diff --git "a/data_multi/mr/2020-40_mr_all_0361.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2020-40_mr_all_0361.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2020-40_mr_all_0361.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,754 @@ +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/green-corridor-for-injured-doctors/articleshow/65638966.cms", "date_download": "2020-10-01T09:12:32Z", "digest": "sha1:AF45INJIMKQWO7TNB5VYBHFGYNQWOIAS", "length": 13080, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजखमी डॉक्टरांसाठी ग्रीन कॉरिडॉर\nरात्री मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयामध्ये तर इतर डॉक्टरांना बीएआरसी येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या जखमी डॉक्टरांना घेऊन येणारी बस वेळेत मुंबईत पोहोचावी यासाठी 'ग्रीन कॉरिडॉर' तयार करण्यात आला होता.\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nमुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयासह इतर रुग्णालयांतील एकूण ४० डॉक्टरांना रेडिओलॉजीच्या परिषदेसाठी घेऊन जाणाऱ्या गाडीला शनिवारी पहाटे अहमदनगर येथे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये टाटा रुग्णालयातील रेडिएशन विभागातील कर्करोगतज्ज्ञ सहयोगी प्राध्यापक डॉ. अनिल टिंबडेवाल, निवासी डॉक्टर जॉनी कालटन यांच्यासह फोर्टीस रुग्णालयातील डॉ. पुष्कर इंगळे यांना गंभीर दुखापत झाली असून, डॉ. पुष्कर यांना शनिवारी रात्री मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयामध्ये तर इतर डॉक्टरांना बीएआरसी येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या जखमी डॉक्टरांना घेऊन येणारी बस वेळेत मुंबईत पोहोचावी यासाठी 'ग्रीन कॉरिडॉर' तयार करण्यात आला होता.\nशुक्रवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास या डॉक्टरांना घेऊन मुंबईहून ही बस निघाली. औरंगाबाद येथे होणाऱ्या ऑन्कोलॉजी या विषयासंदर्भात होणाऱ्या परिषदेसाठी हे सर्वजण चालले होते. सकाळी साडेतीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघाताची माहिती कळताच रुग्णालयातील सगळ्यांनाच धक्का बसला. या अपघात जबर होता. पहाटे अपघात झाला असला तरीही या ठिकाणी सर्वसामान्य व्यक्तींपासून या परिसरातील पोलिस, स्थानिक रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांसह टाटा रुग्णालायतील सहकारी डॉक्टरांनी मोलाची मदत केली, त्यामुळे जखमींवर तातडीने उपचार सुरू होऊ शकले, अशी माहिती टाटा रुग्णालयातील विभागप्रमुख डॉ. जयप्रकाश अगरवाल यांनी दिली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nता���्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nSharad Pawar: NDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'य...\nराऊत-फडणवीसांच्या भेटीची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती: ...\nMumbai Local Updates: मुंबई लोकल सुरू करण्याबाबत मुंबई ...\nUddhav Thackeray: रेस्टॉरंट उघडणार 'या' अटींवर\nबांधकामबंदी उठवण्याची विनंती कोर्टात करणार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nमुंबईहाथरस प्रकरणावरून शिवसेना आक्रमक; थेट राष्ट्रपतींना साकडे\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबईपार्थ यांच्या या मागणीलाही कवडीची किंमत देणार का\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n पत्नीला १० हजार रुपयांना विकले, तिच्यासोबत घडली भयानक घटना\nअहमदनगरनगरमध्ये भाजपला धक्का; नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी धरली राष्ट्रवादीची वाट\nमुंबईभाजप नेते नारायण राणे यांना करोना; सेल्फ आयसोलेट होणार\n; यूपीच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचा योगींवर निशाणा\nसिनेन्यूज...म्हणून इरफानच्या पत्नीनं CBD ऑईल कायदेशीर करण्याची केली मागणी\nदेशकर्मचाऱ्यांना मोबदल्याविना ओव्हरटाइम देता येणार नाही: SC\nविज्ञान-तंत्रज्ञानTV, फ्रीज आणि वॉशिंग मशीनवर बंपर सूट, ५ ऑक्टोबर पर्यंत सेल\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगआराध्याला सुदृढ व निरोगी बनवण्यासाठी ऐश्वर्या राय देते ‘हा’ ठोस आहार\nआर्थिक राशिभविष्यवृश्चिक: धनवृद्धीचे शुभ योग; वाचा, ऑक्टोबरचे आर्थिक राशीभविष्य\nकार-बाइकनवी मारुती सुझुकी ऑल्टो येतेय, आधीपेक्षा लांब आणि दमदार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिक��न्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/news", "date_download": "2020-10-01T08:49:29Z", "digest": "sha1:WFTTOZ22DILELDFE4J6WKGSKKSYDHNEV", "length": 6601, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "विधानसभा-अध्यक्ष News: Latest विधानसभा-अध्यक्ष News & Updates on विधानसभा-अध्यक्ष | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nNarhari Zirwal: विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना करोना\n... तर, काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावे\nपालकमंत्री डॉ. नितीन राऊत पॉझिटिव्ह\nनाना पटोलेंची करोनावर मात\nडॉ. नीलम गोऱ्हे, भाई गिरकर अर्ज दाखल\nअधिवेशनाच्या तोंडावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना करोना; मुंबईतच होम क्वॉरंटाइन\nमुंढेंची बदली नेमकी कुणामुळे\n‘त्या’ पंपांनी गुंडाळला गाशा\nRajasthan : अखेर, गेहलोत सरकारनं विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला\nकेंद्रात ओबीसी मंत्रालय उभारा\nकुणाच्याही दबावाखाली काम नाही, राजस्थान राज्यपालांचा दावा\nसचिन पायलट यांना मोठा धक्का; ३ समर्थक आमदार गहलोत गटात परतण्याचा दावा\nविधानसभा अध्यक्षांचा 'यू-टर्न', याचिका मागे घेतल्यानं पायलट गटाला दिलासा\nRajasthan Political Crisis: पायलट गहलोत यांना पडले भारी; राजस्थान हायकोर्टाचा 'हा' निर्णय\nपायलट यांचा मोठा विजय; हायकोर्टाच्या निकालाच्या स्थगितीला SC चा नकार\nRajasthan Crisis : उच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांना रोखू शकत नाही, सिब्बलांचा युक्तीवाद\nCorona: अधिवेशनाच्या तोंडावर सरकारला धक्का; विधानसभा अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला करोना\nसचिन पायलट यांचे काय होणार; 'राजस्थान संकट' प्रकरण सुप्रीम कोर्टात\nसचिन पायलट प्रकरण सुप्रीम कोर्टात जाणार; HC च्या निर्णयाविरुद्ध विधानसभाध्यक्ष देणार आव्हान\nदूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवी योजना\nगहलोत विरुद्ध पायलट प्रकरणातील मोठी बातमी; पायलट गटाला दिलासा\nसचिन पायलट गटाचे आमदार अपात्र ठरणार\nrajasthan crisis: सचिन पायलट गट हायकोर्टात; मुकुल रोहतगी बाजू मांडणार\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअ���्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tellychakkar.com/index.php/tag/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5", "date_download": "2020-10-01T09:16:54Z", "digest": "sha1:XGDK2DPSOZSAOTUXOX6TSWCIPTZGSZ2J", "length": 2315, "nlines": 40, "source_domain": "marathi.tellychakkar.com", "title": "मंदार जाधव | Tellychakkar", "raw_content": "\nस्टार प्रवाहवरील श्री गुरुदेव दत्त या मालिकेत दत्तांची भूमिका साकारणाऱ्या मंदार जाधवशी खास गप्पा Tellychakkar Team - August 19,2019\nस्टार प्रवाहवरील श्री गुरुदेव दत्त या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेत श्री दत्तांची भूमिका साकारणाऱ्या मंदार जाधवने भूमिकेसाठी वजन वाढवलं आ\nजीव झाला येडा पीसा\"\nतुला पाहते रे - वय विसरायला लावणारी अनोखी प्र\nझी मराठी वरील ५ सर्वात लोकप्रिय मालिका\nझी युवा वर येतंय 'एक घर मंतरलेलं'\nजीव झाला येडा पीसा\"\nतुला पाहते रे - वय विसरायला लावणारी अनोखी प्रेम कहाणी.\nझी मराठी वरील ५ सर्वात लोकप्रिय मालिका\n© कॉपीराइट 2020, सभी अधिकार सुरक्षित.\nHome टीवी न्यूज़ फिल्मी चक्कर लाइफस्टाइल ट्रेंडिंग English", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://mukamar.blogspot.com/2011/07/", "date_download": "2020-10-01T07:38:23Z", "digest": "sha1:UJCW6HBYEUVDSRSWKBXAQZTL5FQVM4EW", "length": 15222, "nlines": 58, "source_domain": "mukamar.blogspot.com", "title": "मुकामार: July 2011", "raw_content": "\nजगता जगता रोज आपण किती मुकामार सहन करत असतो... ब~याचदा असा मार आपल्या लक्षातच येत नाही किंवा तो अंगवळणी पडलेला असतो. अशा मुकामाराविषयीचं हे बोलणं...\nब-याचदा राजकीय पुढारी आपला पुढारपणा सगळ्याच बाबतीत दाखवत असतात. (काही अपवाद वगळू) पण कधी कधी त्यांचा हाच स्वभाव त्यांच्याच अंगलट कसा येतो त्याचा पुण्यात घडलेला हा एक मजेशीर किस्सा.\nएक सन्माननीय राजकीय महाशय (नुकतच त्यांच्या निवडीवरून एका राजकीय पक्षात मानापमान-संशयकल्लोळ-नाथ हा माझा-नाथा पुरे आता अशा आशयाच राजकीय नाट्याच क्रमशः थेट प्रक्षेपण घडून गेल्याचं आपल्या लक्षात असेलच. नेमक्या त्याच टायमाची गोष्ट.)(नाव मुद्दामहून सांगत नाही. घाबरतो. माफी (नुकतच त्यांच्या निवडीवरून एका राजकीय पक्षात मानापमान-संशयकल्लोळ-नाथ हा माझा-नाथा पुरे आता अशा आशयाच राजकीय नाट्याच क्रमशः थेट प्रक्षेपण घडून गेल्याचं आपल्या लक्षात असेलच. नेमक्या त्याच टायमाची गोष्ट.)(नाव मुद्दामहून सांगत नाही. ��ाबरतो. माफी) सोयीसाठी त्याचं नाव आपण ‘अमुक अमुक’ असं मानू.\nमुद्दा असा... की एका नामांकित दवाखान्यात गर्दीच्या वेळी फोन खणखणला आणि अचानक गडबड सुरु झाली. रिसेप्शनिस्टबाई डॉक्टरांच्या केबिनमध्ये पळाल्या. केबनही कधी नव्हे ते अस्वस्थ झालं. रांगेतले पेशंट आणि त्यांचे नातेवाईक संदिग्ध होऊन पाहू लागले. रिसेप्शनिस्ट काउंटरवर येताच \"काय झालं हो सिरीयस आहे का काही सिरीयस आहे का काही\" वगैरे वगैरे म्हणत नातेवाईक-पेशंट सरसावले. रिसेप्शनिस्ट म्हणाली; \"अमुक अमुक त्यांच्या मुलीला घेऊन येत आहेत.\" आता हे अमुक अमुक नेमक्या त्याच काळात भलतेच हिट झाल्यामुळे गर्दीत कुजबुज वाढली. इतक्या वेळ अंगातली दुखणी घेऊन बसलेल्या बाकड्यांवर राजकीय दुखणी कण्हली जाऊ लागली.\nजेमतेम दहाच मिनिटात अमुक अमुक महाशयांनी दवाखान्यात एन्ट्री मारली. रिसेप्शनिस्टबाईंनी ‘जबाबदारी’च्या ओझ्याखाली आपली भूमिका हसतमुख पार पाडली आणि केबिनचे दार उघडे करून दिले. आत जाण्यापूर्वी अमुक अमुकांनी पेशंट आणि नातेवाईकांकडे कृतार्थ नजर टाकली . वर आशिर्वादासारखा हातही उंचावला. लोकही आस्ते आस्ते सुखावले. कारण सुरवातीला सगळ्यांना असं वाटलं की ते कुण्या ओळखीच्या माणसालाच हात करताहेत. सगळ्यांनी एकमेकांकडे पाहून झाल्यावर काय ते ओळखलं.\nहा ‘राजकीय पेच’ निर्माण झाला आणि नेमक्या त्याच वेळी ज्यांचा नंबर आला होता त्या सूनबाई जाम वैतागल्या होत्या आपल्या ९२ वर्षांच्या सासूबाईंना लांबवरून आणून त्या दीडतास दवाखान्यात बसल्या होत्या. अमुक अमुक आत गेल्यापासून त्या फक्त रिसेप्शनिस्टपाशीच तळ ठोकून होत्या. \"ही काही पद्धत झाली का आपल्या ९२ वर्षांच्या सासूबाईंना लांबवरून आणून त्या दीडतास दवाखान्यात बसल्या होत्या. अमुक अमुक आत गेल्यापासून त्या फक्त रिसेप्शनिस्टपाशीच तळ ठोकून होत्या. \"ही काही पद्धत झाली का आधी सांगायला काय होतं आधी सांगायला काय होतं म्हातारं माणूस आहे. नंबर लावून काय फायदा म्हातारं माणूस आहे. नंबर लावून काय फायदा\" वगैरे वगैरे. सुनबाईंच्या चढलेल्या पा-यामुळे म्हणा (अज्ञान होतच) की काय पण हे अमुक अमुक महाशय म्हणजे नेमके कोण नि काय याचा थांग पत्ता बाईना नव्हता. त्याचं नाव सोडलं तर त्यांच्या विषयी इतर काही माहिती करून घ्यायची तसदीही त्या बाईंनी मिळालेल्या वेळेत घेतली नाही. ���ालं...\nवीसेक मिनिटांच्या तपश्चर्येनंतर अमुक अमुक पुन्हा त्याच कृतार्थतेची भावना चेहऱ्यावर घेऊन केबिनबाहेर आले. स्मित हास्य करत लोकंकडे बघतो न् बघतो तोच अमुक अमुक महाशयांवर त्या वैतागलेल्या सूनबाई कडाडल्या. अहो एक मिनिट, तुम्ही जे कोणी असाल आम्हाला काही घेणं नाही. आम्ही काही मुर्ख आहोत का चार चार दिवस आधी नंबर लावायला आणि दोनदोन तास इथे वाट बघत बसायला एक मिनिट, तुम्ही जे कोणी असाल आम्हाला काही घेणं नाही. आम्ही काही मुर्ख आहोत का चार चार दिवस आधी नंबर लावायला आणि दोनदोन तास इथे वाट बघत बसायला आले की चालले आत. जग म्हणजे काही जहागिरी वाटली काय आले की चालले आत. जग म्हणजे काही जहागिरी वाटली काय\" बाईंचा टिपेचा स्वर ऐकून डॉक्टरही बाहेर आले.\nआता यावर त्या महाशयांना शांत राहून मुद्दा हाताळताही आला असता. पण तेही त्या सुनबाईंच्या तारेला तार जुळवत म्हणाले ; \"ओ बाई तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कुणाशी बोलताय\". बाई त्यांचा चढा आवाज ऐकून किंचित गडबडल्या ख-या पण वैतागाच्या भरात रिसेप्शन काउंटरवरची वही उलगडून म्हणाल्या; \"ही आजची डेट आणि ही आज अपॉइंटमेंट असलेल्या पेशंट्सची नावे. यात मला तुमचं नाव दाखवा.\" तोच काही लोकांनी मध्ये पडून \"सोडून द्या ताई. होतं असं. तेही बरेच बिझी असतात\" असं सांगत प्रकरण शमवण्याचा प्रयत्नही केला. पण तरी त्या अमुक अमुक महाशयांचं नमतं म्हणून नाहीच; \"हे बघा बाई मी दवाखान्यात एक फोन केला. मुलीसाठी सांगितलं, दवाखान्यातून ‘या’ असं मला कळवलं तेव्हा मी इथे आलोय. आता दावाखान्याने मला आधी नंबर दिला असला तर त्यात माझी काय चूक\". बाई त्यांचा चढा आवाज ऐकून किंचित गडबडल्या ख-या पण वैतागाच्या भरात रिसेप्शन काउंटरवरची वही उलगडून म्हणाल्या; \"ही आजची डेट आणि ही आज अपॉइंटमेंट असलेल्या पेशंट्सची नावे. यात मला तुमचं नाव दाखवा.\" तोच काही लोकांनी मध्ये पडून \"सोडून द्या ताई. होतं असं. तेही बरेच बिझी असतात\" असं सांगत प्रकरण शमवण्याचा प्रयत्नही केला. पण तरी त्या अमुक अमुक महाशयांचं नमतं म्हणून नाहीच; \"हे बघा बाई मी दवाखान्यात एक फोन केला. मुलीसाठी सांगितलं, दवाखान्यातून ‘या’ असं मला कळवलं तेव्हा मी इथे आलोय. आता दावाखान्याने मला आधी नंबर दिला असला तर त्यात माझी काय चूक\" मुद्दा डॉक्टरांच्या कोर्टात गेल्यामुळे महाशयांची सरशी होणार असा विचार सगळ्यांच्या मनात येतो न् येतो तोच बाईंनी फूलटॉस टाकला. \"वा वा वा वा. फोन केलात हे खरंय हो आम्ही सगळे इथेच होतो. पण त्या फोनवर आपण कोण आहात हे सांगायला नाही विसरलात ते\" मुद्दा डॉक्टरांच्या कोर्टात गेल्यामुळे महाशयांची सरशी होणार असा विचार सगळ्यांच्या मनात येतो न् येतो तोच बाईंनी फूलटॉस टाकला. \"वा वा वा वा. फोन केलात हे खरंय हो आम्ही सगळे इथेच होतो. पण त्या फोनवर आपण कोण आहात हे सांगायला नाही विसरलात ते डॉक्टर काय करणार\nअमुक अमुक महाशय तिरसटपणे मान झटकून दाराबाहेर पडले. सूनबाई सासूबाईंकडे वळल्या. लोकांमध्ये जरा खसखस पिकली. सूनबाईंच्या धाडसाचं नि त्याहून जास्त त्यांच्या हजरजबाबीपणाचं सगळ्यांनी अप्रूप व्यक्त केलं. शेवटी ९२ वर्षांच्या त्या आजीबाईंना घेऊन त्या डॉक्टरांसमोर बसल्या तेव्हा सूनबाई डॉक्टरांना म्हणाल्या; \"माफ करा डॉक्टर. आमच्यामुळे...\". डॉक्टर तत्काळ प्रांजळपणे म्हणाले ; \"माफी कसली मागताय उलट मीच तुमचे आभार मानायला हवेत. जे काम मला इतक्या वर्षात जमलं नाही ते तुम्ही चुटकी सरशी करून दाखवलंत. थँक्स उलट मीच तुमचे आभार मानायला हवेत. जे काम मला इतक्या वर्षात जमलं नाही ते तुम्ही चुटकी सरशी करून दाखवलंत. थँक्स\nकिस्सा जवळपास तसाच. पात्रं वेगळी. (भ्यायचं कारण नाही म्हणून सागतो), कोथरूडच्या महात्मा सोसायटी वॉर्डचे मनसेचे नगरसेवक राजाभाऊ गोरडे यांच्या पत्नी याचं परिसरातल्या एका क्लिनिकमध्ये तपासणीसाठी गेल्या. ही गर्दी. (आपल्याकडं गर्दीला काही तोटाच नाहीये राव. जेवढे लोक क्रांति करायची म्हणताहेत तेवढ्याच लोकांना याच क्रांतिविषयी काही कल्पनाच नाहीये. असो. हे उगीचच :) क्रिएटीव्ह. असतो एकेकाचा पिंड.)\nमुद्दा असा की मिसेस गोरडे क्लिनिकला गेल्या नंबर लावला. (आपण कोण आहोत हे त्यांनी मुद्दामून सांगितलं नाही; आणि ना त्या क्लिनिकच्या पोरीला ते माहित होतं.)\nरांगेतल्या काही माणसांनी मात्र त्यांना ओळखलं आणि आपल्या पत्नी ऐवजी तुम्ही गेलात तरी चालेल अशी आदर वजा विनंतीही त्यांनी मिसेस गोरडेंना केल. तासाभराच्या त्या प्रतीक्षेत विचारणार्‍या प्रत्येकालाच त्यांनी शांतपणे उत्तर दिले, \"नो, थँक्यू. माझा नंबर आला की जाते मी.\"\nआपल्या पदाचा अन् अधिकाराचा गैरवापर राजकीय लोकच करतात असं नाही. आपणही आपल्या पातळीवर तेच करत असतो. (राजकारण्यांना बदामान कर���े हा या लेखामागचा उद्देश नव्हे.) आपल्याच अशा वृत्तीमुळे काही राजकारणीही असे वागायला धजावत असावेत. शेवटी मुठभर लोकांच्याच विकासाला आपणच कारणीभूत असूच ना\n(शंकेला आणि सुधारणेला बराच वाव)...\nLabels: अराजकीय, कमलेश कुलकर्णी\n२५८. फिलिपिन्स नोंदी: भाग ४: डवावमध्ये १५ जून ते २३ जून\nनपेक्षा. . . अशोक शहाणे\nभाऊ पाध्ये Bhau Padhye\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2020/07/05/", "date_download": "2020-10-01T07:44:57Z", "digest": "sha1:N7UTFEN2KOUCX2N2NFYH5JEBGQPTCFSS", "length": 12852, "nlines": 141, "source_domain": "belgaumlive.com", "title": "July 5, 2020 - बेळगांव Live", "raw_content": "\nशिनोळीत दोन महिला पॉजीटिव्ह\nबेळगाव जवळीक कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असलेल्या पहिल्या गावात आणखी दोन महिला पॉजीटिव्ह आढळल्या आहेत. या गावात सेवा बजावणाऱ्या एका डॉक्टरला कोरोना झाल्या नंतर त्यांच्या प्रायमरी संपर्कात आलेल्या शिनोळी येथील 40 जणांना क्वारंटाइन करण्यात आले होते.त्यातील दोन महिलांना कोरोनाची बाधा झाली...\nजिल्ह्यात रविवारी 11 कोरोनो बाधित\nबेळगाव जिल्ह्यात रविवारी अकरा कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.यामध्ये वीरभद्र नगर मधील एका 48 वर्षाच्या मृताचा समावेश आहे. सध्या एकूण 74 कोरोनाबाधित रुग्णांवर जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये उपचार सुरु आहेत.रविवारी अनगोळ,वीरभद्र नगर,हनुमान नगर ,सुभाष नगर या भागात कोरोना पॉजीटिव्ह...\nम. फुले योजनेत बेळगावच्या या दोन रुग्णालयांचा समावेश\nसामान्यांसाठी वरदान ठरलेल्या महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजनेमध्ये बेळगाव येथील दोन रुग्णालयांचा समावेश करण्यात आला असून त्यामुळे सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील नागरिकांना फायदा होणार असल्याचे आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी सांगितले. बेळगाव येथील केएलईएस डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पीटल...\nजनतेसाठी महापालिका कार्यालय रहाणार बंद\nकॅम्प पोलीस स्थानक सील डाऊन झाल्यानंतर केवळ दोनच दिवसात बेळगाव शहरातील आणखी एक शासकीय कार्यालय जनतेसाठी बंद असणार आहे. सुभाष नगर भागात कोरोना पॉजीटीव्ह रुग्ण आढळल्याने महापालिकेचे मुख्य कार्यालय जनतेसाठी बंद असणार आहे.जनतेच्या तात्काळ कामांकरिता गेट वर कोउंटर सुरू करण्यात...\nवडगांवात डेंग्यूमुळे बारा वर्षीय बालक दगावला\nबेळगावात एकिकडे कोरोनाची दशहत वाढत असताना डेंगूची ही दहशत वाढत आहे.रविवारी वडगांव भागात डेंगू मिळे एक बारा वर्षे बालक दगावला आहे. वरद किरण पाटील वय 12 वर्षे असे या मयत झालेल्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. डेंग्यू'मुळे उपचाराअभावी त्याचे रविवारी दुपारी...\nरविवारी बेळगावात कडक लॉकडाऊन\nबेळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात लॉक डाऊनची अमलबजावणी कडकपणे करण्यात आल्याचे दृश्य पाहायला मिळाले. शहरातील एकही रस्त्यावर वाहन किंवा व्यक्ती दिसून आल्या नाहीत.दूध आणि औषध दुकाने सोडून अन्य दुकाने बाजारपेठ बंद होती.नेहमी गर्दी असणाऱ्या मध्यवर्ती बस स्थानकावर कोणतीही वर्दळ दिसून आली...\nत्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास उशीर\nबेळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी दोघा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. मात्र संबंधित मृतदेहावर रविवारी दुपारी 1 वाजता अंतिम संस्कार करण्यासाठी वाट पहावी लागली. शनिवारी दुपारी एक वाजता मयत झालेल्या पोजिटिव्ह रुग्णांवर कोविड नियमानुसार अंतिम...\nहिपॅटायटीस ‘बी’ उर्फ पांढरी कावीळ-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स\nहिपॅटायटीस अर्थात यकृत दाह यकृत हे मानवी शरीरातील अतिशय महत्वाचे अंग मानले जाते. यकृताची अनेक कार्ये आहेत. पचनामध्ये मदत करणे, पित्तरस तयार करणे, संसर्गजन्य रोग थोपवण्यास मदत करणे, काही विकर व हार्मोन्स तयार करणे, दूषित पदार्थ उत्सर्जित करण्यास मदत...\nया गावातील दलित स्मशानभूमीची समस्या सोडवा-\nबेळगाव तालुक्यातील आष्टे या गावातली दलित समाजाच्या स्मशानभूमीकडे दुर्लक्ष करण्यात आले असून या स्मशानभूमीबाबत अनेकवेळा उपविभाग दंडाधिकारी, समाज कल्याण...\nबेळगावमधील या गावात आत्मा राहतात सरकारी कामाच्या दिशादर्शकाची हास्यास्पद दशा\n'हेडलाईन' वाचून थोड्या वेळासाठी आपल्या डोक्यात विचार आले असतील. अगदीच विचार करण्यासारखे नवे काही नाही तर सरकारी कामाच्या भोंगळपणाचा एक नमुना आहे. सरकारी कामकाजाबाबत...\nकिणये येथील लक्ष्मी मंदिरात लाखांची चोरी.\nबेळगाव तालुक्यातील किणयेत येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिरात बुधवारी मध्यरात्री चोरीची घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून सुमारे तीन...\nस्मार्ट बस स्थानकावर समजणार लाईव्ह स्टेटस\nबेळगाव शहरातील स्मार्ट सिटी बस स्थानक अनेक प्रकाराने चर्चेत येते. अस्वच्छता दुर्गं��ी आणि बरेच काही त्यामुळे स्मार्ट सिटीची अवस्था सुधारणार कधी असा प्रश्न वारंवार...\nअनेक तालुका पंचायत सदस्य ग्रामपंचायत साठी इच्छुक\nनिवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुका घेण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. अजून तरी ग्रामपंचायत निवडणुकांची तारीख जाहीर झाली नसली तरी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे...\nया गावातील दलित स्मशानभूमीची समस्या सोडवा-\nबेळगावमधील या गावात आत्मा राहतात सरकारी कामाच्या दिशादर्शकाची हास्यास्पद दशा\nकिणये येथील लक्ष्मी मंदिरात लाखांची चोरी.\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/tag/%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2020-10-01T06:35:29Z", "digest": "sha1:F3SB7BG7YVZWDR7GFHWTBRXOLOF3AJLS", "length": 2740, "nlines": 53, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "लक्ष्मी", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\n काय काम काढलं सकाळ सकाळ\n“पत्र द्यायच होतं तुमचं, कालच पोस्टमन देऊन गेलाय माझ्याकडे\n“बर बर दे इकडे \n“दादा कोणाच आहे हो पत्र\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\nनकळत शब्द बोलू लागले ..\nचलो बच्चो को बच्चे रहने देते हैं\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lcb-lonavala-police/", "date_download": "2020-10-01T07:32:11Z", "digest": "sha1:SZALKVXIXQ7BEBH5TAIIH3TLAQR4RXTD", "length": 3820, "nlines": 66, "source_domain": "mpcnews.in", "title": "LCB Lonavala police Archives - MPCNEWS", "raw_content": "\nLonavala :लोणावळ्याजवळ भंगार गोदामाला भीषण आग\nएमपीसी न्यूज : लोणावळ्याजवळील वरसोली टोलनाका येथे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या भंगार दुकानाला आज दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास शाॅर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली . भंगार गोदामासह परिसरातील दुकाने जळून खाक…\nLonavala : नांगरगावातील कंपनीत चोरी करणारे चोरटे मु��्देमालासह अटक\nएमपीसी न्यूज- नांगरगाव औद्योगिक वसाहतीमधील अॅलेक्स ग्राईंडर प्रा. लि. या कंपनीच्या टेरेसवरुन 1 लाख 70 हजार रुपये किंमतीचे अॅल्युमिनियम धातूचे पार्ट चोरी करणारे दोन्ही चोरट्याना लोणावळा शहर पोलीसांनी मुद्देमालासह अटक केली. स्थानिक गुन्हे शोध…\nPimpri News: पालिकेचे उत्पन्न ‘लॉकडाउन’ सहा महिन्यात मालमत्ता करातून पालिका तिजोरीत केवळ 220 कोटी\nMoshi Crime : घरफोडी करून चार कॅमेरा लेन्स पळवल्या\nPimpri News : डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयात पॅरालीसीस ट्रीटमेंट युनिट सुरु\nPune Crime : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना अटक\nPimpri News: सेवानिवृत्त कर्मचा-यांनी प्रामाणिकपणा, शिस्त, सचोटीने पालिकेचे अस्तित्व टिकवून ठेवले – महापौर ढोरे\nChinchwad News : पादचारी नागरिकांचे मोबाईल फोन हिसकावणा-या चोरट्याला अटक; 23 मोबाईल जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/what-to-keep-in-mind-before-applying-for-pm-crop-insurance-scheme/", "date_download": "2020-10-01T08:52:17Z", "digest": "sha1:K726J3CCIWECM6NQNN3GU43YDJ3JVEN3", "length": 9530, "nlines": 164, "source_domain": "ournagpur.com", "title": "पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी काय लक्षात ठेवायचं?", "raw_content": "\nHome Marathi पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी काय लक्षात ठेवायचं\nपंतप्रधान पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी काय लक्षात ठेवायचं\nपंतप्रधान पीक विमा योजना राज्यात लागू करण्यात आली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय महाराष्ट्र सरकारनं 29 जून 2020 रोजी प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, पुढच्या 3 वर्षांसाठी राज्यात ही योजना राबवण्यात येणार आहे. याचाच अर्थ पुढच्या 3 वर्षांसाठी पीक विम्याची रक्कम, विमा हप्त्याचा दर आणि तुमच्या जिल्ह्यासाठीची कंपनी कायम राहणार आहे.\nयात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंदाच्या खरीप हंगामाकरता पीक विम्यासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 31 जुलै आहे.\nआता आपण पंतप्रधान पीक विमा योजना काय आहे, कोणत्या पिकासाठी किती रुपयांचं विमा संरक्षण मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठी कोणत्या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे, याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. तसंच पीक विमा योजनेत सहभागी व्हायचं की नाही, याबबात जे मतभेद आहेत, त्याविषयीही माहिती पाहणार आहोत.\nसुरुवातीला पाहूया पीक विमा योजना काय आहे ते.\nपंतप्रधान पीक विमा योजना राज्यात 2016च्य�� खरीप हंगामापासून राबवण्यात येत आहे.\nया योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्ती जसं की पुरेसा पाऊस न पडणं, गारपीट, पूर, वादळ, दुष्काळ किंवा पिकांवर कीड पडणं यासारख्या गोष्टींमुळे शेतातल्या पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिलं जातं.\nस्वत:च्या मालकीचे जमीन असणारे किंवा इतरांची जमीन भाडेतत्वावर कसणारे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.\nआतापर्यंत कर्जदार शेतकऱ्यांना (ज्यांनी पीक कर्ज घेतलं आहे) पीक विमा योजना अनिवार्य करण्यात आली होती. पण, यंदा सरकारनं कर्जदार तसंच बिगर कर्जदार शेतकऱ्यांनाही ही योजना ऐच्छिक स्वरुपात ठेवली आहे. म्हणजे शेतकऱ्याची इच्छा असेल तरच ते या योजनेत सहभाग नोंदवू शकतात.\nइथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे तुम्ही जर कर्जदार शेतकरी आणि तुम्हाला या योजनेत सहभागी व्हायचं नसेल, तर तसं शपथपत्र तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या तारेखच्या 7 दिवस आधी बँकेत जमा करायचं आहे.\n31 जुलै ही योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, याचा अर्थ 24 जुलैपर्यंत तुम्ही हे शपथपत्र बँकेत जमा करणं गरजेचं आहे. जर तुम्ही ते केलं नाही, तर तुमचा या योजनेतील सहभाग बंधनकारक ग्राह्य धरला जाईल आणि तुमच्या खात्यातून विमा हप्त्याची रक्कम कापली जाईल.\nकोव्हिडमध्ये घ्या डोळ्यांची विशेष काळजी\nCoronaVirus in Nagpur : नागपुरात ९८२ नवीन पॉझिटिव्ह, ३८ रुग्णांचा मृत्यू\nसीताबर्डीतील हॉकर्स अतिक्रमणावर भूमिका : मांडा हायकोर्टाचा आदेश\nयुवक काँग्रेसकडून नागपुरात मुख्यमंत्री योगी यांच्या पुतळ्याचे दहन\nनागपुरात अवैध दारूविक्रीत दोन गटात मारहाण , चार जखमी\nकोव्हिडमध्ये घ्या डोळ्यांची विशेष काळजी\nCoronaVirus in Nagpur : नागपुरात ९८२ नवीन पॉझिटिव्ह, ३८ रुग्णांचा मृत्यू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2019/04/09/", "date_download": "2020-10-01T08:58:19Z", "digest": "sha1:2AJLCFMSUPOGDWUSARTYIV6ATE6VHHTT", "length": 19866, "nlines": 379, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "09 | एप्रिल | 2019 | वसुधालय", "raw_content": "\n गुढी ची फुल आजीबाई \nमला आजीबाई लिहिल नाही तर चैन च पडणार नाही \nसातू चे पिठ,दुध ,गूळ एकत्र करून खाणे \nआजी, सातूच्या पिठाचे काय काय पदार्थ बनवू शकतो ते पण सांगा प्लिज\n१ खर तर दुध गूळ एकत्र करायचा . त्यात सातूचे पिठ घालायचं\nगूळ किसून घ्यावयाचा दुध घालायचं सातूचे पिठ घालायचं\n.पातळ सर ठेवायचं पूर��वी आम्ही बोटाने च चाटून खात असत .\nपण चमचा ने खां \n२ ताक मध्ये सातूचे पिठ घालायचे लाल तिखट किंवा हिरवी मिरची वाटलेली\nघालायची ,मिठ ,हिंग हळद घालायचे .तेल मोहरी फोडणी करायची . पातळ करायचे .\nचमचा ने खावयाचे .\n३ सादुक तूप गूळ सातू चे पिठ घालून लाडू करायचे .\nजायफळ असते घातले नाही तरी चालते.\n४ गूळ घालून सातू चे पिठ घालून धिरडी करा. तिखट पण धिरडी करा .\nसातू चे पिठ खर खाण दुध गूळ एकत्र करणे आणि सातू चे पिठ\nघालून पातळ सर करणे व खाणे \nएक १ किलो गहू घेतले.\nथोड पाणी हात लावला भाजले.\nपाउण किलो डाळ चिवडा च घेतलं.…\nजिरे अंदाजे घेतले भाजले.\nएक जायफळ गरम केल फोडून घातलं.\nथोडी सुंठ भाजून घातलीसर्व भाजून ग्यास बंद केला.\nगरम कढइ त डाळ गरम करण्यास ठेवले\nसर्व एकत्र सातू भाजले ल गिरणी तून दळून आणले.\nमस्त काम पोष्टिक खाण\nतारिख ८ एप्रिल २०१९\nकाल रात्री विकत विरजण साठी\nमाती च भांड मध्ये,\nदिवस भर ची दुध साय व दुध घातले.\nविकत दही चं विरजण लावले\nराहिलेले दही चे ताक केले हिंग, मिठ घातले.\nमी प्रणव यांनी ताक प्याले \nमी थोडस च ताक प्याले.\nबरं वाटल काही खाल्लं नव्हत \nआज दही च सातू चे पिठ\nपातळ करून तिखट मसाला मिठ\n पोट पण भरेल व\nव स्वंयपाक ला आराम \nकाल ८ तारिख ला खूप पोट दुखल.\nग्यास ची गोळी घेतली ओवाखाल्ला …\nतरी थांबल नाही फिरून आले.युनो घेतला\nत्यान घशात आल युनो फार घेऊ नये \nलोळत पडले.चार पाच वाजता\nपोट साफ केल उलटी केली सर्व पित्त पडल\nबर वाटलं रात्री ताक. मिठ. हिंग घेतलं\nबर वाटल ९ वाजता झोपले. सकाळी ५ वाजता उठले.\nकमी दुध चा चहा घेतला .\nबर वाटत आहे हलक पण बर वाटत आहे.\nकाय तर २ तारिख ला प्रदोष साठी साबुदाणा खिचडी खाल्ली\nवांग भाजी खाल्ली कडू लिंब पण जास्त खाल्ला.\nहल्ली पाले भाज्या कमी मिळतात कांदा पात असते.\nमी नेहमी पाले भाजी कुकर मध्ये खूप शिजवून पोळी बरोबर खाते.\nथोड बदल खाण चालत नाही.९|| साडे नऊ वाजता झोपले ५ वाजता उठले.\nचहा कमी दुध चा केला . आत्ता बर वाटत आहे काही दिवस नंतर पोट साफ झाले ल बर असत.\nआज रोज ची काम होतील \nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्र��� पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« मार्च मे »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/2017/10/12/avahan/", "date_download": "2020-10-01T07:26:16Z", "digest": "sha1:TLYMOBDBRHGLSRRCWPLY2U4GTWVYCOBG", "length": 11852, "nlines": 91, "source_domain": "spsnews.in", "title": "साळशीतील सर्व जागा जिंकून युती अभेद्य ठेवा- रणवीरसिंग गायकवाड यांचे आवाहन – SPSNEWS", "raw_content": "\nजि.प. सदस्य मा.पै. विजयराव बोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब जनतेने त्यांच्यावर व्यक्त केलेल्या शुभेच्छा…\n“…समाजाच्या हृदयामधली नवसेवेची वीज तू “: श्री. विजयराव बोरगे वाढदिवस\nसिंहाच्या पोटी जन्मलेला ” छावा ” : रणवीरसिंग गायकवाड यांना शुभेच्छा\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nसाळशीतील सर्व जागा जिंकून युती अभेद्य ठेवा- रणवीरसिंग गायकवाड यांचे आवाहन\nबांबवडे (प्रतिनिधी) : गावच्या सर्वागीण विकासासाठी झालेली गायकवाड गटाची युती ही येथील निवडणूकीतील जय हनुमान-. बिरदेव संयुक्त आघाडीचा सर्वचा सर्व जागा जिंकून युती अभेद्य ठेवा. असे आवाहन उदय कारखान्याचे संचालक व युवा नेते रणवीरसिंग गायकवाड यानी केले.\nसाळशी ( ता. शाहुवाडी ) येथील ग्रामपंचायत नि��डणूकीतील मानसिंगराव गायकवाड(दादा) व कर्णसिंह गायकवाड(युवा नेते ) युतीच्या जय हनुमान- बिरदेव संयुक्त पॅनेलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बोलत होते. यावेळी माजी उपसभापती महादेव पाटील, जिल्हा परिषद संदस्य विजय बोरगे, पैलवान राजाराम मगदूम,आदी मान्यवर होते.\nप्रारंभी या निवडणूकीत बिनविरोध निवड झालेल्या विद्यमान सदस्या सौं. वैशाली सुभाष बोरगे, सौ. संगिता विकास लोहार, सौ . सुवर्णा शिवाजी बढे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रणवीरसिंग गायकवाड म्हणाले कि, सुपात्रे व साळशी गावांचे मावशीचे नाते असून, या गावाने खा. उदयसिंगराव गायकवाड व गायकवाड घराण्यावर प्रेम केले आहे. गायकवाड घराण्यानेच गावाचा विकास केला आहे . .येथून पूढेही गायकवाडच विकास करू शकतात असे बोलून ते पूढे म्हणाले कि, एकमेकांच्या विरोधात लढलेले असताना सुद्धा ही युती झाली, ती गावाच्या विकासासाठी झाली आहे. येथील निवडणूक समझोत्याने मिटवण्याचा प्रयत्न होता, पण विरोधकांनी ती लावली. त्यांची जागा त्यांना दाखविण्यासाठी एक झलक बारा सलग उमेदवारांच्या विजयासाठी कारखाना कर्मचारी व युतीने कामाला लागावे.\nयावेळी माजी उपसभापती महादेव पाटील म्हणाले कि, गेल्या पाच वर्षात गावाच्या विकासापेक्षा एकमेकांच्या कुरघुडया करण्यातच गेली. आम्ही पाणी योजना केली तेच पाणी आहे. मुबलक पाण्यासाठी नवीन सहा इंची पाईपलाईनची गावाला गरज आहे. पोवारवाडी_भोसलेवाडी यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, तोही सोडवला जाईल. गावात शांतता रहावी, व गावाचा विकास साधता यावा, या दृष्टिने ही गायकवाड युती झाली आहे. तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. राहीलेल्या सरपंचासह नऊ जागा विजयी कराव्यात. कोणतीही दिशा नसलेल्या विरोधकांना त्यांची जागा दाखवावी.\nजिल्हा परिषद संदस्य व नियोजन मंडळाचे संदस्य पैलवान विजय बोरगे म्हणाले कि, मी निवडून आलो, आणि साळशी , सोनवडे रस्त्याची बातमी आली. या रस्त्यासाठी पालकमंत्र्यांना भेटलो, आणि त्या रस्त्यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी ,त्यानुसार मंजुरीच्या मार्गावर आहे. नदीवरील विहीरीत डायरेक्ट पाणी जाते, ते शुध्दीकरणाचा प्रस्ताव दिला आहे. स्मशान शेड व पोवारवाडी- खोतवाडी रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. यासह साळ्शी गावाचा विकास करायचा आहे. आहे.\nयावेळी पॅनेलचे सखाराम पाटील, माजी सरपंच गुंगा पाटील, एस.एच. पाटील यांची भाषणे झाली. तर कार्यक्रमास पै. राजाराम मगदूम, उदयोगपती तानाजी मगदूम, माजी सरपंच दिनकर पाटील, उपसरपंच आण्णा बढे , माजी उपसरपंच आनंदा पाटील, गंगाधर बोरगे, सर्जेराव बोरगे, के.एस. पाटील, दिपक पाटील, राहूल रेडेकर, उदय पाटील, तुकाराम पोवार, बाबासो खोत, कृष्णा भोसले आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते. संजय पाटील यांनी आभार मानले.\n← साळशी मध्ये ‘ जय हनुमान,बिरदेव ‘ च्या सौ. वैशाली बोरगे बिनविरोध\nबांबवडे तील गणेशनगर मधील रहिवाशांचा मतदानावरील बहिष्कार मागे →\n“उदय साखर” च्या चेअरमन पदी “मानसिंगराव गायकवाड” तर व्हा.चेअरमनपदी “पृथ्वीराज खानविलकर”\nवाठार-रत्नागिरी हायवेवर, काखे फाटा येथे मनसेचा ‘ रास्ता रोको ‘\nजाबूंर ग्रांमपचायत पोट निवडणूकीत शिवसेना , जनसुराज्य मध्ये काटा लढत.\nजि.प. सदस्य मा.पै. विजयराव बोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब जनतेने त्यांच्यावर व्यक्त केलेल्या शुभेच्छा…\n“…समाजाच्या हृदयामधली नवसेवेची वीज तू “: श्री. विजयराव बोरगे वाढदिवस\nसिंहाच्या पोटी जन्मलेला ” छावा ” : रणवीरसिंग गायकवाड यांना शुभेच्छा\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushival.in/desh-videsh", "date_download": "2020-10-01T07:15:41Z", "digest": "sha1:YDSLGY6KXEYLNM7XJ747HC3OWZOJDLWS", "length": 5905, "nlines": 119, "source_domain": "www.krushival.in", "title": "देशविदेश: आंतरराष्ट्रीय ताज्या मराठी बातम्या | Latest International News | Latest International News in Marathi - krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nहाथरस घटनेतील पीडित कुटुंब गाव सोडण्याच्या तयारीत\nपीडित कुटुंबानं पोलीस आणि प्रशासनावर विश्‍वास नसल्याची व्यक्त केली भावना\nभारतात 24 तासांत आढळले 86,821 कोरोना रुग्ण\nदेशातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.\nजपानमध्ये मुले तणावात, बाहेर जाण्यासही घाबरताहेत\nजपानमध्ये 70 टक्क्यांहून जास्त शालेय मुले कोरोना विषाणूमुळे तणावग्रस्त झाली...\nअडवाणी, जोशी,उमाभारतींसह सर्व आरोपी निर्दोष बाबरी मशिद...\n1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष...\nहाथरस बलात्कार प्रकरणाची मोंदींकडून दखल\nउत्तर प्रदेशमधील हाथरस पीडिता अत्याचार प्रकरणाची.....\nराष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिनानिमित्त\n1 ऑक्टोबर राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान ��िवस. सर्वप्रथम 1 ऑक्टोबर 1975 साली....\nनितीन गडकरींनी केली कोरोनावर मात,\nकेंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी कोरोनामुक्त झाले आहेत.\nसौदी: डिटेन्शन सेंटरमधील ७०० भारतीयांची सुटका; मराठी उद्योजक\nलॉकडाउनच्या काळात नोकरी गेल्याने सौदी अरेबियात रहात असलेल्या भारतीय कामग.....\nजपानमध्ये मुले तणावात, बाहेर जाण्यासही घाबरताहेत\nगुन्हेगारांना स्टंट नाही, थेट हिसका दाखवणार\nदरोडेखोर आंतरराज्य टोळीच्या 15 दिवसांत आवळल्या मुसक्या\nभाडे न भरल्याने सरकारी कार्यालयाला टाळे\nतंत्रशास्त्र विद्यापीठातील कर्मचारी संघाचे विविध...\nसुधागड तालुक्यात नवे 6 कोरोनाबाधित\nशांतिवन संस्थेसाठी सर्जिकल साहित्य वाटप\nहाथरस बलात्कार प्रकरणाची मोंदींकडून दखल\nनोंदणी व मुद्रांक विभागाचे लेखणी बंद आंदोलन\nलाच घेणारे अन देणारे दोघेही हुशार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2018/02/18/", "date_download": "2020-10-01T08:13:49Z", "digest": "sha1:NALTAAFPKH2XTS6PIDNORPPSQCHNC46C", "length": 34330, "nlines": 612, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "18 | फेब्रुवारी | 2018 | वसुधालय", "raw_content": "\nस्वीट डिश पाकातिल पुऱ्या\nपाकातल्यापुऱ्या : कणीक आपल्याला हवी तेवढी घ्यावी.\nकणीक मध्ये तेल मीठ व दही घालावे.\nपाण्या मध्ये कणीक घट्ट मिळावी.\nथोड्यावेळ अर्धातास कणीक याचा गोळा तसाच ठेवावा.\nतुपात कणीक याचा छोटा गोळा घेऊन छोट्या पुऱ्या कराव्यात.\nव तुपात तळून काढाव्यात.\nसाखर व थोड पाणी घेऊन पाक करावा.\nकणीक याचा तळलेल्या पुऱ्या\nपाकातून एक एक काढून डिश मध्ये ठेवावी.\nपाकातील पुऱ्या वर परत राहिलेला साखर याचा पाक टाकावा.\nपरत वाटल्यास केशर टाकावे. बदाम याचे काप\nकिंवा बारीक केलेले बदाम टाकावेत.\nछान पाकातील पुऱ्यातील डिश तयार झाल्यावर खाण्यास द्यावी.\nआंबट गोड चव पाकातील पुरी ला लागते.\nस्वीट डिश अंबा श्रीखंड\nआंब्रखंड (श्रीखंड ) : अर्धा लिटर दूध घेतले.आणले. दूधाची पिशवी धुतली.\nदूध पातेल्यात काढले. गॅस पेटवून दूधाचे पातेले ठेवले दूध तापवून गॅस बंद केला\nदुध दुपार पर्यंत गार केले.एका बरणीत दूध व साय एकत्र केली. एक डाव दही दुधात\nघातले. विरजण लावले.दिवस व रात्र भर दूध दही एकत्र झाले त्याचे दही झाले.केले.दुसरे दवस ला\nस्वच्छ पांढरे कापड घेतले.सर्व दही त्या कपड्यात घातले चांगली गाठ बांधली घातली.व ५ /६ पाच व सहा तास\nदही कपड्यात टांगून ठेवले.त्याचा मस्त चक्का केला झाला.दोन आंबे याचा साल काढून फोडी केल्या.\nथोडी पिठी साखर घेतली.चक्का मध्ये पिठी साखर व आंबे याच्या फोडी घातल्या.डावाने सर्व चक्का पिठीसाखर\nआंबा याचा फोडी एकत्र केल्या. मस्त आंब्रखड घरी तयार केले मी आंबा याचा रस पण घालतात.आंबा याच्या फोडी\nदाताला चांगल्या लागतात.मी खूप पूर्वी असे आंब्रखड केले त्याची आठवण झाली.\nस्वीट डिश अंबा पोळी\nदोन हापुस अंबे घातले रस केला\nसाखर पण घातली नाहि\nताट मध्ये अंबा रस पसरविला\nउन्ह मध्ये रस ठेवला संध्याकाळी\nआंबा पोळी दुसरी बाजू केली थोड ओळ वाटलं\nदुसऱ्या दिवस ला दुसरी बाजू आंबापोळी वाळविली\nमस्त अंबा पोळी केली\nस्वीट डिश अंबा गोळा\nस्वीट डिश अंबा गोळा\nदोन 2 / २ आंबे घेतले कढई मध्ये रस केला\nग्यास पेटवून अंबा रस साखर घालून अटविला\nअंबा गोळी सारखा च अंबा गोळा केला\nला थोडेसे सादुक तूप घातले परत अंबा रस अटविला\nबरां वाटला तसा चं गोळा ठेवला\nपाहिजे तेंव्हा गोळी सारखा खाता येतो\nस्वीट डिश तांदूळ पिठ उकडी चे मोदक\nस्वीट डिश तांदूळ पिठ याचे मोदक\nउकडी चे मोदक : एक नारळ याचे खोबर खोवून घेतले.\nएक बाउल खोबर कीस एक बाउल केले झाले.त्यात एक बाउल\nगूळ घातला. खोबर गूळ व खोबरातील पाणी एका पातेल्यात घेतले.\nनारळ याचे पाणी प्यायले तर नैवेद्द उष्टा होतो. व नारळ याचे पाणी\nसर्वांना मिळते.नारळ खोबर गूळ नारळ याचे पाणी पेटत्या गॅस वर पातेले\nठेवले.चांगले शिजविले फार घट्ट केले नाही.कडक होते.\nदुसऱ्या पातेल्यात एक बाउल पाणी घातले.थोड मीठ घातले.तेल एक चमचा\nघातले. पाणी उकळू दिले.एक बाउल तांदूळ याचे पीठ घातले.चांगली वाफ आणली.\nतांदूळ पीठ याची उकड चांगली केली.झाली.\nएका ताटात थोडी थोडी तांदूळ याची उकड घेतली.तांदूळ याचा गोळा करून त्यात\nनारळ याचे खोबर गूळ नारळ याचे पाणी याचे केलेले सारण भरले.अकरा ११ मोदक\nकेले झाले. दोन २ करंजी केल्या.हे सर्व कुकर मध्ये पाणी घालून भांड्यात तांदूळ याचे\nउकडी चे मोदक याला कुकर चे झाकण ठेवून वाफ आणली शिट्टी दिली नाही.\nअशा प्रकारे तांदूळ पीठ नारळ खोबर नारळ पाणी गूळ सर्व एकत्र मोदक तयार केले.\n आकार हाताने च मोदक यांना दिला.नीट नाही आला.\nपण आमचा प्रणव म्हणाला मोदक चं छान झालेत आणि काय हवे \nमोदक केला कि करंजी करतात व करंजी केली कि मोदक करतात\nबहिण भाऊ च नात आहे\nस्वीट डिश बेसन लाडू\nदोन वाट्या बेसन हरबरा डाळ याचे पिठ घेतले\nप्रथम नुसते कोरडे भाजले वास आला पीठ याचा\nसादुक तूप घातले बेसन ओले होई पर्यंत परत\nतांबूस भाजले मस्त वाटले पिठी साखर एक वाटी घातली\nहलविले जायफळ घातले काजू बदाम घातले नाहीत\nपण जायफळ तूप व भाजलेले बेसन मस्त लाडू केले\nगरम असल्याने बसले गार केले कि मस्त गोल लाडू\nहोतील दिवाळीत रवा बेसन पाक करून केलेले आहेत आज\nनुसते बेसन पिठी साखर आहे जायफळ सादुक तूप आहे\nएक वाटी मैदा घेतला. अर्धी वाटी कणिक घेतली.\nदोन डाव डालडा घेतला हल्ली डालडा मिळत नाही\nपाणी मध्ये चं भिजविले दूध याचे फार दिवस राहत नाहि.\nएक तास भिजविले छोटे छोटे उंडे केले पोळपाट यांनी वर लाटणे\nलाटून चौकोन आकाराचे काप केले फिरकी चा चमचा ने काप आकार दिला\nहल्ली लाटणे याने च आकार देतात\nchamachतूप ह्यात तळून काढले.\nरवा व मैदा दोन्ही ने फार चं कडक होतात व रवा असल्याने\nकुटावे लागते कणिक याने खुशाखुषित व कडक होतात.\nमी दिवाळी त शंकर पाळी करते कोल्हापूर येथे प्याष्टिक पिशवी तं\nफाराळा चं देण्याची रित आहे.\nअसेच डॉ प्राध्यापक S. K . देसाई यांना दिलेले फराळाचे हे नेहमी त्यांच्या\nकडे जात ह्यांनी चं दिले\nनतंर स्वत: हा डॉ प्राध्यापक देसाई यांचा फोन आला शंकर पाळी चांगली झाली आहेत\nमला आज हि देसाई सर यांची आठवण येते.\nस्वीट डिश रवा हरबरा डाळ याचे पिठ लाडू\nस्वीट डिश रवा हरबरा डाळ याचे पिठ बेसन याचे लाडू\nरवा व बेसन याचे लाडु : अर्धा बाऊल पांढरा रवा घेतला. अर्धा बाऊल बेसन पीठ घेतले.\n( हरबरा डाळीचे पीठ ). अर्धा बाऊल साखर घेतली.थोडे बदाम घेतले. जायफळ थोडे घेतले.\nसादुक तूप अर्धा भांड घेतले.प्रथम गॅस पेटवून पातेल्यात रवा घातला.भाजून घेतला.\nनंतर तूप सोडून भाजून घेतला.दुसऱ्या पातेल्यात तूप घातले.बेसन घातले.तूप बेसन एकत्र भाजले. नाही तर बेसन जळते.\nरवा बेसन एकत्र केले.बदाम पूड केली.एका पातेल्यात साखरेचा पाक केला.साखर व साखर भिजेल असे पाणी घातले.टाकले.पाक चांगला झाला. साखर च्या पाकात रवा भाजलेला, बेसन भाजलेले, बदाम पूड,जायफळ सर्व एकत्र केले.\nत्याचे गरम कोंबट चं लाडू वळले. तयार केले.बेसन व रवा याचे लाडू पण चांगले लागतात.कोणी कोणी खोबर फार खात नाहीत.म्हणून असे रवा व बेसन साखर याचा पाक करून लाडू करतात. हैद्राबाद मराठवाडा येथे असे लाडू करतात. खमंग भाजले गेलेत व खमंग खाण्यास पण\nस्वीट डिश मुगडाळ लाडू\nस्वीट डिश मुगडाळ लाडू\nलोखंडी कढई भाजून घेतली\nगिरणीत जाऊन दळून आणली\nत्यात थोड मुग डाळ\nछोटे छोटे लाडू वळले\nस्वीट डिश राघवदास लाडू\nस्वीट डिश राघवदास लाडू\nरात्रि हरबरा डाळ भिजत घातली\nसकाळी धुवून पाणी काढले\nखल बत्ता त हरबरा डाळ कुटली\nसर्व सकाळ ची काम करून\nखलबत्ता मध्ये कुटलेली हरबरा डाळ\nसाखर चा पाक केला\nमुरु दिले तरी अजून मुरायाचे आहेत\nपण गरम गरम चं\nस्वीट डिश सातूचे पिठ\nगहु एक किलो घेतले पाणी चा हात लावला\nअर्धा तास नंतर गहु भाजले तड तड आवाज आला\nकि उडु लागले कि भाजने बंद केले\nजिरे अंदाजाने भाजून घातले\nपाव किलो चिवडा दाळ घेतले\nजायफळ वासा पुरते घेतले\nगिरणि तून दळून आणले\nएका बाऊल मध्ये दुध घेतले\nचवी पुरता गुळ दुध मध्ये घातला\nहाताने च बारिक केला विरघळू दिला\nदुध गूळ मध्ये सातू चे पिठ घातले पातळ ठेवले\nआंगठा जवळ च्या बोटा णे चाटले\nखाल्ले अस खाण और च मज्जा असते\nचामचा ची सवय वेगळी\n१५ ऑगष्ट स्वातंत्र्य दिवस व\n२६ जानेवारी प्रजासत्ताक दिवस\nमांडव घालून जिलबी तयार करतात तूप व तेल ची विकतात\nमी आणते विकत मांडव येथून जिलबी\nस्वीट डिश नारळ किस वडी\nस्वीट डिश नारळ किस वडी\nएक नारळ आणल वाढवलं\nविळी ने किस तयार केला\nदुध एक वाटी घातले\nग्यास वर सेव एकत्र अटविले\nजायफळ किसून घातले सुकामेवा घातला\nपोळपाट वर तूप लावून पसरविले\nगार केले उलथन ने वड्या केल्या\nमस्त गोड स्वीट डिश तयार केली मी\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे स���स्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« जानेवारी मार्च »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/32239/", "date_download": "2020-10-01T08:02:15Z", "digest": "sha1:7UIKQO4EANCFT6LFHHIZVLJYFV6XLDF2", "length": 22172, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "वझीरीस्तान – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nवझीरीस्तान:पाकिस्तानच्या वायव्य सरहद प्रांतातील अफगाणिस्तानच्या सरहद्दीलगतच्या भूप्रदेश. पठाण (पख्तुन) जमातीतील ‘वझीरी’ या उपजमातीवरून त्यास हे नाव पडले. त्याच्या उत्तरेस कुर्रम नदी, पश्चिमेस अफगाणिस्तान, पूर्वेस कोहाट आणि बन्नू जिल्हे, दक्षिणेस गुमल नदी आणि बलुचिस्तान यांनी तो सीमित झाला आहे. त्याची दक्षिणोत्तर लांबी २५० किमी. असून पूर्व-पश्चिम रूंदी १०० किमी. आहे. क्षेत्रफळ ११,५८५ चौ.किमी., लोकसंख्या ५,४३,००० (१९८१). भौगोलिक व शासकीय दृष्ट्या १९५५ पासू�� त्याचे उत्तर वझीरीस्तान आणि दक्षिण वझीरीस्तान असे दोन जिल्हे करण्यात आले आहेत. कुर्रम, कैटू, दौर आणि खैसोरा या नद्यांची खोरी आणि टोची नदीकडील वझीरी टेकड्या यांनी उत्तर वझीरीस्तानचा प्रदेश बनला आहे. या पट्ट्यात मका, तांदूळ, गहू, साखर, कडधान्ये इ. प्रमुख पिके येतात. यांशिवाय पशुपालन हाही व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. लोकरविणकाम हा या भागातील प्रमुख व्यवसाय आहे. स्वातंत्र्योत्तर काळात पाकिस्तान शासनाने मेंढपाळीस उत्तेजन दिले असून पशुवैद्यकीय सेवाही उपलब्ध केली आहे. उत्तर वझीरीस्तानातील मीरमशाह हे प्रमुख शहर व जिल्ह्याचे मुख्यालय आहे.\nदक्षिण वझीरीस्तानचा भूभाग सुलेमान पर्वतक्षेणीने व्यापला असून त्यात ३०० मी. पेक्षा उंच अशी पीर घाल, नोमिन आणि सरवार गुलही शिखरे आढळतात. हा प्रदेश डोंगराळ व रूक्ष आहे. त्यातून फक्त पशुपालन हा धंदा चालतो. काही ठिकाणी दाट जंगल असून जंगलात पाइन वृक्ष विपूल आहेत. त्यातून इमारती व जळाऊ लाकूड उपलब्ध होते. दक्षिणेकडे गुमल नदीचे खोरे आहे. त्यावर खजुरीकच्छ या ठिकाणी धरण बांधण्यात आले असून ६६,४०० हे. जमीन ओलिताखाली आली आहे. तीतून गहू, तांदूळ, मका, सातू, यांची पिके घेतली जातात. याशिवाय विद्युतनिर्मिती करण्यात आली आहे. वान हे या जिल्ह्याचे मुख्यालय असून त्या ठिकाणी व्यवसायशिक्षण दिले जाते.\nया प्रदेशाचा फारसा प्राचीन इतिहास ज्ञात नाही तथापि या प्रदेशात बझीरी नावाचे आदिम पठाण (पख्तुन) लोक राहत असत. ते पुश्तू भाषा बोलतात. त्यांचे दोन प्रमुख पोटभेद असून एकास ‘दरवेश खेल’ म्हणतात. त्यातही आणखी उत्मंजी व अहमदजी असे दोन पोटभेद आढळतात. हे ब्रिटिश हद्दीत नेहमी घुसून लुटालुट करीत. त्यांचे वास्तव्य प्रामुख्याने उत्तर वझीरीस्तानात आहे. हे अधिक सुधारलेले आणि व्यवसाय करणारे आहेत. दक्षिण वझीरीस्तानातील पठाण ‘महसूद’या शाखेचे असून ते भटके जीवन जगतात. ते सुरुवातीस फार क्रूर व लुटालूट करणारे होते. जंगलातील झोपड्यांमधून ते राहत. जळाऊ लाकूड, कातडी. तूप, लोखंड इ. शेजारील प्रदेशात विकून ते लोक साखर, कापड वगैरे पदार्थ खरेदी करीत. याशिवाय टोची दरीत दौर पठाणांपैकी काही लोक राहतात. या भूभागाला सामान्यतः टोळ्यांचा भूभाग म्हणतात. या टोळ्या कोणचेही दडपण न मानणाऱ्या व स्वातंत्र्यप्रिय आहेत. एकोणिसाव्या शतकात ब्रिटिश आणि अफगानिस्तानचा अमीर या दोघांनी त्यांवर वर्चस्व स्थापण्याचे प्रयत्न केले तथापि या टोळ्यांनी जमातप्रमुखाची सत्ता आणि पंचायत यांनुसार अलिखित पारंपारिक कायदा श्रेष्ठ मानून आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवले. ब्रिटिशांनी हा सर्व टापू आपल्या वर्चस्वाखाली असावा, म्हणून १८५८ नंतर अनेक मोहिमा काढल्या. येथील टोळ्यांना खंडणी देऊन वश करण्याचे प्रयत्न केले तथापि टोळीवाल्यांनी दाद दिली नाही. अफगाणिस्तानचा राजा अब्दुल रहमान आणि ब्रिटिशांकित हिंदुस्थानचे प्रतिनिधी सर मॉर्टिमर ड्युरँड यांनी १३ नोव्हेंबर १८९३ रोजी केलेल्या करारानुसार जी सीमारेषा (पुढे ड्युरँड रेषा म्हणून प्रसिद्ध झाली) मान्य केली, तीमुळे वझीरीस्तान हे ड्युरँड रेषा आणि ब्रिटिश सत्ता यांपासून अलग असलेले स्वायत्त भूक्षेत्र ठरेल. पुढे पहिल्या महायुद्धानंतर या प्रदेशास १९१९ पासून सरहद गांधी अब्दूल गफारखानांचे नतृत्व लाभले आणि येथील लोकांच्या जीवनात स्वातंत्र्याची ऊर्मी जागृत झाली पठाणांना काही सवलती मिळू लागल्या. हिंदूस्थानची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर (१९४७) वझीरीस्तान हा पाकिस्तानचा एक भाग बनला. १९५५ पर्यंत हा प्रदेश डेरा इस्माइलखानच्या आयुक्ताच्या अंमलाखाली होता. पुढे इस्लामी एकतेच्या नावाखाली पाकिस्तानची घटना बदलून वायव्य सरहद्द प्रांत हे घटक राज्य बनविण्यात आले आणि वझीरीस्तानचे दोन जिल्हे डेरा इस्माइलखान प्रशासकीय विभागात समाविष्ट करण्यात आले. स्वतंत्र पख्तुनिस्तानाची निर्मिती करून वझीरीस्तानसह पश्चिम पाकिस्तानातील सर्व पठाणांना त्यात समाविष्ट करावे, असे अफगानिस्तानने पाकिस्तानला सुचविले आहे. या कल्पनेतूनच पठाण टोळीवाल्यांनी स्वतंत्र पख्युनिस्तानाची मागणी केली आहे. ईप्रच्या फकिराच्या नेतृत्वाखाली पठणांना स्वतंत्र पख्तुनिस्तानच्या चळवळीसाठी अफगाणिस्तान शस्त्रास्त्रे पुरवीत आहे. त्यामुळे ड्युरँड रेषा व पख्युनिस्तान हे आजही वादाचे विषय झाले आहेत.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भ���. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathisoybean-got-22-thousand-setback-rain-maharashtra-24859", "date_download": "2020-10-01T07:23:28Z", "digest": "sha1:S5NK6JTSHDCIQPDM3CTYLPZHYFQOVLMZ", "length": 31735, "nlines": 211, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi,soybean got 22 thousand setback by rain, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपावसाचा सोयाबीन उत्पादकांना २२ हजार कोटींवर दणका\nपावसाचा सोयाबीन उत्पादकांना २२ हजार कोटींवर दणका\nसोमवार, 11 नोव्हेंबर 2019\nमाझी ३१ एकर शेती आहे. त्या पैकी ३० एकर शेतीवर सोयाबीन पेरले होते. गेल्या महिन्यात काढणीला सुरवात केली होती. पण मोठा पाऊस झाला. आजही शेतात गुडघाभर चिखल आहे. त्यामुळे काढणीत अडचणी येत आहेत. सुमारे ४० ते ६० टक्के नुकसान झाले आहे. सोयाबीन सडून जात आहे. एकरी अंदाजे १६ हजार रुपये खर्च आहे. दरवर्षी सरासरी एकरी दहा क्विंटल उत्पादन होते. यावर्षी ते पाच ते सहा क्विंटलच मिळेल असे वाटते. तेही सोयाबीन काळे पडले आहे.\n- नामदेव जाधव, मुसळेवाडी, ता. रेणापूर, जि. लातूर\nपुणे : राज्यातील खरिपात दुसरे महत्त्वाचे पीक असलेल्या सोयाबीनची यंदा पावसाने पूर्ण वाताहत केली. वातावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील असलेले सोयाबीन पीक नेमके काढणीच्या अवस्थेत पावसाच्या तडाख्यात सापडल्याने सर्वाधिक नुकसान झाले आहे. ६० टक्क्यांवर किमान नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे किमान २२ हजार कोटी रुपये पाण्यात गेले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना हा सर्वांत मोठा फटका मानला जात आहे.\nखरीप हंगामात राज्यात कोकण वगळता सर्वच विभागात सोयाबीन पीक घेतले जाते. कापसानंतर सर्वाधिक लागवड क्षेत्र असलेले हे पीक यंदा सरासरीच्या तुलनेत १११ टक्के क्षेत्रावर पेरले गेले. स्वाभाविकच गेल्यावर्षी बाजारभावात कमी प्रमाणात झालेले चढउतार, मका पिकावर अमेरिकन लष्करी अळी वाढलेले मोठे संकट आणि बोंड अळीसह कापसाची घटलेली उत्पादकता यामुळे शेतकऱ्यांचा यंदाही सोयाबीन लागवडीकडे अधिक कल होता. राज्यात यंदा ३९ लाख ५९ हजार ५४९ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली.\nसततचे ढगाळ हवामान, पावसाने सोयाबीन उत्पादकांचा उत्पादन खर्चात वाढ झाली. रोग-कीड नियंत्रणासाठी किमान दोन फवारण्या तरी कराव्या लागल्या आहेत. किमान १५ ते २० हजार रुपये प्रतिएकर उत्पादन खर्च सोयाबीनचा झाला आहे. काढणीच्या अवस्थेत पावसाने झोडपल्याने सर्वसाधारण��णे १० क्विंटल प्रतिएकर अशी उत्पादकात असलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान ६० ते ८० टक्क्यांपर्यंत झाले आहे.\nसोयाबीन असे झाले नुकसान...\nपाने खाणारी, उंट अळी, खोडमाशीचा मोठा प्रादुर्भाव\nसततच्या ओलसरपणामुळे केवळ पानांचीच वाढ\nफुलवाढीवर परिणाम, शेंगांची संख्या कमी\nकाढणीला आलेले सोयाबीन पावसाच्या तडाख्यात\nझाडासह शेंगाही कुजल्या, सडल्या, कोंब फुटले\nबुरशीजन्य रोगांचा शेंगांवर प्रादुर्भाव, प्रत घसरली\nफवारण्या वाढल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ\nसोयाबीनचे यंदाचे बिघडलेले गणित (शेतकरी पातळीवर)\nसरासरी एकरी उत्पादन १० ते १२ क्विंटल\nउत्पादन खर्च १५ ते २० हजार रुपये\nसध्याचा बाजारभाव ३८०० रुपये प्रतिक्विंटल\nयंदाचे पीक नुकसान ६० ते १०० टक्के\nयंदाचे एकरी उत्पादन ३ ते ६ क्विंटल\nयंदाचे एकरी उत्पन्न ० ते १५ हजार रुपये\nभांडवली एकरी नुकसान ० ते १०० टक्के\nसोयाबीनचे विभागनिहाय लागवड क्षेत्र, हेक्टरमध्ये\n(कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ/घट टक्के)\nसोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया\nगेल्या दहा वर्षांपासून सोयाबीनचे पीक घेतो. माझे एकरी १२ क्विंटलपर्यंत सोयाबीन निघते. यंदा सोयाबीन काढणी वेळी पाऊस आला यामुळे मळणी लांबली. सलग पावसामुळे सोयाबीनची प्रत पावसामुळे खराब झाली. यामुळे केवळ तीन क्विंटल सोयाबीन मी घेऊ शकलो. त्याचीही प्रत चांगली नाही. या पावसामुळे माझे सुमारे ७५ टक्के नुकसान झाले आहे.\n- भास्कर पाटील, बोरपाडळे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर\nआमच्या भागात या हंगामात सोयाबीनची एकरी चार ते पाच क्विंटलपर्यंत उत्पादकता मिळत आहे. दरवर्षी एकरी १० ते ११ क्विंटलपर्यंत उत्पादन होत असते. यावर्षी ऑक्टोबरमधील पावसामुळे ६० ते ७० टक्क्यांवर नुकसान झाले. काही शेतकऱ्यांना तर सोयाबीनचे उभे पीक सोंगणी करण्याचा खर्चही निघाला नाही. सध्याही शेतांमध्ये पाणी आहे. माझ्या दहा एकरांत कुठलेही पीक घेता आलेले नाही.\n- गजानन आखाडे, डोणगाव ता. मेहकर, जि. बुलडाणा\nसोयाबीनचे मला एकरी चार पोते उत्पादन झाले. साडेचार एकरात यंदा सोयाबीनची लागवड केली होती. त्यात १६ पोते उत्पादन आले. सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांमधून कोंब आले होते. लागोपाठ झालेल्या पावसामुळे ६० टक्क्यांवर नुकसान झालेले आहे. मागील वर्षात याच शेतात ३२ पोते सोयाबीन झाले होते. पिकाचा विमा काढलेला ���हे. अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आहे. आता मदत कधी मिळते याची प्रतीक्षा आहे.\n- नंदकुमार यशवंत चव्हाण, रा. बोर्डी, ता. मालेगाव जि. वाशीम\nचांगला पाऊस झाल्यास आमच्या भागात सोयाबीनचे एकरी सरासरी ९ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. मशागत ते काढणीपर्यंत एकरी १८ ते २० हजार रुपये खर्च येतो. यंदा पावसास विलंब झाल्यामुळे पेरणी उशिरा झाली. ऐन काढणीच्या वेळी पाऊस झाल्याने शेतामध्ये शेंगा गळून पडल्या. एकरी २ ते ३ क्विंटल उतारा येत आहे. भिजल्यामुळे त्यातही ५० टक्क्यांहून अधिक माल डागील आहे.\n- डॅा. अनिल बुलबुले, बोरी, ता. जिंतूर, जि. परभणी\nपाऊस पाणी वेळेवर झाले तर सोयाबीनचे ८ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. एकरी साधारणतः १५ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. यंदा ऐन सुगीत पाऊस झाला, त्यानंतर उन्ह पडले. कापणी करताना ४० ते ५० टक्के शेंगा शेतातच पडल्या. त्यामुळे एकरी ३ ते ४ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. २० ते ३० टक्के दाणे बुरशीमुळे काळे पडले, डागील झाले आहेत. खर्चदेखील निघणे मुश्कील झाले आहे.\n- तिरुपती कनकंटे, शहापूर, ता. देगलूर, जि. नांदेड\nमाझ्याकडे २२ एकर सोयाबीन होते. पण पावसाने जवळपास ८०-९० टक्के नुकसान झाले. एकरी १२ क्विंटल उत्पादन निघते. आता हातात काहीच उत्पादन मिळणार नाही. विम्याची भरपाई मिळाली, तरी ती पुरेशी राहणार नाही. एकरी २०-२२ हजारांचा खर्च येतो. यंदा कशाचाच कशाला मेळ लागणार नाही.\n- अमोल रणदिवे, सारोळा (ब्रु), ता. जि. उस्मानाबाद\nसोयाबीनचे एकरी सरासरी १२ ते १५ क्विंटल उत्पादन होते. यंदा पावसामुळे साधारण ८० टक्के नुकसान झाले आहे व अवघे एकरी ३ ते ४ टक्के उत्पादन हाती आले आहे. हाती आलेले पीकही पावसामुळे खराब झाल्याने २६०० रुपये क्विंटल ने विक्री केली. एकरी सुमारे चौदा हजार रुपये खर्च केला तो वाया गेला.\n- सोपान रावसाहेब तांबे, तांबेवाडी, ता. श्रीरामपूर. जि. नगर\nयंदा आधी पाऊस नसल्याने माझ्याकडील सहा एकरांतील सोयाबीन संकटात सापडलं होत. मध्यंतरीच्या काळात थोडाबहुत पाऊस झाल्याने सोयाबीनचे पीक तगल. परंतु, ऑक्टोबरच्या पावसाने थोड्याबहुत तगलेल्या त्या पिकांचीही दैना केली. जिथे सरासरी १० ते १२ क्विंटल एकरी उत्पादन व्हायचे तिथं एकरी चार क्‍विंटल पिकलं. तेही पावसानं मोठ्या प्रमाणात डागाळल्याने त्याला तीन हजारांचा दर मिळाला. एकरी बारा हजार खर्च झाले आणि ते��ढेच उत्पन्न हाती आल.\n- दीपक लकडे, मोहा, जि. उस्मानाबाद\nआमच्या कुटुंबाची जेमतेम तीन एकर शेती असून संपूर्ण शिवारात सोयाबीन घेतले होते. दरवर्षी सरासरी एकरी अकरा क्विंटल उत्पादकता मिळते. यावर्षी देखील तितकीच होण्याची अपेक्षा होती. परंतु, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाने पुरते होत्याचे नव्हते केले. यावर्षी सोयाबीनची केवळ पाच क्विंटल उत्पादकता मिळाली असून मालाचा दर्जाही योग्य नाही. दर्जा नसल्याने १५०० रुपये क्विंटलचाच भाव मिळाला. दुसरीकडे ५० टक्के उत्पादन घटल्याने वेगळे नुकसान झाले. आता रबीसाठी खासगी कर्ज घेण्याची वेळ आली आहे.\n- अमीर जिवाणी, खैरगाव देशमुख, ता. पांढरकवडा, यवतमाळ\nमाझ्याकडे अडीच एकर सोयाबीन होते. काढणी सुरू असतानाच पाऊस आला, सर्वच्या सर्व मातीत गेले. दरवर्षी सोयाबीन घेतो, एकरी ८-१० क्विंटल उत्पादन निघते. पावसाने सगळेच मातीमोल झाले. आता पंचनामे झालेत, पण काय अन्‌ किती मदत मिळणार काय ठाऊक. एकरी २० हजारांचा खर्च झाला आहे.\n- रामलिंग सुरवसे, पांगरी, ता. बार्शी, जि, सोलापूर\nयंदा १४ एकरांवर सोयाबीनची पेरणी केली होती. एकूण क्षेत्रापैकी दोन एकर सोयाबीनची काढणी केली अन् ऑक्टोबरमध्ये पाऊस सुरू झाला. सात एकर सोयाबीन अक्षरशः कुजून गेले. एकूण १० कट्टे सोयाबीन झालं, ते पण डागाळलेलं. यंदा उत्पन्नाचा आणि खर्चाचा हिशेब नाही. एकरी दहा ते पंधरा हजार खर्च झाले, काय हिशेब करावा\n- जयप्रकाश तोष्णीवाल, तेलगाव, ता. धारूर, जि. बीड\nयंदा तीन एकरांवर सोयाबीन होतं. दरवर्षीचा अनुभव पाहता किमान एकरी आठ क्विंटल उत्पादन होईल असं वाटलं; पण पावसाने घात केला. साडेतीन हजार रुपये एकराने सोयाबीन काढायला दिलं अन् पाऊस लागून बसला. पूर्ण सोयाबीन पावसाने सडून गेलं. खर्च निघंल म्हणून निवडून निवडून जमा केलेल्या सोयाबीनच्या काडांतून सहा गोण्या सोयाबीन झालं. त्याचा इतका वास येतो की सहन होत नाही. एकरी दहा हजार खर्च झाले. काढणीला तीन एकरांत दहा हजार पाचशे गेले आणि हाती दहा गोण्या सडकं सोयाबीन पडलं, काय करावं\n- सुजित हर्षे, पाथरवाला खुर्द, ता. अंबड, जि. जालना\nचालू वर्षी २ एकर सोयाबीन होती. मात्र पावसामुळे नुकसान फार झाले. दरवर्षी १४ ते १५ क्विंटल एकरी उत्पादन मिळते. मात्र काढणीनंतर सोयाबीनचे एकरी उत्पन्न घटून ते एकरी ६ क्विंटलवर आले आहे. सोयाबीनची प्रतवारी ढासळली असू��� ती काळवंडली आहे. खराब झाल्याने दारात मोठी तफावत येत आहे. त्यामुळे चालू वर्षी सोयाबीनचे पीक अडचणीचे ठरले आहे.\n- सुनील ठोक, खडांगळी, ता.सिन्नर, जि. नाशिक\nशेती सोयाबीन पाऊस पूर लातूर पुणे खरीप कोकण बोंड अळी हवामान रोग-कीड गणित कोल्हापूर औरंगाबाद नागपूर मालेगाव वाशीम नांदेड उस्मानाबाद नगर उत्पन्न कर्ज यवतमाळ सोलापूर बीड\nपुणे विभागात खरीप कांद्याची ४० हजार हेक्टरवर लागवड\nपुणे ः खरिपात अति पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले.\nकापूस खरेदीचे प्रभावी नियोजन करावे ः पणन मंत्री...\nमुंबई : आगामी हंगामामध्ये राज्यात सुमारे ४५० लाख क्विंटल (९०० लाख गाठी) कापूस उत्पादन अपे\nमराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या...\nमुंबई : विदर्भातील पुरापाठोपाठ मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आ\nकुलगुरू निवड निकषांबाबत प्र-कुलपतींच्या भूमिकेकडे...\nपुणे : कुलगुरू निवड निकषांच्या बदलाबाबत कुलपती म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व प्र-कुल\nआता खुल्या मिठाईवरही ‘वापर कालावधी’ आवश्यक\nनागपूर : मिठाईच्या दुकानातील ‘ट्रे’ वर किंवा डब्ब्यांवर आता मिठाई किती तारखेपर्यंत वापरल\nपणन सुधारणांना महाराष्ट्राचा ‘ब्रेक’मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी (पणन)...\nशेतीमाल खरेदीत फसवणुकीची पहिली तक्रार...नागपूर : केंद्र सरकारच्या नवीन शेतीमाल...\nमाॅन्सून पश्चिम राजस्थान, पंजाबच्या...पुणे ः नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने माघारी...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा...पुणे ः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील...\nशेतमाल खरेदीत सुधारणा कधीकापूस आणि सोयाबीन ही महाराष्ट्रातील खरीप...\nशेतकऱ्यांना हमीभावाचीच हमी मिळत नाहीनरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सहाव्या ...\n पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण...\nमराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक...\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...\nसोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...\nहमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...\nराहुरी विद्यापीठाच्या बदली स���्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...\nपरतीचा मॉन्सून उद्या काही भागातून पुढे...पुणे: परतीच्या मार्गावर दोन दिवसापूर्वी निघालेला...\nदूध वाहतुकीसाठी रेड्याचा वापर ...वाशीम: काळ बदलला...सोयी सुविधा निर्माण झाल्या......\nऊस तोडणी यंत्र अनुदानालाच खो; तीन...कोल्हापूर : संभाव्य मजूरटंचाईच्या पार्श्वभूमीवर...\nनंदुरबारच्या मिरचीला अतिपावसाचा फटका;...नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मिरची...\nएकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोडअल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील...\nव्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...\nआव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/whatsapp-beta-bug-kicks-users-out-of-groups/articleshow/78144027.cms", "date_download": "2020-10-01T08:05:59Z", "digest": "sha1:7COSYVK43R3QWGVUASCOF2CG24EYK3EZ", "length": 13692, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Whatsapp Bug : बस एका चुकीने सर्व Whatsapp ग्रुप्स मधून लोक बाहेर होताहेत, जाणून घ्या डिटेल्स\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबस एका चुकीने सर्व Whatsapp ग्रुप्स मधून लोक बाहेर होताहेत, जाणून घ्या डिटेल्स\nWhatsapp युजर्संसाठी एक थोडी अडचण निर्माण करणारी बातमी आहे. व्हॉट्सअॅपच्या नवीन बीटा व्हर्जनमुळे अनेक युजर्स अचानक सर्व Whatsapp ग्रुप्स मधून बाहेर होत आहेत. ही समस्या खास करून अँड्रॉयड बीटा व्हर्जन v2.20.200.7 आणि v2.20.200.8 मध्ये येत आहे.\nनवी दिल्लीः जर तुम्ही व्हॉट्सअॅपचे बीटा व्हर्जनचा वापर करीत असाल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. व्हॉट्सअॅपच्या नवीन बीटा व्हर्जनमुळे अनेक युजर्स अचानक सर्व Whatsapp ग्रुप्स मधून बाहेर होत आहेत. WABetaInfo च्या एका रिपोर्टनुसार, ही समस्या खास करून अँड्रॉयड बीटा व्हर्जन v2.20.200.7 आणि v2.20.200.8 मध्ये येत आहे. ग्रुप्समधून बाहेर पडल्यानंतर अनेकांनी आपली कैफियत ट्विटरवर मांडली आहे.\nवाचाः ५ कॅ��ेऱ्याचा OnePlus 8T येतोय, लाँचआधीच फीचर्स लीक\nही समस्या जास्त वेळ राहत नाही. अनेक युजर्संचे म्हणणे आहे की, ग्रुपमधून बाहेर पडल्यानंतर त्या ग्रुपमधील एखादा सदस्य मेसेज पाठवतो. त्यामुळे पुन्हा ग्रुपमध्ये जोडता येते. जर बीटा व्हर्जनच्या कारणामुळे तुमच्यासोबत अशी काही अडचण येत असेल तर व्हॉटसअॅपचे स्टेबल व्हर्जनचा वापर करा.\nवाचाः Jio चा नवा प्लान, ५९८ रुपयांत रोज 2GB डेटा आणि कॉलिंग\nकाय आहे बीटा व्हर्जन\nही एक टेस्टिंग व्हर्जन असते. सर्वसामान्य युजर्स आधी त्या व्हॉट्सअॅप फीचर्सचा वापर करू शकतात. जे आता टेस्ट करीत आहेत. बीटा व्हर्जनचा वापर करण्यासाठी युजर्संना गुगल प्ले स्टोरवर प्रोग्राम ज्वॉईन करावा लागतो.\nवाचाः Apple ने लाँच केली आपली स्वस्त स्मार्टवॉच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nनवीन अॅनिमेटेड स्टिकर पॅक\nव्हॉट्सअॅपच्या नवीन बीटा व्हर्जनमध्ये स्टिकर पॅक आणि Wallpaper Dimming नावाचे नवीन फीचर पाहिले गेले होते. नवीन स्टिकर पॅकचे नाव Usagyuuun आहे. ज्यात व्हाइट कलरचे कार्टून आहे. तसेच या अॅपमध्ये Wallpaper Dimming टॉगलला लेफ्ट किंवा राइट स्वाइप केल्यानंतर वॉलपेपरचा रंग बदलला जातो.\nवाचाः विवोच्या दोन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात; पाहा, नवीन किंमत\nवाचाः WhatsApp मध्ये आले नवीन फीचर, वॉलपेपर्समध्येही झाला बदल\nवाचाः Airtel चा जबरदस्त प्लान, ४.१५ रुपयांत १ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग\nवाचाः रु. ७००० पर्यंत स्वस्त झाले हे १० स्मार्टफोन, फीचर्स जबरदस्त\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन क...\nWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स...\nसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार ...\nसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000...\nPoco M2 फोनची धमाल, पहिल्या सेलमध्ये १.३ लाख युनिट फोनची विक्री महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nहाथरसची निर्भया: सामाजिक मानसिकता बदलणं गरजेच - रेखा शर्मा\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nCat Que Virus: करोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nलॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची खास शक्कल\nभारतीय नौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' तोडणीला सुरुवात\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमोबाइल5000mAh बॅटरीच्या Redmi 9i स्मार्टफोनचा आज सेल, जाणून घ्या किंमत\nमोबाइलशाओमीने लाँच केली Mi 10T स्मार्टफोन सीरीज, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nहेल्थतुम्ही नियमित लिंबूचे सेवन करता का जाणून घ्या ही माहिती\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nकरिअर न्यूजMHT-CET परीक्षेला आजपासून राज्यभरात सुरुवात\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमुंबईराज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवले; 'हे' आहेत महत्त्वाचे निर्णय\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nकोल्हापूरकारखान्यापर्यंत ऊस कसा पोहचणार; 'या' मुद्द्यांवर फड रंगणार\nमुंबईआठवले आता कुठे आहेत; यूपीतील घटनेवरून राऊतांचा टोला\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/cashless-transactions/articleshow/55899149.cms", "date_download": "2020-10-01T08:04:14Z", "digest": "sha1:NAQSLROCOTVZI66YI2VLMTYWUCNWSKFB", "length": 14788, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील नागरिकांना माहिती देण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nम. टा. प्रतिनिधी, नगर\nजिल्हा परिषदेने कॅशलेस होण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. कर्मचाऱ्यांना कॅशलेस व्यवहारांची माहिती दिल्यानंतर पुढील टप्प्यात ग्रामीण भागातील नागरिकांना माहिती देण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ऑनलाइन कॅशलेस व्यवहार कसे करावेत, याची माहिती तज्ज्ञ व्यक्ती ग्रामसभांतून नागरिकांना देणार आहेत. यासाठी ग्रामपंचायतींनी बँकांकडून स्वाइप मशीन उपलब्ध करून घेण्याच्या सूचना जिल्हा परिषदेने दिल्या आहेत.\nपहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना कॅशलेस व्यवहार कसे करावेत, याचे प्रशिक्षण देण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच, गावातील नागरिकांनाही या व्यवहारांची माहिती व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कॅशलेस व्यवहारांची माहिती देण्यासाठी ग्रामपंचायती विशेष ग्रामसभा घेणार आहेत. या ग्रामसभांत गावातील व्यावसायिक, किराणा दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, स्वस्त धान्य दुकान, रॉकेल विक्रेते आदींना कॅशलेसची माहिती दिली जाणार आहे. गावात ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन आहेत त्यांना पेटीएम, एसबीआय बडी, मोबी क्विक यांसारखी अॅप्लिकेशन डाउनलोड करून देऊन, याद्वारे व्यवहार कसे करावेत, याचीही माहिती दिली जाणार आहे. ही कामे करण्यासाठी जिल्हा परिषदेने ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे.\nया उपक्रमाच्या पुढील टप्प्यात विद्यार्थी आणि पालकांचे मेळावे आयोजित केले जाणार आहेत. या मेळाव्यात शिक्षकांच्या मदतीने कॅशलेस व्यवहारांची माहिती दिली जाणार आहे. तसेच, कॅशलेस बँकिंग या विषयावर शाळांमध्ये निबंध स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. गावातील महिला बचत गटांनाही कॅशलेसची माहिती देण्याच्या सूचना जिल्हा परिषदेने दिल्या आहेत. चांगली कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा जिल्हा परिषद सत्कार करणार आहे.\nजिल्ह्यात कॅशलेस व्यवहारांचे प्रबोधन करण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी सदस्यांनी मात्र या उपक्रमाची खिल्ली उडवली आहे. नोटाबंदीमुळे नागरिकांकडे पैसेच शिल्लक राहिलेले नाहीत. बँकेसमोर रांगा लावूनही पैसे मिळत नाहीत. गावात लोकांकडे मोबाइल फोन नाहीत. बँकांची संख्याही कमीच आहे. मोबाइलवरील व्यवहार करताना अडचणी निर्माण होणार आहेत. स्वाइप यंत्रांचीही लोकांना माहिती नाही. ग्रामीण भागात इंटरनेटचीही समस्या कायम असते. अशा परिस्थितीत कॅशलेस व्यवहार कसे होणार, असा प्रश्न सदस्यांनी गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उपस्थित केला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nVinod Tawde: खडसेंची नाराजी व भाजपमधील गटबाजीवर विनोद त...\n...म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी राज्यातील सरकार पडू देत ...\nशिवसेनेला दूर ठेवण्यासाठी भाजप-राष्ट्रवादी एकत्र\nShivaji Kardile: राज्यात थोड्याच दिवसांत भाजपचे सरकार\nविद्यार्थ्याची आत्महत्या महत्तवाचा लेख\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nCat Que Virus: करोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nलॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची खास शक्कल\nभारतीय नौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' तोडणीला सुरुवात\nगरीब, मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी बनणार २० कोटी करोना लशी\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशदहशतवादी समजून तिघांना ठार केले, शव कबरीतून काढून कुटुंबीयांना देणार\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\nमुंबईहाथरस प्रकरण: 'पीडितेवर कुटुंबीयांशिवाय अंत्यसंस्कार हे अमानवी कृत्य'\nमुंबई...म्हणून अबू आझमींनी दिल्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणा\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nमोबाइल5000mAh बॅटरीच्या Redmi 9i स्मार्टफोनचा आज सेल, जाणून घ्या किंमत\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-jyotish-2014/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-30-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%87-6-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-2014-112010900016_1.html", "date_download": "2020-10-01T08:08:39Z", "digest": "sha1:HJLUK46RE5JGQ2SFAICGI4PIE5RKQSRP", "length": 26048, "nlines": 173, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "साप्ताहिक राशिभविष्य (30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2014) | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 1 ऑक्टोबर 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाप्ताहिक राशिभविष्य (30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2014)\nधार्मिक स्थळांना भेटी द्याल. आगंतुक पाहुणो येण्याची शक्यता राहते. गृहसुशोभिकरणासाठी आकर्षक शोभेच्या वस्तूंची खरेदी कराल. नवनिर्मीतीचा आनंद घ्याल. कवि, कलाकारांना चांगल्या संधींचा लाभ घेता येईल. आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण धाडसी निर्णय घेण्यास प्रवृत्त करणारे राहील. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. खेळाडूंना चाहत्यांकडून चांगली दाद मिळेल. आपल्या कर्तृत्त्वाला चांगली झळाळी मिळेल. > वृषभ > व्यावसायीक उद्योगातील कामानिमित्त कर्ज प्रकरण रखडले असेल तर ते मार्गी लागेल. प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील. धनस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण आर्तिक उन्नती करणारे राहील. संततीची उन्नती होईल. उच्चशिक्षणासाठी परदेशी जाण्याचे प्रयत्न करणार्‍या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना यश लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी, उत्साही, राहील. घरातील सुखसुविधा वाढविण्याकरीता इलेक्टॉनिक्सच्या वस्तूंची खरेदी केली जाईल.\nतरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल. जुनी थकेलेली येणी वसूल होतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. शेअर बाजारातील गुंतवणूक आर्थिक फायदा करुन देईल. आपल्याच राशीतून होणारे चंद्राचे भ्रमणामुळे आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला ठसा उमटवाल. महिला स्वत:च्या पद्धतीने गृह सजावट करतील. आपल्या वृत्त्वावर सभोवतालच्या व्यक्ती हुरळून जातील. इच्छापूर्ती होईल.\nप्रयत्नांत�� परमेश्‍वर या उक्तीचा प्रत्यय येईल. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. उंची वस्त्रालंकांरांची खरेदी कराल. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. व्ययस्थ चंद्राचे भ्रमण कामानिमित्त दूरचे प्रवास घडवून आणणारे राहील. एखादा निर्णय आपण झटपट घेऊ शकणार नाही. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सफलता लाभेल. कार्यक्षेत्रात विविध संधी उपलब्ध होतील. उपासना मार्गातील लोकांना चांगली अनुभूती मिळेले. आपल्याला चांगला मार्गदर्शक भेटेल.\nसुग्रास भोजनाचे बेत आखले जातील. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. तीव्र इच्छाशक्ती व प्रगल्भ विचारसरणी यांतून आपल्या अडचणींवर सहजपणे मात कराल. लाभस्थ चंद्राचे भ्रमण तरु.णांच्या कौशल्याला चांगला वाव देईल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. महत्त्वाच्या निर्णयात आपला पुढाकार व सल्ला उपयोगी पडेल. विश्‍वासाच्या जोरावर मोठे ध्येय गाठाल. काही अविस्मरणीय घटना घडण्याची शक्यता आहे. आपली इच्छापूर्ती होईल. व्यवसायीक प्रदर्शनातून चांगला फायदा होईल.\nएखादी शाब्बासकीची थाप पाठीवर पडल्यामुळे हायसे वाटेल. कर्तव्यभावना जागृक ठेवून कामाची आखणी केली जाईल. जुने मित्र भेटतील त्यांच्या बरोबर आनंद लुटण्याचे क्षण येतील. आकर्षक भेटवस्तू मिळतील. दशमस्थ चंद्राचे भ्रमण व्यवसाय उद्योगातून अभिनव तंत्र वापरल्यामुळे यश येईल. नव्या उमेदीने कामाला लागाल. व्यवसाय उद्योगातून कामगारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. सुग्रास भोजनाचे बेत आखले जातील. नवीन परिचय होतील.\nव्यवसाय उद्योगात अभिनवपूरक तंत्र वापरले तर चांगली भरभराट होईल. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. सकारात्मक विचारांमुळे अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील. आठवड्याच्या सुरुवातीला भाग्यस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला लाख मोलाचा ठरेल. नवीन जबाबदार्‍या स्वीकाराव्या लागतील. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल.\nपरक्या माणसाकडून अचानक मदत मिळाल्यामुळे लाभ होतील. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. अष्टमस्थ चंद्राभ्रमणामुळे प्रलोभनातून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता राहते. व्यवसाय उद्योगाच्य�� निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल. हितशत्रूंच्या कारवायांवर मात कराल. आर्थिक व्यवहारात जामीन राहण्याचे टाळावे. एखाद्या गोष्टीबद्दल जास्त वेळ विचार करायची सवय लागल्यामुळे निर्णय घेण्यास विलंब लागेल.\nआपल्या जोडीदारावर आपल्या मतांचा पगडा राहील. जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल.दुसर्‍यांकडून काम करुन घेण्यात यशस्वी व्हाल. तब्येतीविषयी डॉक्टरांकडून वेळच्या वेळी तपासणी करुन घ्या. भागीदाराचे सहाकार्य चांगले राहील. आपले कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न कराल. यशस्वी होण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. स्वत:चे प्रयत्न स्वत:च करावेत. न्याय प्रविष्ठ प्रकरणातून लाभ होतील. एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्विकाराल.\nविवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. जनसंपर्कातून चांगला फायदा होईल. व्यवसायात नवे तंत्र अंमलात आणू शकाल. आपल्या कामाच्या पूर्ततेसाठी दुसर्‍यांवर अवलंबून राहू नका. वैराण वाळवंटाची वाट संपत आल्याची चिन्हे दिसून येतील. सामाजिक पत उंचावेल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल. गुप्तवार्ता कानी येतील. अवाजवी धाडस करण्याचे टाळावे.\nजुने मित्र भेटल्याने मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना सुसंधी लाभतील. नावीण्यपूर्ण कलाकृतींचा ध्यास घ्याल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. आपल्या राशीच्या पंचमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. करमणूकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळवाल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. व्यावसायीक प्रदर्शनातून चांगला फायदा होईल.\nकुटुंबात धार्मिक शुभकार्याचे आयोजन केले जाईल. आपली सामाजिक प्रतिष्ठा उंचावणार्‍या घटना घडतील. आपल्या मतांचा आदर केला जाईल. घरातील व्यक्तींच्या मतांना दुजोरा दिलात तर आपला फायदा होईल. आपल्या राशीच्या सुखस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न सुटतील. घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील.\nआज तुमचा वाढदिवस आहे (29.11.2014)\nआज तुमचा वाढदिवस आहे (28.11.2014)\nवास्तूप्रमाणे शयनगृह (Bedroom) कसा असावा\nयावर अधिक वाचा :\n\"संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो....अधिक वाचा\n\"आपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे...अधिक वाचा\n\"थंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या....अधिक वाचा\n\"आपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल....अधिक वाचा\n\"पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी...अधिक वाचा\n\"मित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक...अधिक वाचा\nआनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील....अधिक वाचा\nचाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास...अधिक वाचा\n\"आजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकतो. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. प्रवास व...अधिक वाचा\nकाही वेळ समस्या निवारणासाठी आणि आत्मविश्वासाच्या वाढीसाठी काढा. सामूहीक उपक्रम आणि प्रवास आपल्यासाठी श्रेयस्कर ठरतील. इतरांनी आपल्या...अधिक वाचा\nआजचा दिवस आर्थिक कार्यांसाठी चांगला आहे पण काही देवाण-घेवाण करू नका. अनिर्णित राहीलेली प्रकरणे नवे प्रश्न उभे...अधिक वाचा\nआज रात्री आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल. आज आपण एखाद्या अधिकार्‍यामुळे असंतुष्ट राहाल. सहकाऱ्यांशी होणारे वैचारिक मतभेद...अधिक वाचा\nसकाळ- संध्याकाळ दिवा लावण्याचे फायदे आणि नियम\nप्रकाशाची उपासना म्हणजे देवाची उपासना असते. चातुर्मासात, अधिक महिन्यातील पौर्णिमेला देऊळ ...\nगुरुवारी या झाडाची पूजा करावी\nआपल्या हिंदू धर्मात केळीच्या झाडाला अतिशय पवित्र मानले आहे. म्हणून केळीच्या झाडाची पूजा ...\nनवरात्री 2020 विशेष : आता गरब्यासाठी घरातच पार्लर सारखे ...\nनवरात्र आल्यावर सर्वांचा उत्साह द्विगुणित होतो. नवरात्र म्हटले की गरबे होणारच. गरबे ...\nअ��िक मास 2020 : काय सांगता, देवी लक्ष्मीने श्रीविष्णूंना ...\nअधिक मास ज्याला मलमास, किंवा पुरुषोत्तम मास देखील म्हणतात. अशी आख्यायिका आहे की ज्या ...\nपंचकाचे पाच मुख्य नुकसान, या वेळी पंचक विशेष का आहे ते ...\nयावेळी 28 सप्टेंबर २०२० रोजी राज पंचक आहे जो धनिष्ठा नक्षत्रात लागत आहे. रविवारी रोग ...\nरिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली\nमुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन योजना सुरू ...\nमीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद ...\nशेती बिलावरून राज्यसभेत झालेल्या राड्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील ...\nसविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना ...\nमुंबईची लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. ...\nबाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त\nबारामती तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो ...\nइंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा ...\nरविवारी रात्री कोविड -19 मुळे 87 वर्षीय व्यक्तीच्या निधनानंतर येथील खासगी रुग्णालयात ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/Kz-BKp.html", "date_download": "2020-10-01T07:28:11Z", "digest": "sha1:3ML6KBXP2N2EVVUCJCEVLD3BMQ7NEID5", "length": 4997, "nlines": 40, "source_domain": "rajsatya.page", "title": "नागठाणे येथील पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतली प्रशासनाकडून माहिती - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nनागठाणे येथील पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतली प्रशासनाकडून माहिती\nApril 21, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nनागठाणे येथील पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतली प्रशासनाक��ून माहिती\nकराड - नागठाणे (ता.सातारा) येथे महाराष्ट्र राजयचे सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भेट देऊन प्रशासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.\nतसेच येथील स्वस्त धान्य दुकासन अचानक भेट दिली. तेथे रेशन वितरणाचे काम सुरू होते. दुकानाचे मालक यांच्याशी चर्चा केली. तसेच तेथे उपस्थित असलेल्या नागरिक व महिलांशीही चर्चा केली. दुकानासमोर उभ्या असणाऱ्या लोकांना उन्हात न थांबता सोशल डिस्टन्स ठेवून सावलीत बसण्याच्या सूचना त्यांनी केल्या. दुकानासमोर गर्दी होऊ नये यासाठी दुकानातील वजन काटे वाढवून तातडीने रेशन देण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली.\nत्याचबरोबर आरोग्य विभागामार्फत होम टू होम सर्व्हे करून परागावातून, परजिल्ह्यातून कोण आले आहे का याची माहिती घ्यावी, याबाबत सविस्तर चर्चा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सरपंच विष्णू साळुंखे व ए.पी.आय. चंद्रकांत माळी यांच्यासोबत केली.\nतसेच कोरोना सारख्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात नागरिकांनी अधिक सतर्क रहाणे गरजेचे आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कारणांसाठी लोकांनी बाहेर पडणे टाळवे. असे आवाहन यावेळी त्यांनी केले.\nयाप्रसंगी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक यशवंत हरी साळुंखे(नाना), सरपंच विष्णू महादेव साळुंखे, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन संजय शिवाजी साळुंखे, ए. पी.आय. चंद्रकांत माळी साहेब आदी.उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/isl-kerala-blasters-vs-mumbai-city-fc/", "date_download": "2020-10-01T07:13:08Z", "digest": "sha1:L5N3A62WL63GLDCP4X2YFIFK46G3IZ7Z", "length": 5237, "nlines": 87, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#ISL : मुंबई सिटी एफसी विरूध्द केरला ब्लास्टर्स सामना बरोबरीत", "raw_content": "\n#ISL : मुंबई सिटी एफसी विरूध्द केरला ब्लास्टर्स सामना बरोबरीत\nपुणे : इंडियन सुपर लीगमध्ये गुरूवारी मुंबई सिटी एफसी आणि केरला ब्लास्टर्स दरम्यान झालेला सामना १-१ ने बरोबरीत सुटला.\nसामन्यात दोन्ही गोल दुस-सा सत्रात दोन मिनिटाच्या अंतरावर झाले. केरल संघाकडून ७५ व्या मिनिटाला राफेल मेसी बाउली याने गोल करत १-० ने आघाडी मिळवून दिली, मात्र ही आघाडी केरला ससंघास फार काळ टिकवता आली नाही. त्यानंतर पुढच्या दोनच मिनिटांनी मुंबईच्या अमीन चेरमितीने गोल करत बरोबरी साधली.\nसामना बरोबरीत सुटल्याने मुंबई संघाला गुणतालिकेत एका स्थानचा फायदा झाला. मुंबईचा संघ सातव्या स्थानावरून सहाव्या स्थानी पोहचला. ओडिशा सहाव्या स्थानावरून सातव्या स्थानी पोहचला. ब्लास्टर्स अजूनही आठव्या स्थानी कायम आहे. मुंबईचा सात सामन्यातील हा चौथा तर केरलाचा तीसरा बरोबरीतला सामना आहे.\nआता म्हणणार का ‘नमस्ते ट्रम्प’ पी. चिदंबरम यांचा सवाल\nएनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धाला क्लीन चिट नाहीच\nमराठा आरक्षणावरून पार्थ पवार आक्रमक; सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा\n“थलाइवी’च्या शुटिंगसाठी कंगना दक्षिण भारतात रवाना, फॅन्सला केली ‘ही’ विनंती\nअनुराग कश्यप चौकशीसाठी वर्सोवा पोलिस स्थानकात दाखल\nआता म्हणणार का ‘नमस्ते ट्रम्प’ पी. चिदंबरम यांचा सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-urdu-and-persian-poet-mirza-ghalib-andaz-ea-bayea-nandini-atmasiddhi-marathi-12", "date_download": "2020-10-01T09:09:06Z", "digest": "sha1:AAYV2TPRGR6EBSTUJJGMBDZF2EKOA2KM", "length": 24533, "nlines": 138, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Urdu and Persian Poet Mirza Ghalib Andaz Ea Bayea Nandini Atmasiddhi Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nक़तरे से गुहर होने तक\nक़तरे से गुहर होने तक\nसोमवार, 1 जून 2020\nकवी किंवा लेखक हा त्याच्या शैलीमुळं, शब्दकलेमुळं आणि लिहिण्याच्या एकूणच विशिष्ट अशा ढंगामुळं ओळखला जातो. तसा तो ओळखला जाणं, हे त्याच्या यशाचंही गमक असतं. ग़ालिबनं स्वतःच आपली लेखणी ही इतरांपेक्षा कशी वेगळी आहे, याचा वारंवार उल्लेख केला आहे. अर्थात केवळ त्याला आत्मगौरव करायचा नव्हता, तर कोणत्याही लेखकानं आपलं अस्तित्व ठळक करण्यासाठी एक खासियत रुजवणं आवश्यक कसं आहे, हे सांगायचं होतं. लेखनकलेचं एक इंगितच तो या निमित्तानं सांगू पाहत होता. एका शेरमध्ये तो लिहितो, ‘हा ‘ग़ालिब’ आपलं म्हणणं विशिष्ट ढंगात प्रस्तुत करत आहे. गुणांची कदर असलेल्यांना ते ऐकण्यासाठी खुलं निमंत्रण आहे.’\nअदा-ए-ख़ास से ‘ग़ालिब’ हुआ है नुक़्तासरा\nसला-ए-आ है यारान-ए-नुक़्ता-दा के लिए\nचिंतनाच्या घुसळणीतून आणि शब्दांच्या अपार, अथांग अशा सागरातून निवडून निवडून मोजकी रत्नं धुंडाळण्याचं स्वप्न मनाशी जोपासत ग़ालिब आपल्या काव्यसफरीवर निघाला होता. खाणी खणून काढून, अशा रत्नांचा शोध घेण्याची ताकद आणि धाडस माझ्यात नक्कीच आहे, असंही तो एका शेरमध्ये म्हणतो –\nसुख़न क्या कह नहीं सकते कि जूया हों जवाहर के\nजिगर क्या हम नहीं रखते कि खोदें जा के माअदन को\nइथं हेच तो सुचवू पाहतो की सफल आणि उत्तम कवी होणं हे सरळ सोपं नाही. सहजसाध्य तर बिलकुलच नाही. त्यासाठी रत्नाकरिता जसं खाणी खणल्या जातात, तसे परिश्रम घ्यावे लागतात. शब्दांची आराधना, विचारांची डूब आणि चिंतनाची खोली हे सर्व साध्य केल्याशिवाय उत्कृष्ट अशा काव्याचं रत्न हाती गवसत नाही. स्वतःच्या सिद्धहस्त लेखणीबद्दल अभिमान बाळगतानाही, त्यानं एका एका शेरसाठी घेतलेले कष्ट कुणी विसरू नये, अशी त्याची अपेक्षा आहे. मात्र हे कष्ट घेताना आणि बरोबरच प्रापंचिक व सांसारिक अडचणींचा सामना करतानाही आपलं चिंतन हे स्वतःच्या विशिष्ट गतीनं व दिशेनं नेहमीच जात राहिलं, हेही तो आवर्जून सांगतो. हा मुद्दा स्पष्ट करून सांगणारा त्याचा दुसरा एक शेर आहे, ‘धरणीच्या मांडीवर बसून घालवलेल्या दिवसांची कहाणी काय म्हणून मी सांगू इतकंच सांगतो, की त्या (खडतर) काळातही माझं चिंतन हे मखमली बिछान्यावर विश्राम करत होतं.’ भले व्यक्तिगत पातळीवर कवी अडचणीत असो, त्याची दशा धुळीत पडल्याप्रमाणं असो, आपल्या निर्मितीला या गोष्टींची झळ त्यानं लागू देता कामा नये... जोवर कवी किंवा लेखकाचं चिंतन, त्याची विचारक्षमता गतिमान आहे, स्वतःच्या पद्धतीनं सुरू आहे, तोवर कवीच्या लेखणीवर कुठलाही दुष्परिणाम होणारही नाही, असा विश्‍वास ग़ालिब यात व्यक्त करतो. आर्थिक आणि सामाजिक स्तरावरील समृद्धी, प्रतिष्ठा नसली, तरी विचारांची झेप आणि चिंतनाची खोली कवीला मोठं करतात...\nनाज़िश-ए-अय्याम-ए-ख़ाकस्तर नशीनी क्या कहूँ\nउत्तम कवित्वाचे जे गुण ग़ालिब वर्णन करोत, ते आपल्यात आहेत, असा अर्थताच त्याचा दावा होता. तो किती खरा होता, हे आजही असलेल्या त्याच्या काव्याच्या लोकप्रियतेवरून आणि आकर्षणावरून लक्षात येतंच.\nस्वतःच्या रचनांची प्रशंसा करताना ग़ालिब संकोचत नाही. कारण आपण अतिशयोक्ती करत नाही, तर सत्य तेच सांगतो, हा विश्वास त्याला आहे. आपल्या कवितेतील कोमलता, संकेत यांचा थेट परिणाम वाचकावर होऊ शकतो, त्यामुळं हे काव्य त्याचं मन मोहून घेतं. मात्र भावुक व्यक्तीच्या दृष्टीनं ते प्राणसंकट ठरू शकतं, असंही त्यानं एके ठिकाणी म्हटलं आहे. हा शेर असा आहे –\nबला-ए-जाँ है ‘ग़ालिब’, उसकी हर बात\nइबारत क्या, इशारत क्या, अदा क्या\n(ग़ालिबची प्रत्येक रचना ही हृदयासाठी धोका ठरू शकतो. काय त्यातील शैली, संकेत आणि इशारे...)\nग़ालिब��ं काव्य हे उर्दूतील उत्कृष्ट काव्य मानलं जातं. फ़ारसीकडून तो उर्दूकडं वळला नसता, तर उर्दूचं मोठंच नुकसान झालं असतं. त्याचा काळ खरं तर उर्दू कवितेला लोकप्रियता, मान्यता मिळणारा काळ होताच, पण फ़ारसी काव्याचा दबदबाही समाजात तेव्हा होता. आपल्या काव्यामुळं फ़ारसी भाषेसाठी उर्दू मत्सराचा, ईर्ष्येचा विषय झाली आहे, असं ग़ालिब एका शेरमध्ये म्हणतो. उर्दूत आपलं काव्य स्थान मिळवून आहेच, पण फ़ारसीलाही यामुळं मत्सर वाटतो, हेवा वाटतो, असं सांगताना तो म्हणतो, ‘कोणी जर विचारलं, की उर्दू भाषेत असं काय विशेष आहे ज्यामुळं फ़ारसीच्या हेव्याचं कारण ती व्हावी तर मग ग़ालिबची रचना त्या व्यक्तीला ऐकवा आणि म्हणा, ‘यामुळं’...\nजो ये कहे कि रेख़्ता क्योंकि हो रश्क-ए-फ़ारसी\nगुफ़्त-ए-‘ग़ालिब’ एक बार पढ़के उसे सुना कि ‘यूँ’\nविशिष्ट अशा शैलीत रचना करणारा ग़ालिब त्याच्या खास व सूचक अशा शब्दाच्या वळणामुळं लक्षात राहतो. साध्या आणि अर्थवाही रचनाही त्याच्या लेखणीनं घडवल्या. नेहमीचाच अर्थ किंवा विचार थेट शब्दात सांगणाऱ्या त्याच्या अनेक रचना याची साक्ष आहेत. एक शेरमध्ये मनुष्याची विशेषता काय, याची चर्चा तो करतो. माणूस विचार करू शकतो, हे त्याचं व्यवच्छेदक लक्षण आहे, एरवी तोही पशूच, हे तो सूचकपणं मांडतो. ईश्‍वर सगळीकडं असतो, जिथं कुणी नाही, तिथंही तो असतोच, अशा पद्धतीचं एक जुनं वचन आहे. ग़ालिब याच विचाराला जणू एक नवं वळण देऊन सांगतो, की मनुष्य जरी एकटा असला, तरी तो कधीच एकटा नसतो, कारण त्याच्याबरोबर त्याचे विचार, अनुभव, आकांक्षा हे सारं असतंच असतं. अशावेळी तो या विचारांच्या बैठकीत मग्न असतो... मनुष्यत्वाची परिभाषाच या शेरमध्ये ग़ालिबनं केली आहे. तो म्हणतो, ‘माणूस हा स्वतःच विचारांचा एक हंगामा, महापूर आहे. जरी एकांत असला, तरी मी त्याला मैफलच समजतो.’\nहै आदमी बजा-ए-ख़ुद इक महशर-ए-ख़याल\nहम अंजुमन समझते हैं ख़ल्वत क्यूँ न हो\nविचार करण्याची शक्ती हे मानवाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. म्हणूनच एकटा असला, तरी माणूस एकटा कधीच नसतो. त्याच्या बरोबर त्याचे विचार त्याला घेरून असतात, ज्यांच्या मदतीनं तो एखाद्या भरलेल्या सभेत असल्याप्रमाणं अनुभव घेऊ शकतो. स्वतःच्या नजरेसमोर मनातल्या कल्पनांच्या साह्यानं वेगवेगळी दृश्यं उभारू शकतो आणि स्वतःचं असं एक जगच निर्माण करू शकतो. कवीच्या दृ��्टीनं त्याची काव्यनिर्मिती हेच त्याचं जग असतं. ग़ालिबनं मांडलेला हा विचार खरोखरच आगळावेगळा असा आहे.\nतर मनुष्याच्या मनुष्यत्वाचं मर्म आणि मनुष्याच्या स्वभाव कथन करणारा ग़ालिबचा एक शेर आहे, ज्यात माणसालाही माणूस होणं हे अनेकदा जमत नाही, हे तो नोंदवतो. माणूस म्हणून जगणं हे महत्त्वाचं खरं, पण हे माणूसपण आत्मसात करणं साऱ्यांनाच जमत नाही. ग़ालिब म्हणतो ते किती खरं आहे, हे वेगळं सांगायला नकोच.\nबस कि दुश्वार है हर काम का आसाँ होना\nआदमी को भी मयस्सर नहीं इन्साँ होना\n(प्रत्येक काम काही सहजतेनं पार पडत नाही. माणसाला मनुष्य होणं हे अनेकदा जमत नाही.) तो मनुष्य आणि मनुष्यत्व यात फरक करतो आणि हे करताना, आदमी आणि इन्सान हे वेगळे शब्द योजतो.\nत्याच्या थक्क करणाऱ्या आणि जगावेगळा, विक्षिप्त विचार मांडणाऱ्या शेरांची संख्याही कमी नाही. त्यापैकी एकाचा उल्लेख आवर्जून करावा असा. ग़ालिबच्या घनचक्कर स्वभावाचा अन् शैलीचा अनुभव देणार हा शेर आहे. तो असा –\nता फिर न इन्तज़ार में नींद आए अुम्रभर\nआने का अहद कर गए आए जो ख़्वाब में\nअर्थ असा, ‘मला आयुष्यभर झोप लागू नये, यासाठी तिनं येण्याचं वचन मला दिलं, (तेही) स्वप्नात येऊन.’ चक्रावून टाकणारा ह शेर आहे. प्रेयसीला माहीत आहे, की मला तिनं भेटण्याचं वचन दिलं, की माझी झोप उडणार. म्हणून मग तिनं काय केलं, तर माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं की नक्की भेटेन. पण यामुळं मी खडबडून जागा झालो आणि नंतर माझी झोपच उडाली. मी तिची वाट बघू लागलो. पण मग आठवलं, की ती स्वप्नात येऊन भेटणार आहे. एकूण काय, तर मला आयुष्यभर झोप लागू नये, म्हणून तिनं अशी युक्ती केली. आता मी स्वप्नात तिला कसं भेटू शकणार कारण माझी झोपच उडाली आहे... अशा प्रकारच्या गोंधळात टाकणाऱ्या विचित्र आणि ‘क्रेझी’ ओळी ग़ालिब अनेकदा लिहिताना दिसतो...\nकवितेच्या क्षेत्रात त्यानं निरनिराळे प्रयोग केले आणि कोणत्याही चौकटीत स्वतःला अडकवून घेतलं नाही. थोडक्यात सांगायचं, तर ग़ालिबची कविता ही जशी गूढ, गहिरी आहे तशीच ती अर्थपूर्ण आहे. एक वेगळं महत्त्व घेऊन ती येते. तिला समकाळाचे संदर्भ आहेत, तसेच मागच्या काळातले दुवेही ती अनेकदा उलगडते. भाषा, लोककथा, धर्मविचार, तत्त्वज्ञान अशा अनेक गोष्टींमध्ये ग़ालिब वावरला आणि या प्रवासातील चिंतनातून त्यानं स्वतःची कविता घडवली. लोकांचं मनोरंजन करण्यासाठी म्हणून लिहिल्या जाणाऱ्या कवितेप्रमाणं ही कविता हलकीफुलकी आणि विरंगुळा बहाल करणारी नाही. गूढतेमुळं ती काहीशी कठीण वाटते. ती समजली आणि न समजली, तरी अस्वस्थ करून जाते. सतत खुणावत राहते. मनाला स्पर्शून जाते...\nकाव्याच्या यशासंबंधात पडणारे परिश्रम आणि सोसाव्या लागणाऱ्या वेदनांबद्दलचा सूचक उल्लेख आणखी एका शेरमध्ये ग़ालिबनं केला आहे. अनेक प्रकारच्या अडचणींचा, कष्टांचा सामना करावा लागतो, तेव्हा कुठं माणसाला यश मिळतं. या शेरमध्ये तो म्हणतो, ‘जलबिंदूचा मोती होण्यापर्यंतचा प्रवास खडतर असतो, हे लक्षात घ्यायला हवं. कारण लाटांच्या जाळ्यात जबडा वासलेल्या शेकडो मगरी आहेत, ज्या या जलबिंदूला गिळून टाकण्यास सज्ज आहेत.’\nदाम-ए-हर मौज में है हल्क़ा-ए-सद-काम-ए-निहंग\nदेखें क्या गुज़रे है क़तरे से गुहर होने तक\nसामान्य माणूस केवळ यश, सफलता बघतो. हे यश मिळवण्यासाटी किती धडपडी कराव्या लागतात, कोणत्या यातनांतून जावं लागतं, त्याची कल्पना त्याला नसते. जीवन अनेक संकटांनी भरलेलं असतं आणि त्यातून पार पडल्याशिवाय आनंद, यश मिळत नाही. एकूणच जीवनबद्दल लिहिलेला हा शेर काव्यक्षेत्रालाही लागू होतो.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/02/20/shiv-jayanti-procession-welcomed-on-behalf-of-muslim-community/", "date_download": "2020-10-01T08:39:00Z", "digest": "sha1:LPEBX43TAGEGAEE2OLWL3TE27RMG6L2R", "length": 11763, "nlines": 144, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "मुस्लिम समाजाच्या वतीने शिवजयंती मिरवणुकीचे जंगी स्वागत - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nजीएसटी बाबत झालंय असे काही ; वाचा आणि लाभ घ्या\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणार�� – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\nHome/Ahmednagar City/मुस्लिम समाजाच्या वतीने शिवजयंती मिरवणुकीचे जंगी स्वागत\nमुस्लिम समाजाच्या वतीने शिवजयंती मिरवणुकीचे जंगी स्वागत\nअहमदनगर लाईव्ह 24 टीम :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे कापड बाजार येथे मुस्लिम समाजाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.\nतर मुस्लिम समाज, मोची गल्ली व्यापारी असोसिएशन व हाजी अजीजभाई चष्मावाला प्रतिष्ठानच्या वतीने मिरवणुकीत सहभागी विद्यार्थ्यांना पाणी व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.\nया उपक्रमाचे प्रारंभ पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके व मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे विद्यापिठाचे माजी सिनेट सदस्य शिवाजी साबळे, हामजा चुडीवाला, नईम सरदार, जुनेद शेख, अकलाख शेख, संतोष गोयल, राजू साखला, योगेश बेंद्रे, नवीद शेख, फैय्याज शेख, समीर शेख, इकराम तांबटकर, रमीज शेख, शाकिर शेख, सरफराज चुडीवाला, अबरार पठाण, रफिक रंगरेज आदिंसह मुस्लिम समाजातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nछत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाची शिकवण दिली असून, यानुसार मुस्लिम समाजातील युवकांनी घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके यांनी व्यक्त केली. मन्सूर शेख म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते.\nत्यांनी जात, पंथ, धर्म असा भेदभाव कधी मानला नाही. अठरापगड जातीला बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली. यामध्ये मुस्लिम समाज बांधवांचा देखील वाटा होता. त्यांनी अनेक महत्त्वाची पदे मुस्लिम व्यक्तींकडे मोठ्या विश्‍वासाने सोपवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांनी आत्मसात केल्यास समाजा-समाजात कधी दुरावा व तेढ निर्माण होणार नसून, सत्ताधार्‍यांनी देखील शिवाजी महाराजांचा आदर्श ठेऊन त्यांच्या विचार अंगीकारण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय ��� विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nजीएसटी बाबत झालंय असे काही ; वाचा आणि लाभ घ्या\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nजीएसटी बाबत झालंय असे काही ; वाचा आणि लाभ घ्या\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/crime-news/mumbai-murder-mystery-nagpada-man-killed-and-buried-his-body-in-forest-in-bhiwandi-over-gay-relationship/articleshow/78111303.cms", "date_download": "2020-10-01T06:56:28Z", "digest": "sha1:FHE5J7SNXKBSRK4H53DDOAURPZTIUWQU", "length": 15928, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nMumbai crime: समलिंगी संबंधांतून BMC कर्मचाऱ्याची हत्या; मृतदेह भिवंडीत पुरला\nमुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्याची हत्या करून मृतदेह भिवंडीतील जंगलात पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. समलिंगी संबंधांतून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे.\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : एका व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह भिवंडी येथील जंगलात पुरल्याचा धक्कादायक प्रकार नागपाडा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली असून समलैंगिक संबंधातून ही हत्या केल्याचे म्हटले जात आहे. अटक करण्यात आलेले आरोपी रेल्वे आणि प्राप्तिकर खात्यामध्ये नोकरीला आहेत.\nमुंबई महापालिकेत वरिष्ठ पदावर कार्यरत असलेला ४५ वर्षीय व्यक्ती हरवला असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी २८ ऑगस्ट रोजी नागपाडा पोलिस ठाण्यात केली. पालिकेत चांगल्या पदावर काम करणारा व्यक्ती अचानक घरातून गायब झाल्याने आणि दोन दिवस घरी परतला नसल्याने नागपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश कदम, दुष्यन्त चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदेश मांजरेकर, उपनिरीक्षक एकनाथ देसाई, बी. डी. जाधव, अनिल शिंदे यांच्या पथकाने शोध सुरू केला. तपासादरम्यान या व्यक्तीचा मोबाइल बंद येत होता. बँकेच्या व्यवहारावरही लक्ष ठेवले असता त्यातूनही काही व्यवहार होत नसल्याचे लक्षात आले. घरात पत्नीशी उडणाऱ्या खटक्यांमुळे ही व्यक्ती घराबाहेर पडल्याचा अंदाज बांधला जात होता. मात्र मोबाइल तसेच इतरही व्यवहार बंद असल्याचे आढळल्याने पोलिसांनी आणखी खोलवर जाऊन तपास सुरू केला. या व्यक्तीचे कॉल रेकॉर्ड तपासले असताना तो हरवण्यापूर्वी संपर्कात असलेल्या व्यक्तीचे नंबर पोलिसांना मिळाले. या नंबरवरून एलफिन्स्टन परिसरात राहणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.\nपोलिसांच्या चौकशीत सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या दोघांनी अखेर हत्येची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या एका तरुणाचे मृत व्यक्तीशी समलैगिंक संबंध होते.\nमुंबई हादरली; ५ वर्षीय मुलीला १० रुपयांचे आमिष, शेजाऱ्याने केला बलात्कार\nसमुद्रकिनारी सेल्फी काढण्यात आई दंग; लाट आली अन् डोळ्यांदेखत मुलगा वाहून गेला\nमित्राच्या मदतीने काढला काटा\nसमाजमाध्यमांवरून त्यांची मैत्री झाली होती. मात्र घरचे लग्न जमविण्याचा विचार करीत असल्याने हे संबंध कायम ठेवण्यास आरोपी तरुणाने नकार दिला. तरीही ही व्यक्ती त्याचा पिच्छा सोडत नव्हती. अखेर या तरुणाने आपल्या मित्राच्या मदतीने या व्यक्तीचा काटा काढला. दारूची पार्टी असल्याचे सांगून दोघेजण त्याला भिवंडी येथे घेऊन गेले. या ठिकाणी त्याला दारू पाजली. नशेतच चाकूने त्याची हत्या केली आणि येथून जवळच असलेल्या जंगलात दोन दिवस आधी खणून ठेवलेल्या खड्ड्यात त्याला पुरून टाकले. दोन्ही आरोपींना न्यायालयाने १९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आ���े.\nकोविड सेंटरमध्ये तरुणीवर बाऊन्सरने केला सलग ३ दिवस बलात्कार\n ३ वर्षीय चिमुरडीला निर्दयी बापानं जमिनीवर आपटलं; जागीच मृत्यू\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n डॉक्टर पती-पत्नी मध्यरात्री पुण्याकडे येत हो...\nपुण्यातील आमदाराच्या घरावर छापे; २ महागड्या कार, कागदपत...\nIPS अधिकाऱ्याला फ्लॅटमध्ये महिलेसोबत पत्नीने रंगेहाथ पक...\nगँगस्टरला मुंबईहून यूपीला घेऊन जात असताना कार उलटली, आर...\nसमुद्रकिनारी सेल्फी काढण्यात आई दंग; लाट आली अन् डोळ्यांदेखत मुलगा वाहून गेला महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nदेशबाबरी विध्वंस हा पूर्वनियोजित तयारीचा परिणाम असल्याचे लिब्रहान आयोगाने म्हटले होते\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशराष्ट्रपती कोविंद यांचा ७५ वा वाढदिवस, पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nविदेश वृत्तऑफिसमधील व्हेंटिलेशनमुळेही होऊ शकतो करोना\nपुणेपार्थ पवार म्हणाले, माझ्याकडं दुसरा पर्याय नाही\nदेशबाबरी काँग्रेसने पाडली, मथुरा-काशीच्या मशिदींना हात लावणार नाही: कटियार\nन्यूजहाथरसच्या निर्भयाचा मृत्यू नाही झाला, तिला निष्ठूर सरकारने मारले - सोनिया गांधी\nविदेश वृत्त'एचआयव्ही'वर मात करणाऱ्या पहिल्या व्यक्तीचे कर्करोगाने निधन\nगुन्हेगारीडान्सबारमधील तरुणीला ठाण्यातून पुण्यात आणले, तिच्यासोबत घडलं भयानक...\nमोबाइलजिओच्या स्वस्त अँड्रॉयड स्मार्टफोनमध्ये असू शकतात हे जबरदस्त फीचर्स\nमोबाइलरोज 4GB पर्यंत डेटा आणि फ्री कॉलिंगचे बेस्ट प्लान, किंमत ३०० पेक्षा क���ी\nहेल्थया २ कारणांमुळे कमजोर होतं आपलं हृदय, ‘या’ ५ फळांचे सेवन केल्यास दूर होईल धोका\nफॅशनबॅग एक, वापर अनेक जाणून घ्या बॅगचे पाच प्रकार\nबातम्यानवरात्रोत्सव : यावर्षी देवीचे वाहन कोणते असेल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.everglowtools.com/Peral-Nickled-Combination-Pliers.html", "date_download": "2020-10-01T06:50:05Z", "digest": "sha1:LQANBKHKSQCKLVMSS6ZUU5ODGU5QC7OV", "length": 9197, "nlines": 194, "source_domain": "mr.everglowtools.com", "title": "पेराल निकल्ड संयोजन पिलर्स उत्पादक आणि पुरवठा करणारे - चीन कारखाना - निंगबो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित", "raw_content": "\nघर > उत्पादने > पाईअर > पेराल निकल्ड संयोजन पिलर्स\n47-इन -1 साधन सेट\n47-इन -1 साधन किट\n25-इन -1 साधन सेट\n21-इन -1 साधन सेट\nपेराल निकल्ड संयोजन पिलर्स\nद खालील आहे बद्दल पेराल निकल्ड संयोजन पिलर्स संबंधित, मी आशा करण्यासाठी मदत आपण चांगले समजणे पेराल निकल्ड संयोजन पिलर्स.\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन\nसाहित्य: सीआरव्ही स्टील किंवा कार्बन स्टील\nरंगाची मात्रा हाताळा: दोन\nपॅकिंगः स्टिकर किंवा हँग कार्ड किंवा स्लाइड कार्ड किंवा डबल फोड\nवर्णन करा: उष्णता उपचारित द्वि-भौतिक आरामात पकड हँडल पॉलिश € पेराल निकलेड € निकल प्लेटेड\nपुरवठा क्षमता:100000 तुकडा / तुकडे दरमहा संयोजन संयंत्र\nपॅकेजिंग तपशील:स्टिकर किंवा हँग कार्ड किंवा स्लाइड कार्ड\nलीड टाइम: 45-60 डीवायवायएस\nनाव वर्णन करणे पॅकेजिंग\nसंयोजन फिकट आकार: 6 \"ã € 7\" ã € 8 \" स्टिकर किंवा हँग कार्ड किंवा स्लाइड कार्ड\nसाहित्य: सीआरव्ही स्टील किंवा कार्बन स्टील\nउष्णतेचा उपचार द्वि-भौतिक आरामात पकड\nपॉलिश € पेराल निकलेड ã निकल प्लेटेड\nगरम टॅग्ज: पेराल निकल्ड संयोजन चिमटा, चीन, उत्पादक, पुरवठा करणारे, घाऊक, खरेदी करा, कारखाना, सानुकूलित, मध्ये साठा, मोठ्या प्रमाणात, फुकट नमुना, ब्रँड, केले मध्ये चीन, नवीनतम, गुणवत्ता, प्रगत, टिकाऊ, सुलभ -maमध्येtaमध्येable, नवीनतम रचना, उत्तम, फॅन्सी\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\nआरामदायक पकड हाताळा लांब नाक पिलर्स\nसीआर��्ही स्टील संयोजन पिलर्स\nअमेरिकन ग्राहक भेट अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना कंपनी\nचीन हात रिवेटर पुरवठादार\n12 \" चौरस ट्यूबलर हॅक्सॉ फ्रेम\n56pc रॅचेट पेचकस सेट\n30 पीसी मल्टी फंक्शन साधने सेट\n265 मिमी लाकूड हाताळा जपानी पाहिले\n65MN प्लास्टिक हाताळा जपानी पाहिले\nझिंक धातूंचे मिश्रण सुरक्षा चाकू\nपॉप-सेलिंग 210 मिमी फोल्डिंग पाहिले\nपत्ता: कक्ष 708-709 सुंदाझे आंतरराष्ट्रीय बिझलिंग. क्रमांक 50, लेन 5778, टिएंटॉन्ग दक्षिण रस्ता, यिनझोऊ जिल्हा, निंगबो\nच्या साठी चौकश्या बद्दल आमचे उत्पादने किंवा किंमत सूची, कृपया सोडा yआमचे ईमेल करण्यासाठी आम्हाला आणि आम्ही होईल व्हा मध्ये करण्यासाठीuch withमध्ये 24 hआमचेs.\nकॉपीराइट @ 2019 निंग्बो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2019/02/04/", "date_download": "2020-10-01T09:00:49Z", "digest": "sha1:OXWAJQ7J6AZC5EIBK5UBVKL3DQWK65AG", "length": 18144, "nlines": 335, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "04 | फेब्रुवारी | 2019 | वसुधालय", "raw_content": "\nआम्ही १९८४ साल ला दुर्गा सोसायटी स्वत: च्या फ्याट मध्ये राहायला आलो.\nतर रंग पण दिलेला नव्हता.पण हॉल माध्ये कागद पताका लावल्या.\nपुष्कर कॉलेज च शिक्षण घेत होता प्रणव शाळा शिकत होता.\nपण नवीन स्वत: चं कष्ट ची वास्तू श्रीकांत चिवटे यांनी तयार केके ली \nउच्छाह होता सर्वांना आणि कागद पताका पाहून पाहुणे पण खुश होत \nत्याची आठवण आली आणि मी सहज बसल्या बसल्या कागद पताका\nतोरण केल.स्वंयपाक घरात लावलं \nआता पत्रकार आणि हस्ताक्षर प्रमुख किशोर कुलकर्णी जळगाव येथून\nब्लॉग वाल्या आजीबाई च्यां घरी त्यांच्या वाढ दिवस साठी येणार आहेत\nउच्छाहा त आजीबाई आहेत \nबीट उकडून घेतले. साल काढली. विळी चे चिरून बारीक काप केले.\nशेंगदाणे भाजलेले कूट घातला.लाल तिखट, मिठ.\nहळद तेल मोहरी ची फोडणी दिली.दही घातले.\nबीट चे उकडलेले पाणी घातले. मस्त बीट कोशिंबीर चा फोटो\n१९६६ साल ला गोंदवले येथे जाण्यास निघालो आम्ही दोघ \nत्यावेळेला पुणे गोंदवले बस नव्हती तर \nसातारा त सकाळी ६ वाजता बस असे.\nतर अंभ्यकर यांच्या कडे उतरलो\nत्यावेळा दोन आजी अंभ्यकर मुल राहत.\nआम्हाला वाडा मध्ये उंच येथे खोली दिली झोपायला \nसकाळी आजी ने हाक मारली आम्ही उठलो आणि आवरून\nगोंदवले येथे निघालो चहा पिऊन\nती आठवण कायम राहून आम्ही\nपुष्कर सौ स��नबाई चे लग्न झाले तर\nमुद्दाम सातारा त आजी ना भेटायला गेलो सर्व जण\nतर आजी नां तिळ गूळ दिला\nसौ सुना नां धारवाडी खण दिले तिघी जण होत्या \nइतक डोक्यात माणस भरतात आणि\nआपण त्यांना भेटावे काही द्यावे वाटत असत.\nआपल मन हि हलक होत त्यांच्या आठवणी नं\nतिळ गूळ साठी आठवण आली \nसहज पुष्कर बरोबर बोलतांना बीट खाव ताकद राहते.\nपण शुगर असते थोड खाव \nअस बोलण झाल मला आमच्या भाजी वाले कडे बीट मिळाल आज \nतारिख ३ फेब्रूवार २०१९ ला \nसकाळी उकडून दही घालून कोशिंबीर करते शेंगदाणा कुट घालून.\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« जानेवारी मार्च »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/rahata-cotton-growers-crops-insurance-benifits-mla-vikhe-statement", "date_download": "2020-10-01T07:41:09Z", "digest": "sha1:B74UT6HP4PR2W6KYVYTM7NP373QAIJVK", "length": 6532, "nlines": 73, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "राहाता तालुक्यात कापूस उत्पादकां���ा सव्वा कोटीचा पीक विमा लाभ", "raw_content": "\nराहाता तालुक्यात कापूस उत्पादकांना सव्वा कोटीचा पीक विमा लाभ\nआ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश\nराहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata\nतालुक्यातील 871 कापूस उत्पादक शेतकर्‍यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून 1 कोटी 26 लाख रूपयांचा लाभ माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाला आहे.\nतालुक्यातील 871 शेतकर्‍यांनी 2019-20 या आर्थिक वर्षांत 571 हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड केल्यानंतर पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला होता. याच कालावधीत आलेल्या अतिवृष्टी आणि वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने पेरणी केलेल्या पिकाला धोका निर्माण झाला होता. महसूल आणि कृषी विभागाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन प्रस्ताव शासनाला पाठविला होता.\nमाजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा करून विमा रकमेची रक्कम शेतकर्‍यांना तातडीने मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. त्यानुसार तालुक्यातील पाचही मंडळातील 871 शेतकर्‍यांना 1 कोटी 26 लाख 16 हजार रूपयांचा विमा मंजूर झाला असल्याचे आ.विखे यांनी सांगितले.\nतालुक्यातील पुणतांबा मंडळातील 18 शेतकर्‍यांनी 27 हेक्टर क्षेत्रावर तूर पिकाची लागवड केली होती. नैसर्गिक संकटाचा तुरीच्या पेरणीलाही फटका बसला होता. या शेतकर्‍यांना सुध्दा विमा रक्कम मिळावी यासाठी आ. विखे पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने 11 शेतकर्‍यांना 1 लाख 15 हजार 416 रूपयांची विमा रक्कम मंजूर झाली आहे. यापुर्वी तालुक्यातील सोयाबीन, मका उत्पादक शेतकर्‍यांना 30 कोटी 42 रूपयांचा लाभ आ. विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाला होता.\nआधीच नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांसमोर सद्य परिस्थितीत करोनाचे मोठे आव्हान उभे राहिल्याने अर्थिक समस्या निर्माण झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी नुकतीच केंद्रीय कृषि मंत्री तोमर यांची भेट घेवून जिल्ह्यातील पंतप्रधान पीक विमा योजनेची रक्कम शेतकर्‍यांना तातडीने मिळावी म्हणून मागणी केली होती. पीक विमा योजनेचा लाभ मिळाल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.udyojakghadwuya.com/2020/01/blog-post.html", "date_download": "2020-10-01T07:17:09Z", "digest": "sha1:XPIX34WKCHXWYFBVRYGP5YSED4IYXWRO", "length": 21460, "nlines": 200, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "सकारात्मक विश्वास आणि चमत्कार मोजक्या शब्दात - चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया अंतर्मन अध्यात्म आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास चमत्कार विश्वास सकारात्मक विश्वास आणि चमत्कार मोजक्या शब्दात\nसकारात्मक विश्वास आणि चमत्कार मोजक्या शब्दात\nचला उद्योजक घडवूया ७:५६ म.पू. अंतर्मन अध्यात्म आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास चमत्कार विश्वास\nसकारात्मक विश्वास आणि चमत्कार मोजक्या शब्दात\nउद्योग व्यवसायात सपशेल अपयशी. विश्वास जागृत केला, पुढील क्षणी शक्तिशाली कंपने निर्माण झाली आणि सर्व अडथळे पार करत तोट्यात गेलेल्याला, कर्जात आकांठ बुडालेल्याला बाहेर काढले व काही महिन्यातच यशाच्या, श्रीमंती आणि सर्वांगीण समृद्धीच्या उंच शिखरावर पोहचवले.\nअसाध्य रोग झाला आहे एलर्जी आहे अपघाताने कमी किंवा जास्त अपंगत्व आल्यामुळे नैराश्याने ग्रस्त झाला आहात जसा विश्वास जागृत होतो तसे तो सर्व आजार, न बरे होणारे आजार आणि लहान मोठे मानसिक किंवा मनोशारीरिक आजारपणामुळे निर्माण झालेले अपंगत्व बरे करतो. जर बरे न होणारे अपंगत्व असेल तर त्या व्यक्तीला इतके सक्षम करतो कि जे धडधाकट असणारी व्यक्ती नाही करू शकत ते अपंग व्यक्ती करून जाते.\nसुशिक्षित बेरोजगार म्हणून फिरत होता / होती. विश्वास जागृत झाला. उत्तम नोकरी मिळाली, बढती मिळाली आणि जग देखील फिरून झाले. आता उच्च पदावर आहे. सरकारी नोकरी, सतत परीक्षा, काय करावे ते समजत नव्हते, खाजगी नोकरी करत नव्हती, विश्वास जागृत झाला आणि आज सरकारी नोकरी करत आहे.\nकरोडो रुपयांची कंपनी, उलाढाल, गुंतवणूक, चांगल्या वाईट मार्गाने जमवलेला पैसा आणि संपत्ती हि सांभाळायची कशी एक कंपनी बंद पडली तर मालक तर जावू द्या पण किती तरी कंपनीत काम करणारे कामगार, कंपनीमुळे चालणारे इतर लघु उद्योग व्यवसाय आणि त्यामधील कामगार ह्या सर्वांना फटका बसतो. मालक विविध उपाय करतो, लाखो रुपये ह्यासाठी टाकतो ज्यामुळे शेकडो करोडो अब्जो रुपये वाचले जावे आणि सर्व कामगारांची नोकरी वाचावी, कंपनीची प्रगती व्हावी ज्यामुळे अजून कामगार रुजू होतील व त्यांचे कुटुंब देखील चालेल.\nम्हणून मालक सतत धार्मिक व अलौकिक विधींवर लाखो रुपये खर्च करत असतो आणि त्याचा त्यांना फायदा देखील होतो. नुसती त्यांना समस्या दूर होण्यासाठी दिलेली एक अंगठी त्यांच्यातील विश्वास जागृत करते आणि तो विश्वास चमत्कार घडवत त्यांच्या ज्या काही समस्या असतात त्या दूर करून टाकतो.\nमला मार्गांशी काहीही घेणे देणे नाही, फक्त ध्येय एकच कि समोरच्या व्यक्तीची समस्या हि दूर झालीच पाहिजे आणि हाच माझ्यातील विश्वास सोबत समोरच्या व्यक्तीने माझ्यावर दाखवलेला विश्वास ह्यामुळे कितीही मोठी समस्या किंवा संकटे का असेना ते दूर होतातच.\nतुम्हाला माझी काय कुणाचीच गरज नाही आहे इतकी प्रचंड क्षमता तुमच्यात आहे, जी क्षमता देवात आहे तीच तुमच्यात आहे, जी क्षमता निसर्गात आहे तीच तुमच्यात आहे, जी क्षमता ब्रम्हांडात आहे तीच तुमच्यात आहे. बस तीच क्षमता, तोच तुमच्यातील विश्वास जागृत करा आणी तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवा. जर ३ महिन्यात समस्या दूर होत नसेल तर लगेच तज्ञांची मदत घ्या, वेळ घालवला तर समस्या आक्राळ विक्राळ स्वरूप घेवू शकते. आयुष्याशी मस्करी करू नका, सर्वांना परत संधी मिळत नाही.\nमानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nकुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\nappointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.\nफेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nव्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :\nवरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nबाल कलाकार कमाई, प्रसिद्धी आणि करिअर च्या अनेक संधी\nभ्रमिक प्रोस्ताहन जीवघेणे ठरू शकते\nलैंगिक गरज आणि वासना ह्यामधील फरक ओळखायला शिका\nतुम्ही कुठच्या वातावरणात राहता\nसवा कोटी मुंबई च्या लोकसंख्येत एकटेपणा का जाणवतो\nचमत्कार घडवण्यासाठी, भाग्यशाली बनण्यासाठी, संधी मि...\nमानसिक आजार २ डिप्रेशन\nपरीक्षेच्या कालावधीत मुलांची स्मरणशक्ती वाढवून उत्...\nउद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव. मराठ...\nसकारात्मक विश्वास आणि चमत्कार मोजक्या शब्दात\nपैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे\nपैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे पिढीजात पैसे कमावण्याचे मार्ग संपत्ती किं���ा पैसे कम...\nउद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव. मराठी आणि परप्रांतीय मधील फरक. मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाही\nउद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव मराठी आणि परप्रांतीय मधील फरक मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाह...\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा वैज्ञानिक आणि अध्यात्मिक अश्य...\nआपली किंमत वाढवण्यासाठी फक्त अंतर्मन नाही तर बाहेरील परिस्थिती देखील बदलावी लागते\nकल्पना करा कि तुम्ही हिरा आहात. तुम्ही स्वतःला हिरा बनवण्यासाठी १५० ते २०० किलोमीटर जमिनीमध्ये गाडले, म्हणजे कठीण परिश्रम घेतले. तु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://planetmarathimagazine.com/star-of-the-week-22-sayali-sanjeev/", "date_download": "2020-10-01T07:49:16Z", "digest": "sha1:X6BTLPJYKQH7DXLOOJYZPEYHPB7AHSNV", "length": 27183, "nlines": 194, "source_domain": "planetmarathimagazine.com", "title": "STAR OF THE WEEK 22- Sayali Sanjeev", "raw_content": "\nNandu Tambe’s वन्यजीवन अभयारण्य\nप्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर निर्मित “एबी आणि सीडी” या सिनेमातून “सायली संजीव” लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला..\n“काही दिया परदेस” ह्या मालिकेतून घराघरात ओळखली जाणारी “गौरी” म्हणजेच सायली संजीव..\nछोट्या पडदा गाजवल्या नंतर लवकरचं मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची किमया दाखवायला सज्ज झालेली अभिनेत्री “सायली संजीव” हिच्याशी प्लॅनेट मराठी मॅगझीन च्या “स्टार ऑफ द वीक” च्या निमित्ताने केलेल्या दिलखुलास गप्पा….\nनाव : सायली संजीव चांदसरकर\nवाढदिवस : ३१ जानेवारी १९९३\n“अशोक मामांची मानलेली मुलगी”\nसगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की, ती एक आपण अफवा म्हणू शकतो, खूप लोकांना असं वाटतं की मी निवेदिता सराफ यांच्या सारखी दिसते तर लोकांना वाटतं मी त्यांचीच मुलगी आहे आणि मी अशोक सराफांच्या वाढदिवसाला सोशल मीडिया वर एक पोस्ट टाकली होती तर त्यात मी हॅप्पी बिर्थडे पप्पा असं लिहलेलं. अशोक सराफ मला त्यांच�� मुलगी मानतात तर मी त्यांची मानलेली मुलगी आहे हे बऱ्याचं लोकांना माहीत नाही.\n“मी कधीच ब्रेक घेणार नाही, चित्रपट आणि वेब सिरीजच्या माध्यमातून भेटीला”\nआता अनेकांना माहीत नाही मी सध्या काय करतेय. प्रेक्षकांना मी बरेच दिवस दिसले नाही पण मी जेंव्हा मालिका करत होते तेंव्हा फार कमी काम करत होते पण आता मी फार कामात आहे. माझे ५ चित्रपट तयार आहेत ते प्रदर्शित होण्याची मी सुद्धा वाट बघत आहे. एक वेबसिरीज येत्या काही दिवसात येईल. त्या नंतर मी २ ते ३ चित्रपटाचं चित्रीकरण चालू होईल. सध्या मी प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर निर्मित, मिलिंद लेले दिग्दर्शित “एबी आणि सिडी” हा नवा चित्रपट करतेय. या सगळ्यामुळे लोकांना वाटतंय मी कुठेतरी ब्रेक घेतला आहे तर असं काही नसून मी कधीच ब्रेक घेणार नाही. मला काम करायला आवडतं. मी स्वतः या सगळ्या फिल्म्स कधी प्रदर्शित होणार आहेत यांची वाट बघतेय.\n“मला सुट्टी आवडत नाही, आवडीतून घडलेलं करिअर”\nमी अगदीच मध्यमवर्गीय कुटूंबातून आलेले आहे. माझ्या वडिलांना वाटत होतं मी वकील व्हावं तर हा हट्ट नव्हता पण त्यांची इच्छा होती. आठवी, नववी नंतर माझा एकंदरीत कल हा राजकीय अभ्यासाकडे होता. माझ्या घरात कोणी ही कलाकार किंवा राजकारणी नाही. पण मला ही दोन्ही क्षेत्र मनापासून आवडतात. या सगळ्यात मी एलएलबी साठी ऍडमिशन घेतलं, पण बीए नंतर मी एका नाटकात भाग घेतला तेंव्हा अभिनय ही आवड होती पण करियरच्या दृष्टीकोनातून कधी याकडे पाहिलं नव्हतं. एक एकांकिका केली आणि त्या कामासाठी मला अनेक पुरस्कार मिळाले तेंव्हा तिथे परीक्षक म्हणून “प्रवीण तरडे” होते त्यांनी मला सांगितलं “तू स्क्रीन वर छान दिसशील” तर आवड म्हणून हे करावं म्हणून मी या क्षेत्रात आले. ऑडिशन द्यायला लागले, पण पुढे काही होईना मग मग हे नको करायला असं वाटलं. आई बाबांच्या मनात इंडस्ट्री बद्दल काही गैरसमज होते. पण मग मला जाणवायला लागलं की अभिनय करून कामाचं समाधान मिळतंय. त्या काळात बाबांना हृदय विकारांचा झटका आला तेंव्हा एकदमचं दडपण आलं. घरी बाबा एकटे कमावणारे होते. अचानक या गोष्टी घडल्या आणि मग तेंव्हा मी ठरवलं की आपण अभिनय करावा आणि माझ्याकडे योगायोगाने “काहे दिया परदेस” ही मालिका आली. मग मी घरच्यांना वेळ देऊन ही मालिका केली. मालिका संपून अगदीच दोन दिवस आराम केला आणि तिसऱ्या द���वशी मी “मृण्मयी देशपांडे” सोबत चित्रपट करत होते. मला सुट्टी आवडत नाही, तर आज या गोष्टी मला जाणवतात की आपण कामाची ओढ असल्यामुळे इथे आहोत.\n“मी स्वतःला उत्तम अभिनेत्री समजत नाही, अनेक दिग्गज आदर्श” मला अनेक लोक प्रेरणा देऊन जातात. त्यामुळे अशी लोकं या इंडस्ट्रीत फार आहेत. खूप लोकांचं काम आवडतं, कामाची पद्धत आवडते. सुबोध भावे हे या इंडस्ट्री मधले पहिले मित्र आहेत. ते मला फार जास्त साथ देतात, सल्ले देतात. ते ज्या पद्धतीने आज काम करतात, त्यांचा उत्साह हा दांडगा आहे. अशोक सराफ यांच्याकडे बघून खूप लोकं मोठी झाली आहेत. ते आदर्श आहेत पण माझ्यासाठी सगळंच आहेत. आमचं एक बाप लेकीचं अनोखं नात आहे. किती काम करावं, कसं करावं, कामातली अचूक वेळ साधून कसं उत्तम काम करावं हे त्यांच्याकडून शिकते आहे. मोहन जोशी आहेत जे म्हणतात की आता मी एवढचं काम करणार पण ते त्यांच्या चौपट काम करतात. शुभांगी गोखले आहे जी माझी आई आहे ती खूप लाड करते पण लाडापेक्षा कसं आणि किती काम करावं हे त्यांनी मला “काहे दिया परदेस” मध्ये शिकवलं. अगदी काम करताना उभं कस राहावं इथपासून, हातवारे कसे करावे हे त्यांनी शिकवलं आहे. मी अजून अभिनय शिकते आहे त्यामुळे मी स्वतःला उत्तम अभिनेत्री समजत नाही.\n“इंडस्ट्रीत काम करण्याचा चांगला अनुभव”\nया इंडस्ट्रीत मला पावलोपावली खूप चांगली लोकं भेटली आहेत. या बाबतीत मी स्वतःला फार नशीबवान समजते की उत्तम लोकांची साथ लाभली. कधीच वाईट अनुभव नाही आले. मला हिंदीत आणि मराठीत दोन्ही कडे सुंदर अनुभव आले आहेत.\n“प्रत्येक जण प्रतिस्पर्धी” मी कोणाला प्रतिस्पर्धी नाही मानत. प्रत्येकांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. मला जे काम मिळालं ते दुसऱ्या कोणाला मिळेल असं नाही होऊ शकत. स्पर्धा कशाची करावी हा सुद्धा एक प्रश्नच आहे. एकीकडे हल्ली सगळेच प्रतिस्पर्धी आहेत. खूप स्पर्धा वाढली आहे ही डोक्यात एक गोष्ट ठेऊन काम करावं लागतं.\nझी आणि काहे दिया परदेस यांच्या पाठींब्यामुळे अनेक गोष्टी शक्य झाल्या. आई मालिका बघायची तिला हे आवडायचं पण मग म्हणून आपल्या मुली ने हे काम करावं असं तिला वाटायचं नाही. मग एका मालिकेमुळे त्यांना सुद्धा एक सेक्युरिटी आली. सेटवरच्या सगळ्या लोकांना आई बाबा भेटून गेले. घरच्यांना एका क्षणाला समजलं की आपली मुलगी जे काम करते आहे ते योग्य करतेय.\n“फॅन्स च��या प्रेमाचा वर्षाव”\nमला रोज I love you चे मेसेज येतात. मी काही नाही करू शकत. माझ्या फेसबूक आणि इंनस्टाग्राम च्या पोस्ट वर नेहमी love you मेसेजस् असतात. हे मला फार आवडतं. माझे फॅन्स सगळे प्रेम करणारे आहेत. ते माझ्या डोक्यात कधीच हवा जाऊ देत नाहीत. नेहमी आपण केलेल्या कामाची पोहचपावती ते या माध्यमातून देत असतात.\n“राजकीय आणि अभिनयात साथ देणारा साथीदार हवा”\nमाझा एवढयात काही लग्नाचा प्लॅन नाही आहे. माझं स्वप्न आहे की मुंबईत स्वतःच घर झाल्याशिवाय लग्नाचा विचार करायचा नाही. मुलगा कसा असावा तर प्रत्येक मुलीला छान, देखणा, सुंदर, समजून घेऊन पाठींबा देणारा वगैरे हवा असतो तर नक्कीच या गोष्टी आहेत, पण माझं राजकीय आणि अभिनयातील करियर याला पाठींबा देणारा जोडीदार मला हवा आहे. मला राजकारणात काही तरी करायचंय तर अभिनय आणि राजकारण या दोन्ही गोष्टी सांभाळून मला यात साथ देणारा नवरा मला हवाय.\nमी मनसेची उपाध्यक्ष आहे हे अनेक लोकांना माहीत आहे. मला राजकारणात नक्कीच काही तरी करायला आवडेल. भविष्यात सक्रिय राजकारणात पदार्पण करायला नक्कीच आवडेल कारण या क्षेत्रात येऊन समजासाठी काही तरी काम करून समाजात बदल घडवावे अस मला वाटतं.\n“एबी आणि सिडी चा अद्भुत योगायोग”\nया चित्रपटात काम करणं आणि यासाठी माझी निवड होणं हे सगळंच एवढं मजेशीर होत. मी नाशिक ला होते आणि मला भयंकर बातम्या बघायची सवय आहे तर तेंव्हा बातम्या बघताना फास्ट न्यूज मध्ये एक हेडलाईन पाहिली की “एबी आणि सिडी” या मराठी चित्रपटात “अमिताभ बच्चन” झळकणार तेंव्हा मनात एक गोष्ट पटकन येऊन गेली यार असा एखादा चित्रपट करायला मिळायला हवा. त्याचं संध्याकाळी मला फोन आला की २०, २१ , २२ ला फ्री आहात का तेंव्हा मनात एक गोष्ट पटकन येऊन गेली यार असा एखादा चित्रपट करायला मिळायला हवा. त्याचं संध्याकाळी मला फोन आला की २०, २१ , २२ ला फ्री आहात का तर मी त्यांना फिल्म च नाव विचारलं आणि ती फिल्म “एबी आणि सिडी” होती . मी कुठेतरी मनात एखादी गोष्ट आणली आणि ती सत्यात उतरणार यांचा आनंद झाला. एखादी गोष्ट मनापासून मागितली किंवा विचार केला की ती पूर्ण होतेच. तर हा एक अद्भुत योगायोग आहे माझ्यासाठी या फिल्म मध्ये काम करण्याचा.\nअभिनयाच्या सोबतीने राजकारण, चित्रकला, फिरायला जाणे खूप आवडते. कलात्मक गोष्टी करायला आवडतात. आयुष्यात ड्रीम टूर करण्याची इच्छा आहे.\n“कामाची गरज असल्यास बोल्ड सीन करेन”\nबोल्ड भूमिका करण्याची व्याख्या फार वेगळी आहे. नक्कीच मला बोल्ड भूमिका साकारायला आवडेल. पण जिथे बोल्ड भूमिका करायची गरज आहे अश्याच ठिकाणी ती मी करेन. उगाचं न्यूड सीन करायला नाही आवडणार. अगदीच जिथे बोल्ड भूमिका करण्याची गरज असेल तिथे काम करेन पण त्याला कारण असेल तरच हे काम करेन.\n“गोडसं तितकीच शॉर्ट टेम्पर”\nखऱ्या आयुष्यात मी फार मस्तीखोर, आगाऊ, डॅंबिस आहे. मी गोड आहे खरी असं लोक म्हणतात पण मी चटकन राग येणारी आहे. मला खोटं बोललेलं आवडतं नाही. उगाचं गोड गोड नाही बोलता येत, त्यामुळे मला खोट्या गोष्टी नाही आवडत. माझ्या आई बाबांमुळे माझ्यात गोडवा आलेला आहे असं वाटतं.\n“कास्टिंग काऊच चा अनुभव”\nकास्टिंग काऊच अजूनही चालतचं पण आता गेल्या काही दिवसात याचं प्रमाण कमी झालं आहे. मला वाईट अनुभव नाही आलेत पण दोन अडीच वर्षांपूर्वी मला एका हिंदी फिल्म साठी काम करण्याचा वेळी कास्टिंग काऊच चा अनुभव आला. त्यासाठी मी नकार दिला. मला मराठी इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच एवढ्या प्रमाणात होतं असेल असं वाटत नाही. सध्या #MeToo मुळे दोन्ही इंडस्ट्रीत दहशत आहे. आपण कसे आहोत यावर समोरची व्यक्ती आपल्यासोबत वागते. यासाठी कोणा एका व्यक्तीला बोलणं फार चुकीचं आहे.\nअश्या पाच गोष्टी ज्या शिवाय तू राहू शकत नाहीस\nटीव्ही, चहा सोबत बातम्या, फोन, पैशाचं पाकीट.\nरॅपिड फायर….हे कि ते….\nआवडता अभिनेता : ऋषी सक्सेना, सचिन देशपांडे, ललित प्रभाकर, अशोक सराफ – अशोक सराफ\nआवडती अभिनेत्री : शुभांगी गोखले, हृता दुर्गुळे, मृण्मयी देशपांडे – शुभांगी गोखले\nमालिका, चित्रपट की जाहिरात \nआवडत सोशल मीडिया : फेसबूक, इंस्टाग्राम, ट्विटर \nकाहे दिया परदेस की परफेक्ट पती – काहे दिया परदेस\nप्लॅनेट मराठी मॅगझीन तर्फे “सायली संजीव” ह्या बहुगुणी आणि निरागस सुंदर अभिनेत्रीला भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा\nNext Nandu Tambe’s वन्यजीवन अभयारण्य\n‘चंद्रमुखी’ जाणार ऑन फ्लोअर; सध्याच्या परिस्थितीत नवं कोरं शूट सुरु करणारे हे पहिले मराठी बॅनर असेल….\nनाट्यकर्मी आणि रंगमंच कामगारांसाठी अभिनेते ‘वैभव मांगले’ यांचा मदतीचा हात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-2/", "date_download": "2020-10-01T07:53:37Z", "digest": "sha1:SW4374M3YNBBMYKGDWBX7W4S7HSWGIWP", "length": 10039, "nlines": 153, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "विद्यापीठाच्या परीक्षांसाठी सुधारित वेळापत्रक | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nविद्यापीठाच्या परीक्षांसाठी सुधारित वेळापत्रक\nin खान्देश, जळगाव, ठळक बातम्या, शैक्षणिक\nजळगाव – लाॕकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा आयोजनाबाबत फेरनियोजन केले जाणार असून नव्याने तयार केलेले सुधारित वेळापत्रके विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याने यापूर्वीचे वेळापत्रके रद्द समजण्यात यावे असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात आले आहे.\nविद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाने लाॕ���डाऊन सुरू केलेले असल्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाद्वारे मार्च /एप्रिल /मे २०२० मध्ये आयोजित येणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांचे यापूर्वी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले वेळापत्रक रद्द समजण्यात यावे. लाॕकडाऊन संपल्यावर शासनाच्या निर्देशानुसार सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे फेरनियोजन करून सुधारित वेळापत्रके विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल याची नोंद घ्यावी.\nशिव भोजन केंद्रासाठी इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन\nबदनामी करणार्‍या समाज माध्यमांवर कारवाई करावी\nपार्थ पवार पुन्हा सरकार विरोधात; मराठा आरक्षण प्रकरणी उचलले मोठे पाऊल\nधक्कादायक: कोरोना मृत्यूची संख्या एक लाखांच्या उंबरठ्यावर\nबदनामी करणार्‍या समाज माध्यमांवर कारवाई करावी\nपत्रकाराने दिला पोलिसांना ‘मदतीचा हात’\nअद्यापतरी स्पष्ट नाही, मात्र शासनाची समिती नियुक्त करण्यात आली आहे. समिती कुलगुरूंशी चर्चा करणार आहे. यानंतर टाईमटेबल व परिक्षेचे स्वरुप समोर येईल.\nअद्यापतरी स्पष्ट नाही, मात्र शासनाची समिती नियुक्त करण्यात आली आहे. समिती कुलगुरूंशी चर्चा करणार आहे. यानंतर टाईमटेबल व परिक्षेचे स्वरुप समोर येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/2017/07/05/st/", "date_download": "2020-10-01T07:43:39Z", "digest": "sha1:UG4AGDUCZDAIUSQ3X4BUSOMLKHHEKJRK", "length": 7972, "nlines": 87, "source_domain": "spsnews.in", "title": "एसटी वर झाडाची फांदी पडल्याने शाहुवाडी तालुक्यातील २ प्रवाशी जखमी : शिराळा तालुक्यातील घटना – SPSNEWS", "raw_content": "\nजि.प. सदस्य मा.पै. विजयराव बोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब जनतेने त्यांच्यावर व्यक्त केलेल्या शुभेच्छा…\n“…समाजाच्या हृदयामधली नवसेवेची वीज तू “: श्री. विजयराव बोरगे वाढदिवस\nसिंहाच्या पोटी जन्मलेला ” छावा ” : रणवीरसिंग गायकवाड यांना शुभेच्छा\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nएसटी वर झाडाची फांदी पडल्याने शाहुवाडी तालुक्यातील २ प्रवाशी जखमी : शिराळा तालुक्यातील घटना\nशिराळा : शिराळा-इस्लामपूर या मुख्य रस्त्यावर रेड गावच्या हद्दीत वठलेल्या वडाच्या झाडाची फांदी तुटत असताना ती आपल्या एसटी बस वर पडू नये, यासाठी एसटी चा��काने अचानक ब्रेक दाबल्याने बसमधील दोन प्रवाशी जखमी झाले, तर एसटी बस ची काच फुटून सात हजाराचे नुकसान झाले आहे. हि घटना आज दि.५जुलै रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.\nयाबाबत चालक तानाजी दत्तू पाटील (वय ४७ वर्षे) यांनी शिराळा पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, चालक तानाजी पाटील हे एसटी क्र.MH११ – T-९२८६ हि बस मलकापूर ते नाशिक प्रवाशी घेवून जात होते. दरम्यान रेड गावाच्या हद्दीत पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास वठलेल्या वडाच्या झाडाची फांदी तुटून पडत असताना पाटील यांनी पहिली. त्यापासून बचाव करण्यासाठी त्यांनी ब्रेक दाबला, तरीही ती फांदी गाडीवर न पडता गाडीच्या काचेला घासून पडली, त्यात एसटी ची पुढील काच फुटून सात हजार रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान ब्रेक दाबल्याने गाडीतील प्रवाशी सौ.सुवर्णा संभाजी जाधव (वय ३० वर्षे ) रहाणार शाहुवाडी जिल्हा कोल्हापूर, सौ.सविता प्रदीप ढाके (वय ३२ वर्षे ) रहाणार माण-परळे तालुका शाहुवाडी जिल्हा कोल्हापूर ,या दोघी जखमी झाल्या आहेत.\n← डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलच्या संचालकपदी डॉ. सरदार जाधव तर प्राचार्य पदी सौ. स्नेहल नार्वेकर यांची निवड\nसोमवारपेठ ,शिराळा येथून मोटरसायकल चोरली →\nएक दिया देश के नाम : बांबवडे पंचक्रोशीत भारत माता कि जय, वंदे मातरम् घोषणांनी देशाच्या एकतेचे दर्शन\nपरखंदळे विद्यामंदिरास एल.सी. डी. वाटप\nनवीन रोजगारासाठी भूमिपुत्रांना संधी द्या : आमदार विनय कोरे\nजि.प. सदस्य मा.पै. विजयराव बोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब जनतेने त्यांच्यावर व्यक्त केलेल्या शुभेच्छा…\n“…समाजाच्या हृदयामधली नवसेवेची वीज तू “: श्री. विजयराव बोरगे वाढदिवस\nसिंहाच्या पोटी जन्मलेला ” छावा ” : रणवीरसिंग गायकवाड यांना शुभेच्छा\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://gadchiroli.gov.in/mr/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C/", "date_download": "2020-10-01T06:25:04Z", "digest": "sha1:ZUUBEV5ZWZMEZPLESNX2EMS3M4Q2N2QN", "length": 4116, "nlines": 112, "source_domain": "gadchiroli.gov.in", "title": "अर्ज | जिल्हा गडचिरोली, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा गडचिरोली District Gadchiroli\nतहसील व महसूल मंडळ\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nडिजिटल स्वाक्षरीकृत 7/12 पहा\nवेबसाईट अपलोड अर्ज 27/03/2018 पहा (40 KB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा गडचिरोली , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 21, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B-%E0%A5%AA", "date_download": "2020-10-01T07:37:38Z", "digest": "sha1:WE76OQJOSNBHM5LXQIADILZUTWHLEH7W", "length": 4888, "nlines": 82, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमेट्रो-४ साठी ३५७ खारफुटीची झाडे तोडणार\nमेट्रो ४चा वेळ, खर्च वाढणार\nमेट्रो धावणार नियोजित वेळेत\nमेट्रोबाधित वृक्षांवरील पक्ष्यांचे पुर्नवसन\nमेट्रोबाधित वृक्षांवरील पक्ष्यांचे पुर्नवसन\nमेट्रोसाठी ७६ हजार २९९ कोटी\n२०२०च्या पोटात दडलंय काय\nदिल्ली मेट्रो-४च्या कामात विलंब; पंतप्रधान मोदींची आपवर टीका\nठाणे मेट्रोसाठी वृक्षतोडीला HCचा हिरवा कंदील\nदोनच कारडेपोसाठी जागेचा ताबा\nठाण्यातील अनेक प्रकल्पांचे भवितव्य मंगळवारी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/boycott-chinese-goods/", "date_download": "2020-10-01T08:31:20Z", "digest": "sha1:3MPQFH4S2QR5REKSQFOCYDAH4WUFLZ7N", "length": 9769, "nlines": 157, "source_domain": "ournagpur.com", "title": "चिनी वस्तूंवर बहिष्काराची ९ पासून देशव्यापी मोहीम : ‘कॅट’चा पुढाकार", "raw_content": "\nHome Maharashtra चिनी वस्तूंवर बहिष्काराची ९ पासून देशव्यापी मोहीम : ‘कॅट’चा पुढाकार\nचिनी वस्तूंवर बहिष्काराची ९ पासून देशव्यापी मोहीम : ‘कॅट’चा पुढाकार\nनागपूर : ‘भारतीय वस्तू-आमचा अभिमान’ या घोषवाक्यानुसार कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ‘चीन भारत छोडो’ हा नारा देत चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची देशव्यापारी मोहीम ९ ऑगस्टपासून सुरू करणार आहे. या मोहिमेंतर्गत सर्व राज्यातील जवळपास ६०० शहरांमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि सुरक्षेचे पालन करून सार्वजनिक प्रदर्शन करणार आहे. ‘कॅट’ ही संघटना देशातील ७ कोटी किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना आहे, हे विशेष.\n‘कॅट’चे अध्यक्ष बी सी भरतिया म्हणाले, चिनी वस्तूंनी भारतीय रिटेल बाजारावर गेल्या २० वर्षांपासून कब्जा केला आहे. बदलती परिस्थिती ध्यानात ठेवून चिनी उत्पादनांपासून रिटेल बाजार स्वतंत्र करून आत्मनिर्भर भारतीय बाजार बनविण्याची गरज आहे. रक्षाबंधन सण भारतीय राखीच्या रूपात साजरा करण्याच्या ‘कॅट’च्या मोहिमेला देशातील लोकांनी समर्थन दिले आणि चिनी राख्यांचा बहिष्कार केला. त्यामुळे चिनी राखी बाजाराला देशात ४ हजार कोटींचा फटका बसला. जर लोकांनी संकल्प घेऊन चिनी वस्तूंचा बहिष्कार केल्यास देशात केवळ भारतीय बनावटीच्या वस्तूंची विक्री होईल. ‘कॅट’च्या नेतृत्वात ७ कोटी व्यापाऱ्यांनी हा संकल्प घेतला आहे.\nगोकुळाष्टमी, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज आणि तुळशी विवाह हे सण पूर्णपणे भारतीय वस्तूंनी साजरे करण्यात येणार आहे. या सणांमध्ये कोणत्याही चिनी वस्तूंचा उपयोग होणार नाही. यावर्षी विशेषत: दिवाळी भारतीय दिवाळी म्हणून साजरी करण्यात येणार आहे. याकरिता कॅटने व्यापक तयारी सुरू केली आहे.\n‘चीन भारत छोडो’ अभियानात देशात स्टार्टअप कंपन्यांमध्ये चिनी कंपन्यांनी केलेली गुंतवणूक मागे घेण्याची मागणी करण्यात येणार आहे. त्याच्या बदल्यात भारतीय कंपन्यांना सरकारने आवश्यक आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात येणार आहे. ५९ चिनी अ‍ॅपवर भारताने प्रतिबंध लावला आहे. आता उर्वरित चिनी अ‍ॅपवर सरकारने त्वरित प्रतिबंध लावावा. सरकारने विविध प्रकल्पातील चिनी कंपन्यांची भागीदारी रद्द केली आहे. त्याच धर्तीवर सीमावर्ती भागात सुरक्षा संबंधित क्षेत्र, महामार्ग आणि अन्य प्रकल्पाच्या उभारणीत चिनी मशीनवर प्रतिबंध लावावा. ‘कॅट’ अभियानांतर्गत संपूर्ण देशातील व्यापाऱ्यांना आणि अन्य लोकांना जागरूक करणार आहे.\nPrevious articleपॉझिटिव्ह आलेल्या नागपुरातील वनरक्षकाच्या मृत्यूमुळे खळबळ\nNext articleनागपूरला बायसिकल कॅपिटल ऑफ इंडिया बनविण्याचा निर्धार\nकोव्हिडमध्ये घ्या डोळ्यांची विशेष काळजी\nCoronaVirus in Nagpur : नागपुरात ९८२ नवीन पॉझिटिव्ह, ३८ रुग्णांचा मृत्यू\nसीताबर्डीतील हॉकर्स अतिक्रमणावर भूमि��ा : मांडा हायकोर्टाचा आदेश\nयुवक काँग्रेसकडून नागपुरात मुख्यमंत्री योगी यांच्या पुतळ्याचे दहन\nनागपुरात अवैध दारूविक्रीत दोन गटात मारहाण , चार जखमी\nकोव्हिडमध्ये घ्या डोळ्यांची विशेष काळजी\nCoronaVirus in Nagpur : नागपुरात ९८२ नवीन पॉझिटिव्ह, ३८ रुग्णांचा मृत्यू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-bookshelf-shilpa-datar-joshi-marathi-article-2496", "date_download": "2020-10-01T09:12:46Z", "digest": "sha1:VIM2VFM74TK6I2QOZ7GZZVJH3P7FAR5X", "length": 19363, "nlines": 114, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Bookshelf Shilpa Datar-Joshi Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 31 जानेवारी 2019\n‘टाकलेली स्त्री‘ हा उल्लेख एखाद्या स्त्रीबद्दल समाजाकडून, कुटुंबाकडून होतो तेव्हा तिला वस्तू म्हणून गृहीत धरलेलं असतं का की लग्नसंस्थेकडून बळी पडलेली ती अबला असते की लग्नसंस्थेकडून बळी पडलेली ती अबला असते पाहिजे तेव्हा वापरा आणि नको असेल तेव्हा फेकून द्या, अशी ती वस्तुगत असते का पाहिजे तेव्हा वापरा आणि नको असेल तेव्हा फेकून द्या, अशी ती वस्तुगत असते का आपला समाजच तिला वस्तू समजतो का आपला समाजच तिला वस्तू समजतो का ‘दिली‘, ‘टाकली‘ हे शब्द अगदी सर्रास तिच्याबद्दल वापरले जातात तेव्हा तिची मनुष्यप्राणी म्हणून गणना केली जाते का ‘दिली‘, ‘टाकली‘ हे शब्द अगदी सर्रास तिच्याबद्दल वापरले जातात तेव्हा तिची मनुष्यप्राणी म्हणून गणना केली जाते का या प्रश्नांची उत्तरं चिंता करायला लावणारी आहेत. समाज म्हणून मान खाली घालायलाही लावणारी आहेत, हे भान ॲड. निशा शिवूरकर यांचं पुस्तक वाचून येतं.\nशिक्षिका होण्याची इच्छा असलेल्या अलकाचं लग्न तिच्या मनाविरुद्ध एका शिक्षकाशी लागतं. एका निनावी पत्रावर विश्वास ठेवून तिचा नवरा तिच्या चारित्र्यावरच संशय घेतो. दोन पत्नींशी संसार करणारे तिचे वडील तिला इभ्रतीच्या धाकानं घटस्फोट घेऊ देत नाहीत. तिचं आयुष्य म्हणजे एक कठपुतळीचा खेळ ठरतो. परित्यक्ता हा ठसा तिच्या कपाळी कायमचा बसतो.\nघटस्फोट न देता घेता इच्छेविरुद्ध टाकलेली विवाहित स्त्री म्हणजे परित्यक्ता. परित्यक्ता स्त्रियांचा इतिहास सीता, अहिल्येपासून सुरू होतो. तसा बघितला तर कुटुंबाआडचा खासगी म्हणून दुय्यम ठरवलेला हा प्रश्न फक्त तेवढ्यापुरताच न राहता ती एक सामाजिक समस्या आहे. टाकलेली, सोडलेली, बैठीली अशी विशेषणं लावून आलेल्या जगण्याच्या चक्रात अडकलेल्या या स्त्रियांचं आयुष्य कसं असतं आई-वडील वृद्ध झालेले, भाऊ-बहिणी थारा न दिलेले आणि सासर पाठ फिरवलेले, अशावेळी त्यांचं जगणं म्हणजे निव्वळ नरकयातना. काहीजणी या यातनांमधून बाहेर पडतातही, पण काही आयुष्यभर परिस्थिती बदलेल याची वाट पाहत राहतात. ॲड. निशा शिवूरकर या वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी सुमारे तेहेतीस वर्षं प्रॅक्‍टिस करताना परित्यक्ता स्त्रियांची स्पंदनं जवळून ऐकली. प्रत्येकीची कहाणी वेगळी, जगण्याची धडपड वेगळी. ती त्यांनी अगदी ‘लढा ‘टाकलेल्या’ स्त्रियांचा’ परित्यक्ता आंदोलनाचा वेध आणि स्त्री-पुरुष समतेचा शोध‘ या पुस्तकात सखोलपणे मांडली आहे. हे पुस्तक स्त्रीप्रश्नांवर सखोल चिंतन करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा दस्तावेज आहे. सुरुवातीलाच महात्मा ज्योतिराव फुले यांचे स्त्रियांविषयीचे प्रगत विचार वाचायला मिळतात.\nलेखिकेनं या महत्त्वाच्या स्त्रीप्रश्नाचा सखोल अभ्यास केला आणि लढा टाकलेल्या स्त्रियांचा हे पुस्तक लिहिलं. १९८३ मध्ये भारतील दंडसंहितेत प्रथमच स्त्रीच्या कुटुंबात होणाऱ्या छळाची दखल घेतली गेली आणि १९८५ मध्ये शहाबानो प्रकरणावर स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी आवाज उठवला. त्याच वर्षी ॲड. निशा यांनी न्यायालयात प्रॅक्‍टिस करायला सुरुवात केली. त्यांच्या दृष्टीस पडल्या त्या माना खाली घालून बसलेल्या उदास मुली आणि त्यांचे अगतिक आईवडील. नवऱ्याला नको म्हणून घरी परत आलेल्या मुलीचं स्वागत बहुतांश ठिकाणी चांगलं होत नाही. माहेरी ती ‘ओझं’ असते. अशावेळी ‘ना घर का, ना घाट का’ अशी अवस्था झालेली ती वेगळ्याच मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक चक्रात अडकते. असे कितीतरी दाखले निशा यांनी या पुस्तकात दिले आहेत. लेखिका म्हणते, हजारो लोक जमवून लग्न लागतं; पण नवऱ्यानं बायकोला टाकलं हे का सांगितलं जात नाही पण जेव्हा हे समजतं तेव्हा दोष स्त्रीला दिला जातो. अशावेळी नातेवाइकांची ढवळाढवळ तिचं जगणं असह्य करते. दाराशी रिक्षा उभी राहते आणि नवऱ्यानं अचानक नवी दुल्हन आणलेली पाहताच पायाखालची जमीन सरकलेली हलीमा असो, वा लग्न झाल्याझाल्याच आपला नवरा एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे हे समजून वेगळं होण्याचा निर्णय घेणारी विजया असो, लहरी स्वभावाच्या आणि मुलगा हवा म्हणून गर्भलिंगनिदान करून मुलींचे गर्भ पाडायला प्रवृत्त करणाऱ्या डॉक��‍टर नवऱ्याच्या जाचाला कंटाळलेली एम.डी. झालेली डॉ. गीता असो, वा काळी म्हणून नाकारली गेलेली मेरी, अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला सुन्न करतात. स्वअस्तित्वासाठीचा या स्त्रियांचा संघर्ष आपल्याला वाचायला नव्हे, अनुभवायला मिळतो. या संघर्षातून अगदी राजकीय व्यक्तींच्या सुनेपासून ग्रामीण भागातल्या मीरेपर्यंत सर्वांना फक्त आणि फक्त सोसावंच लागलं आहे.\nया पुस्तकात तीन विभागात निशा यांनी परित्यक्ता स्त्रियांच्या आयुष्याचा आलेख मांडला आहे. हा नुसता पुस्तकी अभ्यास नसून ते अनुभवाचे बोल आहेत. एक प्रश्नावली तयार करून पंधरा स्त्रीपुरुषांचा गट तयार केला. घराघरांत जाऊन परितक्‍त्यांची परिस्थिती समजावून घेतली. त्याचबरोबर त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, परिचित यांची मतं जाणून घेऊन ॲड. निशा यांनी एक लेखाजोखाच तयार केला आहे. हे करत असताना रोज नव्या अत्याचाराच्या कहाण्या त्यांचं मन हादरवून टाकत होत्या. पण केवळ त्यांच्या आयुष्यातलं दुःख जाणून घेणं यापुरतंच त्यांचं काम मर्यादित न राहता अनेक परित्यक्तांना उदरनिर्वाहाचं साधनही त्यांनी उपलब्ध करून दिलं. त्यांना त्यांची स्वतःची ओळख दिली. इतकंच नाही तर हे प्रश्न सरकारदरबारी नेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांत ॲड. निशाही होत्या.\nयाबरोबरच पुस्तकातून वेगवेगळ्या जातीजमाती-धर्मातील परित्यक्तांचा संघर्ष, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उभ्या राहिलेल्या चळवळी, त्यातून महिलांना संरक्षण देण्यासाठी तयार झालेले कायदे-कलमं, या सर्वांचं सविस्तर चित्रण वाचकांसमोर उभं केलेलं आहे. अन्न, वस्त्र, निवारा, बेरोजगारी, त्यांच्या मुलांच्या समस्या, पोटगी मिळण्यास होणारा त्रास आणि अनादर या समस्या परित्यक्ता स्त्रियांच्या वाट्याला नेहमीच येत असतात. त्याला वाचा फोडण्यासाठी हमीद दलवाई, मृणालताई, अहिल्याबाई, ताराबाई या सामाजिक कार्यकर्त्यांच्या साथीनं निशाताईंनी सुरू झालेल्या ‘टाकलेल्या स्त्रियां‘च्या संघर्षाची सविस्तर माहिती मिळते. इतकंच नाही तर हा खडतर प्रवास पार करून त्याची कायदारूपी फळंही चाखायला मिळाली. ही लढाई सोपी नव्हती, पण त्यासाठी लढणाऱ्या स्त्रियाही लेच्यापेच्या नव्हत्या. द्विभार्याप्रतिबंधक कायदा, ४९८ अ कलम अस्तित्वात आलं आणि स्त्रीप्रश्नाकडं पाहण्याचा दृष्टिकोनही सकारात्मक झा���ा.\nया पुस्तकात केवळ परित्यक्ता स्त्रियांचे प्रश्न नसून त्याचं मूळ असलेल्या लग्नसंस्थेवरही भाष्य केलं आहे. बदलता काळ, स्त्रीशिक्षण, नातेसंबंध, संवाद, चंगळवाद, नेमकं चुकतंय कुठं, अशा अनेक बाबींची उकल केलेली आहे. विवाहसंस्था सुदृढ राहण्यासाठीचं समुपदेशनही आहे. पुष्पा भावे प्रस्तावनेत म्हणतात, टाकलेल्या स्त्रियांचा प्रश्न हा खरं तर स्त्रीचळवळीतील महत्त्वाचा प्रश्न आहे.\nलेखिका गेली चाळीस वर्षं स्त्रीमुक्ती चळवळीतील कृतिशील कार्यकर्त्या आहेत. २० मार्च १९८८ रोजी संगमनेर इथं झालेल्या देशातल्या पहिल्या परित्यक्तांच्या प्रश्नांवरील परिषदेचं आयोजन त्यांनी केलं होतं. तसंच विविध सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असतो. त्यांनी चाळीस वर्षांच्या कालखंडातील मांडलेला हा दस्तावेज स्त्री-चळवळीसाठी, अभ्यासकांसाठी भविष्यात निश्‍चितच मार्गदर्शक ठरेल.\nपुस्तक परिचय लग्न बळी स्त्रीवाद\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-urdu-and-persian-poet-mirza-ghalib-andaz-ea-bayea-nandini-atmasiddhi-marathi-15", "date_download": "2020-10-01T07:29:23Z", "digest": "sha1:4LAIAET36HPE4QPOSU5GJC2VR7IZC5B6", "length": 25415, "nlines": 137, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Urdu and Persian Poet Mirza Ghalib Andaz Ea Bayea Nandini Atmasiddhi Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nमौत का एक दिन मुअय्यन है\nमौत का एक दिन मुअय्यन है\nबुधवार, 24 जून 2020\nवेदनेतून माणसाची सुटका करणारा मृत्यू ग़ालिबच्या काव्यात सातत्यानं डोकावत राहिला. त्याला मरणाची भीती होती की नाही तर बहुधा ती नसावी. तसंही मरणाला घाबरून राहिलं, तर ते येणार नाही असं थोडंच असतं तर बहुधा ती नसावी. तसंही मरणाला घाबरून राहिलं, तर ते येणार नाही असं थोडंच असतं तरीही माणसं उगाच मरणाची भीती बाळगतात आणि त्यापायी जगण्याचंच विसरून जातात. एक मात्र आहे, हताश मनाला केव्हा ना केव्हा मरणाची ओढ वाटते. आकर्षण वाटतं. ते एकदा आलं, की सध्याच्या संकटांमधून तरी सुटका होईल, अशी त्याची भावना होते. अशा मंडळींना ग़ालिब सांगतो, की काहीच आशा उरली नाही, कुणीच नजरेसमोर नाही अशी अवस्था आली, तरी मृत्यू येणार तेव्हाच येणार आहे. त्याची चिंता करून रात्र निद्रेविना तळ��ळून काढू नका...\nकोई उम्मीद बर नही आती कोई सूरत नज़र नहीं आती\nमौत का एक दिन मुअय्यन है नींद क्यूँ रातभर नहीं आती\nआपल्या मरणानं कोणाला काय वाटेल, असं माणसाच्या मनात येणं हेही स्वाभाविकच. पण जगात आपल्यावाचून कोणाचं काही अडत नाही, हेही आपण प्रत्येकजण जाणून असतो. आपल्या मरणानंतर कुणी विलाप कशासाठी करावा, असं ग़ालिबनंच लिहिलं आहे...\n‘ग़ालिब’-ए-ख़स्ता के बग़ैर कौन से काम बंद हैं\nरोइये ज़ार ज़ार क्या कीजिये हाय-हाय क्यूँ\n‘दुर्बल अशा ग़ालिबविना अशी कोणती कामं थांबून राहिलीत अशा स्थितीत मृत्यू आला, तर त्याच्यासाठी रडत बसणं आणि हाय हाय कशासाठी, असा शोक करत राहणं हे व्यर्थच...’ असं म्हणणारा ग़ालिब जगाचा हा न्याय स्पष्ट शब्दांमध्ये मांडतो. ही दुनिया, तिची गती जशी चालत आहे, तशीच चालत राहणार आहे. कुणी मरण पावलं, म्हणून यात काहीही फरक पडणार नाही. मग एखाद्याच्या जाण्याचा शोक कशाला करायचा अशा स्थितीत मृत्यू आला, तर त्याच्यासाठी रडत बसणं आणि हाय हाय कशासाठी, असा शोक करत राहणं हे व्यर्थच...’ असं म्हणणारा ग़ालिब जगाचा हा न्याय स्पष्ट शब्दांमध्ये मांडतो. ही दुनिया, तिची गती जशी चालत आहे, तशीच चालत राहणार आहे. कुणी मरण पावलं, म्हणून यात काहीही फरक पडणार नाही. मग एखाद्याच्या जाण्याचा शोक कशाला करायचा\nआपल्या मरणाचा उल्लेख वारंवार करणारा ग़ालिब, माझ्या नशिबी प्रेमरूपी मद्य पिण्यानंच मरणं लिहिलं होत, असं म्हणतो आणि लेखणी निकामी झाल्या कारणानं विधात्याला हा ललाटलेख लिहिता आला नाही, अशी कारणमीमांसा देतो. हरतऱ्हेनं सगळीकडं आपला पराभव, आपला मृत्यू हा ठरलेलाच आहे, असं सुचवतो...\nक़ज़ा ने था मुझे चाहा ‘ख़राब-ए-वादा-ए-उल्फ़त’\nफ़क़त ‘ख़राब’ लिखा बस न चल सका क़लम आगे\n‘मृत्युदेवतेची तर अशीही इच्छा होती, की प्रेमरूपी शराब पिऊन माझा विनाश व्हावा. पण या संदर्भातला आदेश काढताना, नष्ट (ख़राब), हा केवळ एक शब्द लिहिल्यानंतर मत्युदेवतेची लेखणीच चालेना...’ (अर्थात यामुळं माझ्या विनाशाचं कारण लिहिलंच गेलं नाही.)\nप्रेम आणि मरण यावर अनेकांनी काव्यं लिहिली आहेत. ग़ालिबचाही एक शेर आहे, ज्यात तो प्रेमिकाचं मरण कसं असतं, त्याचं वर्णन करतो. तो म्हणतो, की ज्योत जळते, तसं प्रेमिकाचं हृदय जळत असतं... ज्योत विझली, की धूर निघतो. माझ्या मृत्यूनंतर प्रेमाची ज्योतही अशीच काळवंडून गेली...\nशमअ बु���ती है तो उस में से एक धुआँ निकलता है\nशोल-ए-अिश्क़ सियाहपोश हुआ मेरे बाद\nप्रेमिकाचं मरण आणि मेणबत्तीच्या ज्योतीचं मरण यांच्यातली ही तुलना आहे. ज्योत जळून मेणबत्तीचं अस्तित्व संपवते आणि ती विझली की फक्त धूर शिल्लक राहतो. तसंच प्रेमाची ज्योत प्रेमिकाला आतून जाळत असते. प्रेमिकाचं जिणं किती दाहक असतं, हे यातून ग़ालिब सुचवतो.\nअसं असलं, तरी जगण्यातही आनंद आहेच आणि मरणामुळं या आनंदाची रुची आणखीच वेगळी ठरते. मृत्यू आहे, म्हणूनच तर आयुष्यातला प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा असतो. तो भरभरून जगणं हे आनंदाचं ठरतं... असं सांगून ग़ालिब एका शेरमध्ये लिहितो, की मृत्यू नसता, तर जीवनात गंमत उरलीच नसती. हे लिहिताना, मरण जगण्यातलं दुःख संपवतं, हेही त्याच्या मनात असणारच...\nहवस को है निशात-ए-कार क्या क्या\nन हो मरना तो जीने का मज़ा क्या\nमात्र जगताना मनुष्य जर असहाय झाला, तर त्याला मृत्यूची आठवण येते. कारण त्याची आशाच संपलेली असते. अशा मनोवस्थेचं वर्णन करताना ग़ालिब एका शेरमध्ये म्हणतो, की मरण आलं की आहे ती दुःखद अवस्था उरणार नाही, असं हताश माणसाला वाटतं. ज्याची आशाच मुळात मरणात आहे, त्याची निराशा कशी असेल, बघा तरी...\nमुन्हसिर मरने पे हो जिसकी उम्मीद\nना-उम्मीदी उसकी देखा चाहिए\nमरणच आपली या जंजाळातून सुटका करणार आहे, असं म्हणणारा ग़ालिब स्वतःच्या मृत्यूवरून विनोदही करत असे. त्याचा एक चरित्रकार अल्ताफ़ हुसैन हाली यानं एक प्रसंग दिला आहे. प्रत्यक्षातल्या मृत्यूपूर्वी आठएक वर्षं आधी ग़ालिबनं आपल्या मृत्यूचं एक भाकीत केलं होतं. इस्लामी दिनदर्शिकेनुसार १२७७ मध्ये आपण अल्लाघरी जाणार, असं हे भविष्य होतं. योगायोगानं त्याच वर्षी दिल्लीत आलेल्या महामारीच्या साथीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला. ग़ालिब मात्र सुरक्षित राहिला. याचा संदर्भ घेऊन एका पत्रात ग़ालिबनं लिहिलं होतं, ‘मी १२७७ मध्ये मरणार, हे जे म्हटलं होतं, ते चूक नव्हतं. मला त्याच वर्षी मरण येणं अपेक्षित होतं. पण साथीमुळं मरणं, हे मला कमीपणाचं वाटलं, म्हणून नाही मेलो...’ याकडं विनोद म्हणून पाहिलं, तरी जगण्याला कंटाळलेल्या ग़ालिबची मानसिक स्थिती यावरून समजून येते...\nखरंच आहे, की बरेचदा माणूस जगताना थकून जातो. ग़ालिबचं तसंच झालं होतं. उत्पन्नाचे अनेक दरवाजे बंद झाल्यानंतरही त्यानं आपल्या परीनं काही उपाय क��ण्याचे प्रयत्न केले, याबद्दल याआधीच चर्चा केली आहे. कसंबसं भागत होतं, अशा त्या काळात वय वाढल्यामुळं शारीरिक व्याधींमुळं तो त्रस्त झाला होता. १८६६ च्या आसपास प्रवास करताना तो पुराच्या तडाख्यात सापडल्यामुळं आजारी पडला होता. तोवर त्याची तब्येत जरा खालावलेलीच होती. या आजारानं त्याला अधिक थकवा आणला. दिल्लीत घरी परतल्यावर इतर व्याधींचा जोर वाढला आणि ग़ालिबचा पैलथडीचा प्रवास सुरू झाला. तब्येत बिघडत गेली. तरीही त्याचं काम सुरू होतं. तो अनेकांना पत्रं लिही आणि आलेल्या प्रत्येक पत्राला उत्तर देणं त्याला आपलं कर्तव्य वाटत असे. त्याचं नाव झालं असल्यानं देशाच्या विविध भागांमधून त्याला पत्रं येत. शिवाय नवे व होतकरू शायर आपलं काव्य त्यानं वाचावं आणि आपली प्रतिक्रिया द्यावी, यासाठी पत्रव्यवहार करत. प्रकृती बिघडत गेली, तेव्हा मग तो तोंडी पत्राचा मजकूर सांगे व कोणीतरी तो लिहून घेत असे. पण अशीही वेळ आली, जेव्हा त्याला हाही खटाटोप त्रासदायक झाला. मग त्यानं वर्तमानपत्रांमधून जाहीर केलं, ‘माझी अवस्था ठीक नसल्यानं कोणाला माझं पत्रोत्तर विलंबानं पोचलं, किंवा मिळालंच नाही, तर त्यांनी कृपया तक्रार करू नये. आजवर मी याबाबत चालढकल केली नाही. पण आता मी निकामी झालो आहे. माझ्यात शक्ती उरलेली नाही. मग मी करणार तरी काय माझ्यामुळं कुणाला क्लेश झाले, तर त्यांनी मला क्षमा करावी.’\nया प्रकारचं निवेदन प्रकाशित झाल्यानंतरही ग़ालिबच्या भोवतीची माणसांची गर्दी कमी होत नव्हती. पत्रांचा ओघ सुरूच राहिला आणि परिष्करणासाठी शिष्यांकडून येणाऱ्या ग़ज़लाही येतच होत्या. मात्र आता एक महान कवी अखेरच्या प्रवासाला निघाला होता. १८६९ वर्ष उजाडलं, तेव्हा ग़ालिबची तब्येत बरीच ढासळली होती. त्याची इहयात्रा अंतिम टप्प्यात होती. शेवटच्या दिवसांमध्ये त्याची शुद्ध अधून मधून हरपत असे. मधेच तो भानावर येई. खाणंपिणंही कमी होत जाऊन हळूहळू बंद झाल्यागत झालं होतं. १४ फेब्रुवारी १८६९ या दिवशी त्यानं आपल्या नातसुनेजवळ तिच्या मुलीला पाहण्याची इच्छा बोलून दाखवली. ‘ती झोपली आहे. उठली की घेऊन येते,’ असं नातसुनेनं सांगितल्यावर, ‘ठीक आहे,’ एवढं बोलून ग़ालिबनं उशीवर डोकं टेकलं. त्यानंतर त्याची शुद्ध हरपली. दुसऱ्या दिवशी, १५ फेब्रुवारीला दुपारी त्याची, तो वाट पाहत असलेल्या मृत्यूशी भेट झ���ली. त्यानं तेव्हा वयाची ७१ वर्षं पार केली होती. ‘क़ज़ा से शिकवा हमें किस क़दर है, क्या कहिए,’ ही ग़ालिबची तक्रार आता संपली होती...\nसकाळपासूनच त्याच्या घरी शेकडो चाहते आणि शिष्य जमा झाले होते. मित्रांच्या सहवासाची आणि संवादाची ओढ असलेला ग़ालिब अखेरच्या प्रवासाला निघाला, त्यावेळी एकटा अजिबात नव्हता. चाहत्यांच्या गराड्यात होता. त्याच दिवशी संध्याकाळी त्याचा दफनविधी निज़ामुद्दीन इथल्या दफनभूमीत पार पडला.\nग़ालिब हा शिया मुसलमान होता. पण धार्मिक बाबतीत कसलेच भेद पाळणारा नव्हता. उदारमतवादी होता. आपण सुन्नी असल्याचंही तो कधी म्हणत असे. तो स्वतः या संदर्भात धार्मिक नव्हता, त्यामुळं मनाला येईल तसं वक्तव्य तो करून जाई आणि त्या त्या प्रसंगाला साजेसा युक्तिवाद करे. ग़ालिब गेल्यानंतर त्याच्या मित्र व चाहत्यांमध्ये यावरून मतभेद झाला, की त्याच्यावर शिया पद्धतीनं अंत्यसंस्कार करायचे की सुन्नी पद्धतीनं. तो शिया होता, याबबात कोणताही संदेह नव्हता. तरीही त्याचे अंत्यविधी मात्र सुन्नी रीतीनुसारच झाले. त्याचा संबंध ज्या लोहारूच्या नवाब घराण्याशी होता, त्या घराण्यातील नवाब ज़ियाउद्दीन यानं हे अंतिम क्रियाकर्म केलं आणि मोठ्या सन्मानानं दिल्लीजवळच्या हज़रत निज़ामुद्दीन इथल्या आपल्या वंशाच्या कब्रस्तानात ग़ालिबच्या शवाला चिरविश्रांती दिली. याच लोहारू घराण्यानं एकेकाळी, म्हणजे १८४७ मध्ये वर्तमानपत्रांतून छापून आणलं होतं, की ग़ालिबचा आमच्या घराण्याशी असलाच तर खूप दूरचा संबंध आहे...\nज़ख़ीरा बालगोविन्द या आग्रा इथल्या पत्रिकेत मार्चमध्ये त्याच्यावर एक लेख छापून आला होता. तो त्याच्यावरचा कदाचित पहिला लेख असेल... ग़ालिबच्या मृत्यूनंतर त्याच्यावर अनेकांनी मरसिये म्हणजे शोककविता लिहिल्या. त्यापैकी अल्ताफ़ हुसैन हाली, मिर्ज़ा मजरूह यांच्या रचना प्रसिद्ध आहेत. त्याच्या समाधीवर मजरूहरचित काव्याच्या ओळी कोरलेल्या आहेत. त्यात तो म्हणतो,\nरश्क-ए-उर्फ़ी व फ़ख़्र-ए-तालिब मुर्द\nअर्थ असा, ‘उर्फ़ीसारख्या कविवरानं ज्याचा हेवा करावा आणि तालिबसारख्या कविश्रेष्ठानं ज्याचा अभिमान बाळगावा, अशा असदुल्लाहख़ान ग़ालिबची चिरविश्रांती.’\nग़ालिबनंच म्हटल्यानुसार, जीवनातल्या दुःखांवरचा इलाज, म्हणजे मृत्यू त्याला अखेर भेटला होता. त्याच्या आयुष्याची ज्योत अखेरपर्यंत जळत राहिली होती...\nग़म-ए-हस्ती का ‘असद’ किससे हो जुज़ मर्ग इलाज\nशमअ हर रंग में जलती है सहर होने तक\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2020/07/10/", "date_download": "2020-10-01T08:30:44Z", "digest": "sha1:RWIDOFS2IIZMGPFTRHZ6QYGFD2P4MORJ", "length": 15270, "nlines": 152, "source_domain": "belgaumlive.com", "title": "July 10, 2020 - बेळगांव Live", "raw_content": "\nजनतेला जिल्हा रुग्णालयात प्रवेश बंदी\nजनतेने जिल्हा रुग्णांलाकडे फिरकू नये बिम्स इस्पितळात सामान्य जनतेने जाऊ नये असा आदेश नूतन जिल्हाधिकारी डॉ एम जी हिरेमठ यांनी बजावला आहे. जनतेचे आरोग्य सांभाळण्याच्या दृष्टिकोनातून या शिवाय जिल्हा रुग्णालयात कोविड साठी सेवा बजावणाऱ्या डॉक्टर नर्स व इतर वैधकीय कर्मचाऱ्याना...\nजिल्ह्यात 112 तर राज्यात 19,035 अॅक्टिव्ह केसेस : 500 वर गेला मृतांचा आकडा\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात बेळगाव शहरासह जिल्ह्यात आणखी 15 रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 465 झाली आहे. बेळगावसह राज्यात नव्याने एकूण 2,313 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि...\nका झाले खुद्द मुख्यमंत्री होम काॅरंटाईन\nमुख्यमंत्र्यांच्या \"कृष्णा\" या गृह कार्यालयातील इलेक्ट्रिशियन आणि एका कर्मचाऱ्यांसह एस्कॉर्ट कारचा एक चालक असे तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा हे स्वतः स्वयंस्फूर्तीने होम क्वारंटाईन झाले आहेत. मुख्यमंत्री सुदैवाने संबंधित तीनही कर्मचाऱ्यांच्या थेट संपर्कात आलेले नाहीत. येडियुरप्पा...\nबेळगाव शहर परिसरातला कोरोनाचा वाढला आकडा\nबेळगाव शहरात शुक्रवारी 15 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ते हुक्केरी आणि अथणीचे आहेत.एकूण 116 कोरोनाबाधित रुग्ण सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. आजवर 467 कोरोनाबाधितांची जिल्ह्यात नोंद झाली आहे.त्यापैकी 346 कोरोनाबाधित बरे झाले आहेत.आजवर...\nबेळगाव शहरात या १९ ठिकाणी कोरोनाचे रुग्ण\nबेळगाव जिल्ह्यात आणि शहरात गेल्या आठवडा भरात कोरोनाचे रुग्ण आढळले असल्याने शहरात देखील कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत . १ जुलै नंतर शहरात १९ ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत शहरात अनेक ठिकाणी एक आणि एक हुन अधिक रुग्ण सापडले आहेत तर...\nकोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले असून चिकन विक्री करणाऱ्या एका महिलेचा कोरोनाने बळी घेतला आहे.बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी गावात ही घटना घडली असून त्या महिलेच्या दुकानात चिकन घेतलेल्या ग्राहकांचे धाबे दणाणले आहे. 58 वर्षीय महिला हुक्केरी येथे आपल्या कुटुंबा समवेत चिकन...\nअंतिम सत्राची परीक्षा वगळता कॉलेजच्या सर्व परीक्षा रद्द उच्च शिक्षण मंत्र्यांची घोषणा\nकोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर पदवी शिक्षणाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा वगळता कॉलेजच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री अश्वत्थ नारायण यांनी केली आहे. यामुळे राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदा पदवीच्या...\nवॉर्डनिहाय टास्कफोर्स समिती स्थापनेसाठी हालचाली गतिमान\nपरराज्यातून तसेच राज्यांतर्गत येणाऱ्या प्रवाशांची इन्स्टिट्यूश्नल काॅरंटाईन प्रक्रिया रद्द करून राज्य शासनाने केवळ होम काॅरंटाईन करण्याचा आदेश दिल्यामुळे या काॅरंटाईन व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी टास्कफोर्स समितीची नियुक्ती केली जाणार आहे. वाॅर्डनिहाय या टास्कफोर्स समितीची नियुक्ती करण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या...\nजेंव्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष होतात संतप्त\nन्यायालय आवारातील वाहनांच्या प्रवेश बंदीसाठी घालण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ आज बेळगाव बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठला. त्याचप्रमाणे त्यांनी रस्त्यावर घातलेले बॅरिकेड्स काही प्रमाणात आतल्या बाजूस सरकविण्यास पोलिसांना भाग पाडले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार...\nकोरोनामुळे बेळगावात दोन महिला दगावल्या\nबेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून शुक्रवारी दोन महिला दगावल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यातील मयतांचा आकडा वाढला आहे. आता पर्यंत कोरोनाचे बेळगाव जिल्ह्यात 9 बळी झाले आहेत हुक्केरी तालुक्यातील एक महिला तर अथणी तालुक्या���ील एक महिला अश्या दोन महिला शुक्रवारी दगावल्या...\nया गावातील दलित स्मशानभूमीची समस्या सोडवा-\nबेळगाव तालुक्यातील आष्टे या गावातली दलित समाजाच्या स्मशानभूमीकडे दुर्लक्ष करण्यात आले असून या स्मशानभूमीबाबत अनेकवेळा उपविभाग दंडाधिकारी, समाज कल्याण...\nबेळगावमधील या गावात आत्मा राहतात सरकारी कामाच्या दिशादर्शकाची हास्यास्पद दशा\n'हेडलाईन' वाचून थोड्या वेळासाठी आपल्या डोक्यात विचार आले असतील. अगदीच विचार करण्यासारखे नवे काही नाही तर सरकारी कामाच्या भोंगळपणाचा एक नमुना आहे. सरकारी कामकाजाबाबत...\nकिणये येथील लक्ष्मी मंदिरात लाखांची चोरी.\nबेळगाव तालुक्यातील किणयेत येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिरात बुधवारी मध्यरात्री चोरीची घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून सुमारे तीन...\nस्मार्ट बस स्थानकावर समजणार लाईव्ह स्टेटस\nबेळगाव शहरातील स्मार्ट सिटी बस स्थानक अनेक प्रकाराने चर्चेत येते. अस्वच्छता दुर्गंधी आणि बरेच काही त्यामुळे स्मार्ट सिटीची अवस्था सुधारणार कधी असा प्रश्न वारंवार...\nअनेक तालुका पंचायत सदस्य ग्रामपंचायत साठी इच्छुक\nनिवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुका घेण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. अजून तरी ग्रामपंचायत निवडणुकांची तारीख जाहीर झाली नसली तरी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे...\nया गावातील दलित स्मशानभूमीची समस्या सोडवा-\nबेळगावमधील या गावात आत्मा राहतात सरकारी कामाच्या दिशादर्शकाची हास्यास्पद दशा\nकिणये येथील लक्ष्मी मंदिरात लाखांची चोरी.\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/things-changes-after-solar-eclipse-2020-120062000022_1.html", "date_download": "2020-10-01T06:54:58Z", "digest": "sha1:LWOYG56OOBXREWED7F7I7UCW6YR6PHSN", "length": 15327, "nlines": 146, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भविष्याचे संकेत देतं ग्रहण, जाणून घ्या पुढील वेळ कशी असणार | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 1 ऑक्टोबर 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभविष्याचे संकेत देतं ग्रहण, जाणून घ्या पुढील वेळ कशी असणार\nअथर्व वेदामध्ये सूर्यग्रहण आणि चंद्र ग्रहणाला अशुभ आणि दूर्दे���ीय म्हटले आहे. म्हणून राहूने ग्रसित सूर्याच्या शांततेसाठी प्रार्थना केली गेली आहे. येथे सूर्य आणि चंद्रग्रहणातून होणाऱ्या शुभ आणि अशुभ शकुनांबद्दलची माहिती जाणून घेउया.....\n1 पाऊस पडल्यानंतर इंद्रधनुष्य येणे हे शुभ असण्याची माहिती देतं.\n2 सकाळच्या वेळी सूर्य न दिसणे हे अशुभ मानले गेले आहे.\n3 प्रवासाच्या वेळी वारं थांबून थांबून वाहणे अशुभ मानले गेले आहे.\n4 सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहणे आळवसणे, अशुभतेचे सूचक आहे.\nसूर्याच्या आकाराचे धनुष्याकार किंवा कमानीरूपात दिसणे अशुभ असतं.\n6 घाणेरड्या पाण्यात किंवा पदार्थांमध्ये सूर्याचे प्रतिबिंब दिसल्यास ते अशुभ असतं\n7 एखाद्या पवित्र स्थळी अंघोळ आणि जाप केल्याने सूर्य आणि चंद्र ग्रहणाच्या दोषांपासून मुक्ती मिळते.\n8 सूर्य आणि चंद्रग्रहणानिमित्त पवित्र तलावमध्ये अंघोळ करण्याचे महत्व सांगितले आहे.\n9 सूर्याचे चंद्रासारखे दिसणे अशुभ आणि मृत्यूचे सूचक मानले जाते.\nसूर्य ग्रहण: आपल्या राशीनुसार लाल किताबाचे अचूक उपाय फायदेशीर ठरतील\nकुंडलीत सूर्य ग्रहण असल्यास करा हे 5 उपाय\nखंडग्रास सूर्यग्रहण 2020 : जाणून घ्या solar eclipse विषयी 15 खास गोष्टी\nSolar Eclipse 2020 : 21 जून रोजी खंडग्रास सूर्यग्रहण, जाणून घ्या वेळ आणि राशींवर पडणारा प्रभाव\nकामात यश मिळवण्यासाठी बाहेर पडताना करा हे 3 उपाय\nयावर अधिक वाचा :\n\"संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो....अधिक वाचा\n\"आपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे...अधिक वाचा\n\"थंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या....अधिक वाचा\n\"आपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल....अधिक वाचा\n\"पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी...अधिक वाचा\n\"मित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक...अधिक वाचा\nआनंदाच�� बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील....अधिक वाचा\nचाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास...अधिक वाचा\n\"आजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकतो. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. प्रवास व...अधिक वाचा\nकाही वेळ समस्या निवारणासाठी आणि आत्मविश्वासाच्या वाढीसाठी काढा. सामूहीक उपक्रम आणि प्रवास आपल्यासाठी श्रेयस्कर ठरतील. इतरांनी आपल्या...अधिक वाचा\nआजचा दिवस आर्थिक कार्यांसाठी चांगला आहे पण काही देवाण-घेवाण करू नका. अनिर्णित राहीलेली प्रकरणे नवे प्रश्न उभे...अधिक वाचा\nआज रात्री आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल. आज आपण एखाद्या अधिकार्‍यामुळे असंतुष्ट राहाल. सहकाऱ्यांशी होणारे वैचारिक मतभेद...अधिक वाचा\nसकाळ- संध्याकाळ दिवा लावण्याचे फायदे आणि नियम\nप्रकाशाची उपासना म्हणजे देवाची उपासना असते. चातुर्मासात, अधिक महिन्यातील पौर्णिमेला देऊळ ...\nगुरुवारी या झाडाची पूजा करावी\nआपल्या हिंदू धर्मात केळीच्या झाडाला अतिशय पवित्र मानले आहे. म्हणून केळीच्या झाडाची पूजा ...\nनवरात्री 2020 विशेष : आता गरब्यासाठी घरातच पार्लर सारखे ...\nनवरात्र आल्यावर सर्वांचा उत्साह द्विगुणित होतो. नवरात्र म्हटले की गरबे होणारच. गरबे ...\nअधिक मास 2020 : काय सांगता, देवी लक्ष्मीने श्रीविष्णूंना ...\nअधिक मास ज्याला मलमास, किंवा पुरुषोत्तम मास देखील म्हणतात. अशी आख्यायिका आहे की ज्या ...\nपंचकाचे पाच मुख्य नुकसान, या वेळी पंचक विशेष का आहे ते ...\nयावेळी 28 सप्टेंबर २०२० रोजी राज पंचक आहे जो धनिष्ठा नक्षत्रात लागत आहे. रविवारी रोग ...\nरिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली\nमुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन योजना सुरू ...\nमीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद ...\nशेती बिलावरून राज्यसभेत झालेल्या राड्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील ...\nसविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना ...\nमुंबईची लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. ...\nबाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त\nबारामती तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो ...\nइंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा ...\nरविवारी रात्री कोविड -19 मुळे 87 वर्षीय व्यक्तीच्या निधनानंतर येथील खासगी रुग्णालयात ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/pakistan-navy-claims-indian-submarine-tried-to-enter-its-territorial-waters/articleshow/68270877.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-10-01T08:06:59Z", "digest": "sha1:DSCU3XEFQ3HMIUU4F2Z7XYMAHQXB32BD", "length": 14664, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "भारतीय हल्ला पाकिस्तान: भारताची पाणबुडी आमच्या हद्दीत\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपाणबुडीसंदर्भातला पाकचा दावा खोटा: नौदल\nपाकिस्तानच्या नौदलाने दावा केला की एका भारतीय पाणबुडीने त्यांच्या जलक्षेत्रात घुसखोरी करण्याच्या प्रयत्न केला. हा प्रयत्न पाकिस्तानने म्हणे हाणून पाडला. या दाव्यासोबत पाकने मीडियाला एक फुटेजही दिलं. हा दावा आणि फुटेजही फुसका बार आहे. दरम्यान, भारताची पाणबुडी पाकिस्तानच्या जलक्षेत्रात शिरल्याचा पाकिस्तानचा दावा भारतीय नौदलाने खोडून काढला आहे.\nपाकिस्तान रोज नवनवे दावे करत आहे\nमंगळवारी पाकिस्तानच्या नौदलाने दावा केला की एका भारतीय पाणबुडीने त्यांच्या जलक्षेत्रात घुसखोरी करण्याच्या प्रयत्न केला\nया दाव्यासोबत पाकने मीडियाला एक फुटेजही दिलं\nज्या क्षेत्राला पाकिस्तान आपली सीमा म्हणत आहे, तो भाग आंतरराष्ट्रीय सीमा क्षेत्रात येतो\nआंतरराष्ट्रीय सीमा क्षेत्र असल्याने तेथे पाकिस्तानला भारतीय पाणबुडी ताब्यात घेण्याचा वा सोडण्याचा अधिकार नाही\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान रोज नवनवे दावे करत आहे. मंगळवारी पाकिस्तानच्या नौदलाने दावा केला की एका भारतीय पाणबुडीने त्यांच्या जलक्षेत्रात घुसखोरी करण्याच्या प्रयत्न केला. हा प्रयत्न पाकिस्तानने म्हणे हाणून पाडला. दरम्यान, भारताची पाणबुडी पाकिस्तानच्य��� जलक्षेत्रात शिरल्याचा पाकिस्तानचा दावा भारतीय नौदलाने खोडून काढला आहे. 'पाकिस्तान खोटे दावे करून चुकीची माहिती पसरवत आहे. अशा पोकळ दाव्यांची भारतीय नौदल दखल घेणार नाही. आमची संरक्षणसज्जता अबाधित असेल,' असे निवेदन भारतीय नौदलाने जारी केले आहे.\nया दाव्यासोबत पाकने मीडियाला एक फुटेजही दिलं. हा दावा आणि फुटेजही फुसका बार आहे. भारतीय संरक्षण तज्ज्ञांच्या मते हा दावा पोकळ आहे. पाकिस्तानला असे करण्याचा कोणताही अधिकार नाही. संरक्षण विश्लेषकांचं म्हणणं आहे की पाकिस्तान ज्या ठिकाणाचा व्हिडिओ जारी करून हा दावा करत आहे, तो फसवा आहे. ज्या क्षेत्राला पाकिस्तान आपली सीमा म्हणत आहे, तो भाग आंतरराष्ट्रीय सीमा क्षेत्रात येतो. आंतरराष्ट्रीय सीमा क्षेत्र असल्याने तेथे पाकिस्तानला भारतीय पाणबुडी ताब्यात घेण्याचा वा सोडण्याचा अधिकार नाही. 'पाकिस्तानच्या शांततेच्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने या पाणबुडीला लक्ष्य केलं नाही,' असाही पाकिस्तानचा दावा आहे. शिवाय भारताने २०१६ नंतर दुसऱ्यांदा पाकिस्तानच्या जलक्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचेही पाकचे म्हणणे आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n'भाई ने बोला है, बॉलिवूड मसला बंद करो', धमकीची तक्रार द...\nगाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी, पण एकाच अटीवर.....\nUnlock 5 Guidelines: पाहा, १ ऑक्टोबरपासून काय सुरू होण्...\nहाथरस गँगरेप : अखेर पीडितेची जगण्याची धडपड अयशस्वी ठरली...\nabhinandan varthaman: 'अमूल'कडून अभिनंदन यांच्या शौर्याला अनोखा सलाम महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nभारतीय हल्ला पाकिस्तान भारतीय सबमरीन पाकिस्तान भारतीय पाणबुडी Pakistan Navy Pakistan Indian submarine India-Pakistan\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nभारतीयांना करोना लस देण्यासाठी ८० हजार कोटींचा खर्च\nअहमदनगरनगरमध्ये भाजपला धक्का; नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी धरली राष्ट्रवादीची वाट\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nविदेश वृत्तऑफिसमध्ये 'या' गोष्टीमुळेही फैलावू शकतो करोनाचा संसर्ग\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nगुन्हेगारीपालघर: तलासरीजवळ मध्यरात्री थरार, हॉटेलात गोळीबार करून लूट\nसिनेन्यूजवर्सोवा पोलीस ठाण्यात पोहोचला अनुराग कश्यप, चौकशीला सुरुवात\nगुन्हेगारीरात्री नऊची वेळ, 'ते' दुचाकीवरून जात होते, तितक्यात...\nगुन्हेगारीडान्सबारमधील तरुणीला ठाण्यातून पुण्यात आणले, तिच्यासोबत घडलं भयानक...\nबीडमी गेल्यानंतर तरी कीव येईल; मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या\nगुन्हेगारीहाथरसनंतर बुलंदशहर हादरले, अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार\nमोबाइलसॅमसंग Galaxy A3 Core स्मार्टफोन लाँच, किंमत ६५०० रु\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nआर्थिक राशिभविष्यवृश्चिक : धनवृद्धीचे शुभ योग; वाचा,ऑक्टोबरचे आर्थिक राशीभविष्य\nहेल्थया २ कारणांमुळे कमजोर होतं आपलं हृदय, ‘या’ ५ फळांचे सेवन केल्यास दूर होईल धोका\nकरिअर न्यूजशाळा कधी उघडणार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/10/3", "date_download": "2020-10-01T09:15:59Z", "digest": "sha1:5LL6O63WQBPGLYAGJIMQHQB3BLAFNYOP", "length": 6595, "nlines": 82, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nIPL मधील 'हे' १० रेकॉर्ड तुम्हांला माहित आहेत का\nKia Sonet भारतात लाँच, किंमत ६.७१ लाखांपासून सुरू\nBSNLची ग्राहकांना खास भेट, फ्रीमध्ये मिळतोय रोज 5GB डेटा\nगॅलेक्सी M01 Core आणि M01s झाले स्वस्त, ५ हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा सॅमसंग फोन\nICSE बोर्डाच्या दहावी, बारावी फेरपरीक्षांच��� नोंदणी सुरू\nRedmi 9i स्मार्टफोनचा आज भारतात पहिला सेल\nअभिनेत्री म्हणतेय रोमँटिक सीन टाळायचे कशाला\nतब्बल १८ देशातून प्रवास; थेट दिल्ली ते लंडन बस धावणार\nफेरपरीक्षांसाठी सीबीएसई बोर्डाची तयारी; २२ सप्टेंबरपासून परीक्षा\nलडाख तणाव: एक भारतीय जवान ९ चिनी सैन्यावर पडणार भारी\nया जबरदस्त फोनचा सेल; पाहा किंमत आणि ऑफर्स\nदुबईला रवाना झाला संजय दत्त, पत्नीने शेअर केला फ्लाइटमधला फोटो\nहिंदू देवतांचा अपमान; अंकिता लोखंडेला नेटकऱ्यांनी झापलं\nरिया चक्रवर्तीचा सात वर्ष जूना 'तो' व्हिडिओ होतोय व्हायरल\n'लॉकडाउननंतर जर त्याच चुका झाल्या तर त्या काय अर्थ\nपाहा चिमुकला ख्रिस गेल, भन्नाट षटकारांचा व्हिडीओ झालाय व्हायरल\nRedmi 9i भारतात लाँच, १८ सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध\n'Bigg Boss 14' मध्ये दिसणार ऐश्वर्या रायची डुप्लिकेट स्नेहा उल्लाल, पाहा कोण झालं कन्फर्म\nIPL सोडून गल्ली क्रिकेट खेळत आहेत धोनी आणि रोहित शर्मा; पाहा व्हिडिओ\nरिद्धिमा कपूरसाठी नीतू आणि आलियाने धरला ठेका, रणबीरची मिळाली साथ\nइंजिनीअर्स डे २०२०: 'हे' आहेत भारतातील टॉप १० इंजिनीअरिंग कॉलेज\nबलात्काराच्या धमकीनंतर क्रिकेटपटूच्या पत्नीची कोर्टात धाव; मागितली सुरक्षा\nस्वस्त Poco M2 चा आज पहिला सेल, किंमत-ऑफर जाणून घ्या\nमालिकेनं निरोप घेतल्यानंतर 'मिसेस मुख्यमंत्री' भावुक; शेअर केली खास पोस्ट\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%AF", "date_download": "2020-10-01T08:42:41Z", "digest": "sha1:LZEOHWYK6HU5RGTOZHQ6LIMBCLN2A42U", "length": 3465, "nlines": 52, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"मन वढाय वढाय\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"मन वढाय वढाय\" ला जुळलेली पाने\n← मन वढाय वढाय\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अन���क्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख मन वढाय वढाय या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसाहित्यिक:बहिणाबाई चौधरी ‎ (← दुवे | संपादन)\nपेरनी पेरनी आले पावसाचे वारे ‎ (← दुवे | संपादन)\nअरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/central-government-has-started-lending-more-under-guaranteed-emergency-credit-line-gecl-scheme", "date_download": "2020-10-01T07:22:05Z", "digest": "sha1:5M33CS32HVNESK272AZGLHZXHRK3HUAM", "length": 17283, "nlines": 288, "source_domain": "www.esakal.com", "title": "Good News - रत्नागिरीत केंद्राच्या 'या स्कीमचा' हजारो उद्योजकांना फायदा | eSakal", "raw_content": "\nGood News - रत्नागिरीत केंद्राच्या 'या स्कीमचा' हजारो उद्योजकांना फायदा\nकोरोनामुळे कोलमडलेल्या उद्योजकांना आधार\nकमी व्याजदरात कर्ज; 9,800 उद्योजकांना 65 कोटी 60 लाख मंजुर\nरत्नागिरी : कोविड 19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी केल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था कोलमडली. अनेक छोटे-मोठे उद्योग बंद होण्याच्या वाटेवर होते. त्यांना उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने गॅरंटी इमर्जन्सि क्रेडिट लाईन (जीईसीएल) योजनेंतर्गत अधिकचे कर्ज देण्यास सुरवात केली आहे. त्यातून रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 9,800 उद्योजकांना 65 कोटी 60 लाख रुपयांचे कर्ज मंजूर आहे. आतापर्यंत पावणेचार हजार उद्योजकांनी उचल केली असून बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या उद्योगांचे पुनरुज्जीवन होणार आहे.\nकोरोनाच्या टाळेबंदीत बंद पडण्याच्या मार्गावरील उद्योगांसाठी केंद्र सरकारने ‘कोविड 19 राहत’ निधी अंतर्गत विविध योजना जाहीर केल्या. त्यात गॅरंटी इर्मजन्सी क्रेडिट लाईन (जीईसीएल) या योजनेचा समावेश आहे. कोरोना संकटामुळे प्रभावीत सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांसाठी तीन लाख करोड रुपयांची तरतुद केली आहे. कुठलेही खाते थकित नसलेल्या उद्योजक कर्जदारांना तत्काळ कर्ज रुपात ही मदत दिली जात आहे. 29 फेब्रुवारी 2020 च्या शिल्लक कर्ज रकमेच्या 20 टक्केपर्यंत कमीत कमी व्याज दरात हे कर्ज दिले आहे.\nहेही वाचा- गणेशोत्सवामुळे बाजारपेठेत चैतन्य़़; पण सोशल डिस्टन्सचे तीन तेरा... कुठल्या जिल्ह्यात घडतयं\nप्रत्येक उद्योजकाला याचा लाभ मिळावा यादृष्टीने केंद्र सरकारकडून जिल्हा प्रशासनांना सुचना दिल्या आहेत. त्यानुसार लीड बँकेच्या माध्यमातून गेले दोन महिने नियोजन सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. जिल्ह्यातील विविध बँकांकडील सुमारे साडेअकरा हजार उद्योजकांची यादी निश्‍चित झाली असून 9 हजार 820 खातेदारांना कर्ज मंजूर झाले. 65 कोटी 60 लाख रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात येणार आहे.\nहेही वाचा- नीट देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आले हे मंत्री -\nकोविड 19 कर्ज म्हणूनच ही योजना अमलात आणली जात आहे. याबाबत लिड बँकेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती सादर करण्यात आली आहे. फेब्रुवारीपर्यंत हप्ते थकित नसलेल्या उद्योजकांना याचा लाभ दिला आहे. सध्या दिलेले कर्ज चार वर्षात फेडायचे असून एक वर्ष हप्ते भरण्यास सुट दिली आहे. यामध्ये व्याजदरही कमी असून ते सरासरी 7 ते 9 टक्के दरम्यान राहतील. जिल्ह्यातील 4,700 उद्योजकांनी 42 कोटी 30 लाख रुपयांचे कर्ज उचल केली आहे. ही योजना कोरोनामुळे थांबलेल्या उद्योग जगताला दिलासा देणारी आहे.\nहेही वाचा- सिंधुदुर्गात वाजंत्रीशिवाय गणरायाची प्रतिष्ठापना -\nथकित उद्योजकांना आधाराची गरज\nकेंद्र शासनाकडून थकित उद्योजकांना दिलासा मिळावा अशी मागणी केली जात आहे. कोरोनामुळे थकित कर्जदाराची अवस्थाही गंभीर झाली आहे. ते उद्योग बंद पडले तर हजारोंचा रोजगार जाणार आहे. कच्चा माल खरेदीसह आवश्यक मशिनरी खरेदीसाठी पैशांची चणचण आहे. त्यांच्यासाठीही केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याची माहिती बँक प्रशासनाकडून मिळाली आहे.\nसंपादन - अर्चना बनगे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऑनलाईन शिक्षणाचे होणार अॅडिट, परंतु शिक्षक संघटनेचा तीव्र विरोध\nपारनेर (नगर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना संसर्गाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. परंतु विद्यार्थ्यांचे...\nकोरोना योद्‌ध्याच्या मृत्यूने म्हसवडकर हळहळले\nम्हसवड (जि. सातारा) : कोरोनाने मृत्यू झालेल्या 23 नागरिकांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केलेल्या येथील पालिका कर्मचारी विनोद शामराव सरतापे यांचा...\nकर्ज हप्ते, व्याजाला मार्चपर्यंत स्थगितीसाठी शिवसेनेच्या लोखंडेंना साकडे\nसंगमनेर (अहमदनगर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चअखेरपर्यंत सर्व प्रकारचे कर्जहप्ते व त्यावरील व्याजाला स्थगिती देऊन देशभरातील कर्जदारांना दिलासा...\nशेतकऱ्यांना मोठा दिलासा : यंदा २,२७१ कोटी खरीप पीक कर्ज वाटपाचा टप्पा पार\nनाशिक : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात तब्बल दोन हजार २७१ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले असून, गत वर्षीच्या तुलनेत ६५८ कोटी रुपये अधिक पीककर्ज...\nसाहेब, आमच्या सोयाबीनचे पंचनामे करा हो एकवीस गावांतील शेतकऱ्यांचा टाहो\nजळकोट (जि.लातूर) : सोयाबीनची रास करावी, सावकराचे घेतलेले कर्ज फेडावे आणि पुन्हा कर्ज घेऊन रब्बी पेरणी करुन कुंटूब जगवावे असे स्वप्न रात्री झोपेत पाहत...\nपुणे शहरातील चार कोविड सेंटर बंद\nपुणे - कोरोनाच्या भीतीने कोट्यवधी रुपयांची खरेदी करीत उभारलेले कोविड केअर सेंटरला तात्पुरते टाळे लावण्याची भूमिका महापालिकेने बुधवारी पुन्हा घेतली...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/old-husband-wife-farming-various-project-ararot-crop-medicines-ratnagiri-340561", "date_download": "2020-10-01T07:39:13Z", "digest": "sha1:M3BJ2RN7AZTCRGM5ATR73TYRLEV5GS3T", "length": 14012, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोकणात आजी आजोबा करत आहेत शेतीत विविध प्रयोग ; आरारोटच्या लागवडीच्या खासियत | eSakal", "raw_content": "\nकोकणात आजी आजोबा करत आहेत शेतीत विविध प्रयोग ; आरारोटच्या लागवडीच्या खासियत\nदरवर्षी शेतीसह आरारोट, हळद, काळी मिरी आणि गांडूळ खताच्या विक्रीतून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहेत.\nरत्नागिरी : भातशेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय निर्माण व्हावा, ही संकल्पना वापरून तालुक्‍यातील घारपुरेवाडी-कोतवडे येथील वृद्ध शितप दाम्पत्याने भातशेतीबरोबरच औषधी वनस्पतींची लागवड केली आहे. दरवर्षी शेतीसह आरारोट, हळद, काळी मिरी आणि गांडूळ खताच्या विक्रीतून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहेत.\nहेही वाचा - शेतीला कुंपण घालायच आहे हा आहे घरगुती उपाय...\nमुबलक जागा आणि शेतीची आवड यामुळे या वयातही दोघे शेतीत विविध प्रयोग करत आहेत. गेली तीन -चार वर्षे आयुर्वेदिक आरारोट (सत्त्व), हळद, कोकम, जायफळ, दालचिनी, काळी मिरीचे उत्पादन घेत आहेत. गांडूळ खताचीही निर्मिती केली आहे. दाम्पत्याला शेतीची चांगली माहिती आहे. शेतीतून वेगळेपण साधण्यासाठी शितप दाम्पत्याने शेतीला पूरक असा व्यवसाय निर्माण केला. त्यासाठी त्यांनी कोकम, काळीमिरी, दालचिनी, जायफळ बागेत लावून उत्पादन घेत आहेत. गेली तीन वर्षे मनीषा यांनी आरारोटची शेती करून त्यापासून तयार होणारे सत्त्व तयार करून विक्री करत आहेत. हजार रुपये किलोने याची विक्री होत असते. त्या म्हणाल्या, आरारोट हे एक औषधी वनस्पती-रोप आहे. त्याच्या मुळापासून सत्त्व निघते. औषध म्हणूनही त्याचा उपयोग होतो.\nहेही वाचा - अखेर जाल्यात माेसोली घावली चिंगळं मिळाल्याने मच्छीमार समाधानी...\nशेतीसाठी पूरक व्यवसायासाठी दोन बेडमध्ये गांडूळ खताची निर्मिती केली. गांडूळखताचा वापर शेतात, हापूस कलमांना, झाडांना तसेच मिरची, काजूच्या झाडांना चांगला उपयोग होतो, असे मनीषा शितप सांगतात.\nसंपादन - स्नेहल कदम\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nटोमॅटो उत्पादनातून नोकरीवर मात, चार महिण्यात अडीच लाखाचे उत्पन्न\nनांदेड : कोरोनाचा बहाणा करीत अनेक कंपन्या व व्यवस्थापनानी आपल्याकडील कर्मचारी कपात केली. त्यामुळे अनेकजण बेरोजगार झाले. कुशल कामगार अकुशल झाल्याने...\nअमरावती धरणाच्या कालव्यांच्या दुरवस्थामूळे वाहू लागले पाणी सैरावैरा\nदोंडाईचा ः मालपूर (ता.शिंदखेडा) येथील अमरावती मध्यम प्रकल्पाचे कालवे सक्षम नसल्याने पाणी सैरावैरा वाहत आहे. डाव्या आणि उजव्या कालव्यांना अनेक...\nनिसर्गाने मारले..मजुरही ऐकेनात...भावातही घसरण\nनांदुरा (जि.बुलडाणा) : रब्बीचा हंगाम संपता संपता मार्च महिन्यात कोरोना संसर्गाचा धोका वाढत गेल्याने सरकारला वेगवेगळ्या टप्प्यात लॉकडाऊन जाहीर करावा...\nमहावितरणच्या अधिकाऱ्यास लाच घेताना अटक; सापळा रचून पकडले रंगेहाथ\nनाशिक / मनमाड : शेतीसाठी विजेचे ट्रान्स्फॉर्मर बसविण्यासाठी, कोटेशन मंजूर करण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना वीज वितरण कंपनीच्या उपविभागाचे...\nकाट्यागोट्यातून चालताना पायाचेही लोखंड झाले पण कधी फुले बरसली नाहीत\nजलालखेडा (जि.नागपूर) : मित्रहो, गेल्या अनेक दिवसांपासून मनात खदखदत असलेली व्यथा आता तुमच्यासमोर मांडण्याचा योग आला. पालकमंत्री पांदण रस्ते...\nपूरग्रस्तांसाठी नागपूर विभागाला १६२ कोटी\nनागपूर : पूरपरिस्थितीमुळे नागपूर विभागातील पाच जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानाकरिता १६२ कोटी ८१ लाख ७ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-football/sports-news-football-money-98884", "date_download": "2020-10-01T07:43:30Z", "digest": "sha1:ZDI57WNDYH2BPFKB4S5KTFW7XP3CA4CV", "length": 13497, "nlines": 263, "source_domain": "www.esakal.com", "title": "पैशासाठी फुटबॉलचा वापर नको - इन्फान्टिनो | eSakal", "raw_content": "\nपैशासाठी फुटबॉलचा वापर नको - इन्फान्टिनो\nझुरिच - फुटबॉलमधून येणारा पैसा हा त्या खेळाच्या प्रगतीसाठी असतो, अशा पैशाचा वापर तुम्ही तुमच्या फायद्यासाठी करू नका, असा इशारा फिफाचे (जागतिक फुटबॉल महासंघ) अध्यक्ष जेअनी इन्फान्टिनो यांनी सर्व संलग्न फुटबॉल संघटनांना दिला आहे.\nफुटबॉल संघटना आणि फेडरेशन चालवणारे प्रमुख; जे कोणी फुटबॉलमधून मिळणाऱ्या पैशातून स्वतःला समृद्ध करण्याचा प्रयत्न करीत असेल, तर तो गैरप्रकार समजून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी तंबी देताना इन्फान्टिनो यांनी, फुटबॉलमधून येणारा पैसा स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्याचा कोणीच विचार करू नये, असे स्पष्ट केले.\nझुरिच - फुटबॉलमधून येणारा पैसा हा त्या खेळाच्या प्रगतीसाठी असतो, अशा पैशाचा वापर तुम्ही तुमच्या फायद्यासाठी करू नका, असा इशारा फिफाचे (जागतिक फुटबॉल महासंघ) अध्यक्ष जेअनी इन्फान्टिनो यांनी सर्व संलग्न फुटबॉल संघटनांना दिला आहे.\nफुटबॉल संघटना आणि फेडरेशन चालवणारे प्रमुख; जे कोणी फुटबॉलमधून मिळणाऱ्या पैशातून स्वतःला समृद्ध करण्याचा प्रयत्न करीत असेल, तर तो गैरप्रकार समजून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी तंबी देताना इन्फान्टिनो यांनी, फुटबॉलमधून येणारा पैसा स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्याचा कोणीच विचार करू नये, असे स्पष्ट केले.\nनौकछोट येथील फिफाच्या कार्यकारी सदस्यांच्या शिखर परिषदेत ते म्हणाले, फिफाला मिळणारा निधी संलग्न संघटनांना दिला जातो. त्याचा कसा वापर केला जातो, याच्यावरही फिफाचे लक्ष असणार आहे आणि त्यासाठी प्रत्येक महासंघाला फिफाबरोबर करार करायला लावणार आहोत. त्याद्वारे उत्तरदायित्व आम्हाला निर्माण करायचे आहे. प्रत्येक निधीचे ऑडिटही होईल.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n\"आयएसएल' फुटबॉलमध्ये ईस्ट बंगालचा समावेश\nगडहिंग्लज : फुटबॉल स्पोटस्‌ डेव्हलपमेंन्ट इंडिया लिमिटेडतर्फे (एफएसडीएल) होणाऱ्या इंडियन सुपर लिग (आयएसएल) मध्ये अपेक्षेप्रमाणे कोलकत्याच्या नामांकित...\n'तो' दिवस दोघी मैत्रीणींसाठी ठरला शेवटचा ; घटनास्थळावरील दृश्य मन हेलविणारे\nबेळगाव : वॉकिंगला जाणाऱ्या दोघी विवाहित मैत्रिणींचा चाकूने वार करून निर्घृण खून करण्यात आला. हा प्रकार शनिवारी (ता. 26) मच्छेतील ब्रह्मलिंगनगर...\nलुटमार करणारी टोळी जेरबंद, तहसील पोलिसांनी आवळल्या मुसक्या\nनागपूर : चाकूने हल्ला करून लोको पायलट सचिनकुमार राधेलाल वर्मा ( वय ३४, रा. बालाजी वॉर्ड, बल्लारशा) यांना लुटणाऱ्या टोळीतील चौघांना तहसील...\nनरकेप्रेमी कार्यकर्त्यांना बाकी 9 नंबर आहे भलताच लकी\nकोल्हापूर : पायाला भिंगरी कशी बांधायची, हे या नेत्याला सांगावं लागत नाही. यांचं शिक्षण बी. ई. सिव्हिलपर्यंतचे. आंदोलनातला हा आक्रमक चेहरा. करवीर...\nभारतीय फुटबॉल हंगामाचा नारळ फुटणार पुढील महिन्यात\nगडहिंग्लज : कोरोनामुळे ठप्प झालेला भारतीय फुटबॉल हंगामाचा नारळ पुढील महिन्यात फुटणार आहे. अखिल भारतीय फुटबाल महासंघाने व्दितीय श्रेणी इंडियन फुटबाल...\nअतिवृष्टीमुळे ५० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान कुठे वाचा सविस्तर\nऔरंगाबाद: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण करून त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी (ता.१६)...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/akola-news-first-time-history-maharashtra-legislature-will-function-without-president", "date_download": "2020-10-01T07:21:04Z", "digest": "sha1:2FFSA4XRMPHI64FZEWZMEIDYCHERHPBB", "length": 16730, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षांविना होणार विधीमंडळाचं कामकाज | eSakal", "raw_content": "\nमहाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षांविना होणार विधीमंडळाचं कामकाज\nमहाराष्ट्रात आतापर्यंतची सर्व अधिवेशने विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांच्या उपस्थितीत सत्ताधारी आणि विरोधकांमधील प्रश्नोत्तरांच्या जुगलबंदीमुळे गाजत असत. मात्र यावेळी सुरु होणारे पावसाळी अधिवेशन अध्यक्षांविना पार पडेल, असे होण्याची महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.\nअकोला : महाराष्ट्रात आतापर्यंतची सर्व अधिवेशने विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांच्या उपस्थितीत सत्ताधारी आणि विरोधकांमधील प्रश्नोत्तरांच्या जुगलबंदीमुळे गाजत असत. मात्र यावेळी सुरु होणारे पावसाळी अधिवेशन अध्यक्षांविना पार पडेल, असे होण्याची महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचं पावसाळी अधिवेशन आजपासून दोन दिवस घेण्यात येत आहे. कोरोनाची लागण झाल्याने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार नाहीत. हे अधिवेशन अध्यक्षांच्या अनुपस्थितीत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.\nअकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा\nविरोधीपक्ष कोरोना, कायदा सुव्यवस्था, शेती, शिक्षण या विषयावर विरोधीपक्ष सरकारला जाब विचारणार असल्याचं सांगितलं जात आहे.अधिवेशन कालावधी केवळ दोन दिवसांचा असल्याने या अधिवेशनात प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधी नाहीत. यावेळी अधिवेशनात पहिल्या दिवशी दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि काही सदस्यांच्या निधनाचे शोक प्रस्ताव चर्चेला येणार आहेत. त्यानंतर सरकारच्या वतीने काही विधेयके मां���ली जाणार आहेत.\nआमदारांना मास्क, फेस शील्ड, सॅनिटायझर आणि हॅन्डग्लोज\nकोरोनाचे संकट लक्षात घेता या अधिवेशनाला येणाऱ्या प्रत्येक आमदाराला मास्क, फेस शील्ड, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज असे साहित्य दिले जाणार आहे.\nअधिवेशनाच्या दोन्ही दिवशी सर्वांनी हॅन्डग्लोज, मास्क लावून फिरले पाहिजे. फेस शील्ड देखील बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनामुळे एकत्र येण्याला बंधने आहेत. त्यामुळे सरकारच्या वतीने होणारा चहापानाचा कार्यक्रम देखील रद्द करण्यात आला आहे.\nमहापालिकांच्या महापौर-उपमहापौर निवडणुकांसह, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर, ग्रामपंचायत निवडणुका, सहकारी संस्था निवडणुका, राज्य व्यवसाय, व्यापार, नोकऱ्य़ांकरील कर, अकस्मिकता निधी संदर्भातील सरकारने वाढलेले अध्यादेश सभागगृहासमोर मांडण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे यासंदर्भातील विधेयकेही मंजूर करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास विधेयक, महाराष्ट्र केश्म मालकी ही विधेयके मांडण्यात येणार असून पुरवणी मागण्यांच्या मंजुरीसाठी विनियोजन विधेयक अधिवेशनात मंजूर केले जाणार आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऑनलाईन शिक्षणाचे होणार अॅडिट, परंतु शिक्षक संघटनेचा तीव्र विरोध\nपारनेर (नगर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना संसर्गाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. परंतु विद्यार्थ्यांचे...\nदिवाळीनंतर डाळींचा तुटवडा निर्माण होण्याची भिती\nनांदेड : यंदा खरीप अर्थात पावसाळ्यातील पेरण्या जवळपास मागीलवर्षी इतक्याच आहेत. त्या तुलनेत मागणी मात्र वाढण्याची स्थिती आहे. यामुळे दिवाळीनंतर...\nशेतकऱ्यांना मोठा दिलासा : यंदा २,२७१ कोटी खरीप पीक कर्ज वाटपाचा टप्पा पार\nनाशिक : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात तब्बल दोन हजार २७१ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले असून, गत वर्षीच्या तुलनेत ६५८ कोटी रुपये अधिक पीककर्ज...\nपुणे विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विद्यापीठात लेखणी बंद आंदोलन\nपुणे विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विद्यापीठात लेखणी बंद आंदोलन पुणे : अकृषी विद्यापीठाच्या शिक्षकेतर पदांसाठी सातवा...\nमुक्‍त विद्यापीठात र���ज्‍यातील चार लाख २६ प्रवेश; उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश शक्य\nनाशिक : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठांतर्गत उपलब्‍ध विविध अभ्यासक्रमांकरिता शैक्षणिक वर्ष २०२०-२१ प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. नियमित...\nऑक्टोबर महिन्यात बँकाना 15 दिवस सुट्टी\nनवी दिल्ली: यावेळेसचा ऑक्टोबर महिना मोठा सणासुदींचा आहे. यामुळे या महिन्यात बॅंकासोबत अनेक शासकीय कार्यालयांना सुट्टी असणार आहे. महत्वाचे म्हणजे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/officers-and-staff-found-positive-chhagan-bhujbal-office-nashik", "date_download": "2020-10-01T08:36:17Z", "digest": "sha1:X5WSTGXFQAXYEEHBWWQUJKIY3IJVNPPX", "length": 13365, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "छगन भुजबळांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह; भुजबळ होम क्वारंटाइन | eSakal", "raw_content": "\nछगन भुजबळांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह; भुजबळ होम क्वारंटाइन\nराज्याच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची सूक्ष्म लक्षणे जाणवत असल्याने सुरक्षितेच्या दृष्टीने सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये सहा अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले.\nनाशिक : राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची सूक्ष्म लक्षणे जाणवत असल्याने सुरक्षितेच्या दृष्टीने सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये सहा अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने मुंबई येथील कार्यालय एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आला आहे.\nमुंबईतील कार्यालय एक आठवडा बंद\nकार्यालयातील अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे स्वतः होम क्वारंटाइन झाले असून कार्यालयातील क���्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळल्यास कोरोना तपासणी करून घ्यावी असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.\nहेही वाचा > अजबच बारा लाखांचे गाठोडे बाळगणाऱ्या 'त्या' फोटोमुळे प्रचंड मनस्ताप; काय घडले वाचा..​\nहेही वाचा > आश्चर्यंच चोवीस तासांत एकाच लॅबमध्ये आला धक्कादायक रिपोर्ट; रुग्णाने सांगितली आपबिती\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाजी मुख्यमंत्री नारायण राणेंना कोरोनाची बाधा\nसावंतवाडी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करून ही माहिती दिली.कोरोनाचा फैलाव वाढत...\n\"हॉटेल, बार, एसटी, रेल्वेही होणार सुरू; आता विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरही व्हावे दर्शनासाठी खुले'\nपंढरपूर (सोलापूर) : राज्यातील हॉटेल आणि बार 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. एसटी वाहतूक पूर्ववत सुरू झाली असून,...\nलातुरमध्ये पाच दिवसांत दोन खून\nलातूर : गेल्या काही दिवसांपासून शहरात विविध घटना घडत आहेत. त्यात चोरीच्या घटना अधिक आहेत. यातच गेल्या पाच दिवसांत शहरात दोन खून झाले आहेत. यात...\n‘बेल बॉटम’ येणार लवकरच रसिकांच्या भेटीला ; अक्षयने कुमारने सांगितली प्रदर्शनाची तारीख\nमुंबई - कोरोनाचा फटका बॉलीवूडला मोठ्या प्रमाणावर बसला. यामुळे अनेक निर्मात्यांची डोकेदुखी वाढली. दरवर्षी भारतात पाचशेहुन अधिक चित्रपट प्रदर्शित होतात...\nजालना जिल्ह्यात ५३ हजारांवर कोरोना टेस्ट, सात हजार रुग्ण उपचारानंतर बरे\nजालना : जिल्ह्यात मागील सहा महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. या सहा महिन्यांत जिल्ह्यात तब्बल ५३ हजारांपेक्षा अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या...\nटोमॅटो उत्पादनातून नोकरीवर मात, चार महिण्यात अडीच लाखाचे उत्पन्न\nनांदेड : कोरोनाचा बहाणा करीत अनेक कंपन्या व व्यवस्थापनानी आपल्याकडील कर्मचारी कपात केली. त्यामुळे अनेकजण बेरोजगार झाले. कुशल कामगार अकुशल झाल्याने...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्���ाईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/progress-national-highway-343067", "date_download": "2020-10-01T07:17:45Z", "digest": "sha1:4DUYHVB2FXDNJZPU6QLLJUEVB3EPDOOA", "length": 16027, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "इक रस्ता आहा आहा! चला राष्ट्रीय महामार्गांवर प्रवासाला | eSakal", "raw_content": "\nइक रस्ता आहा आहा चला राष्ट्रीय महामार्गांवर प्रवासाला\nआतापर्यंत महाराष्ट्रात ९ हजार २८१ किमी लांबीची कामे पूर्ण झाली असून ५ हजार २६० किमी लांबीमध्ये कामे सुरु आहेत. बांधकामे पूर्ण झालेल्या कामांमध्ये काँक्रीटचे राष्ट्रीय महामार्ग ३ हजार ४३३ किलोमीटर आहेत, तर उर्वरित कामे डांबरीकरणाची आहे. गेल्या सहा वर्षात राष्ट्रीय महामार्गांच्या कामासाठी ७०३८८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.\nनागपूर : चांगले रस्ते हे देश विकासात महत्त्वाची भूमिका निभावतात. त्यामुळे देशाचा सर्वांगिण विकास व्हावा याद्ष्टीने प्रत्येक गाव आणि शहर एकमेकांशी जोडले जावे या उद्देशाने रस्ते बांधणीचा धडाका सुरू करण्यात आला आणि महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांची लांबी गेल्या सहा वर्षात तब्बल १२ हजार कीमीने वाढली आहे. ही लांबी जुलै-ऑगस्ट २०२० पर्यंत अधिक वाढून १७ हजार ७४९ किलोमीटरपर्यंत गेली. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे राष्ट्रीय महामार्गांच्या कामाची गती वाढली आहे. राज्यातील सर्व जिल्हे आता महामार्गांनी जोडले गेले आहेत.\nराज्यात राष्ट्रीय महामार्गांच्या लांबीत सहा वर्षात एकूण २११ टक्के वाढ झाली आहे. गेल्या सहा वर्षाच्या काळात राष्ट्रीय महामार्गांची ५२० कामे मंजूर करण्यात आली असून या कामांची लांबी १४ हजार ४५० किलोमीटर आहे. या कामाची एकूण किंमत एक लाख २८ हजार ५३५ कोटी इतकी आहे. यापैकी ११०० किलोमीटरचे मार्ग हे सिमेंट काँक्रीटचे मंजूर करण्यात आले आहेत. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यामुळे देखभाल दुरुस्तीच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. दरवर्षी या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करण्याची आवश्यकता राहणार नाही.\nआतापर्यंत महाराष्ट्रात ९ हजार २८१ किमी लांबीची कामे पूर्ण झाली असून ५ हजार २६० किमी लांबीमध्ये कामे सुरु आहेत. बांधकामे पूर्ण झालेल्या कामांमध्ये काँक्रीटचे राष्ट्रीय महामार्ग ३ हजार ४३३ किलोमीटर आहेत, त��� उर्वरित कामे डांबरीकरणाची आहे. गेल्या सहा वर्षात राष्ट्रीय महामार्गांच्या कामासाठी ७०३८८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.\nसविस्तर वाचा - कोरोनाबाधित पोलिसांच्या पाठीशी आता खुद्द नागपूरचे नवनियुक्त सीपी वाचा काय केले वक्तव्य\nसन २०२०-२१ चे नियोजन करताना या आर्थिक वर्षासाठी ३२३२ कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा मंजूर करण्यात आला असून या कामांच्या सविस्तर प्रकल्प अहवालांना मंजुरी प्राप्त झाल्यानंतर ही कामे सुरु होणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्य बांधकाम विभागाअंतर्गत आतापर्यंत १४ कामांच्या निविदांना अंतिम स्वरूप देण्यात आले असून या कामांची लांबी ८७ किलोमीटर आहे. या कामांसाठी ५३२ कोटी रुपये खर्च येईल. पाच कामे निविदास्तरावर असून त्या कामांची किंमत २२१ कोटी रुपये आहे.\nसंपादन - स्वाती हुद्दार\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहिंगणा एमआयडीसी : महामेट्रो आली मात्र उद्योगाला अवकळा\nहिंगणा एमआयडीसी (जि. नागपूर) : एमआयडीसी परिसरात उद्योगवाढीला महत्वाचे पाणी, वीज व जमीन मुबलक उपलब्ध आहे. उद्योगवाढीच्या दृष्टीने आणि उद्योगवाढीला वेग...\nरुग्ण ६० टक्के घटले, मृत्यू वाढले\nमेयोतील कोरोना काळातील वास्तव; निधी खर्च करण्यात अपयश नागपूर : नागपुरात...\nपुंजी खर्ची घालून साकारले स्वप्नांचे घर; शांततेच्या शोधात सोडला शहराचा मध्यवर्ती भाग, मात्र नशीब काही बदलले नाही\nनागपूर : नागरी सुविधांसह सुखकर जीवन व्यतित करता यावे, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. परंतु, गिरीबालाजीनगर आणि कुकडे ले-आऊट परिसरातील रहिवाशांसाठी ही...\n बळीराजाभोवती खासगी सावकारीचा पाश\nसोलापूर : राज्यात साडेबारा हजारांपर्यंत खासगी सावकार असून त्यांच्याकडून दरवर्षी तीन ते पाच हजार कोटींपर्यंत कर्जवाटप केले जाते. खासगी सावकारकी...\nकाट्यागोट्यातून चालताना पायाचेही लोखंड झाले पण कधी फुले बरसली नाहीत\nजलालखेडा (जि.नागपूर) : मित्रहो, गेल्या अनेक दिवसांपासून मनात खदखदत असलेली व्यथा आता तुमच्यासमोर मांडण्याचा योग आला. पालकमंत्री पांदण रस्ते...\nआता भोंग्याचा आवाजही कानी पडत नाही आणि रस्त्यावरचा माणसाचा लोंढाही दिसत नाही...\nहिंगणा एमआयडीसी( जि.नागपूर) : आजघडीला हिंगणा एमआयडीसी ओस पडलेली आहे. कधीकाळी कारखा��्याच्या भोंग्याने परिसरात घडाळाची भूमीका पार पाडली, आता तो...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-vedh-vaibhav-puranik-marathi-article-2284", "date_download": "2020-10-01T07:49:28Z", "digest": "sha1:ZWHGQ44CQCBSM27BDJK2LEK5GLDKC3JP", "length": 37662, "nlines": 117, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Vedh Vaibhav Puranik Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशनिवार, 8 डिसेंबर 2018\nअमेरिकेत नोकरी सोडून लवकर रिटायर होण्याचा ट्रेंड येथील मध्यमवर्गात रुजत आहे. अमेरिकन मध्यमवर्गीयांमध्ये एक नवीन चळवळ सुरू झाली आहे. याविषयी...\nआपल्यापैकी बहुतेक सर्वच आपल्या नेहमीच्या रहाटगाडग्यात अडकलेले असतो. दररोज सकाळी उठा, घरची कामे करा, मुलांना शाळेत सोडा, कामावर जा, कामावरून ठरल्या वेळेवर परत या, स्वयंपाक करा, जेवण करून, टीव्ही बघून झोपा. शनिवार-रविवार सोडला, तर हे असे चक्र नियमित चालू असते. त्यातील अनेकांना आपापल्या कामात रसही नसतो. अनेक वेळा कामावरील परिस्थिती अनुकूल नसते. कामाचा ताण अधिक असतो. केवळ चांगले पैसे मिळतात म्हणून न आवडणारी नोकरी यातील बरेच लोक करत असतात. आणि हळूहळू संपूर्ण आयुष्य असंच निघून जातं आणि आपल्याला पत्ताही लागत नाही.\nअमेरिकेतील काही मंडळींना या आयुष्यचा उबग आला. भारत असो वा अमेरिका, मध्यमवर्गाची परिस्थिती थोड्याफार फरकाने सारखीच असते. इंग्रजीत या गाड्याला फार छान नाव आहे - ‘रॅट रेस’. अमेरिकेतील या तरुण मंडळींनी ठरवलं, कि यातून बाहेर पडायचं. चक्क रिटायर व्हायच. पण रिटायर झालं, तर खाणार काय यातील बहुतेकांचा चरितार्थ हा नोकरीवरच चालत होता. चरितार्थाचे साधन म्हणून ते काय यातील बहुतेकांचा चरितार्थ हा नोकरीवरच चालत होता. चरितार्थाचे साधन म्हणून ते काय मग त्यावरही लोकांनी उपाय शोधून काढला. शक्‍य असतील तिथे पैसे वाचवून या लोकांनी आपला खर्चच कमी केला. एकूण उत्पन्नाच्या ५० ते ६० टक्के रक्कम त्यांनी साठवायला सुरुवात केली. ही रक्कम त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवली. मग पुरे��े पैसे साठले, की नोकरी सोडायची मग त्यावरही लोकांनी उपाय शोधून काढला. शक्‍य असतील तिथे पैसे वाचवून या लोकांनी आपला खर्चच कमी केला. एकूण उत्पन्नाच्या ५० ते ६० टक्के रक्कम त्यांनी साठवायला सुरुवात केली. ही रक्कम त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवली. मग पुरेसे पैसे साठले, की नोकरी सोडायची आणि हे पुरेसे पैसे साठवण्यासाठी ५० पर्यंतही काम करायची गरज नाही. अनेक लोकांनी वयाच्या तिशीतच नोकरी सोडली आहे आणि हे पुरेसे पैसे साठवण्यासाठी ५० पर्यंतही काम करायची गरज नाही. अनेक लोकांनी वयाच्या तिशीतच नोकरी सोडली आहे नोकरी सोडून जे आवडेल ते करायचे. मग त्यातून पैसे मिळाले नाहीत, तरी हरकत नाही. पैसे मिळाले तर छानच, पण पैशासाठी म्हणून पुन्हा काम करायला लागू नये अशी परिस्थिती निर्माण करायची. रिटायर होणे म्हणजे काहीच काम करणे असे नाही. रिटायर होणे म्हणजे दुसऱ्याची चाकरी करणे सोडणे. या चळवळीला आता अमेरिकेत नावंही मिळाले आहेत. ‘फायर’ - FIRE (फायनान्शियल इंडिपेंडन्स रिटायर अर्ली) असे या चळवळीचे नाव असून, काही लोक त्याला नुसतेच फाय (FI - फायनान्शियल इंडिपेंडन्स) असेही म्हणतात. जे लोक त्याला नुसते ‘फाय’ म्हणतात त्यांना रिटायर अर्ली या भागावर भर द्यायचा नसतो, त्यांच्या मते ‘फायनान्शियल इंडिपेंडन्स - आर्थिक स्वातंत्र’ हेच या चळवळीचे मुख्य उद्दिष्ट आहे.\nफायर मूव्हमेंट समजून घेण्याआधी अमेरिकेतील मध्यमवर्गाची आर्थिक व सामाजिक परिस्थिती समजून घेतली पाहिजे. बहुतांशी अमेरिकन मध्यमवर्ग ‘पेचेक टू पेचेक’ जगतो. म्हणजेच त्यांची बचत काहीच होत नाही. अशा लोकांची नोकरी गेली अथवा काही समस्या आली तर हे लोक रस्त्यावर येतात. आपला पगार ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे ही मंडळी खर्च करीत नाहीत, आपल्या कुवतीपेक्षा जास्त खर्च करतात. अमेरिकेत मध्यमवर्गाकडे वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या विम्याच्या पॉलिसी असतात. घराला काही झाले, तर होम इन्शुरन्स त्याची भरपाई करून देतो. एखादे आजारपण आले, की त्यासाठी मेडिकल इन्शुरन्स असतो. त्यामुळे ही मंडळी बचतीच्या भानगडीत न पडता जेवढा पगार हातात मिळतो तो बहुतेक सगळा खर्च करतात. महागड्या गाड्या व महागडी घरे कर्जावर घेतात. क्रेडिट कार्डाचा सर्रास वापर केला जातो. क्रेडिट कार्डाचे बिल दर महिन्याला न भरता, फक्त कमीत कमी पैसे भरून ही मंडळी ��र्षानुवर्षे जगत राहतात. अमेरिकेत सर्वसाधारण क्रेडिट कार्डावरील थकबाकीवर बॅंका १८ ते २० टक्के व्याजदर आकारतात. पूर्ण बिल भरले नाही, तर उरलेल्या रकमेवर व्याजदर लागू होतो व या मंडळींच्या नकळत त्यांचे कर्ज वाढत राहते. यातील अनेक लोकांना याचे गणितच कळत नाही. त्यामुळे ही मंडळी कर्जाच्या बोज्याखाली झुकलेली असतात. फायर चळवळीचा एक मुख्य भाग म्हणजे स्वतःला कर्जाच्या बोजातून मुक्त करणे.\nफायर चळवळीची काही प्रमुख अंगे आहेत. ही चळवळी नक्की काय आहे ते समजून घेण्यासाठी ही अंगे प्रथम समजावून घ्यावी लागतील. यातील सर्वांत महत्त्वाचे अंग म्हणजे ४ टक्‍क्‍यांचा नियम. याला इंग्रजीत ‘4 पर्सेंट रुल’ असे म्हटले जाते. १९९४ मध्ये अमेरिकेतील एक संशोधक विल्यम बेंगन यांनी रिटायरमेंट घेण्यासाठी किती पैसे जमवणे आवश्‍यक आहे याचा अभ्यास केला व त्यावर एक लेख लिहिला. त्यांना ‘सेफमॅक्‍स’ शोधायचे होते. म्हणजेच स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवले असतील, तर हे पैसे तुम्हाला किती वर्षे पुरतील हे त्यांना शोधायचे होते. किंबहुना त्यापेक्षाही हे पैसे किती पैसे दरवर्षी काढून घेतले तर संपणार नाहीत हे त्यांना पहायचे होते. सेफमॅक्‍स म्हणजे साठवलेल्या रकमेच्या किती टक्के रक्कम तुम्ही दरवर्षी काढली तर पैसे ३० वर्षात संपणार नाहीत त्यानंतर टेक्‍सासमधील ट्रिनिटी विद्यापीठातील प्राध्यापकांनी अशाच प्रकारचा अभ्यास करून त्याचे निष्कर्ष १९९८ च्या फेब्रुवारी महिन्यात ‘जर्नल ऑफ अमेरिकन असोसिएशन ऑफ इंडिविज्युएल इन्वेस्टर्स’ या शोधमासिकात प्रसिद्ध केले. या निष्कर्षानुसार ४ टक्के रक्कम तुम्ही दर वर्षी काढत राहिलात, तर तुमची मूळ रक्कम ३० वर्षांनी सुरक्षित राहण्याची शक्‍यता तब्बल ९५ टक्के एवढी आहे. म्हणजेच तुमचे पैसे ३० वर्षात संपणार नाहीत. तसेच या अभ्यासामध्ये संशोधकांनी महागाईचा दरही लक्षात घेतला होता. अमेरिकेत सर्वसाधारणतः महागाई दरवर्षी ३ टक्‍क्‍याने वाढते. म्हणजे तुम्ही महागाई झाल्यामुळे प्रत्येक वर्षी ३ टक्के जास्त रक्कम काढली तरीही तुमचे पैसे संपणार नाहीत असे संशोधकांनी म्हटले. त्यासाठी संशोधकांनी अमेरिकन शेअर बाजाराच्या मागील ३० वर्षाच्या माहितीचा अभ्यास केला. फायर चळवळीतील अनेकांनी या संशोधनाचा आधार देऊन दरवर्षी ४ टक्के रक्कमच काढावी लागेल अ���ा पद्धतीने पैसे साठवायला सुरुवात केली. म्हणजेच तुमचा वार्षिक खर्च १ लाख डॉलर्स एवढा असेल, तर तुम्हाला २५ लाख डॉलर्स एवढी रक्कम स्टॉक व बाँडमध्ये गुंतवावी लागेल. परंतु तसे करण्याआधी सर्वप्रथम या लोकांना आपला वार्षिक खर्च काय आहे हे पाहणे सुरू केले. आजकाल अमेरिकेत अनेक कंपन्या आपला महिन्याचा खर्च नक्की कुठल्या गोष्टीवर होत आहे हे सांगणारी साधने विनाशुल्क उपलब्ध करून देतात. अमेरिकेतील बहुतेक लोक क्रेडिट कार्ड अथवा बॅंकांनी पैसे देत असल्याने या कंपन्यांना त्यातील माहितीवरून खर्चाचे वर्गीकरण करणे सोपे जाते. या वर्गीकरणात मग किराणा मालावर किती खर्च झाला, पेट्रोलवर किती खर्च झाला, बाहेर जाऊन खाण्यावर किती खर्च झाला अशा गोष्टी तुम्हाला वेबसाइटवर छान चार्ट स्वरूपात दिसतात. त्याचा अजून एक परिणाम म्हणजे या लोकांना आपला खर्च अनावश्‍यक ठिकाणी होत आहे असेही समजायला लागले. मग तो खर्च कसा टाळता येईल याचा विचार ही मंडळी करू लागली. अभिनव पद्धती वापरून त्यांनी खर्चाचा आकडा कमी करण्यात यश मिळवले. खर्च कमी झाला, तर साठवायला लागणारी रक्कमही कमी होईल व बचत वाढेल असेही या मंडळीच्या लक्षात यायला लागले. तसेच आकडेमोडीवरून या मंडळींना आयुष्यातील लवकर केलेल्या बचतीचे महत्त्व उमगले. समजा तुम्हाला लवकर म्हणजे ५० वर्षाचे असतानाच रिटायर व्हायचे आहे. दरवर्षी तुम्ही १००० डॉलर्सची बचत करत आहात. आणि ही बचत तुम्ही वयाच्या २१ व्या वर्षापासून करत आहात. जर दरवर्षी तुमची रक्कम १० टक्‍क्‍याने वाढत असेल, तर ३० वर्षांनी - म्हणजे तुम्ही रिटायर व्हाल, तेव्हा या रकमेचे तब्बल १ लाख ८० हजार डॉलर्स झालेले असतील त्यानंतर टेक्‍सासमधील ट्रिनिटी विद्यापीठातील प्राध्यापकांनी अशाच प्रकारचा अभ्यास करून त्याचे निष्कर्ष १९९८ च्या फेब्रुवारी महिन्यात ‘जर्नल ऑफ अमेरिकन असोसिएशन ऑफ इंडिविज्युएल इन्वेस्टर्स’ या शोधमासिकात प्रसिद्ध केले. या निष्कर्षानुसार ४ टक्के रक्कम तुम्ही दर वर्षी काढत राहिलात, तर तुमची मूळ रक्कम ३० वर्षांनी सुरक्षित राहण्याची शक्‍यता तब्बल ९५ टक्के एवढी आहे. म्हणजेच तुमचे पैसे ३० वर्षात संपणार नाहीत. तसेच या अभ्यासामध्ये संशोधकांनी महागाईचा दरही लक्षात घेतला होता. अमेरिकेत सर्वसाधारणतः महागाई दरवर्षी ३ टक्‍क्‍याने वाढते. म्हणजे तुम्ही महागाई झाल्यामुळे प्रत्येक वर्षी ३ टक्के जास्त रक्कम काढली तरीही तुमचे पैसे संपणार नाहीत असे संशोधकांनी म्हटले. त्यासाठी संशोधकांनी अमेरिकन शेअर बाजाराच्या मागील ३० वर्षाच्या माहितीचा अभ्यास केला. फायर चळवळीतील अनेकांनी या संशोधनाचा आधार देऊन दरवर्षी ४ टक्के रक्कमच काढावी लागेल अशा पद्धतीने पैसे साठवायला सुरुवात केली. म्हणजेच तुमचा वार्षिक खर्च १ लाख डॉलर्स एवढा असेल, तर तुम्हाला २५ लाख डॉलर्स एवढी रक्कम स्टॉक व बाँडमध्ये गुंतवावी लागेल. परंतु तसे करण्याआधी सर्वप्रथम या लोकांना आपला वार्षिक खर्च काय आहे हे पाहणे सुरू केले. आजकाल अमेरिकेत अनेक कंपन्या आपला महिन्याचा खर्च नक्की कुठल्या गोष्टीवर होत आहे हे सांगणारी साधने विनाशुल्क उपलब्ध करून देतात. अमेरिकेतील बहुतेक लोक क्रेडिट कार्ड अथवा बॅंकांनी पैसे देत असल्याने या कंपन्यांना त्यातील माहितीवरून खर्चाचे वर्गीकरण करणे सोपे जाते. या वर्गीकरणात मग किराणा मालावर किती खर्च झाला, पेट्रोलवर किती खर्च झाला, बाहेर जाऊन खाण्यावर किती खर्च झाला अशा गोष्टी तुम्हाला वेबसाइटवर छान चार्ट स्वरूपात दिसतात. त्याचा अजून एक परिणाम म्हणजे या लोकांना आपला खर्च अनावश्‍यक ठिकाणी होत आहे असेही समजायला लागले. मग तो खर्च कसा टाळता येईल याचा विचार ही मंडळी करू लागली. अभिनव पद्धती वापरून त्यांनी खर्चाचा आकडा कमी करण्यात यश मिळवले. खर्च कमी झाला, तर साठवायला लागणारी रक्कमही कमी होईल व बचत वाढेल असेही या मंडळीच्या लक्षात यायला लागले. तसेच आकडेमोडीवरून या मंडळींना आयुष्यातील लवकर केलेल्या बचतीचे महत्त्व उमगले. समजा तुम्हाला लवकर म्हणजे ५० वर्षाचे असतानाच रिटायर व्हायचे आहे. दरवर्षी तुम्ही १००० डॉलर्सची बचत करत आहात. आणि ही बचत तुम्ही वयाच्या २१ व्या वर्षापासून करत आहात. जर दरवर्षी तुमची रक्कम १० टक्‍क्‍याने वाढत असेल, तर ३० वर्षांनी - म्हणजे तुम्ही रिटायर व्हाल, तेव्हा या रकमेचे तब्बल १ लाख ८० हजार डॉलर्स झालेले असतील परंतु वयाच्या विशीमध्ये तुम्ही पैसे बाहेर खाण्यात आणि मजा करण्यात उडवलेत आणि त्याऐवजी तुम्ही वयाच्या ३१ व्या वर्षापासून दरवर्षी १००० डॉलर्सची बचत करायला सुरुवात केलीत, तर तुम्ही ५० वर्षाचे होताल तेव्हा फक्त ६३ हजार डॉलर्सच जमा झालेले असतील परंतु वयाच्या विशीमध्ये तुम्ही पैसे बाहेर खाण्यात आणि मजा करण्यात उडवलेत आणि त्याऐवजी तुम्ही वयाच्या ३१ व्या वर्षापासून दरवर्षी १००० डॉलर्सची बचत करायला सुरुवात केलीत, तर तुम्ही ५० वर्षाचे होताल तेव्हा फक्त ६३ हजार डॉलर्सच जमा झालेले असतील याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कंपाउंड इंटरेस्ट अथवा चक्रवाढ व्याज याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कंपाउंड इंटरेस्ट अथवा चक्रवाढ व्याज जे लोक विशीपासून बचत सुरू करतात, ते प्रत्यक्षात फक्त १० हजार डॉलर्सच जास्त टाकतात, पण त्यांची रक्कम मात्र तिप्पट जमा होते. याचे मुख्य कारण म्हणजे या रकमेला ३० वर्षे चक्रवाढ व्याजाने वाढायला मिळतात. जे लोक तिशीपासून सुरुवात करतात त्यांना फक्त वीसच वर्षे मिळतात. त्यामुळे आयुष्याच्या सुरुवातीला अधिक बचत करणे जास्त महत्त्वाचे आहे हे ही या मंडळींना उमगू लागले. अमेरिकेत बहुतेक लोक वयाची विशी गाठायच्या आधीच आपल्या पालकांचे घर सोडतात. अनेक लोक कॉलेजचे शिक्षण घेत असतानाही अर्धवेळ नोकरी करून स्वतः:च्या खर्चापुरते पैसे कमावतात. अशा वेळी पैसे कमी मिळत असले, तरीही जबाबदाऱ्या नसल्याने खर्चही कमी असतो. त्यामुळे एकूण उत्पन्नाच्या अधिक टक्के बचत करणे शक्‍य होते.\nही मंडळी नक्की कुठे पैसे वाचवतात हे पाहणे आवश्‍यक आहे. अमेरिकेतील सर्वसामान्यांचा एक मोठा खर्च म्हणजे गाड्या. अमेरिकेतील न्यूयॉर्क व सॅन फ्रान्सिस्कोसारखी काही मोठी शहरे सोडली, तर बहुतेक सर्व ठिकाणी तुम्हाला गाडी घ्यावीच लागते. गाडीशिवाय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे फारच कठीण असते. त्यामुळे गाडी हा प्रत्येक अमेरिकन मध्यमवर्गीयांचा एक मोठा खर्च असतो. कार कंपन्या आपल्या गाड्यांचे अभिनव पद्धतीने मार्केटिंग करतात व गाडी हे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे एक्‍सप्रेशन (प्रकटीकरण) आहे असे भासवतात. तसेच या गाड्या घेणे सर्वसामान्यांना सोपे व्हावे म्हणून कमी दराची कर्जेही उपलब्ध करून देतात. फायर चळवळीतील मंडळी गाड्यांवरील खर्च कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतात. नवीन गाडीऐवजी जुनी गाडी विकत घेणे हे या चळवळीतील लोकांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अमेरिकेत कारफॅक्‍स या प्रसिद्ध वेबसाइटनुसार नवीन गाडीची किंमत पहिल्या महिन्यातच १० टक्‍क्‍यांनी कमी होते व वर्षाअखेरीस ती तब्बल २० टक्‍क्‍यांनी कमी होते. म्हणजेच एखादी गाडी नवीन घेण्यापेक्षा एक वर्ष जुनी घेतली, तर जवळजवळ नवीन कार तुम्हाला तब्बल २० टक्के स्वस्त मिळू शकते तसेच ही मंडळी बीएमडब्ल्यू, मर्सिडीज अथवा ऑडी न घेता टोयोटा आणि होंडा गाड्यांवर भर देतात. या गाड्या दीर्घकाळ टिकतात व त्यांच्यावर खर्चही कमी होते. अजून एक पैसे वाचविण्याची संधी म्हणजे बाहेर खाणे. अमेरिकेतील मध्यमवर्ग - विशेषतः मोठ्या शहरात डबे वगैरे घेऊन जाण्याची संस्कृती नाही. त्याऐवजी लोक बाहेरच खातात. फायर चळवळीतील लोक मात्र पैसे वाचवण्यासाठी घरी स्वयंपाक करायला शिकतात व शक्‍य असेल तेव्हा घरचेच खातात. घरे घेतानाही ही मंडळी मोठी घरे न घेता आपल्याला ज्याचा हप्ता भरणे सहज शक्‍य होईल असेच घर घेऊन पैसे वाचवतात. या चळवळीमध्ये कर्ज लवकर फेडून टाकण्याचाही एक प्रवाह आहे. या प्रवाहानुसार घराचे कर्ज बाकी न ठेवता जेवढ्या लवकर शक्‍य होईल तेवढ्या लवकर ते फेडायचा प्रयत्न करतात.\nफाय अथवा फायर चळवळीचा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘इंडेक्‍स फंड इन्वेस्टींग’ म्हणजेच पैसे विशिष्ट कंपन्यांच्या शेअरमध्ये न गुंतवता ते इंडेक्‍स फंडात गुंतवणे. म्युच्युअल फंड ही संकल्पना आता भारतात सर्वांना माहीत असतेच. अनेक कंपन्यांच्या शेअरना एकत्र करून म्युच्युअल फंड तयार केला जातो. मग लोकांनी पैसे कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवण्याऐवजी अशा फंडाच्या शेअरमध्ये गुंतवल्याने तुमची गुंतवणूक एका कंपनीच्या परिस्थितीवर अवलंबून राहत नाही. फंडातील एखाद्या कंपनीचे शेअर खाली गेले, तरी दुसऱ्या कंपनीचे शेअर वर गेल्याने एकूण फंडाचा शेअर वर जाऊ शकतो. म्युच्युअल फंडामुळे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीतील धोका तुम्हाला एकप्रकारे कमी जास्त करता येतो. अनेक स्टॉक मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इंडेक्‍स असतात. या इंडेक्‍स एकंदरीत स्टॉक मार्केट अथवा त्याचा काही भाग वर गेला आहे, की कमी झाला आहे हे तुम्हाला सांगते. उदाहरणार्थ मुंबईच्या स्टॉक मार्केटच्या मुख्य इंडेक्‍सला सेन्सेक्‍स असे म्हणतात. या सेन्सेक्‍समध्ये ज्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन सर्वांत जास्त आहे अशा तीस कंपन्यांचे शेअर एकत्र करून त्यांच्या एकत्रित किंमतीवरून एक अंक मिळतो. हा अंक जास्त असेल, तर स्टॉक मार्केट वर गेले असे म्हणतात आणि अंक कमी झाला तर स्टॉक मार्केट पडले असे म्हणतात. इं���ेक्‍स फंडात सेंन्सेक्‍ससारख्या इंडेक्‍समधील शेअर हे त्या कंपन्यांच्या मार्केट कॅपिटलायझेशनच्या प्रमाणात एकत्र केलेले असतात. म्हणजेच ज्याचे मार्केट कॅपिटलायझेशन जास्त त्यांचे जास्त शेअर या फंडात असतात. अमेरिकन स्टॉक मार्केटचा अभ्यास करून असे सिद्ध झाले आहे, की तुम्ही कितीही वेगवेगळ्या प्रकारचे शेअर निवडलेत, तरी वर्षामागून वर्षे तुम्हाला इंडेक्‍सपेक्षा जास्त फायदा होणे फारच कठीण असते. म्हणजे तुम्ही निवडलेल्या दहा शेअरची एकत्रित किंमत सलग तीन वर्षे १२ टक्‍क्‍यांनी वाढली, तरी ती १० वर्षे सलग सेंन्सेक्‍समधील स्टॉकच्या एकत्रित किंमतीपेक्षा जास्त वाढू शकत नाही. म्हणजेच कुठलाही म्युच्युअल फंड हा एखाद्या इंडेक्‍समधील शेअरना एकत्रित केल्यास त्यांच्यापेक्षा चांगला रिटर्न तुम्हाला देऊ शकत नाही.आणि म्हणूनच वेगवेगळ्या शेअरमध्ये अथवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापेक्षा फायर चळवळीतील मंडळी इंडेक्‍स फंडात गुंतवणूक करणे पसंत करतात. अर्थात ही संकल्पना भारतीय स्टॉक मार्केटला लागू होते की नाही याचा अभ्यास करणे आवश्‍यक आहे.\nफायर चळवळीत अनेक नवीन सेलिब्रिटी आहेत. जे एल कॉलिन्स, मॅड फायटीस्ट, पॉला पंत (ही वंशाने नेपाळी आहे व तिचे खरे नाव प्रज्ञा पंत असे आहे) ही नावे प्रसिद्ध असली तरीही या चळवळीतील सर्वांत अग्रेसर नाव म्हणजे मिस्टर मनी मुस्टॅश. या व्यक्तीचे खरे नाव पिटर ॲडनी असे असले तरी त्याच्या https://www.mrmoneymustache.com/ या वेबसाइटमुळे तो मनी मुस्टॅश नावानेच अमेरिकेत प्रसिद्ध आहे. हा व्यवसायाने सॉफ्टवेअर अभियंता होता. तो आपल्या तिशीतच निवृत्त झाला व निवृत्त झाल्यानंतर त्याने ब्लॉग लिहायला सुरुवात केली. हा ब्लॉग या चळवळीतील सर्वांत लोकप्रिय ब्लॉग आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. या ब्लॉगवरून मनी मुस्टॅश आपल्या अनुयायांना पैसे कसे वाचवायचे याच्या टिप्स तर देतोच, पण चळवळीशी निगडित अनेक गोष्टींवर चर्चाही करतो. निवृत्त झाल्यावर त्याने आपले पैसे रिअल इस्टेटमध्येही गुंतवले आहेत. अमेरिकेच्या कोलोरॅडो राज्यातील डेनवर जवळील लाँगमाँट या एका छोट्या शहरात तो राहतो. याच्या काही मुलाखती युट्यूबवरही उपलब्ध आहेत. तसेच फायर चळवळीतील लोकांना एकमेकांना प्रत्यक्ष भेटता यावे म्हणून तो कॅम्प फाय नावाची एक छोटीशी परिषदही भरवतो.\nभा��तीयांना या चळवळीतील बऱ्याच गोष्टी नवीन नाहीत. आपल्याकडील अनेक लोक वरील संकल्पानांचे पालन करीतच लहानाचे मोठी होतात. आमच्या मागच्या पिढीने तर कधी कर्जच काढली नाहीत. त्यांना कर्जे मिळतच नसत माझ्या वडिलांनी मुंबईतील स्वतः:च्या मालकीची पहिली खोली १९९८ मध्ये - म्हणजे त्यांच्या वयाच्या पन्नाशीनंतर घेतली. त्यांनी या फ्लॅटसाठी लागणारी पूर्ण रक्कम साठवली आणि मगच तो फ्लॅट घेतला. परंतु आता हळूहळू भारताची संस्कृती बदलायला लागली असून किंमती प्रचंड वाढल्याने कर्जाशिवाय मोठ्या शहरात फ्लॅट घेणे जवळजवळ अशक्‍य झाले आहे. नवीन पिढी क्रेडिट कार्डाचाही सढळ हाताने वापर करताना आढळते. मेडिकल विम्याचे प्रमाणही वाढले आहे आणि मध्यमवर्गाकडे आता मोठमोठ्या गाड्या दिसू लागल्या आहेत. त्यामुळे लोकांची बचतही कमी झाली आहे. त्यामुळे भारतातील मध्यमवर्गाची अमेरिकन मध्यमवर्गाकडे वाटचाल सुरू आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.\nइन्शुरन्स कर्ज क्रेडिट कार्ड व्याजदर महागाई शेअर शेअर बाजार शिक्षण न्यूयॉर्क म्युच्युअल फंड गुंतवणूक सेन्सेक्‍स\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A5%AF_%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2020-10-01T07:43:23Z", "digest": "sha1:BSMVRQ7IUHSK4WX4XDMOR6FO6KTQI45J", "length": 9264, "nlines": 238, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:९ वी लोकसभा सदस्य - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:९ वी लोकसभा सदस्य\n\"९ वी लोकसभा सदस्य\" वर्गातील लेख\nएकूण १३७ पैकी खालील १३७ पाने या वर्गात आहेत.\nके. विजय भास्कर रेड्डी\nए.बी.ए. घनी खान चौधरी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २००८ रोजी ११:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोट�� संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/sanjay-rauts-first-reaction-after-he-get-discharged-from-hospital", "date_download": "2020-10-01T07:26:39Z", "digest": "sha1:W6Y6KSSD3Z3VTB2PLNO5FRB4TORD75FQ", "length": 8336, "nlines": 163, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, डिस्चार्जनंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया", "raw_content": "\nहाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना, आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश\nशिवसेनेने ‘करुन दाखवलं’, भाजपसोबत निफाडमध्ये युती, सेनेचा सभापती\nDisneyland| कोरोनाचा फटका, जगप्रसिद्ध ‘डिस्नेलँड’मध्ये 28,000 कर्मचाऱ्यांची कपात\nमुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, डिस्चार्जनंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया\nमुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, डिस्चार्जनंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया\nहाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना, आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश\nशिवसेनेने ‘करुन दाखवलं’, भाजपसोबत निफाडमध्ये युती, सेनेचा सभापती\nDisneyland| कोरोनाचा फटका, जगप्रसिद्ध ‘डिस्नेलँड’मध्ये 28,000 कर्मचाऱ्यांची कपात\n‘मास्क घालतोस की दंड करु’, सायकलवरुन फेरफटका, कोल्हापूरच्या आयुक्तांकडून खरडपट्टी\nbabri Case | बाबरी मशीद निकाल हा देशहिताचा नाही, लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल: प्रकाश आंबेडकर\nहाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना, आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश\nशिवसेनेने ‘करुन दाखवलं’, भाजपसोबत निफाडमध्ये युती, सेनेचा सभापती\nDisneyland| कोरोनाचा फटका, जगप्रसिद्ध ‘डिस्नेलँड’मध्ये 28,000 कर्मचाऱ्यांची कपात\n‘मास्क घालतोस की दंड करु’, सायकलवरुन फेरफटका, कोल्हापूरच्या आयुक्तांकडून खरडपट्टी\nपुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, प���लिका आयुक्तांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/urmila-kanitkar-hot-photo-of-the-year-2019-new-year/articleshow/73042054.cms", "date_download": "2020-10-01T08:41:07Z", "digest": "sha1:UOOEJRLQFRGKAGR7M4ZC6IQ2TBLRPRAH", "length": 17182, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nउर्मिला कोठारेच्या फोटोंचीच सोशल मीडियावर चर्चा\nमादकता आणि त्यासोबतच सोज्वळतेचा अनोखा मिलाप म्हणजे उर्मिला कोठारे. सध्या उर्मिला सिनेमांपासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात नेहमी असते.\nमुंबई- आपल्या मोहक अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री अशी उर्मिला कोठारेची ओळख आहे. मादकता आणि त्यासोबतच सोज्वळतेचा अनोखा मिलाप म्हणजे उर्मिला कोठारे. सध्या उर्मिला सिनेमांपासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात नेहमी असते.\nस्वतःचे आणि कुटुंबाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. उर्मिलाचे फोटो पाहणं ही चाहत्यांसाठी एक ट्रीटच असते. आज आपण २०१९ मधले उर्मिला कोठारेचे सर्वात जास्त व्हायरल झालेले फोटो पाहणार आहोत.\n\"त्या तिथे फुलाफुलात, पेंगते अजून रात हाय तूं करूं नकोस एवढ्यात स्वप्नभंग || काय हा तुझाच श्वास\nउर्मिलाचे हे फोटो पाहून ती स्टाइल किती गांभीर्याने घेते ते तर कळतंच. लांब केसांमध्ये ती जेवढी सुंदर दिसते तेवढीच सुंदर किंबहूना त्याहून जास्त सुंदर ती छोट्या कुरळ्या केसांमध्ये दिसते यात काही वाद नाही.\n#Repost @adinathkothare (@get_repost) ・・・ कभी समंदर किनारा बने कभी किनारा बने समंदर ज़िंदगी लहरो में है सपनों से भरे जहाज़ लिये .. -आदी #happyvalentinesday #familycomplete\nउर्मिला कोठारेच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर शुभमंगल सावधान सिनेमातून तिने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. दुनियादारीमधली तिची भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे.\nउर्मिलाने २०११ मध्ये अभिनेता आदिनाथ कोठारीशी लग्न केलं. २०१८ मध्ये आदिनाथ आणि उर्मिलाला मुलगी झाली. दोघांनी मुलीचं नावही अगदी पारंपरिक ठेवलं. कोठारे कुटुंबियांनी अगदी राजेशाही पद्धतीने मुलीचा बारसा केला. उर्मिला आणि आदिनाथने मुलीचं ���ाव जिजाई असं ठेवलं.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nलता दीदींनी रानू मंडलद्दल केलेलं 'ते' भाकीत खरं ठरलं...\nचौकशी दरम्यान तीनदा रडली दीपिका पादुकोण, अधिकाऱ्यांना प...\n...म्हणून हेमा मंगेशकर लता मंगेशकर झाल्या\nम्हणून सारा अली खानने तडकाफडकी मोडलं होतं सुशांतसोबतचं ...\n'थर्टी फर्स्ट नाईट'ला 'या' मराठी गाण्यांवर थिरका... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n'जर सुशांतने आत्महत्या केली तर त्याचा पाय कसा मोडला'\nतीन अभिनेत्रींच्या चौकशीनंतर ड्रग्ज माफियांपर्यंत एनसीबी पोहोचणार का\nदीपिका- साराच्या मोबाइलमधून होतील का नवीन खुलासे, फोन झाले सील\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nविदेश वृत्तऑफिसमध्ये 'या' गोष्टीमुळेही फैलावू शकतो करोनाचा संसर्ग\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nकोल्हापूरहा लढून मरणारा समाज आहे हे लक्षात ठेवा: संभाजीराजे\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nदेशमोदींचे स्पेशल विमान कोणत्याही क्षणी भारतात उतरणार, वैशिष्ट्ये पाहून थक्क व्हाल\n रात्री नऊची वेळ, 'ते' दुचाकीवरून जात होते, तितक्यात...\nदेशहाथरस: 'दलित असणे हाच आमचा गुन्हा, आमच्या मुलांनी येथे राहूच नये'\nगुन्हेगारीहाथरसनंतर बुलंदशहर हादरले, अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार\nदेशहाथरस पीडित कुटुंबीयांच्या सुरक्षेत तैनात तीन पोलीस 'करोना पॉझिटिव्ह'\nअहमदनगरनगरमध्ये भाजपला धक्का; नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी धरली राष्ट्रवादीची वाट\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nविज्ञान-तंत्रज्ञानTV, फ्रीज आणि वॉशिंग मशीनवर बंपर सूट, ५ ऑक्टोबर पर्यंत सेल\nकार-बाइकनवी मारुती सुझुकी ऑल्टो येतेय, आधीपेक्षा लांब आणि दमदार\nब्युटीलांबसडक आणि काळ्याशार केसांसाठी करा हे ३ नैसर्गिक उपाय\nआर्थिक राशिभविष्यवृश्चिक: धनवृद्धीचे शुभ योग; वाचा, ऑक्टोबरचे आर्थिक राशीभविष्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0", "date_download": "2020-10-01T07:03:27Z", "digest": "sha1:J3TCCSXLB6AA3T3MWRFSENVXNXRFGXQV", "length": 4172, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भावनगर - विकिपीडिया", "raw_content": "\nभावनगर हे भारताच्या गुजरात राज्यातील एक शहर आहे. हे भावनगर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०१:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://samajshilpi.org/tag/chhatrapati-shivaji/", "date_download": "2020-10-01T08:02:33Z", "digest": "sha1:HXN5R6GFGI2ABRZDGBKOOVEBJTW7Y7MP", "length": 12287, "nlines": 124, "source_domain": "samajshilpi.org", "title": "Chhatrapati Shivaji | Samaj Shilpi", "raw_content": "\nश्री.शिव छत्रपतींचा ३८५वा जयंती सोहळा \nमित्रांनो काही महिन्यांपूर्वी (म्हणजे गणेश उत्सवादरम्यान) मी ह्या ब्लॉगवर मराठीतला माझा पहिला लेख (ह्या ब्लॉगवर) लिहिण्याचे मनोगत व्यक्त केले होते. पण नंतर ते राहूनच गेले.\nपण आज एका विशिष्ट दिवशी माझी इच्छा पूर्ण होत आहे.\nआज ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या’ ३८५ व्या जयंती निमित्त मी ह्या ब्लॉगवर हा पहिला ‘मराठी’ लेख (वृतांत) आपल्या समक्ष प्रस्तुत करीत आहे.\nकृपया आपला अभिप्राय आणि सूचना अवश्य कळवाव्यात हि विनंती.\nआज १९ फेब्रुवारी २०१५ हा दिवस गुजरात मधील कच्छ येथील मुन्द्रा येथे वास्तव्य करणाऱ्या\nमराठी बांधवांसाठी एक आनंदाचा आणि महत्वाचा दिवस ठरला.\nआज पहिल्यांदा मुन्द्रा ह्या ठिकाणी श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘जयंती’ उत्सव साजरा करण्यात आला.\nमुन्��्रा इथे बरेच वर्षांपासून पुष्कळ मराठी बांधव नौकरी कामाच्या निमित्ताने स्थायिक झालेले आहेत आणि पुष्कळ जण तर इथेच स्थायिक सुद्धा झालेले आहेत.\nसन २००५ ला पहिल्यांदा इथे ‘हिंगलाज नगर युवक मंडळ’ आणि ‘महाराष्ट्र मंडळाच्या’ वतीने सार्वजनिक गणेश उत्सव सुरु करण्यात आला. पण सलग पाच वर्ष सुरळीत पार पडल्यावर आणि काही लोकांच्या बदल्या झाल्यामुळे म्हणा किंवा कामाचा व्याप वाढल्यामुळे बरीचशी मंडळी विखुरल्या गेली आणि हळू हळू महाराष्ट्र मंडळाचा कारभार थंड पडत गेला.\nपण सर्व मराठी बांधव आपल्या आपल्या परीने घरी आणि आप-आपल्या ‘सोसायटी’ मध्ये सर्वच सण वेळोवेळी साजरे करत आले.\nअसेच येथील एका ‘कलापूर्ण सोसायटी’ मध्ये राहणारे श्री. उदय पतंगराव (मूळ गाव- मुरबाड जिल्हा –ठाणे) यांनी पुढाकार घेऊन श्री.अष्टविनायक मंडळाची स्थापनी केली आणि दीड दिवसांचा गणपती ते साजरा करीत आले आहेत.\nपरदेशी राहून आपला ‘बाणा’ जपण्याचे कार्य सातत्याने बरेच जण करीत असतात. आणि आजच्या ह्या ‘स्व-प्रसिद्धीच्या’ युगात सुद्धा निस्वार्थपणे कार्य करणारे पण बरीच मंडळी असतात.\nअसेच एक व्यक्तिमत्व म्हणजे मूळ गाव- आटपाडी, जिल्हा-सांगली येथील आणि जवळपास ७/८ वर्षांपासुन मुन्द्रा इथे वास्तव्यास असलेले श्री.संतोष गायकवाड.\nत्यांचा उत्साह आणि कार्य पाहून मला आनंद तर झालाच पण आश्चर्यहि वाटले. कारण पहिल्यांदा मी शिवाजी महाराजांची जयंती, हि घरात, एखाद्या सणा सारखी साजरी करताना पाहिले.\nगेले तीन वर्ष श्री. गायकवाड, श्री.उदय पतंगराव आणि श्री.संजय भोंसले हे शिवाजी जयंतीचा उत्सव श्री.गायकवाड ह्यांच्या घरी साजरी करीत होते.\nश्री. शिवाजी महाराजांची जयंती, त्यांचा ‘राज्याभिषेक-दिन’ आणि महाराजांची ‘पुण्यतिथी’ ह्या तिन्ही दिवशी श्री.गायकवाड हे आपल्या घरी तोरण बांधून महाराजांच्या फोटो ला हार तुरे अर्पण करून आणि रणजीत देसाई यांची ‘श्रीमान योगी’, ‘छावा’ या कादंबऱ्यांना हळद कुंकू वाहून, हे दिवस साजरे करतात, आणि महाराजांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहतात.\nया वर्षी या तिघांनी मिळून आणि मुन्द्रा इथे लहानपणा पासून वाढलेले श्री.देवेंद्र निगडे (हिंगलाज युवक मंडळ आणि महाराष्ट्र युवा मंडळाचे कार्यकर्ते) यांच्या साथीने मुन्द्रा इथे ‘श्री.शिवाजी महाराजांच्या जयंती’ उत्सवाला सुरुवात केली.\n��ज सर्व मराठी बांधव तथा भगिनी सुद्धा यांनी एकत्र येऊन स्थानिक देवीच्या मंदिरात पूजा केल्यानंतर, मशाल यात्रा काढण्यात आली. आणि ठरल्या प्रमाणे स्थानिक क्षेत्रपाळ नगरात श्री.विष्णू नारेवाडकर यांच्या घरासमोर उभारण्यात आलेल्या मंडपात श्री.शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापन करून पूजा करण्यात आली. (ऐनवेळी कार्यक्रम ठरल्यावर केवळ दोन-तीन दिवस हातात असताना सुद्धा खास मुंबईहून महाराजांची मूर्ती मागविण्यात आली)\nमहाराष्ट्रापासून शेकडो किलोमीटर दूर थेट पाकिस्तान च्या सीमेलगतच्या भागात कच्छ्-गुजरात मधे आज महाराजांचे पोवाडे, संताची भजने आणि ‘शिवाजी महाराज कि जय’, ‘जय भवानी-जय शिवाजी’ ह्या उदघोशानी आसमंत दुमदुमला.\nशिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, ह्यांची नुसती नावे जरी घेतली तरी मराठी मने कशी आनंदाने, स्वाभिमानाने फुलून येतात – आज त्याही पुढे जाऊन ती एकत्र आलीत आणि एक नवीन सुरुवात झाली.\nभारत मेरा देश हैं – विचार श्रृंखला\nमैं पतंग बन जाऊँ…\nजनसंख्या विस्फोट 9 views\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2014/04/28/", "date_download": "2020-10-01T09:01:52Z", "digest": "sha1:HVL7IPGYVOZ7UBC2YAC3BN7EZKVXNIYI", "length": 14439, "nlines": 262, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "28 | एप्रिल | 2014 | वसुधालय", "raw_content": "\nफोन बिल भरायला जातांना एका बंगल्या त मोठ्ठ पांढरा चाफा याचे झाड आहे\nत्याचे फांदे व खोड पण बंगला बाहेर आहेत फूल पण बाहेर पडतात\nनेहमी वाटायचे फुल घेऊ या फोन व बिल भरु फूल आणू तेथे बरेच फुल घेतली नुसती\nफांदी पण दिसली घेतली नमस्कार केला व घरी आले पाणी बाटली त फांदी ठेवली\nफूल भांडयात पाणी घातले फुल ठेवली थोड्यावेलाने तांब ताह्मण स्वच्छ केले\nपाणी बदलले ते पाणी फांदी बाटली त घातले मस्त फोटो काढला\nहल्ली हॉल मध्ये अंगणातं पाणी मध्ये फुल ठेवतात चिनी माती चीभांडं असतं असते\nमी आपलं नैसर्गिक तांब ताह्मण वापरत असते\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« मार्च मे »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2019/07/04/", "date_download": "2020-10-01T08:37:46Z", "digest": "sha1:O7XEKR246OMILUNNXBOYZQUMNS43PRS3", "length": 15977, "nlines": 312, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "04 | जुलै | 2019 | वसुधालय", "raw_content": "\nकित्ती छान फोटो पोष्ट बघतात बघां \nलिमये यांनी शुभेच्छा अभिनंदन\nतारिख ४ जुलै २०१८\nमी वसुधा चिवटे केक केलेली\nडबा त ठेवली आणि झाकण बाजूला ठेवल \nतर झाकण मध्ये सेल्फ मधील फोटो आला आहे\nफेस बुक मधील लिमये यांनी झाकण मधील फोटो\nछान वेगळा करून दिला .\nकेक घरी केले ली \nतारिख ४ जुलै २०१९\nअमेरिका देश चा स्वातंत्र्य दिवस आहे .\nअमेरिका येथे पुष्कर सौ सुनबाई कडे असतांना \nबाग मध्ये फिरतांना अथवा कोठे हि फिरतांना\nअमेरिका झेंडे लावलेले पहिले आहेत .\n४ जुलै ला पण मी अमेरिका येथे होते एकदा \nतर बाग मध्ये पुष्कर बरोबर जाऊन झेंडा ला\nनमस्कार केला आहे मी \nम्हणाल भारत मध्ये कधी अस केल आहे का \nभारत मध्ये असे ठीक ठिकाणी झेंडे नाहीत\nमी रांगोळी काढून नमस्कार करते .\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\n��ान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« जून ऑगस्ट »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/18-lakh-tire-lumps-from-midc/", "date_download": "2020-10-01T07:39:08Z", "digest": "sha1:QFE43XXIJDCDWIYUX7I55JNRVKQQCVKV", "length": 6473, "nlines": 86, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एमआयडीसीतून 18 लाखांचे टायर लंपास", "raw_content": "\nएमआयडीसीतून 18 लाखांचे टायर लंपास\nअज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nनवनागापूर येथे गोदामाची भिंत फोडून केली चोरी\nनगर(प्रतिनिधी) – नवनागापूर एमआयडीसीतील सन फार्मा कंपनीच्या एमआरएफ कंपनीचे गोदाम फोडून चोरट्याने 17 लाख 98 हजार 286 रूपये किंमतीचे 206 टायर लंपास केले आहे. याप्रकरणी गोदामाचे मालक शिवचरण दास दिनाबंधू दास (वय- 41 रा. नवनागापूर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nयाबाबत माहिती अशी की, नवनागापूर येथे शिवचरण दास दिनाबंधू दास यांचे एमआरएफ कंपनीच्या टायरचे गोदाम आहे. शुक्रवार (दि.6) सायंकाळी साडेसहा ते शनिवार (दि.7) सकाळी सातच्या दरम्यान गोदामाच्या मागील बाजूची भिंत चोरट्यांनी फोडून 120 ट्रकचे व 86 दुचाकीचे असे 17 लाख 98 हजार 286 रूपयांचे 206 टायर अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. चोरट्यांनी गोदाम फोडून रात्रभर लाखो रुपायाचे टायरांची वाहतूक करून बाजूला काटवनात आणून टाकले. या काटवनातूनच त्यांनी वाहनाने टायर लंपास केले असल्याचा संशय आहे. काही टायर त्याठिकाणी मिळून आले.\nगोदाम फोडून चोरट्यांनी रात्रभर टायरांची वाहतूक केली. 206 टायरांची वाहतूक करून ते एका वाहनात भरून घेऊन गेले असावेत. सकाळ झल्याने स्थानिक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्याने बाकी टायर तेथेच सोडून चोरटे फरार झाले. यामुळे बाकी टायर वाचले. तरी चोरटे सुमारे 18 लाखांचे टायर चोरण्यात यशस्वी झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे करीत आहेत.\nआंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी शिष्टमंडळ गृहमंत्र्यांना भेटणार\nआता म्हणणार का ‘नमस्ते ट्रम्प’ पी. चिदंबरम यांचा सवाल\nएनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धाला क्लीन चिट नाहीच\nमराठा आरक्षणावरून पार्थ पवार आक्रमक; सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा\n“थलाइवी’च्या शुटिंगसाठी कंगना दक्षिण भारतात रवाना, फॅन्सला केली ‘ही’ विनंती\nआंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी शिष्टमंडळ गृहमंत्र्यांना भेटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/bjp-supports-movement-start-temples-338467", "date_download": "2020-10-01T07:59:28Z", "digest": "sha1:IDMLYGX3AAJYDEXSRA5BFDOVKC4IUBIH", "length": 14747, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "मंदिरे सुरू करण्याच्या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा | eSakal", "raw_content": "\nमंदिरे सुरू करण्याच्या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा\nकार्यकर्त्यांनी सक्रीय सहभागी व्हावे\nभाजप प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा\nपुणे : मंदिरे सुरु करा या मागणीसाठी महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने २९ तारखेला करण्यात येणाऱ्या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा असल्याचे महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका पत्रकाद्वारे सांगितले आहे. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन होणार आहे, या आंदोलनाला पक्षाचा पाठिंबा असून कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.\nताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nचंद्र��ांत पाटील म्हणाले, भाजपच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होताना फेस मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे इत्यादी कोरोनासाठीच्या सर्व नियमांचे पालन करावे. केंद्र शासनाने देवस्थाने सुरु करण्याबाबत यापूर्वीच परिपत्रक जारी केले आहे व देशभरातील प्रमुख देवस्थाने सुरु देखील करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही देवस्थाने सुरु करण्याची अनेक व्यक्ती तसेच संघटनांनी राज्य सरकारकडे खूप वेळा मागणी केली. सर्व नियम मान्य करुन देवस्थाने आणि भजन, पूजन, कीर्तन सुरु करावे ही सर्वांची एकमुखाने मागणी असतानाही, राज्यातील महाविकास आघाडी सरकार ती मान्य करत नाही.\nठाकरे सरकारला इशारा देण्याकरिता व देवस्थाने सुरु करा या मागणीसाठी राज्यभर \"दार उघड उद्धवा दार उघड\" अशी हाक देत \"घंटानाद आंदोलन\" विविध धार्मिक संस्था व संघटनांतर्फे होणार आहे. या आंदोलनाला भाजप पूर्ण पाठिंबा देत आहे. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होतील, असेही चंद्रकांत पाटीले यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. तीर्थक्षेत्र आणि प्रमुख देवस्थांनांच्या परिसरातील असंख्य लोकांची उपजीविका केवळ देवस्थानांवर अवलंबून आहे. त्याचा राज्य सरकारने सहानुभूतीने विचार करण्याची गरज असल्याने आम्ही या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगांधी जयंतीदिनी काँग्रेसचे धरणे आंदोलन\nलातूर : केंद्र शासनाने शेतकरी आणि कामगारविरोधी विधेयकाला मंजुरी दिली आहे. याच्याविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरले आहे. यातून येथे दोन आॅक्टोबर रोजी...\nनाशिक परिक्षेत्रात आता गुन्हेगार दत्तक योजना राबविली जाणार\nजळगाव ः दिवसेंदिवस गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. या गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी नाशिक परिक्षेत्रात गुन्हेगार दत्तक योजना राबविणार असल्याची...\nठिसूळ पायावरील कटाच्या आरोपाचा डोलारा\nबाबरी मशिदीचा विध्वंस आणि न्यायालयीन सुनावणीचे पर्व एका अस्वस्थ अशा कालचक्राचा भाग आहे. ठिसूळ पायावर उभा केलेला कटाचा डोलारा आज पुराव्यांअभावी कोसळून...\nभाजपातून आऊटगोईंग सुरु; राष्ट्रवादीत इनकमिंग वाढले\nजामखेड (नगर) : जामखेड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद��ययमान नगरसेवक महेश निमोणकर यांच्यासह तिघे नगरसेवक भाजपची व माजी मंत्री राम शिंदे यांची...\n‘बाबरी’ पाडली तरी कुणी\nअयोध्येत पाचशे वर्षांपूर्वी मुघल सम्राट बाबराचा सेनापती मीर बाँकी याने बांधलेली बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी बरोबर २८ वर्षांपूर्वी धार्मिक उन्मादात...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित सीआरझेड जनसुनावणी अखेर उरकलीच\nओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित सीआरझेड सुधारित आराखड्यावरील जनसुनावणी बुधवारी प्रशासनाकडून फक्त लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत उरकण्यात आली....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/it-mandatory-both-them-wear-helmets-bike-328363", "date_download": "2020-10-01T07:33:38Z", "digest": "sha1:S2RAU4CHVAQTNJYNSZROBFBWNQUNXFMT", "length": 14891, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "ब्रेकिंग! दुचाकीवर दोघांना परवानगी मात्र हेल्मेट घालणे बंधनकारक | eSakal", "raw_content": "\n दुचाकीवर दोघांना परवानगी मात्र हेल्मेट घालणे बंधनकारक\nजीवनावश्‍यक वस्तू नसलेल्या वस्तू खरेदीसाठी लांब जाण्यास मनाई -\nगॅरेज, वर्कशॉपमधील वाहनांची दुरुस्ती करण्यापूर्वी अगोदर ठरवावी वेळ\nउत्तरपत्रिका मूल्यांकन, निकालासह शैक्षणिक कामकाजास परवानगी\nदुचाकीवर चालकासह दोघे, रिक्षात तिघे तर चारचाकीत चौघेच असणे बंधनकारक\nसोलापूर : राज्य सरकारने राज्यातील लॉकडाउनची मुदत आता 31 ऑगस्टपर्यंत वाढविली आहे. त्यानुसार सोलापूर महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी नव्याने आदेश काढत दुचाकीस्वारांना डबलसीट प्रवास करण्यास परवानगी दिली. मात्र, त्यांना हेल्मेट आणि मास्क घालणे बंधनकारक राहणार आहे. दुसरीकडे शहरातील मॉल्स्‌, मार्केट, कॉम्प्लेक्‍स तर फूडकोर्ट, रेस्टॉरंट यांचे किचन केवळ होम डिलिव्हरीसाठी 5 ऑगस्टपासून सुरु होईल, असेही त्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.\nबाह्य भागातील संघ नसेलेले क्रिडा प्रकारालाही परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये गल्फ, बाह्य फायरि��ग रेंज, आउट डोअर मिम्नॅस्टिक्‍स, टेनिस, आउट डोअर बॅडमिंटन, मल्लखांब या खेळांचा समावेश आहे. मात्र, त्यांना सुरक्षित अंतर पाळणे आणि सॅनिटायझिंगचे बंधन असणार आहे. तसेव केश कर्तनालये, स्पा, सलून, ब्युटी पार्लर पूर्वीप्रमाणे सुरु राहतील. त्यांना अटी व शर्थीचे पालन करणे बंधनकारक आहे. वृत्तपत्र छपाई व वितरणास पूर्वीची परवानगी कायम ठेवण्यात आली आहे. खाद्यगृहे व रेस्टॉरंटमधील सेवा घरपोच करण्यास मुभा देण्यात आली आहे. शासकीय कार्यालयात 15 टक्‍के तर खासगी कार्यालयात 10 टक्‍के कर्मचारी ठेवण्यास परवानगी असणार आहे. दरम्यान, परवानगी देण्यात आलेल्या आस्थापनास केंद्र व राज्य सरकारच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल, असेही महापालिका आयुक्‍तांनी स्पष्ट केले आहे.\nजीवनावश्‍यक वस्तू नसलेल्या वस्तू खरेदीसाठी लांब जाण्यास मनाई -\nगॅरेज, वर्कशॉपमधील वाहनांची दुरुस्ती करण्यापूर्वी अगोदर ठरवावी वेळ\nउत्तरपत्रिका मूल्यांकन, निकालासह शैक्षणिक कामकाजास परवानगी\nदुचाकीवर चालकासह दोघे, रिक्षात तिघे तर चारचाकीत चौघेच असणे बंधनकारक\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवडिलांनी म्हटलं होतं, \"तू सरपंच झालास तर एक गाव सुधारशील पण अधिकारी झालास तर..\nउपळाई बुद्रूक (सोलापूर) : उजनी धरणाच्या पट्ट्यातील पुनर्वसन झालेले गाव रिटेवाडी. गावातील समस्या लहानपणापासून जवळून पाहिल्या होत्या. त्यामुळे आपण...\nसंयम व धैर्याने ज्येष्ठांनी लढली कोरोना संकटाची लढाई\nसोलापूरः कोरोनाच्या काळात घरी थांबून सर्व नियमांचे काटेकोर पालन करत वाचन, लेखनासह आत्मचरित्राचे लेखन देखील सुरू केले. हा काळा कसोटीचा असून केवळ...\nकुरनूर धरण परिसरात पहिल्यांदाच आढळला छोटा क्षत्रबलाक पक्षी \nअक्कलकोट (सोलापूर) : कुरनूर (ता. अक्कलकोट) येथील बोरी धरण परिसरात पहिल्यांदाच छोटा क्षत्रबलाक पक्षी आढळला आहे. त्यामुळे या भागातील पक्षीप्रेमी व...\n बळीराजाभोवती खासगी सावकारीचा पाश\nसोलापूर : राज्यात साडेबारा हजारांपर्यंत खासगी सावकार असून त्यांच्याकडून दरवर्षी तीन ते पाच हजार कोटींपर्यंत कर्जवाटप केले जाते. खासगी सावकारकी...\nसभेपूर्वी नगरसेवकांना कोरोना टेस्टची सक्‍ती टेस्ट न करणाऱ्याला प्रवेश बंदी\nसोलापूर : महापालिकेची सर्वसाधारण सभा 10 ऑक्‍टोबरपर्यंत होणार आहे. या सभेपूर्वी सर्व नगरसेवक व उपस्थित अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे....\n वधू नव्हे तर नवरदेवच निघाला अल्पवयीन; अखेर पोलिसांनी रोखला बालविवाह\nबार्शी (सोलापूर) : विवाह नोंदणी कायद्यानुसार अल्पवयीन बालविवाह होणार असेल तर असा विवाह कायद्यानुसार प्रशासन रोखत असल्याचे आतापर्यंत आढळून आले आहे. पण...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE/word", "date_download": "2020-10-01T07:43:30Z", "digest": "sha1:WTMZEVLBLTKAFTNZASECRL75DII7L6JU", "length": 10828, "nlines": 124, "source_domain": "www.transliteral.org", "title": "चोखामेळा - Marathi Dictionary Definition", "raw_content": "\n| Marathi | महाराष्ट्र शब्दकोश - दाते, कर्वे\nपु. १ महार जातींत पूर्वी होऊन गेलेला एक संत . २ ( ल . ) ( सामा . ) महार . संत झाले चोखामेळे फार टीळा टोपीमाळांचे भार - पला ६७ .\nसंत चोखामेळा - अभंग संग्रह १\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - श्रीमुखाची शोभा कस्तुरी...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - अनादि निर्मळ वेदाचें ज...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - गोजिरें साजिरें श्रीमुख...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - व्यापक व्यापला तिहीं त...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - अनाम जयासी तेंचि रुप ...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - सर्वही सुखाचें ओतिलें ...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - उतरलें सुख चंद्रभागेतटी...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - सुखाचें जें सुख चंद्रभ...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - ज्या कारणें वेदश्रुति ...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - सुंदर मुखकमल कस्तुरी म...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - जाणतें असोनी नेणतें पै...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - वैकुंठ पंढरी भिंवरेचे ...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - मज तों नवल वाटतसें जी...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - आपुलिया सुखा आपणचि आला...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - ज्या सुखा कारणें योगी ...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - पंढरीचे सुख नाहीं त्रिभुव...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - भाविकांच्या लोभा होऊनी आर...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - अंगिकार करी तयाचा विसर \nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nसंत चोखामेळा - अवघी पंढरी भुवैकुंठ नगरी ...\nश्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.\nमूल्य घटाना, कीमत में ह्रास\nतेल आणि तूप दिवा एकत्र का लावूं नये\nविश्वेश्वरसंहिता - अध्याय १९ वा\nविश्वेश्वरसंहिता - अध्याय १८ वा\nविश्वेश्वरसंहिता - अध्याय १७ वा\nविश्वेश्वरसंहिता - अध्याय १६ वा\nविश्वेश्वरसंहिता - अध्याय १५ वा\nविश्वेश्वरसंहिता - अध्याय १४ वा\nविश्वेश्वरसंहिता - अध्याय १३ वा\nविश्वेश्वरसंहिता - अध्याय १२ वा\nविश्वेश्वरसंहिता - अध्याय ११ वा\nविश्वेश्वरसंहिता - अध्याय १० वा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/ramakant-akhilesh-gundecha-brothers-bhopal-dhrupad-sansthan-accused-sexual-harassment", "date_download": "2020-10-01T06:34:32Z", "digest": "sha1:2D6JZLVDVYYQEOASDM3Y675ONOKB4UR2", "length": 10522, "nlines": 75, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "ध्रुपद गायक गुंदेशा बंधुंवर लैंगिक छळाचा आरोप - द वायर मराठी", "raw_content": "\nध्रुपद गायक गुंदेशा बंधुंवर लैंगिक छळाचा आरोप\nरमाकांत गुंदेशा यांचे गेल्याच वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यानंतर त्यांचा भाऊ उमाकांत हे ध्रुपद संस्था पाहात आहेत. रमाकांत यांचे तिसरे बंधू म्हणून अखिलेश अध्यापनाचे काम करत आहेत.\nनवी दिल्लीः ध्रुपद गायकीतील प्रसिद्ध कलाकार रमाकांत गुंदेशा व अखिलेश गुंदेशा यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप युरोपमधील एका महिलेने केला. या महिलेच्या वतीने अमस्टरडॅमस्थित तिच्या योगशिक्षिकेने फेसबुकवरील ‘ध्रुपद फॅमिली युरोप’ या ग्रुपमध्ये हा आरोप केला आहे. पीडित महिलेला आपले नाव उघड करायचे नसल्याने तिच्यावतीने आपण ही पोस्ट केली असल्याचे या योगशिक्षिकेचे म्हणणे आहे.\nरमाकांत गुंदेशा यांचे गेल्याच वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यानंतर त्यांचा भाऊ उमाकांत हे ध्रुपद संस्था पाहात आहेत. रमाकांत यांचे तिसरे बंधू म्हणून अखिलेश अध्यापनाचे काम करत आहेत.\nरमाकांत गुंदेशा व अखिलेश गुंदेशा हे भोपाळमधील प्रसिद्ध ध्रुपद संस्था चालवतात. या संस्थेला युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा समितीने अधिकृत दर्जा दिल्याने युरोपमधील अनेक विद्यार्थी या संस्थेत शिकण्यासाठी येत असतात.\nफेसबुकवरील पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, रमाकांत व अखिलेश यांनी अनेक महिला शिष्यांवर लैंगिक छळ केले असून या शिष्यांना धमक्या मिळत असल्याने त्यांनी मौन पाळले आहे. खुद्ध रमाकांत व अखिलेश या दोघांनीही याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही, याकडेही या पोस्टमध्ये लक्ष वेधण्यात आले आहे. संगीतातील करिअर चांगले करायचे असेल तर काही तडजोड करावी लागेल, असे हे दोघे शिक्षक महिला विद्यार्थ्यांना सांगत असतं व शिकवताना सतत महिलांच्या शरीराला स्पर्श करत असतं, असा आरोप या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.\nया पोस्टमध्ये भारतातील विद्यार्थ्यांसंदर्भातही काळजी व्यक्त करण्यात आली आहे. ध्रुपद संस्थानमध्ये खेड्यापाड्यातील मुले शिकण्यासाठी येत असतात, त्यांना संगीतात करिअर करायचे असते म्हणून ते अशा अत्याचाराला बळी पडत आहेत. गुंदेशा बंधु हे अत्यंत प्रभावशाली असल्याने त्यांच्या शब्दाशिवाय संगीत कार्यक्रम मिळत नाहीत वा अशा कार्यक्रमात आपली कला सादर करता येत नाही, असेही या पोस्टमध्ये म्हटले आहे.\nदरम्यान लैंगिक अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर ध्रुपद संस्थानचे संचालक उमाकांत गुंदेशा यांनी एक पत्रक जारी केले असून या आरोपांची संस्थेची एक समिती चौकशी करेल. आणि या समितीचा अंतिम अहवाल येईपर्यंत या संस्थेच्या कोणत्याही कामकाजापासून अखिलेश यांना दूर ठेवण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.\nतर दुसरीकडे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलावंतांनी उमाकांत गुंदेशा यांनी आपला पदभार सोडावा अशी मागणी केली आहे.\nप्रसिद्ध कर्नाटक संगीत गायक टी. एम. कृष्णा यांनी, अशा घटनेबाबत खुद्ध उमाकांत यांना कोणतीही खबरबात नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. अखिलेश यांच्याविरोधातील चौकशी जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत उमाकांत यांनी संस्थेच्या संचालकपदावर राहू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. गुरु शिष्य परंपरा ही सुंदर आहे, ती राखली गेली पाहिजे, असे ते म्हणाले.\nगुजरात दंगलः दिवाणी खटल्यांतून मोदींचे नाव वगळले\nकेशवानंद भारती यांचे निधन\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n‘सरकारची सूडबुद्धी’ – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यालय बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/flight-flight-out-of-the-country/articleshow/67424850.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-10-01T08:21:04Z", "digest": "sha1:E627HPPJWGOXYKEJQ4ZAM3TIMRYOFTSR", "length": 11074, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nवृत्तसंस्था, नवी दिल्लीकेंद्र सरकारच्या उडान (उडे देशका आम नागरिक) या महत्त्वाकांक्षी योजनेचा आंतरराष्ट्रीय विस्तार होणार असून याचा पहिला मान ...\nकेंद्र सरकारच्या उडान (उडे देशका आम नागरिक) या महत्त्वाकांक्षी योजनेचा आंतरराष्ट्रीय विस्तार होणार असून याचा पहिला मान आसाम सरकारला मिळण्याची शक्यता आहे. या योजनेंतर्गत गुवाहटी-बँकॉक व गुवाहटी-ढाका अशा आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून केंद्रीय नागरी विमान मंत्रालयाच्या मंजुरीनंतर या सेवेची घोषणा केली जाईल, अशी माहिती एका सरकारी अधिकाऱ्याने दिली.\nगुवाहटी-बँकॉक व गुवाहटी-ढाका या सेवांसाठी आसाम सरकारने काही आसनांसाठी अनुक्रमे ४,४०० व २,३७० रुपये अनुदान देण्याची तयारी दर्शवली आहे.\nदरम्यान, देशांतर्गत उडान सेवेचा विस्तार करण्यासाठी तिसरी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून १५ विमान कंपन्यांनी १११ नव्या मार्गांसाठी निविदा सादर केल्या आहेत. यात स्पाइस जेटने ३७ तर, इंडिगोने २० मार्गांसाठी अर्ज केले आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nतारीख पे तारिख; 'EMI Moratorium' वर आता 'या' दिवशी होणा...\nसराफा बाजार ; हा आहे आजचा सोने-चांदीचा भाव...\nGold Silver Price सोने-चांदी तेजीत ; जाणून घ्या किती रु...\n१५५ अंकांनी निर्देशांक वधारला महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nबुलेट ट्रेनसाठी निविदा उघडल्या, या कंपन्या आहेत स्पर्धेत\nसहकारी बँकांवर आता रिझर्व्ह बॅंकेचा वॉच\nकच्च्या तेलातील घसरण केंद्र सरकारच्या पथ्यावर\nई-कॉमर्स सज्ज ; सणासुदीत रेकाॅर्डब्रेक विक्रीची शक्यता\nरेल्वेत होणार ३०००० कोटींची गुंतवणूक\nमुंबईपार्थ यांच्या या मागणीलाही कवडीची किंमत देणार का\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशबाबरी काँग्रेसने पाडली, मथुरा-काशीच्या मशिदींना हात लावणार नाही: कटियार\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nविदेश वृत्तऑफिसमध्ये 'या' गोष्टीमुळेही फैलावू शकतो करोनाचा संसर्ग\nगुन्हेगारीडान्सबारमधील तरुणीला ठाण्यातून पुण्यात आणले, तिच्यासोबत घडलं भयानक...\nदेशहाथरस: 'दलित असणे हाच आमचा गुन्हा, आमच्या मुलांनी येथे राहूच नये'\nमुंबईभाजप नेते नारायण राणे यांना करोना; सेल्फ आयसोलेट होणार\nदेश'या' राज्यांत करोनाची दुसरी लाट; सणासुदीच्या-थंडीच्या दिवसांत काळजी घ्या\nसिनेन्यूज...म्हणून इरफानच्या पत्नीनं CBD ऑईल कायदेशीर करण्याची केली मागणी\nमोबाइलसॅमसंग Galaxy A3 Core स्मार्टफोन लाँच, किंमत ६५०० रु\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nआर्थिक राशिभविष्यवृश्चिक: धनवृद्धीचे शुभ योग; वाचा, ऑक्टोबरचे आर्थिक राशीभविष्य\nहेल्थया २ कारणांमुळे कमजोर होतं आपलं हृदय, ‘या’ ५ फळांचे सेवन केल्यास दूर होईल धोका\nब्युटीलांबसडक आणि काळ्याशार केसांसाठी करा हे ३ नैसर्गिक उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-drama/devdatta-sable/articleshow/47224655.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-10-01T09:16:48Z", "digest": "sha1:FNEMERKW75CVJPF5LVB4IO6MC7OO65OU", "length": 12610, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजुनी गाणी, नवं नाटक\nआपल्या मुलाला एक चांगलं व्यासपीठ हवं म्हणून अनेक वडील त्यांच्या चिरंजीवाना स्वतःच्या प्रोजेक्टमध्ये संधी देताना दिसतात. पण ‘मी आणि ती’ या नवीन नाटकात मात्र उलटी प्रथा दिसतेय.\nकल्पेशराज कुबल, कॉलेज क्लब रिपोर्टर\nआपल्या मुलाला एक चांगलं व्यासपीठ हवं म्हणून अनेक वडील त्यांच्या चिरंजीवाना स्वतःच्या प्रोजेक्टमध्ये संधी देताना दिसतात. पण ‘मी आणि ती’ या नवीन नाटकात मात्र उलटी प्रथा दिसतेय. शिवदर्शन साबळेने त्याच्या वडिलांच्या अर्थात देवदत्त साबळेंच्या रचनांन�� नाटकात स्थान दिलंय. वडिलांच्या रचना आपलं नाटक आणखी‌ हिट बनवतील, अशी त्याला खात्री आहे.\nशाहीर साबळे यांचा नातू आणि संगीतकार देवदत्त साबळे यांचा चिरंजीव शिवदर्शन साबळे आता ‘मी आणि ती’ हे नाटक घेऊन रंगभूमीवर येतोय. याआधी ‘परंपरा.कॉम’ या नाटकातून त्याने आपल्यातल्या कलागुणांची चमक दाखवली होती. शाहीर साबळे आणि देवदत्त साबळे यांच्याकडून शिवदर्शनला लहानपणापासूनच लोकसंगीताचं बाळकडू मिळालं होतं. पण त्यांच्याकडून आणखी शिकून घेण्यासाठी तो त्यांच्याकडे सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून काम करत होता. शिवदर्शन सांगतो, यावेळी मला खऱ्या अर्थाने संगीताची ओळख झाली. म्हणूनच काय आता त्याने वडिलांच्याच त्या जुन्या रचना रंगभूमीवर आणल्या आहेत. या नाटकात एकूण पाच गाणी असून त्यातील ‘गेलो होतो रानात’ हे पूर्वीच्या गाजलेल्या गाण्यांपैकी एक आहे. तसंच त्यातील इतर चार गाणी ही देवदत्तनी, ‘ही चाल तुरु तुरु...’ या त्यांच्या लोकप्रिय गाण्याच्याही आधी रचली होती. अर्थात तब्बल ४५ वर्षांपूर्वीची गाणी आता २०१५मध्ये नाटकात येत आहेत. या सर्व रचना देवदत्त यांनी त्यांच्या कॉलेजच्या दिवसांत केलेल्या आहेत. त्यामुळे आजच्या तरुणाईलाही त्या भावतील, असा विश्वास शिवदर्शनला वाटतो.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nनगर: मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर; रंगकर्मीचा हो...\nLiladhar Kambli 'वात्रट मेले'तले 'पेडणेकर मामा' हरपले; ...\nलॉकडाउनपुरता मर्यादित नाही; ऑनलाइन नाटक हे भविष्य आहे: ...\nLiladhar Kambli 'वात्रट मेले'तले 'पेडणेकर मामा' हरपले; ...\nआयदान: कथनशैलीचा दमदार रंगमंचीय आविष्कार महत्तवाचा लेख\n'जर सुशांतने आत्महत्या केली तर त्याचा पाय कसा मोडला'\nतीन अभिनेत्रींच्या चौकशीनंतर ड्रग्ज माफियांपर्यंत एनसीबी पोहोचणार का\nदीपिका- साराच्या मोबाइलमधून होतील का नवीन खुलासे, फोन झाले सील\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nविदेश वृत्तऑफिसमध्ये 'या' गोष्टीमुळेही फैलावू शकतो करोनाचा संसर्ग\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n पत्नीला १० हजार रुपयांना विकले, तिच्यासोबत घडली भयानक घटना\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nअहमदनगरनगरमध्ये भाजपला धक्का; नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी धरली राष्ट्रवादीची वाट\nविदेश वृत्तनेपाळचा श्रीरामांवर दावा कायम; रामजन्मभूमीचे काम सुरू होणार\nकोल्हापूरहा लढून मरणारा समाज आहे हे लक्षात ठेवा: संभाजीराजे\nLive: हल्दिरामची ४० लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल\n रात्री नऊची वेळ, 'ते' दुचाकीवरून जात होते, तितक्यात...\nसिनेन्यूज...म्हणून इरफानच्या पत्नीनं CBD ऑईल कायदेशीर करण्याची केली मागणी\nआर्थिक राशिभविष्यवृश्चिक: धनवृद्धीचे शुभ योग; वाचा, ऑक्टोबरचे आर्थिक राशीभविष्य\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगआराध्याला सुदृढ व निरोगी बनवण्यासाठी ऐश्वर्या राय देते ‘हा’ ठोस आहार\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nविज्ञान-तंत्रज्ञानTV, फ्रीज आणि वॉशिंग मशीनवर बंपर सूट, ५ ऑक्टोबर पर्यंत सेल\nकरिअर न्यूजकॉलेजे सुरू होणार का केंद्र सरकारच्या उच्च शिक्षणसंस्थांसाठी गाइडलाइन्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mns-raj-thackeray-supporters-and-party-leader-sandeep-deshpande-avinash-jadhav-and-over-200-workers-detained-ahead-of-probe-agency-appearance-today/articleshow/70782621.cms", "date_download": "2020-10-01T08:19:28Z", "digest": "sha1:UM5XDMM4SA6UHPU2MXKPH7PB6UN33M7D", "length": 12778, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमनसेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची सकाळपासून धरपकड\nकोहिनूर स्क्वेअर प्रकरणी चौकशीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात सहकुटुंब दाखल झाले आहेत. राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं असलं तरी, खबरदारी म्हणून ईडीच्या कार्यालयाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मनसेचे पदाधिकारी आणि २०० हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.\nमुंबई: कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी चौकशीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात सहकुटुंब दाखल झाले आहेत. राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं असलं तरी, खबरदारी म्हणून ईडीच्या कार्यालयाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मनसेचे पदाधिकारी आणि २०० हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.\nराज ठाकरे हे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. या दरम्यान मनसे कार्यकर्ते आक्रमक होऊन आंदोलन करण्याची शक्यता असल्यानं खबरदारी म्हणून पोलिसांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच धरपकड सुरू केली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, संतोष धुरी, ठाणे शहर अध्यक्ष रवी मोरे, ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आदी नेत्यांसह दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nSharad Pawar: NDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'य...\nराऊत-फडणवीसांच्या भेटीची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती: ...\nMaharashtra Lockdown: राज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन ...\nMumbai Local Updates: मुंबई लोकल सुरू करण्याबाबत मुंबई ...\nमुंबई: मध्य रेल्वेवरील कल्याण-ठाणे वाहतूक विस्कळीत महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nहाथरसच्या निर्भयाचा मृत्यू नाही झाला, तिला निष्ठूर सरकारने मारले - सोनिया गांधी\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nविदेश वृत्तऑफिसमध्ये 'या' ���ोष्टीमुळेही फैलावू शकतो करोनाचा संसर्ग\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशमोदींचे स्पेशल विमान कोणत्याही क्षणी भारतात उतरणार, वैशिष्ट्ये पाहून थक्क व्हाल\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nदेशहाथरस पीडित कुटुंबीयांच्या सुरक्षेत तैनात तीन पोलीस 'करोना पॉझिटिव्ह'\nगुन्हेगारीहाथरसनंतर बुलंदशहर हादरले, अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार\nठाणेमुंबई-अहमदाबाद महामार्गावर गॅस टँकर-क्रेनची धडक\nदेशहाथरस: 'दलित असणे हाच आमचा गुन्हा, आमच्या मुलांनी येथे राहूच नये'\nसिनेन्यूज...म्हणून इरफानच्या पत्नीनं CBD ऑईल कायदेशीर करण्याची केली मागणी\nअहमदनगरनगरमध्ये भाजपला धक्का; नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी धरली राष्ट्रवादीची वाट\nब्युटीलांबसडक आणि काळ्याशार केसांसाठी करा हे ३ नैसर्गिक उपाय\nकार-बाइकनवी मारुती सुझुकी ऑल्टो येतेय, आधीपेक्षा लांब आणि दमदार\nमोबाइलसॅमसंग Galaxy A3 Core स्मार्टफोन लाँच, किंमत ६५०० रु\nआर्थिक राशिभविष्यवृश्चिक: धनवृद्धीचे शुभ योग; वाचा, ऑक्टोबरचे आर्थिक राशीभविष्य\nहेल्थया २ कारणांमुळे कमजोर होतं आपलं हृदय, ‘या’ ५ फळांचे सेवन केल्यास दूर होईल धोका\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/these-kind-of-people-not-effected-of-shani-sade-sati-119080500022_1.html", "date_download": "2020-10-01T09:02:21Z", "digest": "sha1:GCS3ELSIFHXJZSYF6K6GXNUJL4EMQI46", "length": 16607, "nlines": 142, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ज्योतिष: या लोकांवर नाही पडत शनीच्या साडेसातीचा प्रभाव, मिळतो शुभ परिणाम | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 1 ऑक्टोबर 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nज्योतिष: या लोकांवर नाही पडत शनीच्या साडेसातीचा प्रभाव, मिळतो शुभ परिणाम\nलोकांच्या तोंडावर शनीची साडेसातीचे नाव येत्याच मनात एक भिती निर्माण होऊ लागते. असे मानले जाते की जर एखाद्या जातकावर शनीची वाईट दृष्टी पडते तर त्या व्यक्तीचे सर्व काम बिघडू लागतात त्यांच्या जीवनात बर्‍याच प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ लागतात. शनी जेव्हा केव्हा एका राशीतून दुसर्‍या राश���त प्रवेश करतो तेव्हा व्यक्तीच्या जन्मराशीहून पुढची आणि मागची राशीत शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारचे परिणाम मिळू लागतात.\nशनीचा गोचर नेहमीच प्रत्येकासाठी अशुभ नसतो. पत्रिकेच्या दशेनुसार काही लोकांसाठी शनीची साडेसाती फारच शुभ असते. ज्या जातकांना शनीची साडेसाती शुभ फळ देते त्यांना अपार धन दौलत, समृद्धी आणि मान सन्मान मिळतो. तर जाणून घ्या शनीची साडेसाती कुणाला शुभ परिणाम देते.\nजेव्हा जातकाच्या पत्रिकेत एखाद्या शुभ ग्रहाची दशा किंवा महादशा सुरू असते आणि त्या दरम्यान शनीची साडेसाती देखील असेल तर अशा दशेत शनी अशा लोकांवर आपली वाईट दृष्टी कमीच टाकतो. अशा लोकांना यश जरूर मिळत पण त्यांसाठी त्यांना थोडी जास्त मेहनत करावी लागते\nमकर आणि कुंभ राशीचे स्वामी शनी आहे आणि तूळ राशीत शनी उच्चाचा असतो अशात शनीची साडेसाती असली तरी देखील या तीन राशींवर शनीचा वाईट प्रभाव फारच कमी दिसून येतो.\nशनी जर एखाद्या जातकाच्या पत्रिकेत तिसरा, सहावा, आठवा आणि बाराव्या घरात उच्चाचा असेल तर अशा व्यक्तीवर शनीची साडेसाती असली तर त्यांना शुभ\nजर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत चंद्र मजबूत भावात असेल तर शनीची साडेसातीच्या दरम्यान देखील जातकावर त्याचा वाईट प्रभाव पडत नाही. अशा व्यक्तींना फायदा होण्याची शक्यता जास्त असते.\nFriendship Day 2019: चार राशीच्या लोकांशी मैत्री असते अतूट, जन्मभर एकमेकांचा साथ देतात\nएका आठवड्यात पूर्ण होत ब्राह्ममुहूर्तात बघितलेले स्वप्न\nलाल किताब: मंगळ दोष आणि त्यावरील उपाय\nमूलांक 9 : ऊर्जावान आणि शक्तिदायी\nएकाकी आणि स्वतत मशगूल राहणारा म्हणजे मूलांक 8\nयावर अधिक वाचा :\n\"संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो....अधिक वाचा\n\"आपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे...अधिक वाचा\n\"थंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या....अधिक वाचा\n\"आपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल....अधिक वाचा\n\"पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी...अधिक वाचा\n\"मित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक...अधिक वाचा\nआनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील....अधिक वाचा\nचाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास...अधिक वाचा\n\"आजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकतो. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. प्रवास व...अधिक वाचा\nकाही वेळ समस्या निवारणासाठी आणि आत्मविश्वासाच्या वाढीसाठी काढा. सामूहीक उपक्रम आणि प्रवास आपल्यासाठी श्रेयस्कर ठरतील. इतरांनी आपल्या...अधिक वाचा\nआजचा दिवस आर्थिक कार्यांसाठी चांगला आहे पण काही देवाण-घेवाण करू नका. अनिर्णित राहीलेली प्रकरणे नवे प्रश्न उभे...अधिक वाचा\nआज रात्री आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल. आज आपण एखाद्या अधिकार्‍यामुळे असंतुष्ट राहाल. सहकाऱ्यांशी होणारे वैचारिक मतभेद...अधिक वाचा\nसकाळ- संध्याकाळ दिवा लावण्याचे फायदे आणि नियम\nप्रकाशाची उपासना म्हणजे देवाची उपासना असते. चातुर्मासात, अधिक महिन्यातील पौर्णिमेला देऊळ ...\nगुरुवारी या झाडाची पूजा करावी\nआपल्या हिंदू धर्मात केळीच्या झाडाला अतिशय पवित्र मानले आहे. म्हणून केळीच्या झाडाची पूजा ...\nनवरात्री 2020 विशेष : आता गरब्यासाठी घरातच पार्लर सारखे ...\nनवरात्र आल्यावर सर्वांचा उत्साह द्विगुणित होतो. नवरात्र म्हटले की गरबे होणारच. गरबे ...\nअधिक मास 2020 : काय सांगता, देवी लक्ष्मीने श्रीविष्णूंना ...\nअधिक मास ज्याला मलमास, किंवा पुरुषोत्तम मास देखील म्हणतात. अशी आख्यायिका आहे की ज्या ...\nपंचकाचे पाच मुख्य नुकसान, या वेळी पंचक विशेष का आहे ते ...\nयावेळी 28 सप्टेंबर २०२० रोजी राज पंचक आहे जो धनिष्ठा नक्षत्रात लागत आहे. रविवारी रोग ...\nरिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली\nमुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन योजना सुरू ...\nमीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद ...\nशेती बिलावरून राज्यसभेत झालेल्या रा���्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील ...\nसविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना ...\nमुंबईची लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. ...\nबाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त\nबारामती तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो ...\nइंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा ...\nरविवारी रात्री कोविड -19 मुळे 87 वर्षीय व्यक्तीच्या निधनानंतर येथील खासगी रुग्णालयात ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A4%C2%A0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87--%C2%A0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%A1%E0%A5%89.-%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0/UGw7bh.html", "date_download": "2020-10-01T08:08:57Z", "digest": "sha1:LCTCFILJ5EI6DGWJDJE4GXNDBDIYZFEF", "length": 9326, "nlines": 40, "source_domain": "rajsatya.page", "title": "प्रशासकीय यंत्रणांनी कोरोनासंदर्भात समर्पित भावनेने काम करावे - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nप्रशासकीय यंत्रणांनी कोरोनासंदर्भात समर्पित भावनेने काम करावे - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर\nMarch 15, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nप्रशासकीय यंत्रणांनी कोरोनासंदर्भात समर्पित भावनेने काम करावे - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर\nपुणे - कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थिती हे आपल्यावर आलेले मोठे संकट आहे, याचा मुकाबला धैर्याने करावयाचा आहे, त्याकरीता सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी सजग रहावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केले.\nकोरोना संदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत विधानभवन येथे आढावा बैठक झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त्‍ आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, आरोग्य उप संचालक डॉ. संजय देशमुख, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार तसेच इतर प्रशासकीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.\nडॉ. म्हैसेकर म्हणाले, या आपद्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासनातील सर्वच घटकांनी मार्गदर्शक सूचनांनुसार आपापली जबाबदारी पार पाडावी. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. सर्वच शासकीय अधिकारी कर्मचा-यांनी स्वत:बरोबरच कुटुंबाची सुध्दा काळजी घ्यावी. याबरोबरच नागरिकांच्या आरोग्याला महत्व द्यावे. आवश्यक् त्याठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले जाईल. नागरिकांनी काय करावे अथवा काय करु नये, याबाबत प्रशासनाच्या वतीने सर्वांना अवगत करण्यात येणार आहे. परंतु आपापल्या सेवा बजावताना कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. परिस्थितीजन्य निर्णय घेण्याचे सर्वाधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. प्रत्येक यंत्रणांनी वेळीच त्यांच्याकडून आलेल्या आदेशानुसार कार्यवाही करून प्रशासनाला अवगत करावे, अशा प्रकारच्या सूचना दिल्या.\nजिल्हाधिकारी नवलकिशोर राम म्हणाले, कोरोना विषाणू परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी मिशनमोडमध्ये काम करणे गरजेचे आहे. याबाबत प्रत्येकाला जबाबदारी नेमून देण्यात आलेली आहे. त्यानुसार सर्वच संशयितांची माहिती घेवून त्याबाबतचे निर्णय घेण्यात यावेत, तसेच या काळात वैद्यकीय विभागांना प्रशासकीय सहकार्य करावे, यामध्ये वैद्यकीय अधिका-यांची भूमिका महत्त्वाची आहे. प्रत्येकाला जी जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यानुसार त्यांनी वेळेवर आपली जबाबदारी पार पाडावी. आवश्यक तेथे मागणीनुसार रुग्णवाहिका सेवा सुसज्ज ठेवण्यात याव्यात, वैद्यकीय साधनसामग्रीच्या मागणी व साठ्याबाबत आढावा घेण्यात यावा, वैद्यकीय विभागांना आवश्यक तेथे पोलीस विभागाने सहकार्य करावे. या कालावधीमध्ये लग्नसमारंभ व इतर समारंभाबाबत समुपदेशन कर��्यात यावे. रहिवासी सोसायट्यांमध्ये नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती करण्यात यावी, अशा प्रकारच्या सूचना केल्या.\nयावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनीही महानगरपालिकेच्या मार्फत करण्यात येणा-या जनजागृती व कार्यवाहीबाबत माहिती दिली. तसेच प्रशासकीय विभागांकडून कोणत्या प्रकारची काळजी घेण्यात यावी हे सांगितले. रहिवासी सोसायटींच्या पदाधिका-यांनी आपल्या परिसरातील स्वच्छतेबाबत सतर्क रहावे तसेच याकाळात संवेदनशीलता महत्त्वाची असल्याचे सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B2%E0%A5%80......%22%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/4Wswep.html", "date_download": "2020-10-01T06:36:43Z", "digest": "sha1:RD7BIUMXRAADU7KXZI3LW33P5F3HQ7FQ", "length": 11800, "nlines": 40, "source_domain": "rajsatya.page", "title": "सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याबरोबर काम करावे अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा वाढली......\"सह्याद्री\" निवडणूक २१ जागेसाठी १६७ अर्ज......... सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची उमेदवार करतायत मनधरणी - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nसहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याबरोबर काम करावे अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा वाढली......\"सह्याद्री\" निवडणूक २१ जागेसाठी १६७ अर्ज......... सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची उमेदवार करतायत मनधरणी\nकराड - सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाअखेरीस १६७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान बहुतांश सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांना मानणाऱ्या समर्थकांनी सर्वाधिक अर्ज भरले आहेत.आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांनी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात पोचवला आहे. त्याचबरोबर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्या वैचारिक पायवाटेने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील कार्यरत आहेत.प्रतीथयश व सहकार क्षेत्रात सकारात्मक काम करणाऱ्या \"सह्याद्री\" सहकारी साखर कारखान्यामध्ये आपणाला संचालक म्हणून काम करण्यास संधी मिळावी, अशी अनेक उमेदवारांची अपेक्षा आहे. दरम्यान एकूण 21 उमेदवारांनाच उमेदवारी दिली जाणार आहे.\nसह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून आपणास संधी मिळावी, यासाठी प्रत्येक गटातून सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समर्थकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून आपणास उमेदवारी मिळावी, यासाठी बाळासाहेब पाटील यांची मनधरणी केली जात आहे. कराड - गट क्रमांक १ मधून १५, तळबीड - गट क्रमांक २ मधून २५, उंब्रज - गट क्रमांक 3 मधून २४, कोपर्डे हवेली गट क्रमांक ४ मधून२६, मसूर - गट क्रमांक ५ मधून २५, वाठार किरोली - गट क्रमांक ६ मधून २८, महिला राखीव १०, अनुसूचित जाती जमाती ६, भटक्या विमुक्त जाती भटक्या जमाती ३, इतर मागास प्रवर्ग ५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. वास्तविक सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे नेहमी बेरजेचे राजकारण करीत असतात. यामुळे अधिकाधिक लोकांना संधी देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सभासदांच्या हिताला प्रथम प्राधान्य व संचालक मंडळाने विश्वस्त म्हणून काम करावे, या एकाच हेतूने नामदार बाळासाहेब पाटील सह्याद्री सहकारी कारखान्याचा कार्यभार करीत असतात.\nसह्याद्री कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ९ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून १० जानेवारीपर्यंत १६७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. कराड, तळबीड, उंब्रज, कोपर्डे हवेली, मसूर, वाठार किरोली या गटांसह महिला राखीव, अनुसूचित जाती - जमाती, भटक्या विमुक्त जाती -जमाती, इतर मागास प्रवर्ग यातून हे संचालक निवडले जाणार आहेत. कराड, तळबीड, मसूर आणि वाठार किरोली या गटातून प्रत्येकी तीन संचालक निवडले जाणार आहेत. तर उंब्रज, कोपर्डे हवेली या गटातून प्रत्येकी दोन संचालक निवडले जाणार आहेत. तसेच महिला राखीव गटातून दोन महिला संचालकांनाही काम करण्याची संधी मिळणार आहे. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना राज्यस्तरावर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे अनेकांच्या अपेक्षा नामदार बाळासाहेब पाटील यांच्याबरोबर काम करता यावे अशी अपेक्षा वाढलेली आहे. यासाठी कार्यकर्ते सातत्याने नामदार बाळासाहेब पाटील यांना भेटून आम्हाला आपल्याबरोबर काम करण्यास संधी द्यावी असे साकडे घालत आहेत.\nउमेदवारी अर्जांची १३ जानेवारी रोजी छाननी होणार असून १४ ते २८ जानेवारी अखेर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीमध्ये एकूण २१ संचालकांची निवड होणार आहे दरम्यान १६७ अर्ज दाखल झाले असले तरी १४६ उमेदवारांचे अर्ज मागे आल्यानंतर सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होईल. प्रत्येक गटामध्ये इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलमध्ये आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी अनेक उमेदवार प्रयत्न करीत आहेत. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे सभासद नेहमी आदरणीय स्वर्गीय पी. डी .पाटीलसाहेब यांच्यानंतर नामदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना काम करण्याची व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची सत्तास्थाने त्यांच्याकडे सोपवीत असतात.नामदार बाळासाहेब पाटील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या अनुषंगाने जो निर्णय घेतील, त्या निर्णयाच्या पाठीशी सह्याद्री कारखान्याचे सभासद ठामपणे उभे राहिलेला असतो.सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा कारभार हा राजकारण विरहित असतो. हे सभासदांना ठाऊक आहे. कारण सहकार क्षेत्रामध्ये काम करताना नामदार बाळासाहेब पाटील हे कोणत्याही प्रकारचे राजकारण सभासदांच्या हिताआड येऊ देत नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%B2%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%88%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-113-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B2/o6fXo9.html", "date_download": "2020-10-01T07:31:48Z", "digest": "sha1:U6SDREWHUAVCU5BVJNF3PAAQP6YDIV7Q", "length": 7771, "nlines": 42, "source_domain": "rajsatya.page", "title": "लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार प्रकरणी 113 गुन्हे दाखल - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nलहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार प्रकरणी 113 गुन्हे दाखल\nApril 22, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nलहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार प्रकरणी 113 गुन्हे दाखल\nमुंबई - “मुलांवर होणाऱ्या लैंगिक गुन्ह्यांना रोखण्यासाठी आम्ही कठोर उपाययोजना करीत आहोत, असे सांगून गृहमंत्री म्हणाले की महाराष्ट्र सायबर विभागाने 133 असे गुन्हे दाखल केले आहेत आणि 46 जणांना आयपीसी, आय टी ॲक्ट व POCSO च्या कलमांतर्गत अटक सुध्दा केली आहे. अनेक केसेसचा तपास चालू आहे व मला खात्री आहे की त्यानंतर आणखी अटक होतील. ”\nनोंदविलेल्या 133 प्रकरणांपैकी एक अकोला येथील आहे (आयपीसी कलम. २९२); 41 पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, परभणी, पुणे, नागपूर (पॉस्को) आणि 91 मुंबई, कोल्हापूर, अमरावती, अहमदनगर, रायगड, नाशिक ग्रामीण, नाशिक शहर, गोंदिया, बीड, भंडारा, परभणी, नंदुरबार, चंद्रपूर, लातूर, ठाणे ग्रामीण, अमरावती ग्रामीण, सोलापूर ग्रामीण, सोलापूर शहर, हिंगोली, नवी मुंबई, धुळे, पालघर, नाशिक ग्रामीण, जालना, वाशिम, सातारा, जळगाव, पुणे ग्रामीण, बुलढाणा, नागपूर ग्रामीण, वर्धा, ठाणे, सांगली, रत्नागिरी, यवतमाळ आणि लातूर (आयटी कायदा) असे आहेत.\nनॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोने (एनसीआरबी) प्रत्येक राज्यात नोडल अधिकारी नेमले आहेत, असे गृहमंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात महाराष्ट्र सायबर विभाग नोडल अधिकारी आहे. “यूएस-आधारित एनजीओ - नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लोइज्ड चिल्ड्रन” जे फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून बाल पोर्नोग्राफीच्या आयएसपी पत्त्याचा मागोवा ठेवत एनसीआरबीला अलर्ट करतं. त्यानंतर ब्युरो पुढील कार्यवाहीसाठी नोडल अधिकाऱ्याशी संपर्क साधतं. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर सविस्तर समन्वयाने अशा केंद्रित कृतीमुळे चाईल्ड पॉर्नोग्राफीचा नायनाट करु. \"\nआपली मुले जेव्हा इंटरनेट सर्फ करतात तेव्हा पालकांनी सतर्क असावे. “एकत्र ऑनलाइन वेळ व्यतीत करा जेणेकरुन मुले तुमच्याकडून योग्य ऑनलाइन वर्तन जाणतील. मुलं वापरतात तो संगणक / टॅब अशा ठिकाणी ठेवला पाहिजे जिथे पालकही पाहू शकतात. स्मार्टफोन किंवा टॅब्लेटवर घालवलेल्या वेळेवर लक्ष ठेवा. चाईल्ड लॉक चा वापर करा.\"\n“कोणत्याही अपरिचित अकाउंट शुल्कासाठी क्रेडिट कार्ड / फोन बिलांबद्दल सावधानता बाळगावी. मुलांच्या आवडीच्या साइट बुकमार्क करणं चांगलं. आपल्या ���ुलांची शाळा, मित्र/मैत्रीणींची घरं किंवा मुलं जेथे आपल्या देखरेखीशिवाय संगणक वापरू शकतील अशा कुठल्याही ठिकाणी ऑनलाइन संरक्षण काय आहे ते शोधा,\" अशी विनंती गृहमंत्री महोदयांनी पालक वर्गांना केली आहे.\nतसेच तुमच्या पाल्यांनी इंटरनेटवर आलेल्या वाईट अनुभवाबद्दल तुम्हाकडे तक्रार केली तर ती गंभीरपणे घ्या. या संदर्भात स्थानिक पोलिस/महाराष्ट्र सायबर सेलशी संपर्क करा. तसंच cybercrime.gov.in या संकेतस्थळावरही संपर्क करा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/kisan-rail-will-run-from-nashik-for-farmers-today", "date_download": "2020-10-01T08:35:04Z", "digest": "sha1:FO3TWL5NJC44A7KRLHN3RCWSHSEYEGLQ", "length": 6304, "nlines": 74, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Kisan Rail will run from Nashik for farmers today", "raw_content": "\nनाशिकहुन आज धावणार किसान रेल्वे\nऑनलाईनच्या माध्यमातून किसान रेल्वेला हिरवा सिग्नल दाखवणार - खा. डॉ. भारती पवार\nभारत हा कृषिप्रधान देश असून देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी का केंद्रबिंदू मानत देशाच्या अर्थसंकल्पात शेतकरी वर्गासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे.\nशेतकऱ्यांसाठी अनेक योजना लवकरच टप्प्याटप्याने कार्यान्वित होणार आहे. याचाच परिपाक म्हणून शुक्रवारी (दि.७)सकाळी १०.३० वाजता ऑनलाईन उद्घाटन होणार असून शेतकऱ्यांसाठी किसान रेल्वे धावणार आहे, अशी माहिती खा.डॉ.भारती पवार यांनी दिली.\nया रेल्वेमुळे शेतमालाची वाहतूक अधिक जलद होणार असून नाशवंत माल लवकरात लवकर देशाच्या मुख्य बाजारपेठेत विकता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कायमच शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले असून भविष्यातही शेतकरी आणि शेतकरी हिताचेच निर्णय घेण्यास कटिबद्ध आहेत.\nकेंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल हे किसान रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून सुरवात करणार आहे. मार्च मध्ये जाहीर झालेल्या देशाच्या अर्थसंकल्पात किसान रेल्वे साठी भरीव निधी उपलब्ध केला होता .त्याचाच परिपाक म्हणून आज किसान रेल्वे धावणार आहे.या आधी पण केंद्र सरकारने हॉर्टिकल्चर ट्रेन, कांदा निर्यात सुलभ व जलद व्हावी म्हणून रेल्वे वॅगन वेळोवेळी उपलब्ध करून दिली आहे.\nव्हिडीओ कॉंफेरन्सिंगद्वारे हा कार्यक्रम होणार असून दिल्लीच्या रेल्वे का��्यालयातूनच किसान रेल्वेला हिरवा सिग्नल ऑनलाईनच्या माध्यमातून दाखवणार असल्याचे खा डॉ भारती पवारांनी सांगितले .\nनाशिक जिल्हा हा शेतीप्रधान जिल्हा असून इथे कांदा, द्राक्ष, डाळींब, भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेत असल्याने याचा मोठा फायदा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार असून त्याकरता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल ,कृषिमंत्री नरेंद्रजी तोमर यांचे शेतकऱ्यांच्यावतीने आभार .\n- खासदार डॉ.भारती पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/shrirampur-nagarpalika-daily-market-contractors-fraud", "date_download": "2020-10-01T07:27:34Z", "digest": "sha1:ER53MJIKGGOQLZ2ICJLJG27TTTA4QJKQ", "length": 6883, "nlines": 74, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "श्रीरामपूर नगरपालिकेला डेली मार्केट ठेकेदारांचा चौथ्यांदा गंडा", "raw_content": "\nश्रीरामपूर नगरपालिकेला डेली मार्केट ठेकेदारांचा चौथ्यांदा गंडा\n40 लाखांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक : मुजफ्फर शेख\nश्रीरामपूर नगरपरिषदेच्या चालू असलेल्या डेली मार्केट ठेकेदारांकडे तब्बल आठ लाख रुपये थकले आहेत. त्यामुळे डेली मार्केट ठेक्यात गेल्या तीन वर्षांत चार ठेकेदारांनी सुमारे 40 लाखांपेक्षा जास्त रुपयांना पालिकेला गंडा घातल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मुजफ्फर शेख यांनी केला आहे.\nश्री. शेख म्हणाले , श्रीरामपूर नगरपरिषदेच्या डेली मार्केट ठेक्याला गेल्या तीन वर्षांपासून साडेसाती लागली आहे. याचे कारण असे की, नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्याच सभेत लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी जाहीर केले की, या मागील काळात डेली मार्केट ठेक्यात मोठा गैरव्यवहार झाला आहे.\nमात्र आता सदर ठेक्यापोटी नगरपरिषदेला दरवर्षी एक कोटी पेक्षा जास्त उत्पन्न मिळेल, असे जाहीर केले मात्र गेल्या तीन वर्षांत सदर कामाच्या चार ठेकेदारांनी नगरपरिषदेला लाखो रुपयांला चुना लावला आहे.\nगेल्या तीन वर्षांत डेली मार्केट ठेका मोठ्या प्रमाणावर गाजला. सदरच्या ठेक्यात झालेल्या गैरव्यवहारा विरोधात उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्यासह आम्ही काँग्रेस नगरसेवकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत लाक्षणिक उपोषण केले. त्यावेळी संबंधित ठेकेदार थोरात यांच्या विरोधात तब्बल पालिकेचे 25 लाख रुपये बुडवले प्रकरणी गुन्हा दाखल झाला. मात्र त्यानंतरही सदर कामाचे ठेकेदार पालिका प्रशासनाला जुमानायला तयार नसल्याचे शेख यांनी म्हटले आहे.\nमागील तीन वर्षांपासून सदर कामाचे चार ठेकेदार बदलले गेले. त्यामध्ये भोसले यांच्याकडून 9 लाख, शेळके यांच्याकडून 2 लाख, थोरात यांच्याकडून 25 लाख आणि सध्या काम करत असलेला अभंग या ठेकेदाराकडून 8 लाख असे जवळपास तीन वर्षांत सुमारे 40 लाखांपेक्षा जास्त रुपयांना ठेकेदारांनी पालिकेला गंडा घातल्याचेही श्री. शेख यांनी म्हटले आहे.\nएकीकडे सामान्य नागरिकांना घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यास विलंब झाल्यास पालिका प्रशासन व्याजासह दंड आकारणी करते आणि दुसरीकडे पालिकेला फसवणार्‍या ठेकेदारांवर पालिका प्रशासन मेहेरबान असल्याचे सध्यातरी दिसून येत असल्याचा आरोप नगरसेवक शेख यांनी केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/09/the-number-of-cured-patients-in-ahmednagar-district-is-now-over-six-thousand/", "date_download": "2020-10-01T08:07:03Z", "digest": "sha1:2Y7KBCWPWQWXUKZVQW6KU3FUOZZ5GDEF", "length": 9131, "nlines": 155, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता सहा हजारावर! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nHome/Ahmednagar City/अहमदनगर जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता सहा हजारावर\nअहमदनगर जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता सहा हजारावर\nअहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता सहा हजारावर आज मिळाला ३८४ रुग्णांना डिस्चार्ज\nआता पर्यंत कोरोनातून बरे झालेले एकूण रुग्ण:६२५०\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2020-10-01T08:04:52Z", "digest": "sha1:VEA4PFQAIP4KGT6JP6IXPXQ7UZ5TRRJE", "length": 10809, "nlines": 148, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "शहादा येथील प्राध्यापकांचा कोरोनावरील लेख युरोपियन जनरलमध्ये होणार प्रसिद्ध | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nशहादा येथील प्राध्यापकांचा कोरोनावरील लेख युरोपियन जनरलमध्ये होणार प्रसिद्ध\nशहादा: येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या औषध निर्माण शास्ञ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनिल पवार व त्यांच्या सहकारी प्राध्यापकांनी लिहिलेल्या करोना व्हायरसवरील लेख युरोपियन जनरलमध्ये 01 एप्रिलला प्रसिध्द होणार आहे. करोना अर्थात कोवीड 19 या विषयांवर त्यानी तिन हजार आठशे शब्दांचा लेख ऑनलाईन पाठवला होता.या लेखाची निवड झालेचे पञ प्राप्त झाले आहे.\nया लेखात कोरोना विषाणू बाबत मूलभूत तत्वे आणि माहिती व सर्वसाधारण मार्गदर्शक सूचनांचा समावेश आहेत त्याचप्रमाणे या जीवघेण्या विषाणूपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याविषयी सर्वसाधारण लोकांसाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीचा समावेश आहे प्राचार्य डॉक्टर पवार यांच्यासह चारही प्राध्यापकांनी या लेखाद्वारे अशी शिफारस केली आहे की विषाणूच्या संक्रमाना बाबत वेळोवेळी सतत जनजागृती व शिक्षण अभियान चालवणे या आजाराबाबत सामान्य मार्गदर्शक तत्त्वे आणि लक्षणे कोरणा सरकार बाबत ची काळजी आणि उपचार याबाबतही माहिती प्रदान करण्यात आलेली आहे कोरोना विषाणू हा एक प्रकारचा कवचकुंडले अविभाजित आर एनए विषाणु असून मानवी व सस्तन प्राणाशी तो निगडीत असतो विषाणूची तीव्रता अत्यंत गंभीर असून यामुळे मनुष्यप्राणी दगा��ण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक जास्त असल्याचे लेखात म्हटले आहे\nहा लेख प्राचार्य डाॅ एस बी पवार, प्रा. सुलभा पाटील प्रा. संदिप तडवी व प्रा. विपुल जैन या चौघांनी लिहिला असून सदर लेख एक एप्रिल रोजी संपूर्ण युरोप खंडात प्रकाशित करण्यासाठी स्वीकारण्याचे पञ युरोपियन जनर्नल चे मुख्ख संपादक डाॅ व्हेलेटिना यानी पाठवले आहे. जगभरात करोना व्हायरसने थैमान घातले आहे. या लेखातून जगभरातील तज्ञाना मार्गदर्शन मिळणार आहे. करोना बद्दल जागृतता व्हावी या उद्देशाने लेख लिहिला आहे.\nजिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने 14 एप्रिलपर्यंत बंद राहणार\nजिल्हा पोलीस दलासह वायरलेस यंत्रणा सज्ज\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nजिल्हा पोलीस दलासह वायरलेस यंत्रणा सज्ज\nकानळदा येथे अवैध दारुचा साठा पकडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.healthflatters.com/2020/08/maitri-kavita-marathi-friendship-poem.html", "date_download": "2020-10-01T07:13:05Z", "digest": "sha1:ERFKARMGOQM3I742UGNSEMFP3DLPRJJL", "length": 23383, "nlines": 325, "source_domain": "www.healthflatters.com", "title": "Maitri kavita marathi मैत्री कविता | friendship poem in marathi | marathi kavita", "raw_content": "\nनमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो,कसं आहात तुम्ही सर्व मजेत ना Maitri kavita marathi तुम्ही School मध्ये शिक्षक/शिक्षिकांकडून ऐकली असेलच. मैत्री कविता साठी सर्व माझ्या प्रिय मित्रांची मागणी होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून friendship poem in marathi माझ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी कविता ऐकायला मिळतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Marathi kavita उपलब्ध करून देत असतो.\nमित्रांनो,या पोस्टमध्ये Maitri kavita marathi उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी ही मराठी कविता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया marathi kavita friendship मराठी कविता कडे.\nमैत्री करत असाल तर\nदूर वर जाऊन सुद्धा\nमैत्री करत असाल तर\nचंद्र तारे यां सारखी अतूट\nमैत्री करत असाल तर\nअंधारात जे प्रकाश देईल\nहृदयात असं एक मंदीर\nपूरता पूरेना ते आयुष्य,\nमिळता मिळेना ते प्रेम,\nजुळता जुळेना ती सोबत,\nपुसता पुसेना ती आठवण,\nआज पण आणि उद्या पण,\nकाॅलेजात असतं तरूण पण,\nआणि पेनाला असतं टोपण,\nजिवलग मित्र आहोत आपण,\nसाद घाला कधी पण,\nउभे राहु आम्ही पण,\nतुमचे मन हेच आमचे सिँहासन,\nआमची पण करत जा आठवण,\nहम वक्त और हालात के साथ\n\"शौक\" बदलते है \"दोस्त\" नही\nमैत्र��� कधी ठरवून होत नाही\nआपण आपल्या वाटवरुन चालत असतो\nआपल्याबरोबर तसे अनेक वाटसरु असतात\nएकमेकांत येऊन रस्ते मिसळत असतात\nआपल्या नकळत कुणाची तरी वाट\nआपल्या वाटेला येऊन मिळते\nआणि नकळत आपण एकाच\nवाटेवरुन समांतर चालु लागतो...\nएकमेकाची दु:खे वाटुन घेतो\nआणि आनंदाचे क्षण साजरे करतो...\nकाय जादु असते मैत्रीत\nमैत्री शिववते जगण्याचा खरा अर्थ\nमैत्री बदलुन टाकते आयुष्याचे सारे संदर्भ\nमैत्री देते आपुलकी, प्रेम अन विश्वास\nमैत्री भारुन टाकते आपला श्वास अन श्वास...\nसमुद्राच्या काठावर शिंपल्याची रास पडलेली असावी\nआपण भान विसरुन लहान मुलासारखं\nशिंपलेच - शिंपले ....\nविविध रंगाचे... विविध आकाराचे ... विविध प्रकारचे...\nसहजपणे त्यातला एक शिंपला उचलुन घ्यावा\nअन त्यात मोती सापडावा ....\nगवळ्याने दुधात पाणी घातलं होतं,\nते दूध माईनं चुलीवर ठेवलं होतं.\nइकडे पातेल्यात मात्र निराळीच कहाणी होती,\nदूध आणि पाण्याची मैत्री झाली होती.\nपातेल्याची गर्मी वाढू लागली,\nतशी दुधातल्या पाण्याची वाफ होऊ लागली.\nहे पाहून दूध दु:खी झाला,\nत्याने पाण्याला अटकाव केला.\nसायीचा थर त्याने दिला ठेवून,\nपाणी बिचारं त्यात बसलं अडकून.\nइच्छा असताना त्याला दुधात राहता येईना,\nसायीच्या भिंतीने बाहेर जाता येईना.\nशेवटी कंटाळून दुधाला म्हणालं पाणी,\n\"जाऊ दे मला नाही तर नष्ट होऊ आपण दोन्ही. \"\nपाण्याचे शब्द ऐकून दूध त्याला म्हणाला,\n\"मरणाची भीती नाही आपल्या मैत्रीला. \"\nपाण्याने दुधाला खुप समजावलं,\nपण दुधाने त्याचं एक नाही ऐकलं.\nशेवटी दोघांनी एक निश्चय केला,\nआणि त्यांना वेगळं करणारा जो अग्नी होता;\nत्यालाच त्यांनी नष्ट केला.\nखुप खुप मजा केली,\nहळू हळू विरून गेली..\nमाझ्या विनंतीला तीचा होकार,\nतेव्हा जाणवले आता मैत्रीच्या झाडाला,\nमैत्री आमची खुप सुंदर,\nएकाकीच्या सागरात जिव्हाळ्याच बंदर,\nती म्हणायची राहूया आपण,\nतीचा माझ्यावर खुप जिव,\nहे तिच्या स्वभावातून कळायचं,\nतिच्या डोळ्यातून टीप गळायचं..\nती मला सावरायची ,\nमाझ्या उदासीला दुर लावायची,\nआंनदाची ती श्रावणसर ,\nमैत्री आमची वाढत गेली,\nतसं एकतर्फी प्रेम माझ्यात जागं झालं,\nपण मैत्रीला काही होणार नाही ना\nअसं भितीच वारं माझ्या मनात आलं\nदिवसे न दिवस विचार करू लागलो,\nतिला कसंतरी कळावं म्हणून,\nउगाच प्रयत्न करू लागलो…\nमी तिला माझ्या मनातलं सांगितलं,\nखरतरं आमच��या या नितळ मैत्रीला,\nमी तेव्हाच दुर लोटलं..\nएक एक दगड मोलाचा\nपण माणुस हा कवडीमोलाचा....\nना त्याला कशाची भ्रांत,ना उसंत\nअसाच मनी तो सदा अशांत अशांत...\nअशात एक हात मैत्रीचा\nबनवी त्याला दगड सोन्याचा,चांदीचा\nमैत्रीचा मुलामा कधी पाण्याने निघत नाही\nत्याचा रंग अस्सल,कधी बेरंग होत नाही\nजो ही दगड उचलला\nएक माणुस दबला दिसतो\nमैत्रीचा रंग कसा हा\nदगडाचा रंग जसा हा\nउन वारा पाऊस कधीच\nकाहिच त्याचे बिघडवत नाही\nतो तसाच आसतो सदा\nजसा असतो आधी तसा\nम्हणुन प्रत्येक दगडाचा रंग\nकाळाच्या पाण्याने पांढरा होत नाही\nतशीच असते ही मैत्री..\nतरी ती बदलत नाही\nआणि जर बदलली तर...\nती मैत्री म्हणजे फक्त\nमनात असतो विचारांचा काहूर\nतरी शब्दा येत नाहीत ओठांवर\nखूप काही सांगायचा असत\nतेव्हा नसत कोणीही आपल्यासमोर\nकिती वेळा वाटत की आता\nसोडून द्यावेत हे पाश मायेचे\nपण नाही सुटत ते रेशमी बंध\nतरी \"इट्स माइ चाय्स\" हा\nअसतो निव्वळ एक भास\nत्यातूनच मग जुळतात का\nआणि त्यालाच म्हणायचे का\nअसते मतलबी, दुनिया ही सारी,\nपण आपले, निराळे, असतातही काही,\nदैव ज्यांची, सतत परिक्षा पाही,\nमैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी\nजिथे असते श्रद्धा आणि भक्ति,\nअसे पुजनिय, असतात काही व्यक्ति,\nक्षणिक असते, अबोल्याची सक्ति,\nमैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी\nगौण ठरतात मैत्रीपुढे, रक्ताची नाती,\nकारन ही असते, सुंदर, निर्मळ नाती,\nमनास होत नाही, कधी येथे क्षिती,\nमैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी\nइथे शब्द असतात काही, जे लागतात जिव्हारी,\nविसर पडतो यांचा, इथे माणसं आपलीच सारी,\nआठवणींन्ने त्यांच्या, मनास येते नवी ऊभारी,\nमैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी...\nMaitri kavita marathi [आपल्या मैत्रीमध्ये]\nइन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे\nआपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे\nमी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे\nआपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे\nसंकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे\nआपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे\nकधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची, बाकी दुनिया नुसता आभास आहे\nआपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे\nहवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे\nआपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे\nओढ तुझ्या सावलीची माझिया रस्त्यास आहे\nआपल्या मैत्रीमध्ये ���रेच काही खास आहे\nअसो वा नसो कुणी आपल्या संगे, पर्वा त्याची कुणास आहे\nआपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे\nमाझ्या चुकांवरही मित्रा पांघरूण तुझे हमखास आहे\nआपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे\nतुझ्याबरोबर ऐन उन्हाळा ही मजला मधुमास आहे\nआपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे\nआयुष्याच्या पटलावरती तुझ्या मैत्रीची आरास आहे\nआपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे\nआपल्यात कधी निखळ चर्चा, आणि कधितरी उपहास आहे\nआपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे\nजश्या हळुवार पावसाच्या सरींचा\nती पावसाची सर अलगद येवुन जावी\nअन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..\nजणु अलगद पडणार-या गारांचा\nन बोलताही बरच काही सांगणारा\nअन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..\nशुन्यातुन नवे जग साकारणारा\nअन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..\nक्शणा क्शणाला माणुस घडवण्याचा\nअन रडवुन हळुच हसवणारा..\nजिंकलो तर संसार मांडायचा\nअन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..\nसुख़ दुख़ातील नाजुक क्शणांचा\nअन नवी उमेद देणार-या घडींचा..\nसाठवु म्हंटले तर साठवणींचा\nआठवु म्हंटले तर आठवणींचा\nइथे हळुच येवुन विसावलाय..एक प्रवास\nMaitri kavita marathi मैत्री कविता तुम्हाला कसी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Kavita तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण ही friendship poem in marathi or marathi kavita friendship मराठी कविता आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.\nआंखों के लाल होने पर न करें नजरंदाज\nइन घरेलू उपायों से 2 हफ्ते में कम करें वजन\n या ब्लाग मध्ये आपल्याला मराठी उखाणे,मराठी गाणी Lyrics,मराठी कविता,मराठी सुविचार,मराठी गोष्टी अश्याच विविध महत्त्वपुर्ण घडामोडी वाचायला भेटतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/2017/09/03/sarudbatliadvi/", "date_download": "2020-10-01T07:01:13Z", "digest": "sha1:2OIJMQTTYY4WQCCXBDAE473SI6QS6DVC", "length": 8711, "nlines": 91, "source_domain": "spsnews.in", "title": "अखेर सरुडात ” बाटली ” आडवी – SPSNEWS", "raw_content": "\nजि.प. सदस्य मा.पै. विजयराव बोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब जनतेने त्यांच्यावर व्यक्त केलेल्या शुभेच्छा…\n“…समाजाच्या हृदयामधली नवसेवेची वीज तू “: श्री. विजयराव बोरगे वाढदिवस\nसिंहाच्या पोटी जन्मलेला ” छावा ” : रणवीरसिंग गायकवाड यांना शुभेच्छा\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nअखेर सरुडात ” बाटली ” आडवी\nसरूड : सरूड तालुका शाहुवाडी इथं दारूबंदीसाठी गावातील मतदारांनी मतदान करून अपेक्षेप्रमाणे दारूची बाटली आडवी केली. गावातील एकूण २४३२ महिला मतदारांपैकी १७६८ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी ठरावाच्या बाजूने १६०३ मते आडव्या बाटलीसाठी, तर उभ्या बाटलीसाठी ९३ मते मिळाली.७२ मते अवैध ठरली.\nसरूड बसस्थानक परिसरातील प्राथमिक शाळेतील इमारतीमध्ये सकाळी ८ ते सायंकाळी ५ वा.पर्यंत मतदारांनी मतदान केले.त्यानंतर सहा वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरु झाली . निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार राजेंद्र पाटील यांनी काम पहिले.\nया लढ्याचे नेतृत्व गोकुळच्या संचालिका सौ.अनुराधाताई पाटील , सौ. प्राजाक्ता सत्यजित पाटील, सौ.राजकुंवर पाटील, सरपंच सौ. मीना घोलप, शिवसेना महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षाअलका भालेकर, माजी सरपंच सौ. सुनिता आपटे, सुगंधा काळे यांच्यासमवेत असंख्य महिलांनी दारूची बाटली आडवी केल्याचा आनंद लुटला. यावेळी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत मिरवणूक काढली.\nया मतदान प्रक्रियेत भेडसगाव मंडल अधिकारी अंकुश रानमळे, राजेंद्र माळी, सुधाकर गावित, यांनी मतदान केंद्रप्रमुख म्हणून तर ए.बी.पाटील, रोहिणी पाटील, कपिल म्हैशाळे, एम.एम. जाधव, राजू शिंदे, अरुण भालेकर, या महसूल कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यात सहकार्य केले. पोलीस निरीक्षक अनिल गाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पी.एच.यम्मेवार, विश्वास चिले, अपराध व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.माजी आमदार बाबासाहेब पाटील ,व आमदार सत्यजित पाटील सरुडकर या पितापुत्रांनी सरूड स्थानक परिसरात दिवसभर ठाण मांडले होते.\nदरम्यान तहसीलदार चंद्रशेखर सानप यांनी मतदान केंद्रावर भेट देवून कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.\nप्रखर इच्छाशक्तीच्या जोरावर सरुडकरांनी हा दारूबंदीसाठी केलेला लढा यशस्वी केला.\n← १६ ऑक्टोबरला जनतेचा सरपंच कळणार\nभाजपसोबत कधीच जाणार नाही-खासदार राजू शेट्टी →\nबाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करणार : मलकापूर नगर परिषद\nसाळशी गावात तीव्र पाणी टंचाई : ग्रामस्थांतून संताप\nदिपक पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nजि.प. सदस्य मा.पै. विजयराव बोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब जनतेने त्यांच्यावर व्यक्त केलेल्या शुभेच्छा…\n“…समाजाच्या हृदयामधली नवसेवेची वीज तू “: श्री. विजयराव बोरगे वाढदिवस\nसिंहाच्या पोटी जन्मलेला ” छावा ” : रणवीरसिंग गायकवाड यांना शुभेच्छा\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2016/11/blog-post_16.html", "date_download": "2020-10-01T08:38:15Z", "digest": "sha1:PHCMFSTTWD5HGCRI5VGLNQPTVBC55JNX", "length": 21258, "nlines": 320, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: धार्मिक स्थळांची संपत्ती खरेच जप्त करावी?", "raw_content": "\nधार्मिक स्थळांची संपत्ती खरेच जप्त करावी\nनोटा बदलाच्या निर्णयानंतर सोशल मीडियात एक संदेश फिरतो आहे. तो म्हणजे, आता मंदिरांची संपत्ती सरकारने ताब्यात घ्यावी अशी मागणी करणारा. हा मेसेज कोणती मंडळी फॉर्वर्ड करीत आहेत ज्यांनी कधीही मंदिराच्या दानपेटीत १ रुपया टाकला नाही, ज्यांनी कधीही मंदिरासाठी देणगीची पावती फाडली नाही, अशी मंडळी हा मेसेज फास्ट फॉर्वर्ड करीत आहेत. मेसेज फॉर्वर्ड करायला काहीही हरकत नाही. पण, जेव्हा मंदिरांची संपत्ती ताब्यात घ्यावी असे जेव्हा आपण लिहू शकतो तेव्हा मशीद, चर्च, गुरुद्वारा आदी प्रार्थना किंवा धर्मस्थळांचीही संपत्ती ताब्यात घेणे अपेक्षीत असते का ज्यांनी कधीही मंदिराच्या दानपेटीत १ रुपया टाकला नाही, ज्यांनी कधीही मंदिरासाठी देणगीची पावती फाडली नाही, अशी मंडळी हा मेसेज फास्ट फॉर्वर्ड करीत आहेत. मेसेज फॉर्वर्ड करायला काहीही हरकत नाही. पण, जेव्हा मंदिरांची संपत्ती ताब्यात घ्यावी असे जेव्हा आपण लिहू शकतो तेव्हा मशीद, चर्च, गुरुद्वारा आदी प्रार्थना किंवा धर्मस्थळांचीही संपत्ती ताब्यात घेणे अपेक्षीत असते का जेवढ्या सहजपणे आपण मंदिर लिहू शकतो तेवढ्या सहजपणे इतर प्रार्थनास्थळांचा उल्लेख करु शकतो का जेवढ्या सहजपणे आपण मंदिर लिहू शकतो तेवढ्या सहजपणे इतर प्रार्थनास्थळांचा उल्लेख करु शकतो का याचा खुलासा होत नाही.\nभारताची लोकसंख्या १२० कोटी आहे. त्यात हिंदू ८२/८५ कोटी असून मंदिरांची संख्या ६ लाख आहे. मुस्लिमांची संख्या १७/१८ कोटी असून मशीदींची संख्या ४ लाख आहे. ख्रिश्चनांची संख्या २ कोटी असून चर्च २ लाख आहेत. ही आकडेवारी अधिकृत नाही. पण इंटरनेटवर शोध घेतला तर या आकड्यांचा तपशील दिसतो. लोकसंख्येच्या तुलनेत हिंदुंच्या मंदिरांची संख्या इतर प्रार्थनास्थळांच्या तुलनेत किती आहे तर तीएक टक्काही नाही.\nमंदिरांच्या अस्तित्वाविषयी जी मंडळी आक्षेप घेतात त्यांनी हा मुद्दा स्पष्ट करावा की, कोणत्याही मंदिराचे बांधकाम हे खंडणी गोळा करुन झाले आहे वर्गणी-देणगीसाठी सक्ती केली जाते का वर्गणी-देणगीसाठी सक्ती केली जाते का येथे उत्सव आणि जयंती-पुण्यतिथी या मिरवणुकांचा संदर्भ मुळीच जोडू नये. त्यासाठी कोण कशा प्रकारे वर्गणी गोळा करतो हे सर्वांना माहित आहे. मंदिरात दान पेटीत रक्कम टाका, देणगी द्या, अभिषेक करा आदी कर्मकांडसाठी कोणी खिशातून बळजोरीने पैसे काढून घेते का येथे उत्सव आणि जयंती-पुण्यतिथी या मिरवणुकांचा संदर्भ मुळीच जोडू नये. त्यासाठी कोण कशा प्रकारे वर्गणी गोळा करतो हे सर्वांना माहित आहे. मंदिरात दान पेटीत रक्कम टाका, देणगी द्या, अभिषेक करा आदी कर्मकांडसाठी कोणी खिशातून बळजोरीने पैसे काढून घेते का जर श्रध्देचा हा मामला ऐच्छिक असेल, सर्व सामान्य मंडळी ते इच्छेने करीत असतील तर जी मंडळी मंदिरासाठी १ रुपया देणगी देत नाहीत, त्यांना मंदिरांच्या संपत्तीवर बोलायचा अधिकार आहे का जर श्रध्देचा हा मामला ऐच्छिक असेल, सर्व सामान्य मंडळी ते इच्छेने करीत असतील तर जी मंडळी मंदिरासाठी १ रुपया देणगी देत नाहीत, त्यांना मंदिरांच्या संपत्तीवर बोलायचा अधिकार आहे का आणि अधिकार गाजवायचा असेल तर कोणत्या मंदिराला किती देणगी दिली याच्या पावत्या दाखव्यात.\nभारतातील मंदिरांचे उत्पन्न हा सुध्दा दिखाऊ बाजार आहे. ६ लाख मंदिरांपैकी बहुतांश मंदिरात रोजचे धार्मिक विधी करण्याऐवढा पैसाही व्यवस्थापनाकडे नसतो. अनेक मंदिरांची देखभाल दुर्लक्षित असते. अनेक देवादिकांच्या मूर्ति झिजून त्या रिटायरमेंट मागत असतात. अनेक मूर्ति खंडीत असतात. बोटावर मोजता येतील अशा मंदिरांच्या उत्पन्नाचे कोट्यवधींचे आकडे पाहून आपण मंदिरांची संपत्ती जप्त करा असे सरळधोट विधान करतो. अनेक मंदिरांच्या माध्यमातून सामाजिक सेवा कार्य उभे राहते याचा विचार कोणीही करीत नाही. शिर्डी देवस्थानची रुग्ण सेवा, शेगाव देवस्थानची शिक्षण, आरोग्य व पर्यटन सेवा, मोफत अन्नछत्र याचा विचार आपण करीत नाही. हेही खरे आहे की, तुळजापूर सारख्या काही देव��्थानात घोळ होतात. पण, तो निस्तरायला कायदा आहे. असे काही अपवाद वगळले तर मंदिराचा दैनंदिन खर्च भागत नाहीत अशीच उदाहरणे जास्त आहेत.\nमंदिरे असावीत की नसावीत हा श्रध्दा आणि अंधश्रध्दा विषयावर वाद घालायचा वेगळा मुद्दा आहे. मंदिरांमुळे समाजात काय घडते हे एकदा समजून घ्यावे. मंदिरात सर्व भक्तांसाठी गाभारा एकच असतो. सर्वांना दर्शन एकाच पध्दतीने होते. देणगी पावती फाडून दर्शन हा टिकेचा विषय आहे, पण तसे करणारा वर्ग त्याला हरकत घेत नाही. किंबहुना तशा दर्शनाची सोय आहे का हा श्रध्दा आणि अंधश्रध्दा विषयावर वाद घालायचा वेगळा मुद्दा आहे. मंदिरांमुळे समाजात काय घडते हे एकदा समजून घ्यावे. मंदिरात सर्व भक्तांसाठी गाभारा एकच असतो. सर्वांना दर्शन एकाच पध्दतीने होते. देणगी पावती फाडून दर्शन हा टिकेचा विषय आहे, पण तसे करणारा वर्ग त्याला हरकत घेत नाही. किंबहुना तशा दर्शनाची सोय आहे का असे ऊक्तच विचारतात. मंदिरांचा प्रसाद सर्वांसाठी एकच असतो. मंदिरामुळे समाज एकत्र येतो. मंदिरात विभिन्न विचार व पक्षाचे लोक एकत्र येतात. मंदिरे मानसिक स्वास्थ व कार्याची प्रेरणा देतात. मंदिर प्रवेशामुळे महिलांच्या इतर हक्कांवर चर्चा सुरु झाली. मंदिर व्यवस्थापनात जात, धर्म गळून पडला. पौराहित्याचा अधिकार सर्व जाती, धर्माला मिळाला. महिलाही पुरोहित झाल्या. हे सुध्दा सामाजिक परिवर्तनच आहे. देवाच्या अस्तित्वाविषयी वेगळे मत मांडता येईल पण मंदिराच्या रुपाने वाढणारी अर्थ व्यवस्था आणि सामाजिक कार्य वाढविण्याची क्षमता कोणत्या राजकीय पुढारी, पक्ष, संस्था, संघटना यांच्यात आहे असे ऊक्तच विचारतात. मंदिरांचा प्रसाद सर्वांसाठी एकच असतो. मंदिरामुळे समाज एकत्र येतो. मंदिरात विभिन्न विचार व पक्षाचे लोक एकत्र येतात. मंदिरे मानसिक स्वास्थ व कार्याची प्रेरणा देतात. मंदिर प्रवेशामुळे महिलांच्या इतर हक्कांवर चर्चा सुरु झाली. मंदिर व्यवस्थापनात जात, धर्म गळून पडला. पौराहित्याचा अधिकार सर्व जाती, धर्माला मिळाला. महिलाही पुरोहित झाल्या. हे सुध्दा सामाजिक परिवर्तनच आहे. देवाच्या अस्तित्वाविषयी वेगळे मत मांडता येईल पण मंदिराच्या रुपाने वाढणारी अर्थ व्यवस्था आणि सामाजिक कार्य वाढविण्याची क्षमता कोणत्या राजकीय पुढारी, पक्ष, संस्था, संघटना यांच्यात आहे राजकिय पक्षांचीही संपत्ती जप्त करा असे आपण का नाही म्हणत राजकिय पक्षांचीही संपत्ती जप्त करा असे आपण का नाही म्हणत राजकीय पक्ष स्वखर्चातून सामाजिक काम करतात असे एक तरी उदाहरण दाखवा\nअजून एक विषय काही मंडळी मनभावीपणे मांडतात. जसे, अमुक एक इच्छा पूर्तीसाठी देवाला नवस बोलून देणगी देणे हा प्रकार जसा काहींना फसवणुकीचा वाटतो. वास्तविक असे करायला कोणीही सांगत नाही. लोक करतात व एकमेकांचे अनुकरण करीत प्रथा पाळतात. मात्र, हाच समाज मुलांच्या शिक्षणासाठी फि पेक्षा जास्त डोनेशन देतो, नोकरीसाठी पैसा खावू घालतो, एखादे काम करायला लाच देतो, धाक दाखवून वर्गणी गोळा करतो तेव्हा मंदिराच्या वर्गणीची तुलना करणारे कुठे असतात समजत नाही. अजून एक गंमत अशी की डोनेशन, लाच, वरकमाई या मार्गाने पैसा कमावणारेच मंदिरांच्या रांगेत असतात व तेच मंदिरांच्या दानपेटीत गुप्तदान टाकतात.\nदेव, देवता याचे समर्थन करण्याचा हा प्रयत्न नाही. एक सामाजिक अर्थ व्यवस्था मंदिर पद्धतीवर अवलंबून आहे हे कधी तरी गांभिर्याने समजून घ्यायला हवे. निसर्ग पर्यटनापेक्षा धर्मस्थळांचे पर्यटन विषयक उत्पन्न जास्त असते, हे लक्षात घ्यायला हवे. मंदिराच्या दानपेटीवर खूळचट पणे लक्ष ठेवणारे हे मंदिरबाह्य अर्थव्यवस्था व बाजारपेठ कधी समजून घेणार हिंदू आहोत म्हणून आपण आजही मंदिरात दानपेट्या ठेवतो व महाप्रसाद वाटप करतो. मंदिरातून तलवारी, बंदुका निघाल्याची किती उदाहरणे आहेत हिंदू आहोत म्हणून आपण आजही मंदिरात दानपेट्या ठेवतो व महाप्रसाद वाटप करतो. मंदिरातून तलवारी, बंदुका निघाल्याची किती उदाहरणे आहेत मंदिरात समाजकंटकांना आश्रय दिल्याच्या किती घटना आहेत मंदिरात समाजकंटकांना आश्रय दिल्याच्या किती घटना आहेत याचा डोळसपणे विचार करा.\nमंदिरे बंद करायला काहीही हरकत नाही. देवाची प्रतिके अंधश्रध्दा असल्याचे मान्य करु या. पण राष्ट्र पुरुषांच्या नावावर श्रध्देचा पर्यायी बाजार भरवायला आपण संमती देत आहोत ना कोणत्या राष्ट्र पुरुषाने आपल्या प्रतिमांचा बाजार भरवा असे सांगितले होते कोणत्या राष्ट्र पुरुषाने आपल्या प्रतिमांचा बाजार भरवा असे सांगितले होते गणपती व दुर्गोत्सवाची वर्गणी त्रासाची वाटते. मात्र जयंती-पुण्यतिथीची वर्गणी सभ्यतेने गोळा होते का गणपती व दुर्गोत्सवाची वर्गणी त्रासाची वाटते. मात्र जयंती-पुण्यतिथीची वर्गणी सभ्यतेने गोळा होते का अशा अडचणींच्या प्रश्नावर शांतपणे कोणीही युक्तिवाद करीत नाही. जयंती-पुण्यतिथीच्या नावावर वर्षानुवर्षे निधी गोळा होतो, त्याचा जाहिरपणे हिशोब कोणी दिल्याचे उदाहरण आहे का अशा अडचणींच्या प्रश्नावर शांतपणे कोणीही युक्तिवाद करीत नाही. जयंती-पुण्यतिथीच्या नावावर वर्षानुवर्षे निधी गोळा होतो, त्याचा जाहिरपणे हिशोब कोणी दिल्याचे उदाहरण आहे का अशा वर्गणीतून कुठे वाचनालय, समाज मंदिर, दवाखाना उभा राहिल्याचे उदाहरण आहे का\nआता मी एक कळीचा मुद्दा मांडतो. तो म्हणजे आजकाल प्रत्येक विषयांच्या आडून जात, धर्म शोधला जातो. देव आणि देवादिके मानणारी आणि न मानणारी मंडळी समाजात आहे. परंतु देव न मानणाऱ्या मंडळींनी देव मानणाऱ्या मंडळींकडून मिळणारे आर्थिक व इतर लाभ सोडले आहेत का अगदी साधे उदाहरण पाहू. एखाद्या दुकानात किंवा कारखान्यात देवादिकाचा फोटो असेल तर तेथून कोणतीही वस्तू, उत्पादन मी खरेदी करणार नाही असे देव न मानणाऱ्या व्यक्तीने आजपर्यंत का म्हटलेले नाही अगदी साधे उदाहरण पाहू. एखाद्या दुकानात किंवा कारखान्यात देवादिकाचा फोटो असेल तर तेथून कोणतीही वस्तू, उत्पादन मी खरेदी करणार नाही असे देव न मानणाऱ्या व्यक्तीने आजपर्यंत का म्हटलेले नाही देवादिके मानणाऱ्या लोकांनी आमच्या दुकानात किंवा आमचे उत्पादन खरेदी करू नये असे एकही सुधारणावादी का म्हणत नाही देवादिके मानणाऱ्या लोकांनी आमच्या दुकानात किंवा आमचे उत्पादन खरेदी करू नये असे एकही सुधारणावादी का म्हणत नाही देवाधर्माला मानणाऱ्या भाविकांकडून पैसा हवा पण त्यांच्या श्रध्दांची टिंगळ टवाळी सुध्दा करायची हा दुतोंडीपणाच सर्व सामाजिक समस्यांचे खरे कारण आहे. अशाच वृत्तीतून मंदिरांची संपत्ती जप्त करा या विषयाचा जन्म होतो, पण इतर प्रार्थनास्थळांचा उल्लेख दुतोंडी आणि डरपोक मंडळी करीत नाहीत.\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/16/name-tapovan-road-after-loknete-digambar-maharaj-dhawan/", "date_download": "2020-10-01T07:44:57Z", "digest": "sha1:4KXEES5QU5HEYBW67CKKL24UVD644P3Y", "length": 10990, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "तपोवन रस्त्याला लोकनेते दिगंबर महाराज ढवण यांचे नाव द्या ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीक���त नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nमोठी बातमी : जिल्ह्यातील ‘ह्या’ पोलीस अधिकार्यांच्या झाल्या बदल्या\nHome/Ahmednagar News/तपोवन रस्त्याला लोकनेते दिगंबर महाराज ढवण यांचे नाव द्या \nतपोवन रस्त्याला लोकनेते दिगंबर महाराज ढवण यांचे नाव द्या \nअहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-सावेडी उपनगरातील महत्वपूर्ण रस्ता असणार्‍या तपोवन रस्त्याला भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा कार्यकारिणी निमंत्रित सदस्य लोकनेते स्व.दिगंबर महाराज ढवण यांचे नाव देण्यात यावे,\nअशा मागणीचे निवेदन महापौर बाबासाहेब वाकळे यांना देण्यात आले. याप्रसंगी ऋषीकेश ढवण, निशांत दातीर, कैलास गर्जे, दत्ता हजारे, सागर पोळ, सचिन खाटेकर आदि उपस्थित होते.\nस्व.दिगंबर ढवण यांच्या दशक्रिया विधीनंतर आयोजित शोकसभेत शिवसेनेचे भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, माजी सभापती सचिन जाधव,\nभाजपचे जिल्हा कार्यकारिणीचे बाबासाहेब सानप, विशाल नाकाडे, अनिल बोरुडे, आनंद लहामगे, स्वप्नील दगडे यांनी वरिल मागणी केली होती. याबाबतचे निवेदन आज महापौर बाबासाहेब वाकळे, महापालिका प्रशासनास देण्यात आले आहे,\nतरी यावर तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. स्व. दिगंबर ढवण यांनी सावेडी उपनगरातील तपोवन रस्त्याच्या कामासाठी तब्बल 43 वेळा पत्रव्यवहार केला.\nअनेक अभिनव आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. दुर्दैवाने त्यांचा अंत झाल्याने त्यांचे कार्य पुढील पिढीला स्मरणात रहावे, या हेतूने या रस्त्याला ढवण यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/pulwama-attack-muslim-community-burns-pakistani-flags-called-pakistan-mudabad/", "date_download": "2020-10-01T07:30:22Z", "digest": "sha1:OOIJZHLWEWYEVCAGDRE4O7OHYKEFYN75", "length": 6982, "nlines": 98, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "Pulwama attack | Muslim community burns Pakistani flags called Pakistan MudabadPulwama attack|Muslim समाजाने Pakistan मुर्दाबाद म्हणत पाकिस्तानी झेंडा जाळला - Sajag Nagrikk Times", "raw_content": "\nमहाराष्ट्रात 5 ऑक्टोबर पासून बार आणि हॉटेल सुरु करण्याची परवानगी\nबाबरी मस्जीद विध्वंस प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय,\nकाळेपडळ रेल्वे गेट वरील भुयारी मार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा,\nकर्जदारांकडून कर्जाच्या व्याजावर व्याज संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nPulwama attack|Muslim समाजाने Pakistan मुर्दाबाद म्हणत पाकिस्तानी झेंडा जाळला\nPulwama attack||Muslim समाजाने Pakistan मुर्दाबाद म्हणत पाकिस्तानी झेंडा जाळला\nकाश्मीर पुलवामा येथे झालेल्या दहशदवादी हल्याची निषेध रँली काढण्यात आली ,आज दि.17/2/19 रवीवारी कँम्प ट्रायलक चौक ते बाबासाहेब आंबेडकर पुतळा पर्यंत मुस्लिम समाजाचा वतीने pakistan मुरदाबाद, दहशतवाद मुरदाबाद, पाकीस्तानच्या बैलाला बो, असे म्हणत निषेध रँली काढण्यात आली. आणि पाकीस्तानी झेंडे जाळण्यात आले. व भारतीय जवानांना आदरांजाली वाहण्यात आली\n← मुस्लीम समाजाच्या वतीने पाकिस्तान सरकारच्या विरोधात निषेध रॅलीचे आयोजन\nपुणे शहर Traffice विभागालाच Helmetची व्याख्या माहिती नाही →\nसचिन तेंडुलकरने घेतली शरद पवारांची भेट,(Sachin Tendulkar meets Sharad Pawar)\nशफि इनामदाराच्या आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संचालित अलजदीद उर्दू हायस्कूल संदर्भात चौकशी अधिका-याची नियुक्ती\nदाऊदच्या साम्राज्याचा वारसदार कोण होणार\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nमहाराष्ट्रात 5 ऑक्टोबर पासून बार आणि हॉटेल सुरु करण्याची परवानगी\nPermission to start bars and hotels : हॉटेल आणि बारला परवानगी देण्यात आली असली तरी ५० टक्क्याहून अधिक ग्राहकांना परवानगी\nबाबरी मस्जीद विध्वंस प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय,\nकाळेपडळ रेल्वे गेट वरील भुयारी मार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा,\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/62584/by-subject/14/6349", "date_download": "2020-10-01T09:13:19Z", "digest": "sha1:J2VT7FP2JWE5AOT7COJTFQPPYT22NURF", "length": 3037, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कलाकृती | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मोबाईल अ‍ॅप्स /मोबाईल अ‍ॅप्स विषयवार यादी /शब्दखुणा /कलाकृती\nऑनलाईन कुंभारगिरी लेखनाचा धागा गजोधर 41 Jun 24 2017 - 12:23pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 14 2017\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nashik/arjun-award-dattu-bhoknal-water-game-roing-60521", "date_download": "2020-10-01T07:41:03Z", "digest": "sha1:O5DALW7HMJKNJ5XV2DVZSQ7LEWOFNMWR", "length": 14908, "nlines": 194, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Arjun Award to Dattu Bhoknal in Water game roing | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासा��ी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगावात पाणीच नाही, त्या दत्तू भोकनळला पाणीदार खेळाने दिला अर्जुन पुरस्कार\nगावात पाणीच नाही, त्या दत्तू भोकनळला पाणीदार खेळाने दिला अर्जुन पुरस्कार\nगावात पाणीच नाही, त्या दत्तू भोकनळला पाणीदार खेळाने दिला अर्जुन पुरस्कार\nशनिवार, 22 ऑगस्ट 2020\nक्रीडा क्षेत्राशी निगडित विविध पुरस्‍कारांची घोषणा शुक्रवारी झाली. त्यात नाशिकच्‍या आंतरराष्ट्रीय रोईंगपटू दत्तू भोकनळ याला अर्जुन पुरस्‍कार जाहीर झाला. त्यामुळे नाशिकच्या शीरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.\nनाशिक : क्रीडा क्षेत्राशी निगडित विविध पुरस्‍कारांची घोषणा शुक्रवारी झाली. त्यात नाशिकच्‍या आंतरराष्ट्रीय रोईंगपटू दत्तू भोकनळ याला अर्जुन पुरस्‍कार जाहीर झाला. त्यामुळे नाशिकच्या क्रिडा क्षेत्राचा सन्मान झाला आहे. यानिमित्ताने मोलमजुरी करीत सैन्यात दाखल होऊन रोईंगमध्ये पदकाची कमाई करीत अर्जुन पुरस्काराला त्याने गवसनी घातली. तो म्हणाला, मी आजवर घेतलेल्या कष्टाचे चीज झाले. सरकारने माझी दखल घेतली.\nदत्तू मूळचा तळेगाव रोही (चांदवड) या दुष्काळी भागातील आहे. या तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. कोरडवाहू शेती. तेथील दत्तूने पाण्याशी संबंधीत असलेल्या रोईग या खेळात प्राविण्य प्राप्त केले, हे विशेष. गावाच्‍या मातीशी नाळ जुळलेल्या रोइंगपटू दत्तू भोकनळने लष्करी सेवेतून सुट्यांमध्ये गावी आल्‍यानंतर वडिलोपार्जित जिरायत शेतीत मक्‍याची सोंगणी केली. आंतरराष्ट्रीय स्‍तरावर नावलौकिक मिळविलेला असताना कुठलीही लाज न बाळगता शेतीत घाम गाळताना दत्तूने कामात आपल्‍या कुटुंबीयांना हातभार लावला. हलाखीच्‍या परिस्‍थितीतून पुढे येत दत्तूने आंतरराष्ट्रीय स्‍तरावर छाप सोडली आहे. सध्या तो लष्करात कार्यरत आहे. या पुरस्काराने क्रीडाप्रेमींमध्ये आनंद आहे. ऑलिंपिकपटू कविता राऊत-तुंगारनंतर अर्जुन पुरस्‍काराला गवसणी घालणारा दत्तू हा दुसरा खेळाडू ठरला आहे.\nअत्‍यंत सामान्‍य कुटुंबातील भोकनळ याने प्रतिकूल परिस्‍थितीतून आजवरचा प्रवास केला आहे. त्याचे वडील विहीर खोदण्याचे काम करायचे. शालेय शिक्षणापासूनच कष्ट केलेल्‍या दत्तूचा प्रवास संघर्षमयी राहिला आहे. कुटुंबासमोरील अडचणींचा साक्षीदार राहिलेला दत्तू २०१२ मध्ये सैन्‍यदलात भरती झाला. लष्करात दाखल होईपर्यंत दत्तूला रोइंग खेळाविषयी माहिती नव्‍हती. सुभेदार कुदरत यांनी दत्तूची शरीरयष्टी बघून खेळाची गोडी लावली. २०१४ मध्ये पुण्यात झालेल्‍या राष्ट्रीय स्‍पर्धेत दोन सुवर्णपदके मिळविली. पुढे ऑलिंपिक पर्यंत त्याने धडक दिली. राज्‍य शासनाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्‍कार असलेल्‍या शिवछत्रपती पुरस्‍काराने दत्तूचा २०१७ मध्ये गौरव करण्यात आला आहे.\nपुरस्कार जाहीर झाल्यावर दत्तू भोकनळ म्हणाला, रोइंग खेळातील माझ्या योगदानाची दखल घेतली. आजवर घेतलेल्‍या कष्टाचे चीज झाले. कमी पाण्याचे गाव म्‍हणून ओळख असलेल्‍या चांदवड तालुक्‍याचे प्रतिनिधित्‍व करताना, रोइंग खेळात चांगली कामगिरी करता आली, याचे मनस्‍वी समाधान आहे. यापुढेदेखील २०२१ मध्ये ऑलिंपिकमध्ये देशाला पदक मिळवून देण्याचे स्‍वप्‍न आहे.\nदत्तू भोकनळला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्‍याबद्दल त्‍याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राज्‍य शासनाच्या वतीने अभिनंदन केले आहे. दत्तूचा अर्जुन पुरस्कारापर्यंतचा प्रवास अतिशय संघर्षमय असा आहे. मोलमजुरी करत शिक्षण घेतले. यातून नवखेळाडूंना नक्कीच प्रेरणा मिळेल. नाशिकच्याच नव्हे तर राज्याच्या शिरपेचात हा मानाचा तुरा खोवला गेला आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपंतप्रधानांनी कोहलीला विचारले.....यो-यो टेस्ट म्हणजे काय\nनवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटूंची यो यो टेस्ट घेतली जाते. ही चाचणी काय असते, अशी विचारणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार...\nगुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nपैलवान खाशाबा जाधवांना मरणोत्तर पद्मविभूषण द्या : श्रीनिवास पाटील\nकऱ्हाड : भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक कास्यपदक मिळवून देणारे सातारा जिल्ह्याचे भूमिपूत्र (पै.) खाशाबा जाधव यांना खासबाब म्हणून मरणोत्तर...\nमंगळवार, 25 ऑगस्ट 2020\n\"मज तुझी आठवण येते...' : अरुण जेटलींना मोदींकडून आदरांजली\nनवी दिल्ली : राज्यसभेचे माजी सभागृहनेते व देशाचे माजी अर्थ, पर्यावरण, संरक्षण व माहिती-प्रसारणमंत्री व वरिष्ठ भाजप नेते अरूण जेटली यांना...\nसोमवार, 24 ऑगस्ट 2020\nरत्नागिरीत समुद्रावरील विसर्जनासाठी दोघांनाच परवानही; दीड दिवसांचे आज गणेश विसर्जन\nरत्नागिरी : जिल्ह्��ात काल शांततेत मात्र मोठ्या भक्तीभावाने गणेशाची प्रतिष्ठापना झाली. आज दीड दिवसाच्या गणेशाचे विसर्जन होणार आहे. यामध्ये ७ सार्वजनिक...\nरविवार, 23 ऑगस्ट 2020\nकेंद्रीय राज्यमंत्री डाॅ. जितेंद्रसिंह यांचा असाही फिटनेस फंडा\nनवी दिल्ली : किरण रिज्जीजू जी तुमच्या आवाहनासमोर मी धावण्याचा प्रयत्न केला. माझा हा प्रयत्न हास्यास्पद ठरला तर तुम्ही जबाबदार असाल, असे मिस्किलपणे...\nबुधवार, 19 ऑगस्ट 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/2017/07/28/vandemataram/", "date_download": "2020-10-01T08:30:26Z", "digest": "sha1:MDY2NF7QNFRAOSA5WBQ5SXRYKKYRZJQ6", "length": 6787, "nlines": 87, "source_domain": "spsnews.in", "title": "” इस देश मी रहना होगा,तो वंदे मातरम् कहना होगा “ – SPSNEWS", "raw_content": "\nजि.प. सदस्य मा.पै. विजयराव बोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब जनतेने त्यांच्यावर व्यक्त केलेल्या शुभेच्छा…\n“…समाजाच्या हृदयामधली नवसेवेची वीज तू “: श्री. विजयराव बोरगे वाढदिवस\nसिंहाच्या पोटी जन्मलेला ” छावा ” : रणवीरसिंग गायकवाड यांना शुभेच्छा\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\n” इस देश मी रहना होगा,तो वंदे मातरम् कहना होगा “\nमुंबई :” इस देश मी रहना होगा,तो वंदे मातरम् कहना होगा ” ,विधानभवनात वंदे मातरम् म्हणण्यावरून खडाजंगी होत असताना एकनाथ खडसे यांनी हिंदीतूनच संबंधितांना खडसावले. समाजवादी पार्टीचे नेते आबू आझमी आणि एम आय एम चे वारीस पठाण यांनी ‘देशाबाहेर काढा पण वंदे मातरम म्हणणार नाही’, असे सांगितले. त्यावेळी खडसे यांनी वरील उत्तर दिले.\nमद्रास कोर्टाने वंदेमातरम् म्हणण्यासाठी सक्ती केली,या मुद्द्यावरून विधानभवनात खडाजंगी झाली. यावेळी आबू आझमी यांनी वरील वादग्रस्त विधान केल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान आझमी यांना उत्तर देताना आम. खडसे यांनी त्यांना सुनावले. स्वातंत्र्यपूर्व काळात या गीताच्या प्रोत्साहनाने स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात अनेक देशभक्तांनी उड्या घेतल्या,असे वंदे मातरम म्हणण्यात हरकत काय असा प्रश्न देखील खडसे यांनी उपस्थित केला.\n← शिराळकरांची प्रतीकात्मक नागांची प्रतिमा मिरवणूक : संयमी शिराळकर\nगोगवे विद्यामंदिरास ‘शहीद सावन माने ‘ नामकरण करावे- परुळेकर →\nबांबवडे गावात तणाव : निकालानंतर मारहाणीचे प्रसंग\nमुलगा व��शाचा दिवा असला, तरी मुलगी ही पणती- सौ.आकांक्षा पाटील ( जिल्हा नियोजन समिती सदस्या )\n” वारणेचा वाघ ” अनंतात विलीन\nजि.प. सदस्य मा.पै. विजयराव बोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब जनतेने त्यांच्यावर व्यक्त केलेल्या शुभेच्छा…\n“…समाजाच्या हृदयामधली नवसेवेची वीज तू “: श्री. विजयराव बोरगे वाढदिवस\nसिंहाच्या पोटी जन्मलेला ” छावा ” : रणवीरसिंग गायकवाड यांना शुभेच्छा\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/07/the-action-of-tearing-the-receipt-by-the-police-should-be-stopped/", "date_download": "2020-10-01T08:29:15Z", "digest": "sha1:HGSMB3WJ6A6KVFBGYOSW53RRT3WZ5OQZ", "length": 12237, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "पोलीसांकडून वाहनधारकांना अडवून होणारी पावती फाडण्याची कारवाई थांबवावी - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nHome/Ahmednagar City/पोलीसांकडून वाहनधारकांना अडवून होणारी पावती फाडण्याची कारवाई थांबवावी\nपोलीसांकडून वाहनधारकांना अडवून होणारी पावती फाडण्याची कारवाई थांबवावी\nअहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या संकटकाळात युवकांसह सर्वसामान्य नागरिकांचा रोजगार बुडाल्याने आर्थिक संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत पोलीस टार्गेट पुर्ण करण्यासाठी वाहनधारकांना अडवून पावती फाडत आहे.\nअशा वाईट काळात पावती फाडून केली जाणारी आर्थिक दंडात्मक कारवाई त्वरीत थांबविण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शह��ाध्यक्ष परेश पुरोहित यांनी केली आहे.\nसर्वसामान्यांकडून हा लगान कशासाठी असा प्रश्‍न उपस्थित करुन या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. देशासह महाराष्ट्रात कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे.\nतर अनेकांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. शहरात संध्याकाळी 5 वाजे पर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी आहे.\nयाचा देखील गंभीर परिणाम व्यवसायावर झाला आहे. त्यात दिवसंदिवस कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना आपल्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी रोजगाराची चिंता भेडसावत आहे.\nयुवकांच्या हातातले कामे गेल्याने युवक लॉकडाऊनच्या तीन महिन्यापासून घरीच बसून होते. युवक वर्ग कामाच्या शोधासाठी बाहेर पडत आहे.\nमात्र पोलीस प्रशासन टार्गेट पुर्ण करण्यासाठी पावत्या फाडून नागरिकांकडून दंड वसूल करीत आहे. पैश्याची चणचण असताना पोलीसांकडून होणार्‍या कारवाईमुळे लोकांमध्ये भिती निर्माण झाली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.\nयुवक रोजगारासाठी घरा बाहेर येत आहे. तर शेतकरी वर्ग सकाळी भाजीपाला विक्रीसाठी शहरामध्ये येत असताना त्यांच्याकडून पोलीस पावती फाडत आहे.\nही कारवाई त्वरीत थांबविण्याची मागणी मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्र��र \nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.everglowtools.com/10-Mini-Hacksaw-Frame.html", "date_download": "2020-10-01T07:42:06Z", "digest": "sha1:SSZYXTCXICLLRXGZVEQBIFPFEAQ2EJ2E", "length": 7751, "nlines": 188, "source_domain": "mr.everglowtools.com", "title": "10 \" मिनी-हॅक्सॉ फ्रेम उत्पादक आणि पुरवठा करणारे - चीन कारखाना - निंग्बो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित", "raw_content": "\nघर > उत्पादने > खाच पाहिले > 10 \" मिनी-हॅक्सॉ फ्रेम\n47-इन -1 साधन सेट\n47-इन -1 साधन किट\n25-इन -1 साधन सेट\n21-इन -1 साधन सेट\n10 \" मिनी-हॅक्सॉ फ्रेम\nद खालील आहे बद्दल 10 \" मिनी-हॅक्सॉ फ्रेम संबंधित, मी आशा करण्यासाठी मदत आपण चांगले समजणे 10 \" मिनी-हॅक्सॉ फ्रेम\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन\nसाहित्य: अॅल्युमिनियम + एबीएस\nपुरवठा क्षमता:100000 तुकडा / तुकडे दरमहा हात सॉ\nलीड वेळ: 45-60 डीएवायएस\n10 \"अ‍ॅल्युमिनियम हँडलसह मिनी-हॅक्सॉ फ्रेम\nसाहित्य: अॅल्युमिनियम + एबीएस\nब्लेड सामग्री: कार्बन स्टील\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\n5 पीसी खाच पाहिले ब्लेड सेट\n2 पीसी खाच पाहिले ब्लेड सेट\n2 पीसी कार्बन स्टील खाच पाहिले ब्लेड सेट\n10 पीसी खाच पाहिले ब्लेड सेट\n10 पीसी द्वि-धातू खाच पाहिले ब्लेड सेट\n1 पीसी खाच पाहिले ब्लेड\nअमेरिकन ग्राहक भेट अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना कंपनी\nचीन हात रिवेटर पुरवठादार\n12 \" चौरस ट्यूबलर हॅक्सॉ फ्रेम\n56pc रॅचेट पेचकस सेट\n30 पीसी मल्टी फंक्शन साधने सेट\n265 मिमी लाकूड हाताळा जपानी पाहिले\n65MN प्लास्टिक हाताळा जपानी पाहिले\nझिंक धातूंचे मिश्रण सुरक्षा चाकू\nपॉप-सेलिंग 210 मिमी फोल्डिंग पाहिले\nपत्ता: कक्ष 708-709 सुंदाझे आंतरराष्ट्रीय बिझलिंग. क्रमांक 50, लेन 5778, टिएंटॉन्ग दक्षिण रस्ता, यिनझोऊ जिल्हा, निंगबो\nच्या साठी चौकश्या बद्दल आमचे उत्पादने किंवा किंमत सूची, कृपया सोडा yआमचे ईमेल करण्यासाठी आम्हाला आणि आम्ही होईल व्हा मध्ये करण्यासाठीuch withमध्ये 24 hआमचेs.\nकॉपीराइट @ 2019 निंग्बो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%A8_%E0%A4%A5%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A4%B8", "date_download": "2020-10-01T08:36:58Z", "digest": "sha1:3AHLTM4H4BM3WLBJXCTLNUREM6TD3QCT", "length": 5165, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डिलन थॉमस - विकिपीडिया", "raw_content": "\nडिलन थॉमस Marlais (27 ऑक्टोबर 1914 - 9 नोव्हेंबर 1953) एक वेल्श कवी होता . त्याचे जन्म शहर Swansea होते . कविता लेखन करण्यासह, तो एक उत्कृष्ट स्पीकर होते. त्याच्या कवितांचे वाचन करत तो युनायटेड किंगडम आणि अमेरिका फिरला.[मशिन अनुवादीत]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअंशत:गूगल मशीन ट्रांसलेशन वापरून अनुवादित लेख\nइ.स. १९१४ मधील जन्म\nइ.स. १९५३ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जुलै २०१४ रोजी २२:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/5/13/tastebuds.aspx", "date_download": "2020-10-01T07:18:14Z", "digest": "sha1:LB57JSKHQBPVZPVUAIWL737SHXZ6GSHX", "length": 16313, "nlines": 70, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "चवीने खाणार ....", "raw_content": "\nआपल्याला ताप आला असला किंवा खूप सर्दी होऊन नाक बंद असलं की, आवडता पदार्थही ‘बेचव’ होतो. अगदी चॉकलेटही लाकडाच्या तुकडयासारखं वाटू लागतं. असं का होतं काय असते ही चव आणि आजारपणात ती का जाणवत नाही\nचव, वास आणि स्वाद\nचव हे नाक आणि जीभ या दोन इंद्रियांचं जोडकार्य आहे. जेव्हा आपण एखादया पदार्थाची चव आवडते, असं म्हणतो; तेव्हा आपण त्याच्या स्वादाबद्दल बोलत असतो. नाकाला जाणवणारा वास आणि जिभेला जाण���णारी चव एकत्र येऊन पदार्थाचा ‘स्वाद’ तयार होतो. सर्दीमुळे नाकातल्या वास ग्रहण करणाऱ्या पेशींपर्यंत पदार्थाचा वास पोहोचत नाही, तसंच तापात शरीराच्या ‘वाढलेल्या तापमानामुळे’ जिभेवरच्या रूचिकेंदांचं कार्य ‘थंडावतं’ आणि रूचकर पदार्थही बेचव लागतात.\nयाशिवाय स्वादात काही प्रमाणात रंग, स्पर्श आणि आवाजाचाही वाटा असतो. म्हणजे आपल्याला काळं आणि कडक व्हॅनिला आर्इसक्रीम किंवा कुरकुर आवाज न करणारे मऊसूत वेफर्स आवडणं जरा अवघडच आहे.\nचव जाणवणारा मुख्य अवयव जीभ. जिभेवर अनेक उंचवटे असतात. यांना चवीचे उंचवटे म्हणतात. प्रत्येक उंचवटयावर कांदयाच्या आकाराची ५ ते १०० रूचीकेंद्रे (टेस्ट बड्स) असतात. एका रूचीकेंद्रात सर्व बाजूंनी ३० ते १०० पाकळीसारख्या रूचीपेशी असतात. मधोमध रूचीरंध्र असते. रूचीपेशीचा तळ मज्जातंतूंद्वारा मेंदूशी जोडलेला असतो, तर शेंडा रूचीरंध्रातून तोंडाच्या पोकळीत येतो. या शेंड्यावर असंख्य सूक्ष्म रूचीकेशांवर चवी ओळखणारे संवेदग्राहक असतात. प्रत्येक रूचीकेंद्रात पाचही स्वाद ओळखणाऱ्या रूचीपेशी असतात\nरूचीपेशींची संख्या माणसाच्या वयानुसार कमी होत जाते. त्यामुळे लहान मुलं चवीबाबत प्रौढांपेक्षा जास्त संवेदनाक्षम असतात, तर वृद्धांना तोंडाला चव नाही, असं वाटतं. तसंच काही लोक जन्मतः सुपरटेस्टर्स असतात म्हणजे त्यांची चवीची संवेदना अगदी तल्लख असते. त्यामुळे अगोड किंवा अळणी पदार्थही त्यांना अतिगोड किंवा खारट लागतात व त्यांच्या खाण्यावर खूप मर्यादा येते.\nसर्वाधिक रूचीकेंद्रं तोंडात असतात, पण अगदी थोड्या प्रमाणात ती अन्नमार्गातही असतात. नुकतीच ती फुफ्फुसांतही आढळली आहेत.\nचव : किती प्रकारची, का आणि कशी\nचवींचे नक्की प्रकार किती याबद्दल संदिग्धता आहे. आयुर्वेदात गोड आंबट, कडू, खारट, तिखट आणि तुरट या सहा चवी मानल्या जातात. पण आधुनिक विज्ञानानुसार चवी किंवा स्वादांचे पाच प्रकार आहेत. गोड, आंबट, कडू, खारट आणि उमामि. उमामि उर्फ चमचमीत (Savoury सेव्हरी) ही चव अजि-नो-मोतो कंपनीच्या जपानी शास्त्रज्ञांनी शोधली आहे. या ब्र्ँडनेमचा जपानी भाषेतला अर्थ ‘चवीचं मूळ’ असाही होतो. नूडल्स करताना त्यात सोया सॉस आणि मोनो सोडियम ग्लुटामेट उर्फ अजि-नो-मोतो घातल्यामुळे नूडल्स चटपटीत म्हणजेच उमामि होतात.\nआता चवींचे हेच पाच प्रकार का तर यातल्या प्रत्येक चवीची संवेदना ओळखण्याची चव-विशिष्ट प्रक्रिया आहे. घासातले अन्नकण लाळेत विरघळले की, त्यातले रूचीकण (टेस्टंट) रूचीकेशावरील संवेदग्राहकांच्या संपर्कात येतात. गोड़ उमामि आणि कडू चवींसाठी प्रथिनयुक्त संवेदग्राहक (रिसेप्टर्स) शास्त्रज्ञांना सापडले आहेत. या संवेदग्राहकांचे आणि चवींचे रेणू कुलूप किल्लीप्रमाणे काम करतात. गोड चवीचे संवेदग्राहक साखरेचे रेणू शोधतात. कडू चवीचे संवेदग्राहक विषारी रेणू तर उमामि चवीचे संवेदग्राहक प्रथिनांचे रेणू ओळखतात.\nखारट आणि आंबट चवी निर्माण होतात, आम्ल आणि क्षारांमुळे. पाण्यात विरघळल्यावर त्यांचं विघटन होऊन विदयुतभारित कण (Ions आयन्स) निर्माण होतात. उदा., मीठ विरघळल्यावर सोडियम (Na+) आणि क्लोरिन (Cl-), तसंच आम्ल विरघळल्यावर हायड्रोजन (H+) आयन्स तयार होतात. रूचीपेशींच्या पटलातून केवळ याच आयन्सना आत प्रवेश दिला जातो. त्यामुळे या क्षारांचा पेशीच्या आत जाणारा सूक्ष्म प्रवाह निर्माण होतो. त्यामुळे होणाऱ्या रासायनिक बदलांचा संदेश मेंदूला मिळतो आणि चव ‘कळते’.\nआता तुपकट-तेलकट चवीचेही संभाव्य संवेदग्राहक सापडले आहेत. त्यामुळे लवकरच ती सहावी चव म्हणून ओळखली जाण्याची शक्यता आहे.\nमिरची खाल्ल्यावर जीभ भाजते, तर पेपरमिंट खाल्ल्यावर थंड वाटतं. या संवेदनांचे संवेदग्राहक तापमानाशी निगडित असतात. तसेच या संवेदना शरीरात कुठेही जाणवू शकतात, पण चव मात्र तोंडातच जाणवते. या कारणांमुळे तिखट ही चव मानली जात नाही. तिखट खाल्ल्यावर चवीच्या संवेदनेचे नव्हे, तर वेदनेचे संवेदग्राहक जागे होतात. भाजल्याची वेदना झाल्याचा संदेश मेंदूला मिळतो. यावर उपाय म्हणून वेदनाशामक एंडॉर्फिन्स स्त्रवतात आणि आपल्याला छान वाटते. अशी आहे झणझणीत खाण्याच्या आवडीमागची मिळमिळीत रासायनिक कहाणी.\nचव आणि उत्क्रांती :\nअंदाजे पन्नास कोटी वर्षांपूर्वी आदिम माशामध्ये चवीच्या पेशी निर्माण झाल्या. यानंतर आजच्या माणसापर्यंत सर्व प्राण्यांच्या चवज्ञानामध्ये झालेल्या ‘घडामोडीं’मध्ये उत्क्रांतीचा मोठा प्रभाव आहे. आहाराच्या सवयींनुसार आाणि गरजेनुसार प्राण्यांच्या काही चवी विकसित झाल्या तर काही हरवल्या. उदाहरणार्थ, मार्जार कुळातल्या व इतरही केवळ मांसाहारी प्राण्यांमधली ‘गोड’ चवीची जनुके निरूपयोगी असतात. अगदी पेढा आवडणारी तुमची म��ीही तो त्यातल्या प्रथिनांसाठी खाते. याउलट बांबूखाऊ शाकाहारी पांडाला प्रथिनांची उमामि चव कळत नाही. तर माणूस़, अस्वल असे मिश्राहारी प्राणी सर्वाधिक चवी ओळखतात.\nचव प्राण्यांना पदार्थाच्या रासायनिक स्वरूपाची सूचना देते. गोड आणि उमामि चवी ऊर्जायुक्त अन्न सूचित करतात. खारट चव चयापचयाला अत्यावश्यक सोडियमचा, तर आंबट चव सी जीवनसत्त्वासारख्या उपयुक्त पदार्थाचा संदेश देते आणि खराब झालेले अन्न किंवा न पिकलेली म्हणून खायला वार्इट फळंही ओळखते. कडू चव मात्र विषारी किवा धोकादायक पदार्थाचा इशारा देते.\nचव ‘खाऊन’ टाकणारे पदार्थ :\nअजि-नो-मोतो आणि मसाल्याचे पदार्थ अन्नाची चव बदलतात, वाढवतात. तर काही पदार्थ तोंडाची चव बदलून टाकतात. गुडमारीच्या वेलीचं पान खाल्ल्यावर तासभर कोणताही गोड पदार्थ गोड लागत नाही. कारण त्यात जिम्निमिक आम्ल असतं. बोरीच्या पानातल्या झिझिफिनचाही असाच परिणाम होतो. याउलट आफ्रिकेतल्या मिरॅकल बेरीच्या फळातल्या मिरॅक्युलिन आणि काळी मुसळीच्या करकलिनमुळे आंबट पदार्थ गोड लागतात.\nचव आणि संशोधन :\nचव बदलणारे पदार्थ औषधांची चव सुसह्य करणे, वृद्धांमध्ये कायमची अरूची दूर करणे आणि स्थूल व्यक्तींसाठी आहार नियंत्रणाची क्लृप्ती म्हणून उपयोगी पडण्याची शक्यता आहे. तसंच फुफ्फुसातल्या रूचीकेंद्रं दम्याच्या उपचारात प्रभावी ठरू शकतात. तर मानसशास्त्राच्या अभ्यासानुसार स्वयंपाक करणाऱ्याच्या कष्टांची जाणीव ठेवून अन्न कौतुकानं खाल्लं, तर त्याची खुमारी वाढते. तेव्हा चला आजपासून सगळ्या चवींचा आनंदाने, कृतज्ञतेने आस्वाद घेत अन्नग्रहणाच्या यज्ञात सामील होऊ या.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/bbc-marathi-news/ajit-pawar-devendra-fadnavis-what-is-the-relationship-between-leaders-who-have-birthdays-on-the-same-day-120072200009_1.html", "date_download": "2020-10-01T08:02:47Z", "digest": "sha1:5E7CNFUKV6KMK3BKBZXNYYA3PEGS34JX", "length": 38369, "nlines": 156, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अजित पवार - देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी वाढदिवस असलेल्या नेत्यांमधलं नातं नेमकं कसं आहे? | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 1 ऑक्टोबर 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअजित पवार - देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी वाढदिवस असलेल्या नेत्यांमधलं नातं नेमकं कसं आहे\nमहाराष्ट्राच्या राजकारणात दोन प्रतिस्पर्धी नेत्यांचे एकाच दिवशी वाढ��िवस असण्याचा योगायोग तसा नवा नाही. राज्याच्या राजकारणातील 2 मोठी नावं शरद पवार आणि गोपिनाथ मुंडे यांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजेच 12 डिसेंबरला येतो. योगायोगाने देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचाही वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे 22 जुलै रोजी येतो.\nशरद पवार आणि गोपिनाथ मुंडे हे एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी होते, गोपिनाथ मुंडे हे अनेकदा शरद पवार यांच्यावर जहरी टीका करायचे. त्यांच्यातल्या या राजकीय स्पर्धेचं रूपांतर काहीअंशी वैरामध्ये झालेलंसुद्धा दिसून आलं आहे.\nपण अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात राजकीय स्पर्धा आहे का की दोघांमध्ये राजकीय वैर आहे की मैत्री की दोघांमध्ये राजकीय वैर आहे की मैत्री की पहाटेच्या शपथविधीनंतर दोघांचं नातं its complicated पर्यंत आलंय\nया दोन्ही नेत्यांच्या एकाच दिवशी आलेल्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या 'रिलेशनशीपच्या स्टेटस'चा घेतलेला हा आढावा. तसं या या दोन्ही नेत्यांमध्ये अनेक साम्य आणि विरोधाभास दोन्ही आहे या विषयी अधिक तुम्ही इथं वाचू शकता - देवेंद्र फडणवीस-अजित पवारः जन्मतारीख एकच, वेगवेगळ्या विचारसरणी आणि एक सरकार\nपण या दोन्ही नेत्यांच्या नात्यात काही महत्त्वाचे टप्पे आले, जेव्हा ते एकमेकांच्या समोरासमोर उभे ठाकले गेले, कधी एकमेकांना साथ दिली तर कधी एकमेकांपासून दूर गेले.\nपहिला टप्पा - सिंगल\nअजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वयात साधारण 10 वर्षांचा फरक आहे. अजित पवार यांनी 1991 ला राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीला ते बारामतीचे खासदार म्हणून निवडून आले. पण त्याचवेळी केंद्रात संरक्षण मंत्री झालेल्या काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून ते आमदार झाले. देवेंद्र फडणवीस त्याच दरम्यान म्हणजे 1992 मध्ये कायद्याची डिग्री घेऊन कॉलेजातून बाहेर पडले होते. त्याचवर्षी ते नागपूरमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. पुढे ते नागपूरचे महापौरही झाले.\nएकअर्थी थोड्याबहुत फरकानं दोघांची राजकाणातली एन्ट्री एकाच कालावधीमध्ये झाली.\n\"तेव्हा अजितदादांना शरद पवार याचं पाठबळ लाभलं, देवेंद्र फडणवीसांना तसं कुणाचं पाठबळ लाभलं नाही. असं असलं तरी अजित पवार यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला आहे त्यामुळे त्यांच्यावर नेपोटिझमचा आरो��� करता येणार नाही,\"असं नागपूरस्थित ज्येष्ठ पत्रकार गजानन जानभोर सांगतात.\nतसंच दोन्ही नेत्यांच्या स्वभावात फरक आहे पण त्यांच्या कामाचा उरक मात्र भरपूर आहे, असं जानभोर यांना वाटतं.\nदुसरा टप्पा - डेटिंग\n1999 पासून खऱ्या अर्थानं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा संबंध यायला सुरुवात झाली. 1999मध्ये देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. तोपर्यंत राज्यमंत्रिपदाचा अनुभव असलेल्या अजित पवारांना पहिल्यांदा सत्तेत आलेल्या आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आणि त्यांच्याकडे जलसंपदा खात्याचा कारभार आला.\nअल्पावधीतच देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यासू, तरुण आणि तडफदार आमदार म्हणून नावलौकिक कमावला. विधानसभेतली वेगवेगळी आयुधं वापरून सरकारला धारेवर धरणारे विरोधीपक्षातले एक महत्त्वाचे नेते म्हणून ते उदयाला यायला लागले.\nअर्थसंकल्पावरील सोप्या आणि सुटसुटीत मांडणीमुळे देवेंद्र फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांच्या मनातसुद्धा मानाचं स्थान मिळवलं.\nत्याच दरम्यान अजित पवार काही काळ राज्याचे अर्थमंत्री होते. अर्थसंकल्पानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणांसाठी ते कायम आवर्जून उपस्थित राहत.\nअर्थसंकल्पाच्या मुद्द्यावर राज्याच्या हितासाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलं ट्युनिंग होतं, असं राजकीय निरिक्षक आणि अभ्यासक संजय मिस्किन सांगतात.\n\"त्यावेळी विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनुशेषाच्या मुद्द्यावरून फडणवीस हे अजितदादांना टार्गेट करायचे, पण अजित पवारांनी त्या आरोपांना कधीही व्यक्तिगत पातळीवर घेतलं नाही, राज्यपालांच्या निकषांचा खुलासा करून ते उत्तर द्यायचे. त्यांचं सभागृहातलं रिलेशन चांगलं होतं,\" अशी आठवण मिस्किन सांगतात.\nअजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांना कायमच गांभिर्यानं घेत असत असं '36 डेज ए पॉलिटिकल क्रॉनिकल ऑफ अॅम्बिशन, डिसेप्शन, ट्रस्ट ऍन्ड बिट्रेयल' या पुस्तकाचे लेखक पत्रकार कमलेश सुतार सांगतात.\nते सांगतात, \"राजकारणात तुम्हाला कायमच विरोधीपक्षात एक चांगला मित्र लागतो. विलासराव आणि गोपीनाथ मुंडे यांची मैत्री सर्वांना माहिती आहे. दोघांमध्ये चांगलं पॉलिटिकल अंडरस्टॅडिंग होतं. तसंच राजकीय अंडरस्टॅडिंग अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातही होतं. अजित पवार विरोधीपक्षातल्या नेत्यांना किंवा नव्या आमदारांना फारसे गांभिर्यानं घेण्यासाठी ओळखले जात नाहीत. पण ते देवेंद्र फडणवीस यांना मात्र गांभिर्यानं घेत.\"\nपुढे 2012 मध्ये अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याविरोधात आघाडी उघडली. त्यानंतर 2013ला भाजपचं प्रदेशाध्यक्षपद मिळालेल्या फडणवीसांनी राज्यभर दौरे सुरू केले. अजित पवार यांच्याविरोधात आपल्याकडे बैलगाडीभर पुरावे असल्याचा दावाही त्यांनी त्यावेळी केला होता. सत्तेत आलो तर अजित पवार तुरुंगात जातील असं भाजपच्या नेत्यांनी म्हणायला सुरुवात केली.\n\"सिंचन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून सर्व पक्षांकडून त्यावेळी अजित पवार यांच्यावर एकमुखी टीका होत होती. श्वेतपत्रिका आणि या संदर्भातले सर्व पुरावे आणि माहिती पटलावर मांडल्यानंतरही अजित पवार यांच्यावर आरोप होत होते. सर्व माहिती समोर मांडूनही राजकीय आरोप थांबत नसल्याने अजित पवार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिली. तेव्हा मात्र त्यांच्यात राजकीय दुरावा निर्माण झाला होता,\" असं संजय मिस्किन सांगतात.\nपण अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे मात्र भाजपची आक्रमकता यशस्वी ठरली होती. ज्याचा त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये फायदा होणार होता.\nतिसरा टप्पा - इन-अ-रिलेशनशिप\nआघाडी सरकारवर झालेले वेगवेगळ्या भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यानंतर 2014ला आलेल्या भाजपच्या लाटेत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. 2 दशकांपेक्षा जास्त कालावधीनंतर पहिल्यांदा स्वबळावर निवडणूक लढवलेल्या भाजपला या निवडणुकीत चांगलं यश आलं.\n122 आमदारांच्या जोरावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आतापर्यंत सलग तीन टर्म सत्तेत राहिलेले अजित पवार आता विरोधी पक्षाचे आवाज झाले होते. सरकारच्या चुका आणि धोरणांवर अजित पवार यांनी टीकाटिप्पणी केली.\n'सत्तेत आल्यानंतर सिंचन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून अजित पवार यांना अटक करू,' या भाजपच्या घोषणेचं पुढे काहीच झालं नाही.\n\"2014 च्या आधी सिंचनाच्या मुद्द्यावरून जे राकारण झालं ते 2014 ते 2019 च्या दरम्यान दिसलं नाही. विरोधीपक्षातल्या आमदारांनी सुद्धा आता तुमच्याकडे सत्ता आहे, याची चौकशी करा अशी मागणी भाजपकडे केली. पण भाजपचं टोकाचं आक्रमण फारसं दिसलं नाही,\" असं संजय मिस्किन सांगता.\nदेवेंद्र फडणवीसांनी त्यांच���या सत्तेच्या काळात अजित पवार यांना सांभाळून घेतल्याचं दिसून आलं. याबाबत कमलेश सुतार सांगतात,\n\"अजित पवार यांना चौकशीच्या नोटिसा गेल्या पण त्यांच्या चौकशीची फारशी चर्चा झाली नाही, त्यांची चौकशी कधी व्हायची हे मीडियालासुद्धा फारसं कळायचं नाही. शिवाय भुजबळांच्या चौकशीमुळे अजित पवारांच्या चौकशीचं प्रकरण एक प्रकारे दुर्लक्षित राहिलं. त्यात फडणवीससुद्धा अजित पवारांच्या चौकशीबद्दल फारसे बोलताना दिसले नाहीत. एकप्रकारे अजित पवार यांना फडणवीसांच्या काळात फारसा त्रास झाला नाही असं बोलायला वाव आहे.\"\nशिवाय धनंजय मुंडे हे दोन्ही नेत्यांमध्ये दुआ आहेत, त्यांचाही अजित पवार यांना फायदा झाला, असं सुतार यांना वाटतं.\nचौथा टप्पा - एंगेज्ड\nआतापर्यंत कायम एकमेकांच्या विरोधात राजकारण करणारे एकमेकांवर टीकाटिप्पणी करणार हे दोन्ही नेते अचानक एकत्र आले. नुसते एकत्र आले नाही तर सर्वांच्या नकळत पहाटेच्या वेळेत राजभवनावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली.\n22 ते 27 नोव्हेंबर 2019 या दरम्यानचे 80 तास महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत वेगळं आणि राजकीय भूकंप आणणारं ठरलं. त्या 80 तासांमध्ये नेमकं कसं राजकीय नाट्य घडलं होतं ते तुम्ही इथं वाचू शकता. देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांनी आपली साथ सोडल्याचं कधी लक्षात आलं\nत्या 80 तासांनी दोन्ही नेत्यांच्या राजकारणाला मोठं वळण दिलं. इथून पुढे दोन्ही नेत्यांच्या राजकारणाकडे पाहाण्यासाठी किंवा त्याचा अर्थ लावण्यासाठी त्या 80 तासांचा मपदंड म्हणून उपयोग केला जात आहे.\nपाचवा टप्पा - इट्स कॉम्प्लिकेटेड\nत्या 80 तासांच्या घटनेनंतर अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा विरोधी पक्षनेते झाले. गेल्या सहा-सात महिन्यांमध्ये ते अनेकवेळा एकमेकांच्या समोरासमोर आलेत.\nपण या फसलेल्या प्रयोगानंतर दोन्ही नेत्यांना आवघडल्या सारखं वाटलं. नंतर देवेंद्र फडणवीसांनी तर तो निर्णय चुकला होता असं सुद्धा म्हटलं.\n\"आज मागे वळून पाहिलं तर मला वाटतं की तो निर्णय चुकला होता, पण त्यावेळी मी कनव्हिन्स होतो,\" असं पहाटे शपथ घेतलेल्या सरकारबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राजू परुळेकर यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.\nते म्हणाले \"आज मी मागे वळून पाहातो तेव्हा नसतं केलं तरी चाललं अ��तं, असं आज वाटतं. पण त्या क्षणी नाही वाटलं. याकरिता नाही वाटलं की ज्यावेळी तुमच्याशी सगळे धोका करत आहेत. तुमच्या पाठित प्रत्येकजण खंजीर खूपसतोय त्यावेळी जगावं लगतं राजकारणात. राजकारणात मरून चालत नाही. आणि मग अशा स्थितीमध्ये या महाराष्ट्राचा इतिहास आहे की कधीतरी गनिमी कावा करावा लागतो. आपल्या मनाविरुद्ध जाऊन करावा लागतो. म्हणून तो आमचा गनिमीकावा होता. म्हणून रात्री ठरलं सकाळी केलं.\"\nएकिकडे फडणवीसांनी हे मान्य केलं तर अजित पवारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत एका भाषणादरम्यान त्यांच्या या कृतीवर स्पष्टीकरण दिलं.\nविषय होता ज्योतिरादित्य शिंदे यांचा. अजित पवार यांचं भाषण सुरू असताना सुधीर मुनगंटीवार यांनी पलिकडच्या बाकांवरून 'राज्यातही कुणीतरी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईलच' असं वक्तव्य केलं. हाच धाका पकडून अजित पवार यांनी संधी साधली आणि स्पष्टीकरण देऊन टाकलं.\nते म्हणाले \"इकडे (महाविकास आघाडी) तर कुणी ज्योतिरादित्य सिंधिया होणार नाही, तिकडंच कुणीतरी होईल तेवढं लक्षात ठेवा. कारण काही काही गैरहजर आहेत जरा त्यांच्यावर लक्ष ठेवा.\nजे केलं ते मान्यच आहे, मी लपूनछपून करत नाही समोर करतो. आणि तिथंही (पहाटेचं सरकार) केलं नंतर तिथंही सोडलं आणि इकडं(महाविकास आघाडी) आलो इथंही मजबूत बसलेलो आहे.\"\nपण मग आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातलं नातं नेमकं काय आहे. दोन्ही नेते एकमेकांपासून दुरावले आहेत का तर त्याचं उत्तर एका घटानेच्या आधारे सध्या तरी 'नाही' असं देता येऊ शकतं. ती घटना आहे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यातली. यावेळी अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी करत फडणवीसांचं कौतुकही केलं आहे.\nमहाराष्ट्राच्या राजकारणात नेत्यांमध्ये व्यक्तिगत पातळीवर संबंध असणं नवं नाही, या दोन नेत्यांमध्येसुद्धा ते आहेत, म्हणून पुढच्या काळात ते पुन्हा राजकीय कारणांसाठी एकत्र येतील अशी शक्यता नाही, असं राजकीय विश्लेषक संजय मिस्किन यांना वाटतं.\n'पुन्हा एकत्र येतील पण...'\nराजकारणात कधी काय घडू शकतं हे आपण सांगू शकत नाही, पण शरद पवार राजकारणात सक्रिय असेपर्यंत दोघं एकत्र येण्याची शक्यता कमी आहे, असं ज्येष्ठ पत्रकार गजानन जानभोर यांना वाटतं.\n\"भविष्यातला संवादाचा प्रवा�� खुला ठेवण्याचा प्रयत्न दोन्ही नेत्यांकडून होताना दिसतो. दोघांमध्ये आतून अंडरस्टँडिंग आहे असं मला वाटतं. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करताना दिसत नाहीत. पण दोन्ही नेत्यांचा स्वभाव आक्रमक आहे, दोघांना स्वंतंत्र निर्णय घेण्याची सवय आहे, त्यामुळे ते पुन्हा एकत्र जरी आले तरी दोघांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता मला जास्त वाटते,\" असं जानभोर यांना वाटतं.\nएकत्र येणं अजित पवारांसाठी धोक्याची घंटा\nपण भविष्यातलं हे एकत्र येण्याचं संभाव्य राजकारण अजित पवार यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकतं असं महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास करणारे प्राध्यापक प्रकाश पवार यांना वाटतं.\n\"देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्रातल्या मराठा घराण्यांचं संघटन करत आहेत तर अजित पवार ओबीसी नेत्यांचं संघटन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ते मराठा ग्राउंडवर फडणवीसांकडून क्लिन बोल्ड होऊ शकतात. पण त्याचवेळी ते ओबीसी ग्राउंडवर चागलं खेळू शकतील. सध्याच्या घडीला देवेंद्र फडणवीसांसाठी मराठा ग्राउंड पॉझिटिव्ह आहे. दोन्ही नेत्यांच्या भविष्यातल्या राजकारणाकडे या नजरेतूही पाहाणं गरजेचं आहे,\" असं प्रकाश पवार सांगतात.\nपवार पुढे सांगतात, \"शरद पवार यांच्याविरोधात बंड केल्यानंतर अजित पवार यांच्या ताकदीला आता मर्यादा आहेत. पक्षात ते एकटे पडलेत. त्या तुलनेत फडणवीसांची ताकद मात्र मोकळी आणि खुली आहे. अशा स्थितीत दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्यामुळे आपलं राजकारण संपू शकेल हे जर अजित पवार यांच्या लक्षात आलं नाही तरच दोन्ही नेते एकत्र येतील आणि जर त्यांना हे समजलं तर ते एकत्र येणार नाहीत.\"\nपण दोन्ही नेत्यांचं पुन्हा एकत्र येणं हे सध्या सुरू असलेल्या राजकारणावरसुद्धा बहुतांशी अवलंबून आहे, असं जानभोर यांना वाटतं.\nत्यांच्या मते \"शरद पवार यांचा त्यांच्या मुलीच्या राजकारणाकडे जास्त कल आहे, त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या भविष्यातल्या एकत्र येण्याकडे त्या नजरेतूनही पाहिलं पाहिजे.\"\nअशात नुकत्याच घडलेल्या पारनेर प्रकरणाच्या माध्यमातून शरद पवार यांनी अजित पवार यांना पक्षाच्याबाबत तुम्ही फार काही पाहायचं नाही असा थेट मेसेज दिल्याची चर्चा आहे.\nतसंच राज्य सरकारमध्ये समन्वय राखण्याचं काम शरद पवार स्वतः करत आहेत, जे की अजित पवार यांच्याकडे देता येऊ शकतं. पक्षात अजित पवार यांना थोडं दाबलं जात असल्याची भावना अनेकांच्या मनात आहे, असं कमलेश सुतार यांना वाटतं.\nते सागंतात, \"भाजप कच्च्या दुव्याच्या शोधात असते. मध्य प्रदेशात त्यांना तो ज्योतिरादित्य शिंदेच्या रुपात सापडला. राजस्थानात तो ते सचिन पायलट यांच्या रुपात शोधत आहेत. अजित पवार महाराष्ट्रात ट्राईड आणि टेस्टेड आहेत, त्यामुळे सर्वांच्याच त्यांच्याकडे नजरा आहेत.\"\nपण मग हे रिलेशनशिप नेमकं आहे तरी कसं असा प्रश्न तरीही तुम्हाला पडला असेलचं.\nतर कमलेश सुतार यांच्या शब्दात सांगायचं झालं तर \"हे रिलेशनशिप टीन एजर्स सारखं आहे, ज्यात कधीकधी जोडीदार पुन्हा फिरून त्यांच्या जुन्या ट्राईड अॅंड टेस्टेड जोडिदाराकडेच येतो.\"\nयावर अधिक वाचा :\nअयोध्या प्रकरणात पुनर्विचार याचिकेमुळे काय बदल होईल\nअयोध्येच्या वादग्रस्त जमिनीच्या वादावर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने 9 नोव्हेंबरला ...\nप्रसिद्ध गायिका गीता माळी यांचा अपघात सीसीटीव्हीत कैद, ...\nप्रसिद्ध गायिका आणि नाशिकच्या रहिवासी गीता माळी या प्रवास करत असलेली कार गॅस टँकरला ...\nTik-Tok पुन्हा अडचणीत, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका ...\nपूर्वी एकदा कोर्टाने बंदी घातलेल्या Tik-Tok विरोधात आता पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात ...\nराजधानी मुंबईच्या मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर\nमुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांचे नाव निश्चित झाले आहे. ...\nकाँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी सरकार स्थापनेबाबत ...\nमहाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबतचा पेच अद्याप कायम असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/17375/", "date_download": "2020-10-01T07:42:03Z", "digest": "sha1:LAJ5BAPKP7IE6IYU2Y3B4M2IAOOYEHQ5", "length": 16979, "nlines": 227, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "झिनिया – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nझिनिया : फुलझाडांपैकी (आवृतबीज, द्विदलिकित) सूर्यफुल कुलातील [⟶ कंपॉझिटी] हा एक वंश असून त्यात एकूण वीस जाती अंतर्भूत आहेत व त्या बहुतेक ⇨ ओषधी व लहान झुडपे आहेत. त्या वर्षायू किंवा बहुवर्षायू ( एक वा अनेक वर्षे जगणाऱ्या) असून त्यांना आकर्षक फुले येत असल्याने शोभेकरिता सर्वत्र लावल्या जातात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाचा दक्षिण भाग ते चिली हा प्रदेश त्यांचे मूलस्थान आहे. झिनिया एलेगन्स (इं. यूथ अँड ओल्ड एज) ही वर्षायू जाती मेक्सिकोतील असून ती भारतातील बागांतून सामान्यपणे लावलेली आढळते. विविधरंगी फुलोरे [स्तबक, ⟶ पुष्पबंध] असलेले या जातीचे अनेक प्रकार जगात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर लागवडीत आहेत. झिनियाची सामान्य शारीरिक लक्षणे सूर्यफूल कुलात वर्णन केल्याप्रमाणे आहेत. झि. एलेगन्स सु. ०·३–१ मी. पर्यंत वाढणारी ओषधी असून तिचे खोड व फांद्या यांवर राठ केस असतात. पाने समोरासमोर, बिनदेठाची, खरबरीत, अंडाकृती व सु. २·५ सेंमी. रुंद असून सुंदर फुलोरे फांद्यांच्या टोकांस येतात. स्तबकातील किरण-पुष्पके व बिंब-पुष्पके यांचे रंग विविध हिरवा व निळा हे रंग नसतात. इतर झिनियात चायना ॲस्टरसारखा निळा व लाल रंगी प्रकार नसतात. स्तबकांचा व्यास भिन्न प्रकारांत २·५–१५ सेंमी. पर्यंत असतो. स्तबकांच्या घेरावरील किरण-पुष्पके स्त्रीलिंगी, जिव्हिकाकृती (सपाट जिभेसारखी) व एक ते चार मंडलांत असून स्तबकाच्या मध्यावर (बिंबावर) द्विलिंगी नलिकाकृती पुष्पके असतात. स्तबकाखाली तीन ते अनेक छदमंडले असून छदे गोलसर, विशालकोनी व रुंद आणि थोडीफार रंगीत असतात [⟶ फूल]. कृत्स्नफळे [न तडकणारी एकबीजी शुष्क फळे, ⟶ फळ] लहान, चपटी, सपक्ष आणि तपकिरी असतात. स्तबकांचा उपयोग हारतुरे इत्यादींकरिता करतात.\nझिनियाची वाढ पावसाळ्यात चांगली होते. झाडांना ऊब मानवते. सावलीत ती लांबटांगी होऊन फुले चांगली येत नाहीत. खोल, सुपीक व खतावलेली रेताड जमीन चांगली लागवड रोपे लावून करतात. रोपांकरिता मे-जूनमध्ये बी वाफ्यात पेरतात. रोपे तीन चार पानांची झाली म्हणजे उपटून कायमच्या जागी २५–४५ सेंमी. अंतरावर लावतात. लागवडीनंतर ५–६ आठवड्यांनी पहिली फूलकळी दिसताच शेंडा खुडल्यास पुष्कळ फांद्या फुटून फुले पुष्कळ येतात.\nझिनियावर भुरी, ठिपके व करपा हे कवकीय (हरितद्रव्यरहित बुरशीसारख्या सूक्ष्म वनस्पतींमुळे होणारे) रोग पडतात. त्यांचे निवारण अनुक्रमे गंधक भुकटी, बोर्डो मिश्रण आणि पारायुक्त कवकनाशक भुकटी यांचा वापर करून होते. व्हायरसजन्य (विषाणुजन्य) रोगामुळे पाने वळतात, अशी झाडे उपटून जाळणे, हा एकच उपाय आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/28562/", "date_download": "2020-10-01T08:39:24Z", "digest": "sha1:GMFEWRURWRJZBIIKWPQFA6PMQIFIRXKQ", "length": 294478, "nlines": 597, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "महायुद्ध, पहिले – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमहायुद्ध, पहिले : जागतिक स्वरूपाचे हे पहिले महायुध्द १ ऑगस्ट १९१४ रोजी सुरू झाले व ११ नोव्हेंबर १९१८ रोजी संपले. आधुनिक काळातील युध्दांची कारणपरंपरा प्रदीर्घ असते मात्र ते एखाद्या विवक्षीत घटनेमुळे भडकते. पहिल्या महायुध्दाची कारणपरंपरा संक्षेपाने पुढीलप्रमाणे होती : या युध्दाची ठिणगी जरी ऑस्ट्रिया−हंगेरी साम्राज्याचा युवराज फ्रान्सिस फर्डिनंड याच्या खुनाने पडली तरी खरा संघर्ष जर्मनी व शेष यूरोप यांच्यातच होता. १८७० पर्यंत जर्मनीत अनेक स्वतंत्र संस्थाने होती तथापि जनतेमध्ये एकराष्ट्रीयत्वाची तीव्र भावनादेखील होती. १८७०-७१ ह्या ⇨फ्रँको-प्रशियन (जर्मंन) युध्दानंतर प्रशियाचा पंतप्रधान बिस्मार्क याने ऑस्ट्रिया सोडून इतर जर्मन संस्थानांचे एकत्रीकरण बनविण्यात यश मिळविले. त्याने प्रशियाच्या राजाच्या नेतृत्वाखाली आधुनिक जर्मनीची स्थापना केली व प्रशियाचा राजा हा जर्मनीचा बादशहा ऊर्फ कैसर बनला. जर्मन राष्ट्राच्या निर्मितीने ब्रिटन, फ्रान्स व रशिया यांना एक बलवान प्रतिस्पर्धी निर्माण होऊन यूरोपातील बलसमतोल अस्थिर झाला. जर्मनीलाही साम्राज्य-विस्तार करण्याची महत्त्वकांक्षा होतीच पण जर्मनीच्या निर्मितीपूर्वीच आफ्रिका व आशिया यांचा बराच भूभाग वरील तिघांनी बळकावलेला होता. जर्मनीनेही त्यांच्या मागोमाग आफ्रिकेतील काही प्रदेश, चीनमधील काही बंदरांत इतर यूरोपीय साम्राज्यवादी राष्ट्रांच्या धर्तीवर विशेषाधिकार व पॅसिफिक महासागरातील काही बेटे मिळविली. पुढे जर्मनीत मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे सुरू झाले आणि त्याबरोबर ब्रिटन व जर्मनी यांच्यामध्ये व्यापारी स्पर्धाही सुरू झाली. यूरोपातील राजकरणातदेखील आपल्याला धुरीणत्व (हेगिमनी) मिळावे, असे जर्मनीस वाटू लागल्याने जर्मनीची फ्रान्स व रशियाशी चढाओढ सुरू झाली. जर्मनीत लष्करी अधिकारीवर्गाचा ज्रमनीच्या धोरणावर प्रभाव होता. जर्मनीला फ्रान्स व रशिया हेच दोन प्रमुख शत्रू वाटत असल्याने जर्मन सेनाधिकाऱ्यांनी या दोन्ही देशांशी युध्द झाल्यास त्याविरूध्द करावयाच्या लष्करी कारवाईच्या योजना तयार ठेवली होती.\nऑस्ट्रियाच्या ताब्यात पोलंडचा काही भाग, हंगेरी व बाल्कन प्रदेशातील काही भाग होता. एकोणीसाव्या शतकात ऑटोमन साम्राज्यातील स्लॉव्ह वांशिक व भाषिक प्रदेश रशियाच्या साहाय्याने व प्रोत्साहनाने स्वतंत्र बनले होते. बाल्कन संस्थानातील लोक व रशियन लोक एकाच स्लॉव्ह वंशाचे आणि धर्मपंथाचे (ग्रीक अथवा ईस्टर्न आर्थोडॉक्स चर्च) होते. बाल्कन राष्ट्रांत आपल्याला धु���ूणत्व मिळावे ही रशियाची इच्छा होती. आपल्या ताब्यातील पोलंडचा प्रदेश व बाल्कन प्रदेशांवर रशियाचा डोळा आहे, हे ऑस्ट्रियास माहीत असल्याने ऑस्ट्रिया व रशियात तेढ होती.\nइ. स. १८७८ साली ऑस्ट्रियाने तुर्कस्तानचे बॉझनिया व हेर्ट्सेगोव्हीना हे बाल्कन प्रांत बळकावले होते. तेथे शांतता स्थापल्यानंतर ते सोडण्याचे ऑस्ट्रियाने आश्वासन दिले पण तुर्कस्थानात १९०८ साली ‘तरूण तुर्क’ या संघटनेने क्रांती केल्यावर ऑस्ट्रियाने वरील प्रांत आपल्या साम्राज्यात समाविष्ट करून टाकले त्यामुळे बाल्कन विभागातील जनमत प्रक्षुब्ध झाले व स्लॉव्हवंशीय प्रांत बळकविल्यामुळे रशिया नाराज झाला.\nपुढे २८ जून १९१४ रोजी ऑस्ट्रियन साम्राज्याचा युवराज फ्रान्सिस फर्डिनंड हा बॉझनियाची राजधानी सारायेव्हो येथे गेला असताना ‘काळा हत’ या सर्बीयातील दहशतवादी संघटनेच्या सदस्याने त्याचा खून केला. बाल्कन राष्ट्रीयत्वाचा प्रचार सर्बीया देश करीत होता व त्या प्रचारामुळे ऑस्ट्रियाच्या ताब्यातील बाल्कन प्रदेशात अस्थिरता निर्माण झाली होती. सर्बीयाचा मोड करून आपली बाल्कन प्रदेशावरील पकड बळकट करण्याची संधी ऑस्ट्रिया पाहात होता. म्हणून खूनाचे निमित्त पुढे करून ऑस्ट्रियाने सर्बीयास चेचण्याचा विचार केला. याच वेळी आक्रमक वृत्तीच्या कोनगट फोन ह्यटसेनडोर्फ याच्या हाती ऑस्ट्रियन सैन्याची सूत्रे आली व बेर्खटोल्ड हा परराष्ट्रमंत्री झाला. ऑस्ट्रियाच्या गुप्त पोलीसखात्याने या खूनात सर्बीयन सरकारचा हात असल्याचा पुरावा नसल्याचे सांगितले. या राजकीय हत्येमुळे जर्मनी, ऑस्ट्रिया−हंगेरी व इटली यांची त्रिराष्ट्रीय युती (ट्रिपल अलायन्स) व फ्रान्स, ग्रेट ब्रिटन आणि रशिया यांची त्रिराष्ट्रीय समहित (ट्रिपल एन्टीटी) यांच्यातील बलसमतोल ढळला. बाल्कन प्रदेशात सत्ताविस्ताराची मनीषा ऑस्ट्रिया−हंगेरीची असल्याने जर्मनीच्या साहाय्याची खात्री बाळगून ऑस्ट्रिया−हंगेरीने २३ जुलै १९१४ रोजी सर्बीयाला निर्वाणीचा खलिता पाठविला. सर्बीयाने खलित्यातील सर्व अटी मान्य केल्या नाहीत. २५ जुलै १९१४ रोजी सर्बीयाने सेनासज्जता जारी केली. २८ जुलै रोजी ऑस्ट्रिया−हंगेरीने सर्बीयाविरूध्द युध्द पुकारले.\nऑस्ट्रियाने युध्द पुकारताच, रशियाने स्ट्रियाविरूध्द सेनासज्जता पुकारली. रशियाची सेनासज्जता-घोषणा म्हणजे युध्दाची नांदी समजण्यात येईल, असे जर्मनीने रशियाला ठणकाविले. जर्मनीने ३१ जुलै १९१४ रोजी सेनासज्जता उघडपणे जाहीर केली. प्रत्युत्तर म्हणून रशियानेही जर्मनीविरूध्द सेनासज्जता जाहीर केली.\nरशियाची सेनासज्जता जाहीर होताच १ ऑगस्ट १९१४ रोजी जर्मनीने रशियाविरूध्द युध्द पुरकारले व लक्सेंबर्ग आणि बेल्जियम या तटस्थ राष्ट्रांच्या प्रदेशामधून पश्चिमेकडे− फ्रान्सकडे−जर्मन सैन्याने आक्रमणास सुरूवात केली. आक्रमणानंतर ३ ऑगस्ट रोजी जर्मनीने फ्रान्सविरूध्द युध्दघोषणा केली. तटस्थ राष्ट्रांवर आक्रमण केल्याबद्दल ४ ऑगस्ट रोजी जर्मनीविरूध्द ब्रिटनने युध्दस्थिती जाहीर केली. ऑस्ट्रियाने ६ ऑगस्ट १९१४ रोजी रशियाविरूध्द युध्द पुकारले. इटली जरी त्रिराष्ट्रीय युति-सदस्य होते, तरी ऑस्ट्रियाने युध्दास प्रथम प्रारंभ केला ही सबब दाखवून तटस्थवृत्ती पतकारली जो पक्ष विजयी होण्याचा संभव दिसेल, त्या पक्षाला मिळण्याची वाट पाहण्याचे इटलीने ठरविले असावे. यूरोपातील परिस्थितीची उकल नीट लावता न आल्याने अमेरिका गोंधळात पडली होती तरीही अमेरिकेचा ओढा ब्रिटनकडे होता.\nसेनाबळ व युध्दसज्जता : ग्रेट ब्रिटन वगळता सर्व युध्दखोर राष्ट्रांच्या सेना या सक्तीसैनिकांच्या (काँसक्रिप्ट) सेना होत्या फ्रान्सची सक्तीसैनिक-भरतीपध्दती जर्मनीच्या पध्दतीपेक्षा अकार्यक्षम होती.\nजर्मन सेना ही शस्रास्रे व प्रशिक्षण दृष्ट्या १९१४ साली सर्वांत श्रेष्ठ प्रतीची होती. सांग्रामिक साहित्य-उत्पादनासाठी जर्मनीची औद्योगिक संघटना भक्कम होती. आक्रमणशील युध्दखोरतेबरोबर संरक्षणात्मक युध्द लढविण्याचे शिक्षण जर्मन सैनिकांना दिले जात असे.\nएकंदर युध्दकार्यक्षमतेच्या दृष्टीने फ्रान्सची सेना दुसऱ्या क्रमांकाची होती तथापि आक्रमकवत्तीनेच युध्द लढविण्यावर तिचा भर होता. संरक्षणात्मक अंगाकडे बहुतांश दुर्लक्ष होते. रणांगणीय ⇨तटबंदी व ⇨मशीनगनचा वापर संरक्षणाच्या दृष्टीने करण्यात फ्रेंच सेना अनभिज्ञ होती. फ्रेंचांनी मध्यम व भारी ⇨तोफ व तोफखाना यांकडे दुर्लक्ष केले होते.\nऑस्ट्रिया-हंगेरीची सेना, जर्मन सेनासदृश होती तथापि ८०% सैनिक बिगर-जर्मन वंशांचे असून त्यांना जर्मन भाषाही अवगत नव्हती. सैनिकांना रशियाविषयी सहानुभुती वाटे. त्यांची राज व राज्यनिष्ठाही ऑस्ट्रियाविरोधी होती.\nग्रेट ब्रिटनच्या खड्या सैन्यात स्वखुषीने भरती झालेले सैनिक होते. नेतृत्व श्रेष्ठ दर्जाचे होते. खड्या सैन्याला प्रादेशिक सेना व ⇨लोकसेना इ. स्वयंसेवी सेनांचे पाठबळ होते. रशिया−जापान युद्धात मशीनगनच्या शक्तीचा प्रभाव दिसून आला होता तरीही युद्धखोर राष्ट्रांच्या सेनाधिकाऱ्यांना मशीनगनच्या सुप्त मारक व संरक्षक शक्तीची पूर्णपणे जाणीव नव्हती.\nयुद्धयोजना : जर्मनी : जनरल आल्फ्रेड फोन श्लीफेन (१८३३−१९१३) या जर्मन स्टाफ-प्रमुखाने युद्धपूर्व कालातील (१८९१−१९०६) जर्मनीला फ्रान्स व रशिया यांच्याविरूद्ध दोन युद्ध आघाड्यांवर एकाचवेळी लढाव्या लागणाऱ्या युद्धाची योजना आखली होती.\nश्लीफेन योजनेची पाश्वभूमी : श्लीफेन पूर्वी मोल्तके हा जर्मन जनरल स्टाफ-प्रमुख होता. ऑस्ट्रिया−जर्मनी (१८६६) आणि\nफ्रान्स−प्रशिया (१८७०) या युद्धातील जर्मन विजयांच्या अनुभवावरून त्याने खालीलप्रमाणे निष्कर्ष काढले : (१) पुढील युद्धात जर्मनीला मागीलप्रमाणे यश मिळविणे शक्य नाही (२) पुढील युद्धात फ्रान्सवरील चढाईत रशिया पूर्वीप्रमाणे तटस्थ राहणार नाही (३) जर्मनीची पश्चिम आघाडी फ्रान्सच्या चढाईला दुर्मेद्य असल्याने रशियाचे आक्रमण बहुतांश जर्मन सेना परतवू शकेल (४) सर्व यूरोप पादाक्रांत करण्यास जर्मनी समर्थ नाही आणि तसे करण्याची आवश्यकताही नाही. जर्मनी सुरक्षित राहिले म्हणजे पुरे झाले (५) आगामी युद्ध २० वर्षेही चालेल. असे त्याचे मत.\nज्येष्ठ मोल्तकेनंतर आलेल्या श्लीफेनने (१८९१−१९०६) वरील निष्कर्ष झिडकारले. श्लीफेन योजना म्हणून ओळखली जाणारी योजना, त्याच्या पुढील मतावर उभारली गेली : (१) कोणतेही आधुनिक राष्ट्र दीर्घकाल युद्ध लढण्यास समर्थ नाही म्हणून जर्मनीच्या दोन प्रमुख शत्रूंपैकी एकावर प्रथम संपूर्ण विजय मिळवावयाचा आणि नंतर उरलेल्यावर चढाई करून त्याचा निःपात करावयाचा (२) रशिया व फ्रान्स यांच्या एकंदर सेनाबळापेक्षा जर्मनीचे बळ कमी आहे तथापि रशिया काही मोठे राष्ट्र नाही (३) फ्रान्स व ग्रेट ब्रिटन यांच्या युतिविरूद्धच युद्ध करावे लागेल तेव्हा सर्व शक्तीनिशी फ्रान्सवर आघात करणे अनिवार्य आहे रशियाच्या अवाढव्य भौगोलिक क्षेत्रामुळे त्याच्यावर थोड्या आठवड्यांत विजय मिळविणे सोपे नाही. फ्रान्सला प���रथम नेस्तनाबूत कसे करावे याबद्दल विचार करीत असताना श्लीफेनपुढे बऱ्याच अडचणी व विकल्प उभे राहिले. शेवटी त्याने आपली ‘श्लीफेन योजना’ पक्की केली. (१९०६) ही पक्की योजना पुढील प्रमाणे होती : (१) युद्धघोषणा होताच फ्रान्स, हॉलंड, बेल्जियम व लक्सेंबर्ग या राष्ट्रांच्या तटस्थतेचा भंग करणार नाही. बेलफॉर आणि सडॅन यांमधील प्रदेशांतून ॲल्सेस-लॉरेन जिंकण्यासाठी फ्रान्स चढाई करील (२) जर्मन सैन्य हूल दाखवून ॲल्सेस-लॉरेनमध्ये फ्रेंच सैन्याशी मुकाबला करील.(३) फ्रेंच सैन्य ॲल्सेस-लॉरेनमध्ये गुंतत असताना, जर्मन सैन्याचा बहुतांश भाग (पाच सेना) हॉलंड व बेल्जियममधून फ्रेंच आघाडीच्या डाव्या बगलेला, वळसा घालून पॅरिसच्या पश्चिमेला पिछाडीकडे मुसंडीमारील. त्या मुसंडीमुळे फ्रेंच सेना पिछाडीकडून व ॲल्सेस-लॉरेनच्या तटबंदी प्रदेशामध्ये गुंडाळली जाईल आणि तिचा नाश केला जाईल (४) वरील कारवाया चालू असताना पूर्व आघाडीवर पूर्व प्रशियात, रशियाच्या चढाईपुढे जर्मन सेना हळूहळू माघार घेत राहील. व्हिश्चल नदीजवळ ही माघार पोहोचेपर्यंत, पश्चिम आघाडीवर फ्रेंचांचा पराभव होईल, असे श्लीफेनला वाटत असे. फ्रेंचांचा पराभव झाल्याबरोबर, त्या आघाडीवरील जर्मन सेना पूर्व आघाडीवर त्वरेने पोहोचवून, रशियाचा धुव्वा करावयाचा, ही श्लीफेनची दोन-आघाडी युद्धयोजना होती. श्लीफेनच्या योजनेबरहुकूम जर प्रत्यक्ष कारवाई झाली असती, तर जर्मनी कदाचित विजय प्राप्त करू शकले असते तथापि तसे घडले नाही.\nश्लीफेननंतर आलेल्या कनिष्ठ हेल्मूट मोल्तके (१८४८−१९१६) याने श्लीफेन योजनेत पुढीलप्रमाणे फेरफार केले. हॉलंडची तटस्थता भंग न करता, बेल्जियममधून जर्मनीच्या दोन सेनांनी फ्रेंच आघाडीच्या डाव्या बगलेवर हल्ला करणे. ॲल्सेस-लॉरेन प्रदेशात मर्यादित माघार घेणे, पूर्व आघाडीवर माघार न घेता, पूर्व प्रशियाच्या पूर्व सीमेवरच रशियाच्या चढाईला विरोध करणे.\nया फेरफाराचे परिणाम पुढीलप्रमाणे झाले : (१) बेल्जियमच्या ल्येझच्या दुर्गसमूहापुढे जर्मनांची आगेकूच मंदावली व तेथे दोन जर्मन सेना गुंतून पडल्या. (२) ॲल्सेस-लॉरेन येथे सु. ५ लक्ष जर्मन सेना गुंतून पडली. (३) पूर्व प्रशियात दोन लक्ष आणि इतरत्र दोन लक्ष जर्मन सैन्य संरक्षणात्मक युद्धात गुंतून पडले. श्लीफेन आणि कनिष्ठ मोल्तके या दोघांनीही युद्ध-योजन�� राजकीय अंगाला डावलून निव्वळ सैनिकी दृष्टीने आखल्या. तेच जर्मनीच्या पराभवाचे मूळ ठरले.\nफ्रान्सची युद्धयोजना : जनरल व्हिक्टर मीशेलची योजना (सोळावी योजना) ती अशी : जर्मन चढाई ही ॲल्सेस-लॉरेन या दुर्गम प्रदेशातून असंभवनीय वाटल्यामुळे तटस्थ बेल्जियमच्या प्रदेशातूनच जर्मनी आक्रमण करील या गृहीतकृत्यावर आधारभूत होती. म्हणून जर्मनीची चढाई होण्यापूर्वीच बेल्जियमची तटस्थता भंग करूनही जर्मनीवर हल्ला चढवावा, अशी ही मीशेल योजना होती. मीशेलची योजना जर्मनीच्या पथ्यावर पडणारी होती. कारण त्यामुळे फ्रान्स आक्रमण ठरून जर्मनीला संरक्षणासाठी युद्ध करावे लागेल, असे जगाने म्हटले असते. मिशेलची योजना नामंजूर झाली. मीशेलला पदच्युत करण्यात आले. त्याच्या जागी आलेल्या जनरल झॉफ्रने एक मध्यममार्गी योजना (सतरावी योजना) आखली. ती पुढीलप्रमाणे होती : त्योंव्हिल−मेट्‌स या प्रदेशाच्या उत्तर व दक्षिण बाजूंनी ॲल्सेस-लॉरेनच्या प्रांतावर द्विमुखी हल्ला चढविणे. त्याबरोबरच जर्मनीने बेल्जियममधून जर आक्रमण केलेच, तर तिकडे दोन फ्रेंच सेना प्रतिकारासाठी पाठविणे, अशी ही झॉफ्र योजना होती.\nझॉफ्र योजनेत पुढील दोष होते : (१) रशियायी सेना जर्मन सेनेला विरोध करण्यास समर्थ असल्याचा विश्वास (२) ब्रिटिश अभियान सेना फ्रेंच आघाडीच्या डाव्या बगलेवरील फ्रेंच सेनेला यथातथ्य साहाय्य करील ही अपेक्षा आणि (३) युद्ध आघाड्यांवर जर्मन किती सेना खड्या करील व जर्मनीची युद्धक्षमता किती असेल याविषयीचे अंदाज चुकीचे ठरणे. प्रारंभीच्या लढ्यांत फ्रान्सकडे १३ लक्ष, तर जर्मनीकडे जवळजवळ २० लक्ष सैनिक (खडे आणि राखीव) होते.\nरशियाची योजना : ऑस्ट्रिया व जर्मनी यांच्या युद्धघोषणेमुळे रशियाला एकाच वेळी दोन आघाड्यांवर चढाया करणे भाग पडले. यासाठी त्वरेने सक्तीसैनिक भरती करण्यास रशिया अक्षम होते त्यामुळे पूर्व प्रशियात मार खावा लागला. भरीला भर रशियायी उच्च युद्धनेते आपआपसांत भांडणारे व युद्धनेतृत्वात निकृष्ट होते. ऑस्ट्रियाच्या ढिलेपणामुळे गॅलिशियात थोडेफार विजय रशियास मिळाले.\nरशियाच्या सेनेत धैर्यवान, पण मवाळ व काटक शेतकरी सैनिक बहुसंख्येने होते. सेनेत शस्त्रास्त्रे व दारूगोळा यांचा तुटवडा होता. उच्च सैनिकी नेतृत्व बेफिकीर व अकार्यक्षम होते.\nऑस्ट्रियाची योजना : जनरल ह्यटस��नडोर्फ याने (१) सर्बीयाविरूद्ध आणि (२) सर्बीया व रशिया या दोघांविरूद्ध अशा दोन योजना तयार केल्या होत्या तथापि युद्धघोषणा करताच पहिली योजना अमलात आणली त्यामुळे कोणत्याच आघाडीवर पुरेसे सैन्य उभे करणे शक्य झाले नाही. ती जरी दोस्त राष्ट्रे होती, तरी ऑस्ट्रिया व जर्मनी यांमध्ये युद्ध लढण्यासाठी त्यांच्यात समन्वय वा एकसूत्रता नव्हती. परिणामी ऑस्ट्रिया हे जर्मनीच्या गळ्यातील लोढणे ठरले.\nयुद्धहेतू : या महायुद्धात भाग घेण्याचे युद्धहेतू कोणत्याही युद्धमान राष्ट्राने सुस्पष्टपणे जाहीर केले नव्हते. स्वराष्ट्र संरक्षणासाठी आपण युद्धात पडलो म्हणून युद्धात सैनिकी विजय मिळविणे हे उद्दिष्ट असल्याचे प्रत्येकाचे म्हणणे होते. युद्धाच्या अखेरपर्यंत व्यावहारिक युद्धहेतू पुढीलप्रमाणे होते : (१) फ्रान्स−स्वराष्ट्रीय प्रदेशातून (१८७० साली जर्मनीने बळकाविलेला ॲल्सेस−लॉरेन प्रांतधरून) जर्मनीला हाकलून लावणे (२) ब्रिटन−बेल्जियमची जर्मनपाशातून मुक्तता करणे (३) रशिया−एक प्रमुख सैनिकबलयुक्त राष्ट्र म्हणून जगणे (४) जर्मनी−ऑक्टोबर १९१८ पर्यंत, पादाक्रांत प्रदेश ताब्यात ठेवणे व बेल्जियम आणि ईशान्य फ्रान्सवर नियंत्रण ठेवणे (५) बाल्कन प्रदेशावर जर्मन प्रभुत्वाची छाया घालणे. किंबहूना संपूर्ण यूरोपवर जर्मनीचे प्रभूत्व मिळविणे. पुढे या हेतू उद्दिष्टांमध्ये जर्मनीला किरकोळ फेरफार करावे लागेल.\nयुद्धहेतूमध्ये जर्मनीला युद्धपरिस्थितिप्रमाणे बदल करावे लागेल. पराभव अटळ आहे हे दिसल्यावर अपमानस्पद व कडक अटींचा तह टाळण्याकडे जर्मन नेत्यांची दृष्टी वळली. दोस्त राष्ट्रांना, अमेरिका वगळता, जसजसी जयाची खात्री होत गेली, तसतसे त्यांच्याही युद्धहेतूत बदल होत गेल्याचे दिसते. व्हर्साय तह व युध्यमान राष्ट्रांनी केलेले आपापसांतील वेगवेगळे तह तसेच त्यांतील गुप्त व उघड तरतुदी यांवरून पाश्चात्त्य राष्ट्रांनी स्वहितासाठीच युद्धाचा उपयोग करून घेतला. उदा., तुर्की साम्राज्याची वाटणी, वसाहती व पाश्चात्त्य राष्ट्राच्या साम्राज्यातील परतंत्र राष्ट्रांना स्वयंनिर्णयाचे तत्त्व लागू न करणे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बुड्रो विल्सन यांच्या चौदा कलमी राजकीय तरतुदींकडे दुर्लक्ष करणे वगैरे.\nयुद्धघटना : युद्धाचा आरंभ १ ऑगस्ट १९१४ रोजी झाला. या महायु��्धातील युद्यमान राष्ट्रांचे दोन तट होते, ते असे. मध्यवर्ती राष्ट्रीय तट : जर्मनी, ऑस्ट्रिया-हंगेरी, या तटात नोव्हेंबर १९१४ मध्ये तुर्कस्थान व ऑक्टोबर १९१५ मध्ये बल्गेरिया सामील झाले. दोस्त राष्ट्रीय तट : रशिया, फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, या तटात मे १९१५ मध्ये इटली, ऑगस्ट १९१६ मध्ये रूमानिया व एप्रिल १९१७ मध्ये अमेरिका सामील झाले. यांच्याशिवाय बेल्जियम, सर्बीया, जपान, इटली, ग्रीस, पोर्तुगाल, माँटनीग्रो ही राष्ट्रे या तटात होती. हिंदुस्थान ब्रिटिशांकित असल्याने ब्रिटनबरोबरच त्याला युद्ध लढावे लागले. हे युद्ध मर्यादित राहील व काही आठवड्यांतच आटोपेल हा होरा साफ चुकून ते चार वर्षे चालले व ११ नोव्हेंबर १९१८ रोजी युद्धविराम करण्यात आला. मध्यवर्ती तटाचा पराभव झाला.\nया महायुद्धात एकंदर ३३ राष्ट्रे सामील होती व ३८ राष्ट्रांनी तह व शांततास्थापनेच्या कार्यात भाग घेतला.\nमहायुद्धाच्या प्रमुख घटनांचा सालवार आढावा पुढीलप्रमाणे आहे. पश्चिम आघाडी : (१९१४) फेरफार केलेल्या श्लीफेन योजनेप्रमाणे जर्मन सैन्याने बेल्जियमवर चढाई केली तथापि अनपेक्षित असा प्रतिकार बेल्जियम सैन्याने केल्याने, श्लीफेन योजना ढासळली. दोन आठवड्यांच्या लढायानंतर ब्रूसेल्स ही बेल्जियमची राजधानी जर्मनांनी काबीज केली. ल्येझची तटबंदी व किल्ले जर्मनांनी ४२ सेंमी. व्यासाच्या प्रचंड तोफांनी निकामी केले व २० ऑगस्ट रोजी जर्मनांनी बेल्जियम पादाक्रांत केले. या दोन आठवड्यांत, ब्रिटिश अभियान सेनेला फ्रान्समध्ये उतरणे शक्य झाल्याने सों नदीच्या उत्तरेला व कॅलेच्या पूर्वेला तिने आपले ठाण मांडले. श्लीफेन योजनेप्रमाणे, जर्मनीची आगेकूच फ्रेंच आघाडीच्या डाव्या बगलेला वळसा घालून पॅरिसच्या पश्चिमेला पिछाडीकडे होण्याएवजी सरळ पॅरिसच्या पूर्वेकडे होत असल्याचे जर्मनांच्या लक्षात आले. पॅरिसपासून ३० किमी. अंतरावर जर्मन सेनेची बीनी पोहोचल्यावर, फ्रान्स सरकारने बॉर्दो या गावी स्थलांतर केले. जसजसा चढाईचा वेग मंदावला तसतसे जर्मन सेनेला रसद व दारूगोळा-पुरवठा वेळच्यावेळी करणे कठीण झाले. ऑगस्टच्या उन्हाळ्यातील पायपिटीने जर्मन पायदळ थकून गेले. सप्टेंबरमध्ये (दि. ५ ते १०) सुप्रसिद्ध मार्न नदीची लढाई झाली. फ्रान्सच्या जनरल झॉफ्रनेही प्रतिहल्ल्याची लढाई लढविली. या प्रतिहल्ल्यात, जर्मनीच्या आगेकूच करणाऱ्या सेनांमध्ये फूट पडून, त्यांच्या बगला व पिछाड्या उघड्या पडल्या. जर्मन चढाईची मंद गती आणि फ्रेंच व बेल्जियम सैन्याचा विरोध तसेच त्यांमुळे श्लीफेन योजनेचा उडालेला बोजवारा यांमुळे त्रस्त झालेला मोल्तके याने जर्मन सैन्याला माघारीचा हुकूम दिला. १० सप्टेंबर रोजी मार्नची प्रतिहल्ला लढाई आटोपली. मार्नची लढाई जरी रणतंत्राच्या दृष्टीने निर्णायक झाली नाही, तरी दूरपरिणामाच्या दृष्टीने दोस्त राष्ट्रे विजयी झाली. मार्नच्या लढाईत जर जर्मन विजयी झाले असते, तर विसाव्या शतकाच्या इतिहासात मूलगामी बदल घडून आले असते. वॉटर्लूच्या लढाईनंतर (१८१५) मार्नची ही निर्णायक म्हणून प्रसिद्ध झाली व फ्रान्सचा त्राता म्हणून झॉफ्र मान्यता पावला. १४ सप्टेंबर रोजी मोल्तकेला पदच्युत करण्यात आले, त्याच्या जागी जनरल ⇨एरिख फोन फाल्केनहाइन याची नियुक्ती झाली.\nवरील १४ सप्टेंबरपर्यंतच्या लढायांचा आढावा घेतल्यावर पुढील निष्कर्ष काढण्यात आले : (१) फ्रान्सची आरंभीची चढाईयोजना ही युद्धसंकल्पना व तिची अंमलबजावणी या दृष्टिकोनांतून अवास्तववादी ठरली (२) जर्मन योजना निर्दोश असूनही मोल्तकेच्या अकार्यक्षमतेमुळे फसली (३) प्रारंभीच्या अपयशानंतर झॉफ्रने जर्मन सेनापतींच्या चुकांचा लाभ घेऊन मार्नच्या प्रतिहल्ला चढाईत यश मिळविले (४) प्रारंभीच्या लढायांत फ्रान्सचे २ १/२ लक्ष व जर्मनीचे सु. ३ लक्ष सैनिक मारले गेले वा निकामी झाले (५) गतिमान लढायांचा काल संपून खंदकी युद्धतंत्राचा पाया घातला गेला.\nपूर्व आघाडी : रशियाने अनपेक्षितपणे व त्वरेने सेना सज्ज केली, तथापि पूर्व प्रशिया व ऑस्ट्रिया या दोघांवर एकाच वेळी चढाई करण्याची चूक त्याच्या हातून घडली. ऑस्ट्रियावरील चढाईत ऑस्ट्रियावर मात करून त्याचा गॅलिशिया हा प्रांत रशियाने काबीज केला. मोल्तकेने निवृत्त झालेल्या फील्ड मार्शल हिंडनबुर्खला परत कामावर बोलावून त्यावर पूर्व प्रशियाच्या संरक्षणाची जबाबदारी सोपविली. हिंडेनबुर्ख व त्याचा चीफ ऑफ स्टाफ लूडेन्डोर्फ यांनी टॅननबर्ग (ऑगस्ट) [⟶ टॅननबर्गची लढाई] आणि मझुरीअन सरोवर (सप्टेंबर) येथील लढायांत रशियाच्या सैन्याचा जबरदस्त पराभव केला. रशियाला अमाप रणसामग्रीला मुकावे लागले. १९१४ अखेरीपर्यंत रशियाने ६३ लक्ष सैनिक सज्ज केले होते, तरी त्��ांपैकी २१ लक्ष सैनिकांपाशी शस्त्रे नव्हती. या लढायांच्या धक्क्यातून रशियाला वर मान काढणे शक्य झाले नाही. जर्मन सैन्याचा आत्मविश्वास वाढला. अशावेळी रशियाविरूद्ध तुर्कस्थान युद्धात उतरले. दार्दानेल्सच्या खाडीतून होणाऱ्या रशियाच्या दळणवळण व पुरवठा मार्गाच्या नाड्या आवळणे तुर्कस्थानला शक्य झाले. १९१४ च्या अखेरीस सर्बीयाने ऑस्ट्रियाचे आक्रमण कौशल्याने हाणून पाडले.\nब्रिटिश अभियान सेनेत २३ ऑक्टोबरपासून हिंदुस्थानी दुसरे कोअर होते. यात तिसरी लाहोर व सातवी मीरत अशा दोन डिव्हिजन व त्यांचा सेनापती जनरल अल्नेबी हा होता. या हिंदी कोअरमध्ये सर्व धर्मीय सैनिक होते. ब्रिटिश हिंदुस्थानच्या इतिहासात ब्रिटिश आणि फ्रेंच सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याचे हे पहिलेच उदाहरण होय. अद्वितीय पराक्रम करून आणि प्राणहानी सोसून आपण प्रथम श्रेणीतील लढवय्ये आहोत, हे जर्मनांना व सर्व जगाला त्यांनी पटवून दिले. पहिल्या ईप्रच्या लढाईत बेल्जियममध्ये नव्ह शांपेल व ला ब्यासे येथील लढायांत त्यांनी भाग घेतला. सैनिक खुदादाद (बलुच पलटन) याला पहिले व्हिक्टोरिया क्रॉस पदक मिळाले. पुढे १८ ऑक्टोबर ते ३० नोव्हेबर १९१४ या कालात पश्चिम आघाडीवर, बेल्जियममध्ये ईझेर नदीवरील लढाई आणि ईप्रची पहिली लढाई यांत दोस्त व जर्मन या दोन्ही सैन्यांची भयंकर हानी (१० लक्ष सैनिक) झाली. ⇨खंदक युद्धतंत्रामुळे युद्धाची गती खुंटली.\nत्यानंतर इ. स. १९१५ वर्षारंभी युद्धपरिस्थिती पुढीलप्रमाणे होती : तुर्कस्थानच्या प्रवेशामुळे रशियाला सामग्री पुरविणे बंद झाले. १९१४ सालातील पराजयामुळे रशिया हादरून गेला. रशियाच्या युक्रेन प्रांतातील धान्यपुरवठा परत मिळविण्यासाठी फ्रान्स व ब्रिटनला ध्यास लागला. त्यातूनच प्रथम पूर्व आघाडी की पश्चिम आघाडी असा वाद दोस्त नेत्यांत निर्माण झाला.\n⇨विन्स्टन चर्चिलच्या मताप्रमाणे भूमध्य समुद्र व काळ्या समुद्रातून रशियाकडे पुरवठा-मार्ग खुला करण्यासाठी दार्दानेल्स खाडी ताब्यात घेण्याची मोहीम ताबडतोब सुरू करावी असे होते तर याउलट ब्रिटनचा युद्धमंत्री  ⇨किचेनर याच्या मताप्रमाणे पश्चिम आघाडीवर सर्वप्रथम विजय मिळविणे अनिवार्य आहे असे होते. फ्रेंच सेनापती किचेनरला अनुकूल होते. शेवटी दार्दानेल्सची मोहीम अगोदर करावी असे ठरले. मध्यवर्ती राष्ट्रगटातही पश्चिम आघाडीवर भर देण्यापेक्षा अगोदर हादरलेल्या रशियाचा निकाल लावावा, असे हिंडेनबुर्ख-लुडेन्डोर्फ या दुकलीचे मत होते. चालू युद्ध आता दमछाकी (संनिघर्षणात्मक) स्वरूपाचे झाल्याने पश्चिम आघाडीवरच प्रथम विजय मिळविणे अगत्याचे आहे, तसेच रशियाचा भौगोलिक विस्तार व त्याचे अमाप मनुष्यबळ लक्षात घेता पूर्व आघाडीवरील रणांगणीय विजय, दूरगामी परिणामाच्या दृष्टीने, निष्फळ ठरतील, असे फाल्केनहाइनचे मत होते. कैसर विल्यमने हिंडेनबुर्खला दुजोरा दिल्याने, पश्चिम आघाडीवर बचावात्मक युद्ध करण्याचे तसेच पूर्व आघाडीवर आक्रमक कार्यवाही करण्याचे जर्मनीने निश्चित केले.\nपश्चिम आघाडी : १९१५. खंदकी आघाड्यांचा भेद करण्याचे प्रयत्न करूनही कोणताही पक्ष युद्धातील कुंठीत स्थितीत बदल करण्यात यशस्वी ठरला नाही. नव्ह शांपेल आणि ल्येझ येथे ब्रिटिशांनी, शँपेन येथे फ्रेंचांनी तर जर्मनांनी ईप्र येथे परत लढाया केल्या (२२ एप्रिल− २५ मे). हे हल्ले, अयशस्वी ठरले. १९१८ पर्यंतच्या लढायाही अशाच अयशस्वी झाल्या. याची कारणे अशी : पायदळ हल्ल्यासाठी परस्परांसमोर असलेल्या दोन खंदक फळ्यांमधील निर्मनुष्य भूभागातील काटेरी अडथळे नष्ट करण्यासाठी हल्ला होण्यापूर्वी तोफांचा भडीमार करावा लागे त्यामुळे शत्रूला हल्ल्याची पूर्वसूचना मिळे व हल्ला निष्फळ करण्याची तयारी त्याला करता येई. शिवाय हल्ल्यासाठी पायदळाची जमवाजमव करून विमान व फुगा यांद्वारे टेहळणी करता येई. शिवाय रणांगणावर झालेल्या खाच खळग्यामुळे आगेकूच करणे कठीण होई. जिंकलेला भूभाग ताब्यात ठेवणेही अशक्य ठरे. ईप्रच्या लढाईत जर्मनांनी प्रथमच विषारी वायू वापरला. जेव्हा वाऱ्याची दिशी बदलली, तेव्हा जर्मन सैन्याची हानी दोस्तांपेक्षा ज्यादा झाली. दोस्तांनीही प्रत्युत्तर म्हणून विषारी वायू वापरला.\nजानेवारीत जर्मनांनी प्रथमच त्सेपेलीन वायुयानातून इंग्लंडवर बाँबहल्ले केले. यात जरी फारशी हानी झाली नाही, तरी ब्रिटिश जनतेत मोठा क्रोध निर्माण झाला. १३ ऑक्टोबर रोजी जर्मनांनी मोठ्या प्रमाणावर इंग्लंडवर वायुहल्ले केले. इ. स. १९१५ या वर्षात पुढील लढाया झाल्या. पश्चिम आघाडी : यात लढाया आर्तंवा आणि शँपेन-ईप्रची दुसरी लढाई, फेस्तूबेर, व्हीमी व लोस या लढायांचा अंतर्भाव होतो. फेस्तूबेर ईप्र व लोस ये��ील लढायांत हिंदी सैन्य लढलं. ईप्रच्या लढाईत प्रथम जर्मनांनी व प्रत्युत्तर म्हणून दोस्तांनी विषारी वायू वापरला. या लढायांत ६ लक्षांवर जर्मन, १३ लक्ष फ्रेंच आणि २ लक्ष ८० हजार ब्रिटिश व हिंदी सैनिक निकामी झाले. लोसच्या लढायांत ब्रिटिश फील्ड मार्शल फ्रेंच अपयशी झाल्याबद्दल त्याची पदच्युती होऊन जनरल डग्लस हेग हा ब्रिटिश सेनेचा नवा सेनापती झाला. लोसच्या लढाईत गुरखा सैनिक कुलवीर थापा यास व्हिक्टोरिया क्रॉस मिळाला.\nपश्चिम आघाडीवरील लढायांवरून रणतंत्रावर झालेले परिणाम असे : (१) मशीनगन व तोफखाना यांच्या भयंकर माऱ्यामुळे आक्रमण चढायांपेक्षा बचावात्मक तंत्र प्रभावी ठरले (२) रणांगणीय आघाडीचा विस्तार झाल्यामुळे बंगलांवर हल्ला करून शत्रूची आघाडी गुंडाळणे अशक्य झाले व समोरून केलेल्या हल्ल्यात प्रचंड हानी सोसावी लागली (३) खंदक युद्धतंत्राचा अवलंब करण्यात आला. दुसऱ्या ईप्रच्या लढाईत जमादार मिर दोस्त (चव्वेचाळीसावी कुक्स पलटण) याला आठ जखमी अधिकाऱ्यांना वाचवल्याबद्दल व्हिक्टोरिया क्रॉस मिळाला.\nइटली आघाडी : २३ मे १९१५ रोजी इटली दोस्त राष्ट्राला येऊन मिळाले. इटलीने ट्रीएस्टच्या उत्तरेकडे ईझॉनत्सॉ नदीपाशी गोरित्स्या व कापोरेतो ही ऑस्ट्रियाची गावे घेण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला.\nपूर्व आघाडी : हिंडेनबुर्खने रशियायी सैन्यावर कार्पेथियन डोंगरी मुलुखाकडून उत्तरेकडे आणि मझुरीअन सरोवराच्या पूर्वेकडे असे दुहेरी हल्ले केले आणि डिसेंबरअखेर−रीगा ते कॉर्पेथियन डोंगराच्या पूर्व-टोकापर्यंतचा मुलूख काबीज केला : यांत व्हिल्ना, वॉर्सा व पीन्स्क इ. मोठी शहरे समाविष्ट होती.\nबाल्कन आघाडी : रशियाला त्याच्या दोस्तांपासून एकाकी ठेवण्यासाठी तुर्कस्थानशी थेट दळणवळण प्रस्थापित करणे आवश्यक होते. रूमानियाने रस्ता बंद केल्याने बल्गेरियातून मार्ग काढणे प्राप्त ठरले. गलिपली व दार्दानेल्सवरील दोस्तांचा हल्ला तुर्की सैन्याने केमालपाशाच्या नेतृत्वाखाली [⟶ केमाल आतातुर्क] हटविल्याचे (१५ ऑगस्ट) पाहून बल्गेरिया मध्यवर्ती राष्ट्रतटाला जाऊन मिळाले.सर्बीयाची परिस्थिती बिकट झाली. ग्रीक पंतप्रधान व्हेन्यिझेलॉस याने बल्गेरियाविरूद्ध सेनासज्जता जाहीर केली व सर्बीयाच्या मदतीला जाण्याचे ठरविले. एक फेंच व ब्रिटिश छोटी अभियान सेना सलॉ निकात उतरली (९ ऑक्टोबर). जर्मनीधार्जिणा ग्रीक राजा कॉन्स्टंटीन याने व्हेन्यिझेलॉसला बडतर्फ केले आणि सेनासज्जता रद्द करून ग्रीस राष्ट्राची तटस्थता जाहीर केली. जर्मन−ऑस्ट्रिया व बल्गेरिया यांच्या चढाईपुढे सर्बीयाने पळ काढला. फ्रेंच−ब्रिटिश अभियान सेना बल्गेरियाच्या हद्दीवर ठप्प झाली.\nतुर्कस्थान आघाडी : गलिपली−दार्दानेल्सची फ्रेंच−ब्रिटिश यांची संयुक्त जल-स्थल मोहीम फेब्रुवारीत सुरू होऊन ९ जानेवारी १९१६ रोजी ती संपली. फ्रेंच−ब्रिटिश यांना गलिपली−दार्दानेल्स जिंकता आले नाही. दोस्तांना हे अपयश आपला मूर्खपणा, घाबरटपणा व अकार्यक्षम नेतृत्व यांमुळे घ्यावे लागते. उदा., नोव्हेंबर १९१४ मध्ये दोस्त युद्धनौकांनी दार्दानेल्सवर अवेळी व अप्रायोजिक भडिमार केल्यामुळे नेल्स−गलिपलीची तटबंदी केमालपाशा व जर्मन सेनापती झान्डर्स यांनी भक्कम केली. याशिवाय दोस्त नाविक ॲड्मिरल रोबेक याने घाबरून जाऊन यश दिसत असताना नाविक कार्यवाही रद्द करून माघार घेणे, किचेनरची दोषास्पद मोहीम−योजना तसेच ब्रिटिश सेनापती हॅमिल्टनचे अकार्यक्षम नेतृत्व अशी याची काही उदाहरणे देता येतील. या मोहीमेत दोस्तांना अडीच लक्षांवर, तर तुर्कांना तेवढीच सैनिकी हानी सोसावी लागली, यापैकी तुर्कांचे २१.००० सैनिक रोगराईने मेले. केमालपाशा तुर्कांचा महावीर म्हणून प्रसिद्ध झाला.\nमध्यपूर्व आघाडी : १९१५. तुर्कस्तानने मध्यवर्ती राष्ट्रतटाशी मैत्री केल्यापासून, हिंदुस्थानचे साम्राज्य व त्याच्याकडून पुरवठा होणारी युद्धोपयोगी सामग्री आणि मेसोपोटेमिया व इराणी आखातातून होणारा तेलपुरवठा यांच्या संरक्षणाची व्यवस्था करणे, ब्रिटिश आणि हिंदुस्थान सरकारला भाग पडले. या दृष्टीने पुढील वर्मस्थाने व प्रदेशांचे संरक्षण महत्त्वाचे होते. पूर्व भूमध्य समुद्र, ईजिप्त, सुएझ कालवा, पॅलेस्टाइन, अरबस्तान, तांबडा समुद्र, इराणी आखात व मेसोपोटेमिया यांतील ईजिप्त सोडता, बाकीचे तुर्की साम्राज्याचे प्रांत होते. सुएझ कालवा, तांबडा समुद्र आणि इराणी आखात यांतील दळणवळणाला तुर्कांचा धोका होता.\nतुर्की सम्राट सर्व इस्लाम धर्मियांचा खलिफा होता. [⟶ खिलाफत चळवळ, भारतातील]. हिंदी सैन्यात मुस्लिम सैनिक मोठ्या प्रमाणावर होते. यदाकदाचित खलिफाने ‘जिहाद’ पुकारलाच तर मुस्लिम सैनिकांवर हिंदुस्थान सरकारच्या दृष्टीने, विपरीत परिणाम होण्याची शक्यता होती.\nमध्य आघाडीवरील युद्धकार्याची जबाबदारी हिंदुस्थान सरकारवर सोपविण्यात आली. त्यावेळी व्हॉईसरॉय लॉर्ड हार्डिंग आणि सरसेनापती बोशॅम्फ डफ हे होते.\nऑक्टोबर १९१४ मध्ये जनरल टाऊनझेंडच्या सहाव्या पुणे डिव्हिजनला मेसोपोटेमियामधील तेलपुरवठा केंद्रांचे संरक्षणकार्य देण्यात आले. त्याप्रमाणे आबादान व बहारीन येथील तेलकेंद्रे तिने ताब्यात घेतली होती.\n१९१५ सालापासून आवाझ−आबा−दानमधील तेलनळाच्या संरक्षणाचे मर्यादित काम टाऊनझेंडला देण्यात आले. यूरोपातील बहुतांश हिंदी सैन्य ईजिप्तमध्ये पाठविण्यात आले. हिंदी सेनेत वाढ करण्यात आली. यातूनचब्रिटिश अभियान सेवा सज्ज झाली. कूट अल् अमाराचा वेढा आणि हिंदी सैन्याची शरणागती (जानेवारी १९९५−२९ एप्रिल १९१६). वास्तविक भेसोपोटेमियातील मोहिमेचे उद्दिष्ट केवळ तेलकेंद्रे व नळांचे संरक्षण करणे इतपतच मर्यांदित होते तथापि हार्डिंग, डफ, आघाडी सेनापती निक्सन व अभियान सेनेचा सेनापती टाऊनझेंड यांनी आपल्या वैयक्तीक महत्त्वाकांक्षापूर्तीसाठी जे षडयंत्र रचले, त्यातून या मोहिमेचे विस्तारक्षेत्र वाढले. हिंदी सैन्याची भयंकर वाताहात झाली[⟶मराठा रेजिमेंट]. कूट अल् अमारापर्यंत कूच करण्यात ७,००० कूटच्या वेढाबंदीत १,६०० वेढाबंदी उठविण्यात २३,००० हिंदी व ब्रिटिश सैनिक ठार वा निकामी झाले. बंदी उठवण्यात अपयश आले आणि त्यामुळे १३,००० हिंदी व ब्रिटिश सैनिक तुर्कांचे बंदी झाले त्यांपैकी ७,००० मृत्यू पावले. एकंदर ६६ टक्के हिंदी सैनिक मृत्यू पावले वा निकामी झाले. एवढे घडल्यावरही टाऊनझेंडला कूट अल् अमारा काबीज करता आले नाही. त्याला तुर्कांना शरण जावे लागले.\nकूट अल् अमारा मोहिमेतील पुढील लढाया प्रसिध्द आहे : (१)बसरा, कूर्ना, आवाझ व शाइबा (जानेवारी−जून १९१५) (२) अमरा, नासिरिया, टेसिफॉन आणि कूट अल् अमारा (जुलै १९१५−२४ डिसेंबर १९१५). या कार्यवाहित ⇨पूना हॉर्सं, मराठा रेजिमेंट व जयपूर वाहतूक दल या हिंदी दलांनी लक्षणीय कार्य केले.\nमध्यपूर्व आघाडीच्या कूट अल् अमाराच्या चढाईतील अपयशाची कारणे अशी आहेत : (१) टाऊनझेंडने आघाडीवर न राहता अनुपरिस्थितीचे नेतृत्व केले. (२) हिंदुस्थानवर युध्दकार्य सोपविले होते, तरी लंडन येथील युध्दकार्यालयाने लुडबुड केली या दोघा��नाही युध्दपरिस्थिचे आकलन नीट झाले नाही. (३) मर्यादित युध्दउद्दिष्ट असताना बगदाद काबीज करण्याच्या महत्त्वाकांक्षापूर्तीसाठी अपुरे सैनिकबळ, अपुरा व अनियमित रसद पुरवठा आणि वाहतूक साधने पुरे व अकार्यक्षम वैद्यकी साहाय्य.\nकुट अल् अमाराच्या पतनाची तुलना दुसऱ्या महायुध्दातील सिंगापूरच्या पतनाशी होऊ शकते. [⟶महायुध्द, दुसरे].\nइराण आघाडी : १९१५. महायुध्द सुरू झाल्याबरोबर इराण तटस्थ राष्ट्रे होते तरी, उत्तर इराणचा बहुतांश प्रदेश रशियाने व्यापला होता. जेव्हा तुर्कस्तान वैरी राष्ट्र झाले तेव्हा तेलपुरवठा निर्विघ्न ठेवण्यासाठी आणि आगामी मेसोपोटेमियातील चढाईसाठी, इराणी आखाताचा वायव्य किनारा ब्रिटनने व्यापून टाकला. तुर्की सैन्यानेही इराणी कुर्दिस्तान व्यापले. सारि-कामिशच्या लढाईत रशियाकडून ताब्रीझ शहर तुर्कांनी घेतले, तथापि तेथून तुर्कांना माघार घ्यावी लागली (जानेवारी १९१५). पश्चिम इराण, कॉकेशस प्रदेश व मेसोपोटेमियात तुर्कांविरूध्द लढाया चालू होत्या.\nसागरी युध्द : १९१५. जानेवारीमध्ये जर्मन ॲड्मिरल हिपर याच्या आरमाराने इंग्लंडच्या पूर्व किनाऱ्यावर आणि ब्रिटिश मच्छिमाऱ्यांवर हल्ला करण्यासाठी कूच केले. ब्रिटिश ॲड्मिरल बीटीचे आरमार मुकाबला करण्यास निघाल्याचे रेडिओ संदेश हिपरला मिळाले. २४ जानेवारी रोजी डोंगरबँक येथे दोन्ही आरमारांमध्ये मारामरी झाली. हिपरला माघार घ्यावी लागली. हेच ॲड्मिरल पुढे−जटलंड [⟶जटलंडची लढाई] आरमारी लढाईत होते.\nजर्मनांनी ४ फेब्रुवारी रोजी ⇨पाणबुडी मोहिमेस प्रारंभ केला. व्यापारी नौका बुडविणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट होते. यातून तटस्थ राष्ट्रांची जहाजेही सुटली नाहीत. तटस्थ अमेरिकेने जर्मनीला ताकीद दिली असताही अमेरिकेचे एक तेलवाहू जहाज जर्मन पाणबुडीने बुडविले (१ मे). ७ मे रोजी जर्मन पाणबुडीने लुसिटानिया ही ब्रिटिश प्रवासी नौका डुबविली. त्यामुळे १,१९८ प्रवासी (१२४ अमेरिकीधरून) मृत्यू पावले. आंतरराष्ट्रीय संकेताविरूध्द लुसिटानियात रणसामग्री होती. कोणीही सागरी प्रवासात थांबण्यास सांगितले तर थांबू नये, अशा सूचना जहाज कप्तानाला ब्रिटिशांनी दिल्या होत्या. जर्मन राजदूतानेही अमेरिकेला लुसिटानियातून अमेरिकी प्रवाशांना जाऊ न देण्याची जाहीर सूचना दिली होती. असे असूनही अमेरिकेने जर्मनीला तंबी दिली. पुढील युध्दघटनांच्या संदर्भात विस्टन चर्चिल ही दीर्घसूत्री व्यक्ती ब्रिटीश नाविकमंत्री होती, हे लक्षात घ्यावे. अमेरिकेतील सर्वसामान्यत जर्मनाविषयी त्वेष निर्माण झाला. १९ ऑगस्ट १९१५ रोजी जर्मन पाणबुडीने ब्रिटिशांचे आणखी एक जहाज−यातही अमेरिकी होते−बुडविले. अमेरिकेत जर्मनीविरूध्द लोकमत शिगेला पोहोचले. जर्मनिने अनिर्बंध पाणबुडी मोहिमा रद्द केल्या तथापि वर्षाच्या अखेरीस अनिर्बंध पाणबुडी मोहिमेने एकूण १० लक्ष टन वजनाच्या नौका बुडविल्या.\nयुध्दपरिस्थिती व मोहिमा : १९१६. वर्षारंभी दोस्तराष्ट्र तट व मध्यवर्ती राष्ट्र तट या दोघांचीही युध्दशक्ती तुल्यबळ होती, तथापी जर्मन सेनासंघटना त्यांच्या शत्रूपेक्षा कार्यक्षम होती. फ्रान्समध्ये मनुष्य बळाची चणचण गंभीर झाली होती. युद्धक्षेत्र-विस्तारामुळे नव्या सेना सज्ज करण्यासाठी सक्तीसैनिक भरती अंमलात आणण्याचा विचार ब्रिटिश राज्यकर्ते करू लागले होते. आयर्लंडमध्ये ब्रिटन विरोधक बंडाच्या मार्गावर होते. हिंदुस्थानात शिखांच्यातही असंतुष्टता प्रज्वलित झाल्याने सैनिक भरती मंदावली होती. अगणित मनुष्यबळ असल्याने रशिया त्यास शस्रे आणि युध्दसामग्री पुरविण्याकरिता वेळ मिळण्याची संधी पाहत होती.\nमागील वर्षातील ‘आधी पूर्व आघाडी, मग पश्चिम आघाडी’ या युध्दनीतीचा जर्मनिने त्याग केला. पश्चिम आघाडीवर जरी जय मिळवता आला नाही. तरी फ्रान्सला गलितगात्र करून पश्चिम आघाडीवर निर्णय मिळवण्याच्या फाल्केनहाइनच्या नीतीला कैसरने मान्यता दिली. तसेच सागरी युध्दाची (पाणबुडीधरून) आक्रमक गती वाढविण्याचे जर्मन नेत्यांनी ठरविले.\nमागील वर्षातील अपशयाचे प्रमुख कारण दोस्तराष्ट्रांचा युध्दकार्यांत समन्वय व एकात्मतेविषयी अभाव आहे, हे झॉफ्रने दोस्त राष्ट्रप्रमुखांना पटविले, त्याचप्रमाणे त्याने पश्चिम, पूर्व आणि इतर आघाड्यांवर जून १९१६ च्या सुमारास समन्वयित चढाईला सर्वांचा होकार मिळविला.\nब्रिटिनमध्ये, खंदक युध्दतंत्राला कलाटणी देणारे एक क्रांतीकारक शस्र ⇨रणगाडा याचा विकास कर्नल स्विन्टन हा चर्चिलच्या पाठिंब्याने करीत होता. व्हर्डन व सों येथील १९१६ सालच्या दोन अतिभयप्रद लढायांमुळे पश्चिम आघाडी चिरंतन प्रसिध्द पावली. व्हर्डन लढाई (२१ फेब्रुवारी−१८ डिसेंबर १९१६): व्हर्डन ग���वाच्या आवती-भोवतीच्या पाच किमी. प्रदेशांतील टेकड्यांवर व सपाट भागावर भक्कम दुर्ग-बंदी होती. व्हर्डन गावामधून म्यूज नदी वाहते. दुर्गात फ्रेंच शिबंदी अपुरी होती. प्रचंडी तोफ-भडीमारानंतर जर्मन पाचव्या सेनेने व्हर्डन फळीवर हल्ला केला. व्हर्डनच्या रक्षणासाठी कडवी फ्रेंच कुमक झॉफ्र पाठवील आणि तसे घडले की व्हर्डन येथे फ्रेंचांचे कंबरडे मोडून इतरत्र पश्चिम आघाडीवर जोरदार चढाई करता येईल, अशी फाल्केनहाइनची रणयोजना होती. आरंभीच्या जर्मन धडाक्यापुढे फ्रेंचांनी किंचित माघार घेतली. व्हर्डन फळीचा फ्रेंच सेनापती जनरल पेतँ याच्या स्फूर्तिदायक नेतृत्वामुळे फ्रेंचांनी जर्मनांचे सर्व हल्ले परतवून लावले. पेतँने फ्रेंच सैनिकांना ‘शत्रू पुढे जाणारच नाही’ हा रणसंदेश दिला. जनरल नीव्हेल व मानझॅन या पेतँच्या दुय्यम सेनापतींनी उत्कृष्ट काम केले. व्हर्डनच्या लढाईच्या वेळीच सों नदाकाठच्या आघाडीवरील चढाईची योजना झॉफ्र पक्की करीत होता, म्हणून व्हर्डन येथे जर्मनांना गुंतवून ठेवणे आवश्यक होते. तिकडे पूर्व आघाडीवर रशियाचा जनरल ब्रुस्यीलॉव्हने ‘ब्रुस्यीलॉव्ह’ चढाई सुरू केल्याने (४ जून−२० सप्टेंबर) फाल्केनहाइनला व्हर्डन येथील पंधरा डिव्हीजन पूर्व आघाडीवर पाठवाव्या लागल्या. ऑक्टोबरपासून फ्रेंचांनी जोरदार प्रतिचढाई केली. ऑगस्टमध्ये व्हर्डन येथील अपयशावरून कैसरने फाल्केहाइनला पदच्युत केले व त्याच्या जागी हिंडेनबुर्खला जनरल स्टाफप्रमुख म्हणून नेमले. हिंडेनबुर्खरबरोबर लूडेन्डोर्फ याची त्याचा दुय्यम म्हणून नेमणूक झाली. फ्रेंचांच्या कडव्या विरोधापुढे हिंडेनबुर्खने चढाईचा नाद सोडला. फ्रेंचांची प्रतिचढाई यशस्वी झाली आणि व्हर्डन लढी संपली. या लढाईत फ्रेंचांचे ५ लक्ष ४२ हजार आणि जर्मनांचे ४ लक्ष ३४ हजार सैनिक ठार वा निकामी झाले.\nसों नदीची पहिली लढाई : (२४ जून−१३ नोव्हेंबर). वास्तविक सोंची लढाई व्हर्डन लढाईबरोबरच जुंपविण्याचे झॉफ्रचे वेळापत्रक होते तथापी व्हर्डन येथील घटनांमुळे ही लढाई २४ जूनला सुरू झाली. जनरल रॉलिन्सची चौथी सेना व ॲल्नेबीची तिसरी सेना या ब्रिटिश सैन्यावर चढाईची जबाबदारी होती. फ्रेंच जनरल ⇨फर्दीनां फॉश याची सेना त्यांना साहाय्यक म्हणून होती.\nया लढाईचे उद्दिष्ट पुढीलप्रमाणे होते. व्हर्डन फळीवरील जर्मन द���ाब कमी करणे आणि पूर्व आघाडीवर जर्मनांना कुमक पाठविण्यात अडथळा आणणे.\nही लढाई म्हणजे ब्रिटिश हल्ल्यांची मालिका होती. पाच महिने असे हल्ले-प्रतिहल्ले चालू राहिले. या लढाईचे एक वैशिष्ट्य म्हणजे, जर्मनांची एक खंदक फळी फोडून तिच्या मागील दुसऱ्या खंदकाचाही ब्रिटिशांनी भेद केला आणि त्या फटीतून मोठ्या संख्येने बर्टिश घोडदळाने आगेकूच केली. या घोडदळातील ‘सिकंदराबाद’ आणि ‘सियालकोट’ रिसाल्याने महत्त्वाचे कार्य केले. या रिसाल्यांचेच चौथी व पाचवी घोडदळ डिव्हिजन म्हणून ऑक्टोबर १९१६ मध्ये पुनर्घटन करण्यात आले. ब्रिटिश घोडदळाच्या मुसंडीला योग्यवेळी कुमक मिळाली नाही व जर्मन मशीनगनच्या माऱ्यामुळे या घोडदळाची मोठी हानी झाली.\nया लढाईची उद्दिष्टे थोडीफार सफल झाली. व्हर्डनवरील जर्मन दबाव कमी झाला. जर्मनांच्या युध्दोत्साहाला तडे गेले. जर्मन आघाडीचा फारच थोडा भाग ब्रिटिश काबीज करू शकले. ब्रिटिश इतिहासात प्रथमच सक्ती-सैनिक भरतीस प्रारंभ झाला. या लढाईत ब्रिटिश व फ्रेंच मिळून ६ लक्ष १५ हजार आणि जर्मन ६ लक्ष ५० हजार सैनिक ठार वा निकामी झाले.\nया लढाईची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे होती : सैन्य कितीही शूर व सुशस्रयुक्त असले आणि त्यांचे नेते उत्तम असले, तरी मशीनगनच्या गोळीबाराच्या जाळ्यात त्यांचा निभाव लागत नाही, हे सिध्द झाले. वायुकारवाया मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्या. ब्रिटिशांनी प्रथमच रणगाड्यांचा उपयोग केला परंतु त्याच्या सुप्त शक्तीचा उपयोग करून घेण्याचे तंत्र ब्रिटिश नेत्यांना उमजले नाही. जर्मनांचे संरक्षणतंत्र लक्षणीय होते तथापि त्यांनी केलेले पुनरावृत्ती प्रतिहल्ले निष्फळ तर ठरलेच, पण त्याबरोबरच त्यांचे अनुभवी कनिष्ठ अधिकारी व सैनिक ठार झाले.दोस्तांना गलितगात्र करण्याचे फाल्केनहाइनचे स्वप्नी भंग पावले. जर्मन सेना युध्दारंभी जशी होती, तशी राहिली नाही. सामोरी हल्ल्यांच्या तंत्रांचा वाईट अनुभव येत असतानाही, हटवादीपणाने अवलंब केल्याबद्दल ब्रिटिश सरसेनापती हेगवर कठोर टीका झाली. सोंच्या लढाईतील अनावश्यक हानीच्या कारणावरून ब्रिटिश पंतप्रधान अस्क्विथ यास राजीनामा द्यावा लागला (डिसेंबर १९१६). त्याच्या जागी लॉइड जॉर्जची नेमणूक झाली तथापि हेगसारखी आप्पलपोटी, स्वार्थी व नेतृत्वगुणात क्षुद्र असलेली व्यक्ती सरसेनापती म्हणून राहू शकली, ही आश्चर्याची व खेदाची घटना होय. डेव्हिड लॉइड जॉर्जचे राजकीय तसेच राष्ट्रीय नेतृत्व आदर्श व फलदायी ठरले. किचेनसारख्या सनातनी युध्दमंत्र्याच्या सल्ल्याला झिडकारून जॉर्जने उखळी तोफा व रणगाडे या नवीन शस्रांच्या विकासाला आणि उत्पादनाला जोरदार चालना दिली. मशीनगन व दारूगोळा यांचे उत्पादन वाढविले. खाणी, रेल्वे व औद्योगिक कारखान्यांचे नियंत्रण सरकारने ताब्यात घेतले. पंतप्रधान झाल्यावर त्याने : (१) युध्द मंत्रिमंडळ स्थापले. त्यायोगे युध्दकार्यनिर्णय त्वरेने घेणे शक्य झाले (२) सागरी वाहतूक व वाहतूक साधने आणि शेतीउत्पादन यांवर सरकारी नियंत्रण बसविले (३) सेनासज्जता कार्यक्षम करण्यासाठी राष्ट्रीय सेवा मंत्रालय स्थापले (४) पाणबुड्यांच्या धोक्याला तोंड देण्यासाठी सागरी वाहतुकीत काफिला-तंत्र अंमलात आणण्याचे जॉर्जने ठरविले.\nइटली आघाडी : (११ मार्च ते १४ नोव्हेंबर १९१६). या काळात इटली व जर्मन−ऑस्टिया यांच्यात पुढील लढाया झाल्या (१) ईझॉन्त्सॉ येथील पाचवी, सहावी, सातवी, आठवी व नववी लढाई, (२) ऑस्ट्रियाची ट्रेंटन चढाई.\nएकंदरित, ऑस्ट्रिया−जर्मनीने इटलीवर मात केली. पूर्व आघाडीवरील बूस्यीलॉव्हच्या चढाईमुळे, जर्मनांना या आघाडीवरील काही जर्मन सैन्य पूर्व आघाडीवर पाठवावे लागल्यामुळे जिंकलेला इटलीचा प्रदेश अंकित करता आला नाही.\nइटलीचे २ लक्ष ७३ हजार आणि ऑस्ट्रिया−जर्मनीचे १ लक्ष ४० हजार सैनिक ठार, निकामी व युध्दबंदी झाले.\nबाल्कन आघाडी : (जून−३० नोव्हेंबर १९१६). या आघाडीवर अल्बेनियामध्ये इटलीविरूध्द ऑस्ट्रिया (जुलै−नोव्हेंबर), फ्लॉरिनची लढाई व मॉन्यस्टीर (बीटॉल) येथील दोस्तांची प्रतिचढाई, (ऑगस्ट−नोव्हेंबर) या लढाया दोस्त सैन्य व जर्मन−बल्गेरिया-ऑस्ट्रिया सैन्यांमध्ये झाल्या.\nमध्यपूर्व आघाडी : (१९१६). तुर्कांचा पाडाव करण्याच्या उद्दिष्टाने ब्रिटिशांनी पुढील कारवाया केल्या : (१) ईजिप्तच्या सुएझ कालव्याची संरक्षण फळी सिनाईच्या वाळवंटात स्थापली. येथे किरकोळ लढाया झाल्या पण विशेष प्रगती झाली नाही. (जानेवारी−जुलै १९१६). (२) टॉमस लॉरेन्स यांच्या नेतृत्वाखाली तुर्कांविरूध्द अरबांत असंतोष निर्माण करण्यात दोस्तांनी यश मिळवले. मक्केचा शरीफ हुसेन याने अरब स्वातंत्र्याची घोषणा केली. अरब व दोस्त सैन्यांनी मक्का व मदिना काबीज केले. सिनाई वाळवंट ते उत्तरेकडे सिरिया ते टॉरस पर्वतापर्यंत जाणाऱ्या तुर्कांचा दळणवळण व पुरवठा मार्ग धोक्यात आला. वर्षाअखेर ईशान्येकडील ॲल-अरिशपर्यंतचा सिनाई वाळवंटी प्रदेश दोस्तांनी काबीज केला.\nपूर्व आघाडी : १९१५-१६ मध्ये रशियाची पीछेहाट झाली होती. या पीछेहाटीमुळे रशियाच्या भौगोलीक विस्ताराच्या दृष्टीने, पीछेहाट हे विजयाचे एकमेव साधन आहे, याबाबत रशियायी युध्दनेत्यांची धारणा पक्की झाली. नेपोलियनच्या १८१२ सालातील पराजयाची आठवण त्यांना झाली. पूर्व आघाडीवर−पिन्स्क ते दक्षिणेकडे चिरनॉव्हत्सी या सु. ४०० किमी. ऑस्ट्रिया−जर्मन फळीवरील हल्लायोजना रशियाने आखण्यास प्ररंभ केला तथापि ट्रेंटन येथील इटलीची बिकट परिस्थिती पाहून, रशियायी द. आघाडी विभागाचा प्रमुख जनरल ब्रूस्यालॉव्हला ऑस्ट्रीया−जर्मन फळीवर हल्ला करण्याची आज्ञा झाली. हल्ला करण्याचे एक नविन तंत्र ब्रूस्यीलॉव्हने वापरले ते असे : (१) हल्ल्यापूर्वी राखीव सैन्याची जमवाजमव करावयाची नाही वा शत्रु-फळीवर तोफांचा भडीमार करावयाचा नाही. असे केल्याने शत्रूला हल्ल्याची पूर्वसूचना न मिळता तो बेसावध राहतो. ब्रूस्यीलॉव्हला या अपरिचित युध्दतंत्रामुळे ऑस्ट्रियाच्या सातव्या व चौथ्या सेनांचा पराभव झाला. हल्ल्यांच्या प्रगतीसाठी ब्रूस्यीलॉव्हने रशियाच्या इतर दोन सेनापतींनी साहाय्य केले नाही. असे असता २८ जुलै १९१६ रोजी त्याने परत चढाई सुरू करून २० सप्टेंबरपर्यंत ऑस्ट्रियाची फळी ५० ते १०० किमी. कार्पेथियन पर्वतरांगेपर्यंत मागे ढकलली.\nराखीव सैन्याची व दारूगोळ्याची कमतरता, व्हर्डन येथून पाठविलेली जर्मन कुमक ऑस्ट्रियाला मिळणे व रशियायी सैन्याची झालेली दमछाक, यामुळे ब्रूस्यीलॉव्हला युध्द थांबवावे लागले. जर जर्मन कुमक मिळाली नसती, तर १९१६ मध्येच ऑस्ट्रियाचा संपूर्ण निकाल लागला असता असे म्हटले जाते. ब्रूस्यीलॉव्हची कामगिरी पाहून २७ ऑगस्ट १९१६ रोजी रूमानिया दोस्त राष्ट्रतटाला मिळाले. रूमानियाने ट्रान्सिल्व्हेनिया या ऑस्ट्रियाच्या संपन्न प्रांतावर हल्ला केला तथापि फल्केनहाइन व माकेन्झेन या जर्मन सेनापतींनी आर्जेश नदीच्या काठावर रूमानिया सैन्याचा पराभव केला (१−४ डिसेंबर १९१६). रूमानियाचा अन्नधान्य−तेलखाणींचा समृध्द प्रदेश जर्मनांनी पादाक्रांत केला. रूमानियाचे ३ ते ४ लक्ष आणि ऑस्ट्रिया−जर्मनीचे ६० हजार सैनिक कामास आले.\nमेसोपोटेमिया मोहिम : (१९१६). कूट अल् अमाराच्या पतनानंतर डिसेंबर १९१६ मध्ये जनरल मॉडच्या ब्रिटिश व हिंदी सेनेने (एक लक्ष ६६ हजार यांपैकी १ लक्ष ११ हजार हिंदी सैनिक होते.) कूट अल् अमारा काबीज केले (२ फेब्रुवारी १९१७) व या सेनेची बगदादकडे आगेकूच सुरू झाली.\nकॉकेशस व इराणी आघाडी : (१९१६). रशियाचा कार्यक्षम सेनापती युद्येन्यिचने कार्स येथून चाल करून तुर्कांचे एर्झरूम काबीज केले. काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावरील तुर्कांचे त्रेबिझोंड काबीज करून रसदपुरवठामार्ग निर्विघ्न केला (१८ एप्रिल). जून−ऑगस्ट १९१६ मध्ये तुर्कांनी काळ्या समुद्राच्या किनाऱ्याकडे प्रतिहल्ला केला पण युद्यन्यिचने हा प्रतिहल्ला मोडून काढला. केमालपाशाने मुश व बिटलिस जिंकले (ऑगस्ट १९१६). यानंतर रशिया व तुर्क यांनी थंडीमुळे कारवाया बंद केल्या.\nसागरी लढाया : (१९१६). सशस्र व्यापारी जहाजांवर, युध्दनौका समजून हल्ले केले जातील, असे जर्मनांनी जाहीर केले. अमेरिकन प्रवासी असलेले ‘ससेक्स’ जहाज जर्मनांनी बुडविले (२४ मार्च १९१६). अमेरिकेने आपला क्रोध व्यक्त केला. प्रवासी जहाजावर हल्ले करणार नाही, असे आश्वासन जर्मनांनी दिले. एप्रिल १९१६ मध्ये जर्मन युध्दनौकांनी यार्मथ व लोस्टॉफ्ट या इंग्लिश किनाऱ्यावरील गावांवर तोफांचा भडिमार केला. यानंतर ३१ मे−१ जूनची सुप्रसिध्द सागरी जटलंडची लढाई झाली.\nजर्मनीची नाकेबंदी : मध्यवर्ती राष्ट्रतटाच्या युध्दशक्तीचा नाश करण्यासाठी व त्यांच्या जनतेला भुके मारण्याचे काम बर्टिश नौसेना करीत होती. १९१६ अखेर जर्मनीच्या बहुतांश जलपृष्ठवाही सशस्र नौका बुडविण्यात आल्या होत्या. तटस्थ स्वीडन, नॉर्वे व हॉलंड यांच्या बंदरांतून जर्मनीला होणारा पुरवठा बंद पाडण्यासाठी तटस्थ राष्ट्रांच्या (अमेरिकाधरून) जहाजांची तपासणी ब्रिटिश युध्दनौका करू लागल्याने ब्रिटन व अमेरिका यांच्यात कुरबूर झाली. यास कारण की अमेरिका दोस्त राष्ट्रांना तसेच मध्यवर्ती राष्ट्रांच्या बरोबर व्यापार करीत असे. जर्मनीला नाकेबंदी तोडण्यासाठी सागरी मार्गात सुरूंग पेरणे व अनिर्बंध पाणबुडी-हल्ले करण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. परिणामतः ही घोडचूक ठरून अमेरिकाही जर्मनीच्या विरूध्द गेली.\nयुध्दपरिस्थिती व कारव���या : (१९१७). गेल्या वर्षांत दोस्तराष्ट्रतटाची युध्दशक्ती वाढली होती. पश्चिम आघाडीवर ब्रिटिश−फ्रेंचांच्या संयुक्त तसेच रशिया आणि इटली यांच्या पूर्व व तर आघाड्यांवरील कारवाया समन्वयित करण्यावर परत भर देण्यात आला होता. लॉइड जॉर्जने पॅलेस्टाइनमधील कारवायांना प्राधान्य दिले. १९१६ च्या अखेरिस झॉफ्रला निवृत्त अथवा बडतर्फ करण्यात आले. त्याच्या जागी आलेल्या जनरल नीव्हेलमुळे झॉफ्रच्या समन्वयित कारवाया करण्याचे तत्त्व मागे पडले. हेग व नीव्हेल यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. जॉर्जने नीव्हेलची बाजू घेतली. या संघर्षामुळे १९१७ सालातील दोस्त राष्ट्रांच्या कारवाया-योजना गुप्त राहिल्या नाहीत. लूडेन्डोर्फला दोस्त तटातील घटनांचा सुगावा लागला होता. त्याने पश्चिम आघाडीवर संरक्षणात्मक भूमिका अंगिकारण्याचे ठरविले तथापि इटलीचा संपूर्ण पराभव करण्यासाठी ऑस्ट्रियाला मदत करण्याचे त्याने ठरविले.दोस्त राष्ट्रांच्या विरूध्द अनिर्बंध पाणबुडी कारवाया जोराने करण्याची आज्ञा जर्मन नौसेनेला देण्यात आली.\nपश्चिम आघाडी : (१९१७). या आघाडीवरील युध्दाला एकदम कलाटणी देण्याची एक घटना म्हणजे दोस्तराष्ट्र-तटाला अमेरिका मिळणे, ही होय. ३ फेब्रुवारी १९१७ रोजी अमेरिकेने व त्यानंतर ब्राझील, बोलिव्हिया, पेरू इ. दक्षिण अमेरिकी राष्ट्रांनी जर्मनीबरोबरचे संबंध तोडून टाकले.\nजानेवारी−मार्च १९१७ मध्ये त्सिमरमान संदेश या प्रकणामुळे जर्मनीविरूध्द अमेरिकेत लोकमत प्रखर झाले. हा गुप्त संदेश त्सिमरमान या जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्याने मेक्सिकोला पाठविला होता. अमेरिका व जर्मनी यांमध्ये जर युध्द जुंपले तर, न्यू मेक्सिको, टेक्सस व अरिझोना हे प्रांत मेक्सिकोने परत जिंकून घ्यावे, मध्यवर्ती राष्ट्रतटाला मिळण्यासाठी जपानला उद्युक्त करण्याची खटपट मेक्सिकोने करावी, असा हा गुप्त संदेश होता. ब्रिटिश गुप्तवार्तासंकलन खात्याने हा जर्मन संदेश अमेरिकेला पुरविला (१ मार्च १९१७). अमेरिकी राष्ट्रपती वुड्रो विल्सनने सर्व अमेरिकी जहाजांना संरक्षणाच्या दृष्टीने सशस्र करण्याची आज्ञा दिली (१३ मार्च १९१७). अमेरिकेची काही जहाजे जर्मन पाणबुड्या व युध्दनौकांनी बुडविली. जर्मनीविरूध्द युध्दघोषणा विल्सनने केली (६ एप्रिल १९१७) तथापी त्याने ऑस्ट्रिया−हंगेरी विरूध्द य���ध्दघोषणा ७ डिसेंबर १९१७ रोजी केली.\nपश्चिम आघाडीवर १९१७ साल हे दोस्त राष्ट्रांच्या युध्द अपयशामुळे प्रसिध्द आहे. फ्रेंच सेनापती नीव्हेलने शँपेन येथे जर्मनीवर केलेला हल्ला तर फसलाच (एप्रिल-मे), शिवाय फ्रेंच सैन्याने बंड केले. पेतँने परिस्थिती ताळ्यावर आणली. जून ते नोव्हेंबर १९१७ मध्ये ईप्रची तिसरी लढाई ब्रिटिशांनी केली. ही लढाई ‘पॅशन्डील’म्हणून अजूनही प्रसिध्द आहे. ब्रिटिशांनी ३ लक्ष २४ हजार सैनिक गमावून केवळ ६ किमी. पर्यंत प्रगती केली. जर्मनांचे २ लक्ष सैनिक कामास आले. जर्मनांनी प्रथमच मोहरीचा विषारी वायू वापरला त्याचप्रमाणे त्यांनी विमानातील मशीनगनचा गोळीबार ब्रिटिश सैन्यावर केला.\nसैनिकी इतिहास व विज्ञानदृष्ट्या कँब्रेची लढाई (२० नोव्हेंबर−३ डिसेंबर १९१७) प्रसिध्द आहे. रणगाड्यांचा जर सुसंघटितरित्या उपयोग केला गेला, तरच खंदक युध्दातील कुंठितावस्था निवारणे शक्य आहे से सिध्द झाले [⟶फुलर, जॉन फ्रेड्रिक चार्ल्स]. या लढाईत ब्रिटिशांच्या ३८१ रणगाडासमूहाने जर्मनफळीत विस्तृत खिंडार पाडले, तथापि राखीव रणगाडा दिले नसल्याने आरंभीच्या यशाचा पुरा त्यांना घेता आला नाही. रणगाड्यांच्या हल्ल्यापुढे माघार घेणाऱ्या जर्मनांचा पाठलाग ‘हडसन हॉर्स’ या हिंदी रिसाल्याने केला. जर्मनांच्या प्रतिहल्ल्याला चौथ्या व पाचव्या घोडदळ डिव्हिजनांनी तोंड दिले. त्यात ५०० हिंदी घोडेस्वार ठार झाले. पश्चिम आघाडीवरील १९१७ सालातील लढायांचा आढावा घेऊन पुढील निष्कर्ष काढले आहेत : आतापर्यंतच्या युद्धातील परागतीवरून १९१७ सालातही युद्धकार्य एकात्मतेने पार पाडण्याच्या दृष्टीने दोस्त अयशस्वी ठरले. हेग व नीव्हेल यांनी अलगपणे केलेल्या कारवायांत भयंकर हानी झाली. हेगच्या कारवायांमुळे (ईप्र व कँब्रे) फ्रेंचांवरील जर्मनीच्या चढाईची तीव्रता कमी झाली. ब्रिटिश तसेच फ्रेंच हे दोघेही थकत असल्याचे दिसून आले. अमेरिकेचे पदार्पण त्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले.\nपूर्व आघाडीवरील घटना दोस्तराष्ट्रांच्या दृष्टीने अतिशय धक्कादायक होत्या. रशियन सैन्याने पेट्रोग्राड येथून १० मार्च १९१७ रोजी बंड केले आणि तात्पुरते लष्करी शासन प्रस्थापित झाले. झार दुसरा निकोलसने सिंहासनाचा त्याग केला. लष्करी शासन व पेट्रोग्राड येथील बोल्शेव्हिक (कामगार व सैनिकी शासन) य��ंच्यात वाद निर्माण झाला. दोस्त राष्ट्रांच्या विरुद्ध चालू ठेवण्याचा निर्धार लष्करी शासनाने जाहीर केला. लष्करी शासन क्रांतिविरोधी धोरण अंमलात आणील या भीतीने बोल्शेव्हिकांनी आज्ञा क्र. १ जाहीर करून रशियायी लष्करी अधिकाऱ्यांचे सैनिकी शिस्तसंबंधीचे अधिकार रद्दबातल केले. सर्व रशियायीसैन्यात गैरशिस्त माजली. बंडखोर सैनिकांनी अधिकाऱ्यांची कत्तल केली. अशा गंभीर प्रसंगी जर्मनीने ⇨ लेनिनव त्याचे साथीदार यांना रशियात गुप्तपणे घुसविले. ल्येव्ह ब्रनश्टाइन ऊर्फ ट्रॉटस्की हाही नंतर लेनिनला येऊन मिळाला. जर्मनीने रशिया विरूद्ध युद्ध बंद केले. युद्ध चालू ठेवल्यास सर्व रशियायी आपले मतभेद विसरून पितृभूमीच्या संरक्षणासाठी एकत्र उभे राहतील, अशी जर्मनीला भीती वाटली. पूर्व आघाडीवरील अस्थिरतेचा फायदा घेऊन जर्मनीने पश्चिम व इटली आघाडीकडे कुमक पाठविली. रशियाच्या लष्करी शासनाने (युद्धमंत्री अलेक्झांडर क्यिऱ्येन्स्की) ब्रूस्यीलॉव्हच्या नेतृत्वाखाली गॅलिशिया फळीवर चढाई केली (मे १९१७). आरंभीच्या यशानंतर ब्रूस्यीलॉव्हची चढाई ढासळली. सप्टेंबर १९१७ मध्ये जर्मन जनरल ऊत्ये याने घुसखोरीचे एक नवे रणतंत्र वापरून रीगापर्यंत मजल मारली.\nसप्टेंबर-ऑक्टोबर १९१७ मध्ये रशियात अत्यंत गोंधळ माजला. क्यिऱ्येन्स्कीच्या तात्पुरत्या शासनाने पेट्रोग्राडमधून पळ काढून मॉस्कोत आसरा घेतला. जनरल कर्न्यीलॉव्हचा प्रतिक्रांती उठाव शमविण्यात आला.\nनोव्हेंबर ७ (२५ ऑक्टोबर रशियायी पंचांग) रोजी लेनिन व ट्रॉटस्की यांनी राज्यसत्ताहरण केले आणि जर्मनीबरोबर शांततेची बोलणी सुरू केली.\nडिसेंबर १५ रोजी ब्रेस्त-लिटॉफ्स्क (ब्रेस्त) येथे जर्मनी व बोल्शेव्हिक रशिया यांनी युद्धविराम करारावर सह्या केल्या. दोस्तराष्ट्रांच्या युतीमधून रशिया कायमचे बाहेर पडले.\nबाल्कन आघाडी : (१९१७). महत्त्वाच्या घटना म्हणजे १२ जून १९१७ रोजी जर्मनधार्जिणा राजा कॉन्स्टंटीनला राजत्याग करावा लागून त्याची दोस्तधार्जिणा अलेक्झांडरने घेतली व मध्यवर्ती राष्ट्रतटाविरूद्ध त्याने युद्ध पुकारले (२७ जून १९१७).\nडिसेंबरमध्ये झॉर्झ क्लेमांसो हा फ्रान्सचा नवा पंतप्रधान झाला. याशिवाय फारशा महत्त्वाच्या घडामोडी झाल्या नाहीत.\nपॅलेस्टाइन व मेसोपोटेमिया : (१९१७). जानेवारी ते डिसेंबर १९१७ या कालात ब्रिटिश सैन्याने ॲल-ॲरीश ते आलेप्पोपर्यंत मजलमारली (९ डिसेंबर). या मजलीत हिंदी घोडदळाने (२१,०००) व पायदळाने (५७,०००) मोठा पराक्रम गाजविला. लॉर्ड ॲल्नेबीच्या सैन्यात तिसरी लाहोर, सातवी मीरत व सातवी हिंदी डिव्हिजन अशा तीन डिव्हिजन होत्या.\nमेसोपोटेमियात ११ मार्च १९१७ रोजी ब्रिटिश हिंदी सैन्याने बगदाद काबीज केले. सप्टेंबरअखेर ते मोसूल तेलखाणींच्या गावापर्यंत पोहोचले.\nमेसोपोटेमिया आणि पॅलेस्टाइन येथील १९१७ च्या लढायांत मेजर व्हीलर (गुरखा), सैनिक करणबहाद्दूर राणा (गुरखा) यांना व्हिक्टोरिया कॉस मिळाले. रशियाच्या क्रंतीमुळे इराणमधील आघाडी थंडावली.\nसागरी आघाडी : (१९१७). जर्मनीने फेब्रुवारीमध्ये अनिर्बंध पाणबुडीहल्ला-तंत्रच सर्रास वापरण्याचे ठरविले. अमेरिकेचा हस्तक्षेप जरी झाला तरी अमेरिकेला युद्धावर प्रभाव पाडण्यास पुढील २-३ वर्षे लागतील आणि त्या अवधीत भूप्रदेशी व सागरी लढायांत (पाणबुडी) मध्यवर्ती राष्ट्रे नक्कीच विजय मिळवतील, असा जर्मन नेत्यांचा विश्वास होता. तसे घडण्याचा संभव दिसू लागला. ब्रिटिश व तटस्थ राष्ट्रांचे नाविक जहाजावर जाण्याचे टाळू लागले. पाणबुड्या बुडविण्यासाठी युद्धनौका उपलब्ध करून देणे ब्रिटिश नौसेनापतीला कठीण झाले. काफिला तंत्र फायदेशीर होणार नाही म्हणून ते अंमलात आणण्यास ब्रिटिश नाविक उच्चकार्यालयाने नकार दिला. जुलै १९१७ पर्यंत ब्रिटनमधील अन्नधान्य व इतर कच्चा माल संपुष्टात येईल असे अंदाज होते. एप्रिलपर्यंत दर महिन्याला एकूण ८३/४लक्ष टन वजनांची जहाजे जर्मन पाणबुड्यांनी बुडविली.\nशेवटी मे महिन्यापासून पंतप्रधान लॉइड जॉर्जचे काफिला-तंत्र वापरण्यास सुरूवात झाली. वर्षाअखेरपर्यंत नौकानाश जरी वाढला, तरी नवीन जहाजबांधणीमुळे नाशाची तीव्रता कमी झाली. जर्मन पाणबुड्यांचेही हानीचे प्रमाण वाढले. काफिला-तंत्रामुळेच ब्रिटन जिवंत राहिले हे सिद्ध झाले.\nइतरत्र इंग्लिश खाडी, एड्रिॲटिक समुद्र आणि हेल्गोलँड येथे जर्मन व ब्रिटिश यांमध्ये सागरी चकमकी उडाल्या.\nयुद्धपरिस्थिती व कारवाया : (१९१८). मध्यपूर्व व मेसोपोटेमिया आघाडी वगळता १९१८ च्या आरंभी दोस्तराष्ट्रांची उद्दीष्टे साध्य झाली नव्हती. रशियाच्या क्रांतीमुळे व जर्मन−रशिया यांमधील युद्धविरामामुळे जर्मनीला तेथील सैन्य इतरत्र आणण्यास मोकळीक मिळाली. जर्मन पाणबुड्यांचे भय कमी झाले नव्हते. सेनासज्जता होऊन यूरोपात सैन्य पाठविण्यास अमेरिकेला आणखी काही महिने लागणार होते. म्हणून ब्रिटन व फ्रान्स यांना संरक्षणात्मक तंत्र वापरणे भाग पडले. हेगला आणखी कुमक पाठविण्यास लॉइड जॉर्जने मनाई केली.\nमध्यवर्ती राष्ट्रांचीही स्थिती समाधानकारक नव्हती. ब्रिटिश नाकेबंदीचे दुष्परिणाम त्यांना तीव्रतेने जाणवू लागले होते. ऑस्ट्रियाचीदमछाक झाली होती. तुर्कस्तान व बल्गेरिया पराभवाच्या मार्गावर होते त्यामुळे युद्ध लढण्याची बहुतांश जबाबदारी जर्मनीवर पडली होती.\nअमेरिकेचा राष्ट्रपती वुड्रो विल्सन याने ८ जानेवारी १९१८ रोजी जगात शांतता प्रस्थापित करण्यासंबंधी एक १४ कलमी कार्यक्रम जाहीर केला.\nपश्चिम आघाडी : (१९१८). या वर्षात जर्मनीला निर्विवाद विजय मिळविण्यासाठी पश्चिम आघाडीवर लढायांत दोस्तांवर मात करणे आवश्यक होते. विशेषतः अमेरिकन सैन्य रणांगणावर येण्यापूर्वी मात केली पाहिजे, अशी लूडेन्डोर्फची खात्री झाली. या दृष्टीनेलूडेन्डोर्फने जर्मन सैन्याला तयार केले. पॅरिसला वाचविण्यावर फ्रेंचांचा, तर इंग्लिश खाडीवरील बंदराकडे जाणारा मार्ग अबाधित ठेवण्यावर ब्रिटिशांचा भर होता. दोस्तांच्या या परस्परविरोधी उद्दिष्टांचा फायदा उठविण्याच्या दृष्टीने फ्रेंच व ब्रिटिश यांच्या सैन्य-आघाडीत पाचर मारून ब्रिटिशांचा निकाल लावण्याची संग्राम-योजना लूडेन्डोर्फने पक्की केली. हिंडेनबुर्खने त्यास होकार दिला.\nसों चढाई : (२१ मार्च−५ एप्रिल १९१८). जर्मनांनी २१ मार्च रोजी ६,००० तोफांच्या भडिमाराने ही चढाई सुरू केली. पॅरिसकडील सों नदीच्या पूर्वेला व मार्न नदीच्या उत्तरेला असलेल्या ब्रिटिश फळीच्या उजव्या बगलेवर ऊत्येंच्या अठराव्या जर्मन सेनेने जोरदार धडाका दिला. पाचव्या ब्रिटिश सेनेने माघार घेतली. या माघारीमुळे मार्न नदीवरील फ्रेंच सेना व पाचव्या सेनेच्या डाव्या बगलेवरील ब्रिटिश तिसरी सेना यांच्यामध्ये विस्तीर्ण फट पडून ब्रिटिशांची फळी फ्रेंचांपासून दूर गेली. ऊर्त्येने पॅरिसकडे मोर्चा वळविला. २३ मार्च−७ ऑगस्टपर्यंत जर्मनांच्या ‘बिग बर्था ऊर्फ पॅरिस तोफा’ या प्रचंड तोफांनी पॅरिसच्या उत्तरेकडून पॅरिसवर २५ किमी. पल्ल्यावरून भडिमार सुरू केला. त्यात ८७६ फ्रेंच नागरिक ठार झाले,त���ापि युद्धावर काही परिणाम झाला नाही. जर्मनांच्या वैज्ञानिक प्रगतीमुळे फ्रेंच नागरिकांचे मनोधैर्य खचले. फॉश किंवा दुसऱ्या कोणत्याही फ्रेंच सेनापतीला ब्रिटिश आणि फ्रेंच युद्धकार्यात समन्वय साधण्यासाठी उच्च सेनापती करण्याची विनंती ब्रिटिश युद्ध मंत्र्याला हेगने केली. २६ मार्च रोजी फॉशला दोस्त सैन्याचे उच्च सेनापतिपद देण्यात आले. दोस्तांच्या सुदैवाने आघाडीत ६५ किमी. खोल पाचर मारल्यानंतर जर्मनांची आगेकूच मंदावली. फॉशने भगदाडासमोर राखीव सैन्य उभे करून आघाडी एकसंघ केली. जर्मनांनी सोंची चढाई थांबविली. दोस्त व जर्मन यांची हानी समसमान झाली (एकूण ३ लक्ष ३ हजार सैनिक) तथापि लूडेन्डोर्फने मुद्दाम तयार केलेल्या ऊत्येंच्या ‘घुसखोर व धडाकेबाज’ सैन्याची हानी मात्र फारच झाली.\nया चढाईचे निष्कर्ष असे : (१) संपूर्ण दोस्त युद्धकार्याचा सुसूत्र समन्वय करण्यासाठी एकमेव अशा उच्च सेनापतीची नियुक्ती जर युद्धारंभी घडली असती, तर कदाचित युद्ध यापूर्वीच आटोपले असते (२) चढाईचा आरंभ करणे सोपे असले तरी, चढाईचा वेग अखंडित ठेवण्यासाठी चढाई सैन्याला, रसदपुरवठा सारखा झाला पाहिजे तरच यश मिळते. ज्या प्रदेशावर पुन्हा चढाई करावयाची असेल, त्या प्रदेशाची माघार घेताना जाळपोळ करणे वा विध्वंस करणे लाभदायक ठरत नाही. गतिमान सैन्याला अशा प्रदेशात वेगाने चढाई करता येत नाही. गतिमान सैन्याच्या आगेकूचीबरोबर त्याच्या साहाय्यासाठी, गतिमान तोफखाना, उखळी तोफा व मशीनगन पुरविणे अत्यावश्याक असते, हे धडे जर्मन व दोस्त सेनाधिकारी शिकले.\nलूडेन्डोर्फने ९ एप्रिल ते १७ जुलै १९१८ या चार महिन्यांत (१) लीस, (२) एन्, (३) कँटीन्यी, (४) शॅटो टीअरी व बेलोवुड, (५) न्वायों-मोंदीद्ये व (६) शँपेन-मार्न या नावांनी विख्यात असलेल्या सहा चढाया केल्या. त्या निष्फळ ठरल्या. पाच लक्षांवर जर्मनांचे व त्याहून थोडे अधिक दोस्तांचे सैनिक निकामी झाले. अमेरिकेने पश्चिम आघाडीवर दर महिन्याला ३ लक्ष सैनिक पाठविण्यास सुरूवात केली. त्यांचा प्रमुख जनरल ⇨पर्शिंग हा होता. दोस्त सैन्यांच्या लढाऊ विमानांनी बाँबवर्षाव करून जर्मन सैन्याचे दळणवळण मार्ग व रसदपुरवठा व्यवस्था विस्कळित केल्याने लूडेन्डोर्फला चढाई थांबवावी लागली.\nदोस्तराष्ट्रांच्या सैन्याची प्रतिचढाई : १८ जुलै−३१ ऑगस्ट १९१८ या काळात दोस्त���ंनी ‘एन्-मार्न’ नावाची प्रतिचढाई केली. ही प्रतिचढाई मार्नची दुसरी लढाई म्हणून गाजली. महायुद्धाचे हे अखेरचे पर्व जर्मनीच्या दृष्टीने कृष्णपर्व ठरले. या चढाईत रणगाडा हे निर्णयात्मक शस्त्र ठरले. रणगाड्यांचा तोफमारा जरी मर्यादित होता आणि जर्मन रणांगणीय तोफांच्या माऱ्यात त्यांची झटपट वाताहात झाली, तरी त्यांच्या अस्तित्वामुळे जर्मन सैनिकांचे मनोधैर्य ढासळले. मायदेशात कुटुंबाची उपासमार होत असल्याचे कळून व मागील सर्व चढाया, मोठे बलिदान देऊनही निष्फळ झाल्यामुळे जर्मन सैन्याचे मन युद्धांवरून उडू लागले. दोस्तांच्या या प्रतिचढाईत जर्मनांना हिंडेनबुर्ख संरक्षणफळीपर्यंत पीछेहाट करावी लागली.\nपश्चिम आघाडीवरील दोस्तांचा विजय : ऑगस्टच्या शेवटी युद्ध थांबवावे असे लूडेन्डोर्फ म्हणू लागला. फॉशने महायुद्धाची अंतिम द्विमुखी चढाई पुढीलप्रमाणे आखली : (१) फ्रेंच−अमेरिकी संयुक्त सेनांनी मेझ्येर या गावाकडे, व्हर्डनकडून हल्ला चढविणे (मेझ्येर येथे रेल्वेजंक्शन असून ते जर्मनांचे रसद पुरवठा केंद्र होते) व (२) ब्रिटिश सैन्याने पेरॉ व लांस यांमधून ओन्वाचे रेल्वेजंक्शन काबीज करणे.\nवरील दोन रेल्वेजंक्शन घेतल्यास पश्चिम आघाडीकडे जर्मन सैन्याला रसद व दारूगोळापुरवठा पोहोचविणे बंद पडणार होते. बेल्जियमच्या फ्लँडर्स प्रांतावर आक्रमण करण्याची जबाबदारी ब्रिटिश, बेल्जियम व फ्रेंच सैन्यावर टाकण्यात आली. अमेरिकी कर्नल विल्यम मीशेलच्या नेतृत्वाखाली दोस्त राष्ट्रांची वायुसेना (५०० विमाने) फॉशच्या अंतीम चढाईच्या दिमतीला देण्यात आली. [⟶वायुसेना]. द्विमुखी चढाईपुढे जर्मन सेनेचा टिकाव लागला नाही. ६ ऑक्टोबर १९१८ पासून जर्मनांनी वुड्रो विल्सनकडे युद्धविरामाची विनंती केली. युद्धविरामाच्या अटी वुड्रो विल्सनच्या १४ कलमांवर आधारभूत असाव्यात, असे जर्मनीच्या चान्सेलर राजपुत्र माक्सने सुचविले, अमेरिका व दोस्तराष्ट्रे जर्मनीच्या सैनिकी हुकूमशाहीशी बोलणी करणार नाही असे विल्सनने जाहीर केले. २९ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर १९१८ मध्ये जर्मन नौसेनेने बंड केले. जर्मनीत अंदाधुंदी पसरली. नव्या समाजवादी सरकारने राज्यसत्ता ताब्यात घेऊन जर्मनीचे प्रजासत्ताक राज्य जाहीर केले. १० नोव्हेंबर १९१८ रोजी कैसर विल्यम हॉलंडला पळून गेला. ७ ते ११ नोव्हेंबर यु���्धविरामाची बोलणी ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजता संपून करारावर सह्या झाल्या. युद्धविरामाच्या तरतुदी म्हणजे जर्मनीची शरणागतीच होय. करारातील अटी पुढीलप्रमाणे होत्या : (१) ॲल्सेस−लॉरेन धरून जर्मनांनी व्यापलेल्या सर्व प्रदेशांतून ताबडतोब जर्मन सैन्य काढून घ्यावे (२) सर्व रणसामग्री दोस्तांच्या ताब्यात द्यावी (३) ऱ्हाईन नदीच्या पश्चिमेचा सर्व जर्मन प्रदेश आणि ऱ्हाईनवरील तीन पूल रिकामे करावे. हे संपूर्ण दोस्त राष्ट्रे व्यापतील (४) सर्व पाणबुड्या दोस्तांच्या हवाली कराव्या व जलपृष्ठ युद्धनौका दोस्तराष्ट्रे फर्मावतील त्याप्रमाणे बंदिस्त ठेवाव्या. ११ नोव्हेंबर १९१८ रोजी सकाळी युद्धशत्रुत्व स्थिती संपुष्टात येऊन तिची ताबडतोब अंमलबजावणी झाली. पुढे दोस्तराष्ट्रे व जर्मनी यांमध्ये शांतताप्रस्थापनाची बोलणी होऊन ⇨ व्हर्सायचा तह झाला.\nयूरोपातील इतर आघाड्या : (१९१८). इटलीच्या आघाडीवर इटली व ऑस्ट्रिया यांच्यात चढाया व प्रतिचढाया झाल्या (१५ जून−३ नोव्हेंबर १९१८). ऑस्ट्रियाच्या मदतीला असलेले जर्मन सैन्य रशियाच्या पाडावानंतर लूडेन्डोर्फने काढून घेऊन ते पश्चिम आघाडीवर पाठवून दिले होते. ऑस्ट्रियाच्या दोन प्रमुख सेनापतींमध्ये समन्वय नव्हता. परिणामतः ऑस्ट्रियाचा पराभव झाला. ४ नोव्हेंबर १९१८ रोजी युद्धविराम होऊन युद्धशत्रुत्व स्थिती प्रस्थापित झाली.\nबाल्कन आघाडी : (१९१८). फ्रेंच आणि ब्रिटिश चढायांमुळे बल्गेरियाला युद्ध पुढे चालवणे अशक्य झाले (१५−२८ सप्टेंबर). बल्गेरियाने युद्धविरामाची मागणी केली. जर्मनीबरोबरच्या युद्धविरामाबरोबरच बाल्कन आघाडीवर युद्धविराम झाला व शत्रुत्व स्थिती रद्द झाली.\nपूर्व आघाडी : (१९१८). रशिया व जर्मनी यांच्यातील युद्ध जरी बंद झाले, तरी ब्रेस्त-लिटॉफ्स्क (ब्रेस्त) येथील तहांची बोलणी रेंगाळत होती. युद्धापूर्वी रशियाच्या अंकित असलेल्या पोलंड, फिनलंड, लॅटव्हिया, लिथ्युएनिया व युक्रेन या राष्ट्रांना संपूर्ण स्वायत्तता देण्याची अट जर्मनीने घातली होती. ही सर्व राष्ट्रे रशियाच्या बोल्शेव्हिक सत्तेविरूद्ध होती. ट्रॉटस्कीने तहातील अटी झिडकारून तहावर शिक्कामोर्तब करण्याचे नाकारले. ट्रॉटस्कीच्या ‘शांतता नाही, युद्धही नाही’ या धोरणास लेनिनने नाईलाजाने होकार दिला. रशियाच्या या आडमुठ्या धोरणाम��ळे जर्मनीने परत रशियात सैन्य घुसविले (१८ फेब्रुवारी १९१८). जर्मनीच्या आक्रमणामुळे रशियाच्या स्वातंत्र्याला व क्रांतीला धोका निर्माण झाला. रशियाची लाल सेना लढण्यास असमर्थ होती. जर्मन सेनेने युक्रेन प्रांतात ठाण मांडले. शेवटी बोल्शेव्हिक रशियाने तहावर सह्या केल्या. या तहामुळे रशियाला ३४ टक्के लोकसंख्या, ३२ टक्के शेतजमीन, ५४ टक्के उद्योग-धंदे आणि ८९ टक्के कोळसाखाणी या संपत्तीला मुकावे लागले. रशियाला या मानहानीकारक अटी अमान्य करता आल्या नाहीत तथापि दोस्तराष्ट्रे व जर्मनी यांच्यामधील ११ नोव्हेंबर १९१८ च्या युद्धविराम करारामुळेत्या रद्द झाल्या.\nमध्यपूर्व आघाडी व तुर्कांची शरणागती : (१९१८). मेसोपोटेमियात ११ मार्च १९१७ रोजी बगदाद घेतल्यानंतर ब्रिटिश-हिंदी सैन्याने उत्तरेकडे चढाई चालू ठेवली. या सैन्याने ऑक्टोबर १९१८ मध्ये ‘टायग्रिस’नावाची चढाई मोसूल व त्याच्या जवळच्या तेलखाणी घेण्याच्या उद्देशाने सुरू केली आणि १ नोव्हेंबर रोजी मोसूल व तेलाच्या खाणी त्यांनी जिंकल्या. तुर्कांबरोबर ३० ऑक्टोंबर रोजी युद्धविराम झाला होता, तरीही युद्धविरामाच्या अटी मोडून ब्रिटिशांनी मोसूल व्यापले. मेसोपोटेमियाची मोहीम समाप्त झाली. या मोहिमेत सु. ८०,००० ब्रिटिश-हिंदी सैनिक कामास आले. त्यांपैकी १५,८१४ ठार व १२,८०७ रोगराईने मृत्यू पावले. त्यांत बहुसंख्य हिंदी सैनिक होते. याचे पडसाद इंडियन नॅशनल काँग्रेसच्या तत्कालीन अधिवेशनात उमटले.\nपॅलेस्टाइन मोहीम : (१९१०). २२ फेब्रुवारी १९१८ रोजी ॲल्नेबीचे ब्रिटिश सैनिक, हिंदी सैन्य व लॉरेन्सच्या अरबी फौजा यांनी जेरूसलेम व्यापले. सप्टेंबरच्या आरंभी पूर्ण तयारी झाल्यानंतरॲल्नेबी व लॉरेन्स यांच्या सैन्यांनी हायफा (२३ सप्टेंबर), अग्मान (२५ सप्टेंबर), डेरा (२७ सप्टेंबर) व दमास्कस (१ऑक्टोबर) ही महत्त्वाची गावे जिंकली. ७ ऑक्टोबर रोजी फ्रेंचांनी वेरूत जिंकले. याच सुमारास मेसोपोटेमियात तुर्कांची पीछेहाट चालू होती. अखेरीस २५ ऑक्टोबर रोजी ॲल्नेबीच्या सैन्याने आलेप्पो काबीज केले. ३० ऑक्टोबर १९१८ रोजी तुर्कानी युद्धविराम पतकरला. जर्मनांनी युद्धविराम मागण्यांच्या कारणांपैकी एक कारण म्हणजे त्याचे मित्रराष्ट्र जे तुर्कस्तान याचा युद्धातील पराभव हे होते.\nजर्मनीच्या वसाहतीवरील मोहीम : (१९१४−१८). आफ्रिका आघाडी. मागील युद्धघटनांच्या वर्णनात आफ्रिकेतील मोहिमांचा उल्लेख केला नव्हता. १९१४ ते १९१८ या काळातील मोहिमांचा आढावा पुढीलप्रमाणे आहे. पार्श्वभूमी : १८८० पासून ते १९१४ सालापर्यंत यूरोपीय राष्ट्रांनी आफ्रिका लुबाडण्याचे काम पुरे केले व तेथे वसाहती स्थापन केल्या. ही यूरोपीय राष्ट्रे पुढीलप्रमाणे होती : (१) फ्रान्स, (२) इटली, (३) पोर्तुगाल, (४) बेल्जियम, (५) स्पेन आणि आफ्रिकेतील मुलूख. यातील सिंहाचा वाटा ब्रिटिशांनी पटकावला. लुबाडण्याच्या कामात जर्मनी उशिराने सामील झाले. १९१४ सालापर्यंत कॅमेरून, टोगोलँड, नैर्ऋत्य आफ्रिका (नामिबिया), टांगानिका, रूआंडा व उरूंडी या प्रदेशांत जर्मनांनी वसाहती स्थापल्या. फक्त लायबीरीया व ॲबिसिनिया स्वतंत्र राहिले.\nजर्मन पूर्व आफ्रिका (रूआंडा व ऊरूंडी) येथील मोहिमेचा आरंभ नोव्हेंबर १९१४ रोजी केलीमाने येथील हिंदी सैन्याच्या पदार्पणाने झाला. पूर्व आफ्रिका जर्मन वसाहतीच्या संरक्षणाचे काम जनरल पॉल फोन लेटो-फोरबेक व त्याच्या ४,००० जर्मन आणि १२,००० तद्देशीय लोकांच्या (अस्करी) सैन्याकडे होते. बाहेरून मदत येण्याचे मार्ग बंद असताही, फोरबेकने गमिनी युद्धतंत्र व मैदानी लढाया करून दोस्त सैन्याला १९१८ च्या युद्धविरामापर्यंत दाद दिली नाही. त्याच्याविरूद्ध जनरल स्मट्सला हार खावी लागली होती. व्हर्साय तहाच्या अटीमुळे जर्मनीला आफ्रिकेतील सर्व वसाहतींना मुकावे लागले. येथेही आफ्रिकी देशियांना स्वयंनिर्णयाचा हक्क दिला नाही. उलट तेथे ब्रिटिश व फ्रेंच साम्राज्यांचा विस्तार झाला.\nचीन व पॅसिफिक महासागर यांतील जर्मन वसाहती : (१९१४−१९). यूरोपमध्ये जर्मनी, ब्रिटिश व अमेरिका युद्धात गुंतल्यामुळे त्या संधीचा फायदा जपानने घेतला. ऑक्टोबर १९१४ मध्ये मध्यवर्ती राष्ट्रतटाविरूद्ध जपानने युद्ध पुकारले आणि चीन व दक्षिण पॅसिफिक महासागर येथील सर्व वसाहती बळकावण्यास प्रारंभ केला. चीनमधील जर्मनी-नियंत्रित त्सिंगटाव बंदर आणि कोळसा खाणीचा समृद्ध शँटुंग प्रांत जपानने चढाई करून बळकावला. जर्मनी व जपान यांच्यातील हे युद्ध म्हणजे इतिहासातील एकमेव उदाहरण होय. पॅसिफिक महासागरातील जर्मनीची मार्शल, मेअरीॲना, पालाऊ आणि कॅरोलाइन हे द्वीपसमूह जपानने काबीज केले. ऑस्ट्रेलियाने न्यू गिनी व न्यूझीलंडने सामोआ द्वीपसमूह बळका���ले.\nपॅरीस येथील शांतता परिषदेत (१९१९) जपानने नव्याने बळकावलेल्या प्रदेशातून त्याला घालवून देण्याच्या प्रयत्न झाला. या परिषदेत (१) चिनी प्रदेशातील जर्मन हक्क जपानला देण्यात आले. मार्शल, मेअरीॲना व उत्तरेकडील कॅरोलाइन द्वीपसमूह जपानकडे, (२) विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील सर्व जर्मन द्विप-वसाहती ऑस्ट्रेलियाकडे, (३) फॉस्फेटसमृद्ध नाउरू ब्रिटनकडे, (४) पश्चिम सामोआ न्यूझीलंडकडे व (५) पूर्व सामोआ अमेरिकेकडे, अशी चीन व पॅसिफिक महासागरातील जर्मन मुलखाची वाटणी होऊन तिला राष्ट्रसंघाची मान्यता मिळाली. या वाटणीमुळे पॅसिफिक सागरी प्रदेशात एकप्रमुख सत्ता म्हणून जपान प्रस्थापित झाले. वाटणी करताना तद्दशियांच्या स्वयंनिर्णय हक्काकडे दुर्लक्ष करण्यात आले.\nदोस्त राष्ट्रे व मध्यवर्ती-राष्ट्रांमधील तह : जर्मनी : जर्मनीबरोबर व्हर्साय तह करण्यात आला. या तहातील अतिकडक अटी पाहून ब्रिटनचे आर्थिक सल्लागार जॉन मेनार्ड केन्स हे शांतता समितीच्या बैठकीतून उठून गेले. तत्कालिक विजयाच्या गर्वाने शेफारुन फ्रान्स व इटली हे देश जर्मनी व ऑस्ट्रिया यांचा पूर्णपणे नाश करण्यास उद्युक्त झाल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. जर्मनी व ऑस्ट्रिया यांच्या नाशाने फ्रान्स व इटली आपलाच नाश ओढवून घेत आहेत, असे त्यांचे ठाम मत होते आणि ते पुढे खरेही ठरले.\nऑस्ट्रिया−हंगेरी : ऑस्ट्रियाचा युद्धात पाडाव होत असतानाच,ऑस्ट्रिया−हंगेरी साम्राज्यातील राष्ट्रांनी आपले स्वातंत्र्य जाहीर केले. ऑस्ट्रिया व हंगेरी ही राष्ट्रे वेगळी होऊन त्यांनी प्रजासत्ताक राज्ये म्हणून घोषणा केली. कायदेशीर मान्यता देऊन वरील घडामोडी पक्क्या करावयाचे काम शांतता परिषदेकडे आले.\nसें झेर्मेचा तह : (१९११). ऑस्ट्रियाची चिरफाड पुढीलप्रमाणे करण्यात आली : (१) बोहीमिया व मोरेव्हिया मुलूख नव्याने स्वतंत्र झालेल्या चेकोस्लोव्हाकियाला देण्यात आला. (२) डाल्मेशिया, बॉझनिया, हेर्ट्सगोव्हीना, सर्बीया व माँटनीग्रो या सर्वांचे एक युगोस्लाव्हिया नावाचे नवे राष्ट्र बनविले गेले. (३) रुमानियाला बूकव्हीना देण्यात आला. (४) पुनर्घटित पोलंडला गॅलिशिया जोडून दिला. (५) दक्षिण टॉयरॉल, ट्रेंटन, एस्ट्रीआ आणि ट्रीएस्ट हे इटलीत सामील करण्यात आले. हंगेरीबरोबरचा त्रीआनों हा तह १९२० सालापर्यंत पक्का झाला नाही. कम्युनिस्टांनी बेलॉ कुनच्या नेतृत्वाखाली काही काळ कम्युनिस्ट शासन केल्यामुळे हंगेरीतील परिस्थिती काही काळ अस्थिर होती. हंगेरीची चिरफाड पुढीलप्रमाणे झाली व रुथीनीया मुलूख चेकोस्लोव्हाकियाला, क्रोशिया व स्लोव्हीनीया युगोस्लाव्हियाला आणि ट्रान्सिल्व्हेनिया व बनात रुमानियायाला याप्रमाणे हंगेरीचे मुलूख वाटण्यात आले. व्हर्साय, सेंझेर्मे व त्रीआनों तहांमुळे, सूडेटलँड हा बहुसंख्य जर्मन प्रदेश चेकोस्लोव्हाकियाला आणि जर्मनीच्या पूर्वेकडील जर्मन प्रदेश पोलंड यांना देण्यात आल्यामुळे असंगती (अनामली) निर्माण झाली. या असंगतीचा फायदा पुढे हिटरने घेतला. ऑस्ट्रिया आणि हंगेरीवर या तहांचे आर्थिक दृष्ट्या दुष्परिणाम झाले. ऑस्ट्रियाला दीड कोटी लोकसंख्येला तसेच औद्योगिक संपत्तीला मुकावे लागले. पुढे ऑस्ट्रियाला राष्ट्रसंघाकडून सतत आर्थिक साहाय्य घ्यावे लागले. हंगेरीची अवस्था ऑस्ट्रियाप्रमाणेच झाली. मध्य यूरोप व बाल्कन प्रदेशातील नव्या राष्ट्रांनी नव्याने अमलात आणलेल्या जकात (टॅरिफ) नीतीमुळे व्यापार करणे कठीण झाले. आर्थिक दृष्टिकोनातून−ऑस्ट्रिया आणि जर्मनी यांचे एक संयुक्त राष्ट्र करणे योग्य झाले असते पण राजकीय व सैनिकी दृष्ट्या फ्रान्सला ते पटले नसते.\nसेव्हराचा तह : (१९२०). दोस्त राष्ट्रे आणि तुर्कस्तान यांच्या मध्ये हा तह झाला. पूर्व थ्रेस, इजीअन समुद्रातील बरीच बेटे व स्मर्ना हे ग्रीसला आणि अडालीया व रोड्झ बेटे इटलीली देण्यात आली. दार्दानेल्सची सामुद्रधुनी सर्वांना खुली करण्यात आली. सिरिया प्रांत फ्रेंचांकडे आणि पॅलेस्टाइन, इराक आणि ट्रान्सजॉर्डन हा मुलूख ब्रिटनकडे महादेशकीय (मँडेटरी) तत्त्वावर ठेवण्यात आला. वरील मोठा मुलूख विशेषतः स्मर्ना यास मुकावे लागल्याबद्दल तुर्की जनमत क्षुब्ध झाले. स्मर्नाच्या बाबतीत स्वयंनिर्णयाच्या तत्त्वाला डावलले होते. तुर्कांनी तहनामा झिडकारला. मुस्तफा केमालपाशाच्या नेतृत्वाखाली तुर्कांनी ग्रीकांना स्मर्नातून हाकलले. पुढे १९२२ सालच्या लोझॅन तहान्वये, कॉन्स्टँटिनोपल धरुन पूर्व-थ्रेस व स्मर्नातुर्कस्तानला परत देण्यात आले. पॅरिस शांतता परिषदेच्या निर्णयांना आव्हान देणारे तुर्कस्तान हे पहिलेच राष्ट्र होय. सिरिया, इराक, पॅलेस्टाइन व ट्रान्सजॉर्डन हे अरबी मुलूख तुर्काप��सून मुक्त होण्यासाठी लढले पण त्यांना ब्रिटन व फ्रान्सच्या शासनाखाली ठेवले. दोस्त राष्ट्रे येवढे करूनही न थांबता, पॅलेस्टाइनमध्ये ज्यू लोकांचे ‘राष्ट्रीय घर’(नॅशनल होम) स्थापण्याची घोषणा ब्रिटनच्या बॅल्फुरने केली (नोव्हेंबर १९१७). यामुळे सर्व अरब लोक संतापले. १९१७ पासून पॅलेस्टाइन (इझ्राएलधरुन) ही एक मोठी राजकीय समस्या झाली. बल्गेरियाला नयीच्या तहामुळे (१९१९) पूर्व सलॉनिकचा प्रदेश व इजीअन समुद्रावरील किनारी प्रदेश ग्रीसला द्यावा लागला. या तहामुळे सुमारे दहा लक्ष बल्गार परकीय अंमलाखाली गेले.\nया वेगवेगळ्या तहांमुळे कोणीही संतुष्ट झाले नाही. तहांच्या बाजूची व तहांच्या विरुद्ध बाजूची राष्ट्रे अशी यूरोपात दुफळी निर्माण झाली. राष्ट्रसंघात सामील होण्याचे अमेरिकेने नाकारले.\nरशियायी यादवी युद्ध : (१९१८−२१). पहिल्या महायुद्धाचा परिपाक म्हणजे रशियातील यादवी युद्ध होय. मार्च १९१७ मध्ये झारशाही संपली व लेनिनच्या नेतृत्वाखाली रशियावर मार्क्सवादाधिष्ठित बोल्शेव्हिक क्रांतिवादी सत्ता आली तथापि तिला दृढ होण्यास आणखी काही काळ पाहिजे होता. बोल्शेव्हिकांनी युद्ध थांबविले. ब्रेस्त-लिटॉफ्स्क (ब्रेस्त)चा तह जर्मनीबरोबर करण्यात आला (मार्च १९१८). जर्मनीचा वरचष्मा असल्याने रशियावर अतिकडक अटी लादण्यात आल्या. स्वार्थ साधण्यासाठी जर्मनीने या अटी लादल्या होत्या. या अटींमुळे आपला २० टक्के कोळसा व लोखंडी खाणी असलेला भूप्रदेश आणि २५ टक्के लोकसंख्या रशियाला गमावणे भाग पडले. पूर्व यूरोपात जर्मनीचे धुरीणत्व प्रस्थापित होणार होते. याशिवाय ३०० कोटी रुबल इतकी युद्धखंडणी जर्मनीला द्यावयाची होती. लेनिनला असा शिक्षावजा तह नको होता.\nव्हर्सायच्या तहाच्या कडक अटींविरुद्ध निषेध करताना जर्मनीला ब्रेस्त-लिटॉफ्स्क (ब्रेस्त) तहाच्या अटींचा लाभ मिळाला नाही. पॅरिसच्या शांतता परिषदेतही बोल्शेव्हिक रशियाला स्थान न मिळाल्याने, त्याला गेलेला भूप्रदेश परत मिळविणे अशक्य झाले. शांतता परिषद सुरू होण्यापूर्वीच फिनलंड, एस्टोनिया व लॅटव्हिया या बाल्टिक राष्ट्रांनी स्वातंत्याची घोषणा केली. शांतता परिषदेने वरील राष्ट्रांना स्वयंनिर्णयाचे तत्त्व लागू केले व त्यांना स्वतंत्र राष्ट्रे म्हणून, तसेच रुमानियातील बेसारेबीयाच्या अपहरणकृत्यालाही म��न्यता दिली. हे सर्व पाहून ‘क्रांतीसाठी थोडा काळ मिळावा म्हणून रशियाला मोठा भूप्रदेश गमवावा लागला’, असे उद्गगार लेनिनने काढले. जर्मनीच्या पराभवानंतर रशियाने ब्रेस्त-लिटॉफ्स्क (ब्रेस्त) तह झिडकारला. या सर्व घटनांमुळे पूर्व यूरोपात सत्तापोकळी निर्माण झाली. बोल्शेव्हिकांनी सैनिकी संख्येत घट केल्याने रशियाची संरक्षणशक्ती दुर्बल झाली होती. रशियांतर्गत, झारशाहीवादी व समाजवादविरोधी यांनी वरील अस्थिरतेचा लाभ उठविण्याचे ठरविले. दोस्त राष्ट्रे व जर्मनी यांनीही त्यांना साहाय्य करण्याचे ठरविले. १९१८ च्या उन्हाळ्यात समारा, ऑम्स्क व आर्केजल येथे ‘श्वेत रशिया’ शासने स्थापल्याचे जाहीर करण्यात आले. कोसक जमातींनी उठाव केला. उरल पर्वताच्या पूर्वेकडील सायबीरियात श्वेत रशियायी व झारनिष्ठ ॲड्मिरल कॉलचाकने तेथील चेक युद्धबंद्यांच्या मदतीने बंड केले. त्यांनी जून १९१८ मध्ये पूर्व रशियावर आक्रमणास सुरूवात केली. ब्रिटन, फ्रान्स व जपान यांनी कॉलचाकला साहाय्य दिले. ट्रॉटस्कीच्या ‘लाल सैन्याने’ प्रतिहल्ले करून कॉलचाकचा बीमोड केला. चेक व बोहेमियांनी लाल सैन्याला दाद न देता, व्हलॅडिव्हस्टॉक बंदरापर्यंत माघार घेतली.तेथे या अगोदर ३० डिसेंबर १९१७ रोजी जपानी आरमाराने व्हलॅडिव्हस्टॉक काबीज केले होते त्यामुळे अमेरिका, ब्रिटन व फ्रान्स हादरुन गेले. ऑगस्ट १९१८ मध्ये व्हलॅडिव्हस्टॉक येथे अमेरिकी सैन्य उतरले. या सैन्याने व्हलॅडिव्हस्टॉक ते बैकलसरोवरापर्यंतच्या रेल्वेवर पहारा प्रस्थापित केला. जपान तसेच, कॉलचाकचे सैन्य व लाल सैन्याविरूद्ध अमेरिकी सैन्याने संघर्ष टाळले. कॉलचाकचे सैन्य व लाल सैन्याविरूद्ध अमेरिकी सैन्याने संघर्ष टाळले. कॉलचाकचा बीमोड झाल्यावर अमेरिकेने चेक सैन्याची सुटका केली व अमेरिकी सैन्य मायदेशी परतले. २५ ऑक्टोबर १९२२ रोजी व्हलॅडिव्हस्टॉक जपानने सोडले असल्याचे सिद्ध झाले. रशियायींना (श्वेत रशियायींना) व कोसक जमातींना मदत देण्यासाठी ब्रिटिश व फ्रेंच आरमारांनी मुरमास्कआर्केजल या समुद्रांतील आणि ओडेसा, सींफ्यिरॉयल, नोव्होरोसिस्क, मायकॉप व बाटूम या काळ्या समुद्राच्या उत्तर व पूर्व किनाऱ्यावरील बंदरांवर हल्ले केले (२३ जून−३१ ऑगस्ट १९२८). १९२० च्या उन्हाळ्यापर्यंत ट्रॉटस्कीच्या नेतृत्वाखाली लाल सेनेने ��ी सर्व आक्रमणे व झारशाहीवादी उठाव यांचा पाडाव केला. लाल सेना ही एक ध्येयप्रेरित व करारी सेना असल्याचे सिद्ध झाले.\nरशियांतर्गत झालेले उठाव हे सरदार, जमीनदार व लोकसत्ताक सम्राजशाहीविरोधी वर्गाने केले होते. त्यांच्याविरुद्ध शेतकरी. कामगार आणि झारशाहीत पिळके गेलेल्या वर्गांनी तलवार उपसली. म्हणून रशियातील यादवी युद्धाचे वास्तविक स्वरूप वर्गयुक्त असे होते. युक्रेनियी व श्वेत रशियायी−बेलोरशिया हे वांशिकदृष्ट्या इतर रशियायी लोकांपेक्षा वेगळे समजले जातात. त्यांचा लढा राष्ट्रवादाधिष्ठित होता असे म्हटले जाते. दुसऱ्या महायुद्धानंतर युक्रेनिया व बेलोरशिया यांना राष्ट्रसंघात विशिष्ट स्थान देण्यात आले हे लक्षणीय आहे.\nफिनलंड व बाल्टिक राष्ट्रे : फिनलंडने ६ डिसेंबर १९१७ रोजी रशियाची सत्ता झुगारुन, स्वातंत्र्यघोषणा केली व जनरल ⇨कार्ल मानेरहेमला सेनापती केले. तेव्हा रशियाच्या लाल सैन्याशी मोठ्या पराकाष्ठेचा मुकाबला करून मानेरहेमने त्याचा अति दारुण पराभव केला. अखेरीस १४ ऑक्टोबर १९२० रोजी डॉपर्ट येथे तह होऊन, बोल्शेव्हिक रशियाने फिनलंडचे स्वातंत्र्य मान्य केले.\nएस्टोनिया : (१९१७ – १८). जर्मनी व बोल्शेव्हिक रशिया या दोघांनी एस्टोनिया व्यापला होता, पण ब्रेस्त-लिटॉफ्स्कच्या (ब्रेस्त) तहानंतर रशिया तेथून बाहेर पडले. जर्मनीने ११ नोव्हेंबर १९१८ रोजी एस्टोनिया सोडल्यानंतर रशियाने त्यावर आक्रमण केले. श्वेत रशियायी व बोल्शेव्हिक विरोधी जनरल न्यिकलाय युद्येन्यिच याचे आणि एस्टोनिया सैन्य यांनी पेट्रोग्राड (लेनिनग्राड) पर्यंत मजल मारली तथापि ट्रॉटस्कीने लाल सेना व कामगारसेना घेऊन, युद्येन्यिचला माघार घेण्यास भाग पाडले. डॉर्पाटच्या तहान्वये (२ फेब्रुवारी १९२०) रशियाने एस्टोनियाचे स्वातंत्र्य मान्य केले.\nलिथ्युएनिया : (१९१८−२३). झारशाहीत रशियाच्या अंकित असलेल्या लॅटव्हियाने १६ फेब्रुवारी १९१८ रोजी स्वातंत्र्यघोषणा केली होती. लगेच रशियाने त्यावर आक्रमण केले. जर्मनीने आक्रमण परतवून लावले. ११ नोव्हेंबरनंतर जर्मन सैन्य निघून गेल्यानंतर बोल्शेव्हिक रशियाने परत आक्रमण करून व्हिल्ना काबीज केले. पोलंडचा हस्तक्षेप आणि पोलंड-रशिया यांच्यातील युद्ध पेटल्यामुळे रशियाला मॉस्को तहान्वये (१२ जुलै १९२०) लिथ्युएनियाचे स्वातंत्र्य मान्य करावे लागले.\nपोलंड : (१९१४−२५), १६ ऑगस्ट १९१४ रोजी झारशाहीच्या विरुद्ध असलेला पोलिश देशभक्त मार्शल पिलसूतस्की याने मध्यवर्ती राष्ट्रगटातर्फे रशियाविरुद्ध लढा पुकारला. ३० मार्च १९१७ रोजी झारच्या रशियाने पोलंडचे स्वातंत्र्य मान्य केले. नोव्हेंबर १९१९ मध्ये पोलंडमधील युक्रेनियी अल्पसंख्याकांनी पश्चिम युक्रेनियालोकसत्ताक पुकारले व सहा महिने लढा दिला तथापि त्यांचा पराभव झाला व पोलंड अखंडित राहिला. डिसेंबर १९१८ ते फेब्रुवारी १९१९ या काळात पोलंडविरुद्ध जर्मनी आणि पोलंडविरुद्ध चेकोस्लोव्हाकिया असे संघर्ष झाले, तथापि दोस्तराष्ट्रांनी हस्तक्षेप करून ते मिटविले. जानेवारी १९१९ ते २४ जून १९२१ या कालात पोलंड व बोल्शेव्हिक रशिया यांच्यात लढाया झाल्या. दोस्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने संघर्ष मिटविला गेला.\nमध्यवर्ती राष्ट्रतटाच्या पराभवाची कारणे : (१) श्लीफेन योजना ढासळ्यानंतर दोन आघाड्यांवर एकाच वेळी युद्ध करणे कठीण झाले. काही आठवड्यांतच फ्रान्स आणि ब्रिटनवर झटपट मात करणे अशक्य होऊन जर्मनीला न परवडणारे व दमछाकीचे युद्ध करावे लागले. (२) अविरत सैनिकहानीचा ताण जर्मनीला असह्य झाला. (३) ब्रिटनने केलेल्या नाकेबंदीमुळे जर्मन जनतेची उपासमार व उपासमारीमुळे सैनिकांत उद्भवलेला असंतोष. (४) ब्रिटिशांच्या ⇨मानसशास्त्रीय युद्धतंत्रामुळे जर्मन जनतेचे तसेच सैनिकांचे मनोधैर्य टिकले नाही. (५) जर्मन पाणबुडीच्या अनिर्बंध हल्ल्याचा परिणाम काफिलातंत्रामुळे निष्फळ ठरला, उलट अमेरिकेसारखे सुसंपन्न व औद्योगिक दृष्ट्या पुढारलेले राष्ट्र जर्मनीचे शत्रू बनले. (६) जर्मनीच्या बाजूची राष्ट्रे कमजोर व अकार्यक्षम असल्याने त्यांना मदतीसाठी जर्मन सैन्य देणे भाग पडले. (७) ब्रिटनला हिंदुस्थानचे मनुष्यबळ व कच्चा माल (उदा., ज्यूट, धान्य इ.) उपलब्ध होता. भूमध्य समुद्राच्या पूर्वेकडील (पूर्व आफ्रिकाधरुन) कारवायात बहुतांश हिंदी सैनिक होते. (८) दोस्त राष्ट्रांचे राजकीय नेते-लॉइड जॉर्ज आणि क्लेमांसो मध्यवर्तीराष्ट्रांच्या राजकीय नेत्यांपेक्षा अधिक कर्तृत्ववान असावेत. मध्यवर्ती राष्ट्रांचे नेते हे बहुतेक सैनिकी परंपरेत वाढलेले असल्याने त्यांना युद्ध व राजकारण यांतील अद्वैत उमगले नाही, विशेषतः जर्मन सैनिकी नेत्यांना ⇨क्लाउझेव्हिट्सच्या युद्धाच्या तत्त्वज्ञानाचा विसर पडला किंवा त्या तत्त्वज्ञानाचा त्यांनी चुकीचा उपयोग केला. (९) युद्धासाठी जेव्हा अनेक राष्ट्रे युती करतात तेव्हा युद्धकार्यात समन्वय साधण्यासाठी एकच अत्युच्च सेनाधिपती असणे, हे तत्त्व दोस्तराष्ट्रे युद्धाच्या अखेरीस शिकले, तर मध्यवर्ती राष्ट्रांना ते माहीतही नव्हते असे वाटते. अत्युच्च युद्धसमितीबद्दलही तसेच म्हणता येईल.\nयुद्धोत्तर शांतताप्रस्थानाच्या समस्या : जानेवारी १९१९ मध्ये शांतता समिती बैठक झाली आणि तेव्हाच शांतता प्रस्थापन कार्य कठीण असल्याचे दिसले. पराजित राष्ट्रांना कशा प्रकारची वागणूक द्यावयाची हा वादाचा सर्वात प्रमुख मुद्दा होता. (१) फ्रान्स : जर्मनीची आर्थिक व सैनिकी शक्ती संपूर्णपणे नष्ट करावी व भविष्यकाळात फ्रान्सला धोका देण्यात जर्मनी असमर्थ ठरेल अशा प्रकारची कडक शांतता प्रस्थापित झाली पाहिजे, असा फ्रान्सचा आग्रह होता. (२) ग्रेट ब्रिटन : युद्धोत्तर कालात जर्मनीची त्वरेने प्रगती झाल्यास, ब्रिटिशांच्या मालाचे ते प्रमुख गिऱ्हाईक होईल, त्यामुळे ब्रिटिशांची आर्थिक स्थिती सुधारेल म्हणून कडक वागणूक जर्मनीला देऊ नये असे लॉइड जॉर्जचे प्रारंभीचे मत होते. ‘जर्मनीला पिळून काढण्यात येईल’, ही प्रचार घोषणा करून लॉइड जॉर्जने नोव्हेंबर १९१८ सालची पार्लमेंट निवडणूक जिंकली होती. ब्रिटिश लोकमत जर्मनीच्या पिळवणुकीलाच अनुकूल होते.\nपहिले महायुद्ध अटळ होते काय : गेल्या पन्नाससाठ वर्षात उपलब्ध झालेले युद्धासी संबंधित राष्ट्रांचे अभिलेख व इतर सरकारी कागदपत्रे यांच्या परीक्षानंतर हे महायुद्ध टाळता आले असते, असाच निष्कर्ष निघतो.\nकोणत्याच राष्ट्राने जाणून-बुजून युद्धास चेतावणी दिली नाही. राष्ट्रांच्या नेत्यांचे राजकीय गणितच चुकले. धमकावणी व थापेबाजीही युद्धपूर्व कालात यशस्वी ठरलेली साधने वापरून युद्धाविना कार्यभाग होईल, ही त्यांची अटकल फोल ठरली. शांतता व सुरक्षा प्राप्त करण्यासाठी जो प्रचंड युद्धसंभार व ज्या प्रचंड सेना तैनात केल्या होत्या, त्यांच्याच ओझ्याने यूरोपीय राष्ट्रे युद्धजालात अडकली गेली.\nसर्बीयातील राष्ट्रीय चळवळीबाबत जे धोरण व कार्यवाही ऑस्ट्रीया अंमलाच आणील तिला जर्मनीचा जरी पाठिंबा होता, तरी त्याचा अर्थ रशिया किंवा त्याची दोस्त राष्ट्रे ब्रिटन व फ्रान्स यांच्याविरुद्ध युद्धाचा निर्णय घेणे असा नव्हता. सर्बीयाने ऑस्ट्रियाचा निर्वाण खलिता पूर्णपणे नव्हे पण अशंतः स्वीकारला तथापि ऑस्ट्रियाचा निर्वाण खलिता पूर्णपणे नव्हे पण अशंतः स्वीकारला तथापि ऑस्ट्रियाने सर्बीयाविरुद्ध युद्ध पुकारले. ते युद्ध म्हणजे खरे प्रत्यक्ष युद्ध नव्हते. कराण युद्ध लढण्यात ऑस्ट्रियाला आणखी वेळ लागला असता. रशियाचा दृष्टिकोन पुढीलप्रमाणे होता. सर्बीया या स्लॉव्ह राष्ट्राची मानहानी खपण्यासारखी नव्हती हे खरे, पण ऑस्ट्रिया व जर्मनी जर बाल्कनवर प्रभुत्व स्थापण्यात यशस्वी झाले असते, तर काळ्या समुद्रामार्गे बाह्य जगाशी होणारे रशियाचे दळणवळण, व्यापार इ. धोक्यात येण्याची भीती रशियाला वाटली. म्हणजे रशियालाही युद्धाची घाई नव्हती. बाल्कनमधील मुलूखही बळकावयाचा नव्हता केवळ संरक्षण आणि जगणे हाच रशियाचा अंतरिक हेतू होता. रशियाची सेनासज्जता म्हणजे ऑस्ट्रिया−हंगेरीच्या हिंसात्मक मुत्सद्देगिरीला प्रत्युत्तर होते.\nवास्तविक सेनासज्जता ही राजकीय डावपेचातील एक प्यादे होते तरी पण सेनासज्जतेची एकदा सुरू झालेली कार्यवाही तत्कालीन दळणवळण व परिवहनाची साधने लक्षात घेता, थांबविणे वा तिच्यात बदल करणे अशक्य होते.\nउच्च युद्धनीती व युद्धकार्यप्रक्रिया या दृष्टिकोनातून तत्कालीन युद्धनेत्यांनी युद्ध व लढाया या आक्रमणशीलच असतात, असे गृहीत धरले होते. रशिया−जपान युद्ध व बाल्कन युद्धे (१९१२-१३) यांच्या अनुभवावरून संरक्षणात्मक युद्ध व लढाया, आक्रमणात्मक कारवायांपेक्षा लाभदायक असल्याचा निष्कर्ष ते विसरले होते. विजय मिळवावयाचा असेल, तर आक्रमक भूमिकेचा अंगिकार केला पाहिजे अशी जर्मनी वगळता इतर सर्व युद्धखोर राष्ट्रांची धारणा होती.\nफ्रान्स व रशिया यांच्याविरुद्ध एकाच वेळी दोन आघाड्यांवर युद्ध लढल्यास, जर्मनीला निर्णायत विजय मिळणार नाही, याची खात्री जर्मन नेत्यांना १८७० सालापासूनच झाली होती तथापि जनरल श्लीफेनची युद्धनीती व योजना याप्रमाणे सेनासज्जता म्हणजेच प्रत्यक्ष युद्ध हा सिद्धांत जर्मन नेत्यांनी ग्राह्य धरला. शिवाय युद्ध म्हणजे राजकारणाची प्रक्रिया चालू ठेवण्याचे एक साधन, या फोन क्लाउझेव्हिट्सच्या सिद्धांताचा त्यांनी चुकीचा अर्थ केला. परिणामतः युद्धाची योजना व कार्यवाही क��वळ सैनिकीदृष्ट्या करण्यात आली. जनरल श्लीफेनची श्लीफेन योजना हेच युद्धाचे मूळ कारण झाले.\nसेनासज्जता थांबवा, या जर्मनीच्या मागणीचा अव्हेर म्हणजेच रशियाने युद्ध सुरू केले, असे मानून जर्मनीने फ्रान्सवर आक्रमण सुरू केले व अटळ नसणारे महायुद्ध पेटले.\nहिंदुस्थान व पहिले महायुद्ध : पहिल्या महायुद्धाला ब्रिटिशांच्या अंकित असलेल्या हिंदुस्थानाने दोन प्रकारे सहाय्य दिले : एक आर्थिक (रोख पैसा, अन्नधान्य, कपडालत्ता व युद्धसामग्री) साहाय्य आणि दुसरे लढाऊ मनुष्यबळ (भूसेना, नौसेना व वायुसैनिक).\nआर्थिक साहाय्य : हिंदुस्थानचे आर्थिक साहाय्य दोन प्रकारचे होते : (१) शासकीय माध्यम आणि (२) खासगी द्रव्यसाहाय्य वगैरे. शासकीय माध्यम : हिंदी अभियान सेनेवर जो खर्च झाला तो ब्रिटनच्या शासनाने सोसावा, अशी हिंदुस्थान सरकारला कायदेशीरभूमिका घेता आली असती आणि त्यामुळे हिंदुस्थानच्या एकंदर खर्चात तेवढीच बचत झाली असती, तथापि हिंदुस्थानच्याच संरक्षणापोटी अभियान सेना खर्च करण्यात यावा ही हिंदुस्थानच्या ब्रिटिश शासनाची सूचना ब्रिटनने मान्य केली, त्याप्रमाणे हिंदुस्थानच्या वार्षिक उत्पन्नातून युद्धखर्च करण्यास ब्रिटनने मान्य केले. १९१९-२० अखेर हिंदुस्थान सरकारने सु. १९ अब्ज रूपयांचे साहाय्य युद्धकार्यास दिले. याशिवाय वाहनांवर सु. ३ कोटी १२ लक्ष रूपये व १ कोटी ४ लक्ष रूपये सीमेवरील रस्त्यांवर खर्च झाला. खासगी साहाय्य : जून १९२१ अखेर केंद्रीय साम्राज्य कल्याणनिधीला २५ कोटी २३ लक्ष रूपयांचे साहाय्य मिळाले.\nलढाऊ मनुष्यबळ : हिंदुस्थानाबाहेर पाठविलेल्या मनुष्यबळाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.\nब्रिटिश अधिकारी व सैनिक\nहिंदी अधिकारी व सैनिक\nठार, जखमी वा युद्धबंदी झालेल्या हिंदी सैनिकांचा तपशील :\nठार व इतर कारणांनी मृत\nव्हिक्टोरिया क्रॉस मिळविलेल्यांचा तपशील : (१) सैनिक खुदादात खान, बलुच पलटण, फ्रान्स, ऑक्टोबर १९१४. (२) नाईक धरवानसिंग नेग्री, गढवाल पलटण, फ्रान्स, नोव्हेंबर १९१४. (३) ले. द पास, पूना हॉर्स, फ्रान्स, नोव्हेंबर १९१४. (४) ले. मॅकब्रुस, शिंदे रायफल्स, फ्रान्स, डिसेंबर १९१४. (५) सैनिक गोबरसिंग (मरणोत्तर), गढवाल पलटण, फ्रान्स, मार्च १९१५. (६) मेजर व्हीलर (मरणोत्तर),अठरावा रिसाला, मेसोपोटेमिया, एप्रिल १९१५. (७) जमादार मिर दोस्त, कोक पलटण, बेल्जियम, एप्रिल १९१५. (८) ले. स्मिथ, शीख पलटण, फ्रान्स, मे १९१५. (९) सैनिक कुलवीर थापा, गुरखा पलटण, फ्रान्स, सप्टेंबर १९१५. (१०) सैनिक छट्टासिंग, भोपाळ पायदळ, मेसोपोटेमिया, जानेवारी १९१६. (११) लान्स नाईक लाला, डोग्रा पलटण, मेसोपोटेमिया, जानेवारी १९१६. (१२) कॅ. स्विन्टन, मेडिकल कोअर, मेसोपोटेमिया, जानेवारी १९१६. (१३) नाईक शाहामदखान, पंजाब पलटण, मेसोपोटेमिया, एप्रिल १९१६. (१४) मेजर व्हीलर, गुरखा पलटण, मेसोपोटेमिया, फेब्रुवारी १९१७. (१५) लान्स दफेदार गोविंदसिंग, दुसरा भाला रिसाला, फ्रान्स, डिसेंबर १९१७. (१६) सैनिक कर्णबहाद्दूरराणा, गुरखा पलटण, ईजिप्त, एप्रिल १९१८. (१७) रिसालदार बदलूसिंग (मरणोत्तर), डेक्कन रिसाला, पॅलेस्टाइन, सप्टेंबर, १९१८.\nहिंदुस्थानचे साहाय्य : दोस्त राष्ट्रांच्या युद्धकार्याला हिंदुस्थानने पुढीलप्रमाणे भरीव औद्योगिक साहाय्य दिले : (१) विविध प्रकारचा दारुगोळा व हलकी-भारी शस्त्रास्त्रे, (२) कपडालत्ता, पादत्राणे व तंबू, (३) ताग व तागाचा पक्का माल, (४) लहान-मोठ्या नदीतील नौका, (५) इमारती लाकूड, (६) रेल्वे आणि वाहतूक−साधने. १ मार्च १९१७ रोजी हिंदी युद्धसामग्री समिती स्थापण्यात आली. समितींच्या कामांपैकी, हिंदुस्थानच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने हिंदुस्थानात उद्योगधंदे व उत्पादन यांचा विकास साधण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य वरील समितीला देण्यात आले. सरकारी युद्धसामग्री कारखान्याव्यतिरिक्त खाजगी उद्योजकांना युद्धसामग्री-उत्पादनाचे काम देण्यात आले. १९१८ सालाअखेर १ अब्ज लक्ष रूपयांची युद्धसामग्री हिंदुस्थानाने बाहेरील आघाड्यांना पुरविली. या महायुद्धात हिंदुस्थानच्या औद्योगिक विकास कार्याचा पाया घातला गेला, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.\nमहायुद्धाचे हिंदुस्थानावरील परिणाम : या परिणामांचे स्वरूप पुढील दृष्टिकोनातून दाखविता येते : (१) युद्धसामग्री उत्पादन, (२) नागरी उद्योगधंदे व व्यापार, (३) शासकीय आर्थिक धोरण, (४) सागरी दळणवळण व वाहतुक, (५) भूप्रदेशी वाहतुक, (६) अन्नधान्यधोरण, (७) शेतकी उत्पादन व त्याची वाटणी, (८) इंधन व शक्तिपुरवठा, (९) युद्धकालीन सामाजिक सेवायंत्रणा, (१०) नागरी संरक्षण, (११) आर्थिक युद्धतंत्र, (१२) ब्रिटनचे वसाहती व साम्राज्यांतर्गत देशाबद्दलचे धोरण आणि (१३) संरक्षणव्यवस्था.\nवरील परिणामांचा येथे यथास्थित परामर्ष घेणे शक्य नाह��� तथापि काही मुद्यांचा आढावा पुढीलप्रमाणे आहे. युद्धपूर्वकालीन अनिर्बंध अर्थव्यवस्था धोरण व कार्यक्रम युद्धकालीन आर्थिक गरजा भागविण्याच्या दृष्टीने त्याज्य करावे लागले. महायुद्धामुळे वाढझालेल्या सैन्याला पुरवठा करणे, वाढत्या किंमती, अपुरी वाहतुकसाधने (रेल्वे, जहाजे, वित्तपुरवठा) या कारणांमुळे ब्रिटिश नोकरशाहीला वसाहतवादी अर्थव्यवस्थेचा पुनर्विचार करणे भाग पडले. परिणामतः तिने पुढीलप्रमाणे कार्यवाही केली : (१) बाजारभाव स्थिरतेसाठी व सट्टेबाजीला आळा घालण्यासाठी बाजारमालांची (उदा., कापूस, चहा, तांदूळ, ताग वगैरे) सर्वाआधी आगाऊ खरेदी (२) कातडी, ताग, लोकर, कापूस, अन्नधान्य, तेल व तेलबियाणे आणि धातू यांची निर्यातबंदी (३) मीठ व कोळसा उत्पादन तसेच खरेदी-विक्रीवर प्रत्यक्ष नियंत्रण (४) यांशिवाय दोस्तराष्ट्रांच्या युद्धकार्याला हिंदुस्थानचे भरघोस आर्थिक साहाय्य, उदा., युद्धोपयोगी मालाचे सरकारी कारखान्यात उत्पादन आणि हिंदी कारखानदारांकडून कापड व चामड्याच्या वस्तू प्रत्यक्षपणे खरेदी करणे किंवा त्यांचे अधिग्रहण करणे.\nआधुनिक युद्धासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या उत्पादनासाठी हिंदुस्थानच्या अगदी प्राथमिक स्वरुपाच्या औद्योगिक अधःसंरचनेचा अपुरेपणा आणि आर्थिक विकास कार्यातील दोष नजरेस आले. जपानने जर जर्मनीशी हातमिळवणी केली असती, तर सागरी वाहतूक धोक्यात येऊन हिंदी कारखाने बंदच पडले असते. तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफर्ड यांनी ब्रिटिश औद्योगिक धोरण व अनिर्बंध आर्थिक व्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या कुपरिस्थितीची जाणीव ब्रिटनचा राजा पाचवा जॉर्ज याला करून दिली होती. लॉर्ड कर्झनने विज्ञान व कार्यक्षमता यांवर आधारभूत असे आर्थिक धोरण आखले होते. त्यामुळे युद्धपूर्व कालात लोखंड, पोलाद, कोळसा आणि इतर खाणी व जलविद्युत् योजना साकार झाल्या होत्या. युद्धामुळे औद्योगिकीकरणाला वेग मिळाला. प्रांताप्रांतांत उद्योग-खाती स्थापन झाली. भेदमूलक संरक्षण हे धोरण हिंदी उत्पादनकार्याला लागू करण्यात आले.रेल्वेचे अंदाजपत्रक सर्वसाधारण अंदाजपत्रकापासून वेगळे करण्यात आल्याने दळणवळण-व्यवस्थेच्या विकासाला गती मिळणे शक्य झाले.\nयुद्धकाळात वैद्यकीय अधःसंरचना व सुविधा कमी करण्यात आल्या तसेच युद्धआघाडीवरील वैद्यकीय सुविधा वाढविण्यासाठी त्यांचा उपयोग करण्यात आला. उदा., युद्धपूर्वकाळात ४,१०० दवाखाने-इस्पितळे होती, तर युद्धकाळात (१९१७) त्यांची संख्या २,९९१ झाली. १९१८-१९ सालात हिंदुस्थानात हिवतापाच्या रोगाची लाट येऊन हजारो माणसे मरण पावली. साथीपूर्वी मान्सूनने दगा दिला होता. १९१४ नंतर मोटरगाड्या व मोटर वाहतूक यांच्यात वाढ झाली.\nयुद्धाचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे शहरातील आरोग्यसेवा. नोकरी-मजुरीसाठी मुंबईसारख्या शहरात बाहेरून माणसे आल्याने गर्दी झाली तथापि त्यांच्या निवासाची योग्य सोय नव्हती. घरबांधणी व विकास योजना यांना चालना मिळाली. मुंबई शहरातील असाधारण मूल्यसंख्येमुळे ते कुप्रसिद्ध झाले.\nब्रिटनमध्ये युद्धामुळे ज्या युद्धकालीन आर्थिक व इतर समस्या निर्माण झाल्या आणि त्यांच्या निराकरणासाठी जी धोरणे, योजना व कार्यवाही करण्यात आली, त्यांचे प्रतिबिंब हिंदुस्थानच्या राज्यकर्त्यांच्या आचारविचारांत दिसले.\nध. रा. गाडगीळ व सोवनी तसेच व्हेरा ॲन्स्टी यांच्या ग्रंथांत युद्ध व आर्थिक व्यवस्थेचे खोल विचार आले आहेत. हिंदुस्थानात कोठेही हवाई हल्ले झाले नाहीत. सप्टेंबर १९१४ मध्ये जर्मनांचे क्रूझर एमडेनने बंगालच्या उपसागरात धुमाकूळ घालून त्याने बाग ब्रिटिश जहाजे बुडविली. सागरी वाहतूक दोन महिने बंद झाली. एमडेनने मद्रासवर तोफा डागून तेथील तेलाच्या टाक्या भस्मसात केल्या. हिंदी मानसात हिंदुस्थानवर जर्मनीचे आक्रमण सुरू झाले की काय, असा प्रश्न उभा राहिला. ब्रिटिशांच्या विजयाबद्दल हिंदी लोकांमध्ये आकांक्षा निर्माण झाली. जर्मनीकडून आयात होणाऱ्या उत्तम व स्वस्त वस्तू बाजारातून गडप झाल्या. साधारणपणे १९१४ पूर्वी सु. २६ कोटी रूपयांचा माल जर्मनीला दरवर्षी निर्यात केला जाई व ब्रिटनला सु. ५२ कोटी रूपयांची निर्यात होई. हिंदी व्यापारात सु. ३२ ते ३३ कोटींची निर्यातीत घट होऊ लागली. कपाशी, ज्यूट व तेलादाणा यांच्या किंमतींत मंदी आली. औद्योगिक मालाच्या किंमती वाढल्या. हिंदी अन्न धान्याकरिता ब्रिटनची मागणी वाढली. हिंदी लोक पोटाला चिमटा देऊन लाखो टन अन्नधान्य ब्रिटन व त्याच्या मित्रराष्ट्रांना निर्यात करू लागले. लोक अन्नधान्य वगैरेंचे गुप्तपणे साठे करू लागले. दुष्काळाप्रमाणे किंमती भडकल्या. अशीच परिस्थिती युद्धानंतर काही काळ टिकली.\nमहायुद्धाचे हिंदुस्था���-संरक्षणव्यवस्थेवरील परिणाम : या महायुद्धामुळे हिंदुस्थानच्या संरक्षणव्यवस्थेबाबत पुढील अनुभव मिळाले : (१) हिंदी सैनिकांची शस्त्रास्त्रे निकृष्ट दर्जाची होती, त्यामुळे अनावश्यक हानी झाली (२) वायुसेना नव्हती (३) यांत्रिक वाहने नव्हती (४) तांत्रिक साधने जुनी-पुराणी होती (५) तोफखाना, मशीनगन व पायदळ साहाय्यक शस्त्रास्त्रे गतिमान लढायांना उपयोगी पडणारी नव्हती (६) रणांगणीय व भारी तोफखाना अपुरा तसेच कालबाह्य होता (७) वैद्यकीय सुविधा अपुऱ्याहोत्या (८) तांत्रिक व व्यवस्थापकीय राखीव मनुष्यबळ नसल्याने सेनाविस्तार त्वरेने होऊ शकला नाही (९) सैन्यभरती-यंत्रणा तुटपुंजी होती. केवळ लढाऊ जमातींतूनच सैनिकभरती करणे चुकीचे ठरले. नवीन भरती झालेल्यांना सैनिकी शिक्षण देण्याची व्यवस्था नव्हती (१०) युद्धोपयोगी सामग्रीचे साठे (रिझर्व्ह स्टॉक) नसल्याने नवीन दले सज्ज करण्यात दिरंगाई झाली.\nहिंदुस्थान सरकारने १९१९ साली ‘इशर समिती’ स्थापली. या समितीने १९२० साली हिंदी सेना सुधारण्याच्या सूचना केल्या. इशर समितीच्या सूचना संकुचित, केवळ ब्रिटिश साम्राज्य संरक्षणाच्या दृष्टीकोनातून असल्याबद्दल हिंदी पुढाऱ्यांनी असमाधान व्यक्त केले. तथाकथित लढाऊ जातींतून सैनिक भरती अपुरी होत असल्याने, अस्पृश्य जमाती आणि ब्राम्हण, तेलुगू, भिल्ल, भोपला, बंगाली इ. ७५ बिनलढाऊ जातींतून सैनिकभरती करण्यात आली. परिणामतः बिगर लढाऊ जमातीसुद्धा लढाऊ जातींसारख्याच लढवय्या असल्याचे दिसून आले. १९१७ साली हिंदुस्थानचा सेक्रेटरी माँटेग्यू याने पुढील आश्वासन दिले : (१) सैन्यात अधिक संख्येने योग्य हिंदी व्यक्तींना जात-धर्म-वंशनिरपेक्ष अधिकारपदे देण्यात येतील. (२) ब्रिटनच्या सँडहर्स्ट अकादेमीप्रमाणे हिंदुस्थानात अकादेमी स्थापण्यात येईल इत्यादी. १९१७ साली सँडहर्स्टच्या अकादेमीत १० जागा हिंदी तरूणांसाठी राखूण ठेवण्यास प्रारंभ झाला, याशिवाय इंदूर येथील डॅली कॉलेजातून सैनिकी शिक्षण घेतलेल्यांना किंग्ज कमिशन देण्यास आरंभ झाला. जनरल ⇨करिअप्पाहे त्यांपैकी एक होत. घोडदळात कपात करण्यात आली. शिलेदारी बंद करून घोडदळात बारगिरी पद्धत कायम झाली [⟶घोडदळ]. पुढे १९२२ साली जनरल रॉलिन्सन समितीच्या सुधारणा-सूचना अमलात आणण्यात आल्या. ⇨प्रादेशिक सेनासज्ज करण्यास प्रारंभ झाला (१९२��). हिंदुस्थानात युद्धोपयोगी वस्तू व पुरवठा हे एक नवीन खाते उघडण्यात आले (१९२१). [⟶ भारत (संरक्षणव्यवस्था)]. भारतीय वायुसेनेचा पाया या महायुद्धातच घातला गेला. शाही हिंदी नौदल (रॉयल इंडियन मरीन) या नौदलाने इराणी आखातातील शस्त्रास्त्र चाचेगिरीविरूद्ध काम केले, तसेच ब्रिटनच्या शाही नौसेनेबरोबर हिंदी महासागरातील कारवायांतदेखील भाग घेतला. [⟶नौसेना].\nलोकमान्य टिळकांनी हिंदुस्थानची संरक्षणव्यवस्था व हिंदी सेना यांबद्दल १८९८ ते १९०८ व १९१४ ते १९२० या काळात जी मते व विचार मांडले, त्यांचे प्रत्यंतर हिंदुस्थान सरकारने केलेल्या सेनासुधारणा कार्यात दिसून येते. वायुसेनेचे आधुनिक काळातील महत्त्व व जागतिक राष्ट्रमंडळातील हिंदुस्थानचे स्थान हे टिळकांनी बरोबर हेरले होते. या दृष्टीने काँग्रेस-लोकसत्तावादी पक्षाच्या वतीने, त्यांनी प्रसिद्ध केलेल्या फतव्याला फार महत्त्व आहे (एप्रिल १९२०). या फतव्यात त्यांनी सरकारबरोबरच्या संपूर्ण सैनिकी नियंत्रणावर भर दिला होता.\nत्याचप्रमाणे जेव्हा आवश्यक असेल तेव्हा सैनिकी खर्च कमी करावा लोकसेना निर्माण करून तिचे अधिकारी हिंदी असावेत, नाविक, वायुसैनिकी व सैनिकी शिक्षण देण्यात यावे व सैन्याच्या सर्व विभागांत कोणताही भेदभाव न करता हिंदी लोकांना अधिकारपदे मिळावीत याचीही मागणी त्यांनी केली होती.\nसाम्राज्यांतर्गत देशांबद्दलचे ब्रिटनचे धोरण : हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यसंपादनाच्या इतिहासात पहिल्या महायुद्धाची घटना ही‘राजकीयोत्सारण’ (पोलिटिकल वॉटरशेड) स्वरूपाची होती. १९१४ पर्यंत पाश्र्चात्त्य पद्धतीचे स्वशासन हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे राजकीय धोरण असल्यामुळे राजकीय चळवळीचे स्वरूपही तसेच होते. जून १९१४ पासून मात्र लो. टिळकांनी काँग्रेसच्या या राजकीय धोरणाला व चळवळीच्या स्वरूपाला प्रथम आव्हान दिले. १९०७ सालापासूनच त्यांनी आपले जहाल राजकीय धोरण जाहीर केले होते.\nयूरोपात १९१४ सालच्या ऑगस्टमध्ये युद्ध सुरू झाल्याने इंग्लंडवर महासंकट आले. खुद्द इंग्लंडच जेथे बुडण्याच्या प्रसंग आला, तेथे हिंदुस्थानात एवढे मोठे खडे सैन्य ठेवून करावयाचे काय असा प्रश्न उत्पन्न झाला. तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग यांनी मोठेसाहस करून सारा हिंदुस्थान सेनिकशून्य केला. १९१४ साली काँग्रेसने पु��्हा एकदा आपली स्वराज्याची मागणी पुढील शब्दांत केली. ‘आजच्या आणीबाणीच्या प्रसंगी हिंदी जनतेने ब्रिटिश राज्य सत्तेबद्दल गाढ व निःसंदिग्ध राजनिष्ठा व्यक्त केली आहे. ……. हिंदुस्थानला साम्राज्यातील हिंदी व इतर प्रजा यांच्यातील चीड आणणारे भेदाभेद नष्ट करावे … प्रांतिक स्वायंत्ततेसंबंधाचे वचन पूर्ण करावे,….. एक स्वतंत्र घटक अशी हिंदुस्थानच्या बाबतीत मान्यता देण्यात यावी,….. व या दर्जाला शोभतील असे स्वातंत्र्याचे पूर्ण हक्कही त्याला यथेच्छ उपभोगू द्यावेत.’\nलोकमान्य टिळक मंडाले येथे हद्दपारीची शिक्षा भोगीत (१९०८−१४) असता १९०८ सालापूर्वीपासून हिंदी स्वराज्याच्या मागणीबरोबर त्याच्या संरक्षणाची जबाबदारी हिंदी जनतेचीच आहे, असे मत ते वारंवार मांडीत असत. १९१४ साली हिंदुस्थानात परतल्यानंतर त्यांनी सैन्यभरतीच्या सभांमध्ये वरील मागणीचा पुनरुच्चार करण्यास सुरूवात केली. एकट्या महाराष्ट्रात (तत्कालीन मुंबई इलाखा) १५,००० च्या वर मराठा सैनिकांची भरती करण्याचे आश्वासन त्यांनी जाहीर केले. रुसो−जपानी युद्धात जपान ह्या आशियायी नवोदित राष्ट्राने यूरोपातील रशिया या शक्तिमान राष्ट्राचा पराभव केल्यामुळे, आपली योग्यता व आपली शक्ती ह्यांच्याबद्दलचा नवा आत्मविश्वास हिंदुस्थानात निर्माण झाला होता. ब्रिटिश राजसत्तेला युद्धकार्यात सर्व प्रकारचा सहभाग देण्यास म. गांधी, जीना व लो. टिळकांनी तसेच इतर लहानमोठ्या पुढाऱ्यांनीही एकमत केले व त्याप्रमाणे त्यांनी कार्यही केले. काँग्रेसचे ठरावदेखील या सहभागाला अनुकूल होते. १९१४ च्या हिवाळ्यात फ्रान्स आणि फ्लँडर्स येथी रणांगणात हिंदू सैन्याने जी सहनशक्ती दाखविली व जर्मन सैन्याला जे धैर्याने तोंड दिले, त्यामुळे यूरोप व आशियायी राष्ट्रांना हिंदुस्थानासंबंधाने अधिकच आदर वाटू लागला हिंदुस्थानचे आंतरराष्ट्रीय महत्त्व वाढले. डॉ. ॲनी बेझंट यांनी, ‘‘लहानसहान हक्कांकरिता किंवा सुधारणांकरिता मोबदल्यादाखल आपल्या सुपुत्रांचे रक्त व सुकन्यांचे अश्रू अर्पण करण्यास हिंदुस्थान तयार नाही. राष्ट्र या नात्याने आपल्या हक्कांची प्रस्थापना करण्याची हिंदुस्थानची इच्छा आहे, …… युद्धापूर्वी व युद्धकालातही हीच मागणी हिंदुस्थान करीत राहील,’’ असे जाहीर केले. यावरून युद्धानंतर हिंदुस्थानामध्��े जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली व ब्रिटिशांनी जी दडपशाही केली, त्याची पार्श्वभूमी लक्षात घेता येते.\nब्रिटिशांचे युद्धमंत्री किचेनर यांच्याखेरीज इतरांना हे युद्ध काही महिन्यांत आटोपेल असे वाटत होते. १९१५ मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग यांनी जे वक्तव्य केले होते, त्यावरून हिंदुस्थानच्या पदरात स्वातंत्र्याचा मोठा अंश पडेल, असा समज हिंदुस्थानात निर्माण झाला. याच युद्धकाळात इंडियन नॅशनल काँग्रेसने आपल्या अधिवेशनांत संमत केलेल्या अनेक ठरावांपैकी लष्कर व आरमार यांतील कमिशनमध्ये हिंदी लोकांचा प्रवेश, लष्करी व आरमारी महाविद्यालये, हिंदी स्वयंसैनिक दलाची पुनर्घटना, हत्यारांचा कायदा आणि हिंदुस्थान संरक्षण कायदा व १८१८ सालची बंगालच्या तिसऱ्यारेग्युलेशची अंमलबजावणी यांबद्दलचा एक ठराव असे. १९१७ साली स्वराज्याची योजना तयार होत असताना सुदैवाने हिंदु व मुसलमान ह्यांच्यात आपखुषीने तडजोड घडून आली. होमरुललीगची चळवळ सर्वत्र पसरली. चळवळ्यांना स्थानबद्ध करण्याचा तडाखा सरकारने सुरू केला. काँग्रेसच्या प्रांतिक कमिट्या निःशस्त्र प्रतिकाराचा उपाय अंमलात आणावयाचा की नाही, याबद्दल गंभीरपणे विचार करु लागल्या. राजकीय परिस्थितीत बदल दिसू लागले. महायुद्ध चालू असतानामेसोपोटेमियातील स्वारीसंबंधाने इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये हिंदुस्थान सरकारवर माँटेग्यूने टीका केली. माँटेग्यू हे स्टेट सेक्रेटरी झाल्यावर त्यांनी कॅबिनेटतर्फे चढत्या श्रेणीने हिंदुस्थानला स्वराज्य देण्याची योजना जाहीर केली व लष्करांतील किंग कमिशन हिंदी लोकांना देण्याचे आश्वासन दिले.\nलखनौच्या काँग्रेसमध्ये १९१६ साली हिंदू-मुसलमानांचे ऐक्य साध्य झाले. अद्यापि खिलाफत प्रकरण उद्भवले नव्हते. ते पुढे १९१९ सालानंतर ऑटोमन साम्राज्याची चिरफाड झाल्याने निर्माण झाले. महायुद्धानंतर तुर्कस्तानची परिस्थिती अनिश्चित झाली व खिलाफतीवर जे संकट आले हे या ऐक्याचे निकटवर्ती कारण झाले होते. ६ एप्रिल १९१९ रोजी सर्व देशभर सभा-मिरवणुका झाल्या. पंजाबमध्ये (जेथे मोठ्या संख्येने सैनिक भरती होत असे) चळवळीला जोर चढला. सुशिक्षित लोक लष्करात जाऊ पाहात होते व लष्करी महाविद्यालये काढण्यासंबंधाने चळवळ करीत होते. तेव्हा या सुशिक्षितांचे व पंजाबातील क्षत्रीय जातींचे संगनमत झाले, त्यांच्यात राजकीय जागृती झाली आणि राजकीय आकांशा त्यांनी मनांत बाळगल्या, तर ब्रिटिश राज्य संपुष्टात येण्याची भीती ब्रिटिशांना वाटू लागली. महायुद्धावरून हिंदी सैन्य नुकतेच परत आले होते. जर्मन, तुर्क सैनिकांशी ते शौर्याने लढले होते व त्यास आपल्या सामर्थ्याची जाणीव झाली होती. पंजाब इलाख्याचे गव्हर्नर सर मायकेल ओड्वायर यांनी पंजाबमधील काँग्रेसी चळवळ चिरडून टाकण्याचा मनसुबा केला. त्यातूनच पुढे जालियनवाला बाग येथील कत्तल उद्भवली. खिलाफत चळवळ व पुढे म. गांधींनी असहकारिता चळवळ सुरू केली. तिचा शेवट १९४७ साली हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झाला. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपासून संरक्षणकार्यात हिंदी लोकांच्या टप्प्याटप्प्याने शिरकाव झाला. अलाहाबाद येथे (१९१७) काँग्रेस अधिवेशनात निःशस्त्र प्रतिकाराचा प्रश्न गाळून टाकण्याचे ठरले. हिंदुस्थान सरकारने बिकानेरचे महाराज, सर मेस्टन व सत्येंद्र प्रसन्नसिंह यांना हिंदुस्थानचे प्रतिनिधी म्हणून साम्राज्य युद्धपरिषद व साम्राज्य युद्ध-मंत्रिमंडळामध्ये पाठविण्यात आले. १९१७ च्या अखेरीस नऊ हिंदी लोकांना किंग कमिशन बहाल करण्यात आले.\nलष्करभरती करणे व युद्ध-कर्ज उभारणे यांबाबतीत ‘वजन आणणे व मन वळविणे, असे साधे उपाय योजण्यात येतात’, असे मुंबईचे गव्हर्नर म्हणत होते. पण प्रत्यक्षात ठिकठिकाणी अतिरेक होऊ लागला. विशेषतः पंजाबमध्ये अतिरेकाला ऊतआला. अकोला (विदर्भ) येथील मामलेदाराच्या बंगल्याला लोकांनी वेढा घातला. त्याची बायकामुले बाहेर जाऊ दिली व बंगल्यात मामलेदाराला कोंडून बंगल्याला आग लावली आणि त्याला बंगल्यासकट जाळून टाकले. ११ नोव्हेंबर १९१८ रोजी महायुद्ध तहकूब झाले. दोस्तराष्ट्रांचा पूर्ण विजय झाला. अमेरिकेचे राष्ट्रपती, ब्रिटिश पंतप्रधान लॉइड जॉर्ज व इतर दोस्त राष्ट्रांच्या राजकीय नेत्यांनी स्वयंनिर्णयाची घोषणा केली. दिल्ली येथील (२६ डिसेंबर १९१८) काँग्रेसमध्ये वरील घोषणेवर विचार-विनिमय झाला तथापि स्वयंनिर्णयाचे तत्त्व हिंदुस्थानास लागू करण्यात आले नाही.\nपहिले महायुद्ध व युद्धकला : पहिल्या महायुद्धातील सैनिकी अनुभवावरून शस्त्रास्त्रे आणि शस्त्रास्त्रविकास व युद्धकलेवरील विज्ञानाचा परिणाम यांबद्दल पुढील निष्कर्ष काढण्यात आले आहेत : (१) ��ांततेच्या काळात प्रचंड खडी भूसेना सज्ज ठेवण्याएवजी, त्या काळात युद्धक्षमता असलेल्या व्यक्तींना सैनिकी शिक्षण देऊन, राखीव सैनिकांची दले उभारणे. अशा राखीव सैनिकांना युद्धकाळात भरती करून घेऊन सैनिकी बळाचा विस्तार करणे. हा परिणाम औद्योगिक क्रांतीचा होता. आधुनिक दळणवळणसाधने उदा., रेल्वे, रस्ते इ.यांमुळे सेनासज्जता त्वरेने करता येणे शक्य झाले. या फायद्याबरोबरच युद्धयोजना व प्रत्यक्ष लढाया करण्यावर त्यांचे नियंत्रण पडले कारण हल्ल्यासाठी रस्ते व रेल्वेनेच सैनिक मोठ्या संख्येने एका ठिकाणी गोळा करणे शक्य होते. मोटारगाड्या होत्या, पण त्याही आरंभी फारशा नव्हत्या शिवाय त्या कार्यक्षमही नव्हत्या (२) उद्योगधंदेसंपन्न अशा कोणत्याच आधुनिक राष्ट्राला दीर्घकाळ लढणे अशक्य आहे या पूर्वग्रहामुळे मोजक्या आठवड्यांत युद्ध आटोपण्यासाठी, प्रचंड सेना सज्ज करण्यावर भर होता. सेनासज्जता म्हणजेच युद्धारंभ हे गृहीत कृत्य ठरले (३) प्रचंड सेनांची पखरण करताना युद्धभूमीच्या आघाडीची लांबी व खोली वाढली त्यामुळे युद्धकौशल्याला वाव उरला नाही (४) मशीनगन, काटेरी तारांची तटबंदी व प्रचंड तोफांचा भडिमार यांमुळे आक्रमक कार्यवाहीला प्रचंड हानी सोसूनही वाव उरला नाही. संरक्षणात्मक रणतंत्राने आक्रमक रणतंत्रावर मात केली. रणगाड्यांच्या आगमनामुळे रणतंत्रात बदल होण्याची आशा दिसू लागली (५) मरुभूमीवरील रणांगणात घोडदळ उपयोगी पडले, पण त्याची जागा रणगाडा घेणे शक्य आहे हे दिसून आले तथापि १९१९ ते १९३९ या काळांत जर्मनी व रशिया वगळता इतरांना रणगाड्याचे महत्त्व उमगले नाही [⟶महायुद्ध, दुसरे, तडित् युद्धतंत्र रणगाडा चिलखत] (६) आन्तर्ज्वलन एंजिने आणि मोटारगाड्यांचे महत्त्व पटले (७) खंदक युद्धामुळे सेनापतीला कौशल्य दाखविण्यास वाव नव्हता. हल्ल्यासाठी शत्रुआघाडीवरील जागा निवडणे आणि तोफमारा व हल्ल्याचे वेळापत्रक निश्चित करणे एवढेच काम सेनापतीला उरले होते. जर्मनीचा जनरल ऊत्ये हा एकच त्याला अपवाद ठरला. त्याचे ‘घुसखोरीचे तंत्र’ नवीन होते मात्र त्याचा फारसा वापर झाला नाही.\nवायुसेना : १९०३ साली राइट बंधूंनी विमान उडविले तथापि त्याचा युद्धात उपयोग करण्याची कल्पना फ्रान्सशिवाय इतरांना आली नाही. या महायुद्धात टेहळणी, बाँबहल्ले आणि हवाई झुंज यांसाठी विमानांचा मर���यादित उपयोग करण्यात आला. वायुसेना सज्ज करण्याची आवश्यकता पटू लागली. [⟶वातयान].\nनौसेना : वीस हजार टन वजनाच्या प्रचंड युद्धनौकांना महत्त्व आले. या ड्रेड-नॉट (निर्भय) नावाच्या नौकांवर सु. ३८ सेंमी. व्यासांच्या तोफा बसविण्यात येऊन, दुय्यम लहान व्यासांच्या तोफा काढून टाकण्यात आल्या. नौकांवर एकाच वर्गातील तोफा असल्याने गोळामार-नियंत्रण करणे सोपे झाले (२) पाणबुड्या, पाणसुरुंग व पाणतीर यांचे भय वाढले. सागरी वाहतूक निर्विघ्न करण्यासाठी काफिला तंत्र प्रस्थापित झाले (३) युद्धनौकांवरून विमाने सोडणे-उतरविणे व त्या विमानांतून पाणतीर सोडणे शक्य झाले. तसेच नौकांना हवाई संरक्षण देणे आवश्यक ठरले (४) युद्धनौकांचा आकार-वजन त्यांची जबरदस्त मारकशक्ती व वाढलेला प्रवास-वेग, पाणबुड्या व पाणतीरांचा उपद्रव यांमुळे आरमाराचे सागरी रणक्षेत्र विस्तारले. बिनतारी संदेश दळणवळण−उपकरणे उपलब्ध झाल्याने आरमाराचे नियंत्रण करणे नौसेनापतींना थोडे सुलभ झाले. सागरी रणकौशल्याला भरपूर वाव मिळू लागला. नेल्सनकालीन सागरी युद्धतंत्रात बदल झाले.\nया महायुद्धामुळे युद्धकार्यासाठी संपूर्ण राष्ट्राला जुंपणे अनिवार्य ठरले. औद्योगिक उत्पादन वाढविण्यासाठी कारखाने वाढवावे लागले. स्त्रियांनाही युद्धकार्यात पिछाडीवर−कारखाने वगैरे−काम करणे भाग पडले. त्यांचे सामाजिक व राष्ट्रीय कार्यक्षेत्र वाढले. युद्धात बुद्धिमान, देशप्रेमी तरुणांची हत्या झाल्याने राष्ट्रांचे अगणित नुकसान झाले. ‘युद्ध हे सेनापतीचे काम नव्हे’, ‘शांतता टिकविणे हे राजकीय नेत्यांचे काम नव्हे’ या म्हणी प्रचलित झाल्या.\nप्राण व वित्त हानी : पहिल्या महायुद्धातील महत्त्वाच्या राष्ट्रांच्या प्राण-वित्त हानीचा अंदाज खालील कोष्टकात दिला आहे.\nटीप : (१) हिंदुस्थानची प्राण-वित्तहानी महायुद्ध व हिंदुस्थान या परिच्छेदात दिली आहे. (२) ¯ब्रिटीश साम्राज्य एकूण हानीत हिंदुस्थानची हानी अंतर्भूत आहे. (३) –आकडेवारीउपलब्ध नाही.\nपहिले महायुद्ध आणि धर्म-धार्मिक चळवळी : पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान वगळता ख्रिश्चनधर्मीय राष्ट्रे आपापसांत लढली. ब्रिटन, जर्मनी आणि ऑस्ट्रिया ही ख्रिश्चन प्रॉटेस्टंट, फ्रान्स, इटली, पोलंड ही रोमन कॅथॉलिक, स्लॉव्हवंशीय राष्ट्रे ही ग्रीक सनातनी ख्रिश्चन इत्यादी. तसेच रशिया, बल्गेरिया वगैरेही त्यांत होती. ब्रिटन, फ्रान्स, इटली व रशिया एका तटाचे, तर त्याविरुद्ध जर्मनी, बल्गेरिया, ऑस्ट्रिया−हंगेरी आणि इस्लामधर्मीय तुर्कस्तान ही राष्ट्रे उभी राहिली यावरून युद्ध हे धर्माकरिता नव्हते, हे उघड दिसते. ख्रिश्चन, इस्लाम व हिंदू हे सर्वच शांततावादी असताना कोणीही युद्धाविरुद्ध भूमिका घेतली नाही. उलट धार्मिक नेत्यांनी या युद्धासाठी आपपल्या धर्मियांना उत्तेजन देताना त्यांनी हे धर्मयुद्ध आहे, या संकल्पनेवरच भर दिला. राजकीय तसेच लष्करी नेते युद्ध व युद्ध लढणे या क्रियांना धार्मिक अधिष्ठान असल्याचे म्हणत. हिंदी सैन्यातील मुस्लिम व हिंदू सैनिक हे राजकीय हेतू साधण्यासाठी किंवा देशसंरक्षणासाठी अथवा धार्मिक कारणांवरून शत्रूशी लढले नाहीत तर आपल्या घराण्याच्या, परंपरेच्या व पलटणीच्या मानासाठी ते लढले. ब्रिटन व फ्रान्सचा विजय हा दैवी चमत्कारामुळे झाला असेही तेथील नागरिकांना वाटले.\nपवित्र रशियात (होली रशिया) राजसिंहासन आणि धर्मपीठ व राज्य आणि धर्मसंस्था (चर्च) यांचा संगम किंवा अनुबंध, एकाचराजकीय संस्थेत या संस्थेशी परंपरेने झाला किंवा जोडला गेला होता. ती राजकीय संस्था म्हणजे झार. झारम्हणजे वैश्विक पिता (युनिव्हर्सलफादर) तसाच तो सामाजिकआदराचे लक्षण म्हणून मानलागेला होता. म्हणून रशियायीसाम्राज्य जेव्हा कोसळले, तेव्हा सत्तेवर आलेले बोल्शेव्हिक हे धर्मआणि त्याच्याशी एकात्म असलेलीझारशाही यांना क्रांतीचे शत्रू मानूलागले. रशियातील सनातन धर्म संस्थेचा (रशियन आर्थोडॉक्स चर्च)नाश त्यामुळेच झाला. धर्म हीअफूची गोळी ठरली. पारंपरिक धर्मचर्च व वैश्विक पिता झार जाऊनत्याऐवजी साम्यवाद, साम्यवादी पक्ष व साम्यवादी पक्षाचे आघाडीनेते स्थानापन्न झाले. त्यांनी साम्य वाद हाच वैश्विक धर्म ठरविला.\nफ्रान्समध्ये रशियाच्या उलटघडले. युद्धपूर्व कालातील निर्धर्मीफ्रेंच शासनाने रोमन कॅथॉलिक संप्रदायाला धारेवर धरले होते,तथापि कॅथॉलिकांनी फ्रेंच शासनालायुद्धकार्यात भरीव साहाय्य दिले,तसेच फ्रान्समध्ये धर्मभावना वउपासनेला युद्धकालात महत्त्वमिळाले तेव्हा फ्रान्सच्या राष्ट्रीयजीवनात कॅथॉलिक पंथाला मानाचेपान शासनाने दिले. पूर्व यूरोपातपोलंडमध्ये कॅथॉलिक पंथाला राष्ट्र धर्माचा मान मिळाला. जर्मनीच्यापराभव��मुळे प्रॉटेस्टंट पंथाला वाईटदिवस आले. यूरोपातील बऱ्याच राष्ट्रांत कॅथॉलिक संप्रदायाला महत्त्व येऊन त्याचा विस्तारहीझाला. तुर्कीसाम्राज्याची चिरफाड होऊन केमाल आतातुर्कच्या नेतृत्वाखाली, तुर्की सम्राट पदच्युत झाला व त्याबरोबर इस्लाम धर्मियांची खलिफा ही संस्थाही नाहिशी झाली. इस्लामी अरब लोकांनी तुर्की साम्राज्यातून बंधमुक्त होऊन आपली स्वतंत्र राष्ट्रे स्थापल्यावरही खलिफा ही संस्था नष्ट झाल्याबद्दल त्यांनी कसलीही प्रतिकूलता व्यक्त केली नाही, किंवा खलिफा या संस्थेच्या पुनर्स्थापनेसाठी चळवळही केली नाही. कदाचित त्यामुळे अरब राष्ट्रांमध्ये संघर्ष होण्याची त्यांना भीती वाटत असावी.\nतुर्की साम्राज्याचे विघटन व खलिफा-संस्था नष्ट होण्यास ब्रिटिश कारणीभूत झाले, या समजुतीने भारुन जाऊन हिंदुस्थानात अली बंधूनी खिलाफत चळवळ सुरू केली. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी व इंडियन नॅशनल काँग्रेस यांनी खिलाफत चळवळीला भरघोस पाठिंबा दिला त्यामुळे खिलाफत चळवळीला राजकीय स्वरूप प्राप्त झाले व परिणामी १९१६ मध्ये मुस्लिम आणि हिंदू यांच्यातील ऐक्याला बळकटी लाभली.\nपहिल्या हायुद्धात जाट, शीख यांचा सैन्यभरतीला विरोध होता. अकाली पक्षाची शीखधर्म−सुधारणा चळवळ तसेच स्वराज्य चळवळीतील पुढाऱ्यांचा प्रचार हा जाट-शिखांवर प्रभाव पाडीत होता. अशा परिस्थितीत कोटागा-मारु प्रकरण उद्भवले आणि पंजाबचे तत्कालीन गव्हर्नर मायकेल ओड्वायर यांनी दलित शीख (मझबी) यांची सैन्यात मोठ्या प्रमाणावर सैन्यभरती होत असल्याची भीती उच्च जाटशिखांना दाखविली. या भीतीने तरी जाट-शीख मोठ्या संख्येने सैन्यात भरती होतील अशी ओड्वायरला आशा वाटे. जातीजातींतील भेदाचा उपयोग कसा केला जाई याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. महार, मांग या महाराष्ट्रातील दलितांची भरती महायुद्धकाळात मोठ्या संख्येने झाली होती [⟶महार रेजिमेंट].\nपहिले महायुद्ध आणि वाङ्मय कला : पहिले महायुद्ध हिंदुस्थानच्या भूमीवर किंवा त्याच्या परिसरातील सागरावरही झाले नाही. परिणामतः लढायांमुळे होणारी सैनिकी हानी वगळता प्राण-वित्त हानीची झळ हिंदी जनतेला लागली नाही. अन्नधान्यांचा तुटवडा-टंचाई, महागाई, अवर्षण, साथीचा रोग इत्यादींपुरतीच युद्धाची झळ हिंदी जनतेला पोहोचली. या प्रकारच्या हालअपेष्टा हिंदी लोकांन�� अपरिचीत नव्हत्या. तसेच हिंदी सैनिकांनी परदेशांत ज्या हालअपेष्टा भोगल्या व मृत्युघटना पाहिल्या, त्या त्यांना अशिक्षित असल्याने गद्यपद्यात व्यक्त करणे शक्य झाले नसावे. लढायात सुशिक्षित हिंदी व्यक्तींनी भाग घेतला नव्हता तेव्हा स्वानुभावाधिष्ठित किंवा ‘युद्धस्थ कथा रम्या’ या उक्तीप्रमाणे सुशिक्षितांनी युद्धवाङ्मय निर्माण केले नसावे. मर्ढेकर यांना महायुद्धाचा प्रत्यक्ष अनुभव नव्हता, तरी त्यांच्या काही कविता या काव्यसंग्रहात युद्धाचे दारुण परिणाम व त्यामुळे घडणारे उद्ध्वस्त जीवन प्रकर्षाने प्रकट झाले आहे. हिंदी सैनिक आणि त्यांचे ब्रिटिश अधिकारी यांच्या संबंधाबद्दल ब्रिगेडियर जॉन मास्टर याने राषी लान्सर ही कादंबरी प्रसिद्ध केली.\nयूरोपात ब्रिटिश, फ्रेंच व जर्मन सैनिकांनी युद्धाच्या पार्श्वभूमीवर अधिष्ठित कथा, कविता व कादंबऱ्यालिहिल्या, उदा., ब्रिटनचे खंदक कवी’ (ट्रेंच सोल्जर्स) रॉबर्ट ग्रेव्हज, सीगफ्रीड सासून, ओवेन, जर्मनीचा एरिख मारीआ रेमार्क यांची ऑल कॉएट ऑन वेस्टर्न फ्रंट ही कादंबरी तर जगप्रसिद्ध झाली, तसेच फ्रान्सचे झा पॉल सार्त्र इत्यादींनीही या दृष्टीने निर्मिती केली आहे. वरील राष्ट्रांचे वाङ्मय, कला, तत्त्वज्ञान व इतिहास या प्रकारांत तशी माहिती मिळते.\nआंतरराष्ट्रीय न्याय व संकेत : पहिल्या महायुद्धापूर्वी युद्ध, युद्धतंत्र, युद्धबंदी, नाकेबंदी, युद्ध व सैनिकेतर विषारी वायू युद्धतंत्र [⟶जैव व रासायनिक युद्धतंत्र ] इत्यादीविषयी आंतरराष्ट्रीय स्वरुपाचे कायदे व संकेत प्रस्थापित झाले होते, परंतु या महायुद्धातील अनुभवावरून युद्धपूर्वकालीन कायदे व संकेत यांच्यामध्ये फेरफार आणि सुधारणा करणे भाग पडले. काही नवे कायदे व संकेत स्थापण्याची आवश्यकता भासू लागली. त्यांपैकी महत्त्वाचे नियम व संकेत पुढील प्रमाणे आहेत : (१) हेगचे वायुयुद्ध नियम, (२) अनिर्बंध पाणबुडी युद्धतंत्र, (३) तटस्थता, (४) सुरुंग पेरणी, (५) राष्ट्रसंघचा युद्धविषयक संकेत, (६) युद्धगुन्हे व युद्धगुन्हेगारांना शिक्षा.\nमहायुद्धोत्तर जग : महायुद्ध संपल्यानंतर, यूरोपातील स्थिरस्थावरता स्थापण्याची एकच समस्या असल्याचा विजयी राष्ट्रांचा ग्रह झाला. अमेरिकेने विल्सनच्या १४ कलमी शांतता मसुद्यावर भर दिला. त्याप्रमाणे कार्यवाही करणे ही विजेत्या राष्ट्रांची जबाबदारी म्हणून अमेरिकेने यूरोपीय राजकारणातून अंग काढून घेतले. महायुद्धात जरी जर्मनीचा पराभव झाला, तरी त्याची सुप्त शक्ती अबाधित राहिली. जर्मनीच्या अवतीभोवती दुर्बल राष्ट्रे निर्माण झाल्याने, मध्य यूरोपात जर्मनीकडे धुरीणत्व जाणे अनिवार्य ठरले. रशिया किंवा फ्रान्स ही राष्ट्रे जर्मनीचे पारडे खाली करण्यास असमर्थ होती.\nमहायुद्धामुळे ऑस्ट्रिया−हंगेरीचे व तुर्की साम्राज्याचे विघटन होऊन नवीन स्वतंत्र लहान लहान राष्ट्र−राज्ये जन्मास आली, त्यामुळे यूरोपात शांतता नांदेल ही आशा कालांतराने फोल ठरली. यूरोपचा १९१९ वर्षानंतरचा नकाशा अत्यंत गुंतागुंतीचाच झाला. भाषिक, वांशिक व धार्मिक अल्पसंख्याकांचे प्रश्नअधिकाधिक गुंतागुंतीचे झाले. उदा., पोलंडमधील श्वेत रशियायी, रशियातील व चेकोस्लाव्हाकियातील नवीन जर्मन राष्ट्रे ‘लोकसत्ताक राज्ये’ म्हणून प्रस्थापित झाली, तरीही कालांतराने तेथे एकपक्षीय किंवा हुकूमशाही शासने आली.\nरशियात ‘समाजवादी किंवा साम्यवादी’ शासन आल्यापासून पारंपरिक पाश्चत्त्य राजकारण व राजकीय संस्था यांना प्रतिस्पर्धी अशी सामाजिक आणि राजकीय व्यवस्था रशियात व जगात स्थापण्याचे लेनिनचे ध्येय होते. रशियातील बोल्शेव्हिक शासन व बोल्शेव्हिक रशियाला पश्चिम यूरोपीय राष्ट्रांनी मनापासून कधीच मान्यता दिली नव्हती. राजकीय दृष्ट्या मात्र दिली होती. पाश्चात्त्य राष्ट्रांच्या दुराभावामुळे रशियाच दुसरे जग निर्माण झाले. लेनिनचे ध्येय साकार होण्यास पाश्चात्त्य राष्ट्रांनी अप्रत्यक्ष साहाय्य दिले. शांतता परिषदेत शस्त्रास्त्रकपात करण्याचे ठराव झाले तथापि ठरावाची अंमलबजावणी प्रत्येकाने आपापल्या राष्ट्रीय स्वार्थाच्या दृष्टीने केली किंवा केलीच नाही.\nस्वयंनिर्णयाच्या तत्त्वाची अंमलबजावणी विजयी राष्ट्रांनी सोयीप्रमाणे केली. ब्रिटिश साम्राज्यातील हिंदुस्थानला, मागणी करूनही स्वयंनिर्णयाचे तत्त्व लागू केले नाही. १९१६ साली हिंदुस्थानातील विविध राजकीय गटांनी (उदा., काँग्रेस व मुस्लिम) एकी केली तथापि किमान स्वयंशासनाचे हक्कही हिंदुस्थानच्या पदरात पडले नाही. चीन सार्वभौम राष्ट्र असूनही पाश्चात्त्य राष्ट्रांनी तेथील प्रादेशिक हक्क शाबूत ठेवले, उदा. शांघाय, हाँगकाँग, माकाऊ इत्यादी.\nप्रस्���ापित झालेल्या राष्ट्रसंघातून अमेरिकेने अंग काढून घेतले. रशियाला सदस्यत्व देण्यात आले नाही. तेव्हा ब्रिटन, फ्रान्स व इटली या साम्राज्यशाही व साम्राज्याची स्थापना करण्याची इच्छा बाळगणाऱ्या राष्ट्रांचे प्रभुत्व राष्ट्रसंघात स्थापन झाले. यातूनच पुढे दुर्बल राष्ट्रांवर उदा., ॲबिसिनिया, चीन इत्यादींवर आक्रमणे झाली.\nराष्ट्रसंघाची ‘सामूहिक सुरक्षा’ म्हणजे ‘चिरंतन शांततेसाठी चिरंतर युद्ध’ ही घोषणा दुसऱ्या महायुद्धाने खरी केली.\n१९. केसरी प्रकाशन, समग्र टिळक : खंड ३, ४, ६ व ७,पुणे, १९७५-७६.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postमहाजनी, विष्णु मोरेश्वर\nNext Postमहाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jdctool.com/mr/1250e-magnetic-sheet-metal-brake.html", "date_download": "2020-10-01T07:54:31Z", "digest": "sha1:DG7VDWVAYRAZFCRQAXHUCKDXGS4K2T3M", "length": 16030, "nlines": 259, "source_domain": "www.jdctool.com", "title": "", "raw_content": "चीन 1250E चुंबकीय शीट मेटल ब्रेक निर्माता आणि पुरवठादार | JINDONGCHENG\nचुंबकीय बॉक्स आणि पॅन ब्रेक 320E\nचुंबकीय बॉक्स आणि पॅन ब्रेक 420E\nचुंबकीय बॉक्स आणि पॅन ब्रेक 650E\nचुंबकीय बॉक्स आणि पॅन ब्रेक 1000E\nचुंबकीय बॉक्स आणि पॅन ब्रेक 1250E\nचुंबकीय बॉक्स आणि पॅन ब्रेक 2000E\nचुंबकीय बॉक्स आणि पॅन ब्रेक 2500E\nचुंबकीय बॉक्स आणि पॅन ब्रेक 3200E\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nचुंबकीय बॉक्स आणि पॅन ब्रेक 1250E\nचुंबकीय बॉक्स आणि पॅन ब्रेक 320E\nचुंबकीय बॉक्स आणि पॅन ब्रेक 420E\nचुंबकीय बॉक्स आणि पॅन ब्रेक 650E\nचुंबकीय बॉक्स आणि पॅन ब्रेक 1000E\nचुंबकीय बॉक्स आणि पॅन ब्रेक 1250E\nचुंबकीय बॉक्स आणि पॅन ब्रेक 2000E\nचुंबकीय बॉक्स आणि पॅन ब्रेक 2500E\nचुंबकीय बॉक्स आणि पॅन ब्रेक 3200E\n1250E चुंबकीय शीट मेटल ब्रेक\n लोकपाल मसुदा तयार करण्यासाठी बेंड 1250E मॅन्युअल चुंबकीय शीट मेटल ब्रेक,\nबॉक्स आणि पॅन ब्रेक, 1-टप्पा 220V\nMin.Order प्रमाण: 1 पीसी\nपुरवठा योग्यता: 50PC / आठवडा\nपोर्ट: फुझहौ / शांघाय / शेंझेन\nपरताव्यासाठी अटी बोलेतो, MasterCard, Visa, ई-तपासणी, PAYLATER, टी / तिलकरत्ने, पेपल\nविनंती एक कोट मॅन्युअल डाउनलोड\nलोकपाल मसुदा तयार करण्यासाठी बेंड ™ 1250E चुंबकीय शीट मेटल ब्रेक\nउत्पादन प्रतिमा केवळ एक सादरीकरण आहे, वास्तविक उत्पादन देखावा किंचित भिन्न असू शकते\nलोकपाल मसुदा तयार करण्यासाठी 1250E उच्च कामगिरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक शीट मेटल फोल्डर वैशिष्ट्य\nनाममात्र क्षमता 1250 मिमी x 1.6 मिमी (4ft नाम 16g) 15 635 मि.मी.\n48 \"(4-पाऊल) 16 गेज सौम्य स्टील जास्तीत जास्त क्षमता लांबी.\nशक्ती (मानक पूर्ण लांबीचे clampbar सह) clamping 6 टन अगदी मध्यभागी खुसखुशीत हवेचा दाब एकाएकी कमी झाल्यामुळे होणारा आजार, ज्यामुळे संपूर्ण तुळई ओलांडून सुसंगत आहे\nशिफारस केलेले HVAC दुकाने, टेक शाळा, औद्योगिक कला दुकाने, आणि सामान्य शीट मेटल बनावट दुकाने.\nसोबत जोडली बॉक्स, त्रिकोण, विविध विमाने वैकल्पिक हवेचा दाब एकाएकी कमी झाल्यामुळे होणारा आजार, आणि अशा गोल आयटम करून देणे\nसाहित्य विविध, सौम्य स्टील पत्रके, स्टेनलेस स्टील, अॅल्युमिनियम, समावेश bending\nबनवतात साहित्य, गरम पाण्याची सोय प्लास्टिक, आणि अधिक.\nEletrical पुरवठा: 1 टप्प्यात, 220/240 व्ही एसी आणि येथे अक्षरशः कोणत्याही साइटला कार्य करेल.\nनाममात्र चालू: 8 Amp\nबेंड कोन 0-180 °\nकमाल. Clamping बार लिफ्ट अमर्यादित\nकमाल. विस्तार क्षमता 18ga. (1.21mm) सौम्य स्टील / 21ga. (0.83mm) स्टेनलेस स्टील\nकमाल. विस्तार न क्षमता 16ga. (1.51mm) सौम्य स्टील / 20ga. (0.91mm) स्टेनलेस स्टील\nथर्मल कट-आउट 158 ° फॅ (70 ° C)\nब्लेड अंतर समायोजन Clamping बार वर ब्लेड अंतर समायोजन आपण विविध शीट मेटल काम करू देते\nबदलानुकारी परत नोंद उत्पादन समर्थन आणि उत्पादन धावा बदलानुकारी परत नोंद येतो.\nमोजलेल्या स्ट्रोक कोन नियंत्रण आपण वेळ नंतर पुनरावृत्ती हवेचा दाब एकाएकी कमी झाल्यामुळे होणारा आजार वेळ वितरीत करू देते.\nनोट्स क्षमतेत सेट पानांचे विस्तार अवलंबून बदलू शकता. सौम्य स्टील, कारण नियम\n16ga., विस्तार बंद. 18ga. विस्तार किंवा बंद, 20ga. आणि लहान, विस्तार.\nसोपे ऑपरेशन आवश्यक खोली clamping बार दरम्यान साहित्याचा एक तुकडा 1.Put.\n2. पुश बटण नियंत्रण वाकलेली बेड मध्ये शक्तिशाली चुंबकाप्रमाणे गुंतवून ठेवा.\n3. सावध साहित्य clamps पाय स्वरुपात दाबा. या पाऊल नियंत्रण आपल्या बोटांनी ठेवते\nआपण सामग्री पुनर्स्थापित करण्यासाठी मशीन बाहेर सुरक्षितपणे आणि.\n4. बेंड पूर्ण करण्यासाठी तळाशी वाकलेली पाने पाहा तयार बदलले\nओपन-एण्डेड डिझाइन 1. आपण पूर्णपणे बंद ducts निर्माण करण्यास परवानगी देते आणि एक करा अशक्य आकार\nपारंपारिक बॉक्स आणि पॅन उडाली. 2. लोकपाल मसुदा तयार करण्यासाठी बेंड इलेक्ट्रोमॅग्नेटिक शीट मेटल ब्रेक जवळजवळ बॉक्स किंवा भांड्यांवर वाकणे शकता\n, कोणत्याही खोली परंपरागत बोट खोल अवलंबून नसल्यामुळे.\nमानक सहयोगी स्टोरेज ट्रे, बदलानुकारी backstops, एक पूर्ण लांबीचे पकडीत घट्ट बार, आणि एक पूर्ण समावेश\nलहान-लांबी पकडीत घट्ट बार संच.\nपर्यायी अॅक्सेसरीज या मॉडेल उपलब्ध अरुंद clampbar लागत एक slotted clampbar समावेश\nअधिक त्वरीत उथळ बॉक्स\nविशेष हत्यारांची विशेष हत्यारांची त्वरीत पट-अप कठीण मदत करण्यासाठी स्टील तुकडे पासून आजचा जाऊ शकते\nआकार, आणि उत्पादन काम मानक clampbars विशेष बदलले जाऊ शकते\nऑपरेटर सुरक्षितता ऑपरेटर सुरक्षितता एक सुरक्षित खात्री दोन हाताने विद्युत एकमेकांशी दुव्याने जोडणे करून सुधारीत आहे\nपूर्व-clamping शक्ती पूर्ण clamping येते होण्यापूर्वी ते लागू आहे.\nलोकपाल मसुदा तयार करण्यासाठी बेंड वाकलेली क्षमता (मानक पूर्ण लांबीचे CLAMPBAR सह)\nसाहित्य (उत्पन्न / ult. ताण) जाडी LIP रूंदी (किमान) बेंड त्रिज्या (नमुनेदार)\n(250/320 प्रबोधिनीचे) 1.6 मिमी 30 मि.मी. * 3.5 मि.मी.\n1.2 मि.मी. 15 मिमी 2.2 मिमी\n1.0 मिमी 10 मि.मी. 1.5 मि.मी.\n(140.160 प्रबोधिनीचे) 1.6 मिमी 30 मि.मी. * 1.8 मिमी\n1.2 मि.मी. 15 मिमी 1.2 मि.मी.\n1.0 मिमी 10 मि.मी. 1.0 मिमी\n(210/600 प्रबोधिनीचे) 1.0 मिमी 30 मि.मी. * 3.5 मि.मी.\n0.9 मिमी 15 मिमी 3.0 मिमी\n0.8 मिमी 10 मि.मी. 1.8 मिमी\nमानक वाकलेली-तुळई सह विस्तार भिंतींना\nसर्वात नसलेल्या फेरस धातू (तांबे, पितळ, जस्त, इ), वरील अॅल्युमिनियम पहा.\n1 वर्ष भाग हमी तसेच फोन किंवा ईमेल करून आजीवन तांत्रिक समर्थन jdcbend@gmail.com\nविषय वैशिष्ट्य सूचना न देता बदलल्या.\nस्टॉक मध्ये आहे modle प्रत्येक लोकपाल मसुदा तयार करण्यासाठी वाकणे, आम्ही शक्य तितक्या लवकर आपण शिपिंग लावू शकता\nमागील: 1250E दुहेरी ई-TYPE लोहचुंबक शरीर समर्थित 1250mm नाम 2.0mm इलेक्ट्रोमॅग्नेटिक शीट मेटल फोल्डिंग मशीन\nपुढील: 1250E समर्थित 1250mm नाम 1.6mm इलेक्ट्रोमॅग्नेटिक शीट मेटल फोल्डिंग मशीन\nबॉक्स आणि पॅन ब्रेक\nबॉक्स आणि पॅन ब्रेक मशीन\nबॉक्स आणि पॅन शीट मेटल ब्रेक\nशीट मेटल पॅन ब्रेक\nआपला संदेश येथे लिहा आणि आम्हाला पाठविता\n1250E दुहेरी ई-TYPE लोहचुंबक शरीर समर्थित 1250mm ...\n© कॉपीराइट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nउत्पादने मार्गदर्शक - वैशिष्ट्यीकृत उत्पादने - हॉट टॅग्ज - Sitemap.xml - मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप मोबाइल\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2018/06/morya-yadaw-kalkhand.html", "date_download": "2020-10-01T06:43:11Z", "digest": "sha1:VJFSQSI5GBXJUJRARQG6QV4ZDBQNKVQC", "length": 11885, "nlines": 128, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "महाराष्ट्राचा इतिहास मौर्य ते यादव इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्राचा इतिहासमहाराष्ट्राचा इतिहास मौर्य ते यादव इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०\nमहाराष्ट्राचा इतिहास मौर्य ते यादव इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०\nमौर्य साम्राज्याचा काळ :\nमहाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.\nसातवाहन साम्राज्याचा काळ :\nसातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.\nवाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.\nवाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.\nबदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ :\nवाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या काम��� मौलिक कामगिरी केली होती.\nवाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटांचा काळ :\nवाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.\nमहाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nअभ्यास कसा करावा 24\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 17\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\nसमानार्थी शब्द | Synonyms\nपोलिस भरतीचा निर्णय जाहीर : साडे बारा हजार जागांसाठी परीक्षा घेण्याची गृहमंत्र्यांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/9/25/Prakashacha-Veg-Koni-Shodhla-bhag-2.aspx", "date_download": "2020-10-01T08:05:14Z", "digest": "sha1:NKQX2Q6GJJHKPCHWK6PZPKKOKAJBQZNW", "length": 15154, "nlines": 55, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "प्रकाशाचा वेग कुणी शोधला? - भाग २", "raw_content": "\nप्रकाशाचा वेग कुणी शोधला\nप्रकाश म्हणजे काय आणि तो सू्र्य, चंद्र आणि तारकांपासून आपल्यापर्यंत कसा येत असेल यावर हजारो वर्षांपूर्वीपासून अनेक विद्वानांनी विचार करून तर्कांवर आधारलेली मते मांडली होती. सतराव्या शतकातल्या आयझॅक बीकमन नावाच्या शास्त्रज्ञाने तोफ उडवून त्यातून निघालेला धूर दूरवर ठिकठिकाणी ठेवलेल्या आरशांमधून पाहावा अशी कल्पना मांडली होती. त्याच काळातला थोर शास्त्रज्ञ गॅलीलिओ याने दिव्यांचा उपयोग करून प्रकाशाला दूरवर जायला किती वेळ लागतो हे पाहाण्याचे प्रयोग केले होते. प्रकाशाचा वेग खूपच जास्त असल्यामुळे हे प्रयोग यशस्वी होणे शक्यच नव्हते. त्यामुळे प्रकाशाचा वेग न मोजता येण्याइतका प्रचंड (अमित) आहे असा निष्कर्ष गॅलीलिओने काढला होता.\nरोमर या डॅनिश संशोधकाने आयो या गुरूच्या उपग्रहावर जे संशोधन केले होते ते कॅसिनि नावाच्या मुख्य शास्त्रज्ञाचा साहाय्यक म्हणून केले होते. ते काम करण्यामागे कॅसिनीचा उद्देश वेगळाच होता. अॅटलांटिक महासागरामधून जात असलेल्या जहाजांना आपण नेमके कुठे आहोत हे समजण्यासाठी त्याचा उपयोग होईल असे त्याला वाटत होते, पण अशी निरीक्षणे करण्यातल्या अडचणी पाहता तो विचार बारगळला. रोमरच्या त्या संशोधनामधून प्रकाशाच्या वेगाचा शोध लागला असला तरी त्याचे तसे सांगणे कॅसिनीला पटले नाही. त्यामुळे त्या महत्त्वाच्या शोधाला मिळायला हवी होती तेवढी प्रसिद्धी दिली गेली नाही. पण त्या काळातला दुसरा प्रमुख शास्त्रज्ञ ह्यूजेन याला मात्र रोमरचे स्पष्टीकरण बरोबर वाटले आणि त्याने त्यावर स्वतः विचार आणि काम करून प्रकाशाचा वेग दर सेकंदाला अमूक इतके किलोमीटर अशा प्रकारे सर्वसामान्य वापरातल्या एकांकांमध्ये (युनिट्समध्ये) सांगितले. त्यामुळे कांही लोक या शोधाचे श्रेय ह्यूजेन्सलाही देतात. त्या काळातला सर्वांत मोठा शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांनीसुद्धा रोमरच्या विचारांना पाठिंबा दिला, त्यात स्वतःच्या संशोधनाची भर घातली आणि सूर्यप्रकाशाच्या किरणांना पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी सात ते आठ मिनिटे लागतात असा अंदाज सन १७०४ मध्ये लिहिलेल्या पुस्तकात व्यक्त केला.\nइंग्लंडमधल्याच जेम्स ब्रॅडली नावाच्या कुशाग्र बुद्धीच्या संशोधकाने खगोलशास्त्राचा अभ्यास करताना अॅबरेशन (aberration of light) या प्रकाशकिरणांच्या विशिष्ट गुणधर्माचा शोध लावला. पृथ्वी स्वतःच सूर्याभोंवती वेगाने ��िरत असल्यामुळे दूरच्या ताऱ्यांपासून पृथ्वीवर येऊन पोहोचणारे किरण चित्रात दाखवल्याप्रमाणे किंचित वेगळ्या दिशेने आल्यासारखे वाटतात. त्यामुळे आकृतीत दाखवल्याप्रमाणे 'क' या ठिकाणी असलेला तारा 'ख' या जराशा वेगळ्या ठिकाणी दिसतो, म्हणजे तो तारा तिथे आहे असा भास होतो. पृथ्वी सूर्याभोंवती गोल गोल फिरत असल्यामुळे तिची सरळ रेषेत पुढे जाण्याची दिशा दर क्षणी बदलत असते. ती आज ज्या दिशेने जात आहे त्याच्या नेमक्या विरुद्ध दिशेने आणखी सहा महिन्यांनी जात असेल. त्यामुळे सहा महिन्यांनी तोच तारा दुसऱ्या दिशेने किंचित सरकून 'ग' या जागी गेलेला दिसेल. प्रकाशकिरणांचे हे अॅबरेशन त्यांचा वेग पृथ्वीच्या वेगाच्या तुलनेत किती आहे यावर अवलंबून असते. ब्रॅडलीने वर्षभर अत्यंत सूक्ष्म निरीक्षणे करून एका ताऱ्याचे अशा प्रकारे किंचित जागेवरून हलणे मोजले. ते एक अंशाचा सुमारे १८० वा भाग इतके सूक्ष्म होते. ब्रॅडलीने त्याचे गणित मांडून प्रकाशकिरणांचा वेग पृथ्वीच्या वेगाच्या १०२१० पट असल्याचे सिद्ध केले आणि त्यावरून गणित करून सूर्यप्रकाशाला पृथ्वीपर्यंत येऊन पोचण्यासाठी ८ मिनिटे १२ सेकंद इतका वेळ लागतो असे इसवी सन १७२९ मध्ये सांगितले. कदाचित खरे वाटणार नाही, पण आपली पृथ्वी दर सेकंदाला सुमारे ३० किलोमीटर इतक्या मोठ्या वेगाने आपल्या कक्षेतून फिरत असते. ब्रॅडलीच्या संशोधनानुसार प्रकाशाचा वेग सेकंदाला १८३,००० मैल किंवा २९५,००० किलोमीटर इतका येतो.\nपण दर सेकंदाला दोन तीन लाख किलोमीटर एवढ्या प्रचंड वेगाने कुठलाही कण, मग तो प्रकाशाचा का असेना, प्रवास करू शकेल यावर त्या काळातले लोक विश्वास ठेवायला तयार नव्हते आणि त्या काळात प्रकाशाच्या वेगाला आताइतके महत्त्वही मिळालेले नव्हते. तरीही काही संशोधक त्यावर काम करत राहिले. हिप्पोलिट फिझू (Hippolyte Fizeau) आणि लिआँ फोकॉल्ट (Léon Foucault) या फ्रेंच शास्त्रज्ञांनी प्रकाशाचा वेग मोजण्यासाठी एक खास यंत्र तयार केले आणि त्याच्या साहाय्याने प्रयोग करून तो दर सेकंदाला ३१५,००० किलोमीटर इतका असल्याचे सन १८४९ मध्ये दाखवले.\nजेम्स क्लार्क मॅक्सवेल या स्कॉटिश शास्त्रज्ञाने सन १८६५ मध्ये एक क्रांतिकारक असा शोध लावला. विद्युत (electric), चुंबकीय (magnetic) आणि प्रकाश या सर्वांच्या एकसारख्या लहरी असतात आणि त्या निर्वात पोकळीमधून सारख्याच वेगान�� जातात असे त्याने आधी तर्कांच्या साहाय्याने सिद्ध केले. त्याने विजेच्या वहनावर प्रयोग करून तिचा म्हणजेच प्रकाशाचा वेग दर सेकंदाला ३१०,७४०,००० मीटर्स इतका असतो असे सांगितले. त्यानंतर मात्र प्रकाशकिरण आणि विद्युत लहरींच्या वेगाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. आपल्या डोळ्यांना दिसणारा प्रकाश (Visible spectrum) हा गॅमा किरणां(रेज)पासून ते रेडिओ लहरींपर्यंतच्या अनेक प्रकारच्या किरणांमधला एक लहानसा भाग आहे. निरनिराळ्या संशोधकांनी हे इतर प्रकारचे अदृष्य किरण नंतरच्या काळात शोधून काढले. या सर्वांना आता विद्युतचुंबकीय विकिरण (Electromagnetic radiation) या एकाच नावाने ओळखले जाते.\nआल्बर्ट मायकेलसन या अमेरिकन शास्त्रज्ञाने लांबच लांब सरळ नळ्या जोडून आणि ठिकठिकाणी भिंगे बसवून एक विशाल आकाराचे खास उपकरण तयार केले. चित्रावरून त्याची कल्पना येऊ शकेल. तो त्यात वेळोवेळी सुधारणा करून प्रयोग करत राहिला. त्याने १८७९ मध्ये प्रकाशाचा वेग दर सेकंदाला २९९,९४४ ± ५१ किलोमीटर इतका सांगितला तर १९२६ मध्ये तो २९९,७९६ ±४ किलोमीटर इतका अचूक असल्याचे सांगितले. त्यानंतरही अनेक प्रकारांनी हा वेग मोजण्याचे प्रयत्न होत राहिले. निर्वात पोकळीमध्ये प्रकाशाचा वेग दर सेकंदाला २९९,७९२,४५८ मीटर इतका असतो असे १९७५ साली जगातल्या सर्व शास्त्रज्ञांनी मिळून ठरवले आहे. हाच आकडा आजपर्यंत अचूक समजला जातो.\nप्रकाशाचा वेग कुठल्या शास्त्रज्ञाने आणि कसा ठरवला वाचा आनंद घारे यांच्या लेखात.\nप्रकाशाचा वेग कुणी शोधला\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathikitchen.in/dhabe-di-dal-marathi/", "date_download": "2020-10-01T06:39:07Z", "digest": "sha1:ZCJ7CKYIF2UMC7VKVXNSX63ATK42KEGU", "length": 3632, "nlines": 92, "source_domain": "www.marathikitchen.in", "title": "ढाबे दि दाल - मराठी किचन", "raw_content": "\nउडदाची डाळ दीड वाटी\nहरभरा डाळ पाव वाटी\nएक इंच आलं बारीक चिरून\nलसूण सहा-सात पाकळ्या चिरून\nसुक्या काश्मिरी मिरच्या तीन-चार\nदोन्ही डाळी हळद थोडं मीठ घालून मऊ शिजवून घ्या.\nतूप गरम करून हिंग, जिरे घालावं. आलं-लसूण घालून परतावं. त्यावर सुक्या मिरच्या, चिरलेला कांदा घालून परतावं.\nकांदा शिजल्यावर टोमॅटो, मीठ घालून परतावं. टोमॅटो शिजल्यावर तिखट घालून दोन मिनिटं परतावं.\nहा तडका शिजलेल्या डाळीवर घालन परत पंधरा-वीस मिनिटं डाळ उकळावी.\nवाढताना वरून कोथिंबीर प��रावी.\nRagini kadam on उपयुक्त किचन टिप्स\nNeelam tawhare on पनीर टीक्का मसाला\nAnonymous on मसाला टोस्ट सँडविच\n - Health Yogi on नवरात्रीसाठी खास वेगळे उपवासाचे पदार्थ\nVaibhav on उपयुक्त किचन टिप्स\nभाकरी पोळी रोटी पुरी फुलके ( सर्व प्रकार )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/09/four-charged-with-assault-incitement-to-suicide-after-texting-a-married-woman/", "date_download": "2020-10-01T08:20:17Z", "digest": "sha1:WM4FMG7UEUL67HN7ABOGHNIX7MFC5YDJ", "length": 11393, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "विवाहितेला मोबाइलवर मेसेज पाठवल्यावरून मारहाण,आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nHome/Ahmednagar North/विवाहितेला मोबाइलवर मेसेज पाठवल्यावरून मारहाण,आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल\nविवाहितेला मोबाइलवर मेसेज पाठवल्यावरून मारहाण,आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल\nअहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :-प्रेम प्रकरणातून विवाहितेला मोबाइलवर मेसेज पाठवल्यावरून युवकास मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चौघांवर आश्वी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.\nयोगेश शंकर सारबंदे (२५, उंबरी-बाळापूर, ता. संगमनेर) असे मृत युवकाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी उंबरी-बाळापूर येथे घडली. योगश सारबंदे गावातीलच एका मुलीवर प्रेम करत होता.\nमात्र तिचे लग्न कुटुंबीयांनी करून दिले होते. परंतु या दोघांमध्ये मोबाईलद्वारे संपर्क होता. तर एकमेकांना ते मेसेजही पाठवत. याची माहिती मुलीच्या कुटुंबाला समजली.\nयामुळे योगेशला मारहाणही क��ण्यात आली. अल्पवयीन असताना मुलीचे लग्न झाल्याने तो पोलिसात जाऊ नये म्हणून त्याला अनेकवेळा धमकावण्यात आले.\nया धास्तीने शुक्रवारी योगेशने चुलते राजेंद्र देवराम सारबंदे यांच्या शेतात विषारी औषध सेवन केले. तो बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्याला लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तो मृत झाला होता.\nया घटनेची फिर्याद योगेशचा भाऊ नितीन शंकर सारबंदे याने आश्वी पोलिसात दिल्यावरून अनिल भाऊसाहेब खेमनर, बबलू भाऊसाहेब खेमनर,\nभगीरथ बाळासाहेब भुसाळ, बाळासाहेब जऱ्हाड (उंबरी-बाळापूर) या चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/nagpur-local-news/headache-causing-headaches-on-the-sidewalk/articleshow/72465348.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-10-01T09:20:32Z", "digest": "sha1:VNBC4Z3Y3I7AWTVBHI3ICTUYOLM3L7EC", "length": 9462, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nफूटपाथवरील अतिक्रमण ठरतेय डोकेदुखी\nदुकानदारांकडून फूटपाथवर होणारे अतिक्रण शहरासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. महापालिकेकडून या समस्येकडे लक्ष देण्यात येत नसल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात नागरिक सातत्याने तक्रारी करीत आहेत. परंतु त्याकडे लक्ष देण्यात येत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.- आशिष हिरूळकर\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nफूटपाथवर पडून आहेक केबल्स...\nरस्त्यावर पडले मोठाले खड्डे...\nसिमेंटच्या रस्त्यावर पडला खड्डा...\nरस्त्यावर बांधकाम साहित्य पडून महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nमुंबईभाजप नेते नारायण राणे यांना करोना; सेल्फ आयसोलेट होणार\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशHathras : राहुल-प्रियांकांना रोखलं, १४० किलोमीटर चालत निघाले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nदेशहाथरस: 'दलित असणे हाच आमचा गुन्हा, आमच्या मुलांनी येथे राहूच नये'\n; यूपीच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचा योगींवर निशाणा\nकोल्हापूरहा लढून मरणारा समाज आहे हे लक्षात ठेवा: संभाजीराजे\nदेशयोगींना मठात पाठवा, राज्यात राष्ट्रपती शासन लागू करा; मायावतींचा संताप\nविदेश वृत्तनेप���ळचा श्रीरामांवर दावा कायम; रामजन्मभूमीचे काम सुरू होणार\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगआराध्याला सुदृढ व निरोगी बनवण्यासाठी ऐश्वर्या राय देते ‘हा’ ठोस आहार\nविज्ञान-तंत्रज्ञानTV, फ्रीज आणि वॉशिंग मशीनवर बंपर सूट, ५ ऑक्टोबर पर्यंत सेल\nब्युटीलांबसडक आणि काळ्याशार केसांसाठी करा हे ३ नैसर्गिक उपाय\nकार-बाइकसुझुकी जिक्सर नव्या व्हेरियंटमध्ये लाँच, आता जास्त आकर्षक\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2---%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%A5%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4/pjuzi7.html", "date_download": "2020-10-01T08:11:27Z", "digest": "sha1:4WCIN432KMJFTKJQMMY6OEJSPT5PEJNA", "length": 7075, "nlines": 40, "source_domain": "rajsatya.page", "title": "ज्ञान हीच संजीवनी असून जीवनात ज्ञानाचे भुकेले असाल तरच जीवनात यशस्वी व्हाल - अशोकराव थोरात - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nज्ञान हीच संजीवनी असून जीवनात ज्ञानाचे भुकेले असाल तरच जीवनात यशस्वी व्हाल - अशोकराव थोरात\nMarch 11, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nज्ञान हीच संजीवनी असून जीवनात ज्ञानाचे भुकेले असाल तरच जीवनात यशस्वी व्हाल - अशोकराव थोरात\nकराड - जीवनात प्रत्येक व्यक्तीने कायमस्वरूपी विद्यार्थी राहिली पाहिजे. ज्ञानाचे भुकेले असले पाहिजे. ज्ञान आयुष्यभर घेत रहा ते कधीच संपत नाही. शिक्षण क्षेत्रात नवनवीन आव्हाने येत आहेत. समाजात गरीब-श्रीमंत दरी वाढत चालली आहे. ती कमी करण्याचे काम पदवीप्राप्त स्नातकांना केले पाहिजे. असे प्रतिपादन मळाई देवी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेतीमित���र अशोकराव थोरात यांनी व्यक्त केले.\nघोगाव (ता. कराड) येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी व शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत पदवीप्रदान समारंभ फार्मसी महाविद्यालयात नुकताच संपन्न झाला. अशोकराव थोरात यांच्या हस्ते स्नातकांना पदवी प्रदान करून गौरविण्यात आले. भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. एच.एन.मोरे यांची विशेष उपस्थिती होती. संस्थेचे सचिव प्रसून जोहरी अध्यक्षस्थानी होते. मलकापूरचे नगरसेवक अजित थोरात, भारत जंत्रे उपस्थित होते.\nअशोकराव थोरात म्हणाले, सध्या देश संकटात आहे. महिलाही सुरक्षित नाहीत. समाजात चारित्र्य, नीतिमत्ता संपत चालली आहे. यासाठी येथून बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी महत्त्वाची आहे. समाजात चारित्र्य,बंधुता,समता, नीतिमत्ता जोपासली पाहिजे यासाठी यापुढे विद्यार्थ्यांना लढावे लागेल.\nप्राचार्य डॉ. एच.एन.मोरे म्हणाले, तुम्ही पदवी प्राप्त केली आहे. यापुढे तुमचे ज्ञान समाजासाठी उपयोगी पडेल याची काळजी घ्या. तरच आपण खरे ज्ञान आत्मसात केलेअसे वाटेल. ज्ञानाने शहाणे होतो .पण हे शहाणपण वास्तव जीवन जगताना वापरणे महत्त्वाचे आहे. जीवनात जिद्द, चिकाटी ,संयम अतिशय महत्त्वाचे आहे. मात्र आजच्या तरुणात ती कमी दिसते ही शोकांतिका आहे. नेहमी चांगल्या गोष्टीचे अनुकरण करा तरच जीवन यशस्वी होईल. सचिव प्रसून जोहरी म्हणाले, पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वास्तववादी जीवनासाठी सर्वच क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.\nसचिन पाटील यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. विजयानंद अरलेलीमट यांनी केले. भाग्येश जानुगडे यांनी नियोजन केले. प्रियांका थोरात यांनी सूत्रसंचालन तर सचिन पाटील यांनी सर्व आभार मानले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.anandmore.com/2016/02/blog-post_22.html", "date_download": "2020-10-01T07:25:36Z", "digest": "sha1:63YRMAPIFTNKGZLJ5GWHUCXF7HI6C3CC", "length": 35199, "nlines": 281, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: भारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग २) फाळणी व विलीनीकरण", "raw_content": "\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग २) फाळणी व विलीनीकरण\nआजचा आपला भारत देश म्हणजे ब्रिटीशांच्या अखत्यारीतला संपूर्ण भूभाग नाही. ब्रिटीशांच्या अमलाखालील भारताची एकदा रद्द केलेली आणि तीनदा सर्वमान्य झालेली विभागणी / फाळणी झाली. १९०५ सालची बंगालची फाळणी ही पहिली फाळणी. ती लोकक्षोभामुळे ब्रिटीशांनी मागे घेतली. मग १९१९ साली दुसरी फाळणी झाली, ती जुन्या भारतीय संस्कृतीचा भाग असलेला सुदूर उत्तर-पश्चिमेच्या एक मोठ्या भागाने स्वतःला ब्रिटीश साम्राज्यापासून स्वतंत्र घोषित केल्याने. हा भाग होता प्राचीन भारतातला, ‘गांधार’. रामायणकालीन भरताने जिंकलेला गांधार. (भरताच्या तक्ष या पुत्रावरून तक्षशीला आणि पुष्कल या पुत्रावरून पुष्कलावती या शहरांची नावे पडली असे मानतात. प्रसिद्ध इतिहासतज्ञ दामोदर कोसंबींनी, तक्षक या नागाचे शहर म्हणून तक्षशीला अशीही व्युत्पत्ती सांगितली आहे.) बामियानच्या बुद्धमूर्तींची भूमी असलेला गांधार, मगधाधीपती धनानंदाकडून अपमानीत होऊन मगध सोडून विद्यार्जन आणि विद्यादान ही दोनही कामे आयुष्याच्या मोठ्या कालावधीसाठी आचार्य चाणक्यांनी जिथल्या विद्यापीठात पूर्ण केली त्या तक्षशिलेचा गांधार. म्हणजेच आजचा अफगाणिस्तान.\nअफगाणिस्तानच्या स्वातंत्र्याच्या घोषणेमुळे एक प्रकारे जुन्या भारतीय सांस्कृतिक राष्ट्राची फाळणी झाली. त्यानंतर तिसरी फाळणी झाली १९३७ ला. पूर्वेकडील ब्रह्मदेश हा भूभाग भारतातून वेगळा करण्यात आला. सरतेशेवटी अंतिम फाळणी झाली १९४७ ला. म्हणजे विवाह परंपरा, कुटुंब संस्था, देव- देवता, पूजा विधी, मृत्यू कल्पना, श्राद्ध विधी, जाती व्यवस्था, वर्णाश्रमकल्पना यांनी विविधतेतही एकता दाखवू शकणाऱ्या प्राचीन भारतीय संस्कृतीच्या भूमीची १९४७ सालाआधीच दोन वेळा सर्वमान्य विभागणी झालेली होती.\nखंडित आणि सतत सीमा बदलणाऱ्या राज्यांची प्राचीन भारतीय संस्कृती ही वैभवशाली होती असे मान्य केले तरी समताधिष्ठित नव्हती. आणि तिच्यात जातीव्यवस्थेच्या विषवृक्षाची मुळे खूप खोलवर पसरलेली होती. त्यामुळे आधुनिक जगातल्या, भारत नावाच्या लोकशाहीवादी देशासाठी ते एक कालबाह्य झालेले सॉफ्टवेअर होते. आधुनिक जगात टिकून राहण्यासाठी भारताला, राष्ट्र संकल्पनेचे, कालसुसंगत असे घटनाधारीत सॉफ्टवेअर अंगिकारणे क्रमप्राप्त होते.\nजेंव्हा मी प्रगत राष्ट्रांचा विचार करतो, ��ेंव्हा त्यांना देश (भूभागाची सीमा - हार्डवेअर) आणि राष्ट्र (व्यक्ती आणि व्यक्ती, राष्ट्र आणि व्यक्ती यामधील संबंध - सॉफ्टवेअर) या दोन्ही गोष्टी विकसित करण्यासाठी मिळालेला अनेक शतकांचा कालावधी, मला चटकन दिसून येतो. कारण आजघडीला प्रगत म्हणवणाऱ्या इंग्लंड, फ्रांस, जर्मनी, युरोपातीला काही राष्ट्रे आणि शेवटी अमेरिका या राष्ट्रांनी स्वतः आकार घेताना, देश आणि राष्ट्र या दोघांच्या आधुनिक संकल्पनांना जन्माला घातले. त्यांच्या पुढे कुठलेही यशस्वी रोल मॉडेल नव्हते. जुन्या साम्राज्यांच्या अवशेषांवर त्यांनी त्यांच्या नवीन आकांक्षांना साजेसे आधुनिक आकृतीबंध तयार केले. मात्र आधुनिक भारताला अशी वेळेची सवड नव्हती. स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच आपली खंडीत राज्यांची मानसिकता उफाळून आलेली होती. त्यामुळे जिथे इतरांना त्या संकल्पना अमलात आणायला शतकांचा कालावधी मिळाला तिथे भारताच्या खांद्यावर मात्र, देशाचे हार्डवेअर अक्षरश: एका वर्षाच्या आत स्थिर करायचे, त्याशिवाय करोडो अशिक्षित बांधवाच्या मनातील जुने कालबाह्य सॉफ्टवेअर काढून, त्याजागी नव्या कालसुसंगत घटनाधारीत सॉफ्टवेअरला स्थापित करायचे, अशी न भूतो न भविष्यती जबाबदारी पडली होती.\n१९४७ च्या फाळणीच्या वेळेचा भारत म्हणजे, ब्रिटीश अधिपत्याखालील १२ प्रांत किंवा इलाखे आणि शेकडो संस्थानांच्या अधिपत्याखालील भूभाग असा होता. त्यातला पूर्व आणि सुदूर पश्चिमेचा भाग १९४७ सालाआधीच अनुक्रमे, वेगळा केला गेला होता आणि स्वतंत्र झाला होता. या १२ प्रांतांना आणि ५६५ पूर्णत: किंवा अंशत: स्वतंत्र संस्थानांना, आपल्या स्वतंत्र भारतात आणण्यास माउंटबॅटन साहेबांनी मोलाची मदत केली. किंबहुना त्या ५६५ पैकी ५५९ संस्थानांच्या भारतात केल्या गेलेल्या विलीनीकरणात माउंटबॅटननी संस्थानांचा पक्ष न घेता आणि तटस्थ न रहाता भारताचाच पक्ष घेतला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. किंबहुना, ते कायम भारताचे पक्षपाती होते असा त्यांच्यावर आरोप केला जातो. उरलेली सहा संस्थाने, भारतात १५ ऑगस्ट १९४७ नंतर विलीन झाली. त्यांची नावे; जुनागढ, हैद्राबाद, काश्मीर, त्रिपुरा, मणिपूर आणि पिपलोडा.\nमाउंटबॅटन साहेबांनी ५६५ राज्यांना / संस्थानांना सांगितले होते की, ‘तुम्ही भारत किंवा पाकिस्तान कुणाचीही निवड करू शकता. कुणावरही कु��लीही सक्ती नाही. पण भौगोलिक स्थान आणि जवळीकीच्या दृष्टीने विचार केल्यास केवळ सीमेवरच्या राज्यांनीच असा निर्णय करण्याचा आपला हक्क वापरावा.’\n५५९ संस्थानिकांनी भारतात सामील होण्यास १५ ऑगस्ट १९४७ पूर्वी संमती दिली. त्यांच्या भूभागाचे भारतात एकीकरण, नंतर त्यांच्या व्यवस्थेचे भारतात विलीनीकरण आणि नंतर संस्थानिकांचे सामान्य भारतीय नागरिकात रुपांतरण अशी ही तीन टप्प्यात घडलेली प्रक्रिया होती. यातले पहिले दोन टप्पे सरदार वल्लभभाई पटेल आणि व्ही पी मेनन यांच्या नेतृत्वाखाली पार पडले तर तिसरा टप्पा श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.\nपहिल्या टप्प्यात होते संस्थानांच्या भूभागाचे भारतात एकीकरण. हे १५ ऑगस्ट १९४७ पूर्वी पार पडले. संस्थानांचे ब्रिटीश सरकार बरोबरचे संबंध अहस्तांतरणीय कराराचे फलित होते. त्यामुळे ब्रिटीश सरकार गेल्यावर ते करार आपोआप संपुष्टात येणार होते. म्हणून या सर्व संस्थानिकांशी नव्याने करार करण्याची जबाबदारी अंतरीम भारत सरकार वर आली होती. या टप्प्यात दोन करार करण्यात आले. पहिला \"जैसे थे करार - Standstill Agreement\" आणि दुसरा \"ग्रहणाचा (पद्ग्रहणाचा) करार - Instrument of Accession\"\nजैसे थे करारामुळे संस्थानिकांना भारतीय अंतरीम सरकार समोर उभे राहण्यास आधार मिळाला तर ग्रहणाच्या कराराने त्यांचे सार्वभौमत्व शाबूत राहील, केवळ परराष्ट्र व्यवहार, सैन्य आणि दूरसंचार -दळणवळण या बाबतीत भारताचा अधिकार असे आश्वासन दिले गेले. त्याशिवाय, भारतीय घटना लागू होणार नाही, संस्थानिकांना भारतीय कोर्टात उभे केले जाऊ शकणार नाही, त्यांच्या वारसांच्या परवानगीशिवाय हा करार बदलता येणार नाही अशीही कलमे त्यात होती. यावर सही केल्याशिवाय ब्रिटीश स्वायत्त राज्य (Dominion State) चा दर्जा मिळणार नाही आणि ब्रिटीश सरकार कुठलेही राजनैतिक संबंध ठेवणार नाही असे माउंटबॅटन यांनी जाहीर केले. त्याशिवाय माउंटबॅटन, पटेल आणि मेनन यांनी संस्थानिकांना वैयक्तिक हमी दिली. त्यामुळे जवळपास सर्व संस्थानिकांनी या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.\nदुसऱ्या टप्प्यात होते संस्थानांच्या व्यवस्थेचे भारतीय व्यवस्थेत विलीनीकरण. हा टप्पा १५ ऑगस्ट १९४७ नंतर सुरु झाला. माउंटबॅटन यांनी वैयक्तिक हमी दिलेली असल्याने, त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर दुसरा टप्पा सुरु करण्याची नेह���ू आणि पटेलांची इच्छा होती. पण ओरिसातील आदिवासींच्या उठावामुळे, १९४७ च्या अखेरीस हा दुसरा टप्पा च्या कारकिर्दीतच सुरु झाला. यात टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या संस्थानिकांना बोलावले गेले. आणि सार्वभौमत्व सोडून भारतीय घटनेच्या चौकटीत आपले संस्थान आणण्याच्या \"विलीनीकरणाच्या करारावर - Merger Agreement \" सही करण्यास सांगितले गेले. तनखे मिळतील, स्थावर जंगम मालमत्ता राखण्याचा हक्क मिळेल असे सांगितले गेले. आणि हे पण सांगितले गेले की नंतर यापेक्षा कमी फायद्याच्या करारावर स्वाक्षरी करावी लागेल. जनतेने उठाव केला तर भारत सरकार जबाबदार नाही आणि त्यावेळी मदत पण करू शकणार नाही. संस्थानिकांना विचार करण्यासाठी अतिशय कमी वेळ दिला गेला. फाळणीमुळे देशभर जातीय दंगे भडकलेले होते. सुरवातीच्या संस्थानिकांनी निमूटपणे सह्या केल्या.\nवर्तमानपत्रात बातमी आली. इतर संस्थानिक बिथरले. नेहरू, गांधी आणि माउंटबॅटनकडे तक्रार करण्यात आली. लॉर्ड माउंटबॅटनने नेपोलियनने केलेल्या फ्रान्सच्या एकीकरणाचे उदाहरण दिले आणि जे चालू आहे ते योग्यच आहे असे संस्थानिकांना सांगितले. शेवटी जनतेच्या उठावाची भीती दाखवून, युरोपचे उदाहरण देऊन, तनखा आणि मालमत्तेचे अधिकार देऊन, आणि राष्ट्र उभारणीला हातभार लावण्याचे आवाहन करून, जुने ग्रहणाचे करार (Instrument of Accession ) मोडून संस्थाने भारतात विलीन झाली. ही प्रक्रिया १९४९ च्या मध्यापर्यंत चालली.\nतिसरा टप्पा होता संस्थानिकांचे सामान्य भारतीय नागरिकात रूपांतरण. दुसऱ्या टप्प्यातच संस्थानिकाचे सार्वभौमत्व काढून घेण्यात आले होते. पण त्यांना सरकारच्या तिजोरीतून तनखा दिला जात होता. १९६९ मध्ये संस्थानिकांचे पदनाम आणि तनखा बंद करण्यासाठी एक प्रस्ताव संसदेमध्ये मांडला गेला. पण तो राज्यसभेमध्ये एका मताने पडला. पुन्हा तो प्रस्ताव १९७१ मध्ये आणला गेला, आणि यावेळी मात्र मंजूर झाला. संस्थानिकांना आता त्यांचे राजबिरूद मिरवताच काय पण वापरता देखील येणार नव्हते. त्यांचे तनखे बंद केले गेले. संस्थानांचे विलीनीकरण आणि संस्थानिकांचे सामान्यीकरण हळू हळू पूर्ण झाले.\nहा १९७१ चा भाग लक्षात ठेवून आपण पुन्हा १९४७ च्या कालखंडात जाऊया. १९४९ पर्यंत छोट्या मोठ्या संस्थानिकांना आणि राजे राजवाड्यांना भारत देशात सामावून घेण्यात इथल्या नेत्यांनी यश मिळवले. प��पलोडा ने मार्च १९४८ ला भारतात विलीनीकरणास संमती दिली. हैदराबाद संस्थान भारताने जिंकून घेतल्यावर, त्रिपुरा आणि मणिपूर देखील भारतात विलीन झाले. असे असले तरी तीन मोठी राज्ये त्रास देत होती. जुनागढ, हैदराबाद आणि काश्मीर. एक विसरायचे नाही की अजून देश नावाचे हार्डवेअर बनवणे चालू आहे. आणि जातीआधारीत जुन्या खंडित राज्यांच्या राष्ट्रसंस्कृतीला उपटून काढायला, समतावादी आणि लोकशाहीवादी, नवीन राष्ट्रसंस्कृतीचे सॉफ्टवेअर लिखित घटनेच्या स्वरूपात फक्त कागदावर तयार झाले आहे. स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारे असंख्य लोक, लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य ही संकल्पना समजून घेण्याच्या ऐवजी लोकशाही म्हणजे रामराज्य अशी राजेशाही वर बेतलेली संकल्पना उराशी कवटाळून बसले होते. जे घटनेच्या गाभ्याशी पूर्णतया विसंगत होते.\nLabels / लेखन प्रकार\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\nब्लॉगपोस्ट ईमेल मध्ये मिळवा\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ६)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ५)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ४)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ३)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग २)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग १)\n‎समाजवाद आणि भारत‬ (भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n‎समाजवाद आणि भारत‬ (भाग ७) - पुरोहितांचा आणि राजां...\n‪मी उत्सवला जातो‬ - (भाग १)\n‎मी उत्सवला जातो‬ - (भाग 2)\n‪‎मी उत्सवला जातो‬ - (भाग 3)\n‪‎मी उत्सवला जातो ‬- (भाग ४)\nसगोत्र विवाह आणि प्रवीणचा प्रश्न\n‪समाजवाद आणि भारत‬ (भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीच...\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग ४) - माझे आजचे आकलन\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले...\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग २) - अट मोडण्याची कारणे ...\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग १) - मूळ कथा\n‪समाजवाद आणि भारत‬ (भाग ५) - कारागिरांचा उदय\nव्यर्थ न हो बलिदान\nभाग १ : आर्थिक अरिष्टांची कारणे\nभाग २ : सुचवलेले उपाय\nभाग ३ : भारतीय डॉन क्विक्झोट\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भा�� २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\nटीव्ही लागले रे, टीव्ही लागले\nपुरूषातून 'माणूस' घडवण्याचा प्रश्न\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/92894793091a947-20189179359339472019-92494d92f93e90291a947-92b94193293e90291a947-92e933947", "date_download": "2020-10-01T07:19:04Z", "digest": "sha1:RBWUASANIDSGZRN32QX2IFGQJKTKTRMX", "length": 21732, "nlines": 90, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "नेरचे ‘गवळे’… त्यांचे फुलांचे मळे ! — Vikaspedia", "raw_content": "\nनेरचे ‘गवळे’… त्यांचे फुलांचे मळे \nनेरचे ‘गवळे’… त्यांचे फुलांचे मळे \nआपण चित्रपट पाहताना रंगबिरंगी फुलांचे मोहरून टाकणारे ताटवे फुललेले दिसतात. असेच फुलांचे ताटवे महाराष्ट्र शासनाच्या मदतीने फुलविले आहेत धुळे तालुक्यातील नेर येथील राजेंद्र तुकाराम गवळे व संजय तुकाराम गवळे या बंधूंनी. फुलांचे ताटवे फुलवितानाच त्यांनी विक्री व्यवस्थापन, प्रक्रिया यावर भर दिला. त्याचा दरवळ आज सर्वत्र पसरला आहे. गवळे बंधूंनी कशी साधली ही किमया याविषयीचा माहितीपर हा लेख…\nकाही वर्षांपूर्वी दहा बिघे जमिनीच्या आधारावर त्यांनी फुलशेती फुलविण्यास प्रांरभ केला. पुढे हा विस्तार वाढला. एवढेच नव्हे, तर धुळ्यात त्यांनी फुलांचे पहिले- वहिले सर्वसुविधांयुक्त पुष्पभांडार सुरू केले. गवळे भावंडांनी या क्षेत्रात आता चांगलाच जम बसविला आहे. धुळे-साक्री महामार्गावरील नेर फाट्यापासून डावीकडे म्हणजे म्हसदी गावाकडे जाताना श्री. गवळे यांची शेती आहे. फुलांचा सीझन असेल, तर त्या शेतावरुन नजर हटत नाही. सध्या झेडूंच्या फुलांचे ताटवे लक्ष वेधून घेत आहेत.\nगवळे कुटुंब मूळ नेरचे. माळी समाजातील या परिवाराचा उदरनिर्वाह 10 बिघे जमिनीवर चालायचा. त्या जमिनीत पिकणारा थोडाफार भाजीपाला आणि काही फुले यांच्या विक्रीतून हा परिवार उदरनिर्वाह करीत असे. श्री. राजेंद्र आणि श्री. संजय यांच्या वडिलांचे मामा दामू भागा माळी धुळ्यात घरोघरी फुले पुरविण्याचा व्यवसाय करीत. त्या सोबतच ते भाजी विक्रीसुध्दा करीत. नेरहून हे साहित्य धुळ्यात आणण्याची जबाबदारी तेव्हा राजेंद्र यांची असे. यातून त्यांचे धुळ्यांशी नाते विकसित होऊ लागले. 1982 मध्ये त्यांनी वाणिज्य शाखेत बारावीची परीक्षा दिली. तोवर हळूहळू फुलांची बाजारपेठ विस्तारु लागली होती. धुळ्यात या व्��वसायाला मिळू शकणारी संधी त्यांना खुणावत होती. त्यामुळे पुढील शिक्षण थांबवून आता व्यवसायातच लक्ष घातले पाहिजे, असा निर्णय श्री. राजेंद्र यांनी घेतला. त्यांचे वडील तुकाराम गवळे हे सुध्दा नोकरी शोधण्याऐवजी स्वत:चा व्यवसाय असावा,याच मताचे होते. त्यामुळे आर्थिक गरजेपोटी छोटी मोठी नोकरी शोधण्याऐेवजी त्यांनी धुळ्यात संतोषीमाता मंदिराच्या परिसरात लोटगाडीवर फुले विक्रीला सुरवात केली. सकाळी फुलांचे घरोघरी वितरण, तर उर्वरित कालावधीत मंदिरासमोर फुलांची,हारांची विक्री करायची,असा त्यांचा क्रम सुरु झाला. या प्रयोगास चांगले यश मिळाले. गॅलेंडर,चांदणी,मोगरा अशी फुले आणि त्यांचे हार यांची विक्री सुरू केली. धुळेकरांनाही या दुकानांची माहिती होऊ लागली. त्यातून मंदिरात जाणाऱ्या भक्तांबरोबरच गावातील इतर कार्यक्रम प्रसंगी लागणाऱ्या फुलांची चौकशीही त्यांच्याकडे सुरु झाली. लग्न समारंभाच्या कामांसाठी त्यांच्याकडे चौकशी होऊ लागली. कोणत्याही कामाला नाही म्हणायचे नाही, या सूत्रानुसार राजेंद्र यांचा कारभार चालू होता. समारंभाची ही सजावट फक्त त्यांच्या शेतातील फुलांतून होण शक्य नव्हते. सुरवातीला नाशिक, मुंबई, पुणे, इंदूर येथे जाऊन तेथील मार्केटचा शोध घेण्यास प्रारंभ केला. तेथून माल आणायचा आणि धुळ्यातील कामे करुन द्यायची, असा क्रम त्यांनी सुरु केला. त्याला उत्तम प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली.\nकार्यक्रमांची सजावट करतानाच अशा कार्यक्रमात लागणाऱ्या पुष्पगुच्छांची गरज त्यांच्या लक्षात आली. तोवर धुळ्यात पुष्पगुच्छ तयारच होत नव्हते. ही संकल्पनाच तेथे नव्हती. कार्यक्रमात मान्यवराच्या गळ्यात थेट पुष्पहारच घातले जायचे हा ट्रेन्ड धुळ्यात आणण्याचे ठरवून त्यांनी काही बुके डिझाईन केले. हे अगदी साधे बुके होते. ते त्यांनी आपल्या दुकानाच्या दर्शनी भागात छानपैकी सजवून ठेवले.आपल्या शहरात बुके मिळतात. हे कळल्यानंतर धुळेकरांनी त्याचा वापर सुरु केला. ही कामे वाढत असताना त्यांच्याकडे काम करणाऱ्यांची संख्याही वाढू लागली होती.\nधुळ्यात आता त्यांचा चांगला जम बसला होता. पण बाहेरुनही फुलांची खरेदी करावी लागत असल्याने इतरांवरील अवलंबित्व वाढत होते आणि नफ्याचा मोठा वाटा तिकडे वळत होता. या टप्प्यावर त्यांनी फुलशेतीचा विचार सुरू केला. त्यांचे लहान बंधू संजय त्यांच्या मदतीला आले. त्यांनी शेतीची जबाबदारी उचलण्याचे ठरविले. त्यांच्या जमिनीला लागून त्यांच्या चुलतभावाची जमीन होती. ती विकत घेण्यास त्यांनी प्रारभ केला. त्यांच्याकडे आता 24 एकरांपर्यंत शेती आहे. या जमिनीत त्यांनी पाण्याची सोयही केली. त्यासाठी विहिरी, कूपनलिका खोदल्या. येथे त्यांना गॅलेंडर, निशिगंध, गुलाब, शेंवती, मोगरा, ग्लॅडर, जरबेरा, लिली, गुलावा, ग्लूटोप, कांगडा, पिस्टेल पॉम, सब्जा, कामिनी पत्ता, आरेका पाम, अस्पा ग्रास, स्प्रींग जेरीसह विविध फुले व सजावटीसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या पानाच्या वनस्पती यांची लागवड केली आहे. राष्ट्रीय फलोत्पादन योजनेंतर्गत मिळालेल्या सात लाख आठ हजार रुपयांच्या अनुदानातून त्यांनी शेतात पॉलिहाऊस उभारले आहे. यामध्ये सध्या गुलाबाच्या रोपांची लागवड केली असून त्यांचा सेंद्रीय शेतीवर अधिक भर आहे. संपूर्ण फुलशेती ही ठिबंक पध्दतीने असुन त्या शेतीत ते सेंद्रीय पध्दतीचा वापर करतात. श्री. राजेंद्र यांनी दुकानाचा आणि त्यातील सेवांचा विस्तार केला. आता ते धुळ्याबरोबरच देशातील इतर मोठ्या शहरांतून पुष्पगुच्छ घरपोच पोहोचविण्याची जबाबदारीही घेतात. देशभरात विस्तारलेल्या अशा प्रकारच्या सेवांच्या जाळ्यात त्यांनी स्वत:ला जोडले आहे. त्यामुळे धुळ्यात बसून देशविदेशात कुणाला एखाद्या विशिष्ट दिवशी, कुठल्या ही शहरात, केव्हाही पुष्पगुच्छ पोहोचवायचा असेल, तर राजेंद्र यांच्याशी संपर्क साधला आणि काम झाले असे सूत्र तयार झाले आहे. त्यासाठी श्री. गवळे हे www.fnp.com या संकेतस्थळाची मदत घेतात.\nश्री. राजेंद्र दोन मुलगे व एक मुलगी आहे. त्यापैकी मोठा मुलगा गोपाळ गवळे याने कृषी विज्ञान शाखेत पदवी घेतली आहे. तो सध्या पुणे येथे स्पर्धा परीक्षा तयारी करत आहे. लहान मुलगा शिक्षण घेत आहे. श्री. संजय यांनाही दोन मुले आहेत. त्यापैकी मोठा कपिल सुध्दा कृषी विज्ञान शाखेचा पदवीधर असून संपूर्ण फुल शेती तो सेंद्रीय पध्दतीने करतो. तसेच शेतीकडे त्याचे संपूर्ण लक्ष असते तर लहान मुलगा शिक्षण घेत आहे. त्यांच्या एकत्रीत कुटूंबामुळे श्री. संजय हे शेती कडे लक्ष देतात तर श्री. राजेंद्र मार्केटिंग क्षेत्र सांभाळतात.\nश्री. गवळे यांना पॉली हाऊस बांधण्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन योजनेतंर्गत त्यांना 7 लाख 8 हजाराचे अनुदान ��िळाले आहे. तसेच 2016-2017 मध्ये महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ,पुणे मार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कांदा चाळ साठी त्यांना रुपये 87500/- इतके अनुदान मिळाले आहे. याच वर्षी त्यांना कृषी विभागामार्फत ठिंबक सिंचनासाठी रुपये 1,50,000/- इतके अनुदान मिळाले आहे. फुलशेती करीता सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडून वेळोवेळी कर्ज घेतात व त्याची ते नियमितपणे परतफेड करतात. त्यासाठी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत नियमितपणे कर्ज फेडल्यामुळे त्यांना रु. 25,000/- चे अनुदान आता मिळणार आहे. प्लॉस्टिक मुक्त अभियान राबविल्या बद्दल त्यांना धुळे महानगरपालिका ,धुळे याच्या मार्फत स्वच्छता दूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, तर त्यांचे बंधू संजय यांना आदर्श शेतकरी पुरस्कार मिळाला आहे.\nफुलशेतीसाठी त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. केवळ फुले, पुष्पगुच्छ विकण्याचा व्यवसाय करीत नाही, तर या माध्यमातून व्यक्तींच्या सद्भावना पोहोचविण्याचे काम आपण करतो, असे ते नमूद करतात. त्यांच्याकडे दुकानावर दहा ते बारा व शेतीत दहा ते बारा जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. व्यवसाय करताना ते टॅबचा वापर करतात. त्याच्यावरच ते नमुने दाखवितात.\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित30 Sep, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2020-10-01T08:46:13Z", "digest": "sha1:5FIF3DDMQQ7RIKKHUAGTNFPANXPM65U5", "length": 46513, "nlines": 498, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दीनानाथ मंगेशकर - विकिपीडिया", "raw_content": "\nडिसेंबर २९, इ.स. १९००\nएप्रिल २४, इ.स. १९४२\nससून रुग्णालय, पुणे, मुंबई प्रांत, ब्रिटिश भारत\nगण���श भिकोबाभट नवाथे (अभिषेकी)\nमाई मंगेशकर (पूर्वाश्रमीचे नाव: शेवंती लाड)\nबलवंत संगीत नाटक मंडळीची स्थापना,\nदीनानाथ गणेश मंगेशकर (डिसेंबर २९, इ.स. १९०० - एप्रिल २४, इ.स. १९४२) हे मराठी गायक, नाट्यअभिनेते, संगीतकार होते. या गायक नटाला श्री.कृ. कोल्हटकरांनी मास्टर ही उपाधी बहाल केली, आणि तेव्हापासून ते मास्टर दीनानाथ मंगेशकर झाले.\nदीनानाथांच्या पूर्वजांचे मूळ आडनाव नवाथे, वतनी नाव देसाई, पण देवस्थानाच्या संरक्षणासाठी त्यांनी अभिषेकी हे आडनाव घेतले. गणेशभट आणि येसूताई अभिषेकी यांना चार अपत्ये झाली; दीनानाथ थोरले, नंतर विजया (विजया कृष्णराव कोल्हापुरे), मग कमलनाथ आणि शेवटची देवयानी. दीनानाथांची दोन्ही लहान भावंडे अल्प वयातच वारली.\n१ जन्म आणि संगीताचे शिक्षण\n५ मास्टर दीनानाथांचा अभिनय असलेली नाटके (कंसात भूमिकेचे नाव)\n६ मास्टर दीनानाथांचे संगीत असलेली नाटके (अपूर्ण यादी)\n७ दीनानाथ मंगेशकरांच्या बलवंत पिक्चर्सने बनवलेले हिंदी-मराठी चित्रपट\n९ मास्टर दीनानाथ यांनी गायलेली व ध्वनिमुद्रिका असलेली गीते (कंसात रागाचे-नाटकाचे नाव)\n१० दीनानाथ मंगेशकरांनी गायिलेल्या चिजा\n११ दीनानाथ मंगेशकर यांची स्मारके\n१३ पंडित दीनानाथ मंगेशकर संगीत नाट्य महोत्सव\n१५ दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\n१६ २०१६ साली देण्यात आलेले दीनानाथ स्मृति-पुरस्कार\nजन्म आणि संगीताचे शिक्षण[संपादन]\nगोमंतकातील मंगेशी येथे त्यांचा जन्म झाला. अद्वितीय गळा, अस्खलित वाणी, तल्लख बुद्धी हे उपजत गुण त्यांच्या अंगी होते. निकोप प्रसन्न चढा सूर, भिंगरीसारखी फिरणारी तान आणि पक्की स्वरस्थाने हीदेखील देवाने दिलेली देणगी होती. बाबा (रघुनाथ मामा) माशेलकर हे दीनानाथांचे पहिले गानगुरू. त्यानंतर रामकृष्णबुवा वझे, गणपतीबुवा भिलवडीकर, भाटेबुवा, निसार हुसेन, कथ्यक नर्तक सुखदेव प्रसाद आदींकडून त्यांनी गाणं मिळवले. त्या काळात सुमारे पाच हजार दुर्मिळ रागरागिण्यांचा, चिजांचा संग्रह त्यांच्याकडे होता. त्यांचे गायन म्हणजे चमत्कृती आणि माधुर्य यांचा मिलाफ होता.\nइ.स. १९१४ मध्ये बालगंधर्वांनी स्वतःची गंधर्व नाटक मंडळी सुरू केल्यावर किर्लोस्कर नाटक मंडळींत दीनानाथांचा प्रवेश झाला. १९१५ मध्ये ‘ताजेवफा’ या हिंदी नाटकात कमलेची पहिली स्वतंत्र भूमिका त्यांनी केली. तेथे दीनानाथ चार वर्षे होते. १९१८ मध्ये त्यांनी एका ध्येयवादी, नावीन्याची आवड असलेली साहित्यप्रेमी अशा ’बलवंत संगीत मंडळी’ नावाच्या नाटक कंपनीची स्थापना केली.\nगडकर्‍यांनी ‘भावबंधन’ हे नाटक केवळ बलवंत मंडळींसाठीच लिहिले. या नाटकातील लतिका, ‘पुण्यप्रभाव’मधील कालिंदी, ‘उग्रमंगल’मधील पद्मावती, ‘रणदुंदुभी’मधील तेजस्विनी, ‘राजसंन्यास’मधील शिवांगी या भूमिका दीनानाथांनी आपल्या गायनाभिनयाने विशेष गाजविल्या. ‘उग्रमंगल’ नाटकात ‘छांडो छांडो बिहारी’ या ठुमरीवर ते नृत्य करीत. हा ठुमरी नाच हे त्या काळी रंगभूमीवरचे फार मोठे आकर्षण ठरले होते. ‘मानापमान’मध्ये धैर्यधर, ‘ब्रह्मकुमारी’मध्ये तपोधन इ. पुरुष भूमिकाही केल्या. पण ध्येयवादी, आक्रमक, स्वतंत्र बाण्याच्या त्यांच्या स्त्री भूमिका खूप गाजल्या. लोकमान्य टिळकांनी पुरस्कारलेल्या होमरूल चळवळीच्या फंडासाठी दीनानाथांनी ‘पुण्यप्रभाव’चा प्रयोग केला होता. दीनानाथांच्या ’बलवंत संगीत मंडळी’ने महाराष्ट्रभर फिरत राहून नाट्य संगीत गावोगाव पोचविले, आफ्रिकेचा दौरा आखला आणि हिंदी नाटकांची गुजराती रूपे करून बसविली. गोमंतकात या गायक नटाला कोल्हटकरांनी मास्टर हे उपपद लावले.\nमा. दीनानाथ मंगेशकर यांचे वयाच्या अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी पुण्यात बुधवार पेठेत असलेल्या कस्तुरे वाड्यात निधन झाले.\nमास्टर दीनानाथांचा अभिनय असलेली नाटके (कंसात भूमिकेचे नाव)[संपादन]\nकॉंटो में फूल ऊर्फ भक्त प्रल्हाद (दुय्यम स्त्री भूमिका)\nधरम का चॉंद ऊर्फ भक्त ध्रुव (सुरुचि)\nमास्टर दीनानाथांचे संगीत असलेली नाटके (अपूर्ण यादी)[संपादन]\nब्रह्मकुमारी (लेखक : विश्वनाथ चिंतामण बेडेकर - विश्राम बेडेकर)\nसंन्यस्त खड्ग (लेखक : विनायक दामोदर सावरकर)\nदीनानाथ मंगेशकरांच्या बलवंत पिक्चर्सने बनवलेले हिंदी-मराठी चित्रपट[संपादन]\nया चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन दीनानाथांचे होते. ‘अंधेरी दुनिया’त त्यांनी भूमिकाही केली होती. ‘कृष्णार्जुनयुद्ध’मध्ये ते ‘अर्जुन’ होते. ‘भक्त पुंडलिक’ मध्ये त्यांनी एका साधूची भूमिका केली होती.\nदीनानाथ मंगेशकर हे एक उत्तम ज्योतिषी होते. इ.स. १९२२ साली इंदूरच्या मुक्कामात असताना त्यांना ज्योतिषविद्येचा पहिला पाठ शंकरशास्त्री घाटपांडे या तेथील प्रसिद्ध ज्योतिषीबुवांकडून मिळाला होता. दीनानाथांनी ‘ज्योतिष आणि संगीत’ या विषयावरील ग्रंथ लिहायला घेतला होता. गायनाचा व ग्रहांचा शास्त्रशुद्ध संबंध कसा आहे, कोणता ग्रह कोणत्या स्वराचा स्वामी, त्याचप्रमाणे राग-रागिण्यांचे रंग, वर्णने, स्वरांच्या रंगांवरून त्यांचा निसर्गातील-सूर्यकिरणांतील रंगांशी, वेळेशी कसा संबंध लागतो आणि म्हणून अमूक वेळेला अमूक राग गाणे’ ही कल्पना कशी सिद्ध होते, यांवर त्या ग्रंथात माहिती असणार होती. सूर्योदयाचे आणि सूर्यास्ताचे राग-स्वर (वादी-संवादीच्या फरकाने) कसे तेच आहेत (उदा० देसकार-भलप-तोडी-मुलतानी) वगैरे छाननी त्यांनी या ग्रंथात केली होती. दुर्दैवाने ते लिखाण छापून प्रसिद्ध होण्यापूर्वीच गहाळ झाले.\nमास्टर दीनानाथ यांनी गायलेली व ध्वनिमुद्रिका असलेली गीते (कंसात रागाचे-नाटकाचे नाव)[संपादन]\nआजवरी पाहूनी वाट जिवलगा (लावणी, राजसंन्यास)\nआपदा राजपदा (तिलककामोद, रणदुंदुभी)\nकठीण कठीण कठीण किती (यमन, भावबंधन)\nकाही नाही पाही जनी मोल (मिश्र कानडा, रणदुदुंभी\nचंद्रिका ही जणू (आरबी, मानापमान)\nचराचरी या तुझा असे निवास (ठुमरी-बिहाग, भावबंधन)\nछांडो छांडो बिहारी, ये नारी देखे सगरी (ठुमरी-)\nजगीं हा खास वेड्यांचा (कवाली, रणदुंदुभी)\nजिंकिते जगीं जे (गझल, रणदुंदुभी)\nझाले युवती मना (हंसध्वनी, मानापमान)\nदिव्य स्वातंत्र्य रवि (मालकंस, रणदुंदुभी)\nनसे जित पहा (दोन धैवतांचा देसी, संन्यस्त खड्ग)\nनाचत गा गगनात नाथा (यमन, पुण्यप्रभाव)\nनोहे सुखभया गतभया (यमन, उग्रमंगल)\nपतिव्रता ललना होती (मिश्र मांड, चौदावे रत्‍न)\nपरवशता पाश दैवे (कवाली, रणदुंदुभी)\nपिया घे निजांकी आता (मिश्र पिलू, संन्यस्त खड्ग)\nप्रबलता बलहता (आरबी, देशकंटक)\nप्रेम सेवा शरण (मुलतानी, मधुवंती; मानापमान)\nभाली चंद्र असे धरिला (यमन, मानापमान)\nभाव भला भजकाचा (देसी, उग्रमंगल)\nमधु मीलनात या (मांड, ब्रह्मकुमारी)\nमर्मबंधातली ठेव ही (पटदीप, संन्यस्त खड्ग)\nमाझी मातुल कन्यका (यमन कल्याण, सौभद्र)\nरंग अहा भरला (पहाडी, पुण्यप्रभाव)\nरति रंग रंगे (आरबी, संन्यस्त खड्ग)\nरवि मी चंद्र कसा (तिलक कामोद, मानापमान)\nवदनी धर्मजलाला (सिंधुरा, सौभद्र)\nवितरी प्रखर तेजोबल (तिलक कामोद, रणदुंदुभी)\nशत जन्म शोधिताना (पिलू गारा, संन्यस्त खड्ग)\nशांत शांत कलिका ही (बिहाग, रामराज्यवियोग)\nशूरा मी वंदिले, (बडहंस सारंग, मानापमान)\nसमयी सखा नये (मिश्र मांड, संन्यस्त खड्ग)\nसाजणी बाई नटुनी थटुनी (कवाली, राजसंन्यास)\nसुकतातचि जगी या (भैरवी, संन्यस्त खड्ग)\nसुखी साधना (देसकर, देशकंटक)\nसुरसुख खनी (किरवानी, विद्याहरण)\nहांसे जनात राया (कवाली, राजसंन्यास)\nदीनानाथ मंगेशकरांनी गायिलेल्या चिजा[संपादन]\nअब रुत भर आई (बसंत)\nझूता मुरारे (कानडी रचना)\nतन जहाज मन सागर (जयजयवंती)\nतारी बिछेला बा मनवा (पहाडी)\nनन्नु द्रोवनी किंत ताम समा (कानडी गीत, राग काफी सिंदुरा)\nनिकेनिके शोभा (बहादुरी तोडी)\nनैन सो नैल मिला रखुॅंगी (दरबारी कानडा)\nपरलोक साधनवे (कानडी गीत)\nमोरी निंदियॉं गमायें डारी नैन (बिहाग)\nसकल गडा चंदा (जयजयवंती)\nसहेली मन दारूडा (पहाडी)\nसुहास्य तूझे (यमन, चित्रपट-कृष्णार्जुन युद्ध)\nहो परी मुशता (टप्पा-सिंधुरा)\nदीनानाथ मंगेशकर यांची स्मारके[संपादन]\nदीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने अनेक संस्था उभ्या केल्या गेल्या आहेत. तर काही जुन्याच संस्थांना त्यांचे नाव नव्याने देण्यात आले आहे. त्यांचे नाव असलेल्या काही संस्था :\nदीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ल पूर्व-मुंबई;(आसनसंख्या १०१०)\nदीनानाथ नाट्यगृह, सांगली. (हे नाट्यगृह पाडून तेथे नवीन नाट्यगृह बांधण्याचे घाटते आहे--२०१२मधली बातमी)\nमास्टर दीनानाथ सभागृह (गोव्याच्या कला अकादमीतले एक सभागृह)\nदीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे.\nदीनानाथ मंगेशकर याच्या स्मरणार्थ पुण्यातील चिंचवड उपनगरात संगीत मराठी नाटकांचा महोत्सव होतो. डॉ. रवींद्र घांगुर्डे आणि वंदना घांगुर्डे यांचा नादब्रह्म परिवार हे आयोजक असतात.\nदीनानाथांची सांगीतिक कारकीर्द ’स्वरमंगेश’ या १७ मिनिटांच्य माहितीपटाच्या साहाय्याने चित्रपटाच्या पडद्यावर पाहता येते.\nदिना दिसे मज दिनरजनी (लेखक - डॉ. प्रभाकर जठार)\nमा. दीनानाथ स्मृति-दर्शन (संपादिका - लता मंगेशकर)\nब्रीद तुझे जगी दीनानाथ (वंदना रवींद्र घांगुर्डे)\nशतजन्म शोधिताना (गो.रा. जोशी)\nशूरा मी वंदिले (बाळ सामंत)\nस्वरसम्राट दीनानाथ मंगेशकर (हिंदी अनुवादित, प्रकाश भातम्ब्रेकर, मूळ मराठी लेखिका - वंदना रवींद्र घांगुर्डे)\nपंडित दीनानाथ मंगेशकर संगीत नाट्य महोत्सव[संपादन]\nदीनानाथ मंगेशकर याच्या स्मरणार्थ पुण्यातील चिंचवड उपनगरात संगीत मराठी नाटकांचा महोत्सव होतो. डॉ. रवींद्र घांगुर्डे आणि वंदना घांगुर्डे यांचा नादब्रह्म परिवार हे आयोजक असतात.\nदीनानाथ मंगेशकर यांच्या स��ंगीतिक कारकिर्दीवर ’स्वरमंगेश’ नावाचा माहितीपट आहे. माहितीपट एक तास सतरा मिनिटांचा असून त्याची संकल्पना, त्याचे लेखन. दिग्दर्शन शैला दातार यांचे आहे. विक्रम गोखले, चित्तरंजन कोल्हटकर, भालचंद्र पेंढारकर आणि संगीत समीक्षक अशोक रानडे आदींचे या चित्रपटात निवेदन आहे.\nदीनानाथ मंगेशकर यांची पहिली पुण्यतिथी २४ एप्रिल १९४३ या दिवशी होती. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कन्या लता मंगेशकर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान स्थापन केले आहे. या प्रतिष्ठानातर्फे इ.स. १९८८ सालापासून दरवर्षी २४ एप्रिल या दिवशी, समाजसेवा, नाट्यसेवा, साहित्य, रंगभूमी, चित्रपट, रंगभूमी आणि आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींस (१) आनंदमयीपुरस्कार, (२) मोहन वाघ पुरस्कार, (३) वाग्विलासिनी पुरस्कार (४)रंगभूमी पुरस्कार आणि (५) दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार देण्यात येतात. पुरस्काराचे स्वरूप एक लाख एक हजार एक रुपये रोख (सुरुवातीला ही रक्कम ५० हजार रुपये होती), आणि सन्मानचिन्ह असे आहे.\n२०१६ साली देण्यात आलेले दीनानाथ स्मृति-पुरस्कार[संपादन]\nनाट्यय़ क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेबद्दल अभिनेता प्रशांत दामले यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार’\n‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणार्‍या दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासह अभिनेता रणवीर सिंग यांना\nहिंदी चित्रपटांतील अतुलनीय योगदानाबद्दल अभिनेते जितेंद्र कपूर यांना विशेष जीवनगौरव पुरस्कार\nसंगीत क्षेत्रातील सेवेसाठी अजय चक्रवर्ती यांना\nसाहित्य क्षेत्रातील ‘वाग्विलासिनी पुरस्कार’ अरुण साधू यांना\nउत्कृष्ट नाट्यनिर्मितीचा पुरस्कार ‘दोन स्पेशल’ या नाटकाला\nप्रदीर्घ पत्रकारितेसाठी देण्यात येणारा पुरस्कार दिलीप पाडगावकर यांना, आणि\nसामाजिक कार्यासाठीचा मास्टर दीनानाथ मंगेशकर आनंदमयी पुरस्कार परतवाडा येथील ‘गोपाळ शिक्षण संस्थेचे’ सचिव शंकरबाबा पापळकर यांना देण्यात आला.\nदीनानाथ स्मृति पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती, त्यांचे क्षेत्र, पुरस्काराचे नाव आणि वर्ष\nपुरस्कारप्राप्त व्यक्ती, संस्था, कलाकृती\nविशेष दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nनाट्यनिर्मिती (त्या तिघांची गोष्ट)\nविशेष दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nविशेष दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nदीनान��थ मंगेशकर पत्रकारिता पुरस्कार\nविशेष दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nनीला श्रॉफ यांचे वात्सल्य फाउंडेशन\nदीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार\nविशेष दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआर्योद्धारक नाटक मंडळी · इचलकरंजी नाटकमंडळी · किर्लोस्कर संगीत मंडळी · कोल्हापूरकर नाटकमंडळी · गंधर्व संगीत मंडळी · तासगावकर नाटकमंडळी · नाट्यमन्वंतर · पुणेकर नाटकमंडळी · बलवंत संगीत मंडळी · रंगशारदा · ललितकलादर्श · सांगलीकर नाटकमंडळी ·\nसंगीत नाटककार आणि पद्यरचनाकार\nअण्णासाहेब किर्लोस्कर · आप्पा टिपणीस · काकासाहेब खाडिलकर · गोविंद बल्लाळ देवल · तात्यासाहेब केळकर · नागेश जोशी · पुरुषोत्तम दारव्हेकर · प्रल्हाद केशव अत्रे · बाळ कोल्हटकर · भार्गवराम विठ्ठल वरेरकर · माधवराव जोशी · माधवराव पाटणकर · मोतीराम गजानन रांगणेकर · राम गणेश गडकरी · वसंत शंकर कानेटकर · वसंत शांताराम देसाई · विद्याधर गोखले · विश्राम बेडेकर · वीर वामनराव जोशी · शांता शेळके · श्रीपाद कृष्ण कोल्हटकर · ह. ना. आपटे · ·\nसंगीत अमृत झाले जहराचे · अमृतसिद्धी · आंधळ्यांची शाळा · आशानिराशा · संगीत आशीर्वाद · संगीत उत्तरक्रिया · संगीत उ:शाप · संगीत एकच प्याला · संगीत एक होता म्हातारा · संगीत कट्यार काळजात घुसली · संत कान्होपात्रा · संगीत कुलवधू · संगीत कोणे एके काळी · घनःश्याम नयनी आला · संगीत चमकला ध्रुवाचा तारा · संगीत जय जय गौरीशंकर · दुरितांचे तिमिर जावो · देव दीनाघरी धावला · धाडिला राम तिने का वनी · नंदकुमार · संगीत पंडितराज जगन्नाथ · पुण्यप्रभाव · प्रेमसंन्यास · संगीत भावबंधन · भूमिकन्या सीता · संगीत मत्स्यगंधा · संगीत मदनाची मंजिरी · संगीत मंदारमाला · संगीत मानापमान · संगीत मूकनायक · संगीत मृच्छकटिक · संगीत मेघमल्हार · मेनका · संगीत ययाति आणि देवयानी · राजसंन्यास · लेकुरे उदंड जाहली · संगीत वहिनी · वासवदत्ता · वाहतो ही दुर्वांची जुडी · संगीत विद्याहरण · विधिलिखित · वीज म्हणाली धरतीला · वीरतनय · संगीत शाकुंतल · शापसंभ्रम · संगीत शारदा · श्रीलक्ष्मी-नारायण कल्याण · संगीत संन्यस्त खड्‌ग · संगीत संशयकल्लोळ · सावित्री · सीतास्वयंवर · संगीत सुव��्णतुला · संगीत स्वयंवर · संगीत स्वरसम्राज्ञी · हे बंध रेशमाचे · · ·\nजितेंद्र अभिषेकी · भास्करबुवा बखले · रामकृष्णबुवा वझे · वसंतराव देशपांडे · ·\nअजित कडकडे · अनंत दामले · उदयराज गोडबोले · कान्होपात्रा किणीकर · कीर्ती शिलेदार · केशवराव भोसले · गणपतराव बोडस · छोटागंधर्व · जयमाला शिलेदार · जयश्री शेजवाडकर · जितेंद्र अभिषेकी · मास्टर दीनानाथ · नारायण श्रीपाद राजहंस · नीलाक्षी जोशी · प्रकाश घांग्रेकर · प्रभा अत्रे · फैयाज · भाऊराव कोल्हटकर · मास्तर भार्गवराम · मधुवंती दांडेकर · मीनाक्षी · रजनी जोशी · रामदास कामत · राम मराठे · वसंतराव देशपांडे · वामनराव सडोलीकर · विश्वनाथ बागुल · शरद गोखले · श्रीपाद नेवरेकर · सुरेशबाबू हळदणकर · सुहासिनी मुळगांवकर · ·\nइ.स. १९०० मधील जन्म\nइ.स. १९४२ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १४:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2018/04/bhartalil-yuropiyan-vasahti-suruvat.html", "date_download": "2020-10-01T06:48:04Z", "digest": "sha1:SSTW5XPYJEZDEQB3ZBKI34BRPMA7QC2G", "length": 13843, "nlines": 119, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "भारतातील युरोपियन वसाहतीची सुरुवात १६०० ते १८५७", "raw_content": "\nHomeभारताचा इतिहासभारतातील युरोपियन वसाहतीची सुरुवात १६०० ते १८५७\nभारतातील युरोपियन वसाहतीची सुरुवात १६०० ते १८५७\nप्लासीच्या युध्दाने इंग्रजांना साम्राज्य विस्ताराची गुरुकिल्ली मिळाली बक्सारच्या युध्दात विजय मिळाल्याने साम्राज्याविस्ताराचा खर्‍या अर्थाने पाया रोवला गेला. र्लॉड वेलस्लीने तैनाजी फौजेला पध्दशीर स्वरूप दिल्यामुळे भारतीय राज्यकर्त्यामध्ये त्याविषयी जे आकर्षण निर्माण झाले त्यातुन अनेक राजे, महाराजे व नबाब यांनी या पध्दतीचा स्वीकार केला.\nवास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजेच युरोपियनांच्या व्यापाराला झालेली सुरुवात म्हणावी लागेल. सर्वप्रथम व्यापाराच्यानिमित्ताने पोर्तृगीज आले. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ डच, इंग्रज, फ्रेच, इ. व्यापारी आले व ते हिंदुस्थानात व्यापार करु लागले. या व्यापारातून त्यांच्यात सत्ता स्पर्धेला सुरुवात झाली. त्यातुनच इंग्रज फ्रेंच संघर्षातून कर्नाटकात तीन युध्दे लढली गेली. त्यात अंतिम विजय इंग्रजांना मिळाला व ते सत्तास्पर्धेत यशस्वी झाले. ब्रिटिशांच्या प्रशासकीय व्यवस्थेत आणि धोरणात विविध कायद्यांद्वारे बदल कसे होत गेले. याचा उहापोह या प्रकरणात केला आहे.\nयुरोपियनांचे भारतात आगमन :\nपूर्वी भारतातील माल इराणचे आखात कॉन्स्टॅटिनोपल इटली या खुष्कीच्या मार्गाने युरोपियन देशात पाठवला जात असे. परंतु १४५३ मध्ये तुर्कानी कॉन्स्टॅटिनोपल हे शहर जिंकुन घेतल्यामुळे युरोपियनांचा भारताशी चालणारा व्यापारच बंद झाला कारण तुर्कानी युरोपियन व्यापार्‍यांचा मार्गच अडवून धरला. आता युरोपियनांपुृढे एकच मार्ग होता. तो म्हणजे भारताकडे जाणार्‍या समुद्रमार्गाचा शोध लावणे भारताशी सुरु असलेला व्यापार असा अचानक बंद पडल्यामुळे नेहमी लागणारा व भारतातून येणारा माल दुसर्‍या राष्ट्रांमध्ये मिळणे अशक्य होते. या गरजेतूनच युरोपियन व्यापारी व राज्यकर्ते भारताचा शोध समुद्रमार्गे लागतो का याचा प्रयत्न करु लागले या गरजेतूनच स्पॅनिश राजा राणीच्या मदतीने कोलंबस या धाडसी खलाशाने अटलांटिक महासागर पार करुन भारताकडे जायार्‍या मार्गाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या प्रयत्नामुळे तो १४९२ मध्ये अमेरिकेला जाऊन पोहचला म्हणजे त्यास अमेरिका हा नवीन खंड सापडला. पुढे लवकरच पोर्तुगाल या देशास भारताकडे जाणारा मार्ग शोधून काढण्यास यश मिळाले. वास्को-द-गामा हा पोर्तृगीज प्रवासी आफ़्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून २३मे १४९८ रोजी कालिकत बंदरात येऊन पोहोचला. या दिवसापासून भारताच्या इतिहासाला नवीन वळण लागले वास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजे युरोपियन संस्कृतीचे भारतीय किनार्‍यावरील पहिले पाऊल होते.\n१६१५ मध्ये इंग्रज राजाचा प्रतिनिधी सर थॉमस रो याने जहांगीर बादशहाकडून प्रथमच व्यापारी सवलती मिळवल्या व त्यानंतर मच्छलीपट्टण, सुरत, मद्रास, कलकत्ता, मुंबई इ. अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या वखारीउभारल्या नफा प्र��ंड मिळत असल्यामुळे त्यांचा भारतातील व्यापार सारखा वाढत होता. काही मालाच्या बाबतीत या व्यापार्‍यांना १०० टक्के फायदा मिळत होता. पुढे १७१७ साली विल्यम हॅमिल्टन नावाच्या एका इंग्रज डॉक्टरने मोगल बादशहा फारुक सियर याला एका भयंकर आजारापासून वाचवले या गोष्टीचा फायदा इंग्रज व्यापार्‍यांनी घेतला व बंगालमध्ये जकात मुक्त व्यापार करण्याचे आणि भारतात व्यापाराच्या निमित्ताने वखार स्थापन करण्याचे फर्मान मिळविले.\nयुरोपियन कंपन्यांची सत्तास्पर्धा :\nब्रिटिश ईस्ट कंपनीतर्फे भारतात आलेल्या व्यापार्‍यांचा उद्देश व्यापार करणे आणि त्यातून जास्तीत जास्त नफा मिळवणे हा होता. पण भारतातही होणार्‍या व्यापारात इंग्रजांना पोर्तृगीज, डच, फ्रेंच, अशा विविध युरोपियन व्यापार्‍यांशी स्पर्धा करावी लागली. त्या वेळी भारतात कार्यरत असणार्‍या डच ईस्ट इडिया कंपनीकडून व फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीकडून जबरदस्त स्पर्धेला तोंड द्यावे लागल्यामुळे ब्रिटिश कंपनीच्या व्यापारावर व नफ्यावर मर्यादा आली. त्याला पर्याय व सर्वोत्तम मार्ग म्हणजे भारतीय व्यापार क्षेत्रातून या स्पर्धेत कंपन्यांना समाप्त करणे होय. भारतात व्यापार करण्याच्या निमित्ताने आलेल्या पोर्तुगीजांनी व्यापाराबरोबर राज्यविस्ताराचे व धर्मप्रसाराचे धोरण स्वीकारले म्हणून त्यांच्या सत्तेचा विस्तार भारतात फारसा होऊ शकला नाही. याच सुमारास युरोपात इंग्लडने हॉलंडचा पराभव केल्यामुळे भारतातील डच, व्यापारी निष्प्रभ झाले. प्लासीच्या युध्दांत इंग्रजांना विजय मिळाला. सिराजउद्दिला याच्या जागी इंग्रजांच्या मदतीने मीर जाफर हा बंगालचा नबाब झाला. दिवसेदिवस इंग्रजांचे वर्चस्व वाढत गेल्यामुळे तो भयभीत होऊ लागला होता. या वेळी बंगालमध्ये इंग्रजांप्रमाणेच डच लोकही व्यापार करीत होते. इंग्रजांच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांच्या व्यापाराला धक्का बसला.\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nअभ्यास कसा करावा 24\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 17\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\nसमानार्थी शब्द | Synonyms\nपोलिस भरतीचा निर्णय जाहीर : साडे बारा हजार जागांसाठी परीक्षा घेण्याची गृहमंत्र्यांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-bamboo-industry-will-grow-through-continuous-efforts-18915", "date_download": "2020-10-01T08:17:33Z", "digest": "sha1:N237ILAA2B7V67HOFAI33Q2QLNP3BK3N", "length": 25213, "nlines": 174, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, bamboo industry will grow through continuous efforts | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबांबू उद्योग वाढीसाठी हवेत सातत्यपूर्ण प्रयत्न\nबांबू उद्योग वाढीसाठी हवेत सातत्यपूर्ण प्रयत्न\nमंगळवार, 30 एप्रिल 2019\nभारताचा जम्मू काश्मीर भाग वगळता सर्व प्रांतात बांबू आढळतो. अलीकडे जम्मू व काश्मीरमध्येही बांबू लागवडीचे विशेषतः तेथील वातावरणात तग धरू शकणाऱ्या बांबूच्या जाती लावून पाहण्याचे काम सुरू आहे. थोडक्यात नवीन बांबू मिशनद्वारे भारतभर बांबूची ओळख होत असली तरी खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात आपली स्पर्धा चीन आणि व्हिएतनाम यांच्याशी आहे, हे विसरून चालणार नाही.\nभारताचा जम्मू काश्मीर भाग वगळता सर्व प्रांतात बांबू आढळतो. अलीकडे जम्मू व काश्मीरमध्येही बांबू लागवडीचे विशेषतः तेथील वातावरणात तग धरू शकणाऱ्या बांबूच्या जाती लावून पाहण्याचे काम सुरू आहे. थोडक्यात नवीन बांबू मिशनद्वारे भारतभर बांबूची ओळख होत असली तरी खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात आपली स्पर्धा चीन आणि व्हिएतनाम यांच्याशी आहे, हे विसरून चालणार नाही.\nचीनने सुरवातीपासून अनेक बांबू संशोधन संस्था उभ्या करत आघाडी घेतली आहे. गेल्या ३५-४० वर्षात बांबू रोपवाटिकेपासून ओद्योगिक वापर आणि विक्री तंत्रज्ञान विकसित व आत्मसात केले आहे. चीनमध्ये बांबू हा फक्त दक्षिण पूर्व चीनमधील काही प्रांतात आढळतो. तिथे आपल्यासारखेच समशीतोष्ण आणि उष्ण हवामान आहे. त्यातही फक्त २-३ प्रांतातील बांबू उद्योग हा चीनला बऱ्यापैकी परकीय चलन मिळवून देतो. यापैकी झीझीयान, लिनियान या प्रांतासह अंजी या समशीतोष्ण भागामध्ये बांबू आधारीत बरेच उद्योग एकवटले आहेत.\nचीनमध्ये प्रामुख्याने मोसो बांबू या एकपाद बांबूपासून बऱ्याचशा वस्तू बनवल्या जातात. आपल्याकडे मोसोचा एक प्रकार पूर्वोत्तर भारतात आढळतो. भारताच्या इतर भागात मोसो आढळत नाही, त्यामुळे ब��टांनी वाढणाऱ्या बांबू जातीतून उद्योग उभे करायचे आहेत.\nचीनने तैवानमधून यंत्रे आणून, त्यात उपलब्ध मोसो बांबूसाठी योग्य ते बदल करून घेतले. शासन, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, व्यापारी व लोकसहभाग यातून चीन येथील बांबू उद्योगाचा सोपान रचला गेला. आजही बांबूपासून आणखी काय करता येईल याचा ध्यास घेऊन चीनमध्ये सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. रोज नवनवीन वस्तू बाजारात आणल्या जातात.\nभारतात अद्यापही चीनमधून आयात केलेल्या यंत्रामध्ये जुजबी बदल करत उद्योग उभारणी होत आहे. बदल आणि सुधारणेला भरपूर वाव आहे.\nआपल्याकडे ओद्योगिक उत्पादनासाठी उपयुक्त अशा भरपूर प्रजाती उपलब्ध आहेत. त्यातील सर्व प्रांतात अधिक वाढणाऱ्या व उपयुक्त अशा १९ प्रजाती पहिल्या बांबू मिशनमध्ये निवडल्या आहेत. या सर्व प्रजातीवर कृषी विद्यापीठांनी व वन महाविद्यालयांनी निश्चित प्रयोग करण्याची आवश्यकता आहे. कारण आपल्याकडे भरपूर प्रजाती असल्या तरी अजून ठराविक ५-६ प्रजाती सोडल्या तर उरलेल्या उपयुक्त प्रजातींवर काहीही काम झालेले नाही.\nबांबूच्या कोंबावरील प्रक्रिया आणि व्यापार हा उद्योग काही एकांडे प्रयत्न झाले असले तरी अद्यापही प्राथमिक अवस्थेत आहे. बंगलोरच्या लाकूड संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी आपल्या हवामानातील बेटांनी वाढणाऱ्या बांबू प्रजातींच्या कोंबाचा वापर कसा होऊ शकतो हे दाखवून दिले आहे. मात्र, संशोधक आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वयाच्या अभावी औद्योगिक वापर होताना दिसत नाही. चांगले तंत्रज्ञान विकसित होऊनही त्याचा औद्योगिक वापर होईपर्यंत जग पुढे निघून गेलेले असते.\nभारतातील बांबूची वाढ आणि विकास\nभारतातील प्रमुख बांबू उत्पादक प्रांत ः पूर्वोत्तर भारत, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, ओडिसा, आंध्र, तेलंगणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड इ.\nभारतात महाराष्टाचा क्रमांक पाचवा लागतो.\nआपल्यापेक्षा जास्त बांबू असलेल्या पूर्वोत्तर भारतातील सप्त सरिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आसाम, मणिपूर, नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मिझोराम आणि सिक्कीम या राज्यांचा सर्वात वरचा क्रमांक लागतो. या प्रांतात भारतात आढळणाऱ्या बहुतांशी सर्व प्रजाती आढळतात.\nआसाम, मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ उत्तराखंड या प्रांतात असलेल्या विविध वनसंशोधन संस्थांनी बांबू ���ोपवाटिका तंत्र, लागवड व अधिक उत्पादनासाठीचे मार्गदर्शन, बांबूची तोड, बांबूपासून विविध औद्योगिक वस्तूंची निर्मिती यावरील संशोधनात चांगले काम केले आहे. मात्र, यंत्रावर फारसे संशोधन झालेले दिसत नाही. आजही आपल्याला चीन, तैवान आणि व्हिएतनाम यांच्या यंत्रांचा वापर करावा लागतो. यासाठी केवळ बांबूवर संशोधन करणाऱ्या संस्थांची स्थापना होणे गरजेचे आहे.\nबंगळूरच्या प्लाय बोर्ड संशोधन संस्थेने बांबू बोर्ड, बांबूचे घरावरील पत्रे, तट्ट्यापासून बोर्ड निर्मिती हे तंत्रज्ञान विकसित केले असून, त्यावर आधारीत कारखानेही केरळ आणि त्रिपुरामध्ये उभे राहिले आहेत. हे आशादायक असले तरी त्यांची संख्या नगण्य आहे. आपल्या अवाढव्य खंडप्राय देशामध्ये असे शेकडो कारखाने होणे गरजेचे आहे. पहिल्या बांबू मिशनच्या स्थापनेपासून गेल्या १२-१३ वर्षात तसे प्रयत्न होण्याची आवश्यकता होती.\nबांबूपासून अल्कोहोल, इंधनासाठी सी.एन.जी.वायू तयार करणे शक्य आहे. आसाममध्ये बांबूपासून अल्कोहोल निर्मितीची एक रिफायनरी येऊ घातली आहे. पुण्यातील एक संशोधक गेली २-३ वर्षे बांबू व शेतीतील टाकाऊ माल यापासून बायो सी.एन.जी.चा पंप यशस्वीपणे चालवत आहेत. या प्रयत्नांचा वेग वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी प्रशिक्षण, भांडवल पुरवठा याकडे लक्ष द्यावे लागेल.\nमध्य प्रदेशातील हरी चुनरी हा नर्मदा नदीच्या किनाऱ्यावरील बांबू प्रकल्पाचा उल्लेख आला असला तरी तोही नेटाने चालताना दिसत नाही. वास्तविक नर्मदेच्या काठावर असे अनेक कारखाने सुरू व्हायला हवे होते.\nप्रत्येक प्रांतामध्ये बांबूपासून उत्तम हस्तकला वस्तू तयार होतात. ही प्रांतनिहाय वैशिष्ट्यांचे जतन, वाढ यासाठी कारागिरांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यांच्या वस्तूंच्या विक्रीचे जाळे उभारले पाहिजे.\nआपल्या संशोधकांनी संशोधनाअंती संकल्पना मांडल्यानंतर त्याचा पाठपुरावा करून प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शासकीय व खासगी स्तरावर प्रयत्न होत नाहीत. यासाठी सरकारसोबतच बांबू मिशनने पुढाकार घेऊन खालगी क्षेत्रातील उद्योजकांना, स्वयंसेवी संस्थांना बरोबर घेण्याची गरज आहे. यासाठी नारळ बोर्ड, कॉफी बोर्ड, स्पायसेस बोर्ड या धर्तीवर बांबू बोर्ड तयार केले पाहिजे. गरज आहे ती इच्छाशक्ती आणि पाठपुराव्याची.\nभारत जम्मू बांबू bamboo बांबू लागवड bamboo cultivation शेती farming नारळ\nबांबू उद्योग वाढीसाठी हवेत सातत्यपूर्ण प्रयत्न\nपुणे विभागात खरीप कांद्याची ४० हजार हेक्टरवर लागवड\nपुणे ः खरिपात अति पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले.\nकापूस खरेदीचे प्रभावी नियोजन करावे ः पणन मंत्री...\nमुंबई : आगामी हंगामामध्ये राज्यात सुमारे ४५० लाख क्विंटल (९०० लाख गाठी) कापूस उत्पादन अपे\nमराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या...\nमुंबई : विदर्भातील पुरापाठोपाठ मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आ\nकुलगुरू निवड निकषांबाबत प्र-कुलपतींच्या भूमिकेकडे...\nपुणे : कुलगुरू निवड निकषांच्या बदलाबाबत कुलपती म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व प्र-कुल\nआता खुल्या मिठाईवरही ‘वापर कालावधी’ आवश्यक\nनागपूर : मिठाईच्या दुकानातील ‘ट्रे’ वर किंवा डब्ब्यांवर आता मिठाई किती तारखेपर्यंत वापरल\nपणन सुधारणांना महाराष्ट्राचा ‘ब्रेक’मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी (पणन)...\nशेतीमाल खरेदीत फसवणुकीची पहिली तक्रार...नागपूर : केंद्र सरकारच्या नवीन शेतीमाल...\nमाॅन्सून पश्चिम राजस्थान, पंजाबच्या...पुणे ः नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने माघारी...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा...पुणे ः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील...\nशेतमाल खरेदीत सुधारणा कधीकापूस आणि सोयाबीन ही महाराष्ट्रातील खरीप...\nशेतकऱ्यांना हमीभावाचीच हमी मिळत नाहीनरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सहाव्या ...\n पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण...\nमराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक...\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...\nसोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...\nहमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...\nराहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...\nपरतीचा मॉन्सून उद्या काही भागातून पुढे...पुणे: परतीच्या मार्गावर दोन दिवसापूर्वी निघालेला...\nदूध वाहतुकीसाठी रेड्याचा वापर ...वाशीम: काळ बदलला...सोयी सुविधा निर्माण झाल्या......\nऊस तोडणी यंत्र अनुदानालाच खो; ��ीन...कोल्हापूर : संभाव्य मजूरटंचाईच्या पार्श्वभूमीवर...\nनंदुरबारच्या मिरचीला अतिपावसाचा फटका;...नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मिरची...\nएकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोडअल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील...\nव्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...\nआव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.djvu/250", "date_download": "2020-10-01T08:21:51Z", "digest": "sha1:LIJD6XXHHM6WJAEUBSU264BDPQV7F4ZT", "length": 5891, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:भाषाशास्त्र.djvu/250 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n15 भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. २४३ कातंत्रगणधातु नांवाच्या ग्रंथांत कातंत्रांतील धातू पद्धतशीर लाविले आहेत, व त्याजवर रमानाथकृत मनोरमा नांवाची टीका आहे. याशिवाय, रहसनन्दीकृत कातंत्रषट्कारक, शिवदासकृत कातंत्रउणादिवृत्ति, कातंत्रचतुष्टयप्रदीप, कातंत्रधातुघोषा, कातंत्रशब्दमाला, इत्यादि अनेक ग्रंथ कातंत्रसंबं धाचेच आहेत. दुर्गसिंहकृत दुर्गासिंही. ही कातंत्रावर टीका आहे. त थापि, हिचा कर्ता दुर्गसिंह नसून, सर्ववर्मा असल्याचे कळते. मात्र, दुर्गसिंहाची कातंत्रवृत्तिटीका आहे. बोपदेवकृत कामधेनूवरून असे समजते की, दुर्गगुप्ताची दुर्गटीका आणि वर्धमानमि श्राचा कातंत्रविस्तारे नांवाचाही ग्रंथ आहे. क्रमदीश्वरकृत संक्षिप्तसार नांवाचा व्याकरण ग्रंथ बंगा त्यांत प्रचारात आहे. मात्र, तो कित्येक ठिकाणी जुमरनंदीने शुद्ध करून, त्याला त्याने जौमर असे नामधेय दिले आहे. त्याजवर गोपीचंद्राची टीका असून, त्या टीकेवर व्याकारदीपिका नामक न्यायपंचाननाची आणि दुसरी एक वंशवादनाची वृत्ति आहे. ह्याखेरीज, संक्षिप्तसार, दुर्घटघटन, शब्द. घोषा, धातुघोषा, दुर्गादासकृत सुबोधिनी, मिश्रकृत छाट, वगैर टीका, व रामानंद, रामतर्कवागीश, मधुसूदन, देवीदास, रामभद्र, रामप्रसादतर्कवागीश, श्रीवल्लभाचार्य, दयाराम, वाचस्पति, भोलानाथ, कार्तिकासिद्धान्त, रतिकंठतर्कवागीश, गोविंदराम, इत्यादींच्या व्याख्या आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१८ रोजी १३:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tellychakkar.com/index.php/lifestyle/shikari-fame-neha-khan-bold-photos-social-media", "date_download": "2020-10-01T08:22:07Z", "digest": "sha1:JZFGGQBZ3MF74NGR525FBXXNN3YDOVAO", "length": 4259, "nlines": 51, "source_domain": "marathi.tellychakkar.com", "title": "'शिकारी' फेम नेहा खान सोशल मीडियावर बोल्ड अंदाज | Tellychakkar", "raw_content": "\n'शिकारी' फेम नेहा खान सोशल मीडियावर बोल्ड अंदाज\nनेहा खानने 'शिकारी' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात तिने बोल्ड भूमिका केली होती.\nनेहा सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिचे फोटो व व्हिडिओ शेअर करीत असते. त्यात ती हॉट अंदाजात पहायला मिळते.नेहाने याआधी अभिनेता मोहनलाल यांच्यासोबत '१९७१ बियॉण्ड बॉर्डर्स' मल्याळम चित्रपटाचा तेलगू रिमेक '१९७१ भारता सरीहद्दू'मध्ये काम केलंय.\nयाशिवाय 'अझाकिया कादल - ब्युटिफुल लव' या मल्याळम सिनेमातही तिने प्रमुख भूमिका साकारली होती.नेहा खान हे नेहमीच आपल्या सोशल मीडिया वर सक्रिय असते. ती आपल्या फॅन्ससोबत आपल्या डेली लाईफच्या सगळ्या घडामोडी तिच्या फॅन्स सोबत शेअर करत असते.\nअझाकिया कादल - ब्युटिफुल लव\nअनिश गोरेगावकर ठरला ‘एक टप्पा आऊट’चा महाविजेता\nबिग बॉसच्‍या आधीच्‍या पर्वाची विजेती मेघा धाडेने दिला तिच्‍या बिस बॉस प्रवासाला उजाळा\nकिशोरी शहाणे बालपणीच्‍या आठवणींनी झाली भावूक\n‘जीव झाला येडापिसा’ मालिकेचे नवे भाग सोमवारपासून सिध्दी आणि शिवाचे आयुष्य कुठले वळण घेणार \nस्टार प्रवाहवरील श्री गुरुदेव दत्त या मालिकेत दत्तांची भूमिका साकारणाऱ्या मंदार जाधवशी खास गप्पा\nबाळूमामा भक्ताला मिळवून देणार खरीओळख \nजीव झाला येडा पीसा\"\nतुला पाहते रे - वय विसरायला लावणारी अनोखी प्रेम कहाणी.\nझी मराठी वरील ५ सर्वात लोकप्रिय मालिका\n© कॉपीराइट 2020, सभी अधिकार सुरक्षित.\nHome टीवी न्यूज़ फिल्मी चक्कर लाइफस्टाइल ट्र��ंडिंग English", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/maharashtra/nashik-news-maratha-reservation-latest-news", "date_download": "2020-10-01T06:34:34Z", "digest": "sha1:GSZCOVUTGQFU74ZJXXZNXGYMIIOT4FFO", "length": 4221, "nlines": 71, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "nashik news maratha reservation latest news", "raw_content": "\nन्यायालयात मराठा आरक्षण टिकविण्यासाठी प्रयत्न करा\nमागील सरकारने मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकवले. आता महाविकास आघाडिने सर्वोच्च न्यायालयात मराठा अारक्षण टिकविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी मराठा समन्वय समितीकडून करण्यात आली. गुरुवारी (दि.६) या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना देण्यात आले.\nसरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठा समाजाने आंदोलनाचा पवित्रा स्विकारला असून पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. मराठा आरक्षणाची न्यायालयात सुनावणी सुरु आहे. समाजाने आवाज उठविल्यानंतर मंत्री मंडळ उपसमितीचे उपाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लक्ष घातले.\nत्यानंतर चव्हाण यांनी व्हिसी द्वारे बैठका घेतल्या. या सरकारने न्यायालयात आरक्षण टिकवावे यासाठी भक्कमपणे बाजू मांडावी. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.\nमराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडले जाईल असा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. समितीचे निमंत्रक करण गायकर, गणेश कदम, रवींद्र पाटिल आदिंनी निवेदन दिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/sports/unique-coincidence-with-mahendra-singh-dhoni", "date_download": "2020-10-01T06:22:57Z", "digest": "sha1:4DS7BHAC3C6WX3N3DYX332PGFTHQDNBK", "length": 8222, "nlines": 76, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Unique coincidence with Mahendra Singh Dhoni", "raw_content": "\nमहेंद्रसिंग धोनीसोबत अनोखा योगायोग\nधावचितने सुरु झालेल्या करीअरची समाप्तीही धावचितनेच\nनवी दिल्ली - New Delhi\nआपल्या कर्णधारीच्या नेतृत्वाखाली भारताला दोन वेळा विश्व कप जिंकून देणारा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने शनिवारी खूप साधारण अंदाजमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली.\nधोनी बरोबर एक अजीब घटना राहिली असून तो आपल्या करीअरमधील पहिल्या सामन्यात धावचित झाला होता आणि शेवटच्या सामन्याही तो धावचित बाद झाला. धोनीने २३ डिसेंबर २००४ ला बांगलादेशातील चटगांवमध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट करीअरची सुरुवात क��ली होती आणि आपल्या पहिल्याच सामन्यात पहिल्याच चेंडूवर धावबाद झाला होता. या सामन्यात भारताने ११ धावाने विजय मिळविला होता.\nयोगायोग म्हणजे धोनी आपल्या करीअरमधील शेवटच्या सामन्यातही धावबाद झाला होता. विश्व कप २०१९ मध्ये न्यूझिलँड विरुध्दच्या उपात्य सामन्यात धोनी धावबाद झाला. त्याला मार्टिन गप्टिलने माघारी फेकलेल्या चेंडूने धावाबाद केले यामुळे भारताच्या विश्व कप जिंकण्याच्या इच्छेवर पाणी फिरले गेले आणि भारत हा सामना हरला.\nविश्व कपमधील धोनीचा हा सामना त्यांच्या करीअरमधील अंतिम सामना राहिला होता यानंतर एक वर्षानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला आहे.\nज्युनिअर क्रिकेट ते बिहार क्रिकेट संघ, झारखंड क्रिकेट संघ ते भारतीय ए संघापर्यंत आणि तेथून सिनियर भारतीय संघा पर्यंत धोनीचा प्रवास फक्त पाच सहा वर्षात पूर्ण झाला होता.\nधोनीने यामध्ये २००७ मध्ये टि-20 विश्व कप, २०११ मध्ये एक दिवशीय सामन्यांचा विश्व कप आणि २०१३ मध्ये आयसीसी चॅम्पियंस ट्रॉफी जिंकून दिली आहे. याच बरोबर २००९ मध्ये आयसीसी कसोटी क्रमवारीतेमध्ये भारताला क्रमांक एकचा संघ बनविला होता. त्याने २०१४ मध्ये कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती.\nधोनीने वर्ष २०१७ च्या सुरुवातीला एकदिवशीय आणि टि-20 कर्णधारीमध्ये निवृत्तीची घोषणा केली होती आणि आता तीन वर्षानंतर आपल्या पूर्वीच्या अंदाजामध्ये त्यांने आंतरराष्ट्रीय निवृत्तीची घोषणा केली.\nडिसेंबर २००५ मध्ये चेन्नईमध्ये श्रीलंकेच्या विरुध्द कसोटी करीअरची सुरुवात करणार्‍या धानीने भारतासाठी ९० कसोटी सामन्यात १४४ डावामध्ये ३८.०९ च्या सरासरीने ४८७६ धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये त्यांच्या नावावर सहा शतके आणि ३३ अर्धशतके आहेत आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या २२४ आहे. तर ३५० एक दिवशीय सामन्यात २९७ डावात त्यांने ५०.५७ च्या सरासरीने १०,७७३ धावा केल्या आहेत. यामध्ये त्यांच्या नावावर १० शतके आणि ७३ अर्धशतके आहेत. एक दिवशीय सामन्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद १८३ आहे.\nजगातील सर्वात सर्वश्रेष्ठ सामना समाप्ती करणारा म्हणून ओळखला जाणारा महेंद्र सिंह धोनीने ९८ टि-20 सामन्यात ३८.६० च्या सरासरीने १६१७ धावा केल्या आहेत. यातध्ये त्यांचे दोन अर्धशतके आहेत आणि त्यांची सर्वोच्च धावसंख्या ५६ आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/health-fitness-wellness/signs-your-immunity-low-know-all-details-340766", "date_download": "2020-10-01T08:19:59Z", "digest": "sha1:PEDNBOXPEOXXZ7J7YDUYX7MZVQUNV3XH", "length": 17421, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी होतेय का? जाणून घ्या काय आहेत लक्षणं | eSakal", "raw_content": "\nतुमची रोगप्रतिकार शक्ती कमी होतेय का जाणून घ्या काय आहेत लक्षणं\nरोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर आपल्याला कोरोना झाला तरी तो लवकर बरा होऊ शकतो. महत्वाचे म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे हेदेखील आपल्याला समजलं पाहिजे.\nभारतात कोरोनाची साथ आज कहर माजवत आहे. दिवसाला जवळपास 70 हजार रुग्ण वाढत आहेत. आताच्या काळात कोरोनाची लागण होऊ नये म्हणून आपण पौष्टिक आहार घेतला पाहिजे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहील. याकाळात आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर आपल्याला कोरोना झाला तरी तो लवकर बरा होऊ शकतो. महत्वाचे म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे हेदेखील आपल्याला समजलं पाहिजे. यासाठीच खाली दिलेली काही लक्षणे तुमच्यात दिसत असतील तर तुम्ही काळजी घेतली पाहिजे.\nकमी प्रतिकारशक्ती असण्याची काही लक्षणे-\nआपल्या शरीरात कोणत्याही प्रकारची एलर्जी असल्यास, आपली प्रतिकारशक्ती कमकुवत असल्याचं एक लक्षण आहे. बरेच लोक एलर्जीमुळे त्रस्त असतात, पण बरेच जण याकडे दुर्लक्ष करतात. बऱ्याचदा याचे कारण आपल्याला वेगळे भासते, पण याचं कारण रोग प्रतिकारशक्ती कमी असल्याने होत असेल असं कुणालाच सुरुवातीला वाटत नाही. जर तुम्ही देखील कोणत्याही प्रकारच्या एलर्जीमुळे ग्रस्त असाल तर, तुम्ही पहिल्यांदा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.\n2. नेहमी थकवा जाणवणे\nतुम्हाला जर जास्त काम न करता सतत थकल्यासारखे आणि सुस्त वाटत असेल तर ते कमी प्रतिकारशक्ती असल्याचं एक लक्षण असू शकतं. जर आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्यास, कठोर परिश्रम केल्यावरच तुम्हाला थकल्यासारखं जाणवेल. जर तुम्ही काहीही न करता तुम्हाला थकवा जाणवत असेल तर तुम्ही काळजी घेतली पाहिजे.\nवाचा - लॉकडाऊन काळात वाढले वजन \n3. सारखं-सारखं आजारी पडत असाल तर\nकमी प्रतिकारशक्तीचं हे एक सामान्य लक्षण आहे. जर आपण वारंवार आजारी पडत असाल तर आपण समजून घ्यावे की आपली रोगप्रतिकार शक्ती कमी झाली आहे. वारंवार सर्दी कि��वा थंडी ही कमी प्रतिकारशक्तीचे लक्षण असू शकतात. अशा परिस्थितीत आपण निरोगी राहण्यासाठी पौष्टीक पदार्थ आणि व्हिटॅमिन सी खाण्यावर भर दिला पाहिजे.\n4. पोटाची समस्या जाणवत असेल तर\nबरेच लोक बद्धकोष्ठता, एसिडिटी, पोट फुगणे आणि पोटाच्या इतर समस्यांनी त्रस्त असतात. जर आपल्याला या समस्या जाणवत असतील तर समजून घ्या की आपली रोगप्रतिकार शक्ती कमी आहे. जरी पोटाच्या समस्या आपण औषधे घेऊन बरे करू शकता किंवा काही घरगुती उपचारांचा प्रयत्न करू शकत असाल, परंतु आपल्याला या स्थितीत आपली रोग प्रतिकारशक्ती बळकट करण्याची देखील आवश्यकता आहे.\nवाचा - जमिनीवर बसण्याचे फायदे; अनेक समस्यांपासून होईल सुटका\n5. जखमा भरून येण्यास उशीर होत असेल तर\nआपल्या जखमा किती दिवसात बऱ्या होतात याकडे आपण बर्‍याचदा लक्ष देत नाही, परंतु उशीरा जखम भरणे हे देखील एक रोग प्रतिकारशक्ती कमी असल्याचं लक्षण असू शकते. आपल्याला बर्‍याचदा दुखापती होतात, जरी ती अगदी लहान स्क्रॅच असली तरीही, जर बरे होण्यास वेळ लागत असेल तर आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. यासाठी, तुम्ही तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.\n(वरील लेखामध्ये देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत तज्ज्ञांशी संपर्क साधून अधिक माहिती घ्यावी.)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहाथरसला जाण्यापासून प्रियांका गांधींना अडवण्यासाठी पोलिस बंदोबस्त; कलम 144 लागू\nलखनऊ - उत्तर प्रदेशात हाथरसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी...\nआगामी नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा- डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शक सूचना\nनांदेड : कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता येत्या 17 ऑक्टोबरपासून सुरु होणारा यावर्षीचा नवरात्रोत्सव,...\nकुरनूर धरण परिसरात पहिल्यांदाच आढळला छोटा क्षत्रबलाक पक्षी \nअक्कलकोट (सोलापूर) : कुरनूर (ता. अक्कलकोट) येथील बोरी धरण परिसरात पहिल्यांदाच छोटा क्षत्रबलाक पक्षी आढळला आहे. त्यामुळे या भागातील पक्षीप्रेमी व...\nबेरोजगारीमुळेही बलात्कार घडतात; माजी न्यायाधीश काटजूंच्या वक्तव्याने नव्या चर्चेला उधाण\nआपल्या वेगळ्या आणि काहीशा वादग्रस्त विधानांमुळे प्रसिद्ध असणारे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी हाथरस प्रकरणावर आपली वेगळी...\nमोदी सरकारने एप्रिल-सप्टेंबर दरम्यान घेतलं 7.66 लाख कोटींचे कर्ज\nनवी दिल्ली - कोरोनाचा जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. भारताचा जीडीपी उणे 23 पर्यंत खाली गेला आहे. तसंच भारतावर असलेलं कर्जही...\nमराठा आरक्षणासाठी छावाचे ‘ढोल बजाओ’,सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन\nखुलताबाद (जि.औरंगाबाद) : राज्य सरकार युक्तिवाद करण्यात कमी पडल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली, असा संशय व्यक्त करत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-nanadurbar-heavy-rains-washed-away-road-place-road-amalad-dhonara", "date_download": "2020-10-01T07:23:05Z", "digest": "sha1:BD6OQGVOKHT76HGJCWF34ZDW7EK466OS", "length": 16438, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "सर आली धावून, रस्ता गेला वाहून ! | eSakal", "raw_content": "\nसर आली धावून, रस्ता गेला वाहून \nपावसामुळे या मार्गावरील नाल्याजवळील अर्धापेक्षा अधिक रस्त्याचा भाग वाहून गेल्याने परिसरातील नागरिक व वाहनधारकांची मोठी पंचाईत झाली आहे. त्यांना आता इप्सितस्थळी पोचण्यासाठी फेरा मारावा लागणार आहे.\nतळोदा : तालुक्यात २५ दिवसांपासून संततधार सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे. शनिवारी (ता. २९) तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यात आमलाड ते धानोरादरम्यान एका ठिकाणी रस्ता वाहून गेला. त्यामुळे तेथे भला मोठा खोलगट भाग तयार झाला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी पंचाईत झाली. काही नागरिक जीव धोक्यात घालून या मार्गावरून प्रवास करीत आहेत. मात्र, पावसाचा जोर वाढला व रस्त्यावरून पाणी वाहायला लागले, तर रात्री-अपरात्री वाहून गेलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने वेळीच रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा वाहनधारकांनी व्यक्त केली आहे.\nया मार्गावर धानोरा, खेडले, तऱ्हावद, कार्थदे आदी गावांतील ग्रामस्थ रोज दैनंदिन अथवा शेतीचा कामांसाठी ये-जा करीत असतात. काही वाहनधारक तळोदा-प्रकाशा-शहादा महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक लक्षात घेत धानोरा-तऱ्हावद मार्गावरून पुढे प्रकाशा व शहादा या ठिकाणी जातात. त्यामुळे रोजच आमलाड-खेडले रस्त्यावरूनही दुचाकी व चारचाकी वाहनांची ये-जा सुरू असते. शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे या मार्गावरील नाल्याजवळील अर्धापेक्षा अधिक रस्त्याचा भाग वाहून गेल्याने परिसरातील नागरिक व वाहनधारकांची मोठी पंचाईत झाली आहे. त्यांना आता इप्सितस्थळी पोचण्यासाठी फेरा मारावा लागणार आहे.\nगेल्या वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था\nज्या ठिकाणचा रस्ता शनिवारी वाहून गेला, त्या ठिकाणचा व आसपासचा रस्ता गेल्या वर्षीही पावसाळ्यात खराब झाला होता. त्या वेळी संबंधित विभागाने फक्त थातूरमातूर काम करून दुरुस्ती केली होती. आता जवळपास रस्त्याचा अर्धा हिस्साच वाहून गेल्याने तेथे भला मोठा खोलगट भाग तयार झाला आहे. रस्त्यावरून पाणी वाहत असल्यास एखाद्या वाहनधारकाला योग्य अंदाज न आल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे संबंधित विभागाने वेळीच रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.\nपाण्याचा निचरा होणे आवश्यक\nदर वर्षी पावसाळ्यात या रस्त्यांच्यावरून पावसाचे पाणी वाहत आसपासच्या शेतशिवारात घुसते. आमलाड ते धानोरादरम्यान दोन नाले येतात, तर पुढे खेडल्यापर्यंत आणखी तीन ते चार नाले आहेत. अपवाद वगळता या सर्व नाल्यांतील पाण्याचा योग्य प्रमाणात निचरा होत नाही. दर वर्षी चांगला पाऊस झाल्यावर पाणी रस्त्यांवरून शेतशिवारात शिरते. नागरिक व शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक प्रयत्न व्हायला हवेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऑनलाईन शिक्षणाचे होणार अॅडिट, परंतु शिक्षक संघटनेचा तीव्र विरोध\nपारनेर (नगर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना संसर्गाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. परंतु विद्यार्थ्यांचे...\nअमरावती धरणाच्या कालव्���ांच्या दुरवस्थामूळे वाहू लागले पाणी सैरावैरा\nदोंडाईचा ः मालपूर (ता.शिंदखेडा) येथील अमरावती मध्यम प्रकल्पाचे कालवे सक्षम नसल्याने पाणी सैरावैरा वाहत आहे. डाव्या आणि उजव्या कालव्यांना अनेक...\nनांदेड : एमएचटी- सीईटी परिक्षेला जाण्या- येण्यासाठी उमेदवारांसाठी बसेसची सोय\nनांदेड : एमएचटी- सीईटी 2020 या परीक्षा कालावधीत परिक्षार्थी उमेदवारांच्या मागणी व आवश्यकतेनुसार नांदेड विभागातील प्रत्येक आगारातून अतिरिक्त बसेस...\nसाहेब, आमच्या सोयाबीनचे पंचनामे करा हो एकवीस गावांतील शेतकऱ्यांचा टाहो\nजळकोट (जि.लातूर) : सोयाबीनची रास करावी, सावकराचे घेतलेले कर्ज फेडावे आणि पुन्हा कर्ज घेऊन रब्बी पेरणी करुन कुंटूब जगवावे असे स्वप्न रात्री झोपेत पाहत...\nएलईडी बंदीचा मसुदा लवकर मंत्रिमंडळापुढे : योगेश कदम\nदाभोळ (रत्नागिरी) : एलईडी मच्छीमाराला कोकणातील पारंपरिक मच्छीमारांचा विरोध आहे. एलईडीचा वापर बंद करण्यासाठी कायदा करण्यात येणार असून, त्याचा...\nगुंजवणी धरण पाणीपुरवठ्याचे पाईप वेल्ह्यात दाखल; धरणग्रस्तांच्या प्रश्नांचे घोंघडे भिजत\nवेल्हे(पुणे) : वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरणाचे पाणी हे बंद पाईपलाईन मधुन पुंरधर तालुक्यात नेणार असुन संबधित कामाला लागणारे पाईप वेल्हे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.healthflatters.com/2020/08/stories-for-kids-in-marathi-chan-chan-goshti.html", "date_download": "2020-10-01T07:48:32Z", "digest": "sha1:XZ57CGR6DKRS7ASDKMGNF52RWI5OM3CR", "length": 17384, "nlines": 91, "source_domain": "www.healthflatters.com", "title": "ससा आणि कासव गोष्ट || stories for kids in marathi || सशाची गोष्ट chan chan goshti", "raw_content": "\nनमस्कार,माझ्या मित्रांनो आणि बंधु-भगिनींनो.आज मी आपल्याकरिता ससा आणि कासव गोष्ट stories for kids in marathi व लहान मुलांचे गोष्टी chan chan goshti चा collection या पोस्टमध्ये केला आहे. सशाची गोष्ट व इतर गोष्टी दाखवा असा प्रश्न नेहमी वहां मुले विचारत असतात,त्यामुळे stories for kids in marathi करूनमधून उपलब्ध दिले आहे.Top 3 chan chan goshti in Marathi या पोस्टमधून आपल्य��समोर प्रस्तुत आहे.\nलहान मुलांचे छान छान गोष्टी शेवटपर्यंत नक्की वाचा आणि या Marathi Moral Stories मधून काहीतरी चांगल शिकण्याचा प्रयत्न नक्की करा.चला तर मग वळूया Stories for kids in Marathi कडे.\nही गोष्ट आहे ससा आणि कासवाची. एक होता ससा. ससा सगळ्या गोष्टींमध्ये असतोना तसाच. गोरा गोबरा, मऊ, लांब कानांचा, मण्यासारख्या लालचुटुक डोळ्यांचा आणि टुण्ण टुण्ण उड्या मारत झटकन पसार होणारा. एकदा एका कासवाशी त्याची मैत्री झाली. पण कासव होतं हळू, जसं नेहमी असतं तसचं.\nससा नेहमी कासवा समोर बढाया मारी. त्याच्यासमोर फुशारकी गाजावे. एकदा ससा असाच फुशारकी करीत कासवाला म्हणाला, माझ्या चपळते पुढे तू फारच क्षुद्र आहेस. माझ्याबरोबर चालण्याची, पळण्याची बरोबरी कोणीच करणार नाही.\nदोघेही एकाच पालकच्या मळ्यात कोवळा पाला खायला जायचे. ससा कासवाला म्हणाला,''किती रे तु हळू'' '' कासव म्हणालं, ''पण तुला माहिती आहे का, सगळ्या गोष्टींमध्ये ना मीच शर्यत जिंकतो.\nसशाला त्याचं हे म्हणणं जरा आवडलं नाही. नाक मुरडत ससा म्हणाला ''मग काय भाऊ लावायची का शर्यत परत एकदा या समोरच्या डोंगरावरच्या त्या आंब्याच्या झाडापर्यंत'' कासवं म्हणालं '' हो पण जरा मला सराव करायला दोन दिवसांचा वेळ लागेल. तुला चालेल का या समोरच्या डोंगरावरच्या त्या आंब्याच्या झाडापर्यंत'' कासवं म्हणालं '' हो पण जरा मला सराव करायला दोन दिवसांचा वेळ लागेल. तुला चालेल का'' ससोबा म्हणाला, '' ठीक आहे मग रविवारी सकाळी नऊ वाजता इथेच भेटूया.''\nशर्यत ठरल्यानंतर ससा तडक त्याच्या आजोबांकडे गेला. त्यांना म्हणाला,'' हे काय हो आजोबा प्रत्येक गोष्टीत कासवंच शर्यत का जिंकतं. मला ही गोष्ट खोटी पाडायची आहे. आता काय काय करु ते सांगा.'' ससोबाचे आजोबा त्याला म्हणाले,'' बाळा, जर न थांबता धावलं ना तरच जिंकता येईल शर्यत आणि झोप तर अगदी वर्ज्य. मी झोपल्यामुळेच शर्यत हारलो होतो. '' ससा म्हणाला,'' ठीक आहे मी लक्षात ठेवीन आणि शर्यत जिंकूनच दाखवीन.''\nरविवारी सकाळी ठरलेल्या वेळेवर कासव आणि ससा यांची शर्यत सुरु झाली. ससोबा अगदी वेगाने धावत सुटले. कासवही निरनिराळ्या युक्त्या लढवत कधी घरंगळत तर कधी वेगाने चालण्याचा प्रयत्न करत निघाले होते. अर्ध्या रस्त्यात ससोबांना एक मोठी टोपली दिसली त्यातून कोवळा पाला, गाजरं आणि मुळे डोकावत होते. ससोबांनी अदमास घेतला.\nकासव अजून किमान दोन तास तरी त्यांच���या आसपास फिरकू शकणार नव्हते. ससोबा झाडाच्या सावलीत बसले आणि टोपलीतला पाला, गाजरं खाऊ लागले. टोपलीतल्या वस्तू संपत असताना ससोबांना एक छानशी गोल चमकणारी वस्तू दिसली. ससोबांनी ती आपल्या चेहर्या समोर धरली. तो एक आरसा होता. त्यांनी यापूर्वी ही वस्तू कधी पाहिलीच नव्हती.\nपाण्यात अस्पष्ट दिसणारं त्यांचं रुपडं इतकं स्पष्ट दिसत होतं की ससोबा हरखले. ते त्या आरशात स्वत:ला न्याहाळू लागले, लांबलांब कान, छानदार डोळे, मिष्कील मिशा. आपल्या चेहर्याच्या विविध मुद्रा पहाण्यात ते इतके रमले की शर्यत बिर्यत साफ विसरले. संध्याकाळी घरी जाणार्या सूर्याचे किरण आरशात दिसल्यानंतर ससोबांना शर्यतीची आठवण झाली.\nते वेगाने टुण्ण टुण्ण उड्या मारत आंब्याच्या झाडापर्यंत पोहोचले, कासव तिथे त्यांची वाट पहात होते. ससोबा स्वत:शीच तणतणू लागले '' पण मी तर खूप पुढे होतो आणि आजोबांनी सांगितल्याप्रमाणे झोपलो पण नाही तरी कसा शर्यत हारलो.'' कासव म्हणाले,'' ससोबा मला सुद्धा आजोबा आहेत. तु जसं तुझ्या आजोबांना विचारलंस ना तसचं मी सुद्धा विचारलं आणि आम्ही दोघे ती भाज्यांची टोपली आणि आरसा कालच रस्त्यात ठेवून आलो होतो.'' खरोखर न थांबता पोहोचण्याचा प्रयत्न केला ना तरचं शर्यत जिंकता येते.\nतात्पर्य- प्रयत्न केला तर यश मिळते.\nससा आणि सिंह || लहान मुलांचे गोष्टी || story marathi सशाची गोष्ट\nखूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही एका जंगलात एक क्रूर सिंह राहत होता. तो दररोज एका प्राण्याला ठार मारीत असे. एके दिवशी सर्व प्राणी एकत्र आले. सर्व प्राण्यांनी त्या सिंहाला तू प्राण्याना ठार मारू नकोस, अशी विनंती केली.\nमाझ्या जेवणाच्या वेळी रोज एका प्राण्याला माझ्याकडे पाठवा. म्हणजे मी अन्य प्राण्यांना त्रास देणार नाही असे सिंह म्हणाला. ज्या दिवशी एकही प्राणी येणार नाही त्या दिवशी मी तुन्हा सर्वाना ठार मरीन, अशी धमकी त्या सिंहना सर्व प्राण्यांना दिली.\nरोज ठरल्याप्रमाणे एक-एक प्राणी सिंहाकडे जाऊ लागला. एके दिवशी सशाची वेळ आली. तो सिंहाकडे जायला निघाला तेव्हा रस्त्यात त्याला एक विहीर दिसली. विहीर दिसताच सशाला एक कल्पना सुचली. भन्नाट कल्पना सुचण्याच्या आनंदात ससा दिवस भर जंगलात फिरत राहिला. संध्याकाळी उशिरा तो सिंहाच्या गुहेपाशी गेला. सिंहाने त्याला गुरगुरतच विचारले - काय रे, दिवसभर तू कोठे होतास\nससा अत्���ंत नम्रपणे म्हणाला ' मी येतच होतो पण रस्त्यात मला दुसरा सिंह भेटला त्याने मला अडवले.'\nसिंहाने त्याला रागावूनच विचारले, 'कोठे आहे दुसरा सिंह' ससा म्हणाला चल मी दाखवतो. साशाच्यापाठोपाठ सिंहाची स्वारी निघाली, दोघेही विहिरीपाशी आले. ससा म्हणाला , महाराज तो सिंह या विहिरीत लपला आहे.\nसिंहाने विहिरीत डोकावून पहिले. स्वत:चेच प्रतिबिंब त्याने पहिले. ते प्रतिबिंब म्हणजे त्याला दुसरा सिंह वाटला. अत्यंत रागाने त्याने विहिरीत उडी मारली. अत्यंत खोल असलेल्या विहिरीत तो सिंह पडला. आणि जंगलातील प्राण्यांचा प्रश्न कायमचाच सुटला. सर्व प्राण्यांना खूप आनंद झाला.\nतात्पर्य - शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ\nएक ससा शेतात शिरला. तेथील कुत्रा त्याच्यामागे धावला. ससा पुढे व कुत्रा मागे अशी शर्यत बराच वेळ चालली. शेवटी कुत्रा थांबला व मागे परतला.ते पाहून बाजूला चरत असलेल्या काही बकऱ्या म्हणाल्या, \"कुत्रा केवढा मोठा आणि ससा किती लहान. पण शेवटी ससा जिंकला आणि कुत्रा हरला.'ते ऐकून कुत्रा त्यांना म्हणाला, \"बायांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मी रोजीरोटीसाठी धावत होतो, तर ससा प्राणासाठी धावत होता. मी नोकरी बजावायची म्हणून धावत होतो, तर ससा जिवाच्या आकांताने धावत होता. धन्यासाठी काम करणे आणि स्वत:साठी काम करणे हयात फरक असणारच.'\nतात्पर्य : प्रत्येकाने आपापली कामगिरी व्यवस्थित-पणे पार पाडली पाहिजे.\nमित्रांनो तुम्हाला या लहान मुलांचे गोष्टी Chan Chan goshti आवडल्या की नाही नक्की कळवा अशाच अनेक सुंदर छान छान गोष्टी मराठीतून आपल्यासमोर प्रस्तूत करनार आहोत.या पोस्टमधील Most popular\nKids story सशाची गोष्ट or ससा आणि कासव गोष्ट कशी वाटली जरूर सांगा व ह्या सर्व Moral Stories in Marathi आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका .\nआंखों के लाल होने पर न करें नजरंदाज\nइन घरेलू उपायों से 2 हफ्ते में कम करें वजन\n या ब्लाग मध्ये आपल्याला मराठी उखाणे,मराठी गाणी Lyrics,मराठी कविता,मराठी सुविचार,मराठी गोष्टी अश्याच विविध महत्त्वपुर्ण घडामोडी वाचायला भेटतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/ayurveda-will-be-kovid-center-announced-mla-jagtap-58573", "date_download": "2020-10-01T08:29:01Z", "digest": "sha1:LJC5TO6DYPDRHBKMP2W3APA6KFOKGKAZ", "length": 13277, "nlines": 190, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Ayurveda will be Kovid Center, announced by MLA Jagtap | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या म���त्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआयुर्वेद महाविद्यालय होणार कोव्हिड सेंटर, आमदार जगताप यांची माहिती\nआयुर्वेद महाविद्यालय होणार कोव्हिड सेंटर, आमदार जगताप यांची माहिती\nआयुर्वेद महाविद्यालय होणार कोव्हिड सेंटर, आमदार जगताप यांची माहिती\nसोमवार, 20 जुलै 2020\nनगरमधील बुथ हाॅस्पिटलने कोरोना रुग्णांना उत्कृष्ठ सेवा देवून रुग्णांचे मनोबल वाढविले आहे. ही सेवांची माहिती घेण्यासाठी जगताप यांनी आयुर्वेद महाविद्यालयातील डाॅक्टर्स तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना या सेवेबाबत माहिती दिली.\nनगर : शहरातील गंगाधार शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालयात येत्या दोन दिवसांत कोव्हिड सेंटर उघडण्याचा निर्णय आमदार अरुण जगताप व आमदार संग्राम जगताप यांनी घेतला आहे. त्या दृष्टीने आयुर्वेद महाविद्यालयातील सर्व डाॅक्टर्स, कर्मचाऱ्यांना घेवून आमदार जगताप यांनी बुथ हाॅस्पिटलला भेट दिली आहे.\nनगरमधील बुथ हाॅस्पिटलने कोरोना रुग्णांना उत्कृष्ठ सेवा देवून रुग्णांचे मनोबल वाढविले आहे. या सेवांची माहिती घेण्यासाठी जगताप यांनी आयुर्वेद महाविद्यालयातील डाॅक्टर्स तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना या सेवेबाबत माहिती दिली. सर्वांना घेवून बुथ हाॅस्पिटलमधील डाॅक्टरांचे मार्गदर्शन घेतले. या वेळी बुथ हाॅस्पिटलचे व्यवस्थापक देवदान कळकुंबे यांनी सेवेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की बुध हाॅस्पिटलमधील प्रत्येक कर्मचारी अत्यंत सेवाभावी वृत्तीने काम करीत आहेत. मनापासून कोव्हिड रुग्णांची सेवा करतात. त्यामुळे येथून गेलेला रुग्ण कधीच पुन्हा पाॅझिटिव्ह आढळलेला नाही. हे एक टीम वर्क असून, संघ भावनेतून काम केले, तरच ते यशस्वी होते. रुग्णांचा विश्वास संपादन केल्यामुळे हाॅस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग नसतानाही 90 वर्षाचे ज्येष्ठ रुग्ण बरे करण्यात यश आले आहे. आतापर्यंत सव्वासे रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना बरे केले आहेत.\nआयुर्वेद महाविद्यालयात कोव्हिड रुग्णालय शक्य\nआयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाचे गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय आहे. या संस्थेवर आमदार जगताप यांचे वर्चस्व आहे. या महाविद्यालयात कोव्हिड रुग्णालय सुरू करण्याबाबत जगताप यांनी घोषणा केली असून, त्या दृष्टीने तेथे तयारी सुरू करण्यात येत आहे. कोव्हिड रुग्णांना तेथे उत्कृष्ठ आयुर्वेदिक उपचारही करता येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात हे सेंटर आगळे-वेगळे असेल, अशी भावना तेथील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.\nदरम्यान, नगर शहरात कोरोना रुग्ण वाढत आहेत. शहरात खासगी रुग्णालयांमध्ये या रुग्णांवर उपचार होत आहेत. बुथ हाॅस्पिटलबरोबरच जिल्हा रुग्णालयातही उपचार सुरू आहेत. रोजच रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आगामी काळात रुग्णालयांची गरज पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरू होत असलेल्या आयुर्वेद काॅलेजमधील सेंटरला रुग्णांची विशेष पसंती होईल, असे नागरिकांचे मत आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nबरे होण्याची टक्केवारी वाढली नगरमध्ये नव्याने आढळले 674 कोरोना रुग्ण\nनगर : जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढली असून, हा दर 88.22 टक्के आहे. आतापर्यंत ३८ हजार ८३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज...\nगुरुवार, 1 ऑक्टोबर 2020\nहजारे - विखे पाटील भेट त्या श्रेय वादावर टाकला पडदा\nराळेगण सिद्धी : राळेगण थेरपाळ ते बेल्हे या राष्ट्रीय महामार्गाचे भुमीपूजनापूर्वी आज खासदार डॉ. सुजय विखे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nपालकमंत्र्यांमुळेच जिल्हाधिकारी झाले मस्तवाल : देवानंद पवार\nनागपूर : यवतमाळचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या विरोधात जिल्ह्यातील सर्व डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या विरोधात रान पेटले असताना ते...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\n शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी ही नावे सादर\nनगर : महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीसाठी शिवसेनेकडून दोन नावे सादर करण्यात आली आहेत. संग्राम शेळके व मदन आढाव ही ती नावे आहेत. विशेष म्हणजे...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nअधिकाऱ्यांच्या आडमुठ्या भुमिकेमुळे कोरोना रुग्णात वाढ : खासदार विखे पाटील\nराहुरी : तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात अवघे २०० कोरोना रुग्ण होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची मागणी केली. परंतु अधिकाऱ्यांनी...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nनगर आयुर्वेद गंगा ganga river आमदार संग्राम जगताप sangram jagtap वन forest संप विभाग sections वर्षा varsha आग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathiblogs.in/story.php?title=%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1", "date_download": "2020-10-01T08:35:52Z", "digest": "sha1:P6QEOMWBY4IAV7QCCFVOUJHZFYNBJD45", "length": 13716, "nlines": 167, "source_domain": "marathiblogs.in", "title": "करकपातीचा जुगाड | MarathiBlogs : मराठीब्लॉग्स", "raw_content": "\nमोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात २०१६ साली ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्याची घोषणा केली होती. काळा पैसा बाहेर काढण्याच्या थोर उद्देशासाठी भारी नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला होता. अर्थमंत्र्यांशीही त्यांनी विचारविनिमय केला नव्हता. फार विचार न करता केलेल्या साहसी कृतीला अल्पशिक्षित व्यापा-यांच्या भाषेत ‘जुगाड’ म्हणतात कंपन्यांचा आयकराचा दर २२ टक्के आणि नव्याने स्थापन होणा-या कंपन्यांना १५ टक्के करण्याचा निर्णय जाहीर करून मोदी सरकारने पुन्हा एकदा ‘जुगाड’ केला आहे. करकपातीमुळे सरकारला १.४५ लाख कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार असा अंदाज आहे. कमी झालेला आयकर भरण्याचे व्यापा-यांनी ठरवले तर कदाचित उत्पन्नावर पाणी सोड़ण्याची वेळ सरकार येणार नाही. कसेही घडले तरी वित्तीय तूट ३.८ टक्क्यांपासून ४.१ टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. मालाला मागणी नाही म्हणून उत्पादन ठप्प. उत्पादन ठप्प म्हणून कराचे उत्पन्न मिळण्याची मारामार असे हे त्रांगडे आहे कंपन्यांचा आयकराचा दर २२ टक्के आणि नव्याने स्थापन होणा-या कंपन्यांना १५ टक्के करण्याचा निर्णय जाहीर करून मोदी सरकारने पुन्हा एकदा ‘जुगाड’ केला आहे. करकपातीमुळे सरकारला १.४५ लाख कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार असा अंदाज आहे. कमी झालेला आयकर भरण्याचे व्यापा-यांनी ठरवले तर कदाचित उत्पन्नावर पाणी सोड़ण्याची वेळ सरकार येणार नाही. कसेही घडले तरी वित्तीय तूट ३.८ टक्क्यांपासून ४.१ टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. मालाला मागणी नाही म्हणून उत्पादन ठप्प. उत्पादन ठप्प म्हणून कराचे उत्पन्न मिळण्याची मारामार असे हे त्रांगडे आहेप्राप्त परिस्थितीत करकपात करून कंपन्यांचा थोडाफार दुवा घेणेच योग्य ठरेल असे सरकारला वाटले असेल. न जाणो, करकपातीमुळे उत्पादन वाढून करभरणा वाढू शकेल प्राप्त परिस्थितीत करकपात करून कंपन्यांचा थोडाफार दुवा घेणेच योग्य ठरेल असे सरकारला वाटले असेल. न जाणो, करकपातीमुळे उत्पादन वाढून करभरणा वाढू शकेल उत्पन्न वाढण्याची ही शक्यता अजमावून पाहायला हरकत काय, असाही विचार सरकारने केला असावा. वित्तीय तूट कमीत कमी ठेवण्यात यश मिळाले तर ठीक, न मिळाले तरी ठीक. सरकारी खर्चात कपात, बाँड मार्केटमधून पैसा उभा करणे इत्यादि मार्ग उपलब्ध आहेतच. कर्ज वाढले तर वाढले उत्पन्न वाढण्याची ही शक्यता अजमावून पाहायला हरकत काय, असाही विचार सरकारने केला असावा. वित्तीय तूट कमीत कमी ठेवण्यात यश मिळाले तर ठीक, न मिळाले तरी ठीक. सरकारी खर्चात कपात, बाँड मार्केटमधून पैसा उभा करणे इत्यादि मार्ग उपलब्ध आहेतच. कर्ज वाढले तर वाढले त्याची आताच फिकीर कशाला त्याची आताच फिकीर कशाला दुपारी ४ वाजेपर्यंत ‘बोहोनी’ देखील होत नसेल तर अनेक व्यापारी कमी भावात आपला माल फुंकून टाकतात. भाव कमी केले की थोडाफार ‘विक्रा’ होतोच. जमा झालेल्या पैशातून दुस-या दिवशी थोडीफार देणी दुकानदाराला भागवता येतात. सरकारकडून करण्यात आलेली अचानक करकपातीची घोषणा आणि व्यापा-यांकडून जाता जाता करण्यात येणारी भावकपात ह्यात तत्त्वतः फारसा फरक नाही. अपवाद वगळता हा प्रकार निदान देशाच्या अर्य़व्यवस्थेच्या सरकारी व्यवस्थापनात न बसणारा. व्यापा-यांच्या भाषेत बोलायचे तर हा ‘जुगाड’च.ह्या करकपातीमुळे गुंतवणूक वाढून चालना मिळेल असा सरकारचा हेतू स्तुत्यच. परंतु खरा प्रश्न आहे तो मालास उठाव नाही. कंपन्यांना करकपात बहाल केल्यामुळे मागणी वाढेल ह्याची काय खात्री दुपारी ४ वाजेपर्यंत ‘बोहोनी’ देखील होत नसेल तर अनेक व्यापारी कमी भावात आपला माल फुंकून टाकतात. भाव कमी केले की थोडाफार ‘विक्रा’ होतोच. जमा झालेल्या पैशातून दुस-या दिवशी थोडीफार देणी दुकानदाराला भागवता येतात. सरकारकडून करण्यात आलेली अचानक करकपातीची घोषणा आणि व्यापा-यांकडून जाता जाता करण्यात येणारी भावकपात ह्यात तत्त्वतः फारसा फरक नाही. अपवाद वगळता हा प्रकार निदान देशाच्या अर्य़व्यवस्थेच्या सरकारी व्यवस्थापनात न बसणारा. व्यापा-यांच्या भाषेत बोलायचे तर हा ‘जुगाड’च.ह्या करकपातीमुळे गुंतवणूक वाढून चालना मिळेल असा सरकारचा हेतू स्तुत्यच. परंतु खरा प्रश्न आहे तो मालास उठाव नाही. कंपन्यांना करकपात बहाल केल्यामुळे मागणी वाढेल ह्याची काय खात्री वैयक्तिक आयकरात कपात आणि जीएसटीत कराचा सर्वात उंच टप्पा २८ टक्क्यांवरून वरून १६-१८ टक्क्यांवर आणला तर मागणी वाढण्��ाची शक्यता अधिक. पेट्रोलोलियमवरील, विशेषतः डिझेलवरील कर कमी केला तर मध्यमवर्गियांकडून होणा-या खरेदीत वाढ होण्याची शक्यता असतेच. गेली ५-६ वर्षे नवभांडवलदार आणि नवगुंतवणूकदारांच्या सांगण्यावरून व्याजदर कमी करायला सरकारने बँकांना भाग पाडले. त्यामुळे बँकांबरोबर ठेवीदारांचीही कुचंबणा वाढली. एटीएम आणि नेटबँकिंग व्यवहारावर सेवाशुल्क आणि त्यावर जीएसटीविरचित सेवाकर उकळण्यास बँकांनी सुरूवात केली. दरम्यानच्या काळात मोदी-१ सरकारने कर वाढवण्याचा सपाटा लावला तो निराळाच. व्याजाचे दर कमी करा अशी मागणी उद्योजक करू शकतात. परंतु कर कमी करा आशी मागणी मात्र व्यापारी आणि उद्योजक करू शकत नाहीत. तक्रार करू शकत नाही ह्याचा अर्थ त्यांच्याकडे अन्य पर्याय नसतो असा नाही. प्राप्त परिस्थितीत उत्पादन थांबवण्याचा पर्याय उद्योगपती शोधून काढतात. ते कर भरणेही नको आणि कामगारांना पगार देणेही नको वैयक्तिक आयकरात कपात आणि जीएसटीत कराचा सर्वात उंच टप्पा २८ टक्क्यांवरून वरून १६-१८ टक्क्यांवर आणला तर मागणी वाढण्याची शक्यता अधिक. पेट्रोलोलियमवरील, विशेषतः डिझेलवरील कर कमी केला तर मध्यमवर्गियांकडून होणा-या खरेदीत वाढ होण्याची शक्यता असतेच. गेली ५-६ वर्षे नवभांडवलदार आणि नवगुंतवणूकदारांच्या सांगण्यावरून व्याजदर कमी करायला सरकारने बँकांना भाग पाडले. त्यामुळे बँकांबरोबर ठेवीदारांचीही कुचंबणा वाढली. एटीएम आणि नेटबँकिंग व्यवहारावर सेवाशुल्क आणि त्यावर जीएसटीविरचित सेवाकर उकळण्यास बँकांनी सुरूवात केली. दरम्यानच्या काळात मोदी-१ सरकारने कर वाढवण्याचा सपाटा लावला तो निराळाच. व्याजाचे दर कमी करा अशी मागणी उद्योजक करू शकतात. परंतु कर कमी करा आशी मागणी मात्र व्यापारी आणि उद्योजक करू शकत नाहीत. तक्रार करू शकत नाही ह्याचा अर्थ त्यांच्याकडे अन्य पर्याय नसतो असा नाही. प्राप्त परिस्थितीत उत्पादन थांबवण्याचा पर्याय उद्योगपती शोधून काढतात. ते कर भरणेही नको आणि कामगारांना पगार देणेही नको एक मात्र खरे आहे. करकपात करण्यासाठी सरकारला आयती सबब मिळाली. मागील सलग ५ तिमाहीपासून जीडीपी रोडावत चालला आहे. २०२०-२०२१ नंतर आंतरराष्ट्रीय व्यापारात तूट येण्याची शक्यताही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केल्येच वृत्त आहे. अर्थव्यवस्थेला हे भलतेच ग्रहण लागत आहे. परंतु ग्रहणाचा मोक्षकाळ मात्र दृष्टीपथात नाही हे सरकारच्या लक्षात आले हे काय कमी आहे एक मात्र खरे आहे. करकपात करण्यासाठी सरकारला आयती सबब मिळाली. मागील सलग ५ तिमाहीपासून जीडीपी रोडावत चालला आहे. २०२०-२०२१ नंतर आंतरराष्ट्रीय व्यापारात तूट येण्याची शक्यताही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केल्येच वृत्त आहे. अर्थव्यवस्थेला हे भलतेच ग्रहण लागत आहे. परंतु ग्रहणाचा मोक्षकाळ मात्र दृष्टीपथात नाही हे सरकारच्या लक्षात आले हे काय कमी आहे तीन-चार वेळा वेगवेगळ्या सवलती जाहीर झाल्या. पण त्याचा फारसा उपयोग नाही हे बहुधा पंतप्रधान मोदी ह्यांच्या लक्षात आले असावे. म्हणून निर्मला सीतारामनना रीतसर पुढे करून कॉर्पोरेट कंपन्यांच्या आयकरात भरघोस कपात त्यांनी जाहीर करायला लावली तीन-चार वेळा वेगवेगळ्या सवलती जाहीर झाल्या. पण त्याचा फारसा उपयोग नाही हे बहुधा पंतप्रधान मोदी ह्यांच्या लक्षात आले असावे. म्हणून निर्मला सीतारामनना रीतसर पुढे करून कॉर्पोरेट कंपन्यांच्या आयकरात भरघोस कपात त्यांनी जाहीर करायला लावली त्या घोषणेमुळे नियोजित अर्थसंकल्प ह्या संकल्पनेचे मात्र मातेरे झाले त्या घोषणेमुळे नियोजित अर्थसंकल्प ह्या संकल्पनेचे मात्र मातेरे झाले\nMarathiBlogs : मराठीब्लॉग्स हे संकेतस्थळ सर्व मराठी वाचकांसाठी आहे. MarathiBlogs : मराठीब्लॉग्स या संकेतस्थळावर आपण इंटरनेट च्या माया जाळावरील आपल्या आवडीची कोणतीही लिंक इतर अनेक मराठी वाचकांबरोबर शेअर करू शकता. Learn More >\nलॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.m4marathi.net/forum/marathi-love-stories/!!!-7722/msg8762/", "date_download": "2020-10-01T08:21:33Z", "digest": "sha1:YU43CEE2BTOITM67IXGED5H66HAU3LPJ", "length": 9981, "nlines": 75, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "कॉलेज मधलं प्रेम...!!! (भाग-१)", "raw_content": "\nप्रेमाच्या गोष्टी Marathi Love Stories\nकॉलेज नुकतच सुरू झाल होत.... दोन तीन दिवस झाले होते फक्त.... रवि कॉलेजच्या गेट जवळच उभा होता. राम ची वाट पाहत... तसे दोघही जिवलग मित्र... Late होण हे नेहमीच होत रामच... राम तसा हुशार, मनमिळावू, कुणासोबत ही झटपट मैत्री करणारा, विनोदी, आणि थोडा हटके होता... नेहमी हसत खेळत राहणारा...दिसायला ही सुंदर\nआज कुणाची तरी bike घेऊन आला होता... खाली उतरला आणि आला समोर\n\"कया भाई कया चल रहा है”..... अस बोलत रामने हात मिळवला\n\"सब चल रहा है, लेकीन दिमाग बंद है\n\" काही नाही रे घर��� टेंशन आहे...”\n एवढच ना”... हा घे प्रसाद... रामने बॅगेतून प्रसाद काढला\n\"अरे बाबा शिरडीला गेले होते \" त्याचा हा प्रसाद\nराम रविच्या हातावर प्रसाद देणार तेवढ्यात, त्याच्या हाताला धक्का बसतो कुठल्या तरी मुलीचा... प्रसाद तर पडतो पण दोघही काही न बोलता पाहत असतात... ती तर निघून जाते\nतेवढ्यात रवि उद्गारतो... \"वेडी आहे का रे ही \n“अरे पण नक्की आहे कोण ही\n\"बहुतेक college मध्ये नवीनच दिसतेय\nदोघही कॉलेज मध्ये जाऊन बसतात.... आजही पुन्हा बोरिंग Lecture म्हणून दोघेही कॅंटीन मध्ये जायला पुन्हा बाहेर निघतात.... पण समोरून येणारी मुलगी आपल्याच क्लास च्या दिशेने येतेय हे पाहून दोघे पुन्हा आत येतात...ही तीच मुलगी आहे... जी थोड्या वेळापूर्वी आपल्याला भेटली... राम रविला घेऊन पुन्हा आत Class मध्ये जातो... “ दिसायला सुंदर होतीच... पण तिचे टपोरे डोळे... उभा चेहरा... तिच्या गालावरची खळी... पापण्याची होणारी उघडझाप, ओठांची उमलेल्या पाकळ्यावाणी होणारी हालचाल... तिच्या डोळ्यावर येणारी तिची बट....खरच मोहवून टाकणारे होते... कॉलेज मधले आज सर्व लेक्चर कसे संपले रामला कळाले नाही... तो तर तिच्याकडे पाहतच बसला होता...\noye hero...रवीने आवाज दिला\n\" बोल.... रामने दोन्ही हात वरती करुन आळस देत म्हटले.\n\" जायचं नाही का\n\".... बाहेर येऊन रामची नजर तिलाच शोधत होती.\nपण तोपर्यंत ती निघून गेलेली होती... काही हरकत नाही... आज तीच नाव तरी कळालं....\" तनवी...\"\nघरी परतल्यावर रामला काहीतरी विसरल्यासारखे वाटत असते... त्याच्या मनाला वाटत असते कुणीतरी मनाला साथ देणारी भेटली आहे.... पण ही नक्की तीच आहे का त्याने मनोमन होण्यार्‍या आनंदाने रेडियो लावला.... राम नेहमी खूश असेल किंवा त्याचा मूड चांगला असला की तो रेडियो लावून गाणी ऐकायचा... रेडियो वर लावलेल गाण पण त्याच्या मनाला अजून साथ देत होत...\n“ आंखो मे तेरी अजबसी अजबसी अदाये है\nदिल को बना दे जो पतंग सांसे ये तेरी वो हवाये है \nराम ने तिला फेसबूक वर शोधल... पण ती नाही भेटली त्यावर... पुन्हा तो चेहरा पाहण्यासाठी रामला खूप उत्सुकता होती, कधी एकदा सकाळ होतेय, आणि कॉलेज ला जातोय अस झाल होत त्याला... नेहमीप्रमाणे दिवस उजाडला..... तसाच रविचा फोन खणानला....\n\"लवकर ये...खाली उभा आहे तुझ्या बिल्डिंग च्या \nआज पुन्हा ती कॉलेज मध्ये आली होती... recess टाइम मध्ये ती स्वत:हून समोर येत होती...\n\"ती आपल्याकडेच येत आहे” असे रविने संगितले\n\"अरे ती का��� धडकली ती” तिच्याकडे बोट दाखवत रवि\n\" ....राम ने म्हटलं\n“Yes” दोघांनी एकाच वेळेला म्हटलं.\n\"ये तुला काही कळत की नाही... धक्के मारून जातात काही पद्धत वगैरे आहे की नाही sorry बोलाची\nरविने फटकरून तिच्यावर शब्द फेकले... राम तर तिच्या कडे एकटक पाहतच होता....तीला काय बोलावं काहीच कळत नव्हतं... \"माझ पण काय चुकून धक्का लागला नव्हता \" तनवी ने पण त्याला फटकारले... दोघाच्या वादात राम तर तिच्याकडे पाहतच होता... शब्द तर त्याच्या काहीच कानावर पडत नव्हते.... फक्त ओठांची होणारी हालचाल... पापण्याची होणारी उघडझाप, वारंवार काना मागे घेतलेली ती बट...या सार्‍या गोष्टीं मध्ये राम बुडाला होता... शेवटी राम ने त्यांना शांत केल...\n\"ये Hello.... तू कशासाठी आली आहेस इथे... राम ने विचारले\nखर तर मी sorry बोलण्यासाठीच आली होती पण आता ते पण नाही बोलणार जा गेलात उडत....\nते दोघे तर आवाक होऊन तिच्याकडे पाहत होते....राम ला तर तिचा हाच रांगडेपणा आवडला होता.... to be continued\nप्रेमाच्या गोष्टी Marathi Love Stories\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.everglowtools.com/SK5-Zinc-Alloy-18MM-Utility-Knife.html", "date_download": "2020-10-01T07:15:46Z", "digest": "sha1:7M7BW2L4G3SFDRMO7IGMIIBOQJ76RD7Y", "length": 8979, "nlines": 193, "source_domain": "mr.everglowtools.com", "title": "एसके 5 झिंक धातूंचे मिश्रण 18 मिमी उपयुक्तता चाकू उत्पादक आणि पुरवठा करणारे - चीन कारखाना - निंगबो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित", "raw_content": "\nघर > उत्पादने > उपयुक्तता चाकू > एसके 5 झिंक धातूंचे मिश्रण 18 मिमी उपयुक्तता चाकू\n47-इन -1 साधन सेट\n47-इन -1 साधन किट\n25-इन -1 साधन सेट\n21-इन -1 साधन सेट\nएसके 5 झिंक धातूंचे मिश्रण 18 मिमी उपयुक्तता चाकू\nद खालील आहे बद्दल एसके 5 झिंक धातूंचे मिश्रण 18 मिमी उपयुक्तता चाकू संबंधित, मी आशा करण्यासाठी मदत आपण चांगले समजणे एसके 5 झिंक धातूंचे मिश्रण 18 मिमी उपयुक्तता चाकू\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन\nगृहनिर्माण साहित्य: जस्त-धातूंचे मिश्रण\nपुरवठा क्षमता:100000 तुकडा / तुकडे दरमहा उपयुक्तता चाकू\nपॅकेजिंग तपशील: स्लाइड कार्ड\nलीड टाइम: 45-60 डीवायवायएस\nआयटीईएम नाही. वर्णन पॅकेजिंग MOQ\nYY25036 18 मिमी उपयुक्तता चाकू\nगृहनिर्माण साहित्य: जस्त-धातूंचे मिश्रण\nब्लेड सामग्री: कार्बन स्टील किंवा एसके 2 किंवा एसके 5\nगरम टॅग्ज: एसके 5 झिंक धातूंचे मिश्रण 18 मिमी उपयुक्तता चाकू, चीन, उत्पादक, पुरवठा करणारे, घाऊक, खरेदी करा, कारखाना, सानुकूलित, मध्ये साठा, मोठ्या ��्रमाणात, फुकट नमुना, ब्रँड, केले मध्ये चीन, नवीनतम, गुणवत्ता, प्रगत, टिकाऊ, सुलभ -maमध्येtaमध्येable, नवीनतम रचना, उत्तम, फॅन्सी\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\n18 मिमी उपयुक्तता चाकू\n18 मिमी उपयुक्तता चाकू सह कार्बन स्टील ब्लेड\n18 मिमी उपयुक्तता चाकू सह एसके 2 ब्लेड\n18 मिमी उपयुक्तता चाकू सह एसके 5 ब्लेड\n18 मिमी एबीएस गृहनिर्माण उपयुक्तता चाकू\nअमेरिकन ग्राहक भेट अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना कंपनी\nचीन हात रिवेटर पुरवठादार\n12 \" चौरस ट्यूबलर हॅक्सॉ फ्रेम\n56pc रॅचेट पेचकस सेट\n30 पीसी मल्टी फंक्शन साधने सेट\n265 मिमी लाकूड हाताळा जपानी पाहिले\n65MN प्लास्टिक हाताळा जपानी पाहिले\nझिंक धातूंचे मिश्रण सुरक्षा चाकू\nपॉप-सेलिंग 210 मिमी फोल्डिंग पाहिले\nपत्ता: कक्ष 708-709 सुंदाझे आंतरराष्ट्रीय बिझलिंग. क्रमांक 50, लेन 5778, टिएंटॉन्ग दक्षिण रस्ता, यिनझोऊ जिल्हा, निंगबो\nच्या साठी चौकश्या बद्दल आमचे उत्पादने किंवा किंमत सूची, कृपया सोडा yआमचे ईमेल करण्यासाठी आम्हाला आणि आम्ही होईल व्हा मध्ये करण्यासाठीuch withमध्ये 24 hआमचेs.\nकॉपीराइट @ 2019 निंग्बो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/28072/", "date_download": "2020-10-01T08:38:40Z", "digest": "sha1:SC6DHIDKBDIEKOGXLER7TKUJBFFIPWCG", "length": 19867, "nlines": 227, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "बहिःशाल शिक्षण – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nबहि:शाल शिक्षण : (एक्स्ट्राम्यूरल एज्युकेशन) शैक्षणिक संस्थांत रीतसर प्रवेश घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना, विशेषतः प्रौढ नागरिकांना, उपलब्ध असणारा आधुनिक शिक्षणाचा प्रकार. मानव्यविद्या, निसर्गविज्ञाने आणि तंत्रविद्या, समाजशास्त्रे, कायदा, वाणिज्य, वैद्यक अशा बहुतेक सर्व विषयांचा अंतर्भाव बहिःशाल शिक्षणात होतो. विद्यापीठाजवळ अभ्यासक्रम, अध्यापक व ग्रंथालय या गोष्टी तयार असतात. त्यांचा लाभ प्रौढ नागरिकांना द्यावा, या उद्देशाने प्रथम हा उपक्रम सुरू झाला. पुढे केवळ बहिःशाल शिक्षणासाठी लागणारे मनुष्यबळ, साधनसामग्री व अभ्यासक्रम यांच्या स्वतंत्र योजना कार्यान्वित करण्यात आल्या. यासाठी विद्यापीठांच्या अध्यापक वर्गाबरोबर बाहेरील शिक्षितांचे अध्यापकवर्ग (अंशकालीन) उपयोगात आणला जातो. प्रौढवर्गाकरिता स्वतंत्र ग्रंथसंग्रहाची सामग्री पुरवली जाते आणि त्यांना उपयुक्त असे नवनवीन अभ्यासक्रम तयार केले जातात. या कामी सरकारी संस्था, शिक्षणखाते, खाजगी संघटना, कामगारसंघ व स्वयंसेवी नागरिक यांचा उपयोग विद्यापीठे करून घेतात.\nबहिःशाल विद्यार्थीवर्गाचा दर्जा त्या त्या देशातील पूर्वशिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असतो. अमेरिकेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा व्यापक प्रसार झालेला आहे. त्यामुळे तेथील विद्यापीठे माध्यमिक शिक्षण पूर्ण झालेल्या नागरिकांकरिता उच्च अभ्यासक्रम आखतात. इंग्लंडमध्ये प्राथमिक शिक्षणाचा प्रसार झालेला असला, तरी तेथे माध्यमिक शिक्षण न घेतलेले अनेक नागरिक आहेत. म्हणून तेथे माध्यमिक आणि उच्च पातळीवरील अभ्यासक्रम शिकविले जातात. १९७१ च्या जनगणनेनुसार भारतात अद्याप प्राथमिक शिक्षण न घेतलेले ७०.६५% नागरिक आहेत. माध्यमिक शिक्षणही बाल्यावस्थेत आहे. त्यांमुळे बहिःशाल शिक्षणाचे विषय व त्याची पातळी सामान्यपणे माध्यमिक दर्जावर ठेवावी लागते.\nइंग्लंडमध्ये बहिःशाल शिक्षणाचा प्रारंभ केंब्रिज विद्यापीठाने १८७१ मध्ये केला व हळूहळू इतर विद्यापीठांनी त्याचे अनुकरण केले. १९०३ मध्ये कामगार शिक्षण मंडळ (वर्कर्स एज्युकेशन असोसिएशन) स्थापन झाले. या मंडळाने आपल्या सोयीकरता विद्यापीठाशी सहकार्य करून प्रौढांना बहिःशाल शिक्षण देण्याच्या योजना तयार केल्या. पुढे सरकारी संस्था, शिक्षणखाते आणि प्रौढशिक्षण संस्था यांनीही विद्यापीठांशी काही बाबतींत सहकार्य केले. ग्रेट ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड, केंब्रिज यांसारखी जुनी आणि मँचेस्टर, बर्मिंगहॅमसारखी नवी अशी एकूण २२ विद्यापीठे बहिःशाल शिक्षणाचे कार्य करीत आहेत.\nइंग्लंडमधील बहिःशाल शिक्षणाची कल्पना १८९० च्या सुमारास अमेरिकन विद्यापीठांनी उचलली. पुढील पंधरा-वीस वर्षांतच त्यांनी या कल्पनेला, आपल्या सामाजाला व परिस्थितीला अनुरूप असे स्वरूप दिले. तात्त्विक आणि व्यावहारिक, उदार आणि उपयुक्त, उच्च आणि कनिष्ठ दर्जाचे असे सर्व प्रकारचे प्रौढशिक्षण अमेरिकन विद्यापीठे देतात. संघटना, अभ्यासक्रम, साधने आणि विस्तार या सर्वच दृष्टींनी अमेरिकेत बहिःशाल शिक्षणाचा व्याप वाढलेला आहे. विशेषतः शेतकरी, गृहिणी आणि तरूण यांच्याकरिता चालू असलेल्या बहिःशाल शिक्षणाचा व्याप प्रचंड आहे. मिशिगन, विस्कान्सिन, शिकागो, न्यूयॉर्क इ. विद्यापीठे या क्षेत्रात अनुकरणीय कार्य करीत आहेत. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, जपान इ. देशांतही बहिःशाल शिक्षणाचा प्रसार होत आहे.\nभारतात पुणे विद्यापीठाने १९४९ साली बहिःशाल शिक्षणाचा उपक्रम सुरू केला. दिल्ली, राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीर, म्हैसूर इ. विद्यापीठांनी बहिःशाल शिक्षणाचा विभाग सुरू केलेला आहे. महाराष्ट्रात पुणे विद्यापीठाच्या धर्तीवर मराठवाड्या व शिवाजी या विद्यापीठांनीही बहिःशाल शिक्षण योजना सुरू केल्या आहेत. मुबंईस श्रमिक विद्यापीठ ही संस्था बहिःशाल शिक्षणाचे कार्य करीत आहे.\nखैर, ग. श्री. गोगटे, श्री. व.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postबँकिंग आयोग, भारतीय\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/babasaheb-ambedkar/", "date_download": "2020-10-01T06:26:10Z", "digest": "sha1:43B6CQW3SC42NFJFT2FLPABOUTFX4SVO", "length": 17651, "nlines": 89, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अभिवादन: ज्ञान हाच देव्हारा, पुस्तक हेच ईश्‍वर!", "raw_content": "\nअभिवादन: ज्ञान हाच देव्हारा, पुस्तक हेच ईश्‍वर\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शिक्षणविषयक आणि ज्ञानविषयक दृष्टीकोन मूलगामी तसेच सर्वव्यापी होता. स्वतःचे हित त्यांच्या मनाला शिवलेसुद्धा नाही. त्याग, अभ्यास आणि वंचितांच्या उद्धारा��ाठी सदैव झटण्याची तळमळ हे सर्व गुण शिक्षणामुळे आणि पुस्तकामुळेच त्यांच्या मनात रूजले. बाबासाहेबांनी आपल्या शिक्षणाचा संपूर्ण उपयोग समाजासाठी करून ज्ञान आणि शिक्षण यांचे खरे कार्य काय आहे, हे जगासमोर दाखवून दिले. बाबासाहेब यांचा आज दि. 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन. त्यानिमित्ताने…\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चौफेर व्यक्‍तिमत्त्व अभ्यासले तर लक्षात येते की त्यांच्या व्यक्‍तिमत्त्वाचा गाभा हा शिक्षण हाच आहे. अखंड शिक्षण घेत राहणे आणि त्यासाठी वाटेल तितका अभ्यास आणि वाटेल तो त्याग करण्याची तयारी ठेवणे, हे बाबासाहेबांच्या व्यक्‍तिमत्त्वाचे ठळक वैशिष्ट्य होते. प्रचंड विपरीत आणि कठीण परिस्थितीत बाबासाहेब शिक्षण घेत राहिले. पदव्या मिळवत राहिले. इतकेच नव्हे तर, या शिक्षणाचा समाजासाठी काय उपयोग होईल याचे अखंड चिंतन करीत राहिले. समाजाच्या उद्धाराचे चिंतन आणि पुस्तकी शिक्षण हा त्यांचा समांतर प्रवास त्यांना जागतिक स्तरावरील व्यक्‍तिमत्त्व म्हणून ख्याती देऊन गेला. त्यांची अखेरची दौलत शेकडो पुस्तके हीच होती. त्यांचा ज्ञानावर प्रचंड विश्‍वास होता. शिक्षणावर अतूट श्रद्धा होती. पुस्तक हाच त्यांचा ईश्‍वर होता. दलित, पीडित, वंचित, शोषित यांच्या उत्थानासाठी अखेरच्या श्‍वासापर्यंत लढलेले डॉ. आंबेडकर हे संपूर्ण जगाला मार्गदर्शक, तत्त्वज्ञ आणि सामाजिक शिक्षक आहेत. त्याग, चौफेर अभ्यास, अखंड ज्ञानसाधना ही सर्व वैशिष्ट्य बाबासाहेबांच्या व्यक्‍तिमत्त्वात एकवटली होती. म्हणूनच 7 नोव्हेंबर हा दिवस “शाळा प्रवेश दिन’ म्हणून साजरा केला जातो. तर, त्यांची जयंती “ज्ञान दिन’ म्हणून साजरी केली जाते.\nमध्यप्रदेशात महू येथे 14 एप्रिल 1891 मध्ये जन्मलेल्या बाबासाहेबांनी अखेरपर्यंत म्हणजेच 6 डिसेंबर 1956 पर्यंत आयुष्यभर प्रचंड अपमान हालअपेष्टा सहन करत शिक्षण घेतले. हे शिक्षण कधीही भौतिक सुखासाठी नव्हते. चांगले कार्य करूनसुद्धा प्रचंड सामाजिक अवहेलना सहन करण्याची शक्‍ती बाबासाहेबांना शिक्षणानेच दिली. समाजातील वंचितांना, शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षण घेणे आवश्‍यक आहे, हा त्यांचा शुद्ध हेतू होता. जीवनात कितीही संघर्ष असू दे, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा सर्व पातळ्यांवरील संघर्ष शिक्षणामुळे आपण पचवू शकतो. सामना करू शकतो, ही ताकद शिक्षणात आणि ज्ञानात आहे. पुस्तकात आहे. आपल्या मनाची ताकद शिक्षणामुळेच वाढते. विचारांची बैठक शिक्षणामुळे पक्‍की होते. या सर्व तत्त्वांवर बाबासाहेबांचा प्रगाढ विश्‍वास होता. विपरीत परिस्थितीचा सामना करत बाबासाहेबांनी एम. ए., अर्थशास्त्रातील डी. लीट., पीएच.डी., बॅरिस्टर अशा अनेक पदव्या मिळवल्या. या पदव्या घेत असताना ज्ञानाची लालसा आणि चौफेर व्यक्‍तिमत्त्व घडवणे या दोन्ही हेतूंनी बाबासाहेब भारावले होते.\n“द प्रॉब्लेम ऑफ रुपी’, “कास्ट इन इंडिया’, “द अनटचेबल्स’, “थॉट्‌स ऑन पाकिस्तान’, “बुद्ध ऍन्ड हिज धम्म’ अशी अनेक आशयघन आणि ज्ञानप्रचुर पुस्तके, ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली. त्यांचे संस्थात्मक योगदानही मोठे होते. त्यांनी मूकनायक साप्ताहिक 1920 मध्ये सुरू केले. राजर्षी शाहू महाराज आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा विश्‍वास संपादन केला. छत्रपती शाहू महाराजांच्या मदतीने इंग्लंडला आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने अमेरिकेला उच्च शिक्षण घेतले. आपण आपल्या व्यक्‍तिमत्त्वामध्ये पात्रता निर्माण करून आपल्या ज्ञानलालसेने मदत खेचून आणली पाहिजे. आपल्या चांगुलपणाने, आपल्या नम्र वागण्याने आणि आपल्या मधुर वाणीने खूप मोठ्या व्यक्‍तीसुद्धा आपल्या जवळ येऊन आपल्याला मदत करू शकतात. हेच बाबासाहेबांच्या व्यक्‍तिमत्त्वातून आणि जीवनपटातून दिसून येते. 1930 मध्ये त्यांनी जनता वृत्तपत्र सुरू केले. 1956 मध्ये त्याचे नामांतर प्रबुद्ध भारत असे झाले. बाबासाहेब लेखक, निष्णात वकील, उत्कृष्ट वक्‍ते तसेच पत्रकारसुद्धा होते.\n2 वर्षे 11 महिने 18 दिवस इतका काळ रात्रंदिवस राबून त्यांनी भारताची राज्यघटना लिहिली. हे प्रचंड आणि महान कार्य होते. 26 नोव्हेंबर 1949 मध्ये ही घटना स्वीकारली तर 26 जानेवारी 1950 ला राज्यघटना अमलात आली. त्याअगोदर मजूर पक्षाची स्थापना, मूकनायक वृत्तपत्र सुरू करणे असो की जनता वृत्तपत्र सुरू करणे असो; अशा सर्व टप्प्यांवर बाबासाहेबांनी अखंड संघर्ष केला. कौटुंबिक पातळीवर असो की सामाजिक पातळीवर अथवा राजकीय पातळीवर असो, सर्व बाजूंनी त्यांचा संघर्ष टोकदार होत गेला. या वाटचालीतील संघर्ष मोठ्या धैर्याने करण्याची प्रेरणा शिक्षणामुळे आणि ज्ञानामुळेच मिळाली. बाबासाहेबांना हे चांगलेच ठाऊक होते की; शिक्षणात ही शक्‍ती आहे. शिक्षण घेऊन मला काय मिळेल, असा संकुचित दृष्टिकोन ठेवणारे बाबासाहेब नव्हते.\nसंत गाडगेबाबा अशा महान व्यक्‍तींशी बाबासाहेबांचा संपर्क होता. त्यांच्यावर बाबासाहेबांचे आणि बाबासाहेबांवर अशा महान व्यक्‍तींचे प्रचंड प्रेम होते. एका गरीब कुटुंबात जन्मलेला मुलगा महान संतांच्या प्रेमाला पात्र होतो; याचा अर्थ हा शिक्षणाचा खूप मोठा विजय आहे. बाबासाहेबांनी भरपूर पुस्तके लिहिली. खूप संस्था काढल्या. खूप पदव्या मिळवल्या. हा भाग तर महत्त्वाचा आहेच. परंतु; हे सर्व करण्यामागील त्यांची तत्त्वे आणि प्रेरणा काय होती, हे मात्र खास करून लक्षात घेतले पाहिजे. महात्मा गांधी यांच्याबरोबरचा पुणे करार असो की; हिंदू कोड बिल असो अशा खूप मोठ्या प्रसंगातून बाबासाहेब घडत गेले. त्यांनी संघर्ष केला. मनुस्मृतीचे दहन असो की महाडचे चवदार तळ्याचे आंदोलन असो अशा ठिकाणी बाबासाहेबांच्या व्यक्‍तिमत्त्वाचा, बुद्धीचा, ज्ञानाचा कस लागला. तिथे त्यांचे ज्ञान आणि शिक्षण उजळून निघाले. व्यक्‍तिमत्त्व जागतिक झाले. त्यांच्या व्यक्‍तिमत्त्वाला वैश्‍विक परिमाण लाभले. प्रचंड अभ्यास, ध्येयाची आसक्‍ती, सहनशीलता, समर्पणशीलता, पराकोटीची नम्रता या गुणांबरोबरच समाजाविषयी प्रेम आणि वंचित, पीडित आणि शोषित बांधवांच्या उद्धाराची प्रचंड तळमळ हे गुण आपण सर्वांनीच आत्मसात केले पाहिजेत.\nशिक्षण आणि ज्ञान मिळवण्यासाठी वयाची अट नाही. सदैव शिकत राहिले पाहिजे. ज्ञान मिळवले पाहिजे. पुस्तकांच्या प्रेमात रमले पाहिजे. पुस्तक हीच खरी संपत्ती आहे. हे बाबासाहेबांचे विचार होते. त्यांच्या ज्ञानप्राप्तीचा आवाका आणि वाटचाल पाहिली तर त्यांच्या वयानुसार कधीही शिक्षणप्रेमात घट झाली नाही. खंड पडला नाही. शिक्षण आणि ज्ञानाची व्याप्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विश्‍वव्यापी केली, हेच खरे.\nअनुराग कश्यप चौकशीसाठी वर्सोवा पोलिस स्थानकात दाखल\n‘बेटी बचाओ, बेटी पढावो’,मात्र योगी सरकारचा या उलटच कारभार\nघरांच्या दरात 2.8 टक्‍के वाढ\nडॉ. धनंजय दातार यांनी राखली देशाची प्रतिष्ठा\nकोहलीचे नेतृत्व कुचकामी – आगरकर\nअनुराग कश्यप चौकशीसाठी वर्सोवा पोलिस स्थानकात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/sanjay-raut-tweet-2", "date_download": "2020-10-01T07:57:43Z", "digest": "sha1:RBOU7FGI2Q5GTMSBLN7PITSG4IGNWXTV", "length": 8485, "nlines": 163, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "'कभी कभी कुछ रिश्तों से बाहर आ जाना अच्छा होता है', संजय राऊत यांचं ट्वीट", "raw_content": "\nऑपरेशन जीवनरक्षक | औषधांच्या काळाबाजारावर कठोर कारवाई, टीव्ही 9 च्या स्टिंगची आरोग्यमंत्र्यांकडून गंभीर दखल\nAmit Deshmukh | नाट्यप्रयोग पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली, अमित देशमुख रंगकर्मींना भेटणार\nचंद्रपूर, गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी सुमारे अडीच लाख निवेदने; मंत्रालयात हालचालींना वेग\n‘कभी कभी कुछ रिश्तों से बाहर आ जाना अच्छा होता है’, संजय राऊत यांचं ट्वीट\n'कभी कभी कुछ रिश्तों से बाहर आ जाना अच्छा होता है', संजय राऊत यांचं ट्वीट\nऑपरेशन जीवनरक्षक | औषधांच्या काळाबाजारावर कठोर कारवाई, टीव्ही 9 च्या स्टिंगची आरोग्यमंत्र्यांकडून गंभीर दखल\nAmit Deshmukh | नाट्यप्रयोग पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली, अमित देशमुख रंगकर्मींना भेटणार\nचंद्रपूर, गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी सुमारे अडीच लाख निवेदने; मंत्रालयात हालचालींना वेग\nNarayan Rane | खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण\n देशात महिला अत्याचारात मोठी वाढ, दिवसाला सरासरी 87 बलात्काराच्या घटना, बलात्काराच्या गुन्ह्यांत राजस्थान अव्वल\nऑपरेशन जीवनरक्षक | औषधांच्या काळाबाजारावर कठोर कारवाई, टीव्ही 9 च्या स्टिंगची आरोग्यमंत्र्यांकडून गंभीर दखल\nAmit Deshmukh | नाट्यप्रयोग पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली, अमित देशमुख रंगकर्मींना भेटणार\nचंद्रपूर, गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी सुमारे अडीच लाख निवेदने; मंत्रालयात हालचालींना वेग\nNarayan Rane | खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण\nपुण्यातील शिवशक्ती ऑक्सीलेट कंपनीत भीषण आग, परिसरात खळबळ\nपुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://adarshgavkari.com/news/desh", "date_download": "2020-10-01T07:16:55Z", "digest": "sha1:OXQTX5T6FQFXNEUTH5NEMYZH5HOZZS2L", "length": 8819, "nlines": 64, "source_domain": "adarshgavkari.com", "title": "देश| Breaking & Latest Marathi News, Live Updates", "raw_content": "\nहाथरस घटना : काँग्रेस व राष्ट्रवादीने योगी आदित्यनाथांवर साधला निशाणा\nउत्तरप्रदेशातील हाथरस येथे दलित तरूणीवर झालेल्या अनन्वित अत्याचार आणि तिच्या दुर्दैवी मृत्यूनंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे.\nहाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण : पोलिसांनी पीडितेचा गुपचुप केला अंत्यविधी, कुटुंबियांचा आरोप\nपीडितेच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे विनंती करूनही मुलीचा मृतदेह कुटुबियांत्या ताब्यात देण्यात आला नाही. पोलिसांना सर्वांना नकार देत 200 पोलिसांच्या ताफ्यासह पीडितेचा मृतदेह थेट स्मशानभूमित नेण्यात आला.\nकाँग्रेसच्या हट्टापाई ठाकरे सरकारकडून केंद्र सरकारचा कृषी (पणन) कायदा रद्द\nकेंद्र सरकारच्या कृषी (पणन) कायद्याची अंमलबजावणी करणारा अध्यादेश रद्द करण्यास ठाकरे सरकारला काँग्रेसने भाग पाडले.\n'बाबरी मशीद जादूने पडली का' असाउद्दीन ओवेसींचा संतप्त सवाल\nमशिदीत जादूने मुर्ती ठेवण्यात आल्या का बाबरी मशीद कोणी तोडली, ती जादूने पडली का बाबरी मशीद कोणी तोडली, ती जादूने पडली का असा संतप्त सवाल असाउद्दीन ओवसी यांनी केला आहे.\nतुमच्या अंगणातील सीताच सुरक्षित नाहीत, राम मंदिर बनवून काय करणार योगीजी\n'योगी आदित्यनाथजी क्या करोगे राम मंदिर बनाकर जब आपके अंगण में पल रही सीता ही सुरक्षित नही है.' असा प्रश्न तृप्ती देसाई यांनी योगी आदित्यनाथ यांना विचारला आहे.\nचेन्नईचे दोन धडाकेबाज खेळाडू फिट\nअंबाती रायडू आणि ड्वेन ब्राव्हो फिट पुनरागमन करण्यासाठी सज्ज असल्याच्या वृत्ताला चेन्नईचे सीईओ के. विश्वनाथन यांनी दुजोरा दिलाय.\nरशिद खानच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर हैदराबादने पहिला विजय मिऴवला\nरशिद खानच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत या स्पर्धेतील पहिला विजय मिऴवला.\n'आम्हीच बाबरी मशीदचा ढाचा तोडला', रामविलास वेदांतींचे विधान\nवेदांत म्हणाले, 'आम्हीच बाबरी मशिदीचा ढाचा तोडला आणि यासाठी आपल्याला फाशीची शिक्षा झाल्यास त्यासाठी आपण तयार आहोत.'\nबाबरी निकाल : बाबरी घटनेतील सर्व आरोपी निर्दोष, ही घटना पूर्वनियोजित नव्हती, कोर्टाचा निकाल\nबाबरी विध्वंस प्रकरणाचा निकाल येणार आहे. या प्रकरणात लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, ��मा भारती, विनय कटीयार, साध्वी रितंभरा, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, साक्षी महाराज आणि फिरोजाबादचे तत्कालीन डीएम आर एम श्रीवास्तव यांच्यासहीत ३२ जण आरोपी आहेत.\nदोन्ही छञपतींनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपाकङून सोडवून घ्यावा-पवार\nदोन्ही राजांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपाकडूनच सोडवून घ्यावा.\nबेघर कुटुंबियांनी मागितली आत्महत्येची परवानगी, नागरिकांचे बिर्‍हाड आंदोलन\nघर, दुकानातील पावणेदोन लाखांचा ऐवज लांबवला, 3 महिन्यांनी आरोपीला अटक\nविनामास्क आणि थुंकणार्‍यांकडून मनपाने वसूल केला 28 लाखांचा दंड\nमराठा आरक्षण : मी मेल्यानंतर तरी केंद्र आणि राज्य सरकारला मराठ्यांच्या मुलांची…\nउमेदच्या कर्मचार्‍यांना खंडपीठाचा दिलासा, पुनर्नियुक्ती न देण्याचा जैसे थेचा…\nजिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला डॉक्टरांची केराची टोपली, मनपा कोविड सेंटरमध्ये…\nबलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल\nड्रग्स-चरस शहरांत आणणाऱ्या दोघांना अटक, सुमारे 6 लाखांचा माल जप्त\nनांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेले क्षेत्र वाढले\nकचरा संकलन, वर्गीकरणाचे प्रभागांना आता टार्गेट, कचर्‍यात बायोवेस्ट सापडल्यास…\nऔषध प्राशन करुन शेतकर्‍यांची आत्महत्या\nजादा बिले आकारणार्‍या नामांकित रुग्णालयांना दणका, 14 रुग्णालयांना नोटीस\nअतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना\nपंतप्रधान आवास योजनेचा निधी प्राप्त\nमिशन बिगिन अगेन : राज्‍यातील हॉटेल, रेस्‍टॉरंट आणि बार ५ ऑक्‍टोबरपासून सुरू…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/health-news/do-not-exercise-with-diabetes/articleshow/71878715.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-10-01T08:53:19Z", "digest": "sha1:2FXS57IVNZYDEU7RI2QAOU4SJBDBVHCJ", "length": 16966, "nlines": 128, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमधुमेहींनो व्यायाम करा जपून\nशरीरासाठी व्यायाम फार महत्त्वाचा असतो. व्यायामामुळे शरीराला भरपूर फायदे होतात. नियमित व्यायाम केल्याने शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राहते. रक्तदाब आटोक्यात राहतो, कोलेस्ट्रॉलची पातळीही योग्य राहते.\nशरीरासाठी व्याय���म फार महत्त्वाचा असतो. व्यायामामुळे शरीराला भरपूर फायदे होतात. नियमित व्यायाम केल्याने शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राहते. रक्तदाब आटोक्यात राहतो, कोलेस्ट्रॉलची पातळीही योग्य राहते. तसंच, वजन वाढण्याची शक्यताही कमी असते. मधुमेहींनी व्यायामाआधी वेळ, इन्सुलिन घेण्याची मात्रा आणि इन्सुलिन इंजेक्शन घेण्याची जागा या सर्व महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे.\nमधुमेहींचं व्यायामाचं वेळापत्रक कसं असावं\nमधुमेह असणाऱ्यांना मध्यम तीव्रतेचा व्यायाम ३० ते ६० मिनिटांसाठी आठवड्यातील ५ ते ७ दिवस करण्याचा सल्ला दिला जातो. तुम्हाला शारीरिक हालचालींची सवय नसल्यास तुमच्या शरीराला झेपेल तितक्या कमीतकमी वेळेपासून व्यायामाची सुरुवात करू शकता. यानंतर जसंजसं तुमचं शरीर व्यायाम करण्यासाठी तयार होईल तसतसं शारीरिक हालचालींचा वेळ आणि वेग दोन्ही तुम्ही वाढवू शकता. तुमच्या व्यायामाच्या सत्रात तुम्ही अतिरिक्त मिनिटं जोडू शकता.\nमधुमेहींनी एखादा नवीन व्यायाम प्रकार सुरू करण्याआधी कायम डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. त्याचसोबत मधुमेहासाठी घेत असलेल्या औषधांचा विचार व्हावा. व्यायामाआधी तुम्ही घेत असलेल्या औषधांचं प्रमाण कमी-अधिक करावं, की नाही याची शहानिशा डॉक्टरांकडून करून घेणं फायद्याचं ठरेल. हृदय, मूत्रपिंड, डोळे किंवा पायाच्या समस्या असतील, तर तुमच्या शरीरासाठी योग्य आणि सुरक्षित असणाऱ्या व्यायाम प्रकारांची तुम्हाला डॉक्टरांकडून माहिती घेणं खूप महत्त्वाचं आहे.\n० व्यायामाचं नियोजन महत्त्वाचं\n- शारीरिक क्रियेचे विविध प्रकार ठरवा.\n- प्रत्येक सत्राला किती वेळ राखीव ठेवायचा हे निश्चित करा.\n- वॉर्म-अप, वर्कआउट, स्ट्रेचिंग आणि कूल डाउन या प्रकारांचं नियोजन करा.\n- तुमच्यात होणाऱ्या बदलांचं आणि प्रगतीचं निरीक्षण अथवा मोजमाप करा.\nकॅलरींचं योग्य प्रमाणात सेवन\nकोणताही व्यायामप्रकार करण्याआधी आणि केल्यांनतर कॅलरींचं सेवन काळजीपूर्वक केलं पाहिजे. तसंच, तुमच्या प्रशिक्षकासोबत गरज पडल्यास इन्सुलिन डोस कमी करावा, की नाही याबाबत एकदा नक्की सल्ला घ्या.\n० रक्तदाब, रक्तवाहिन्या आणि डोळ्यांच्या समस्या असणाऱ्या व्यक्तींनी जड वजन उचलणाऱ्या व्यायामप्रकारांपासून दूर राहणं आवश्यक आहे.\n० बऱ्याचदा तुम्हाला व्यायाम केल्यांनतर हायपोग्लायसेमिया (रक्तातील शर्करेचं प्रमाण कमी होणं) होण्याची शक्यता असते. ज्यामुळे तुम्हाला अशक्तपणा, चिडचिड होणं, सतत भूक लागणं, भरपूर घाम येणं, तणाव वाटणं, निराश वाटणं आणि गोंधळल्यासारखं वाटू शकतं. त्यामुळे कायम तुमच्याजवळ झटपट ग्लुकोज मिळणारा खाऊ ठेवा, जो तुम्हाला शरीरातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करेल.\n० व्यायाम करताना नेहमी सुती मोजे आणि स्पोर्ट्स शूज घाला, जेणेकरून आरामदायी वाटेल. तसंच व्यायामानंतर पायाला फोड आले असतील, कापलं गेलं असेल किंवा तत्सम आणखी काही दुखापतीमुळे चिडचिड होत असेल, तर त्याचं निरीक्षण करायला हवं.\n० तुम्ही तुमचं शरीर कायम हायड्रेट ठेवणं खूप गरजेचं आहे. शारीरिक हालचालींदरम्यान कायम द्रव्याचं सेवन करत राहा, जेणेकरून तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही आणि रक्तातील शर्करेचं प्रमाण संतुलित राहील.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nबॉलीवूडमध्ये का आहे ड्रग्सचं इतकं वेड\nAmla Health Benefits आरोग्यासाठी कसे आणि का करावे आवळ्य...\nSymptoms Of Corona करोनाची लक्षणं असणं आणि नसणं, सर्वसा...\nFiber Rich Fruits : 'या' फळांचा करा नियमित डायटमध्ये सम...\nवर्षभरात कॅन्सरच्या रुग्णात ३०० टक्क्यांनी वाढ महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nव्यायाम मधुमेह नमिता जैन exercise diabetes\nशांत झोप येत नाही या सोप्या आसनांचा करा सराव\nफिट राहण्यासाठी या सोप्या आसनांचा करा अभ्यास\nआसन एक फायदे अनेक, असा करा सर्वांगासनाचा सराव\nभुजंगासनामुळे मान, पाठीच्या स्नायूसह संपूर्ण शरीराला मिळतील लाभ\nलहान मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी घरच्या घरी अशी तयार करा ड्राय फ्रुट पावडर\nनियमित करा तानासनाचा अभ्यास,आरोग्यास होतील अगणित फायदे\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nब्युटीलांबसडक आणि काळ्याशार केसांसाठी करा हे ३ नैसर्गिक उपाय\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगआराध्याल��� सुदृढ व निरोगी बनवण्यासाठी ऐश्वर्या राय देते ‘हा’ ठोस आहार\nविज्ञान-तंत्रज्ञानTV, फ्रीज आणि वॉशिंग मशीनवर बंपर सूट, ५ ऑक्टोबर पर्यंत सेल\nकार-बाइकनवी मारुती सुझुकी ऑल्टो येतेय, आधीपेक्षा लांब आणि दमदार\nमोबाइलसॅमसंग Galaxy A3 Core स्मार्टफोन लाँच, किंमत ६५०० रु\nआर्थिक राशिभविष्यवृश्चिक: धनवृद्धीचे शुभ योग; वाचा, ऑक्टोबरचे आर्थिक राशीभविष्य\nकरिअर न्यूजशाळा कधी उघडणार\nदेशमोदींचे स्पेशल विमान कोणत्याही क्षणी भारतात उतरणार, वैशिष्ट्ये पाहून थक्क व्हाल\n पत्नीला १० हजार रुपयांना विकले, तिच्यासोबत घडली भयानक घटना\nविदेश वृत्तनेपाळचा श्रीरामांवर दावा कायम; रामजन्मभूमीचे काम सुरू होणार\nदेशहाथरस पीडित कुटुंबीयांच्या सुरक्षेत तैनात तीन पोलीस 'करोना पॉझिटिव्ह'\nगुन्हेगारीहाथरसनंतर बुलंदशहर हादरले, अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/tag/manatalya-kavita/", "date_download": "2020-10-01T06:22:34Z", "digest": "sha1:L3UCCM3W5GGLX4PD73XW5Z6VA6D77EIK", "length": 3447, "nlines": 72, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "manatalya kavita", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\n“गोष्ट फक्त एवढीच होती\nमला समजून सांगायचे होते\nआणि तुला समजून घ्यायचे न्हवते\nमी विसरावे ते क्षण\nकी पुन्हा समोर आज यावे\nजुने ते पान उलटावे\nसाथ देत आज जावे\nआयुष्य हे असचं जातं\nनातं ही विसरुन जातं\nराख ही वाहुन जातं\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\nनकळत शब्द बोलू लागले ..\nचलो बच्चो को बच्चे रहने देते हैं\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-charolya/t2919/", "date_download": "2020-10-01T07:49:52Z", "digest": "sha1:7F4KHC6CKI24OCRPMPLHHWTEAPVLFEDY", "length": 9000, "nlines": 178, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Charolya-माझ्या आठवणीतील ८ चारोळ्या - जरूर वाचा नक्की आवडतील", "raw_content": "\nमाझ्या आठवणीतील ८ चारोळ्या - जरूर वाचा नक्की आवडतील\nAuthor Topic: माझ्या आठवणीतील ८ चारोळ्या - जरूर वाचा नक्की आवडतील (Read 2517 times)\n:) ... विजेंद्र ढगे ... :)\nआभाळात अनेक तारे..एकटाच आहे चंद्रहोते अनेक सारे..एकटाच आहे विजेंद्र \nमाझ्या आठवणीतील ८ चारोळ्या - जरूर वाचा नक्की आवडतील\nमाझ्या आठवणीतील ८ चारोळ्या - जरूर वाचा नक्की आवडतील :'( :'( :'(\nतू माझ्याशी कधी बोलणार आहेस\nकारण मला तुझ्या वाचून करमतच नाही\nतुझ्याच आठवणी मला सारख्या येत असतात\nआता तर रात्री सुद्धा नीट झोप लागत नाही\nकोणाला सहज विश्वास बसेल\nमग मला तू तर ओळखतच नाही\nम्हणूनच माझी आठवण तुला कधीच येत नसेल :'(\nत्या समुद्राला विचार तुझ्यात पाणी किती आहे\nत्या आभाळाला विचार तू किती उंच आहे\nतू मला अशी अर्ध्यावर का सोडून गेलीस\nआता फक्त तुझ्या आठवनीन वरच मी जिवंत आहे :'(\nसर्व फुले जरी एकसारखी दिसत असली तरी\nप्रत्येक फुले हि वेगळीच फुलत असतात\nतू माझी कधीच आठवण काढत नाही\nमग तुझ्या आठवणी तरी मला रोज का सतवत असतात :'(\nआठवण तुझी सारखी येत असते\nजणू विचारांना थाराच बसत नाही\nमाझे मन अफाट समुद्रात भरकटलेल्या होडी सारख झालंय\nआता तुझ्याशिवाय मला कुठलाच किनारा दिसत नाही\nतुझी आठवण हि वाऱ्याच्या झुळुका प्रमाणे भासते\nतुला दाखवू नाही शकलो तरी,\nसारखी मनाला स्पर्श करत\nतुझी जाणीव करून देत असते\nमध गोळा करण्यासाठी कशी मधमाशी\nफुलांशिवाय कोणाला धरत नाही\nतशीच तुझी आठवण अशी गुरफटून गेली आहे\nआता विचार केला तरी तुला सोडून जाऊ शकत नाही\nतू वेडी आहेस हे मला माहित होत\nपण तुझी आठवण सुद्धा किती वेडी आहे\nआता कुठल्याही पोरीन कडे बघितले\nतर फक्त मला तुझ आणि तुझ्ह्च चित्र दिसत आहे\nजर तुम्हाला ह्यातील कुठली चारोळी आवडली असेल\nतर मला कुठली आवडली ते जरूर message reply post करा\nमाझ्या आठवणीतील ८ चारोळ्या - जरूर वाचा नक्की आवडतील\nRe: माझ्या आठवणीतील ८ चारोळ्या - जरूर वाचा नक्की आवडतील\nRe: माझ्या आठवणीतील ८ चारोळ्या - जरूर वाचा नक्की आवडतील\nRe: माझ्या आठवणीतील ८ चारोळ्या - जरूर वाचा नक्की आवडतील\nतू वेडी आहेस हे मला माहित होत\nपण तुझी आठवण सुद्धा किती वेडी आहे\nआता कुठल्याही पोरीन कडे बघितले\nतर फक्त मला तुझ आणि तुझ्ह्च चित्र दिसत आहे...\nमाझीही परिस्थिति काहीशी अशीच आहे ...\nRe: माझ्या आठवणीतील ८ चारोळ्या - जरूर वाचा नक्की आवडतील\nRe: माझ्या आठवणीतील ८ चारोळ्या - जरूर वाचा नक्की आवडतील\nतुझी आठवण हि वाऱ्याच्या झुळुका प्रमाणे भासते\nतुला दाखवू नाही शकलो तरी,\nसारखी मनाला स्पर्श करत\nतुझी जाणीव करून देत असते :'(\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: माझ्या आठवणीतील ८ चारोळ्या - जरूर वाचा नक्की आवडतील\nRe: माझ्या आठवणीतील ८ चारोळ्या - जरूर वाचा नक्की आवडतील\nRe: माझ्या आठवणीतील ८ चारोळ्या - जरूर वाचा नक्की आवडतील\nतू माझी कधीच आठवण काढत नाही\nमग तुझ्या आठवणी तरी मला रोज का सतवत असतात\nमाझ्या आठवणीतील ८ चारोळ्या - जरूर वाचा नक्की आवडतील\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t4864/", "date_download": "2020-10-01T06:44:31Z", "digest": "sha1:SKMRDLUAWKPTSAJIJTFGGP42J2OFOLVY", "length": 5834, "nlines": 150, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-कारणे घ्या..", "raw_content": "\nमी कविता करतो कारण...\nआणि त्याहून इतर काही जमत नाही\nजमत असले तरी रुचत नाही\nम्हणून जे काही सुचते ते लिहित जातो\nमी कविता करतो कारण...\nकविता केल्यावर होणारा आनंद\nशब्दात मांडता येत नाही\n(सगळ्याच गोष्टी कवितेतून व्यक्त करता येत नाहीत)\nमी कविता करतो कारण...\nजेव्हा जेव्हा लिहायला घेतो\nतेव्हा मीच मला गवसत जातो\nप्रत्येक कविता नवी उमेद,\nनवा जन्म देऊन जाते\nमी कविता करतो कारण...\nफारसा वेळ लागत नाही\nअस्वस्थ मनाला कागदावर उतरवले की झाले\nलिहिण्याचा कार्यक्रम आखता येत नाही\nमी कविता करतो कारण...\nफार खर्चही होत नाही\nकोरा कागद आणि पेन एवढ्या\nमी कविता करतो कारण...\nहव्या तशाच कविता लिहिता येतात\nसूर लागला नाही अशी\nकारणे द्यावी लागत नाहीत\nमी कविता करतो कारण...\nमी फक्त लिहिण्याचे कष्ट घेतो\nअन् कित्येकदा तेही घेत नाही\nमी कविता करतो कारण...\nगाणे जरी जमत नसले\nतरी शब्द तालावर घोंगावत राहतात\nअन् अंतरंगीचा सूर लाभला\nतरी कवितेचे गाणे होतेच\nमी कविता करतो कारण...\nअन् कवितेशिवाय एकाकी जीवन\nमी कविता करतो कारण...\n...कारण हा माझा प्रांत आहे\nकविता करायला हजार कारणे सापडतील\nपण कविता न करण्याची कारणे\nकुणाला द्यावी लागत नाही\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t4689/", "date_download": "2020-10-01T08:01:54Z", "digest": "sha1:3BPNH2FJ4OEO44SGX4ZXKOY3OVAE22TH", "length": 3051, "nlines": 65, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-दूरावा म्हणजे प्रेम..", "raw_content": "\nदूरावा म्हणजे प्रेम...अन, ऒलावा म्हणजे देखील प्रेम...दूराव्यात असते आठवण...अन, ऒलाव्यात असते ती साठवण...दूराव्यात अनेक भास असतात...अन, ऒलाव्यात तेच भास खास असतात..दूरावा असह्य असतॊ...ऒलावा मात्र हवाहवासा असतॊ...दूराव्यातही असावा ऒलावा...पण, ऒलाव्यात असू नये कधीही दूरावा...दूराव्यात प्रेमाचं घर असतं,अन, ऒलाव्यात त्याला सजवायचं असतं...दूरावा तूझ्यात अन माझ्यात असला म्हणून काय झालंऒलाव्यालाही हेवा वाटेल असा आहे आपल्या मनाचा आरसा...unknown\nRe: दूरावा म्हणजे प्रेम..\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2020-10-01T08:38:00Z", "digest": "sha1:VQARVRCXNYRRPGAF3PAHZOS6F6KLMDZL", "length": 8071, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बिंगोल प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nबिंगोल प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ८,१२५ चौ. किमी (३,१३७ चौ. मैल)\nघनता ३१ /चौ. किमी (८० /चौ. मैल)\nबिंगोल प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)\nबिंगोल (तुर्की: Bingöl ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या पूर्व भागात वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे २.५५ लाख आहे. बिंगोल ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. ह्या भागात तुर्कीसोबत झाझाकी नावाची भाषा देखील वापरली जाते.\nअंकारा • अंताल्या • अक्साराय • अदना • अमास्या • अर्दाहान • अर्दाहान • आफ्योनकाराहिसार • आय्दन • आर • आर्त्विन • इझ्मिर • इदिर • इस्तंबूल • इस्पार्ता • उशाक • एदिर्ने • एर्झिंजान • एर्झुरुम • एलाझग • एस्किशेहिर • ओर्दू • ओस्मानिये • करक्काले • करामान • कर्क्लारेली • कायसेरी • काराबुक • कार्स • कास्तामोनू • काहरामानमराश • किर्शेहिर • किलिस • कुताह्या • कोचेली • कोन्या • गाझियान्तेप • गिरेसुन • ग्युमुशाने • चनाक्काले • चांकर • चोरुम • झोंगुल्दाक • तुंजेली • तेकिर्दा • तोकात • त्राब्झोन • दियाबाकर • दुझ • देनिझ्ली • नीदे • नेवशेहिर • बात्मान • बायबुर्त • बार्तन • बाल्केसिर • बिंगोल • बित्लिस • बिलेचिक • बुर्दुर • बुर्सा • बोलू • मनिसा • मलात्या • मार्दिन • मुला • मुश • मेर्सिन • यालोवा • यो��्गात • रिझे • वान • शर्नाक • शानलुर्फा • सकार्या • साम्सुन • सिनोप • सिवास • सीर्त • हक्कारी • हाताय\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ जुलै २०१३ रोजी १४:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/pune-education-department-two-bribe-arrests/", "date_download": "2020-10-01T08:41:49Z", "digest": "sha1:4FX2YHAPSNE2ZDLRJQYEDKK7S643U3HT", "length": 7772, "nlines": 102, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "pune education-department two-bribe-arrests - Sajag Nagrikk Times", "raw_content": "\nमहाराष्ट्रात 5 ऑक्टोबर पासून बार आणि हॉटेल सुरु करण्याची परवानगी\nबाबरी मस्जीद विध्वंस प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय,\nकाळेपडळ रेल्वे गेट वरील भुयारी मार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा,\nकर्जदारांकडून कर्जाच्या व्याजावर व्याज संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\n(pune education-department) विभागातील दोन लाचखोरांना अटक\npune education-department -विद्यार्थ्यांचे शासनाकडून मिळणा-या अनुदानाचे बिल मंजूर करून रक्कम देण्यासाठी दीड लाख रुपये लाचेची मागणी केली .\nत्यातील ५० हजार रुपयांची लाच स्वीकारणा-या शिक्षण विभागातील महिला अधिकारी आणि क्लार्कला एसीबीने रंगेहात पकडले.\nशिल्पा सुरेश मेनन, (वय-45, कार्यालय अधीक्षक (वर्ग 2) शिक्षण विभाग जिल्हा परिषद, पुणे. रा.फ्लॅट न 203, रेणुका हेरिटेज, पर्वती) आणि महादेव मच्छिंद्र सारूख, (वय 47, क्लार्क, शिक्षण विभाग,\nजिल्हा परिषद,पुणे रा. यशवंतराव चव्हाण नगर बिल्डिंग न क/38 डहाणूकर कॉलनी, कोथरूड), अशी लाचखोर कर्मचा-यांची नावे आहेत .\nशिक्षण विभागात कामासाठी जाणाऱ्या अनेक नागरिकांना हेलपाटे मारण्यास भाग पाडणारे अनेक अधिकारी कर्मचारी आहेत कोणतेही काम प्रामाणिकपणे न करण्याचे यांनी शपथच खाल्लेली असल्यासारखे हे अधिकारी व कर्मचारी वागतात\nखरेतर अश्या अधिकारींनाच शिक्षेची गरज आहे .अश्या लाचखोरांनवर कडक कारवाई होऊन त्यांना कायम स्वरूपी निलंबित करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.\n← हडपसर:आयडियल एज्युकेशन ट्रस्टच्या शाळेला फायर ब्रिगेड विभागाने बजावली नोटीस\nज्येष्ठ समाजवादी नेते व माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचे निधन →\nहडपसर:आयडियल एज्युकेशन ट्रस्टच्या शाळेला फायर ब्रिगेड विभागाने बजावली नोटीस\nपुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात होतेय रुग्णांची लूट\nमापात पाप करण्यात स्वीट होम आघाडीवर\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nमहाराष्ट्रात 5 ऑक्टोबर पासून बार आणि हॉटेल सुरु करण्याची परवानगी\nPermission to start bars and hotels : हॉटेल आणि बारला परवानगी देण्यात आली असली तरी ५० टक्क्याहून अधिक ग्राहकांना परवानगी\nबाबरी मस्जीद विध्वंस प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय,\nकाळेपडळ रेल्वे गेट वरील भुयारी मार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा,\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+039973+de.php?from=in", "date_download": "2020-10-01T06:32:36Z", "digest": "sha1:E27MFD3WHDVWTAOF5SL5EIANV5EXGSEC", "length": 3582, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 039973 / +4939973 / 004939973 / 0114939973, जर्मनी", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 039973 हा क्रमांक Altkalen क्षेत्र कोड आहे व Altkalen जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Altkalenमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Altkalenमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 39973 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनAltkalenमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 39973 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 39973 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/tarak-mehta-ka-ooltah-chashma-artist-apologize-mns-dispute-hindi-dialogue-267912", "date_download": "2020-10-01T07:03:51Z", "digest": "sha1:YXV2LXCFDP5EFKD6WUYKMD7264ZWKKOL", "length": 14666, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "मोदींनी हात जोडून मागितली राज ठाकरेंची माफी | eSakal", "raw_content": "\nमोदींनी हात जोडून मागितली राज ठाकरेंची माफी\n'तारक'मध्ये एक चंपक चाचांचा एक डायलॉग होता, की 'हिंदी ही मुंबईची भाषा आहे.' या डायलॉगवर मनसेने आक्षेप घेतला होता.\nमुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील वयस्कर व्यक्तिरेखा चंपक चाचा यांच्या एका डायलॉगमुळे हिंदी-मराठी असा वाद सुरू झाला होता. यामुळे मालिकेच्या निर्मात्यांनी माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली होती. आज (ता. ५) मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी आणि कलाकार अमित भट्ट यांनी मनसे कार्यकर्त्यांची हात जोडून माफी मागितली आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nहिंदी मालिकेतील एका दृश्यात 'मुंबईची भाषा हिंदी आहे' असे अकलेचे तारे तोडण्यात आले होते. त्या आक्षेपार्ह संवादामुळे समस्त मराठी जनांचा अपमान झाला आहे, अशा कुलट्या मनोवृत्तीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जाब विचारला जाणारच. pic.twitter.com/IA1gftUrFW\n'तारक'मध्ये एक चंपक चाचांचा एक डायलॉग होता, की 'हिंदी ही मुंबईची भाषा आहे.' या डायलॉगवर मनसेने आक्षेप घेतला होता. तर हिंदी नाही तर मराठी ही मुंबईची भाषा आहे असे मनसेचे म्हणणे होते. यावर निर्मात्यांनी व कलाकारांनी माफी मागावी अशी मागणी मनसेने केली होती, त्यामुळे अमित भट्ट यांनी लिखित स्वरूपात मनसेची माफी मागितली आहे. यात त्यांनी म्हणले आहे की, ते समोर आलेली स्क्रीप्ट वाचतात व लेखक जे सांगतात तेच डयलॉग म्हणावे लागतात. मी मराठी भाषेचा आदर करतो व मालिकेत जो डयलॉग माझ्या तोंडून गेला यासाठी मी क्षमा मागतो, असे त्यांनी लिखित स्वरूपात सांगितले.\n'राहुलजी, इटलीहून परतला आहात; कोरोनाची टेस्ट केली का\nतारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत हिंदीत सुविचार लिहिण्यावरून वाद सुरू होता. तेव्हा हा डयलॉग बोलला गेला होता. यावरच मनसेने आक्षेप घेतला व माफीची मागणी केली. मनसे नेते अमेय खोपकर यांनी आक्षेप घेत ट्विट केले होते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणः A, D, S म्हणजे काय NCBच्या अधिकाऱ्याकडून बड्या अभिनेत्याच्या नावाचा खुलासा\nमुंबईः गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण चांगलंच गाजत आहे. या प्रकरणी बड्या अभिनेत्रींची सध्या चौकशी सुरु आहे. दरम्यान आता समोर...\nमुलगा वडिलांना अग्नी देऊन घरी येतो अन् आई सांगते ते तुझे सावत्र बाबा होते, मग\nनागपूर : बाबांचा निरोप गेला अजयकडे आणि तो हातातली कामे आटपून बायको लेकीला घेऊन दुबईवरून निघाला. अजय येईपर्यंत अशोकरावांची बॉडी हलवली नव्हती. तशी...\nसावळ्या रंगावर स्पष्टीकरण देणा-या सुहानाला ट्रोलर्स म्हणाले, 'आधी शाहरुखला सांग फेअरनेस क्रीमची जाहीरात करणं बंद कर'\nमुंबई- शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने वर्णभेदावरुन ट्रोलर्सला उत्तर देणारी पोस्ट केली होती. सोशल मिडियावर तिने भलीमोठी पोस्ट शेअर करत म्हटलं...\nमुंबईत लोकलच्या प्रवासासाठी बनावट QR कोड बनवणारा गजाआड\nमुंबईः सध्या कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. कोरोनाच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. या...\nजिल्ह्यात दहा केंद्रावर एम.एच.टी.-सीईटी-2020 प्रवेश परीक्षा होणार- जिल्हाधिकारी डाॅ. विपीन\nनांदेड : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या एम.एच.टी.-सीईटी 2020 चे आयोजन जिल्हाधिकारी डॉ. विपीन...\nट्रान्स हार्बर मार्गावर रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या, ऐरोली- घणसोली स्थानकात थांबाच नाही\nमुंबईः मध्य रेल्वे प्रशासनाने ट्रान्स हार्बर मार्गावर नव्यानं चार लोकल ट्रेनच्या फेऱ्या सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दुसरीकडे या विशेष...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/hingoli-54-inter-district-transfers-present-hingoli-338883", "date_download": "2020-10-01T06:31:11Z", "digest": "sha1:KKPDURAB2SCOMLLE7MIPZC77OJUW3DKI", "length": 15864, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "हिंगोली : अंतरजिल्हा बदल्यात ५४ गुरुजी हिंगोलीत हजर | eSakal", "raw_content": "\nहिंगोली : अंतरजिल्हा बदल्यात ५४ गुरुजी हिंगोलीत हजर\nराज्य शासनाने चौथ्या टप्यात ९७ शिक्षकांच्या याद्या जिल्हा परिषदेकडे पाठविल्या आहेत.त्यापैकी केवळ ५४ गुरुजी हजर\nहिंगोली ; शिक्षकांच्या अंतरजिल्हा बदल्या व्हाव्यात यासाठी प्राथमिक शिक्षक संघाने प्रयत्न सुरु केले होते, त्यानुसार राज्य शासनाने चौथ्या टप्यात ९७ शिक्षकांच्या याद्या जिल्हा परिषदेकडे पाठविल्या आहेत.त्यापैकी केवळ ५४ गुरुजी हजर झाल्याने त्यांना गाव व शाळा देण्याचे काम विषय शिक्षकानुसार देण्याची प्रक्रिया सुरु आहे.\nमहाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाने राज्यातील शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदलीचां चौथा टप्पा दहा आॅगष्ट रोजी पुर्ण केला असुन, तसे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या लाॅगिनला निर्गमित केले आहे. आंतरजिल्हा बदलीने इतर जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्यात ९७ शिक्षक येत आहेत तर ३६ शिक्षक हिंगोली जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यात जाणार आहेत. या शिक्षकांच्या बदल्या अनेक दिवसांपासून रखडल्या होत्या त्यामध्येच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे हया बदल्या होणार किंवा नाही असा संभ्रम शिक्षकांमध्ये निर्माण झाला होता वेळोवेळी शिक्षक संघटनेला पडला होता.\nआत्तापर्यंत ५४ शिक्षक उपस्थित\nत्यानुसार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकारी यांनी बदल्या करण्यात याव्यात म्हणून सारखा तगादा लावला होता.त्यानुसार अंतर जिल्हा बदलीच्या ९७ शिक्षकांच्या याद्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या असून त्यापैकी आत्तापर्यंत ५४ शिक्षक उपस्थित झाल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.\nजिल्ह्यातून ३६ शिक्षक बाहेर जिल्ह्यात जाणार असून ९७ शिक्षक येणार\nराज्यातील आंतरजिल्हा पात्र शिक्षकांचे बदल्याचे आदेश १० आॅगष्ट रोजी काढले असून आॅनलाईन आदेश राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविले आहेत. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीने आपल्या जिल्ह्यात जाणा-या शिक्षकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक दिवसांपासून पती-पत्नी दुरवर असल्याने आता एकाच जि���्ह्यात नौकरी करणार असल्याने आनंदीत झाले आहेत.हिंगोली जिल्ह्यातून ३६ शिक्षक बाहेर जिल्ह्यात जाणार असून ९७ शिक्षक येणार असल्याने पती पत्नी एकत्रीकरणास शासनाने सहमती दर्शवली आहे. बऱ्याच दिवसापासून हा प्रश्न रेंगाळत पडला होता. आता अंतर जिल्हा शिक्षक बदलीचा मार्ग मोकळा झाला असून ९७ शिक्षका पैकी बाहेर जिल्ह्यातून ५४ शिक्षक रुजू होण्यासाठी हजर झाले आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनाशिक परिक्षेत्रात आता गुन्हेगार दत्तक योजना राबविली जाणार\nजळगाव ः दिवसेंदिवस गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. या गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी नाशिक परिक्षेत्रात गुन्हेगार दत्तक योजना राबविणार असल्याची...\nविद्यार्थ्यांसाठी नोकरीत नसलेलेल्या शिक्षकांनी \"शिक्षक मित्र' याेजनेत पुढाकार घ्यावा : शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर\nकऱ्हाड ः ऑनलाइन शिक्षण देवून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचा शासनाचा हेतू आहे. अभ्यासक्रम संपवणे हेतू त्यामागे नाही. त्यामुळे...\nशिरोळ, हातकणंगलेत 26,894 पदवीधर, शिक्षक मतदारांची नोंद\nइचलकरंजी : पदवीधर मतदारसंघातील निवडणुका लवकरच जाहीर होण्याचे संकेत मिळाल्याने इच्छुकांच्या हालचालींना जोर आला आहे. पदवीधर व शिक्षक मतदारांशी...\nकोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाखांची मदत\nपुणे - कोरोनाने मृत्यू झालेल्या जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या कुटुंबीयांच्या मदतीला इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी धावून आली आहे...\nVIDEO : पोटाच्या खळगीसाठी शिक्षक विकतोय केळीचिप्स \nऔरंगाबाद : कोरोनाने जीवनावर खूप मोठा परीणाम झाला आहे. मागील सहा महिन्यापासून शाळा बंद आहे. पगार मिळत नसल्यामुळे कुटुंबाची उपासमार सुरु होती. या...\nआता लॉयब्ररी देखील ऑनलाईन; विद्यार्थ्यांनो घरबसल्या करा अभ्यास\nपुणे : सध्या ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहे. पण विद्यार्थी ग्रंथालयात जाऊ शकत नाही. त्यावर पुण्याजवळील लवळे येथील भारती विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम���यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/accelerate-millet-harvest-malegaon-taluka-good-rains-increased-kharif", "date_download": "2020-10-01T07:24:01Z", "digest": "sha1:3BZQSA7EZ2O5BQJ45CSFBL4KHEX2JGHX", "length": 15996, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "खरिपाचे क्षेत्र वाढले! मालेगाव तालुक्यात बाजरी कापणीला वेग; चांगल्या पावसाचा फायदा | eSakal", "raw_content": "\n मालेगाव तालुक्यात बाजरी कापणीला वेग; चांगल्या पावसाचा फायदा\nभुईमुगाचे क्षेत्र एक हजार १५४ वरून एक हजार ९०० हेक्टरपर्यंत वाढले आहे. तालुक्यात खरिपाचे एकूण सर्वसाधारण क्षेत्र ८२ हजार १९३ हेक्टर आहे. प्रत्यक्षात मात्र ८९ हजार ९८४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. १०९ टक्के पेरणी झाल्याने खरिपाच्या उत्पन्नात काही प्रमाणात का होईना वाढ होऊ शकेल.\nनाशिक : (मालेगाव) तालुक्यातील बहुतांशी भागात आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. यातच अतिपावसामुळे पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांची बाजरी कापणीची लगबग सुरू केली आहे. तालुक्यात सर्वत्र बाजरी कापणीला वेग आला असून, शेतमजुरांच्या हाताला काम मिळत आहे.\nचांगल्या पावसाने खरिपाचे क्षेत्र वाढले\nवरुणराजाच्या कृपेमुळे तालुक्यात सर्वत्र जूनपासून वेळोवेळी पाऊस होत गेला. त्यामुळे जूनअखेरपर्यंत ९० टक्के पेरण्या झाल्या होत्या. या वर्षी जवळपास ८९ हजार ९८४ हेक्टरवर खरिपाचे पीक घेण्यात आले. समाधानकारक पावसामुळे १०९ टक्के पेरण्या झाल्या होत्या. मका, बाजरी, कापूस अशी खरिपाची पिके चांगल्या अवस्थेत आहेत. गेल्या रविवारी (ता. ६) काटवनमध्ये झालेल्या मुसळधारेमुळे शेकडो एकरांवरील मका व बाजरीचे नुकसान झाले. पावसाने ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यातच सरासरी ओलांडली. सर्वत्र सरासरीच्या दीडशे टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला. पावसामुळे अधिक नुकसान होऊ नये यासाठी हाती आलेले पीक काढण्याचे काम शेतकरी करीत आहेत. बाजरी कापणीसाठी पुरुषांना तीनशे, तर महिलांना दोनशे रुपये रोज दिला जात आहे.\nहेही वाचा > धक्कादायक जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश\nउत्पन्नात काही प्रमाणात वाढ होणार\nतालुक्यात या वर्षी मका पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र ३३ हजार ७४९ हेक्टर होते. मात्र प्रत्यक्षात ४२ हजार ८७२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मक्याचे पीकही काढणीच्या अवस्थेत आहे. या वर्षी दसऱ्याच्या आधी नवा मका बाजारात उपलब्ध होऊ शकेल. तालुक्यात कापसाचे क्षेत्रही वाढले आहे. सर्वसाधारण क्षेत्र १७ हजार ७५१ आहे. प्रत्यक्षात २२ हजार १३३ हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. भुईमुगाचे क्षेत्र एक हजार १५४ वरून एक हजार ९०० हेक्टरपर्यंत वाढले आहे. तालुक्यात खरिपाचे एकूण सर्वसाधारण क्षेत्र ८२ हजार १९३ हेक्टर आहे. प्रत्यक्षात मात्र ८९ हजार ९८४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. १०९ टक्के पेरणी झाल्याने खरिपाच्या उत्पन्नात काही प्रमाणात का होईना वाढ होऊ शकेल.\nहेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद\nसंपादन - किशोरी वाघ\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदिवाळीनंतर डाळींचा तुटवडा निर्माण होण्याची भिती\nनांदेड : यंदा खरीप अर्थात पावसाळ्यातील पेरण्या जवळपास मागीलवर्षी इतक्याच आहेत. त्या तुलनेत मागणी मात्र वाढण्याची स्थिती आहे. यामुळे दिवाळीनंतर...\nसाहेब, आमच्या सोयाबीनचे पंचनामे करा हो एकवीस गावांतील शेतकऱ्यांचा टाहो\nजळकोट (जि.लातूर) : सोयाबीनची रास करावी, सावकराचे घेतलेले कर्ज फेडावे आणि पुन्हा कर्ज घेऊन रब्बी पेरणी करुन कुंटूब जगवावे असे स्वप्न रात्री झोपेत पाहत...\nसिंहगड घाटात पडली दरड\nखडकवासला(पुणे) : सिंहगड घाटात दरड पडली आहे. गडावरील घाट रस्ता बंद असल्याने त्याची फारशी अडचण जाणवली नाही. स्थानिकांच्या माहितीनुसार, मंगळवारी(ता...\nपाचगणीच्या टेबललॅंडला हिरवा गालिचा अन्‌ फुलांचा साज\nपाचगणी (जि. सातारा) : कोरोनाने मनुष्याला घरात जखडून ठेवले... शाळा बंद पडल्या. मात्र, शिक्षण काही थांबले नाही. त्याप्रमाणेच रोगाचा प्रादुर्भाव वाढला...\nपोलिस ठाण्यातील डिटेक्शन ब्रॅंच खांदेपालट; पोलिस आयुक्त पांडेंचा प्रस्थापितांना दणका\nनाशिक : वर्षानुवर्षे शहरातील विविध पोलिस ठाण्यांत ठाण मांडून बसलेल्या आणि शहरात सोनसाखळ्या चोरीसह विविध गुन्हेगारी वाढत असताना निष्क्रिय बनलेल्या...\nकांदा रोपावर मर, करपा रोगांचा प्रादुर्भाव; कांदा उत्पादक शेतकरी धास्तावले\nकंधाणे(जि.नाशिक) : कांद्याचे आगर समजल्या जाणाऱ्या कंधाणे (ता. बागलाण) परिसरात सध्याच्या ढगाळ व बदलत्या वातावरणामुळे उन्हाळ कांदा रोपांवर मर व...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/05/blog-post_13.html", "date_download": "2020-10-01T08:09:12Z", "digest": "sha1:QFPWE4THA2KBOL2UELTNOQLYVWVT2UPN", "length": 12400, "nlines": 113, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "३ जून रोजी निघणार ऊर्जामंत्री निवासस्थानी \"विशाल वीज मार्च\" - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर mahanirmiti MSEB ३ जून रोजी निघणार ऊर्जामंत्री निवासस्थानी \"विशाल वीज मार्च\"\n३ जून रोजी निघणार ऊर्जामंत्री निवासस्थानी \"विशाल वीज मार्च\"\nविदर्भ राज्य आंदोलन समिति करणार ठिय्या आंदोलन - राम नेवले\n३ जून २०१९ रोजी निघणार संविधान चौक, ते ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुले यांचे निवासस्थान कोराडी येथे \"विशाल वीज मार्च\"\nनागपूर :- दि. १२.०५.१९ विदर्भाचा कोलसा होणार विदर्भात कारखाने येत नाही. त्यामुळे खाजगी नोक-याही मिलत नाही. नेहमी सततची वीज दरवाढ विदर्भालाच सोसावी लागते. विदर्भात ६३०० मेगावँट वीज तयार होते. तरीही फक्त २२०० मेगावँट वीज दिली जाते. सर्व विजनिर्मिती प्रकल्प विदर्भात,वीज विदर्भात तयार होते. काही ठिकाणी ५२% पर्यंतचा चोरीचाही भार विदर्भातील जनतेलाच द्यावा लागतो.\nविदर्भात ४१०० मेगावँट विज शिल्लक असताना सुद्धा विदर्भातच सरकार पुन्हा १३२ नवीन कोलसा आधारित वीज प्रकल्प आणून त्या द्वारे ८६४०७ मेगावँट वीज तयार करणार असून बाकीची ४१०० मेगावँट वीज मुंबई- पुण्याकडे जाते.तसेच दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कंरीडोरकरिता वीज पाठविणार आहे. त्यासाठी अधिकचे वीज उत्पादन करणार आहे. तिरोड्याला अदानीचे, अमरावतीला इंडियाबुल तर मौदयाला एन.टी.पी.सी. चे विज प्रकल्प सुरू झाले आहे. कोराडीला पुन्हा १३२० मेगावँटचे दोन प्रकल्प सुरू होत आहे. चंद्रपूर मध्ये सर्वात जास्त उष्णतामान होऊन प्रचंड प्रदुषित शहर झाले. दमा,कँन्सर, हृदयरोग सारखे दुध्रर आजा��ाने चंद्रपूर शहर देशात नंबर एक वर आहे. कोराडी खापरखेडा येथिल विज प्रकल्पामुले नागपूर शहरासह ५० कि.मी. चे क्षेत्र कँन्सर, दमा सारख्या बिमारीचे माहेरघर बनत चालले आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी माहिती दिली. या आंदोलनात संपूर्ण जिल्ह्यातील संघटना,शेतकरी संघटना, व्यापारी, या आंदोलनात सहभागी होणार आहेत. सर्वाधिक वीज देशात महागडी\nदेशातील सर्वाधिक जास्त उष्ण १० जिल्ह्यापैकी ७ जिल्हे नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली (Hot spot) विदर्भातील आहे.महाराष्ट्र राज्य देशातील सर्वात कर्जबाजारी राज्य झाले आहे विदर्भाची राख रांगोली होणार आहे. विदर्भ राज्य आंदोलन समिति ही काही खालील मागण्या घेऊन उर्जा मंत्री यांच्या घरासमोर 'वीज मार्च ' पैदल खापरखेडा पर्यंत घेऊन जाणार.\n१) विदर्भ राज्य आंदोलन समिति तर्फे विदर्भातील वीज दर निम्मे करा.\n२) विदर्भ प्रदूषण मुक्त करा.\n३) १३२ नवीन प्रस्तावित वीज प्रकल्प रद्द करा.\nपत्रकार परिषदेला उपस्थित डॉ.श्रीनिवास खांदेवाले, अरुण केदार, विष्णु आष्टीकर, मंगलमूर्ति सोनकुसरे, मुकेश मासूरकर, प्रफुल्ल शेंडे इ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर नागपूर, mahanirmiti, MSEB\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/exempt-us-from-faculty-quotas-iims-tell-govt", "date_download": "2020-10-01T06:55:00Z", "digest": "sha1:LU6XXHVDX52KANQ77ETFLLAKLE3UYPAP", "length": 8786, "nlines": 72, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "राखीव जागेबाबत सूट द्या : सर्व आयआयएमची मागणी - द वायर मराठी", "raw_content": "\nराखीव जागेबाबत सूट द्या : सर्व आयआयएमची मागणी\nनवी दिल्ली : प्राध्यापकांसाठी राखीव असलेल्या अनु.जाती, अनु. जमाती, इतर मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या जागा भरल्या जाऊ नयेत अशी मागणी देशभरातल्या सर्व २० ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ने (आयआयएम) सामूहीकपणे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला केली आहे.\nदेशात २० आयआयएम संस्था असून या संस्थांनी गेल्या आठवड्यात ‘केंद्रीय शैक्षणिक संस्था (शिक्षक राखीव गट) २०१९’ कायद्यातील सेक्शन ४ मध्ये आपल्या २० आयआयएम संस्थांना ‘इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स’ दर्जा द्यावा म्हणून विनंती केली होती. या कायद्यानुसार ज्या संस्थांना ‘इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स’ हा दर्जा मिळतो त्या संस्थांना राखीव जागा न ठेवण्याची परवानगी मिळते.\nभारतात सध्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर, नॉर्थ-इस्टर्न इंदिरा गांधी रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड मेडिकल सायन्स, जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अडव्हान्स्ड सायंटिफीक रिसर्च, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरिज, स्पेस फिजिक्स लॅबोरेटरिज, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग व होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट व अन्य १० संस्थांना ‘इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स’चा दर्जा मिळालेला आहे.\nदेशातील सर्व आयआयएम संस्थांचे म्हणणे आहे की, ‘त्यांची प्राध्यापकभरती कार्यपद्धती पूर्णपणे पारदर्शी असून समाजातील दुर्बल घटकातील वर्गाला संधी देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. पण या संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेचा सामना करत असल्याने राखीव जागा हा पर्याय नाही.’\nकेंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या माहितीनुसार देशातील २० आयआयएम संस्थांमधील ९० टक्के प्राध्यापक वर्ग हा सर्वसाधारण वर्गातील (जनरल कॅटेगरी) आहे.\nगेल्या महिन्यात सरकारने या २० संस्थांना एक पत्र पाठवून त्या संस्थांमधील अनु.जाती, जमाती, इतर मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील राखीव जागांसंदर्भात आकडेवारी मागितली होती. त्यानंतर या घडामोडी घडल्या आहेत.\nआयआयएममध्ये राखीव जागा हा विषय नेहमीच चर्चेचा राहिलेला आहे. सध्या देशभरातल्या या २० संस्थांमध्ये अनु. जातींसाठी राखीव असलेल्या १५ टक्के, अनु. जमातीसाठीच्या ७.५ टक्के, ओबीसी वर्गासाठी २७ व अन्य घटकांसाठीच्या १० टक्के राखीव जागा भरल्या जात नाहीत. त्या उलट आयआयटीमध्ये राखीव जागांचे प्रमाण पाळले जाते.\nइंटरनेट बंद असल्याने मीडियाचे हाल – काश्मीर प्रेस क्लब\n‘एनपीआर’च्या नव्या मसुद्यावर केंद्राचे शिक्कामोर्तब\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n‘सरकारची सूडबुद्धी’ – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यालय बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://southgoa.nic.in/mr/%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4/", "date_download": "2020-10-01T06:34:06Z", "digest": "sha1:4Q567PPGQ4JMPBN5KSBGK6NGD2XJMMYH", "length": 9112, "nlines": 115, "source_domain": "southgoa.nic.in", "title": "मदत | दक्षिण गोवा जिल्हा | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nदक्षिण गोवा SOUTH GOA\nएसटीडी आणि पिन कोड\nडी ई ए सी\nआपत्ती व्यवस्थापन कायदे आणि नियम\nया संकेतस्थळावरील माहिती / पृष्ठांवर प्रवेश / नॅव्हिगेट करणे आपणास कठीण जाते आहे का या भागात हे संकेतस्थळ ब्राउझ करताना आपल्याला एक सुखद अनुभव यावा यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.\nकोणत्याही उपकरणांचा, तंत्रज्ञानाचा किवा क्षमतेचा वापर करून हे संकेतस्थळ बघता येईल हे सुनिश्चित करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले गेले आहेत. संकेत स्थळला भेट देणाऱ्या व्यक्तीला जास्तीत जास्त उपयोगता व सुलभता व्हावी या उद्देशाने हे संकेत स्थळ तयार करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींकरीता या वेबसाइटवरील सर्व माहिती उपलब्ध व्ह्यावी हे सुनिश्चित करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले गेले आहेत. उदाहरणार्थ, अंध दिव्यांग असलेले वापरकर्ता सहायक तंत्रज्ञानाचा वापर करून पोर्टलचा प्रवेश करू शकतो, जसे की स्क्रीन वाचक. ही वेबसाइट वर्ल्ड वाइड वेब कंसोर्टियम (डब्ल्यू3 सी) द्वारे घालून दिलेल्या वेब सामग्री प्रवेशनिर्धारण मार्गदर्शक तत्त्वांचे (डब्ल्यूसीएजी 2.0) स्तर एएची पूर्तता करते.\nया संकेतस्थळाच्या वापरसुलभतेसंबंधी आपल्याला काही समस्या किंवा सूचना असल्यास, कृपया आम्हाला अभिप्राय पाठवा.\nदृष्टीदोष असणारे आमचे अभ्यागत स्क्रीन वाचकांसारख्या सहायक तंत्रज्ञानाचा वापर करून साइटवर प्रवेश करू शकतात.\nविविध स्क्रीन वाचकांशी संबंधित माहिती\nदृष्टीहीन डेस्कटॉप प्रवेश (एन.व्ही.डी.ए.) http://www.nvda-project.org विनामुल्य\nसिस्टम अक्सेस टू गो http://www.satogo.com विनामुल्य\nविविध फाइल स्वरूपांमध्ये माहिती पहाणे\nया वेबसाइटद्वारे प्रदान केलेली माहिती विविध फाईल स्वरुपनात उपलब्ध आहे, जसे की पोर्टेबल डॉक्यूमेंट फॉरमॅट (पीडीएफ), वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉईंट. माहिती व्यवस्थित पाहण्यासाठी, आपल्या ब्राउझरमध्ये आवश्यक प्लग-इन किंवा सॉफ्टवेअर असणे आवश्यक आहे उदाहरणार्थ, फ्लॅश फायली पाहण्यासाठी अॅडोब फ्लॅश सॉफ्टवेअरची आवश्यकता आहे. आपल्या सिस्टममध्ये हे सॉफ्टवेअर नसल्यास, आपण तो इंटरनेटवरून विनामूल्य डाउनलोड करू शकता.\nविविध फाईल फॉरमॅटमधील माहिती पाहण्यासाठी आवश्यक प्लग-इनची सूची\nपोर्टेबल डॉक्यूमेंट फॉरमॅट (पीडीएफ) फाईल्स अॅडोब अॅक्रोबॅट रीडर (नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ )\nजिल्हा प्रशासनाच्या मालकीची सामग्री\n© दक्षिण गोवा जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 09, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/business/budget-2019-key-highlights-impact-budget-various-sectors/", "date_download": "2020-10-01T08:11:32Z", "digest": "sha1:6Z5MBHWZOZQQN4LALP4TV7SZJYI7JGC3", "length": 26633, "nlines": 325, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Budget 2019 : अर्थसंकल्पातून मोदी सरकारच्या मोठ्या घोषणा, जाणून घ्या ग्राफिक्सच्या माध्यमातून - Marathi News | Budget 2019 Key Highlights: Impact of Budget on various Sectors | Latest business News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\nमराठा आरक्षण: १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nपहिल्या दिवशी कल्याण मुंबई मार्गावरील लेडीज स्पेशलला अल्प प्रतिसाद\nचेंबूरच्या जनता मार्केटला भीषण आग; ९ दुकाने जळून खाक, लाखोंचं नुकसान\ncoronavirus: माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना कोरोनाचा संसर्ग\nHathras Case: दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा जंगलराज सांभाळा; अनिल देशमुखांचा योगी आदित्यनाथांना टोला\nकंगना रणौतने शेअर केला सेल्फी, म्हणाली - आजचा दिवस खूप खास आहे, आशीर्वाद द्या...\nसुशांतने ज्या हाउस स्टाफ सदस्यासोबत केली होती शेवटची बातचीत, आता तो करतोय या बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरी काम\nमाझे सिनेमे पाहणे मुलांना लाजीरवाणे वाटते... जुही चावलाला नव्हती ही ‘अपेक्षा’\nतरी तू बेरोजगार राहणार... ट्रोलरचा टोमणा अन् अभिषेक बच्चनचे उत्तर\n'बिग बॉस' शो सोडण्याच्या तयारीत होता सलमान खान, कारण वाचून व्हाल हैराण\nVaccineशिवाय कोव्हीडला थांबवू शकतो का\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nHIV मुक्त झालेल्या जगातील पहिल्या व्यक्तीने घेतला जगाचा निरोप\n महाराष्ट्रात होतोय भयंकर काँगो फीव्हरचा प्रसार; डॉक्टरांनी दिल्या 'या' महत्वाच्या सूचना\nआता कोरोना विषाणूला रोखण्यासाठी ९६ टक्के प्रभावी ठरणार हा 'नेझल स्प्रे'; तज्ज्ञांचा दावा\nCoronaVirus News : आता डिव्हाइस हवेत शोधणार कोरोना, पुढील महिन्यात येणार बाजारात\nVaccineशिवाय कोव्हीडला थांबवू शकतो का\nचेंबूरच्या जनता मार्केटला भीषण आग; ९ दुकाने जळून खाक, लाखोंचं नुकसान\nमराठा आरक्षण: १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nZomato आणि Swiggy ला गुगलकडून नोटीस, नियमांचे उल्लंघन केल्याचा आरो��\nमराठा आरक्षण संघर्ष समितीकडून १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची घोषणा\nGas Cylinder's New Price : लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा जाणून घ्या गॅस सिलिंडरचे नवे दर\nमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना कोरोनाचा संसर्ग\nहाथरस बलात्कार पिडीतेच्या कुटुंबाला भेटण्य़ासाठी काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी, राहुल गांधी रवाना.\nदुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा जंगलराज सांभाळा; अनिल देशमुखांचा योगी आदित्यनाथांना टोला\n अपहरण झालेल्या चिमुकल्याचा खून; मृतदेह विहिरीत आढळला\nओडिशामध्ये 3615 नवे रुग्ण सापडले. 17 मृत्यू. 4219 रुग्ण बरे झाले.\nCoronaVirus News : आता डिव्हाइस हवेत शोधणार कोरोना, पुढील महिन्यात येणार बाजारात\n\"लढून मरावं, मरुन जगावं, हेच आम्हाला ठावं\", संभाजीराजेंकडून युवकांना आत्महत्या न करण्याचे आवाहन\nअहमदाबादमधील कंपनीने पंजाब नॅशनल बँकेला घातला हजारो कोटींचा गंडा\nजालंधरमध्ये भारतीय किसान युनियनद्वारे रेल रोको आंदोलन सुरु.\nआयएफएस अधिकारी देवयानी खोब्रागडे कंबोडियामध्ये भारताच्या राजदूत नियुक्त.\nचेंबूरच्या जनता मार्केटला भीषण आग; ९ दुकाने जळून खाक, लाखोंचं नुकसान\nमराठा आरक्षण: १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nZomato आणि Swiggy ला गुगलकडून नोटीस, नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप\nमराठा आरक्षण संघर्ष समितीकडून १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची घोषणा\nGas Cylinder's New Price : लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा जाणून घ्या गॅस सिलिंडरचे नवे दर\nमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना कोरोनाचा संसर्ग\nहाथरस बलात्कार पिडीतेच्या कुटुंबाला भेटण्य़ासाठी काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी, राहुल गांधी रवाना.\nदुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा जंगलराज सांभाळा; अनिल देशमुखांचा योगी आदित्यनाथांना टोला\n अपहरण झालेल्या चिमुकल्याचा खून; मृतदेह विहिरीत आढळला\nओडिशामध्ये 3615 नवे रुग्ण सापडले. 17 मृत्यू. 4219 रुग्ण बरे झाले.\nCoronaVirus News : आता डिव्हाइस हवेत शोधणार कोरोना, पुढील महिन्यात येणार बाजारात\n\"लढून मरावं, मरुन जगावं, हेच आम्हाला ठावं\", संभाजीराजेंकडून युवकांना आत्महत्या न करण्याचे आवाहन\nअहमदाबादमधील कंपनीने पंजाब नॅशनल बँकेला घातला हजारो कोटींचा गंडा\nजालंधरमध्ये भारतीय किसान युनियनद्वारे रेल रोको आंदोलन सुरु.\nआयएफएस अधिकारी देवयानी खोब्रागडे कंबोडियामध्ये भारताच्या राजदूत नियुक्त.\nAll post in लाइव न्यूज़\nBudget 2019 : अर्थसंकल्पातून मोदी सरकारच्या मोठ्या घोषणा, जाणून घ्या ग्राफिक्सच्या माध्यमातून\nमोदी सरकारच्या काळातील शेवटचा अर्थसंकल्प पीयूष गोयल यांनी शुक्रवारी (1 फेब्रुवारी) संसदेत मांडला. आगामी निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारने घोषणांचा पाऊस पाडला. अर्थसंकल्पातील मोदी सरकारच्या मोठ्या घोषणा ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया.\nनरेंद्र मोदी सरकारने आपल्या शेवटच्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे. हे अंतरिम बजेट असलं तरी करपात्र उत्पन्नाची मर्यादा वाढवली जाईल, असा अंदाज वर्तवला जात होता. त्यानुसारच, करपात्र उत्पन्नाची मर्यादा अडीच लाखांहून थेट 5 लाख रुपये करण्याचा दणदणीत निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. देशभरातील 3 कोटी करदात्यांना या निर्णयामुळे फायदा होणार आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लहान शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दोन हेक्टरपर्यंत शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे.\nपीयूष गोयल यांनी रेल्वे खात्यासाठी 64 हजार 500 कोटींची तरतूद केली आहे. वंदे भारत एक्स्प्रेस सेमी हायस्पीड ट्रेन पहिल्यांदाच भारतात धावणार आहे. सर्व मानवरहित रेल्वे क्रॉसिंग बंद करण्यात आल्याची माहिती गोयल यांनी दिली आहे. रेल्वेचं नुकसान कमी होण्यासाठी मोठं काम केलं आहे.\nचीन आणि पाकिस्तानकडून सातत्याने मिळत असलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संरक्षण क्षेत्रासाठी तब्बल 3 लाख कोटींहून अधिक तरतूद केली आहे.\nपीयूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प संसदेला सादर करताना मध्यमवर्ग तसेच वरिष्ठ नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. बँका तसेच पोस्ट ऑफिसेसमधील ठेवींवरील व्याजावरील करकपातीची मर्यादा 10 हजार रूपयांवरून 40 हजार रुपयांवर नेत असल्याची घोषणा केली आहे.\nमोदी सरकारच्या काळातील शेवटचा अर्थसंकल्प पीयूष गोयल यांनी शुक्रवारी संसदेत मांडला. आगामी निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारने घोषणांचा पाऊस पाडला. गर्भवती महिलांसाठी 26 आठवड्यांची पगारी रजा देण्यात आली आहे.\nपीयूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प स���सदेला सादर करताना कामगार क्षेत्रावर विशेष भर दिला आहे. कामगारांसाठीची ग्रॅच्युईटीची मर्यादा दुप्पट करताना नवीन पेन्शन योजनेमध्येही काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. गोयल यांनी कामगारांसाठीची ग्रॅच्युईटीची मर्यादा वाढविण्याची घोषणा केली आहे. आता जास्तीत जास्त 20 लाख रुपयांची ग्रॅच्युईटी दिली जाणार आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nअर्थसंकल्प 2019 शेतकरी पोस्ट ऑफिस नरेंद्र मोदी पीयुष गोयल भारतीय रेल्वे\n प्रियंका चोप्राने ‘पोस्ट’ शेअर केली अन् ‘गुड न्यूज’ची चर्चा रंगली\nयामी गौतमचे वडील आहेत दिग्दर्शक तर बहीण आहे अभिनेत्री, असे आहे तिच्या फॅमिलीचे फिल्मी कनेक्शन\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\n भूमी पेडणेकर रणवीर सिंहबाबत 'हे' काय म्हणाली, दीपिकाला कसं वाटेल\n; KKRच्या विजयानंतर 'तिच्या' फोटोनं सोशल मीडियावर माजवली खळबळ\nIPL 2020 : कोलकाता नाइट रायडर्सचा विजय अन् दिल्ली कॅपिटल्स पोहोचले अव्वल स्थानी\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nIPL 2020 : आई रोजंदारी कामगार अन् वडील साडी कंपनीत कामाला; SRHच्या टी नटराजनचा प्रेरणादायी प्रवास\nपृथ्वी शॉ बाद झाला, पण विकेट पडली नेटिझन्सची; SRHला चिअर करण्यासाठी 'ती' दुबईत पोहोचली\nबाबो; कागिसो रबाडाची अजब कामगिरी; IPLमध्ये भल्याभल्या दिग्गजांनाही हे जमलं नाही\nHIV मुक्त झालेल्या जगातील पहिल्या व्यक्तीने घेतला जगाचा निरोप\nआता कोरोना विषाणूला रोखण्यासाठी ९६ टक्के प्रभावी ठरणार हा 'नेझल स्प्रे'; तज्ज्ञांचा दावा\nCoronaVirus News : आता डिव्हाइस हवेत शोधणार कोरोना, पुढील महिन्यात येणार बाजारात\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nपहिल्या दिवशी कल्याण मुंबई मार्गावरील लेडीज स्पेशलला अल्प प्रतिसाद\nZomato आणि Swiggy ला गुगलकडून नोटीस, नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप\nCoronaVirusVaccine: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वीच ट्रम्प यांना झटका, मॉडर्नानं लशीसंदर्भात केला मोठा खुलासा\nमराठा आरक्षण: १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\n सुशांतच्या आत्म्याला तरी शांततेत राहू द्या, हितेन तेजवानी वैतगला\nमराठा आरक्षण: १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nCoronaVirusVaccine: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वीच ट्रम्प यांना झटका, मॉडर्नानं लशीसंदर्भात केला मोठा खुलासा\nZomato आणि Swiggy ला गुगलकडून नोटीस, नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप\nGas Cylinder's New Price : लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा जाणून घ्या गॅस सिलिंडरचे नवे दर\nHathras Case: दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा जंगलराज सांभाळा; अनिल देशमुखांचा योगी आदित्यनाथांना टोला\ncoronavirus: माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना कोरोनाचा संसर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2018/10/shikshak-bharti-pavitra-portal.html", "date_download": "2020-10-01T07:42:44Z", "digest": "sha1:ZFQ3VFHRNB7XLJDVSCKYTNVDH7TYTTAV", "length": 6051, "nlines": 121, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "शिक्षक भरती 2019 पवित्र पोर्टल सुरू झाले", "raw_content": "\nHomeशिक्षक भरती 2019शिक्षक भरती 2019 पवित्र पोर्टल सुरू झाले\nशिक्षक भरती 2019 पवित्र पोर्टल सुरू झाले\nपवित्र प्रणालीमध्ये खाजगी संस्था व जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या शाळांमधील रिक्त पदांची भरती करण्याकरिता बिंदुनामावली भरण्याची सुविधा दि. ०३/१०/२०१८ ते १९/१०/२०१८ या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nमागासवर्गीय कक्षाकडून तपासलेली बिंदुनामावलीची प्रत पवित्र प्रणालीमध्ये upload करणे तसेच भरण्यात आलेली बिंदुनामावली Verify करण्याची सुविधा २-३ दिवसात उपलब्ध करण्यात येत आहे.\nमहत्वाची सूचना - ज्या उमेदवारांच्या अर्जामधील त्रुटी अद्यापि दूर झालेल्या नाहीत, अशा उमेदवारांसाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचे स्तरावर सुविधा देण्यात आली आहे.\nयासाठी दि. २६/९/२०१८ ते ३०/९/२०१८ या कालावधीत संबंधित उमेदवाराने त्यांचा बैठक क्रमांक शिक्षणाधिकाऱ्यांच्या ई मेल वर अथवा कोणत्याही शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचेकडे जाऊन नोंदवावयाचा आहे.\nदि. १/१०/२०१८ ते ५/१०/२०१८ या कालावधीत संबंधित उमेदवारांना त्यांची माहिती अद्यावत करून ती self certify करता येईल.\nशिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचेकडे ���्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकांची नोंद होईल, अशाच उमेदवारांना पवित्र प्रणालीतील त्याची माहिती अद्यावत करण्याची सुविधा उपलब्ध होईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nअभ्यास कसा करावा 24\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 17\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\nसमानार्थी शब्द | Synonyms\nपोलिस भरतीचा निर्णय जाहीर : साडे बारा हजार जागांसाठी परीक्षा घेण्याची गृहमंत्र्यांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/16/agitations-if-center-does-not-reverse-onion-export-ban/", "date_download": "2020-10-01T06:58:48Z", "digest": "sha1:3O6D52HJ7ZVRRFC57MOZZD3U7VYD4IVW", "length": 12643, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nमोठी बातमी : जिल्ह्यातील ‘ह्या’ पोलीस अधिकार्यांच्या झाल्या बदल्या\nअहमदनगर जिल्ह्यातील ‘हे’ शहर 4 दिवस बंद\nHome/Ahmednagar City/केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन \nकेंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन \nअहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी कांद्यावर अचानक निर्यात बंदी लाधली विदेश व्यापार महासंचालनालयाने यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले व घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे.\nकेंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकरी विरोधी असुन या निर्णयाचा तमाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाथर्डी तालुकाध्यक्ष शरद मरकड यां��ी निषेध व्यक्त करत निर्यातबंदीचा निर्णय मागे न घेतल्यास शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरण्याचा इशारा मरकड यांनी दिला आहे.\nमरकड म्हणाले, कोरोनाच्या संकटकाळात शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दिलासा देण्याऐवजी अधिक अडचणीत आणले आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहे. मार्च,एप्रिल महिन्यात काढलेला कांदा शेतकऱ्यांनी बाजारभाव कमी असल्याने कांदाचाळींमध्ये साठवून ठेवला होता.\nगेली पाच , सहा महिने हा कांदा साठवून ठेवलेला असल्याने यातील ५० टक्के कांदा सडला आहे. कांद्याच्या वजनातही मोठी घट झालेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात केलेली संचारबंदी शिथिल करण्यात आल्याने तसेच कांद्याची निर्यात देखील सुरू झाल्याने कांद्याची मागणी वाढल्याने सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या दरात वाढ होऊ लागली होती.\nसहा, सात रुपये दराने विकला जाणारा कांदा तीस रुपयांपर्यंत गेल्याने कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. परंतु कांद्याचे दर चढताहेत हे लक्षात येताच केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी सुरू केली.\nकेंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा घेतलेला निर्णय मागे घेऊन कांदा निर्यात सुरू करावी अन्यथा आंदोलन करू, असा इशारा तालुकाध्यक्ष मरकड, युवा शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विवेक मोरे, तालुका कार्याध्यक्ष अंबादास डमाळे यांनी दिला आहे.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/planets-position-in-life-120062500014_1.html", "date_download": "2020-10-01T07:24:01Z", "digest": "sha1:MIIGXY563BBZHYIVZUUQ4VBILVLTIJQI", "length": 16889, "nlines": 149, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Planetary Indications for life: ग्रहांच्या शुभ अशुभ स्थितीचे संकेत | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 1 ऑक्टोबर 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nPlanetary Indications for life: ग्रहांच्या शुभ अशुभ स्थितीचे संकेत\nग्रहांचा शुभ अशुभ स्थितीचे संकेत आपल्याला आपल्या जीवनापासून मिळतात एक दृष्टी आपण आपल्या स्वतःवर, आपल्या व्यवहारावर आणि आपल्या जीवनावर टाकू आणि ग्रहांची स्थिती जाणून घेऊया......\nसूर्य - ज्या लोकांचा जन्मकुंडलीमध्ये हा ग्रह शुभ स्थितीमध्ये असतो, त्यांना कुटुंबात आणि समाजात सन्मान मिळतो. हा ग्रह अशुभ असल्यास डोळ्यांशी निगडित त्रास उद्भवतो, आदर मिळत नाही.\nचंद्र - कुंडलीत चंद्राची स्थिती शुभ असल्यास माणूस मानसिकरीत्या स्थिर असतो. चंद्र अशुभ असल्यास माणसाचे मन चंचल असते आणि त्यास मानसिक ताण असतो.\nमंगळ - हा ग्रह शुभ असल्यास माणसाला जमिनीशी निगडित कामामध्ये फायदा होतो. आईचा पाठिंबा असतो. जर हा ग्रह अशुभ आहे तर लग्नानंतर समस्या उद्भवतात. रक्तासंबंधित काहीही आजार उद्भवतात.\nबुध - हा ग्रह शुभ असल्यास माणसाचे मेंदू तल्लख असतं आणि हे अशुभ असल्यास माणूस बुद्धीशी संबंधित कामामध्ये यश मिळवू शकत नाही.\nगुरु - गुरु ग्रह शुभ असल्यास माणूस धार्मिक कार्यात व्यस्त असतो. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये नफा मिळवतो. या ग्रहाचे अशुभ असल्यावर नशिबाची साथ मिळत नाही. कठोर परिश्रमानंतरच एखाद्या कामामध्ये ��श मिळतं.\nशुक्र - हा ग्रह शुभ असल्यास माणसाला सर्व शारीरिक सुख सुविधा मिळतात. माणूस सुख सोयीने राहतो. आणि हा अशुभ असल्यास माणसाचे वैवाहिक जीवन त्रासलेले असतं.\nशनी - ज्यांचा शनी शुभ आहे, त्यांना मशीनच्या निगडित कामात जास्त नफा मिळतो आणि शनी अशुभ असला तर अडचणींना सामोरी जावे लागते. वाहनांचे नुकसान होऊ शकतं.\nराहू -केतू - ज्या लोकांच्या कुंडलीत हे शुभ स्थितीमध्ये असतात ते रहस्यमय असतात आणि बरेच यश मिळवतात आणि हे ग्रह अशुभ असल्यास माणसाचे मानसिक संतुलन ढासळत. ती नशेला बळी पडू शकते.\nभविष्याचे संकेत देतं ग्रहण, जाणून घ्या पुढील वेळ कशी असणार\nसूर्य ग्रहण: आपल्या राशीनुसार लाल किताबाचे अचूक उपाय फायदेशीर ठरतील\nकुंडलीत सूर्य ग्रहण असल्यास करा हे 5 उपाय\nखंडग्रास सूर्यग्रहण 2020 : जाणून घ्या solar eclipse विषयी 15 खास गोष्टी\nSolar Eclipse 2020 : 21 जून रोजी खंडग्रास सूर्यग्रहण, जाणून घ्या वेळ आणि राशींवर पडणारा प्रभाव\nयावर अधिक वाचा :\n\"संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो....अधिक वाचा\n\"आपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे...अधिक वाचा\n\"थंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या....अधिक वाचा\n\"आपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल....अधिक वाचा\n\"पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी...अधिक वाचा\n\"मित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक...अधिक वाचा\nआनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील....अधिक वाचा\nचाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास...अधिक वाचा\n\"आजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकतो. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. प्रवास व...अधिक वाचा\nकाही वेळ समस्या निवारणासाठी आणि आत्मविश्वासाच्या वाढीसाठी काढा. सामूहीक उपक्रम आणि प्रवास आपल्यासाठी श्रेयस्कर ठरतील. इतरांनी आपल्या...अधिक वाचा\nआजचा दिवस आर्थिक कार्यांसाठी चांगला आहे पण काही देवाण-घेवाण करू नका. अनिर्णित राहीलेली प्रकरणे नवे प्रश्न उभे...अधिक वाचा\nआज रात्री आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल. आज आपण एखाद्या अधिकार्‍यामुळे असंतुष्ट राहाल. सहकाऱ्यांशी होणारे वैचारिक मतभेद...अधिक वाचा\nसकाळ- संध्याकाळ दिवा लावण्याचे फायदे आणि नियम\nप्रकाशाची उपासना म्हणजे देवाची उपासना असते. चातुर्मासात, अधिक महिन्यातील पौर्णिमेला देऊळ ...\nगुरुवारी या झाडाची पूजा करावी\nआपल्या हिंदू धर्मात केळीच्या झाडाला अतिशय पवित्र मानले आहे. म्हणून केळीच्या झाडाची पूजा ...\nनवरात्री 2020 विशेष : आता गरब्यासाठी घरातच पार्लर सारखे ...\nनवरात्र आल्यावर सर्वांचा उत्साह द्विगुणित होतो. नवरात्र म्हटले की गरबे होणारच. गरबे ...\nअधिक मास 2020 : काय सांगता, देवी लक्ष्मीने श्रीविष्णूंना ...\nअधिक मास ज्याला मलमास, किंवा पुरुषोत्तम मास देखील म्हणतात. अशी आख्यायिका आहे की ज्या ...\nपंचकाचे पाच मुख्य नुकसान, या वेळी पंचक विशेष का आहे ते ...\nयावेळी 28 सप्टेंबर २०२० रोजी राज पंचक आहे जो धनिष्ठा नक्षत्रात लागत आहे. रविवारी रोग ...\nरिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली\nमुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन योजना सुरू ...\nमीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद ...\nशेती बिलावरून राज्यसभेत झालेल्या राड्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील ...\nसविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना ...\nमुंबईची लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. ...\nबाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त\nबारामती तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो ...\nइंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा ...\nरविवारी रात्री कोविड -19 मुळे 87 वर्षीय व्यक्तीच्या निधनानंतर येथील खासगी रुग्णालयात ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्य��शी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.anandmore.com/2018/11/", "date_download": "2020-10-01T07:30:16Z", "digest": "sha1:NQJOMQQG5MEFACSE52OJD3GNZ44EVGN6", "length": 36381, "nlines": 260, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: November 2018", "raw_content": "\nशाळेत होतो तेव्हा चित्रपट आणि क्रिकेट या दोन्ही क्षेत्रावर तुफान फटकेबाजी करणाऱ्या एक मराठी लेखकाचा मी फॅन झालो होतो. पण एका वर्तमानपत्रात त्या लेखकाचं सदर सुरु झाल्यावर मात्र माझा फॅनज्वर उतरला. त्याला महत्वाचं कारण होतं अनेक लेखांमधून त्या लेखकाच्या वडिलांचा होणारा उल्लेख. ‘उत्तुंग वडिलांचा मी करंटा मुलगा’ असा सूर त्यांनी लावला होता. वडिलांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला आपण साजेसे नाही ही भावना साधारणपणे सर्व मुलांच्या मनात असते. त्याप्रमाणे ती माझ्याही मनात होती. त्यामुळे तो लेख वाचून माझे डोळे भरून आले होते पण जेव्हा तोच सूर पुन्हा पुन्हा प्रत्यक्ष लेखातून ऐकू येऊ लागला तेव्हा मात्र माझ्या मनातला हळवा कोपरा निबर झाल्यासारखा झाला. कदाचित लेखक आपल्या दिवंगत वडिलांबद्दल लिहीत होता आणि माझ्या सुदैवाने त्यावेळी माझे वडील हयात होते, माझ्या कच्च्या मडक्याला आकार देत होते आणि स्वतःपेक्षा पुढे जाण्यासाठी मला प्रोत्साहन देत होते त्यामुळे माझ्या आयुष्यातील त्या लेखकाचं स्थान अल्पजीवी ठरलं.\nपुढे सीएच्या अभ्यासासाठी मुलुंडच्या वझे कॉलेजात एक वर्ष जाणं झालं. एके दिवशी तिथल्या ऑडिटोरियमपुढे भरपूर गर्दी दिसली. माझ्याबरोबरच्या मित्राने चौकशी केली तर कळलं की कॉलेजात चित्रपट दाखवत होते. कॉलेजात चित्रपट दाखवतायत या घटनेचं मला फार कौतुक वाटलं होतं. तिथली गर्दी बघून आम्ही तिथून काढता पाय घेतला. पण त्याक्षणी माझ्या आयुष्यात त्या चित्रपटाने प्रवेश केला आणि अजूनही माझ्या मनाच्या बिलबोर्डवरून तो अजिबात खाली उतरलेला नाही. या चित्रपटाचा त्या लेखकाशी असलेला संबंध म्हणजे या चित्रपटाचा नायकही स्वतःला ‘उत्तुंग वडिलांना न शोभणारा मुलगा’ समजत असतो. पण जीवनाच्या अंतहीन वर्तुळातील त्याचं स्थान घेण्यासाठी त्याचे दिवंगत वडील त्याला दृष्टांत देतात आणि ज्या भूतकाळाला पाठ दाखवून तो पळून गेलेला असतो त्याला सामोरं जाऊन तो आपलं हिरावून घेतलं गेलेलं स्थान पुन्हा मिळवतो. शेक्सपिअरच्या हॅम्लेटवर या चित्रपटाचं कथानक बेतलेलं असलं तरी च��त्रपट शोकांतिका नसून सुखांतिका आहे.\nआज सकाळी झोपेतून जागा झाल्यावर ‘कराग्रे वसते मोबाईल’ हा श्लोक म्हणत फोन हातात घेतला तर गूगल न्यूजने सांगितलं की आज या चित्रपटाच्या पुनर्निमितीचं ट्रेलर रिलीज झालं आहे. आणि मग अत्यानंदाने बिछान्यातून उठत दोन्ही मुलांच्या कानाशी यूट्यूबवरील ट्रेलर वाजवून त्यांना जागं केलं. संध्याकाळी जुन्या चित्रपटाची डीव्हीडी काढून पुन्हा एकदा बघितला आणि या चित्रपटाने काय काय दिलं त्या सगळ्या गोष्टी आठवल्या.\nप्रेमळ राजा. त्याचा दुस्वास करणारा भाऊ. राजाचा गोडुला निरागस धाडसी राजपुत्र. कारस्थानी काकाच्या भूलथापांना बळी पडून राजपुत्र संकटात सापडणे. त्याला वाचवायला पराक्रमी राजा धावून जाणे. आणि त्यावेळी कपटी भावाने राजाला मरून टाकण्यात यश मिळवणे. ‘वडिलांचा मृत्यू तुझ्यामुळे झाला आहे त्यामुळे तू पळून जा’, असे चिमुकल्या राजपुत्राला पटवून देणे. काकाने मग राज्य हस्तगत करून संपूर्ण व्यवस्थेला स्वार्थासाठी वेठीस धरून सगळ्यांच्या आयुष्याचा समतोल बिघडवणे. आकस्मिकरित्या राजाचा मृत्यू आणि राजपुत्राचं नाहीसं होणं हे दोन आघात सहन न करू शकलेली प्रजा हतबल होणे. पळून गेलेल्या राजपुत्राला बेफिकीर आणि आनंदी मित्र मिळणे. त्यांच्या सोबतीत राजपुत्राने भूतकाळावर पडदा टाकून मस्तमौला होऊन जगणे. आणि मग एक दिवस त्याला गतायुष्यातील काहीजण पुन्हा भेटणे. मोकळ्या माळरानावर रात्रीच्या आकाशात उसळत्या ढगातून त्याच्या वडिलांनी त्याला स्वत्वाची जाणीव करून देणे. आणि मग पुन्हा राज्यात परतून कपटी काकाचं कारस्थान इतरांबरोबर स्वतः जाणून घेत, वडिलांच्या मृत्यूला आपण जबाबदार नव्हतो हे कळल्यावर काकाला शिक्षा करणे आणि मग हर्षोल्हासित प्रजेच्या साक्षीने राजपुत्राने जीवनचक्रातील आपलं स्थान पुन्हा घेणे. इतकी साधी कथा. पण डिस्नीने ती ज्या ताकदीने पडद्यावर मांडली आहे की The Lion King हा केवळ आफ्रिकन सव्हानाचाच नव्हे तर माझ्या आणि माझ्यासारख्या असंख्य लोकांच्या मनाचा अनभिषिक्त सम्राट झालेला आहे.\nलायन किंगने मला दिलेलं Circle of life, मी एका सहकाऱ्याला लग्नाच्या भेटीबरोबर शुभेच्छापत्रात लिहून दिलं होतं. Can you feel the love tonight हे गाणं बायकोबरोबर म्हटलं होतं. (पहिलं वाक्य सहकाऱ्याबद्दल असलं तरी दुसरं स्वतःच्या बायकोबद्दल आहे. वाचकांनी स्वतः���ा गोंधळ करून घेऊ नये).\nऑफिसातून घरी आल्यावर कित्येक वेळा मुलांबरोबर I Just want to be king म्हटलं आहे. बिझनेसमध्ये चिंताजनक प्रसंग आले तेव्हा Hakuna Matata म्हणून स्वतःला बळ दिलं आहे. हिटलवरच्या कित्येक डॉक्युमेंटरी बघताना मनात “Be prepared’ म्हटलं आहे. ‘Simba, it is to die for’ हे कपटी स्कारचं वाक्य ऐकून मनातल्या मनात चरकलो आहे. पोटावर ठेवलं तरी आरामात मावतील इतकी छोटी असल्यापासून ते आता माझ्या उंचीला आलेल्या मुलांबरोबर Wildebeest च्या stampedeचा प्रसंग रडत रडत बघितला आहे. छोटा सिंबा stampede मध्ये वाळलेल्या झुडपाच्या फांदीवर स्वतःचा तोल सांभाळायचा प्रयत्न करतो तेव्हा त्या फांदीवर त्याच्या नखांचे उमटणारे ओरखडे पाहून चित्रपटाच्या ऍनिमेटर्स आणि दिग्दर्शकाबद्दल कौतुकमिश्रित आदर दाटून आलेला आहे. ‘Help, somebody, anybody’ म्हणणाऱ्या सिंबाला बघून आतडं पिळवटून निघालं आहे. Que pasa आणि mufasa ची गंमत करणाऱ्या ed, edd आणि eddy बद्दल हसू, कीव, तिरस्कार अश्या संमिश्र भावना मनात दाटून आलेल्या आहेत. जेव्हा मुफासा सिंबाला ‘remember who you are’ असं म्हणतो तेव्हा ऊर भरून आला आहे. आणि आपल्या प्राईडलँडकडे परतणाऱ्या सिम्बाबरोबर मी मनातल्या मनात सव्हानाच्या त्या गवतात धावलो आहे. हे सगळं किती वेळा केला आहे त्याची गणती नाही.\nया चित्रपटामुळे मला मिस्टर बीनवाला रोवन ऍटकिन्सन पहिल्यांदा भेटला. सर एल्टन जॉन भेटले. Circle of life लिहिणारा टीम राईस भेटला. Stampede च्या दृश्याचं अंगावर येणारं संगीत देणारा हॅन्स झिमर भेटला. आणि या लोकांनी माझ्या आयुष्यात आपल्या कलेने रंग भरणं जे सुरु केलं ते अजूनही थांबलेलं नाही.\nआज सकाळी ट्रेलर पाहून, हे सगळं पुन्हा एकदा आठवलं. आता हयात नसलेले वडील आठवले. शेवटच्या दिवसापर्यंत धडधाकट असलेले वडील आठवले. ज्या दिवशी त्यांना प्राणघातक हार्ट अटॅक आला होता त्या दिवशी त्या दुःखद घटनेच्या दहा मिनिटं आधी मी मुलांसोबत stampede चा सीन बघत होतो ते आठवलं. आणि त्यानंतर गांगरलेल्या मुलांना समजावून सांगताना रात्रीच्या आकाशात दिसणाऱ्या ढगात आजोबा आहेत आणि ते आपल्याला ‘रडू नका. remember who you are’ सांगतायत हे सांगत होतो ते आठवलं.\n२०१९ला जेव्हा हा चित्रपट रिलीज होईल तेव्हा मी सहकुटुंब सहपरिवार थिएटरात जाऊन कधी आनंदाचे तर कधी दु:खाचे अश्रू ढाळत हा चित्रपट बघणार आहे. आणि नेहमी मला स्वतःच्या पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणारे बाबा माझ्या रूपाने The Lion King बघणार आहेत. ‘वडिलांचा अपेक्षाभंग करणारा करंटा मुलगा’ ही नैसर्गिक भावना आपल्या मुलांच्या मनात येऊ न देण्याचं कसब जर मी पुढे चालवू शकलो तर लायन किंगच्या रफिकीने सिंबाला सांगितलेलं ‘he lives in you’ हे गुपित माझ्या बाबतीत खरं होईल. ते तसं खरं व्हावं आणि माझ्यासाठी वडिलांनी सुरु केलेलं हे circle of life पुढे चालू रहावं म्हणून लायन किंगकडे शुभेच्छा मागेन.\nभंवरे ने खिलाया फूल\nप्रत्यक्ष आयुष्यात आणि इथे फेसबुकवरही माझं मित्रवर्तुळ फार मोठं नाही. पण या मर्यादित मित्रवर्तुळातील खूपजण मला सांगतात की त्यांना माझा फेसबुकवरचा वावर आवडतो. जे असं सांगत नाहीत ते केवळ भिडस्तपणामुळे सांगत नसतील अशी माझी समजूत आहे. यापूर्वी मला ते माझं कौतुक वाटून मी सुखावत असे. आणि खोटं कशाला बोला पण थोडासा गर्वही अनुभवत असे. पण आज सकाळी बायकोशी बोलत होतो. या महिन्यात येऊ घातलेल्या लग्नाच्या वाढदिवसासाठी तिला काय भेट द्यायची त्याबद्दल बोलत असताना ती पटकन म्हणाली ‘आनंद, फेसबुकवर लिहू लागल्यापासून तू खूप बदलला आहेस. आधीपेक्षा खूप कमी आक्रस्ताळा आणि शांत झाला आहेस. छान वाटतं तुझ्याशी बोलायला.’\nभेटवस्तूचा निर्णय झाला. ती तिच्या कामाला लागली. आणि मी माझ्या. पण तिचं माझ्या स्वभावाबद्दलचं निरीक्षण डोक्यातून जाईना. त्याबद्दल विचार करत असताना मला लहानपणी न आवडलेलं एक गाणं आठवलं.\nमाझ्या जन्माच्या आसपास राजकपूर साहेबांनी समस्त जगाला ‘सत्यं शिवं सुंदरं’ चा साक्षात्कार घडवला असल्याने आणि मी टीपकागदासारखा सगळं काही टिपून घेत असल्याने माझ्या संस्कारक्षम मनाची अतिकाळजी करणाऱ्या माझ्या तीर्थरुपांनी राजकपूरचं आमच्या घरातील राज्य संपवून टाकलं होतं. अर्थात थोडा अजून मोठा झाल्यावर, घरी व्हीसीआर असलेल्या आणि आई बाबा दिवसभर बाहेर असणाऱ्या मित्रांशी दोस्ती करून मी अपुरे संस्कार पूर्ण करून घेतले तो भाग सोडा. पण साधारणपणे १९८२-८३ मध्ये आरके स्टुडिओजचा प्रेमरोग हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याची गाणी रेडिओवर लागत असत. आणि आमचे चाळकरी स्वार्थी नसल्याने ज्यांच्याकडे रेडिओ होते त्या सर्वानी प्रेमरोगची गाणी आमच्याकडून पाठ करून घेण्याची जबाबदारी स्वतःवर असल्याप्रमाणे आपापल्या रेडिओचे आवाज कायम टीपेला पोहोचलेले ठेवून आम्हाला ती गाणी ऐकवली. त्यातली गाणी, गाणी कमी आण��� कविता जास्त असल्याने; पाठ होणं कठीण होतं. पण कळत नसूनही एका गाण्याचं धृवपद कायम मनात रेंगाळत राहिलं. ‘भंवरे ने खिलाया फूल, फूल को ले गया राज कुंवर’.\nकॉलेजात असताना मित्रांबरोबर गप्पा मारताना या गाण्याच्या ध्रुवपदाचा मी लावलेला अर्थ आठवला.\nमुलगी जर फूल असेल (मराठीतील फूल, इंग्रजीतील नाही) तर तिच्या जन्मापासून तिचे आई-वडील, भाऊ-बहिणी, काका-मामा-मावश्या, शेजारी-पाजारी, मित्रमंडळी जणू तिच्यासाठी त्या भुंग्याचं काम करतात. तिच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलतात. तिच्या व्यक्तिमत्वाला आकार देतात. आणि मग कुणीतरी या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडतं. इतक्या सगळ्यांनी फुलवलेलं व्यक्तिमत्व मग हा प्रियकर आपल्यासोबत घेऊन जातो.\nपण याचा अर्थ कायम मुलगी फूल आणि मुलगा राजकुमार असा करता येणार नाही. प्रेयसी भेटायच्या आधी मुलगादेखील एक उमलणारं व्यक्तिमत्व असतं. आणि त्याच्या साथी सोबत्यांबरोबर राहून तो घडतो. मग कुणी मुलगी त्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडून त्याला आपला जोडीदार बनवते. त्या व्यक्तिमत्वाचे फायदे ती उपभोगते किंवा मग तोटे सहन करते. म्हणजे जगाला जरी माहेर सोडून सासरी जाणारी मुलगी म्हणजे फूल आणि तिचा नवरा म्हणजे राजकुमार वाटला तरी प्रत्यक्षात ते दोघे एकाचवेळी फूल असतात आणि राजकुमारदेखील.\nकॉलेजच्या ग्रुपमध्ये सएकही सुबक ठेंगणी नसल्याने डोळ्याच्या पापण्यांची पिटपिट वगैरे माझ्या नशीबात नव्हतं. त्यामुळे माझ्या मित्रांनी म्हटलेल्या ‘बरं’ या एकमेव प्रतिसादाचा अर्थ समजून मी माझा उत्साह आवरता घेतला होता.\nपण आज लग्नाच्या वाढदिवसाच्या आसपास असताना, बायकोच्या वाक्यामुळे मला त्याच ध्रुवपदाचा थोडा अजून वेगळा अर्थ लागला.\nमुलगा आणि मुलगी एकमेकांसाठी फूल आणि राजकुमार तर असतातंच. पण ते केवळ काही काळापुरते. एकदा ते एकमेकांच्या आयुष्यात सातत्याने आले की त्यांची फुलाची भूमिका संपत नसली तरी राजकुमाराची भूमिका मात्र संपते. आणि त्यांच्याही नकळत ते एकमेकांसाठी भुंग्याच्या भूमिकेत शिरतात. एकमेकांच्या व्यक्तिमत्वाला आकार देऊ लागतात. यातून तयार होणारे व्यक्तिमत्व मग अजून नवनवीन मित्र मैत्रिणी तयार करते. आणि मग ते मित्र मैत्रिणी म्हणजे तात्पुरते राजकुमार बनतात. त्यातले जे आयुष्यात दीर्घकाळ राहतात, त्यांचीही राजकुमाराची भूमिका तात्पुरती असते. मग तेही आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत आपला वाटा उचलतात.\nम्हणजे जर माझ्या प्रेयसीला मी आवडलो तर त्यात माझ्या विवाहपूर्व आयुष्यातील नातेवाईकांचा आणि मित्रमंडळींचा मोठा हात असावा. आणि इथे कुणाला माझा वावर आनंददायी वाटत असेल तर त्यात माझ्या बायकोचाही मोठा हात असावा. आणि आता जर तिला माझ्यातील आक्रस्ताळेपणा कमी झाल्यासारखा वाटत असेल तर त्यात माझ्या फेसबुकवरील मित्रमंडळींचाही मोठा हात असावा.\nअसलं काहीतरी सुचलं आणि ते मी बायकोला ऐकवलं तर तिनेही ‘बरं’ असा प्रतिसाद देऊन ‘भेटवस्तूची यादी अजून फायनल नाही. काही सुचलं तर उद्या सांगते.’ असा धक्का दिला. या धक्क्याने माझ्या व्यक्तिमत्वाला काय आकार मिळेल कुणास ठाऊक\nLabels / लेखन प्रकार\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\nब्लॉगपोस्ट ईमेल मध्ये मिळवा\nभंवरे ने खिलाया फूल\nव्यर्थ न हो बलिदान\nभाग १ : आर्थिक अरिष्टांची कारणे\nभाग २ : सुचवलेले उपाय\nभाग ३ : भारतीय डॉन क्विक्झोट\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\nटीव्ही लागले रे, टीव्ही लागले\nपुरूषातून 'माणूस' घडवण्याचा प्रश्न\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2017/06/deccan-plateau.html", "date_download": "2020-10-01T07:51:02Z", "digest": "sha1:6FGXZK77PJZLP7CMUVFAD7TW42WSUOL3", "length": 9771, "nlines": 125, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "दख्खनचे पठार थंड हवेचे ठिकाण Deccan Plateau", "raw_content": "\nHomeमहाराष्‍ट्राचा भूगोलदख्खनचे पठार थंड हवेचे ठिकाण Deccan Plateau\nदख्खनचे पठार थंड हवेचे ठिकाण Deccan Plateau\nहा प्रदेश सह्याद्री पासून पूर्वेकडे सुरजगड, भामरागड, व चिरोली टेकड्यांपर्यंत विस्तारलेला आहे. हा अतिशय प्राचिन प्रदेश असून याची निर्निती ७ कोटी वर्षांपूर्वी झाली आहे. २९ वेळा भेगी उद्रेक होऊन लाव्हा रसाचे थरावर थर साचून याचि निर्मिती झाली. हे पठार मुख्यतः बेसॉल्ट क्डकापासून झाली आहे. पठाराची सरासरी पश्च्मिमेकडील उंची ६० मी. व पूर्वेकडील उंची ३०० मी. म्हणजेच एकूण सरासरी उंची ४५० मी. आहे.\nपश्चिमेकडून पूर्वेकडे जातांना बेसॉल्टची जाडी – कमी होत जाते.\nदक्षिण कोकणात बेसॉल्टचे थर खनन क्रियेने निघून गेल्याने वालुकास्म व गारगोटी हाडक ��घडे पडले आहे.\nगोंडवाना क्षितीज स्मांतर थर थिजून सपाट घाटमाथे व पाय-या पाय-यांची रचना असणारी भूरुपे निर्माण होतात.\nथंड हवेचे ठिकाण जिल्हा थंड हवेचे ठिकाण जिल्हा\nतोरणमाळ नंदुरबार पाचगणी सातारा\nखंडाळा पुणे माथेरान रायगड\nरामटेक नागपूर चिखलदरा (गाविलगड) अमरावती\nमहाबळेश्वर सातारा लोणावळा, भिमाशंकर पुणे\nजव्हार ठाणे मोखाडा, सुर्यामाळ ठाणे\nआंबोली सिंधुदुर्ग येड्शी उस्मानाबाद\nपन्हाळा कोल्हापूर म्हैसमाळ औरंगाबाद\nदख्खनच्या पठारावर विस्तारलेल्या सह्याद्री किंवा सातमाला या सारख्या पर्वतराजी आणि सौराष्ट्रातील गिरनार पर्वत यांच्या कडेकपारींमध्ये, इ.स. पूर्वकालात खोदल्या गेलेल्या बौद्ध गुंफाना भेटी देण्याचा एक उपक्रम मी वर्ष दोन वर्षांपूर्वी राबवला होता. दख्खनच्या पठारावर त्या काळात राज्य करीत असलेल्या सातवाहन साम्राज्याने या बौद्ध गुंफांमध्ये मागे सोडलेल्या खाणाखुणा शोधण्याचा एक यत्न करणे हा त्या उपक्रमामागे असलेला माझा हेतू होता व तो बर्‍यापैकी सफल करण्यात मी यशस्वी झालो होतो असे मी आता समाधानाने म्हणू शकतो. माझ्या या भेटींमुळे व त्यांच्या अनुषंगाने केलेल्या या गुंफातील शिलालेखांच्या अध्ययनांमुळे, एक गोष्ट मला स्पष्टपणे लक्षात आली होती की सातवाहन साम्राज्याच्या कीर्तीचे आणि वैभवाचे दिवस इ.स. नंतरचे दुसरे किंवा तिसरे शतक या कालखंडात खात्रीलायकपणे हरपले होते. कार्लें आणि नाशिक येथील गुंफांमध्ये असलेल्या शिलालेखांत प्रख्यात सातवाहन सम्राट गौतमीपुत्र याच्या नंतर त्याचा पुत्र असलेला वशिष्ठिपुत्र पुळुमवी हा सातवाहनांच्या राजसिंहासनावर आरूढ होता असा स्पष्ट संदर्भ मिळतो. परंतु पश्चिम महाराष्ट्रातील बौद्ध गुंफांमधील शिलालेखांतील सातवाहन राजघराण्यासंबंधीचे सर्व उल्लेख पुळुमवी याच्या राज्यकालाबरोबरच संपल्याचे आढळून येते आणि माझ्या (अपुर्‍या असलेल्या) ज्ञानानुसार तरी सातवाहन राजघराण्याच्या याच्या पुढच्या पिढ्यांतील कोणत्याही सम्राटाचे नाव या बौद्ध गुंफांमधील कोणत्याच शिलालेखात दिसत नाही. यामुळे सातवाहन साम्राज्याच्या खाणाखुणा शोधण्याचा माझा यत्न या पुढे पश्चिम महाराष्ट्र किंवा पश्चिम दख्खनमध्ये चालू ठेवण्याने आणखी काहीच प्राप्त होणार नाही हे लक्षात आल्याने येथेच थांबणे मला आवश्यक वा���ले.\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nअभ्यास कसा करावा 24\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 17\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\nसमानार्थी शब्द | Synonyms\nपोलिस भरतीचा निर्णय जाहीर : साडे बारा हजार जागांसाठी परीक्षा घेण्याची गृहमंत्र्यांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/bjp-leader-and-sarpanch-sajad-ahmad-khanday-shot-dead-by-terrorist-in-jammu-kashmir-kulgam-120080600014_1.html?utm_source=RHS_Widget_Article&utm_medium=Site_Internal", "date_download": "2020-10-01T08:57:45Z", "digest": "sha1:2IBHZEC2A7PLPE3HEHII5HRHQXZSZDO7", "length": 11665, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भाजप नेत्याची हत्या, दहशतवाद्यांनी गोळ्या घालून केलं ठार | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 1 ऑक्टोबर 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभाजप नेत्याची हत्या, दहशतवाद्यांनी गोळ्या घालून केलं ठार\nदक्षिण काश्मीरमधील कुलगाम येथे भाजप नेते आणि सरपंच सज्जाद अहमद खांडे (Sajad Ahmad Khanday) यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. भाजप नेते सज्जाद अहमद खांडे यांच्या कुलगाम जिल्ह्यातील वेसू येथील घराबाहेर दहशतवाद्यांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली. दरम्यान, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होता, मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.\nआतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने (terrorist attack)या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही आहे. सुरुवातीच्या मृत सरपंच इतर अनेक सरपंचांसह प्रवासी छावणीत राहत होते. मात्र, त्यांनी आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि ते वेसूला निघून गेले. जेव्हा आपल्या घराच्या केवळ 20 मीटर अंतरावर होता तेव्हा त्यांच्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.\nयाआधी जुलैमध्ये दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा भागात भाजप नेते वसीम अहमद बारी आणि त्याचे वडील आणि भाऊ यांना गोळ्या घालून ठार केले होते. बांदीपुरा येथे पोलीस स्टेशनजवळील एका दुकानाबाहेर तिघांवर हल्ला झाला होता. यापूर्वी 8 जून 2020 रोजी दक्षिण काश्मीर अनंतनाग जिल्ह्याचे सरपंच अजय पंडिता यांना दहशतवाद्यांनी ठार (terrorist attack)केले होते.\nदरम्यान, याआधी 5 ऑगस्ट रोजी 370 कलम हटवण्याच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला होता. दहशतवादी संघटना घातपात करतील, याचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला होता.\nमग ठाकरे ���ांनी विठ्ठलाच्या चरणी कोरोना नष्ट होण्याचं साकड का घातलं\nजम्मू काश्मीरमध्ये भाजप नेते वसीम बारी यांची हत्या\nमोदी यांनी केलं देशवासियांचं कौतुक\nथेट सरपंच निवडीचा अध्यादेश राज्यपालांनी फेटाळला\nइंदुरीकर महाराजांबद्दल आदर, पण संयम ठेवावा\nयावर अधिक वाचा :\nरिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली\nमुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन योजना सुरू ...\nमीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद ...\nशेती बिलावरून राज्यसभेत झालेल्या राड्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील ...\nसविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना ...\nमुंबईची लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. ...\nबाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त\nबारामती तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो ...\nइंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा ...\nरविवारी रात्री कोविड -19 मुळे 87 वर्षीय व्यक्तीच्या निधनानंतर येथील खासगी रुग्णालयात ...\nउत्तर प्रदेशानंतर आता मध्य प्रदेशात झोपडीत राहणार्‍या ...\nयूपीमधील हाथरस आणि बलरामपूरमध्ये दलित मुलीवर बलात्कार आणि मृत्यूची घटना थांबत नव्हती तर ...\nआता बलरामपूरमध्ये हाथरससारखी घटना, दलित युवतीवर सामूहिक ...\nयूपीच्या हाथरस येथे दलित मुलीवर जे घडले त्याचा धक्क्यातून अजूनही लोक सावरू शकले नाही, तर ...\nअखेर राज्य सरकारकडून 'तो' अध्यादेश रद्द\nकेंद्र सरकारच्या कृषी (पणन) कायद्याची अंमलबजावणी करणारा अध्यादेश अखेर राज्य सरकारकडून ...\nप्रख्यात कलाकार चंद्रशेखर शिवशंकर यांचे निधन\nआमच्या बालपणात, चंदमामा बाल पत्रिकेद्वारे हजारो रंगीबेरंगी चित्रे सजवणारे प्रख्यात कलाकार ...\nसीता सुरक्षित नाही, राम मंदिर बनवून काय करणार : तृप्ती\n'योगी जी क्या करोगे राम मंदिर बनाकर जब आपके अंगण में पल रही सीता ही सुरक्षित नही है \nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.djvu/257", "date_download": "2020-10-01T08:02:16Z", "digest": "sha1:BRDEIMO5BUJS5YLHEIDS5KOSQ53IZ6QZ", "length": 5811, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:भाषाशास्त्र.djvu/257 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n२५० ए भाषाशास्त्र. प्रथमकांड. १ परिभाषा. २ स्वर्गवर्ग. ३ व्योमवर्ग. ४ दिगूवर्ग.५ कालवर्ग. ६ धीवर्ग. ७ शब्दादिवर्ग. ८ नाटयवर्ग. ९ पातालभागिवर्ग. १० नरकवर्ग. ११ वारिवर्ग. द्वितीयकांड. १ भूमिवर्ग.२ पुरवर्ग. ३ शैलवर्ग. ४ वनौषधिवर्ग. ५ सिंहादिवर्ग. ६ मनुष्यवर्ग. ७ ब्रह्मवर्ग. ८ क्षत्रियवर्ग. ९ वैश्यवर्ग. १० शूद्रवर्ग. द्वितीयकांड. १ भूमिवर्ग.२ पुरवर्ग. ३ शैलवर्ग. ४ वनौषधिवर्ग. ५ सिंहादिवर्ग. ६ मनुष्यवर्ग. ७ ब्रह्मवर्ग. ८ क्षत्रियवर्ग. ९ वैश्यवर्ग. १० शूद्रवर्ग. तृतीयकांड. १ विशेष्यनिघ्नवर्ग. २ संकीर्णवर्ग. ३ नानार्थवर्ग, ४ अव्ययवर्ग. ५ लिंगादिसंग्रहवर्ग. * अस्तु. शेवटी, संस्कृत कोशकार व त्यांजवरील टीका | कार यांनी भाषाशास्त्रविषयक बरेच सस्रुत कुशिकार- परिश्रम केले असल्यामळे, त्यांची ची नामावली. २. उपलब्ध असलेली नांवे देऊन, भावाशास्त्राची ही दुसरी शाखा पुरी करतो. हीं नांवे खाली लिलिल्याप्रमाणे होतः १ अजय. २ अनेकार्थध्वनिमंजरी, ३ हेमचंद्रकृत अभिधानचिंतामणी. ४ अभिधानमाला. ५ अमरदत्त. ६ अमरसिंहकृत अमरमाला. ७ अरुण. ८ इन्दुकोश.९ उत्पालिनी. १० उष्मविवेक. ११ जैनपुरुषोत्तमदेवकृत एकाक्षरकोश. १२ कलिंग. १३ कल्पतरु. १४ केशवकृत कल्पद्रु. १५ कात्य. १६ कात्यायन. १७ गंगाधर. १८ गोवर्धनकाश. १९ चन्द्रकाश. २० चरककोश, २१ तारपाल. २२ जैनपुरुषोत्तमदेवकृत त्रिकांडशेष. २३ त्रिविक्रम. २४ दामोदरकोश. २९ दुर्गकोश. २६ देशिकोश. २७ द्विरूपकोश, २८ धनंजय. २९ धनपाल. ३० धन्वंतरी. ३१ धरणीदासकृत धरणीकोश. ३२ धर्मदास. ३३ नानार्थध्वनिमंजरी. ३४ भास्क\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१८ रोजी १४:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pune/rajesh-tope-was-shocked-hear-reality-janaarogya-shirur-61923", "date_download": "2020-10-01T06:52:20Z", "digest": "sha1:IXDJ7I4BSGCBMQLBAO7OW2TTS7EOI4BH", "length": 15714, "nlines": 193, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Rajesh Tope was shocked to hear the reality of 'Janaarogya' in Shirur! | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशिरूरमधील 'जनआरोग्य'चे वास्तव ऐकून राजेश टोपेंना धक्काच बसला\nशिरूरमधील 'जनआरोग्य'चे वास्तव ऐकून राजेश टोपेंना धक्काच बसला\nशिरूरमधील 'जनआरोग्य'चे वास्तव ऐकून राजेश टोपेंना धक्काच बसला\nमंगळवार, 15 सप्टेंबर 2020\nआता पुन्हा कळवा आणि तातडीने योजना राबविण्याच्या सूचना द्या, तरीही त्यांनी दाद न दिल्यास मला सांगा. मग, त्यांच्यावर काय कारवाई करायची, हे मी ठरवतो.\nशिरूर : गोरगरीब व अल्पउत्पन्न गटातील घटकांवर विनामूल्य उपचार व्हावेत, या हेतूने सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजना जाहीर केली. मात्र, ही योजना शिरूर तालुक्‍यातील एकाही रुग्णालयात व दवाखान्यात लागू नसल्याच्या माहितीने दस्तुरखुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाच धक्का बसला. मंत्रिपातळीवरील महत्वाची व्हिडिओ कॉन्फरन्स आवरती घेऊन त्यांनी याबाबतची माहिती शिरूरच्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली आणि या योजनेचे निकष शिथिल करण्याचे आदेश दिले.\nआरोग्य मंत्री टोपे हे मुंबईकडे निघाले असताना, नगर जवळ आल्यावर मंत्रिस्तरावरील महत्वाची व्हिडिओ कॉन्फरन्स अर्धा तासाने सुरू होत असल्याचे समजल्यावर प्रवासातील जवळचे गाव म्हणून त्यांनी शिरूर तहसील कार्यालयातून या कॉन्फरन्सला हजेरी लावली.\nतत्पूर्वी तहसीलदार लैला शेख यांच्याकडून त्यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत तालुक्‍यातील किती रूग्णांना लाभ मिळाला, याबाबत विचारले. त्या वेळी तालुक्‍यातील एकाही रूग्णालयात ही योजना लागू नसल्याची माहिती शेख यांनी दिल्यावर त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले.\nकॉन्फरन्स आटोपती घेऊन शहर व तालुक्‍यातील या योजनेचा आढावा स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून घेतला. त्यावेळी गोरगरीब जनतेला महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करण्यास अनेक रूग्णालये टाळाटाळ करीत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली.\nयाबाबत तहसीलदार शेख यांना त्यांनी विचारणा केली असता, तालुक्‍यातील काही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलना ही योजना राबविण्���ाबाबत पत्राद्वारे कळविले होते, तथापि, त्यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांना नोटीसा बजावल्या असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. यावर मंत्री टोपे यांनी आता पुन्हा कळवा आणि तातडीने योजना राबविण्याच्या सूचना द्या, तरीही त्यांनी दाद न दिल्यास मला सांगा. मग, त्यांच्यावर काय कारवाई करायची, हे मी ठरवतो, असा इशारा दिला.\nमहात्मा फुले जनआरोग्य योजना राबविण्यासाठी सरकारने लागू केलेले निकष शिथिल करण्याची घोषणाच त्यांनी येथे केली. केवळ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्येच ही योजना राबविण्याचा आग्रह न धरता पन्नास, पंचवीस किंवा अगदी दहा-वीस बेड असलेल्या रूग्णालयांना किंवा दवाखान्यांना या योजनेत बसवा, अशा सूचना त्यांनी केली. इतरत्र ही योजना मिळावी; म्हणून अनेक लोक आमचा पिच्छा पुरवतात, रूग्णालय प्रशासन आमच्या मागे लागते आणि शिरूर तालुक्‍यात अशी अवस्था असेल तर चौकशी करावी लागेल, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला.\nकोविड केअर सेंटरमध्ये सेवा देण्यास खासगी डॉक्‍टर नकार देत असल्याची तक्रारही स्थानिक कार्यकर्त्यांनी केली असता, अशा प्रकारे आरोग्य विषयक सेवा कार्यास नकार दिल्यास नोंदणी रद्द होऊ शकते, याची कल्पना टाळाटाळ करणारांना द्या, अशा कडक शब्दांत त्यांनी आरोग्यविषयक सेवाकार्यातून पळ काढू पाहणाऱ्या डॉक्‍टरांना सुनावले.\nमाजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण, नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते मंगेश खांडरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष महिबूब सय्यद, मनविसेचे तालुकाध्यक्ष स्वप्निल माळवे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राहिल शेख, शिवसेनेचे शहर संघटक राजेंद्र शिंदे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मुजफ्फर कुरेशी यांनी आरोग्यमंत्री टोपे यांचे शहरात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व आरोग्यविषयक अडीअडचणी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nजेलमध्ये काही त्रास नाही ना झाला...\nशिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील महावितरणच्या कार्यालयात वाढीव विजबिलांवरून खळ्ळ खट्याक आंदोलन करणारे आणि त्याप्रकरणी कारावासाची शिक्षा...\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nजयंत पाटलांनी ऐकली सरपंचाची कैफियत... कालवे दुरूस्तीचा आदेश..\nशिक्रापूर : आपल्या गावच्या तीन कालवा वितरीकांच्या दुरुस्तीसाठी पुणे जिल्ह्यातील बुरुंजवाडी (ता. शिरूर) येथील सरपंच पुनम टेमगिरे यांचे पती दत्तात्रय...\nशनिवार, 26 सप्टेंबर 2020\nबॅरेजेसचे दरवाजे वेळत न उघडल्ऱ्याने शेतीचे नूकसान, संबंधितांची चौकशी करा..\nलातूर : मागील आठवडाभरापासून लातूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील काही गावात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे तसेच नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे, शेतजमिनीचे...\nमंगळवार, 22 सप्टेंबर 2020\nप्रदीप कंद अजितदादांच्या नव्हे; फडणवीसांच्या जवळ गेले \nशिक्रापूर (जि. पुणे) : हवेली तालुक्‍यातील लोणीकंदचे घर ते पुण्यातील कोलंबिया हॉस्पिटल, तेथून पुना हॉस्पिटल ते मुंबईतील लिलावती हॉस्पिटल असा दोन...\nसोमवार, 21 सप्टेंबर 2020\nखेडला राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान का नाही: मोहितेंच्या मनातील खदखद बाहेर\nराजगुरुनगर (जि. पुणे) : ज्यांच्या नेतृत्वावर खेड तालुका विश्वास ठेवतो, तेही तालुक्‍याचा विचार करत नाहीत, असा तिरकस टोला आमदार दिलीप मोहिते यांनी...\nरविवार, 20 सप्टेंबर 2020\nशिरूर महात्मा फुले आरोग्य health राजेश टोपे rajesh tope व्हिडिओ नगर तहसीलदार प्रशासन administrations डॉक्‍टर महाराष्ट्र maharashtra\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://gmwishes.site/good-morning-message-in-marathi/", "date_download": "2020-10-01T06:45:36Z", "digest": "sha1:E634XRJYBSBQWGSYUUQ4XN7CEKDCKPCS", "length": 25204, "nlines": 160, "source_domain": "gmwishes.site", "title": "51+ Good Morning message in Marathi || शुभ सकाळ || मराठी सुविचार", "raw_content": "\nदररोज सकाळी उठून मला तुमच्यासारख्या मौल्यवान रत्नाचा आशीर्वाद मिळाला आहे हे पाहून मला सर्वात भाग्यवान वाटते. सुप्रभात, माझ्या उन्हात\nजेव्हा आपण जागे व्हाल, तेव्हा माझ्यासारख्याच हवेमध्येही आपणासारखे प्रेम अनुभवू शकते काय ते मला सांगा. सुप्रभात, मी तुझ्यावर प्रेम करतो\nकेवळ भाग्यवानांना उठल्यावर त्यांच्या प्रियजनांना सुप्रभातची शुभेच्छा देण्याची संधी मिळते आणि मी त्यापैकी एक आहे.\nदररोज सकाळी, तुमच्यासारख्या प्रामाणिक आणि विनम्र व्यक्तीने मला आशीर्वाद दिल्याबद्दल मी सर्वसमर्थाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. शुभ प्रभात\nनेहमी काय चूक आहे ते पहा. कोण चुकीचे आहे याचा शोध घेण्यापूर्वी हे आपले संबंध सुरक्षित आणि मजबूत ठेवते. शुभ प्रभात\nमोठे स्वप्न पाहणे उत्तम पण मोठे झोपेचे नसते. तर, सुप्रभात आणि जागे व्हा\nदररोज सकाळी विशेष आहे आणि आपण त्यांना पुन्हा मिळणार नाही. सुप्रभात, माझ्या प्रिय मित्रा\nजागे होणे आणि हे समजणे की आपण “टुगेदर फॉरवर्ड फॉरवर्ड” आहात हे मला सर्वात आनंदी करते. सुप्रभात, आत्मा सोबती.\nदररोज सकाळी मी आपला एकत्रित उत्सव साजरा करण्यासाठी आणि मला आपल्याबरोबर जोडण्यासाठी सर्वशक्तिमान देवाचे आभार मानल्याबद्दल उठतो. सुप्रभात, माझ्या बेबे.\nजेव्हा आपण जागे व्हाल, तेव्हा माझ्यासारख्याच हवेमध्येही आपणासारखे प्रेम अनुभवू शकते काय ते मला सांगा. सुप्रभात, मी तुझ्यावर प्रेम करतो\nसुप्रभात, प्रियवर. जर आपण अद्याप झोपत असाल तर आपल्याला हे समजले पाहिजे की लोक आपल्याला आळशी आणि चरबी का म्हणतात.\nउशीरा झोपणे आणि उशीरा जाग येणे हे आरोग्यासाठी दोन मोठे शत्रू आहेत. दोन्ही तज्ञांसारखे केल्याबद्दल आपले अभिनंदन. शुभ प्रभात\nपहाटे झोपलेल्या लोकांसाठी जर ऑस्कर असेल तर आपण ते नक्कीच जिंकू शकाल. परंतु तेथे काहीही नसल्याने आपण लवकर जागे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शुभ प्रभात\nमला आशा आहे की हा दिवस आपल्याला शक्य तितक्या आनंदात आणेल गुड मॉर्निंग हनी\nसकाळचा प्रकाशणारा सूर्य आणि धुकेदार दव हे आपल्या प्रेमळ चेहर्‍याची आठवण करून देतात. खरंच, आपण माझ्या चेह on्यावर शांत हास्य ठेवणारी सूर्यप्रकाश आहात. सुप्रभात माझ्या हृदयाचा ठोका\nसकाळी उगवत्या सूर्याचे तेजस्वी रंग तुम्ही मला देता त्या मिठी आणि चुंबनांच्या तुलनेत स्वप्नाळू नसतात. खरोखरच तू माझे नेहमीचे सर्वोत्तम स्वप्न आहेस जे खरे झाले. प्रिय, मी नेहमीच तुझ्यावर प्रेम करीन. शुभ प्रभात.\nबर्‍याच मुली आपल्यासारख्या गोड आणि देखणा मुलाबरोबर राहण्याचे स्वप्न पाहतात. पण मी या सर्वांपैकी नशीबवान आहे. का मी दररोज माझे स्वप्न जगतो म्हणून, मी तुझ्यावर प्रेम करतो, प्रिये, सुप्रभात\nया पृथ्वीवरील सर्व माणसांमधे, तुम्ही देवाचे उत्तम पुरावे आहात की “खरे प्रेम” हा शब्द खरं आहे. माझे प्रेम, माझे राजा, माझा आनंद आणि माझे जीवन, मी नेहमीच तुझी काळजी घेईन. सुप्रभात प्रिय\nतू माझा सूर्यप्रकाश आहेस. तू माझं आयुष्य आहेस तुझ्याबरोबर प्रत्येक गोष्ट अगदी योग्य वाटते. मला माहित आहे की मी तुमचा भाग्यवान आहे, प्रियकर खूप मजबूत आणि काळजीवाहू आहे. सुप्रभात माझे नायक\nमी सूर्याचा कदर करतो, परंतु काहीवेळा तो खूप लवकर होतो. माझी इच्छा आहे की आपल्याविषयी स्वप्नांसाठी मला अधिक वेळ मिळाला – मी जो गोड आणि मोहक मा���ूस आहे ज्याने माझे गुडघे दुर्बल केले आहेत. सुप्रभात प्रिय\nमी चहा किंवा कॉफी पितो याने काही फरक पडत नाही. जोपर्यंत आपण माझ्या विचारात असतो तोपर्यंत मी नेहमीच तसाच अनुभव घेईन. शुभप्रभात प्रिये\nआपल्यासारख्या बळकट आणि देखणा माणसाच्या प्रेमात पडल्यामुळे दररोज सकाळी आपल्यासाठी उत्कंठा निर्माण करते, आपल्याबरोबर प्रत्येक सेकंदासाठी खर्च केलेला दुसरा चांगला खर्च होतो. सुप्रभात हृदयाचा ठोका\nसुंदर मॉर्निंग ड्यू आणि प्रेयसी मॉर्निंग एचयूआरई आर यू माझ्या प्रेमासाठी यू. गुड मॉर्निंग माझे जीएफ.\nआपण सकाळचे सौंदर्य लक्षात घेऊ शकता, सूर्यप्रकाशाचा महिमा पाहू शकता, दिवसाचे क्षण अनुभवू शकता आणि काळजी घेत असलेल्या मित्राकडून ऐकू शकता. सुप्रभात.\nदररोज सकाळी मला तुझ्याबद्दल विचार करायला मला फक्त एक सेकंद लागतो, परंतु आपण माझ्या चेहर्‍यावर लादलेले हास्य दिवसभर टिकते. उर हास्य माझे प्रेरणा आहे. उर आवाज माझी प्रेरणा आहे. तुझे प्रेम माझे सुख आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो सुप्रभात.\nमला तुमची प्रेमळ प्रेम, प्रेमळ निवेदने आणि काळजी या प्रेमळ निवेदनांनी आणि आजच्या दिवसांपर्यंत भरुन द्या. गुड मॉर्निंग बेबी\nकाल नाईट संपली आहे, सकाळ अजून एक दिवस घेऊन येतो. आपण सनी किरणांप्रमाणे स्मितहास्य करू आणि उज्ज्वल निळ्या खाडीवर आपली चिंता सोडून देऊ. सुप्रभात\nजेव्हा मला वाटते की मला काही मर्यादा आहेत तेव्हा मी माझ्याकडून सर्वोत्कृष्ट कार्य घडवून आणता. तू मला आणखी कठोर करतोस, तू मला अडथळे दूर करण्यास सांगशील, मला एक पाऊल पुढे टाकून दे. एक महत्वाकांक्षी सकाळी करा\nजसे आपण आपले डोळे उघडा आणि आपला दिवस सुरू करता, लक्षात ठेवा की हा दिवस आपल्याला यापुढे कधीही मिळणार नाही. ते मोजा. दिवस माझ्याबरोबर घालवा. शुभ प्रभात, प्रिये.\nआयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जगणे आणि वारसा सोडणे, नेहमी लक्षात ठेवा की लवकरच विसरू शकता, बीटी आपण जे करता ते कायमचे लक्षात येईल. प्रिये, बरोबर जगा. माझ्या प्रेमळ दिवसाचा शुभारंभ करा.\nएव्ह्री मॉर्निंग मी परिपूर्ण स्वप्न – आपण सापडत नाही तोपर्यंत मी किती चुकीच्या स्वप्नांचा माझा पाठलाग करीत आहे याबद्दल विचार करते. गुड मॉर्निंग सुंदर मुलगी.\n🌻 शुभ सकाळ मराठी सुविचार 🌻\n* शुभ सकाळ मराठी सुविचार *\nप्रिय गर्लफ्रेंड, तुम्हाला सकाळच्या श���भेच्छा देण्यासाठी शुभेच्छा पाठवित आहेत. दिवसा उजेडणा Like्या सूर्याप्रमाणे, एकदा आपण बाल्कनीमध्ये आल्यावर उरलेले स्मित माझे लफ उजळवू द्या.\nशुभ प्रभात माझ्या प्रिये. माझ्या सभोवती उर लव्ह आणि मोहिनी पसरवा. एचव्ही छान आणि मस्त दिवस आहे.\nदिवसा सूर्याशिवाय चांगले नसते. चंद्र चंद्रशिवाय रात्र चांगली नसते. माझी सकाळ आणि दुपार तुझ्याशिवाय काहीच नाही माझ्या मित्रा. शुभ प्रभात.\n आता हात उघडण्याची आणि नवीन दिवसाची मिठी मारण्याची वेळ आली आहे. आनंद आणि यश, शुभेच्छा\nजेव्हा मी माझे डोळे बंद करतो, तेव्हा मी तुला बघतो. जेव्हा मी माझे डोळे उघडतो तेव्हा मी तुला बघतो. तुमचा विचार केल्याशिवाय मी काहीही करु शकत नाही. शुभ प्रभात.\nआपल्या ओठांवर स्मित आणि आपल्या अंतःकरणामध्ये चांगला विचार असलेल्या नवीन दिवसाचे स्वागत करा.\nआपण माझ्या जीवनाचे सुंदर गाणे आहात मी आपले संगीत व्हावे अशी इच्छा आहे मी आपले संगीत व्हावे अशी इच्छा आहे आपला दिवस चांगला जावो आपला दिवस चांगला जावो सुप्रभात माझ्या प्रिय 14. सूर्योदयांसह जागृत व्हा आणि आपला दिवस सुरू करा सुप्रभात माझ्या प्रिय 14. सूर्योदयांसह जागृत व्हा आणि आपला दिवस सुरू करा माझी सकाळची इच्छा तुमच्या उत्तर संदेशासह पूर्ण होत आहे म्हणून माझ्या प्रियकराकडे परत येण्यास विसरू नका माझी सकाळची इच्छा तुमच्या उत्तर संदेशासह पूर्ण होत आहे म्हणून माझ्या प्रियकराकडे परत येण्यास विसरू नका\n* शुभ सकाळ मेसेज मराठी *\nमी कदाचित फुलं बाळगू शकत नाही, तुला शुभेच्छा देण्यासाठी मी मिठाई घेऊ शकत नाही, पण माझ्या शुभेच्छा तुमचा दिवस फुलांचा आणि गोड दिवसांपेक्षा गोड दिवस बनवतील.\nतू माझ्या नसामध्ये धडधडणारी नाडी आहेस, तू मला सर्व वेदनांपासून मुक्त करणारी विषाणू आहे. तू माझ्या हृदयाचा ठोका आहेस, तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण राहील. शुभ प्रभात\nसूर्य उगवतो की नाही याची मला पर्वा नाही, माझी सकाळ जेव्हा मी माझ्या मुलीवर खूप प्रेम करतो तिला मजकूर पाठवल्यानंतरच सुरू होते. शुभ प्रभात.\nउगवत्या सूर्यामुळे मला तुझ्या तेजस्वी चेहर्‍याची आठवण येते आणि धुके दव मला तुझ्या स्वप्नाळू डोळ्यांची आठवण करुन देतो. हलगर्जीपणा करणा city्या शहराचे दूरदूरचे आवाज मला आपल्या कोवळ्या कुजबुजांची आठवण करुन देतात आणि थंडगार वाree्यामुळे मला थंडी वाजत आहे आण��� आपल्या रोमँटिक चुंबनांची आठवण येते. शुभ प्रभात.\nमाझ्या सर्व चिंता संपल्या, माझे सर्व संघर्ष संपले माझे भविष्य तुमच्याबरोबर चांगले आहे आणि आतापासून मी कल्पना करू शकतो. मी तुझ्याबरोबर माझे जीवन प्रेम करतो. शुभ प्रभात\nफक्त तुझ्याबद्दलचा विचार माझ्या सकाळस उजळवते.\n* शुभ सकाळ शुभेच्छा मराठी *\nमागील 24 तास, 1440 मिनिटे, 86400 सेकंदांसाठी, मी तुझी आठवण काढली. शुभ प्रभात.\nआयुष्य हे एखाद्या पुस्तकासारखे असते. प्रत्येक दिवशी नवीन पृष्ठ आवडेल. तर आपण लिहिणारे प्रथम शब्द माझ्यासाठी प्रेम, चांगले गुड मॉर्निंग होऊ दे.\nआपल्या रेशमी बेडच्या बाजूला चमकणारा कोन उभा आहे, आपल्या छान नावाने हळूवारपणे कॉल करत आहे, आपल्यावर फुले टाकत आहेत आणि म्हणत आहे … शुभ प्रभात.\nदररोज सकाळी, प्रत्येक क्षणी लक्षात ठेवा की आपला देव प्रेमाचा देव आहे. शुभ प्रभात.\nप्रत्येक सूर्योदय माझ्यावर प्रेम करण्यासाठी एक नवीन दिवस देतो. सुप्रभात, मधुर हृदय, आपला दिवस चांगला आहे\nताजे सकाळी आपले स्वागत आहे: आपल्या चेह face्यावर हास्य आहे; आपल्या अंतःकरणात प्रेम; आपल्या मनात चांगले विचार; आणि आपल्याकडे एक चांगला दिवस असेल\nएक दयाळू शब्द एखाद्याचा संपूर्ण दिवस बदलू शकतो. सुप्रभात आणि आपला दिवस चांगला जावो.\nआपण जितक्या लवकर ते जीवन वापरता तितकेच जीवन नाशवंत आहे, जितके चांगले वाटते. विचार करणे थांबवा, जगणे सुरू करा. शुभ प्रभात.\nदेवाशिवाय सकाळ म्हणजे मनासारखे आणि विचार नसलेले मनासारखे. या आशीर्वादाबद्दल देवाचे आभार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC/", "date_download": "2020-10-01T08:56:25Z", "digest": "sha1:LGVXEQFBAVHG72LQ5G77BXJZL45RVGLW", "length": 8491, "nlines": 134, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "रावेर दंगलीतील आरोपींबाबत माहिती देणार्‍यास पोलिस दल देणार बक्षीस | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेख���चित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nरावेर दंगलीतील आरोपींबाबत माहिती देणार्‍यास पोलिस दल देणार बक्षीस\nin खान्देश, गुन्हे वार्ता, ठळक बातम्या, भुसावळ\nआरोपींनी खेड्या-पाड्यांसह शेत-शिवारात घेतला आश्रय\nरावेर : रावेर शहरात दोन गटात उसळलेल्या दंगलीनंतर पोलिसांनी स्वतंत्रपणे सहा गुन्हे दाखल केले आहेत. आतापर्यंत काही आरोपींना अटक करण्यात यश आले असलेतरी अनेक आरोपी शहरातून पसार झाले आहेत. काही आरोपींनी नातेवाईकांकडे तसेच काहींनी रावेर तालुक्यातील शेती शिवारामध्ये/खेड्यामध्ये आश्रय घेतला आहे. पसार आरोपींबाबत माहिती देणार्‍या व्यक्तीस जळगाव जिल्हा पोलिस दलातर्फे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. सदरची माहिती देणार्‍या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. माहिती कळवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले 9821160633, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके 9665098309, पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे 9823095524 , गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक बापू रोहम 9823019711 व रावेर पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे 9403115152 तसेच कॉन्स्टेबल मंदार पाटील 9730302300 यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस दलाने केले आहे.\nरेल्वेनेही दिला मदतीचा हात : गरजूंना फुड पाकिटांचे वाटप\nभुसावळात 2 एप्रिल रोजी रक्तदान शिबिर\nराहुल-प्रियांका गांधी पिडीत कुटुंबियांच्या भेटीला; पोलिसांनी रोखल्याने पायी रवाना\nभुसावळात 2 एप्रिल रोजी रक्तदान शिबिर\nभुसावळात गर्दी टाळण्��ासाठी सहा भागात सुरू केला भाजीपाला बाजार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.healthflatters.com/2020/08/baba-amte-information-in-marathi.html", "date_download": "2020-10-01T07:25:22Z", "digest": "sha1:VYF6LPHKGQJQONRM2U3RG25XVLLVINUB", "length": 16071, "nlines": 73, "source_domain": "www.healthflatters.com", "title": "Baba amte information in marathi | information about baba amte बाबा आमटे माहिती मराठी", "raw_content": "\nनमस्कार,मझ्या प्रिय बंधु भगिनिंनो. आज या पोस्टमध्ये आपल्यासाठी घेऊन आलो आहे बाबा आमटे माहिती मराठी मध्ये.मित्रांनो Baba amte information in marathi साठी आपण उत्सुक असालच.आमच्याकडे माझ्या वाचकांची information about baba amte साठी मांगणी होती,त्यामुळे आज मी तुम्हाला बाबा आमटे मराठी माहिती देत आहे.कृपया करून baba amte mahiti शेवटपर्यंत वाचा.\nबाबांचे मूळ नाव मुरलीधर देविदास आमटे. त्यांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंघणघाट येथे झाला. बाबांचे कुटुंब त्या भागातील जमीनदार कुटुंब होते. श्रीमंती परंपरागतरित्या चालत आलेली होती. सहाजिकच बाबांचे लहानपणही अतिशय ऐश्वर्यात गेले. बाबांकडे वयाच्या चौदाव्या वर्षी स्वतःची बंदूक होती आणि तो हरणांच्या शिकारीला जंगलात जायचे, बाबांच्या कुटुंबाची स्थिती सांगायला एवढी एक बाब पुरेशी आहे.\nबाबांना लहानपणी चित्रपट फार आवडायचे. इंग्रजी चित्रपट त्यांच्या विशेष आवडीचे. अनेक नियतकालिकांसाठी ते त्या काळी चित्रपटांचे परीक्षण लिहित असत. ग्रेटा गार्बो आणि नोर्मा शेअरर यासारख्या कलावंतांशी त्यांचा पत्रव्यवहार होता. पुढे बाबांनी कुष्ठरोग्यांसाठी काम सुरू केले, तेव्हा त्यांच्या कामात पहिली मदत नोर्मा शेअरर हिचीच मिळाली होती, हे उल्लेखनीय. बाबांना लहानपणी कार चालवात यायला लागली तेव्हा एक स्वतंत्र स्पोर्ट्स कार देण्यात आली. पण बाबा लहानपणापासून स्वतंत्र विचारांचे होते. बालपण ऐश्वर्यात गेले असले तरी त्या वयातही त्यांना एक सामाजिक जाण मनात होती. त्यामुळे खेळण्यात त्यांचे अनेक मित्र खालच्या जातीचे होते. त्यांच्याशी न खेळण्यावर त्यांना बंधने घालण्यात येई. पण ती न जुमानता बाबा त्यांच्यात मिसळत असत.\nकॉलेजच्या दिवसात बाबांनी अख्ख्या भारताची परिक्रमा केली. रवींद्रनाथ टागोरांच्या संगीत आणि कवितांनी प्रभावित झालेल्या बाबांनी त्यांच्या शांतीनिकेतनलाही भेट दिली. टागोरांचा बाबांवर बराच प्रभाव होता. तितकाच प्रभाव वर्ध्याजवळच सेवाग्राम येथे आश्रम असलेल्या महात्मा गांधींचाही होता. मार्क्स व माओ यांच्या विचारांनीही बाबांना आकर्षिले होते. पण त्यांच्या विचारांच्या अंमलबजावणीसाठी रशिया व चीन या दोन्ही देशातील क्रांती मात्र त्यांना आवडली नाही. साने गुरूजींचाही बाबांवर बराच प्रभाव पडला होता.\nअशा वातवरणातूनच मोठे झालेल्या बाबांनी वरोरा येथे वकिली सुरू केली. ती दणकून चालायलाही लागली. त्याचवेळी आठवड्याअखेरीस ते आपली शेती बघायचे. शेती तरी किती तब्बल साडेचारशे एकर. वरोराजवळ गोराजा येथे ही शेती होती. त्यांनी मग शेती करता करता शेतकर्‍यांना संघटीत करायला सुरवात केली. सहकाराचा मूलमंत्र शेतकर्‍यांत रूजवायला सुरवात केली. याची परिणती अशी झाली की बाबांनी वरोराचे उपनगराध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. एकीकडे असे सार्वजनिक आयुष्य सुरू असताना बाबांचे क्लबमध्ये जाणे, शिकारीला जाणे, टेनिस आणि ब्रिज खेळणे हेही सुरू होते. पैसा प्रचंड मिळत होता. पण एवढे सगळे असूनही बाबा आतमधून तितके सुखी नव्हते. आयुष्याला काही तरी हेतू असावा असे त्यांना वाटत असे.\nत्याचवेळी कायद्याची प्रॅक्टिस म्हणजे खोटेपणा असेही एक समीकरण होते. खोटेपणाल करून पैसे मिळविणे बाबांना मान्य नव्हते. म्हणून त्यांनी हरिजनांसाठी काम करायला सुरवात केली. हरीजनांना बर्‍याच लांबून पाणी आणावे लागत असे. बाबांनी उच्चवर्णीयांच्या विरोधाला न जुमानता त्यांच्यासाठी सार्वजनिक विहीर खुली केली. त्यानंतर १९४२ चे भारत छोडो आंदोलन सुरू झाले आणि बाबा त्यात उतरले. त्यांनी वकिलांना संघटीत करून अटक केलेल्या नेत्यांना सोडविण्यासाठी आंदोलन सुरू केले. त्यापायी ते तुरूंगातही गेले.\nपुढे वकिलीतील उत्साह संपला आणि त्यांना उदास वाटू लागले. याच काळात त्यांनी केस वाढविले. एखाद्या विरक्त साधूसारखे दिसू लागले. एकदा एका लग्नाला नागपूरला गेले असताना त्यांनी इंदूला (साधनाताई) पाहिले आणि त्यांचे मनोमन प्रेम बसले. पण त्यांच्या साधूसारख्या अवताराकडे बघून साधनाताईंच्या घरच्यांनी त्यांची निर्भत्सना केली. पण विशेष म्हणजे साधनाताईंनाही बाबा आवडले. मग त्यांना घरच्या विरोधाला पत्करून लग्न करण्याचे ठरविले.\nलग्नानंतरही बाबांना आयुष्याचे ध्येय सापडत नव्हते. एके दिवशी त्यांनी एक कुष्ठरोगी माणूस पाहिला. हातपाय झडलेले, भर पावसात भिजत असलेला तो माणून पाहि��ा आणि ते भयंकर घाबरले. पण तोच त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. पुन्हा परतून त्यांनी त्या माणसाची सेवा केली. पण तो जगला नाही. पुढचे सहा महिने याच उलघालीत गेलेल्या बाबांनी अखेर कुष्ठरोग्यांसाठी काम करण्याचे ठरविले आणि पत्नी साधनानेही त्यांना या निर्णयात साथ दिली. त्यानंतर मग त्यांनी आनंदवन उभारले.\nतेथे त्यांनी कुष्ठरोग्यांच्या रहाण्याची सोय केली. त्यांची सेवा करण्याचे व्रत आरंभले. त्यासाठी ते कुष्ठरोग्यांवरील उपचारही शिकून आले. आनंदवनात कोणतीही सोय नव्हती. त्यांनी या उजाड परिसराचे नंदवन केले. आनंदवन स्वयंपूर्ण व्हावे यासाठी तेथे शेती सुरू केली. आनंदवन हे जगभरातील लोकांसाठी कुष्ठरोग्यांसाठी एक उदाहरण ठरले.\nपुढे बाबांनी एवढं उभारल्यानंतरही ते शांत बसले नाही. ऐंशीच्या दशकात संपूर्ण भारत अतिरेक्यांच्या कारवाया, फूटीच्या धमक्या अशा बाबींनी ग्रस्त असताना बाबांनी भारत जोडण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीरव गुजरातपासून अरूणाचल प्रदेशापर्यंत भारत जोडो नावाची यात्रा काढली. शांतता निर्माण करणे व पर्यावरणाबद्दल जागृती हे या यात्रेचे मुख्य हेतू होते. १९९० मध्ये बाबांनी आनंदवन सोडले आणि ते नर्मदेच्या किनारी येऊन रहायला लागले. नर्मदा आंदोलनाला बळ देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला.\nबाबांना अनेक मानसन्मान मिळाले. पद्मश्री, पद्मविभूषण, गांधी शांतता पारितोषिक, रॅमन मगसेसे पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले.\nBaba amte information in marathi या लेखाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.माझ्या लिहीण्यातून बाबा आमटे यांची माहिती information about baba amte सांगण्यात काही चुका झाल्या असतील तर माफ करावे.आपणास माझी एक विनंती आहे कि बाबा आमटे मराठी माहिती आपल्या सर्व मित्र परिवारात शेअर करण्यास विसरू नका.\nआंखों के लाल होने पर न करें नजरंदाज\nइन घरेलू उपायों से 2 हफ्ते में कम करें वजन\n या ब्लाग मध्ये आपल्याला मराठी उखाणे,मराठी गाणी Lyrics,मराठी कविता,मराठी सुविचार,मराठी गोष्टी अश्याच विविध महत्त्वपुर्ण घडामोडी वाचायला भेटतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/all/sports?page=10", "date_download": "2020-10-01T07:27:02Z", "digest": "sha1:CBQW45TU5XHLWKR4VK3O7X5TV2XXWR22", "length": 5946, "nlines": 122, "source_domain": "www.krushival.in", "title": "क्रीडा : ताज्या मराठी बातम्या | Latest sports News | Sports Marathi News |Cricket, Tennis, Hockey, Football Krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nसनरायजर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सवर दणदणीत विजय;\nआयपीएलच्या 13 व्या सीजनचा 11वा मॅच दिल्ली कॅपिटल्स आणि सनराइजर्स हैदराबाद....\nला लिगामध्ये रियल माद्रिदचे 34 वे विजेतेपद.\nबेन्झेमाचे दोन गोल, बार्सिलोनाला ओसासुनाकडून धक्का\nआयपीएलची परदेशवारी यंदा जवळपास निश्‍चित \nआयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन यंदा दुबईत होणार हे जवळपास निश्‍चित झालं आहे.\nडेक्कन चार्जर्सला 4800 कोटी रुपये देण्याचा बीसीसीआयला आदेश.\nआयपीएलमधून निलंबित करण्यात आलेल्या डेक्कन चार्जर्सने बीसीसीआयविरुद्धची.....\nराज्य कबड्डी असो.तर्फे कबड्डी दिन.\nकबड्डीमहर्षी शंकरराव (बुवा) साळवी यांचा जन्मदिन मुंबईच्या राज्य कबड्डी असो....\nरायगड जिल्हा कबड्डी असोतर्फे कबड्डी दिन साजरा.\nज्यांनी कबड्डी सातासमुद्रापार नेली ज्यांनी स्वतःला कबड्डी साठी वाहुन घेतले ते...\nकबड्डी दिनाचा कौतुक सोहळा रद्द.\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी असो. कबड्डीमहर्षी शंकरराव (बुवा) साळवी यांचा जन्मदिवस..\nसंघ नीट निवडत नसाल, तर चमत्काराची अपेक्षा करू नका\nभारतीय कर्णधार विराट कोहली हा आक्रमक क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो.\nजपानमध्ये मुले तणावात, बाहेर जाण्यासही घाबरताहेत\nगुन्हेगारांना स्टंट नाही, थेट हिसका दाखवणार\nदरोडेखोर आंतरराज्य टोळीच्या 15 दिवसांत आवळल्या मुसक्या\nभाडे न भरल्याने सरकारी कार्यालयाला टाळे\nतंत्रशास्त्र विद्यापीठातील कर्मचारी संघाचे विविध...\nसुधागड तालुक्यात नवे 6 कोरोनाबाधित\nशांतिवन संस्थेसाठी सर्जिकल साहित्य वाटप\nहाथरस बलात्कार प्रकरणाची मोंदींकडून दखल\nनोंदणी व मुद्रांक विभागाचे लेखणी बंद आंदोलन\nलाच घेणारे अन देणारे दोघेही हुशार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/72697", "date_download": "2020-10-01T09:03:27Z", "digest": "sha1:FIEBNKVKEXMGEKBTRZH2ZCMT6BAVGYCC", "length": 13255, "nlines": 99, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आरे जंगलातली हिरकणी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आरे जंगलातली हिरकणी\nपरवा प्रसाद ओक चा हिरकणी या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. प्रत्येकाच्या कामाची छोटीशी झलक पाहून चित्रपट चांगलाच असेल अस वाटल.\nहिरकणी हे नाव आपल्या कानावर पडत तेव्हा पटकन समोर एका लुगडं नेसलेल्या कपाळावर चंद्रकोर असणाऱ्या रणरागिणी आईच चित्र समोर उभा राहत जी आपल्या बाळासाठी सह्याद्रीचा कातळ कडा उतरून बाळाला दूध पाजण्यासाठी गेली होती. आपल्या महाराजांनी तिला साडीचोलीचा आहेर पण दिला होता.\nमला अस वाटत की हिरकणी हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे त्या मातांच म्हणजे फक्त मनुष्य जातितीलच नव्हे तर अवघ्या जीवसृष्टी मधील की ज्या आपल्या बाळाला, पिल्लांना सोडून सकाळी बाहेर पडतात आणि संध्याकाळी बाळाच्या ओढीने परत येतात.\nअश्याच एका हिरकणी बद्दल तुम्हाला सांगायचं आहे. पण ही होती झाडांवर चिवचिवाट करणारी चिमणी. झाडाच्या डोली मध्ये तीच घर होत.काही दिवसांपूर्वीच तिच्या अंड्यातून पिल्ल बाहेर आली होती. पण ती अगदी नवजात, कमजोर होती जी त्यांच्या आईशिवाय अपूर्ण होती. तरीही तिला पिल्लांना आणि तिला खायला आणण्यासाठी घरट्याबहेर पडावेच लागायचे. ती सूर्य उजाडता बाहेर पडायची आणि मावळतीला परत यायची .\nकालचा दिनक्रम पण तसाच होता. संध्याकाळी पिलांना भरवून झोपण्याची तयारी केली आणि खूप दूर चाऱ्यासाठी गेल्यामुळे थकली पण होती. रात्र झाली तेव्हा जंगलात भयाण शांतता पसरलेली होती.मधून मधून रात्रीच्या वेळी बाहेर पडणारी वटवाघळे आवाज करून शांतता भंग करत होती. सगळं चांगलं चाललं होत. पण अस म्हणतात ना जेव्हा आपल्याला सगळं चांगलं चाललेलं आहे अस वाटत त्याचवेळी दबा धरून बसलेली संकट गिधडाप्रमाने झडप घालतात आणि होत्याच नव्हतं करून टाकतात.त्या रात्री पण तेच झालं .\nती चिमणी पिल्लांना भरवून उद्या परत पहाटे घरतट्याबाहेर पडावे लागणार असा विचार करत गाढ झोपली होती. इतक्यात मोठमोठे आवाज येवू लागले... व्यांव व्यांव व्यांव व्यांव... झोपलेलं कुटुंब घाबरून जाग झालं . काय होतंय हे पाहायला ती चिमणी घरत्याबहेर पडली आणि त्या आवाजाच्या दिशेने गेली.जवळ जाईल तसा आवाज वाढू लागला आणि कर्कश होऊ लागला.तिथं तिला काही माणस गाडीतून उतरताना दिसली. त्यांच्या हातात टॉर्च आणि मोठं यंत्र होत. त्यांच्यातल्या एकाने टॉर्च जंगलाच्या दिशेने फिरवली तेव्हा तिच्या डोळ्यावर प्रकाश पडला आणि त्याच्या तीव्रतेने तिच्या डोळ्यापुढे अंधारी आली आणि ती खालच्या झुडपात पडली. काही क्षण जातात न जातात तोपर्यंत दुसरा कर्णकर्कश आवाज यायला लागला घरर घरर घरर...अता मात्र ती घाबरली अंगातला प्राण एकतवून तिने हवेत ���ेप घेतली व घर जवळ केलं. पिल्लांना आपल्या पंखाखाली घेतलं. तो आवाज मोठा होत होता आणि प्रत्येक क्षणाला जमिनीवर काहीतरी आदळून हादरा बसायचा. ती चिमणी तशी धाडशी होती तिने पुन्हा काय चाललाय हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला . ती परत आवाजाच्या दिशेने गेली आणि काय होतंय हे पाहण्यासाठी एका झाडावर बसायला गेली पण तेवढ्यात शेजारीच झाड तिच्या दिशेने जोरात आले.तिने त्या झाडाच्या जोरदार फटक्यातून स्वतःची सुटका करून घेतली पण त्या घटनेने ती इतकी घाबरलेली की पुढचा कित्येक वेळ आवाजाच्या विरूध्द दिशेला झेप घेत राहिली.\nखूप दूर आली होती ती. एव्हाना तिने तीच झाड, त्यावरच घर तिची पिल्ल खूप मागे सोडली होती . जंगल संपायला आल तेव्हा एका झाडावर बसली. त्या तिथे असलेल्या दबक्यातल दोन घोट पाणी तिने पिले. पहाट झाली तेव्हा तिला दाना पाणी आणायला जायची आठवण झाली. पण तिने आपल्या पिल्लांना बघून मगच दाना आणायला जाऊ असा विचार केला आणि ती आपल्या घरट्याकडे निघाली.\nजसजसे जवळ तस तसे आडवी झालेली झाडे तिला दिसायला लागली म्हणून ती तीच घर जिथं होत त्या जंगलाच्या भागात निघाली पण तिला सगळीकडे उभी झाडे आडवी झालेली दिसली. आता ती कासावीस झाली. तिला तीच घर सापडेना ती अख्या जंगलाला वळसा घालुन आली पण तिला तीच झाड सापडेना. तिला वाटलं आपण रस्ता चुकतोय की काय म्हणून ती पुन्हा शोधायला निघाली. पण इतक्यात तिला कालचा तो मशीन हातात धरलेला माणूस दिसला. आणि तिच्या लक्षात आलं की आपला पत्ता बरोबर आहे आणि जंगलही तेच आहे फरक इतकाच आहे त्या पडलेल्या हजारो झाडामध्ये एक झाड तिच होत. हा विचार येता तिच्या अंगाचा थरकाप उडाला. ती पिल्लांच्या आठवणीने कासावीस झाली . तिला घर हवं होत ,तिला पिल्ल हवी होती आणि तिला हे ही जाणून घ्यायचं होत की काल काय घडलं होत. पण त्या बिचारीला कोण सांगणार आरे जंगल पडलं होत....\nआवडलं तर प्रतिक्रिया द्या\nआवडलं तर प्रतिक्रिया द्या\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/satyajit-tambe-made-request-aditya-thackeray-53821", "date_download": "2020-10-01T08:35:51Z", "digest": "sha1:QRQRA2ASGA6TCC2W3OGNEFP4P36UYCTL", "length": 14479, "nlines": 194, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Satyajit Tambe made this request to Aditya Thackeray | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआदित्य ठाकरेंना सत्यजीत तांबे यांनी यासाठी केली विनंती\nआदित्य ठाकरेंना सत्यजीत तांबे यांनी यासाठी केली विनंती\nआदित्य ठाकरेंना सत्यजीत तांबे यांनी यासाठी केली विनंती\nबुधवार, 6 मे 2020\nपर्यटनस्थळांवरील सुशोभीकरण किंवा विकास कामांसाठी वार्षिक निधी खर्च न करण्याची विनंती करीत त्याऐवजी हा निधी पॅकेज म्हणून पर्यटनक्षेत्र जीवंत ठेवण्यासाठी जाहीर करावा.\nसंगमनेर : पर्यटनक्षेत्र जीवंत ठेवण्यासाठी आर्थिक तरतूद जाहीर करावी. पर्यटनस्थळांचे सुशोभिकरण करू नये, तर हा व्यवसाय जिवंत कसा राहिल, याचा विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.\nउन्हाळ्याच्या सुट्टीचे मार्च, एप्रिल, मे महिने म्हणजे पर्यटन व्यवसायासाठी भरभराटीचा काळ असतो. दुर्दैवाने याच काळात आलेल्या कोरोना या विषाणूजन्य घातक आजारामुळे देशभराततील उद्योगधंदे, व्यवसाय, दळणवळण ठप्प झाले. त्यामुळे पर्यंटन उद्योगाला मोठा फटका बसला. या पुढील काळातही भविष्यातील अनिश्चिततेने या उद्योगाला ग्रासले आहे. या उद्योगाशी निगडीत हजारो लोकांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. याबाबत काळजी व्यक्त करतानाच, सत्यजीत तांबे यांनी पर्यटनस्थळांवरील सुशोभीकरण किंवा विकास कामांसाठी वार्षिक निधी खर्च न करण्याची विनंती करीत त्याऐवजी हा निधी पॅकेज म्हणून पर्यटनक्षेत्र जीवंत ठेवण्यासाठी जाहीर करावा, अशी मागणी तांबे यांनी केली आहे.\nकेवळ हे क्षेत्र जिवंत ठेवा\nकोरोना या विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभुमिवर लॉकडाऊनमुळे पर्यटन उद्योग अनिश्चित काळासाठी आर्थिक कोंडीत सापडला आहे. आता सुशोभिकरण किंवा नवीन बांधकामासाठी सरकारकडून मोठा निधी उपलब्ध होण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीमध्ये पर्यटकांना सुविधा देणे, पर्यटनाला चालना देणे अशा गोष्टींवर भर द्यावा लागणार आहे. त्यामुळे ठाकरे यांनी याबाबत निर्णय घ्यावा, असे तांबे यांनी म्हटले आहे.\nकोपरगाव : वैद्यकीय दाखला घेण्यासाठी परप्रांतीय व्यक्तींनी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.\nयेवला येथून कोपरगावला कामानिमित्त रोज किमान दोन हजार नागरिक येतात. येवला ग्रामीण रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गावी जाण्यासाठी मागील तीन दिवसांत 500पेक्षा अधिक नागरिकांना वैद्यकीय दाखले देण्याचे काम आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर या कामावर सतत लक्ष ठेवून आहेत. दाखले काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे.\nपालेभाज्या, फळे व अन्य वस्तूंची विक्री करण्यासाठी शेजारील तालुक्‍यासह मालेगाव येथून छोटे-मोठे व्यापारी येत असतात. तालुक्‍यातील अनेक फळबागा मालेगावच्या बागवानांनी खरेदी केल्या आहेत. त्यामुळे बाधित क्षेत्रातील नागरिकांची ये-जा कोपरगावात होत आहे. तालुक्‍याच्या सीमा बंद असतानाही ही घुसखोरी सुरू आहे. याबाबत दक्षता घेण्याची मागणी होत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वतःचे ग्रामसुरक्षा दल निर्माण करून आपापल्या सीमा सांभाळण्याची आवश्‍यकता असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nहाॅटेल, रेस्टाॅरंट, बार सुरू करण्याच आदेश निघाला : रेल्वे, लोकलला हिरवा कंदिल\nमुंबई : कोरोना कंटेन्मेंट झोनव्यतिरिक्त हाॅटेल, फूड कोर्ट, रेस्टाॅरंट आणि बार पाच आॅक्टोबरपासून सुरू करण्यास राज्य सरकारने आज परवानगी दिली....\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केल्या \"या\" सूचना...\nमुंबई : राज्य सरकारने रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\n...आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; आदित्य ठाकरेंना भातखळकरांचा टोला\nमुंबई : काल रात्रीपासून पडत असलेल्या तुफानी पावसामुळे आलेल्या पुरात मुंबईकर गळ्यापर्यंत बुडले तरी उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे पर्यटनात...\nबुधवार, 23 सप्टेंबर 2020\nअजित पवारांनी महेश लांडगेंना नाराज केले नाही...\nपिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात सफारी पार्क आणि मनोरंजन केंद्राच्या कामाला महाविकास आघाडी सरकारने आता हिरवा कंदिल दाखवला आहे. पर्यटन विकास...\nबुधवार, 23 सप्टेंबर 2020\nआदित्य ठाकरे ज्यांच्यासोबत फिरतात.. त्यांनाच मी उघडं पाडलं..\nनवी दिल्ली : अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना याच्यातील वाद संपत नसल्याचं दिसते. कंगनाने मुंबई सोडल्यानंतरही तिचे टि्वटरवरून हल्ले सुरूच आहे....\nसोमवार, 14 सप्टेंबर 2020\nपर्यटन tourism संगमनेर व्यवसाय profession महाराष्ट्र maharashtra आदित्य ठाकरे aditya thakare कोरोना corona बेरोजगार पर्यटक विभाग sections मालेगाव malegaon व्यापार आमदार आशुतोष काळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-nondi-rohit-harip-1080", "date_download": "2020-10-01T09:03:27Z", "digest": "sha1:RIZYQBH6FIDFLSCKLDCT37N75ZO3THHT", "length": 6702, "nlines": 109, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Nondi Rohit Harip | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 25 जानेवारी 2018\nतंत्रज्ञानामुळे जवळ आलेले जग जोडण्यासाठी गरज असते ती समान भाषेची. जागतिकीकरणामुळे जगाच्या पाठीवरील विभिन्न प्रांतातून येणारे लोकांची या भाषेच्या अडचणीमुळे होत असलेली कुंचबणा आता दूर होणार आहेत.\nतंत्रज्ञानामुळे जवळ आलेले जग जोडण्यासाठी गरज असते ती समान भाषेची. जागतिकीकरणामुळे जगाच्या पाठीवरील विभिन्न प्रांतातून येणारे लोकांची या भाषेच्या अडचणीमुळे होत असलेली कुंचबणा आता दूर होणार आहे ती ’ट्रॅव्हिस’ या छोट्या उपकरणामुळे. नेदरलॅंड देशातील ’ट्रॅव्हिस’ या छोट्या स्टार्ट अप कंपनीने या उपकरणाचा शोध लावला आहे. या उपकरणामुळे जगभरातील सुमारे ८० विविध भाषांचा वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवाद करणे शक्‍य होणार आहे. या उपकरणासाठी जगभरातील ज्या ऐंशी भाषांचे डिजीटलायझेशन करण्यात आले आहे\nया उपकरणाची किंमत दोनशे डॉलर इतकी असून हे उपकरण बाजारात आल्यापासून सुमारे ८० हजार उपकरणांची नोंदणी ग्राहकांकडून करण्यात आली आहे. सध्या जगभरात ज्या भाषा कमी बोलल्या जातात त्या भाषांचे ’डिजीटलाझेशन’न चे काम या ’ट्रॅव्हिस’ग्रुप कडून हाती घेण्यात आले आहे. याआधी गुगल कंपनीकडून अशाच प्रकारच्या ’इअर बड’ चा प्रयोग करण्यात आला होता. हे ’इअर बड’ कानात घातले की चाळीस विविध भाषांचा अनुवाद तुम्हाला समजणाऱ्या भाषेत करत असते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/tag/vidhansabha-elections/", "date_download": "2020-10-01T07:38:26Z", "digest": "sha1:FSZA5SQ6RJEOR36LYBWKPNNJSKYA5YKY", "length": 8054, "nlines": 160, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "Vidhansabha Elections Archives - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nमोठी बातमी : जिल्ह्यातील ‘ह्या’ पोलीस अधिकार्यांच्या झाल्या बदल्या\nअहमदनगर जिल्ह्यातील ‘हे’ शहर 4 दिवस बंद\nआणि अजितदादा बोलले…’झालं ते झालं, आता नव्याने सुरुवात करायचीय \nमाजीमंत्री बबनराव पाचपुतेच ठरविणार देवेंद्र फडणवीस – अजित पवारांचे भवितव्य \nश्रीगोंदा तालुक्याला परत एकदा लाल दिवा मिळणार का \nकार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याने बाळासाहेब मुरकुटेंचा पराभव \nपुन्हा मंत्री होण्याचे स्वप्न भंग होऊन वनवासात जाण्याची रामावर आली वेळ \nहताश होऊ नका, मी खचलो नाही तुम्हीही खचू नका \nजनतेच्या हितासाठी सत्ता राबविणार- आमदार शंकरराव गडाख\nकोल्हेंनी केलेली कामे निवडून येण्यासाठी पुष्कळ होती, परंतु जनतेने त्यांना नाकारले…\nविकासात्मक नेतृत्वाचा विजय झाला -प्रा.माणिक विधाते\nपराजय झटकून किरण काळे लागले कामाला\nराम शिंदे यांनाच आत्मचिंतन करण्याची वेळ \nपारनेर मध्ये गुरुला शिष्याने हरविले \nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्का��� मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%87%E0%A4%9C/news/14", "date_download": "2020-10-01T08:51:56Z", "digest": "sha1:D5LQUYMRKLSSAV7R2EUZXAEFGXLDDDB2", "length": 4610, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nहॉलिवूड अॅक्शन इन बॉलिवूड\nबोर्डाचे वाहन प्रवेश कर कंत्राट वादात\nमिरवणुकीला उशीर आणि स्पीकरला बंदी\nतिकीट बारी झाली लय भारी\n‘एसटी बॉइज’ना पाच टक्के आरक्षण\nUPSC परीक्षेसाठी उद्या चोख व्यवस्था\nमाझे जीवन (संगीत) गाणे\nअब की बार ‘लेडी सिंघम’\nबॉक्सऑफिसवर श्रेयस तळपदेच्या ‘पोश्टर बॉइज’ची जादू\nआले रे ‘पोश्टर बॉइज’\n‘अँग्लो उर्दू बॉइज’ला दणका\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/92e94b91793093e-92b94193293293e", "date_download": "2020-10-01T07:09:30Z", "digest": "sha1:FOOMIMEU6JIBF6MYM7FEQARKSQECID55", "length": 12866, "nlines": 90, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "मोगरा फुलला — Vikaspedia", "raw_content": "\nआदिवासी भागात शेती करण्याची जिद्द उराशी बाळगून प्रयत्नांची पराकाष्ठा करत आदिवासी परिसरात प्रयत्नातील मोगरा फुलविल्याचे काम ठाणे जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील ओंदे जवळ वाकुडपाडा या इथल्या कैलास मेहता यांनी केली आहे. दोनदा शेती प्रयोग आर्थिक व इतर कारणांमुळे फसला. शेती उद्योगाची पुन्हा आस बाळगून सेंद्रीय शेती आत्मसात करत फळबागायतीच्या ज्ञानाचा अनुभवही इथल्��ा शेतकरीवर्गाला वाटत आहेत. त्यांच्या या बागायती शेतीस महान्यूज माध्यमातून प्रत्यक्ष भेट देण्यात आली यावर त्यांनी आपल्या जडघडणीचा आलेख अधोरेखीत केला.\nखरंतर, मुंबईत जन्मलेले कैलास शामदास मेहता हे एल्फिस्टन कॉलेजात त्यांनी सोशल सायन्स व लॉ केले. कॉलेज करत असताना ते मार्केटिंग एक्झिक्युटीव्हचे काम करीत असत. टेक्स्टाईल्स मशिन पासून ते प्रिंटेड पॅकेजची काम करत होते. यात त्यांना प्रवास भत्त्यासह दोन हजार पाचशे रूपये मिळत. ही नोकरी त्यांनी सात वर्ष केली. अंगी असलेले मार्केटिंगमधील ज्ञान शेतीव्यवसायात कामी येईल, काही तरी शेतीत करावं म्हणून त्यांच्या दोन मित्रांसह त्यांनी माले इथे 25 एकर जमीन घेतली. त्यात त्यांनी शेळीपालन सुरू केले. राजस्थान व सौराष्ट्र येथून जमनापारी व बाबरी क्रॉस या जातीच्या शेळींचे पालन सुरू केले. त्या जोडीला त्यांनी फळ बागायत व कुक्कुटपालन सुरू केले. मात्र हा व्यवसाय आर्थिक घडी विस्कटल्याने मोडीत निघाला. तरीही ते डगमगले नाहीत.\nबऱ्‍याच कालखंडानंतर त्यांनी शेतीत काही करावं, आपला अनुभव इतरांना वाटावा या हेतूने ते पुन्हा उमेदीने शेती व्यवसायाकडे वळले. सेंद्रिय शेतीत अधिक प्रमाण ठेवून ते ओंदे येथे अकरा एकरात काजू -1200 झाडे, साग-500 झाडे, सोबतीला कुक्कुटपालन व्यवसाय, बांबूची लागवड केली. असे असतानाही ड्रायझोन हटविण्यासाठी त्यांनी पाण्यासाठी वर्षभर बैलगाडीने बागायतीला पाणी पुरवठा केला. त्यातही त्यांची आर्थिकघडी विस्कटली. त्यांना अपयश आले. पुढे त्यांनी वाकुडपाडा येथे आठ एकरमध्ये बंगलोरी (कोईम्बतुर) मोगरा-3000 रोपांची लागवड, शिसव, फणस, काजू-150, आंबे-750, पपई-500, कागडा-पारस आदी विविध प्रकारची मिश्र प्रमाणात बागायत केली. पपई पिकातून 35 टन माल निघतो. यातून त्यांनी तीन लाख रूपये नफा मिळवला. इथल्या बंगलोरी मोगऱ्‍याचे उत्पादन हे वर्षातून 8 महिने मिळते. या मोगऱ्‍याचे ते आंतरपिक घेतात. बहुतांशी शेती ड्रायझोनमध्ये असल्यामुळे दिड किलोमीटर अंतरावरून एका ओढ्यातून पाईप लाईनद्वारे पाणी आणले आहे. ठिबक सिंचनासाठी ट्रिपर न बसवता मायक्रो ट्युबचा वापर केला आहे. आंबा, काजू, पपई, चिकू, फणस ते मोठ्या प्रमाणात घेत आहेत. आज या परिसरात मोगरा फुलविण्याचे योगदान माझ्याकडून झाल्याचे ते सांगतात. या ठिकाणी 40 वर्षे राहून ते इथल्या सर्व समाजात मि��ळले आहेत. या मोगऱ्‍याचा माल ते पालघर, दादर, नाशिक या ठिकाणी देत असतात. सरासरीने प्रतीकिलो किमान 132 ते 150 रुपये भाव बाजारात मिळतोय.\nनवतरूणांनी शेती केली पाहिजे. उजाड शेतीत लागवड करणे गरजेचे आहे. शेतीत अर्थाजनाबरोबर शेतीतलं बौद्धिक ज्ञान शेतकऱ्‍याला मिळतेय, ते गरजू शेतकरीवर्गाला गरजेचे आहे. असेही मत यावेळी ते व्यक्त करतात. मिश्र शेतीमुळे एखादं पिक बदलत्या हवामानात हाती आलं नाही तर इतर पिकाने त्याची तूट भरून निघत असते असं मत त्यांचा बीएस्सी झालेला मुलगा शिवम हा व्यक्त करतो.\nआज मेहतांची साठी उलटली तरी त्यांची शेतीतली जिद्द संपलेली नाही. आज त्यांच्या शेतीला आधार त्यांचा मुलगा बनलाय. शेतीत बरच काही करता येतं ते करण्यासाठी उरी जिद्द, प्रयत्नांची पराकाष्ठा असावी लागते ते कैलास मेहतांच्या व्यक्तीरेखेतून प्रतीत होतेय.\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित30 Sep, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/70014", "date_download": "2020-10-01T07:59:48Z", "digest": "sha1:6V7DNGFGDQRB6CDPJLFU43KIJCMAQV7P", "length": 6195, "nlines": 126, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दाह शमवणारा अनुभव दे एखादा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दाह शमवणारा अनुभव दे एखादा\nदाह शमवणारा अनुभव दे एखादा\nदाह शमवणारा अनुभव दे एखादा\nतहान नसलेला अवयव दे एखादा\nसर्व जाणिवा भोगांनी बोथटलेल्या\nजन्म कमालीचा बेचव दे एखादा\nपोचणार हा अहं नदीमध्ये बुडवू\nमधेच तुटलेला साकव दे एखादा\nहिरवाईची मैफिल कधीच उरकेना\nनिष्पर्णांसाठी उत्सव दे एखादा\nजगात अन् माझ्यात वैर हे केव्हाचे\nमधून जाणारा विस्तव दे एखादा\nमूर्तीपेक्षा त्याला वंदन करेन मी\nतुला पाहिलेला मानव दे एखादा\nदाह शमवणारा अनुभव दे एखादा\nदाह शमवणारा अनुभव दे एखादा\nदाह शमवणारा अनुभव दे एखादा\nतहान नसलेला अवयव दे एखादा\nमूर्तीपेक्षा त्याला वंदन करेन मी\nतुला पाहिलेला मानव दे एखादा\nदाह शमवणारा अनुभव दे एखादा\nतहान नसलेला अवयव दे एखादा\nसर्व जाणिवा भोगांनी बोथटलेल्या\nजन्म कमालीचा बेचव दे एखादा\nएखादा ऐवजी... एकदा असते तर ग़ज़ल अजुन बेलेन्स्ड झाली असती काय... अर्थ आणि गेयतेच्या दृष्टी ने...\nदाह शमवणारा अनुभव दे एखादा\nदाह शमवणारा अनुभव दे एखादा\nआज निवडणुक निकालांच्या दिनविशेषानिमित्त शेर का हा\nहिरवाईची मैफिल, निष्पर्ण उत्सव आवडलं.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-coffee-special-cover-story-prajakta-kanegaonkar-marathi-article-3856", "date_download": "2020-10-01T07:42:57Z", "digest": "sha1:YB4HOI3IPSZLCD36USEM3SKFYLNKYMGE", "length": 27819, "nlines": 117, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Coffee Special Cover Story Prajakta Kanegaonkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 17 फेब्रुवारी 2020\nकॉफी अजूनही त्या लांबच्या मैत्रिणीसारखीच आहे माझ्यासाठी. एखादा क्षण मैत्रीची जाणीव करून देणारा असतो पण एरवी सगळा अलिप्त मामला. छान मैत्र जुळू शकते असे वाटत असतानाच समोरच्याने नाव पत्ता न देता गाव सोडून जावे असे काहीसे.\nमी खरे तर कॉफी पीत नाही. फारशी आवडत नाही असेही नाही. कदाचित माझी आणि कॉफीची नीट ओळख झालेली नसावी. वलयांकित असल्याने तिच्यापासून जरा लांबच बरे असाही मी विचार केला असेल. तशी अगदीच ओळख नाही असेही नाही. थोडीफार तोंडओळख आहे, पण मैत्री नाही. कॉफीबद्दल विचार करताना मला नेहमी कॉलेजमधली एखादी छान टीपटाप सुंदर दिसणारी मैत्रीण आठवते. वर्गातच असते आपल्या, पण हाय हॅलोपलीकडे बोलणे होत नाही तिच्याशी. म्हणजे हरकत नसते बोलायला, पण तिच्या एकंदर छान व्यक्तिमत्त्वामुळे, सौंदर्यामुळे, थोडे श्रीमंती राहण्यामुळे आपण बुजतोच बोलायला. नंतर कधीतरी बाहेर कुठे भेटल्यावर तिच्याशी चार वाक्य बोलल्यावर कळते अरे छान गप्पिष्ट आहे की ही. जमू शकले असते आपले हिच्याशी. पण आता वेळ निसटून गेली. कॉफीबद्दल मला नेहमी का कोण जाण��� असेच वाटत आलेले आहे.\nदुसरे असे की मी मुळात चहाबाज. कट्टेगिरी, धबडगा, दंगा या सगळ्याला चहाची जास्त साथ शोभते. शिवाय डोंगर गड चढता-उतरताना, एसटी महामंडळाच्या कृपेने थांबणाऱ्या अनाकलनीय हॉटेलांमध्ये, अमृततुल्य, टपरी इत्यादी ठिकाणी पटकन काय मिळू शकतो तर चहा. मी चहाबाज असण्याचे आणखी एक कारण म्हणजे सुरुवातीची मार्केटिंगची नोकरी. गाडी साईडला घेतली कटिंग मारला आणि चाललो पुढे. त्यामुळे चहा एकदम जीव की प्राण. त्यातून वडापाव आणि चहा हे मार्केटिंगवाल्यांचे स्टेपल डाएट. कॉफीशी रीतसर ओळख होणार तरी कधी\nजेव्हा सीसीडी आणि बरिस्ता वगैरे पुण्यात सुरू झाले तेव्हा तर त्यांना लांबून बघण्यातच आनंद असायचा. पंचावन्न ते पंचाहत्तर रुपये देऊन कॉफी पिणे हे खिशाच्या आणि मेंदूच्याही बाहेर होते. फार क्लास वगैरे वाटायचे या दोन्ही जागांकडे बघून. त्यातल्या त्यात बरिस्ताकडे बघून तर जास्तच. कारण सीसीडीला मिळणारी कॅपुचिनो ही बरिस्ताला दहा पंधरा रुपयांनी आणखी महाग मिळायची. त्यातून तिथे मॉडर्न दिसणारे लोक येणार. मॉडर्न म्हणजे जीन्स, शॉर्ट स्कर्ट्स, शॉर्ट टॉप्स, केसांना स्पामध्ये जाऊन ट्रीटमेंट देणाऱ्या, सदैव लिपग्लॉस लावलेल्या मुली, त्यांच्याबरोबर लेदर जॅकेट कॅज्युअली हातावर टाकलेले, कारमधून येणारे, मार्लबोरो ओढणारे मुलगे वगैरे फारच हिप वाटायचे. त्यातून इडली डोसा वडापाववर वाढलेला आपला पिंड असल्याने उगाच स्पिनॅच अँड कॉर्न सँडविच, ब्राउनिज वगैरे फारच महागाचे आणि पोट न भरणारे खाणे यापासून लांबच बरे असा विचार जोमात असायचा. तिथे आमचा लाडका ‘च्या’सुद्धा मसाला चाय, दार्जिलिंग टी, अर्ल ग्रे वगैरे विंग्रजी हायफाय नावे लावून शंभर दीडशे रुपयाला समोर यायचा. हे म्हणजे रोज शेजारी बसणाऱ्या आंद्या किंवा पक्या नावाच्या मित्राने एकदम ‘हाय आय एम प्रकाश, ग्लॅड टू सी यू डार्लिंग गर्ल. यू कॅन कॉल मी प्रॉकी डूड’ वगैरे करण्यासारखे होते. यथावकाश यात मॉडर्न दिसणे असले, तरी मॉडर्न असणे असेलच असे नाही हे कळले. त्यातला अ-वाक फॅक्टर कमी झाला, तरी तिथे येणे जाणे नाही तर नाहीच जमले.\nकॉफीशी पहिली ओळख घरातूनच झालेली. तेव्हाच कळले मॅडमचे तंत्रच वेगळे आहे. चहा सोपा. सगळे मटेरियल एकत्र करा, उकळा, गाळा, कपात ओता आणि बशीतून फुर्रर फुर्रर करत प्या. सिम्पल. कॉफी म्हणजे घरी पाहुणे येणार. मग आई त्यांना म्हणणार ‘चहा करते’ मग ते ‘वहिनी मी चहा घेत नाही’ म्हणणार. मग वहिनी कॉफी घेता का विचारणार. ते हो म्हणणार. मग आई फ्रिजमधून एक ब्राऊन दिसणारी झाकण घट्ट बसलेली एक ऑड आकाराची बरणी काढणार. ती स्वच्छ पुसून घेणार. एकीकडे दूध आणि पाणी यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून उकळायला ठेवणार. कोरडा चमचा परत एकदा पुसून कोरडा करणार. त्यातून थोडी चमचाभर कॉफी मगमध्ये घेणार. त्यात साखर घालणार. मग चमच्याने दूधपाण्याचे मिश्रण त्यात घालणार आणि कॉफी हलकी होईपर्यंत फेटणार. मग ती हलके हलके त्यात दुधात घालणार. या सगळ्यात मला दुधाचा हळूहळू बदलत जाणारा रंग बघत किती कॉफी घालायची आहे याचा अंदाज घेणे हा प्रकार फार आवडायचा. मनासारखा रंग आला की ते मिश्रण थोडे अजून उकळायचे. त्यात किंचित वेलदोडा छोट्याशा खलात कुटून घालणार. कॉफीचे सटीसामाशी वापरले जाणारे वेगळे गाळणे काढणार. हिचे मग वेगळे. त्यात थोड्या उंचावरून कॉफी ओतून थोडा फेस आणणे मष्ट आहे. ते मग बाहेरून पुसून घ्यायचे परत एकदा. छान ट्रेमध्ये सजवून बाहेर आणायचे. मग त्याच्याबरोबर एका प्लेटमध्ये बिस्कीट वगैरे. जामनिमाच वेगळा हो सगळा. गटागटा प्यायची गोष्टच नव्हे ही. आम्ही मारी नाहीतर गुड्डे बिस्कीट चहात बुडवून खाणारे. मग तो कप बसका असेल नाहीतर बोन चायना असेल. मारी बिस्किटांची चवड बशीत ठेवायची, त्यात चहा शिरावा म्हणू ती बिस्कीट पुढच्या दातांनी अलगद कुरतडायची आणि मग त्यावर चहा ओतायचा. ती भिजेपर्यंत कपाने चहा प्यायचा. नंतर एक चमचा घेऊन ती केकसारखी खायची. असले अतरंगी उद्योग करणारे लोक आम्ही. ते शर्मिली पिक्चरमधल्या राखीसारखे दोन्ही हातांनी नाजूक मगाच्या कानात अंगठे अडकवून पेय पीत पीत असे डेंजर मादक अदाकारीने शशी कापूरकडे बघणे बिघणे चित्रपटातच ठीक आहे. ते आपल्याला जमणे नाही.\nकाळ वेळ स्थळ यांचा पेयाशी घनिष्ठ संबंध आहे. कॉफी आवडायच्या दोन वेळा म्हणजे सवाई गंधर्वची संध्याकाळ आणि गप्पांचा आणि पत्त्यांचा फड लागला की मध्यरात्री. सवाईला कॉफी साजून जाते अगदी. गारवा असतो हवेत. त्या अतिभव्य मंडपात गर्दी असली तरी मस्त प्रसन्न वातावरण असते. नुकतेच दीड तास विजेसारखे कडकडणारे तळपते गाणे ऐकलेले असावे. पुढच्या गायकाचे तंबोरे जुळायच्या आत पटकन जाऊन कॉफी घ्यावी बाहेर जाऊन. मसाला दूध वगैरे ठीक आहे, पण कॉफी जमून जाते ���ेव्हा. किंचित उग्र भासणारा तरतरी आणणारा सुगंध, गोऱ्यापान व्यक्तीला डिसेंबरच्या उन्हात बाहेर उभे केल्यावर येतो तसा कॉपर ब्राऊन रंग, फेसाळपणा बेताचाच. शाल अंगावर परत ओढून घ्यावी, एक कमी गर्दीचा कोपरा पकडावा आणि शांतपणे आतल्या बैठकीचा अंदाज घेत घेत कॉफी घ्यावी. मंडपात घेऊन जायची नाही कारण ती मधल्या प्रवासात गार होते. तिथेच पटकन पिऊन आत पळण्यात मजा आहे तिची.\nकॉलेज संपवून आम्ही सगळेच नोकऱ्या शोधत होतो. काहींना मिळाल्या होत्या. काही कागद फिरवत होते. तेव्हा रात्री पत्ते आणि गप्पा यांचा कट्टा असायचा. त्यात जजमेंट हा गेम प्रमुख मग मेंढीकोट आणि शेवट बदाम साताने करायचा. शेवटच्या बदाम सातला मग लोळणारे, पुस्तकात डोके घातलेले, काठावरचे, बाहेरून सूचना आणि पाठिंबावाले असे सगळेच मैदानात उतरायचे. साधारण दोन कॅट घेऊन वगैरे चालायचे. या बदाम सातच्या आधी कॉफी व्हायची. ती ज्याला कुणाला मूड लागेल करायचा, त्या माणसाने करायची. चहाच्या कपातून प्यायची. कुणी स्टीलच्या ग्लासात ओतून घ्यायचे. ती कधी अगोड, कधी मिट्ट, कधी उगाच लाजल्यासारखा रंग आलेली, कधी विषुववृत्तावरून आल्यासारखी तापलेली, अशी कशीही व्हायची. मंडळी चालवून घेत. पुढेमागे मग ग्रुपमधल्या एकदोन जणांना चांगली कॉफी करता येते असा शोध लागला. मग ते काम हक्काने त्यांच्या गळ्यात बांधण्यात आले. दुसऱ्याच्या घरात हक्काने फ्रिज उघडून दूध वगैरे बाहेर काढून कॉफी करण्यात काही गैर वाटत नसे. आईबाबा लोकांची फुल्ल परवानगी असायची. तेही कधीमधी पत्त्यांमध्ये हजेरी लावीत. कधीतरी अधूनमधून वर्षातून एकदा दोनदा हा कार्यक्रम होतो अजूनही. मंडळींनी आपापल्या बायका नवरे लोकांनाही यात ओढलेले आहे. आता त्यांच्यातल्या बऱ्याच जणांना उत्तम कॉफी करता येते हा शोध लागलेला असल्याने त्यांच्यावर जबाबदारीचे हस्तांतरण करून मंडळी आणखीच निवांत झाली आहेत. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी रात्री बारा वाजता सदर व्यक्तीच्या घरी जाऊन त्याला झोपेतून उठवून शुभेच्छा देणे आणि साडेबाराला कॉफी पिऊन घरी परतणे असा एक फार मोठा सोहळा मुलांच्या शाळा आणि हापिस यात गुदमरून बंद पडला. चालायचेच म्हणा.\nकॉफी प्यायचे आमंत्रण म्हणजे रोमँटिक गेटवे वगैरे वाटायचे दिवस मावळले नाहीयेत अजून तरी, हे बघून बरे वाटते. अ लॉट कॅन हॅपन ओव्हर कॉफी याला बराच अर्थ आह��. आणि तसेच छान आहे खरेच. चहाच्या टपरीवर,आसपासची वाहने, माणसे, कुत्र्याचे पिल्लू (हे प्रत्येक टपरीवर असणे गरजेचे आहे कारण पारले जी वाले लोक याला अधून मधून बिस्किटे खायला घालतात), भोंगे, हॉर्न यात भावी जोडीदाराशी बोलणार काय आणि कसे प्रपोज वगैरे करणे तर लांबच राहिले. मी फर्ग्युसनला असताना अँब्रोशिया, गार्डन कोर्ट, बुनिंदा आणि नंतर मानस इकडे दोघेजण जेवायला वा फिरायला गेले म्हणजे त्यांच्या कपल असण्यावर शिक्कामोर्तब होत असे. कारण तेव्हा ही सगळी ठिकाणे गावाच्या बाहेर होती. तिथे सर्व्हिस स्लो आणि शांत वातावरण असायचे. डोळ्यात डोळे घालून बघणे, हातात हात घालून बसणे आणि मग लग्नाची मागणी घालणे वगैरे कार्यक्रमांना उत्तम जागा होत्या या सगळ्या. तिकडे जाऊन कॉफी आणि एखादे स्नॅक्स खाऊन परत येणे हे फारच भव्यदिव्य होते. हळूहळू ही सगळीच ठिकाणे गावाच्या हद्दीत आली. नव्हे आता गावाची हद्दच मुळी यांना ओलांडून कैक मैल पुढे गेली आहे. सीसीडी, बरिस्ताच्या उदयाने पेट्रोल आणि वेळेची महाबचतच झाली. अगदी हातात हात नसले तरी डोळ्यात डोळे घालून बघणे वगैरे गावाच्या हद्दीच्या आत जमायला लागले. कॉफीचे निमित्त मात्र अजून टिकून आहे. शेवटी काय प्रेमाला आणि प्रेमभंगाला कॉफीनेच उत्तम साथ दिली आहे हे पटतेच.\nआता गल्लोगल्ली कॅफे झाले आहेत. चकाचक इंटिरियर, चारदोन सँडविचेस आणि चिप्स, मोठे मोठे मग, एक फुस्स फुस्स आवाज करणारे अगडबंब कॉफी मशीन, युनिफॉर्मचे टी शर्ट घातलेला स्टाफ, सेल्फ सर्व्हिस वगैरे मामला असतो. गेला बाजार भिंतीवर ग्राफिटी हवी, शनिवारवाडा, महात्मा फुले मंडई इत्यादी सांस्कृतिक वारसे यांची रेखाचित्रे हवीत. या सगळ्यात कॉफी पिणाऱ्याने यावे, टिश्यू पेपरवर अलगद मग ठेवावा, मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये डोके घालावे आणि थोड्या वेळाने कॉफी गार करत प्यावी. बोलण्यात हरवून गेल्याने आपसूक गार होणारी कॉफी काही वेगळीच लागते हे ध्यानी न येणे यापरता कॉफीचा दुसरा अपमान नाही.\nकॉफी मिळते सगळीकडेच, पण मनाला पटेल अशी कॉफी बहुतेक घराच्या चार भिंतीतच मिळते. म्हणूनही असेल कदाचित, आवर्जून कॉफी प्यायला बाहेर जाणे होत नाही माझेही आणि गेले तरी कॉफीची चव बदलली आहे असेच राहून राहून वाटत राहते. यापेक्षा गोंगाटातला चहाच बरा वाटतो आणि भावतोही.\nकॉफी अजूनही त्या लांबच्या मैत्रिणीसारखीच आहे माझ्यासाठी. एखादा क्षण मैत्रीची जाणीव करून देणारा असतो पण एरवी सगळा अलिप्त मामला. छान मैत्र जुळू शकते असे वाटत असतानाच समोरच्याने नाव पत्ता न देता गाव सोडून जावे असे काहीसे. एखादा फोन, एखादे पत्र इतपतच संबंध. हातात चहाचा कप घेऊन मी कॉफीचा विचार करते तेव्हा लक्षात येते चहा मला प्रिय आहे, तो माझ्या अनेक क्षणांचा सोबती आहे पण कॉफी मात्र हाती येता येता निसटलेली गोष्ट आहे, त्या दूर राहून जवळ येण्यातच तिची ओढ शिल्लक आहे बहुतेक.\nकॉफी मैत्रीण सौंदर्य चहा हॉटेल\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/children-and-music-soor-niragas-ho", "date_download": "2020-10-01T08:12:34Z", "digest": "sha1:A5IHIENRDZT4GG7QY5JSOPESVDNB5LXR", "length": 34049, "nlines": 83, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "सूर निरागस हो.. - द वायर मराठी", "raw_content": "\nसगळ्या प्रकारचं संगीत मुलांना बालपणापासून ऐकायला मिळालं तर मुलांचा सांगीतिक आणि वैयक्तिक विकास उत्तम होऊ शकेल. लहानपणापासून जे संगीत किंवा काव्य कानावर पडते, त्यातून मुलांच्या भाषेचा विकास होऊन त्यांच्या भाषेतून मिळणाऱ्या प्रतिमांचा, शब्दांचा, कल्पनांचा आकृतिबंध बालमनात तयार होत जातो.\nएक एप्रिलपासून वर्तमानपत्रं सुरू झाली. ताबडतोब एक दोन दिवसापासून ती तत्परतेने बंदही झाली. मग सहा तारखेपासून पुनः सुरू झाली. परंतु माझी आवडती शब्दकोडी सोडल्यास त्यात फक्त कोरोना – कोरोनाच होता पण मोठ्ठा टोला हाणला कॉलनीतल्या दोन छोट्यांनी पण मोठ्ठा टोला हाणला कॉलनीतल्या दोन छोट्यांनी “आजी, तुम्ही कशा बाहेर पडलात “आजी, तुम्ही कशा बाहेर पडलात हं, आणि कोरोनाबद्दल अजिबात बोलायचं नाही हां. बोsssर झालोय आम्ही.” “नाही बाबा बोलत, पण तुम्ही आत जा बघूं हं, आणि कोरोनाबद्दल अजिबात बोलायचं नाही हां. बोsssर झालोय आम्ही.” “नाही बाबा बोलत, पण तुम्ही आत जा बघूं” असं मी म्हणेपर्यंत त्यांना घरातून हाका आल्याच.\nतुमचंही तेच झालं असणार म्हणून मी वेगळ्याच छान विषयाकडे वळते. तरुण आईबाबांना आणि असलेच त्यांच्याबरोबर त्यांचे आईबाबा, तर त्यांनाही आवडेल. लहान मुलांसाठी संगीत हा आजचा विषय.\nमानवी मनाच्या पहिल्या आविष्कारासाठी संगीतकलेचा वापर झाला असे मानतात. हे खरंही असावं. लहान बाळ – अगदी तान्हं म्हणजे दोन – तीन महिन्यांचं – पाहता आल्यास ही गोष्ट सहज लक्षात येते. घशातून, तोंडातून चित्रविचित्र नाद काढत बाळ मजेत पहुडलेलं असतं. स्वतःसाठी स्वतःच संगीत निर्माण करीत असतं असं वाटावं इतकं त्यात ते दंग झालेलं आपण पाहतो. वेगवेगळे आवाज काढत ते हळूहळू शब्दांपर्यंत येऊन पोचतं आणि यथावकाश भाषा बोलूही लागतं. पण त्याधीच ते फुरफुर आणि बमबम असे आवाज करत तो त्याचा प्रथम आविष्कारच असतो. शिवाय तान्हेपणीच, ते गाण्यांतला आनंद अनुभवायला शिकतं. त्याशिवाय अंगाई गीतांची लयबद्ध निर्मिती झालीच नसती. आईचं गाणं गुणगुणणे बाळाला मनापासून आवडतं आणि सुखावह वाटतं.\nगर्भातून बाहेर आल्यानंतर मूल श्वास घेतं, डोळे उघडतं आणि त्याचं इतर चलनवलन सुरू होतं. त्याचे कान मात्र गर्भावस्थेतही सक्षम असतात. कृष्णाने सांगितलेली चक्रव्युहाची कथा आणि गर्भावस्थेतही हुंकार देणारा अभिमन्यू आपल्याला माहित आहेच. पन्नास वर्षांपूर्वी डॉ. वेर्गीस नावाच्या अमेरिकन प्रसुतीशास्त्रज्ञ डॉक्टरांनी काही प्रयोग केले. त्यांचं म्हणणं असं आहे, की गर्भातील मूल सहा महिन्यांचं झालं की त्याला बऱ्याच गोष्टींच्या संवेदना होतात आणि त्याच्या कानाला तर खूपच गोष्टी ऐकू येतात. प्रसुतीपूर्वीच्या काळात रेकॉंर्डिंग करून त्यांच्या असं लक्षात आलं की मुलाच्या कानानं डॉक्टर-नर्सचे आवाज, उपकरणांचा खणखणाट, आणि मुद्दाम वाजवलेले शास्त्रीय संगीत, येवढं सगळं सहजतेने टिपलं होतं. हे सगळं लिहायचा उद्देश असा की श्रवणेंद्रिय हे फार लवकर तयार होत असतं आणि त्याच्याद्वारे मिळणारं ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता मानवाच्या मुलात लौकर येते.\nकानांचा – श्रवणेंन्द्रियांचा – आणखी एक विशेष असा आहे की ते सदैव, सर्वकाळ सजग असतात. सर्व दिशांकडून ध्वनी ग्रहण करण्याची क्षमताही त्यांच्यात असते. रात्री, दिवसा, जागेपणी आणि झोपेतसुद्धा आपल्याला आवाज ऐकू येऊ शकतात. डोळे जसे सहज बंद करता येतात तसे सहज कान बंद करता येत नाहीत. इच्छा असली तरी बंद करून घेता येत नाहीत. कानांच्या या वैशिष्ट्यांमुळे जसा आपल्याला त्रास होऊ शकतो, तसंच कानांमुळे आपल्याला ज्ञान प्राप्ती होऊ शकते. श्रवण भक्ती नसलेल्या माणसाची अवस्था खरं म्हणजे अंधांहून बिकट असते. ते आपल्याला अजिबात खरं वाटतं नाही, त्यामुळे तर त्यांची समस्या जास्त तीव्र बनते. साधी गोष्ट घेऊ. अंधाबद्दल सर्वसाधारण माणसाला जेवढी सहानुभूती सहजतः वाटते, तेवढी बधिरांबद्दल वाटत नाही. उलट “ए बहिरटा” असं लोक सहज म्हणून जातात. शिवाय केवळ ऐकू न आल्यामुळे बोलता येत नाही हा एक गैरफायदा असतोच. कान हे अतिमहत्त्वाचं, ज्ञानसाधनेचं इंद्रिय आहे आणि मुलांना संगीतातून ज्ञानप्राप्ती होते हे मोठ्या माणसांना जेवढ्या लौकर कळेल तेवढं उत्तम.\nआपल्या देशात, संगीत हे आपल्या विविध धर्मांसारखे आहे असं मला वाटतं. सगळ्या प्रकारचं संगीत मुलांना बालपणापासून ऐकायला मिळालं तर मुलांचा सांगीतिक आणि वैयक्तिक विकास उत्तम होऊ शकेल. लहानपणापासून जे संगीत किंवा काव्य कानावर पडते, त्यातून मुलांच्या भाषेचा विकास होऊन त्यांच्या भाषेतून मिळणाऱ्या प्रतिमांचा, शब्दांचा, कल्पनांचा आकृतिबंध बालमनात तयार होत जातो. हे सगळं अगदी साध्या-साध्या गोष्टींनी तयार होतं जातं, आणि आपोआप होतं. मुळात लहान मुलांची छोटीछोटी गाणी त्यांच्यातील सृजनशीलतेला वाव देत असतात. अगदी लहान वयात खूप आणि वेगवेगळी गाणी ऐकणाऱ्या मुलांना बहुदाः आपली ओळी-दोन ओळींची गाणी तयार करण्याचा छंद जडतो. शिवाय येणाऱ्या गाण्यातल्या संगीतिकतेमुळे [म्युझिकॅलीटी] संगीत ह्या कलेशी अगदी बालपणी आपोआप नाते जडते. बालपणापासून जांच्या कानांवर संगीत पडते, त्यांच्यासाठी मग संगीत रसग्रहणाचे वर्ग मोठेपणी घ्यायला लागत नाहीत. जवळजवळ ९९% टक्के मुलांना संगीत ऐकायला आवडते असे मी आतापर्यंतच्या अनुभवावरून सहज म्हणू शकेन आणि जेवढे वय लहान तेवढे जास्तीत जास्त प्रकारचे विविध संगीत ऐकवावे, ऐकण्याची संधी मिळवून द्यावी असेही म्हणेन.\nसंगीतीकतेच्या जाणिवेबरोबर सहजतः गाणी म्हणता आली की व्यक्तीमत्वाविकासालाही मदत होते. आपल्या आवाजावर थोडीफार हुकुमत मिळवून आपण सादर करत असलेलं लहानसंच गाणं ह्यातून लहान मुलांना जो आनंद मिळतो, त्यानं साहजिकच त्यां मुलांना आत्मविश्वास येतो. त्याच्या गाण्याचे त्यानं चारचौघांसमोर येताजाता प्रदर्शन केलं पाहिजे असं अजिबात नाही. पण खेळता-खेळता, अंघोळ करताना, सायकल चालवताना, लहान मुलं स्वतःशीच गाणी म्हणत असतात, त्यावेळची त्यांची तन्मयता आणि त्याचा आनंद ह्यातूनही त्यांना आत्मविश्वास मिळतो. काहीकाही मुलांना आल्यागेल्यांसमोर अशी गाणी म्हणून दाखवण्याची हौस असते, नाही असे नाही. पण बहुसंख्य मुलांच्या आईबाबांना ही हौस जास्त असते. मारून-मुटकून मुलांना सभाधीट बनविण्याचे प्रयत्न करू नयेत. सभाधीटपणाखेरीजही अनेक गुण असतात.\nलहान मुलांच्या गाण्याचा त्यांना होणारा एक अत्यंत मोठा फायदा म्हणजे स्मरणशक्तीची वाढ. स्मरणशक्ती हा बुद्धिमत्तेचाच एक पैलू आहे आणि इतर अनेक पैलूंप्रमाणे तो महत्त्वाचा आहे. शिवाय तो घासूनपुसून लखलखीत ठेवून आपल्या बुद्धीच्या वाढीसाठी वापरणं ह्यात कोणताही कमीपणा नाही. शिक्षणात येणाऱ्या नवनवीन प्रवाहांमुळे काही जुन्या परंतु उपयोगी गोष्टींची कुचेष्टा करण्याची फॅशन पडते आहे. त्यातच स्मरणशक्तीचा उपहास ही बाब येते. स्मरणशक्तीला घोकंपट्टी म्हणून कमी लेखण्यात येते. स्मरणशक्ती ही चांगलीच गोष्ट आहे. तिचा उपयोग कमीपणाचा किंवा उच्च ठरू शकतो. उदा. धड्यावरची प्रश्नोत्तरे पाठ करून लिहिणे हा स्मरणशक्तीचा दुरुपयोग आहे, परंतु पाढे, श्लोक, कविता, उतारे, नाटकातील वाक्ये पाठ करणे हा स्मरणशक्तीचा सदुपयोगच आहे. बाळपणी जी असंख्य गाणी मुलें शिकतात किंवा शिकू शकतात त्यांनी ह्या स्मरणशक्तीला व्यायाम होतो. बालगीतांमुळे, लहानपणी सतत गाणी गात राहिल्यामुळे, असंख्य गाणी शिकल्यामुळे स्मरणशक्ती पक्की होत जाते, तिला व्यायाम मिळतो.\nगाण्यामुळे मुलांचा शब्द संग्रह वाढत जातो. कित्येक नवनव्या शब्दांची ओळख मुलांना गाण्यातून सहजी होते. आपण गात असलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ मुलाला कळतो अथवा कळावा असा माझा दावा नाही. अजिबात नाही. परंतु अर्थाच्याही पलीकडे जाणारी एक प्रचीती असते, ती संगीतामुळे मुलाच्या मनात हळूहळू मूळ धरू लागते, त्या मुलाच्या मनोभूमितच आणखी मुळे फुटतात आणि ती मुलांच्या मानसिकतेत घट्ट बसून हळूहळू अर्थाचे धुमारे फुटतात. त्यामुळे ह्या वयात आपण जी काही गाणी, काव्ये, श्लोक, बालगीतं मुलांना शिकवितो ती मुलांच्या मानसिक आणि सांस्कृतिक विकासावर परिणाम करतात असे मला वाटते.\nएकदा पंडित भास्कर चंदावरकर त्यांच्या व्याख्यानात म्हणाले, “कपडे, जेवण-खाण, दागदागिने, बाह्य-राहणी आणि भाषासुद्धा आपण इतरांकडून जितक्या सहजतेने आत्मसात करतो, तेवढ्या लवकर आपण इतरांचं संगीत घेत नाही. आपले संगीत आपल्या अस्मितेचा, व्यक्तीमत्वाचा अत्यंत आंतरिक मूळ गाभा असतो. ह्या बालगीतातून, लहानपणी ऐकल्या जाणाऱ्या आणि मनावर ठसणाऱ्या गाण्यातून सांस्कृतिक-अभिसरण होत असतं म्हणून भारतीय मुलांनी बालपणी आपल्या भाषेतील गाणी, हिंदी गाणी, जुन्या कविता आणि श्लोक, काही लोकगीतं, काही शास्त्रीय संगीत हे सगळं ऐकावं अशी माझी अपेक्षा असते.”\nभाषाज्ञान, शब्द संग्रह याबरोबरच बालसंगीतामुळे मुलांना तालाचं आणि लयीचंही ज्ञान मिळते. असं म्हणतात की लय ही अंगभूत असते. ती शिकवून येत नाही. ताल शिकवता येतो. काही थोड्याच मुलांच्या बाबतीत असं दिसतं की त्यांना लय जमत नाही. बहुसंख्य मुलांना इतरांबरोबर ताल पकडता येतो. परवा एका ठिकाणी मराठी संस्कृती जपण्यासाठी लहान मुलांना बालपणापासून मराठी बडबडगीत – गाणी शिकवायलाच हवी यावर चर्चा चालली होती. मुळात आपण संस्कृतीला जपत नसून संस्कृती आपल्याला जपत असते असं मला वाटतं. त्या चर्चेत भाषाज्ञान, शब्दसंग्रह आणि संगीत ह्या मुद्यांवर मी बोलायला लागल्यावर तिथल्या अधिकारी व्यक्ती मला म्हणाल्या, “हे सगळं नको बरं का, आपण त्या गाण्यांचा मराठी संस्कृतीशी कसा संबंध आहे एवढ्यापुरतच बोलायचं.” शेवटी संस्कृती म्हणजे काय ती प्रामुख्याने आपल्या भाषेशी निगडीत आहे, ती भाषा आपण कशी बोलतो, कशी वापरतो हिच्याशी संस्कृतीचा अविभाज्य संबंध नाही का\nकधी कधी मला गम्मत वाटते – गम्मत की विषाद कोण जाणे – की हल्ली कित्येक तीन वर्षांच्या मुलांना “ये रे ये ये पावसा” गाणं म्हणता येत नाही की जमिनीवर मांडी घालून बसता येत नाही. ह्यातल्या कशात संस्कृती आहे नि कशात नाही म्हणायचं\nमला खूप वाटतं की मराठी मुलांना बालपणापासून “अडगुलं-मडगुलं”, “इथे इथे बस रे मोरा”, “ही माझी सोन्याची सखुबाई बरं का”, “अटक-मटक चवळी चटक”सारखी बडबडगीतं आणि गाणी कानावर पडावीत. या वयात ऐकू आलेलं सगळं; मुलं पटकन उचलतात, म्हणतात. लहान मुलांना त्यांच्या मातृभाषेतले थोडं जुनं काव्य, जे सहज गेय असेल, ते शिकवावं असंही मला वाटतं. म्हणजे मुलांना गाणी, बडबडगीतांच्या बरोबरीने मोरोपंतांची आर्या, बहिणाबाईंची ओवी आणि तुकारामाचा अभंग बालपणीचा शिकवावा. तीन वर्षांचं मूल हे सहजपणे आणि आनंदाने म्हणते, फक्त ते कानावर पडायला हवे. आमच्या बालशाळेतील पाच-साडेपाच वर्षाची दोनशे मुलं ज्ञानेश्वरांचे पसायदान एकेकट्याने किंवा सगळ्य��� वर्गाबरोबर अगदी सहज म्हणतात. मी जर मद्रासच्या शाळेत शिकवत असते तरी तिथल्या मुलांनी बालपणी सुब्रमण्यम भारतीयार याचं थोडं तरी काव्य पाठ करावं असा हट्ट धरला असता. आमच्या बालशाळेत ऑगस्टमध्ये दोन-सव्वादोन वर्षाची मुलं प्ले-ग्रूपमध्ये येतात. त्यांचा वर्ग सुरक्षिततेसाठी आणि विपुल जागेच्या अभावी पहिल्या मजल्यावर आहे. त्यांना खेळताना जास्त उन्ह लागू नये म्हणून शाळेच्या मागच्या अंगणात आम्ही एक छोटंसं स्पेस-structure [मध्ये खांब नसलेलं छप्परवजा बांधकाम] बांधलेलं आहे. त्या जागेला आपण सगळ्याजणी “स्पेस-structure” असेच म्हणत जाऊ म्हणजे मुलंही आपोआपच म्हणतील असं ठरवून आम्ही तसाच उल्लेख करत असू आणि खरोखरच दोन- अडीच वर्षाची बहुसंख्य मुलं त्या जागेला सर्रास “स्पेस-structure” असं अगदी व्यवस्थित म्हणत असत. ज्यांना ऐकून-ऐकून “स्पेस-structure” असं म्हणता येतं त्यांना “सुसंगति सदा घडो” म्हणता येणार नाही का चांगले शब्द सुस्वरासाहित मुलांच्या तोंडी रुळले की त्यांना शब्दाचं सौदर्य आणि नादमाधुर्य कळायला लागते. हळूहळू वाढत्या वयाबरोबर भाषेचा अर्थ प्रतीत व्हायला लागतो.\nमधला मराठीच्या दृष्टीने खंडित झालेला प्रवाह पुढे न्यायचा असेल तर घरातून प्रयत्न व्हायला हवेतच, आणि शाळा ह्या परिणामकारक संस्थेने त्यात भाग घेतलाच पाहिजे असं मला वाटतं.\nप्रत्येक बालशाळेने सुंदर पारंपरिक गीतं आणि बडबडगीतं मुलांपर्यंत पोचवायलाच हवीत. हल्ली प्रत्येक बालशाळांतून “ट ला ट, री ला री” “जन म्हणे काव्य करणारी” अशा कवियित्रींच उदंड पीक आलंय. गरीब बिचाऱ्या बालकांच्या कानांवर आणि मनांवर या बाया आपली सुमार गाणी आणि भिकार कविता थोपत असतात. त्यांना आवर घालायचा कोणी त्यातला एखादीचे एखादं गाणं चांगलं असतं पण एकंदरीत काव्यगुण आणि गीतसंगीत पाहू गेल्यास आनंदच असतो त्यातला एखादीचे एखादं गाणं चांगलं असतं पण एकंदरीत काव्यगुण आणि गीतसंगीत पाहू गेल्यास आनंदच असतो जुनी, पारंपरिक, किंवा नवी चांगली खूप गाणी-गीतं शिकवल्यानंतर एखादं आपलं गीत, कविता शिकवायला हरकत नाही. परंतु सदानकदा नवीच गाणी मुलांच्या माथी मारली, तर ज्याला आपण आपलं सांगीतिक काव्यधन म्हणतो, त्याचा वारसा मुलांपर्यंत पोचणार कसा जुनी, पारंपरिक, किंवा नवी चांगली खूप गाणी-गीतं शिकवल्यानंतर एखादं आपलं गीत, कविता शिकवायला हरकत नाही. परंतु सदानकदा नवीच गाणी मुलांच्या माथी मारली, तर ज्याला आपण आपलं सांगीतिक काव्यधन म्हणतो, त्याचा वारसा मुलांपर्यंत पोचणार कसा शिवाय आपल्याकडे विंदा करंदीकर, वसंत बापट, शांता शेळके, सरिता पदकी, लीला भागावत यांच्यासारखे मुलांसाठी उत्तम गीत लिहिणारे कवी-कवयित्री आहेत. त्यांच्या गीतांची भर जुन्या गाण्यात घालून जर ती आपण मुलांना शिकवली ते ते खरं सांगीतिक आणि सांस्कृतिक अभिसरण होईल. “सारखं आपलं दर वर्षी ‘बा – बा – ब्लाकशिप’ असं शिकवून तुम्हला कंटाळा नाही का हो येत शिवाय आपल्याकडे विंदा करंदीकर, वसंत बापट, शांता शेळके, सरिता पदकी, लीला भागावत यांच्यासारखे मुलांसाठी उत्तम गीत लिहिणारे कवी-कवयित्री आहेत. त्यांच्या गीतांची भर जुन्या गाण्यात घालून जर ती आपण मुलांना शिकवली ते ते खरं सांगीतिक आणि सांस्कृतिक अभिसरण होईल. “सारखं आपलं दर वर्षी ‘बा – बा – ब्लाकशिप’ असं शिकवून तुम्हला कंटाळा नाही का हो येत” असा प्रश्न मला विचारला जातो. “Ba Ba Blackship’ आणि “Jack and Jill” सारख्या गाण्यांना “ये रे ये रे पावसा”, “चांदोबा चांदोबा भागलास का” ह्या गाण्यांसारखे वजन त्यांच्यातील अभिजातपणामुळे आलेलं असतं. ते प्रत्येक मुलापर्यंत पोचवणं, तो वारसा मुलांच्या हवाली करणं हे बालशिक्षिकेच एक उत्तरदायित्व असतं. “नाच रे मोरा, आंब्याच्या वनात” सारखी उत्तम काव्य आणि संगीत असलेली गाणी हळूहळू “ये रे ये रे पावसा” सारख्या गीतांच्या पंगतीत जाऊन बसतात आणि हे सांगीतिक धन समृद्ध करीत असतात.\nअशी ही बालशाळेतील तीन-चार वर्षाची सांगीतिक शिदोरी असते. ही शिदोरी जन्मभर पुरणार नाहीच, पण ही केवळ पायाभरणी आहे. अशा बाल संगीताच्या पायावर पुढची भक्कम उभारणी करता येणे शक्य आहे. त्यातून पुढे सांगीतिक आनंद, सृजनशीलता आणि आपली मराठी संस्कृती जोपासली जाईल.\nमीना चंदावरकर या बालशिक्षणतज्ज्ञ असून, पुण्यातील अभिनव विद्यालय (इंग्रजी माध्यम) व न्यू इंडिया स्कूलमार्फत त्यांनी मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी गेली ४० वर्षे विविध उपक्रम चालवले आहेत.\n‘झुलवा’ कारांचा उपेक्षित लेखन-संसार\nसंघकृत बुद्धीभेद आणि फुले-आंबेडकरांची बदनामी\nमेहबुबांच्या स्थानबद्धतेविषयी उत्तर द्याः सर्वोच्च न्यायालय\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2015/04/blog-post_81.html", "date_download": "2020-10-01T08:20:56Z", "digest": "sha1:H2YTNS3CB6N4YEWWWTKLXGKCYQ45NJS7", "length": 30448, "nlines": 325, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: दरवाजाबाहेरचे मुस्लिम मराठी साहित्य", "raw_content": "\nदरवाजाबाहेरचे मुस्लिम मराठी साहित्य\nजळगाव येथे आयोजित दहाव्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करुन करताना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले. डाविकडून आयोजक फारुक शेख, डॉ. एस. एन. लाळीकर, स्वागताध्यक्ष गफार मलिक, जैन उद्योग समुहाचे उपाध्यक्ष अशोक जैन, कॉ. विलास सोनवणे, मुस्लिम मराठी सहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. इक्बाल शेख मिन्ने, संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. आजम आणि इतर.\nमुस्लिम लेखकांचे मराठी साहित्य हा विषय आजही अभिजात मराठीच्या व्यासपिठापासून कोसो दूर आहे. संत, दलित, विद्रोही, मराठी, ब्राह्मण, पुरोगामी, अस्मितादर्श, अंकुर अशा विविध साहित्य संमेलनांच्या स्वतंत्र व्यासपिठाची दखल कुठेना कुठे घेतली जाते. अभिजात साहित्य संमेनाच्या आयोजनात या विषयांशी संबंधित चर्चा, परिसंवाद तरी झडतात. मात्र, मुस्लिम लेखकांच्या मराठी साहित्यासाठी आजही मराठी साहित्य दरबाराच्या दाराबाहेरचीच जागा आहे. हे वास्तव आहे. बहुधा यामागे समाजावरील मुस्लिम द्वेषाचे व दुर्लक्षाचेही संस्कार हेच प्रभावी कारण असावे का \nजळगावमध्ये शुक्रवार (दि. 18) पासून 10 व्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनास उत्साहात प्रारंभ झाला आहे. तीन दिवसांच्या या संमेलनात मुस्लिमांच्या शिक्षणासह साहित्य प्रवाहातील विविध विचारधारा उलगडणारे परिसंवाद होत आहेत. संमेलन आयोजकातील काही मित्र जवळच्या संपर्कातील असल्यामुळे आणि त्यांच्या आग्रहाखातर संमेलनाच्या उद्घाटनाला जावून बसलो. मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले करणार असल्यामुळे या संमेलनाच्या उघाटन कार्याक्रमात ते क���य बोलतात हेही ऐकण्याची इच्छा होती. चिपळूण येथे नुकत्यात झालेल्या मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक श्री. लक्ष्मण माने यांनी श्री. कोतापल्ले यांच्यावर केलेली जाहिर टीका लक्षात घेता, श्री. कोतापल्ले काही उत्तर देतात का हेही ऐकण्याची इच्छा होती. चिपळूण येथे नुकत्यात झालेल्या मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक श्री. लक्ष्मण माने यांनी श्री. कोतापल्ले यांच्यावर केलेली जाहिर टीका लक्षात घेता, श्री. कोतापल्ले काही उत्तर देतात का या विषयी जाणून घेण्याची उत्सुकता होती. संमेलनस्थळी बसलेलो असताना मुस्लिम मराठी साहित्याविषयी फारशी माहिती आणि आस्थाही नव्हतीच.\nउद्घाटनाच्या सत्राला उपस्थिती कमीच होती. मान्यवर म्हणून आलेल्या 15 - 20 जणांच्या पलिकडे ओळखीचेही फारसे लोक नव्हतेच. स्वागताध्यक्ष श्री. गफार मलिक यांच्या भाषणात गर्दीचा उल्लेख झालाच. ते म्हणाले, मी गर्दी आणू शकलो असतो पण, ती साहित्याशी संबंधित नसती. आम्ही राजकारणी वेगळीच गर्दी गोळा करतो. वातावरण तसे थोडे नरमच होते. वक्ते काय बोलतात तेवढे ऐकूया अशा सैल विचारांनी खुर्चीत सुस्तावलो होतो. मोबाईलच्या नेटवर मित्रांशी चॅटींगही सुरू होते. स्वागत सोहळा लांबल्यामुळे आळसही होताच.\nमुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांनी संमेलन आयोजनाची माहिती प्रास्ताविकात देणे सुरू केले. तेव्हा थोडे कान टवकारले. मुस्लिम लेखकांचे मराठी आणि त्याची गरज याचा उहापोह ते करु लागले. तेव्हा विषय समजावून घेण्यासाठी मी सावरलो. मुस्लिमांचा आणि मराठीचा काय संबंध हा माझ्याही मनात असलेल्याला प्रश्नाचे उत्तर ते देत होते.\nमहाराष्ट्रात आलेल्या मुस्लिमांची मातृभाषा दख्खनी. ते महाराष्ट्रात थांबले. संपर्काची स्थनिक भाषा त्यांनी स्वीकारली. नंतरच्या काळात अरबी व्यापार्‍यांसोबत सुफी संत भारतात आले. त्यांनी तत्कालिन हिंदू धर्मग्रंथ समजावून घेतले. वेद- उपनिषदांचा अभ्यास केला. त्यांची स्वतःची एकेश्वराची विचारधारा त्यांना रुजवायची होती. त्यासोबत मैत्री, सद्भाव, बंधुभाव याचा संदेश द्यायचा होता. सुफी संतांनी एकेश्वराची कल्पना मांडताना इतरही सामाजिक विचारधारांची उकल केली. वेद- उपनिषदांच्या विचाराधारेत आणि त्यात काही प्रमाणात साम्य होते. विचारांच्या या देवाण घेवाणमध्ये सुफी संतांनी मराठी स्वीकारली. ती सुद्धा अभिजात मराठी. तत्कालीन मराठी संत रामदास, तुकाराम, स्वामी रामानंद आदीच्या विचारधारांचेही साम्य सुफी संतांच्या रचनांमध्ये दिसते किंवा त्यांच्या विचारांचा प्रभाव मराठी संताच्या रचनांमध्ये दिसतो. मुस्लिम आणि मराठीचा हा संबंध डॉ. इक्बाल शेख मिन्ने यांनी अत्यंत ओघवत्याशैलीत मांडला. प्रत्येक शब्द समजत असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नव्हते.\nविषय वळला मुस्लिमांच्या मराठी साहित्य निर्मितीकडे. कै. कवी कुसुमाग्रजांच्या कुठलाशा परिषदेतील वक्तव्याचा संंदर्भ त्यांनी दिला. कै. कुसुमाग्रज म्हणाले होते, महाराष्ट्रातील गुजराथी, मारवाडी, सिंधी, ख्रिश्चन मराठी बोलतात मात्र मुस्लिम मराठी बोलत नाहीत. या वक्तव्याने डॉ. मिन्ने दुखावले. ते स्वतः आणि त्यांचे काही मित्र केवळ मराठी बोलतच नसत तर त्यात कविता, कथा, ललित आदी मराठी साहित्य निर्मिती करीत. त्यामुळे त्यांनी एकत्र येवून कै. कुसुमाग्रजांना पत्र लिहून आपल्या भावना कळविल्या. हे ऐकत असताना मी मोबाईलवरील खेळ बंद केले. आता कान देवून नीटपणे सर्व ऐकू लागले.\nबोलण्याच्या ओघात डॉ. मिन्ने यांनी त्यांच्या मुस्लिम मराठी साहित्य लेखकांच्या चळवळीचा 24 वर्षांचा प्रवास अत्यंत थोडक्यात सांगितला. या कालप्रवासात किमान एक हजारावर असे मुस्लिम साहित्यिक या व्यासपिठाशी जोडले गेले.\nडॉ. कोतापल्ले यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन का करण्यात येत आहे या मागील हेतूही त्यांनी सांगितला. ते म्हणाले, मुस्लिम लेखकांची मराठी साहित्य निर्मिती सातत्याने सुरू आहे. ते साहित्य दर्जेदार आहे. त्यात विषयांचे वैविध्य आहे. साहित्याच्या इतर प्रवाहाप्रमाणेच ते सशक्त आहे. असे असले तरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दाराबाहेरच हे साहित्य आहे. आज या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आपण केल्यामुळे किमान अभिजात मराठी साहित्याचा दरवाजा थोडाफार किलकिला होईल...\nहे सारे ऐकताना माझ्यातला पत्रकार सजग झाला होता. साहित्याच्या नव्या प्रांताची अनोळखी बाजू समोर येत होती. समजली नव्हती. तशी मानसिक बैठक नव्हती. अर्थातच, परंपरेमुळे. पत्रकार म्हणून मुस्लिमांचा संबंध नेहमी कुराण आणि बुरखा याच्याशी. नेहमी गुन्हेगारी, वाद- विवादांशी किंवा दंगलीशीच अ��तो हाच समज. कधीकाळी मी सुद्धा सच्चर समितीच्या आयोगावर चर्चा घडवून आणली होती. पण मुस्लिम लेखकांचा मराठी साहित्य प्रांत... हा विषय अछूतच होता...\nडॉ. मिन्ने यांच्यानंतर कॉ. विलास सोनवणे बोलले. त्यांच्या भाषणाचा विषय हाही मुस्लिमांचे मराठी साहित्य आणि मुस्लिमांची सद्यस्थिती हाच होता. उद्घाटनसत्र असल्यामुळे त्यांना बोलायला वेळ कमीच होता.\nमात्र, अत्यंत मोजक्या शब्दात त्यांनी त्यांची भूमिका मांडली. त्यांचा प्रत्येक शब्द धारदार होता. अनुभवाच्या कसोटीवर तासलेला होता. प्रत्येक मुसलनामाला आरोपींच्या पिंजर्‍यातून बाहेर काढणारा होता. श्री. सोनवणे गेली अनेक वर्षे मुस्लिमांमधील ओबीसींच्या संघटनेची चळवळ बळकट करीत आहे. त्यामुळे त्यांना मुस्लिमांमधील जाती- पोटाजाती, भेदाभेद तोंडपाठ. विविध समित्यांचे संदर्भ देत त्यांनी आजचा सामान्य मुस्लिम कसा पिडीत, मागास आहे याचे वास्तव चित्र उभे केले.\nमुस्लिमांना भारतावारील आक्रमणकर्ते म्हणून नेहमी संबोधले जाते. हाच आजच्या समाजाचा माईंडसेट आहे. त्यामुळे मराठीचा आणि मुस्लिमांचा काय संबंध हाच प्रश्न सारेजण विचारतात. तो बदलायला हवा हे स्पष्ट करताना श्री. सोनवणे म्हणाले, बाबरीच्या पतनानंतर देशात मुस्लिमांच्याविषयी संशयाचे वातावरण होते. हिंदुत्त्ववादी प्रभावामुळे हा समाज गप्प होता. विशिष्ट विचारांच्या प्रभावाचे चक्र मुस्लिमांचे चित्र भारतद्वेष्टे असल्याचे बिंबवत होते. या विचारांना त्यांच्याच भाषेत आणि तेवढ्याच संयमाने उत्तर देण्याची गरज होती. म्हणूनच मुस्लिम मराठी साहित्य निर्मितीची चळवळ बळकट होत गेली. गेल्या 24 वर्षांत ती निश्चित वाढली असून सशक्त विचारांनी उभी सुद्धा आहे. अशावेळी इतरांनी त्यामागील कारणमिमांसा समजून घ्यावी.\nडॉ. कोतापल्ले यांच्याकडे पाहून श्री. सोनवणे म्हणाले, मराठी साहित्यात अनेक प्रवाह आले. त्या सार्‍यांना अभिजात मराठीने सामावून घेतले. आदरही केला. मात्र, मुस्लिमांच्या मराठी साहित्याची अवस्था कधीकाळी गावकुसाबाहेर असलेल्या साहित्यापेक्षा वाईट आहे. त्यांच्यासाठी साधा दरवाजाही उघडला जात नाही.\nहा संदर्भ अधिक स्पष्ट करताना श्री. सोनवणे म्हणाले, मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार 50 लाख देण्याचे मान्य करते. इतर प्रांत, प्रवाहाच्या साहित्य संमेलनांसाठी भरघ��स देणग्या दिल्या जातात. पण, मुस्लिम मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार दमडी देत नाही किंवा आमदार- खासदार निधीतून एक रुपया देत नाहीत. असू देत, गेली 24 वर्षे आमची चळवळ सुरू आहे आणि दहावे संमेलन जळगावमध्ये यशस्विपणे होत आहे.\nअर्थात, उद्घाटनपर भाषणात श्री. कोतापल्ले या संदर्भातील काही मुद्यांना स्पर्श करतील अशी अपेक्षा होती. ती चुकीची ठरली. त्यांच्या भाषणातही मुस्लिम मराठी साहित्याला अभिजात मराठी संमेलनाचा दरवाजा बंदच राहिला. श्री. कोतापल्ले यांनी इतिहासाच्या चुकीच्या लेखनाचाच मुद्दा मांडला. मुस्लिमांसोबत सार्‍याच समाज घटकांचे चित्र यापूर्वी इतिहास लेखकांनी आपापल्या अधू चष्म्यातून द्वेषमुलक व आपापल्या कुवती प्रमाणे रंगविले. त्यात सत्य कथन कमी आहे किंवा त्याचा दूराभास आहे, हाच त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता. श्री. कोतापल्ले यांनी यापूर्वीही या विचारांची मांडणी वारंवार केली आहे.\nखरेतर, श्री. कोतापल्ले यांच्या पुढाकारातून अभिजात मराठी साहित्य निर्मितीच्या प्रवाहात मुस्लिम मराठी साहित्यिकांचाही प्रवाह कसा सामावून घेता येईल यावर त्यांनी स्वतः भाष्य करायला हवे होते. तो मुद्दा सुटलाच. त्यांच्या भाषणातही मुस्लिम मराठी साहित्य दाराबाहेर राहिले.\nकॉ. सोनवणे यांच्या भाषणाने माझ्या कानांत कडकडीत तेल ओतले होते. मी 24 वर्षे पत्रकारितेत आहे. अनेक लेखकांचे लेख प्रसिद्ध केले. मुस्लिम नेत्यांच्या प्रतिक्रिया वारंवार छापतो. मात्र, मुस्लिम लेखकांच्या साहित्याकडे लक्षच गेले नाही, हा स्वतःमधील आधा अधुरा मुद्दा ठळकपणे लक्षात आला. दुसर्‍या दिवशी (शनिवारी) संमेलनस्थळी कॉ. सोनवणे यांची भेट घेतली. त्यांना मनातील विचार थेट बोलून दाखविले. मलाही मुस्लिम मित्र आहेत. त्यांच्यात मी वावरतो. पण, तुम्ही मांडता तसा विचार मी कधीच केला नाही, असे प्रांजळपणे म्हणालो. त्यावर ते हसले. म्हणाले, तरुण मित्रा आधी स्वतःपासून विचार कर, मी मुस्लिम द्वेष्टा का आहे वास्तव विचार करशील तर तुला तुझेच उत्तर मिळेल. माझे लहानपण गावातील मुस्लिम तरुणांना मामा म्हणण्यात गेले. आईला तेच जवळचे नातेवाईक होते. पण, आज पारंपरिक विचारांच्या प्रभावाने 80 व्या वर्षी आईचाही माईंडसेट मुस्लिम द्वेष्टा झाला आहे. मी काय करावे वास्तव विचार करशील तर तुला तुझेच उत्तर मिळेल. माझ�� लहानपण गावातील मुस्लिम तरुणांना मामा म्हणण्यात गेले. आईला तेच जवळचे नातेवाईक होते. पण, आज पारंपरिक विचारांच्या प्रभावाने 80 व्या वर्षी आईचाही माईंडसेट मुस्लिम द्वेष्टा झाला आहे. मी काय करावे तू सुद्धा स्वतःपासून विचार कर... गप्पांच्या ओघात त्यांनी अनेक उदाहरणे सांगितली. मराठी साहित्यांत खलनायकी पात्र मुस्लिमच का असते तू सुद्धा स्वतःपासून विचार कर... गप्पांच्या ओघात त्यांनी अनेक उदाहरणे सांगितली. मराठी साहित्यांत खलनायकी पात्र मुस्लिमच का असते या प्रश्नाची रुखरुख निर्माण करणारी ती उदाहरणे... मी काही प्रश्न मनांत घेवून उठलो...कुठे तरी स्वतःच्या काही विचारांना बदलण्याची उमेद घेवून..\nजैन उद्योग समुहाचा आधार\nजळगावमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी मुस्लिम संमेलनाला जैन उद्योग समुहाने एक हाती प्रायोजकत्व दिले आहे. आयोजकांच्या मर्यादा होत्या. लोकप्रतिनिधींकडून फारशी मदत मिळाली नाही. सरकारी निधी नाहीच. बहुधा मराठी साहित्याच्या सेवेचा हा अप्रत्यक्ष लाभच जैन उद्योग समुहाला मिळाला. या संमेलनाचे नेटके संयोजन स्थानिक कार्यकर्ते श्री. फारुक शेख यांच्या नेतृत्वात इतरांनी केले आहे.\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2020/03/blog-post_31.html", "date_download": "2020-10-01T07:27:36Z", "digest": "sha1:WYVQYDWXJR4LC5GWNFXQC6MN6Q473BXD", "length": 12823, "nlines": 312, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: स्वच्छ शहर अभियान होते काय ? - भाग ५", "raw_content": "\nस्वच्छ शहर अभियान होते काय \nजळगाव शहरात मनपाचे स्थायी आणि ठेकेदारांचे अस्थायी सफाई कामगार कसे काम करीत होते याचा आढावा भाग ४ मध्ये घेतला. सन २०१८ पर्यंत तोच खेळ कायम होता. त्यानंतर केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर अभियान अंतर्गत ३१ कोटींचा लोण्याचा गोळा मनपाला दिसला. या अभियानात मनपाने काय करायचे होते याचा आढावा भाग ४ मध्ये घेतला. सन २०१८ पर्यंत तोच खेळ कायम होता. त्यानंतर केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर अभियान अंतर्गत ३१ कोटींचा लोण्याचा गोळा मनपाला दिसला. या अभियानात मनपाने काय करायचे होते आणि प्रत्यक्ष काय झाले आणि प्रत्यक्ष काय झाले हे सुद्धा समजून घ्यायला हवे.\nस्वच्छ शहर अभियान अंतर्गत जळगाव मनपाचा घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी ३१ कोटी रुपयांचा डीपीआर मंजूर झाला होता. य�� अंतर्गत रोज कचरा संकलन करणे, त्याचे विलगीकरण करणे, खतासाठीच्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे, खतापासून उत्पन्न मिळविणे आदी कामे करणे आवश्यक होते. या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात ६ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी मिळाला. त्यातून करावयच्या कामांच्या निविदा वेळवर निघाल्या नाहीत. डीपीआरनुसार घन कचरा प्रकल्पस्थळी १२ कोटी रुपयांचे बांधकाम, घंटागाड्यांसह इतर वाहने, यंत्रणा खरेदीसाठी ८ कोटी रुपये, बायोगॅस प्लान्ट व इतर साहित्य खरेदीसाठी ७ कोटी रुपये तरतुद होती. यानुसार वाहने खरेदीची घाई केली गेली. इतर कामे का सुरु नाहीत या विषयी कधी कोणत्या अभियंत्याला जाब विचारला वा त्याचे निलंबन झाले अशी कारवाई झाल्याचे आठवत नाही. परंतु शहर स्वच्छतेच्या संदर्भात विविध आरोप करीत डॉ. विकास पाटील व उदय पाटील यांचे निलंबन व खांदे पालट वेळोवेळी झालेली दिसते. कारण, मनुष्यबळ पुरवायचे ठेके आरोग्याधिकाऱ्यांच्या शिफारशीवरुन निघतात. ज्यांना ठेके मिळत नाहीत, त्यांचे समर्थक वा हितचिंतक नगरसेवक नंतर सभागृहात बोंबाबोंब करतात. हा नेहमीचा अनुभव आहे.\nस्वच्छ शहर अभियानाचा पूर्ण निधी मिळवायचा तर बंद पडलेला घन कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरु असणे आवश्यक होते. कारण पहिल्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात जळगाव १६४ व्या स्थानी होते. इतर शहरांच्या तुलनेत जळगाव किती बकाल आहे, याचा हा मापदंड होता. खेदाने म्हणावे लागेल की, तेव्हा सत्ता खान्देश विकास आघाडीची होती. अखेर जीवन सोनटक्के आयुक्तपदी असताना हंजीर बायोटेकच्या अपरोक्ष आव्हाणे शिवारातील घन कचरा प्रक्रिया प्रकल्प ताब्यात घेण्याची कार्यवाही झाली. किशोर राजे निंबाळकर व चंद्रकांत डांगे आयुक्तपदी असतानाही काहीच हालचाल झाली नाही.\nस्वच्छ शहर अभियानासाठी जळगाव मनपाचा डीपीआर इंदूर (मध्यप्रदेश) च्या संस्थेने तयार केला होता. या डीपीआरनुसार मनपाने 'जीइएम पोर्टल'वर नोंदणी केली होती. मात्र, बांधकामाच्या विस्तृत निविदा, तांत्रिक माहिती, नकाशे ही तेथे सादर केलेली नव्हती. खरे तर या अक्षम्य दुर्लक्षाबाबत संबंधीत उपायुक्त, अभियंता व आरोग्याधिकाऱ्यांना जाब विचारणे आवश्यक होते. या विषयावर कोणत्याही सभेत चर्चा झालेली दिसत नाही. इंदूरच्या कंपनीने दिलेल्या डीपीआरनुसार आवश्यक त्या बाबींची पूर्तता केल्याशिवाय मनपा निविदा प्रसिद्ध करु शकत नव्हती. पुढील निधी देण्यासाठी अटींची पूर्तता करा ही सरकारची अट होती.\nस्वच्छ शहर अभियानातील अटींच्या पूर्तता न करता वाहने खरेदीचा उताविळपणा करीत ५ वर्षांसाठी ७५ कोटींच्या खर्चाचा ठेका देण्याची घाई तेव्हाच्या प्रशासनाला झालेली होती. या काळात मनपात महापौर बदल, आयुक्त बदल, जिल्हा पालकमंत्री बदल आणि नंतर मनपातील सत्ता बदल घडले. त्यामुळे सत्तेत येणाऱ्यांच्या झोळ्या वाढल्या. भाजपला मोठे बहुमत मिळाले असताना अनेक नवख्यांना नगरसेवक होण्याची संधी मिळाली. पण भाजपची अवस्था सुभेदार अनेक आणि शिपाई नवखे अशी झाली.\nभाग ६ - निविदा ५ आणि शिफारसदार अनेक\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/16/schools-in-the-state-will-not-start-due-to-this-reason/", "date_download": "2020-10-01T07:56:53Z", "digest": "sha1:XFSJBSDZXK4FMP2CK5HM7INZY26UUYSM", "length": 12575, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "'ह्या' कारणामुळे राज्यातील शाळा सुरु होणार नाहीत ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nमोठी बातमी : जिल्ह्यातील ‘ह्या’ पोलीस अधिकार्यांच्या झाल्या बदल्या\nHome/Maharashtra/‘ह्या’ कारणामुळे राज्यातील शाळा सुरु होणार नाहीत \n‘ह्या’ कारणामुळे राज्यातील शाळा सुरु होणार नाहीत \nअहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- केंद्र सरकारकडून इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा उघडण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी शाळेत जाण्यास आरोग्य मंत्रालयाने मुभा दिली आहे.\nविद्यार्थ्यांना आपल्या पालक���ंकडून लेखी स्वरुपात परवानगी घेणं आवश्यक आहे. मात्र अद्याप राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. शाळा सुरु करण्यापूर्वी आम्हाला खूप तयारी करावी लागेल, त्यासाठी आणखी वेळ लागेल.\nम्हणून शाळा इतक्यात सुरु होणार नाहीत, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. सध्या ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव झाला आहे. त्यातच अनेक शाळांचा वापर हा विलगीकरणासाठी केला जात आहे. अनेक शिक्षकांना कोव्हिडच्या ड्युटीवर नेमण्यात आलं आहे.\nशाळा सुरु करण्यापूर्वी आम्हाला खूप तयारी करावी लागेल, त्यामुळे सरसकट शाळा सुरु करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल” असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. त्या नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या. केंद्र सरकारने 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष उघडण्याची मुभा दिली असली,\nतरी महाराष्ट्रात नोव्हेंबर महिना उजाडण्याची वाट पहावी लागणार आहे. संस्थाचालकांनी शाळा सुरु करण्यास नकार दिल्याने दिवाळीनंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे वर्षा गायकवाड यांनी चार दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. कोरोनाच्या धास्तीने पाल्यांना प्रत्यक्ष शाळेत पाठवण्यास पालक राजी नसल्याने मोठा दिलासा मिळाला.\nकेंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करता येतील का याबाबत चाचपणी करण्यासाठी शिक्षण विभागाने गेल्या आठवड्यात संस्थाचालक महामंडळाची बैठक घेतली होती. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता इतक्यात शाळा उघडणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका संस्थाचालकांनी ऑनलाईन बैठकीत घेतली होती\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nआता ‘ह्या’ अधिकाऱ्यांना शाळा भेट सक्तीची; करावे लागणार ‘हे’ काम\nठाकरे सरकारचा मोठा निर्णय ; कृषी विधेयकास स्थगिती तर राहुरी विद्यापीठाब��बत ‘हा’निर्णय\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2020/09/halga-machhe-bypass-pil-case-for-judgement-dharwad-high-court/", "date_download": "2020-10-01T07:47:36Z", "digest": "sha1:OWHQSBL3DIHQGY5SRUBPB36XNMLJAMMR", "length": 16950, "nlines": 133, "source_domain": "belgaumlive.com", "title": "हलगा मच्छे बायपास याचिकेत शेतकऱ्यांची बाजू भक्कम-वकील गोकाककर - बेळगांव Live", "raw_content": "\nHome बातम्या हलगा मच्छे बायपास याचिकेत शेतकऱ्यांची बाजू भक्कम-वकील गोकाककर\nहलगा मच्छे बायपास याचिकेत शेतकऱ्यांची बाजू भक्कम-वकील गोकाककर\nहलगा-मच्छे बायपासबाबत शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्या पिकाऊ जमिनी न देण्यावर ठाम असणाऱ्या शेतकऱ्यांची भक्कम बाजू अँडवोकेट रवीकुमार गोकाककर मांडत आहेत. आज मंगळवारी न्यायालयात दीड तास झालेल्या सुनावणी दरम्यान मांडण्यात आलेल्या युक्तिवादात शेतकऱ्यांच्या बाजूने न्यायाचे पारडे जड झाले आहे, अशी माहिती “बेळगाव लाईव्ह” ला वकील रवीकुमार गोकाककर यांनी एका विशेष मुलाखतीद्वारे दिली आहे.\nगेल्या आठवड्यात याबाबत न्यायालयात युक्तिवाद मांडण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने महामार्ग प्राधिकरणाला 2009 मध्ये जारी केलेले नोटिफिकेशन न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते. मंगळवारी महामार्ग प्राधिकरणाने ११४ पाणी प्रोजेक्ट्ची ब्ल्यू प्रिंट न्यायालयासमोर सादर केली. या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये हलगा-मच्छे कोणताही उल्लेख नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये दोन विभिन्न गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे.\n२४ डिसेंबर २००९ मध्ये हायवे ऍक्ट 3A नुसार देण्यात आलेल्या पहिल्या नोटिफिकेशनमध्ये हलगा-मच्छे बायपासचा उल्लेख नसून कॅम्प परिसरातील फिश मार्केट येथून झिरो पॉईंट वर नियोजित बायपासचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानंतर फिश मार्केट येथील हा बायपास अचानक हलगा-मच्छे येथे कसा प्लॅन करण्यात आला, आणि NH4 ला हा बायपास कसा जोडला जाऊ शकतो याबाबत न्यायालयाने स्पष्टीकरण मागितले होते.\nमहामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या मे २०१०च्या नोटिफिकेशननुसार, सादर करण्यात आलेल्या या प्रोजेक्ट रिपोर्टमधील नकाशामध्ये हलगा-मच्छे बायपासचा कोणत्याच प्रकारे उल्लेख करण्यात आला नाही. शिवाय येथे नियोजित सीडीपी असा उल्लेख करण्यात आला आहे. या दोन्ही संदर्भात न्यायालयाने कागदपत्र सादर करण्याचा आदेश दिला होता.\nपहिल्या नोटोफिकेशनमध्ये हलगा-मच्छे बायपासचा उल्लेख नसून दुसऱ्या नोटिफिकेशनमध्ये पृष्ठ क्रमांक ६८ मध्ये “कन्स्ट्रॅक्टेड हलगा-मच्छे बायपास” असा उल्लेख करण्यात आला आहे. NH4 आणि NH4A हे दोन्ही महामार्ग कोठेही जुळत नाहीत. तर हा हलगा-मच्छे बायपासचा घाट का आणि कोणत्या कारणासाठी घालण्यात आला असा प्रश्न अँडवोकेट रवीकुमार गोकाककर यांनी उपस्थित केला.\nया खटल्यातील आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे महामार्ग बांधकाम आणि संबंधित इतर बाबी या भारतीय घटनेच्या सातव्या केंद्रीय अनुसूचीतील क्रमांक १ (23) नुसार महामार्ग बांधकामाचा आणि संबंधित बाबींचा अधिकार केवळ केंद्र सरकारला आहे. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतच्या महामार्गांची मालकी हि केंद्रसरकारची आहे. त्यामुळे याबाबतीत घेण्यात येणारे निर्णय हे केवळ केंद्र सरकारकडून घेण्यात येतात.\nहलगा-मच्छे बायपास करण्यामागचा हेतू असा होता की, गोवामार्गासाठी NH4 वरून थेट हलग्याहून वळण घेऊन मच्छे मध्ये प्रवेश न करता थेट या बायपासवरून गोव्याला जाता येऊ शकते. “राज्य अनुसूचीनुसार “लिस्ट २, शेड्यूल ७ आणि एंट्री १३” प्रमाणे बायपासचे काम सीडीपी अधिकारांतर्गत येते आणि बायपासचा अधिकार हा सीडीपी अंतर्गत येतो. “कर्नाटक टाऊन अँड कंट्री प्लांनिंग ऍक्ट”नुसार प्रत्येक शहरासाठी एक विशेष प्लांनिंग ऑथॉरिटी येते. ती ऑथॉरिटी बुडाकडे आहे. त्यामुळे केंद्रसरकारच्या कायद्य��नुसार हा अधिकार बुडाला आहे. त्यामुळे राज्य महामार्ग प्राधिकरणाने हा बायपास कोणत्या अधिकारांतर्गत हाती घेतला याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहे.\nया खटल्यातील दुसरी बाजू अशी की, २००९ साली पहिले नोटिफिकेशन राज्य महामार्ग प्राधिकरणाने जारी केले. त्यांनतर २०११ साली दुसरे नोटिफिकेशन जारी केले. आणि पुन्हा २०१८-२०१९ साली आणखी एक नोटिफिकेशन जारी केले. सुरुवातीला ४२ हेक्टर जागा संपादनासाठी आणि त्यानंतर अतिरिक्त ४ हेक्टर जागा संपादन करण्यासाठी नोटिफिकेशन जारी केले होते. जागेचा कबजा अजूनही घेतला नाही. परंतु “हायवे ऍक्ट 56” नुसार अधिकृतरित्या राजपत्र जारी करताना म्हणजेच ऑफिशिअल गॅझेट मध्ये 3A1 आणि 3D1 नुसार नोटिफिकेशन जारी करताना दोन नोटिफिकेशनमधील कार्यकाळ हा “१” वर्षांपेक्षा अधिक असता कामा नये. असे असल्यास संपादन रद्दबातल ठरू शकते. राज्य महामार्ग प्राधिकरणाने २००९ ते २०१९ यावेळेत ९ वर्षांचे अंतर ठेवले आहे. त्यामुळे हे संपादन रद्दबातल ठरू शकते आणि हे संपादन बेकायदेशीरही ठरू शकते. यासंदर्भात अँडवोकेट रवीकुमार गोकाककर यांनी ठामपणे युक्तिवाद न्यायालयासमोर मांडला आहे.\nयानंतर महामार्ग प्राधिकरणाने २०११ साली फायनल नोटिफिकेशन जारी केल्याचे म्हणणे मांडले. परंतु खटल्याच्या सुरुवातीच्या काळात फायनल नोटिफिकेशन म्हणून 2011 साली सादर करण्यात आल्याचे महामार्ग प्राधिकरणाने नमूद केले होते. खटल्यातील युक्तिवाद मांडताना एकदा आपले म्हणणे सादर केल्यानंतर न्यायालयही यापलीकडे बोलण्याचा अधिकार नाही, हे अँडवोकेट रवीकुमार गोकाककर यांनी निदर्शनास आणून दिले.\nखटल्याची एकंदर सुनावणी पाहता, तीन मुद्दे महत्वाचे ठरू शकतात. १) हलगा-मच्छे बायपाससाठी करण्यात येत असलेले भू-संपादन हे रद्द होऊ शकते, २) बायपास तयार करण्यासाठी राज्य महामार्ग प्राधिकरणाला अधिकार नसल्यामुळे हा बायपास रद्द होऊ शकतो. आणि ३) हा नियोजित बायपास फिश मार्केट पासून 0 पॉईंट पासून ठरविण्यात आला असून अचानकपणे हलग्याला करण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे जागांचा कब्जा अजून घेतला नसल्यामुळे नव्या नोटिफिकेशननुसार पिकाऊ शेतजमिनी बळकावण्याचा प्रयत्न पूर्णपणे बेकायदेशीर ठरून भू-संपादन रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांच्या बाजूने मांडण्यात आली आहे.\nया खटल्यासंदर्भात पुढील सुनावणीची तारीख देण्यात आली नसून एकंदर युक्तिवाद पाहता शेतकऱ्यांची बाजू भक्कम असून येत्या दोन-चार दिवसात या खटल्याची अंतिम सुनावणी होण्याची शक्यता असल्याची माहिती अँडवोकेट रवीकुमार गोकाककर यांनी दिली आहे.\nPrevious articleजनतेला आरोग्य सुविधा पुरवा-\nNext articleडॉक्टर जोमात आरोग्य यंत्रणा कोमात\nबेळगावमधील या गावात आत्मा राहतात सरकारी कामाच्या दिशादर्शकाची हास्यास्पद दशा\nकिणये येथील लक्ष्मी मंदिरात लाखांची चोरी.\nस्मार्ट बस स्थानकावर समजणार लाईव्ह स्टेटस\nबेळगावमधील या गावात आत्मा राहतात सरकारी कामाच्या दिशादर्शकाची हास्यास्पद दशा\nकिणये येथील लक्ष्मी मंदिरात लाखांची चोरी.\nस्मार्ट बस स्थानकावर समजणार लाईव्ह स्टेटस\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.djvu/48", "date_download": "2020-10-01T06:37:03Z", "digest": "sha1:2YDJK7SJTU5XVDX5LPIRXA3RQF3CR725", "length": 5524, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:भाषाशास्त्र.djvu/48 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n३७ सामान्यविवेचन व दिग्दर्शन. आणखी ज्यास्त शोध लावण्याची आवश्यकता असल्याविषयी कांहीं विद्वानांची समजूत आहे. ३ तुराणी भाषेचे दोन पोटभेद आहेत. १ उत्तर तुराणी, आणि २ दक्षिण तुराणी. तुराणी व तिचे पोटभेद. उत्तर तुराणाला उग्रीतार्तरी किंवा | यूरल-आलताई म्हणतात, व हिच्या १ तुंगुस्की, २ मोगली, ३ तुर्की, ४ फिनिक, आणि ९ सामोपेडी, अशा पांच शाखा आहेत. दक्षिण तुराणीला तामिली म्हणतात. हिचा प्रसार आशिया खडाच्या दक्षिणेस असून, तिच्या चार शाखा आहेत. १ त्रिविष्टप ब्रह्मी, २ कुलाली, ३ द्राविडी, आणि ४ मल्याली किंवा सामुद्रिक. ह्या सर्व शाखांचे अनेक प्रकार आहेत. सबब, ते वाचकांच्या सोईसाठी, ज्या त्या शाखेसमोर येथे देतो. १ उत्तर तुराणी किंवा उग्री-तार्तरीच्या शाखा, व त्यांचे पेटभेद. १ तुंगुसी:-चापोगायरी. ओरोतोंगी. लामूटी (ओ- तुंगस्की. खाटस्कचा किनारा ). मंडशु (चीन). २ मोगली:--शरा मोगली (गोबीच्या दक्षिणेस ). मोगली. खल्खा ( गोबीच्या उत्तरेस ). शरागोली ( तिबेट व तिगुट ). चोशॉटी ( कोकोनूर ). संगूरी. | १ हिला कित्येक पाश्चात्य पंडितांनीं तालियन अशी संज्ञा दिली आहे. तथापि, ही भाषा आर्यशाखेपैकी असल्याचे दिसते, व कित्येक पाश्चात्यांचेही तसेच मत आहे. ( भारतीय साम्राज्य. पु. ९ वें. पान १९९ ते २३३ पहा.)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१८ रोजी १३:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/mns-posters-appealing-to-sale-home-to-marathi-people-in-thane", "date_download": "2020-10-01T07:10:59Z", "digest": "sha1:FPQLWQDNYT7Y7KHRUGZZS3ICIKNFJEDS", "length": 8522, "nlines": 163, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "VIDEO: मराठी माणसालाच घर विका, मनसेचं ठाण्यात आवाहन | MNS Posters appealing to sale home to marathi people in thane", "raw_content": "\n देशात महिला अत्याचारात मोठी वाढ, दिवसाला सरासरी 87 बलात्काराच्या घटना, बलात्काराच्या गुन्ह्यांत राजस्थान अव्वल\nमी मेल्यावर तरी राज्य-केंद्र सरकारला मराठ्यांच्या मुलांची कीव येईल, बीडच्या विवेकची सुसाईड नोट\nUP Gang Rape | यूपी पुन्हा गँगरेपने हादरली, बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू\nमराठी माणसालाच घर विका, मनसेचं ठाण्यात आवाहन\nमराठी माणसालाच घर विका, मनसेचं ठाण्यात आवाहन\n देशात महिला अत्याचारात मोठी वाढ, दिवसाला सरासरी 87 बलात्काराच्या घटना, बलात्काराच्या गुन्ह्यांत राजस्थान अव्वल\nमी मेल्यावर तरी राज्य-केंद्र सरकारला मराठ्यांच्या मुलांची कीव येईल, बीडच्या विवेकची सुसाईड नोट\nUP Gang Rape | यूपी पुन्हा गँगरेपने हादरली, बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू\nमराठा आरक्षणप्रश्नी पार्थ पवार मैदानात; सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार\nघरातून अपहरण झालेल्या दहा महिन्यांच्या बाळाचा मृतदेह सापडला, साताऱ्यात हळहळ\n देशात महिला अत्याचारात मोठी वाढ, दिवसाला सरासरी 87 बलात्काराच्या घटना, बलात्काराच्या गुन्ह्यांत राजस्थान अव्वल\nमी मेल्यावर तरी राज्य-केंद्र सरकारला मराठ्यांच्या मुलांची कीव येईल, बीडच्या विवेकची सुसाईड नोट\nUP Gang Rape | यूपी पुन्हा गँगरेपने हादरली, बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू\nमराठा आरक्षणप्रश्नी पार्थ पवार मैदान���त; सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार\nपुण्यातील शिवशक्ती ऑक्सीलेट कंपनीत भीषण आग, परिसरात खळबळ\nपुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/12/news121037/", "date_download": "2020-10-01T08:36:42Z", "digest": "sha1:QVMAJ3OCUNG7ZOFCJRI5JZ4PVBWX2MIF", "length": 10489, "nlines": 143, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "रोहित पवारांनी साधला मंत्री राम शिंदेंवर निशाणा - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nHome/Ahmednagar News/रोहित पवारांनी साधला मंत्री राम शिंदेंवर निशाणा\nरोहित पवारांनी साधला मंत्री राम शिंदेंवर निशाणा\nजामखेड – मंत्री असुन शेतकऱ्यांना हक्काचे पाणी देऊ शकले नाहीत.कुकडीमधून कर्जतसाठी नमुद केले गेलेले पाणी आपल्याला आणायचे आहे.तुम्हाला जेवढी भूक लागली आहे तेवढीच विकासाची भूक मलाही लागलेली आहे.जनता अडचणीत असताना त्यांना ते आठवत नाहीत निवडणुक आली की लगेच आठवण होते.\nआता गावागावातील उत्तुंग प्रतिसाद पाहता माझी जबाबदारी वाढली आहे.असे प्रतिपादन राष्ट���रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी थेरवडी येथे बोलताना केले. तालुक्यातील जळकेवाडी,लोणी मसदपुर, खातगाव, आंबीजळगाव, कुंभेफळ, कोळवडी, कुळधरण, तोरकडवाडी,थेरवडी आदी भागात गावभेट शेतकरी, ग्रामस्थांच्या भेटी घेऊन संवाद साधला.\nयावेळी ग्रामस्थांनी पाणी प्रश्नावर राम शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त केली.पुढे पवार म्हणाले की, ‘पुढच्या काळात या मतदारसंघातले प्रश्न आपण मार्गी लावणार आहोत. ही निवडणुक लोकांनीच हातात घेतली असुन आता विरोधकांनी काहीही प्रलोभने दिली तरी बळी पडू नका असेही भावनिक आवाहन पवार यांनी केले.\nशेतीसाठी पाण्याचा प्रश्न मिटला तर हा भाग सम्रूद्ध होणार आहे मात्र हक्काच्या पाण्यापासुन मंत्र्यांनी आम्हाला दूर ठेवले हा पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/31438/", "date_download": "2020-10-01T07:39:29Z", "digest": "sha1:UOSJXGN3AVGICJDBODM5DRKCF43YIHFT", "length": 19419, "nlines": 225, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "रूडॉल्फ,पॉल – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nरूडाल्फ, पॉल : (२३ ऑक्टोबर १९१८− ). अमेरिकन वास्तुशिल्पज्ञ. जन्म एल्टन, केंटकी येथे. ‘अँलाबॅमा पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट’ मध्ये त्याने वास्तुकलाविषयक पदवी घेतली (१९४०). ‘हार्व्हर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ डिझाइन’मध्ये त्याने एम्.ए. ही पदवी घेतली (१९४७). तिथे श्रेष्ठ वास्तुशिल्पज्ञ ⇨वॉल्टर ग्रोपिअस यांच्या मार्गदर्शनाचा त्याला लाभ झाला.\nरूडॅाल्फने १९४० च्या सुमारास वास्तुव्यवसायास प्रारंभ केला. सॅरासोटा येथे त्याने अनेक गृहरचना केल्या, त्यांची छतरचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यासाठी लोह आणि प्लॅस्टिक या वास्तुसाधनांचा त्याने उपयोग केला. तेथील अवकाशरचना अत्यंत साधी, आयताकृती खोल्यांची असूनही सुबक व कार्यानुकूल अशी आहे. नंतर त्याने फ्लॉरिडात ‘वॉकर गेस्ट हाऊस’, ‘अम्ब्रेल हाऊस’ या गृहरचना केल्या. वास्तुसाहित्याचा अचूक उपयोग, रचनेतील साधेपणा आणि त्यातही साधलेले वास्तुकलात्मक सौंर्द्य, तसेच अत्याधुनिक वास्तुसाहित्याचा वापर ही या काळात रूडाल्फच्या शैलीची गुणवैशिष्ट्ये मानावी लागतील. कनेक्टिकट येथील येल विद्यापीठाच्या वास्तुकलाविभागाचा प्रमुख म्हणून रूडाल्फची नेमणूक झाली (१९५८). तेव्हापासून त्याची कला बहरत गेलेली आढळते. मॅसॅचूसेट्स येथील ‘वेल���्ली कॉलेज’चे वास्तुसंकुल (१९५५−५९) म्हणजे जुन्या गॉथिक शैलीच्या पार्श्वभूमीवर बांधलेली नव-गॉथिक वास्तुरचना मानली जाते. तेथील ‘आर्ट सेंटर’ची वास्तू ही ॲल्युमिनियम, लोखंड या साहित्याचा कार्यानुकूल उपयोग शैलीदार पद्धतीने करून उभारलेली उत्कृष्ट व अत्याधुनिक वास्तू मानली जाते. न्यू हेवन येथे १९६० मध्ये सलोह काँक्रीट रचनेद्वारे बांधलेली, मोटारींच्या वाहनतळासाठी खास निर्मिलेली ‘स्ट्रीट पार्किंग’ ही वास्तूही तिच्या आकारसौंर्द्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. रूडाल्फने नेहमीच अद्ययावत वास्तुसाहित्याचा वापर करून आपल्या खास शैलीत सातत्याने नावीन्यपूर्ण आकारनिर्मिती केली. अमेरिकेतील अनेक शहरांतून उभारलेले रुडॉल्फचे अत्याधुनिक वास्तुप्रकल्प त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संयोजनामुळे लक्षवेधी ठरले आहेत. रंग, आकार, वास्तुसाहित्य व पोत या गोष्टींना रूडाल्फ-शैलीत महत्त्वाचे स्थान आहे.\nरूडॅाल्फचे वास्तुशास्त्रीय तत्त्वज्ञान सहा घटकांनी बनलेले आहे: वास्तूचा आकार, वास्तू आणि परिसर-सहसंबंध, कार्यकारणभाव, स्थानिक शैलीचे वेगळेपण, वास्तुसाहित्य, मानसिक गरजा आणि वास्तूचे कालानुरूप स्वरुप हे ते सहा घटक होत. या तत्त्वांनी रूडाल्फने आपली शैली विकसित केली. रूडाल्फने कनेक्टिकट येथे बांधलेली ‘आर्ट अँड आर्किटेक्चर बिल्डिंग’ (१९५८-६४) ही येल विद्यापीठातील वास्तू म्हणजे प्रख्यात वास्तुशिल्पज्ञ ⇨फ्रँक लॉइड राइटच्या शैलीची अवकाशरचना आणि ⇨ल कॉर्ब्यूझ्येच्या शैलीची आकाररचना यांचा साधलेला सुरेख समन्वय, असे म्हणता येईल. ही वास्तुरचना त्याच्या शैलीचा उत्कृष्ट आविष्कार मानली जाते. न्यूयॉर्क येथे बांधलेली ‘एन्डो लॅबोरेटरी बिल्डिंग’ (१९६०−६४) तिच्या सधन आविष्कारामुळे कलापूर्ण वाटते. तदनंतरच्या ‘वॉस्टन गव्हर्नमेंट सेंटर’ बॉस्टन येथील कार्यालयीन प्रकल्प कनेक्टिकमधील ‘मॅरिड स्टुडंटस हॉस्टेल’ प्रकल्प तसेच न्यूयॉर्कचे ‘ग्राफिक आर्ट सेंटर’ व ‘वॉटरसाइड अपार्टमेंट’ प्रकल्प व्हर्जिनिया येथील हॉस्टेलचा प्रकल्प, इ. कलात्मक वास्तू रूडॉल्फने अमेरकेत उभारल्या. अशा सर्व प्रकारच्या वास्तुनिर्मितीत रूडॉल्फने आपली सहा तत्त्वे प्रमुख मानली व वास्तुकलेच्या क्षेत्रात आपले स्वतंत्र स्थान सिद्ध केले. (चित्रपत्र ४३).\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postरुन्टश्टेट,कार्ल रूडोल्फ गेर्ट फोन\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.akshardhara.com/en/799_chandrakala-prakashan", "date_download": "2020-10-01T07:15:20Z", "digest": "sha1:HNKCQCPX54KF2IWMCPLODH7ZQML67K36", "length": 27167, "nlines": 541, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Chandrakala Prakashan - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nपोटासाठी कसरतींचे खेळ करत गावोगावी भटकणार्‍या या तरुणाच्या आयुष्याचे तारू दुसर्‍या महायुद्धाच्या काळात कसे भरकटत गेले आणि अनेक प्रकारचे अन्याय, अत्याचार, तुरुंगवास सहन करत शेवटी ‘घरा’च्या किनार्‍याला कसे लागले ‘त्या’ ची ही रोमहर्षक कथा\nडॉ.अँथनी सॅटिलारो यांच्या ‘Recalled By Life' या आत्मकथनावर आधारित.\nया कथा आहेत आजच्या स्त्रीच्या. प्रत्येक कुटुंबातील स्त्री कुटुंबातील सर्वांसाठी सतत कष्टत असते. सर्व वयाच्या स्त्रियांच्या कथा वाचकांना त्या आपल्याच वाटतील.\nAmrutputra Vivekanand (अमृतपुत्र विवेकानंद)\nया गुणसंपदेचे वर्णन करणा-या कथा मुलांनी - उदयाच्या नागरिकांनी वाचणे ही काळाची गरज आहे. स्वाभिमानी, राष्ट्प्रेमी वाचणे ही काळाची गरज आहे.\nजे. कृष्णमूर्ती यांचे ब्रॉकवूड पार्क स्कूलमधील विद्यार्थी व शिक्षक यांच्याशी झालेले संभाषण\n अयोध्येच्याच नव्हे, तर अवघ्या देशाच्या इतिहासातील भाग्यशाली दिवस इ.स. १५२८ पासून हिंदूंनी चालवलेल्या रामजन्मभूमीसाठीच्या अथक लढ्याची यशस्वी सांगता ज्या दिवशी झाली तो हा दिवस इ.स. १५२८ पासून हिंदूंनी चालवलेल्या रामजन्मभूमीसाठीच्या अथक लढ्याची यशस्वी सांगता ज्या दिवशी झाली तो हा दिवस आपल्या अस्मितेच्या या जाज्वल्य हुंकाराचा अभिमानास्पद आलेख रेखाटणारं, हे एक संग्राह्य पुस्तक\nआजच्या कॉम्पुटर आणि इंटरनेटच्या युगात तरूणांची जीवनशैली पाश्‍चात्य देशांप्रमाणे होउ लागली आहे. जीवनशैली पाश्‍चात्य देशांप्रमाणे होउ लागली आहे. जीवनशैली ही आजार उद्भवण्याचे कारण असू शकते,\nCancer Returned (कॅन्सर रिटर्न्ड)\nहे पुस्तक लेखकाच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित आहे\nएकाच कुटुंबातील, दोन पिढ्यांमधील या चार स्त्रिया, उच्चशिक्षित, पुरोगामी आणि प्रगल्भ विचारांच्या. स्त्रियांवरील अन्याय, स्वातंत्र, शिक्षण, कुटुंबातील त्यांचे स्थान या विषयांना प्राधान्य देऊन लिहिलेल्या, काळाच्या पुढे जाऊन विचार करणार्‍या या कथ�� वाचकांना आवडतील.\nअनेक संकटांना झुकांडी देणाऱ्या एक जर्मन सैनिकाची चित्तथरारक साहसगाथा....\nया कथासंग्रहातील बहुतेक कथांमध्ये महानगरातील जीवन, स्त्री-पुरुषांना म्हातारपणी येणारं असहाय्य एकाकीपण; समाजातील निम्नस्तरीय कुटुंबातील स्त्रीची दु;ख, कष्ट आणि असहाय्यता असे विषय हाताळले आहेत. या सर्व कथा सत्यकथा आहेत\nमधुराणी भागवत या स्वत: सुग्रण तर आहेतच, शिवाय यांनी अनेक वर्षे केटरिंग व्यवसायही यशस्वीपणे केला आहे. त्यांच्या दीर्घ अनुभवाचा फायदा तरूण मुलींना-सुनांना मिळावा म्हणून हे छोटे पुस्तक प्रकाशित करत आहोत.\nडॉ. अब्दुल कलाम या महामानवाच्या अयुष्यातील चढ-उतार सांगणारा; डॉ. रविकांत पागनीस लिखित चरित्रपट.\nहिचकॉक आणि रहस्यकथा हे एक अजोड समीकरणच गूढ, रहस्यमय वातावरणात वाचकाला खेचून नेणा-या आणि खिळवून ठेवणा-या अनोख्या कथांचा हा संग्रह पुन: प्रकाशित करीत आहोत.\nजे. कृष्णमूर्ती यांचे ब्रॉकवूड पार्क स्कूलमधील विद्यार्थी व शिक्षक यांच्याशी झालेले संभाषण बा्रॅकवूड पार्क येथील संमेलनात 30 ऑगस्ट 1977 रोजी झालेल्या सभेतील चर्चेचे टिपण\n`इंडोनेशिया’ म्हणजे ‘बाली’ असा एक सार्वत्रिक समज आहे; पण प्रत्यक्षात ‘इंडोनेशिया’ म्हणजे दक्षिणगोलार्धातील सतरा हजारांहून अधिक लहान-मोठ्या बेटांचा समूह बहुसंख्य मुस्लिमधर्मीय राहत असलेल्या या देशाच्या नोटेवर गणपतीचे चित्र आहे, राष्ट्रीय विमानसेवेचे नाव ‘गरुडा’ आहे; आणि राजधानीती प्रमुख चौकात कृष्णार्जुनाच्या रथाचा भव्य पुतळा आहे\nतत्काल झालेले आकलन अमलात आणू लागले की आवश्यत ती क्षमताही आपोआपच अंगी येते. जीवनाच्या विविध गुंतागुंतीच्या प्रश्‍नांची तपासणी करायची असली तर कुठल्याही विशिष्ट तत्वज्ञानात, विचारप्रणालीत किंवा कार्यपध्दतीत गुंतून पडता उपयोगी नाही.\nमुलांच्या आवडत्या जपानी गोष्टी जगातल्या अनेक भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत. मुलांवर उत्तम माणूस, नागरिक बनण्यासाठी संस्कार करण्याचं सामर्थ्य या गोष्टींमध्ये आहे. जगभरातल्या पालक, शिक्षण आणि मुलांना या गोष्टी खूप - खूप आवडतात.\nविश्‍वविख्यात तत्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांच्या अतिशय लोकप्रिय ग्रंथापैकी एक कॉमेंटरीज ऑन लिव्हिंग त्याचा विमलाबाई देशपांडी यांनी केलेला मराठी अनुवादही तितकाच लोकप्रिय ठरला.\nविश्‍वविख्यात तत्वज���ञ जे. कृष्णमूर्ती यांच्या अतिशय लोकप्रिय ग्रंथापैकी एक कॉमेंटरीज ऑन लिव्हिंग त्याचा विमलाबाई देशपांडी यांनी केलेला मराठी अनुवादही तितकाच लोकप्रिय ठरला.\nएखादं वाद्य वाजवायला शिकावं मैफिलीत ते वाद्य वाजवून सर्वांकडून शब्बासकी मिळवावी असं सगळयांनाच वाटतं पण ही शाब्बासकी सहज थोडीच मिळते \nKatha Sahasviranchya (कथा साहसवीरांच्या)\nप्रत्येकाचं आपल्म एक क्षितिज आपलं एक आभाळ सुशीलकुमार शिंदे, सुरेश भट, अरविंद इनामदार, रंगा वैद्य ही लेखकाच्या आभाळाखालची माणसं; चहूअंगानं निरखलेली, मर्मज्ञ वृत्तीनं टिपलेली, वास्तवदर्शी तरीही स्वप्नवत वाटणारी आणि म्हणूनच काळजाला जाऊन भिडणारी \nMrutyunjayachya katha (मृत्युंजयाच्या कथा)\nधो धो पाउस पडणार अशी चिन्ह दिसू लागली. ढगांचा भयानक गडगडाट होत होता. वादळ सुरू झाले. विजा चमकू लागल्या. त्या पाठोपाठ काही क्षणांतच पावसाने रौद्ररूप धारण केलं.\n12 जुलै 1961 हा पुण्याच्या इतिहासातील काळा दिवस यादिवशी पानशेत, खडकवासला ही धरणे फुटली आणि पुण्यात हाहाकार उडाला\nसंपूर्ण जगाला सध्या पर्यावरणाच्या समस्येने ग्रासले आहे. निसर्गाने मानवाला दिलेले हवा, पाणी, जमीन हे घटक झपाटयाने प्रदुषित होत असल्याने अनेक शारिरिक आणि मानसिक आजारांना आपल्याला तोंड दयावे लागत आहे.\n2014 ची लोकसभेची निवडणूक बहुमताने जिंकून केंद्रात एनडीए चे सरकार स्थापन झाले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि कार्यक्षम मंत्रिमंडळाच्या सहकार्याने त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले राष्ट्रहिताच्या आणि लोकहिताच्या अनेक धाडसी निर्णय घेतले. राष्ट्रहिताच्या अनेक योजना राबविल्या. भारतीय सेनेपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांना बळ मिळाले. राष्ट्रप्रथम ही घोषणा...\nएकीकडे शाळा, शिक्षणसंथा, विदयापीठे यांची संख्या वाढतेय, पण त्याचबरोबर दुसरीकडे शिक्षणाचा दर्जा मात्र खालावतोय \nSahasanchya Jagat (साहसांच्या जगात)\nSaiberiyatun Palayan (द सैबेरियातून पलायन)\nजे एम बॉअर यांच्या ‘As Far As My Feet Will Carry Me' या कादंबरीचा स्वैर भावानुवाद\nभारतीय समाजातील सर्व धर्म-पंथियांना समान न्याय देणारा कायदा असणे\nसानेन हॉलंड येथे 1968 मध्ये जे. कृष्णमूर्ती यांच्याबरोबर काही लोकांची जी संभाषणे झाली त्यांतील पुस्तकात सुरूवातील घेतली आहेत.\nबलात्काराच्या गुन्हयात त्रिपुराचा क्रमांक देशात कायम पहिला - दुसरा असतो. 65 टक्के जनता दा���िद्रयरेषेखाली जगते आहे. आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला असून शिक्षण व्यवस्थेचे तीन - तेरा झाले आहेत\nथरार एका जिहादी टोळीच्या खात्म्याचा \nसमाजाची मेदवृध्दीकडे पाहण्याची दृष्टी बदलण्याची गरज वैद्यक शास्त्राला फार पूर्वीपासून वाटत आली आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/01/blog-post_651.html", "date_download": "2020-10-01T07:44:27Z", "digest": "sha1:2KE3F5K7CVUPMEAEDWJ7J4O44EEWR5RK", "length": 5342, "nlines": 58, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "जास्त चरबी शरीरासाठी आहे धोकादायकच !", "raw_content": "\nजास्त चरबी शरीरासाठी आहे धोकादायकच \nbyMahaupdate.in शुक्रवार, जानेवारी २४, २०२०\nजर शरीरात चरबी जास्त असेल तर धोका राहणारच. मग भलेही तुमचे कोलेस्टेरॉल, रक्तदाब आणि साखरेची पातळी सामान्य असो, मात्र चरबीमुळे धोक्याची तलवार टांगती राहतेच. यासाठी 60 हजार लोकांचा अभ्यास करण्यात आला. त्याशिवाय लठ्ठ व्यक्ति निरोगी असेल तर त्याला आरोग्याचा काहीच धोका नसतो हेही संशोधन करण्यात आले.\nमात्र हे चुकीचे आहे. टोरँटोच्या माउंट सिनाई हॉस्पिटलचे डॉ.रवी रत्नाकरम यांच्या म्हणण्यानुसार, एकदा वजन वाढले ही आरोग्याला काही अर्थच राहत नाही. त्यासाठी 10 वर्षांपर्यंत हृदयाची चाचणी घेण्यात आली. त्यांचे म्हणणे असे की, जास्त वजन असणाऱ्या व्यक्ति तपासणीत भलेही निरोगी असोत मात्र त्यांना नेहमी धोका असतोच. हा धोका हळु-हळू वाढत जातो. त्यामुळे जास्त वजन आणि आरोग्याचा काहीच ताळमेळ नसतो.\nत्यांचे म्हणणे आहे की, निरोगी दिसणाऱ्या लठ्ठ व्यक्ति दिसतात तशा नसतात. त्या कधीही आजारी पडू शकतात. ब्रिटीश हार्ड फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार लठ्ठपणा हृदयरोगाचे प्रमुख कारण आहे. संशोधन असे सांगते की लठ्ठपणा घेऊन निरोगी राहणे शक्यच नाही.\nसीनियर कार्डियक नर्स डॉयरिक मॅडॉक म्हणतात, लठ्ठपणा वाढूनही आपला रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि साखरेची पातळी सामान्य असेल तरीही आपण निरोगी राहू शकत नाही. एखाद्या व्यक्तिचे धोके सांगण्यापेक्षा त्याच्या जीवनचर्या सुधारणेवर लक्ष देणे जास्त गरजेचे आहे.\nत्यांचे म्हणणे असे की, वजनाकडे लक्ष देतानाच धुम्रपान वर्ज्य, नियमित व्यायाम, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल निरोगी पातळीवर ठेवले तरच हृदय रोगापासून लांब राहणे शक्य होते.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे ��ायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/bbc-marathi-news/soorma-bhopali-of-sholay-jagdeep-passed-away-120070900016_1.html", "date_download": "2020-10-01T07:26:28Z", "digest": "sha1:3UQGYC5YBPT2YP7ETQJH6LGYLT72HALB", "length": 17899, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "खऱ्या सुरमा भोपालीने जगदीप यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती तेव्हा | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 1 ऑक्टोबर 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nखऱ्या सुरमा भोपालीने जगदीप यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती तेव्हा\nअभिनय आणि विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या जगदीप (सैयद इश्तियाक अहमद जाफरी) यांचं निधन झालंय. बुधवारी (8 जुलै) संध्याकाळी मुंबईतल्या राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.\nते 81 वर्षांचे होते. कॅन्सर आणि वृद्धत्वाच्या व्याधींनी त्यांना ग्रासलं होतं. बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमार त्यांचं निधन झालं आणि गुरुवारी (9 जुलै) सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं जगदीप यांच्याशी कौटुंबिक संबंध असणारे प्रोड्युसर महमूद अली यांनी सांगितलंय.\nजगदीप यांच्या निधनाबद्दल बॉलिवुडमधून शोक व्यक्त करण्यात येतोय.\nआणखीन एक तारा आकाशात गेल्याचं अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलंय.\nतर जॉनी लिव्हर यांनी जगदीप यांना श्रद्धांजली वाहत आपण आपल्या पहिल्याच सिनेमात या दिग्गज अभिनेत्यासोबत काम केल्याचं म्हटलंय.\nजगदीप यांच्या आठवणी जागवत अभिनेता अजय देवगणने ट्वीट केलंय, \"जगदीप साहेबांच्या निधनाची दुःखद बातमी आताच समजली. त्यांना स्क्रीनवर पाहणं हा नेहमीच आनंददायी अनुभव होता. जावेद आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे. जगदीप साहेबांना नमन.\"\nअभिनेते जगदीप यांनी बॉलिवुडच्या अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये केलेल्या भूमिका लोकप्रिय झाल्या. 'शोले' मधलं त्यांनी वठवलेलं सूरमा भोपालीचं पात्र अजूनही लोकांच्या लक्षात आहे. 'अंदाज अपना अपना' या सिनेमातली त्यांची भूमिकाही अतिशय लोकप्रिय हो��ी.\nसिने दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी ट्वीट केलंय, \"सात दशकं आपलं मनोरंजन करणाऱ्या जगदीप साहेबांचं निधन झाल्याचं ऐकून वाईट वाटलं. जावेद - नावेद आणि पूर्ण जाफरी कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.\"\nजगदीप यांनी जवळपास 400 सिनेमांमध्ये काम केलं. त्यांचं मूळ नाव होतं - सैयद इश्तियाक अहमद जाफरी. 29 मार्च 1939 ला त्यांचा जन्म झाला. प्रसिद्ध अभिनेते जावेद जाफरी आणि नावेद जाफरी हे त्यांचे मुलगे आहेत.\n1951 मध्ये बी. आर. चोप्रांच्या 'अफसाना' या सिनेमापासून जगदीप यांनी त्यांच्या फिल्म करियला सुरुवात केली. या सिनेमात जगदीप एक बाल कलाकार होते. यानंतर अब दिल्ली दूर नहीं, मुन्ना, आर पार, दो बीघा जमीन आणि हम पंछी एक डाल के या सिनेमांतही त्यांनी भूमिका केल्या.\nअशी झाली सिनेक्षेत्रात एन्ट्री\nवर्षं होतं 1953 आणि सिनेमा होता बिमल रॉय यांचा - दो बिघा जमीन. बलराज सहानी आणि निरुपा रॉय यांच्यासारखे दिग्गज कलाकार सिनेमात होते. बलराज सहानींनी आपल्या अभिनयाने हा सिनेमा गाजवला होता.\nपण या सगळ्या दिग्गजांसोबतच एका बालकलाकाराने आपल्या अभिनयाने सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं. हा होता लालू उस्ताद नावाचा बूट पॉलिश करणारा एक लहान मुलगा.\nहाच लालू उस्ताद पुढे जाऊन जगदीप म्हणून ओळखला जाऊ लागला आणि विनोदी भूमिकांसाठी ओळखला जाऊ लागला.\n1975 मध्ये आलेल्या 'शोले'मधल्या सूरमा भोपालीच्या भूमिकेसाठी जगदीप यांना बहुतेकजण ओळखतात. पण त्यांची कारकीर्द लहान वयातच सुरू झाली होती. बालकलाकार म्हणून त्यांनी गुरुदत्तच्या आर-पार सारख्या सिनेमात काम केलं होतं.\nविनोदी भूमिकांवरून ओळखल्या जाणाऱ्या जगदीप यांनी कधी काळी सिनेमांत मुख्य हिरोची भूमिकाही केली होती. 1957 मध्ये आलेल्या 'भाभी' सिनेमात जगदीप आणि तेव्हा नवख्या असणाऱ्या नंदावर चित्रित करण्यात आलेलं 'चली चली रे पतंग मेरी चली रे' गाणं तेव्हा गाजलं होतं.\nतर 'पुनर्मिलन' सिनेमात रफीजींनी गायलेल्या 'पास आओ तबीयत बहल जाएगी' या गाण्यात पडद्यावर जगदीप यांचा रोमँटिक अंदाजही पहायला मिळाला होता.\nजगदीप यांना खरी ओळख मिळवून दिली ती 1960च्या दशकात आलेल्या 'ब्रह्मचारी' सारख्या सिनेमांतल्या भूमिकांनी. या सिनेमातली त्यांची मुरली मनोहरची भूमिका वाखाणण्यात आली होती.\nपण जगदीप यांना घराघरांत नेलं ते सूरमा भोपालीने. 'हमारा नाम भी सूरमा भोपाली ऐसे ��ी नहीं है...' हे वाक्य ट्रेडमार्क बनलं.\nगंमत म्हणजे संपूर्ण शोले चित्रित झाला होता आणि त्यात सूरमा भोपालीचा उल्लेखही नव्हता. तब्बसुम यांना दिलेल्या मुलाखतीत जगदीप यांनी सांगितलं होतं, \"मला सिप्पीजींचा फोन आला. मी म्हटलं तुमची फिल्मतर शूट झालेली आहे. ते म्हणाले नाही, तुम्ही या. खरे सीन्स अजून बाकी आहेत.\"\nखरंतर सुरमा भोपालीचा हा किस्सा खऱ्या शोलेच्या 20 वर्षं आधीच सुरू झाला होता. जगदीप एका फिल्मचं शूटिंग करत होते. यात हिरो होते सलीम खान. जावेद अख्तरही या सिनेमाशी संबंधित होते. जावेद अख्तर जगदीप यांना भोपाली लहेज्यात किस्से सांगत. तेव्हापासून जगदीप यांच्या मनात हा लहेजा बसला होता. नाहर सिंह नावाच्या एका वनाधिकाऱ्यावरून हे पात्र प्रेरित होतं.\nहे प्रकरण इतकं वाढलं की नाहर सिंह यांनी नोटीस पाठवली आणि जगदीपना भेटायला ते सेटवर दाखल झाले. कसंबसं ते प्रकरण संपवण्यात आलं.\nहे पात्र इतकं लोकप्रिय झालं की नंतर 1988 मध्ये जगदीप यांनी सूरमा भोपाली नावाचा एक अख्खा सिनेमाच तयार केला.\nधर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांनी यात लहानशी भूमिका केली होती. सोबत सांभा आणि कालियाही होते. हा सिनेमात देशात इतरत्र चालला नसला तरी भोपाळमध्ये चांगला चालला.\nसूरमा भोपालीचं पात्र जगदीप यांना यश आणि प्रसिद्धी देऊन गेलं आणि त्यांच्या कारकीर्दीतला अडथळाही ठरलं. अंदाज अपना अपना सिनेमात त्यांनी सलमान खानच्या वडिलांची भूमिका केली. यातही त्यांचं नाव भोपाली होतं - बांकेलाल भोपाली.\nजगदीप, महमूद आणि देवेन वर्मा या 3 दिग्गजांना एकत्र पाहण्याची संधी या सिनेमाने रसिकांना दिली.\nयावर अधिक वाचा :\nअयोध्या प्रकरणात पुनर्विचार याचिकेमुळे काय बदल होईल\nअयोध्येच्या वादग्रस्त जमिनीच्या वादावर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने 9 नोव्हेंबरला ...\nप्रसिद्ध गायिका गीता माळी यांचा अपघात सीसीटीव्हीत कैद, ...\nप्रसिद्ध गायिका आणि नाशिकच्या रहिवासी गीता माळी या प्रवास करत असलेली कार गॅस टँकरला ...\nTik-Tok पुन्हा अडचणीत, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका ...\nपूर्वी एकदा कोर्टाने बंदी घातलेल्या Tik-Tok विरोधात आता पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात ...\nराजधानी मुंबईच्या मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर\nमुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांचे नाव निश्चित झाले आहे. ...\nकाँग्रेस अध्यक्ष स��निया गांधी यांच्याशी सरकार स्थापनेबाबत ...\nमहाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबतचा पेच अद्याप कायम असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%87%E0%A4%A1/6", "date_download": "2020-10-01T09:16:11Z", "digest": "sha1:PI4RV3RIXNOECWG4EQXECDTYU5JU56H4", "length": 4629, "nlines": 82, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभोवळ आल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू\nठाणे जिल्ह्यावर पाण्याचे संकट\nकल्याण परिसरात खाद्यपदार्थांच्या गाड्यांचा सुळसुळाट\nऊन जरा जास्तच आहे\nपाणीसमस्या सोडवण्यासाठी मनपा सरसावली\nदूषित पाण्याची समस्या जैसे थे\n२०% पुणेकरांना पोटाचे विकार\nएक कनेक्शन ५० हजार रुपये\nजळगावचा पारा चढला; तापमान ३८ अंशांवर\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/bhavani-peth-word-office-news-2020/", "date_download": "2020-10-01T09:19:15Z", "digest": "sha1:JCKP5L4XLXHBHYMBT5X22TUEHA6RLXTY", "length": 13587, "nlines": 130, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "(bhavani peth) भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील सावळा गोंधळ", "raw_content": "\nमहाराष्ट्रात 5 ऑक्टोबर पासून बार आणि हॉटेल सुरु करण्याची परवानगी\nबाबरी मस्जीद विध्वंस प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय,\nकाळेपडळ रेल्वे गेट वरील भुयारी मार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा,\nकर्जदारांकडून कर्जाच्या व्याजावर व्याज संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nभवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील सावळा गोंधळ\nMarch 5, 2020 March 26, 2020 sajag nagrik times\tभवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय, वर्क ऑर्डर, सीसीटीव्ही कॅमेरे\nBhavani peth : वर्क ऑर्डर निघून ३ महिने उलटले तरी कामाची सुरुवात नाही ,भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील प्रकार,\nBhavani peth : सजग नागरिक टाईम्स : अजहर खान : पुणे महानगर पालिकेतील भोंगळ कारभार जेवढ�� बाहेर काढले जाईल तेवढे कमीच\nभवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात कामाची वर्क ऑर्डर निघते परंतु बर्याचदा कामे न करता बिले दिली जात असल्याचे हि प्रकार घडत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले .\nयाला कारण अधिकारी व ठेकेदारांची मिलिभगत आहे अधिकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळेच सदरील प्रकार बिनधास्तपणे सुरू आहे.\nभवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक १८ ब मधील ६३३ गंज पेठ परिसरामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी\nदिनांक ६ डिसेंबर २०१९ रोजी जावक क्रमांक ६४०३ व ६४०४ अश्या दोन वर्क ऑर्डर\nआय स्क्वेअर पावर टेक्नॉलॉजीला देण्यात आली आहे,\nया ठेकेदाराला १० लाख रूपयांच्या कामाची वर्क ऑर्डर देत २ महिन्यात काम पूर्ण करण्याची अट घातली होती,\nतर त्याच ठेकेदाराला मनपा मिळकती मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची वर्क ऑर्डर असे दोन्ही मिळून २०,००००० ( प्रत्येकी दहा लाख)\nविहीत मुदतीत काम करण्याची आॅडर दिली होती. परंतु ठेकेदाराने अटि शर्ती धाब्यावर बसवून अद्यापही काम केले नसल्याचे उघडकीस आले आहे.\nभवानी पेठेतील किती कामे एस्टीमेट व नियमानुसार चालतात याची बारकाईने तपासणी केली तर मनपा आयुक्त भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाला १ रुपयासुद्धा निधी देणार नाही \nजर त्या ठेकेदाराला कामात रस नसेल व काम वेळेवर पूर्ण करण्याची ताकत नसेल तर अश्यांनी ठेके घेऊच नये ,\nया बाबतीत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील शाखा अभियंता ओंकार गोहाड यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले प्रभाग क्रमांक १८ ब चे काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही\nकाम वेळेवर का करण्यात आले नाही याबद्दल विचारले असता ते म्हणाले कि विहित मुदतीत काम झाले नाही तरी मुदत वाढ देता येते.\nयाचाच अर्थ सदरील अधिकारी ठेकेदाराला पाठिशी घालण्याचे काम करत आहेत.यांना नागरिकांच्या जीवाशी व मालमत्तेशी काहीही देणे घेणे नाही.\nयांना ठेकेदाराला पाठीशी घालण्यातच रस असल्याचे दिसते,\nअश्या गैर जबाबदार अधिकारीवर कडक कारवाई करण्याची व ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते करत आहे.\nविशेष म्हणजे सजग प्रतिनिधींनी आवाज उचलला नसता तर सदरील कामाचे बिल होऊन पैसे सुद्धा हडप झाले असते.\nव याचा नागरिकांना थांग पत्ता ही लागला नसता . वर्क ऑर्डरच्��ा अटि शर्ती मध्येच नमूद आहे विहित मुदतीत कामे पूर्ण झाली नाही तर कोणत्याही परिस्थितीत मुदत वाढ दिली जाणार नाही.\nमग गोहाडे अटि व शर्तीला वाटाण्याच्या अक्षता लावत नाहियेत ना या प्रकरची चौकशी होण्याची अंत्यंत गरजेचे आहे.\nयाची पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड दखल घेतील का असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते विचारत आहे.\nक्रमशः भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात १० लाखाचे काम २ ते ३ लाखात कसे उरकले जाते \nवर्क ऑर्डर मधील अटि शर्तीला वाटाण्याच्या अक्षता..हे आहेत अटि\n१) पंधरा दिवसांच्या आत काम चालू नाही केल्यास काम करायचे नाही असे समजून आपले कोटेशन रद्द करण्यात येईल व नियमा प्रमाणे कारवाई करण्यात येईल.\n२) सदर कामाची मुदत २ महिने राहील.\n३) कोणत्याही परिस्थितीत मुदत वाढ दिली जाणार नाही.\n← स्त्री शिक्षणाची सुरुवात, स्त्री-शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुलेआणि फातिमा बी शेख\nपुणे शहरांतील मुलींचा जन्मदर वर्षभरात चिंताजनक रीत्या घसरले →\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nपुण्यातील जुगार अडडयावर पोलीसांचा छापा\nचालत्या मोटरसायकल च्या सीट खालून बाहेर निघाले साप\nOne thought on “भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील सावळा गोंधळ”\nPingback:\t( corona virus ) पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील शाळा बंद ठेवण्याची मागणी\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nमहाराष्ट्रात 5 ऑक्टोबर पासून बार आणि हॉटेल सुरु करण्याची परवानगी\nPermission to start bars and hotels : हॉटेल आणि बारला परवानगी देण्यात आली असली तरी ५० टक्क्याहून अधिक ग्राहकांना परवानगी\nबाबरी मस्जीद विध्वंस प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय,\nकाळेपडळ रेल्वे गेट वरील भुयारी मार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा,\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/shivjatanti-in-nashik-district/articleshow/62988219.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-10-01T07:19:23Z", "digest": "sha1:RG6O4AEAU3ON2SMIMQQ2WSFAGBQAELRS", "length": 26710, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमहाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवशाहीचा थाट असलेली मिरवणूक, मावळ्यांच्या वेशातील तरुण आणि त्याच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या ढोलताशांच्या पथकाने शिवजन्मोत्सवाच्या आनंदात भर घातली.\nमहाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवशाहीचा थाट असलेली मिरवणूक, मावळ्यांच्या वेशातील तरुण आणि त्याच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या ढोलताशांच्या पथकाने शिवजन्मोत्सवाच्या आनंदात भर घातली.\nमालेगावात मिरवणुकीने वेधले लक्ष\n‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा जयघोष करीत सोमवारी संपूर्ण शहरात मोठ्या उत्साहात शिवजयंती निमित्त शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळ्याला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पुतळ्यासह आजूबाजूचा परिसर पुष्पमाळांनी सजविण्यात आला होता. दिवसभर शिवप्रेमींची अभिवादनासाठी गर्दी झाली होती.\nशहरातील मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीसह विविध संघटना, मंडळ यांनी शहरातील वेगवेगळ्या भागातून मिरवणुका काढल्या होत्या. मध्यवर्ती समितीच्या वतीने महात्मा फुले पुतळ्यापासून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ढोल ताशा, लेझीम व झेंडा पथक अग्रभागी होते. तर जिजाऊ, शिवाजी महाराज यांची वेशभूषा परिधान करून युवक युवतींनी लक्ष वेधून घेतले. शिवाजी पुतळा येथे मिरवणुकीचा समारोप झाला. येथील तहसीलदार ज्योती देवरे, आयुक्त संगीता धायगुडे, अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी देखील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विविध मिरवणूक पथकांनी साहसी खेळांचे प्रदर्शन केले. यावेळी शिवरायांच्या जयजयकाराने परिसर दणाणून गेला होता.\nपोलिस दलातर्फे किल्ले स्वच्छता मोहीम\nयेथील पोलिस दलाच्या वतीने देखील अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव विभागातील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी गड किल्ल्यांची स्वच्छता मोहीम हाती घेत शिवरायांना अभिवादन केले. या मोहिमेत अनकाई, मुल्लेर व गाळणा या तीन किल्ल्यांवर पोलिसांनी तेथील ग्रामस्थांच्या वतीने कचरा संकलित करून स्वच्छता अभियान राबविले. यात पोलिस उप अधीक्षक गजानन राजमाने, अजि��� हगवणे यांच्यासह सर्व पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, कर्मचारी आदी सहभागी झाले होते.\nशाह विद्यालयात पोवाडा गायन\nशहरातील रवी शाह विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य संजय बेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पर्यवेक्षक ए. डी. तावडे, पुरुषोत्तम तापडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांच्या जीवन परिचय करून दिला. यानंतर विद्यालयातील शिक्षक टी. के. देसले, श्रीमती आर्विकर, श्रीमती शेवाळे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य बेलन यांनी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून आदर्श घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. एस. पाटील यांनी केले. यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते\nयेवल्यात शिवरायांना मानाचा मुजरा\nयेवला : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवारी येवला शहर व तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवरायांच्या वेशात अश्वारूढ झालेले तरुण, भगवे ध्वज नाचवीत मिरवणुकीत सहभागी झालेली तरुणाई अन् पदोपदी होणारा ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष अशा उत्साहपूर्ण वातावरणात शहरातून मिरवणूक काढण्यात आली.\nक्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेने स्वातंत्र्यपूर्व काळापासून येवला शहरातील पाटोळे गल्लीतून पाटोळे यांच्या घराण्यात ७८ वर्षांपूर्वी सुरू झालेली शिवजयंती उत्सवाची मिरवणूक याही वर्षी निघाली. कोपरगाव येथील संजीवनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त नितीन कोल्हे तसेच आयोजक सुभाष पहिलवान पाटोळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या मिरवणुकीस प्रारंभ झाला. शहरातील एन्झोकेम विद्यालयाच्या भगवे फेटेधारी युवतींचे झांज पथक अग्रभागी मिरवणुकीच्या अग्रभागी होते. वैष्णवी पाटोळे व युवराज पाटोळे यांनी छत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन केले. छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ, बालशिवराय, मावळे आदी सर्व या मिरवणुकीचे आकर्षण ठरताना छत्रपतीच्या वेशातील ���रुण अश्वारूढ झाले होते. खास तयार करण्यात आलेल्या अश्वबग्गीत शिवरायांचा अर्धाकृती पुतळा ठेवण्यात आला होता. शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक मार्गस्थ होताना मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी शिवप्रतिमांचे पूजन करण्यात आले. मिरवणुकीत शिवरायांची वेशभूषा केलेल्या तरुणांचे देखील ठिकठिकाणी महिलांकडून औक्षण केले. मिरवणूक मार्गावर येणाऱ्या शहरातील राणाप्रताप यांच्या पुतळ्याला युवराज पाटोळे, तर टिळक मैदानातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सुभाष पाटोळे यांनी पुष्पहार अर्पण केला. शहरातील देवीखुंट परिसरात शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने काझी राफिउद्दिन व सलीम काझी यांनी मिरवणूक सुभाष पाटोळे व युवराज पाटोळे यांचा सत्कार केला. जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अॅड. माणिकराव शिंदे, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सुरज पटणी, सुशीलचंद्र गुजराथी, माजी नगराध्यक्ष रामदास दराडे, संजय बनकर, नगरसेवक गणेश शिंदे, सचिन शिंदे, संकेत शिंदे, प्रवीण बनकर, विजय नंदनवार आदी मान्यवर मिरवणुकीत सहभागी झाले होते.\nकळवण : श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कळवण शहरात मिरवणूक काढण्यात आली. शहर व तालुक्यातील अनेक मंडळ, सर्वपक्षीय कार्यकर्ते व सर्व समाजाच्या वतीने ठिकठिकाणी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संपूर्ण कळवण शहर शिवप्रेमींनी भगवेमय करून टाकले होते. भेंडी येथील किड्स लर्निंग स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज, जिजाऊ व संभाजी महाराज यांच्यासह मावळ्यांची वेशभूषा करीत मिरवणुकीत रंगत आणली. विद्यालयाचे लेझीमपथक व घोडे, पोवाडे, तुतारीवाले, सजविलेल्या रथातून शिवरायांच्या प्रतिमेची मिरवणूक लक्षवेधी ठरली. सकाळी ९ ते दुपारी दोन वाजेपर्यंत चाललेल्या या मिरवणुकीतील विद्यार्थ्यांना आर्यन ग्रुपच्या माध्यमातून नगरपंचायतचे आरोग्य सभापती अतुल पगार व मित्र परिवाराने व्हेज पुलाव व केळीचे वाटप केले. मिरवणुकीत सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाले होते. तर ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. महात्मा गांधी चौक मित्र मंडळ, गणेशनगर मित्र मंडळ, महाराजा मित्र मंडळ, भगवती प्रतिष्ठान, महामंडलेश्वर मंडळ, छावा संघटनेचे अनेक कार्यकर्त्यांनी शिवजयंती उत्सव साजरा केला. सायंकाळी भगवती मंडळाच्या वतीने व गणेशनगर मंडळ यांनी रात्री मंडळापुढे फटाक्यांची आतिषबाजी करत उत्सवात रंग भरला.\nदिंडोरीत ढोल पथकाची मानवंदना\nदिंडोरी : शहरात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवरायांच्या पुतळ्याची भव्य आरास उभारण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे विद्यार्थिनींच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी ढोल पथकाने जोरदार मानवंदना दिली. आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार रामदास चारोस्कर, नगराध्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते, उपनगराध्यक्ष सचिन देशमुख, कादवाचे संचालक बाळासाहेब जाधव, दिनकर जाधव, भाजपचे चंद्रकांत राजे, प्रकाश शिंदे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीश देशमुख, रमेश बोरस्ते, बाळासाहेब मुरकुटे, बंडूशेठ शिंदे, मनोज ढिकले आदींसह अनेक मान्यवरांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले. दिंडोरी येथील युवक उत्सव समितीतर्फे डिजिटल आरास उभारण्यात आली होती. तसेच दोन डिजिटल तोफांद्वारे सलामी देण्यात आली. डिजिटल स्क्रीन वर शिवचरित्र दाखविण्यात आले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n नाशिकचा रिकव्हरी रेट राज्यात सर्वाधिक...\nएटीएममधून करोना संसर्गाचा धोका; अशी घ्या काळजी\nNarhari Zirwal: विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना क...\nप्रशासक नेमलेल्या ग्रामपंचायती ‘वाऱ्यावर’...\nसिन्नरला शिवरायांची ६० फूट कमान महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nभारतीयांना करोना लस देण्यासाठी ८० हजार कोटींचा खर्च\nआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\nदेशबाबरी काँग्रेसने पाडली, मथुरा-काशीच्या मशिदींना हात लावणार नाही: कटियार\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशराष्ट्रपती कोविंद यांचा ७५ वा वाढद��वस, पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nठाणेमुंबई-अहमदाबाद महामार्गावर गॅस टँकर-क्रेनची धडक\nगुन्हेगारीहाथरसनंतर बुलंदशहर हादरले, अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार\nपुणेपार्थ पवार म्हणाले, माझ्याकडं दुसरा पर्याय नाही\nबीडमी गेल्यानंतर तरी कीव येईल; मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या\nसिनेन्यूजवर्सोवा पोलीस ठाण्यात पोहोचला अनुराग कश्यप, चौकशीला सुरुवात\nदेशहाथरस पीडित कुटुंबीयांच्या सुरक्षेत तैनात तीन पोलीस 'करोना पॉझिटिव्ह'\nहेल्थया २ कारणांमुळे कमजोर होतं आपलं हृदय, ‘या’ ५ फळांचे सेवन केल्यास दूर होईल धोका\nमोबाइलजिओच्या स्वस्त अँड्रॉयड स्मार्टफोनमध्ये असू शकतात हे जबरदस्त फीचर्स\nबातम्यानवरात्रोत्सव : यावर्षी देवीचे वाहन कोणते असेल\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nफॅशनबॅग एक, वापर अनेक जाणून घ्या बॅगचे पाच प्रकार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/marathi-live-news/liveblog/67342968.cms?utm_source=Newsletter&utm_medium=email&utm_content=Story1&utm_campaign=MTmailer", "date_download": "2020-10-01T08:37:11Z", "digest": "sha1:HXQB7GBQ26BYMNVSUWYA4GRNR7JUHCST", "length": 52933, "nlines": 479, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Corona Pandemic in Maharashtra Live Updates : राज्यात करोनाग्रस्तांची संख्या वाढतेय; आतापर्यंत १४,५४१ जण पॉझिटिव्ह | नागपूरः ‘हल्दिराम’ची ४० लाखांनी फसवणूक, व्यवस्थापकासह तिघांविरुद्ध गुन्हा- Maharashtra Times", "raw_content": "\nपार्थ यांच्या या मागणीलाही कवडीची किंमत देणार का\nभाजप नेते नारायण राणे यांना करोना; सेल्फ आ...\nUddhav Thackeray: कृषी कायद्यांचे काय\nUddhav Thackeray: 'आरे'बाबत ठाकरे सरकारचा ...\nMumbai Local: मध्य रेल्वेवर आजपासून महिला ...\nCoronavirus: राज्यात आज ४८१ करोनाबळी; 'हा'...\nयोगींना मठात पाठवा, राज्यात राष्ट्रपती शासन लागू क...\nहाथरसनंतर बुलंदशहर हादरले, अल्पवयीन मुलीचे...\nहाथरस पीडित कुटुंबीयांच्या सुरक्षेत तैनात ...\n'या' राज्यांत करोनाची दुसरी लाट; सणासुदीच्...\nहाथरस गँगरेप : राहुल-प्रियांका गांधी घेणार...\nनेपाळचा श्रीरामांवर दावा कायम; ���ामजन्मभूमीचे काम स...\nCoronavirus updates ऑफिसमधील व्हेंटिलेशनमु...\n'एचआयव्ही'वर मात करणाऱ्या पहिल्या व्यक्तीच...\nCoronavirus vaccine करोनापासून वृद्धांचाही...\nIndia China लडाख तणाव: भारताकडून पाच मुद्य...\nDiesel Rate Cut Today डिझेल पुन्हा स्वस्त ; हा आहे...\nSensex Today शेअर बाजार ; सेन्सेक्स-निफ्टी...\nProperty Sale Down घरे विक्रीला करोनाने घर...\nसोने चांदी स्वस्त ; जाणून घ्या आजचा भाव\nरिलायन्स रिटेलमध्ये नवी गुंतवणूक; जनरल अटल...\nDisney Layoff 'लॉकडाउन'चे चटके ; जगप्रसिद्...\nIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयान...\nIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांप...\nIPL 2020,KKR vs RR: राजस्थानपुढे अव्वल स्थ...\nIPL 2020: सुनील गावस्करांनी पुन्हा केली वि...\nIPL 2020: हैदराबादच्या पहिल्या विजयासाठी '...\nकोप नव्हे; कर्माची फळे\n...म्हणून इरफानच्या पत्नीनं CBD ऑईल कायदेशीर करण्य...\nवर्सोवा पोलीस ठाण्यात पोहोचला अनुराग कश्यप...\nरंग माझा वेगळा म्हणत हिणवणाऱ्यांना सुहाना ...\n'त्या' लुकमुळे रश्मी देसाई झाली ट्रोल\nट्रोल कराल तर तुमच्यावर तक्रार दाखल करेन; ...\nदीपिका, श्रद्धा, सारा आणि रकुलच्या चौकशीत ...\nमैं अपनी फेव्हरेट हूँ...असं म्हणून तर बघा, स्वत:वर...\nतुम्हाला देखील लॉकडाऊनमध्ये 'हे' अनुभव आले...\nबाप्पाला निरोप देताना अंत:करण जड होतंय\n सोशल मीडियावर पसंतीस उ...\nलॉकडाऊनमुळे नात्यांमध्ये जाणवतोय जीवघेणा त...\nराशि का कुकर षड्यंत्र सोशल मीडिया पे व्हाय...\nFAKE ALERT: जम्मूमध्ये एका-एका रोहिंग्या दाम्पत्या...\nfake alert: मुस्लिम महिलांबद्दल सीएम योगी ...\nFake Alert: २०१३ च्या फोटोला आता कृषि विधे...\nfake alert: CM शिवराज यांच्या रॅलीत कमलना...\nfake alert: उर्मिला मातोंडकरावरील अमूलचे २...\nFact Check: १९६५ च्या पाकच्या युद्धात भारत...\nशिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आजपासून 'विद्यापीठ बंद' आं...\nकॉलेजे सुरू होणार का\nunlock 5 : राज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा स...\nMHT-CET परीक्षेला आजपासून राज्यभरात सुरुवा...\nमुलांना शाळेत पाठवण्यास ७१ टक्के पालकांचा ...\nMarthi joke : करोना आणि पाटीची चर्चा\nMarathi Joke: पाहुण्यांचे सल्ले\nMarathi Joke: रिझल्ट आणि सोशल डिस्टनसिंग\nMarathi joke: आईचे मोबाइल पुराण\nMarathi Joke: करोना स्पेशल उखाणा\nसोशल मीडियावर तुम्हीही #CoupleCha..\nहाथरसच्या निर्भयाचा मृत्यू नाही झ..\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलि..\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्..\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, म..\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्र..\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या..\nहाथरस सामुहि�� बलात्काराविरोधात पे..\nनवी दिल्ली: देशभरात गेल्या २४ तासांत वाढले करोनाचे ८०,४७२ नवे रुग्ण, तसेच २४ तासांत झाले १,१७९ रुग्णांचे मृत्यू- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती.09:46 AM (IST), Wed, 30 Sep 2020 09:46:31 +0530\nमहाराष्ट्रात सध्या करोनाच्या साथीनं थैमान घातलं आहे. राज्य सरकार या साथीशी झुंजत आहे. मुंबईत साथ आटोक्यात असली तरी इतरत्र संसर्ग वाढलाय. या सर्वांसोबतच अन्य ताज्या घडामोडींवर नजर...\nनागपूरः ‘हल्दिराम’ची ४० लाखांनी फसवणूक, व्यवस्थापकासह तिघांविरुद्ध गुन्हा\n; यूपीच्या घटनेवरून सुप्रिया सुळे संतापल्या (क्लिक करा आणि वाचा)\nकोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल आवाडे दुसऱ्यांदा करोना पॉझिटिव्ह\nअहमदनगर: नगर महापालिका पाच स्वीकृत नगरसेवक झाली निवड .\nभाजप नेते नारायण राणे यांना करोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन\nमुंबई-अहमदाबाद महामार्गावर डहाणू तालुक्यातील आंबोलीमध्ये गॅस टँकर आणि क्रेनमध्ये अपघात ३ किमीपर्यंत वाहतूक कोंडी\nपुणे: कोंढव्यात तरुणाचा दगडाने ठेचून तरुणाचा खून. मृताची ओळख पटली नाही.\nपुणे: कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील शिवशक्ती ऑक्सिलेट कंपनीला रात्री दीडच्या सुमारास भीषण आग. सकाळी सात वाजता आग आटोक्यात. कामगारांना तातडीनं बाहेर काढण्यात आल्यानं जीवितहानी नाही\nमुंबई: चेंबूर रेल्वे स्थानकाजवळच्या मार्केटमध्ये लागलेली आग नियंत्रणात. कूलिंग ऑपरेशन सुरू\nराज्यात आतापर्यंत १० लाख ८८ हजार रुग्ण करोनामुक्त. सध्या २ लाख ५९ हजार रुग्णांवर उपचार सुरू\nरायगड: महाड येथे दोन चिमुरड्यांचा कारमध्ये गुदमरुन मृत्यू. नांगरवाडी फाटा येथे कारमध्ये घडली दुर्दैवी घटना. पोलीस आणि रेस्क्यू टीमच्या मदतीने काचा फोडून मुलांना बाहेर काढले.\nऔरंगाबाद - जिल्हा आरोग्य अधिकारीपदी डॉ. सुधाकर शेळके यांची नियुक्ती. तीन महिन्यांपासून रिक्त होते पद.\nपुणेः माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणात सुमारे ४६ लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे\nआज १९,१६३ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १०,८८,३२२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी\nऔरंगाबाद : अतिरिक्त बिल आकारणाऱ्या १४ रुग्णालयांना जिल्हाधिकारी यांनी बजावली नोटीस\nराज्यात लॉकडाऊनमध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढ; हॉटेल, बार , रेस्तरॉ ५ ऑक्��ोबरपासून सुरू होणार\nपुणेः हाथरस येथील झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी मूक निदर्शने करून निषेध व्यक्त केला.\nकरोनाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम तोडणे, मालमत्तेचा ताबा घेणे किंवा जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करणे याविषयीच्या कारवायांना राज्यभरातील महापालिका व प्रशासनांना यापूर्वी दिलेला मनाई आदेश ३१ ऑक्टोबरपर्यंत कायम. मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठाचा आदेश\nसांगली: अभयनगर येथील दुधनकर हॉस्पिटलला २५ हजारांचा दंड. वापरलेल्या पीपीई किटसह जैविक कचरा उघड्यावर टाकल्याने कारवाई.\n'म्हणजे या मंडळींच्या डोक्यात नक्कीच काहीतरी वळवळतंय' (क्लिक करा आणि वाचा)\nमुंबई: सायन-पनवेल महामार्गावर ३० गाड्या एकमेकांवर आदळल्याने अपघात, वाहनांचे नुकसान\nनवी दिल्ली: देशभरात गेल्या २४ तासांत वाढले करोनाचे ८०,४७२ नवे रुग्ण, तसेच २४ तासांत झाले १,१७९ रुग्णांचे मृत्यू- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती.\nबाबरी विध्वंस प्रकरणी निकाल आज, पाहा आरोपींची संपूर्ण यादी (सविस्तर बातमी वाचण्यासाठी करा क्लिक)\nअयोध्या: उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीदीचा विध्वंस (Babri Masjid Demolition) प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालय आज आपला निकाल जाहीर करणार आहे. यासाठी सीबीआय न्यायालयाने एका आदेशाद्वारे सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. या प्रकरणात एकूण ४९ आरोपी आहेत. या आरोपींविरोधात सुनावणी झाली. या ४९ आरोपींपैकी एकूण १७ आरोपींचा मृत्यू झाला आहे.\nकोल्हापूर: तब्बल सहा महिन्यानंतर पन्हाळा पर्यटकांसाठी होणार खुला. एक ऑक्टोबरपासून काही नियम आणि अटींसह पर्यटकांना पन्हाळा गडावर प्रवेश देणार.\nमुंबई: घाटकोपरच्या रमाबाई नगरमधून तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह नाल्यामध्ये कुजलेल्या स्थितीत आढळला. दीपाली बुकाने (२१) असे मृत तरुणीचे नाव. आत्महत्या आहे की घातपात याबाबत पंतनगर पोलिसांचा तपास सुरू.\nकोल्हापूरः जिल्ह्यात दिवसभरात २५० करोना बाधित रुग्ण आढळले\nआज १९ हजार २१२ रुग्णांची करोनावर मात तर, १४ हजार ९७६ नवीन रुग्णांची नोंद\nपुणेः संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या १ ऑक्टोंबर पासून सुरु होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या\nमुंबईः हा खूप महत्त्व���चा विषय आहे, त्यामुळे निकाल मोठा असेल आणि अनेक पानांचा असेल, असे संकेत न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी दिले\nमुंबईः अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि अन्य आरोपींच्या जामीन अर्जांवरील निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला\nCat Que Virus: करोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा (सविस्तर बातमी वाचण्यासाठी करा क्लिक)\nएकीकडे भारतासह संपूर्ण जग हे करोना विषाणूच्या मगरमिठीतून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नांत असताना, दुसरीकडे मात्र चीनच्या आणखी एका विषाणूचा धोका भारत आणि जगावर घोंघावू लागला आहे. चीनमधील कॅट क्यू (Cat Que Virus म्हणजेच CQV)हा विषाणू भारतात केव्हाही दाखल होऊ शकतो, असा इशारा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) केंद्र सरकारला दिला आहे. या विषाणूमुळे मनुष्याला तापाचा आजार (Febrile Illnesses) मेनिन्जायटीस (Meningitis) आणि मुलांमध्ये इन्सेफलाइटिसची (Paediatric Encephalitis) समस्या निर्माण करतो, असे संबंधित अहवालात म्हटले आहे.\nकंगनाने मुंबई आणि महाराष्ट्रविषयी केलेल्या वक्तव्याशी आम्हीही सहमत नाही. आपण सर्व महाराष्ट्रीयन आहोत आणि आम्हालाही महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे. परंतु, तिच्या वक्तव्यावर अशा पद्धतीने प्रतिक्रिया देणे योग्य आहे का\n'सुशांतसिंह राजपूत प्रकरणात भाजपचं तोंड काळं झालंय' (क्लिक करा आणि वाचा)\nअहमदनगर: नगरच्या शिवसेनेत जातीचे राजकारण, शिवसैनिकाचे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\n लोकांनी आकाशात उडत कामावर यायचं का' (क्लिक करा आणि वाचा बातमी)\nबॉलिवूड ड्रग्ज प्रकरण: रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती व अन्य आरोपींच्या जामीन अर्जांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून तीव्र विरोध\nकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनात दाखल\nपुणे : बांधकाम उद्योजक व अनेक सामाजिक संस्थांचा आधारवड असलेले दादासाहेब नाईकनवरे यांचे वयाच्या ९६व्या वर्षी निधन\nअनुसूचित जमाती व वननिवासी लोकांना लगतच्या वनक्षेत्रात आवासासाठी जमीन उपलब्ध होणार. राज्यपालांनी केला वनाधिकार अधिनियमात महत्त्वपूर्ण बदल\nअहमदनगर: कोविड ड्युटीवर गेलेल्या सरकारी डॉक्टरांचा बंद फ्लॅट भरदिवसा फोडून पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास, पारनेर तालुक्यातील घटना\n'मराठा आरक्षणासाठी नक्की कुणाला ठोकून काढायचे' (क्लिक करा आणि वाचा)\nराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव\nराज्यात आतापर्यंत १० लाख ४९ हजार रुग्ण करोनामुक्त. सध्या लाख ६५ हजार रुग्णांवर उपचार सुरू\nऔरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी १८१ करोनाबाधितांची भर, नऊ जणांचा मृत्यू. दिवसभरात २४३ जण करोनामुक्त.\nकोल्हापूरः मास्क न वापरता शहरात फिरणाऱ्या लोकांकडून महापालिकेच्या पथकाने आठ दिवसात तीन लाख रुपयांचा दंड वसूल केला\nठाणे जिल्ह्यात १४८१ नवीन करोना रुग्णांची वाढ\nआज ११ हजार ९२१ नवीन रुग्ण सापडले तर, १९ हजार ९३२ रुग्णांची करोनावर मात\nकृषी विधेयकांंना विरोध दर्शवण्यासाठी काँग्रेस शिष्टमंडळाने पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली व त्यांना निवेदन सादर केले.\nऔरंगाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवारी ११० करोनाबाधितांची वाढ, तीन जणांचा मृत्यू. एकूण करोनाबाधितांचा आकडा पोचला ११७६६\nशिवसेनेबद्दल राष्ट्रवादीनं दिलेल्या 'या' प्रतिक्रियेचा अर्थ काय; चर्चेला उधाण (क्लिक करा आणि वाचा)\nकंगना राणावतच्या कार्यालयावरील कारवाईच्या प्रकरणावर उद्या दुपारी ३ वाजता पुढील सुनावणी\nपुणे: पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष, सावरकर प्रेमी, भागवताचार्य वा. ना. उत्पात (वय ८०) यांचे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात करोनाने निधन. तीन आठवड्यांपासून सुरू होते उपचार\nअहमदनगर जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या शस्त्र व जमावबंदीची मुदत आठ ऑक्टोबरपर्यंत वाढली\nराज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना करोनाची लागण\nवाढदिवसाच्या आदल्या दिवशी रोहित पवारांनी शेअर केला 'हा' व्हिडिओ (क्लिक करा आणि वाचा)\nमुंबई: महापालिका मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केल्याप्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात\nकोविड रुग्णांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने HRCT प्रमाणे रेमडेसिव्हिर व फेब्यूफ्ल्यूसारख्या गोळ्यांचे दर निश्चित करावेत, माजी खासदार राजू शेट्टी यांची मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्याकडे मागणी\nथकित एफआरपी आणि ऊस गाळप हंगाम परवाना या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा साखर सहसंचालक कार्यालयात जोरदार वाद. पोलिसांचा हस्तक्षेप\nसांगली: मिरजेतील शासकीय कोविड रुग्णालयात ���रोनाबाधित रुग्णाची आत्महत्या. चाकूने गळा कापून केली आत्महत्या. हुसेन बाबूमिया मोमिन (५८) असं रुग्णाचं नाव\n'एनडीएत खरंच राम उरला आहे काय' (क्लिक करा आणि वाचा)\nअहमदनगर: आपण नेमके कोणत्या पक्षाचे, याचा तीन दिवसांत खुलासा करा. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा, भाजपची स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांना नोटीस.\nनागपूर: विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने संविधान चौकात ‘नागपूर करार’ची होळी\nकंगना प्रकरण: संजय राऊत यांच्या मुलाखतीचा संपूर्ण व्हिडिओ न्यायालयात सादर करा... उच्च न्यायालयाचे कंगनाच्या वकिलांना निर्देश\nइंडिगोच्या मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाला रविवारी पक्षी धडकला. विमान पुन्हा मुंबईच्या दिशेने माघारी. प्रवासी सुखरूप\nऔरंगाबाद : मराठा आरक्षण स्थगितीच्या विरोधात पैठण तालुक्यात लोहगड फाटा येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन\nअहमदनगर: मनपा स्थायी समिती सभापती पदाचा घेतला नगरसेवक मनोज कोतकर यांनी पदभार\nनाशिक: एसटी आरक्षणाची अमलबजावणी तात्काळ व्हावी या मागणीसाठी धनगर आरक्षण कृती समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन\nनाशिक: ठेवी परत मिळण्यासाठी जिल्हा बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे बँकेच्या जुना आग्रा रोड शाखेत आंदोलन. ठेवी परत मिळण्याविषयी घोषणाबाजी.\nअहमदनगर: कर्जतमधील आठ पोलिसांना करोनाची लागण, बाधित कैद्यांना रुग्णालयात दाखल करून परतल्यानंतर या पोलिसांचे अहवाल पॉझिटिव्ह\nअहमदनगर महापालिका स्थायी समिती सभापती निवडीचा वाद प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत. भाजपचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर यांनी पाठवले निवेदन\nपुणे: कात्रज नवीन बोगद्याजवळ पती-पत्नीला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल\nCoronavirus : देशातील करोनामुक्त रुग्णांची संख्या ५० लाखांच्या घरात (सविस्तर बातमीसाठी क्लिक करा)\nऔरंगाबाद: महापालिका प्रशासकांच्या स्वीय सहायकांना करोनाची लागण, प्रशासक कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची होणार करोना चाचणी .\nकोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग\nगाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी, पण एकाच अटीवर...\nब्राह्मणांवर टीका करणारी फेसबूक पोस्ट लिहिल्याच्या कारणावर���न गुजरातमध्ये वकिलाचा खून. या प्रकरणी एका तरुणास मुंबईत अटक\nगानसम्राज्ञी 'भारतरत्न' लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस\nराज्यात आतापर्यंत १० लाख ३० हजार रुग्ण करोनामुक्त. सध्या २ लाख ७३ हजार रुग्णांवर उपचार सुरू\nमुंबई: इंडिगोच्या मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाला पक्षी धडकला. विमान माघारी फिरवावे लागले. सर्व प्रवासी सुखरूप.\nऔरंगाबाद: उस्मानाबाद जिल्ह्यात आज २११ करोना बाधितांची भर. नऊ जणांचा मृत्यू. जिल्ह्यातील एकूण करोना बाधितांचा आकडा पोहचला ११ हजार ६६५ वर\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज २१४ करोना बाधितांची भर, सात जणांचा मृत्यू.\nकोल्हापूर: मराठा आरक्षण प्रश्नी सकल मराठा समाज संघटना २ ऑक्टोरबर रोजी राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या घरासमोर करणार धरणे आंदोलन\nराज्यात आज ३८० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. दिवसभरात १८ हजार ५६ नवीन रुग्णांचे निदान तर १३ हजार ५६५ रुग्ण बरे होऊन परतले घरी. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहचली २ लाख ७३ हजार २२८ वर.\nऔरंगाबाद : मराठवाड्यात करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून अवघ्या सहा महिन्यात रुग्णसंख्या एक लाखांच्या पार गेली आहे.\nमुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठक सुरू\nअहमदनगर : शिवसेना उपनेते माजी मंत्री अनिल राठोड यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नगरमध्ये शोकसभा. मंत्री शंकरराव गडाख, संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांची उपस्थिती\nपुणेः शिवसेना कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाचे आक्रोश आंदोलन\nऔरंगाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टीचे सत्र कायम, सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ५ मंडळात अतिवृष्टी.\nसांगलीः कोव्हिड कॉरन्टाइन सेंटरमधून दोन करोनाबाधित कैद्यांचे पलायन\nतुळजापूरः नवरात्रौत्सव महोत्सव रद्द होणार; मंदिर संस्थानाचा निर्णय\nऔरंगाबाद: शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे हर्सुल तलाव ओव्हरफ्लो होवून खाम नदीला पूर\nअहमदनगरः सॅनिटायझरचा स्फोट; अल्पवयीन मुलाचा मृत्यू\nऔरंगाबाद: जिल्ह्यात ३३९ करोनाबाधित रुग्णांची नव्याने भर. एकूण रुग्णांची संख्या ३२७७९ वर पोहोचली\nआज राज्यात २० हजार ४१९ नवीन रुग्णांची नोंद, तर, २३ हजार ६४४ रुग्ण करोनामुक्त\nभारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक लक्ष्मण उंडे (५६) यांचे करोनामुळे निधन\nमुंबईः विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवी�� आणि संजय राऊत यांची भेट\nसुशांतसिंह प्रकरण: श्रद्धा कपूरचीही झाली चौकशी. सारा अली खान नुकतीच पोहोचली चौकशीसाठी\nसुशांतसिंह प्रकरण: दीपिका पदुकोणची एनसीबीकडून पाच तास चौकशी. चौकशीनंतर घरी सोडले. दीपिकाने चॅट संभाषणाची कबुली दिल्याची माहिती.\nमुंबई: केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या उपस्थितीत पार पडली हज कमिटीची बैठक\nऔरंगाबाद: मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; आमदार सतीश चव्हाण यांची मागणी\nयोगींना मठात पाठवा, राज्यात राष्ट्रपती शासन लागू करा; मायावतींचा संताप\nहाथरसनंतर बुलंदशहर हादरले, अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार\nहाथरस पीडित कुटुंबीयांच्या सुरक्षेत तैनात तीन पोलीस 'करोना पॉझिटिव्ह'\n'या' राज्यांत करोनाची दुसरी लाट; सणासुदीच्या-थंडीच्या दिवसांत काळजी घ्या\nहाथरस गँगरेप : राहुल-प्रियांका गांधी घेणार पीडित कुटुंबीयांची भेट\nनेपाळचा श्रीरामांवर दावा कायम; रामजन्मभूमीचे काम सुरू होणार\nऑफिसमधील व्हेंटिलेशनमुळेही होऊ शकतो करोना\n'एचआयव्ही'वर मात करणाऱ्या पहिल्या व्यक्तीचे कर्करोगाने निधन\nकरोनापासून वृद्धांचाही बचाव होणार; चाचणीत 'ही' लस प्रभावी\nलडाख तणाव: भारताकडून पाच मुद्यांवर सहमती; चीनचा दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.everglowtools.com/Carbon-steel-Mini-Bent-Nose-Pliers.html", "date_download": "2020-10-01T07:58:46Z", "digest": "sha1:7HHMI4XBQOBMVTG3JGLEYPRGFP2UIJ5X", "length": 9088, "nlines": 194, "source_domain": "mr.everglowtools.com", "title": "कार्बन स्टील मिनी वाकले नाक पिलर्स उत्पादक आणि पुरवठा करणारे - चीन कारखाना - निंगबो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित", "raw_content": "\nघर > उत्पादने > पाईअर > कार्बन स्टील मिनी वाकले नाक पिलर्स\n47-इन -1 साधन सेट\n47-इन -1 साधन किट\n25-इन -1 साधन सेट\n21-इन -1 साधन सेट\nकार्बन स्टील मिनी वाकले नाक पिलर्स\nद खालील आहे बद्दल कार्बन स्टील मिनी वाकले नाक पिलर्स संबंधित, मी आशा करण्यासाठी मदत आपण चांगले समजणे कार्बन स्टील मिनी वाकले नाक पिलर्स\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन\nरंगाची मात्रा हाताळा: दोन\nपॅकिंगः स्टिकर किंवा हँग कार्ड किंवा स्लाइड कार्ड किंवा डबल फोड\nवर्णन करा: उष्णता उपचारित द्वि-भौतिक आरामात पकड हँडल पॉलिश € पेराल निकलेड € निकल प्लेटेड\nपुरवठा क्षमता:100000 तुकडा / तुकडे दरमहा संयोजन संयंत्र\nपॅकेजिंग तपश���ल:स्टिकर किंवा हँग कार्ड किंवा स्लाइड कार्ड\nलीड टाइम: 45-60 डीवायवायएस\nनाव वर्णन करणे पॅकेजिंग\nमिनी बेंट नाक फिकट आकार: 4.5 \" स्टिकर किंवा हँग कार्ड किंवा स्लाइड कार्ड\nगरम टॅग्ज: कार्बन स्टील मिनी वाकले नाक चिमटा, चीन, उत्पादक, पुरवठा करणारे, घाऊक, खरेदी करा, कारखाना, सानुकूलित, मध्ये साठा, मोठ्या प्रमाणात, फुकट नमुना, ब्रँड, केले मध्ये चीन, नवीनतम, गुणवत्ता, प्रगत, टिकाऊ, सुलभ -maमध्येtaमध्येable, नवीनतम रचना, उत्तम, फॅन्सी\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\nआरामदायक पकड हाताळा लांब नाक पिलर्स\nसीआरव्ही स्टील संयोजन पिलर्स\nअमेरिकन ग्राहक भेट अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना कंपनी\nचीन हात रिवेटर पुरवठादार\n12 \" चौरस ट्यूबलर हॅक्सॉ फ्रेम\n56pc रॅचेट पेचकस सेट\n30 पीसी मल्टी फंक्शन साधने सेट\n265 मिमी लाकूड हाताळा जपानी पाहिले\n65MN प्लास्टिक हाताळा जपानी पाहिले\nझिंक धातूंचे मिश्रण सुरक्षा चाकू\nपॉप-सेलिंग 210 मिमी फोल्डिंग पाहिले\nपत्ता: कक्ष 708-709 सुंदाझे आंतरराष्ट्रीय बिझलिंग. क्रमांक 50, लेन 5778, टिएंटॉन्ग दक्षिण रस्ता, यिनझोऊ जिल्हा, निंगबो\nच्या साठी चौकश्या बद्दल आमचे उत्पादने किंवा किंमत सूची, कृपया सोडा yआमचे ईमेल करण्यासाठी आम्हाला आणि आम्ही होईल व्हा मध्ये करण्यासाठीuch withमध्ये 24 hआमचेs.\nकॉपीराइट @ 2019 निंग्बो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/vidhansabha-2019/vijay-wadettiwar-on-bjp-offer-to-shivsena-mla-worth-rs-50-crore-138688.html", "date_download": "2020-10-01T07:59:07Z", "digest": "sha1:VBVIZ3F7OXCTPWRTBFLSE5RNZN7SJOXP", "length": 18040, "nlines": 201, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "सेना आमदाराला भाजपकडून 50 कोटींची ऑफर | Vijay Wadettiwar on BJP Offer", "raw_content": "\nIPL 2020 | आरारा खतरनाक राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्पीडने टाकला चेंडू\nनगरसेवकाने फाईल पळवली, पकडण्यासाठी सभागृहात भागमभाग, अकोला मनपात राड्याची परंपरा\nभंगारातील कारमध्ये खेळताना दरवाजा लॉक, चिमुकल्या भावांचा गुदमरुन मृत्यू\nशिवसेना आमदाराला भाजपकडून 50 कोटींची ऑफर : वडेट्टीवार\nराजकारण विधानसभा 2019 हेडलाईन्स\nशिवसेना आमदाराला भाजपकडून 50 कोटींची ऑफर : वडेट्टीवार\nशिवसेनेच्या एका आमदाराला 50 कोटींची ऑफर भाजपने दिली असून काँग्रेसच्या आमदा���ांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, असा दावा विजय वडेट्टीवारांनी केला आहे\nसुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : शिवसेनेच्या आमदाराला भाजपने 50 कोटींची ऑफर दिली, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. काँग्रेसच्या आमदारांशीही भाजपने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती वडेट्टीवारांनी (Vijay Wadettiwar on BJP Offer) दिली.\nकाही आमदारांशी संपर्क करुन प्रलोभन द्यायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या एका आमदाराला 50 कोटी रुपयांची खुली ऑफर दिल्याचं मी टीव्ही चॅनलवर पाहिलं. त्यानंतर आमच्या आमदारांनाही संपर्क करण्यात आला, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.\nपक्षांतर करणाऱ्या 80 टक्के माजी आमदारांना पराभवाचा सामना करावा लागला. हा धडा सगळ्यांनी घेतला आहे. त्यामुळे पक्ष सोडण्याची आता कोणाची हिंमत होणार नाही, असंही वडेट्टीवार यांना वाटतं.\nअशाप्रकारे मित्रपक्षाच्या आमदारावरच त्यांचा डोळा आहे. याचा अर्थ ते काहीही करु शकतात. त्यांनी आमच्या आमदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, ही गोष्ट 100 टक्के खरी आहे, असंही विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.\nशिवसेना प्रवेशासाठी मला आतापर्यंत 25 फोन आलेत : विजय वडेट्टीवार\nहा सत्तेचा घोडेबाजार उघड झाला पाहिजे म्हणून मी आमदारांना सांगितलं फोन टॅप करा. हे पुरावे जनतेसमोर दाखवायचे आहेत, असंही वडेट्टीवार म्हणाले.\nआम्ही आमच्या आमदारांना कुठेही पाठवलेलं नाही. काही आमदार फिरायला गेले असतील जयपूरला. निवडणुकीचा शीण घालवण्यासाठी ते गेले असतील, असं म्हणत काँग्रेस आमदारांना राजस्थानात हलवल्याचं वृत्त वडेट्टीवारांनी फेटाळलं.\nसत्तास्थापनेच्या वेळी आमदारांची फोडाफोड टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून काँग्रेसने 30 ते 35 आमदारांना जयपूरला पाठवल्याची माहिती आहे.\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे, तर काही नेते दिल्लीत हायकामंडला भेटायला जाणार आहे. सत्तास्थापनेतील तिढा आणि शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेस नेत्यांची चर्चा होण्याची चिन्हं आहेत.\nहे सत्तेच्या ठिकाणी मुंगळ्यासारखे चिकटून बसले आहेत. सत्तेचा काय तमाशा चालवलाय कळत नाही, अशा शब्दात वडेट्टीवारांनी (Vijay Wadettiwar on BJP Offer) भाजपवर घणाघात केला.\n‘शिवसेनेकडून पक्षांतरासाठी वारंवार ��ोन येत आहेत. एक विरोधी पक्ष नेता (राधाकृष्ण विखे पाटील) भाजपमध्ये गेला म्हणून दुसरा विरोधी पक्ष नेता शिवसेनेला त्यांच्या पक्षात न्यायचा आहे. मला वांद्रेहून आतापर्यंत 25 फोन आले आहेत आणि भेटायला बोलावत आहे, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी ऑगस्ट महिन्यात म्हणजेच विधानसभा निवडणुकांपूर्वी केला होता.\nफोडाफोडीची भीती, महाराष्ट्रातील आमदारांना काँग्रेसने सत्ता असलेल्या राज्यात हलवलं\nराऊतांनी विचारलं रामदास आठवले कुठेत, आठवले मैदानात उतरुन उत्तर देणार\nUnlock 5 | मुंबईच्या डबेवाल्यांसाठी खुशखबर, अखेर लोकलमधून प्रवासाची परवानगी\nUnlock 5 Guidelines : राज्यात 5 ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट सुरु,…\nशिवसेनेने 'करुन दाखवलं', भाजपसोबत निफाडमध्ये युती, सेनेचा सभापती\nShut Up Ya Kunal | कुणाल कामराची साद, संजय राऊतांचा…\nमाजी आमदार रमेश कदमांची राष्ट्रवादीत घरवापसी, चांगल्या प्रवृत्तीच्या नेत्यांना पक्षात…\nBabri Case | न्यायाचा विजय, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, पवारांची टिपण्णी…\nMaratha Reservation | संभाजीराजेंच्या भूमिकेला पहिला थेट विरोध, सुरेश पाटील…\nतेज प्रताप यादवांना जेडीयूचा शह, दुरावलेली पत्नी ऐश्वर्याला विरोधात तिकीट…\nShut Up Ya Kunal | कुणाल कामराची साद, संजय राऊतांचा…\nमाजी आमदार रमेश कदमांची राष्ट्रवादीत घरवापसी, चांगल्या प्रवृत्तीच्या नेत्यांना पक्षात…\nएकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यास स्वागतच, स्थानिक नेते उत्सुक, उत्तर महाराष्ट्रात…\nमर्सिडीजच्या इंजिनचा स्फोट, धुळ्यात नगरसेवकाचा मृत्यू\nIPL 2020 | आधीच दिल्लीला पराभवाचा धक्का, आता श्रेयस अय्यरला…\nExclusive | एकनाथ खडसेंचा पक्षांतराचा निर्णय निश्चित, पदावर बोलणी सुरु,…\nरामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का आठवलेंच्या ऑफरवर पवारांच्या कानपिचक्या\nIPL 2020 | आरारा खतरनाक राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्पीडने टाकला चेंडू\nनगरसेवकाने फाईल पळवली, पकडण्यासाठी सभागृहात भागमभाग, अकोला मनपात राड्याची परंपरा\nभंगारातील कारमध्ये खेळताना दरवाजा लॉक, चिमुकल्या भावांचा गुदमरुन मृत्यू\nसेरेना विलियम्सची फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीतून माघार, 24 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद लांबणीवर\nIPL 2020, RR vs KKR : कोलकाता जितबो रे…, राजस्थानवर 37 धावांनी मात\nIPL 2020 | आरारा खतरनाक राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्��ीडने टाकला चेंडू\nनगरसेवकाने फाईल पळवली, पकडण्यासाठी सभागृहात भागमभाग, अकोला मनपात राड्याची परंपरा\nभंगारातील कारमध्ये खेळताना दरवाजा लॉक, चिमुकल्या भावांचा गुदमरुन मृत्यू\nसेरेना विलियम्सची फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीतून माघार, 24 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद लांबणीवर\nपुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/wholesale-onion-prices-fall/articleshow/72430429.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-10-01T06:29:10Z", "digest": "sha1:QN63E4MMA44O47AK5OQQEV3JXKUNZBPW", "length": 12869, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nघाऊक बाजारात कांदा अखेर स्वस्त\nदिवसेंदिवस होणाऱ्या दरवाढीने सर्वसामान्यांना रडवणाऱ्या कांद्याच्या घाऊक बाजारातील दरात रविवारी किलोमागे २० ते ४० रुपयांची घट झाली. मात्र, तरीही किरकोळ बाजारात कांद्याचे भाव अद्यापही तेजीत आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा केव्हा मिळणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nम. टा. प्रतिनिधी, पुणे: दिवसेंदिवस होणाऱ्या दरवाढीने सर्वसामान्यांना रडवणाऱ्या कांद्याच्या घाऊक बाजारातील दरात रविवारी किलोमागे २० ते ४० रुपयांची घट झाली. मात्र, तरीही किरकोळ बाजारात कांद्याचे भाव अद्यापही तेजीत आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा केव्हा मिळणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nअतिवृष्टीचा फटका आणि जुन्या कांद्याचा अंतिम टप्प्यात असलेला साठा यामुळे कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र, गेल्या चार दिवसांप��सून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केâट यार्डात कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात घाऊक बाजारात दहा किलोमागे २०० ते ४०० रुपयांची घसरण झाली. कांद्याला प्रतवारीनुसार किलोला ६० ते १३० रुपये भाव मिळला.\nरविवारी (ता. ८) मार्केट यार्डात गुजरातहून १०० टन नवीन कांद्याची आवक झाली; तर पुणे विभागातून ९० ते १०० ट्रक नवीन कांदा आणि १० ते १२ ट्रक जुना कांदा बाजारपेठेत दाखल झाला. नव्या कांद्याला दहा किलोस दर्जानुसार ६०० ते १००० रुपये; तर जुन्या कांद्याला १००० ते १३०० रुपये भाव मिळाला. येत्या काळात कांद्याची आवकेनुसार कांद्याच्या भावात चढ-उतार होईल. मात्र, कांद्याचे दर पूर्वपदावर येण्यासाठी फेâब्रुवारी किंâवा मार्च महिन्याची प्रतीक्षा करावी लागेल, असे व्यापारी सांगत आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nडीएसकेंच्या सहा वर्षांच्या नातवाची कोर्टात धाव; केली 'ह...\nसुशांतसिंह प्रकरणी एनसीबी सक्रीय; सुप्रिया सुळेंनी सुचव...\nSaurabh Rao: करोना संकटात पुण्याला 'जम्बो' दिलासा; जाणू...\n'तीन महिलांची चौकशी करून ड्रग्जचा प्रश्न सुटणार नाही'...\nमोबाइलमुळे शरद पोंक्षेनी थांबवला प्रयोग महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nअर्थवृत्तशेअर बाजार ; सेन्सेक्स-निफ्टीची मोठी झेप\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेश'या' राज्यांत करोनाची दुसरी लाट; सणासुदीच्या-थंडीच्या दिवसांत काळजी घ्या\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nविदेश वृत्त'एचआयव्ही'वर मात करणाऱ्या पहिल्या व्यक्त��चे कर्करोगाने निधन\nन्यूजहाथरसच्या निर्भयाचा मृत्यू नाही झाला, तिला निष्ठूर सरकारने मारले - सोनिया गांधी\nबीडमी गेल्यानंतर तरी कीव येईल; मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या\nसिनेन्यूजवर्सोवा पोलीस ठाण्यात पोहोचला अनुराग कश्यप, चौकशीला सुरुवात\nगुन्हेगारीपालघर: तलासरीजवळ मध्यरात्री थरार, हॉटेलात गोळीबार करून लूट\nदेशराष्ट्रपती कोविंद यांचा ७५ वा वाढदिवस, पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा\nफॅशनबॅग एक, वापर अनेक जाणून घ्या बॅगचे पाच प्रकार\nमोबाइलरोज 4GB पर्यंत डेटा आणि फ्री कॉलिंगचे बेस्ट प्लान, किंमत ३०० पेक्षा कमी\nमोबाइलजिओच्या स्वस्त अँड्रॉयड स्मार्टफोनमध्ये असू शकतात हे जबरदस्त फीचर्स\nमोबाइलशाओमीने लाँच केली Mi 10T स्मार्टफोन सीरीज, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nबातम्यानवरात्रोत्सव : यावर्षी देवीचे वाहन कोणते असेल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/amit-thackeray-and-railway-officer-meeting", "date_download": "2020-10-01T08:17:28Z", "digest": "sha1:ZX67R7HH3YDZR77FTQ4U4YXK342Y6J4P", "length": 7947, "nlines": 163, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "अमित ठाकरे आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये बैठक सुरु", "raw_content": "\nबिहार जिंकणारच, प्रभारीपदी नियुक्ती होताच देवेंद्र फडणवीसांचा एल्गार\nबायकोशी भांडण, जिलेटीनची कांडी तोंडात पकडून स्फोट, डोक्याच्या चिंधड्या\nIPL 2020, RR vs KKR Live Score : राजस्थान रॉयल्सची विजयी घौडदौड कोलकाता नाईट रायडर्स रोखणार\nअमित ठाकरे आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये बैठक सुरु\nअमित ठाकरे आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये बैठक सुरु\nबिहार जिंकणारच, प्रभारीपदी नियुक्ती होताच देवेंद्र फडणवीसांचा एल्गार\nबायकोशी भांडण, जिलेटीनची कांडी तोंडात पकडून स्फोट, डोक्याच्या चिंधड्या\nIPL 2020, RR vs KKR Live Score : राजस्थान रॉयल्सची विजयी घौडदौड कोलकाता नाईट रायडर्स रोखणार\nहाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना, सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश\nशिवसेनेने ‘करुन दाखवलं’, भाजपसोबत निफाडमध्ये युती, सेनेचा सभापती\nबिहार जिंकणारच, प्रभारीपदी नियुक्ती होताच देवेंद्र फडणवीस��ंचा एल्गार\nबायकोशी भांडण, जिलेटीनची कांडी तोंडात पकडून स्फोट, डोक्याच्या चिंधड्या\nIPL 2020, RR vs KKR Live Score : राजस्थान रॉयल्सची विजयी घौडदौड कोलकाता नाईट रायडर्स रोखणार\nहाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना, सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश\nपुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathikitchen.in/chana-dal-khichdi-recipe-marathi/", "date_download": "2020-10-01T07:12:02Z", "digest": "sha1:VPJYDO5YJ3WQNXIOMTL5KE7FVLY7NODJ", "length": 3490, "nlines": 91, "source_domain": "www.marathikitchen.in", "title": "चणा डाळ खिचडी - मराठी किचन", "raw_content": "\nचण्याची डाळ एक वाटी धुऊन दोन तास भिजवावी\nबासमती तांदूळ एक वाटी\nतांदूळ धुऊन बाजूला ठेवावे.\nजाड बुडाच्या भांड्यांत तेल गरम करून त्यात जिरे, दालचिनी, लवंगा, मिरी, तमालपत्र घालून जरा परतावं.\nमग डाळ निथळून घ्यावी. निथळलेली डाळ व तांदूळ घालून पाणी न घालता तीन-चार मिनिटं परतावं.\nचार वाट्या पाणी व तिखट-मीठ घालावं.\nपाण्याला उकळी आली, की झाकण ठेवून मंद आचेवर शिजवावी.\nRagini kadam on उपयुक्त किचन टिप्स\nNeelam tawhare on पनीर टीक्का मसाला\nAnonymous on मसाला टोस्ट सँडविच\n - Health Yogi on नवरात्रीसाठी खास वेगळे उपवासाचे पदार्थ\nVaibhav on उपयुक्त किचन टिप्स\nभाकरी पोळी रोटी पुरी फुलके ( सर्व प्रकार )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/16/ahmednagar-corona-breaking-read-detailed-updates-2/", "date_download": "2020-10-01T07:54:01Z", "digest": "sha1:EOMH6I4B63O7NRB5ZT345BBUUER4DIGP", "length": 11141, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज आढळले 'इतके' रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nमोठी बातमी : जिल्ह्यातील ‘ह्या’ पोलीस अधिकार्यांच्या झाल्या बदल्या\nHome/Ahmednagar City/अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज आढळले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज आढळले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nअहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ८४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २८ हजार ५१२ इतकी झाली आहे.\nरुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.६७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २८ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३९०२ इतकी झाली आहे.\nबाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १४, संगमनेर ०१, राहाता ०१, नगर ग्रामीण ०२, कॅंटोन्मेंट ०१, राहुरी ०१ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nदरम्यान, आज ८४० रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा २५०, संगमनेर ६२, राहाता ६९, पाथर्डी ०५, नगर ग्रा ५६, श्रीरामपूर ७८, कॅन्टोन्मेंट१४, नेवासा ४०, श्रीगोंदा ३७, पारनेर २५, अकोले २७, राहुरी ४२,\nशेवगाव ४६, कोपरगाव २१,जामखेड ३२, कर्जत २८, मिलिटरी हॉस्पिटल ०८अशा रुग्णांचा समावेश आहे.\nबरे झालेली रुग्ण संख्या: २८५१२\nउपचार सुरू असलेले रूग्ण:३९०२\n(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/16/big-news-ya-former-mlas-from-ahmednagar-district-join-ncp/", "date_download": "2020-10-01T07:02:26Z", "digest": "sha1:S3A3FUMU42CVBTNLT3TCASQYA6R4SF4D", "length": 12438, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "मोठी बातमी : अहमदनगर जिल्ह्यातील 'या' माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nमोठी बातमी : जिल्ह्यातील ‘ह्या’ पोलीस अ��िकार्यांच्या झाल्या बदल्या\nअहमदनगर जिल्ह्यातील ‘हे’ शहर 4 दिवस बंद\nHome/Ahmednagar News/मोठी बातमी : अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश \nमोठी बातमी : अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश \nअहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- पारनेर तालुययातील नांदूर पठार येथील रहिवासी असलेले व गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सीताराम (मामा) घनदाट यांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश झाला.\nमहाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्याच्या सत्तेत पुनरागमन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंगला सुरुवात झाली आहे.\nगेल्या काही दिवसांमध्ये विविध पक्षांमधील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आज पारनेर तालुक्यातील नांदूरपठारचे भुमिपूत्र, माजी आमदार सीताराम घनदाट मामा यांनी हाती घड्याळ बांधले आहे.\nसहकार क्षेत्रातील आघाडीच्या नावांपैकी एक असलेल्या सीताराम घनदाट यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.\nमाजी आमदार घनदाट यांनी परभणीमधील गंगाखेड मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. तसेच ते अभ्युदय सहकारी बँकेचे मानद अध्यक्ष आहेत. दरम्यान,घनदाट मामा हे पारनेर तालुक्यातील भुमिपूत्र आहेत.\nराष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध असल्याने या प्रवेशाचा फायदा तालुका राष्ट्रवादीलाही होणार आहे.\nयावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार अमोल मिटकरी, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव,\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, राष्ट्रवादी युवक नंदुरबार जिल्हाध्यक्ष सागर तांगुळी, राष्ट्रवादी काँग्रेस नंदुरबार महिला जिल्हाध्यक्षा हेमलता पाटील उपस्थित होते.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्य��तील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/02/Acharya-Chanakya-says-that-the-wise-person-is-the-one-who-has-these-4-qualities.html", "date_download": "2020-10-01T06:51:24Z", "digest": "sha1:5JRUU5RSLMLFSCLONWJCUCA2GZEUU64P", "length": 6247, "nlines": 59, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "आचार्य चाणक्य सांगतात बुद्धिमान व्यक्ती तोच ज्याच्याकडे हे 4 गुण आहेत", "raw_content": "\nआचार्य चाणक्य सांगतात बुद्धिमान व्यक्ती तोच ज्याच्याकडे हे 4 गुण आहेत\nbyMahaupdate.in मंगळवार, फेब्रुवारी १८, २०२०\nबुद्धिमान व्यक्ती कोण असतो असे जर तुम्हाला विचारले तर तुम्ही कदाचित असे उत्तर द्याल की जो व्यक्ती परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवतो किंवा आपल्या लाईफमध्ये विचारपूर्वक निर्णय घेतो असेच काही तरी तुम्ही सांगाल. परंतु आचार्य चाणक्य त्यांच्या अनुसार बुद्धिमान व्यक्ती तो असतो जो आपले रहस्य लपवून ठेवतो. कारण जर माणसाने आपले रहस्य दुसर्या लोकांना सांगितली तर तो समाजामध्ये हास्याचे कारण बनतो.\nआचार्य चाणक्य सांगतात की मनुष्य���ने कधीही आपल्या धर्माचे रहस्य, स्वादहीन भोजनाचे रहस्य आणि पत्नीच्या चारित्र्याबद्दल चे रहस्य कधीही कोणाला सांगू नये. आचार्य चाणक्य यांनी बुद्धिमान व्यक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या आहेत ज्या तो नेहमी गुप्त ठेवतो.\nआचार्य चाणक्य सांगतात की एक बुद्धिमान व्यक्ती कधीही आपल्या अपमानाबद्दल दुसऱ्यांना माहिती देत नाही. असे केल्यामुळे समाजांमध्ये त्याचा अजून जास्त अपमान होऊ लागतो. एवढेच नाही तर अपमानाबद्दल आपल्या घरातील सदस्यांनाही सांगू नये.\nएका बुद्धिमान व्यक्तीने आपल्या पत्नीच्या चारित्र्याबद्दल कधी दुसऱ्याला काही सांगू नये. कारण असे केल्यामुळे आपसातील संबंध वाईट होऊ शकतात. तसेच दुसऱ्याच्या नजरेमध्ये तुम्ही हास्याचे कारण होऊ शकता.\nआचार्य चाणक्य सांगतात की एक बुद्धिमान व्यक्ती तोच असतो जो आपल्या व्यापारा बद्दल माहिती गुप्तता ठेवतो. जर तुम्ही असे केले नाही तर तुमच्या गरजेच्या वेळेस तुम्हाला मदत करणारा कोणीही नसेल. त्यामुळे व्यापारामध्ये फायदा झाला किंवा नुकसान झाले तरीही ते लपवून ठेवावे.\nआचार्य चाणक्य सांगतात की व्यक्तीने आपल्या वैयक्तिक समस्या दुसर्यांना सांगितल्यास समाजातील लोक त्याचे समाधान सांगण्याऐवजी तुमची टिंगल उडवतात. त्यामुळे स्वतःच्या समस्याचे समाधान स्वतःच शोधावे. कधीही एका बुद्धिमान व्यक्तींने आपल्या समस्या दुसर्यांना सांगू नयेत.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushival.in/mumbai", "date_download": "2020-10-01T07:28:47Z", "digest": "sha1:EP6YR2XCJ3MJ7UFJ3J4GNBBZIEZYP4QT", "length": 5955, "nlines": 119, "source_domain": "www.krushival.in", "title": "मुंबई : ताज्या मराठी बातम्या | ब्रेकिंग न्यूज| Mumbai News | Latest Mumbai News in Marathi | Today Mumbai Breaking News | Local News from Mumbai - Krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nसहामाही परीक्षांवरून शाळा संभ्रमात\nनियमित वेळापत्रकानुसार शाळांचे पहिले सत्र संपत आले असून सहामाही परीक्षांबाबत....\nआज��ासून राज्यातील अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा\nअभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी आणि अन्य अभ्यासक्रमांसाठी राज्य प्रवेश निय\nआतापर्यंत एसटीच्या 57 कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू\nराज्यातील एसटी कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असून.....\nभाडे न भरल्याने सरकारी कार्यालयाला टाळे\nअडीच वर्षे झाली तरी भाडेकराराचे नूतनीकरण न करता भाडे थकविले...\nमद्यविक्रीद्वारे मिळणार्‍या महसूलात 2 हजार 500 कोटींची घट\nकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशात लॉकडाउन लागू करण्यात आलं आहे.\nकेंद्र सरकारच्या कृषी कायद्याची अंमलबजावणी करणारा अध्यादेश..\nकेंद्र सरकारच्या कृषी कायद्याची अंमलबजावणी करणारा अध्यादेश ठाकरे सरकारकडून रद्द\nमालमत्ता कर बिलाबाबत नागरिकांना दिलासा द्यावा\nनवी मुंबईतील नागरीकांना 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2020.....\nखासदाराने अशी प्रतिक्रिया देणे योग्य नाही - उच्च न्यायालय\nजपानमध्ये मुले तणावात, बाहेर जाण्यासही घाबरताहेत\nगुन्हेगारांना स्टंट नाही, थेट हिसका दाखवणार\nदरोडेखोर आंतरराज्य टोळीच्या 15 दिवसांत आवळल्या मुसक्या\nभाडे न भरल्याने सरकारी कार्यालयाला टाळे\nतंत्रशास्त्र विद्यापीठातील कर्मचारी संघाचे विविध...\nसुधागड तालुक्यात नवे 6 कोरोनाबाधित\nशांतिवन संस्थेसाठी सर्जिकल साहित्य वाटप\nहाथरस बलात्कार प्रकरणाची मोंदींकडून दखल\nनोंदणी व मुद्रांक विभागाचे लेखणी बंद आंदोलन\nलाच घेणारे अन देणारे दोघेही हुशार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/25746/", "date_download": "2020-10-01T09:01:55Z", "digest": "sha1:YWDRUICXQ4ZHXQ3PUZN47T4VW5YUFPQW", "length": 20576, "nlines": 230, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "सिंगफो – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nसिंगफो : भारतातील एक आदिम जमात. त्यांची वस्ती मुख्यत्वे अरुणाचल प्रदेशातील तिराप व लोहित जिल्ह्यांत व ईशान्य आसाममधील तेंगपाणी व नामरुप या भागांत आढळते. अरुणाचल प्रदेशात त्यांची लोकसंख्या २,३५३ (१९८१) होती. हे मंगोलॉईड वंशाचे असून रुंद जिवणी, गालाची हाडे वर आलेली, तिरकस डोळे व जाड ओघळलेल्या भुवया, चौकोनी चेहरा, पिंगट वर्ण आणि पिळदार शरीरयष्टी ही त्यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये होत. ते तेंगपाणी व नावोदिहिंग नद्यांच्या परिसरात शेती करतात आणि सोबतच्या घनदाट जंगलाजवळ राहतात. शेतीशिवाय ते विणकाम, शस्त्रे-ढाली बनविणे, कातड्याच्या पिशव्या तयार करणे, शिरस्त्राण बनविणे वगैरे अन्य व्यवसाय करतात. काही सिंगफो मोलमजुरी करतात. सिंगफो हे ब्रह्मदेशातून अठराव्या शतकात आले. त्यांच्यापैकी काही टोळ्या आसामात तेंगपाणी व नामरुप भागांत (ईशान्य आसाम) स्थिरावल्या, तर काही हिमाचल प्रदेशात प्रविष्ट झाल्या. त्यांना पूर्वी ककू व कारण्येन म्हणत. या लोकांचे भात हे मुख्य अन्न असून ते मासे, मांस (डुकराचे ), अंडी वगैरेही खातात. तांदूळ व सातूपासून बनविलेले सौम्य मद्यार्क (बीअर) सर्वजण पितात. तेसान, मिरिप, लोपहे, लूतांग, मेरंग, लाट्टोरा, लेस्सो वगैरे काही बहिर्विवाही कुळींत हा समाज विभागला असून एकाच कुळीत वयात आलेल्या प्रौढ मुलामुलींचे विवाह वाटाघाटीने ठरवितात. वधुमूल्याची प्रथा असून मुलीने घटस्फोट घेतल्यास ते मुलाला परत करावे लागते. घटस्फोटित स्त्री पुनर्विवाह करते. आते-मामे भावंडांतील विवाहास प्राधान्य असून विधवा भावजयीशीही विवाह होतो. एकपत्नीत्व रुढ आहे पण द्विभार्या किंवा बहुपत्नीत्वही आढळते. सिंगफोचा पोशाख साधा असून रंगीत चौकड्यांची लुंगी, बंडी किंवा जाकिट, सदरा आणि मुंडासे हा पुरुषांचा पेहराव असून स्त्रिया फुकांगनामक झगा ( स्कर्ट ), निंगओट कमरबंध आणि बापाई नावाचे प्रावरण वापरतात. काही स्त्रिया चोळी व घोळ असलेला झगा घालतात. पितृसत्ताक कुटुंबपद्घतीमुळे मुलांत संपत्तीचे समान वाटप होते. त्यांची बोलीभाषा तिबेटी-ब्रह्मी भाषासमूहातील असून तीत अबोर ब्रह्मी व मणिपूरी भाषांतील शब्दांचा अधिक भरणा आहे मात्र व्याकरण ब्रह्मी भाषासदृश्य आहे.\nसिंगफो स्वतःला बुद्घाचे उपासक मानतात मात्र अनेक धर्मांशी त्यांचा संपर्क आल्यामुळे त्या त्या धर्मातील चालीरीती व परंपरागत जडधर्म आचरतात. बौद्घ देवतांबरोबरच ते मृतात्मे, भूताखेतांना भजतात. तसेच बौद्घ सणांबरोबरच परंपरागत सिंपोगयंग, योंगबाई आदी सण साजरे करतात. त्यांच्यातील भगतांना डिमसाब व चौस्त्रा म्हणतात. त्यांची पूर्वी ग्रामपंचायत ( मंडळ ) होती. तिला मुंग म्हणत. तिचा प्रमुख वंशपरंपरागत असे. सिंगफोंचे खाम्टी, खामीयंग, दोनिया आदी शेजारील आदिवासींशी मैत्रीचे संबंध आहेत, शिवाय त्यांच्यात व्यापाराची देवाण-घेवाण होते.\nआसाममधील सिंगफोंच्या चालीरीती-धार्मिक समज यांत काही मूलभूत फरक असून त्यांच्यातील धनिक सिंगफो गुलाम स्त्रियांशी संबंध ठेवीत. येथील सिंगफोमधील काही टोळ्यांनी इंग्रजांविरुद्घ बंड केले होते (१८४३), तेव्हा त्यांच्या असंतोषाची कारणे एका समितीने शोधून योग्य त्या उपाययोजना केल्या. अन्य बाबतींत ते हिमाचल प्रदेशातील सिंगफोप्रमाणेच आहेत मात्र काही टोळ्या स्थलांतरित शेती करतात आणि पूर्वी ढाली व शिरस्त्राणे करण्यात आणि कातड्याच्या पिशव्या बनविण्यात ते तत्पर होते.\nसिंगफो सामान्यतः प्रेत पुरतात पण एखाद्याने मरणापूर्वी इच्छा व्यक्त केल्यास त्यास जाळतात. तसेच बाळंतीण व टोळीप्रमुख यांची प्रेते जाळतात. अंत्यसंस्काराच्या वेळी प्रथम कोंबडा, डुक्कर वा मासे यांचा बळी देतात. देवघी नावाची प्रार्थना व मंत्र भगत म्हणतो. त्यानंतर अंत्यविधी होतो व सामिष मेजवानी होऊन हा विधी संपतो. जेवणापूर्वी सर्वजण मद्यपान करतात.\nनागरीकरण आणि शैक्षणिक सुविधा यांमुळे त्यांच्या जीवनात स्वातंत्र्योत्तर काळात आमूलाग्र बदल झाला असून जीवनशैलीत आधुनिकीकरण झाले आहे. अनेकांनी पारंपरिक व्यवसाय सोडून व्यापार, बांधकाम व्यवसाय, नोकरी यांची कास धरली आहे. शेतीमध्ये रासायनिक खते आणि औषधे यांचा ते सर्रास वापर करु लागले आहेत.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postसॉलोमन बेन जुडाह\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2017/08/galaxystar.html", "date_download": "2020-10-01T08:28:23Z", "digest": "sha1:74SDXZMYEDVLXEC6UC2WPVEGZSVVYAZC", "length": 8614, "nlines": 115, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "आवकाशातिल तारा", "raw_content": "\nअवकाशामध्ये गुरुत्वाकर्षणामुळे एकत्र असणाऱ्या आणि मृग तारकासमूहातील काक्षी हा तारा लाल रंगाचा दिसतो. स्वाती नक्षत्राचा तारा नारंगी रंगाचा आहे. व्याध हा निळसर रंगाचा तारा आहे.\nप्लाझ्माचा बनलेल्या चमकत्या गोलाला तारा असे म्हटले जाते. सूर्य हा पृथ्वीला सर्वांत जवळचा तारा आहे. रात्रीच्या वेळी बहुदा तारे निळसर पांढऱ्या रंगाचे दिसतात. काही ताऱ्यांचा रंग लालसर तांबूस, हिरवट किंवा पिवळसर दिसतो. तारा वातावरणाच्या जास्त थरातून येताना होणाऱ्या प्रकाशाच्या विकिरणामुळे अनेक रंगांमध्ये चमकताना दिसतो. ताऱ्याचे हे रंग फसवे असतात, पण तारा जर आकाशात, क्षितिजापासून उंच असेल व हवा स्थिर असेल तर ताऱ्याचा दिसणारा रंग खरा असू शकतो. तारे वायुरूप व तप्त असतात. ताऱ्यांच्या अंतर्भागातील तापमान काही कोटी अंश सेल्सिअस असले तरी त्यांच्या पृष्ठभागावरील तापमान काही हजार अंश सेल्सिअस इतके असते. या तापमानानुसारच ताऱ्यांना रंग प्राप्त होतो.\nतार्‍यांचा जन्म अवकाशातल्या धुलीकण आणि वायु ( खासकरुन हायड्रोजन) यांच्या अतिप्रचंड आकाराच्या मेघातून होतो. त्या मेघांना नेब्यूला अथवा तेजोमेघ म्हणून ओळखले जाते. या नेब्यूल्यांची घनता फार कमी साधारण १-१० अणु प्रतिघन सें.मी. इतकी असते. (आपण श्वास घेत असलेल्या हवेची घनता १०१९ अणु प्रतिघन सें.मी. इतकी आहे). यानंतर विश्वातले मूलभूत असणारा गुरुत्वीय बल आपले कार्य करते. मेघातील अणू परस्परांना आकर्षित करून जवळ येऊ लागतात. यामुळे मेघाचे वस्तुमान वाढू लागते. अखेर एका ठरावीक मर्यादेनंतर तो मेघ आपल्या वाढलेल्या वस्तुमानामुळे स्वतःच्या गाभ्याकडे ढासळण्यास सुरवात होते. यामुळे केंद्रभागाची घनता वाढून गाभ्याची निर्मिती होते. गाभ्याकडे ढासळणार्‍या अणूंच्या टकरींमधून आणि ऊर्जा अक्षय्यतेच्या नियमानुसार गुरुत्वीय बलाचे रूपांतर औष्णिक ऊर्जेत होते. गाभ्याचे तापमान वाढण्यास सुरवात होते. आणि आदितार्‍याचा जन्म होतो. ‘'आदितारा’' ही ताऱ्याची प्राथमिक अवस्था होय. आदितार्‍यांचे तापमान मेघापेक्षा वाढलेले असले तरी प्रकाश उत्सर्जित करण्यासाठी ते कमीच असते. पण कुठल्याही उष्णत���धारक वस्तूतून ज्याप्रकारे अवरक्त किरण निघतात , त्याचप्रकारे आदितार्‍यांमधून अवरक्त किरण बाहेर पडतात. त्यामुळे अवरक्त किरणांच्या शोधावरून आदितारे पाहता येतात. काही वेळा मेघातुन एका ऐवजी दोन तारे ही निर्माण होतात. हे तारे ठरावीक अंतरावरुन एकमेकांभोवती फेर्‍या मारत राहतात. यांना जुळे तारेही म्हटले जाते.\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nअभ्यास कसा करावा 24\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 17\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\nसमानार्थी शब्द | Synonyms\nपोलिस भरतीचा निर्णय जाहीर : साडे बारा हजार जागांसाठी परीक्षा घेण्याची गृहमंत्र्यांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/kohinoor-building-case", "date_download": "2020-10-01T08:08:45Z", "digest": "sha1:6XKEZVGGJH6OBXAJP3UFOPLKJHHZ3UR2", "length": 9636, "nlines": 174, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Kohinoor Building case Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nऑपरेशन जीवनरक्षक | औषधांच्या काळाबाजारावर कठोर कारवाई, टीव्ही 9 च्या स्टिंगची आरोग्यमंत्र्यांकडून गंभीर दखल\nAmit Deshmukh | नाट्यप्रयोग पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली, अमित देशमुख रंगकर्मींना भेटणार\nचंद्रपूर, गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी सुमारे अडीच लाख निवेदने; मंत्रालयात हालचालींना वेग\nमुंबई : नितीन सरदेसाई ईडी कार्यालयात, कोहिनूर मिल व्यवहार प्रकरणी चौकशी\nकोहिनूर प्रकरणी चौकशीचं सत्र सुरुच, राजन शिरोडकर यांची बुधवारी पुन्हा चौकशी\nस्पेशल रिपोर्ट : ‘त्या’ सभांमुळे राज ठाकरेंमागे ईडीची फेरी लाव रे तो ‘ईडी’ ओ\nमुंबईत ईडी चौकशीवरून राज ठाकरेंच्या समर्थनार्थ मनसेची पोस्टरबाजी\nकोहिनूर प्रकरण : उन्मेश जोशींची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी सुरु\nकोहिनूर प्रकरण : चूक नसल्यास ठाकरेंनी का घाबरावं\nकोहिनूर प्रकरण : विद्या चव्हाण यांनी राज ठाकरेंची भेट घेतली\nकोहिनूर प्रकरण : उन्मेष जोशींची चौकशी संपली, तब्बल आठ तास चौकशी\nराज ठाकरेंच्या अडचणी वाढणार ‘कोहिनुर’ प्रकरणी ईडीकडून समन्स देण्याची शक्यता\nऑपरेशन जीवनरक्षक | औषधांच्या काळाबाजारावर कठोर कारवाई, टीव्ही 9 च्या स्टिंगची आरोग्यमंत्र्यांकडून गंभीर दखल\nAmit Deshmukh | नाट्यप्रयोग पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली, अमित देशमुख रंगकर्मींना भेटणार\nचंद्रपूर, गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी सुमारे अडीच लाख निव��दने; मंत्रालयात हालचालींना वेग\nNarayan Rane | खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण\n देशात महिला अत्याचारात मोठी वाढ, दिवसाला सरासरी 87 बलात्काराच्या घटना, बलात्काराच्या गुन्ह्यांत राजस्थान अव्वल\nऑपरेशन जीवनरक्षक | औषधांच्या काळाबाजारावर कठोर कारवाई, टीव्ही 9 च्या स्टिंगची आरोग्यमंत्र्यांकडून गंभीर दखल\nAmit Deshmukh | नाट्यप्रयोग पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली, अमित देशमुख रंगकर्मींना भेटणार\nचंद्रपूर, गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी सुमारे अडीच लाख निवेदने; मंत्रालयात हालचालींना वेग\nNarayan Rane | खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण\nपुण्यातील शिवशक्ती ऑक्सीलेट कंपनीत भीषण आग, परिसरात खळबळ\nपुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/shivsena-attacks-yogi-govt-over-vikas-dubey-120070600007_1.html", "date_download": "2020-10-01T07:10:08Z", "digest": "sha1:45YIMYABLQXSWNHO3LNJ6XAJT65R5IAK", "length": 13831, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "विकास दुबे 'नेपाळमधील दाऊद' ठरु नये, 'सामना'चा योगी सरकारवर हल्ला | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 1 ऑक्टोबर 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nविकास दुबे 'नेपाळमधील दाऊद' ठरु नये, 'सामना'चा योगी सरकारवर हल्ला\n40 वर्षांनंतरही उत्तर प्रदेशात पोलिसांना गुंड अशा पद्धतीने मारू शकत असतील तर योगी महाराजांच्या उत्तर प्रदेशात बदलले काय असा सवाल शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून विचारला आहे. विकास दुबे नेपाळमध्ये फरार होऊ शकतो असा संशय असल्याने उत्तर प्रदेश पोलिसांनी तेथील सीमा सील वगैरे केल्याच्या बातम्या आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या विकास दुबे आपल्यासाठी ‘नेपाळमधील दाऊद’ ठरू नये म्हणजे मिळवले अशी भीतीही शिवसेनेने व्यक्त केली आहे.\n“आज जनता कोरोना लॉक डाऊनमध्ये बंदिस्त आहे. उद्या गुंडांपासून सुरक्षित राहण्यासाठी लॉक डाऊनमध्ये राहावे लागेल का, असा प्रश्न तेथील जनतेच्या मनात आहे.\nप्रश्न अनेक आहेत, त्यांची उत्तरे योगी सरकारलाच द्यायची आहेत. कारण उत्तर प्रदेश म्हणजे उत्तम प्रदेश असे म्हटले जाते. उत्तम प्रदेश पोलिसांच्या रक्ताने भिजला. देशाला हा धक्का आहे,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.\n“गुंड टोळ्या आणि त्यांच्या गुन्हेगारीमुळे उत्तर प्रदेशसारखे राज्य दशकानुदशके बदनाम राहिले आहे. विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील गुंडागर्दी संपुष्टात आणली असे दावे अनेकदा केले गेले. मात्र कानपूरमधील पोलीस हत्याकांडाने या दाव्यांवर भलेमोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.\n“या हत्याकांडामुळे संतापलेल्या योगी प्रशासनाने दुसऱया दिवशी विकास दुबेचे आलिशान घर जेसीबी लावून जमीनदोस्त केले. म्हणजे विकास दुबे नाही मिळाला तर त्याचे घर उद्ध्वस्त केले. हे घर ‘अनधिकृत’ होते असे सांगण्यात आले. अनधिकृत घर तोडले हे बरेच झाले, पण ‘शहीद’ पोलिसांच्या उद्ध्वस्त घरांचे काय त्यामुळे त्यांच्या पत्नींना त्यांचे ‘सौभाग्य’, आई-वडिलांना मुलगा आणि मुलांना त्यांचे वडील परत मिळणार आहेत का त्यामुळे त्यांच्या पत्नींना त्यांचे ‘सौभाग्य’, आई-वडिलांना मुलगा आणि मुलांना त्यांचे वडील परत मिळणार आहेत का आज उत्तर प्रदेशच नव्हे, तर देशातील जनतेच्या मनात हा प्रश्न उसळी मारतो आहे.”\nआता विकास दुबे नेपाळमध्ये फरार होऊ शकतो असा संशय असल्याने उत्तर प्रदेश पोलिसांनी तेथील सीमा सील वगैरे केल्याच्या बातम्या आहेत. ते सर्व ठीक असले तरी आपली नेपाळ सीमा अशा बाबतीत नेहमीच चिंतेचा विषय राहिली आहे. त्यात सध्या नेपाळशी आपले संबंधदेखील चांगले नाहीत. या पार्श्वभूमीवर उद्या विकास दुबे आपल्यासाठी ‘नेपाळमधील दाऊद’ ठरू नये म्हणजे मिळवले,” संपादकीयच्या माध्यमातून अशी काळजी व्यक्त करण्यात आली आहे.\nकानपूर एन्काऊंटर कोण आहे विकास दुबे \nकानपूर पोलिसांवर भ्याड हल्ला: डीएसपीसह 8 पोलीस शहीद\nविद्यार्थ्यांची कमाल, तयार केले अल्कोहल मुक्त सॅनिटायझर\nपाकिस्तानाने केलं योगी आदित्यनाथांचं कौतुक\nमनसेप्रमुख राज ठाकरे आक्रमक, म्हणाले मग आमची परवानगी घ्यावी लागेल\nयावर अधिक वाचा :\nरिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली\nमुकेश अंबा���ी यांची कंपनी रिलायन्स जिओने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन योजना सुरू ...\nमीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद ...\nशेती बिलावरून राज्यसभेत झालेल्या राड्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील ...\nसविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना ...\nमुंबईची लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. ...\nबाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त\nबारामती तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो ...\nइंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा ...\nरविवारी रात्री कोविड -19 मुळे 87 वर्षीय व्यक्तीच्या निधनानंतर येथील खासगी रुग्णालयात ...\nउत्तर प्रदेशानंतर आता मध्य प्रदेशात झोपडीत राहणार्‍या ...\nयूपीमधील हाथरस आणि बलरामपूरमध्ये दलित मुलीवर बलात्कार आणि मृत्यूची घटना थांबत नव्हती तर ...\nआता बलरामपूरमध्ये हाथरससारखी घटना, दलित युवतीवर सामूहिक ...\nयूपीच्या हाथरस येथे दलित मुलीवर जे घडले त्याचा धक्क्यातून अजूनही लोक सावरू शकले नाही, तर ...\nअखेर राज्य सरकारकडून 'तो' अध्यादेश रद्द\nकेंद्र सरकारच्या कृषी (पणन) कायद्याची अंमलबजावणी करणारा अध्यादेश अखेर राज्य सरकारकडून ...\nप्रख्यात कलाकार चंद्रशेखर शिवशंकर यांचे निधन\nआमच्या बालपणात, चंदमामा बाल पत्रिकेद्वारे हजारो रंगीबेरंगी चित्रे सजवणारे प्रख्यात कलाकार ...\nसीता सुरक्षित नाही, राम मंदिर बनवून काय करणार : तृप्ती\n'योगी जी क्या करोगे राम मंदिर बनाकर जब आपके अंगण में पल रही सीता ही सुरक्षित नही है \nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathiblogs.in/story.php?title=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA", "date_download": "2020-10-01T06:31:22Z", "digest": "sha1:CF3IGA46DS4OFTLP2ACL3PHGSILJ2EIH", "length": 9925, "nlines": 167, "source_domain": "marathiblogs.in", "title": "सर्वांना समर्पित असलेला अर्थसंकल्प | MarathiBlogs : मराठीब्लॉग्स", "raw_content": "\nसर्वांना समर्पित असलेला अर्थसंकल्प\nसर्वांना समर्पित असलेला अर्थसंकल्प\nसर्वांना समर्पित असलेला अर्थसंकल्प-दादासाहेब येंधे (dyendhe@rediffmail.com)गेल्या नऊ वर्षांपासून लोकसभेच्या निवडणुका मे महिन्यात होत असल्यामुळे सरकार अंतिम अंदाजपत्रक सादर करते. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने एक प्रकारे सहा ते सात महिन्याचा काळ धोरणात्मकदृष्ट्या आणि अनिश्चिततेचा असतो. म्हणजे राजकारणाच्या अनिवार्यतेमुळे अर्थकारणाला दुय्यम स्थान दिले जाते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर होणारा अर्थसंकल्प अंतरिम अर्थसंकल्प असतो. विद्यमान सरकारने एक विश्वासपूर्वक आणि दिशादर्शक अर्थसंकल्प सादर केला. खनिज तेलाच्या वाढनाऱ्या किमती आणि रुपयाची घसरण झाल्यामुळे २०१८ मध्ये भारताची आर्थिक घडी विस्कळीत झाली होती. खनिज तेलाची किंमत शंभरी गाठणार असे वाटत असतानाच दिलासा मिळाला आणि भारताच्या परकीय गंगाजळीवरचा ताणही कमी झाला. या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३.४ टक्के उद्दिष्ट ठेवून सरकारने आर्थिक शिस्त पाळली हे चांगलेच म्हणावे लागेल. अर्थमंत्री पियुष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्पात मध्यम वर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे. सध्या अडीच लाख रुपयांचे असलेली करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवून पाच लाख रुपये केली आहे. स्टॅंडर्ड डिडक्शन ४० हजार रुपयांवरून ५० हजार रुपये केले आहे.स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच छोट्या शेतकऱ्यांना दरमहा ५०० रुपये उत्पन्न, असंघटित कामगारांना ३ हजार रुपये मासिक निवृत्तीवेतन सामान्य करदात्यांना ५ लाखांची कर सवलत इत्यादींबरोबरच नवीन उद्योगांना उलाढालीची मर्यादा न ठेवता कंपनी करात ५ टक्के सवलत नोंदणीकृत लघुउद्योग २ टक्के व्याज सवलत आहे. हे एक ऐतिहासिक पाऊल आहे असेच म्हणावे लागेल.ग्रामीण अर्थकारणात शेती हा महत्त्वाचा भाग आहे. गेल्या साडेचार वर्षात सरकारने राबविलेल्या विविध योजनांच्या आधारे शेतकऱ्यांनी त्यांचे उत्पन्न दुप्पट केले आहे; परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात कृषीआधारित उत्पादनांच्या किमती कमी झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी झाले. म्हणून बियाणे शेती उपयोगी अवजारे मनुष्यबळ यासाठी सहकार्य करण्यासाठी तसेच सावकारांच्या तावडीतून आणि कर्जबाजारी होण्यापासून वाचण्यासाठी यांचा समावेश आहे. अशा शेतकऱ्यांसाठी विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सरकारने काही नवीन योजना आणल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणखी बळ देण्याचा प्रयत्न या अ��्थसंकल्पातून करण्यात आलेला आहे.\nMarathiBlogs : मराठीब्लॉग्स हे संकेतस्थळ सर्व मराठी वाचकांसाठी आहे. MarathiBlogs : मराठीब्लॉग्स या संकेतस्थळावर आपण इंटरनेट च्या माया जाळावरील आपल्या आवडीची कोणतीही लिंक इतर अनेक मराठी वाचकांबरोबर शेअर करू शकता. Learn More >\nलॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/04/shivbhojan_19.html", "date_download": "2020-10-01T06:40:51Z", "digest": "sha1:5DNT7DKTKKLDV24G4TLTJXLVZHONYEWB", "length": 11927, "nlines": 106, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "मूल येथे शिवभोजन थाळी केंद्र सुरु करण्यास मान्यता; काँग्रेस पदधिका-यांच्या प्रयत्नानां यश - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर मूल येथे शिवभोजन थाळी केंद्र सुरु करण्यास मान्यता; काँग्रेस पदधिका-यांच्या प्रयत्नानां यश\nमूल येथे शिवभोजन थाळी केंद्र सुरु करण्यास मान्यता; काँग्रेस पदधिका-यांच्या प्रयत्नानां यश\nमूल: गरिब व गरजू लोकानां सवलतीच्या दरात जेवण मिळावे यासाठी राज्य शासनाने सुरु केलेली शिवभोजन थाळी योजना मूल तालुक्यासाठी सुरु करण्यास मान्यता प्रदान करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टिवार यांनी दिली. शिवभोजन थाळी योजना मूल येथे सुरु करण्यासाठी काँग्रेस नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष रावत आणि पक्षाचे अन्य पदाधिका-यांनी पाठपुरावा केला हे विशेष\nकोरोना विषाणुचा च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात लावण्यात आलेल्या संचारबंदी मुळे अनेक कुटुंबांच्या नेहमीचा रोजगार बुडाला. या कुटुंबांना आता पुढील काळात जीवन जगणे कठीण झाले आहे. या कुटुंबांना शिवभोजन थाळीचा माध्यमातून सवलतीमध्ये जेवण उपलब्ध करुन देता येइल. या उद्धात हेतूने मूल तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचे नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष रावत यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टिवार यांचे कडे मागणी सातत्याने रेटून धरली. कोरोना संबधाने मूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या व्यवस्थेचे आढ़ावा घेण्यासाठी पालकमंत्री वडेट्टिवार येथे आले असतां काँग्रेस पदाधिका-यांच्या मागणीवर त्यांनी सकारात्मक निर्णय घेत असल्याचे सांगितले. पालकमंत्री वडेट्टिवार यांनी दिलेल्या आश्वासनानुसार मूल येथे शिवभोजन थाळी केंद्र सुरु करण्यास शासनाने मान्यता प���रदान केली. तहसील कार्यालयाच्या वतीने शिवभोजन थाळी केंद्र चालविणा-या ईच्छूकांकडुन अर्ज मागविण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. मूल येथे शिवभोजन थाळी केंद्र सुरु करण्यास मान्यता दिल्या बद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टिवार यांचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष रावत, बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर,उपसभापती संदीप कारमवार,संजय मारकवार,राकेश रत्नावार,नगर सेवक ललिता फुलझेले,विनोद कामडे,अखिल गांगरेड्डीवार,राजेंद्र कन्नमवार,शांताराम कामडे,डा. पदमाकर लेनगरे,किशोर घडसे,दशरथ वाकुडकर,सुनील गुज्जनवार,रुमदेव गोहने आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आभार व्यक्त केले.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग��णाची ...\nArchive सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/08/75-hospital-claiming-billed-government.html", "date_download": "2020-10-01T08:45:01Z", "digest": "sha1:7452MWDNMJLWNEDLP3ISAI5ILAAXKYUX", "length": 11690, "nlines": 113, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "सरकारी दरानुसार बिल आकारल्याचा दावा करणारे हॉस्पिटल जेव्हा 75 हजार परत करते...! - KhabarBat™", "raw_content": "\nHome मुंबई सरकारी दरानुसार बिल आकारल्याचा दावा करणारे हॉस्पिटल जेव्हा 75 हजार परत करते...\nसरकारी दरानुसार बिल आकारल्याचा दावा करणारे हॉस्पिटल जेव्हा 75 हजार परत करते...\nकांतीलाल कडू यांनी हॉस्पिटल प्रशासनाला फोन करताच रुग्णाच्या बँक खात्यात परताव्याची रक्कम झाली जमा\nसरकारने लागू केलेल्या दर प्रणाली प्रमाणेच देयकाची रक्कम आकारली आहे. गैर असे काही नाही. आपण कुठेही चौकशी करू शकता असा ठामपणे दावा करणाऱ्या नवी मुंबई कोपरखैरणे येथील एका हॉस्पिटल प्रशासनाची समजूत काढत सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर काही तासातच रुग्णाच्या बँक खात्यात तब्बल 75 हजार रुपयांचा परतावा जमा झाला. कडू यांचा दरारा पाहून लुटारु डॉक्टरांना धडकी भरल्याचा हा आणखी एक पुरावा समोर आला आहे.\nनवी मुंबईतील एका प्रथितयश हॉस्पिटलमध्ये उरण पूर्व भागातील तीस वर्षीय तरुणावर कोविड उपचार सुरू होते. एका बड्या नेत्याच्या संपर्कातून त्या हॉस्पिटलमध्ये रुग्णाला दाखल केले होते. 13 दिवसानंतरही तब्येतीत सुधारणा होत नसल्याने नातेवाईकांनी त्याला लीलावती हॉस्पिटलमध्ये हलवले.\nदरम्यान, नवी मुंबईतील त्या हॉस्पिटल प्रशासनाने पन्नास हजार रुपयांची अनामत रक्कम परत केली. तर विमा संरक्षण कवचातून साडेतीन लाख रूपये उकळले होते.\nयासंदर्भात रुग्णाच्या नातेवाईकांनी सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांच्या कानावर कैफियत घातली.\nकडू यांन�� हॉस्पिटल प्रशासनानाकडून रुग्णावर केलेल्या उपचारांची पूर्ण माहिती अतिशय नम्रपणे घेतली. त्यानंतर बिलाच्या रकमेबाबत त्यांना विचारून सरकारी देयकानुसार ते बिल नसल्याचे कडू यांनी पटवून दिल्यावर प्रशासन ठामपणे दावा करू लागले. कुठेही बिल दाखवा आम्ही गैर नाही आहोत. असेही आव्हान त्यांनी कडू यांना दिले. मग कडू यांनी अतिशय सौम्य भाषेतून युक्तिवाद करत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला. त्यानंतर काही तासातच हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाच्या बँक खात्यात तब्बल पंच्याहत्तर हजार रुपयांची परताव्याची रक्कम परस्पर निमूटपणे जमा केली.\nकांतीलाल कडू यांच्या एका फोनवरून आणखी एका कोविड रुग्णाला न्याय मिळाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी आभार मानले आहेत. तर खासगी लुटारु डॉक्टरांबद्दल समाजात तीव्र नापसंती वाढत चालली आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्याम��्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive ऑक्टोबर (1) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/62584/by-subject/14/583", "date_download": "2020-10-01T07:51:49Z", "digest": "sha1:NUIMXH6K6OCS3UFTAAXGCOMXGMP4MBBW", "length": 3149, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मोबाईल अ‍ॅप्स /मोबाईल अ‍ॅप्स विषयवार यादी /शब्दखुणा /मराठी\nआरती संग्रह (मराठी) - नेहमीच्या वापरासाठी मी बनवलेलं अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप वाहते पान विश्वा 10 मे 14 2017 - 1:42pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 14 2017\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/modi-and-priyanka-gandhis-t-shirt-and-saree-in-indian-market-mumbai", "date_download": "2020-10-01T08:07:21Z", "digest": "sha1:2QTGLMKZCDDQLFLEMESBSR7ZTGA2VLRT", "length": 7785, "nlines": 163, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "मुंबई : मोदी, प्रियांका गांधींच्या साड्यांची बाजारात धूम", "raw_content": "\nदिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 30 September 2020-TV9\nबायकोशी भांडण, जिलेटीनची कांडी तोंडात पकडून स्फोट, डोक्याच्या चिंधड्या\nIPL 2020, RR vs KKR Live Score : राजस्थान रॉयल्सची विजयी घौडदौड कोलकाता नाईट रायडर्स रोखणार\nमुंबई : मोदी, प्रियांका गांधींच्या साड्यांची बाजारात धूम\nमुंबई : मोदी, प्रियांका गांधींच्या साड्यांची बाजारात धूम\nदिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 30 September 2020-TV9\nबायकोशी भांडण, जिलेटीनची कांडी तोंडात पकडून स्फोट, डोक्याच्या चिंधड्या\nIPL 2020, RR vs KKR Live Score : राजस्थान रॉयल्सची विजयी घौडदौड कोलकाता ना���ट रायडर्स रोखणार\nहाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना, सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश\nशिवसेनेने ‘करुन दाखवलं’, भाजपसोबत निफाडमध्ये युती, सेनेचा सभापती\nदिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 30 September 2020-TV9\nबायकोशी भांडण, जिलेटीनची कांडी तोंडात पकडून स्फोट, डोक्याच्या चिंधड्या\nIPL 2020, RR vs KKR Live Score : राजस्थान रॉयल्सची विजयी घौडदौड कोलकाता नाईट रायडर्स रोखणार\nहाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना, सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश\nपुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2018/09/blog-post_3.html", "date_download": "2020-10-01T08:05:38Z", "digest": "sha1:7I2VHUJ5HHA775A5UPXCNNVYMXRZHDU2", "length": 18021, "nlines": 377, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: कौटुंबिक ऐक्याचे समर्पक उदाहरण ...", "raw_content": "\nकौटुंबिक ऐक्याचे समर्पक उदाहरण ...\nजैन उद्योग समुहातील जैन इरिगेशन सिस्टीम्स् लिमीटेड या कंपनीचे सह - व्यवस्थापकीय संचालक श्री. अजित भवरलाल जैन यांच्यावर हृदयाची बायपास शस्त्रक्रिया रविवार, दि. २६ ऑगष्ट रोजी मुंबईत ब्रीचकेन्डी हॉस्पिटलमध्ये डॉ. भट्टाचार्य यांनी यशस्वीपणे पार पाडली. मुंबईचे ख्यातनाम कार्डिओलॉजीस्ट आणि श्रद्धेय मोठ्याभाऊंचे जवळचे मित्र पद्मश्री डॉ. मुन्सी व जळगाव येथील डॉ. सुभाष चौधरी यावेळी उपस्थित होते. शस्त्रक्रियेनंतर श्री. अजीत जैन यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून सध्या ते आयसीयूमधून स्पेशल रूम मध्ये शिफ्ट झाले आहेत. श्रध्देय भवरलालजी व श्रध्देय कांताबाई जैन यांच्या पश्चात जैन कुटुंबाने अशा कसोटीच्या प्रसंगी दाखवलेल्या कौटुंबिक ऐक्य व एकत्रिकरणाचे एक अनोखे उदाहरण सर्वांसाठी मार्गदर्शक ठरले आह��. श्री. अजीत यांच्यावरील शस्त्रक्रियेसंदर्भातील अधिकृत घोषणा करताना जैन कुटुंबाने आवर्जून 'भवरलाल व कांताबाई जैन यांचे कुटुंबिय' असा उल्लेख केला आहे. कौटुंबिक व आरोग्यविषयक सौख्य लाभाचे किंवा त्याच्याशी संबंधित एखाद्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी कुटुंबाचे ऐक्य व एकत्रिकरण कसे आवश्यक असते, ती सुध्दा एक सकारात्मक शक्ती असते हेच यातून अधोरेखीत झाले आहे.\nजैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन व कांताबाई जैन यांनी आपल्या सहजिवनात उद्योग समुहाचा विस्तार करताना कौटुंबिक प्रपंचालाही स्नेहाच्या धाग्यांनी कौशल्याने गुंफून टाकले. दोघांच्या संस्कारांचे धागे इतके घट्ट होते की, सख्खे आणि चुलते या नात्यांच्या मर्यादा अस्पष्ट होत जैन कुटुंबातील घटक अर्धशतकावर गेले. कांताबाईंना अवेळी आणि अचानक उद्भवलेला आजार, त्याच्या उपचारासाठी सतत आयसीयूत करावी लागणारी धावपळ यामुळे जैन कुटुंबिय सतत त्यांच्या जवळपास असे. हॉस्पिटलमध्ये धावपळ करावी लागू नये म्हणून ज्येष्ठपूत्र श्री. अशोक जैन यांनी शहरातील राहत्याघरी जैन हाऊस येथे भरवलालजी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या २४ तासांत सर्व सुविधांनीयुक्त आयसीयू रुम तयार केली होती.\nभवरलालजींना हृदयाशी संबधित चार मोठ्या शस्त्रक्रियांना सामोरे जावे लागले. दोन बायपास, एकवेळा एन्जोप्लास्टी व एकवेळा डीफेबूलेटरसह पेस मेकर बसविण्याशी संबंधित या शस्त्रक्रिया होत्या. दुसऱ्या शस्त्रक्रियेदरम्यान हृदय पुन्हा सुरु करण्यासाठी चौथ्या शॉक ट्रीटमेंटपर्यंत जावे लागले होते, याचा तपशील 'ती आणि मी' पुस्तकात आहे. भवललालजींवरील सर्वच शस्त्रक्रियांच्या काळात जैन कुटुंबिय व जवळचा मित्र परिवार सोबत असे. हा गोतावळा सोबत असल्याने भवरलालजी आजारातून लवकर सावरत असत. स्वतःच्या हृदयरोगाविषयी भवरलालजींचा एवढा अभ्यास झाला होता की, एखाद्या एमडी डॉक्टरलाही काही बारकावे ते सहज सांगू शकत असत. मात्र, अखेरच्या टप्प्यात भवरलालजींना हृदयरोग परास्त करु शकला नाही तर त्यांच्या शरीरात इतर बैक्टेरियांनी प्रवेश केला आणि त्यातून उद्भवलेल्या आजारात त्यांचे निधन झाले. जैन कुटुंबासाठी मोठ्याभाऊंचे असे जाणे धक्कादायक होते.\nजैन कुटुंबिय आरोग्याच्या बाबतीत सतत दक्ष आहेत. दैनंदिन खानपानवर निश्चित बंधने आह��त. रोजच्या आहारात काय असावे याची काळजी घेतली जाते. अशोक, अनिल, अजित आणि अतुल अशा चारही भावांसह कुटुंब, मित्रपरिवार आणि कंपनीतील सहकाऱ्यांसाठी खास निसर्गोपचार केंद्र जैन हिल्स येथे तयार केले आहे. तेथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदशर्नाप्रमाणे उपचार करण्यात येतात. पुढील युवा पिढीला सुध्दा काही गोष्टींसाठी आता पासूनच बाध्य केले जाते.\nजैन उद्योग समुहाचे नेतृत्व चारही भावंडाकडे असताना त्यांच्यातील स्नेहबंध हा कमालीचा घट्ट आहे. प्रत्येकाची कार्यशैली भिन्न असली तरी त्यात भवरलालजींच्या गुणांचा संचय आहे. श्री. अजित यांच्या कार्यशैलीत खानपानावर वैयक्तिक नियंत्रण आहे पण त्यांच्या जेवणाच्या वेळा उशिराच्या आहेत. संस्थेतील सर्वांत शिस्तबध्द, आटोपशीर, स्वतःला कामात गुंतवून घेणारे आणि कठोर परिश्रम करणारे म्हणून त्यांची ख्याती आहे. कुशल प्रशासकाचा नेटकेपणा व कार्य कठोरता त्यांच्या ठायी आहे. अशाही जीवनशैलीतून उद्भवलेला हृदयाचा आजार त्यांच्यासह इतर सर्व कुटुंबाला अस्वस्थ करणारा आहे. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे हा त्रास हेरिडीटीमुळे झाला. म्हणूनच अख्खे जैन कुटूंब या काळात एकत्र असून पूर्वजांची पुण्याई मोठ्यांचे आशिर्वाद, वैद्यकीय कौशल्य, मित्र परिवाराच्या सद्भावना, समुहातील सहकाऱ्यांच्या व इतरांच्या सदीच्छा या बळावरच श्री. अजित आजारावर मात करु शकले आहेत. कुटुंबाच्या ऐक्याचे आणि एकत्रिकरणाचे हे एकमेवाद्वितीय उदाहरण असावे.\nरिश्तों को मजबूत बनाने के लिए\nएक छोटा सा उसूल बनाया है\nरोज कुछ अच्छा याद रखते है\nऔर बुरा हमेशा भूल जाते है\nसुंदर,समर्पक परिचय.मोठे भाऊ आणि अशोकजी यांच्याव्यतिरिक्त इतरांचा परिचय सामान्य नागरिकांना नव्हता,तो आज झाला,छान वाटले,खरंच आदर्श कुटुंब\nऔर सबसे पसंद आया तो आपका उसुल, हम भी कोशिश करेंगे उसे अपनानेकी\nहम सब एक है 👌👌\nछोट्याशा लेख मध्ये परीवारिक समन्वय आणि संपूर्ण कुटूंबाचा परीचय झाला \nहा परिवार प. पु मोठ्या भाउच्या तालिमेत तयार झाला आहे त्यामुळे भविष्यात सुध्दा असा परिवारिक समन्न्वय असेल\nहा परिवार प. पु मोठ्या भाउच्या तालिमेत तयार झाला आहे त्यामुळे भविष्यात सुध्दा असा परिवारिक समन्न्वय् राहील याची मला हमी आहे \nअप्रतिम शब्दांकन... आदरणीय तिवारी साहेबांना माझा नमस्कार\nजळगाव पीपल्स सहका��ी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82/videos", "date_download": "2020-10-01T09:19:36Z", "digest": "sha1:GGT7IWSY2QHCEMDWWRWATWDSFKFAUMIV", "length": 3201, "nlines": 58, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "भाजीच्या-पातेल्यात-पडून-मृत्यू Videos: Latest भाजीच्या-पातेल्यात-पडून-मृत्यू Videos, Popular भाजीच्या-पातेल्यात-पडून-मृत्यू Video Clips | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभाजीच्या पातेल्यात पडून मृत्यू\nभाजीच्या पातेल्यात पडून मृत्यू\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://mr.everglowtools.com/Super-Safety-Cutter.html", "date_download": "2020-10-01T06:52:31Z", "digest": "sha1:4RTJOMKZUZBL2HV4OV3VWY3MPRS2JLNO", "length": 9067, "nlines": 198, "source_domain": "mr.everglowtools.com", "title": "उत्कृष्ट सुरक्षा कटर उत्पादक आणि पुरवठा करणारे - चीन कारखाना - निंगबो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित", "raw_content": "\nघर > उत्पादने > उपयुक्तता चाकू > उत्कृष्ट सुरक्षा कटर\n47-इन -1 साधन सेट\n47-इन -1 साधन किट\n25-इन -1 साधन सेट\n21-इन -1 साधन सेट\nद खालील आहे बद्दल उत्कृष्ट सुरक्षा कटर संबंधित, मी आशा करण्यासाठी मदत आपण चांगले समजणे उत्कृष्ट सुरक्षा कटर\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन\nगृहनिर्माण साहित्य: जस्त-धातूंचे मिश्रण\nपुरवठा क्षमता:100000 तुकडा / तुकडे दरमहा उपयुक्तता चाकू\nपॅकेजिंग तपशील: स्लाइड कार्ड\nलीड टाइम: 45-60 डीवायवायएस\nआयटीईएम नाही. वर्णन पॅकेजिंग MOQ\nYY25042 सुपर सेफ्टी कटर\nगृहनिर्माण साहित्य: जस्त-धातूंचे मिश्रण\nब्लेड सामग्री: कार्बन स्टील किंवा एसके 2 किंवा एसके 5\nब्लेड आपोआप मागे घेते आणि ब्लेड गमावल्यानंतर लवकरच\nउजव्या आणि डाव्या हातासाठी दोन्ही उपलब्ध\nकंट्रोल बटण â € œ بدلâ € स्थितीत हलवा, ब्लेड पुढे वाढवा\nब्लेड बदलण्याचा सर्व मार्ग\nगरम टॅग्ज: उत्कृष्ट सुरक्षा कटर, चीन, उत्पादक, पुरवठा करणारे, घाऊक, खरेदी करा, कारखाना, सानुकूलित, मध्य�� साठा, मोठ्या प्रमाणात, फुकट नमुना, ब्रँड, केले मध्ये चीन, नवीनतम, गुणवत्ता, प्रगत, टिकाऊ, सुलभ -maमध्येtaमध्येable, नवीनतम रचना, उत्तम, फॅन्सी\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\n18 मिमी उपयुक्तता चाकू\n18 मिमी उपयुक्तता चाकू सह कार्बन स्टील ब्लेड\n18 मिमी उपयुक्तता चाकू सह एसके 2 ब्लेड\n18 मिमी उपयुक्तता चाकू सह एसके 5 ब्लेड\n18 मिमी एबीएस गृहनिर्माण उपयुक्तता चाकू\nअमेरिकन ग्राहक भेट अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना कंपनी\nचीन हात रिवेटर पुरवठादार\n12 \" चौरस ट्यूबलर हॅक्सॉ फ्रेम\n56pc रॅचेट पेचकस सेट\n30 पीसी मल्टी फंक्शन साधने सेट\n265 मिमी लाकूड हाताळा जपानी पाहिले\n65MN प्लास्टिक हाताळा जपानी पाहिले\nझिंक धातूंचे मिश्रण सुरक्षा चाकू\nपॉप-सेलिंग 210 मिमी फोल्डिंग पाहिले\nपत्ता: कक्ष 708-709 सुंदाझे आंतरराष्ट्रीय बिझलिंग. क्रमांक 50, लेन 5778, टिएंटॉन्ग दक्षिण रस्ता, यिनझोऊ जिल्हा, निंगबो\nच्या साठी चौकश्या बद्दल आमचे उत्पादने किंवा किंमत सूची, कृपया सोडा yआमचे ईमेल करण्यासाठी आम्हाला आणि आम्ही होईल व्हा मध्ये करण्यासाठीuch withमध्ये 24 hआमचेs.\nकॉपीराइट @ 2019 निंग्बो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2020/09/beyond-religion-ngo-doing-covid-help-covid-support-group/", "date_download": "2020-10-01T06:52:49Z", "digest": "sha1:JHVXKKCKERIHUMSRUL4N76WUUYZH6OEI", "length": 11730, "nlines": 133, "source_domain": "belgaumlive.com", "title": "जाती-धर्मापलीकडे जाऊन \"या\" संस्था जपत आहेत सामाजिक बांधिलकी - बेळगांव Live", "raw_content": "\nHome विशेष जाती-धर्मापलीकडे जाऊन “या” संस्था जपत आहेत सामाजिक बांधिलकी\nजाती-धर्मापलीकडे जाऊन “या” संस्था जपत आहेत सामाजिक बांधिलकी\nमार्च महिन्यापासून धुमाकूळ घातलेल्या कोरोनामुळे संपूर्ण जगातील जनता हतबल झाली आहे. याकाळात अनेक कोरोना वॉरियर्स आपल्या जीवाची पर्वा न करता झटत आहेत. बेळगावमध्ये अनेक संस्था पुढाकार घेऊन कोरोनाकाळात मदतीला धावल्या आहेत. बेळगावमध्ये मागील ३ महिन्यांपासून “कोविड सपोर्ट ग्रुप” च्या माध्यमातून अनेकांना मदतीचा हात मिळाला आहे.\nसरकारने कोविड संदर्भात अनेक हेल्पलाइन्स जारी केल्या. अनेक सुविधाही पुरविण्याच्या घोषणा केल्या. मात्र काही वेळानंतर प्रशासकीय यंत्रणा कमकुवत झाली. अशावेळ�� अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला. अशा सामाजिक संस्थांपैकी “कोविड सपोर्ट ग्रुप” चे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.\nजाती-धर्माच्या पलीकडे जाऊन मानवतेचा संदेश देत हि संस्था प्रत्येकाच्या मदतीला धावून जात आहे. अनेक कार्यकर्ते स्वयंप्रेरणेने रुग्णांची मदत करत आहेत. मग ती मदत कोणत्याही स्वरूपाची असो. कोणत्याही रुग्णांसाठी असो.. आणि कोणत्याही धर्माच्यापलीकडे जाऊन या संस्था कार्यरत आहेत, हे विशेष. कोविडमुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली. अनेकांना कोविडसह इतर आजारांवर उपचार मिळणे कठीण झाले पण अशा परिस्थिती “कोविड सपोर्ट ग्रुप”च्या वतीने सर्व सोयी रुग्णांना पुरविण्यात आल्या.\nकोणत्याही आजारासाठी 24×7 हॉस्पिटल सुविधा, ऑक्सिजन पुरवठा, प्लाझ्मा थेरपी, अंत्यसंस्कारासाठी मदतकार्य, रुग्णवाहिका सेवा, तसेच औषधांचा पुरवठा या ग्रुपच्या माध्यमातून करण्यात येत आहे.\nअल-इकरा, अंजुमन-ए-इस्लाम, मदिना फाउंडेशन, मिसवा फाउंडेशन, मस्जिद-ए-कैफ, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, रेहमान फौंडेशन, ख्वाजा गरीब नवाज ट्रस्ट, शिफा, खादीमिन, बागवान जमात, अल-नासर, टिपू सेना, रेहबार, सहारा ट्रस्ट, अल हिंद, व्हीएमसी फौंडेशन अशा अनेक सामाजिक संस्था एकत्रित येऊन हे काम करत आहेत.\nकोविड वरील प्रभावी लास अजून आली नाही. परंतु रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असलेल्या नागरिकांवर प्लाझ्मा चाचणी करण्यात येत होती. या दरम्यान प्लाझ्मा देणाऱ्यांची आवश्यकता होती. अशावेळी मुस्लिम समाजातील अनेक बांधवानी स्वतः पुढाकार घेऊन प्लाझ्मा दान देण्याचे कार्य केले आहे. यामुळे अनेक रुग्णांना खूप मोठी मदत झाली आहे.\nयाशिवाय कोरोनामुळे धास्तावलेले नागरिक कोणत्याही आजाराच्या रुग्णाच्या मदतीला धावून जाताना दिसत नाहीत. परंतु या ग्रुपच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमानातून कोणत्याही जाती – धर्माचा भेदभाव न करता तातडीने मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कारासाठी धाव घेतली जाते. त्यासोबतच त्या व्यक्तीच्या धर्मानुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात.\nजाती-धर्मापलीकडे जाऊन बेळगावातील या संस्था जपत आहेत सामाजिक बांधिलकी-कोविड रुग्णांना मिळत आहे मदत\nया ग्रुपच्या माध्यमातून जी काही कामे केली जातात याचा मोबदला मात्र यांच्याकडून आकारला जात नाही. जात, धर्म, भाषा या पलीकडे जाऊन केवळ मानवतेचा आणि ���ांतीचा संदेश देत या संस्था बेळगाव जिल्ह्यात कार्यरत आहेत. आझम नगर, कॅम्प, अशोक नगर, गांधी नगर, अमन नगर याठिकाणी या संस्थांची माहिती केंद्रे उपलब्ध आहेत. कोणत्याही अडचणीच्या काळात १८०० १०२ २७१६ या टोल फ्री क्रमांकावर आपण संपर्क साधू शकतो.\nआजच्या काळात अशा संस्थांची खरी आवश्यकता आहे. शक्यतो कोणीही आपल्या फायद्याशिवाय कुणाचीही मदत करायला पुढाकार घेत नाही. परंतु आज उद्भवलेल्या कठीण काळातही अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या आणि जाती धर्मापलीकडे जाऊन काम करणाऱ्या या सामाजिक संस्थांना “बेळगाव लाईव्ह”चा सलाम आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा\nPrevious articleकोरोना रुग्णांची नवी भर ३९० वर\nNext articleसांबरा येथील शेकडो घरांतून घुसले पाणी\nमहिलांभोवती चक्रवाढ व्याजाचे चक्रव्यूह\nबेळगावचे साहित्य विश्व झाले अधिक सजग\nनिगेटिव्हिटी वर करा मात-\nकिणये येथील लक्ष्मी मंदिरात लाखांची चोरी.\nस्मार्ट बस स्थानकावर समजणार लाईव्ह स्टेटस\nअनेक तालुका पंचायत सदस्य ग्रामपंचायत साठी इच्छुक\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/elections/assembly-elections/chhattisgarh-elections-2018/news/chattisgarh-elections-2018-congress-may-go-for-resort-politics-after-poll-result/articleshow/66934613.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-10-01T09:19:33Z", "digest": "sha1:U67EDVL6P7KZXSHLT6YUFZH4ZTFCEEYM", "length": 11543, "nlines": 94, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nChattisgarh Elections 2018 : छत्तीसगड निकालानंतर काँग्रेसची 'रिसॉर्टनीती'\nछत्तीसगड विधानसभा निवडणुकीचे निकाल पुढच्या आठवड्यात जाहीर होतील. राज्यात सत्तास्थापनेसाठी फोडाफोडीचं राजकारण तापण्याची शक्यता लक्षात घेऊन काँग्रेसनं सावध पाऊल टाकण्याचा विचार 'पक्का' केला आहे. निवडून आलेल्या आमदारांनी ऐनवेळी 'हात' सोडू नये, यासाठी काँग्रेसनं 'रिसॉर्टनीती' आखल्याचं समजतं.\nछत्तीसगड विधानसभा निवडणुकीचे निकाल पुढच्या आठवड्यात जाहीर होतील. राज्यात सत्तास्थापनेसाठी फोडाफोडीचं राजकारण तापण्याची शक्य���ा लक्षात घेऊन काँग्रेसनं सावध पाऊल टाकण्याचा विचार 'पक्का' केला आहे. निवडून आलेल्या आमदारांनी ऐनवेळी 'हात' सोडू नये, यासाठी काँग्रेसनं 'रिसॉर्टनीती' आखल्याचं समजतं.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी वरिष्ठांची महत्वाची बैठक बोलावली होती. त्यात पक्षातील निरीक्षक, जिल्हास्तरीय नेत्यांनी तेथील निवडणूक, मतदान आणि राजकीय शक्यतांबाबत घेतलेला आढावा सादर केला. काँग्रेसचे राज्य प्रभारी पी. एल. पुनिया यांनी पक्षाला निवडणुकीत ५० जागांवर विजय मिळतील, असा विश्वास व्यक्त केल्याचं सूत्रांनी सांगितलं. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांनीही काही दिवसांपूर्वी आमदार फुटण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. बैठकीत वर्तवलेला अंदाज खरा ठरेल, असा आशावाद राहुल गांधी यांनी वर्तवला आहे. पण विजयाचा जल्लोष करण्याआधी विशेष खबरदारी घ्यायला हवी, असंही राहुल म्हणाले. निवडणूक निकाल बाजूनं लागल्यास सर्व आमदारांना एका ठिकाणी ठेवण्याबाबतच्या सूचनाही वरिष्ठ नेत्यांना दिल्याचं कळतं.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकोविड चाचणी जनजागृतीसाठी चिमुकल्याने केली खास वेशभूषा\nहाथरसच्या निर्भयाचा मृत्यू नाही झाला, तिला निष्ठूर सरकारने मारले - सोनिया गांधी\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nकोल्हापूरहा लढून मरणारा समाज आहे हे लक्षात ठेवा: संभाजीराजे\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबईहाथरस प्रकरणावरून शिवसेना आक्रमक; थेट राष्ट्रपतींना साकडे\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nसिनेन्यूज...म्हणून इरफानच्या पत्नीनं CBD ऑईल कायदेशीर करण्याची केली मागणी\nदेशहाथरस: 'दलित असणे हाच आमचा गुन्हा, आमच्या मुलांनी येथे राहूच नये'\nLive: हल्दिरामची ४० लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल\nमुंबईपार्थ यांच्या या मागणीलाही कवडीची किंमत देणार का\n; यूपीच���या घटनेवरून सुप्रिया सुळेंचा योगींवर निशाणा\nविज्ञान-तंत्रज्ञानTV, फ्रीज आणि वॉशिंग मशीनवर बंपर सूट, ५ ऑक्टोबर पर्यंत सेल\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगआराध्याला सुदृढ व निरोगी बनवण्यासाठी ऐश्वर्या राय देते ‘हा’ ठोस आहार\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nआर्थिक राशिभविष्यवृश्चिक: धनवृद्धीचे शुभ योग; वाचा, ऑक्टोबरचे आर्थिक राशीभविष्य\nब्युटीलांबसडक आणि काळ्याशार केसांसाठी करा हे ३ नैसर्गिक उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2019/02/10/", "date_download": "2020-10-01T08:54:23Z", "digest": "sha1:JGSQYAAYIF6J27REI4JVT7SLILWRZY7B", "length": 16186, "nlines": 322, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "10 | फेब्रुवारी | 2019 | वसुधालय", "raw_content": "\nसरस्वती नां सातू चे पिठ नैवेद्द / ब्लॉग वाल्या आजीबाई \nआज बसंत पंचमी सरस्वती पूजा \nसातू चे पिठ नैवेद्द केला \nसाय चे दुध, गूळ, घरी भाजलेले सातू चे पिठ\n.गिरणी तून दळून आणलेले \nगहू, जिरे , भाजले डाळ, सर्व एकत्र केले.\nसतार पूजा कित्ति एकाग्र आहे \nसरस्वती रांगोळी सहा चि सरस्वती \nवसुधालय ब्लॉग पुष्कर चिवटे यांनी \nसर्व चित्र काढून मला ब्लॉग लिहिण्यास सांगितले \nपण माझ्या कडे कविता, कथा, मुलांच्या गोष्टी व्यवसाय माहिती अस लिखाण\nमला करता येत नाही\nआत्ता वाटायला लागल आपण उगी च च ब्लॉग लिहित आहोत.\nइंटरनेट आणि बसून वेळ वाया जातो आणि उद्या काय लिहायचं\nतेच विषय तिच माहिती तेच फोटो ब्लॉग मध्ये होत आहेत\nलांब लांब लिखाण मला करता येणार नाही\nमला कोणी ताई , म्हणतात कोणी आजी म्हणतात \nतेजस्विनी याई नमस्कार अस फेस बुक मध्ये लिहितात मला \nतेजस्विनी ताई नमस्कार फेस बुक मध्ये म्हणतात मला \nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रे���ी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« जानेवारी मार्च »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://nileshsakpal.wordpress.com/2013/01/", "date_download": "2020-10-01T06:37:54Z", "digest": "sha1:BHNWAB4G46VY2QNBY3DCU6XKR2HNMWSA", "length": 8696, "nlines": 135, "source_domain": "nileshsakpal.wordpress.com", "title": "जानेवारी | 2013 | तेजोमय", "raw_content": "\n सामर्थ्य जयाचे॥ – समर्थ रामदासस्वामी\nजानेवारी 18, 2013 यावर आपले मत नोंदवा\nनिलेश सकपाळ, १७ जानेवारी २०१३\nजानेवारी 18, 2013 यावर आपले मत नोंदवा\nजानेवारी 17, 2013 यावर आपले मत नोंदवा\nशब्दोंका कारण दे नहीं मन मेरे…\nसच तो यह है… के तू बहना भूँल गया…\nभगवानसे कहता दर्शन दुर्लभ तेरे….\nसच तो यह है… के तू झुकना भूँल गया…\nमुझसे मेरी रंजिशोंकी कसम ना दे…\nसच तो यह है… के तू मनाना भूँल गया…\nहासील ढुँढता रहेगा जन्नतमें सारे…\nसच तो यह है… के तू लुटाना भूँल गया…\nझूँठी तसल्ली, झूँठे है तराने तेरे..\nसच तो यह है.. के तू सच जताना भूँल गया…\nहवेलींयोकें दालानों का सन्नाटा तू मांगे…..\nसच तो यह है.. के तू चिल्लाना भूँल गया….\nलिखेगा नाम हर कागज के पन्ने पन्ने पे…\nसच तो यह है.. के तू ‘मैं’ को मिटाना भूँल गया….\n——निलेश सकपाळ, १६ जानेवारी, २०१३\nभालेराव दाढे , वाफळे च्यावर गुरुपौर्णिमा :२५ जुलै २०१…\nBhagyashree च्यावर माझाही छानसा गाव आहे…\nyogesh च्यावर माझाही छानसा गाव आहे��\naneel च्यावर दैनंदिनी – ०२, ०३ आणि ०४…\naneel च्यावर पाऊसप्रवासी : दैनंदिनी २७ जुलै…\nVijay More च्यावर समिधा – माझ्या नजरे…\nprasad च्यावर दैनंदिनी – ०८, ०९, १० आण…\nshubhangi च्यावर आई – दैनंदिनी – १४…\nvikram च्यावर पाऊसप्रवासी : दैनंदिनी २७ जुलै…\n||जय जय रघुवीर समर्थ|| मी निलेश सकपाळ, आणखी एक ब्लॉगर तुमच्या सारखाच शब्दांपाशी अडलेला, शब्दांभोवती घुटमळणारा, अन शब्दातून शब्दापलिकडे जाण्याचा प्रयत्न करणारा एक ‘शब्दप्रवासी’ तुमच्या सारखाच शब्दांपाशी अडलेला, शब्दांभोवती घुटमळणारा, अन शब्दातून शब्दापलिकडे जाण्याचा प्रयत्न करणारा एक ‘शब्दप्रवासी’ तेजाळणार्‍या सूर्याशी गप्पा मारणारा, रात्रीला थोपटत झोपविणारा, चंद्राला बोटाच्या अग्रभागी घेऊन गोल गोल फिरवणारा, शून्यातून शून्याकडे निघालेला एक शून्यमोल शून्य तेजाळणार्‍या सूर्याशी गप्पा मारणारा, रात्रीला थोपटत झोपविणारा, चंद्राला बोटाच्या अग्रभागी घेऊन गोल गोल फिरवणारा, शून्यातून शून्याकडे निघालेला एक शून्यमोल शून्य व्यवसायाने अभियंता व त्यातही risk engineeringशी संबंध असल्याने जगण्याचे वेगळे कोन जवळून पहायला मिळतात, वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधण्यास मिळतो अन यातुनच बरोबरीला असलेल्या अनुभवाच्या शिदोरीत भर पडत असते. या सर्व अनुभवांना शब्दरुप देता येते वा तो परमेश्वरच माझ्याकडून हे करवून घेत असला पाहिजे, हे सारे लिखाण त्याच्याच चरणी समर्पित\nप्रा. सुरेश नाखरे (सासरेबुवा)\nआता इथे किती वाचक आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mahaupdates.com/gram-panchayat-mobile-app-developed-by-bahireshwar-grampanchayat/", "date_download": "2020-10-01T07:32:18Z", "digest": "sha1:E74WQQ3TVWUIODF7TAUUC6O254Y33IAP", "length": 5999, "nlines": 40, "source_domain": "mahaupdates.com", "title": "बहिरेश्वर ग्रामपंचायतने बनवले ग्रामपंचायत मोबाईल अ‍ॅप - Maharashtra Updates", "raw_content": "\nबहिरेश्वर ग्रामपंचायतने बनवले ग्रामपंचायत मोबाईल अ‍ॅप\nबहिरेश्वर ग्रामपंचायतने बनवले ग्रामपंचायत मोबाईल अ‍ॅप\nएका क्लिकवर मिळणार करांसह विविध विषयांची माहिती, राज्यभरातील समित्यांचे बाजारभाव\nकोल्हापूर : अनेक ग्रामस्थांना आपण कराचा भरणा केला किंवा नाही, तसेच किती कर आहे, याबाबत माहिती नसते. बहिरेश्वर गावातील ग्रामस्थांना मात्र एका क्लिकवर करासह विविध विषयांची माहिती मिळत आहे. ग्रामपंचायतने तयार केलेल्या मोबाईल अ‍ॅपवर सर्वच सुविधा देण्यात आली आहे.\nडिजिटल व्यवहार करण्यासाठी शासन प्रोत्साहन देत आहे. बहिरेश्वर ग्रामपंचायतने एक मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅप मध्ये गावाविषयी, पदाधिकारी,प्रतिनिधी कृषी विज्ञान, बाजारभाव, ई- दवंडी, बातम्या, विकासकामे, मार्केट, आरोग्य, शिक्षण, नोकरीविषयक, महत्वाचे संपर्क, उद्योग, सेवा व योजना ग्रामपंचायत प्रशासन, विषय समित्या, आदीविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. गावची परिपूर्ण माहिती या अ‍ॅप वर असून ग्रामस्थ या माध्यमातून माहिती मिळवू शकतात. पदाधिकाऱ्यामध्ये गावाचे सरपंच,उप- सरपंच, व सदस्यांचे मोबाईल क्रमांक उपलब्ध आहे. कृषी विषयक वाहिनीवर शेतकऱ्या साठी झालेले मार्गदर्शक कार्यक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये शेतमालाचे भाव पाहण्याची सुविधाही या मोबाईल अ‍ॅप वर आहे. तसेच गावात दिली जाणारी दवंडीही अ‍ॅप वर उपलब्ध होणार आहे.\nसुशिक्षित बेरोजगार लोकांसाठी नोकरीविषयक माहिती, गावातील शेतकऱ्यांसह व्यवसाय करणाऱ्यांना या अ‍ॅप च्या माध्यमातून विक्रीसाठी दालन उपलब्ध झाले आहे. शेतकरी आपल्याकडे असलेल्या शेतमालाची माहिती अ‍ॅप वर देऊ शकतात. तसेच ज्यांना खरेदी करायचे आहे त्यानाही हे अ‍ॅप उपयोगी पडेल असे ग्रामविकास अधिकारी आर.आर.भगत यांनी सांगितले.\nया अ‍ॅप मधून गावातील आरोग्य कर्मचारी, शिक्षण विभागातील कर्मचारी यांची माहिती देण्यात आली आहे. हे अ‍ॅप तयार करण्यासाठी सरपंच सौ. साऊबाई नारायण बचाटे, उपसरपंच रंजना रामचंद्र दिंडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक आर.आर.भगत यांनी परिश्रम घेतले.\nमराठा आरक्षणाच्या समर्थनात कोल्हापूरचे जि.प.सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांचा राजीनामा\nसाळवणमध्ये रोगप्रतिकारक शक्तिवर्धक औषधाचे वाटप\nकोरोना काळातील देवदूत – संताजी बाबा घोरपडे\nशिवणी रोड-चकवा ग्रामपंचायतने बनवले ग्रामपंचायत मोबाईल अ‍ॅप\nबहिरेश्वर ग्रामपंचायतने बनवले ग्रामपंचायत मोबाईल अ‍ॅप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/5/14/silkthread.aspx", "date_download": "2020-10-01T08:50:33Z", "digest": "sha1:D37F6WVSPFNUVBBH6R7KMPCM66L3QIFJ", "length": 8215, "nlines": 62, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "असा झाला सिल्कच्या धाग्याचा उगम", "raw_content": "\nअसा झाला सिल्कच्या धाग्याचा उगम\nइ. स. पूर्व २६४० सालामध्ये चीनमध्ये सिल्कच्या धाग्याचा उपयोग झाला असावा, असे आढळून आले आहे .एका चिनी दंत कथेनुसार राजा हु-हेंग-हि याने आपल्या सरदाराना एक शोध घेण्यास सांगितले. कारण त्याच्या उपवनातील मालाबारीच्या झाडांचे बरेच नुकसान होत होते. त्याचे कारण शोधून काढण्याचा आदेश, त्याने त्याच्या सरदारांना दिले. परंतु त्याची राणी सी -लिंग-ची हिला असे आढळून आले की, काही अळ्या त्या मलाबारीच्या झाडाची पाने खात आहेत . तिला असे देखील आढळून आले की, या अळ्या त्यांच्याभोवती एक प्रकारचा कोष तयार करीत आहेत .\nहे निरीक्षण करीत असताना अनवधानाने एक कोष चहाच्या कपात पडला. त्याबरोबर एक तलम धागा त्या कोषापासून अलग झाला. तेव्हांपासून सी –लिंग –चिने मालाबारीच्या पानावर सिल्कच्या अळीला पोसण्यास सुरूवात केली. याचबरोबर सिल्कचा धागा तयार होण्यास प्रारंभ झाला. त्या काळी सिल्क इतके मौल्यवान होते की त्याला सोन्यापेक्षाही जास्त महत्त्व प्राप्त झाले. सिल्क निर्मितीच्या उद्योगास प्रथम चीनमध्येच सुरुवात झाली. परंतु हे गुपित शेकडो वर्षे लोकांपासून दूर ठेवले गेले. त्यानंतर काही काळाने या उद्योगाची ओळख आशिया खंडाला झाली. दोन चिनी भिक्षुकांनी सिल्क वर्मची अंडी पोकळ बांबूंमधून अवैध मार्गांनी आणली. काही काळातच सिल्कसारखा तलम धागा आणि त्याचे उत्पादन आशियातील इतर राज्यांमध्येही होऊ लागले. अशा रीतीने सिल्कचा प्रसार जगभर झाला.\nअसा प्रवास करत या सिल्कच्या धाग्याचे गुपित रोमन साम्राज्यापर्यंत पोहोचले. १३०० सालापर्यंत इटलीनेदेखील सिल्क तयार करण्यात प्रगती केली. यानंतर फ्रान्सनेदेखील उत्पादनात इटलीवर बाजी मारली. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर चीन आणि जपानने परत अव्वल क्रमांक मिळवून आपले स्थान मिळवले.\nहे रेशीम कसे तयार होते आपण थोडक्यात पाहू.\nरेशीम अळीचे जीवनचक्र हे अंडी, अळी, कोष आणि पतंग या अवस्थांमधून ४८ ते ५२ दिवसात पूर्ण होते.\n१. अंडी अवस्था १० ते १२ दिवस\n२ . अळी अवस्था २५ ते २६ दिवस\n३. कोष अवस्था १० ते १२ दिवस\n४. पतंग अवस्था ३ ते ४ दिवस\nअळी अवस्थेमध्ये फक्त तुतिचा पाला अळ्यांना खायला दिला जातो. अळी मोठी झाल्यावर तुतीच्या झाडाच्या फांद्या कापून आणून अळ्यांना खायला दिल्या जातात. साधारण २५ ते २६ दिवसात आळी स्वत: भोवती रेशीम कोष तयार करते.\nहे कोष नंतर रेशीम कीटक संगोपनगृहात ठेवले जातात.\nया अळीचे संगोपन हे मुख्यत्वे २२ ते २८ सें.ग्रे. तापमान व ६० ते ८५ % आर्द्रता असणाऱ्या वातावरणात केले जाते. २६ दिवसानंतर अळीचे पाला खाण्याचे प्रमाण कमी होऊन ती तोंडावाटे रेशमाचा धागा सोडण्यास सुरुवात करते. अशा वेळेस ही अळी बांबू किंवा प्लास्टिकवर सोडण्यात येते. अळी स्वत:भोवती धागा गुंडाळून घेते. हा धागा जवळपास १००० ते १२०० मीटर लांबीचा असतो.\nया कच्च्या रेशमाच्या धाग्यावर वाइंडीग, डबलिंग, टीन्गस्टीन्ग, सेटिंग, याकिंग, डिगमींग व ब्लीचिंग, तसेच वार्पिन्ग, बीम सांधणी, कांडी भरणे आणि विणकाम इत्यादी प्रक्रिया केल्या जातात आणि मगच आपल्याला रेशमी कापड मिळते.\nअसा आहे हा रेशमाचा इतिहास.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2018/08/04/", "date_download": "2020-10-01T08:58:42Z", "digest": "sha1:D2S3YH2RVJSYYSCB7B4AOJKG6NANCZPT", "length": 15765, "nlines": 313, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "04 | ऑगस्ट | 2018 | वसुधालय", "raw_content": "\nब्लॉग वाल्या आजीबाई .\nचार ४ मोठ्ठे बटाटे घातले.दोन भाग केले.\nकुकर मध्ये पाणी घालून धुतले.\nचार ४ शिट्टी दिल्या\nचाळणी त बटाटे घातले .पाणी काढले.\nगार केले साल काढली.\nआधी मिक्सर मधून हिरवी मिरची.\nलसून.कडीपत्ता मिठ घालून वाटून ठेवले ले\nहरबरा डाळ पिठ मध्ये\nलाल तिखट,मिठ हळद घातले.\nमारुती ला चार ४ वडे दिले\nमी व माझ मन खुश तृप्त\nतारिख ४ ऑगष्ट २०१८\nदिवा च व्रत रांगोळीची सुंदरता\nतारिख ४ ऑगष्ट .\nकाय छान रांगोळी आहे ना \nछोट स तेल वाती चा दिवा.\nआषाढ महिना व्रत चा दिवा\nकोणत हि व्रत किंवा\nनियम केला ना .\nसाध्य होण अवघड असत .\nकाही हि अडचण येते आणि राहत\nदेव दर्शन सुध्दा देऊळ मध्ये\nजाऊन सुध्दा देव दर्शन होत नाही .\nत्या साठी आपण आपल काम,\nमन चित्त याने करावे तर साध्य होत .\nअसली कि छान घडत\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्�� (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« जुलै सप्टेंबर »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/state-government-maharashtra-suggestions-social-activists", "date_download": "2020-10-01T08:04:50Z", "digest": "sha1:B47M5FYLK6JYMMWQHIQIRV7YDW3JQJST", "length": 25216, "nlines": 99, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मान्यवरांच्या राज्यसरकारला सूचना - द वायर मराठी", "raw_content": "\nकोरोनाच्या लढाईसाठी महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी राज्यसरकारला सूचना केल्या असून, या लढाईमध्ये शोषितांकडे लक्ष पुरविण्याची मागणी केली आहे.\nमा. श्री. उद्धव ठाकरे,\nसंपूर्ण देश करोना साथीच्या आपत्तीला सामोरा जात असताना देशातील व विशेषत: राज्यातील असुरक्षित व असंघटित समुहांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आम्ही महाराष्ट्र शासनाला काही सुचवू इच्छितो.\n१. कोरोनाची लागण झाली आहे का, हे पाहण्यासाठी जास्तीत जास्त व्यापक प्रमाणात जनतेच्या तपासणीची व्यवस्था करावी; विशेषतः सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे दिसत असलेल्या व्यक्तींची व्यापक आणि प्राधान्याने तपासणी करावी.\n२. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी ज्यादा आर्थिक तरतूद जाहीर करावी. तपासणी, इस्पितळात विशेष खाटा, विलगीकरण कक्ष, व्हेंटीलेटर आणि मास्क सॅनिटायझर व इतर आवश्यक सुविधा पुरेशा प्रमाणावर पुरवाव्यात. खासगी इस्पितळांत कोरोनाग्रस्त रुग्णांना मोफत उपचार करावेत.\n३. जनधन खाती असलेल्यांना आणि बीपीएलमध्ये असलेल्या लाभधारकांना रु. ५,००० त्वरीत हस्तांतरित करावेत. यासाठी केंद्राने राज्यांना पुरेसे आर्थिक साह��य करावे.\n४. सर्व शिधापत्रकधारकांना बीपीएल, एपीएल भेद न करता एक महिन्याचे मोफत धान्य सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून द्यावे. त्यासाठी फूड कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामांत असलेला ७.५ कोटी टन साठ्याचा वापर करावा.\nकेरळ सरकार तसेच उत्तरप्रदेश सरकारने देखील असा निर्णय घेतला आहे.\nरेशन दुकांनांवर कांदे बटाटे देण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे, परंतु ते सवलतीच्या दराने देण्यात यावेत व त्याबरोबर डाळ, साखर देखील उपलब्ध करण्यात यावी.\n५. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा विस्तार करून १५० दिवस काम उपलब्ध करावे. या योजनेत मागेल त्याला काम द्यावे.\n६. सर्व जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा विस्तार करून ती मजबूत करावी.\n७. शालेय माध्यान्ह भोजन योजनेतून विद्यार्थ्यांना शिधा घरपोच देण्याची व्यवस्था करावी.\n८. या रोगाच्या प्रसारामुळे अनेक क्षेत्रांना फटका बसला असल्याने त्यांना आर्थिक मदत करावी. येत्या तीन महिन्यात कारखाना वा उद्योग बंद करणार नाही, कामगारांना ले ऑफ देणार नाही, या अटीवर व्यवस्थापनास मदत करावी.\n९. ज्यांच्या उपजीविकेवर परिणाम झाला आहे अशा अनौपचारिक आणि असंघटीत क्षेत्रातील कामगारांना आर्थिक मदत देण्यासाठी निधीची व्यवस्था करावी.\n१०. कोरोना विषाणूमुळे घरी राहावे लागत असलेल्या कामगार-कर्मचाऱ्यांना पूर्ण पगारी वैद्यकीय रजा मिळावी.\n११. लघु, मध्यम उद्योग आणि किरकोळ व्यापाऱ्यांकडून कर्जवसुली करण्यास बॅंकांना एक वर्ष मज्जाव करावा.\n१२. शिवभोजन योजनेचा विस्तार करण्यात यावा. व कामगारांच्या वस्तयांनजीक ते उपलब्ध करण्यात यावे.\n१३. अंगणवाड्यांमधे पौष्टिक आहार वाढवण्यात यावा व त्यात अंड्यांचा समावेश करण्यात यावा. हे अन्य राज्यात करण्यात आले आहे.\n१४. अंगणवाड्यांमधून किशोरवयीन मुली व गर्भार महिलांबरोबर वयस्कर मंडळींना देखील पौष्टिक आहार पुरवण्यात यावा.\n१५. करोनाचे निदान करणारी तपासणी केंद्रे वाढवण्यात यावीत.\n१६. काॅर्पोरेट क्षेत्राची व ध्रमादाय संस्था, हाॅस्पिटल्स यांची मदत घेऊन तातडीने आरोग्याबाबत काळजी घेणारी यंत्रणा उभारण्यात यावी.\n१७. विलगीकरण् कक्षांची संख्या व क्षेत्रवार उपलब्धता वाढवण्यात यावी.\n१८. रुग्ण व रुग्णांचे कुटुंब यांचे मानसिक आरोग्य,तसेच आसपासच्या विभागात सामाजिक सद्भा�� व सलोखा राखला जावा याची काळजी घेण्याच्या दृष्टीने समुपदेशन केंद्रे उभारण्यात यावीत.\n१९. बेघरांसाठी तात्पुरते निवारे उभारण्यात यावेत.\n२० वीज व पाणी बिले भरण्याची मुदत वाढवण्यात यावी.\n२१. कोणत्याही प्रकारे गरीब वस्त्यांना या वातावरणात हटवण्यात येऊ नये. व विस्थापित केले जाऊ नये.\n२२. सफाई कर्मचा-यांना घरातून काम करणे शक्य नाही, त्यांना अधिक काम करावे लागणार आहे, हे लक्षात घेऊन त्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी. तसेच त्यांना गणवेश , मास्क, ग्लोव्ह्ज, सॅनिटायजर, साबण, व चपला त्वरित व मोफत देण्यात याव्यात.\nतसेच यांतील कंत्राटी कामगारांना कायम करण्यात यावे.\nया आजारावर नियंत्रण आणण्याच्या प्रयत्नात आम्ही सर्व संघटना शासनाबरोबर आवश्यक ते सर्व सहकार्य करणार आहोत.\nडॉ अशोक ढवळे, (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा), मेधा पाटकर ( नर्मदा बचाव आंदोलन व जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय), डॉ .गणेश देवी,(अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल), वाहरू सोनावणे,(आदिवासी एकता परिषद), राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना), विनोद निकोले, (आमदार, माकप, डहाणू), काळूराम दोधडे (आदिवासी एकता परिषद), मेधा सामंत, (अन्नपूर्णा परिवार), बेबाक कलेक्टिव्ह, पाणी संघर्ष समिती,माण (दहिवडी), संविधान बचाव नागरी कृती समिती जळगाव जिल्हा, लोकशाही बचाव नागरी कृती समिती, अंमळनेर, इरफान इंजिनिअर,(आॅल इंडिया सेक्युलर फोरम), विश्र्वास उटगी ( कामगार संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र), धनाजी गुरव, (श्रमिक मुक्ती दल लोकशाहीवादी), संविधान प्रेमी नाशिककर, मुमताज शेख(संविधान संवर्धन समिती व महिला मंडळ फेडरेशन), उल्का महाजन (सर्वहारा जन आंदोलन, रायगड), लता भिसे सोनावणे.(राज्य सचिव भारतीय महिला फेडरेशन.), श्रद्धा मेहता (भारतीय महिला फेडरेशन, मुंबई), सुनिती सु. र.(जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय), मकाम महाराष्ट्र, नारी अत्याचार विरोधी मंच, मुबई, धनंजय रामकृष्ण शिंदे, (आम आदमी पार्टी – महाराष्ट्र), दक्ष फौंडेशन धुळे, अल्पसंख्याक नागरी हक्क संघर्ष समिती, सचिन मालेगावकर (शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच नाशिक), सुभाष वारे, (सुराज्य सेना), मुनीर सुलताने,( भटके विमुक्त संसाधन केंद्र सांगली), नारी अत्याचार विरोधी मंच, जगण्याच्या हक्काचं आंदोलन, अन्न अधिकार अभियान, प्राची हातिवलेकर(अखिल भारतीय जनवादी मह���ला संघटना), कॉम्रेड तुकाराम भस्मे, कॉ. प्रकाश रेड्डी (भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र), कॉम्रेड श्याम काळे (सरचिटणीस आयटक महाराष्ट्र), इब्राहिम खान,( स्वराज अभियान), राजू देसले (संविधान प्रेमी नाशिककर), लाबिया, (queer feminist LBT group), समता आंदोलन, महाराष्ट्र., डॉ.डी.एल.कराड, (भारतीय ट्रेड युनियन केंद्र (सीटू), नॅशनल हॉकर्स फेडरेशन, ललित बाबर(स्वराज इंडिया ), मानव कांबळे ( स्वराज अभियान व नागरी हक्क संरक्षण समिती), कथा वसावे(लोक संघर्ष मोर्चा), प्रतिभा शिंदे (संविधान बचाव नागरिक कृती समिती ,जळगाव जिल्हा), अशोक पवार (लोकशाही बचाव नागरी कृती समिती,अमळनेर), फारुख शेख (मुस्लिम मंच, जळगाव जिल्हा), शोषित जन आंदोलन, जुबेर शेख,(संविधान बचाव समिती धुळे), मिलिंद चव्हाण (लोकशाही उत्सव समिती), अॅंड. नाजिमुद्दीन काझी(राहत फाउंडेशन, नाशिक), विलास किरोते, (HBKL), वर्षा विद्या विलास ( सद्भावना संघ), दत्ता सोनावणे (विमानतळ कर्मचारी संघटना), प्रीती शेखर (DYFI, महाराष्ट्र), विराज देवांग( आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन), मारुती खंदारे(महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन {लालबावटा), विजय दिवाण (औरंगाबाद सामाजिक मंच/ हम भारत के लोग), तिस्ता सेटलवाड (हम भारत के लोग), फिरोज मिठीबोरवाला (हम भारत के लोग), आदेश बनसोडे (भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष), निरंजन टकले, जोहाना लोखंडे, मुक्ता श्रीवास्तव, महेश पवार (स्वामिनी संघटना, यवतमाळ), रविंद्र मेंढे(छात्रभारती), राकेश पवार ( छात्रभारती विद्यार्थी संघटना), युवराज बी. (नव्या समाजवादी पर्याय), अभिजित मीनाक्षी(नवजवान भारत सभा), डॉ. रुपा कुलकर्णी(विदर्भ मोलकरीण संघटना), विलास भोंगाडे (कष्टकरी जन आंदोलन, नागपूर), सुरेखा गाडे,(कागद काचपत्रा कष्टकरी पंचायत), एकल महिला संघटना, आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच, पाणी हक्क समिती मुंबई, सिताराम शेलार, (सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रॅसी ), गिरीश फोंडे (राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य ऑल इंडिया युथ फेडरेशन), प्रशांत आंबी (राज्य सचिव ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन), माधुरी क्षीरसागर (राज्य सचिव आंगण वाडी संघटना (आयटक.), कॉ नामदेव गावडे (राज्य अध्यक्ष किसान सभा.), आशाबाई डोके ( कागद कांच पत्रा कामगार संघटना, औरंगाबाद ), डॉ.सुधीर देशमुख / साथी देविदास कीर्तिशाही ( मराठवाडा लेबर युनियन, औरंगाबाद ), कासम भाई / साथी रामचंद्र काळे ( जय किसान आंदोलन – स्���राज अभियान), अमन कमीटी, औरंगाबाद : डॉ. शेख इक्बाल मिन्ने (अमन दूत) अण्णासाहेब खंदारे, प्रशांत गोवंडे, अकोला, कॉम्रेड शिवकुमार गणवीर, (राज्य सरचिटणीस लाल बावटा शेतमजूर संघटना महाराष्ट्र), श्र्वेता दामले ( प्लॅटफॉर्म फॉर सोशल जस्टिस), NPR/NRC/CAA विरोधी कृती समिती , सातारा, बी. जी. कोळसे पाटील (लोकशासन आंदोलन), डॉ अभिजित वैद्य (अखिल भारतीय आरोग्य सेना), शरद जावडेकर (अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा), उदय चौधरी, शमसुद्दीन तांबोळी, (मुस्लिम सत्यशोधक मंडळ), बालाजी कलेटवाड, रोहिदास जाधव (स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया), मनीषा गुप्ते, अजिज पठाण (प्रदेशाध्यक्ष) मुस्लिम आरक्षण संघर्ष समिति., छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, दशरथ जाधव (मानवी हक्क अभियान), अल्पसंख्याक हक्क संघर्ष समिती, संविधान बचाव कृती समिती आष्टी जिल्हा बीड, नागनाथ चव्हाण (वंचित हक्क आंदोलन), संजय खामकर (चर्मकार विकास संघ महाराष्ट्र), अनिल त्यागी (SUCI), कॉ. भैरवनाथ वाकळे, (क्रांतिसिंह कामगार संघटना, अहमदनगर), डॉ. मिलिंद वाघ ( शिक्षण बाज़ारीकरण विरोधी मंच, नाशिक), युनुस सुलतान तांबटकर, ( रहेमत सुलतान फाउंडेशन, अहमदनगर ), अर्शद शेख,(पीस फाऊंडेशन, अहमदनगर), नितीन मते (अनुभव शिक्षा केंद्र महाराष्ट्र), ऍड. विष्णू ढोबळे प्रदेशाध्यक्ष, समाजवादी जन परिषद, महाराष्ट्र, ऍड. डी. आर. शेळके ( निवृत्त न्यायाधीश ), कार्याध्यक्ष, सत्यशोधक समाज, महाराष्ट्र, साथी बळवंत मोरे / साथी प्रकाश शिंदे ( शेतकरी शेतमजूर पंचायत, महाराष्ट्र ), शाम गोहिल (भाकप माले लिबरेशन), सुधीर अनवले(भारतीय भटके विमुक्त जमाती विकास संघटना), समीर पटेल (मुस्लिम सेना) उद्धव भवलकर, (कामगार कर्मचारी संयुक्त कृती समिती औरंगाबाद)\nकोरोना आणि अवनतीकडे जाणारा समाज\nराज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत १० ने वाढ\nमेहबुबांच्या स्थानबद्धतेविषयी उत्तर द्याः सर्वोच्च न्यायालय\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lok-sabha/", "date_download": "2020-10-01T07:20:43Z", "digest": "sha1:5BJ2FAJ3JKGQNVF44X4WPMY4RKFIKLTD", "length": 5728, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lok Sabha Archives - MPCNEWS", "raw_content": "\nDelhi news: पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने निधी द्यावा; श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी\nसप्टेंबर 17, 2020 0\nएमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघात लोणावळा, खंडाळा, माथेरान अशी अनेक पर्यटनाची ठिकाणे आहेत. पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारने एक योजना तयार करावी. तसेच त्यामध्ये रेल्वे सुविधा, पार्किंग व्यवस्था, मनोरंजनाची साधने आदी सुविधा देण्यात…\nPimpri: तंबाखूच्या जाहिरातींवर बंदी घालावी -खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी\nएमपीसी न्यूज - मृत्यूच्या 6 ते 8 कारणांपैकी तंबाखूचा वापर मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे विक्रीच्या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिराती आणि प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात बंदी घालावी. तंबाखूजन्य पदार्थांच्या वापराचे कायदेशीर वय…\nDehuroad : ‘रेड झोन’ची हद्द कमी करा; श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी\nएमपीसी न्यूज - देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या संरक्षित क्षेत्राची (रेडझोन) हद्द वाढविण्यात आल्याने त्यात हजारो मालमत्ता येत आहेत. दवाखाने, शाळा, शासकीय कार्यालये देखील येत आहेत. या मालमत्तांमध्ये सुमारे पाच लाख नागरिकांचे वास्तव्य आहे.…\nDelhi: श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत सदस्यत्वाची घेतली मराठीतून शपथ\nएमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (सोमवारी) लोकसभेत मराठीतून सदस्यत्वाची आणि गोपनियतेची शपथ घेतली. बारणे यांनी मराठीतून शपथ घेताच सभागृहातील अन्य सदस्यांनी बाके वाजविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी…\nPimpri News: पालिकेचे उत्पन्न ‘लॉकडाउन’ सहा महिन्यात मालमत्ता करातून पालिका तिजोरीत केवळ 220 कोटी\nMoshi Crime : घरफोडी करून चार कॅमेरा लेन्स पळवल्या\nPimpri News : डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयात पॅरालीसीस ट्रीटमेंट युनिट सुरु\nPune Crime : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना अटक\nPimpri News: सेवानिवृत्त कर्मचा-यांनी प्रामाणिकपणा, शिस्त, सचोटीने पालिकेचे अस्तित्व टिकवून ठेवले – महापौर ढोरे\nChinchwad News : पादचारी नागरिकांचे मोबाईल फोन हिसकावणा-या चोरट्याला अटक; 23 मोबाईल जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lonavala-coronavirus-cases/", "date_download": "2020-10-01T08:22:31Z", "digest": "sha1:6LB3EQYVQVERVLCTKKNE35CU2KR5IGW3", "length": 3040, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lonavala coronavirus cases Archives - MPCNEWS", "raw_content": "\nLonavala: सोमवारी मध्यरात्रीपासून लोणावळा सात दिवस लाॅकडाऊन\nएमपीसी न्यूज- लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने सोमवारी मध्यरात्रीपासून सात दिवस लोणावळा शहर लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्याधिकारी रवी पवार यांनी दिली. शुक्रवार व शनिवार दोन दिवसात लोणावळ्यात कोरोनाचे दहा रुग्ण मिळून आल्याने…\nPimpri News: पालिकेचे उत्पन्न ‘लॉकडाउन’ सहा महिन्यात मालमत्ता करातून पालिका तिजोरीत केवळ 220 कोटी\nMoshi Crime : घरफोडी करून चार कॅमेरा लेन्स पळवल्या\nPimpri News : डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयात पॅरालीसीस ट्रीटमेंट युनिट सुरु\nPune Crime : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना अटक\nPimpri News: सेवानिवृत्त कर्मचा-यांनी प्रामाणिकपणा, शिस्त, सचोटीने पालिकेचे अस्तित्व टिकवून ठेवले – महापौर ढोरे\nChinchwad News : पादचारी नागरिकांचे मोबाईल फोन हिसकावणा-या चोरट्याला अटक; 23 मोबाईल जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B7_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BF", "date_download": "2020-10-01T08:05:06Z", "digest": "sha1:SPMHHF2Y4LPZPYHT4FL6VWNRQO6X65GW", "length": 3328, "nlines": 51, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"दोष आणि प्रीति\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"दोष आणि प्रीति\" ला जुळलेली पाने\n← दोष आणि प्रीति\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख दोष आणि प्रीति या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसदस्य:MF-Warburg ‎ (← दुवे | संपादन)\nसाहित्यिक:त्र्यंबक बापूजी ठोंबरे ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवे�� करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-mumbai/kangana-went-her-village-i-am-leaving-mumbai-out-fear-61799", "date_download": "2020-10-01T08:07:08Z", "digest": "sha1:IPBIJPBNEVMM7NZ5256AG2CYZADF6VFH", "length": 13590, "nlines": 196, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Kangana went to her village! \"I am leaving Mumbai out of fear!\" | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकंगना निघाली आपल्या गावाला म्हणाली,\"\" भितीमुळे मी मुंबई सोडत आहे म्हणाली,\"\" भितीमुळे मी मुंबई सोडत आहे \nकंगना निघाली आपल्या गावाला म्हणाली,\"\" भितीमुळे मी मुंबई सोडत आहे म्हणाली,\"\" भितीमुळे मी मुंबई सोडत आहे \nकंगना निघाली आपल्या गावाला म्हणाली,\"\" भितीमुळे मी मुंबई सोडत आहे म्हणाली,\"\" भितीमुळे मी मुंबई सोडत आहे \nसोमवार, 14 सप्टेंबर 2020\nमाझ्यावर जे आरोप होत आहेत. सतत जे हल्ले होत आहेत. त्याची मला भिती वाटत असल्याने शेवटी मी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्या मनाला खूप दु:ख होत असल्याचेही अभिनेत्री कंगना राणावतने म्हटले आहे.\nमुंबई : ह्द्यावर दगड ठेवून मी मुंबई सोडत आहे. मुंबईला मी पीओके म्हटल्यापासून मला लक्ष्य करण्यात येत आहे. मी दहशतीखाली असल्याने अखेर मी हे शहर सोडून जात असल्याचे अभिनेत्री कंगना राणावत हिने म्हटले आहे.\nकंगनाने घेतलेल्या निर्णयाने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणानंतर कंगनाने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर बोट ठेवत सुशांत हा त्याच व्यवस्थेचा बळी असल्याची टीका केली होती. त्यातच तिने नको ती वादग्रस्त विधाने करून नाराजी स्वत:वर ओढावून घेतली होती.\nमुंबईला पीओके म्हटल्यानंतर शिवसेनेने संताप व्यक्त करीत तिला लक्ष्य केले होते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कंगनावर कडाडून हल्ला केला होता. त्यावेळी ती बॅकफूटवर आली आणि जय हिंद, जय महाराष्ट्र म्हणून लागली आणि मुंबईबाबत आभारही व्यक्त करू लागली.\nमात्र इतक्‍यावर हे प्रकरण थांबले नाही. पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याप्रमाणे तिनेही शिवसेनेवर हल्लाबोल सुरू केला होता. तो आजही थांबला नव्हता. त्यातच मुंबई महापालिकेने तिचे अनधिकृत घर पाडले आणि तिला एक महिला म्हणून क��हीशी सहानुभूतीही मिळाली. या कारवाईनंतर तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करीत त्यांना जाहीर आव्हानही दिले.\nइतक्‍यावरच न थांबता तिने राज्यपाल कोश्‍यारी यांची भेट घेऊन आपल्यावर शिवसेना आणि ठाकरे सरकार कसा अन्याय करते याचा पाडाही वाचला. मुंबई सोडण्याची घोषणा करेपर्यंत तिने शिवसेनेला लक्ष्य करणे सुरूच ठेवले होते. काहीवेळापूर्वी मात्र तिने मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसे ट्‌विट एएनआयने व्हायरल केले आहे.\nया ट्‌विटमध्ये कंगना म्हणते, की मुंबई सोडण्याचा निर्णय मी घेत आहे याचे मला खूप दु:ख होत आहे. तिने आजसकाळी तिचे घर सोडले असून ती हिमाचल प्रदेशमधील आपल्या घरी परतली असल्याचे समजते. मुंबईला पीओकेशी तुलना केल्यानंतर मला शिव्याशाप देण्यात आले. मला लक्ष्य करण्यात आले. माझे घर पाडले त्यामुळे मी प्रचंड तणावाखाली होते.\nया सर्व प्रकरणात मला सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. माझ्यावर जे आरोप होत आहेत. सतत जे हल्ले होत आहेत. त्याची मला भिती वाटत असल्याने शेवटी मी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्या मनाला खूप दु:ख होत असल्याचेही तिने म्हटले आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nयोगीजी तुम्ही तुमच्याकडचे जंगलराज रोखा : अनिल देशमुख\nमुंबई : योगी आदित्यनाथ गेल्या काही महिन्यांपासून दुसऱ्यांना सल्ले देताना आम्ही पहात आहोत. योगी आदित्यनाथ यांनी आपल्या राज्याकडे पहावे आणि तिथल्या '...\nगुरुवार, 1 ऑक्टोबर 2020\nप्रवीण दरेकरांना महाआघाडीचा महाटोला\nमुंबई : मुंबई बँकेतील गैरव्यवहाराच्या चौकशीचे सहकार विभागाने आदेश दिले आहेत. त्यामुळे बॅकेचे अध्यक्ष असलेले विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या...\nगुरुवार, 1 ऑक्टोबर 2020\nराज्यातील ९० डॉक्‍टरांचे राजीनामे; शासकीय अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे संताप\nमुंबई : कोरोनाकाळात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या डॉक्‍टरांना शासकीय अधिकारी त्रास देत असल्याचा आरोप करत राज्यातील ९० डॉक्‍टरांनी राजीनामे दिले आहेत....\nगुरुवार, 1 ऑक्टोबर 2020\nआदित्य ठाकरेंच्या 'या' मागणीला अजित पवारांनी दिला पाठिंबा\nमुंबई : गेल्या वर्षी आरे येथे मेट्रोसाठी कापण्यात येणारी वृक्षतोड थांबविण्याकरिता आंदोलन केलेल्या आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावी अशी...\nगुरुवार, 1 ऑक्टोबर 2020\nपिंपरी���ील नदीकाठची अतिक्रमणे हटविण्यास ऑक्‍टोबर अखेर स्थगिती\nमुंबई : कोरोना संसर्गाचा पार्श्‍वभूमीवर राज्यभरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगितीचा अवधी...\nगुरुवार, 1 ऑक्टोबर 2020\nमुंबई अभिनेत्री kangana ranaut sanjay raut उद्धव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/7/4/seeds.aspx", "date_download": "2020-10-01T07:30:29Z", "digest": "sha1:JUU2PDDLKOCJEWROO57XMS7QLQMB54D5", "length": 17030, "nlines": 68, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "कृषी सप्ताह - लेख ५ : बीज अंकुरे.. अंकुरे", "raw_content": "\nकृषी सप्ताह - लेख ५ : बीज अंकुरे.. अंकुरे\nविविध प्रकारच्या बीजांची अंकुरण्याची प्रक्रिया\nनुकतीच पावसाला सुरुवात झाली आहे आणि पहिल्या पावसापाठोपाठ जिथे जागा मिळेल तिथे हिरवे कोंब डोकं वर काढत आहेत. रख्ख तपकिरी रंगावर हिरवी मखमल पसरते आहे. बी रूजणं ही निसर्गाच्या अरभाट पेटाऱ्यातील एक छोटीशी जादू. पण या छोटया जादूने पृथ्वीचं भवितव्य घडवलं.\nअसं म्हणतात की, दहा हजार वर्षांपूर्वी केव्हातरी अश्मयुगातल्या कुण्या शहाण्या व्यक्तीने रानात जमवलेले दाणे जमिनीत टाकले. जमिनीच्या कुशीत तरारून ते वर आले आणि क्रांती झाली. भटका फाटका माणूस स्थिरावला आणि अंकुरत्या बीजापोटी बळीराजाच्या संपन्न संस्कृतीचा उदय झाला. बी आणि रोप ही प्रक्रिया माणसाच्या लक्षात आली.\nआपल्या रोजच्या आयुष्यात रूजलेल्या बियांची आपल्याशी सतत भेट होत असते. त्यातल्या काही बिया म्हणजे कडधान्य आणि त्यांना येणारे मोड. पण अतिपरिचयात अवज्ञा झाल्यामुळे ही बी आहे हेच आपण विसरतो. ही मोड येणारी किंवा कोणत्याही बीजातून कोंब बाहेर येणारी प्रक्रिया अगदी फालतू वाटत असली, तरी प्रत्यक्षात किचकट आहे. कारण बी रूजणार की नाही हे पाणी, प्राणवायू़, प्रकाश, तपमान या आणि अशा अनेक घटकांच्या अनेकपदरी संबंधावर अवलंबून असतं.\nपाणी हा यातला सर्वाधिक आवश्यक घटक. त्याची व प्राणवायू़ची जोडी जमलेली आहे. कोरडया बिया पाणी पिऊन टम्म झाल्या की, खडबडून जाग्या होतात. मग रेणूंच्या पातळीवर अनेक घटना घडतात. तान्हया बाळासाठी घरात असते तशीच लगबग सगळ्या पेशींमधे सुरू होते. सर्वप्रथम टरफलाचं बंद दार किलकिलं होऊन प्राणवायू आत येतो आणि अंकुर श्वास घेऊ लागतो. अंकुराच्या वाढीसाठी अनेक विकरं (enzymes) कार्यान्वित होऊ डी.एन.ए़.आर.एन.ए. आणि प्रथिन�� तयार करू लागतात. ती साठवलेल्या अन्नाचं रूपांतर ऊर्जेत आणि इतर आवश्यक रेणूंत करतात. तसंच फायटिनचं विघटन करून साठवलेले क्षार उपलब्ध करून देतात. फायटिनचं विघटन माणसासाठीही उपयोगी असतं. कारण त्यामुळे कडधान्यं पचायला सोपी होतात.\nतपमान सर्वच बियांना उबदार लागतं. मात्र प्रकाशाचं तसं नाही. प्रकाशाच्या गरजेनुसार रूजवणीचे दोन प्रकार आहे एक म्हणजे जमिनीवर होणारी आणि दुसरी म्हणजे जमिनीखाली होणारी रूजवण. अगदी लहान बिया जमिनीच्या वर प्रकाशाच्या सान्निध्यात रूजतात, कारण त्यांच्याबरोबर झाडांनी भूकलाडू दिलेले नसतात. त्यामुळे नव्या रोपाला लगेच अन्न तयार करणं भाग असतं. याउलट घेवडयासारख्या मोठया अन्नाचा साठा बाळगसाऱ्या बिया प्रकाशापासून दूर जमिनीत खोल रूजतात. भुर्इतून वर आली की, त्यांची दलं हिरवी होऊन पानांचं काम करतात.\nया दोन प्रकारांशिवाय सापडणारा विचित्र प्रकार म्हणजे दलदलीत वाढणाऱ्या सुंदरीच्या (mangroves च्या) झाडांचा. ही झाडं चक्क लेकुरवाळी असतात. म्हणजे यांची फळं झाडावर असतानाच त्यातल्या बिया रूजून रोपं तयार होतात आणि सोटमूळ पुरेसं मोठं झाल्यावर आर्इच्या कडेवरून उतरावं तशी रोपं हलके गळून दलदलीत रूजतात. नारळाच्या काही जातीतही अशी रूजवण दिसते.\nएकंदरीत बहुतेक झाडांमधे 'माती, पाणी, उजेड, वारा’ यावरच बी रूजणं अवलंबून आहे. हे सर्व घटक सहजगत्या नियंत्रित करता येतात त्यामुळे त्यांच्यावर आधारित अनेक सोपे आणि स्वस्त प्रयोग वेगवेगळया वयोगटांकडून करून घेणं आणि मुलांना शास्त्राची गोडी लावणं शक्य आहे. विशेष म्हणजे हे प्रयोग खाद्य (मोडाची कडधान्यं) आणि वाद्यं (आंब्याची कोय) तयार करत असल्यानं मुलांनाही आवडतात.\nमुलांसाठी अमेरिकेत नासानेही एक असाच पण अंमळ खर्चिक प्रयोग केला आहे. आपल्याला माहीत आहे की, रूजल्या कोंबाच्या वाढीवर (स्टार्च) साठवणारी \"मायलोप्लास्टस् आणि संप्रेरकांच्या जोडीनं\" गुरूत्वाकर्षण परिणाम करतं. त्यामुळे मुळं जमिनीकडे तर अंकुर जमिनीच्या विरूद्ध दिशेला वाढतात. अंतराळात गुरूत्वाकर्षण नसल्याचा रोपांवर काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी नासाने मोहरीसारख्या एका झाडाच्या बिया यानातून अंतराळात नेल्या. त्याच झाडाच्या बिया त्यांनी युरोप आणि अमेरिकेतल्या शाळांत वाटल्या. अंतराळात नेलेल्या बिया यानात प्रयोगशाळेत रूजवल्या. याच वेळी पृथ्वीवर मुलांनीही बिया रूजवल्या, तेव्हा असं दिसलं की अंतराळात अंधारात रोपे सर्व दिशांना वाढली तर उजेडात फक्त प्रकाशस्त्रोताच्या दिशेने वाढली. तसंच पृथ्वीवर अंतराळापेक्षा कमी काळात जास्त टक्के बिया रूजल्या. मला यात निष्कर्ष काय आले यापेक्षा मुलांचा प्रयोग निरीक्षण नोंद आणि विश्लेषण या सगळ्यातला सहभाग व त्यांना आलेला हुरूप महत्त्वाचा वाटला.\nबीज अंकुरणं आणि न अंकुरणं दोन्ही प्रक्रिया फार महत्त्वाच्या आहेत. माणसासाठी शेतात गहू अंकुरणं जितकं गरजेचं आहे, तितकंच कोठारात न अंकुरणंही. तसंच झाडांसाठी योग्य पर्यावरण नसताना बिया रूजण्यापेक्षा त्या सुप्तावस्थेत राहणंच उपयुक्त आहे. रूजवणक्षमता प्रजातीनुसार बदलते. काही बिया लगेच कुजतात तर काही शेकडो वर्षं रूजवणक्षमता टिकवून धरतात. याचे उदाहरण म्हणजे सायबेरियात सापडलेल्या सायलीन अल्बाच्या बिया. या बिया खारीसारख्या प्राण्याचा खबदाडातील खजिना असावा. हा सायबेरियातल्या कायमच्या गोठलेल्या जमिनीखाली (Permafrost) एका मॅमॉथशेजारी सापडला. रशियन शास्त्रज्ञांनी त्या प्रयोगशाळेत रूजवल्या. आणि अवघे ३२ हजार वर्षे वयमानाच्या त्या बिया चक्क रूजल्या आणि वाढल्याही.\nकाही बियांना मात्र रूजण्यासाठी बाहेरच्यांच्या मदतीची गरज असते. ऑर्किडच्या बिया निसर्गात काही खास बुरशींच्या उपस्थितीतच रूजू शकतात. प्रयोगशाळेत मात्र त्यांना या मित्रांची गरज भासत नाही.\nकाही बिया केव्हा रूजायचं हे 'ठरवतात'. अनुकूल परिस्थिती निर्माण होर्इतो त्या झोपून राहतात. आधुनिक संशोधनानुसार बियांत सुप्तावस्थेचा काळ असणं हे ते झाड अधिक उत्क्रांत आणि बुद्धिमान असण्याचे दयोतक आहे. याच महिन्यातल्या 'जून २०१७' ब्रिटिश शास्त्रज्ञांच्या शोधनिबंधानुसार ऑराबिडॉप्सिसच्या अंकुराच्या मुळात त्याचा 'मेंदू’ असतो. हा मेंदू फक्त २५ ते ४० पेशींचे २ पुंजके असतात. एक पुंजका अंगार्इ म्हणत सुप्तावस्थेचा संदेश देतो, तर दुसरा भूपाळी गात रूजण्याचा आदेश देतो. संदेशवहनाचं काम संप्रेरकं करतात आणि दोन्ही पुंजक्यांचं मतैक्य झालं की, बिया रूजतात.\nपण ही सारी वैविध्यं टिकवायची कशी हा प्रश्न माणसापुढे आ वासून बसला आहे. यासाठी प्रलयाच्या दिवसाची तयारी म्हणून शास्त्रज्ञ मनू किंवा नोहासारखे तयारी करत आहेत. त्याकरता जमतील ते���ढया बिया जमवून त्यांच्या बँका तयार केल्या जात आहेत. या बँकांचे खास व्हॉल्टस ठेवण्यासाठी जागा शोधल्या जात आहेत. थंड कोरडं अंतरिक्ष हा पर्याय महागडा म्हणून नाकारला आहे. सध्या ध्रुवीय प्रदेशातल्या गुहांचा विचार चालू आहे, पण जागतिक तपमानवाढ पाहता या पर्यायातही काही दम दिसत नाही. तेव्हा चला़ रामबाण उपाय सापडेपर्यंत आपण खारीचा वाटा उचलू या. जमेल तितकी झाडं लावू या.. जोपासू या. बाकी कार्य सिद्धीला नेण्यास शहाण्या झाडांच्या बुद्धिमान बिया समर्थ आहेतच.\nतरू चहू अंगी फुले\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://onlinetest.sbfied.com/police-bharti-question-paper-101a/", "date_download": "2020-10-01T06:41:27Z", "digest": "sha1:OB4GXW4HZCSZH7CU27VCBPMM7VIZY7XN", "length": 7453, "nlines": 129, "source_domain": "onlinetest.sbfied.com", "title": "Free Police Bharti Question Paper 101 - Download in pdf", "raw_content": "\nFAQ [ नेहमी विचारले जाणारे प्रश्न ]\nProblem And Solutions [ टेस्ट देण्यात येणाऱ्या सर्व अडचणी सोडवा ]\nTestimonials [काही प्रतिक्रिया ]\nटेस्ट सोडवताना अडचण येते आहे \nया बटनवर क्लिक करून माझ्यासोबत या आपण अडचण सोडवू ..\nसागर सर एस बी फाईड च्या माध्यमातून खाकी वर्दीचे स्वप्न बघणाऱ्या सुमारे 45,000 मित्रांच्या संपर्कात आहे.\nगणित शिकवण्याच्या खास पद्धतीमुळे ते पोलीस भरती परीक्षाची तयारी करणाऱ्या मित्रांमध्ये खास प्रसिद्ध आहेत.\nपरीक्षाच्या बदलणाऱ्या पद्धतीनुसार तयारी करून घेण्यावर त्यांचा विशेष भर आहे\nआणि त्यातूनच FREE ONLINE TEST ते मित्रांसाठी उपलब्ध करून देतात.\n2. टेस्ट क्रिकेट मध्ये 20 षटके खेळून काढणे हे राहुलच्या डाव्या हाताचा मळ आहे. – या वाक्यातील वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ कोणता\n3. आम्ही तुला पुस्तके देऊ – या वाक्यात प्रथम पुरुष वाचक सर्वनाम कोणते आहे\n4. हत्ती सारखी डौलदार चाल असणाऱ्या स्त्री ला काय म्हणतात\n5. आवळा पेरू लिंबू संत्री यांच्या सेवनामुळे शरीराला …. जीवनसत्व मिळते\n6. रमेशकडे एकूण 2160 रुपये आहेत त्यापैकी 50 रुपयांच्या 9 आणि 10 रुपयांच्या 16 नोटा आहे. तर त्याच्याकडे 500 रुपयांच्या उर्वरित किती नोट्या असतील\n7. समान वेगाने जाणारी एक कार 48 किमी अंतर 3 तासात पार करते तर 60 किमी अंतर पार करण्यासाठी ती कार किती वेळ घेईल\n3 तास 45 मि\n2 तास 24 मि\n3 तास 75 मि\n2 तास 40 मि\n8. 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय …… म्हणून साजरा करतात\n9. 15000 रुपयांचे 8 दराने 8 महिन्यात किती सरळव्याज होईल\n11. लोकसभा निवडणुकी बा���त चुकीचा पर्याय निवडा.\nउमेदवाराचे वय किमान 25 वर्षे असावे\nसदस्य अप्रत्यक्षरित्या निवडला जातो\nमतदाराने वयाचे 18 वर्ष पूर्ण केलेले असतात\nसदस्य प्रत्यक्षरित्या निवडला जातो\n12. जर पहार = 379 सहारा = 678 साप =43 तर पसारा = \n13. खालीलपैकी कोणत्या घटकाला पंचायत राज व्यवस्थेचा पाया असे म्हणता येईल\n14. साहेबांना चिरीमिरी दिली तर साहेब काम करतील – केवल वाक्य तयार करा.\nसाहेबांना चिरीमिरी द्या मग ते काम करतील\nजर साहेबांना चिरीमिरी दिली तर ते काम करतील\nसाहेबांना चिरीमिरी दिल्यास ते काम करतील\nसाहेबांना चिरीमिरी दिली मग त्यांनी काम केले\n15. बापूराव हे राहुल चे मामा आहेत. राहुल हा साईचा मामा आहे. तर साईची आई बापुरावांची कोण\nपोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा\nPolice Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)\nMaharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या\nClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक\n4 नंबर प्रश्नाच उत्तर -54 येते\nतुम्ही आहात का भावी पोलिसांच्या ग्रुप मध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/please-i-cant-breathe-george-floyds", "date_download": "2020-10-01T08:28:14Z", "digest": "sha1:NTQDK7HEPBBOVLPVL26DYYOQHWV5LLJZ", "length": 31879, "nlines": 110, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "प्लीज - माझा श्वास कोंडतोय.. - द वायर मराठी", "raw_content": "\nप्लीज – माझा श्वास कोंडतोय..\nजॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय अमेरिकी नागरिकाच्या निर्दयी हत्येचे पडसाद जगभरातल्या सामाजिक, राजकीय क्षेत्रात उमटले. परंतु या घटनेने वैद्यकीय क्षेत्रालाही हादरवून टाकले, ते मुख्यतः सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात कृष्णवर्णीयांना मिळणार्या दुय्यम वागणुकीमुळे. त्या भयावह जगाचे दर्शन घडवणारा ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन’मधला हा लेख.. राशेल हार्डेमान, पीएच.डी. एम.पी.एच एड्युआर्डो एम. मेडिना, एम.डी. एम.पी.एच रिहा डब्लू. बॉयड, एमडी. एम.पी.एच\nमिनेसोटामध्ये कृष्णवर्णीय अमेरिकन्सची संख्या आहे एकूण लोकसंख्येच्या ६ टक्के, पण कोविड-१९च्या रुग्णांमध्ये हे प्रमाण १४ टक्के आहे आणि कोविड-१९मुळे झालेल्या मृत्यूंमध्ये तर ३३ टक्के. जॉर्ज फ्लॉइड मात्र मारला गेला पोलिसांच्या हातून.\n“प्लीज- माझा श्वास कोंडतोय.”\nजॉर्ज फ्लॉइड एक कृष्णवर्णीय होता. फोर्जरीच्या संशयावरून त्याला अटक झाली होती. ज्या कथित गुन्ह्याबद्दल त्याच्यावर फिर्यादही नोंदवली गेली नव्हती किंवा साधे आरोपही ठेवले गेले नव्हते, त्यासाठी त्याला न्यायालयात जाण्यापूर्वीच मृत्यूदंड देण्यात आला.\n“प्लीज- माझा श्वास कोंडतोय.”\nतो अवघा ४६ वर्षांचा होता.\n“प्लीज- माझा श्वास कोंडतोय.”\nआणि त्याच्यावर प्रेम करणारे लोकही होते.\nमात्र, जाणाऱ्या-येणाऱ्यांच्या विनंत्या आणि फ्लॉइडने केलेल्या विनवण्यांकडे दुर्लक्ष करत, रस्त्यावर त्याला पालथा पाडून तीन पोलिस अधिकारी त्याच्या पाठीवर बसले होते आणि एकाने त्याच्या मानेवर गुडघा रोवला होता. त्याचा खून केला त्यांनी.\n“प्लीज- माझा श्वास कोंडतोय.”\nप्रशिक्षित अधिकारी व निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत, भयाने कापणाऱ्या समुदायाच्या साक्षीने फ्लॉइडला कायदेशीर कारवाईचे मूलभूत हक्क नाकारण्यात आले, जीवनरक्षक मदतीची मूलभूत प्रतिष्ठा नाकारण्यात आली.\n“प्लीज- माझा श्वास कोंडतोय.”\nत्याला अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी मारून टाकल्यामुळे अमेरिकेच्या शहरा-शहरांमध्ये आणि जगभरात संतापाची लाट उसळली, यातल्या अनेक निदर्शनांचं नेतृत्व कृष्णवर्णीय तरुणांनी केलं. कोविड-१९च्या संसर्गाच्या धोक्याची तमा न बाळगता रस्त्यांवर उतरले आहेत, गेल्या कित्येक वर्षांपासून मानेवर रोवलेल्या अन्यायाच्या गुडघ्याखाली जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या कृष्णवर्णीयांच्या तीव्र वेदना मनामध्ये वागवत या आंदोलनाने पेट घेतलाय. “आय काण्ट ब्रीद” या शब्दांचं ओझं आजूबाजूच्या वातावरणालाही पेलेनासं झालंय. ही केवळ मोर्च्याला चेतवण्यासाठी दिलेली घोषणा नाही. ते शतकानुशतकांच्या अन्यायाविरोधात दाद मागणं आहे.\n“प्लीज- माझा श्वास कोंडतोय.”\nखरं म्हणजे कृष्णवर्णीयांचा जीव गुदमरतोय, कारण त्यांच्यातल्या कित्येकांचे प्राण पोलिसांच्या हिंसाचारामुळे अकाली हिरावून घेतले जाताहेत. श्वासांवर, प्राणांवर घातला जाणारा हा घाला अमेरिकेत नित्याचाच आहे. कृष्णवर्णीय अमेरिकनांचं जिणं उद्ध्वस्त केलं जातंय.\n“प्लीज- माझा श्वास कोंडतोय.”\nखरं म्हणजे कृष्णवर्णीयांना गुदमरायला होतंय, कारण, हा शोक केवळ जॉर्ज फ्लॉइडसाठी नाही. आम्ही ब्रेओना टेलरसाठी, टोनी मॅकडेडसाठी आणि अमेरिकेत दरवर्षी पोलिस अत्याचारात मृत्युमुखी पडणाऱ्या हजारभर लोकांसाठी शोक करत आहोत. यात कृष्णवर्णीयांचं प्रमाण खूप अधिक आहे.\n“प्लीज- माझा श्वास कोंडतोय.”\nखरं म्हणजे कृष्णवर्णीय श्वास घेऊ शकत नाहीयेत, कारण, आम्ही ज्याच्या मृत्यूचा निषेध करतोय तो १००० कृष्णवर्णीय पुरुष-मुलांमधला एक आहे.\n“प्लीज- माझा श्वास कोंडतोय.”\nआम्ही आमच्या मुलांना घट्ट जवळ घेतलंय. कारण, कृष्णवर्णीय मुली वयाने मोठ्याच असणार, तेवढ्या निरागस नसणारच आणि श्वेतवर्णीय मुलींच्या तुलनेत त्यांना संरक्षणाची फारशी गरज नसणार हे सगळ्यांनी गृहीत धरलंय. मुलं आमच्या कुशीतून निसटली की त्यांना धोका आहेच हे आम्ही जाणतो. त्यांना धोक्यासाठी सज्ज करताना आम्ही आमचं मुक्याने उद्ध्वस्त होत जाणं त्यांच्यापासून लपवतो, कारण कितीही मार्गदर्शन केलं तरी त्यांना धोका कायम राहणारच आहे हे आम्हाला माहीत आहे.\n“प्लीज- माझा श्वास कोंडतोय.”\nखरं म्हणजे कृष्णवर्णीयांच्या या घुसमटीमागे विलगीकरणाची, निम्न उत्पन्नगटाच्या विस्थापनाची, पर्यावरणीय वर्णभेदाची दीर्घ परंपरा आहे. या परंपरेला स्थानिक विभागीकरण कायद्यांची जोड मिळाल्यामुळे आम्हाला एका ठराविक निवासी क्षेत्रामध्ये बांधून ठेवण्यात आलंय. या भागात राहणाऱ्यांना श्वासाद्वारे विषारीवायू आणि प्रदूषकं शरीरात घेण्याखेरीज पर्याय नाही. याचा परिणाम म्हणून कृष्णवर्णीय लोकसंख्येत अस्थमा आणि कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त आहे. हवेतल्या सूक्ष्म घटकांशी सातत्याने संपर्क येत असेल, तर कोविड-१९ने मृत्यू होण्याची शक्यताही खूप वाढते असं अलीकडच्या आकडेवारीतून दिसतंय. म्हणूनच कोविड-१९ने मृत्यू होणाचा धोका कृष्णवर्णीय अमेरिकन्समध्ये श्वेतवर्णीय अमेरिकन्सच्या तुलनेत १५ टक्के अधिक आहे.\n“प्लीज- माझा श्वास कोंडतोय.”\nखरं म्हणजे कृष्णवर्णीयांना श्वास घेता येत नाहीये, कारण, आजघडीला आम्ही दोन सार्वजनिक आरोग्य आपत्तींशी लढतोय. नोव्हेल कोरोना विषाणूशी झगडताना दर १,८५० कृष्णवर्णीयांमागे एकाने प्राण गमावले आहेत (https://apmresearchlab.org. opens in new tab). शिवाय मानवजात संसाधने आणि सत्ता आपल्या हातात एकवटण्यासाठी ज्या पद्धतीने वंशभेदाचा वापर करत आहे, त्यामुळे एक खूप मोठा वर्ग संसाधनांपासून वंचित राहत आहे. संसाधनांच्या या अभावाने कित्येक कृष्णवर्णीयांचे प्राण घेतले आहेत.\n“प्लीज- माझा श्वास कोंडतोय.”\nआणि कृष्णवर्णीयांमधलं पोलिस अत्याच���रात बळी जाण्याचं प्रमाण श्वेतवर्णीयांच्या तुलनेत तीन पट अधिक आहे (https://mappingpoliceviolence.org. opens in new tab).\nया दोन वास्तवांमुळे आज कृष्णवर्णीयांचं आयुष्य धोक्यात आलं आहे. त्यातच मातामृत्यू आणि अर्भकमृत्यूचं प्रमाणही खूप अधिक असल्याने आमचं अस्तित्व जन्मापूर्वीच धोक्यात येत आहे.\n“प्लीज- माझा श्वास कोंडतोय.”\nकृष्णवर्णीय समुदाय ज्या प्रकारे शतकानुशतकं अन्याय, विषारी वायूचा संसर्ग, वंशभेद आणि गोऱ्यांच्या वर्चस्ववादी हिंसाचार सहन करतोय ते अक्षरश: धाप लागावी असंच आहे. आमचे समुदाय काय सहन करतात हे अनेकांना माहीतच नाही किंवा ज्यांना माहीत आहे तेही मौन राखण्याचा पर्याय अवलंबतात. आपले समुदाय इतक्या अन्यायाच्या परिस्थितीत कसे येऊन पोहोचले हे अनेक “नेत्यांना” कळतच नाही आणि पुढे जाण्यासाठी आपण काय करू शकतो हेही त्यांना माहीत नाही. कृष्णवर्णीयांच्या प्रश्नांना जणू काही उत्तरंच नाहीत असं त्यांना वाटतं.\nआम्ही या परिस्थितीत येऊन पोहोचलो याचं कारण समाजशास्त्रज्ञ रुहा बेंजामिन यांनी नेमकं टिपलंय. त्यांच्या मते, आम्ही या परिस्थितीत येऊन पोहोचलोय, कारण, ‘वर्णवाद उत्पादनक्षम आहे.’\nआमची स्थिती इतकी भीषण आहे, कारण, एतद्देशीयांच्या विस्थापनातून व हत्याकांडांतून निर्माण झालेल्या देशात आम्ही राहतो. कारण, गुलामगिरी आणि मानवजातीच्या वर्णवादी रचनेवर देशाची राजकीय आर्थिक व्यवस्था उभी आहे, कृष्णवर्णीयांच्या श्रमांचं अवमूल्यन, काळ्या वर्णाचा अपमान आणि कृष्णवर्णीयांना मानवतावादी वर्तणूक नाकारली जाणं हे घटक या व्यवस्थेचा भाग आहेत. आम्ही या स्थितीत येऊन पोहोचलो, कारण, आमच्या आयुष्यांवर, आमच्या श्वासांवर घातला जाणारा घाला नफेखोरीसाठी उपयुक्त आहे आणि नफ्याला चटावलेल्या व्यवस्थेतच आम्ही काम करतो.\n“प्लीज- माझा श्वास कोंडतोय.”\nवंशवादी आरोग्यविषयक असमानतेवरचे उपाय हे त्या असमानतेला पोषक परिस्थितीत रुजवणे आवश्यक आहेत. म्हणूनच कृष्णवर्णीयांच्या आरोग्यासाठी आग्रही भूमिका घेणं अत्यावश्यक आहे. यातच राष्ट्राचं आरोग्यही आहे. आपण रचनात्मक वंशभेद दृढ करणाऱ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, कायदेविषयक, शैक्षणिक आणि आरोग्य व्यवस्थांना आव्हान दिलं पाहिजे. कारण सगळी धोरणं अखेरीस आरोग्यविषयक धोरणात सामावली जातात हे कोविड-१९च्या साथीने आपल्याला अत्यंत स्पष���टपणे दाखवून दिलं आहे. हा क्षण करत असलेली तातडीची मागणी पूर्ण करण्यासाठी आरोग्य धोरणात सुधारणा केल्या जाव्यात ही आमची अपेक्षा आहे. कोविड-१९ची साथ पसरल्यानंतर ज्या वेगाने आरोग्यव्यवस्थेची फेररचना करण्यात आली ते बघता, हे बदलही वेगाने केले जाऊ शकतात असा आत्मविश्वास आम्हाला वाटतो. कोविडच्या साथीमुळे कितीतरी नवीन पद्धती, पेमेंट मॉडेल्स आणि डिलिव्हरी यंत्रणा प्रस्थापित झाल्या. साथीला दिल्या गेलेल्या प्रतिसादामुळे एक गोष्ट तर स्पष्ट झालीये. ती म्हणजे व्यवस्थेमध्ये एका रात्रीत बदल घडवून आणले जाऊ शकतात. बदलण्यासारखे तर खूप काही आहे पण किमान आरोग्य व्यवस्थेत बदल करून रचनाबद्ध वंशभेद नाहीसा करावा आणि कृष्णवर्णीयांच्या व पर्यायाने राष्ट्राच्या आरोग्य व स्वास्थ्याची स्थिती सुधारावी अशी आमची शिफारस आहे.\nआरोग्यव्यवस्थेतील वर्णभेदी असमानता दूर केली जावी. आरोग्यासंदर्भातील वर्णाधारित असमानता हा व्यवस्थेतील दोष नव्हे; आरोग्यव्यवस्था काही जणांच्या इच्छेनुसार काम करत असल्याचा तो परिणाम आहे. उदाहरणार्थ, अमेरिकेतील आरोग्यविमा बाजारपेठ एक श्रेणीबद्ध (टीयर्ड) तसेच रुग्णांच्या वेगवेगळ्या वर्गांना वेगवेगळी सेवा देणारी वर्णाधारित रचना राबवत आहे. या व्यवसाय प्रारूपाचा परिणाम म्हणून विशिष्ट वर्णांसाठी तसेच एथ्निक समुदायांसाठी आरोग्यसेवेची उपलब्धता वेगळी असते. त्याचे विध्वंसक परिणाम कृष्णवर्णीयांमधील प्रचंड माता मृत्यूदराच्या स्वरूपात दिसतात. विम्याचा अडथळा दूर करून सर्वांना न्याय्य सेवा देण्याची वचनबद्धता वैश्विक सिंगल-पेयर आरोग्यसेवेमध्ये दिसते.\nआरोग्यसेवा मनुष्यबळातील एकाच समुदायाचे वर्चस्व नाहीसं झालं पाहिजे. अमेरिकेतल्या आरोग्यव्यवस्थेत अगदी विद्यार्थी, कर्मचारी ते सीईओंपर्यंत गोरेच आहेत. हा वैविध्याचा अभाव म्हणजे अनेकांना वर्णाच्या आधारावर या सेवेपासून दूर ठेवण्याचा परिणाम आहे आणि पुढे याचा परिणाम श्वेतवर्णीय वगळता अन्य वर्गांच्या आर्थिक परिस्थितीवर तसंच त्यांना मिळणाऱ्या आरोग्यसेवेवर होत आहे. उदाहरणार्थ, आरोग्यव्यवस्था ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी व्यवस्था आहे आणि यातून समुदायांसाठी सर्वाधिक रोजगार निर्माण होतात. या समुदायांना दिल्या जाणाऱ्या रोजगाराच्या संधी वाढल्या की मालकांद��वारे दिल्या जाणाऱ्या विमासंरक्षणाची व्याप्ती वाढेल, सरासरी वेतन वाढेल, स्थानिक करांना पाठबळ मिळेल आणि निवासी व अन्य प्रकारच्या विलगीकरणाची समस्या दूर होईल. या सगळ्याची परिणती अखेर मोठ्या लोकसंख्येचं आरोग्य सुधारण्यात होईल. रचनाबद्ध वंशभेदाचे आरोग्यावर होणारे परिणाम व्यावसायिक वैद्यकीय स्तरावर अभ्यासले गेले पाहिजेत. २०१६ मध्ये आम्ही क्लिनिशिअन्सना अमेरिकेच्या वर्णवादी मुळांचा अभ्यास करण्याचं, ती समजून घेण्याचं व स्वीकारण्याचं आवाहन केलं होतं. रचनाबद्ध वर्णभेद आरोग्यावर कसा परिणाम करतो हे क्लिनिशिअन्सनी समजून घेण्याची गरज आहे हे २०२० मध्ये अधिक स्पष्ट झालं आहे. वैद्यकीय शिक्षणसंस्थांमधून आणि प्रशिक्षण कार्यक्रमांमधून प्रत्येक क्लिनिशिअनला वर्णभेदाची समस्या हाताळण्याचे शिक्षण दिलं गेलं पाहिजे, असं आम्हाला वाटतं. परवाने मंजूर करणे, अधिमान्यता देणे, पात्रता निश्चित करण्याच्या प्रक्रियेत क्लिनिशिअन्सचं हे ज्ञान अत्यावश्यक व्यावसायिक कौशल्य म्हणून तपासलं गेलं पाहिजे.\nन्याय्य निष्पत्तीची सक्ती व मापन\nआरोग्यव्यवस्थेला अधिमान्यतेसाठी कठोर सुरक्षितता व दर्जाच्या निकषांमधून जावं लागतं, त्याचप्रमाणे रचनाबद्ध वर्णवाद दूर करण्याबाबतच्या तसंच न्याय्य निष्पत्तीबाबतच्या कठोर निकषांचं पालन करणंही त्यांच्यासाठी सक्तीचं केलं पाहिजे.\nआरोग्यव्यवस्थेने आपल्या रुग्णांच्या संरक्षणासाठी तसेच त्यांची बाजू लावून धरण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. सरकारपुरस्कृत नृशंसतेचे बळीही रुग्णच आहेत, मग त्यांना झालेल्या जखमा शारीरिक असतील किंवा मानसिक असतील. त्यांच्या हिताचं रक्षण झालंच पाहिजे. अमेरिकेत पोलिसांचं कौर्य थांबवण्यासाठीही आरोग्यव्यवस्थेने पुढे आलं पाहिजे, कारण, टाळता येण्याजोगे मृत्यू टाळण्याचा हा प्रयत्न आहे. कृष्णवर्णीयांच्या (आणि एतद्देशीय व लॅटिंक्सच्याही) बेसुमार हत्यांबाबत आरोग्यव्यवस्थेने ठाम भूमिका घेतली पाहिजे.\n“प्लीज- माझा श्वास कोंडतोय.”\nपोलिसांचा हिंसाचार, कोविड-१९संदर्भातल्या वर्णवादी असमानता आणि रचनाबद्ध वर्णवादाचे अन्य प्रकार अमेरिकेत एकाच वेळी घडत आहे. त्यामुळे आरोग्याची स्थिती अधिक बिकट होत आहे.\n“प्लीज- माझा श्वास कोंडतोय.”\nशवविच्छेदन अहवालात असं दिसलं की, जॉर्ज फ्लॉइडला कोविड-१०ची लागण झालेली होती. यातून हे वास्तव अधोरेखित होतं. कृष्णवर्णीयांच्या आयुष्यांनाही किंमत आहे हे आता आरोग्यव्यवस्थेने नुसतं म्हणून पुरणार नाही, त्यांना ते दाखवून द्यायला लागेल.\nकारण, जॉर्ज फ्लॉइडप्रमाणेच अन्य कृष्णवर्णीयांवर प्रेम करणारेही आहेतच.\nमूळ लेख न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमधून साभार\nभारतीय राष्ट्रवादाची ओळख : भारत अमुचि माता\n‘डंबो’ – उडणारा हत्ती आणि पिटुकला उंदीर \nमेहबुबांच्या स्थानबद्धतेविषयी उत्तर द्याः सर्वोच्च न्यायालय\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/62584/by-subject/14/1454", "date_download": "2020-10-01T09:09:25Z", "digest": "sha1:HSTB4KJZHVQ7FKTRRWGZMDOVO5GDLRI7", "length": 3010, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आयफोन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मोबाईल अ‍ॅप्स /मोबाईल अ‍ॅप्स विषयवार यादी /शब्दखुणा /आयफोन\nआयफोन अ‍ॅप्स लेखनाचा धागा नात्या 276 मे 14 2017 - 4:07pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 14 2017\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%86.-%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-12-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80-51-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80....%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0/DxNQ78.html", "date_download": "2020-10-01T06:28:44Z", "digest": "sha1:XX76ZBCLSEPRALRGGRQ4ENB4ZSYSSDER", "length": 6625, "nlines": 39, "source_domain": "rajsatya.page", "title": "आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिणसाठी 12 कोटी 51 लाख रुपये इतका भरीव निधी....मतदारसंघात दिलेल्या ���श्वासनांची केली पूर्तता - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nआ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिणसाठी 12 कोटी 51 लाख रुपये इतका भरीव निधी....मतदारसंघात दिलेल्या आश्वासनांची केली पूर्तता\nMarch 20, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nआ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिणसाठी 12 कोटी 51 लाख रुपये इतका भरीव निधी....मतदारसंघात दिलेल्या आश्वासनांची केली पूर्तता\nकराड - सन 2019-2020 या आर्थिक वर्षासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे या योजनेतून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी तब्बल 12 कोटी 51 लाख रुपये इतका भरीव निधी मंजूर झाला आहे.\nराज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने पारित केलेल्या निर्णयानुसार हा निधी मंजूर करण्यात आला आहे. आ. चव्हाण यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्याकडे 8 फेब्रुवारी 2020 च्या पत्राद्वारे सदरच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत मागणी केली होती.\nआ. चव्हाण यांनी सतत मतदारसंघात चौफेर विकास करण्यावर भर दिला आहे. मुख्यमंत्री असताना आ. चव्हाण यांना कराड दक्षिणसाठी भरघोस निधी देण्याची संधी मिळाली. त्यातून कराड व मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यात त्यांना यश आले. त्यानंतर आजदेखील ते मतदारसंघाच्या विकासासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांची समाजमनामध्ये \"विकासाचा आश्वासक चेहरा\" अशी प्रतिमा बनली आहे. त्यांनी मागणी केल्यानुसार नुकत्याच मंजूर झालेल्या निधीमध्ये कराड दक्षिणमधील डोंगरी विभाग, वांग खोरे, हायवेलगतचा भाग, कृष्णाकाठ यासह मलकापूर विभागात निधी देऊन समतोल साधला आहे. या निधीमधून 51 गावांमधील विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. या विकासनिधींच्या माध्यमातून आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदारसंघातील गावांना दिलेल्या आश्वासनांची पुर्तताच केली आहे.\nमंजूर झालेल्या निधीतून 51 गावातील अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण, आर. सी. सी गटार बांधणी, स्मशानभूमी सुधारणा व शेड बांधणी तसेच संरक्षक भिंत, नदीवरील घा��, बी. बी. एम कारपेट, रस्ते मुरुमीकरण व खडीकरण, रस्ते खडीकरण व डांबरीकरण, ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामसचिवालय उभारणी, सामाजिक सभागृह बांधणी, पिकअप शेड बांधणे, ओढ्यावरील साकव पूल बांधणी, पाण्याची टाकी व वितरण व्यवस्था अशा कामांसाठी निधी मंजूर झाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0---%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A5%A7-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A5%A9%E0%A5%A6-%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE/Lr2bcJ.html", "date_download": "2020-10-01T06:48:05Z", "digest": "sha1:MAMBTBS6PPCE77ZITN5YLLJCI4P6YF2B", "length": 8937, "nlines": 47, "source_domain": "rajsatya.page", "title": "हीरक महोत्सवी महाराष्ट्र - नागरी स्वछता अभियान १ मार्च ते ३० एप्रिल कालावधीत राबवण्याच्या सूचना - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nहीरक महोत्सवी महाराष्ट्र - नागरी स्वछता अभियान १ मार्च ते ३० एप्रिल कालावधीत राबवण्याच्या सूचना\nMarch 1, 2020 • गोरख तावरे • शासकीय योजना\nहीरक महोत्सवी महाराष्ट्र - नागरी स्वछता अभियान\n१ मार्च ते ३० एप्रिल कालावधीत राबवण्याच्या सूचना\nकराड - केंद्र शासनाने सुरू केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाप्रमाणेच महाविकास आघाडी सरकारने राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये \"हीरक महोत्सवी महाराष्ट्र - नागरी स्वछता अभियान\" याची अंमलबजावणी करण्याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत. केंद्राच्या धर्तीवर राज्यातही स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचे अध्यादेश पारित करण्यात आला आहे. या अभियानामध्ये नागरिक व लोकप्रतिनिधींना सहभागी करून घ्यावे. त्याचबरोबर दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या शहरांमध्ये हे अभियान प्रभावीपणे राबवण्यात यावे असे निर्देश देण्यात आलेले आहेत.\nमुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे व नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील शहरांबाबत जे Vision आहे. त्यानुसार राज्याच्या हीरक महोत्सवानिमित्त हे अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी राज्यातील सर्व शहरांमध्ये दिनांक १ मार्च ते ३० एप्रिल २०२० या दोन महिन्याच्या कालवधीत करण्यात येणार आहे. सांगतां कार्यक्रम महाराष्ट्र राज्याच्या हीरक महोत्सवीदिनी म्हणजे १ मे २०२० रोजी करण्यात येणार आहे.\nया अभियानाचा शासन निर्णय व अंमलबाजावणी व शहरांच्या तपासणी बाबतच्या प्रारूप आणि मार्गदर्शक सूचनाही शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहेत. या प्रारूप मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने काही सूचना / अभिप्राय असल्यास त्या राज्य अभियान संचलनालयास ४ मार्च २०२० पर्यंत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nअशा आहेत मार्गदर्शक सूचना \n“हीरक महोत्सवी महाराष्ट्र - नागरी स्वच्छता अभियान” राज्यामधील प्रत्येक शहरात राबविण्यात येत आहे.\nशहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे, शहरात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे 100% संकलन करणे, घनकचऱ्याचे विलगीकरणाचे प्रमाण वाढवणे, विलगीकरण कचर्‍यावर 100% प्रक्रिया करणे, जुन्या साठवलेल्या कचऱ्यावर बायोमाइनिंग करणे, बाांधकाम आणि पाडकाम कचरा, रस्त्याची सुधारणा व, सौंदर्यीकरण पदपथांची सुधारणा व सौंदर्यीकरण, वाहतूक बेटे व दुभाजकांचे सौंदर्यीकरण, शहरातील उड्डानपुलांचे सौंदर्यीकरण, उद्यानांचे सौंदर्यीकरण, फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी, शहरातील नाल्यांची सफाई करणे, सर्वसाधारण स्वच्छता, संबंधित शहरांसाठी समान वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन तयार करणे अशा मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत.\n14 व्या वित्त आयोगाच्या निधीपैकी स्वच्छ भारत अभियानासाठी राखून ठेवलेल्या 50% निधी मधून या हीरक महोत्सवी महाराष्ट्र - नागरी स्वच्छता अभियानाच्या कालावधीत करण्यात येणाऱ्या कामाांवर खर्च करता येईल. अमृत अभियान अंतर्गत राज्यास केंद्रशासनाकडून प्रोत्साहन अनुदान मिळाले आहे. त्या निधीचि वापर अमृत शहरांना करता येईल. असेही अध्यादेशात म्हटले आहे.\nअभियानाच्या कामाचे मूल्यांकन होणार\nया अभियानात संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने केलेल्या कामाचे मूल्यांकन 1 मे 2020 नंतर राज्य शासनाने नियुक्त केलेल्या त्रयस्थ यंत्रणेमार्फत मार्फत करण्यात येणार आहे. याचा निकाल जून 2020 रोजी जाहीर करण्यात येईल. चांगली कामगिरी करणाऱ्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेला बक्षीस देण्यात येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2012/08/16/", "date_download": "2020-10-01T06:32:16Z", "digest": "sha1:6CVWYCTLOEYQXRAO3MKCD35JLGU7GDPA", "length": 17201, "nlines": 300, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "16 | ऑगस्ट | 2012 | वसुधालय", "raw_content": "\nस्वातंत्र्य : देश स्वातंत्र्य झाला.लोकशाहि आहे.खूप देशाशाठी कांहीं तरी करावे\nवाटणं सहाजिक चं आहे. सर्व नागरिकांना सोयी सवलती नोकरी हवी आहे.\nआपला प्रांत मोठा सोयी सवलती चा हवा आहे.हे पूर्ण पटत.\nम्हणून सरकार च्या बस गाड्या इतर वाहन खराब करून कोटी चे नुकसान होते\nते भरून येत नाही दुरुस्त करणे ही होत नाही दुसऱ्या देशा चा ध्वज झेंडा जाळून कधी ही\nही चूक भरून निघणार नाही.प्रत्येक ध्वज झेंडा मध्ये प्रत्येक नागरीक असतो.ही जाणीव\nआज १५ ऑगष्ट आहे. पण पेपर वर्तमान पत्र उघडल्या नंतर माजी महाराष्ट्र मुख्यमंत्री विलासराव देशमुख\nहळहळ वाटली.१५ ऑगष्ट चा दिवस झेंडा उभा केला असला तरी\nमनात रुखरुख आहे सर्वांच्याच दुसऱ्या देशा चा स्वातंत्र्य दिवस आपण त्यांचा ध्वज झेंडा जाळतो.\nआपला ध्वज १५ ऑगष्ट ला कसा उभा आहे हे लक्षात येते.\nकोणत ही काम विचार पूर्वक विचार पूस करून करायला हवें \nसंतांचें संगति मनोमार्ग गति |\nआकळावा श्रीपति येणें पंथें || १ ||\nरामकृष्ण वाचा भाव हा जिवाचा |\nआत्मा जो शिवाचा रामजप || २ ||\nएक तत्व नाम साधिती साधन |\nव्दैताचें बंधन न बाधिजे || ३ ||\nनामामृत गोडी वैष्णवां लाधली |\nयोगियां साधली जीवनकळा || ४ ||\nसत्वर उच्चार प्रल्हादीं बिम्बला |\nउध्दवा लाधला कृष्णदाता || ५ ||\nज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ |\nसर्वत्र दुर्लभ विरळा जाणे || ६ ||\nविष्णुवीण जप व्यर्थ त्याचें ज्ञान |\nरामकृष्णिं मन नाहीं ज्याचें || १ ||\nउपजोनि करंटा नेणें अव्दय वाटा |\nरामकृष्णिं पैठा कैसेनि होय || २ ||\nव्दैताची झाडणी गुरुविणें ज्ञान |\nत्यां कैचें कीर्तन घडे नामीं || ३ ||\nज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान |\nनामपाठ मौन प्रपंचाचें || ४ || ध्रु O ||\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) ���ोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« जुलै सप्टेंबर »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/remedies-for-obesity-120041300034_1.html", "date_download": "2020-10-01T08:28:32Z", "digest": "sha1:ZVAXQ7QZMI5YI4DYFE6UNND32D43ZKHZ", "length": 13953, "nlines": 132, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "वजन वाढलंय ? मग हे उपाय करुन बघा.... | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 1 ऑक्टोबर 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n मग हे उपाय करुन बघा....\nप्रत्येक व्यक्ती ताजेतवाने दिसण्यासाठी काही न काही करतं असतो. जेणे करून आपण फिट आणि तंदुरुस्त दिसायला हवं. आपण त्यासाठी बरंच काही करत असतो कधी डायटिंग करतो तर कधी जिम मध्ये जाऊन तासन्तास वर्कआउट करत असतो पण एवढं करून ही बघावा तसा फायदा होत नाही. आणि आपल्याला नैराश्य येते. आणि वजन परत वाढलेलेच. म्हणून आम्ही आज आपल्याला काही उपाय सांगत आहोत जेणे करून आपले वजन कमी होईल आणि आपण फिट आणि स्फूर्तीवान दिसाल. चला मग जाणून घेऊ या...\n* ताणतणाव दूर ठेवा- कधी कधी आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वागून देखील काही उपयोग होत नाही आणि वजन वाढतच राहते. त्यासाठीचे ताण तणाव घेऊ नका.\n* तळण कमी खावं - आपल्या जेवण्यात तेलकट आणि तुपकट कमी खावे. तळलेल्या पदार्थामध्ये कॅलोरी जास्त प्रमाणात असते ज्या मुळे शरीरात फॅट्स वाढते आणि त्यामुळे शरीर स्थूल होतं आणि वजन वाढते.\n* तांदळाचा वापर कमी करावा -\nआपल्या सर्वांचा घरात दर��ोज भात बनवला जातो. असे म्हटले जाते की जेवणात भात नसेल तर ते जेवण संपूर्ण नसते. पण भाताच्या सेवनाने वजन वाढते कारण भातात कॅलरी जास्त असतात. त्यामुळे वात आणि वजन दोन्ही वाढते. आपण पांढऱ्या तांदळाच्या ऐवजी ब्राऊन तांदळाचा वापर करावा. ह्यात कॅलरीच प्रमाण कमी असतं. हे खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते. ह्यामध्ये ग्लॅसिमिक इंडेक्स कमी प्रमाणात आढळतं.\n* आहाराच्या प्रमाणाकडे लक्ष द्या - काहीवेळा आपण वजन कमी करण्यासाठी काही पदार्थांचा आपल्या आहारात समावेश नाही करतं आणि एखाद्या वेळा ते पदार्थ खाण्याचा मोह आवरला जात नाही आणि आपण ती खातो. पण असे केल्याने आपल्या केल्याचे सार्थक होणार नाही त्यामुळे असं करण्याचा मोह टाळा.\n* न्याहारी घेणे- काही जण स्वतःला फिट दिसण्यासाठी कमी खातात. सकाळची न्याहारी सुद्धा घेत नाही का तर वजन वाढू द्यायचे नाही म्हणून. असं केल्यानं गॅस आणि पोटफुगी सारख्या समस्यांना सामोरी जावे लागते. सकाळची न्याहारी पौष्टिक घेणे सर्वात उत्तम, त्यामुळे आपणास सारखी सारखी भूक लागणार नाही. आपण ओट सारखे पौष्टिक पदार्थ घेऊ शकता.\n* आहाराची वेळ निर्धारित करा - एकाच बसणीचे जेवण करण्यापेक्षा दिवसातून 4 ते 5 वेळा थोडं थोडं करून आहार घ्यावा. आहारात तळलेले पदार्थ घेण्यापेक्षा वाफवलेले किंवा भाजके पदार्थांचा समावेश करावा.\nआपापल्या शारीरिक क्षमतेनुसार कार्य करावे आणि काहीही करण्याच्या आधी योग्य तज्ज्ञांच्या सल्ला घ्यावा..\nकेस गळती रोखेल कडीपत्ता आणि जास्वंद तेल\nआपली आवडती वेब सीरीज किंवा मूव्ही बघताना या चुका टाळा\nरोग प्रतिकारक शक्ती वाढवू या... हळदीचे गुणधर्म जाणून घेऊ या...\nआरोग्य टिप्स : कोरड्या खोकल्यावर घरघुती उपाय करुन बघा\nहोळीला भांगेचा नशा उतरवण्यासाठी घरगुती उपाय\nयावर अधिक वाचा :\nरिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली\nमुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन योजना सुरू ...\nमीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद ...\nशेती बिलावरून राज्यसभेत झालेल्या राड्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील ...\nसविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना ...\nमुंबईची लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं ह��तं. ...\nबाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त\nबारामती तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो ...\nइंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा ...\nरविवारी रात्री कोविड -19 मुळे 87 वर्षीय व्यक्तीच्या निधनानंतर येथील खासगी रुग्णालयात ...\nनोकरीसाठी अर्ज करा, 6 ऑक्टोबर शेवटली तारीख\nजर आपण नोकरीच्या शोधात आहात, तर आम्ही आपल्याला या तीन नोकऱ्यांबद्दल सांगत आहोत, त्यासाठी ...\nहृदयविकारांच्या झटक्यापासून वाचवणार हे घरगुती औषध\nहृदयरोग आणि हृदय विकाराच्या झटका येण्याचे सर्वात मोठे कारण आहे, हृदयाच्या ...\nमुलांना खुश करायचे असल्यास घरच्या घरी पिझ्झा बनविण्याची ...\nआपल्याला दररोजचा हा मोठा प्रश्न पडत असतो की स्वयंपाकात काय करावं. मुलांना दररोज चे तेच ते ...\nमैत्रिणींनो आपण वेगवेगळ्या प्रकारचे, स्टाईलचे कपडे आणतो. त्यातही विविधांगी कुर्त्यांनी ...\n...अशी असावी भाषा, स्पर्शाची \"निःशब्द\"\nस्पर्श एक असा, पान्हा फुटवा, स्पर्श एक असा, हुंदका दाटावा, स्पर्श एक असा, रोमांच ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A0.....-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-/A4b2Ho.html", "date_download": "2020-10-01T07:05:02Z", "digest": "sha1:5IYQHV3FIA5ORW3S3KKNGYYEA35EBAAT", "length": 6575, "nlines": 38, "source_domain": "rajsatya.page", "title": "नवरदेवाने सत्यशोधक पद्धतीने बांधली लग्नगाठ..... खासदार श्रीनिवास पाटील व राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या नवदाम्पत्याला आशीर्वाद - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nनवरदेवाने सत्यशोधक पद्धतीने बांधली लग्नगाठ..... खासद���र श्रीनिवास पाटील व राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या नवदाम्पत्याला आशीर्वाद\nनवरदेवाने सत्यशोधक पद्धतीने बांधली लग्नगाठ....खासदार श्रीनिवास पाटील व राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या नवदाम्पत्याला आशीर्वाद\nपुणे - विवाहाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जाते कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये साथीदार कोण असणार याची पूर्वगाठ बांधली गेलेले आहे. त्याच पद्धतीने विवाहबंधनात दोन जीव अडकतात. विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. सर्व धर्मामध्ये लग्न म्हणजे संस्कार म्हणून पहिले जाते. हिंदू धर्मीयांमध्ये विवाह हा संस्कार आहे. तर अन्य धर्मीयांमध्ये हा करार आहे. प्राचीन काळापासून विवाह म्हणजे एक धार्मिक बंधन समजले जाते. विवाह म्हंटले की वाजंत्री, पुरोहित, नातेवाईक, मंत्र अक्षता याचा एकत्रित शुभ समारंभ असतो त्यावर मोठा खर्च होतो. अन शुभमंगल सावधान म्हणून मंगलाष्टका म्हटल्या जातात.\nमहात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि आपले विचार मांडले. सर्वसाक्षी जगत्पती त्याला नको मध्यस्थी व त्यानी पुरोहिताशिवाय लग्न लावण्यास सुरुवात केली. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजमनात दृढ व्हावेत. यासाठी फुले-शाहू-आंबेडकर एज्युकेशनल फाउंडेशनच्यावतीने श्री रघुनाथ ढोक यांचे पुढाकाराने पुणे येथे सत्यशोधक पद्धतीने विवाह संपन्न झाला. महात्मा फुले हे सत्यशोधक चळवळीचे प्रणेते आहेत. लग्नसमारंभातील सर्व विधी नाकारून दाम डॉल बाजूला ठेवून\nश्रीमती पौर्णिमा विठ्ठल लिखिते यांचे चिरंजीव सिद्धार्थ यांनी श्री हरभजन सिंग यांची कन्या कंवर प्रित कौर यांचा विवाह मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत खासदार श्रीनिवास पाटील व आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या साक्षीने संपन्न झाला. साक्षीदार म्हणून या दोन्ही मान्यवरांनी सह्या केल्या. शुभ सोहळ्यास श्री देवी सिंह शेखावत पुणे विद्यार्थी गृह संचालक मंडळाचे सर्व संचालक मुलामुलींचे नातेवाईक उपस्थित होते. खासदार श्रीनिवास पाटील, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नवदांपत्यास महात्मा फुले, यांची प्रतिमा आणि भारतीय राज्यघटना देऊन त्यांना आशीर्वाद दिले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-technowon-nitrogen-fixing-genes-could-help-grow-more-food-using-fewer", "date_download": "2020-10-01T07:18:55Z", "digest": "sha1:2ANJ3XQ3ITJ3CEKD27KLN47T6S2O752D", "length": 20433, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi technowon Nitrogen-fixing genes could help grow more food using fewer resources | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनत्रयुक्त खतांच्या वापराशिवाय उत्पादन शक्य\nनत्रयुक्त खतांच्या वापराशिवाय उत्पादन शक्य\nबुधवार, 22 जानेवारी 2020\nकडधान्याच्या मुळावरील गाठीमध्ये वसाहती करणाऱ्या जिवाणूंमुळे हवेतील नत्राचे रूपांतर पिकाला वापरण्यायोग्य अमोनिया स्वरुपातील नत्रामध्ये केले जाते. मात्र, ही सोय गहू, मका यांसारख्या तृणधान्यांमध्ये उपलब्ध नाही. अशा नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जिवाणूंतील त्यासाठी कारणीभूत जनुकांचा वापर तृणधान्यांच्या मुळालगत वाढणाऱ्या जिवाणूमध्ये करून नैसर्गिक नत्राची उपलब्धता करण्याचे प्रयत्न वॉशिंग्टन राज्य विद्यापीठातील संशोधकांनी सुरू केले आहेत. हे संशोधन नेचर मायक्रोबायोलॉजी मध्ये प्रकाशित केले आहे.\nकडधान्याच्या मुळावरील गाठीमध्ये वसाहती करणाऱ्या जिवाणूंमुळे हवेतील नत्राचे रूपांतर पिकाला वापरण्यायोग्य अमोनिया स्वरुपातील नत्रामध्ये केले जाते. मात्र, ही सोय गहू, मका यांसारख्या तृणधान्यांमध्ये उपलब्ध नाही. अशा नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जिवाणूंतील त्यासाठी कारणीभूत जनुकांचा वापर तृणधान्यांच्या मुळालगत वाढणाऱ्या जिवाणूमध्ये करून नैसर्गिक नत्राची उपलब्धता करण्याचे प्रयत्न वॉशिंग्टन राज्य विद्यापीठातील संशोधकांनी सुरू केले आहेत. हे संशोधन नेचर मायक्रोबायोलॉजी मध्ये प्रकाशित केले आहे.\nपिकांच्या वाढीसाठी रासायनिक कृत्रिम खतांचा वापर केला जातो. ही खते महागडी असण्यासोबतच पर्यावरणावरही विपरीत परिणाम करणारी आहेत. याविषयी माहिती देताना वॉशिंग्टन राज्य विद्यापीठातील जैविक रसायनशास्त्र संस्थेचे संचालक जॉन पीटर्स यांनी सांगितले, की पिकांच्या वाढीसाठी जैविक पद्धतीने तयार होणारा नैसर्गिक नायट्रोजन महत्त्वाचा ठरतो. या नत्रामुळे खतांच्या वापरामध्ये मोठी बचत होऊ शकते. सध्या ते व त्यांचा गट ऑक्सफोर्ड विद्यापीठात��ल फिलिप पुले यांच्यासोबत जैविक नत्र स्थिरीकरणांच्या प्रक्रियेचा अन्य जिवाणूमध्ये अंतर्भाव करण्यासाठी संशोधन करत आहेत.\nअशा प्रकारे होते नत्राचे स्थिरीकरण ः\nअन्य पिकांच्या तुलनेमध्ये कडधान्य व शेंगावर्गीय पिकांना नत्रयुक्त खतांची अत्यंत कमी गरज लागते. कारण त्यांनी जिवाणूसोबत सहजिवी संबंध प्रस्थापित केले असून, मुळांवरील हे जिवाणू शर्करेच्या बदल्यात नत्राचा पुरवठा करतात. या प्रक्रियेला जैविक नत्र स्थिरीकरण असे म्हणतात. या सहजिवी संबंधासाठी वनस्पतींची मुळे जिवाणूंना विशिष्ट रासायनिक संदेश देतात. त्यामुळे नत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू आकर्षित होतात. त्याच प्रमाणे जिवाणूंना जेव्हा कार्बन व अन्य अन्नद्रव्यांची आवश्यकता असते, त्या वेळी त्यासंबंधी संदेश वनस्पतींना दिला जातो. अशा प्रकारे दोघांमध्ये संदेशांची देवाणघेवाण होऊन दोघे एकमेकांसाठी कार्यरत राहतात.\nगुंतागुंतीच्या तंत्रज्ञानातील पहिले पाऊल ः\nवॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधकांनी नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जिवाणूंतील त्यासंबंधीची जनुके ओळखली आहेत. त्यांचा वापर अन्य जिवाणूंमध्ये केला आहे. पीटर यांच्या प्रयोगशाळेमध्ये जिवाणूंच्या चयापचय प्रक्रियेचा अभ्यास करण्यात येत आहे. विशेषतः ते कशाप्रकारे ऊर्जा तयार करतात आणि वापरतात, यावर त्यांचा भर आहे. त्यांनी वेगवेगळ्या जिवाणू कशा प्रकारे नत्राचे स्थिरीकरण करतात, याविषयी आराखडा तयार केला आहे. त्याविषयी पीटर म्हणाले की, पिकाच्या उत्पादनामध्ये जैविक नत्र स्थिरीकरणाचा अंतर्भाव करण्याच्या दृष्टीने एक मोठा टप्पा पार पडला आहे. भविष्यामध्ये खतांच्या वापराशिवाय पिकांचे उत्पादन वाढवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. त्याचा विकसनशील देशांना फायदा होईल. मॅसेच्युसेट्स तंत्रज्ञान विद्यापीठातील त्यांचे सहसंशोधक ही यंत्रणा सूक्ष्म जिवाणू आणि वनस्पती दोघांना उपयुक्त ठरेल, अशी यंत्रणा तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थात, हे गुंतागुंतीचे आव्हान असून, त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मोठ्या गटाची आवश्यकता भासणार आहे. जर आपण यामध्ये यशस्वी झालो, तर संपूर्ण पृथ्वीसाठी ते मोठे यश असणार आहे.\nया संशोधनासाठी राष्ट्रीय शास्त्र फाउंडेशन आणि जैवतंत्रज्ञान आणि जैविक शास्त्र संशोधन परिषद, इंग्लंड यांनी आर्थिक निधी दिला आहे.\nकडधान्य गहू wheat तृणधान्य cereals वॉशिंग्टन खत fertiliser पर्यावरण environment विषय topics नायट्रोजन जैवतंत्रज्ञान biotechnology इंग्लंड\nपुणे विभागात खरीप कांद्याची ४० हजार हेक्टरवर लागवड\nपुणे ः खरिपात अति पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले.\nकापूस खरेदीचे प्रभावी नियोजन करावे ः पणन मंत्री...\nमुंबई : आगामी हंगामामध्ये राज्यात सुमारे ४५० लाख क्विंटल (९०० लाख गाठी) कापूस उत्पादन अपे\nमराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या...\nमुंबई : विदर्भातील पुरापाठोपाठ मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आ\nकुलगुरू निवड निकषांबाबत प्र-कुलपतींच्या भूमिकेकडे...\nपुणे : कुलगुरू निवड निकषांच्या बदलाबाबत कुलपती म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व प्र-कुल\nआता खुल्या मिठाईवरही ‘वापर कालावधी’ आवश्यक\nनागपूर : मिठाईच्या दुकानातील ‘ट्रे’ वर किंवा डब्ब्यांवर आता मिठाई किती तारखेपर्यंत वापरल\nन रडवणारा गोड कांदाकांदा हा नेहमीच कोणाला न कोणाला रडवतोच... एकतर...\nसंपूर्ण स्वयंचलित सिंचनासाठी केला...वॅगेनिंगन विद्यापीठातील संशोधकांच्या गटाने...\nनिर्यातीसाठी उष्णगृहामध्ये फळे, ...जॉर्जिया येथील ग्लेनबेरीज या थंड फळे आणि भाजीपाला...\nतापमान, वारे, सापेक्ष आर्द्रता...पिकांच्या वाढीवर प्रामुख्याने हवामान घटकांचा (...\nसीताफळातील गर, बिया वेगळे करण्यासाठी...सीताफळ हे फळ पिकल्यानंतर फार काळ साठवणे शक्य होत...\nदर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...\nआवळा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेआपल्या गुणकारी, औषधी गुणधर्मामुळे अनेक आयुर्वेदीय...\nवितरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाला गोदाम...सध्या केवळ ड्रोनच्या वापरातून उत्पादने...\nअत्याधुनिक लायसीमीटर आधारित सिंचन...पिकाच्या सिंचनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी...\nदूध काढण्यासाठी फिरती घडवंची, तिपाईदुग्ध व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन अखिल...\nप्रकाश संश्लेषण प्रक्रियेतील...हिरव्या वनस्पती किंवा पिकांद्वारे सूर्यप्रकाशाचे...\nहायड्रोपोनिक्स पद्धतीने मिळवा चाराहायड्रोपोनिक्स म्हणजे माती विरहित किंवा केवळ...\nचाऱ्यासाठी कमी किमतीचे हायड्रोपोनिक्स...अल्प भूधारक पशुपालकांना हिरव्या चाऱ्याची उपलब्धता...\nअपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर...अक्षय ऊर्जा स्रोतांमध्ये सूर्यप्रकाश, वारा,...\nस्वयंचलित ठिबकासह ९० एकरांत यांत्रिकी...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील कृषी पदवीधर व...\nसुपारी प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेसुपारी हे कोकणातील व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचे...\nपिकातील सूक्ष्महवामान मोजणारी उपकरणेया वर्षी महाराष्ट्राच्या अनेक विभागात...\nयांत्रिक पद्धतीने भात रोपलागवडीचा...सांगे (जि. पालघर) येथील कृषिभूषण व अभ्यासू शेतकरी...\nविरळणी, तण काढणी करा झोपूनअत्यंत आरामदायी स्थितीमध्ये तणनियंत्रणासारखी काम...\nअकरा ‘सेन्सर्स’ सह ‘वेदर स्टेशन’ द्वारे...वडाळी नजीक (ता.निफाड, जि. नाशिक) येथील रोशन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/16/discharge-from-the-radish-dam-the-river-basin-flows/", "date_download": "2020-10-01T08:29:49Z", "digest": "sha1:USRP6DAPPDW7DFAQ4W3B2PSXXC4CNZMU", "length": 10223, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "मुळा धरणातून विसर्ग; नदीपात्र वाहते - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nHome/Ahmednagar News/मुळा धरणातून विसर्ग; नदीपात्र वाहते\nमुळा धरणातून विसर्ग; नदीपात्र वाहते\nअहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-१५ दिवसात मुळा धरणातून मुळा नदीपात्रात ३ हजार २०० दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग झाला आहे. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेले\nमुळा धरण तांत्रिकदृष���ट्या भरल्याने १ सप्टेंबरला मुळा धरणातून मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. मुळा उजव्या कालव्यातून ओढे नाले भरण्यासाठी,\nतर मुळा डावा कालव्यातून मुसळवाडी साठवण तलाव भरण्यासाठी पाणी सोडण्यात आले. १ सप्टेंबर ते १० सप्टेंबर या कालावधीत मुसळवाडी तलावासाठी १०८ दशलक्ष घनफूट पाण्याचा कोटा पूर्ण झाल्याने डावा कालवा बंद करण्यात आला.\n५५१ क्युसेकने सुरू असलेल्या उजव्या कालव्यातून गेल्या पंधरा दिवसांत ५५० दशलक्ष घनफूट, तर वांबोरी चारीच्या लाभक्षेत्रात\n११ ते १५ सप्टेंबर या कालावधीत १५ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले. मुळा धरणाचा पाणीसाठा २५ हजार ४४४ स्थिर ठेवण्यात आला. मंगळवारी सायंकाळी कोतूळकडून मुळा धरणात ५२६ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बा��ासाहेब थोरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/bbc-marathi-news/corona-for-not-following-the-religion-of-amit-shah-and-ram-temple-priests-digvijay-singh-120080400015_1.html", "date_download": "2020-10-01T08:24:33Z", "digest": "sha1:IHN7GATRCH44G4XHKUKY6AAA2IDZ2WO5", "length": 7504, "nlines": 93, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "'अमित शाह आणि राम मंदिराच्या पुजाऱ्यांना धर्माचे पालन न केल्यामुळे कोरोना': दिग्विजय सिंह | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 1 ऑक्टोबर 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n'अमित शाह आणि राम मंदिराच्या पुजाऱ्यांना धर्माचे पालन न केल्यामुळे कोरोना': दिग्विजय सिंह\nसनातन धर्म आणि हिंदू परंपरेचं उल्लंघन केल्यामुळेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राम मंदिराच्या पुजाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे.\nहिंदू धर्मातील मान्यतांना न मानल्याने असं झालं आहे. अशुभ मुहुर्तावर कोरोनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सनातन हिंदू धर्माच्या मान्यता डावलल्याचा हा परिणाम आहे असं दिग्विजय यांनी लिहिलं आहे.\nभगवान राम हे कोट्यवधी हिंदू भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या धर्माच्या नियमांना तिलांजली देऊ नका असं दिग्विजय यांनी ट्वीट करून म्हटलं आहे.\nयावर अधिक वाचा :\nअयोध्या प्रकरणात पुनर्विचार याचिकेमुळे काय बदल होईल\nअयोध्येच्या वादग्रस्त जमिनीच्या वादावर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने 9 नोव्हेंबरला ...\nप्रसिद्ध गायिका गीता माळी यांचा अपघात सीसीटीव्हीत कैद, ...\nप्रसिद्ध गायिका आणि नाशिकच्या रहिवासी गीता माळी या प्रवास करत असलेली कार गॅस टँकरला ...\nTik-Tok पुन्हा अडचणीत, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका ...\nपूर्वी एकदा कोर्टाने बंदी घातलेल्या Tik-Tok विरोधात आता पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात ...\nराजधानी मुंबईच्या मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर\nमुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांचे नाव निश्चित झाले आहे. ...\nकाँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी सरकार स्थापनेबाबत ...\nमहाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबतचा पेच अद्याप कायम असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.betterbutter.in/mr/recipe/159018/healthy-cookie-cake/", "date_download": "2020-10-01T06:58:09Z", "digest": "sha1:A3OUWBYN7GL2LLJZIU2MNRNZ7IHJT6EK", "length": 20571, "nlines": 395, "source_domain": "www.betterbutter.in", "title": "Healthy cookie cake recipe by seema Nadkarni in Marathi at BetterButter", "raw_content": "\nपाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर\nकृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा\nमुख्यपृष्ठ / पाककृती / हेल्दी कुकी केक\nसूचना वाचा नंतरसाठी सेव करा\nहेल्दी कुकी केक कृती बद्दल\nबाजारात पील्सबरी कंपनी चे कुकी केक मिळतात. माझ्या मुलांना खूप आवडतात. ते मैद्याचे असल्याने मी शक्यतो आणत नाही. पण त्याचा पर्याय काही तरी हेल्दी बनवुन मुलांना द्यायच. म्हणून आज या स्पर्धे साठी मी प्रयत्न केला व तो चांगला पार पडला याचा मला आनंद आहे. मुलांना आवडला हा हेल्दी कुकी केक.\n1 कप गव्हाचे पीठ\n1/2 कप ओट्स ची पावडर\n4 टे स्पून मध\n2 टी स्पून बेकिंग पावडर\n1/4 कप अंजीर, जरदाळू, काजू - बदाम\n1/2 टी स्पून वनिला इसेन्स\n3 टे स्पून बटर किंवा तेल\nसजावट साठी चोकलेट चीप्स किंवा शेव\nसौ प्रथम ओवन ला प्री हिट करून घ्या.\nसगळे जिन्नस तयार करून घ्यावे.\nकोनफ्लेक्स ला मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे.\nएका बाउल मध्ये गव्हाचे पीठ, ओट्स ची पावडर, म्युसेली, कोनफ्लोर ची पावडर, बेकिंग पावडर एकत्र करून घ्यावे.\nमिक्सर च्या भांड्यात केली, सफरचंद व मध घालून फिरवून घ्यावे. लागल्यास त्यात भिजवून घेतलेले अंजीर घालावे.\nएका बाउल मध्ये केळ्याचे मिश्रण, बटर एकत्र करून बीटर नी बीट करून घ्या.\nत्यात पीठा चे मिश्रण घालून हळूहळू एकत्र करावे.\nया मिश्रणात वनिला इसेन्स व ड्राय फ्रूट चे भरड घालून एकत्र करावे\nआता बेकिंग ट्रे ला बटर पेपर ठेवून त्यात वरील पीठा चे मिश्रण घालून पसरवून घ्यावे.\nत्या वरती चोको चीप्स किंवा चोकलेट ची शेव, अंजीर व जरदाळू चे छोटे छोटे तुकडे कापून घालावे.\nया ट्रे ला ओवन मध्ये ठेवून 160' सें वर 15-20 मिनिटे बेक करुन घ्या.\nथंड करून सूरी ने चौरस तुकडे करून घ्यावेत. त्या वर मध किंवा चोकलेट सोँस नी डेकोरेशन करावे.\nआपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.\nचला स्वयंपाक सुरू करूया\nहे प्राडक्ट शेर करा\nसौ प्रथम ओवन ला प्री हिट करून घ्या.\nसगळे जिन्नस तयार करून घ्यावे.\nकोनफ्लेक्स ला मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे.\nएका बाउल मध्ये गव्हाचे पीठ, ओट्स ची पावडर, म्युसेली, कोनफ्लोर ची पावडर, बेकिंग पावडर एकत्र करून घ्यावे.\nमिक्सर च्या भांड्यात केली, सफरचंद व मध घालून फिरवून घ्यावे. लागल्यास त्यात भिजवून घेतलेले अंजीर घालावे.\nएका बाउल मध्ये केळ्याचे मिश्रण, बटर एकत्र करून बीटर नी बीट करून घ्या.\nत्यात पीठा चे मिश्रण घालून हळूहळू एकत्र करावे.\nया मिश्रणात वनिला इसेन्स व ड्राय फ्रूट चे भरड घालून एकत्र करावे\nआता बेकिंग ट्रे ला बटर पेपर ठेवून त्यात वरील पीठा चे मिश्रण घालून पसरवून घ्यावे.\nत्या वरती चोको चीप्स किंवा चोकलेट ची शेव, अंजीर व जरदाळू चे छोटे छोटे तुकडे कापून घालावे.\nया ट्रे ला ओवन मध्ये ठेवून 160' सें वर 15-20 मिनिटे बेक करुन घ्या.\nथंड करून सूरी ने चौरस तुकडे करून घ्यावेत. त्या वर मध किंवा चोकलेट सोँस नी डेकोरेशन करावे.\n1 कप गव्हाचे पीठ\n1/2 कप ओट्स ची पावडर\n4 टे स्पून मध\n2 टी स्पून बेकिंग पावडर\n1/4 कप अंजीर, जरदाळू, काजू - बदाम\n1/2 टी स्पून वनिला इसेन्स\n3 टे स्पून बटर किंवा तेल\nसजावट साठी चोकलेट चीप्स किंवा शेव\nहेल्दी कुकी केक - रिव्यूज\n7 भाषांमध्ये रीस्पीझचे शेर आणि शोधणे भारत देशातील सर्वात मोठे मंच.\nस्वयंपाक करा, अपलोड करा आणि शेअर करा\nएक रेसिपी कधीही सोडू नका\nनवीन माहितीसाठी आपल्या ईमेल ऐड्रेस सब्स्क्राइब घ्या\nसर्वाधिक सर्च गेलेल्या रेसपी\nयेथे आमचे फालो करा\nयेथून आमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n138 अनुसरण करत आहे\nपूर्ण प्रोफाइल पहा अनुसरण करा\nकिंवा ईमेलसह सुरू ठेवा\nसाइन इन करा साइन अप करा\n0 अनुसरण करत आहे\nआपला जुना पैस्वर्ड एका नवीनवर बदला\nपुष्टी करा नवीन पासवर्ड *\nयेथे आपले प्रोफाइल संपादित करा आणि अद्यतनित करा\nआपण एक बिगिनर ब्लॉगर फुडी शेफ होम कूक मास्टर कूक आकांक्षा कूक बेकर कधीकधी स्वयंपाकघरात सेलिब्रिटी शेफ उपहारगृह\nआपले लिंग पुरुष महिला\nआपली खाते सेटिंग्ज सोडत असताना आपली जतन केलेली रिसेप्शन्स, स्टोरेज आणि वैयक्तिकृत पसंती आपल्याला कायमचे प्रवेश न करण्यायोग्य आणि कनेक्ट केलेल्या डिव्हाइसची कार्यक्षमता कमी करू शकतात. हटविणे आमच्या प्राइवसी नोटिस आणि लागू कायद्यांचे किंवा नियमांनुसार केले जाईल.\nआपले खाते हटविणे म्हणजे आपल्या जतन केलेल्या पाककृती, संग्रह आणि वैयक्तिकरण प्राधान्ये BetterButter मधून कायमची हटविली जातील. एकदा आपण पुष्टी केली की आपले खाते तत्काळ निष्क्रिय केले जाईल.\nटीप: आपण पुढील 14 दिवसात लॉगिन केल्यास आपले खाते पुन्हा सक्रिय केले जाईल आणि हटविणे रद्द केल��� जाईल.\nलॉगिन करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड रीसेट करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि आम्ही आपला संकेतशब्द कसा रीसेट करायचा याबद्दल सूचना पाठवू\nआपल्या मेलवर पैस्वर्ड रीसेट दुवा पाठविला गेला आहे. कृपया आपले मेल तपासा.\nकृपया आपले मेल तपासा.\nBetterButter सह साइन अप करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड निश्चित करा *\nखाते तयार करून, मी अटी व शर्ती स्वीकारतो\nतुमच्या मनात काय आहे\nआपल्या गॅलरीमधून फोटो अपलोड करा\nआपला कॅमेरा उघडा आणि फोटो घ्या\nसेव करा रद्द करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/2018/01/24/mnse-2/", "date_download": "2020-10-01T07:45:24Z", "digest": "sha1:5YJN53ZQJFQ7TXS5FG2LBWGQ44JOGKX6", "length": 7494, "nlines": 100, "source_domain": "spsnews.in", "title": "पन्हाळा तालुक्यात ‘ मनसे ‘ ची नवी कार्यकारिणी – SPSNEWS", "raw_content": "\nजि.प. सदस्य मा.पै. विजयराव बोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब जनतेने त्यांच्यावर व्यक्त केलेल्या शुभेच्छा…\n“…समाजाच्या हृदयामधली नवसेवेची वीज तू “: श्री. विजयराव बोरगे वाढदिवस\nसिंहाच्या पोटी जन्मलेला ” छावा ” : रणवीरसिंग गायकवाड यांना शुभेच्छा\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nपन्हाळा तालुक्यात ‘ मनसे ‘ ची नवी कार्यकारिणी\nकोडोली ता.पन्हाळा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्क अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या आदेशाने व कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष गजानन जाधव व स्वाती ताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महिला आघाडी, विद्यार्थी सेनेची नविन निवड करण्यात आली.\nयावेळी जिल्हा उपाध्यक्ष संतोष जाधव, महिला जिल्हा उपाध्यक्ष .सिधुताई शिंदे, तालुका अध्यक्ष मोहन शेळके, सचिव यतिन होरणे, . पट्टण कोडोली शहर अध्यक्ष रवि आडके, तालुका उपाध्यक्ष नयन गायकवाड, शहर अध्यक्ष रमेश मेनकर, मनसेचे संजय पाटील उपस्थित होते.\n• महाराष्ट्र नवनिर्माण सेना फादर बॉडी शहर अध्यक्ष रमेश मेनकर,\n• शहर उपाध्यक्ष केदार कुलकर्णी.\n• विभाग अध्यक्ष विनोद महापुरे.\n• शेतकरी सेना तालुका अध्यक्ष सुरेश पाटील.\n• महिला आघाडी पन्हाळा तालुका अध्यक्ष सुवर्णा पोवार\n• तालुका उपाध्यक्ष ज्योती खोत.\n• कोडोली शहर अध्यक्ष मंगल सातपुते.\n• विद्यार्थी सेनेचे कोडोली शहर अध्यक्ष संतोष पवार.\n• विभाग अध्यक्ष निहाल मुजावर.\n• कोडोली शहर उपाध्यक्ष विशाल आरडे\nयांचा नविन नियुक्ती पञ देऊन सत्कार करण्यात आला.\n← सरुडकर दादांच्या अमृतमहोत्सवानिमित्त ७ फेब्रुवारी रोजी भव्य कुस्त्यांचे मैदान\nवारणानगर येथे आर.टी. ओ कॅम्प संपन्न →\nबांबवडे ( ता. शिराळा ) येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज ८५.९० टक्के मतदान\nबीड विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप चे सुरेश धस विजयी : ७६ मतांची घेतली आघाडी\nभोगावती साखर वर पी.एन.पाटील यांचेच वर्चस्व\nजि.प. सदस्य मा.पै. विजयराव बोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब जनतेने त्यांच्यावर व्यक्त केलेल्या शुभेच्छा…\n“…समाजाच्या हृदयामधली नवसेवेची वीज तू “: श्री. विजयराव बोरगे वाढदिवस\nसिंहाच्या पोटी जन्मलेला ” छावा ” : रणवीरसिंग गायकवाड यांना शुभेच्छा\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://aarambh.bookstruck.app/52656-chapter/", "date_download": "2020-10-01T08:47:16Z", "digest": "sha1:CUQDSUBTQJJW7KL5WGKRWJODGWFQELZI", "length": 19499, "nlines": 36, "source_domain": "aarambh.bookstruck.app", "title": "समाज माध्यम आणि मी | आरंभ समाज माध्यम आणि मी | आरंभ : मराठी साहित्यातील आधुनिक ई मासिक", "raw_content": "\nआधुनिक धाटणीचे मराठी साहित्य नवोदित आणि अनुभवी लेखक लेखिकांचे हक्काचे व्यासपीठ आणि हजारो मराठी वाचकांच्या प्रेमास पात्र असे १००% ऑनलाईन प्रकाशन. भयकथा, विनोदी, ललित, विज्ञान कथा, कविता , प्रवास वर्णने, व्यंगचित्रे, कॅरियर मार्गदर्शन, आरोग्य, विज्ञान आणि अनेक नानाविध विषयांवरील लेखन इथे वाचा. आपले लेख पाठवा \nसमाज माध्यम आणि मी\nसविता सुनिल कारंजकर, सातारा\nएकमेकांना ‘कनेक्ट’ करतात ती समाज माध्यमे. फेसबुक,वाट्सप,इन्स्ताग्रम,ट्विटर,ब्लॉग या समाजमाध्यमांमधून आपण म्हणजे सर्वच स्तरातील लोक व्यक्त होऊ शकतात. वस्तुतः आपल्याला व्यक्त होण्याकरताच ही माध्यमे निर्माण झाली आहेत.अन्न,वस्त्र,निवारा या जशा मानवाच्या मुलभूत गरजा आहेत तशीच ‘अभिव्यक्ती’ ही मानवाची प्राथमिक गरज आहे. जी माणसे व्यक्त होऊ शकत नाहीत त्यांची मानसिक,शारीरिक वाढ खुरटते,मानसिक आजारांना ते बळी पडतात. मग अशांपैकी काहीजण डॉल्बीसमोर नाचाच्या नावाखाली चित्रविचित्र अंगविक्षेप करतात हे झालं अभिव्यक्तीचं विकृत स्वरुप.\nपण अभिव��यक्तीची गरज समाज माध्यमांनी पूर्ण केली. या माध्यमांमधून लोक व्यक्त होऊ लागले,आपली मते मांडू लागले.परिचय नसतानाही अनेक मित्र मिळू लागले,त्यांचा एक परिवार तयार झाला.समान आवडी-निवडी असणारांचे गट तयार झाले.सगळ जग जवळ आलं कारण या माध्यमांमध्ये सगळ्याच प्रादेशिक भाषेत बोलता येते.या माध्यमांमुळे जे लोक पुस्तके वाचत नाहीत त्यांच्या ज्ञानात भर पडते.भाषा संवर्धनाकरताही या माध्यमांचा चांगला वापर होतो,तसेच अनेक व्यक्ती,संस्था,समाज आणि देशाला आर्थिक,सामाजिक,सांस्कृतिक तसच राजकीय क्षेत्रात समृद्ध होता आलं.या माध्यमांच्या सकारात्मक वापरामुळे कोणत्याही देशची एकता,अखंडता,धर्मनिरपेक्षता यामध्ये समृद्धताच आली आहे मग ते भ्रष्टाचारविरोधी अभियान असो,सामाजिक प्रश्न असोत,स्वच्छता अभियान असो अथवा जनजागृती अभियान. हे आहेत समाजमाध्यमांचे फ़ायदे.\nपण कोणतीही गोष्ट योग्य प्रमाणात वापरली तरच फायदेशीर ठरते.अन्न अतिप्रमाणात खाल्लेअसता विषच ठरते..तसेच बंदूक पहारेकऱ्याकडे ही असते आणि गुंडाकडेही.जसा वापर तसे त्याचे फायदे.आज आपण जी समाजमाध्यमे वापरतोय त्याला १० ते १५ वर्षे झाली पण त्यांचा वापर मात्र विघातक कारणांसाठीच जास्त प्रमाणात होताना दिसतोय .समाज माध्यमांवर जातवार ,धर्मवार गट पडले,अफवा पसरवणे,लोकांच्या धार्मिक भावना दुखावणे,चिथावणे,चिडवणे हेच या माध्यमातून जास्त प्रमाणात केलं जातंय.आपला देश बहुसांस्कृतिक,बहुभाषिक,बहुजातीय आणि सर्वसमावेशक संस्कृतीचा आहे.युरोपियन राष्ट्रवादापेक्षा वेगळा असा राष्ट्रवाद असलेला हा देश,पण या संस्कृतीला,या संकल्पनेला समाज माध्यमे धक्का देत आहेत.त्यामुळे ‘मी भारतीय आहे’ या भावनेपेक्षा मी ठराविक जातीचा,ठराविक धर्माचा आहे ही विभक्त्पणाची जाणीव जास्त बळावते आहे. सगळेच कंपूशाहीकडे वळले आहेत.हा समाज माध्यमांचा महत्वाचा तोटा ..भारताच्या दृष्टीने .\nवैयक्तिक पातळीवर पाहिले असता ही समाज माध्यमे वापरणारे आपण प्रत्येक जण यात च गुंतलेलो असतो .आपण आपला अतोनात वेळ यामध्ये घालवतो .पूर्वी घरच्या शुभ कार्याचे निमंत्रण घरोघरी जाऊन दिले जायचे त्यात स्नेह होता ,ओलावा होता ती पद्धत ही आता नष्ट होत चाललीय .फेसबुकवर असंख्य मित्र असलेल्या लोकांना प्रत्यक्षात मात्र एखादाच जवळचा मित्र अभावाने असतो.सातासमुद्���ापलीकडे असलेल्या फेसबुक फ्रेंडने नाश्ता काय घेतला याची आपण रोज चवीने चर्चा करत असतो त्याच वेळी आपल्या शेजारच्या उंबरठ्याच्या आत झालेलं मयत आपल्याला माहिती नसत.ही भयानक विसंगती आहे.आपल्या प्रत्येक हालचालींचे फोटो ‘अपलोड ‘ करण्यात आपला बराचसा वेळ आपण निरर्थक वाया घालवतो.\nया माध्यमांवर जी माहिती येते त्या माहितीची सत्यासत्यता न करताच आपण बरेचदा ती ग्राह्य धरून पुढे ढकलतो.पण त्याचा समाजमनावर काय दुष्परिणाम होणार आहे याचा विचार करण्याची सदसदविवेकबुद्धी आपण हरवून बसलो या सामाजमाध्यामांमुळे जग जवळ आलं हे खरे आहे पण माणूस मात्र माणसापासून दुरावत चाललाय हेही तितकंच खरं.या आभासी जगात,स्वप्नरंजनात माणूस रंगला आणि त्याची उत्पादन क्षमता,सृजनशक्ती साचून राहिली.\nआपले पूर्वज अवजड कामे स्वतः करत होते,कष्टाची कामे ते हाताने करायचे. ती कामे करत असताना त्यांनी कोणती कौशल्ये वापरली असतील,कोणते तंत्रज्ञान वापरले असेल याचा आपल्याला अंदाजही येत नाही.उदाहरणच द्यायचे झाले तर इसविसनापूर्वीचे आपल्यासाठी नवलाचे आहेत.ते कसे बांधले,त्यासाठी वापरलेले दगड कोठून आणले हे काही केल्या कळत नाही.जसजशी उत्क्रांती होत गेली त्या उत्क्रांतीच्या प्रत्येक अवस्थेत माणूस बदलत गेला आणि कौशल्ये मागे पडत गेली कारण त्याच्या मदतीला यंत्रे आली.कॅल्क्यूलेटर आला आणि अडीचकी पावकीची मजा गेली,टीवी आला आणि निसर्ग सहलींचं प्रमाण कमी झालं.त्यामुळे माणुसकीचा ऱ्हास होत गेला. आता इथून पुढे माणसाची जागा यंत्र घेणार असे लेख प्रसिद्ध होऊ लागले.बिनशिक्षकी शाळा,इमारतीशिवाय बँकां,शिवाय ड्रायवरची जागाही यंत्रच घेणार.मग माणूस करणार काय हृदयाचे ठोके मोजणारी त्वचा आली,हळू-हळू एकामागून एक अवयव बाहेरून येऊ लागले,माणसाशी मिळते-जुळते रोबो तयार झाले,माहिती आणि ज्ञान आता इंजेक्शनने टोचून घेता येतंय कारण मेंदूचा कुठला कप्पा काय काम करतो हे माणसाला समजलंय.खरतर प्रगती विज्ञानाची झालीये आणि माणसाची मात्र अधोगती झालीये.मग माणूस आणि मशीन यांचं एकत्रीकरण होऊन जे बनेल (क्लोन) त्याला ‘साईबोर्ग’ म्हणतात.\nसातत्याने संगणक,मोबाईलच्या स्क्रीनमध्ये डोकं खुपसून बसलेली माणसाची मूर्ती तोच साईबोर्गचा अवतार आहे.\nजेव्हा मी स्वतः या माध्यमांचा अतिरेकी वापर करते,तेव्हा मलाच वाटते, ���पण साईबोर्ग होऊ का आपण माणूस राहू का आपण माणूस राहू काअंतर्मुख होऊन मी या सगळ्याचा विचार करते.मला हे सगळे गुण,दोष,तोटे दिसतात .त्याबद्दल मी जागरुकदेखील आहे .त्यामुळे काही समुहातून मी बाहेर पडले.कोणताही संदेश,माहिती पुढे ढकलताना त्याची सत्यासत्यता मी पडताळून पाहते,अतिशय काळजीपूर्वक वापर मी या माध्यमांचा करते.माझ्या मित्रमैत्रिणींना,नातेवाईकांना देखील तसे करण्यास प्रवृत्त करतेच.ही समाज माध्यमे वापरताना कितीही काळजीपूर्वक वापरली,दक्षता घेतली तरीही बरेचदा अतिरेकी वापर होतोच.कळतंय पण वळत नाही अशी अवस्था सतत होते कारण ही नशा आहे,व्यसन आहे.दारू,सिगारेट अशी इतर कोणतंही व्यसन नसलेली माणसे केवळ समाज माध्यमाचे व्यसन सोडवायला व्यसनमुक्ती केंद्रात मोठ्या संख्येने दाखल होताना दिसतात.अगदी तळागाळातील माणसे व्हाट्सप वापरतात,मध्यम वर्गातील माणसे फेसबुक वापरतात आणि राजकिय पुढारी,कलाकार,खेळाडू ट्वीटर वापरतात.पण ट्वीटरवरची या उच्चभ्रू लोकांची वादग्रस्त विधानं पाहता सामान्य लोक आणि बुद्धिवादी लोक यांच्यातील बौद्धिक भेदाभेद मिटल्याचेच जाणवत राहते.अशी वादग्रस्त विधानं करताना ती योग्य कि अयोग्य ,हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारणे विसरलोय आणि खरोखर जेव्हा ही बुद्धी संपेल तेव्हा अराजक माजणारच हे नक्की.\nहे अराजक टाळण्यासाठी मी काय करायला हवंयमला हे जमेल कामला हे जमेल काहे प्रश्न जेव्हा मी स्वतः लाच विचारले तेव्हा अंतरंगातून ‘नाही’असे उत्तर आले…..मग मी नाराज झाले आणि बालपणीच्या काळात गेले.\nआमच्या बालपणी आम्ही भावंडाना,नातलगांना,स्नेही जणांना पत्र लिहून क्षेमकुशल विचारायचो,कळवायचो..पत्र लिहिताना सप्रेम नमस्कार,वि.वि.,थोरांस नमस्कार,लहानांस आशीर्वाद हे लिहिताना,वाचताना त्यात ओलावा जाणवायचा,आपल्या लोकांचा मायेचा स्पर्श जाणवायचा .तीही अभिव्यक्तीच होती की..पण आपण तिकडे दुर्लक्ष केलं आणि आधुनिक तंत्रज्ञानाची पिल्ले असलेली ही समाज माध्यमे म्हणजेच व्यक्त होण्याच मध्यम अशी स्वतःची समजूत घालत गेलो.या समाज माध्यमांना आपण बळी पडत गेलो,त्यांच्या आहारी गेलो.अनेक शारीरिक तसेच मानसिक आजार आपल्या जवळ बाळगू लागलो.आणि आता ही समाज माध्यमे म्हणजे ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय ‘ अशी अवस्था होऊन बसलीय.\nअभिव्यक्तीचा आनंद तर मिळाला पण या समाज माध्यमांचा आणि आमचा हा प्रवास आम्हाला कुठे घेऊन जाणार,हे शोधण्याचा विचार करतेय,त्याच्या दुष्परिणामांपासून दूर पळण्याचि केविलवाणी धडपड करतेय.याच विषयावर मार्ग शोधण्यासाठी खटाटोप करतेय आणि चाचपडतच या लिखाणाचा शेवट करते.\nआरंभ : दिवाळी अंक २०१८\n« सुख आणि दु:ख लक्ष्मीच्या पाऊलखुणा »\nआरंभ : दिवाळी अंक २०१८ (20) आरंभ : फेब्रुवारी २०१९ (16) आरंभ: मार्च 2019 (19) आरंभ: जून २०१९ (36) आरंभ: सप्टेंबर २०१९ (57) आरंभ: डिसेंबर २०१९ (54) आरंभ : मार्च २०२० (30) आरंभ साठी लिहा (1) Notice (3) लॉकडाऊन लेखन स्पर्धा विशेषांक (29)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2020/09/teachers-association-belgaum-demand/", "date_download": "2020-10-01T07:46:17Z", "digest": "sha1:LEC4TILPXZL77W6CTFMZ5TUD6ZCQCZLU", "length": 8877, "nlines": 125, "source_domain": "belgaumlive.com", "title": "विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.. - बेळगांव Live", "raw_content": "\nHome बातम्या विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..\nविविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..\nकर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघ, बेळगाव जिल्हा शाखेच्यावतीने शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन देण्यात आले.\nकोरोना महामारीच्या काळात शिक्षण व्यवस्थेवर परिणाम झाला असून, शाळा पूर्ववत कधी सुरु होणार याची निश्चिती नसल्याने विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सरकारने सुरु केलेल्या विविध उपक्रमाचे शिक्षक संघाने कौतुक केले असून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे ठरविले आहे.\nकोरोना संसर्गाचा धोका असूनही शिक्षण खात्यातर्फे प्राथमिक विभागातील सरकारी शाळांचे शिक्षक प्रत्यक्ष कार्यशाळेत सहभागी होत आहे. याचप्रमाणे विद्यागम सारख्या उपक्रमातही शिक्षक सहभागी होत आहेत. यामध्ये अनेक शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाय सरकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षकांचा सहभाग असतो. यासर्व गोष्टींमध्ये शिक्षकांच्या जीवाचा विचार सरकारने करावा, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.\nया मागण्यांसह समाजातील जास्तीत जास्त घटकांना मदत मिळावी म्हणून सरकारने विशेष आर्थिक मदत जाहीर केली पण त्यात विना अनुदानित शिक्��कांना वगळण्यात आले. काही संस्थांनी शिक्षकांना कामावरून कमी केले तर काही संस्थांनी अर्धा पगार देऊन कामावर रुजू केले. त्यामुळे हे शिक्षक अडचणीत सापडले आहेत. शिवाय शिक्षकांच्या कुटुंबावरही उपासमारीची वेळ आली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने तात्काळ विशेष आर्थिक मदत जाहीर करावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.\nहे निवेदन सादर करताना कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील, सचिव उमेश कुलकर्णी, सहसचिव वामन कुलकर्णी, खजिनदार सुरेश कळ्ळेकर, माजी जिल्हाध्यक्ष राजू कुडतूरकर, एन ओ डोणकरी, शहराध्यक्ष संजिव कोष्टी, शहर सचिव अंगडी, राज्य सचिव आर.पी.वंटगुडी, उपाध्यक्ष विश्वजीत हसबे, व्ही.एन. पाटील. मंजुनाथ गोलीहळ्ळी यांच्यासह जिल्ह्यातील शिक्षक पदाधिकारी उपस्थित होते.\nPrevious articleबेळगावमध्ये कोरोना लसीची मानवी चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण\nNext article…तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार : भीमाप्पा गडाद\nया गावातील दलित स्मशानभूमीची समस्या सोडवा-\nबेळगावमधील या गावात आत्मा राहतात सरकारी कामाच्या दिशादर्शकाची हास्यास्पद दशा\nकिणये येथील लक्ष्मी मंदिरात लाखांची चोरी.\nया गावातील दलित स्मशानभूमीची समस्या सोडवा-\nबेळगावमधील या गावात आत्मा राहतात सरकारी कामाच्या दिशादर्शकाची हास्यास्पद दशा\nकिणये येथील लक्ष्मी मंदिरात लाखांची चोरी.\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/attempt/7", "date_download": "2020-10-01T09:15:32Z", "digest": "sha1:SLUYJ7GIKPUN63GKFQ2HSU5K7XPKE2KM", "length": 5781, "nlines": 82, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभाच्याने केले मामावर वार\nरेल्वेखाली आत्महत्येचा प्रयत्न, आरपीएफने वाचवले प्राण\nदिल्लीः चकमकीनंतर पोलिसांनी दोन गँगस्टरना केली अटक\nमेडिकल कॉलेजमध्ये बिबट्या, ५१ तास थरार\nमुख दुर्गंधीमुळे मिठी मारण्यास नकार, चाकूने भोसकले\nपाहाः टी शर्ट म्हणून पँट घालण्याचा प्रयत्न\n प्रियेसीला भोसकले, व्हिडिओ व्हायरल\nभरधाव कारने दोघांचा घेतला जीव\nजम्मू-काश्मीरः २५ किलो हेरॉईन जप्त\nनवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या टेरेसवर चढून तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमुंबई महापालिका मुख्यालयात तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न\nहैदराबाद: मद्यपी रिक्षाचालकाचा धुमाकूळ\n चिनाब नदीत एकाचा बुडून मृत्यू\nकेंद्रीय मंत्र्यांच्या मुलाला अटक\nअमेरिकन कामगारांना सुरक्षा; ग्रीन कार्ड कायद्यात बदल\nजपानः जी-२० च्या बैठकीत मोदी-ट्रम्प चर्चा\nपत्नीवर वार; पतीचा आत्महत्येचा प्रयत्न\nदिल्लीत जमावानं केली बसची तोडफोड\nकुरुक्षेत्रात दोन तरुणांना बुटाची माळ घातली\nहैदराबादः पोलिसांनी दोघांना वाचवले\nधक्कादायकः महिलेचा ७ व्या मजल्यावरून आत्महत्येचा प्रयत्न\nजम्मू-काश्मीर: डेमछोक परिसरात चीनचं बांधकाम\nआंध्राचे CM चंद्राबाबू नायडू सोनिया गांधींना भेटले\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/security-forces", "date_download": "2020-10-01T09:15:53Z", "digest": "sha1:HF752EKRY3OQMCI4VUIIZIOXNZTAMLMX", "length": 6574, "nlines": 82, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकरोनाविरोधी आघाडीवरील एक योद्धा दुर्लक्षित...\nजमिनीखाली बोगदे - भुयारे; दहशतवाद्यांची काळी कारस्थाने उघड\nभारतीय अधिकाऱ्याला पाककडून समन्स\nश्रीनगरमध्ये गस्ती पथकावर हल्ला; ३ दहशतवाद्यांचा खात्मा, १ जवान शहीद\nपुलवामामध्ये तीन दहशतवादी ठार, एका जवानानंही गमावले प्राण\nकाश्मीर: चकमकीत ४ दहशतवादी ठार; यात सरपंचाची हत्या करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा समावेश\nभारतात हल्ल्यासाठी जैश-ISI यांच्यात बैठक; भारतीय गुप्तचर यंत्रणा हाय अलर्टवर\n‘महाराष्ट्र सुरक्षा बला’त अस्वस्थता\nउत्तर काश्मिरात ६० दहशतवादी सक्रिय, सुरक्षा दलांचे मोठे ऑपरेशन सुरू\nपाकिस्तानी सैन्याच्या BAT चा हल्ल्याचा कट, LoC वर सुरक्षा दलांना हाय अलर्ट\nपुलवामा: चकमकीत १ दहशतवादी ठार, २ जवान जखमी\nकाश्मीर: कुलगाम येथे चकमक; १ दहशतवादी ठार, १ जवान जखमी\nकाश्मीर: सोपोरमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार; इंटरनेट सेवा बंद\nपुलवाम्यात २ दहशतवादी ठार; एक जवान शहीद, ४ महिन्यात १०० दहशतवाद्यांना कंठस्नान\nभारतीय जवानांच्या बुलेट प्रुफ जॅकेटचं 'चीन' कनेक्शन, नीती आयोगाचा विरोध\nकाश्मीर: शोपियानमध्ये चकमक, ३ दहशतवादी ठार\nकाश्मीरमध्ये चार दहशतवादी ठार, चकमक सुरूच\n... असा उधळला दहशतवाद्यांचा कट, काश्मीर पोलिसांनी दिली माहिती\nपुलवामात दहशतवादी हल्ला, १ पोलीस शहीद तर १ जखमी\nमहाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान वाऱ्यावर, आपत्काळात सुविधांचा अभाव\nछत्तीसगड: नक्षलवाद्यांंशी चकमक; १७ जवान शहीद\n जवानाचं दंगलीत जाळलेलं घर BSF बांधणार\nदिल्ली हिंसाचारः दंगलीत पेटवलेलं जवानाचं घर बीएसएफ बांधून देणार\nअनंतनागः 'जे अँड के' बॅकेतून जप्त केलं पिस्तूल\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.anandmore.com/2016/05/blog-post_23.html", "date_download": "2020-10-01T07:59:41Z", "digest": "sha1:OYFAXD5UQI63QM4K6YRTPPLE3VJ4WCCB", "length": 31137, "nlines": 263, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: ‎निर्गुणी भजने‬ (भाग २.४) सुनता है गुरू ग्यानी - दुसरा चरण", "raw_content": "\n‎निर्गुणी भजने‬ (भाग २.४) सुनता है गुरू ग्यानी - दुसरा चरण\n भाग २.२ | भाग २.३ भाग २.४ \nमागच्या भागात मी ऐतरेयोपनिषदातील विश्वोत्पत्ती चा सिद्धांत आणि सुनता है गुरु ग्यानी चा पहिला चरण यांचा संबंध आहे असा अर्थ लावला होता. त्यानुसार, निर्गुणाच्या इच्छेने प्रथम निर्गुणातून चार लोकांची निर्मिती, त्यानंतर हिरण्यपुरुषाची निर्मिती, त्याच्या अवयवातून चार लोकाच्या लोकपालांची म्हणजे गुणांची निर्मिती, मग गुणांच्या कार्यसाफल्यासाठी मानवी देहाची निर्मिती, या देहातील विवक्षित अवयवांमध्ये एकेका गुणाने स्थान ग्रहण करणे आणि मग देहाच्या टाळूतून चैतन्य शक्तीने मानवी देहात प्रवेश करणे असा पहिल्या चरणाचा अर्थ लावला होता.\nऐतरेयोपनिषदातला सिद्धांत मला किती पटला हा भाग जरी सोडून दिला तरी त्यात मला सगळ्यात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे या सिद्धांतात वापरलेली निर्गुण निराकारातून निर्गुण साकार पुरुष ���िर्माण होणे, मग या निर्गुण साकार पुरुषाच्या अवयवातून गुण निर्माण होणे, त्या गुणांनी जड देहात स्थान ग्रहण करणे आणि मग त्या सगुण देहात पुन्हा निर्गुण चैतन्याने प्रवेश करणे अशी दाखवलेली निर्मितीची साखळी. ह्या साखळीत विशुद्ध चैतन्यातून जड कसे निर्माण होते, ते सांगितलेले नाही. किंबहुना चैतन्य आधी की जड आधी, हा प्रश्न देखील सोडवलेला नाही. तरी चैतन्याचा आणि जडाचा अविभाज्य परस्परसंबंध दाखवला आहे. किंबहुना तसा संबंध दाखवण्यासाठीच निर्गुण आणि सगुण या संकल्पना वापरल्या आहेत. मला ही उपनिषदकर्त्यांच्या कल्पनाशक्तीची प्रचंड मोठी झेप आहे असे वाटते. या प्रचंड कल्पनाशक्तीला वंदन करून मी दुसऱ्या चरणाकडे वळतो.\nवहां से आया पटा लिखाया, तृष्णा तो उने बुझाई बुझाई |\nअमृत छोड़सो विषय को धावे, उलटी फाँस फंसानी हो जी ll 2 ll\nहा चरण किंवा हे कडवे मोठे गोंधळात टाकते. याचा अर्थ परळीकरांच्या पुस्तकात, \"तेथून म्हणजे प्रकृती- पुरुषापासून जीव येथे आला. येथे त्याचा पत्ता लिहून घेतला म्हणजे त्याला नामरूप प्राप्त झाले. त्याची जन्म घेण्याची इच्छा अशा प्रकारे पूर्ण झाली. जीवाला आत्मस्वरूपाचे विस्मरण झाले आणि तो विषयांच्या उपभोगाकडे धावत सुटला. अर्थात शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पंच विषयांत जीव गुंतून पडला आणि परमेश्वराच्या स्मरणात गुंतून पडण्या ऐवजी बंधनात अडकून पडला.\" असा दिला आहे.\nहा अर्थ चटकन पटला पण निर्गुण निराकाराला स्वतःला अनुभवायचे होते, स्वतःची लीला खेळायची होती म्हणून त्याने सगुण साकाराची निर्मिती केली हा तैत्तिरियोपनिषद, बृहदारण्यकोपनिषद आणि ऐतारेयोपनिषद यांच्या एकत्रित वाचनातून तयार होणारा सिद्धांत एकदा मान्य केला की विषयांच्या उपभोगाकडे धावत सुटला आणि इंद्रियगम्य पंच विषयात जीव गुंतून पडला असा अर्थ काढणे मला अडचणीचे वाटू लागले. कारण हे पंच विषय अनुभवणे हेच तर या सर्व लीलेचे कारण होते. मग त्याला बंधन कसे म्हणायचे. पुन्हा, \"तृष्णा तो उने बुझाई बुझाई\" असा उल्लेख आहे. मग ज्याची तृष्णा भागली किंवा शमली तो अमृत सोडून विषयाकडे का म्हणून धावेल असाही प्रश्न पडला. आणि माझी शोधयात्रा पुढे चालू राहिली.\nवहां से आया पटा लिखाया, म्हणजे आता सगुण जडदेहात चैतन्याने प्रवेश केला. आणि मग या जडदेहाचा जन्म झाला. देहाच्या नैसर्गिक इच्छा पूर्ण करण्यासाठ�� आपण समाजाची निर्मिती केल्याने या देहाने आपले जन्माधिष्ठित कार्य (ज्याला आपण इंग्रजीमध्ये Calling म्हणतो) ते ओळखून त्या दिशेने वाटचाल करण्याआधी त्यावर सामाजिक संस्कार होतात. त्याचे नामकरण होते. त्याचे नाव जगाने काय ठेवले त्यावरून त्याची ओळख बनू लागते. आणि मग तोही स्वतःला त्याच नावाशिवाय वेगळा ओळखू शकत नाही. ते नाव आणि त्या नावामागील मानवी संस्कृतीची परंपरा वागवण्याचे बंधन त्याच्यावर पडते आणि मग निसर्गाच्या विविध लीलांना उमगून त्यांचा आनंद घेण्यासाठी मुक्त असलेला तो जीव, आपल्या नावामुळे आणि त्याच्यामागील संस्कृतीमुळे, नवनवीन अनुभवांचे एकाच पठडीतले अर्थ काढून मुक्तता सोडून पत्त्यासारखा (address) अविचल होतो.\nइथपर्यंत पोहोचलो पण, \"तृष्णा तो उने बुझाई\" ची संगती लागेना. शोध काही संपेना. सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या संकेतस्थळावर या पूर्ण कडव्याचा अर्थ,\nतो काही मला पटत नव्हता. मग लिंडा हेस बाईंच्या सिंगिंग एम्प्टीनेस या पुस्तकात अजून एक माहिती मिळाली.\nकुमारजींना ही भजने त्यांच्या देवास येथील वास्तव्यात मिळाली. देवास येथे शीलनाथ महाराज नावाचे एक साधू पुरुष होते. त्यांच्या दरबारात अनेक विख्यात गवयी आपली संगीत सेवा अर्पण करण्यासाठी यायचे. अनेक निर्गुणी भजनांच्या संहिता कुमारजींना शीलनाथ महाराज संस्थानातून मिळाल्या. आणि शीलनाथ संस्थानातील लिखित प्रतीमध्ये, \"तृष्णा तो उने बुझाई\" असाच उल्लेख आहे. त्याबद्दल श्रीमती हेस यांची कलापिनी कोमकल्लींशी चर्चा झाली आणि त्यात कलापिनी बाईंनी या वाक्याचा कुमारजींनी लावलेला अर्थ सांगितला. (मूळ लेखन इंग्रजीत आहे. त्याचे मी मराठीत यथाशक्ती रुपांतर केले आहे.)\n\"या ओळी शिवाबद्दल आहेत. तोच शिव ज्याने समुद्र मंथनाच्या वेळी बाहेर आलेले हलाहल प्राशन केले. जेंव्हा सुरासुर अमृताची वाट पहात होते तेंव्हा, प्रथम विविध मौल्यवान वस्तू समुद्रातून बाहेर आल्या आणि मग हलाहल आले. हे हलाहल धारण करणे सर्व देवांच्या शक्तीबाहेरचे होते. ते शिवाने आपल्या कंठात धारण केले. म्हणून हलाहल कंठात धारण करणाऱ्या शिवाकडेच आपली तृष्णा शमविण्याची शक्ती आहे. आणि त्याच अनुषंगाने कुंडलिनीला ऊर्ध्वगामी करणे म्हणजे तिचा फास उलटा फिरवणे असा अर्थ आहे.\"\nश्रीमती हेस यांनी मग निर्गुणी भजनांचे अजून एक प्रसिद्ध गायक श्री. प्रल्हाद तिपनिया यांच्याशी या विषयावर चर्चा केली. तर त्यानी कबीरांचा आणि शिवाचा संबंध नाकारला. हे मला अजूनही पटलेले नाही. माझ्या मते हे भजन कुंडलिनी जागृतीच्या प्रवासातील साधकाच्या अवस्थांचे वर्णन करणारे आहे. कुंडलिनी जागृती हा हठयोगाचा भाग आहे. आणि हठयोग्यांचा मूळ पुरुष, \"आदिनाथ\" म्हणजे भगवान शिव आहे. त्यामुळे हठयोगाचा अभ्यास करणारे कबीर शिवाबद्दल बोलत नसतील असे म्हणणे मला पटले नाही. पण प्रल्हाद तिपनिया यांनी \"तृष्णा नही बुझानी\" असा पाठभेद सांगितला. मग श्रीमती हेस यांना बागली गावातील एका घरात १९२८ च्या सुमारास लिहिलेले हस्तलिखित सापडले. ज्यात तिपनिया यांनी सांगितलेला \"तृष्णा नही बुझानी\" हा पाठभेद लिहिलेला आहे. हा पाठभेद हेस बाईंना जास्त योग्य वाटला. आणि मला या भजनाची जी संगती लागत होती त्यासाठी मला देखील हाच पाठभेद योग्य वाटला. म्हणून अर्थाच्या शोधात मी या कडव्यापुरता कुमारजींच्या उच्चारापासून दूर जायचे ठरवले आणि बागली गावातील हस्तलिखितात दिलेला पाठभेद प्रमाण मानायचे ठरवले.\nआता जेंव्हा मी पाठभेद प्रमाण मानतो आणि माझ्या मनातील संगतीनुसार या कडव्याकडे बघतो तेंव्हा, त्याचा अर्थ मला असा लागतो.\nइंद्रिय गम्य सुखांचा उपभोग घेताना मनुष्य सातत्याच्या मागे लागतो. कुठलेही सुखद अनुभव त्याला सातत्याने हवे असतात आणि तेदेखील त्याच्या इच्छेनुसार. सातत्याच्या या हव्यासामुळे नवीन अनुभव घेणे तो विसरतो आणि अविचल होत जातो. हे अविचल होणे म्हणजे मरणे. त्यामुळे शरीरातील चैतन्याचा प्रवास हा गुणांचा गुलाम होतो. आणि अनुभव घेण्याच्या अंतःशक्तीऐवजी बाह्य जगतावर जास्त विसंबून राहतो. त्यामुळे त्याची सगुणाचा उपभोग घेण्याची तृष्णा संपत नाही.\nत्यामुळे शेंडीच्या ठिकाणी असणाऱ्या बिंदूतून होणारा विसर्ग म्हणजे जीवन रस कंठाजवळ असलेल्या विशुद्ध चक्राला वापरून, त्या जीवन रसाचे अमृतात रुपांतर करणे विसरतो. हे अमृत, तोंडातील टाळू जवळ ललना चक्र नावाचे एक दुय्यम चक्र असते, तिथे साठवून ठेवता येते आणि मनुष्य मृत्यू लांबवू शकतो, हे देखील विसरतो. त्यामुळे हा बिंदू विसर्ग नाभीजवळ मणिपूर चक्रात जातो आणि शारीरिक वृद्धत्व येते. विषयोपभोगाच्या मागे लागल्यामुळे आणि त्याच्या सातत्याचा आग्रह धरल्याने, चिरंतन आनंदाचा अनुभव घेण्याऐवजी तो क्षणिक सुखाच्या गुंत्यात अडकत जातो.\nमग यावर उपाय काय इंद्रियगम्य सुख नाकारावे का इंद्रियगम्य सुख नाकारावे का तर माझ्या मते हठयोग आणि कबीर इंद्रियगम्य सुखाला नाकारत नसून, त्याच्या सातत्याच्या आग्रहाला आणि त्यासाठी अनुभवांच्या साचलेल्या सारखेपणाला विरोध करतात. त्यांच्या दृष्टीने चिरंतन आनंद कुठला तर माझ्या मते हठयोग आणि कबीर इंद्रियगम्य सुखाला नाकारत नसून, त्याच्या सातत्याच्या आग्रहाला आणि त्यासाठी अनुभवांच्या साचलेल्या सारखेपणाला विरोध करतात. त्यांच्या दृष्टीने चिरंतन आनंद कुठला तर टाळूतून शिरून पाठीच्या मणक्याच्या तळाशी वेटोळे घालून वसलेली कुंडलिनी जागृत करून तिला पुन्हा सहस्रार चक्राच्या जागी आणणे. तिथे असलेल्या पोकळीत (ज्याला शरीरांतर्गत गगन किंवा अंतरीक्ष असे म्हटले आहे) तिला स्थिर करायचे आहे. आणि अनुभवांच्या सातत्या ऐवजी अनुभवांच्या तीव्रतेला अनुभवयाचे आहे. प्रत्येक अनुभवात असलेला निर्गुण आणि सगुणाचा परस्परसंबंध अनुभवायचा आहे. गुणाच्या प्रकटीकरणाच्या मोहात न अडकता विशुद्ध गुण अनुभवायला शिकायचे आहे. साखरेच्या प्रेमात न पडता गोडी अनुभवायची आहे. ज्याप्रमाणे डोळे नसलेल्या माणसाची इतर इंद्रिये अधिक टोकदार होतात आणि तो स्पर्श, वास आणि कान यांना अधिक उत्कटतेने अनुभवू शकतो त्याप्रमाणे सर्व इंद्रिये नसताना मनुष्य सर्व गुणांना अधिक उत्कटतेने अनुभवू शकतो. असा विचार त्यामागे असावा. म्हणून मग योगी साधक काय उपाय करतो ते सांगतात , \"उलटी फाँस फंसानी हो जी\" म्हणजे कुंडलिनीला उलटे फिरवतो. तिला ऊर्ध्वगामी करतो.\n भाग २.२ | भाग २.३ भाग २.४ \nLabels: निर्गुणी भजने, पद्य, रसग्रहण\nLabels / लेखन प्रकार\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\nब्लॉगपोस्ट ईमेल मध्ये मिळवा\n‎निर्गुणी भजने‬ (भाग २.५) सुनता है गुरू ग्यानी - त...\n‎निर्गुणी भजने‬ (भाग २.४) सुनता है गुरू ग्यानी - द...\nनिर्गुणी भजने (भाग २.३) सुनता है गुरु ग्यानी - पहि...\nनिर्गुणी भजने - (२.२) सुनता है गुरु ग्यानी - धृवपद\nनिर्गुणी भजने - (२.१) सुनता है गुरु ग्यानी\nव्यर्थ न हो बलिदान\nभाग १ : आर्थिक अरिष्टांची कारणे\nभाग २ : सुचवलेले उपाय\nभाग ३ : भारतीय डॉन क्विक्झोट\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅट���ॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्य���चे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\nटीव्ही लागले रे, टीव्ही लागले\nपुरूषातून 'माणूस' घडवण्याचा प्रश्न\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/appropriate-growth-of-potato-crop-5dc411a64ca8ffa8a2e9ab9e", "date_download": "2020-10-01T07:52:03Z", "digest": "sha1:PA4PP4CKW34WMYDRVD2NZ7G6ERXAMBZE", "length": 5905, "nlines": 96, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - बटाटा पिकाच्या जोमदार वाढीसाठी. - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nआजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nबटाटा पिकाच्या जोमदार वाढीसाठी.\nशेतकऱ्याचे नाव - श्री. विकी पवार राज्य - मध्य प्रदेश टीप - चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nजर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nपीक संरक्षणबटाटाआजचा फोटोकृषी ज्ञान\nकापूसपीक संरक्षणआजचा फोटोकृषी ज्ञान\nकापूस पिकातील पानांवरील ठिपक्यांचे नियंत्रण\nशेतकऱ्याचे नाव: श्री. कुलदीप पटेल \" राज्य- गुजरात\" उपाय- अझोक्सिस्ट्रोबिन १८.२% + डायफेंकोनॅझोल ११.४% एससी @१५ मिली प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकापूसटमाटरतूरसल्लागार लेखपीक संरक्षणकृषी ज्ञान\nहवामानाचा किडींच्या प्रादुर्भावावर होणारा परिणाम\nआपल्या शेतातील पिकांवर विविध किंडीचा प्रादुर्भाव होत असतो. किडींचा पिकावर होणारा प्रादुर्भाव आणि बदलते हवामान यांचा एकमेकांशी विशिष्ट संबध असतो, सर्वसाधारणपणे किंडीची...\nसल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकापूसपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nकापूस पिकात बोंड अवस्थेत करा रसशोषक किडींचे नियंत्रण\nसध्या कापूस पिकात पांढरी माशी, हिरवे तुडतुडे, फुलकिडे तसेच मावा यांसाख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव मोठ्या आढळून येत आहे. यावर उपायोजना म्हणून पिकात डायफेनथ्यूरॉन...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A4%A4%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AE_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2020-10-01T08:41:48Z", "digest": "sha1:VNMUJ4ZR3UOVWOPFCWOR266BFWTLIQ6I", "length": 3927, "nlines": 50, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका\" ला जुळलेली पाने\n← बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nअनुक्रमणिका:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/kanjurmarg-man-forces-his-girlfriend-to-consume-rat-poison-22006", "date_download": "2020-10-01T07:57:27Z", "digest": "sha1:JODTH664ODXINZTDVYQ3F6ATIKL56KSS", "length": 11695, "nlines": 129, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "प्रेयसीला दिल्या उंदीर मारण्याच्या गोळ्या, संतप्त प्रियकराचा पराक्रम | Vikroli", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nप्रेयसीला दिल्या उंदीर मारण्याच्या गोळ्या, संतप्त प्रियकराचा पराक्रम\nप्रेयसीला दिल्या उंदीर मारण्याच्या गोळ्या, संतप्त प्रियकराचा पराक्रम\nप्रेयसीला धडा शिकवण्यासाठी किसनने उंदीर मारण्याच्या गोळ्या आणि चाकू सोबत घेतला. विक्रोळी गार्डनमध्ये दोघेही एकमेकांना भेटल्यानंतर किसनने तरुणीला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने किसनला नकार दिला. त्यावेळी संतापलेल्या किसनने तरुणीला मारहाण करण्यास सु���ूवात केली. एवढ्यावरच न थांबता त्याने सोबत आणलेल्या चाकूचा धाक दाखवून तिला उंदीर मारण्याच्या गोळ्या जबरदस्तीने खायला लावल्या.\nBy मुंबई लाइव्ह टीम | सूरज सावंत क्राइम\nराज्य सरकारने माहितीच्या आधाराअंतर्गत दिलेली आकडेवारी उंदारांची नसून उंदराच्या गोळ्या खरेदी करण्यासाठी केलेल्या खर्चाची आहे, असं म्हणत सरकार उंदीर घोटाळ्याच्या आरोपातून सुटू पहात आहे. तरिही सध्या राज्यभरात उंदीर घोटाळ्याच्या चर्चेला चांगलाच उत आला आहे. त्यातच कांजूरमार्ग परिसरात राहणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणाने त्याच्या प्रेयसीला उंदीर मारण्याच्या गोळ्या खाण्यास भाग पाडल्याची घटना घडल्याने सगळ्याचं लक्ष या घटनेकडे वेधलं आहे.\nही घटना रविवारी सकाळी घडली असून उंदीर मारण्याच्या गोळ्या खाऊन प्रकृती खालावलेल्या तरुणीला महात्मा फुले रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.\nविक्रोळीच्या कांजूरमार्ग परिसरात राहणारे किसन सोनावणे याचं त्याच परिसरातील २२ वर्षीय तरुणीशी काॅलेजमध्ये ओळख झाली होती. दोघांमधील मैत्रीचं कालांतराने प्रेमात रुपांतर झालं. मागील ५ वर्षांपासून दोघेही एकत्र होते. परंतु काही दिवसांपूर्वी काही कारणामुळे दोघांमध्ये वादविवाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने तरुणीने किसनसोबत बोलणं बंद केलं.\nप्रेयसीने आपली फसवूक केल्याचा राग किसनच्या मनात होता. याच रागातून त्याने शनिवारी तरुणीला भेटायला बोलावलं. पण तरुणीने भेटायला येण्यास नकार दिला. त्यावेळी किसनने तिच्या घरी जाऊन सर्वांना मारण्याची धमकी दिली. त्यावेळी घाबरलेली तरुणी रविवारी सकाळी त्याला भेटायला तयार झाली.\nदुसरीकडे तरुणीला धडा शिकवण्यासाठी किसनने उंदीर मारण्याच्या गोळ्या आणि चाकू सोबत घेतला. विक्रोळी गार्डनमध्ये दोघेही एकमेकांना भेटल्यानंतर किसनने तरुणीला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने किसनला नकार दिला. त्यावेळी संतापलेल्या किसनने तरुणीला मारहाण करण्यास सुरूवात केली.\nएवढ्यावरच न थांबता त्याने सोबत आणलेल्या चाकूचा धाक दाखवून तिला उंदीर मारण्याच्या गोळ्या जबरदस्तीने खायला लावल्या. या गोळ्या खाताच काही वेळाने तरुणीला उलट्या होऊ लागल्या. तरुणी बेशुद्ध झाल्यानंतर किसनने तिथून पळ काढला.\nबेशुद्ध अवस्थेतील तरुणीवर गार्डनमध्ये आलेल्या स्थानिकांचं लक्ष गेल्यानंतर त्यांनी तिला महात्मा फुले रुग्णालयात दाखल केलं. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून किसनवर विक्रोळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याला अटक केल्याची माहिती विक्रोळी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.\nभांडुप पोलिस ठाण्यावर संतप्त नागरिकांचा मोर्चा\nभांडुपमध्ये दोन दिवसात चार हत्या\nप्रेयसीउंदीर मारण्याच्या गोळ्याकांजूरमार्गविक्रोळी पोलिस ठाणे\nरेल्वेत बनावट पास बनवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश\nमास्क न घालणाऱ्यांकडून एका दिवसात १ लाखांचा दंड वसूल, केडीएमसीची कारवाई\nउत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे\nमहाराष्ट्रात बलात्कारासह हत्येचे सर्वाधिक गुन्हे\nचेंबूर रेल्वे स्थानकाजवळील जनता मार्केटमध्ये भीषण आग\nमहिलांवरील अत्याचार प्रकरणात मुंबई तिसऱ्या क्रमांकावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathiblogs.in/story.php?title=%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2020-10-01T06:28:09Z", "digest": "sha1:VYGFNGWLQNONYY2WS6NVTX3IQ7SGHLTA", "length": 82691, "nlines": 166, "source_domain": "marathiblogs.in", "title": "सुभान्या | MarathiBlogs : मराठीब्लॉग्स", "raw_content": "\nशेवंताला देवाघरी जाऊन दोनेक महिने उलटून गेले होते. आज लोचनाबाईंनी सुभान्याचा अक्षरशः दोसरा काढून गावकऱ्यांच्या लाडक्या आबांना आपले पती आबांना साखरवाडीला पाठवलं होतं. जाताना शेर भर गव्हाची खीर पितळी डब्यात दिली होती. गरमागरम खीर डब्यातून सांडू नये म्हणून आतून स्वच्छ फडकं तोंडाला बांधून दिलं होतं. डबा असलेली पिशवी पायापाशी ठेवली तर हिंडकळून डबा पडेल आणि डबा मांडीवर घेऊन बसलं तर चटका बसेल हे ओळखून डब्याखाली कापडाची मोठी चुंबळच तयार करून दिली होती. थंड खीर दिली असती तर एसटीतल्या वाऱ्या वावदानाने ती अजूनच थंड झाली असती आणि गार खीरीला सुभान्या तोंड लावत नव्हता हे त्यांना पक्कं माहिती होतं म्हणून रामपारी उठून जर्मनचं पातेलं मातीनं सारवून त्यात शेरभर गहू, किलोभर पिवळ्या धम्मक गुळाचा तुकडा, मुठभर वेलची, जायफळीचा मोठा लठ तुकडा घालून त्यांनी टचटचीत खीर करून कडीच्या पितळी डब्यात घालून आबांच्या हातात दिली होती. इतकंच नव्हे तर आपला नवरा कुठं तरी मन उदास करून रस्त्यालगतच बसून राहील, साखरवाडीला जायचाच नाही याचा अंदाज लावत त्या स्वतःच आबांला घालवून देण्यासाठी पांदीपर्यंत सोडण्याऐवजी मैलभर चालून हमरस्त्याला एसटीच्या थांब्यापाशी आल्या होत्या. मुलगा सुरेश याला आबांना सोडून यायला सांगितलं असतं तर आबांना मनातल्या भावना त्याच्याजवळ व्यक्त करता आल्या नसत्या हे ही लोचनाबाईंना माहिती होतं, त्यामुळेच सुरेशने मिनतवाऱ्या करूनही त्यांनी त्याला घरी थांबायला भाग पाडलं होतं.सकाळच्या वक्ताला एसटीची वाट बघत डांबरीवर उभ्या असलेल्या त्या दोघांना जोडीनं बघून गावकऱ्यांना खूप आश्चर्य वाटलं पण कुणाची बिशाद झाली नाही काही विचारायची कारण गोविंद भोसल्यांच्या घराला गावात मोठा मान होता. त्यांच्या घरातलं सुख दुःख गावाचं सुख दुःख होतं. याचं एक कारण असंही होतं की हे कुटुंब गावातल्या प्रत्येक घराच्या सुख दुःखात सामील होतं. लोचनाबाई म्हणजे गावाची लाडकी नानीबाई. गावात कुणाच्या घरी बाईमाणसाला काहीही झालं, कुणाला काही कमी पडलं, कुणाच्या चुलीवरचं भांडं रितं असल्याचं कळलं, कुणाची कूस उजवणार असल्याची बातमी कळली, कुणाला चोळी बांगडीची ददात असली की नानी त्या घरात यायचीच. त्या घरातल्या माणसाला तिच्यापर्यंत जावं लागत नव्हतं. कुणी ना कुणी ही वार्ता तिच्यापर्यंत पोहोचतं करायचाच कारण गोविंद भोसल्यांच्या घराला गावात मोठा मान होता. त्यांच्या घरातलं सुख दुःख गावाचं सुख दुःख होतं. याचं एक कारण असंही होतं की हे कुटुंब गावातल्या प्रत्येक घराच्या सुख दुःखात सामील होतं. लोचनाबाई म्हणजे गावाची लाडकी नानीबाई. गावात कुणाच्या घरी बाईमाणसाला काहीही झालं, कुणाला काही कमी पडलं, कुणाच्या चुलीवरचं भांडं रितं असल्याचं कळलं, कुणाची कूस उजवणार असल्याची बातमी कळली, कुणाला चोळी बांगडीची ददात असली की नानी त्या घरात यायचीच. त्या घरातल्या माणसाला तिच्यापर्यंत जावं लागत नव्हतं. कुणी ना कुणी ही वार्ता तिच्यापर्यंत पोहोचतं करायचाच बंद्या रूपया एव्हढं गोल गरगरीत कुंकू ल्यालेली सावळ्या रंगाची लोचनानानी आपसूक हजर व्हायची. चाळीशी पार केलेल्या लोचना नानीचं व्यक्तीमत्व खास होतं. ती काही खूप देखणी वा रुबाबदार स्त्री नव्हती. तिच्या चेहऱ्यात विलक्षण गोडवा होता, तेज होतं. आवाजात कमालीचं मार्दव होतं, डोळ्यात सदैव कणव दाटलेली असे. कुणाला काही द्यायचं असलं की तिचा हात आखडता नसे. आबांचंही अस���च होतं, गावातलं तालेवार घराणं होतं त्यांचं. कुणाच्याही घरी तंटा बखेडा झाला की त्याचा तोडगा काढण्याचं काम त्यांच्याकडेच यायचं. त्यांच्या शब्दाला गावात मोठा मान होता. त्यांच्याकडे कुठलं पद नव्हतं की कसली जहागिरी नव्हती पण लोकांच्या सच्च्या प्रेमाचे ते खरे मनसबदार होते. त्यांचं सगळं सुखात चाललं होतं पण एकाएकी त्यांच्या सुखाला जणू बिब्बा उतला आणि होत्याचं नव्हतं झालं होतं. मागच्या काही दिवसात या दांपत्यांनं स्वतःला जणू कोंडून घेतलं होतं. त्यांच्या परिघात कुणीच नव्हतं, लोक मात्र त्यांना मदतीस आतुर होते पण काय बोलायचं आणि या दुःखाच्या डोंगरातून कसं बाहेर काढायचं हेच मुळी कुणाला उमगत नव्हतं, त्यामुळे इच्छा असूनही कुणी त्यांच्या दुखवटयावर उतारा शोधू शकले नव्हते. नाही म्हणायला गावातली जुनी जाणती मंडळी अनेकदा त्यांच्या घरी जाऊन आली होती, त्यांचं दुःख जरी मोठं असलं तरी त्यांनी आता ते विसरलं पाहिजे यासाठी आपल्या परीने बोलून आली होती. मात्र त्याचा फारसा फरक पडला नव्हता. त्यामुळे आज आबांना निरोप द्यायला आलेल्या नानीला पाहून सर्वाना आश्चर्य वाटले होते.दोन महिने झालं आपला घरधनी खिन्न बसून आहे याचं लोचना नानीस मनस्वी वैषम्य होतं. मागच्या कैक दिवसापासून अन्नाचा घास देखील त्याच्या घशाखाली नीट उतरत नाही ; तो नुसता आपल्या जीवाला खातो हे तिला ठाऊक होतं. घरात असला की आढ्याला नजर लावून बसतो. पारावर गेला की वडाच्या पारंब्यात गुतून पडतो आणि देवळात गेला की शून्यात नजर लावून बसतो, शेतात गेला की बांधावर बसून वाटंला डोळं लावून बसतो. पार थिजून जाईपर्यंत डोळ्यात प्राण एकवटून एका जागी मुकाट बसून राहतो. कुठलं काम करत नाही की कुणाशी बोलत नाही. त्याचं कुठं म्हणून चित्त लागत नव्हतं हे तिने पुरते ओळखले होते, यावर काय उपाय केला पाहिजेल हे मात्र तिला उमगत नव्हते. खरं तर आबांचं वागणं आधी असं नव्हतं. पण एकुलत्या एक पोरीचं आयुष्य डोळ्यादेखता उध्वस्त होताना पाहून त्याने हबका खाल्लेला. ज्या दिवशी त्यांची मुलगी शेवंता हे जग सोडून गेली त्या दिवसापासून या दांपत्याचं जगणंच खुंटलेलं. उगाच श्वास चालू आहेत म्हणून त्यांना जितं जागतं म्हणायचं. आठवणींच्या उमाळ्यातून वारंवार येणारी दुःखाची स्पंदने आणि त्यातून दाटून येणारी कणव सोडली तर त्यांच्या जीवनात कुठ���ाच रसरंग उरला नव्हता. आपला पती खचल्यावर आपण कंबर कसून त्याच्या मागं उभं राहीलं पाहिजे हे लोचनाबाईस ठाऊक होतं त्यामुळेच ती चेहऱ्यावरचं नैराश्य सफाईदारपणे झाकत उसनं अवसान आणून त्याला धीर द्यायची. आज मात्र सुभान्याचं निमित्त करून नानीनं आबांना गावाबाहेर पाठवण्यात यश मिळवलं होतं. त्याला ही ते सहजा सहजी तयार झालेले नव्हते. आठवडाभर मनधरणी केल्यावर त्यांनी होकार भरला होता. त्याला कारणही तसंच होतं, आबांचा सुभान्यावर अतोनात जीव होता. सुभान्या. करवंदी गायीचं खोंड बंद्या रूपया एव्हढं गोल गरगरीत कुंकू ल्यालेली सावळ्या रंगाची लोचनानानी आपसूक हजर व्हायची. चाळीशी पार केलेल्या लोचना नानीचं व्यक्तीमत्व खास होतं. ती काही खूप देखणी वा रुबाबदार स्त्री नव्हती. तिच्या चेहऱ्यात विलक्षण गोडवा होता, तेज होतं. आवाजात कमालीचं मार्दव होतं, डोळ्यात सदैव कणव दाटलेली असे. कुणाला काही द्यायचं असलं की तिचा हात आखडता नसे. आबांचंही असंच होतं, गावातलं तालेवार घराणं होतं त्यांचं. कुणाच्याही घरी तंटा बखेडा झाला की त्याचा तोडगा काढण्याचं काम त्यांच्याकडेच यायचं. त्यांच्या शब्दाला गावात मोठा मान होता. त्यांच्याकडे कुठलं पद नव्हतं की कसली जहागिरी नव्हती पण लोकांच्या सच्च्या प्रेमाचे ते खरे मनसबदार होते. त्यांचं सगळं सुखात चाललं होतं पण एकाएकी त्यांच्या सुखाला जणू बिब्बा उतला आणि होत्याचं नव्हतं झालं होतं. मागच्या काही दिवसात या दांपत्यांनं स्वतःला जणू कोंडून घेतलं होतं. त्यांच्या परिघात कुणीच नव्हतं, लोक मात्र त्यांना मदतीस आतुर होते पण काय बोलायचं आणि या दुःखाच्या डोंगरातून कसं बाहेर काढायचं हेच मुळी कुणाला उमगत नव्हतं, त्यामुळे इच्छा असूनही कुणी त्यांच्या दुखवटयावर उतारा शोधू शकले नव्हते. नाही म्हणायला गावातली जुनी जाणती मंडळी अनेकदा त्यांच्या घरी जाऊन आली होती, त्यांचं दुःख जरी मोठं असलं तरी त्यांनी आता ते विसरलं पाहिजे यासाठी आपल्या परीने बोलून आली होती. मात्र त्याचा फारसा फरक पडला नव्हता. त्यामुळे आज आबांना निरोप द्यायला आलेल्या नानीला पाहून सर्वाना आश्चर्य वाटले होते.दोन महिने झालं आपला घरधनी खिन्न बसून आहे याचं लोचना नानीस मनस्वी वैषम्य होतं. मागच्या कैक दिवसापासून अन्नाचा घास देखील त्याच्या घशाखाली नीट उतरत नाही ; तो नुसता आपल्या जीवाला खातो हे तिला ठाऊक होतं. घरात असला की आढ्याला नजर लावून बसतो. पारावर गेला की वडाच्या पारंब्यात गुतून पडतो आणि देवळात गेला की शून्यात नजर लावून बसतो, शेतात गेला की बांधावर बसून वाटंला डोळं लावून बसतो. पार थिजून जाईपर्यंत डोळ्यात प्राण एकवटून एका जागी मुकाट बसून राहतो. कुठलं काम करत नाही की कुणाशी बोलत नाही. त्याचं कुठं म्हणून चित्त लागत नव्हतं हे तिने पुरते ओळखले होते, यावर काय उपाय केला पाहिजेल हे मात्र तिला उमगत नव्हते. खरं तर आबांचं वागणं आधी असं नव्हतं. पण एकुलत्या एक पोरीचं आयुष्य डोळ्यादेखता उध्वस्त होताना पाहून त्याने हबका खाल्लेला. ज्या दिवशी त्यांची मुलगी शेवंता हे जग सोडून गेली त्या दिवसापासून या दांपत्याचं जगणंच खुंटलेलं. उगाच श्वास चालू आहेत म्हणून त्यांना जितं जागतं म्हणायचं. आठवणींच्या उमाळ्यातून वारंवार येणारी दुःखाची स्पंदने आणि त्यातून दाटून येणारी कणव सोडली तर त्यांच्या जीवनात कुठलाच रसरंग उरला नव्हता. आपला पती खचल्यावर आपण कंबर कसून त्याच्या मागं उभं राहीलं पाहिजे हे लोचनाबाईस ठाऊक होतं त्यामुळेच ती चेहऱ्यावरचं नैराश्य सफाईदारपणे झाकत उसनं अवसान आणून त्याला धीर द्यायची. आज मात्र सुभान्याचं निमित्त करून नानीनं आबांना गावाबाहेर पाठवण्यात यश मिळवलं होतं. त्याला ही ते सहजा सहजी तयार झालेले नव्हते. आठवडाभर मनधरणी केल्यावर त्यांनी होकार भरला होता. त्याला कारणही तसंच होतं, आबांचा सुभान्यावर अतोनात जीव होता. सुभान्या. करवंदी गायीचं खोंड करवंदीचा रंग काळा कुळकुळीत होता म्हणून तिचं नाव तसं पडलेलं. आबांच्या ऐन तारुण्यात घेतलेल्या वासराचं धष्टपुष्ट गायीत कसं परिवर्तन झालं ते कुणालाच कळलं नव्हतं. तिची तीन वेतं झालेली, सुभान्या तिचं शेंडेफळ. सुभान्या ज्या दिवशी झाला त्याच दिवशी लोचना नानीची कूस उजवलेली, शेवंताच्या पाठीवर जन्मलेला मोहन त्याच दिवशीचा. तेंव्हा थोरला सुरेश दहा एक वर्षाचा असेल आणि शेवंता होती पाच वर्षाची. सुभान्या जन्मला तेंव्हा ती शेतातच होती. करवंदीचं पोट तटतटून गेलेलं होतं, पार अवघडून गेली होती ती. तीन दिवस तडफडत होती पण एरंडाचा उतारा केल्यावर एकदाची ती मोकळी झाली. बादलीभर वार पडली होती. करवंदीच्या पोटाला जन्मलेला सुभान्या मात्र पांढरा फटक होता. त्याच्या मस्तकावर एकच गोल गरगरीत काळा ठिपका होता. बघता बघता त्याची आणि शेवंताची गट्टी जमली. सुभान्या सहा महिन्याचा असताना आबांचा मुलगा मोहन अतिसाराच्या आजारात दुर्दैवाने मरण पावला. तेंव्हा सगळे असेच हवालदिल झालेले. आपला मुलगा समजत आबांनी सुभान्याला जीव लावला. त्याला कधी डोंगरओझ्याला जुंपला नाही की कधी चाबकाची वादी त्याच्या अंगाला लागू दिली नाही. त्याच्या मऊसुत रेशमी अंगावरून त्यांनी मायेने हात फिरवला नाही असा एकही दिवस गेला नव्हता. टोकदार अर्धवर्तुळाकार शिंगे, मोठी लट वशिंड, पाठीवरची लांबलचक रुंद पन्हाळ, कवळाभर गर्दन आणि पखालीएव्हढं पोट, जोडीला हाडंपेरं मजबूत असलेले दणकट पाय, रुंद खणखणीत मणक्यांच्या रांगेच्या अखेरीस असलेली झुपकेदार शेपटी यामुळे सुभान्या उठून दिसायचा. त्याची बडदास्तही आबांनी तशी खास ठेवली होती, त्याच्या जोडीच्या बैलांनाही त्यांचा मायेचा हात असे पण सुभान्यावर विशेष मर्जी होती. सुभान्या म्हणजे शेवंताचा सर्वात जवळचा सवंगडी. अगदी खोंड असताना पासून ते अंगाग टरारलेला ताकदवान बैल झाल्यावर देखील तो शेवंताच्या मागं मागं चालायचा. आपल्या काटेरी जिभेने तिचे हात चाटायचा. ती समोर बसलेली असली की हा देखील निपचित बसून राही. सुट्ट्यांना ती रानात आलेली असली की हा पठ्ठ्या फक्त तिच्याच हाताने आमुण्याची पाटी ठेवू द्यायचा. अन्य कुणी येऊन कितीही लोणी लावलं तरी तो त्या पाटीला तोंड लावायचा नाही. खूप गट्टी जमली होती त्यांची. शेवंता न्हाती धुती झाली आणि काही वर्षात तिच्या लग्नाची बोलणी सुरु झाली. आबांनी एक तालेवार स्थळ पाहून तिची सोयरिक पक्की केली. लग्न ठरल्यापासून तरणीताठी शेवंता रोज एखादी का होईना पण चक्कर शेतात घालायचीच. सुभान्या तिची वाट बघत गावाकडच्या रस्त्याला डोळे लावून बसलेला असायचा. ऊन वारं पाऊस याची त्याला तमा नसायची. पण एकदा का शेवंताचा गंध त्याला आला की तो लगेच डुरक्या मारत कातडं थरथरवत तटकन उभा राहायचा. त्याच्या अंगात तेंव्हा दहा हत्तींचे बळ आलेलं असे. शेवंताचं लग्न आता दहा दिवसावर आलेलं. तिच्या अंगाला हळद लागली आणि तिनं वेस ओलांडू नये अशी ताकीद झाली. ती यायची बंद झाली आणि सुभान्याने चारा पाणी बंद केलं. सगळ्यांची पाचावर धारण बसली. ही बातमी शेवंताच्या कानावर येणार नाही याची सर्वांनी खबरदारी घेतली. पण सुभान्याने लग्नाच्या आदल्या दिवशी बसकण मारली. त्याचं शेणकूट ही वाळून गेलेलं. कातडी पाठीला चिकटली, बरगडया बाहेर आल्या, डोळे मोठे झाले, डोळ्यांना लागलेल्या अश्रूंच्या धारांना माशा लागल्या, तोंडाला फेसाची धार लागली. त्यानं दावण अशी काही धरली की आबांचा जीव कासावीस झाला. अखेर भल्या सकाळीच घरी कुणाला कळू न देता ते तिला शेतावर घेऊन आले. मग काय जादू झाली आणि सुभान्याची गाडी रुळावर आली. तिथून निघताना शेवंतेने त्याच्या कानात निरवानिरवीच्या गोष्टी केल्या. त्या दिवसानंतर सुभान्या पुन्हा कधीच कासावीस झाला नाही. जणू त्याने शेवंताचं बोलणं समजून घेतलं होतं. शेवंताचं लग्न झालं. ती सासरी नांदायला गेली. खरं तर सुभान्या आता थकायला झालेला होता. त्याचं वय भरत आलेलं होतं. पण शेवंताच्या आगमनाची त्याला आस होती. सोळकं झाल्यावर शेवंता दोनेक दिवसासाठी माहेरी आली आणि आल्या दिवशीच रानात सुभान्यापाशी आली. त्या दिवशी ते दोघंही खूप आनंदी दिसले. त्यांची मैत्री होतीच तशी. नुसत्या स्पर्शाने ते एकमेकांचं सुख दुःख जाणत असत. कधी सुभान्या आजारी पडला की त्याचा उतारा शेवंताकडं असे अन शेवंता गुमसुम असली की तिला खुश करायची जिम्मेदारी सुभान्याची असे. लग्नानंतर शेवंताच्या येण्यात मोठा खंड पडू लागला. तिच्या सासरचे लोक नंतर नंतर तिला सणवारालाही माहेरी धाडायचं टाळू लागले. तरीही एखाद दुसऱ्या दिसासाठी ती आलेली असली की सुभान्यापाशी येऊन बसायची. अलीकडे ती आल्यावर सुभान्या पहिल्यासारखा खुश नसायचा. ती त्याच्या कानापाशी गुंजन करायची आणि त्याच्या डोळ्यांना धारा लागलेल्या असायच्या. ती निघाली की हा शेपटी हलवत मातीला हनुवटी लावून पाय पसरून मुकाट बसून राहायचा. गोठ्यातल्या गड्यांना सुभान्याच्या वागणुकीतला बदल जाणवला. पण त्यात त्यांना काही वावगं वाटलं नाही. कदाचित शेवंताचं येणं रोडावल्यामुळं तो असं करत असेल असा त्यांचा समज झाला. शेवंताला सारखं सारखं माहेरी येताही येत नव्हतं. या साठी आबांवर तगादा लावण्याची वेळ आली. एक दोनदा सुरेशला तिच्या सासरी पाठवून दिलं पण इंगित काही केल्या कळत नव्हतं. शेवंताला विचारलं की ती सगळं आलबेल आहे असंच सांगायची. बघता बघता दहा महिने उलटून गेले आणि पहिली दिवाळी आली. शेवंता आपला नवरा भानू याला घेऊन माहेरी आली. जावईबापूंचा पहिला दिवाळसण करवंदीचा रंग काळा कुळकुळीत होता म्���णून तिचं नाव तसं पडलेलं. आबांच्या ऐन तारुण्यात घेतलेल्या वासराचं धष्टपुष्ट गायीत कसं परिवर्तन झालं ते कुणालाच कळलं नव्हतं. तिची तीन वेतं झालेली, सुभान्या तिचं शेंडेफळ. सुभान्या ज्या दिवशी झाला त्याच दिवशी लोचना नानीची कूस उजवलेली, शेवंताच्या पाठीवर जन्मलेला मोहन त्याच दिवशीचा. तेंव्हा थोरला सुरेश दहा एक वर्षाचा असेल आणि शेवंता होती पाच वर्षाची. सुभान्या जन्मला तेंव्हा ती शेतातच होती. करवंदीचं पोट तटतटून गेलेलं होतं, पार अवघडून गेली होती ती. तीन दिवस तडफडत होती पण एरंडाचा उतारा केल्यावर एकदाची ती मोकळी झाली. बादलीभर वार पडली होती. करवंदीच्या पोटाला जन्मलेला सुभान्या मात्र पांढरा फटक होता. त्याच्या मस्तकावर एकच गोल गरगरीत काळा ठिपका होता. बघता बघता त्याची आणि शेवंताची गट्टी जमली. सुभान्या सहा महिन्याचा असताना आबांचा मुलगा मोहन अतिसाराच्या आजारात दुर्दैवाने मरण पावला. तेंव्हा सगळे असेच हवालदिल झालेले. आपला मुलगा समजत आबांनी सुभान्याला जीव लावला. त्याला कधी डोंगरओझ्याला जुंपला नाही की कधी चाबकाची वादी त्याच्या अंगाला लागू दिली नाही. त्याच्या मऊसुत रेशमी अंगावरून त्यांनी मायेने हात फिरवला नाही असा एकही दिवस गेला नव्हता. टोकदार अर्धवर्तुळाकार शिंगे, मोठी लट वशिंड, पाठीवरची लांबलचक रुंद पन्हाळ, कवळाभर गर्दन आणि पखालीएव्हढं पोट, जोडीला हाडंपेरं मजबूत असलेले दणकट पाय, रुंद खणखणीत मणक्यांच्या रांगेच्या अखेरीस असलेली झुपकेदार शेपटी यामुळे सुभान्या उठून दिसायचा. त्याची बडदास्तही आबांनी तशी खास ठेवली होती, त्याच्या जोडीच्या बैलांनाही त्यांचा मायेचा हात असे पण सुभान्यावर विशेष मर्जी होती. सुभान्या म्हणजे शेवंताचा सर्वात जवळचा सवंगडी. अगदी खोंड असताना पासून ते अंगाग टरारलेला ताकदवान बैल झाल्यावर देखील तो शेवंताच्या मागं मागं चालायचा. आपल्या काटेरी जिभेने तिचे हात चाटायचा. ती समोर बसलेली असली की हा देखील निपचित बसून राही. सुट्ट्यांना ती रानात आलेली असली की हा पठ्ठ्या फक्त तिच्याच हाताने आमुण्याची पाटी ठेवू द्यायचा. अन्य कुणी येऊन कितीही लोणी लावलं तरी तो त्या पाटीला तोंड लावायचा नाही. खूप गट्टी जमली होती त्यांची. शेवंता न्हाती धुती झाली आणि काही वर्षात तिच्या लग्नाची बोलणी सुरु झाली. आबांनी एक तालेवार स्थळ पाहून ��िची सोयरिक पक्की केली. लग्न ठरल्यापासून तरणीताठी शेवंता रोज एखादी का होईना पण चक्कर शेतात घालायचीच. सुभान्या तिची वाट बघत गावाकडच्या रस्त्याला डोळे लावून बसलेला असायचा. ऊन वारं पाऊस याची त्याला तमा नसायची. पण एकदा का शेवंताचा गंध त्याला आला की तो लगेच डुरक्या मारत कातडं थरथरवत तटकन उभा राहायचा. त्याच्या अंगात तेंव्हा दहा हत्तींचे बळ आलेलं असे. शेवंताचं लग्न आता दहा दिवसावर आलेलं. तिच्या अंगाला हळद लागली आणि तिनं वेस ओलांडू नये अशी ताकीद झाली. ती यायची बंद झाली आणि सुभान्याने चारा पाणी बंद केलं. सगळ्यांची पाचावर धारण बसली. ही बातमी शेवंताच्या कानावर येणार नाही याची सर्वांनी खबरदारी घेतली. पण सुभान्याने लग्नाच्या आदल्या दिवशी बसकण मारली. त्याचं शेणकूट ही वाळून गेलेलं. कातडी पाठीला चिकटली, बरगडया बाहेर आल्या, डोळे मोठे झाले, डोळ्यांना लागलेल्या अश्रूंच्या धारांना माशा लागल्या, तोंडाला फेसाची धार लागली. त्यानं दावण अशी काही धरली की आबांचा जीव कासावीस झाला. अखेर भल्या सकाळीच घरी कुणाला कळू न देता ते तिला शेतावर घेऊन आले. मग काय जादू झाली आणि सुभान्याची गाडी रुळावर आली. तिथून निघताना शेवंतेने त्याच्या कानात निरवानिरवीच्या गोष्टी केल्या. त्या दिवसानंतर सुभान्या पुन्हा कधीच कासावीस झाला नाही. जणू त्याने शेवंताचं बोलणं समजून घेतलं होतं. शेवंताचं लग्न झालं. ती सासरी नांदायला गेली. खरं तर सुभान्या आता थकायला झालेला होता. त्याचं वय भरत आलेलं होतं. पण शेवंताच्या आगमनाची त्याला आस होती. सोळकं झाल्यावर शेवंता दोनेक दिवसासाठी माहेरी आली आणि आल्या दिवशीच रानात सुभान्यापाशी आली. त्या दिवशी ते दोघंही खूप आनंदी दिसले. त्यांची मैत्री होतीच तशी. नुसत्या स्पर्शाने ते एकमेकांचं सुख दुःख जाणत असत. कधी सुभान्या आजारी पडला की त्याचा उतारा शेवंताकडं असे अन शेवंता गुमसुम असली की तिला खुश करायची जिम्मेदारी सुभान्याची असे. लग्नानंतर शेवंताच्या येण्यात मोठा खंड पडू लागला. तिच्या सासरचे लोक नंतर नंतर तिला सणवारालाही माहेरी धाडायचं टाळू लागले. तरीही एखाद दुसऱ्या दिसासाठी ती आलेली असली की सुभान्यापाशी येऊन बसायची. अलीकडे ती आल्यावर सुभान्या पहिल्यासारखा खुश नसायचा. ती त्याच्या कानापाशी गुंजन करायची आणि त्याच्या डोळ्यांना धारा लागलेल्या अस��यच्या. ती निघाली की हा शेपटी हलवत मातीला हनुवटी लावून पाय पसरून मुकाट बसून राहायचा. गोठ्यातल्या गड्यांना सुभान्याच्या वागणुकीतला बदल जाणवला. पण त्यात त्यांना काही वावगं वाटलं नाही. कदाचित शेवंताचं येणं रोडावल्यामुळं तो असं करत असेल असा त्यांचा समज झाला. शेवंताला सारखं सारखं माहेरी येताही येत नव्हतं. या साठी आबांवर तगादा लावण्याची वेळ आली. एक दोनदा सुरेशला तिच्या सासरी पाठवून दिलं पण इंगित काही केल्या कळत नव्हतं. शेवंताला विचारलं की ती सगळं आलबेल आहे असंच सांगायची. बघता बघता दहा महिने उलटून गेले आणि पहिली दिवाळी आली. शेवंता आपला नवरा भानू याला घेऊन माहेरी आली. जावईबापूंचा पहिला दिवाळसण दिवाळी उरकून भाऊबीजेच्या दिवशी शेवंता आपल्या नवऱ्याला घेऊन शेतावर आली. तिला सुभान्याला आपल्या धन्यास भेटवायचं होतं. त्या उभयतांच्या दर्पानेच त्या दिवशी सुभान्याचं गणित बिघडलं. त्यानं दाव्याला हिसका द्यायला सुरुवात केली, कासऱ्याला ओढ दिली, त्याच्या नाकपुड्या फुरफुर करू लागल्या. तो जागेवरच खुरांनी माती खरडू लागला. शिंगं उगारू लागला, पुरता बेभान झाला. तो जन्मल्यापासून त्याचा असा रौद्रवतार कुणीच पाहिला नव्हता. त्या दिवशीचा त्याचा रागरंगच वेगळा होता. त्याच्या जवळ जाण्यास कोणताही गडी तयार होत नव्हता. अखेर शेवंताच हाईक हाईक चू चू असं चुचकारत त्याच्या जवळ गेली. तिचा हात पाठीवर पडताच तो क्षणात शांत झाला. तो शांत होताच शेवंता त्याच्या गळ्याच्या वाकळीशी खेळत भानूला त्याच्याबद्दल सांगू लागली. त्यालाही तिने आग्रह करून जवळ बोलवले. सुभान्या शांत झाला नव्हता, तो कानोसा घेत होता. डोळे विस्फारून हेरत होता. शेवंताचा नवरा जवळ येताच एकाएकी सुभान्याने सर्व ताकदीनिशी गिरकी घेतली आणि आपलं टोकदार शिंग त्याच्या पोटात खुपसलं आणि त्याला उचलून भुईवर आपटले. एका क्षणात त्यानं हे कृत्य केलं. शेवंताला तर काय होतंय हेच कळलं नाही. भानूने जोरात किंकाळी मारली अन सगळे जण तिथं गोळा झाले. सुरेशनं त्यांना गाडीत घातलं आणि तालुक्याच्या दवाखान्याकडे तो वेगाने रवाना झाला. शेवंता देखील त्याच्या बरोबर गेली.त्या दिवशी आबांनी सुभान्याला चाबकाने फोडून काढलं. दुसऱ्या दिवशी दवाखान्यात भानूला भेटून आल्यावर पुन्हा शेतात गेले. सुभान्याच्या जवळ जाऊन ढसाढसा रडले. सुभान्याची ���वस्था तर त्यांच्याहून वाईट झाली होती. त्याचे डोळे अखंड पाझरत होते. भानूसाठी काळ आला होता पण वेळ आली नव्हती. त्याला बरं होण्यास जवळपास तीनेक आठवडे गेले. त्याच्या दवाखान्याचं बिल आबांनी भरलं. बरा होऊन घरी गेल्यानंतर त्याने शेवंताला सुभान्यावरून टोमणे देण्यास सुरुवात केली. आधीच तिला प्रचंड सासुरवास होता. लग्नाला वर्ष होत आलं तरी पोटपाणी पिकत नव्हतं यावरून बोलणारयांना आता नवे कारण मिळाले होते. लग्न झाल्यापासून माहेरहून पैसे आणण्यासाठी तिला छळलं जात होतं. एकदोन वेळा तिला मारझोडही झालेली. ती सगळा छळ सोसत होती पण त्यातला एकही शब्द आपल्या माहेरच्या गणगोतापाशी तिनं काढला नव्हता. तिनं आपलं मन फक्त सुभान्यापाशी मोकळं केलं होतं आणि ते ऐकून सैरभैर झालेल्या सुभान्याने रागाच्या भरात भानूवर हल्ला चढवला होता. भानू बरा झाला पण सुभान्यावर कुऱ्हाड कोसळली. भानूने सुरेशकडे टुमणे लावले आणि सुरेशने आबांचं मन वळवून सुभान्याला वस्तीवरून बेदखल करण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडलं. आबांचा जीव कासावीस झाला पण ते हतबल झाले. त्याला बाजार दाखवणं त्यांच्या मनाला पटत नव्हतं, गावात कुणाकडे देखरेखीसाठी ठेवलं असतं तर तिथून रातोरात दावं तोडून तो पळून आला असता, त्यामुळे आबांनी त्याला साखरवाडीला राहणारा आपला जिवलग मित्र अण्णासाहेब प्रतापरावकडे देऊन टाकण्याचा मनसुबा केला.आबांनी त्याला देऊन टाकायचं ठरवलं पण त्यांचं मन राजी होत नव्हतं. त्यांच्या अंतर्मनात द्वंद्व सुरु होतं. बघता बघता महिना लोटला. तिकडे सुरेश आपल्या मेव्हण्याच्या तब्येतीची विचारपूस करायला गेला. इकडचं तिकडचं बोलून झाल्यावर अत्यंत नाराजीत भानूने आपल्या मनातली गरळ ओकली, त्याच्या डोक्यात सुभान्या फिट बसला होता. 'सुभान्या अजून वस्तीवर कसा तो एव्हाना खाटकाकडे पोहोचायला पाहिजे होता' असं त्यानं सुनावलं. त्या दिवशी सुरेशला आणखी एक गोष्ट जाणवली ती म्हणजे आपल्या बहिणीला इथं म्हणावं तसं सुख नाहीये, तिने कितीही दिखावा केला तरी वस्तूस्थिती काहीतरी वेगळीच असावी असा त्याला संशय आला. शेवंता त्याच्या नजरंला नजर देत नव्हती. शेवटी त्यानं ठरवलं की गावातून बाहेर पडताना शेजार पाजारला या बद्दल थोडीसी चौकशी करावी. दिवस मावळायच्या सुमारास तो परत निघाला पण त्याने भानूच्या कुटुंबाबद्दल आणि शेवंतेब���्दल जे काही ऐकलं त्याने त्याच्या पायाखालची माती सरकली. खिन्न मनाने तो गावाकडं परतला. घरी येताच त्याने शेवंतेवर ओढवलेल्या संकटाची माहिती आई वडीलांच्या कानावर घातली. ते हादरून गेले. दोनेक दिवसात शेवंतेच्या सासरी जाऊन पाहुण्यांशी थेट बोलून घ्यावं असं त्यांनी ठरवलं. पण त्या आधी सुभान्याची रवानगी करणं अनिवार्य होतं.इकडे शेवंताच्या सासरच्या मंडळींनी तिचा अतोनात छळ मांडला होता. लग्न झाल्यापासून ते तिच्यामागे तगादा लावून होते. माहेरहून पैसा अडका आणावा यासाठी दबाव टाकत होते. तिने माहेरी हात पसरण्यास नकार दिल्याने तिला मारझोड होत होती, उपासमारही व्हायची. भानूला सुभान्याने मारल्यापासून तर तिच्यावर जणू कुऱ्हाडच कोसळली होती. तिच्या सोसण्याला कोणत्या मर्यादा उरल्या नव्हत्या. खरं तर ती आता थकली होती. आपल्या आई वडीलांना तिला दुःख द्यायचं नव्हतं आणि त्रासही सोसवत नव्हता. आपल्यामुळे आपल्या माहेरच्या लोकांना मनस्ताप होण्यापेक्षा जीव दिलेला बरा असं तिला राहून राहून वाटू लागलं. दरम्यान सुरेश गावाकडं आल्याच्या दुसऱ्याच दिवशी सुभान्याला टेम्पोत घातलं गेलं. एका गाठोड्यात त्याची झूल, घुंगरमाळा, बेगडाचं बंडल, शिंगात अडकवायचे माटोटे, कवड्याचे हार, लाल झुपकेदार गोंडे, पैंजण पट्टे, अंबाडीच्या सुताची पांढरी शुभ्र वेसण, काळ्या रेशमी कडदोऱ्याचा गट्टू आणि शिंगाला लावायचा लालबुंद हुंगुळाचा नवा कोरा डबा ही सगळी सामग्री बांधली होती. सुभान्याची ही सगळी श्रीमंती आबांनी स्वतःच्या हाताने गोळा केली होती अन जीवापाड जतन केली होती. काळजावर दगड ठेवून आज ती परस्वाधीन केली जाणार होती.सगळी बांधाबांध झाल्यावर आबा धाय मोकलून रडले. सुरेशच्या डोळ्यात पाणी दाटून आलेलं पण त्याला आपल्या कलत्या वयाच्या बापापुढे रडता येत नव्हतं. लोचनानानी एक सारखी सुभान्याच्या अंगावरून हात फिरवत होती, त्याला आपल्या स्पर्शस्मृतीत साठवत होती. रानातली झाडं झुडपं अबोल झाली होती, गोठ्याला गदगदून आलं होतं, गोठ्यातल्या बाकीच्या गुरांनी एकच गलका उडवून दिला होता, अख्ख्या शिवारातली पाखरं सैरभैर झाली होती, बेमोसमी वारं वाव्दान इतकं घोंघावत होतं की झाडं हेलकावे खात होती, रोरावणारा आवाज आसमंतात घुमत होता. सगळ्या शिवारातल्या पिकांनी माना टाकल्या होत्या जणू त्यांना हे पाहवत नव्हतं. सुभान्याचे पाय ज्या मातीला लागले होते त्यातून सोनं पिकलं होतं पण आता त्याचीच इथून रवानगी झाल्याने माती घनव्याकुळ झालेली. सगळीकडं कुंद वातावरणाची झिलई चढली होती. सुभान्या मात्र निश्चल उभा होता, फुरफुरत नव्हता की अंग थरथरवत नव्हता. त्याच्या तोंडालाफेसाच्या धारा लागल्या होत्या, कासरा करकचून बांधला आणि टेम्पो ड्रायव्हरने मागचं दार लॉक करून गाडीचा स्टार्टर मारला तसा सुभान्याने एकवार मागं वळून पाहिलं आणि बसकण मारली. बैल बसला. आबांच्या काळजात एकच तिडीक निघाली आणि तोंडातून किंकाळी बाहेर पडली. सुरेशने त्यांना सावरलं. बघता बघता सुभान्याला घेऊन टेम्पो फुफुटा उडवत वेगाने पुढे निघून गेला.सुभान्याला शेतातून घालवून दिल्याचा निरोप भानूला पाठवला. निरोप मिळताच भानूच्या चेहऱ्यावर विकृत समाधान विलसलं. त्यानं ही गोष्ट शेवंतेच्या कानावर घातली आणि ती पोर अधिकच खचून गेली. तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. तिचं मन तिला खाऊ लागलं. तिच्या मनाला अपराधाची टोचणी लागली. आपण सुभान्यापाशी मन मोकळं केलं नसतं तर त्यानं आपल्या नवऱ्यावर हल्ला केला नसता आणि त्यानं काहीच केलं नसतं तर तो आता आपल्या शेतावर मजेत असला असता. सुभान्या नजरं पडला नाही तर आपल्या वडीलांची अवस्था किती अश्रूव्याकुळ होऊन जाते हे तिला ठाऊक असल्याने तिच्या काळजात विचारांचं एकच काहूर माजलं. या नंतर काही दिवसांनी तिच्या सासरच्यांनी तिच्यामागे धोशा लावला की आता तिनं माहेरी जाऊन पैसा अडका आणला नाही तर सुभान्याला जसं शेताबाहेर जावं लागलं तसं तिला घराबाहेर जावं लागेल. बघता बघता तो दुर्दैवी दिवस उजाडला. होळीच्या दुसऱ्या दिवशी शेवंताला अंगावरच्या नेसत्या कपड्यानिशी बाहेर काढलं गेलं. जणू तिच्या जीवाची आता धुळवड होणार होती. घायाळ हरिणीसारखी अवस्था झालेली ती स्वाभिमानी पोर कोसळून गेली. बावरलेल्या अवस्थेत तिने अविचार केला आणि स्वतःला संपवलं. आडरानातल्या विहिरीत तिनं जीव दिला...शेवंतेनं जीवाचं बरंवाईट केल्याच्या घटनेनं गोविंद भोसल्यांच्या घराची रया गेली. बाभळीचा काटा रुतावा तसं आपल्या एकुलत्या पोरीच्या अकाली जाण्याचा सल त्यांच्या काळजास लागून राहिला. रीतसर पोलीस फिर्याद झाली. खटला उभा राहील तेंव्हा त्याचा काय तो निकाल लागणार होता पण इकडे ताठ मानेनं उभं असलेलं कुटुंब मातीला खिळून गेलं होतं. गावातल्या अनेक थोरामोठ्यांनी त्यांचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न केला. पण ती जखम काही केल्या भरून आली नाही. कित्येक दिवस त्यांनी स्वतःला घरात कोंडून घेतलं. शेताची वाट धुंडाळली नाही की गावकुसाची वेस ओलांडली नाही, घराचा उंबरा देखील त्यांनी लांघला नाही. पाखरं उडावीत तसे दिवस निघून गेले पण आबांच्या घरावर सुख समाधानाची पालवी काही केल्या उमलली नाही. आपला धनी असा झुरताना पाहून लोचनानानीचा जीव तगमगत होता, तिनेच सुभान्याची आठवण काढली आणि त्याचे निमित्त काढून कारभाऱ्याला उंबऱ्याबाहेर काढण्यात यश मिळवलं. खरं तर आबांच्या डोक्यात सुभान्या रोजच तरळायचा पण त्याचं नाव काढायची त्यांची हिम्मत झाली नव्हती. आपला पोरगा, आपली बायको काय म्हणेल आणि साऱ्या गावात ज्याची चर्चा झाली होती त्या प्रकरणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या सुभान्याचं नाव घ्यायचं तरी कसं याचा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे उभा होता. पण आता त्याचं नाव निघालं की फारसे आढेवेढे न घेता आणि दुनियादारीचा विचार न करता त्यांनी होकार भरला होता. बघता बघता दिवस पक्का झाला, प्रतापला निरोप न देता थेट सुभान्याला भेटून मनातलं दुःख हलकं करावं असा त्यांचा विचार होता. तरीही सुरेशने प्रताप अण्णांना साखरवाडीत निरोप पोहोचता केला होता. आबांची आबाळ होऊ नये आणि त्यांना सुभान्याशी लवकर भेटता यावं जेणेकरून त्यांचं काळीज हलकं होईल याची त्याला रास्त काळजी होती. जमलंच तर सुभान्याला परत आणण्याची सगळी बोलाचाली करून आणि त्याची काय ती तजवीज करून यायचं असं आबांनी मनाशी पक्कं केलं होतं. आपला हा विचार देखील त्यांनी लोचनानानीपाशी बोलून दाखवला होता. त्यामुळे परतायला रात्र होईल असं त्यांनी सांगितलेलं.एसटीत बसल्यापासून आबांच्या डोळ्यापुढे सुभान्याचा आणि शेवंतेचा जीवनप्रवास डोळ्यापुढे सरकत होता. त्यात ते गढून गेले होते. हातातल्या खिरीच्या डब्याचा उष्मा कमी होत गेला आणि आसवलेल्या डोळ्यातलं पाणीही हळूहळू कमी होत गेलं. वादळ शमावं तसे ते स्तब्ध होत विचारात गढून गेले. कंडक्टरने बेल वाजवून साखरवाडीचा दोन तीन वेळा पुकारा केला तरी त्यांना ध्यानात आले नाही. भानावर येताच आस्ते कदम खाली उतरले. बघतात तर काय, समोरच अण्णा आणि त्यांचा मुलगा उभे होते. त्यांच्या जीपमध्ये बसून ते त्यांच्या वस्तीकडे निघ���ले. वाटेने अण्णा खूपच शांत बसून होते. नेहमी बडबड करणारा आपला मित्र इतका निशब्द झाल्याचं आबांना आश्चर्य वाटलं, पण आपल्या दुःखापायीच तो स्तब्ध झाला असावा अशी त्यांनी समजूत करून घेतली. सगळ्या रस्त्याने आबाच बोलत होते. अण्णा मान डोलावत होते, मधूनच एखादा होकार द्यायचे, जीवावर आल्यागत उसनं हसायचे. आबांची गाडी सुभान्यावर आल्यावर ते विषय बदलायचे. असं करता करता अर्धा एक तास गेला. साऱ्या रस्त्याने फुफुटा उडवत त्यांची गाडी अखेर शेतात आली. आबा पुरते अधीर झाले होते आणि प्रतापराव व त्यांच्या मुलाची अस्वस्थता वाढत होती. शेवटी त्यांच्या मुलाने त्यांना सावरलं आणि आबांना बाजेवर बसता यावं म्हणून त्यावर गोधडी अंथरली. तो पाणी आणण्यासाठी आत गेला. आता मात्र आबांचा धीर संपत आला होता. कधी एकदा सुभान्याला बघेन असं झालं होतं. ते अक्षरशः हातघाईला आले होते. हातातला खिरीचा डबा त्यांनी अजूनही खाली ठेवला नव्हता. डाव्या हातातल्या शेल्याने घाम पुसत ते ताडकन उभे राहिले.\"पाणी नंतर पिऊ की दिवाळी उरकून भाऊबीजेच्या दिवशी शेवंता आपल्या नवऱ्याला घेऊन शेतावर आली. तिला सुभान्याला आपल्या धन्यास भेटवायचं होतं. त्या उभयतांच्या दर्पानेच त्या दिवशी सुभान्याचं गणित बिघडलं. त्यानं दाव्याला हिसका द्यायला सुरुवात केली, कासऱ्याला ओढ दिली, त्याच्या नाकपुड्या फुरफुर करू लागल्या. तो जागेवरच खुरांनी माती खरडू लागला. शिंगं उगारू लागला, पुरता बेभान झाला. तो जन्मल्यापासून त्याचा असा रौद्रवतार कुणीच पाहिला नव्हता. त्या दिवशीचा त्याचा रागरंगच वेगळा होता. त्याच्या जवळ जाण्यास कोणताही गडी तयार होत नव्हता. अखेर शेवंताच हाईक हाईक चू चू असं चुचकारत त्याच्या जवळ गेली. तिचा हात पाठीवर पडताच तो क्षणात शांत झाला. तो शांत होताच शेवंता त्याच्या गळ्याच्या वाकळीशी खेळत भानूला त्याच्याबद्दल सांगू लागली. त्यालाही तिने आग्रह करून जवळ बोलवले. सुभान्या शांत झाला नव्हता, तो कानोसा घेत होता. डोळे विस्फारून हेरत होता. शेवंताचा नवरा जवळ येताच एकाएकी सुभान्याने सर्व ताकदीनिशी गिरकी घेतली आणि आपलं टोकदार शिंग त्याच्या पोटात खुपसलं आणि त्याला उचलून भुईवर आपटले. एका क्षणात त्यानं हे कृत्य केलं. शेवंताला तर काय होतंय हेच कळलं नाही. भानूने जोरात किंकाळी मारली अन सगळे जण तिथं गोळा झाले. सुरेशनं ��्यांना गाडीत घातलं आणि तालुक्याच्या दवाखान्याकडे तो वेगाने रवाना झाला. शेवंता देखील त्याच्या बरोबर गेली.त्या दिवशी आबांनी सुभान्याला चाबकाने फोडून काढलं. दुसऱ्या दिवशी दवाखान्यात भानूला भेटून आल्यावर पुन्हा शेतात गेले. सुभान्याच्या जवळ जाऊन ढसाढसा रडले. सुभान्याची अवस्था तर त्यांच्याहून वाईट झाली होती. त्याचे डोळे अखंड पाझरत होते. भानूसाठी काळ आला होता पण वेळ आली नव्हती. त्याला बरं होण्यास जवळपास तीनेक आठवडे गेले. त्याच्या दवाखान्याचं बिल आबांनी भरलं. बरा होऊन घरी गेल्यानंतर त्याने शेवंताला सुभान्यावरून टोमणे देण्यास सुरुवात केली. आधीच तिला प्रचंड सासुरवास होता. लग्नाला वर्ष होत आलं तरी पोटपाणी पिकत नव्हतं यावरून बोलणारयांना आता नवे कारण मिळाले होते. लग्न झाल्यापासून माहेरहून पैसे आणण्यासाठी तिला छळलं जात होतं. एकदोन वेळा तिला मारझोडही झालेली. ती सगळा छळ सोसत होती पण त्यातला एकही शब्द आपल्या माहेरच्या गणगोतापाशी तिनं काढला नव्हता. तिनं आपलं मन फक्त सुभान्यापाशी मोकळं केलं होतं आणि ते ऐकून सैरभैर झालेल्या सुभान्याने रागाच्या भरात भानूवर हल्ला चढवला होता. भानू बरा झाला पण सुभान्यावर कुऱ्हाड कोसळली. भानूने सुरेशकडे टुमणे लावले आणि सुरेशने आबांचं मन वळवून सुभान्याला वस्तीवरून बेदखल करण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडलं. आबांचा जीव कासावीस झाला पण ते हतबल झाले. त्याला बाजार दाखवणं त्यांच्या मनाला पटत नव्हतं, गावात कुणाकडे देखरेखीसाठी ठेवलं असतं तर तिथून रातोरात दावं तोडून तो पळून आला असता, त्यामुळे आबांनी त्याला साखरवाडीला राहणारा आपला जिवलग मित्र अण्णासाहेब प्रतापरावकडे देऊन टाकण्याचा मनसुबा केला.आबांनी त्याला देऊन टाकायचं ठरवलं पण त्यांचं मन राजी होत नव्हतं. त्यांच्या अंतर्मनात द्वंद्व सुरु होतं. बघता बघता महिना लोटला. तिकडे सुरेश आपल्या मेव्हण्याच्या तब्येतीची विचारपूस करायला गेला. इकडचं तिकडचं बोलून झाल्यावर अत्यंत नाराजीत भानूने आपल्या मनातली गरळ ओकली, त्याच्या डोक्यात सुभान्या फिट बसला होता. 'सुभान्या अजून वस्तीवर कसा तो एव्हाना खाटकाकडे पोहोचायला पाहिजे होता' असं त्यानं सुनावलं. त्या दिवशी सुरेशला आणखी एक गोष्ट जाणवली ती म्हणजे आपल्या बहिणीला इथं म्हणावं तसं सुख नाहीये, तिने कितीही दिखावा क��ला तरी वस्तूस्थिती काहीतरी वेगळीच असावी असा त्याला संशय आला. शेवंता त्याच्या नजरंला नजर देत नव्हती. शेवटी त्यानं ठरवलं की गावातून बाहेर पडताना शेजार पाजारला या बद्दल थोडीसी चौकशी करावी. दिवस मावळायच्या सुमारास तो परत निघाला पण त्याने भानूच्या कुटुंबाबद्दल आणि शेवंतेबद्दल जे काही ऐकलं त्याने त्याच्या पायाखालची माती सरकली. खिन्न मनाने तो गावाकडं परतला. घरी येताच त्याने शेवंतेवर ओढवलेल्या संकटाची माहिती आई वडीलांच्या कानावर घातली. ते हादरून गेले. दोनेक दिवसात शेवंतेच्या सासरी जाऊन पाहुण्यांशी थेट बोलून घ्यावं असं त्यांनी ठरवलं. पण त्या आधी सुभान्याची रवानगी करणं अनिवार्य होतं.इकडे शेवंताच्या सासरच्या मंडळींनी तिचा अतोनात छळ मांडला होता. लग्न झाल्यापासून ते तिच्यामागे तगादा लावून होते. माहेरहून पैसा अडका आणावा यासाठी दबाव टाकत होते. तिने माहेरी हात पसरण्यास नकार दिल्याने तिला मारझोड होत होती, उपासमारही व्हायची. भानूला सुभान्याने मारल्यापासून तर तिच्यावर जणू कुऱ्हाडच कोसळली होती. तिच्या सोसण्याला कोणत्या मर्यादा उरल्या नव्हत्या. खरं तर ती आता थकली होती. आपल्या आई वडीलांना तिला दुःख द्यायचं नव्हतं आणि त्रासही सोसवत नव्हता. आपल्यामुळे आपल्या माहेरच्या लोकांना मनस्ताप होण्यापेक्षा जीव दिलेला बरा असं तिला राहून राहून वाटू लागलं. दरम्यान सुरेश गावाकडं आल्याच्या दुसऱ्याच दिवशी सुभान्याला टेम्पोत घातलं गेलं. एका गाठोड्यात त्याची झूल, घुंगरमाळा, बेगडाचं बंडल, शिंगात अडकवायचे माटोटे, कवड्याचे हार, लाल झुपकेदार गोंडे, पैंजण पट्टे, अंबाडीच्या सुताची पांढरी शुभ्र वेसण, काळ्या रेशमी कडदोऱ्याचा गट्टू आणि शिंगाला लावायचा लालबुंद हुंगुळाचा नवा कोरा डबा ही सगळी सामग्री बांधली होती. सुभान्याची ही सगळी श्रीमंती आबांनी स्वतःच्या हाताने गोळा केली होती अन जीवापाड जतन केली होती. काळजावर दगड ठेवून आज ती परस्वाधीन केली जाणार होती.सगळी बांधाबांध झाल्यावर आबा धाय मोकलून रडले. सुरेशच्या डोळ्यात पाणी दाटून आलेलं पण त्याला आपल्या कलत्या वयाच्या बापापुढे रडता येत नव्हतं. लोचनानानी एक सारखी सुभान्याच्या अंगावरून हात फिरवत होती, त्याला आपल्या स्पर्शस्मृतीत साठवत होती. रानातली झाडं झुडपं अबोल झाली होती, गोठ्याला गदगदून आलं होतं, गोठ्यातल्या बाकीच्या गुरांनी एकच गलका उडवून दिला होता, अख्ख्या शिवारातली पाखरं सैरभैर झाली होती, बेमोसमी वारं वाव्दान इतकं घोंघावत होतं की झाडं हेलकावे खात होती, रोरावणारा आवाज आसमंतात घुमत होता. सगळ्या शिवारातल्या पिकांनी माना टाकल्या होत्या जणू त्यांना हे पाहवत नव्हतं. सुभान्याचे पाय ज्या मातीला लागले होते त्यातून सोनं पिकलं होतं पण आता त्याचीच इथून रवानगी झाल्याने माती घनव्याकुळ झालेली. सगळीकडं कुंद वातावरणाची झिलई चढली होती. सुभान्या मात्र निश्चल उभा होता, फुरफुरत नव्हता की अंग थरथरवत नव्हता. त्याच्या तोंडालाफेसाच्या धारा लागल्या होत्या, कासरा करकचून बांधला आणि टेम्पो ड्रायव्हरने मागचं दार लॉक करून गाडीचा स्टार्टर मारला तसा सुभान्याने एकवार मागं वळून पाहिलं आणि बसकण मारली. बैल बसला. आबांच्या काळजात एकच तिडीक निघाली आणि तोंडातून किंकाळी बाहेर पडली. सुरेशने त्यांना सावरलं. बघता बघता सुभान्याला घेऊन टेम्पो फुफुटा उडवत वेगाने पुढे निघून गेला.सुभान्याला शेतातून घालवून दिल्याचा निरोप भानूला पाठवला. निरोप मिळताच भानूच्या चेहऱ्यावर विकृत समाधान विलसलं. त्यानं ही गोष्ट शेवंतेच्या कानावर घातली आणि ती पोर अधिकच खचून गेली. तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. तिचं मन तिला खाऊ लागलं. तिच्या मनाला अपराधाची टोचणी लागली. आपण सुभान्यापाशी मन मोकळं केलं नसतं तर त्यानं आपल्या नवऱ्यावर हल्ला केला नसता आणि त्यानं काहीच केलं नसतं तर तो आता आपल्या शेतावर मजेत असला असता. सुभान्या नजरं पडला नाही तर आपल्या वडीलांची अवस्था किती अश्रूव्याकुळ होऊन जाते हे तिला ठाऊक असल्याने तिच्या काळजात विचारांचं एकच काहूर माजलं. या नंतर काही दिवसांनी तिच्या सासरच्यांनी तिच्यामागे धोशा लावला की आता तिनं माहेरी जाऊन पैसा अडका आणला नाही तर सुभान्याला जसं शेताबाहेर जावं लागलं तसं तिला घराबाहेर जावं लागेल. बघता बघता तो दुर्दैवी दिवस उजाडला. होळीच्या दुसऱ्या दिवशी शेवंताला अंगावरच्या नेसत्या कपड्यानिशी बाहेर काढलं गेलं. जणू तिच्या जीवाची आता धुळवड होणार होती. घायाळ हरिणीसारखी अवस्था झालेली ती स्वाभिमानी पोर कोसळून गेली. बावरलेल्या अवस्थेत तिने अविचार केला आणि स्वतःला संपवलं. आडरानातल्या विहिरीत तिनं जीव दिला...शेवंतेनं जीवाचं बरंवाईट केल्य��च्या घटनेनं गोविंद भोसल्यांच्या घराची रया गेली. बाभळीचा काटा रुतावा तसं आपल्या एकुलत्या पोरीच्या अकाली जाण्याचा सल त्यांच्या काळजास लागून राहिला. रीतसर पोलीस फिर्याद झाली. खटला उभा राहील तेंव्हा त्याचा काय तो निकाल लागणार होता पण इकडे ताठ मानेनं उभं असलेलं कुटुंब मातीला खिळून गेलं होतं. गावातल्या अनेक थोरामोठ्यांनी त्यांचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न केला. पण ती जखम काही केल्या भरून आली नाही. कित्येक दिवस त्यांनी स्वतःला घरात कोंडून घेतलं. शेताची वाट धुंडाळली नाही की गावकुसाची वेस ओलांडली नाही, घराचा उंबरा देखील त्यांनी लांघला नाही. पाखरं उडावीत तसे दिवस निघून गेले पण आबांच्या घरावर सुख समाधानाची पालवी काही केल्या उमलली नाही. आपला धनी असा झुरताना पाहून लोचनानानीचा जीव तगमगत होता, तिनेच सुभान्याची आठवण काढली आणि त्याचे निमित्त काढून कारभाऱ्याला उंबऱ्याबाहेर काढण्यात यश मिळवलं. खरं तर आबांच्या डोक्यात सुभान्या रोजच तरळायचा पण त्याचं नाव काढायची त्यांची हिम्मत झाली नव्हती. आपला पोरगा, आपली बायको काय म्हणेल आणि साऱ्या गावात ज्याची चर्चा झाली होती त्या प्रकरणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या सुभान्याचं नाव घ्यायचं तरी कसं याचा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे उभा होता. पण आता त्याचं नाव निघालं की फारसे आढेवेढे न घेता आणि दुनियादारीचा विचार न करता त्यांनी होकार भरला होता. बघता बघता दिवस पक्का झाला, प्रतापला निरोप न देता थेट सुभान्याला भेटून मनातलं दुःख हलकं करावं असा त्यांचा विचार होता. तरीही सुरेशने प्रताप अण्णांना साखरवाडीत निरोप पोहोचता केला होता. आबांची आबाळ होऊ नये आणि त्यांना सुभान्याशी लवकर भेटता यावं जेणेकरून त्यांचं काळीज हलकं होईल याची त्याला रास्त काळजी होती. जमलंच तर सुभान्याला परत आणण्याची सगळी बोलाचाली करून आणि त्याची काय ती तजवीज करून यायचं असं आबांनी मनाशी पक्कं केलं होतं. आपला हा विचार देखील त्यांनी लोचनानानीपाशी बोलून दाखवला होता. त्यामुळे परतायला रात्र होईल असं त्यांनी सांगितलेलं.एसटीत बसल्यापासून आबांच्या डोळ्यापुढे सुभान्याचा आणि शेवंतेचा जीवनप्रवास डोळ्यापुढे सरकत होता. त्यात ते गढून गेले होते. हातातल्या खिरीच्या डब्याचा उष्मा कमी होत गेला आणि आसवलेल्या डोळ्यातलं पाणीही हळूहळू कमी होत गेलं. व��दळ शमावं तसे ते स्तब्ध होत विचारात गढून गेले. कंडक्टरने बेल वाजवून साखरवाडीचा दोन तीन वेळा पुकारा केला तरी त्यांना ध्यानात आले नाही. भानावर येताच आस्ते कदम खाली उतरले. बघतात तर काय, समोरच अण्णा आणि त्यांचा मुलगा उभे होते. त्यांच्या जीपमध्ये बसून ते त्यांच्या वस्तीकडे निघाले. वाटेने अण्णा खूपच शांत बसून होते. नेहमी बडबड करणारा आपला मित्र इतका निशब्द झाल्याचं आबांना आश्चर्य वाटलं, पण आपल्या दुःखापायीच तो स्तब्ध झाला असावा अशी त्यांनी समजूत करून घेतली. सगळ्या रस्त्याने आबाच बोलत होते. अण्णा मान डोलावत होते, मधूनच एखादा होकार द्यायचे, जीवावर आल्यागत उसनं हसायचे. आबांची गाडी सुभान्यावर आल्यावर ते विषय बदलायचे. असं करता करता अर्धा एक तास गेला. साऱ्या रस्त्याने फुफुटा उडवत त्यांची गाडी अखेर शेतात आली. आबा पुरते अधीर झाले होते आणि प्रतापराव व त्यांच्या मुलाची अस्वस्थता वाढत होती. शेवटी त्यांच्या मुलाने त्यांना सावरलं आणि आबांना बाजेवर बसता यावं म्हणून त्यावर गोधडी अंथरली. तो पाणी आणण्यासाठी आत गेला. आता मात्र आबांचा धीर संपत आला होता. कधी एकदा सुभान्याला बघेन असं झालं होतं. ते अक्षरशः हातघाईला आले होते. हातातला खिरीचा डबा त्यांनी अजूनही खाली ठेवला नव्हता. डाव्या हातातल्या शेल्याने घाम पुसत ते ताडकन उभे राहिले.\"पाणी नंतर पिऊ की आधी सुभान्याला भेटायचं मगच पाणी प्यायचं आधी सुभान्याला भेटायचं मगच पाणी प्यायचं त्याशिवाय नरड्याखाली घोट कसा उतरणार त्याशिवाय नरड्याखाली घोट कसा उतरणार \"त्यांच्या या उद्गारासरशी अण्णांचा चेहरा सर्रकन उतरला. ते कावरे बावरे झाले. त्यांच्या अंगाला कंप सुटला. हात थरथर कापू लागले. डोईवरचा फेटा निघून खाली मातीत पडला.कुणाला काही कळायच्या आत ते वस्तीवरच्या औजाराच्या खोलीकडे भेलकांडतच निघून गेले.एकाएकी आपल्या मित्राला काय झाले हे त्यांना कळले नाही. अण्णा गेलेल्या दिशेला ते आ वासून बघत राहिले.अण्णांचा तरणाबांड पोरगा लख्ख पितळी तांब्यात पाणी घेऊन आबांच्या पुढ्यात उभा होता आणि त्यांचे लक्ष मात्र प्रतापकडे होते. औजाराच्या खोलीतून घागरी पडल्यासारखा आवाज आला आणि नंतर घुंगरमाळा वाजल्या त्यासरशी आबा तरातरा खोलीकडे निघाले, ते पोहोचण्यापूर्वीच आतून अण्णा बाहेर आले. त्यांच्या हातातल्या गाठोड्यात झूल हो���ी, घुंगरमाळा होत्या, शिंगाचे माटोटे होते, हुंगुळाचा डबा होता, झुपकेदार गोंडे होते, पैंजण पट्टे होते, त्या सर्व जिनसा होत्या ज्या सुभान्यासोबत दिल्या होत्या. त्या सर्व चीजा बघून आबांच्या पोटात खड्डा पडला. ते अण्णांच्या दिशेने झेपावले. पण गर्भगळीत झालेल्या अण्णांच्या हातून गाठोडे खाली पडले. त्यांनी आबांना मिठी मारत हंबरडा फोडला. त्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहून आबांच्या काळजात कालवलं. त्यांच्या तोंडातून शब्द फुटेनासा झाला. वेड्यासारखे त्या सगळ्या जिनसांवरून हात फिरवू लागले. सुभान्याची झूल त्यांनी छातीशी गच्च कवटाळली. ते रुबाबदार गोंडे मुठीत आवळून धरले. अण्णांच्या मुलाने त्यांच्या पाठीवरून हात फिरवला त्यांना जमिनीवरून उठवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी पाय घट्ट रोवले होते. ते बराच वेळ खाली बसकण मारून होते. त्या सर्व चीजवस्तूंवरून मायेने थरथरता हात फिरवत होते. बऱ्याच वेळाने त्यांच्या डोळ्यातील अश्रूंचा बांध आटल्यावर अण्णांनी त्यांना उठवले आणि बाजेवर बसवले.धोतराच्या सोग्याने आबांचे डोळे पुसत अण्णा सांगत होते. सुभान्या इथं आल्यापासून एकदम शांत होता. त्याचं खाणं एकदम कमी झालं होतं, तब्येत रोडावली होती. बरगड्या वर आल्या होत्या, पाठीची पन्हाळ स्पष्ट दिसत होती, पाय झडून गेले होते, फऱ्याचं मांस गळून गेलं होतं, त्याची वशिंड कलून गेली होती, पोट खपाटीला गेलं होतं, कधी कधी आठवडाभर तो आमुण्याला तोंड लावत नव्हता. नुसता दावणीला बसून असायचा. त्याच्या डोळ्यांना सदोदित धार लागलेली असायची. अण्णा सांगत होते आणि गोविंद आबांचे डोळे वाहत होते. त्यांच्या डोळ्यापुढे सुभान्याच्या आयुष्याचा पट तरळत होता. खंगून गेलेला सुभान्या तरळत होता. त्यांच्या तोंडून हुंदके बाहेर पडत होते. अण्णांचं कथन जारी होतं. सुभान्याने नंतर नंतर बाटुक देखील चघळणं बंद केलं होतं. शून्यात नजर लावून शांत बसून असलेला सुभान्या आजही आठवला तरी काळीज तुटून जातं \"त्यांच्या या उद्गारासरशी अण्णांचा चेहरा सर्रकन उतरला. ते कावरे बावरे झाले. त्यांच्या अंगाला कंप सुटला. हात थरथर कापू लागले. डोईवरचा फेटा निघून खाली मातीत पडला.कुणाला काही कळायच्या आत ते वस्तीवरच्या औजाराच्या खोलीकडे भेलकांडतच निघून गेले.एकाएकी आपल्या मित्राला काय झाले हे त्यांना कळले नाही. अण्णा गेलेल्या द���शेला ते आ वासून बघत राहिले.अण्णांचा तरणाबांड पोरगा लख्ख पितळी तांब्यात पाणी घेऊन आबांच्या पुढ्यात उभा होता आणि त्यांचे लक्ष मात्र प्रतापकडे होते. औजाराच्या खोलीतून घागरी पडल्यासारखा आवाज आला आणि नंतर घुंगरमाळा वाजल्या त्यासरशी आबा तरातरा खोलीकडे निघाले, ते पोहोचण्यापूर्वीच आतून अण्णा बाहेर आले. त्यांच्या हातातल्या गाठोड्यात झूल होती, घुंगरमाळा होत्या, शिंगाचे माटोटे होते, हुंगुळाचा डबा होता, झुपकेदार गोंडे होते, पैंजण पट्टे होते, त्या सर्व जिनसा होत्या ज्या सुभान्यासोबत दिल्या होत्या. त्या सर्व चीजा बघून आबांच्या पोटात खड्डा पडला. ते अण्णांच्या दिशेने झेपावले. पण गर्भगळीत झालेल्या अण्णांच्या हातून गाठोडे खाली पडले. त्यांनी आबांना मिठी मारत हंबरडा फोडला. त्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहून आबांच्या काळजात कालवलं. त्यांच्या तोंडातून शब्द फुटेनासा झाला. वेड्यासारखे त्या सगळ्या जिनसांवरून हात फिरवू लागले. सुभान्याची झूल त्यांनी छातीशी गच्च कवटाळली. ते रुबाबदार गोंडे मुठीत आवळून धरले. अण्णांच्या मुलाने त्यांच्या पाठीवरून हात फिरवला त्यांना जमिनीवरून उठवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी पाय घट्ट रोवले होते. ते बराच वेळ खाली बसकण मारून होते. त्या सर्व चीजवस्तूंवरून मायेने थरथरता हात फिरवत होते. बऱ्याच वेळाने त्यांच्या डोळ्यातील अश्रूंचा बांध आटल्यावर अण्णांनी त्यांना उठवले आणि बाजेवर बसवले.धोतराच्या सोग्याने आबांचे डोळे पुसत अण्णा सांगत होते. सुभान्या इथं आल्यापासून एकदम शांत होता. त्याचं खाणं एकदम कमी झालं होतं, तब्येत रोडावली होती. बरगड्या वर आल्या होत्या, पाठीची पन्हाळ स्पष्ट दिसत होती, पाय झडून गेले होते, फऱ्याचं मांस गळून गेलं होतं, त्याची वशिंड कलून गेली होती, पोट खपाटीला गेलं होतं, कधी कधी आठवडाभर तो आमुण्याला तोंड लावत नव्हता. नुसता दावणीला बसून असायचा. त्याच्या डोळ्यांना सदोदित धार लागलेली असायची. अण्णा सांगत होते आणि गोविंद आबांचे डोळे वाहत होते. त्यांच्या डोळ्यापुढे सुभान्याच्या आयुष्याचा पट तरळत होता. खंगून गेलेला सुभान्या तरळत होता. त्यांच्या तोंडून हुंदके बाहेर पडत होते. अण्णांचं कथन जारी होतं. सुभान्याने नंतर नंतर बाटुक देखील चघळणं बंद केलं होतं. शून्यात नजर लावून शांत बसून असलेला सुभान्या आजही आठवला तरी काळीज तुटून जातं पण आमचा काहीच इलाज चालत नव्हता. डॉक्टर झाले, दवादारू झाली पण त्याची स्थिती काही केल्या उभारी घेत नव्हती. उन्हे वाढत गेली तशी त्याच्या जीवाची घालमेल वाढत गेली. गोठ्यातल्या रात्री त्याने अक्षरशः रडून घालवल्या. सुभान्या असा बसून असला की सगळा गोठा उस्मरून जायचा, बाकीची जनावरंही खिळून जायची. असं करता करता होळी येऊन गेली. होळीच्या दिवशी तर तो फार अस्वस्थ होता. त्याच्या अंगात आता कुठलेच बळ शिल्लक नव्हतं. त्याच्या जीवाची धास्ती लागून राहिली होती. शेतात पिकं जळून गेलेली, सहा परसाची खोल विहीर आटून गेलेली आणि गोठा हा असा मरायला टेकलेला पण आमचा काहीच इलाज चालत नव्हता. डॉक्टर झाले, दवादारू झाली पण त्याची स्थिती काही केल्या उभारी घेत नव्हती. उन्हे वाढत गेली तशी त्याच्या जीवाची घालमेल वाढत गेली. गोठ्यातल्या रात्री त्याने अक्षरशः रडून घालवल्या. सुभान्या असा बसून असला की सगळा गोठा उस्मरून जायचा, बाकीची जनावरंही खिळून जायची. असं करता करता होळी येऊन गेली. होळीच्या दिवशी तर तो फार अस्वस्थ होता. त्याच्या अंगात आता कुठलेच बळ शिल्लक नव्हतं. त्याच्या जीवाची धास्ती लागून राहिली होती. शेतात पिकं जळून गेलेली, सहा परसाची खोल विहीर आटून गेलेली आणि गोठा हा असा मरायला टेकलेला रानात जीवच लागत नव्हता. पण आपलं पोर आजारी असलं म्हणून आपण त्याला भेटायचं टाळतो का रानात जीवच लागत नव्हता. पण आपलं पोर आजारी असलं म्हणून आपण त्याला भेटायचं टाळतो का मातीत तर आपला जीव गुंतलेला. सुभान्या असा कणाकणाने झिजत होता आणि जीवाला घोर लावत होता. पण त्याने जास्त दिवस असं आणखी कढत जगायचं टाळलं असावं. धुळवडीच्या रात्री त्यानं जीवाची तगमग संपवली.अण्णांच्या या वाक्यासरशी आबा ताडकन सावध झाले.\"काय म्हणलास प्रताप मातीत तर आपला जीव गुंतलेला. सुभान्या असा कणाकणाने झिजत होता आणि जीवाला घोर लावत होता. पण त्याने जास्त दिवस असं आणखी कढत जगायचं टाळलं असावं. धुळवडीच्या रात्री त्यानं जीवाची तगमग संपवली.अण्णांच्या या वाक्यासरशी आबा ताडकन सावध झाले.\"काय म्हणलास प्रताप धुळवडीच्या दिवशी \"प्रतापराव बोलते झाले, \"होय गोविंदा होय धुळवडीच्या रात्री त्यानं दावणीचा कासरा तोडला आणि खालच्या बरड माळावर असलेल्या खोल कोरड्या विहिरीत उडी घेऊन जीव दिला \"आता मात्र आबा अक��षरशः छाती पिटून घेऊ लागले.प्रतापराव सांगत होते - \"झालं असं की...शेवंताची बातमी कळल्याबरोबर आम्ही सगळे जण तुमच्याकडं येऊन गेलो. शेवंतेच्या दहनावरून परत येईपर्यंत खूप रात्र झालेली. त्यामुळे रानात वस्तीवर जायच्या ऐवजी आम्ही गावातच मुक्कामाला होतो... चालण्याचे देखील बळ नसलेल्या सुभान्याने त्या रात्री दावणीचे दावं कसं तोडलं असेल आणि जुन्या विहिरीपर्यंत तो कसा चालत गेला असेल, विहिरीच्या मचाणावर चढून त्याने उडी कशी मारली असेल आणि खालच्या मोठाल्या दगडधोंड्याच्या ढिगावर पडून शेवटचे श्वास घेताना त्याने त्या वेदना कशा सोसतील काहीच कळत नाही .... इतकी ताकद त्याच्यात कुठून आली असंल हे कधीच कळलं नाही ....\"आबा खिळून गेल्यागत ऐकत होते. जणू त्यांचे श्वास कोंडले असावेत इतके ते दिग्मूढ झाले होते.तुमच्या घरी आधीच दुःखाचा डोंगर कोसळला होता त्यामुळे आम्ही मुद्दामच सुभान्या गेलेला कळवलं नाही.बराच वेळ निशब्द शांततेत गेल्यावर आबा बोलले, 'शेवंता गेल्याचं दुःख त्या मुक्या जीवाला झालं असणार... त्याचा लई जीव होता तिच्यावर .... आम्ही पोटच्या पोरीबिगर कसं का होईना जगतो आहोतच ना \"आता मात्र आबा अक्षरशः छाती पिटून घेऊ लागले.प्रतापराव सांगत होते - \"झालं असं की...शेवंताची बातमी कळल्याबरोबर आम्ही सगळे जण तुमच्याकडं येऊन गेलो. शेवंतेच्या दहनावरून परत येईपर्यंत खूप रात्र झालेली. त्यामुळे रानात वस्तीवर जायच्या ऐवजी आम्ही गावातच मुक्कामाला होतो... चालण्याचे देखील बळ नसलेल्या सुभान्याने त्या रात्री दावणीचे दावं कसं तोडलं असेल आणि जुन्या विहिरीपर्यंत तो कसा चालत गेला असेल, विहिरीच्या मचाणावर चढून त्याने उडी कशी मारली असेल आणि खालच्या मोठाल्या दगडधोंड्याच्या ढिगावर पडून शेवटचे श्वास घेताना त्याने त्या वेदना कशा सोसतील काहीच कळत नाही .... इतकी ताकद त्याच्यात कुठून आली असंल हे कधीच कळलं नाही ....\"आबा खिळून गेल्यागत ऐकत होते. जणू त्यांचे श्वास कोंडले असावेत इतके ते दिग्मूढ झाले होते.तुमच्या घरी आधीच दुःखाचा डोंगर कोसळला होता त्यामुळे आम्ही मुद्दामच सुभान्या गेलेला कळवलं नाही.बराच वेळ निशब्द शांततेत गेल्यावर आबा बोलले, 'शेवंता गेल्याचं दुःख त्या मुक्या जीवाला झालं असणार... त्याचा लई जीव होता तिच्यावर .... आम्ही पोटच्या पोरीबिगर कसं का होईना जगतो आहोतच ना पण सुभान्याचा आमच्याहून जास्ती जीव होता तिच्यावर .... खरंच त्याचा लई जीव होता... तिने आपला प्रवास संपवला तसा यानं देखील आपला श्वास थांबवला .... कुठं फेडू रे तुझे हे उपकार... माझा सुभान्या आता मला कुठं दिसणार .....\"अण्णांनी पुढे होत गोविंदरावांना आपल्या बाहूपाशात घेतलं. त्यांच्या पाठीवर थोपटत त्यांना शांत केलं. बराच वेळ ते गोठ्यात दावणीजवळ जाऊन बसले जिथल्या खुटीला सुभान्या बसून असे. बाकीची गुरं चरायला गेलेली असल्याने गोठा सूना होता. तिथं बसलेले खिन्न चेहऱ्याचे आबा आणखीनच भेसूर वाटत होते. ज्या विहिरीत सुभान्याने अखेरचे श्वास घेतले तिथं गेल्यावर त्यांच्या अश्रुंचे बांध पुन्हा एकदा फुटले. त्यांना शांत होण्यास खूप वेळ लागला. आणखी काही वेळ अण्णांच्या शेतात घालवल्यानंतर जेवणाचा आग्रह करूनही सुभान्या गेलाय आता खाण्याचं मन नाही असं म्हणत गोविंदरावांनी परत फिरण्याचा दोसरा सुरु केला. प्रतापरावांनी बरंच अडवून पाहण्याचा प्रयत्न केला पण शेवटी त्यांची मानसिक अवस्था जाणत त्यांना आणखी आग्रह केला नाही. अखेर आबा निघाले. सुभान्याच्या सगळ्या वस्तू त्यांनी एका चुंगडयात भरून घेतल्या. खिरीचा डबा मात्र तिथेच ठेवला. अण्णा आणि त्यांचा मुलगा त्यांना एसटी स्टॅन्डपर्यंत सोडायला आले. उन्हे तिरपी होण्याआधी आबा एसटीत बसले. खालून अण्णांनी हात हलवला, प्रत्त्युतरादाखल आबांचा हात हललाच नाही. त्यांचे डोळे पाणावले होते आणि पापण्या थरथरत होत्या. देहास कंप भरला होता. सांज होण्याची वेळ असल्याने एसटी जवळ जवळ रिकामीच होती. आबांच्या ओळखीची माणसे त्यांची ही अवस्था पाहून शहारून गेली. त्यांना वाटलं कदाचित लेकीच्या दुःखाची कुठली तरी खपली निघाली असंल, काहीतरी आठवलं असेल. पण वास्तव कुणालाच ठाऊक नव्हते.गावात एसटी यायला आणि दिवस मावळून अंधार व्हायला एकच गाठ पडली. हातात भलं मोठं चुंगडं घेऊन एसटीतून उतरणारे पडलेल्या चेहऱ्याचे आबा पाहून डांबरी सडकेवरच्या गावकऱ्यांना नवल वाटलं. काहींनी चुळबुळ सुरु केली, तर काहींनी दबक्या आवाजात अंदाजास वाव दिला. एकदोघे पुढे झाले.\"आबा, सुरेश भाऊ यायला वखत असंल तर मी सोडून येऊ का पण सुभान्याचा आमच्याहून जास्ती जीव होता तिच्यावर .... खरंच त्याचा लई जीव होता... तिने आपला प्रवास संपवला तसा यानं देखील आपला श्वास थांबवला .... कुठं फेडू रे तुझे हे उपकार... ��ाझा सुभान्या आता मला कुठं दिसणार .....\"अण्णांनी पुढे होत गोविंदरावांना आपल्या बाहूपाशात घेतलं. त्यांच्या पाठीवर थोपटत त्यांना शांत केलं. बराच वेळ ते गोठ्यात दावणीजवळ जाऊन बसले जिथल्या खुटीला सुभान्या बसून असे. बाकीची गुरं चरायला गेलेली असल्याने गोठा सूना होता. तिथं बसलेले खिन्न चेहऱ्याचे आबा आणखीनच भेसूर वाटत होते. ज्या विहिरीत सुभान्याने अखेरचे श्वास घेतले तिथं गेल्यावर त्यांच्या अश्रुंचे बांध पुन्हा एकदा फुटले. त्यांना शांत होण्यास खूप वेळ लागला. आणखी काही वेळ अण्णांच्या शेतात घालवल्यानंतर जेवणाचा आग्रह करूनही सुभान्या गेलाय आता खाण्याचं मन नाही असं म्हणत गोविंदरावांनी परत फिरण्याचा दोसरा सुरु केला. प्रतापरावांनी बरंच अडवून पाहण्याचा प्रयत्न केला पण शेवटी त्यांची मानसिक अवस्था जाणत त्यांना आणखी आग्रह केला नाही. अखेर आबा निघाले. सुभान्याच्या सगळ्या वस्तू त्यांनी एका चुंगडयात भरून घेतल्या. खिरीचा डबा मात्र तिथेच ठेवला. अण्णा आणि त्यांचा मुलगा त्यांना एसटी स्टॅन्डपर्यंत सोडायला आले. उन्हे तिरपी होण्याआधी आबा एसटीत बसले. खालून अण्णांनी हात हलवला, प्रत्त्युतरादाखल आबांचा हात हललाच नाही. त्यांचे डोळे पाणावले होते आणि पापण्या थरथरत होत्या. देहास कंप भरला होता. सांज होण्याची वेळ असल्याने एसटी जवळ जवळ रिकामीच होती. आबांच्या ओळखीची माणसे त्यांची ही अवस्था पाहून शहारून गेली. त्यांना वाटलं कदाचित लेकीच्या दुःखाची कुठली तरी खपली निघाली असंल, काहीतरी आठवलं असेल. पण वास्तव कुणालाच ठाऊक नव्हते.गावात एसटी यायला आणि दिवस मावळून अंधार व्हायला एकच गाठ पडली. हातात भलं मोठं चुंगडं घेऊन एसटीतून उतरणारे पडलेल्या चेहऱ्याचे आबा पाहून डांबरी सडकेवरच्या गावकऱ्यांना नवल वाटलं. काहींनी चुळबुळ सुरु केली, तर काहींनी दबक्या आवाजात अंदाजास वाव दिला. एकदोघे पुढे झाले.\"आबा, सुरेश भाऊ यायला वखत असंल तर मी सोडून येऊ का \"आबा उत्तर द्यायच्या मनस्थितीतच नव्हते. त्यांनी मानही डोलावली नाही की नकारही दिला नाही. त्यातल्याच एकाने त्यांच्या हातातले चुंगडे घेतले आणि मोटरसायकलवर त्यांना अज्जात बसवले. आबांना काही कळण्याआधी त्याने गाडीला किक मारली देखील. हातातल्या चुंगडयावरून हात फिरवताना आबांच्या डोळ्यांना पुन्हा धार लागली आणि त्यांना पाहण���ऱ्या गावकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला.काही मिनिटातच आबांना घेऊन तो तरुण भोसल्यांच्या वाड्यासमोर आला. आबांना आता पुरते भरून आले होते. कसेबसे ते गाडीवरून उतरले. गाडीवर बसलेल्या आबांचे हळुवार हुंदके ऐकणाऱ्या तरुणाला एव्हाना काहीतरी कमीजास्त झाल्याचा संशय आला होता त्यामुळे तोही आबांच्या पाठोपाठ खाली उतरून त्यांच्या मागे निघाला. वाड्याच्या भल्या मोठ्या दारापाशी उंबरठयावर पाय ठेवताच इतक्या वेळ मोठ्या संयमाने सांभाळलेला धीर सुटला आणि त्यांनी मोठ्याने हंबरडा फोडला. सुभान्याच्या नावाची किंकाळी त्यांच्या तोंडून निघाली. माजघरात असलेल्या लोचनानानीला उंबरठयापाशी हालचालीची चाहूल लागली पण नेमकं काय झालं याचा अंदाज आला नव्हता. आबांच्या आवाजाने तिच्या काळजाचे पाणीपाणी झाले. त्यांचा हंबरडा ऐकून बघ्यांची गर्दी दारात झाली. शेतात गेलेला सुरेशही तितक्यात परतला. आपल्या घरासमोरील गर्दी पाहून काहीतरी आक्रीत झाल्याचा अंदाज त्याला आला. आत आई आबांना हमसून हमसून रडताना पाहून तो गर्भगळीत झाला. आबांच्या हातातील चुंगडे गळून पडले होते आणि त्यातल्या सुभान्याच्या वस्तू विखरून पडल्या होत्या. सुरेशला काही क्षणात अंदाज आला पण एव्हाना रडणाऱ्या मात्यापित्यांना पाहून तो ही कोलमडून गेला होता. बघता बघता सगळा गाव गोविंद भोसल्यांच्या दारात गोळा झाला. बायापोरी रडू लागल्या. सुभान्याची हकीकत कळताच गडी माणसेही कासावीस झाली, उसासे सोडू लागली. पोरं बाळं कावरी बावरी झाली. त्या रात्री गावातल्या काही घरात चूल पेटली नाही आणि वेशीवरल्या देवळात दिवाही लागला नाही. ती रात्र आबांच्या कुटुंबाला खूपच जड गेली.दुसऱ्या दिवशी सकाळीच लोचना नानीने आपल्या नवरयाला या दुःखाच्या जंजाळातून बाहेर काढण्यासाठी वस्तीत राहायला जायचं पक्कं केलं. तिथल्या वातावरणाने जरा फरक पडेल आणि त्यांचं मन लागेल या विचाराने तिने सकाळपासूनच आबांना शेतात जायची घाई केली. अखेरीस सकाळ ओसरून दिवस डोईवर यायच्या बेतात असताना सुरेशने आणलेल्या गाडीतून ते दोघे शेताकडे रवाना झाले. जाताना साऱ्या वाटंने त्यांना राहून राहून सुभान्याचे उमाळे दाटून येत होते. सगळी वाट निशब्द शांततेत पार केली आणि ते वस्तीवर आले. सगळं वातावरण निरव होतं. गोठ्यातली गुरं चरायला गेली होती. मंद वारा वाहत होता. पाखरा���चे आवाज शांतता भंग करत होते. आभाळ पुरते निरभ्र होते. बांधावरून येणारी पानांची सळसळ हवेत घुमत होती. पिकं मुकाट उभी होती. तिथं आल्यानंतर बराच वेळ ते नुसते गुडघ्यात डोकं खुपसून बसून होते. इतक्यात त्यांना खोंडाच्या फुरफुरण्याचा आवाज आला. आवाज परिचयाचा वाटला. आबांनी आणि नानीने कान टवकारले. पुन्हा चांगली डूरकी ऐकू आली तसे ते गोठ्याकडे पळतच निघाले. गुरं तर चरायला गेली होती, नांगरणीची बैलं जुंपलेली होती मग गोठ्यात कोण आहे याची त्यांना उत्सुकता लागून राहिली होती. त्यांच्यामागे नानीही धावतच आत आली. गोठयात येताच आबांचा जीव अक्षरशः हरखून गेला. त्यांचा डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. सुभान्या दोनेक वर्षाचा तरणा खोंड असताना जसा दिसायचा सादमुद तसंच दिसणारं एक पांढरं शुभ्र खोंड आत उभं होतं आणि त्याच्या वेसणीला हात धरून प्रतापराव आणि त्यांचा पोरगा उभे होते \"आबा उत्तर द्यायच्या मनस्थितीतच नव्हते. त्यांनी मानही डोलावली नाही की नकारही दिला नाही. त्यातल्याच एकाने त्यांच्या हातातले चुंगडे घेतले आणि मोटरसायकलवर त्यांना अज्जात बसवले. आबांना काही कळण्याआधी त्याने गाडीला किक मारली देखील. हातातल्या चुंगडयावरून हात फिरवताना आबांच्या डोळ्यांना पुन्हा धार लागली आणि त्यांना पाहणाऱ्या गावकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला.काही मिनिटातच आबांना घेऊन तो तरुण भोसल्यांच्या वाड्यासमोर आला. आबांना आता पुरते भरून आले होते. कसेबसे ते गाडीवरून उतरले. गाडीवर बसलेल्या आबांचे हळुवार हुंदके ऐकणाऱ्या तरुणाला एव्हाना काहीतरी कमीजास्त झाल्याचा संशय आला होता त्यामुळे तोही आबांच्या पाठोपाठ खाली उतरून त्यांच्या मागे निघाला. वाड्याच्या भल्या मोठ्या दारापाशी उंबरठयावर पाय ठेवताच इतक्या वेळ मोठ्या संयमाने सांभाळलेला धीर सुटला आणि त्यांनी मोठ्याने हंबरडा फोडला. सुभान्याच्या नावाची किंकाळी त्यांच्या तोंडून निघाली. माजघरात असलेल्या लोचनानानीला उंबरठयापाशी हालचालीची चाहूल लागली पण नेमकं काय झालं याचा अंदाज आला नव्हता. आबांच्या आवाजाने तिच्या काळजाचे पाणीपाणी झाले. त्यांचा हंबरडा ऐकून बघ्यांची गर्दी दारात झाली. शेतात गेलेला सुरेशही तितक्यात परतला. आपल्या घरासमोरील गर्दी पाहून काहीतरी आक्रीत झाल्याचा अंदाज त्याला आला. आत आई आबांना हमसून हमसून रडताना पाहून तो गर्भगळीत झाला. आबांच्या हातातील चुंगडे गळून पडले होते आणि त्यातल्या सुभान्याच्या वस्तू विखरून पडल्या होत्या. सुरेशला काही क्षणात अंदाज आला पण एव्हाना रडणाऱ्या मात्यापित्यांना पाहून तो ही कोलमडून गेला होता. बघता बघता सगळा गाव गोविंद भोसल्यांच्या दारात गोळा झाला. बायापोरी रडू लागल्या. सुभान्याची हकीकत कळताच गडी माणसेही कासावीस झाली, उसासे सोडू लागली. पोरं बाळं कावरी बावरी झाली. त्या रात्री गावातल्या काही घरात चूल पेटली नाही आणि वेशीवरल्या देवळात दिवाही लागला नाही. ती रात्र आबांच्या कुटुंबाला खूपच जड गेली.दुसऱ्या दिवशी सकाळीच लोचना नानीने आपल्या नवरयाला या दुःखाच्या जंजाळातून बाहेर काढण्यासाठी वस्तीत राहायला जायचं पक्कं केलं. तिथल्या वातावरणाने जरा फरक पडेल आणि त्यांचं मन लागेल या विचाराने तिने सकाळपासूनच आबांना शेतात जायची घाई केली. अखेरीस सकाळ ओसरून दिवस डोईवर यायच्या बेतात असताना सुरेशने आणलेल्या गाडीतून ते दोघे शेताकडे रवाना झाले. जाताना साऱ्या वाटंने त्यांना राहून राहून सुभान्याचे उमाळे दाटून येत होते. सगळी वाट निशब्द शांततेत पार केली आणि ते वस्तीवर आले. सगळं वातावरण निरव होतं. गोठ्यातली गुरं चरायला गेली होती. मंद वारा वाहत होता. पाखरांचे आवाज शांतता भंग करत होते. आभाळ पुरते निरभ्र होते. बांधावरून येणारी पानांची सळसळ हवेत घुमत होती. पिकं मुकाट उभी होती. तिथं आल्यानंतर बराच वेळ ते नुसते गुडघ्यात डोकं खुपसून बसून होते. इतक्यात त्यांना खोंडाच्या फुरफुरण्याचा आवाज आला. आवाज परिचयाचा वाटला. आबांनी आणि नानीने कान टवकारले. पुन्हा चांगली डूरकी ऐकू आली तसे ते गोठ्याकडे पळतच निघाले. गुरं तर चरायला गेली होती, नांगरणीची बैलं जुंपलेली होती मग गोठ्यात कोण आहे याची त्यांना उत्सुकता लागून राहिली होती. त्यांच्यामागे नानीही धावतच आत आली. गोठयात येताच आबांचा जीव अक्षरशः हरखून गेला. त्यांचा डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. सुभान्या दोनेक वर्षाचा तरणा खोंड असताना जसा दिसायचा सादमुद तसंच दिसणारं एक पांढरं शुभ्र खोंड आत उभं होतं आणि त्याच्या वेसणीला हात धरून प्रतापराव आणि त्यांचा पोरगा उभे होते आबांच्या तोंडून सुभान्याच्या नावाचे उद्गार बाहेर पडले. नानीसुद्धा डोळ्यात आनंदाश्रू आणून थक्क होऊन पाहत उभी होती.अण्णा बोलले - \"गोविंदा आठवतेय का तुला दोन अडीच सालाखाली तुझ्या वस्तीवर आम्ही आमची जनी गाय सुभान्यासंगट रेत करण्यासाठी खास आणली होती ... बघ बरं आठवतंय का आबांच्या तोंडून सुभान्याच्या नावाचे उद्गार बाहेर पडले. नानीसुद्धा डोळ्यात आनंदाश्रू आणून थक्क होऊन पाहत उभी होती.अण्णा बोलले - \"गोविंदा आठवतेय का तुला दोन अडीच सालाखाली तुझ्या वस्तीवर आम्ही आमची जनी गाय सुभान्यासंगट रेत करण्यासाठी खास आणली होती ... बघ बरं आठवतंय का \"आबांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. ते धावतच त्या खोंडाच्या जवळ गेले आणि त्याच्या रेशमी पाठीवरून हात फिरवू लागले. ते मुके जनावर त्यांचे हात चाटू लागले. त्याच्याही डोळ्याला धार लागली आणि आबांच्या डोळ्यांत तर पाण्याचा बांधच फुटला होता. मोठ्याने ओरडत त्यांनी त्याला मिठी मारली आणि ते हमसून हमसून रडू लागले. बघणाऱ्या सगळ्यांचे डोळे पाणवले. एव्हाना गडी गोळा झाले होते. हा चमत्कार पाहून त्यांच्या डोळ्यांच्या कडाही ओल्या झाल्या. थोडंसं सावरल्यावर आबांनी अण्णांना मिठी मारली. दोघेही रडू लागले. सुरेशने अण्णांच्या मुलाला मिठी मारली आणि नानीने खोंडाच्या गळ्यापाशी लाडाने हात फिरवत त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले.आता हे खोंड तुमचेच ... हा तुमचा सुभान्या, देवाने याला परत धाडलेय, तेंव्हा तुमचा ऐवज तुमच्यापाशी दिलेला बरा... आम्ही फक्त निरोपे झालो... सुभान्या आमच्या शेतात गेल्याने आम्हाला अपराधी वाटत होतं त्याची सल आता जरा तरी भरून निघंल आणि आपली नाती जन्मजन्मात टिकून राहतील.. काय बरोबर बोलतोय नव्हं आबा \"आबांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. ते धावतच त्या खोंडाच्या जवळ गेले आणि त्याच्या रेशमी पाठीवरून हात फिरवू लागले. ते मुके जनावर त्यांचे हात चाटू लागले. त्याच्याही डोळ्याला धार लागली आणि आबांच्या डोळ्यांत तर पाण्याचा बांधच फुटला होता. मोठ्याने ओरडत त्यांनी त्याला मिठी मारली आणि ते हमसून हमसून रडू लागले. बघणाऱ्या सगळ्यांचे डोळे पाणवले. एव्हाना गडी गोळा झाले होते. हा चमत्कार पाहून त्यांच्या डोळ्यांच्या कडाही ओल्या झाल्या. थोडंसं सावरल्यावर आबांनी अण्णांना मिठी मारली. दोघेही रडू लागले. सुरेशने अण्णांच्या मुलाला मिठी मारली आणि नानीने खोंडाच्या गळ्यापाशी लाडाने हात फिरवत त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले.आता हे खोंड तुमचेच ... हा तुमचा ��ुभान्या, देवाने याला परत धाडलेय, तेंव्हा तुमचा ऐवज तुमच्यापाशी दिलेला बरा... आम्ही फक्त निरोपे झालो... सुभान्या आमच्या शेतात गेल्याने आम्हाला अपराधी वाटत होतं त्याची सल आता जरा तरी भरून निघंल आणि आपली नाती जन्मजन्मात टिकून राहतील.. काय बरोबर बोलतोय नव्हं आबा \"आबांनी मान डोलावली आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं.बऱ्याच दिवसांनी गोविंद भोसल्यांच्या वस्तीवरची फुलं खुलून गेली आणि पानाफुलात प्रसन्नतेची लकेर धावून गेली.- समीर गायकवाड.\nMarathiBlogs : मराठीब्लॉग्स हे संकेतस्थळ सर्व मराठी वाचकांसाठी आहे. MarathiBlogs : मराठीब्लॉग्स या संकेतस्थळावर आपण इंटरनेट च्या माया जाळावरील आपल्या आवडीची कोणतीही लिंक इतर अनेक मराठी वाचकांबरोबर शेअर करू शकता. Learn More >\nलॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushival.in/pandharpoor", "date_download": "2020-10-01T06:55:00Z", "digest": "sha1:POBUFCZX7AQ43YSZNXX4ID4HSOIX5DUB", "length": 5764, "nlines": 115, "source_domain": "www.krushival.in", "title": "×", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nपांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी आ प्रशांत...\nमाळशिरस आणि पंढरपूर या दोन तालुक्यासाठी असलेल्या पांडुरंग सहकारी साखर.....\nप्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशनला मुदतवाढ\nकोरोना महामारीमुळे प्रशासकीय यंत्रणेकडून प्रमाणपत्रे मिळण्यास झालेला विलंब.....\nस्वेरीमध्ये शिक्षणाबरोबर उत्तम संस्कारही मिळतात: गायकवाड\nमाणसाच्या आयुष्यात शिक्षण हा खूप महत्त्वाचा भाग असून....\nस्वेरीत कै. राजूबापू पाटील यांना श्रद्धांजली\nशिक्षण क्षेत्रात कार्य करत असताना अनेक महान व्यक्तींचा.......\nश्री विठ्ठल एज्युकेशन इन्स्टिट्युटमध्ये स्वातंत्र्यदिन\nगोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड.......\nकॉलेजची संस्कृती, शिक्षक पाहूनच प्रवेश घ्यावा\nदहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांना प्रमुख.....\nपंढरपूर शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरु\nपंढरपूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी....\nसिंहगडमध्ये तंत्रज्ञान या विषयावर पाच दिवसीय वेबिनार संपन्न.\nकोर्टी ता पंढरपूर येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींगला महाविद्यालयात...\nजपानमध्ये मुले तणावात, बाहेर जाण्यासही घाबरताहेत\nगुन्हेगारांना स्टंट नाही, थेट हिसका दाखवणार\nदरोडेखोर आंतरराज्य टोळीच्या 15 दिवस��ंत आवळल्या मुसक्या\nभाडे न भरल्याने सरकारी कार्यालयाला टाळे\nतंत्रशास्त्र विद्यापीठातील कर्मचारी संघाचे विविध...\nसुधागड तालुक्यात नवे 6 कोरोनाबाधित\nशांतिवन संस्थेसाठी सर्जिकल साहित्य वाटप\nहाथरस बलात्कार प्रकरणाची मोंदींकडून दखल\nनोंदणी व मुद्रांक विभागाचे लेखणी बंद आंदोलन\nलाच घेणारे अन देणारे दोघेही हुशार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lecture/", "date_download": "2020-10-01T08:06:01Z", "digest": "sha1:MH63N5757MPCJDA4CNFFD7TNANLJ7PCC", "length": 11169, "nlines": 99, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lecture Archives - MPCNEWS", "raw_content": "\nNigdi : फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून 1 मे पासून छत्रपती शिवाजी व्याख्यानमालेचे आयोजन\nएमपीसी न्यूज - स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, प्राधिकरण, निगडी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी व्याख्यानमाला 1 मे ते 5 मे दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. यावर्षीची व्याख्यानमाला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घेण्यात…\nPimpri : तणावमुक्त राहण्यासाठी सतत वर्तमानात जगायला शिका – शंतनू जोशी\nएमपीसी न्यूज - पिंपरी येथील डॉ. डी. वाय पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विद्यार्थ्यांसाठी 'तणाव व्यवस्थापन' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. व्यवस्थापन तज्ज्ञ व मनुष्य स्वभाव विशेषज्ञ शंतनू जोशी यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना…\nTalegaon : गणेश प्रतिष्ठान तर्फै तळेगाव येथे रविवारपासून व्याख्यानमालेचे आयोजन\nएमपीसी न्यूज - गणेश प्रतिष्ठान तर्फै तीन दिवसीय गणेश व्याख्यानमालेचे आयोजन रविवारपासून (दि.१५) तळेगाव स्टेशन येथे करण्यात आले आहे. तळेगाव स्टेशन येथील गणेश मंदिर प्रांगणात दररोज सायंकाळी साडेसहा वाजता विविध विषयावर व्याख्यान होणार आहे. या…\nPune : मेंदूसंबंधित आजारांवर नाकावाटे औषधोपचार परिणामकारक – डॉ. अविनाश टेकाडे\nएमपीसी न्यूज - मेंदूच्या विविध आजारासाठी किंवा डिसऑर्डरसाठी औषधे, कॅप्सूल, इंजेक्शन यापेक्षाही नाकावाटे औषधे घेतली तर अधिक परिणामकारक ठरतात. आजार लवकरात लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे मेंदूशी संबंधित विविध आजारासाठी रुग्णांनी नाकावाटे…\nPune : ‘वनराई’च्या वतीने ‘सरडा’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन\nएमपीसी न्यूज - 'वनराई'च्या वतीने गौरांग गोवंडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. व्याख्यानाचा विषय 'सरडा' हा असून या व्याख्यानामध्ये आपल्याला भारतातील सरडे, त्यांचे अधिवास, निसर्गातील त्यांचे महत्त्व,संवर्धन-संरक्षण इत्यादी विषयांवर…\nPune : काळाची पाऊले अन् विदयार्थी हित पाहूनच अभ्यासक्रमाची मांडणी हवी -डॉ. स्नेहा जोशी\nएमपीसी न्यूज - नव्या युगातील बदलत्या प्रवाहाकडे लक्ष देऊन विदयार्थी हिताची रचना तयार करत अभ्यासक्रमाची मांडणी केली जाते, असे प्रतिपादन अभ्यास मंडळाच्या सदस्या डॉ. स्नेहा जोशी यांनी आज येथे केले. मराठी अध्यापक संघ, पुणे आयोजित मराठी भाषा…\nNigdi : प्राधिकरणात बुधवारी शरद पोंक्षे यांचे ‘सावरकर विचार दर्शन’ या विषयावर व्याख्यान\nएमपीसी न्यूज - दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले आहे. ‘सावरकर विचार दर्शन’ या विषयावर ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर व अटलबिहारी वाजपेयी यांना…\nPimpri : डोळ्यांची प्रतिबंधात्मक काळजी महत्वाची अन्यथा विविध नेत्रविकारांना आमंत्रणच -डॉ. श्रुतिका…\nएमपीसी न्यूज - प्रत्येक व्यक्तीने आपल्या डोळ्यांच्या काळजीबाबत कायम सजग राहणे गरजेचे आहे. काही त्रास होण्याआधीच योग्य वेळी योग्य वैद्यकीय सल्ला घेऊन वेळोवेळी उपाय करणे गरजेचे आहे, असे मार्गदर्शन नामवंत नेत्ररोगतज्ञ डॉ. श्रुतिका कांकरिया…\nPimpri : रसिक मित्र मंडळातर्फे उद्या कैफी आझमी यांच्यावर व्याख्यान\nएमपीसी न्यूज - रसिक मित्र मंडळातर्फे ख्यातनाम उर्दू शायर कैफी आझमी यांच्यावर व्याख्यान आयोजित केले आहे. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, उर्दू अभ्यासक अनीस चिश्ती सहभागी होणार आहेत. पत्रकार संघ सभागृहात गुरुवारी…\nPimpri : स्व. संदीप शेवडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त ‘भगवतगीता’वर व्याख्यान\nएमपीसी न्यूज - स्व. संदीप वसंत शेवडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त 'भगवतगीता'वर व्याख्यान आयोजित केले आहे, अशी माहिती श्री संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वसंत शेवडे यांनी माहिती दिली. संत तुकाराम नगरमधील श्री संत तुकाराम…\nPimpri News: पालिकेचे उत्पन्न ‘लॉकडाउन’ सहा महिन्यात मालमत्ता करातून पालिका तिजोरीत केवळ 220 कोटी\nMoshi Crime : घरफोडी करून चार कॅमेरा लेन्स पळवल्या\nPimpri News : डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयात पॅरालीसीस ट्रीटमेंट युनिट सुरु\nPune Crime : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना अटक\nPimpri News: सेवानिवृत्त कर्मचा-यांनी प्रामाणिकपणा, शिस्त, सचोटीने पालिकेचे अस्तित्व टिकवून ठेवले – महापौर ढोरे\nChinchwad News : पादचारी नागरिकांचे मोबाईल फोन हिसकावणा-या चोरट्याला अटक; 23 मोबाईल जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.djvu/50", "date_download": "2020-10-01T07:53:48Z", "digest": "sha1:SN5TU2JV4TKUVGI3JSL4QMITO3JM2NKS", "length": 5570, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:भाषाशास्त्र.djvu/50 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nसामान्यविवेचन व दिग्दर्शन. | ३९ तात. भरतखंडांत जपानी भाषा बोलणारा एकही नाहीं. टिनासरिम्च्या दक्षिणेस मरगुई नामक जो द्वीपसमूह आहे, त्यांत कांहीं दर्यावर्दी कैकाडी लोक आहेत; पण ते मल्याळी भाषा बोलतात. ह्या भटकणा-या लोकांस सालोन अशी संज्ञा आहे. सदरी दाखल केलेल्या तीन शाखांचे आणखी पुष्कळ पोटभेदही आहेत. सबब, तेही येथे तिवटा ब्रह्मा भाषा व सांगतों. १ काचारी, किंवा बोडो. तिचे पोटभेद. २ मेच. ३ होजाई. ४ गारो. ९ पाणीकोच. ६ देवरी छुटा, ७ तिपूर, अथवा शृंग. ८ तिबेटी, किंवा भुतिया. ९ सर्प. १० ल्होप, अथवा भुतानी. ११ च्छांगलो. १२ ट्वांग १३ गुरुंग. १४ मु. १५ थाक्स्य, १९ नेवार. १६ पाहाडी. १७ मगर. १८ लेपचा. १९ डपळा. २० मिरी. २१ अबर. २२ लो-भूतिया. २३ आका. २४ ( मिश्मी भाषा ). २९ चूलिकट, २६ तेयिंग, अथवा डिगरू. २७ मिझ. २८ ढिमल. २९ कनावरी भाषा. ३० मिलछन. ३१ तिबरस्कद. ३२सुमधु ३३ किरन्ती. ३४ लिंबू. ३९ मुण्वार. ३६ ब्रामू. ३७ चेपंग. ३८ वायू. ३९ कुमुन्द. ४० नाग भाषा. ४ १ नामसंग किंवा कैपुरिआ. ४२ बणपाडा, अथवा फोवोका. ४३ मिथन. ४४ तबलंग. ४५ मुळंग. ४६ खारी. ४७ नौगाव. ४८ तेगूस. ४९ ल्होटा. ५० अंगामी. ६१ रेग्म. ५२ अरुंग, ५३ कुच्छा. ५४ लियंग, किंवा करेंग. ६५ मराम, ६६ भिकर. ६७ सिंगफो. ९८ जिली. ५९ ब्रह्मी. ६० (ककी भाषा ) खेंग. ६१ थाडो. ६२ लुगाई. ६३ हल्लमी. ६४\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१८ रोजी १३:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या ��टी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/culture-kokan-women-traditional-songs-dialect-religious-ceremony-held-338493", "date_download": "2020-10-01T07:28:14Z", "digest": "sha1:MSF27YGYFQZUEXH7PHLJQ3UVFICHZLSG", "length": 14781, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोकणची संस्कृती ; आया ओ ओवेसेते...गौराईबाई | eSakal", "raw_content": "\nकोकणची संस्कृती ; आया ओ ओवेसेते...गौराईबाई\nजागरणात रंगले पारंपरिक खेळ; गौराईंचे भक्तिमय स्वागत\nमंडणगड (रत्नागिरी) : माझ्या दाराशी तिळाची काडी....तिला धरली डोउली पाडीकाळी ग गरसोली...तिच्या पायात जोडवी, आया ओ ओवेसेते...गौराईबाई. कोकणात गौराईला सुपे ओवेसणे ही प्रथा आहे. आज गौरी पूजनाला महिला, मुलींनी सुपाने ओवाळून गौराईसोबत गणपतीची आराधना केली. पारंपरिक बोली भाषेतील गाणी गाऊन हा गौरी पूजनातील महत्वाचा धार्मिक सोहळा पार पडला. रात्रभर जागरणात सासुरवाशींनी व माहेरवशीणींचे फुगड्या, गाणी असे विविध पारंपरिक खेळ रंगले.\nहेही वाचा- नाणार रिफायनरीला पूर्ण विराम \nगणपती आगमन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी गौरी आवाहन करण्यात आले. प्रत्येक कुटुंबात आपल्या कुलाचाराप्रमाणे गौरी बसविल्या जातात. पहिल्या दिवशी गावाच्या वेशिवरून पावला-पावलांनी डोक्यावरुन या गौरींना घरात आणण्यात आले. यावेळी गौरी आली, सोन्याच्या पावली...अशी पारंपरिक गाणी गाण्यात आली. गौरींचे माहेरवाशीणीसारखे स्वागत करण्यात आले. नवीन वस्त्र, दागदागिने घालून सजविण्यात आले. गौरी आपल्याकडे माहेरवाशीण म्हणून आल्याने त्यांना खाण्यासाठी लाडू, चिवडा, करंज्या असे फराळाचे पदार्थ, मिठाई, फळे यांचा नैवेद्य दाखविण्यात आला. तसेच गौरीला विविध प्रकारची फुले आणि पत्री वाहण्यात आली. सुपात चोळखण वगैरे पूजा द्रव्ये, पाच प्रकारची फळे, पाच प्रकारचे घरात केले जाणारे सणाचे पदार्थ-मोदक, करंजा, लाडू वगैरे घेऊन नवी साडी चोळी लेवून गौरीचे पूजन केले.\nहेही वाचा- निचपणाचा कळस : बापाने फासला नात्याला काळीमा , मुलीला केले कुमारी माता\nदेवाचे नमाण घेतल्यानंतर भरले सूप गौरीसमोर धरून वरून खाली पाच वेळा ओवाळणी केली. याला ओवेसने म्हणतात. मोठ्या श्रद्धेने साजरा केला जाणारा हा उत्सव मराठी संस्कृतीची एकप्रकारे ओळखच आहे.ज्यावर्षी पूर्वा नक्षत्रावर गौरीचे पूजन होते, त्यावर्षी नववधूचेही ओवसे करण्याची परंपरा आहे. यावेळी हा योग नसल्याने प्रतिवर्षी प्रमाणे महिला, मुलींनी आपले निय��ित ओवसे केले. कोरोनामुळे यावेळी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सण साजरे करण्यावर मर्यादा आल्या आहेत. मात्र उत्साह कायम दिसून आला.\nसंपादन - अर्चना बनगे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nएलईडी बंदीचा मसुदा लवकर मंत्रिमंडळापुढे : योगेश कदम\nदाभोळ (रत्नागिरी) : एलईडी मच्छीमाराला कोकणातील पारंपरिक मच्छीमारांचा विरोध आहे. एलईडीचा वापर बंद करण्यासाठी कायदा करण्यात येणार असून, त्याचा...\nनांदेडमधील उड्डाणपुलाचे काम ‘एमएसआरडीसी’च्या बजेटमधून होणार\nनांदेड - नांदेड शहरातील ‘एमएसआरडीसी’मार्फत बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाबाबत मंत्रालयात आढावा घेण्यात आला. नांदेड शहरातील उड्डाणपुलाचे काम ‘...\n विदर्भात ७१ हजार ग्राहकांना नवीन वीजजोडणी\nचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात सर्व व्यवहार बंद होते. मात्र, त्या काळातही महावितरणने ग्राहकांना सर्वोत्तम सेवा...\nमाजी आमदारांचा भाजपमधून पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश\nचिपळूण - माजी आमदार रमेश कदम यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. कदमांचा...\nशिक्षक दाम्पत्याने स्वखर्चातून चालती फिरती डिजिटल शाळेची केली निर्मिती\nशहादा : आजच्या परिस्थितीत कोविड -19 या जागतिक महामारी च्या प्रादुर्भाव मुळे देशभरात शाळा बंद आहेत. शिक्षण घेण्यासाठी अनंत अडथळे पार करून...\n‘ओ तुमचे पैसे आलेले नाहीत’ ; सर्वेक्षण आणि पंचनाम्याच्या कामात ढिसाळपणा\nरत्नागिरी : निसर्गग्रस्त भागात मदत पोचण्याबाबत आजही ओरड आहे. पंचनाम्याचं काम पूर्ण झालं असलं तरीही पूर्णतः आणि अंशतः नोंदीत चुका झाल्याने...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/31600-cusecs-water-released-river-bhima-ujani-345645", "date_download": "2020-10-01T08:40:35Z", "digest": "sha1:3HAWPKAIRK65VL2FP5OSDROXF72YJVE7", "length": 14306, "nlines": 289, "source_domain": "www.esakal.com", "title": "\"उजनी'तून सोडले भीमा नदीमध्ये 31 हजार 600 क्‍सुसेकने पाणी | eSakal", "raw_content": "\n\"उजनी'तून सोडले भीमा नदीमध्ये 31 हजार 600 क्‍सुसेकने पाणी\nधरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची स्थिती\nसीना-माढा उपसा सिंचन योजना-259 क्‍सुसेक\nदहिगाव उपसा सिंचन-105 क्‍सुसेक\nबोगदा- एक हजार क्‍युसेक\nधरणाचे उघडलेल्या दरवाज्यांची संख्या-16\n(आज दुपारी तीन वाजताची स्थिती)\nसोलापूर ः उजनी धरणामध्ये ज्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातून पाणी येत आहे, त्याचप्रमाणात धरणातून भीमा नदी, कालवा, बोगद्याच्या माध्यमातून पाणी सोडले जात आहे. आज दुपारी तीन वाजता धरणातून भीमा नदीमध्ये 31 हजार 600 क्‍सुसेकने पाणी सोडले जात आहे. पाण्याचा धरणात येणारा प्रवाह पाहून नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्यात बदल केला जात असल्याचे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी \"सकाळ'ला सांगितले.\nउजनी धरणाला जिल्ह्याची वरदायिनी म्हटले जाते. धरण भरल्यानंतर शेतकरी सुखावला जातो. धरणातील मागील वर्षीच्या पाणीसाठ्याचे योग्य नियोजन पाटबंघारे विभागाच्यावतीने केले होते. तशाचप्रमाणे यंदाच्या वर्षीही नियोजन करण्याची तयारी विभागाने केली आहे. ऑगस्ट महिन्यातच धरण भरल्याने आता पाणी भीमा नदीमध्ये सोडल्याशिवाय पर्यायच उरत नाही. सकाळी सहा वाजता कमी असलेला भीमा नदीतील प्रवाह दुपारी तीन वाजता पुन्हा वाढविण्यात आला आहे.\nउजनी धरणावर जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना अवलंबून आहेत. धरणातून बोगद्याच्या माध्यमातून या उपसा सिंचन योजनांनाही पाणी दिले जाते. आता धरणातून बोगद्यात पाणी सोडले जात असल्याने उपसा सिंचन योजनाही कार्यान्वीत झाल्या आहेत. ज्या भागात पाऊस नाही त्या भागात या योजनांच्या माध्यमातून पाणी देण्याचा प्रयत्न पाटबंधारे विभागाच्यावतीने सुरु आहे. धरणात दुपारी तीन वाजता दौंड येथून 11 हजार 645 तर बंडगार्डन येथून सात हजार 207 क्‍सुसेकने पाणी येत आहे. त्यानुसार धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन केले जात आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशेतमाल खरेदीत सुधारणा कधी\nयावर्षी राज्यात कापसाचे क्षेत्र वाढलेले असताना पणन महासंघ तसेच सीसीआयकडून गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी खरेदी केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. त्यातच...\nऑक्टोबर महिन्यात बँकाना 15 दिवस सुट्टी\nनवी दिल्ली: यावेळेसचा ऑक्टोबर महिना मोठा सणासुदींचा आहे. यामुळे या महिन्यात बॅंकासोबत अनेक शासकीय कार्यालयांना सुट्टी असणार आहे. महत्वाचे म्हणजे...\n\"हॉटेल, बार, एसटी, रेल्वेही होणार सुरू; आता विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरही व्हावे दर्शनासाठी खुले'\nपंढरपूर (सोलापूर) : राज्यातील हॉटेल आणि बार 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. एसटी वाहतूक पूर्ववत सुरू झाली असून,...\nज्येष्ठ नागरिक दिन : ज्येष्ठांच्या कल्याणासाठी शासनाच्या महत्वपूर्ण योजना\nसातारा : एक ऑक्टोबर हा दिवस 'जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन' म्हणून साजरा केला जातो. ज्येष्ठांचेदेखील तीन प्रकार असतात. साधारण ५८ ते ६५ वयोगट, ६५ ते ७५...\nऑनलाईन शिक्षणाचे होणार ऑडिट, परंतु शिक्षक संघटनेचा तीव्र विरोध\nपारनेर (नगर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना संसर्गाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. परंतु विद्यार्थ्यांचे...\nदिवाळीनंतर डाळींचा तुटवडा निर्माण होण्याची भिती\nनांदेड : यंदा खरीप अर्थात पावसाळ्यातील पेरण्या जवळपास मागीलवर्षी इतक्याच आहेत. त्या तुलनेत मागणी मात्र वाढण्याची स्थिती आहे. यामुळे दिवाळीनंतर...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/new-academic-year-will-start-december-345485", "date_download": "2020-10-01T06:24:38Z", "digest": "sha1:7DNGLYE7557XII7WRE3ELZE5R6UTIJSK", "length": 17338, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "मोठी ब्रेकिंग! \"अंतिम'च्या परीक्षेनंतर \"या' दिवसापासून सुरू होणार नवे शैक्षणिक वर्ष | eSakal", "raw_content": "\n \"अंतिम'च्या परीक्षेनंतर \"या' दिवसापासून सुरू होणार नवे शैक्षणिक वर्ष\nकोरोनामुळे 2020-21 हे शैक्षणिक वर्ष पूर्णपणे विस्कळित झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि निकाल आता 31 ऑक्‍टोबरपर्यंत जाहीर करण्याच्या दृष्टीने विद्यापीठांनी तयारी केली आहे. विस्कटलेली ��ैक्षणिक घडी पुन्हा बसविण्याच्या हेतूने नोव्हेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया उरकून 1 डिसेंबरपासून 2021-22 चे शैक्षणिक वर्ष सुरू केले जाणार आहे.\nसोलापूर : कोरोनामुळे 2020-21 हे शैक्षणिक वर्ष पूर्णपणे विस्कळित झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि निकाल आता 31 ऑक्‍टोबरपर्यंत जाहीर करण्याच्या दृष्टीने विद्यापीठांनी तयारी केली आहे. विस्कटलेली शैक्षणिक घडी पुन्हा बसविण्याच्या हेतूने नोव्हेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया उरकून 1 डिसेंबरपासून 2021-22 चे शैक्षणिक वर्ष सुरू केले जाणार आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या दिवाळी, उन्हाळी सुट्या रद्द करून त्यांना शिकविले जाणार असून वेळेत परीक्षा पार पाडण्याचे नियोजन उच्च व तंत्र शिक्षण विभागाने केले आहे.\nविद्यार्थ्यांना दरवर्षी उन्हाळी, दिवाळी अशा एकूण दोन ते अडीच महिने सुट्या दिल्या जातात. मात्र, कोरोनामुळे विस्कटलेले शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्याच्या हेतूने सुटीच्या कालावधीतही विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. शैक्षणिक वर्ष लांबणीवर पडल्याने विद्यार्थ्यांचे वर्षभराचे नुकसान होऊ नये म्हणून उच्च व तंत्र शिक्षण विभागाने हा निर्णय घेतल्याचेही राज्यस्तरीय समितीतील काही सदस्यांनी \"सकाळ'शी बोलताना सांगितले. याबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्याशी चर्चा झाली असून, त्या दृष्टीने विद्यापीठांनी आगामी शैक्षणिक वर्षाचे कॅलेंडरच तयार करायला सुरवात केली आहे.\nदिवाळी अन्‌ उन्हाळी सुट्या रद्द करून होईल अध्यापन\nनागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी म्हणाले, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि निकालाची प्रक्रिया 31 ऑक्‍टोबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. नोव्हेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून डिसेंबरपासून शैक्षणिक वर्षाला सुरवात करण्याचे नियोजन आहे. आगामी शैक्षणिक वर्ष सुरळीत होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्व सुट्या कमी करून अध्यापन करावे लागणार आहे; जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.\n\"अंतिम'च्या परीक्षांचे रेकॉर्ड होणार जतन\n\"कोव्हिड-19'च्या संकट काळात अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची घरबसल्या ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तोंडी प्रश्‍न, ऑनलाइन असायन्मेंटच्या माध्यमात���न विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. दरम्यान, या विद्यार्थ्यांना नियमित गुणपत्रक दिली जाणार असून त्यांच्या गुणांकनाची पद्धतही वेगळीच असणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे रेकॉर्ड जतन करून ठेवण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील 13 अकृषिक विद्यापीठांना दिले आहेत. परीक्षा ऑनलाइन असून जागेवर तथा ऑनलाइन पद्धतीनेच निकाल जाहीर केला जाणार असल्याने उत्तरपत्रिकांची फोटो कॉपी घेण्याची गरज विद्यार्थ्यांना भासणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची कोट्यवधी रुपयांची बचत होण्यास मदत होईल.\nसंपादन : श्रीनिवास दुध्याल\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहिंगणा एमआयडीसी : महामेट्रो आली मात्र उद्योगाला अवकळा\nहिंगणा एमआयडीसी (जि. नागपूर) : एमआयडीसी परिसरात उद्योगवाढीला महत्वाचे पाणी, वीज व जमीन मुबलक उपलब्ध आहे. उद्योगवाढीच्या दृष्टीने आणि उद्योगवाढीला वेग...\nवडिलांनी म्हटलं होतं, \"तू सरपंच झालास तर एक गाव सुधारशील पण अधिकारी झालास तर..\nउपळाई बुद्रूक (सोलापूर) : उजनी धरणाच्या पट्ट्यातील पुनर्वसन झालेले गाव रिटेवाडी. गावातील समस्या लहानपणापासून जवळून पाहिल्या होत्या. त्यामुळे आपण...\nकुरनूर धरण परिसरात पहिल्यांदाच आढळला छोटा क्षत्रबलाक पक्षी \nअक्कलकोट (सोलापूर) : कुरनूर (ता. अक्कलकोट) येथील बोरी धरण परिसरात पहिल्यांदाच छोटा क्षत्रबलाक पक्षी आढळला आहे. त्यामुळे या भागातील पक्षीप्रेमी व...\nसिंहगड घाटात पडली दरड\nखडकवासला(पुणे) : सिंहगड घाटात दरड पडली आहे. गडावरील घाट रस्ता बंद असल्याने त्याची फारशी अडचण जाणवली नाही. स्थानिकांच्या माहितीनुसार, मंगळवारी(ता...\nमाणदेशात आढळले महाराष्ट्र राज्य फुलपाखरू \"निलवंत'\nगोंदवले (जि. सातारा) : सातत्याने जलसंधारण व मनसंधारणाची वाट चोखळताना किरकसालकरांनी निसर्गाशी नाते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. या...\nसभेपूर्वी नगरसेवकांना कोरोना टेस्टची सक्‍ती टेस्ट न करणाऱ्याला प्रवेश बंदी\nसोलापूर : महापालिकेची सर्वसाधारण सभा 10 ऑक्‍टोबरपर्यंत होणार आहे. या सभेपूर्वी सर्व नगरसेवक व उपस्थित अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\n���काळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/way-redevelopment-old-apartments-open-344507", "date_download": "2020-10-01T07:31:32Z", "digest": "sha1:HSVM2TXWM2RFNGTFWQ65QU2FI6KEAGED", "length": 15476, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "बिल्डरला चाप; जुन्या अपार्टमेंटच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, वाचा सविस्तर | eSakal", "raw_content": "\nबिल्डरला चाप; जुन्या अपार्टमेंटच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, वाचा सविस्तर\nवाढत्या शहरीकरणामुळे मोकळ्या जागा कमी झाल्यात. त्यामुळे फ्लॅट संस्कृती उदयास आली. बिल्डर एकाच अपार्टमेंटमध्ये अनेक फ्लॅट (गाळे) तयार करतो. याकरता फ्लॅट धारकांकडून मोठी रक्कमही आकारतो. देखभाल दुरुस्तीकरताही रक्कम घेण्यात येते.\nनागपूर : मोडकळीस आलेल्या अपार्टमेंटच्या पुनर्बांधकाम, पुनर्विकास कामातील मोठी अडचण दूर होणार आहे. अपार्टमेंटमधील बहुसंख्य फ्लॅटधारकांच्या संमतीने हे काम करता येणार आहे. पूर्वी शंभर टक्के फ्लॅटधारकांची मंजुरी आवश्यक होती. त्यातील बिल्डरचे विश्वासू यास आडकाठी घालत असल्याने पुनर्विकास होत नव्हता. सरकार कायद्यातील ही अडचण दूर करणार असल्याने फ्लॅट धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.\nवाढत्या शहरीकरणामुळे मोकळ्या जागा कमी झाल्यात. त्यामुळे फ्लॅट संस्कृती उदयास आली. बिल्डर एकाच अपार्टमेंटमध्ये अनेक फ्लॅट (गाळे) तयार करतो. याकरता फ्लॅट धारकांकडून मोठी रक्कमही आकारतो. देखभाल दुरुस्तीकरताही रक्कम घेण्यात येते. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादसारख्या शहरात याचे बांधकाम जास्त आहे. शहरालगतच्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात फ्लॅट स्किम तयार होत आहेत.\nअपार्टमेंट जीर्ण झाल्यास किंवा मोडकळीस आल्यावर त्याची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. याची जबाबदारी बिल्डरची आहे. पण हे करताना अपार्टमेंटमधील सर्व फ्लॅट धारकांची संमती आवश्यक असते. बिल्डरला याचा अनुभव असल्याने काही फ्लॅट स्वतःकडे ठेवतो किंवा मर्जीतील व्यक्तीला देतो.\nजाणून घ्या - अमरावतीला लाभल्या तडफदार पहिल्या महिला पोलिस आयुक्त\nत्यांच्याकडून विरोध होत असल्याने विकासकामे करता येत नाही. यामुळे फ्लॅट धारकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असे. कंटाळून अनेक जण दुसरीकडे फ्लॅट घेतात. ही बाब सरकारच्या लक्षात आली. त्यामुळे या कायद्यातच सुधारणा करण्यात येत आहे. विधानसभेत याबाबतचे विधेयक पारित करण्यात आल्याची माहिती आहे.\nबिल्डरकडून फ्लॅटची विक्री करताना सांगण्यात आलेली माहिती आणि प्रत्यक्ष बांधकाम करण्यात आलेल्या कामात अनेक तफावती असल्याचे समोर आले आहे. शिवाय बिल्डरकडून काही गोष्टी करण्यात येत नाही किंवा त्यात बदल करण्यात येते. असे काही प्रकार समोर आलेत. सर्व अधिकार मालमत्तेच्या मालकाकडे असल्याने बिल्डरकडून गैरफायदा घेण्यात येते. अशा प्रकारात आता फ्लॅट धारकाला सहकार विभागाचे निबंधक यांच्याकडे तक्रार दाखल करता येणार आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदिवाळीनंतर डाळींचा तुटवडा निर्माण होण्याची भिती\nनांदेड : यंदा खरीप अर्थात पावसाळ्यातील पेरण्या जवळपास मागीलवर्षी इतक्याच आहेत. त्या तुलनेत मागणी मात्र वाढण्याची स्थिती आहे. यामुळे दिवाळीनंतर...\nहिंगणा एमआयडीसी : महामेट्रो आली मात्र उद्योगाला अवकळा\nहिंगणा एमआयडीसी (जि. नागपूर) : एमआयडीसी परिसरात उद्योगवाढीला महत्वाचे पाणी, वीज व जमीन मुबलक उपलब्ध आहे. उद्योगवाढीच्या दृष्टीने आणि उद्योगवाढीला वेग...\nरुग्ण ६० टक्के घटले, मृत्यू वाढले\nमेयोतील कोरोना काळातील वास्तव; निधी खर्च करण्यात अपयश नागपूर : नागपुरात...\nपुंजी खर्ची घालून साकारले स्वप्नांचे घर; शांततेच्या शोधात सोडला शहराचा मध्यवर्ती भाग, मात्र नशीब काही बदलले नाही\nनागपूर : नागरी सुविधांसह सुखकर जीवन व्यतित करता यावे, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. परंतु, गिरीबालाजीनगर आणि कुकडे ले-आऊट परिसरातील रहिवाशांसाठी ही...\n बळीराजाभोवती खासगी सावकारीचा पाश\nसोलापूर : राज्यात साडेबारा हजारांपर्यंत खासगी सावकार असून त्यांच्याकडून दरवर्षी तीन ते पाच हजार कोटींपर्यंत कर्जवाटप केले जाते. खासगी सावकारकी...\nकाट्यागोट्यातून चालताना पायाचेही लोखंड झाले पण कधी फुले बरसली नाहीत\nजलालखेडा (जि.नागपूर) : मित्रहो, गेल्या अनेक दिवसांपासून मनात खदखदत असलेली व्यथा आता तुमच्यासमोर मांडण्याचा योग आला. पालकमंत्री पांदण रस्ते...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/52154", "date_download": "2020-10-01T08:51:35Z", "digest": "sha1:KXBM3HXHPLVLJX4URGABGIICP643MDA6", "length": 11279, "nlines": 163, "source_domain": "www.maayboli.com", "title": "व्यथा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /व्यथा\nतासाभरात गावाचा काश्मिर झाला\nहातभर गारांचा सडा पडला\nसाहेब गाडीत बसुन आला\nशेतात फिरता फिरता घामान निथळला\n\" कसल ओसाड वाटतय ना \nत्याला कस , अन कोण सांगणार\nकाल झाडाच पान न पान लढल\nभुई कोरडी ठाक राहीली\nपालवी नाय त नायच फुटली\nशेतात न फिरताच म्हणाला\n\" बाहेर फारच उकडत नाही\nत्याला कस , अन कोण सांगणार\nपाउस इकड यायचाच विसरला\nभर श्रावणातच अत्यावश्यकची संक्रांत आली\nउरली सुरली हिम्मत गणपती बाप्पान सोबत नेली\nराख सावडताच दुबारीची लगबग केली\nत्याच्या आशीर्वादान धरणी हिरवीगार हरखली\nगोड गोड स्वप्नातच अवकाळीन धाड घातली\nना ओसाड वाटल असत\nउधारी फेडण्याची ताकतच सरली\nम्हनुन अश्रुंच दानच माघितल\nमुर्दाड मनावर तेव्हडच वाहील\nबापाच्या वेळेसच राहुन गेलेल\nकाही शेतकरी आत्महत्येचा विचार\nकाही शेतकरी आत्महत्येचा विचार का करतात याची जाणीव झाली...\nअपयश, अपयश , अपयश आणि पाचवीलाच पुजलेल सततच अपयश\nमाझ घर शेतीवर अवलंबुन नाहीये तरीपण खुपच खचल्यासारख झालय. यातुन कधी बाहेर पडेल काय माहीत.\nकोकणातील शेतकरी सुद्धा शेती\nकोकणातील शेतकरी सुद्धा शेती करतात पण ते का नाही आत्महत्या करत.\nनविन वाचक मी साधा माणुस आहे\nनविन वाचक मी साधा माणुस आहे हो. शेतात्ल्या सततच्या अपयशाने आणि जवळच्या माणसाच्या जाण्याने डिप्रेशन आल होत ते अस बाहेर आल.\nकोकणातील शेतकरी सुद्धा शेती\nकोकणातील शेतकरी सुद्धा शेती करतात पण ते का नाही आत्महत्या करत.>>गारपीट होते का कोकणात\nहर्षद. खचुन जाणे स्वाभावीक\nहर्षद.:अरेरे: खचुन जाणे स्वाभावीक आहे. मी शेतकर्‍यान्चे जीवन जवळुन पाहीलेय त्यामुळे फार वाईट वाटते. अन्नदात्यावर असा प्रसन्ग ईश्वरानेच का आणावा आडते, दलाल याना का शिक्षा होऊ नये आडते, दलाल याना का शिक्षा होऊ नये खूप प्रश्न आहेत. पण बाहेर पडा यातुन. ईश्वराने एक दरवाजा बन्द केला म्हणून काय झाले खूप प्रश्न आहेत. पण बाहेर पडा यातुन. ईश्वराने एक दरवाजा बन्द केला म्हणून काय झाले दुसरे दरवाजे उघडे असतीलच.\nअवघड आहे. यावर काय\nम्हणजे पाऊस येणार हे दोन दिवस आधी समजले तर कांदे आहेत त्या परिस्थितीत काढून पातीचा कांदा म्हणून बाजारात आणणे\nकोकणातील शेतकरी सुद्धा शेती\nकोकणातील शेतकरी सुद्धा शेती करतात पण ते का नाही आत्महत्या करत.>>गारपीट होते का कोकणात>>>>>>>>>>>.फक्त गारपीट हेच कारण आहे का >>>>>>>>>>>.फक्त गारपीट हेच कारण आहे का \nअवेळी पाऊस कोकणातही पडतो शेतात हत्ती घुसून पिकांची नासधूस करतात. आंबे, काजू/फणस/केळी यांच्या लागवडीवर कीड पडते, शिवाय आणि इतर हि काही होतेच कि. मी शेतीतज्ञ नाही पण जे कॉमन आहेत ते सांगितले.\nबाकी वर विचारलेल्या प्रश्नामुळे हर्षद तुमचा धागा बघा कसा active झाला.\nहर्षद. खचुन जाणे स्वाभावीक\nहर्षद. खचुन जाणे स्वाभावीक आहे. मी शेतकर्‍यान्चे जीवन जवळुन पाहीलेय त्यामुळे फार वाईट वाटते. अन्नदात्यावर असा प्रसन्ग ईश्वरानेच का आणावा आडते, दलाल याना का शिक्षा होऊ नये आडते, दलाल याना का शिक्षा होऊ नये खूप प्रश्न आहेत. पण बाहेर पडा यातुन. ईश्वराने एक दरवाजा बन्द केला म्हणून काय झाले खूप प्रश्न आहेत. पण बाहेर पडा यातुन. ईश्वराने एक दरवाजा बन्द केला म्हणून काय झाले दुसरे दरवाजे उघडे असतीलच.>>>>>>>सहमत.\nअवेळी पाऊस कोकणातही पडतो\nअवेळी पाऊस कोकणातही पडतो शेतात हत्ती घुसून पिकांची नासधूस करतात. आंबे/केळी यांच्या लागवडीवर कीड पडते, शिवाय आणि इतर हि काही होतेच कि>>नक्कीच\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.m4marathi.net/forum/marathi-love-stories/!!-m-jare/?prev_next=prev", "date_download": "2020-10-01T07:18:54Z", "digest": "sha1:F44DTVGAGRK3DBEFFRHKXSHJTU2FAVQ5", "length": 14250, "nlines": 122, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "\" धुक्यातलं चांदणं \" …….( भाग पहिला)", "raw_content": "\nप्रेमाच्या गोष्टी Marathi Love Stories\n\" धुक्यातलं चांदणं \" …….( भाग पहिला)\n\" धुक्यातलं चांदणं \" …….( भाग पहिला)\n\"Hello, …. आज तरी आहेस का घरी तू \n\" नाही… खूप दिवस फिरायला नाही गेलो म्हणून. \",\n\" मी तर दर रविवारी जातो. \",\n\" तू नाही रे, आपण दोघे. किती महिने झाले … एकत्र गेलोच नाही आपण. \" तसा विवेक हसायला लागला.\n\" अगं सुवर्णा… तुला माहित आहे ना. रविवार हा फक्त आणि फक्त माझाच दिवस असतो. तुला यायचं असेल तर तूही येऊ शकतेस. \" ,\n\" OK , नको तू एकटाच जा. \" ,\n\" बघ आता …. बोलावतो आहे तर येत नाहीस आणि म्हणतेस कूठे गेलो नाही फिरायला खूप दिवस. \" ,\n\"त्या जंगलात वगैरे मला आवडत नाही. तुला काय आवडते तिथे कळत नाही मला. \", सुवर्णा बोलली.\n\" तुला नाही कळणार ते, चल … निघतो मी… तुझ्यासोबत नंतर कधीतरी. \" ,\n\" नेहमी असंच बोलतोस…. चल , Bye… उद्या भेटूया. ऑफिस मध्ये. \" ,\n\" Ok… Bye ,Bye… \" म्हणत विवेकने फोन कट्ट केला.\nविवेक , एक \" खुशाल चेंडू \" स्वभावाचा मुलगा. जॉबला होता एका कंपनीत, designer होता तो. पण त्याची ओळख एक \"All Rounder\" म्हणून होती. जास्त लोकं त्याला \" लेखक\" म्हणून ओळखायचे. त्याची लेखनशैली लोकांना खूप आवडायची. कविता , गोष्टी लिहायचा छान. ;सुरुवातीला त्याच्या मित्रांनाच त्याची लेखनकला माहित होती. त्यापैकी एकाने \" स्वतःचा ब्लॉग तयार कर \" अशी कल्पना दिली. आणि विवेकचा ब्लॉग अल्पावधीत फ़ेमस झाला. Fan's ची संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली. रोज कोणाचे ना कोणाचे call यायचे त्याला, अर्थातच Fan's चे. प्रवासात सुद्धा कितीतरी मुलं, मुली त्याच्याकडून सही घ्यायचे, त्याच्यासोबत फोटो काढायचे.\nविवेक आता celebrity झाला होता, तरी त्याला तसं राहणं जमायचं नाही. सिंपल राहायचा अगदी. रोज सकाळी ऑफिसला जायचा, संद्याकाळी घरी आला कि वेळात वेळ काढून लेखन करायचा. आणि वेळ मिळेल तेव्हा ब्लॉग टाकायचा. Soft Music ऐकायचा , शांत राहायचा आणि दर रविवारी, कॅमेरा घेऊन कूठेतरी निघून जायचा फोटोग्राफीसाठी. खूप आवड होती त्याला फोटोग्राफीची. महत्वाचं म्हणजे त्याला निसर्गाची आवड होती. शहरातल्या गर्दी पेक्षा विवेक निसर्गात जास्त रमायचा. शिवाय चित्रसुद्धा चांगली रेखाटायचा. मस्त एकदम. इतकं सगळं करून सुद्धा मित्रांसाठी वेळ तर नक्की द्यायचा. मित्रांचा ग्रुप तर केवढा मोठा होता. एवढे छंद असलेला , दिसायला एवढा Handsome नसला तरी कोणालाही सहज आवडणारा होता विवेक.\nसुवर्णाची ओळख ऑफिस मधली. शेजारीच बसायचे ना दोघे. शिवाय घरी जाण्याची आणि येण्याची ��ाट एकच. त्यामुळे Friendship झाली दोघांमध्ये लगेच. सुवर्णा जरा चंचल होती, फुलपाखरासारखी. एका गोष्टी वर तिचं मन जास्त रमायचं नाही. कामात सुद्धा धांदरट पणा करायची. बॉस तरी किती वेळा ओरडला असेल तिला. विवेक मग सांभाळून घ्यायचा. ती मात्र बिनधास्त होती. दिसायला छान होती. त्यामुळे ऑफिस मधली बरीच मुले तिच्या \" मागे \" होती. सुवर्णा त्यांच्याकडे पहायची सुद्धा नाही. तिचा खऱ्या प्रेमावर विश्वास होता आणि विवेककडे तसं सगळं होतं,जे तिने मनात ठरवलं होतं. म्हणून सुवर्णाला विवेक जरा जास्तच आवडायचा. Friendship होऊन २ वर्ष झाली होती. परंतु विवेक आता जरा जास्तच बिझी होऊ लागला होता, कामात आणि लेखनात सुद्धा. शिवाय , त्याला येणारे त्याच्या Fan's चे call, specially… मुलींचे call तिला आवडायचे नाहीत.\nत्यादिवशी, असाच call आला आणि विवेक मोबाईल घेऊन बाहेर गेला. १०-१५ मिनिटांनी जागेवर आला.\n\" जा … बसू नकोस, सरांनी बोलावलं आहे तुला.\" ,\" Thanks \", म्हणत विवेक पळतच बॉसच्या केबिन मध्ये गेला. थोडयावेळाने आला जागेवर.\n\" ओरडले ना सर… \" सुवर्णा बोलली.\n\" आजकाल तू खूप वेळ बाहेरच असतोस . फोनवर, म्हणून. \" ते ऐकून विवेक हसायला लागला. त्याने तिच्या डोक्यावर टपली मारली.\n\" पागल… त्यासाठी नाही बोलावलं होतं, त्याचं काम होतं म्हणून बोलावलं होतं जरा.\" सुवर्णाचा तोंड एवढसं झालं.\n\"आणि सर माझ्यावर रागावणारचं नाही…. \" ,\n\" तू काय त्यांचा लाडका आहेस वाटते. \" ,\n \". सुवर्णाने तोंड फिरवलं आणि कामात गुंतून गेली. विवेक सुद्धा जागेवर बसला. ५ मिनिटे गेली असतील.\n\" कोणाचा call होता रे \" , सुवर्णाचा प्रश्न.\n\" अगं, हि Fan मंडळी असतात ना, ते सारखं विचारत असतात, Next story कधी, कोणती , विषय काय मग सांगावं लागते काहीतरी. त्यात जर Fan , मुलगी असेल तर विचारू नकोस. कुठे राहता , काय करता , single or married…. बापरे मग सांगावं लागते काहीतरी. त्यात जर Fan , मुलगी असेल तर विचारू नकोस. कुठे राहता , काय करता , single or married…. बापरे या मुलींचे प्रश्नचं संपत नाहीत. \" ,\n\" म्हणजे आता मुलीसोबत बोलत होतास … \" ,\n\" अगं , Fan होती माझी. \" ,\n\" तरी पण…. एका अनोळखी मुलीसोबत एवढा बोलतोस . माझ्या सोबत तरी बोलतोस का कधी फोन वर एवढा.\",\n\" तू तर रोज भेटतेस ना ऑफिसमध्ये, मग कशाला पाहिजे फोन वर बोलायला. हम्म… कूठेतरी जळण्याचा वास येतोय मला. \" म्हणत विवेक हसायला लागला.\n\" एक फाईट मारीन तुला. गप बस्स. मला काय करायचंय … कोणाबरोबर पण बोल , नाहीतर त्यांना घे���न फिरायला जा. फक्त वाटलं म्हणून बोलले. तर म्हणे जळण्याचा वास येतोय. मी कशाला जळू \" , रागात बोलली सुवर्णा, फुगून बसली.\n\" काय हे सुवर्णा … जरा मस्करी केली तरी चालत नाही का तुला, पागल कूठली \" ,\n\" पागल नको बोलूस … समजलं ना. \" ,\n\" बोलणार मी… पागल… पागल… पागल… \" ,\n\"थांब हा … मारतेच तुला.\" म्हणत ती त्याच्या मागे धावत गेली. विवेक आणि सुवर्णाची मैत्री famous होती ऑफिसमध्ये.\nआवडली तर नक्की share करा. )\nRe: \" धुक्यातलं चांदणं \" …….( भाग पहिला)\nRe: \" धुक्यातलं चांदणं \" …….( भाग पहिला)\nThanks…… माझा ब्लॉग वाचला म्हणून…. आणि कथा आवडली म्हणून… शिवाय ते सगळं काल्पनिक आहे, त्याचा माझ्याशी काही संबंध नाही आहे.\nRe: \" धुक्यातलं चांदणं \" …….( भाग पहिला)\nRe: \" धुक्यातलं चांदणं \" …….( भाग पहिला)\nया गोष्टीचा दुसरा भाग लवकरात लवकर येईल.....\nRe: \" धुक्यातलं चांदणं \" …….( भाग पहिला)\nRe: \" धुक्यातलं चांदणं \" …….( भाग पहिला)\nRe: \" धुक्यातलं चांदणं \" …….( भाग पहिला)\nप्रेमाच्या गोष्टी Marathi Love Stories\n\" धुक्यातलं चांदणं \" …….( भाग पहिला)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aarambh.bookstruck.app/55643-chapter/", "date_download": "2020-10-01T07:49:26Z", "digest": "sha1:PGV2D4772BNZIOJCDZBCQY274QKT3L6G", "length": 2776, "nlines": 24, "source_domain": "aarambh.bookstruck.app", "title": "एक विचार: पाकीट - उदय जडिये | आरंभ एक विचार: पाकीट - उदय जडिये | आरंभ : मराठी साहित्यातील आधुनिक ई मासिक", "raw_content": "\nआधुनिक धाटणीचे मराठी साहित्य नवोदित आणि अनुभवी लेखक लेखिकांचे हक्काचे व्यासपीठ आणि हजारो मराठी वाचकांच्या प्रेमास पात्र असे १००% ऑनलाईन प्रकाशन. भयकथा, विनोदी, ललित, विज्ञान कथा, कविता , प्रवास वर्णने, व्यंगचित्रे, कॅरियर मार्गदर्शन, आरोग्य, विज्ञान आणि अनेक नानाविध विषयांवरील लेखन इथे वाचा. आपले लेख पाठवा \nएक विचार: पाकीट - उदय जडिये\nआपल्या हृदयाप्रमाणेच आपण आपलं पाकीट जपून ठेवत असतो,\nपाकीटातील जुन्या- नव्या नोटा आपण खर्च करीत असतो.\nअगदी तसंच हृदयातील जुन्या- नव्या आठवणी, अनुभव खर्च करायला काय हरकत आहे.\nधकाधकीच्या जीवनात चार शब्द सांगणारा अपवादानेच आढळतो.\n« फिल्मी गॉगल: चोरीचा मामला - निमिष सोनार एक विचार: वाढदिवस - उदय जडिये »\nआरंभ : दिवाळी अंक २०१८ (20) आरंभ : फेब्रुवारी २०१९ (16) आरंभ: मार्च 2019 (19) आरंभ: जून २०१९ (36) आरंभ: सप्टेंबर २०१९ (57) आरंभ: डिसेंबर २०१९ (54) आरंभ : मार्च २०२० (30) आरंभ साठी लिहा (1) Notice (3) लॉकडाऊन लेखन स्पर्धा विशेषांक (29)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.everglowtools.com/Mini-3M-Tape-Measuring.html", "date_download": "2020-10-01T06:21:34Z", "digest": "sha1:IYAK6PIM45LLNHADGMDQFS3KHDSKLCFJ", "length": 8356, "nlines": 193, "source_domain": "mr.everglowtools.com", "title": "मिनी 3 एम टेप मोजमाप उत्पादक आणि पुरवठा करणारे - चीन कारखाना - निंगबो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित", "raw_content": "\nघर > उत्पादने > मोजमाप साधन > मिनी 3 एम टेप मोजमाप\n47-इन -1 साधन सेट\n47-इन -1 साधन किट\n25-इन -1 साधन सेट\n21-इन -1 साधन सेट\nमिनी 3 एम टेप मोजमाप\nद खालील आहे बद्दल मिनी 3 एम टेप मोजमाप संबंधित, मी आशा करण्यासाठी मदत आपण चांगले समजणे मिनी 3 एम टेप मोजमाप\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन\nसाहित्य: एबीएस + टीपीआर\nआकारः 3 एम * 16 मिमी किंवा 3 एम * 19 एमएम किंवा 5 * 19 मिमी किंवा 7.5 एम * 25 मिमी\nपुरवठा क्षमता:100000 तुकडा / तुकडे दरमहा लहान बबल पातळी\nलीड टाइम: 45-60 डीवायवायएस\nसाहित्य: एबीएस + टीपीआर\nनायलॉन लेप सह स्टील ब्लेड\nआकारः 3 एम * 16 मिमी किंवा 3 एम * 19 एमएम किंवा 5 * 19 मिमी किंवा 7.5 एम * 25 मिमी\nगरम टॅग्ज: मिनी 3 एम टेप मोजमाप, चीन, उत्पादक, पुरवठा करणारे, घाऊक, खरेदी करा, कारखाना, सानुकूलित, मध्ये साठा, मोठ्या प्रमाणात, फुकट नमुना, ब्रँड, केले मध्ये चीन, नवीनतम, गुणवत्ता, प्रगत, टिकाऊ, सुलभ -maमध्येtaमध्येable, नवीनतम रचना, उत्तम, फॅन्सी\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\nअल्युमिनियम आणि एबीएस पातळी\nअल्युमिनियम आणि पीपी पातळी\nअल्युमिनियम पातळी सह 3 पीसी बबल\n30 सेमी अल्युमिनियम पातळी\nअल्युमिनियम आणि पीपी पातळी सह 2 बबल\nअमेरिकन ग्राहक भेट अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना कंपनी\nचीन हात रिवेटर पुरवठादार\n12 \" चौरस ट्यूबलर हॅक्सॉ फ्रेम\n56pc रॅचेट पेचकस सेट\n30 पीसी मल्टी फंक्शन साधने सेट\n265 मिमी लाकूड हाताळा जपानी पाहिले\n65MN प्लास्टिक हाताळा जपानी पाहिले\nझिंक धातूंचे मिश्रण सुरक्षा चाकू\nपॉप-सेलिंग 210 मिमी फोल्डिंग पाहिले\nपत्ता: कक्ष 708-709 सुंदाझे आंतरराष्ट्रीय बिझलिंग. क्रमांक 50, लेन 5778, टिएंटॉन्ग दक्षिण रस्ता, यिनझोऊ जिल्हा, निंगबो\nच्या साठी चौकश्या बद्दल आमचे उत्पादने किंवा किंमत सूची, कृपया सोडा yआमचे ईमेल करण्यासाठी आम्हाला आणि आम्ही होईल व्हा मध्ये करण्यासाठीuch withमध्ये 24 hआमचेs.\nकॉपीराइट @ 2019 निंग्बो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://windyhills.in/Windyhills/marathi_stay", "date_download": "2020-10-01T08:39:36Z", "digest": "sha1:CLPHBJZK7A4LM2PBGLEW7F2GGBY6SZPF", "length": 2952, "nlines": 77, "source_domain": "windyhills.in", "title": "इंग्रजी", "raw_content": "\nबुकिंग साठी संपर्क : +९१ ९४२१ ३७२२२२\n१ मुक्काम - रु २३००/- (per person)\nदेवराई नेचर ट्रेल ,\nसूर्यास्त , कॅम्प फायर\nसूर्योदय , क्लीफ ट्रेल ,\n१० वर्ष खालील मुलांना २०% सवलत\n२ मुक्काम - रु ३९००/- (per person)\nकोयना , नेहरू उद्यान टूर ,\nसूर्यास्त , कॅम्प फायर\n(स्थानिक सहल स्वतः च्या कारने अथवा अतिरिक्त खर्चाने )\nसूर्योदय, धारेश्वर - सुंदरगड टूर ,\n१० वर्ष खालील मुलांना २०% सवलत\n३ मुक्काम - रु ४९००/- (per person)\nधारेश्वर - सुंदरगड टूर\n(स्थानिक सहल स्वतः च्या कारने अथवा अतिरिक्त खर्चाने )\n१० वर्ष खालील मुलांना २०% सवलत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://youth4jath.org/about-jath", "date_download": "2020-10-01T07:44:25Z", "digest": "sha1:HXDCNXL6N4AKOTH5LZN5HN3UZ2K54AG7", "length": 7300, "nlines": 73, "source_domain": "youth4jath.org", "title": "About Jath Village | Youth For Jath", "raw_content": "\nथोडेसे जत बद्दल ...\nजत तालुक्याला एक अत्यंत वैभवशाली इतिहास लाभला आहे. रामायण-महाभारत काळापासून ते अगदी पेशवाईकाळा पर्यन्त जतचे संबंध आढळतात. असंख्य ऐतिहासिक बदल जतने पहिले आहेत; आणि जतमधील अनेक वस्तू आजही त्याची साक्ष देतात. थोरलीवेस, डफळे सरकारांचा वाडा, लोखंडी पूल, राममंदिर, बंकेश्वर मंदिर, यल्लम्मा मंदिर अश्या अनेक वास्तू पुरातन काळाच्या आठवणी देत आजही तश्याच उभ्या आहेत. त्यात अंबाबाईचे मंदिर जणू जतच मुकुटमणीच आहे. ह्य वास्तूना न भेट देता निघणे म्हणजे जतला न जाणेच.\nजत संस्थानाचा त्या काळचा दरवाजा. थोरली वेस ही सुद्धा जतची ओळखच आहे. प्रौढांचे संध्याकाळी भेटण्याचे ठिकाण. कामावरून परत येताना वेशीवरच्या धक्क्यावर बसून गप्पा मारून सगळा शीण जायचा त्यांचा. मुलांना ही बाबा सापडण्याचे हे एक महत्वाचे ठिकाण. गावातील सगळ्यात मोट्ठी दहीहंडी इथंच असायची.\nजत वाचालनाय: तालुक्यातील पहिले सार्वजनिक वाचनालय ही इथं जवळच.\nजतचे पुरातन राम मंदिर\nडफळे सरकारांचे मंदिर अशी ह्या मंदिराची ओळख. पुजारीही राज्यांनी नेमलेले. दरवर्षी खूप उत्साहात आणि खूप मोठ्या प्रमाणात रामनवमी साजरी व्हायची. पुढे तिथे समर्थ व्याख्यानमाला सुरु झाल्या.\nबाजूला राजवाडा, तिथं SRVM शाळेच्या ५ वी आणि ६ वी चे वर्ग भरायचे. आतमध्ये चिन्गी बादशहा चा छोटेखानी ���र्गा, जो हिंदू मुस्लिम ऐक्या साठी ओळखला जातो.\nअसं सांगतात की जत हा पूर्वी रामायणातील दंडकारण्याचा भाग होता, तर जत हि महाभारतातील एकचक्रा नागरी होती आणि बंकेश्वराचा संबंध बकासुराशी आहे अशीही आख्यायिका आहे. कालांतराने हे नाव जयंती नगर होते असेही सांगितले जाते. जतमध्ये सहाव्या शतक पासूनचे संदर्भ आढळून येतात. ११ व्या आणि १२ व्या शतकातील काही शिलालेख उमराणी,कोलगिरी आदी मंदिरांमध्ये आढळतात. राजा बिज्जलदेव (११ वे शतक कलचूरी घराणे) यांनी येथील मंदिरांना देणगी दिल्याचे उल्लेख सापडतात. पुढे हा प्रदेश विजापूरच्या आदिलशहाच्या अंमलाखाली आला. आणि इ स १६८१ मध्ये आदिलशहाने डफळे ह्या राजघराण्यातील पराक्रमी राजे सटवाजी यांना जतची जहागिरी दिली.\nसटवाजी राजेंनी पुढे मोगलांविरुध्द च्या लढ्यात धनाजी संताजींना साथ दिली. पुढे पेशवाईच्या अस्तापर्यंत जत संस्थान पेशव्यांच्या अधिपत्याखाली होते. बाळाजी पेशवे यांनी १३ डीसें १७५५ मध्ये जततालुक्यातील उटगी येथे तर ०४ डीसें १७५५ मध्ये आसंगी येथे मुक्काम केल्याचे समजते. थोरल्या माधवराव पेशव्यांनीही जत तालुक्यात मुक्काम केल्याचे बखरीतून कळते. हैदर अली वर कर्नाटकात स्वारीवर जातानाच्या वास्तव्याचा आठवणी आहेत. डफळे संस्थानाची धुरा अमृतराव (दुसरे), राजेरामराव आणि त्यानंतर श्री विजयसिंहराजे यांनी सांभाळली. स्वातंत्र्यप्राप्ती नंतरही श्री विजयसिंहराजे यांनी खासदार रूपाने जतची सत्ता सांभाळली. ते काही काळ भारतीय नौदलातही होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2020/09/twenty-five-gambler-arrest-chandgad/", "date_download": "2020-10-01T08:14:08Z", "digest": "sha1:7ZXVVJRQENPO5FKOB4C6ZWULHZI4QFPD", "length": 9051, "nlines": 125, "source_domain": "belgaumlive.com", "title": "जुगार खेळणारे 25 जणांना अटकेत - बेळगांव Live", "raw_content": "\nHome बातम्या जुगार खेळणारे 25 जणांना अटकेत\nजुगार खेळणारे 25 जणांना अटकेत\nचंदगड तालुक्यातील हलकर्णी येथे नाईकवाडी कौलारू घरांमध्ये तीन पाणी जुगार खेळण्यात येत होता. या प्रकरणी बेळगाव येथील एकवीस जणांसह एकूण 25 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून आठ लाख 98 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेने बेळगाव परिसरात खळबळ माजली आहे. जुगार अड्ड्यावर छापा पडतात अनेकांची पाचावर धारण झाली आहे.\nअशा परिस्थितीत बेळगाव येथील जुगारी आता चंद���ड तालुक्यात जाऊन आपला डाव मांडत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे अजूनही कारवाई होण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. यामागेही पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी अशीच कारवाई केली होती.\nकुद्रेमनी परिसरात मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याने त्यांनी ही कारवाई केली होती. आता बेळगाव येथील जुगारी खेळणारे चंदगड तालुक्यात जाऊन जुगार खेळत असल्याने धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. युवराज कृष्णा नाईक यांच्या राहत्या घरात जुगार सुरू होता. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थापन केलेल्या पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.\nबेळगाव येथील सुनील कल्लाप्पा कोळी राहणार कंग्राळी, राम बाळकृष्ण नीलजकर राहणार कंग्राळी, मल्लिकार्जुन तुकाराम कांबळे राहणार शाहूनगर, शिवानंद यल्लाप्पा गडकरी राहणार शाहूनगर, राहुल भैरव राजगोळकर राहणार गांधीनगर, यल्लाप्पा परशुराम जाधव राहणार बेनकनहल्ली, बसवंत बाळू पाटील राहणार आंबेवाडी, सुनील कल्लाप्पा पाटील राहणार जाफरवाडी, पवन सुरेश शिंदे राहणार हिंडलगा, तौसिफ मोहम्मद मुल्ला राहणार हिंडलगा हनुमंत नागाप्पा हूकडे राहणार कंग्राळी, सुशांत कामांना कडोलकर राहणार बॉक्साइट रोड, गिरीश नागेश खर्डेकर राहणार कंग्राळी, नागराज जयवंत नांदुरकर राहणार कंग्राळी, विनायक रघुनाथ सुतार राहणार हिंडलगा, झाकीर हुमायून मुल्ला राहणार हिंडलगा, अखिलेश महादेव भादवणकर राहणार बेळगाव, समयलाल पाल राहणार बेळगाव, किरण शिवाजी बाचीकर राहणार शहापूर, सुरेश संकपाळ राहणार हिंडलगा आणि प्रताप परिश्रम जुवेकर राहणार बेळगाव अशी बेळगाव येथील जुगार खेळणाऱ्याची नावे आहेत.\nया कारवाईमुळे बेळगाव शहर परिसरात मोठी खळबळ माजली आहे. अजूनही काही जण चंदगड तालुक्यात जुगार खेळण्यासाठी जात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पोलिसांनी त्यांच्यावर लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.\nPrevious articleसांबरा येथील शेकडो घरांतून घुसले पाणी\nNext articleशिपायाची गळफास घेऊन आत्महत्या\nया गावातील दलित स्मशानभूमीची समस्या सोडवा-\nबेळगावमधील या गावात आत्मा राहतात सरकारी कामाच्या दिशादर्शकाची हास्यास्पद दशा\nकिणये येथील लक्ष्मी मंदिरात लाखांची चोरी.\nया गावातील दलित स्मशानभूमीची समस्या सोडवा-\nबेळगावमधील या गावात आत्मा राहतात सरकारी कामाच्या दिशादर्शकाची हास्यास्पद दशा\nकिणये येथील लक्ष्मी मंदिरात लाखांची चोरी.\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/crime-news/animal-cruelty-stray-dog-blinded-in-attack-in-nagpur/articleshow/78108691.cms", "date_download": "2020-10-01T08:08:48Z", "digest": "sha1:QVKMA7JFKLA5MMHAAWVEZTGBLHHYRDPN", "length": 13792, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nश्वानाचे डोळे फोडले; नागपुरातील संतापजनक घटना\nएका श्वानावर हल्ला करून त्याचे डोळे फोडल्याची संतापजनक घटना नागपुरात घडली आहे. या घटनेमुळे पशुप्रेमींमध्ये चीड व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nम. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: अज्ञात व्यक्तीने एका मादी श्वानावर हल्ला करून तिचे दोन्ही डोळे फोडल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या घटनेमुळे पशुप्रेमींमध्ये संतापाची लाट असून, सीताबर्डी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.\n८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास अमरावती मार्गावर बोले पेट्रोल पंपाजवळ एक मादी श्वान रक्तबंबाळ अवस्थेत पडून असल्याचे लोकांना दिसले. याबाबत कळताच पशुप्रेमी अभिषेक तुरक, समीर उके, प्रतीक अरोरा, साहील हे घटनास्थळी पोहचले. या श्वानाच्या दोन्ही डोळ्यांतून रक्त वाहात होते. हे पशुप्रेमी श्वानाला घेऊन डॉ. गौरी कानटे यांच्या पशू दवाखान्यात गेले. तेथे शस्त्रक्रिया करून श्वानाचे दोन्ही डोळे काढावे लागले. त्यामुळे अंध झालेल्या या श्वानाची जबाबदारी आता राइस टू टेल्स य संस्थेने घेतली आहे. ही संस्था या श्वानाची देखभाल करणार आहे. या घटनेनंतर पशुकल्याण अधिकारी अंजली वैद्यार, ईश्वर पोतदार, निकिता बोबडे, प्रतीक अरोरा, कल्याणी व अन्य पशुप्रेमी सीताबर्डी पोलिस स्टेशनला गेले. पोलिसांनी भादंविनुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.\nकोविड सेंटरमध्ये तरुणीवर बाऊन्सरने केला सलग ३ दिवस बलात्कार\n ३ वर्षीय चिमुरडीला निर्दयी बापान�� जमिनीवर आपटलं; जागीच मृत्यू\nमोकाट श्वान किंवा अन्य प्राण्यांना मारणे, जखमी करणे, त्यांना मारून टाकणे यावर कायद्याने बंदी आहे. त्याचप्रमाणे, पशुप्रेमींना मारहाण करणाऱ्यालाही शिक्षा होऊ शकते. असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला पाच वर्षांचा कारावस व दंड होऊ शकतो. प्राण्यांवर अशाप्रकारे अत्याचार होत असतील तर नजीकच्या पोलिस स्टेशनला तक्रार करण्याचे आवाहन मानद पशुकल्याण अधिकारी स्वप्नील बोधाने यांनी केले आहे.\nसमलिंगी संबंधांतून BMC कर्मचाऱ्याची हत्या; मृतदेह भिवंडीत पुरला\nमुंबई हादरली; ५ वर्षीय मुलीला १० रुपयांचे आमिष, शेजाऱ्याने केला बलात्कार\nसमुद्रकिनारी सेल्फी काढण्यात आई दंग; लाट आली अन् डोळ्यांदेखत मुलगा वाहून गेला\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n डॉक्टर पती-पत्नी मध्यरात्री पुण्याकडे येत हो...\nगँगस्टरला मुंबईहून यूपीला घेऊन जात असताना कार उलटली, आर...\nराष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाची हॉस्पिटलच्या इमारतीवरून...\nIPS अधिकाऱ्याला फ्लॅटमध्ये महिलेसोबत पत्नीने रंगेहाथ पक...\nMumbai crime: समलिंगी संबंधांतून BMC कर्मचाऱ्याची हत्या; मृतदेह भिवंडीत पुरला महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nविद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे लेखणी बंद आंदोलन\nकृषी विधेयकाविरोधात आंदोलन सुरुच, १ ऑक्टोबरला देशव्यापी रेलरोको\nएटीएममधून करोना संसर्गाचा धोका; अशी घ्या काळजी\nभाजप मेलेल्यांच्या टाळू वरचं लोणी खाऊ पाहतेय - सचिन सावंत\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n रात्री नऊची वेळ, 'ते' दुचाकीवरून जात होते, तितक्यात...\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशमोदींचे स्पेशल विमान कोणत्याही क्षणी भारतात उतरणार, वैशिष्ट्ये पाहून थक्क व्हाल\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nदेश'या' राज्यांत करोनाची दुसरी लाट; सणासुदीच्या-थंडीच्या दिवसांत काळजी घ्या\nपुणेपार्थ पवार म्हणाले, माझ्याकडं दुसरा पर्या��� नाही\nदेशबाबरी काँग्रेसने पाडली, मथुरा-काशीच्या मशिदींना हात लावणार नाही: कटियार\nविदेश वृत्तऑफिसमध्ये 'या' गोष्टीमुळेही फैलावू शकतो करोनाचा संसर्ग\nसिनेन्यूजवर्सोवा पोलीस ठाण्यात पोहोचला अनुराग कश्यप, चौकशीला सुरुवात\nकोल्हापूरहा लढून मरणारा समाज आहे हे लक्षात ठेवा: संभाजीराजे\nमोबाइलसॅमसंग Galaxy A3 Core स्मार्टफोन लाँच, किंमत ६५०० रु\nब्युटीलांबसडक आणि काळ्याशार केसांसाठी करा हे ३ नैसर्गिक उपाय\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nकरिअर न्यूजशाळा कधी उघडणार\nहेल्थया २ कारणांमुळे कमजोर होतं आपलं हृदय, ‘या’ ५ फळांचे सेवन केल्यास दूर होईल धोका\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/93592890992a91c93e924942928-91792191a93f93094b932940924-90693094d92593f915-93892e94392694d927940", "date_download": "2020-10-01T07:53:40Z", "digest": "sha1:IMCBJ2NH5QKDQTR5NXSTAS65BGOXXJGO", "length": 18342, "nlines": 105, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "वनउपजातून गडचिरोलीत आर्थिक समृद्धी — Vikaspedia", "raw_content": "\nवनउपजातून गडचिरोलीत आर्थिक समृद्धी\nवनउपजातून गडचिरोलीत आर्थिक समृद्धी\nवनउपज गडचिरोली जिल्ह्याच्या अर्थकारणाची नाड ठरली आहे. भुमिहीनांपासून ते जमीनदारांपर्यंत सर्वांच्या उपजीविकेची सोय या माध्यमातून होते. या भागात केवळ धानासारखी एकच पीकपद्धती असल्याने उर्वरित काळात वनउपज हाच आर्थिक स्त्रोत ठरतो. जून महिन्यात अवघा 15 ते 20 दिवसाचा हंगाम असलेल्या जांभूळाच्या विक्रीतून देखील लक्षावधी रुपयांची उलाढाल येथे होते.\nराज्यात सर्वाधिक वनक्षेत्र गडचिरोली जिल्ह्यात आहे. तेंदूपत्ता, मोहफुले त्यासोबतच जांभूळ संकलन हे या भागात टप्याटप्याने होते. जुनच्या पहिल्या आठवड्यात जांभळाचा हंगाम सुरु होतो. 100 ला 25 या प्रमाणात जांभळाची झाडे जंगलात पहावयास मिळतात, अशी माहिती साले नंबर एक (ता. कोरची) येथील रहिवासी झाडूराम इलामे यांनी दिली.\nझाडूराम सलामे यांच्याकडे पाच एकर शेती आहे. त्यातील 3 एकरावर धान (भात) लागवड तर उर्वरित क्षेत्र पडीक आहे. काही क्षेत्रावर भाजीपाला घरच्यापूरता घेण्यावर भ��� राहतो. 3 एकरातून 200 पोत्याची (40 किलो प्रत्येकी एक पोते) उत्पादकता मिळते. खरीप हंगामात 40 रुपये किलो प्रमाणे मोहाफुलाची विक्री होते. पहाटेच ती फुले पडतात. त्यामुळे सकाळी चार वाजता उठून जंगलात जावे लागते. त्यामुळे साऱ्यांचीच लगबग पहाटेच जंगलात जाण्याची राहते. मार्च महिन्यात मोहाफुलचा हंगाम राहतो. मे महिन्यात तेंदूपत्त्याचा 15 दिवसाचा हंगाम राहतो. खरीप हंगामात एकदाच धानाचा हंगाम या भागात घेतला जात असल्याने वनउपजाच्या विक्रीतूनच वर्षाची आर्थिक सायकल फिरते. वनउपजाचा हंगाम नसलेल्या काळात रोजगार हमी योजनेच्या कामावर जावे लागते. गत काही वर्षात पाऊसमान कमी झाल्याने उत्पादकतेवर त्याचा परिणाम झाला आहे. हंगामात 90 ते 100 क्रेट जांभूळ एक कुटूंब गोळा करते. जांभळापासून हंगामात मिळणाऱ्या उत्पन्नाच्या परिणामी शेतकऱ्यांनी आता बांधावर देखील जांभळाच्या लागवडीवर भर दिला आहे.\nजांभळाचा असा आहे हंगाम\nजून महिन्यात जांभळाचा हंगाम असतो. फांद्याकडील भागात असलेले जांभूळ तोडण्यासाठी त्रिपाल (साड्यांचा वापर करुन तयार केलेली जाळी) चा वापर होतो. त्रिपालमध्ये वरच्या बाजूस असलेली जांभळे विळा बांधलेल्या बांबूच्या सहाय्याने तोडत ती त्रिपाल मध्ये जमा केली जातात. जमिनीवर जांभळे पडून ती खराब होऊ नयेत याकरीता ही खबरदारी घेतली जाते. मालाच्या तोडणीनंतर त्याच ठिकाणी ग्रेडींग करण्यावर भर राहतो. कुटूंबातील सगळ्या सदस्यांची उपस्थिती येथे राहते. त्यामुळे ग्रेडींगचे काम सोपे होते. याच फळांच्या विक्रीतून कुटूंबाच्या गरजा भागणार असल्याने हे करावेच लागते. घरातील मुलांचे शिक्षण, किराणा व इतर साहित्य खरेदीकरीता पैशाची सोय यातूनच होते. विशेष म्हणजे जांभळाची झाडे जंगलातच असल्याने त्यावरील व्यवस्थापनावर कोणत्याच प्रकारचा खर्चही आदिवासी शेतकऱ्यांना करावा लागत नाही.\nगडचिरोलीतील जांभळाला राजाश्रय मिळावा या उद्देशाने केव्हीके सोनापूर (गडचिरोली) च्या वतीने जांभूळ महोत्सवाचे आयोजन गेल्या काही वर्षांपासून होते. शेतकरी व भुमिहीनांना जांभळाची विक्री नागपूरातील व्यापाऱ्यांनाच करावी लागते. एका गाडीत 150 ते 200 क्रेट राहतात. कोरची तालुक्‍यातून हंगामात 20 गाड्या जातात. एकाच दिवशी अधिक माल बाजारपेठेत पोचल्यास 200 रुपये क्रेटचा दर राहतो. मालाची आवक कमी राहिली तर एक ह���ार ते पंधराशे रुपये प्रती क्रेटचाही दर मिळतो, असा अनुभव असल्याचे झाडूराम इलामे सांगतात. आयुर्वेदीक गुणधर्म असल्याने जांभूळाला मागणी अधिक राहते. जांभूळ हंगामाच्या सुरवातीला अधिक दराचा अनुभव घेतल्याचे झाडूराम यांनी सांगितले. जांभळाच्या 15 ते 20 दिवसाच्या हंगामात एक भुमिहीन कुटूंब 15 ते 20 हजार रुपयांचे उत्पन्न मिळविते. 1 ते 2 गाव मिळून एका वाहनातून क्रेटवर नाव लिहून तो माल नागपूरच्या मार्केटमध्ये पाठविला जातो. वाहनासोबत गावातील एक ते दोन व्यक्‍ती राहतात. विकल्यानंतर पट्टीवरील नोंदीनुसार संबंधितांना पैसे दिले जातात. क्रेटनुसार वाहतूकीचा खर्च वसुल केला जातो. कुटूंबातील अनेक सदस्य शेतीत राबतात. त्यामुळे पैसे कमी मिळाले तर प्रत्येकाच्या वाट्याला केवळ 35 ते 40 रुपयेच येतात. परिणामी जास्त दराने तो विकल्या जावा, अशी अपेक्षा असते. झाडूराम सोबतच साले नंबर 1 मधील रामदास इंद्रु कुमरे, संकर सुपरेल गोट्टा, चमरू दिनकू होडी, इंजमसाय सन्नु काटेंगे यांच्याद्वारे देखील हंगामात जांभूळ तोडणीचे काम होते.\nकेव्हीकेने दिले प्रक्रीया उद्योगाचे बळ\nकेव्हीके सोनापूर येथील गृहविज्ञान शाखेच्या योगीता सानप यांनी जांभळाचे मुल्यवर्धन करण्याकरीता पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून या फळाला दोन पैसे अधिक मिळतील, अशी त्यांची अपेक्षा आहे. जांभूळ ज्युस व पल्प त्यांच्याद्वारे तयार होतो. 2 किलो जांभळापासून एक लिटर ज्युस तयार होतो. जांभळाच्या मुल्यवर्धीत उत्पादनांसाठी केव्हीके सोनापूरच्या वतीने 3 पेटंट ही दाखल करण्यात आल्याची माहिती योगीता सानप यांनी दिली. महिला आर्थिक विकास महामंडळाने देखील जांभळाचे मुल्यवर्धीत उत्पादनाच्या विक्रीसाठी अनेकदा अशाप्रकारच्या महोत्सवाचे आयोजनावर भर दिला आहे.\nनागपूरच्या महात्मा फुले मार्केटमधील व्यापारी महम्मद गौस यांनी दिलेल्या माहितीनुसार मालाची आवक दरावर परिणाम करणारा घटक ठरतो. नागपूरात हातठेल्यावर फिरून जांभळाची किरकोळ विक्री करणाऱ्यांची संख्या जवळपास दोन हजारावर आहे. किरकोळ विक्रीचा दर साधारणतः 55 ते 60 रुपये किलो राहतो. बाजारात हंगामात दररोज सरासरी 25 ते 30 हजार क्रेटची आवक होते. त्यामध्ये गडचिरोलीसह छत्तीसगड व आंधप्रदेश मधून येणाऱ्या मालाचा देखील समावेश राहतो. छत्तीसगडमधून येणाऱ्या मालावर रासायनिक प्रक्रीया केली जात असल्याने तेथील जांभळाचा आकार हा तुलनेत अधिक राहतो. त्यामुळे या मालाला अधिक मागणी राहते. 20 किलोच्या क्रेटची खरेदी सरासरी 500 ते 800 रुपयांना होते.\nरा. साले नंबर 1, ता. कोरची, जि. गडचिरोली.\nलेखक - : चैताली बाळू नानोटे,\nनिंभारा, पो. महान, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला.\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित30 Sep, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%9C", "date_download": "2020-10-01T07:50:22Z", "digest": "sha1:UM2YILZO5SALND6G5SMJPBE4HC3OSQUE", "length": 4808, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ब्लाउज - विकिपीडिया", "raw_content": "\nब्लाउज किंवा झंपर हे कंबरेच्या वर घालण्याचे वस्त्र आहे. भारतात या प्रकारचे वस्त्र मजूर, शेतकरी, कलाकार, स्त्रिया आणि मुलांनी परिधान करीत. आज सामान्यपणे स्त्रींयाचे हे वस्त्र असून ते छातीभोवती घालतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० जुलै २०१८ रोजी ०१:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://shikshanvivek.com/Encyc/2020/2/15/dadache-ladake-shikshak-.aspx", "date_download": "2020-10-01T07:05:28Z", "digest": "sha1:WVFIJA5GRR44EL7VQHKR7ECA6UEDXG6Y", "length": 12173, "nlines": 53, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "दादाचे लाडके शिक्षक", "raw_content": "\nआज जयेशदादा खूप खूश होता, तो आज त्याच्या लाडक्या सरांना भेटून आला होता. जयेशदादा मला कायम त्याच्या सरांबद्दल सांगायचा. त्याचे सर विद्यार्थिप्रिय म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आजही त्यांचे विद्यार्थी आवर्जून त्यांना भेटायला जातात, जसा आज जयेशदादा गेला होता. त्यांच्याशी गप्पा मारणे, ही त्या विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच असते. सर उत्तम लेखक आणि चित्रकारदेखील आहेत. दादा सांगत होता, त्यांनी चित्रकलेसाठी कोणताही क्लास लावला नव्हता, तरीदेखील त्यांची चित्र खूप मस्त असतात. त्यांच्या घरातही एका भिंतीवर सरांनी काढलेल्या छान-छान चित्रांच्या फ्रेम्स होत्या. ते लहानपणी गावात राहत असताना विविध सणांच्या निमित्ताने रांगोळीचे गालीचे देखील काढायचे, हे गालीचे काढायलाही त्यांचे तेच शिकले.\nअरे बापरे, मी जयेशदादाच्या सरांबद्दल तुम्हांला सांगतोय पण त्यांचे नाव आणि ते दादाला कुठे शिकवायला होते, हे सांगायचेच विसरलो. जयेशदादा पाचवी ते दहावी ‘पुणे विद्यार्थी गृह’ या पुण्यातील शाळेत शिकायला होता आणि त्याच्या सरांचे नाव म्हणजे डॉ. कृ.पं. तथा शशिकांत देशपांडे.\nजयेशदादाला सर सांगत होते, ‘लेखन करीत असताना मला प्रेरणा कित्येकदा विद्यार्थ्यांकडूनच मिळायची. त्यांच्या गरजेतून काही विषयही सुचले. त्याचे एक उदाहरण म्हणजे ‘मास महिमा’ ही मालिका १९७३-७४ च्या सुमारास पाचवीच्या वर्गाला पाठ्यपुस्तकातील सणांवरचा एक धडा शिकवत असताना, मी मुलांना प्रश्न विचारले, तेव्हा लक्षात आले की त्यांना मराठी महिन्यांची नावेही सांगता येत नाहीत. कित्येकांच्या चेहऱ्यावर तर मराठी महिने १९७३-७४ च्या सुमारास पाचवीच्या वर्गाला पाठ्यपुस्तकातील सणांवरचा एक धडा शिकवत असताना, मी मुलांना प्रश्न विचारले, तेव्हा लक्षात आले की त्यांना मराठी महिन्यांची नावेही सांगता येत नाहीत. कित्येकांच्या चेहऱ्यावर तर मराठी महिने हा काय प्रकार आहे...असा आश्चर्याचा भाव उमटलेला दिसला. दिवाळी केव्हा येते... तर ऑक्टोबरमध्ये...गणपती...सप्टेंबरमध्ये...अशी उत्तरे मिळाली. निसर्गावरील निबंधातही अनेक गमतीजमती वाचायला मिळायच्या. त्यातून मला जाणवलं की, प्रत्येक महिन्यातील निसर्गवर्णनाबरोबरच आपले सण, उत्सव, संस्कृतीची प्रतीके, त्यामागे असणारा अर्थ, त्या महिन्यातील काही विशेष घटना या सर्वांना स्पर्श करणारी मालिका लिहिली तर ती या मुलांना निश्चितच उपयोगी होईल. त्यातून त्या मालिकेचा जन्म झाला. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. एवढेच नव्हे तर त्याला राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयाचा पुरस्कारही मिळाला. ‘‘महाराष्ट्र दर्शन’’ ही पंधरा पुस्तकांची मालिका, ‘‘सहशालेय उपक्रमांचे दोन संच, मूल्यशिक्षण : संकल्पना, स्वरूप आणि सिद्धी’’ या पुस्तकांची निर्मितीही यानिमित्ताने आणि या गरजेतूनच झाली आहे.’\nदेशपांडे सर यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असणाऱ्या वाडे या गावचा. त्यांचे प्राथमिक शिक्षण वाड्याला झाले. दिवाळीच्या वेळी घरीच आकाशकंदील तयार करणे, गणपतीची आरास पतंगाचे कागद लावून करणे, घराच्या समोर रांगोळीचे गालिचे काढणे अशा प्रकारे सर प्रत्येक क्षणाचा पूर्ण आनंद घेत होते. त्यांच्या घराजवळ डॉ. बोथरे राहायचे.बोत्रेकाकू सणांच्या वेळी रांगोळीचे छान-छान गालीचे काढायच्या. ते पाहून सरांनाही वाटले, आपणही अशाप्रकारे रांगोळी काढून पाहू याआणि त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांना छान-छान गालीचे काढायला येऊ लागले आणि त्यांचे कौतुकही होऊ लागले. मग ते सणांच्या वेळी आवर्जून असे गालीचे काढायचे.\nसरांनी क्रांतिकारांवर खूप सारी पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या संग्रहातपण क्रांतिकारकांवरील पुस्तके आहेत. स्वातंत्र्यासाठी आपले प्राण देणाऱ्या क्रांतिकारकांचे देशप्रेम, देशभक्ती याच्याबरोबरच त्यांचे धाडस, शौर्य, त्याग हे सगळे माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना समजले पाहिजे म्हणून त्यांनी ही पुस्तके लिहिल्याचे त्यांनी सांगितले. क्रांतिकारकांनी केवळ बंदुकाच चालविल्या नाहीत, तर त्यांच्या जगण्यात खूप सारे पैलू असल्याचे सर सांगतात. ‘सेनापती तात्या टोपे’ यांच्या चरित्राबरोबरच हुतात्मा राजगुरुंवर तर चंद्रशेखर आझाद यांच्या जीवनावर त्यांनी कादंबरीचे लेखन केले आहे. हुतात्मा राजगुरुंवरील ‘अग्निकंकण’ ही कादंबरी अनेकांना नुसतीच आवडली असे नाही, तर अनेकांना त्या कादंबरीने खूप सारे धैर्य दिले, तर अनेकांनी ती एका बैठकीत वाचून काढली होती. या कादंबऱ्याशिवाय ‘कथा क्रांतिकारकांच्या’ हा वीस पुस्तकांचा १ हजार ७०० पानांचा संग्रहही त्यांनी लिहिला आहे. सरांनी संपादित केलेल्या पुस्तकांसह त्यांनी एकशेपन्नासहून अधिक पुस्तके लिहिली आहेत. सरांचा विविध पुरस्कारांनी सन्मानही करण्यात आला आहे.\nअशा या देशपांडेसरांबद्दल लिहायचे तर खूप लिहायला आहे, त्यांचा शिकवण्याचा अनुभव, लेखनातील अनुभव आणि काही किस्से असे खूप काही आहे, पण आता मला अभ्यास करायचा आहे आणि हो जयेशदादाही ऑफिसमधून यायची वेळ झाली आहे. मला त्याला ‘सरप्राइज’ द्यायचे आहे. जेव्हा हा लेख तो वेबसाईटवर वाचेल ना, तेव्हा त्यालाही कळेल की मी देखील कसा त्याच्यासारखाच लिहितो ते.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathikhajina.com/tag/what-to-say-and-what-to-not-say-to-lifepartner/", "date_download": "2020-10-01T06:33:52Z", "digest": "sha1:PTT3HI3NCCQXTBCDXSVUTCAUXFHXFJL2", "length": 2054, "nlines": 38, "source_domain": "www.marathikhajina.com", "title": "what to say and what to not say to lifepartner | मराठी खजिना", "raw_content": "\nपालेभाज्यांचे हे आहेत फायदे\nधने-जिरे पूड चे फायदे\nपोटाची चरबी कमी करण्यासाठी करा ह्या 10 चहाचे सेवन…\nडेटिंगला जाताना या टिप्स लक्षात ठेवा\nजीवनाच्या जोडीदाराला काय सांगावे, काय सांगू नये \nलग्न झाल्यानंतर अनेक पती- पत्नीच्या काही गोष्टी अशा असतात कि, ज्या ते आपल्या जीवनसाथीला सांगणेही योग्य समजत नसतात; परंतु करू सत्य म्हणे जर पती-पत्नी एकमेकांना शंभर टक्के खरया गोष्टी सांगत […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/08/big-news-ha-part-of-ahmednagar-city-will-be-sealed-till-august-20/", "date_download": "2020-10-01T06:48:58Z", "digest": "sha1:N3VUSBCWZPGD4LAESTKVHC563QUFOKMO", "length": 12282, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "मोठी बातमी : अहमदनगर शहरातील 'हा' भाग २० आॅगस्टपर्यंत सील - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nमोठी बातमी : जिल्ह्यातील ‘ह्या’ पोलीस अधिकार्यांच्या झाल्या बदल्या\nअहमदनगर जिल्ह्यातील ‘हे’ शहर 4 दिवस बंद\nHome/Ahmednagar News/मोठी बातमी : अहमदनगर शहरातील ‘हा’ भाग २० आॅगस्टपर्यंत सील\nमोठी बातमी : अहमदनगर शहरातील ‘हा’ भाग २० आॅगस्टपर्यंत सील\nअहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जिल्ह्यात कोरोनारुग्णांचा आकडा ८ हजारांच्या पार गेला आहे.\nपरंतु यात अहमदनगर शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनू पाहत आहे. शहरातील रुग्णांची संख्या आता जास्त होऊ लागली आहे. आता अहमदनगरमधील सावेडीतील वैदुवाडी येथे कोरोनाचे जास्त रुग्ण सापडल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने हा परिसर २० आॅगस्टपर्यंत सील केला आहे.\nमहापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी शनिवारी (८आॅगस्ट) आदेश काढून हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे.वैदुवाडी रोड, शुभंकरोती बंगला, प्रियदर्शनी कॉलनी, विजय आर्ट, धनंजय कार केअर, लगड यांचे घर, अंबिका स्टील, गुरूकृपाधाम कमान,\nरेवती नर्सिंग होम, हॉटेल रामा कॉर्नर ते शुभंकरोती बंगला हा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. सिद्धीविनायक कॉलनी, गणेश कॉलनी, तुळजा भवानी मंदिर, पाईपलाईन रोडवरील भिस्तबाग चौक, लोकमान्यनगर, बालाजी कमान परिसरस, श्रेयस कॉलनी, कुष्ठधाम रोड,\nगुरूकृपा कॉलनी, वैभव कॉलनी व रेणावीकर शाळा परिसर बफर क्षेत्र म्हणून प्रशासनाने घोषित केला आहे. वैदुवाडी परिसरात अत्यावश्यक सेवा महापालिका प्रशासनाकडून पुरविण्यात येणार आहे. परिसरात रहदारीसाठी आणि जीवनाश्यवक सेवा पुरविण्यासाठी शुभंकरोती बंगला समोरील वैदुवाडी रोड खुला राहिल.\nशहरातील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक वाढली आहे. एकट्या अहमदनगर शहरात 2 हजार 329 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्या संपर्कातील तब्बल 3 हजार 210 नगरकरांना प्रशासनाने होम क्वारंटाईन करून ठेवले आहे. प्रशासनाच्या वतीने सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-drama/the-intense-theatricality-created-in-the-mist/articleshow/72382904.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-10-01T09:16:04Z", "digest": "sha1:TA2V4CRF4CVDRV4X2PP5YK7QY4Y74DWU", "length": 29529, "nlines": 120, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nधुसरतेत निर्माण झालेलं तीव्र नाट्यसंवेदन\nआयुष्य गुंतागुंतीचं आहे आणि त्याला व्यापून राहिलेलं वास्तव हे त्याहून अधिक गुंतागुंतीचं आहे. त्यामुळे आपल्याला जे दिसतं त्याच्या पलिकडे सत्य दडलेलं असण्याची शक्यता अधिक असते. पण आपल्यावर झालेल्या प्रत्यक्षाप्रत्यक्ष संस्कारांनी निर्माण केलेले पूर्वग्रह अनेकदा आपल्��ाला नेमका दगा देतात.\nआयुष्य गुंतागुंतीचं आहे आणि त्याला व्यापून राहिलेलं वास्तव हे त्याहून अधिक गुंतागुंतीचं आहे. त्यामुळे आपल्याला जे दिसतं त्याच्या पलिकडे सत्य दडलेलं असण्याची शक्यता अधिक असते. पण आपल्यावर झालेल्या प्रत्यक्षाप्रत्यक्ष संस्कारांनी निर्माण केलेले पूर्वग्रह अनेकदा आपल्याला नेमका दगा देतात. भारतीय संदर्भात हे पूर्वग्रह धर्म, जात आणि लिंग यांना लगटून येतात आणि विवेकवादी वाटणारा माणूसही त्यापोटी मोठी चूक करून बसतो. ती चूक आहे हेही त्याला कळत नाही इतकी संस्कारांची पुटं त्याच्या जाणिवा-नेणीवांवर घट्ट चढलेली असतात, पण त्यापोटी इतरांची आयुष्यं हकनाक संकटात सापडतात.\n'कुसूर' या हिंदी नाटकातून हे विधान अतिशय नाट्यमयरित्या बाहेर येतं आणि आपल्याला अस्वस्थ करतं. या अस्वस्थतेचं मुख्य कारण यातल्या छोट्याशा गोष्टीच्या संहितात्मक रचनेत जसं आहे तसंच तिच्या रंगमंचावकाशातल्या नाट्यपूर्ण मांडणीत आहे. संध्या गोखले यांनी 'डेन स्कायलिगे\" नावाच्या डॅनिश चित्रपटापासून प्रेरणा घेऊन लिहिलेल्या संहितेचं रूप पूर्णत: एतद्देशीय आहे. मूळ स्रोताची जाणीवही होऊ नये इतके त्यातले संदर्भ आणि एकूणच रचनेचा पोत 'इथला' आहे. या आशयाला रंगमंचीय वजन लाभलं आहे ते अमोल पालेकर यांच्या दिग्दर्शकीय हाताळणीमुळे आणि त्यांनी साकारलेल्या प्रमुख भूमिकेमुळे. जवळपास २५ वर्षांनंतर आणि वयाच्या पंच्याहत्तरीत पालेकर नाटकातून आपल्या समोर आले आहेत, हे या नाटकाचं मोठंच आकर्षण आहे. आपल्या रंगमंचीय पूर्वलौकिकाला साजेशी कामगिरी त्यांनी 'कुसूर' मध्ये बजावलेली आहे.\nअशोक दंडवते या कर्तव्यदक्ष, कठोर आणि प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्याला आलेला अनुभव त्याला एका साक्षात्कारी जाणिवेकडे नेतो तसाच तो या नाट्यानुभवाला साक्षीभावाने सामोऱ्या जाणाऱ्या प्रेक्षकांमध्येही मूल्यात्मक टोचणी निर्माण करतो. हा जो कोणी अशोक दंडवते आहे तो काही वर्षांपूर्वीच सहाय्यक पोलिस आयुक्त पदावरून निवृत्त झालेला आहे. तरीही तो पोलिसांच्या इमर्जन्सी कंट्रोल रूममध्ये रात्रीचा येऊन ड्युटी बजावत असतो. त्याची पोलिस खात्यातली प्रतिमा इतकी उजळ आहे की त्याला तिथे येण्यास कुणाचीच हरकत नसते. वास्तविक एका वादग्रस्त प्रकरणात त्याला सेवानिवृत्ती स्वीकारावी लागलेली आहे आणि त्या प��रकरणाची केस कोर्टात चालू आहे. उद्या तिची सुनावणी आहे, त्याच्या आदल्या रात्री दंडवते इमर्जन्सी कंट्रोल रूममध्ये आलेला आहे. ती रात्र गणपती विसर्जनाची रात्र आहे. मुंबईत सर्व रस्त्यांवर गणपतीच्या मिरवणुका निघालेल्या आहेत. त्यामुळे बहुतेक सगळे पोलिस बंदोबस्तावर आहेत. कंट्रोल रूम मध्ये पवार नावाचा एकच पोलिस अधिकारी इमर्जन्सी कॉल्स अटेंड करतो आहे. दंडवते तिथे आल्यावर काही काळासाठी त्याची सुटका होते. तो परत येईपर्यंतच्या काळात विविध इमर्जन्सी कॉल्स घेताना आणि त्यांना अनुरूप कारवाई करताना एक केस मात्र त्याला खूप गंभीर वाटते. एका भरधाव निघालेल्या कारमध्ये एक बाई अडकलेली आहे आणि तिला ती गाडी चालवणाऱ्या पुरुषापासून धोका आहे, त्या बाईचा मुलगा घरी एकटाच आहे, एवढी माहिती पुन:पुन्हा येणाऱ्या तुटक फोनकॉल्स मधून मिळाल्यावर दंडवते तिचा पाठपुरावा करत राहातो. त्या बाईची सुटका करण्यासाठी जंग जंग पछाडतो. पण या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठलाग केल्यावर त्याच्यासमोर येणारं सत्य मात्र त्याला समूळ हादरवणारं असतं.\nएखाद्या थ्रिलर सारखी नाटकाची रचना आहे. एक ताण सतत वाढत जातो आहे. प्रत्यक्ष घडत असलेल्या घटनेतली पात्रं समोर दिसत नाहीत. त्यांचे आवाज ऐकू येतात. अतिशय तणावपूर्ण परिस्थितीत विचित्र दबावाखाली ही माणसं अर्धवट, अस्पष्ट, तुटक बोलत आहेत. त्यांच्या बोलण्याचे दुवे आणि संदर्भसाखळी आपल्या तर्काने जुळवत घटनेचा अन्वयार्थ लावणारा, त्याप्रमाणे कृतीप्रवण होणारा आणि एका ठाम निष्कर्षाला येणारा अशोक दंडवते फक्त आपल्याला रंगमंचावर दिसतो. प्रत्यक्ष घटनेशी संबंध नसलेला परंतु दंडवतेच्या चौकशी प्रकरणाशी संबंध असलेला पांडे नावाचा आणखी एक निवृत्त पोलिस अधिकारी दिसतो. त्याच्या आणि दंडवतेच्या संवादांतून दंडवते बद्दल आपल्याला कळत जातं, तेही पूर्ण नाही. एकप्रकारची धुसरता नाटकात सतत जाणवत रहाते. म्हणजेच हे नाटक केवळ थ्रिलर राहात नाही, ते सस्पेन्स थ्रिलर बनतं. अर्थात हा नेहमीच्या पठडीतला सस्पेन्स थ्रिलर ड्रामा नाही. कारण यातलं रहस्य स्फोटक नाही, ते गूढ आहे आणि त्याला सामाजिकतेचं अस्तर आहे. ही रात्र एका मोठ्या धार्मिक उत्सवाची अखेरची रात्र आहे, याचा थेट संबंध वातावरण निर्मितीशी आणि अ-थेट संबंध कथानकाशी जोडता येतो. नाटकात भरून राहिलेली संदिग्ध��ा हाच खरा या नाटकाचा प्राण आहे. या संदिग्धतेत प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याची आणि प्रत्येकाला आपल्या पद्धतीने अर्थ लावण्याची मुभा मिळते. साधे पण तुटक, अर्धवट वाक्यांचे संवाद ही संदिग्धता गडद करतात. खूप रिकामपण आणि विरामाच्या जागा निर्माण करतात.\nअमोल पालेकर यांनी दिग्दर्शकीय रचनेत या संदिग्धतेला खूप मोठा अवकाश मिळवून दिला आहे. त्यांनी संपूर्ण नाटकाची रचना निसर्गवादी (नॅचरॅलिस्टिक) पद्धतीने करून रिअल टाइम मध्ये घडणाऱ्या कथानकात बारके बारके ताण निर्माण केले आहेत. उदाहरणार्थ दंडवते केसचा पाठपुरावा करण्यासाठी संबंधित पोलिस स्टेशनला फोन करतो आणि तिथून जेव्हा त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही तेव्हाच्या त्याच्या हालचाली, गोळी घेणं, वारंवार पाणी पिणं किंवा फोनवरच्या तक्रारदाराशी वेगवेगळ्या पद्धतीने संवाद साधणं, स्टिकने पाठ खाजवण्याच्या साध्या कृतीतूनही रिकामपण भरून काढणं यामुळे नि:शब्द ताण अधोरेखित होतात. मोठ्या टेबलवर पसरलेले आणि सतत वाजणारे अनेक फोन्स आणि त्यांच्या समोर असलेले लाल दिवे आणि फोन मधून येणारे माणसांचे आवाज या ध्वनी आणि प्रकाशाच्या खेळाने रंगमंचीय अवकाश व्यापलेला आहे. हा अवकाश दिग्दर्शक पालेकरांनी कल्पकतेने आणि कोणताही मुद्दाम नाटकी आघात निर्माण न करता वापरला आहे. हा नैसर्गिक वापर इतर पात्रांच्या हालचालींत आणि प्रॉप्सच्या वापरामध्येही आहे. त्यामुळे नाटकाला कुठेही कृत्रिमतेचा स्पर्श होत नाही. आणि म्हणूनच त्यातला आशय नैसर्गिकपणे उमलून येतो. मात्र अखेरीस दंडवते एका असहाय अवस्थेत कार्यालयातून निघून जातो. तो प्रेक्षकांतून जात असताना त्याचं मनोगत कानी पडतं. ही कृती एक नाट्यमय परिणाम जरूर घडवते. पण तिथे नाटकाला पूर्णविराम मिळतो आणि त्यानंतर पोलिस कंट्रोल रूममधलं रूटीन सुरुच असल्याचा एक जो छोटा सीन पालेकर घडवतात आणि निसर्गवादी शैलीशी सुसंगत असा शेवट करू पाहातात, त्याचा परिणाम पुसला जातो.\nसंध्या गोखले यांनी नेपथ्यरचनेत पार्श्वभागी इमारती आणि गुगल मॅप्सच्या लार्जर दॅन लाइफ आकाराच्या पडद्यांचा वापर प्रतिकात्मकपणे मुंबईचा फील देणारा आणि पोलिस कंट्रोल रूमला पूरक असा आहे. हर्षवर्धन पाठक यांनी नाटकाच्या प्रारंभी बारीक निळ्या दिव्यांच्या मालिकेतून दाखवलेली कंट्रोल रूमच्या कार्यालयाची चौकट अधोरेखित झाल्यानंतर त्यामागच्या मुंबईनिदर्शक पडद्यांचं अस्तित्व अधिकच ठसतं. पाठक यांनी संहितेतल्या गूढपणाला आपल्या प्रकाश योजनेतून अस्तित्व दिलेलं आहे. कार्यालयातलं रात्रीचं वातावरण त्यातून उभं राहिलं आहे.\n'मुखवटे' या नाटकानंतर तशाच ताकदीने अमोल पालेकर यांनी इथे अशोक दंडवते अभिनीत केला आहे. सत्तरीकडे आलेल्या दंडवतेची चाल, त्याचं संथ पण ठाम बोलणं, त्याच्या प्रतिक्षिप्त क्रिया, त्याची उद्विग्नता, निराशा, हतबलता यांचा अत्यंत नैसर्गिक आविष्कार पालेकर आपल्या कायिक आणि वाचिक अभिनयातून घडवतात. त्यांची एकही हालचाल कमी अथवा जास्तीची वाटत नाही. आवाजाचा अतिशय परिणामकारक वापर त्यांनी मोजक्या पण नेमक्या संवादांतून केला आहे. पांडे या छोट्या पण महत्त्वाच्या भूमिकेत नरेश सूरी आहेत. भारदस्त आवाजाचा हा नट या भूमिकेत आपली उपस्थिती ठळकपणे जाणवून देतो. त्यांची संवादशैली प्रभावी आहे, परंतु त्यात काहीसा शैलीदारपणा आहेच. तो त्यांना टाळता आलेला नाही. पण त्यामुळे तो अमोल पालेकरांच्या नैसर्गिक अभिनयासमोर थोडा ज्यादा वाटतो. त्यातला नाटकी ढंग लपत नाही. फोनवरच्या संवादांसाठी आवाज देणाऱ्या प्रीता माथूर ठाकूर, आशीष मेहता आणि बाल कलाकार नील चापेकर यांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. यांच्या आवाजांनी त्या त्या भूमिकांना शारीर अस्तित्व दिलं आहे आणि नाट्यपरिणाम उंचावला आहे. त्यांच्या बरोबरच संपूर्ण नाटकाची ध्वनिसंकल्पना करणारे मंदार कमलापूरकर आणि प्रत्यक्ष ध्वनीसंयोजन करणारे प्रतीक यादव आणि मर्झबान इराणी यांच्या कामगिरीची विशेष दखल घेतली पाहिजे. या सर्वांनी एक अस्वस्थकारक नाट्यानुभव दिला.\nनिर्मिती : जीएसडब्ल्यू आणि अनान\nलेखक : संध्या गोखले\nदिग्दर्शक : अमोल पालेकर\nनेपथ्य : संध्या गोखले\nप्रकाश योजना : हर्षवर्धन पाठक\nध्वनी संकल्पना : मंदार कमलापूरकर\nध्वनी संयोजन : प्रतीक यादव, मर्झबान इराणी\nकलावंत : अमोल पालेकर, नरेश सूरी, सिद्धेश धुरी, अश्विनी परांजपे.\nआवाज : प्रीता माथूर ठाकूर, आशीष मेहता, नील चापेकर.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n��ोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nनगर: मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर; रंगकर्मीचा हो...\nLiladhar Kambli 'वात्रट मेले'तले 'पेडणेकर मामा' हरपले; ...\nलॉकडाउनपुरता मर्यादित नाही; ऑनलाइन नाटक हे भविष्य आहे: ...\nLiladhar Kambli 'वात्रट मेले'तले 'पेडणेकर मामा' हरपले; ...\nप्रसाद 'म्हणेल तसं' महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nहिंदी नाटक डॅनिश चित्रपटा पासून प्रेरणा कुसूर हिंदी नाटक Inspiration from a Danish movie Hindi drama 'kusur' hindi drama\n'जर सुशांतने आत्महत्या केली तर त्याचा पाय कसा मोडला'\nतीन अभिनेत्रींच्या चौकशीनंतर ड्रग्ज माफियांपर्यंत एनसीबी पोहोचणार का\nदीपिका- साराच्या मोबाइलमधून होतील का नवीन खुलासे, फोन झाले सील\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nदेशहाथरस: 'दलित असणे हाच आमचा गुन्हा, आमच्या मुलांनी येथे राहूच नये'\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबईभाजप नेते नारायण राणे यांना करोना; सेल्फ आयसोलेट होणार\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nLive: हल्दिरामची ४० लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल\nविदेश वृत्तनेपाळचा श्रीरामांवर दावा कायम; रामजन्मभूमीचे काम सुरू होणार\nविदेश वृत्तऑफिसमध्ये 'या' गोष्टीमुळेही फैलावू शकतो करोनाचा संसर्ग\nसिनेन्यूज...म्हणून इरफानच्या पत्नीनं CBD ऑईल कायदेशीर करण्याची केली मागणी\n पत्नीला १० हजार रुपयांना विकले, तिच्यासोबत घडली भयानक घटना\nविज्ञान-तंत्रज्ञानTV, फ्रीज आणि वॉशिंग मशीनवर बंपर सूट, ५ ऑक्टोबर पर्यंत सेल\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nब्युटीलांबसडक आणि काळ्याशार केसांसाठी करा हे ३ नैसर्गिक उपाय\nकार-बाइकनवी मारुती सुझुकी ऑल्टो येतेय, आधीपेक्षा लांब आणि दमदार\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगआराध्याला सुदृढ व निरोगी बनवण्यासाठी ऐश्वर्या राय देते ‘हा’ ठोस आहार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.djvu/268", "date_download": "2020-10-01T07:42:09Z", "digest": "sha1:OZCNYAO2N3G3DKHA223I24OTBORZLQFQ", "length": 5804, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:भाषाशास्त्र.djvu/268 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nभाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. २६१ अकबरच्या कारकीर्दीत तर, संस्कृत भाषेचा याहीपेक्षा अकबरच्या कार- विशेष रीतीनेच फैलाव झाला. ह्याने इ. कीर्दीत संस्कृतास प्रो- स.१९९६ पासून १६ ०९ पर्यंत राज्य त्साहन. केले, आणि जरी तो जन्मतः मुसलमान होता, तरी तो धर्मवेडा नसल्यामुळे, सर्व धर्मातली मुख्य तत्वे जाणण्याची त्याला मोठी हौस असे; व त्यांतही खरे काय आहे, याचा तो निरंतर शोध करी. त्यायोगानें, हिन्दु, मुसलमान, पारसी, यहुदी, आणि ख्रिस्ती, वगैरे नानाविध धर्माचे तो मोठ्या अगत्याने परिशीलन करी, व त्याच कारणानें, सर्व धर्मातील लोकांस त्याचे दरबार खुलें असे. अकबराला स्वतः लिहिता वाचतां येत नव्हते. तथापि, मा. तो मोठा रसिक होता. त्यामुळे, रामायण, महाभारत, इत्यादींचे भाषा- रामायण, महाभारत, अमरकोश, न्तर. आणि दुसरे उत्कृष्ट संस्कृत ग्रंथ, यांचे इराणींत भाषान्तर करण्याविषयी, त्याने हुकूम केला. हजी इभ्राहीम शिरहिन्दीने अर्थववेदाचेही भाषान्तर केले. परंतु, सामवेद, यजुर्वेद, व सर्वांत पुराणतम आणि श्रेष्ठतम जो ऋग्वेद, त्याचे भाषान्तर मुळीच होईना. कारण, त्याची पवित्रता, व त्याचे अपौरुषत्व, ही ब्राह्मणांच्या, किंबहुना अखिल हिंदुराष्ट्राच्याच हृत्पटिकेवर विलक्षण रीतीने बाणली असल्यामुळे, ते त्याचा अर्थ प्रकट करण्यास हरे 1 Mullbauer: Catholic Mission. s. 134. 2 Eliots Historions of India. P. P. 248. 259-260. 3 Max Mullers History of Ancient Sanskrit Literature. P. 327.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१८ रोजी १४:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.djvu/55", "date_download": "2020-10-01T08:34:34Z", "digest": "sha1:BY45ULKC5SWZPO2LV64A54PDAREUOF2D", "length": 5996, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:भाषाशास्त्र.djvu/55 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n૪૪ | भाषाशास्त्र. त्यामुळे, त्यांचा आशिया आणि यूरोप खंडांत सुळसुलाट होऊन, त्यांनी ही दोन्ही खंडे अगदी दणाणून सोडिली. चिगिझखानानंतर, जगताई नांवाच्या त्याच्या मुलाने देतिचा विस्तार. खील बराच मुलूख जिंकला होता, व त्यामुळे त्याच्या राज्याचा विस्तार नीपर नदीपासून तो तहत थेंबा नदीपर्यंत, आणि तिच्याही पलीकडे किरगिज पठारापर्यंत असे. याप्रमाणे, मोगली लोक व त्यांची भाषा यांचा विस्तार दिवसानुदिवस अधिकाधिकच होत गेला. इतकेच नव्हे तर, कालान्तराने, त्यांच्या छत्राखाली थेट पूर्वेकडील चीन देशही आला, आणि तेथे त्यांनी युआन * यवन ) नांवाचे आपले घराणे स्थापित केले. तदनंतर ते पश्चिमेकडे वळले, व बगदाद, इकोनियम, मास्को, इत्यादि शहरे आपल्या ताब्यात घेऊन, त्यानी रशियाचा बराच भाग उध्वस्त केला. पुढे, इ. स. १२४० साली, त्यांनी पोलंडकडे आपला मोर्चा फिरविला, आणि इ. स. १२४१ साली सिलेशिया घेऊन, थोड्या अवधीत मोरेव्हिया, हंगारी, जर्मनी, पोलंड, इत्यादि देश सर केले. तात्पर्य, चीनपासून पोलंड पावेतों, व हिंदुस्थानपासून सैबीरियापर्यंत, मोगली लोकांनी आपल्या राज्याचा अफाट विस्तार केला. तथापि, योग्य नियन्ता नसल्यामुळे, तेराव्या शतकाच्या | १ जगताई हे नांव जगताईने काबीज केलेल्या कांहीं प्रांतांस दिलेले असून, हा प्रदेश अरल सरोवरापासून तों हिंदकुशपर्यंत, व अक्षय्या आणि जगत्सरितू ( म्हणजे जिहून व सिहून ) या नद्यांच्या दरम्यान आहे. ह्याची प्राचीन राजधानी काराकोरम होय.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१८ रोजी १३:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B3/", "date_download": "2020-10-01T08:24:43Z", "digest": "sha1:5MBY7URKGMAA4XMARZBGXQ3FORNMZRVL", "length": 20147, "nlines": 138, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "महापोर्टलचा ‘महा’गोंधळ !", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nin खान्देश, जळगाव, ठळक बातम्या, राज्य, लेख\nदेशात निर्माण होणारी बेरोजगारांची फौज हा गेल्या काही वर्षांपासून चिंतेचा विषय ठरत आहे. सरकारी नोकरीची जाहिरात निघताच जेमतेम 100-150 जागांसाठी लाखोंच्या संख्येने अर्ज येतात. शिपाई किंवा सफाई कर्मचार्‍यांच्या पदासाठी चक्क इंजिनिअर व पीएच.डी. पदवी धारकांनी अर्ज केल्याचे मध्यंतरी वाचण्यात आले होते. अशा जीवघेण्या स्पर्धेत सरकारी नोकरी मिळवणे किती कठीण झाले आहे याची प्रचिती येते. या दिव्यातून बाहेर कसे पडावे याचे उत्तर विद्यार्थी किंवा उमेदवारांना देण्याऐवजी स्पर्धा परीक्षांच्या नावाखाली खाजगी क्लास चालकांनी बाजार सुरु केल्याने विद्यार्थी वर्ग त्यात भरडला जात आहे. या बाजाराचे शासकीय रुप म्हणजे, शासकीय नोकरभरतीसाठी सुरू करण्यात आलेले ‘महापोर्टल’\nसध्याच्या डिजिटल युगात प्रत्येक गोष्टींचे डिजिटलायझेशन झाले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खुद्द डिजिटल धोरणाला ���ालना देतात. यामुळे भारतातही याचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांचे मंत्रिमंडळातील नेते विनोद तावडे यांनाही ‘डिजिटलायझेशन’चे वेड लागले होते. त्यांनी शिक्षकांसाठी पवित्र पोर्टल, सरकारी नोकर भरतीसाठी महापोर्टल, असे काही प्रयोग राबविले. मात्र त्याचा फायदा होण्यापेक्षा गोंधळच वाढला. याचा पहिला अनुभव आला तो राज्यातील तलाठी भरती प्रक्रियेदरम्यान. 1800 रिक्त पदांसाठी साडेपाच लाखांहून अधिक उमेदवार परीक्षेला बसले. यामुळे राज्यात तब्बल 24 दिवस परीक्षा चालली. दररोज दोन सत्रांत परीक्षा. प्रत्येक बॅचसाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका. म्हणजे 48 प्रश्नपत्रिका झाल्या. प्रत्येक प्रश्नपत्रिकेत 100 प्रश्न. म्हणजे प्रश्नसंख्या झाली 4800. यात अनेक गोंधळ समोर आल्यानंतर अचानक काही प्रश्नपत्रिकांमधील मोजके प्रश्नच रद्द असल्याचे सांगण्यात आले. एका प्रश्नाला दोन गुण. आता रद्द प्रश्नांचे गुण कसे ठरवायचे, असा नवा पेच निर्माण झाला. 200 गुणांपैकी रद्द प्रश्नांचे गुण ती प्रश्नपत्रिका सोडविणार्‍या उमेदवाराला बहाल करा, असा महसूल विभागाने निर्णय घेतला आणि नवीन घोटाळे निर्माण झाले. ज्यांच्या प्रश्नपत्रिका बरोबर होत्या त्यांना हे गुण मिळणार नव्हते. त्यामुळे साहजिकच घेतलेल्या परीक्षेत अनेक उमेदवारांवर अन्याय झाला. केवळ तलाठीच्या परीक्षेत हा घोटाळा झाला असे नाही. वनरक्षकांची पदे भरण्यासाठीही 18 दिवस परीक्षा घेण्यात आली.\nया अन्यायाविरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले त्यांनी मोर्चे काढले. महापरीक्षा पोर्टलबद्दल तक्रारी होत्या, आजही आहेत. बीड सरकारने मेगाभरती जागी महापोर्टल तयार केले. यात खासगी कंपनीला भरतीचे कंत्राट दिले आहे. याच कंपनीने मध्य प्रदेशमध्ये घोटाळा केला आहे. आताही महाराष्ट्रात ऑनलाइन भरतीत भ्रष्टाचार आहे, असा आक्षेप नोंदवत तात्काळ पोर्टल भरती बंद करुन ऑनलाइन परीक्षा घ्याव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्या विद्यार्थी-युवकांनी घेतली होती. यामुळे हे पोर्टल बंद करून टाकण्याची मागणी निवडणुकी पूर्वीपासूनच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लावून धरली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान अनेक ठिकाणच्या तरुणांनी याचा जाब राज्यकर्त्यांना विचारला. एका सभेत राष्ट्र���ादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात राष्ट्रवादीची सत्ता आल्यास हा महापोर्टल बंद करण्यात येईल, असे आश्वासन देखील दिले होते. राज्यात आता राष्ट्रवादी सत्ताधारी आहे. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार, खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेवून महापोर्टल बंद करून पूर्वीप्रमाणेच नोकरभरतीसाठी परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे. याचा निर्णय काय व्हायचा तो होईलच मात्र सध्या यात महापोर्टलच्या महागोंधळात विद्यार्थी हँग होत आहे. याचा प्रत्यय नुकताच आला. राज्य शासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक मंंडळाच्या कनिष्ठ लिपीक पदासाठी महापोर्टलकडून परीक्षा घेण्यात आली. पुण्यात घेण्यात येणार्‍या परीक्षेचा पूर्णपणे फज्जा उडाला.\nपरीक्षा सुरु होताच वीज गेल्याने विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. पहिल्या दिवशी अडचण आल्यानंतर झालेल्या प्रकारातून महापोर्टलने धडा घेत, दुसर्‍या दिवशी इन्व्हर्टर अथवा जनरेटरची पर्यायी व्यवस्था करणे अपेक्षित होते. मात्र महापोर्टल अनास्था दिसून आली. दुसर्‍या दिवशीही वीज गेल्यानंतर गोंधळ सुरु होऊ नये म्हणून परीक्षार्थींना वेळ वाढवून देऊ, असे सांगण्यात आले. मात्र नंतर महापोर्टलची टीम या सर्वांना परीक्षा हॉलमध्ये वार्‍यावर सोडून निघून गेली. त्यानंतर महापोर्टलकडून परीक्षा रद्द करण्यात आल्याची नोटीस लावण्यात आली. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो याचा विचार सरकार करत नाही. मुळात सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणार्‍यापैकी बहुतांश जण मध्यमवर्गिय, शेतकरी कुटूंबातून असतात. पुण्या-मुंबईत स्पर्धा परीक्षांकरिता क्लास लावून तिथला होस्टेल, मेसचा खर्च कसा भागवला जातो याचा विचार सरकार करत नाही. मुळात सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणार्‍यापैकी बहुतांश जण मध्यमवर्गिय, शेतकरी कुटूंबातून असतात. पुण्या-मुंबईत स्पर्धा परीक्षांकरिता क्लास लावून तिथला होस्टेल, मेसचा खर्च कसा भागवला जातो याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केल्यास डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. अनेक गरीब विद्यार्थी पार्टटाईम जॉब करुन शिक्षण करतात. कारण, त्यांना भविष्यात चांगली नोकरी मिळेल, अशी आशा असते. पूर्वी नोकर भरतीदरम्यान होत असलेल्या वशिलेबाजीला काही प��रमाणात का होईना आळा बसला आहे, हे सत्य नाकारुन चालणार नाही. मात्र स्वत:चे खिसे भरण्यासाठी महापोर्टलसारखे प्रयोग करुन विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा अधिकार शासनाला किंवा कोणत्याही मंत्र्याला कोणीही दिलेला नाही.\nशासकीय नोकरभरती करताना पारदर्शकता रहावी, ऑनलाइन अर्ज करता यावा यासाठी मागील राज्य सरकारने महासेवा पोर्टल सुरू केले होते. याचा हेतू नेमका काय होता हे सखोल चौकशी किंवा संशोधनानंतर समोर येईल. मात्र, या पोर्टलमुळे मदत होण्याऐवजी अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी हजारो इच्छुक उमेदवारांनी केल्या होत्या. राज्यभरात ठिकठिकाणी महासेवा पोर्टलविरोधात आंदोलन झाले होते. महापोर्टलद्वारे होणार्‍या नोकरभरतीत पारदर्शकता होत असल्याचा दावाही निराधार असल्याचे युवकांनी आंदोलनादरम्यान म्हटले होते. यावर काय अ‍ॅक्शन घेतली हे सखोल चौकशी किंवा संशोधनानंतर समोर येईल. मात्र, या पोर्टलमुळे मदत होण्याऐवजी अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी हजारो इच्छुक उमेदवारांनी केल्या होत्या. राज्यभरात ठिकठिकाणी महासेवा पोर्टलविरोधात आंदोलन झाले होते. महापोर्टलद्वारे होणार्‍या नोकरभरतीत पारदर्शकता होत असल्याचा दावाही निराधार असल्याचे युवकांनी आंदोलनादरम्यान म्हटले होते. यावर काय अ‍ॅक्शन घेतली याचे उत्तर सरकारी यंत्रणेकडे नाही. यामुळे किमान आतातरी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत होत असलेला हा खेळ थांबायला हवा.\nजिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा योजना थांबिण्याचे आदेश \nनागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी \nपार्थ पवार पुन्हा सरकार विरोधात; मराठा आरक्षण प्रकरणी उचलले मोठे पाऊल\nनागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी \nडॉ.प्रियंका रेड्डी अत्याचार प्रकरणी जळगावात डॉक्टरांचा मोर्चा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/bollywood/inside-hum-aapke-hain-koun-screening-madhuri-dixit-and-salman-khan-see-pics/", "date_download": "2020-10-01T07:42:26Z", "digest": "sha1:IMAKBYKCJWNGIOJLKTQUZYBBTMNQIXLV", "length": 22605, "nlines": 326, "source_domain": "www.lokmat.com", "title": "हम आपके है कौनची टीम २५ वर्षांनी आली पुन्हा एकत्र, पाहा त्यांचे फोटो - Marathi News | Inside Hum Aapke Hain Koun Screening With Madhuri Dixit And Salman Khan. See Pics | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\nHathras Case: दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा जंगलराज सांभाळा; अनिल द���शमुखांचा योगी आदित्यनाथांना टोला\nअवघ्या एका महिन्यात कोरोनाची उंचाकी १० हजार ८६१ नव्या रुग्णांची नोंद, तर १५२ जणांचा मृत्यु\nHathras gangrape case : हाथरसच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचा योगी सरकारवर घणाघात, म्हणाल्या....\nचेंबूर, कुरकुंभ एमआयडीसीमध्ये आगीच्या घटना; करोडोंचे नुकसान\n हिट नाही सुट्यांसाठी सुपरहिट काळ; जाणून घ्या बँकांचा हॉलिडे\nकंगना रणौतने शेअर केला सेल्फी, म्हणाली - आजचा दिवस खूप खास आहे, आशीर्वाद द्या...\nसुशांतने ज्या हाउस स्टाफ सदस्यासोबत केली होती शेवटची बातचीत, आता तो करतोय या बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरी काम\nमाझे सिनेमे पाहणे मुलांना लाजीरवाणे वाटते... जुही चावलाला नव्हती ही ‘अपेक्षा’\nतरी तू बेरोजगार राहणार... ट्रोलरचा टोमणा अन् अभिषेक बच्चनचे उत्तर\nसिनेमागृहात रिलीज होणार अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब', पण तुम्ही बघू शकणार नाही\nVaccineशिवाय कोव्हीडला थांबवू शकतो का\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nआता कोरोना विषाणूला रोखण्यासाठी ९६ टक्के प्रभावी ठरणार हा 'नेझल स्प्रे'; तज्ज्ञांचा दावा\nCoronaVirus News : आता डिव्हाइस हवेत शोधणार कोरोना, पुढील महिन्यात येणार बाजारात\nVaccineशिवाय कोव्हीडला थांबवू शकतो का\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना कोरोनाचा संसर्ग\nहाथरस बलात्कार पिडीतेच्या कुटुंबाला भेटण्य़ासाठी काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी, राहुल गांधी रवाना.\nदुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा जंगलराज सांभाळा; अनिल देशमुखांचा योगी आदित्यनाथांना टोला\n अपहरण झालेल्या चिमुकल्याचा खून; मृतदेह विहिरीत आढळला\nओडिशामध्ये 3615 नवे रुग्ण सापडले. 17 मृत्यू. 4219 रुग्ण बरे झाले.\nCoronaVirus News : आता डिव्हाइस हवेत शोधणार कोरोना, पुढील महिन्यात येणार बाजारात\n\"लढून मरावं, मरुन जगावं, हेच आम्हाला ठावं\", संभाजीराजेंकडून युवकांना आत्महत्या न करण्याचे आवाहन\nअहमदाबादमधील कंपनीने पंजाब नॅशनल बँकेला घातला हजारो कोटींचा गंडा\nजालंधरमध्ये भारतीय किसान युनियनद्वारे रेल रोको आंदोलन सुरु.\nआयएफएस अधिकारी देवयानी खोब्रागडे कंबोडियामध्ये भारताच्या राजदूत नियुक्त.\nसोलापूर : कुंभारी येथील विडी घरकुल परिसरातील नाल्यात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला; पोलीस घटनास्थळी दाखल\nVIP: एअर इंडिया वन आज दिल्ली विमानतळावर उतरणार; पंतप्रधानांसाठी खास\nहाथरसच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचा योगी सरकारवर घणाघात, म्हणाल्या....\nपाकिस्तानच्या गोळीबारात लान्स नायक शहीद\nFact Check : कर्मचार्‍यांच्या DA मध्ये आता कपात होणार नाही जाणून घ्या, व्हायरल सत्य...\nमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना कोरोनाचा संसर्ग\nहाथरस बलात्कार पिडीतेच्या कुटुंबाला भेटण्य़ासाठी काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी, राहुल गांधी रवाना.\nदुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा जंगलराज सांभाळा; अनिल देशमुखांचा योगी आदित्यनाथांना टोला\n अपहरण झालेल्या चिमुकल्याचा खून; मृतदेह विहिरीत आढळला\nओडिशामध्ये 3615 नवे रुग्ण सापडले. 17 मृत्यू. 4219 रुग्ण बरे झाले.\nCoronaVirus News : आता डिव्हाइस हवेत शोधणार कोरोना, पुढील महिन्यात येणार बाजारात\n\"लढून मरावं, मरुन जगावं, हेच आम्हाला ठावं\", संभाजीराजेंकडून युवकांना आत्महत्या न करण्याचे आवाहन\nअहमदाबादमधील कंपनीने पंजाब नॅशनल बँकेला घातला हजारो कोटींचा गंडा\nजालंधरमध्ये भारतीय किसान युनियनद्वारे रेल रोको आंदोलन सुरु.\nआयएफएस अधिकारी देवयानी खोब्रागडे कंबोडियामध्ये भारताच्या राजदूत नियुक्त.\nसोलापूर : कुंभारी येथील विडी घरकुल परिसरातील नाल्यात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला; पोलीस घटनास्थळी दाखल\nVIP: एअर इंडिया वन आज दिल्ली विमानतळावर उतरणार; पंतप्रधानांसाठी खास\nहाथरसच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचा योगी सरकारवर घणाघात, म्हणाल्या....\nपाकिस्तानच्या गोळीबारात लान्स नायक शहीद\nFact Check : कर्मचार्‍यांच्या DA मध्ये आता कपात होणार नाही जाणून घ्या, व्हायरल सत्य...\nAll post in लाइव न्यूज़\nहम आपके है कौनची टीम २५ वर्षांनी आली पुन्हा एकत्र, पाहा त्यांचे फोटो\nहम आपके है कौन या चित्रपटात राजेशच्या भूमिकेत दिसलेला मोहनिश बहल त्याच्या कुटुंबियांसोबत कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होता\nहिमानी शिवपुरी या चित्रपटात सतिश शहाच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती.\nहम आपके है कौनचे दिग्दर्शक सुरज बडजात्या\nया चित्रपटातील पूजा म्हणजेच रेणुका शहाणे पती आशुतोष राणासोबत\nमाधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने\nहम आपके है कौनमधील प्रेम म्हणजेच प्रेक्षकांचा लाड��ा सलमान खान\nमोहनिश बलची मुलगी प्रन्युतन बहल\nहम आपके है कौनची पूजा म्हणजेच माधुरी दीक्षित\nहम आपके है कौन मधील माधुरी आणि सलमानची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.\nहम आपके है कौन या चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा एकदा सलमान आणि माधुरी या त्यांच्या आवडत्या जोडीला पाहाता आले.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nहम आपके हैं कौन सलमान खान माधुरी दिक्षित मोहनिश बहल\nयामी गौतमचे वडील आहेत दिग्दर्शक तर बहीण आहे अभिनेत्री, असे आहे तिच्या फॅमिलीचे फिल्मी कनेक्शन\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\n भूमी पेडणेकर रणवीर सिंहबाबत 'हे' काय म्हणाली, दीपिकाला कसं वाटेल\nIN PICS : ग्लॅमरमध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो\n; KKRच्या विजयानंतर 'तिच्या' फोटोनं सोशल मीडियावर माजवली खळबळ\nIPL 2020 : कोलकाता नाइट रायडर्सचा विजय अन् दिल्ली कॅपिटल्स पोहोचले अव्वल स्थानी\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nIPL 2020 : आई रोजंदारी कामगार अन् वडील साडी कंपनीत कामाला; SRHच्या टी नटराजनचा प्रेरणादायी प्रवास\nपृथ्वी शॉ बाद झाला, पण विकेट पडली नेटिझन्सची; SRHला चिअर करण्यासाठी 'ती' दुबईत पोहोचली\nबाबो; कागिसो रबाडाची अजब कामगिरी; IPLमध्ये भल्याभल्या दिग्गजांनाही हे जमलं नाही\nआता कोरोना विषाणूला रोखण्यासाठी ९६ टक्के प्रभावी ठरणार हा 'नेझल स्प्रे'; तज्ज्ञांचा दावा\nCoronaVirus News : आता डिव्हाइस हवेत शोधणार कोरोना, पुढील महिन्यात येणार बाजारात\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nकोरोना संकट काळात आणखी एका विषाणूचा धोका; आयसीएमआरकडून सतर्कतेचा इशारा\nयुजर चार्जेसमुळे १० ते ३० रुपयांनी महा��णार रेल्वे तिकीट\nरंजक वळणावर ‘इश्क सुभान अल्ला’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, या दिवशी प्रसारित होतोय शेवटचा भाग\nबेशिस्तीमुळे सोलापूर शहरात सप्टेंबर महिन्यात वाढले कोरोनाचे रूग्ण\nHathras Case: दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा जंगलराज सांभाळा; अनिल देशमुखांचा योगी आदित्यनाथांना टोला\n अपहरण झालेल्या चिमुकल्याचा खून; मृतदेह विहिरीत आढळला\nVIP: एअर इंडिया वन आज दिल्ली विमानतळावर उतरणार; पंतप्रधानांसाठी खास\n\"लढून मरावं, मरुन जगावं, हेच आम्हाला ठावं\", संभाजीराजेंकडून युवकांना आत्महत्या न करण्याचे आवाहन\nअहमदाबादमधील कंपनीने पंजाब नॅशनल बँकेला घातला हजारो कोटींचा गंडा\nटँकरवर क्रेन आदळली; मुंबई अहमदाबाद महामार्गावर लांबच लांब रांगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t6741/", "date_download": "2020-10-01T06:53:10Z", "digest": "sha1:7GKQV5TG6BN2XEKMDCVXQ2GD6KGBGQYZ", "length": 4854, "nlines": 145, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-माझी सखी.... कविता", "raw_content": "\nमला कविता शिकयाचीय ...\nदिसते मज दश दिशांना\nपरी बघता नसे तिथे ती\nझोपही न येते मजला\nगुणगुणते ती कारण माझ्या\nलोक म्हणती झाला वेडा\nदिसते म्हणे कारण याला\nअन बोलतेही कानी याच्या\nपरी येता अव्यक्त रुपात\nमी नटवितो तिला शब्दांत\nमग दिसते मजला सुंदर\nकधी बरसे अश्रू बनुनी\nकधी हसते निर्झर बनुनी\nन भेटली जरी दिवसांत\nमज अंतरी भीती सतत\nजा शोधून माझी आणा\nती येते मग झुळूक बनुनी\nअन सजते शब्द बनुनी\nRe: माझी सखी.... कविता\nRe: माझी सखी.... कविता\nभावनांचा भार पेलतात ते शब्द..\nRe: माझी सखी.... कविता\nRe: माझी सखी.... कविता\nRe: माझी सखी.... कविता\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/91594191f94190292c93e91a940-90f91591c94191f940924942928-92a940915-92c926932-915947932947-92f93693894d935940", "date_download": "2020-10-01T08:32:31Z", "digest": "sha1:UYD5SIZYZXNFSAVVYCAPB7ARMSVUJ3UI", "length": 19692, "nlines": 115, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "कुटुंबाची एकजुटीतून पीक बदल — Vikaspedia", "raw_content": "\nकुटुंबाची एकजुटीतून पीक बदल\nकुटुंबाची एकजुटीतून पीक बदल\nसातारा जिल्ह्यातील गोळेवाडी (ता. कोरेगाव) येथील नानासाहेब व जगन्नाथ दाजीराम गोळे या बंधूंनी प्रतिकूल परिस्थितीत स्ट्रॉबेरी पिकाचे उत्पादन घेतले आहे. शेतीमध्ये काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञान व काटेकोर पीक व्यवस्थापनात बदल करत दर्जेदार उत्पादन घेतले आहे. कुटुंबाच्या ��कजुटीतून शेतीच्या व्यवस्थापनाचा चांगला आदर्श घालून दिला आहे.\nकोरेगाव शहराच्या पूर्वेस तीन किलोमीटरवर गोळेवाडी हे गाव आहे. तालुक्‍यात ऊस व आले या मुख्य पिकांबरोबर अलीकडे स्ट्रॉबेरी पीक लागवडीखालील क्षेत्रही वाढले आहे. नानासाहेब व जगन्नाथ दाजीराम गोळे या गोळे बंधूंकडे एकत्रित 20 एकर वडिलोपार्जित शेती आहे. गोळे बंधू शेतीचे व्यवस्थापन सांभाळतात. त्यांच्या शेतीला धोम धरणाच्या डावा कालव्याद्वारे पाणी मिळायचे. पाळीने मिळणाऱ्या पाण्याची शाश्‍वती नसल्याने बागायती पिके घेण्यामध्ये अडचणी येत. परिणामी शेतीचे उत्पादन व उत्पन्नही तुटपुंजे होते.\nमात्र घरातील नानासाहेब यांची मुले दीपक व सुहास, तर जगन्नाथ यांच्या गणेश व महेश या मुलांनी गेल्या तीन-चार वर्षांमध्ये शेतीमध्ये नव्या पिकांचा समावेश केला असून, उत्पादन व उत्पन्नामध्ये वाढ साधली आहे. शिक्षक असलेल्या सुहास यांनी धोम कालव्यापासून जवळच्या शेतीत विहीर खोदली. पाण्याचा शाश्‍वत स्रोत झाल्याने हळूहळू बागायती पिके ते घेऊ लागले.\nपारंपरिक पिकाऐवजी नवी पिके घेण्यासाठी उमेश जगदाळे (रा. कुमठे) व रवी देशमुख या प्रगतीशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन उपयुक्त ठरले.\nसध्या दीड एकर स्ट्रॉबेरी, सव्वा एकर पेरू व सव्वा एकर आंब्याची फळबाग, साडेतीन एकर आले, एक एकर डाळिंब लागवड त्यामध्ये फरसबी व कांद्याचे आंतरपिक, 3 एकर ऊस, साडेतीन एकर ज्वारी व उर्वरित क्षेत्रावर पीक फेरपालटासाठी नियोजन सुरू आहे.\nस्ट्रॉबेरी लागवड ठरली फायद्याची...\nकोरेगाव परिसरात स्ट्रॉबेरीसाठी वातावरण अनुकूल असल्याचे तज्ज्ञांकडून कळल्याने गोळे यांनी या पिकाची लागवड केली. मागील दोन वर्षांपासून स्ट्रॉबेरीची लागवड गोळे कुटुंबीय करतात. गत वर्षी सव्वा एकरावर स्ट्रॉबेरी लागवड होती. भिलार - महाबळेश्‍वरवरून आणून मातृरोपांपासून स्वतः तयार केलेली रोपे वापरली. या रोपवाटिकेसाठी तुषार सिंचनाचा वापर करतात. त्यातून उरलेल्या 60 हजार रोपांची प्रतिरोप 7 रुपयांनी विक्री केली. यातून खर्च वजा जाता 3 लाख 90 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.\nपीक लागवडीपूर्वी एकरी 8 ते 10 ट्रेलर शेणखत वापरून मेंढ्यांचा कळपही बसवतात.\nरोप लागवडीवेळी बेडवर बेसल डोस देतात. त्यानंतर चार दिवसांच्या फरकाने बारा दिवसांपर्यंत पीएसबी, ट्रायकोडर्मा तसेच ह्य���मिक ऍसिडच्या आळवणी घेतात. त्यानंतर दर चार ते पाच दिवसांनी संतुलित प्रमाणात विद्राव्य खते देतात.\nथ्रिप्स व करपा रोगाचा प्रादुर्भाव अधिक आढळतो. यासाठी प्रतिबंधात्मक व प्रादुर्भाव आढळल्यानंतर वेळेत फवारण्या घेतात.\nठिबक सिंचनाद्वारे जमिनीतील पाणी वाफसा अवस्थेत ठेवतात.\nऑक्‍टोबरनंतर फळ काढणी सुरू केली. सुरवातीला एक महिना एक दिवसाआड तोडा मिळाला. त्यानंतर फेब्रुवारीपर्यंत दररोज तोडा केला. तोडे राहिले. संपूर्ण तोड्यातून सुमारे 14 टन माल निघाला.\nया मालाची प्रतवारी करून दोन किलोच्या ट्रेमध्ये माल पॅक केला जातो. पॅकिंगसाठी प्लॅस्टिक पनेटचा वापर केला. कुटुंबातील महिला तोडणी, हाताळणी, प्रतवारी व पॅकिंगमध्ये पारंगत झाल्या आहेत.\nबेंगलोर, हैदराबाद, पुणे व मुंबई येथे विक्री केली, तसेच एका कंपनीत ज्यूससाठी काही माल विकला. प्रति ट्रेस सुरवातीला 450 ते 500 रुपयांपर्यंत दर मिळाला. पुढे दरामध्ये कमी-जास्त होत प्रति ट्रे किमान 100 रुपयापर्यंत दर मिळाला. दीड एकरमधून एकूण उत्पादन चौदा टन मिळाले असून प्रति किलोस सरासरी 50 रुपये दराप्रमाणे सात लाख रुपये उत्पन्न मिळाले.\nस्ट्रॉबेरीचा उत्पादन खर्च - ठिबक सिंचनासाठी एकरी 50 हजार रुपये, खते व कीडनाशकांसाठी 1 लाख रुपये, पॅकिंग मटेरियलसाठी एक लाख रुपये, 50 हजारांचे शेणखत व मजुरीकामी 80 हजार रुपये, किरकोळ बाबीसाठी 20 हजार रुपये असा एकूण चार लाख रुपये इतका खर्च झाला.\nऑगस्ट 2013 मध्ये स्ट्रॉबेरीची लागवड केली. साडेचार फुटी वाफ्यावर दोन ओळीत रोपांची लागवड केली जाते. स्ट्रॉबेरीमध्ये या वर्षी मल्चिंगपेपरचा वापर केला. रोपातील अंतर एक फूट ठेवले. एकरी 20 हजार रोपे लागली आहेत. या वर्षीही मातृरोपांपासून शेतावरच रोपे तयार केली होती. उर्वरित 20 हजार रोपांची विक्री केली असून, त्यापासून 1 लाख 40 हजारांचे उत्पन्न मिळाले. या पिकाचे तोड ऑक्‍टोबरपासून सुरू झाले. आतापर्यंत 40 तोडे झाले असून, 3 टन उत्पादन मिळाले आहे. विक्रीयोग्य दोन किलोच्या ट्रेस सुरवातीस 400 रुपये दर मिळाला. आता 200 रुपयांनी दर मिळत आहे. अजून दोन महिने तोडे सुरू राहतील.\nगोळे यांच्या शेतीतील चांगल्या बाबी...\n20 एकरपैकी आठ एकर शेती ठिबकखाली.\nशेणखत, मेंढी खताचा अधिक वापर. सोबतच गांडूळखताची निर्मिती व वापर.\nएकत्र कुटुंबामुळे मजुरावरील खर्चामध्ये बचत.\nरासायनिक, सेंद्रिय, जैविक खतांचा संतुलित वापर. विद्राव्य खतांचा योग्य वापर.\nकीडनाशकांच्या गरजेनुसार प्रतिबंधात्मक व नियंत्रणासाठी वेळेवर फवारण्या.\nकुटुंबातील एकजुटीमुळे कामाची विभागणी होते. पुरुषांच्या बरोबरीने नानासाहेब यांच्या पत्नी सौ. विमल, मुलगा सुहास यांची पत्नी सौ. शुभांगी, दीपक यांच्या पत्नी सौ. विद्या, तसेच जगन्नाथ यांच्या पत्नी सौ. कांता शेतीतील कष्टाची सर्व कामे सांभाळतात. गोळे बंधूंच्या बहीण रत्ना निकम यांचीही त्यांना मोलाची साथ मिळते.\nगोळे यांच्या अन्य पिकांविषयी थोडक्‍यात\n1992 मध्ये 50 गुंठे क्षेत्रावर पेरूच्या 140 रोपांची लागवड केली होती. त्या बागेतून प्रति झाड 75 किलोपर्यंत उत्पादन मिळते. दर वर्षी खात्रीशीर 10 टनांपर्यंत उत्पादन मिळते. त्याचा दर सरासरी 20 रुपये मिळतो. उत्पादन खर्च 25 हजार रुपये होतो.\nएक एकर क्षेत्रावर डाळिंबाच्या भगवा जातीची नुकतीच लागवड केली आहे. त्यात आंतरपीक म्हणून फरसबी व कांद्याची लागवड केली आहे.\nगेल्या वर्षी दीड एकर मध्ये आल्याची लागवड केली होती. त्यामधून 45 गाड्या (500 किलोची एक गाडी) उत्पादन मिळाले. जुलै अखेरपर्यंत झालेल्या काढणीला प्रति गाडीस 60 हजार रुपये इतका दर मिळाला. उत्पादन खर्च 3 लाख 25 हजार रुपये इतका झाला होता.\nया वर्षी आडसाली हंगामात ऊस लागवडीमध्ये 30 गुंठ्यात झेंडूची दोन हजार रोपे लावली होती. फुलांचे उत्पादन 1750 किलो झाले असून, सरासरी दर 35 रु. असा मिळून 61 हजार 250 रुपये मिळाले. त्यासाठी रोपांची खरेदी व अन्य खर्च 20 हजार रुपये झाला.\nशेताभोवतीच्या निसर्गरम्य परिसरामुळे भविष्यात कृषी पर्यटन केंद्र उभारणीचे कुटुंबातील तरुणांचे नियोजन आहे.\nसुहास गोळे, मो. 9850895667.\nनानासाहेब गोळे, मो. 8975811509.\nमाहिती संदर्भ : अग्रोवन\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित30 Sep, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/ias-transfer-11636", "date_download": "2020-10-01T06:44:49Z", "digest": "sha1:ZTRIVQOIHZHIYD3EU6ELQSXGP4J6T2Q5", "length": 9350, "nlines": 193, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "IAS transfer | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी आयुक्तपदी एस. एम. केंद्रेकर\nकृषी आयुक्तपदी एस. एम. केंद्रेकर\nकृषी आयुक्तपदी एस. एम. केंद्रेकर\nकृषी आयुक्तपदी एस. एम. केंद्रेकर\nकृषी आयुक्तपदी एस. एम. केंद्रेकर\nशुक्रवार, 12 मे 2017\nसनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू असून कृषी आयुक्तपदी एस. एम. केंद्रेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कृषी आयुक्त विकास देशमुख यांची \"यशदा' या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण संस्थेच्या उपमहासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.\nमुंबई : सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू असून कृषी आयुक्तपदी एस. एम. केंद्रेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कृषी आयुक्त विकास देशमुख यांची \"यशदा' या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण संस्थेच्या उपमहासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.\nमहाराष्ट्र चित्रपट व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी व्ही. एन. कलाम, मदत व पुनर्वसन विभागात सहसचिव म्हणून अरुण उन्हाळे, विक्रीकर विभागातील सह आयुक्तपदी अमित सैनी, एकात्म बालविकास योजना आयुक्तपदी कमलाकर फड आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदावर चंद्रकांत डांगे यांची नियुक्ती झाली आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमहाराष्ट्रात लाच घेण्यात पोलिसच नंबर वन...\nनागपूर : अभिनेत्री कंगना राणावत ने मुंबई पोलिसांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्र पोलिस किती कर्तबगार आहेत, याबद्दल...\nगुरुवार, 10 सप्टेंबर 2020\nराज ठाकरे म्हणाले, बाळासाहेब या मंगलप्रसंगी असायला हवे होते..\nमुंबई : अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्या (ता.५) होत आहे. या कार्यक्रमाची अयोध्येत जोरदार लगबग...\nमंगळवार, 4 ऑगस्ट 2020\nमनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी यांचे निधन\nमुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी (वय75) यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले....\nसोमवार, 3 ऑगस्ट 2020\nतुमच्याकडे सत्तेचा माज आहे, विसरू नका आमच्याकडे राज (साहेब) आहे\nमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष तथा राज ठाकरे यांचे खंदे समर्थक अविनाश जाधव यांना शुक्रवारी (ता. 31 जुलै)...\nशनिवार, 1 ऑगस्ट 2020\nपरीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेस राजभवनात\nमुंबई : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी आज राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन अंतिम...\nगुरुवार, 30 जुलै 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2015/04/blog-post.html", "date_download": "2020-10-01T08:06:51Z", "digest": "sha1:LVM3H3VX3KNAEG6YAILZCFVVUOHFEYTT", "length": 22911, "nlines": 318, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: इंटरनेट वापरणार्‍यांचे \"123456'' वर प्रेम", "raw_content": "\nइंटरनेट वापरणार्‍यांचे \"123456'' वर प्रेम\n'इंटरनेट'च्या मायाजालमध्ये प्रवेश व त्याच्या वापरासाठी पासवर्ड (सांकेतांक) हा महत्त्वाचा घटक. त्याच्याशिवाय संगणकीय किंवा नेट यंत्रणा हाताळता येत नाही. जेवढी माणसं त्यापेक्षा जास्त त्यांचे पासवर्ड. इंटरनेट वापरणारे कोट्यवधी ग्राहक आणि त्यांचे कोट्यवधी सांकेतांक. मात्र, यापैकी लाखो लोकांचे सांकेतांक हे सारखेच तयार होत असल्याचे लक्षात येत आहे. सोपा आणि लक्षात राहणारा \"पासवर्ड' हवा या हेतूने तयार केले जाणारे अंक- अक्षर समुह नेहमीच्या वापरातील असल्याचे जगभर केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे. जगभरात इंटरनेट वापरणारे सर्वाधिक ग्राहक \"123456' या अंक समुहाचा पासवर्ड म्हणून वापर करतात असे लक्षात आले आहे. त्याची ही दखल...\nइंटरनेटचा वापर व्यक्तीगत, संस्था किंवा समुह पातळीवर झपाट्याने वाढतो आहे. जगभराची लोकसंख्या सन 2008 अखेरीस 610 कोटी 29 हजार एवढी गृहीत धरल्यास त्यापैकी158 कोटी 15 लाख 71 हजार लोक इंटरनेटचा वापर करीत असल्याचे सर्वेक्षणानोंदले गेले आहे. इंटरनेट वर्ल्ड स्टॅट डॉट कॉमतर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यातील 41.1 टक्के इंटरनेट ग्राहक हे आशिया खंडातील आणि उर्वरित 58.9 टक्के हे उर्वरित खंडातील आहेत. भारताचा समावेश आशिया खंडात असून त्यात ���ंटरनेटचा सार्वधिक वापर असणाऱ्या टॉपच्या दहा देशांमध्ये प्रथम क्रमांकावर चीन (लोकसंख्येच्या 22 टक्के वापर), द्वितीय क्रमांकावर जपान (73.8 टक्के वापर) आणि तृतिय क्रमांकावर भारत (अवघा 7.1 टक्के वापर) यांचा समावेश आहे. त्याखालोखाल इतर देश येतात. हॉंगकॉंग, साऊथ कोरिया, मलेशिया, सिंगापूर, तैवान, आदी ठिकाणचे इंटनेट वापराची टक्कवारी 69 ते 70 टक्के आहे. ही सगळी आकडेवारी लक्षात घेता इंटरनेट हे कशा प्रकारे वाढणारे मायाजाल आहे \nइंटरनेट वापरासाठी मुलभूत गरज अत्याधुनिक प्रणालीचा संगणक आणि त्या सोबत ब्रॉडबॅंण्ड कनेक्‍शन ही असते. त्यानंतर इंटरनेटवरील मायाजालात प्रवेशासाठी कुठल्यातरी सर्च इंजिनचे (गुगल, याहू, रेडिफ या सारख्या) सभासद व्हावेलागते. इंटरनेट कायम हाताळणीसाठी (साईन इन करण्यासाठी) वापरणाऱ्याचे नाव (यूजर्सनेम)व सांकेतांकची (पासवर्ड) रचना करावी लागते. अशा प्रकारची नोंदणी करणे म्हणजेच इंटरनेटवरील मुसाफिरीस प्रारंभ करमे होय. इंटरनेट वापरणाऱ्यांची जगभरातील आकडेवारी जेव्हा आपण पाहतो तेव्हा वाटते की, संबंधितांचे सांकेतांक किता विभिन्न रचनेचे राहत असतील तसे असतेही. सांकेतांक तयार करण्यासाठी 1 ते 0 अंकांचा आणि ए टू झेड या अक्षरांचा तसेच की बोर्डवरील काही चिन्हांचाही वापर करता येतो. त्यामुळे सांकेतांक तयार करण्याच्या शक्‍यशक्‍यता वाढतात. परंतु, सांकेतांक सोपा असावा सहज लक्षात असणारा असावा या हेतूने केलेली अक्षरांची रचना सर्वसमान्य होवू पाहत आहे. त्यातूनच संगणकीय सेवा- सुविधेत गैरप्रकार करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींची संख्या वाढते आहे.\n\"व्हाट्‌समायपास डॉट कॉम' या संस्थेने पासवर्ड रचनेच्या संदर्भात 34 हजार इंटरनेट ग्राहकांच्या केलेल्या सर्वेक्षणात अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहे. त्यातील पहिला निष्कर्ष असा की, \"123456' हा शब्द समुह सांकेतांक म्हणून वापरणाऱ्यांची जगभरात सर्वाधिक संख्या आहे. या संस्थेने जगभरातील सांकेतांक नोंदणीचा अभ्यास करुन 500 सांकेतांकांची यादी तयार केली आहे. जगभरात कोणत्याही नव्या 50 ग्राहकांचा गट जेव्हा इंटनेटचा वापर सुरू करतो, त्यापैकी 20 ग्राहक या 500 सांकेतांकमधील अक्षरांची रचना वापरतात, असा निष्कर्ष आहे. यात 123456 ही रचना प्रथम क्रमांकवर, पीएएसएसडब्लूओआरडी (पासवर्ड) दुसऱ्या क्रमांकवर, 12345678 ही रचना तिसऱ्��ा क्रमांकवर, 1234 ही रचना चौथ्या क्रमांकवर, पीयूएसएसवाय ही रचना पाचव्या क्रमांकवर आणि पुन्हा 12345 ही अक्षर समुह रचना सहाव्या क्रमांकवर आहे.\nया शिवाय एनसीसी1701 (स्टारशिप जहाजाचा क्रमांक), टीएचएक्‍स 1138 (जॉर्ज लुकासचा पहिल्या चित्रपटाचे नाव), क्‍यूएझेडडब्लूएसएक्‍स (संगणकावरील की बोर्डची रचना), 666666 (सिक्‍स सिक्‍सेस), 7777777 (सेव्हन सेव्हन्स) या अक्षर समुहासह बॅटमन, बॉण्ड007, कोकाकोला, पासवर्ड1, एबीसी123, मायस्पेस1, ब्लींक182 या शब्द समुहांचाही वापर मोठ्या प्रमाणात सांकेतांक म्हणून होताना दिसतो.\nहे सर्वेक्षण करताना अजून एक माहिती समोर आली ती म्हणजे, हौसे खातर इंटरनेटवर खाते सुरू करणारी अनेक मंडळीनंतर यूजर्सनेम आणि पासवर्डही विसरतात. सुमारे 28हजार ग्राहकांचे पासवर्ड विस्मृतीत गेल्याचे दिसून आले. यातील 16 टक्के लोकांनी त्याचे स्वतःचे नाव (फर्स्टनेम), 14 टक्के लोकांनी की बोर्डवरील अक्षरांचा समुह सांकेतांक म्हणून वापरला होता. याशिवाय लक्षात राहण्यासाठी सोपे म्हणून टीव्हीवर सादर होणाऱ्या लहानमुलांच्या कार्यक्रमांची नावेही काहींनी पासवर्ड म्हणून दिलेली होती. त्यात पोकमॉन, मॅट्रीक्‍स, आयर्नमॅन या शब्दांचा समुह होता.\nइंटरनेटवर कोणत्याही सर्च इंजिनवर खाते सुरू करताना द्यावा लागणारा सांकेतांक किमान आठ अंक- अक्षर किंवा त्या सोबत चिन्हांचा समुह असावा लागतो. खरेतर हा सांकेतांक अर्थपूर्ण शब्द असावा किंवा विशिष्ट क्रमाची अंक लिपी असावी असे नाही. मात्र, बरेच ग्राहक सोपा आणि लक्षात राहणारा शब्दच सांकेतांक म्हणून वापरतात. उपरोक्त सर्वेक्षणाच्या दरम्यान बहुतांश ग्राहकांनी आठपेक्षाही कमी अंक- अक्षरांचा वापर केलला दिसला. केवळ एका ग्राहकाचा सांकेतांक 32 अंक- अक्षरांचा समुह होता. काही जणांनी \"आय डोन्ट केअर', \"व्हाटेव्हर', \"यस' आणि \"नो' चाही वापर केल्याचे आढळून आले.\nपासवर्डला पर्यायी शब्द \"वाचवर्ड' हाही आहे. अलिकडे कार्यालयाच्या अंतर्गत वापरल्या जाणाऱ्या संगणकीय प्रणालीत संगणक सुरू करण्यासाठी, संगणकाला लॅन- व्हॅन प्रणालीत जोडण्यासाठी, संगणकातील विशिष्ट प्रोग्राम (उदा. वेबकॅमेरा) सुरू करण्यासाठी, मोबाईल फोनसाठी, केबल टीव्हीच्या प्रसारणासाठी (डिकोडर्स), एटीएमसाठी सांकेतांक लागतात. अनेक ठिकाणी वेगवेगळे सांकेतांक तयार करण्यासाठी निरुत्साह दाखविणे हा मानवी स्वभाव आहे. त्यामुळे उपरोक्त सर्व प्रणालीत एकच सर्वमान्य (युनिक) सांकेतांक तयार करण्याचा प्रयत्न केला जातो.\nपासवर्ड तयार कण्याची संकल्पनाच मुळात अनेकांच्या लक्षात येत नाही. केवळ अंक, अक्षर किंवा चिन्हांचा वापर म्हणजे सांकेतांक नाही. तो तयार करताना, एखाद्या म्हणीचा, वाक्‍प्रचाराचा, सुभाषिताचा, कवितेच्या ओळीचाही विचार करायला हवा. यातील शब्दांचे अद्याक्षर किंवा त्यातील विशिष्ट शब्दांचा वापर सांकेतांक म्हणून करता येतो. हे करीत असताना किबोर्डवरील कॅपिटल लेटर्स (इंग्रजी लिपीतील मोठे अक्षर) आणि स्मॉल लेटर्स (लहान अक्षर) यांचाही कल्पकतेने वापर करता येतो. अशा पद्धतीने केलेला सांकेतांक सहजासहजी इतर कोणाला समजू शकत नाही. दरमहा, तीन महिन्यांनी किंवा सहा महिन्यांनी सांकेतांक बदलावा असेही सांगितले जाते. मात्र, येथे एक लक्षवेधी बाब नमुद करावी लागेल ती हीच की, मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सर्वेसर्वा असलेल्या बिल गेट्‌स यांनी अद्याप एकदाही पासवर्ड बदललेला नाही.\nपासवर्डची कल्पना आली कशी \nरोमन साम्राज्यात सम्राटाच्या निवासाच्या तंबू किंवा प्रासादाच्या भोवती पायदळ आणि घोडदळातील शिपाई रोज गस्त घालायचे. या दोन्ही दलातील रोज नव्या शिपायांची साठी निवड व्हायची. एकाच्यानंतर दुसऱ्या कोणाची गस्तसाठी निवड झाली आहे, हे कळविण्यासाठी लाकडाच्या चिन्हांचा वापर केला जायचा. हे चिन्ह कमांडरच्या उपस्थितीत एकाकडून दुसऱ्याला दिले जायचे. ते दोघांनाच माहित असायचे. तो शब्द होता \"वाचवर्ड' नंतर झाला \"पासवर्ड'\nसदराशी संबंध असलेली गोष्ट\nकॉर्नेल विद्यापिठातील रॉबर्ट मॉरिस या विद्यार्थाने संगणकासाठी 2 नोव्हेंबर 1988 ला एक प्रोग्राम तयार केला. त्याचे नाव वर्म (किडा) असे होते. हा वर्म संगणकात स्वतःच्या प्रती तयार करुन त्याचा विस्तार करीत असे. त्याने हा प्रोग्राम इंटरनेटवर घुसवला. त्यानंतर वर्मने स्वतःच्या असंख्य प्रती तयार करुन अमेरिकेतील प्रत्येक संगणक क्रॅश केला. नंतर मॉरिस यांने या वर्मला नष्ट कसे करावे याचाही प्रोग्राम पाठविला. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाल नाही. या गुन्ह्याबद्दल मॉरिसला नंतर चारवर्षे कैद आणि 10050 डॉलर दंड झाला\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2016/05/blog-post.html", "date_download": "2020-10-01T09:12:51Z", "digest": "sha1:2WMQVFFFKLRRITHTSBZSKJQNRACIXY2G", "length": 16268, "nlines": 360, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: अपरिपक्व प्रेमाची बोचरी सल म्हणजे \"सैराट\"", "raw_content": "\nअपरिपक्व प्रेमाची बोचरी सल म्हणजे \"सैराट\"\nदहावी - बारावीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या शालेय मुला - मुलींना वर्गातील कोणीतरी आवडत असते. पौगंडावस्थेत त्यांच्यात उत्पन्न होणारी ही प्रेमाची जाणिव तशी अपरिपक्व मात्र अधीर करणारी असते. तिला बघणे, तिच्या गल्लीत जाणे, तिच्या एका झलकसाठी तासंतास तिष्ठून राहणे, चिठ्ठी देणे - घेणे, तिने टाकलेल्या एका कटाक्षात घायाळ होणे आणि दोन - चार दिवस त्याच्यातच गुंतून जाणे, थोडीफार बोलचाल, परिचितांच्या नजरा चोरून सोबत भटकणे अशा अनुभवातून बरेच जण यौवनावस्थेच्या उंबरठ्यावरुन जातात. मी सुध्दा गेलोय. एकदा नाही तर दोन वेळा. घायाळ नुसता मीच नव्हतो तर अशा अवस्थेत विव्हळणाऱ्या मित्रांनाही मदत केली आहे.\nपण, कॉलेज लाईफ सुरु झाले किंवा पुढील शिक्षण, नोकरीसाठी गाव सुटले की अशा अर्धवट, कच्च्या - पक्क्या प्रेम कहाण्या धुसर झालेल्या मी अनुभवल्या आहेत. माझेही तेच झाले. याला प्रेम फसले असे म्हणता येणार नाही. प्रेमाचा अर्थच कळलेला नसताना केवळ आकर्षणातून निर्माण होणारी ती भिन्न लिंगी आसक्ती असते हे मात्र मी दाव्याने सांगू शकतो. कालप्रवाहात ही आसक्ती लोप पावून अर्धवट प्रेमविर ताळ्यावर आल्याची असंख्य उदाहरणे आहे. नंतरचे वैवाहिक व प्रापंचिक आयुष्य सुरु झाले की, या आठवणींवर विस्मृतीची धूळ साचू लागते. कालौघात धुळीचा पापुद्रा होतो.\nमाझ्या आयुष्यातील कच्या, अपरिपक्व आकर्षणाचा पापुद्रा \"सैराट\" ने काल उचकटून टाकला. ती गल्ली, ती शाळा, तो घाट, ते मित्र, ती चिठ्ठी प्रकरण, सहवासाचे स्वप्न रंजन हे सारे सारे अगदी कालपरवा माझ्या सोबत घडल्याचे वाटू लागले. ते शेत, ती केळी, तो ऊस, ती पाय विहीर ही चित्रपटातील लोकेशन्स मला गावाच्या फ्लॅशबॅकमध्ये घेवून गेली. गाव, गल्ली आणि शेती - वाडीचे एवढे सुंदर चलचित्रण \"सैराट\" मध्ये पुन्हा अनुभवता आले. चित्रपटाचा पूर्वार्ध हा आपलाच वाटला.\nदोघांचे सोबत पळून जाण्यापर्यंतच्या कहाण्या शंभरात दहा घडतात. पळून जाणाऱ्यांपैकी आठ जोड्या परत येतात. एक जोडी पूर्णतः उध्वस्त होते आणि एक सहजीवनात यशस्वी होते. ही टक्केवारी मित्रांची प्रेमप्रकरणे, गल्ली व गावातील भानगडी आणि स्वानुभवातून काढली आहे. \"सैराट\" मधील त्या दोघांचे पत्र्याच्या शेडमधील वावरणे हे व्यावहारिक जीवनाची प्रत्ययकारी जाणिव करून देते. भविष्यात काय होवू शकते याची ती झलक आहे. परिस्थितीचे हे चटके खावून प्रेमी युगल घरी परतल्याचीच उदाहरणे मी अनुभवली आहे. एखाद - दोन घरातीलच आहेत म्हणा. पळून जावू केलेले लग्न नंतर सुखी दाम्पती जीवनात रुपांतरित झाल्याची अपवादाने उदाहरणे आहेत. \"सैराट\" हा पूर्वार्धात प्रत्येक शालेय मुला - मुलीची अपरिपक्व मानसिकता दाखवणारा चित्रपट आहे. मात्र \"सैराट\" चा उत्तरार्ध हा शंभरातील एका अपवादाचा चित्रपट आहे.\n\"सैराट\" चा अनपेक्षित शेवट हा महाराष्ट्रीयन संस्कृतीशी पटणारा नाही. युपी, बिहार, हरियाना अशा अॉनर किलिंगच्या सहज घडणाऱ्या घटनांचे ते प्रतिबिंब आहे. कसलेल्या चित्रकाराने कॅन्व्हासवर सुंदर चित्रकारी करावी आणि अखेरचा फिनिशिंग मास्टर स्ट्रोक मारताना सरावलेल्या ब्रशने भलतेच काही करावे असा \"सैराट\" चा शेवट मला वाटतो. हे माझे स्वतःचे मत आहे. इतरांचे वेगळे असू शकेल. माझ्याशी सहमत असावेच ही अपेक्षा नाही.\n\"सैराट\" मला माझ्या शालेय प्रेमाची आठवण करुन देण्यापर्यंत आवडला. गावाचे शानदार चित्रिकरण भावले. साथ देणाऱ्या शाळकरी मित्रांच्या स्मृती चाळवल्या. \"सैराट\" मध्ये मला जात, पात, समाज कुठेही दिसला नाही. त्यावरील कोणत्याही आक्षेपांशी मी सहमत नाही. \"सैराट\" पाहावा, अनुभवावा असाच जमला आहे.\nआता प्रश्न उरतो, \"सैराट\" का पाहावा याचे एकमेव उत्तर आहे ते म्हणजे गावाकडील, शाळेतील भुतकाळी प्रेमाची सुखद खपली काढून घेण्यासाठी. सिनेमाच्या खूर्चीत शरीर ठेवून पडद्यावरील जोडीत स्मृती शोधण्यासाठी. ज्यांचे प्रेम फसले आहे त्यांनी आणि ज्यांचे यशस्वी झाले त्यांनीही तो पाहावा. एक अनुभव नक्की, \"सैराट\" संपल्यानंतर थिएटरमधून बाहेर पडताना विसरलेल्या मित्रमैत्रिणी मेंदूच्या एक एक कप्प्यातून बाहेर आल्या. प्रेमाची रोजची रिकरींग ही हृदयात होते, मात्र फसलेल्या प्रेमाचे फिक्स डिपॉझीट हे मेंदूत असते. काल या फिक्स डिपॉझीटच्या पावत्या \"सैराट\" ने हाताळायला लावल्या ...\nआर्ची - आणि परश्याची प्रेम कहाणी ही सुसाट, सैरभैर अशीच आहे. गावात मोटारसायकल पळवणाऱ्या मित्राला आम्ही म्हणायचो काय \"सर्राट\" गाडी पळवतो. सर्राट आणि सैराटची जवळीक मला यात दिसते. बहुधा इतरही अर्थ असू शकतो\n*** सैराट चित्रपट कुटुंबासह पाहावा असा आहे.\n(टीप - चित्रपट संपल्यावर हेडमास्तर असलेली बायको म्हणाली, अशा चित्रपटामुळे शाळकरी मुले प्रेमाच्या भानगडीत पडण्याची शक्यता आहे. मी चित्रपटात भूतकाळ शोधला. ती भविष्यावर बोलतेय)\nडॉ. पाटीलसर, अंबेकरजी आभार ...\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://dhule.gov.in/mr/%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1/", "date_download": "2020-10-01T07:10:38Z", "digest": "sha1:BHASVOU72IV2KP6XHMBNQ6HXXEAMVXYK", "length": 5937, "nlines": 134, "source_domain": "dhule.gov.in", "title": "एसटीडी आणि पिन कोड | धुळे जिल्हा , महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासमहामंडळ ( एम.आय.डी.सी.)\nएसटीडी आणि पिन कोड\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – धुळे\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – शिरपूर\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – तालुका साक्री\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – शिंदखेडा\nपिकनिहाय क्षेत्र, उत्पादन, उत्पादकता 2018-19\nजिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन -२०१७\nधुळे जिल्ह्यातुन महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात जाण्यासाठी\nधुळे जिल्ह्यातुन भारतातील इतर राज्यात जाण्यासाठी\nमतदार यादीत नाव शोधा\nजिल्हाधिकारी कार्यालय – माहिती अधिकार\nएसटीडी आणि पिन कोड\nएसटीडी आणि पिन कोड\n१ धुळे ०२५६२ ४२४००१\n२ धुळे-देवपूर ०२५६२ ४२४००२\n३ धुळे-मार्केट यार्ड ०२५६२ ४२४००४\n४ धुळे-विद्या नगरी ०२५६२ ४२४००५\n५ धुळे-एमआयडीसी ०२५६२ ४२४००६\n६ साक्री ०२५६८ ४२४३०४\n७ शिरपूर ०२५६३ ४२४४०५\n८ शिंदखेडा ०२५६६ ४२५४०६\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन, धुळे. , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 30, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://researchmatters.in/mr/news/%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2020-10-01T08:21:57Z", "digest": "sha1:47WGULPTI25YSBLPOHAVNOPUDAYXIO6X", "length": 25835, "nlines": 53, "source_domain": "researchmatters.in", "title": "हवामान बदलांमुळे उद्भवणाऱ्या दुष्परिणामांना सामोरे जाताना | रीसर्च मॅटर्स", "raw_content": "\nभारतातील विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व मानव्यशास्त्रांतील संशोधन आणि ठळक घडामोडींवर आधारित बातम्या व लेख\nहवामान बदलांमुळे उद्भवणाऱ्या दुष्परिणामांना सामोरे जाताना\nतीव्र हवामान विषयक इशाऱ्यांना मच्छीमार कसा प्रतिसाद देतात आणि हवामान बदलांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांना कसे सामोरे जातात याचा अभ्यास संशोधकांनी केला.\nहवामान बदल, व त्यामुळे वारंवार घडणाऱ्या अतिविषम हवामानाच्या घटना, तसेच वाढते प्रदूषण, यांमुळे समुद्रातील माशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. भविष्यात असेच घडत राहिले, तर आपल्या आवडत्या रावस-बांगडा-सुरमई यांवर पाणी सोडावे लागेलच, शिवाय हजारो मच्छीमारांची उपजीविका देखील धोक्यात येईल. मच्छीमार बांधवांसाठी हवामान बदलाचा आणि त्यामुळे उद्भवलेल्या आव्हानांचा सामना करणे निश्चितच सोपे नाही. अशा परिस्थितीत मच्छीमार आपली उपजीविका कायम ठेवण्यासाठी काय करतात, तीव्र हवामान विषयक सूचना व इशारे यांना कसा प्रतिसाद देतात, तसेच कुठले घटक या निर्णयांना प्रभावित करतात याचा शोध भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी बॉम्बे) येथील संशोधकांनी घेतला आहे.\nभारतात सागरी किनारा लाभलेल्या नऊ राज्यांत आणि दोन केंद्रशासित प्रदेशांत सागरी मासेमारी करणारी जवळपास ३२८८ खेडी आहेत. राष्ट्रीय सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) मासेमारी आणि मत्स्यशेती यांचे योगदान १.०७ टक्के इतके आहे. म्हणूनच मासेमारी करणाऱ्या ह्या समुदायाचा हवामान बदलांशी असलेला परस्पर संबंध समजून घेणे गरजेचे आहे. यामुळे उपजीविकेसाठी त्यावर अवलंबून असलेल्या हजारो लोकांना मदत होईलच, शिवाय त्यांच्या उन्नतीसाठी धोरणे आखण्यासही याचा उपयोग होईल.\nसंशोधकांनी, पूर्वी मच्छीमार समुदायावर झालेला अभ्यास, प्रत्यक्ष कार्य स्थळी केलेले संशोधन, केंद्रित गट चर्चा आणि महाराष्ट्राच्या मस्त्यक्षेत्रातील ६०१ शहरी, निमशहरी तसेच ग्रामीण मच्छीमारांच्या सर्वेक्षणाद्वारे माहिती गोळा केली. तीव्र हवामानाच्या इशाऱ्यांना मच्छीमार कसे सामोरे जातात, बदललेल्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी कोणती नीती अवलंबतात, तसेच कुठल्या घटकांचा परिणाम यावर दिसून येतो, याचा शोध संशोधकांनी ह्या माहितीच्या आधारे घेतला. तसेच हवामान बदल आणि त्यामुळे उद्भवणारी आव्हाने यांना सामोरे जाण्याच्या शहरी, निमशहरी तसेच ग्रामीण मच्छीमार बांधवांच्या पद्धतीतील फरक दर्शविणारा, यापूर्वी कधी न झालेला अभ्यास संशोधकांनी केला.\nसंशोधकांच्या असे लक्षात आले की हवामान बदल आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आव्हानांचा सामना करण्याच्या मच्छीमार बांधवांच्या पद्धतीत पुढील घटक अतिशय महत्वाची भूमिका बजावतात: मच्छीमार समाजातील एकसंधपणा, हवामान विषयक माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवरील मच्छीमारांचा विश्वास, हवामानाच्या अंदाजाबद्दल त्यांना वाटणारी विश्वासार्हता, जोखिमेचा अवबोध आणि मच्छिमारांची शैक्षणिक पातळी. संशोधकांच्या निदर्शनास आले की ग्रामीण भागातील मच्छीमार समाजात घनिष्ट सामाजिक बांधिलकी असून जीवितहानी टळण्यासाठी धोक्यांसंबंधित माहिती ते एकमेकांना पुरवतात, तर शहरी मच्छीमार यंत्रचलित नावा वापरून हवामान बदलांच्या आव्हानांना सामोरे जातात. ह्या बदलांशी जुळवून घेण्याच्या शहरी आणि निमशहरी मच्छीमारांच्या पद्धतींवर व्यापारातील स्पर्धा आणि प्रदूषण, यासारख्या घटकांचाही प्रभाव दिसून येतो.\nविश्लेषण केल्यानंतर संशोधकांच्या असे निदर्शनास आले की मच्छीमार बांधव बदलते हवामान आणि घटणारी आवक यांवर मात करण्यासाठी पुढील सहा धोरणांचा अवलंब करतात. ते अत्याधुनिक नावा तसेच निरनिराळ्या रचनेच्या जाळ्यांचा वापर करतात, अधिक काळ काम करतात, पूर्वी पेक्षा अधिक खोल समुद्रात मासे शोधायला जातात, नावांचा विमा उतरवतात आणि उपजीविकेसाठी इतर नोकऱ्या किंवा उद्योग करतात. ही धोरणे अवलंबण्यात मच्छिमारांची शैक्षणिक पातळी, त्यांचा व्यवसायातील अनुभव, बचत, उपलब्ध पत आणि मालमत्ता, उपजिविकेत होणारा बदल आणि त्यांतून उद्भवणाऱ्या धोक्याची जाणीव, सामाजिक बांधिलकी व आधार, प्रदूषण अशा घटकांची महत्त्वपूर्ण भूमिका दिसून येते.\nशिक्षणामुळे मच्छीमार बांधवांना मासेमारी, नावेचा विमा आणि यंत्रचलित नावा ह्या संदर्भातील माहिती मिळते.\n“उच्चशिक्षित मच्छीमार हवामान बदल आणि त्याचा परिणाम चटकन जाणून घेऊ शकतात, असे अभ्यासावरून लक्षात आले आहे. मच्छीमारांना तापमान आणि हवामान बदल यांची जाणीव करून देण्यात शिक्षणाचा अतिशय मोलाचा वाटा आहे,” असे ह्या अभ्यासाच्या अग्रणी, भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील प्राध्यापिका तृप्ती मिश्रा म्हणतात.\nशहरी, निमशहरी आणि ग्रामीण ह्या तीनही गटांना सरकारी अनुदानामुळे योग्य मदत मिळाली आहे, अन्यथा औपचारिक पत मिळवणे बर्‍याच जणांच्या आवाक्याबाहेर होते. म्हणूनच संशोधकांनी मच्छीमार समुदायाला पाठिंबा देण्यासाठी सार्वजनिक संस्थांकडून अनुदान आणि पत देणाऱ्या योजनांचे समर्थन केले आहे.\nग्रामीण मच्छीमार समाजाला मित्रपरिवार आणि सामाजिक बांधिलकी यांचा भरभक्कम आधार मिळत असून बिकट परिस्थितीशी सामना करण्याची नीती आखण्यात ही बाब उत्प्रेरक ठरली आहे. नियोजनकर्ते आणि धोरणकर्त्यांनी अनुकूल योजना ठरवताना हे पैलू विचारात घेणे आवश्यक आहे असे संशोधकांचे म्हणणे आहे. मच्छीमार समाजाचा अधिकाऱ्यांवरील विश्वास हळूहळू कमी झाला आहे असेही ह्या अभ्यासानुसार दिसून येते.\nजे शहरी मच्छीमार ग्रामीण आणि निमग्रामीण मच्छीमारांच्या तुलनेत जास्त खोल समुद्रात मासेमारीसाठी जातात, त्यांना मासेमारीतील अशा धोक्यामुळे, आपल्या मुलांनी उपजीविकेची इतर साधने शोधावीत असे वाटते. याविरुद्ध, ग्रामीण आणि निमशहरी मच्छीमार समुदायाला असे वाटते की मासेमारी करणे हे केवळ त्यांची केवळ उपजीविका नसून, त्यामुळे त्यांची सांस्कृतिक ओळख देखील जपली जाते आणि म्हणून ते इतर पर्याय विचारात घ्यायला उत्सुक नव्हते.\nप्लॅस्टिक कचरा, नानाविध घनकचरा, तेल गळती, जवळपासच्या शहरांमधील तसेच कारखान्यांमधील सांडपाणी, यामुळे सागरी प्रदूषण होते असे मच्छीमार समुदायाला लक्षात आल्याचे संशोधकांना आढळले आहे. मासेमारीसाठी कोणती जाळी वापरावीत व यंत्रचलित नावा कश्या रितीने वापराव्यात यासंबंधी निर्णय घेताना, प्रदूषण वा घनकचरा आणि धारदार डबर यांमुळे मासेमारीची उपकरणे आणि जाळी यांना पोहोचणारी हानी ह्या गोष्टींचा विचार मच्छीमार करतात असे दिसून आले. शहरी आणि निमशहरी मच्छीमार एकापेक्षा अधिक जाळी आणि यंत्रचलित नावांचा वापर ग्रामीण मच्छीमारांपेक्षा अधिक प्रमाणात करतात.\nबदलांशी जुळवून घेण्याच्या पद्धतींवर व्यापारातील वाढत्या स्पर्धेचाही प्रभाव आहे, असे अभ्यासावरून लक्षात येते. ज्यांना स्पर्धा वाढते आहे असे वाटते त्यांनी विविध प्रकारची जाळी वापरण्यास सुरुवात केली तसेच नावांसाठी विमा संरक्षण घेतले. ग्रामीण आणि निमशहरी मच्छीमार समुदायाच्या तुलनेत, शहरी मच्छीमारांना अशा स्पर्धेचा त्यांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होत आहे.\n“व्यापारातील वाढत्या स्पर्धेमुळे मोठ्या प्रमाणात मासे मिळविण्यासाठी अत्याधुनिक बोटींचा वापर करणे, अधिक काळ मासेमारी करणे आणि समुद्रात खोलवर जाऊन मासेमारी करणे तसेच निरनिराळ्या पद्धतीची जाळी वापरणे अशी अनेक धोरणे रावबिण्यात येतात,” असे प्राध्यापक मिश्रा सांगतात.\nमुसळधार पाऊस आणि वादळ यासारख्या अतिविषम हवामानाच्या घटनांमुळे मच्छीमारांसाठी समुद्रात जाणे धोकादायक असते. हवामान विषयक धोक्याच्या इशाऱ्याकडे लक्ष देऊन योग्य कार्यवाही केल्यास मोठी जीवितहानी टळू शकते. तरीदेखील काही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात ही वस्तुस्थिती आहे. हवामान विषयक दक्षतेच्या इशाऱ्याला मच्छीमार कसा प्रतिसाद देतात हे काही महत्वाच्या गोष्टींवर अवलंबून असल्याचे अभ्यासादरम्यान संशोधकांना आढळले. वादळ आणि चक्रीवादळांचा अनुभव, वापरत असलेल्या नौकेचा प्रकार, नौकांचा विमा उतरवलेला आहे अथवा नाही, सुरक्षायंत्रणेवरचा विश्वास, स्वदेशी ज्ञानाची विश्वासार्हता, समाजावरील व स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांवरील विश्वास, सामाजिक बांधिलकी, प्रादेशिक पार्श्वभूमी, औपचारिक शिक्षण आणि मासेमारीचा अनुभव किती वर्षे आहे यासारख्या बाबींचा परिणाम ते कसा प्रतिसाद देतात यावर होतो.\nतीव्र हवामानाची परिस्थिती अनुभवलेले किंवा तरुण मच्छीमार ह्यांनी सुरक्षिततेसाठी हवामान विषयक इशाऱ्यांकडे लक्ष दिलेले आढळले. ग्रामीण भागांतील दहापैकी नऊ मच्छिमारांनी, तर निमशहरी भागांतील तिघांपैकी दोघांनी आणि शहरी भागंतील दोघांपैकी फक्त एकानी हवामान विषयक माहितीचा वापर केला. नौकेचा विमा असणाऱ्यांनी देखील मालमत्तेची हानी टाळण्यासाठी हवामान विषयक इशाऱ्याकडे लक्ष दिले. सामाजिक आधार नसलेल्या मच्छीमार समुदायाने अधिक सावधगिरी बाळगली तसेच तीव्र हवामान बदलाच्या दुष्परिणामाना तोंड देण्याची यंत्रणा त्यांच्याकडे नसल्याने अश्या इशाऱ्यांना योग्य प्रतिसाद दिला. तर दुसरीकडे अनेक वर्ष मासेमारी करणाऱ्या किंवा यंत्रचलित नावा असणार्‍या मच्छीमारांनी हवामानबद्दलच्या धोक्याच्या इशाऱ्यांकडे लक्ष दिले नाही. हवामान विषयक माहितीच्या प्रतिसादावर किंवा ���ापरावर त्यांच्या शैक्षणिक पातळीचा काहीही परिणाम झाला नाही.\nअभ्यासादरम्यान असेही आढळले आहे की चक्रीवादळ कधी व कसे होते याबाबत अनुभवांतून मिळालेले पारंपारिक ज्ञान, आणि एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे पिढ्यान् पिढ्या चालत आलेली माहिती ह्या बाबी मच्छिमारांना अधिक व्यावहारिक आणि विश्वासार्ह वाटतात. म्हणून हवामानसंबंधी इशारा देताना जर पारंपारिक पद्धतीही लक्षात घेतली तर दिलेला हवामानाचा अंदाज मच्छीमारांना अधिक जवळचा आणि विश्वासार्ह वाटू शकेल, असे संशोधकांचे म्हणणे आहे. परंतु मच्छीमार बांधवाना ज्या ज्यावेळी अतिविषम हवामानामुळे जीवितहानी व मालमत्ता हानी होण्याचा जास्त धोका जाणवला, त्यावेळी त्यांनी हवामान विषयक इशारे पाळल्याचे आढळले.\nतीव्र हवामान विषयक घटना आणि इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचे परिणाम मच्छीमार समुदायाला समजाविण्यासाठी संशोधकांनी जागृती कार्यक्रम आयोजित करावेत असे सुचविले आहे. वैयक्तिक संवाद तसेच कार्यशाळांद्वारे मच्छीमार समाजाला माहिती पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल वाटणारा अविश्वास कमी करण्यास हातभार लागू शकेल. शिक्षणामुळे दूरगामी तसेच अनुकूल निर्णय घेणे आणि वेगवेगळ्या मार्गांनी उदरनिर्वाह निर्मितीच्या संधी मिळवून देणे सोयीचे होईल, असे संशोधकांना वाटते.\nनिरनिराळ्या मच्छीमार समुदायातील लोक कसे निर्णय घेतात आणि कोणते घटक ह्या निर्णयाला कारणीभूत ठरतात हे ह्या अभ्यासात अधोरेखित केले गेले आहे.\n“सर्व प्रादेशिक मच्छीमारांचे जीवनमान सुधारण्यासाठी स्थानिक सरकारच्या पाठबळाची आवश्यकता असल्याचे ह्या अभ्यासातून स्पष्ट होते. मासेमारीच्या नानाविध साधन खरेदीसाठी पत आणि अनुदानाची तरतूद, सहकारी संस्थांचे कामकाजास पाठबळ आणि बंदरांसारख्या सार्वजनिक पायाभूत सुविधांची उपलब्धता पुरविण्यासाठी अनुकूल सरकारी धोरणे आखणे महत्वपूर्ण आहे,” असे ह्या अभ्यासातील सहभागी व पीएचडी करणाऱ्या, आंतरशाखीय संशोधन हवामान अभ्यास विभाग, आयआयटी मुंबई येथील श्रीमती कृष्णा मालकर यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-jalgaon-city-gardan-yound-boy-death-police-serching-309745", "date_download": "2020-10-01T07:56:03Z", "digest": "sha1:ZOSYDRZGPY2TF727ZF46BD7Y6U7K4D4M", "length": 16071, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "हत्या की आत्महत्या...तरूणाच्या हाताव�� जखमा अन्‌ जवळ दारूची बाटली | eSakal", "raw_content": "\nहत्या की आत्महत्या...तरूणाच्या हातावर जखमा अन्‌ जवळ दारूची बाटली\nमूळचा उत्तर प्रदेशमधील बिहार गंज येथील रहिवासी सुर्यकांत राममिलन गिरी (वय 30) असे मयत तरुणाचे नाव आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुर्यकांत गिरी हा शाहूनगरातील विजय मिश्रा यांच्याकडे कामाला होता. तर रेल्वे स्टेशन परिसरातील विलास लॉजवर राहत होता. गुरुवारी सायंकाळी सुर्यकांत हा शामा प्रसाद मुखर्जी उद्यानाच्या परिसरात फिरत होता.\nजळगाव : शहरातील जिल्हा परिषदेसमोरील शामा प्रसाद मुखर्जी उद्यानाला लागून असलेल्या दुकानाच्या ओट्यावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. या तरुणाच्या हातावर जखमा असल्याने ही हत्या आहे आत्महत्या याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nमूळचा उत्तर प्रदेशमधील बिहार गंज येथील रहिवासी सुर्यकांत राममिलन गिरी (वय 30) असे मयत तरुणाचे नाव आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुर्यकांत गिरी हा शाहूनगरातील विजय मिश्रा यांच्याकडे कामाला होता. तर रेल्वे स्टेशन परिसरातील विलास लॉजवर राहत होता. गुरुवारी सायंकाळी सुर्यकांत हा शामा प्रसाद मुखर्जी उद्यानाच्या परिसरात फिरत होता. आज सकाळी त्याचा मृतदेह उद्यानाला जलागून असलेल्या भगवती जनरल स्टोअर्सच्या ओट्यावर आढळून आला. मृतदेहाच्या शेजारीच बियरची बाटली फोडलेली होती तर सुर्यकांत याच्या हाताला जखमा झालेला असल्याचेही पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी सुर्यकांत यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली आहे.\nतीन दिवसांपूर्वी केला होता असा प्रयत्न\nसुर्यकांत गिरी हा शहरात काम करुन आपला उदनिर्वाह करीत होता. गेल्या तीन दिवसांपूर्वी सुर्यकांत याने अशाच प्रकारे हाता पायावर तिक्ष्ण वस्तूने वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याने आत्महत्याच केली असावी असा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे.\nशामाप्रसाद मुखर्जी उद्यानाजवळ मृतदेह आढळून आल्याची माहिती कळताच शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी परिसरातील नागरिकांना विचारपूस केली असता हा तरुण सायंकाळच्या सुमारास याच परिसरात फिरत असल्याचे कळले.\nसुर्यकांत गिरी हा श्रेल्वे स्थानकावजळील विलास लॉज येथे राहत होता. पोलिसांनी संपूर्ण परिसरात ओळख पटविण्यासाठी फिरत असतांना त्याची ओळख लॉजवाल्यांनी पटविली. सुर्यकांत यांची हत्या झाली की आत्महत्या आहे याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. याप्रकरणी सतिष न्याती यांच्या खबरीवरुन शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनाशिक परिक्षेत्रात आता गुन्हेगार दत्तक योजना राबविली जाणार\nजळगाव ः दिवसेंदिवस गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. या गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी नाशिक परिक्षेत्रात गुन्हेगार दत्तक योजना राबविणार असल्याची...\n बळीराजाभोवती खासगी सावकारीचा पाश\nसोलापूर : राज्यात साडेबारा हजारांपर्यंत खासगी सावकार असून त्यांच्याकडून दरवर्षी तीन ते पाच हजार कोटींपर्यंत कर्जवाटप केले जाते. खासगी सावकारकी...\nजळगाव जिल्ह्याला देशपातळीवरील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार\nजळगाव ः केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या वतीने सामुदायिक शौचालय अभियानात (SSA) उत्कृष्ट काम केल्याबद्दल जळगाव...\nजळगाव जिल्ह्यात पावसाची अद्याप माघार नाही\nजळगाव ः शहरासह जिल्ह्यात आतापर्यंत दमदार पाऊस झाला. दोन वर्षांतील उच्चांक १३३ टक्के पावसाने यंदा गाठला आहे. गेल्या शनिवारपासून पावसाने...\nदिलासादायक जळगाव जिल्ह्यात ९१४ जण झाले कोरोनामुक्त‍\nजळगाव ः गेल्या चार महिन्यांपासून कोरोना व्हायरसचे जळगाव जिल्ह्यात संक्रमण प्रचंड वाढले होते. परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात दिलासादायक...\nऑडिओ क्लिप व्हायरलनंतर भाजपात खळबळ, चंद्रकांतदादानी खडसेंशी ऑनलाइन साधला संवाद\nजळगाव : नाराज भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे सर्वत्र चर्चा आहे. त्यात मंगळवारी रात्री खडसेंची...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आ��ण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/preference-buy-chinese-goods-chiplun-337491", "date_download": "2020-10-01T08:48:45Z", "digest": "sha1:AAGMHS7M7S6VLXPPXWZPRMTVPC4GDSAD", "length": 14947, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "देशप्रेम लागले ओसरू ! स्वस्तातील चिनी वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य | eSakal", "raw_content": "\n स्वस्तातील चिनी वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य\n\"आत्मनिर्भर भारत'चा नारा देत पंतप्रधानांपासून सर्वांनीच चिनी मालाच्या विरोधात मोहीम चालू केली.\nचिपळूण - लडाखच्या सीमेवर चीनने भारतीय सैन्यावर केलेल्या भ्याड हल्ल्यावेळी उफाळून आलेले चिपळुणातील नागरिकांचे देशप्रेम आता ओसरू लागले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर सजावटीच्या इलेक्‍ट्रिकल आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंची बाजारपेठ मालाने भरली आहे. बाजारपेठेत येणारा ग्राहक स्वस्त चिनी मालाला प्राधान्य देत असल्याचे दुकानदार व व्यावसायिकांनी सांगितले.\n\"आत्मनिर्भर भारत'चा नारा देत पंतप्रधानांपासून सर्वांनीच चिनी मालाच्या विरोधात मोहीम चालू केली. नागरिकांकडूनही त्याला प्रतिसाद मिळाला; मात्र गणेशोत्सव काळात हा प्रतिसाद कृतिशील नसल्याचे दिसत आहे. चीनवरून आयात होणाऱ्या वस्तूंमध्ये लाईटच्या माळा, झुंबर, सजावटीच्या वस्तू तसेच मोबाईल, टीव्ही या वस्तूंचा प्रामुख्याने समावेश आहे. या वस्तूंची गॅरंटी नसली तरी त्या स्वस्तात मिळत असल्याने नागरिक भारताऐवजी चिनी मालाची खरेदी करत असल्याचे गणेशोत्सव काळात दिसून आले. गणेशोत्सव काळात मोबाईल, वाहन आणि इतर चैनीच्या पण अत्यावश्‍यक झालेल्या वस्तूंची लोक खरेदी करतात. यात सर्वाधिक मागणी चिनी वस्तूंना आहे.\nसध्या सर्वच कंपन्यांचे टीव्ही भारतातच तयार होतात. सोनी, सॅमसंग, व्हिडिओकॉन अशा कंपन्यांचे टीव्ही लोक घेतात. सध्या कंपन्यांचे ब्रॅंडेड टीव्ही यांच्या किमतीत 5 ते 6 हजारांचा फरक असतो. कमी किमतीचे टीव्ही चीनमधून येतात. कमी बजेट असणाऱ्यांची पसंती चिनी टीव्हीला जास्त असते.\n- हिदायत सय्यद, टीव्ही विक्रेता- गोवळकोट रोड.\nहे पण वाचा - बाप्पाच्या विसर्जनास गेलेल्या युवकावर काळाचा घाला\nभारतीय उत्पादने वापरावीत, असे आम्हालाही वाटते; परंतु किंमत जास्त आणि व्हरायटी नाही, अशी भारतीय मालाची अवस्था आहे. ग्राहक म्हणून पै��ाचाही विचार करावा लागतो. मध्यमवर्गीयांची संख्या पाहता भारतीय वस्तूंचा दर्जा वाढायला हवा आणि किंमतही कमी हवी.\n- प्रकाश सोहनी, पाग चिपळूण.\nहे पण वाचा - देवरुख आंबवली येथील घटना ; अखेर 2 तासाच्या प्रयत्नाने त्याला मिळाले जीवनदान\nसंपादन - धनाजी सुर्वे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशेतकऱ्यांना हमीभावाचीच हमी मिळत नाही\nकृषी-बाजार सुधारणांबाबतच्या अध्यादेशांना संसदेत मंजुरी मिळाल्यानंतर कायद्यात रूपांतर झाले आहे. पण यात कुठेही हमी किमतीच्या हमीचा उल्लेख नाही. पंजाब-...\nहाथरसला जाण्यापासून प्रियांका गांधींना अडवण्यासाठी पोलिस बंदोबस्त; कलम 144 लागू\nलखनऊ - उत्तर प्रदेशात हाथरसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी...\nआगामी नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा- डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शक सूचना\nनांदेड : कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता येत्या 17 ऑक्टोबरपासून सुरु होणारा यावर्षीचा नवरात्रोत्सव,...\nकुरनूर धरण परिसरात पहिल्यांदाच आढळला छोटा क्षत्रबलाक पक्षी \nअक्कलकोट (सोलापूर) : कुरनूर (ता. अक्कलकोट) येथील बोरी धरण परिसरात पहिल्यांदाच छोटा क्षत्रबलाक पक्षी आढळला आहे. त्यामुळे या भागातील पक्षीप्रेमी व...\nबेरोजगारीमुळेही बलात्कार घडतात; माजी न्यायाधीश काटजूंच्या वक्तव्याने नव्या चर्चेला उधाण\nआपल्या वेगळ्या आणि काहीशा वादग्रस्त विधानांमुळे प्रसिद्ध असणारे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी हाथरस प्रकरणावर आपली वेगळी...\nमोदी सरकारने एप्रिल-सप्टेंबर दरम्यान घेतलं 7.66 लाख कोटींचे कर्ज\nनवी दिल्ली - कोरोनाचा जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. भारताचा जीडीपी उणे 23 पर्यंत खाली गेला आहे. तसंच भारतावर असलेलं कर्जही...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग���जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/05/The-government-will-help-students-from-every-district-in-Maharashtra-to-return-home.html", "date_download": "2020-10-01T08:19:28Z", "digest": "sha1:JX7JOW3D6RUJQ2UM5EHDM57MGHL3NEIB", "length": 14255, "nlines": 110, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्वगृही परतण्यासाठी शासन मदत करणार आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्वगृही परतण्यासाठी शासन मदत करणार आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती\nमहाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्वगृही परतण्यासाठी शासन मदत करणार आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती\n40 दिवसांच्या लॉकडाऊन मध्ये महाराष्ट्राच्या विविध भागात विशेषत: मुंबई-पुणे व अन्य प्रमुख शहरात हजारो विद्यार्थी अडकून आहेत. या विद्यार्थ्यांना आपापल्या जिल्ह्यांमध्ये पोचविण्याची व्यवस्था राज्य शासन करणार आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, अशी माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिली.\nचंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री असलेले विजय वडेट्टीवार यांनी आज चंद्रपूर येथील कोरोना संसर्ग संदर्भात जिल्हा प्रशासनामार्फत सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. याच ठिकाणावरून ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सहभागी झाले. यानंतर जिल्ह्यातील नागरिकांची व्हिडिओ संवाद करताना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी शासन विचार करीत असून याबाबत एसटी महामंडळाला वाहने उपलब्ध करून देण्याबाबत सूचना करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठीचा हा एकत्रित निर्णय असल्यामुळे यासंदर्भातील घोषणा लवकरच केली जाईल. हा प्रवास विद्यार्थ्यांना मोफत व्हावा, यासाठी देखील शासन प्रयत्न करत आहे.\nचंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने पुणे शहरांमध्ये अडकून आहेत. या विद्यार्थ्यांनी ज्या ठिकाणी ते अडकून आहेत त्या प्रशासनाला अवगत करावे व आपले मेडिकल सर्टिफिकेट तयार ठेवावे. शासन त्यांना आणण्याबाबत सकारात्मक आहे. तथापि हा प्रवास करताना कोणत्याही विद्यार्थ्याला कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये. त्यांचा प्रवास मोफत व्हावा या दृष्टीनेदेखील प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवस विद्यार्थ्यांनी संयम ठेवावा.त्यानंतर यासंदर्भात अधिकृत घोषणा केली जाईल ,असेही त्यांनी स्पष्ट केले.\nदिल्ली येथे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांबाबतही त्यांनी शासन सकारात्मक असल्याचे सांगितले.नवी दिल्ली येथील केजरीवाल सरकार यांच्यासोबत शासन स्तरावर बोलणी सुरू आहे. मात्र कोरोना आजाराचा प्रादुर्भाव दिल्ली मध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दिल्ली सरकारच्या परवानगीनंतरच यासंदर्भात कारवाई करण्यात येईल. तथापि, महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त यासंदर्भात माहिती गोळा करत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.\nचंद्रपूर येथे एक पॉझिटिव्ह रुग्ण असून त्याच्या संपर्कातील सर्व नागरिकांची तपासणी सुरू आहे. सुदैवाने त्याचे सर्व कुटुंब निगेटिव्ह निघाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे पुढील आदेश येईपर्यंत लॉकडाऊन कडक पाळावा, चंद्रपूर शहरात ज्या ठिकाणी कंटेनमेंट तयार करण्यात आला आहे त्या ठिकाणच्या नागरिकांनी पुढील 14 दिवस संयमाने जिल्हा प्रशासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive ऑक्टोबर (1) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/the-crisis-of-starvation-on-bhajan-artists-demand-to-solve-the-problem-of-employment/", "date_download": "2020-10-01T08:54:23Z", "digest": "sha1:CXRUZWP34RPYR2XXLDN77WUVKVIVBJ5H", "length": 15096, "nlines": 379, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "भजनी कलावंतांवर उपासमारीचे संकट ; रोजगाराचा प्रश्न सोडविण्याची मागणी - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्यातील 65 लाख विद्यार्थ्यांची आधार नोंदणीचा नाही\nया मराठी माणसाच्या चित्रपटामुळे इंग्रजांनी देशात सुरु केली सेंसॉर पद्धत\nनारायण राणेंना कोरोनाची लागण\nजेव्हा तापसी पन्नूला एका फॅनने घातली लग्नाची मागणी\nभजनी कलावंतांवर उपासमारीचे संकट ; रोजगाराचा प्रश्न सोडविण्याची मागणी\nअर्जुनी मोरगाव : देशभरासह राज्यात कोरोनाचे (Corona) संकट आहे . कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा करण्यात आली . ग्रामीण भागातील कलावंतांवर ��ोजगार नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे साहेब, आमच्या रोजगाराचा प्रश्न शासन स्तरावर सोडवा, अशी मागणी भजनी कलावंताकडून करण्यात आली आहे.\nआपल्या परिसराच्या मातीत अनेक कलावंत नावारूपास आले आहे .प्रबोधनाचा वारसा जपण्यासाठी आणि रोजगार मिळावा यासाठी कलाकार काम करत आहेत.\nपूर्व विदर्भात खऱ्या जाणिवेने कलावंताची खाण झाडीपट्टीच्या भागात आहे. महाराष्ट्रसह भारताला लावला इतकी ख्याती ग्रामीण |भागाच्या कलावतानी मिळविली आहे . नाटक, जलसा, चित्रपट, दंडार, तमाशा, 4. डहाके, गोंधळ, जादूचे प्रयोग, कीर्तन, कविसंमेलन, नकला, संगीतमय कार्यक्रम आणि भजन सादर केले जात होते, आता या कलाकारांचे प्रामुख्याने सद्याच्या परिस्थितीमध्ये मोठे हाल आहेत. कलावंताची ही हाल-अपेष्टा दूर करण्यासाठी अनेक संघटना स्थापन करण्यात आल्या. मोर्चा काढला पण या हौशी कलावंताची आतापर्यंत कोणीही दखल घेतली नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleबॅडमिंटनच्या थॉमस व उबेर कप स्पर्धा पुढे ढकलल्या\nNext article‘व्यापाऱ्यांना मोठं न करता शेतकरी हिताचा निर्णय घ्या’, पवारांनी केंद्राला ठणकावले\nराज्यातील 65 लाख विद्यार्थ्यांची आधार नोंदणीचा नाही\nया मराठी माणसाच्या चित्रपटामुळे इंग्रजांनी देशात सुरु केली सेंसॉर पद्धत\nनारायण राणेंना कोरोनाची लागण\nजेव्हा तापसी पन्नूला एका फॅनने घातली लग्नाची मागणी\nवेळ मागणाऱ्या वकिलास नाव बदलण्याची सूचना \nकृष्ण जन्मभूमीच्या ‘मुक्तते’साठी केलेला दावा कोर्टाने फेटाळला\nमराठा आरक्षण : पार्थ पुन्हा आजोबांच्या भूमिकेविरोधात\nएक आमदार, खासदार नसलेल्या आठवलेंच्या मार्गदर्शनाला महत्व देत नाही – शरद...\nपवारांना हे झेपणार नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही; भाजपची...\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\nराष्ट्रवादीत जायचे पण पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ :...\nबाबरी मशीदप्रकरणी तब्ब्ल २८ वर्षांनी आज अंतिम निकाल\n‘लढून मरावं, मरून जगावं’ हेच आम्हाला ठावं’, संभाजीराजेंचे मराठा तरुणांना आवाहन\nपवारांचा सावध पवित्रा, भाजपच्या या नेत्याला भेटण्यास टाळाटाळ\n‘कृष्णकुंजवर न्याय मिळतोच’, डबेवाल्याना न्याय दिल्याबद्दल मनसेने मानले ‘ठाकरे’ सरकारचे आभार\nमुंबई आणि पुण्यात आगीच्या दोन मोठ्या घटना, करोडोंचे नुकसान\nजामखेडमध्ये राष्ट्रवादीत इनकमिंगला सुरुवात, लवकरच आणखी भाजप नेत्यांचा पक्षप्रवेश\nमराठा आरक्षण : पार्थ पुन्हा आजोबांच्या भूमिकेविरोधात\nएक आमदार, खासदार नसलेल्या आठवलेंच्या मार्गदर्शनाला महत्व देत नाही – शरद...\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांकडून सरकारला निर्वाणीचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/17/something-that-bjp-will-do-on-the-occasion-of-prime-minister-narendra-modis-70th-birthday/", "date_download": "2020-10-01T07:14:01Z", "digest": "sha1:LXOBL7JWSMTSZGHR2DWD6Y63HHPOZXU7", "length": 12568, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपा करणार असे काही... - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nमोठी बातमी : जिल्ह्यातील ‘ह्या’ पोलीस अधिकार्यांच्या झाल्या बदल्या\nअहमदनगर जिल्ह्यातील ‘हे’ शहर 4 दिवस बंद\nHome/Ahmednagar News/पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपा करणार असे काही…\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपा करणार असे काही…\nअहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून\nया सप्ताहाच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धना बरोबरच प्लॅस्टिक मुक्ततेचा संदेश देण्यात येणार असल्याची माहिती अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७० वा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून संपन्न करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी घेतला.त्यानूसार राज्यातही\nविविध सेवाभावी उपक्रमाचे आयोजन करून समाज घटकांपर्यत पोहचण्याचा निर्णय भाजपाच्या वतीने घेण्यात आला असल्याचे डॉ विखे पाटील म्हणाले.\nसेवा सप्ताहाच्या निमित्ताने अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावांमध्ये दिव्यांगाना साहीत्याची मदत, वृक्षारोपण रक्तदान शिबीर,\nस्वच्छता अभियानातून प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश,रुग्णांना फळ वाटप तसेच प्लाझ्मा दान करण्याचे उपक्रम कार्यकर्त्यानी आयोजित करावेत असे आवाहन खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी केले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाच्या सहा वर्षाच्या वाटचालीत सामान्य माणसाचा विचार करून त्यादृष्टीने निर्णय घेतले.त्यांच्या नेतृत्वाखाली भारताची प्रतिमा जगाच्या पाठीवर ठळकपणे उठुन दिसलीच,\nपण यापेक्षाही कोव्हीड १९ च्या संकटाचा सामना करताना आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची अंमलबजावणी सुरू केली.\n७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदीजीना शुभेच्छा देण्याचा संकल्प केला असल्याचे खा. डॉ सुजय विखे पाटील यांनी सांगितले.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2020/07/07/", "date_download": "2020-10-01T06:32:14Z", "digest": "sha1:SCOMT35DGQU3MHBP6XECDXXSZVJK6YHZ", "length": 14085, "nlines": 146, "source_domain": "belgaumlive.com", "title": "July 7, 2020 - बेळगांव Live", "raw_content": "\nरमेश जारकीहोळी भेटणार जयंत पाटलांना….\nकर्नाटकाचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी बुधवारी मुंबई दौऱ्यावर जाणार असून महाराष्ट्राचे मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करणार आहेत.बुधवार 8 जुलै रोजी मुंबईत उभय राज्यातील दोन्ही मंत्र्याच्या बैठकीत मान्सून पाऊस आणि पूर नियंत्रणावर चर्चा होणार आहे. बेळगाव आणि उत्तर कर्नाटकात निर्माण...\nराज्याची झपाट्याने 30 हजाराकडे वाटचाल : 500 कडे सरकत आहे बेळगांव\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यातील 20 रुग्णांसह राज्यात एकूण 1,498 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून आणखी 15 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना...\nबेळगाव जिल्ह्यात 131 कंटेनमेंट, तर 45 ॲक्टिव्ह झोन्स\nकोरोनाग्रस्त रुग्ण ज्या ठिकाणी आढळतो ते घर अथवा कार्यालयाचा परिसर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सील डाऊन करून \"कंटेनमेंट झोन\" म्हणून घोषित केला जातो. Kgis.ksrsac.in ने दिलेल्या माहितीनुसार सध्या बेळगाव जिल्ह्यात असे 131 कंटेनमेंट झोन आहेत. त्याचप्रमाणे 45 ॲक्टिव्ह झोन्स असून...\nधोका वाढलाय आता दुप्पट क्षमतेने व्हा कार्यरत-जारकीहोळी यांच्या सूचना\nयेत्या दोन महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक तीव्र होणार असल्यामुळे डॉक्टर्स, पोलीस, स्वच्छता कर्मचारी आदी सर्व कोरोना वॉरियर्सनी डोळ्यात तेल घालून दुप्पट कार्यक्षमतेने कार्यरत रहा अश्या सूचना जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना केल्या. बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहामध्ये आज मंगळवारी सकाळी...\nकुक्कर माझ्या पैश्यानीच वाटले-रमेश जारकीहोळी यांची बोचरी टीका\nमागच्या निवडणुकीत दिलेले कुकर चांगले आहेत कायहे कुक्कर मागच्या निवडणुकीत मी दिले होते.पण त्याचा मोठेपणा दुसऱ्यानी घेतला.कोणाचे तरी पैसे आणि कोणतरी मोठेपणा मारतोय अशी टीका बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे नाव न घेता टीका केली. विजयनगर...\nबटाटा पिकाचे मोठे नुकसान शेतकरी नेत्यांचा आंदोलनाचा इशारा\nनिकृष्ट दर्जाच्या बियाणांमुळे बेळगाव तालुक्यातील बटाटा उत्पादक शेतकऱ्यांच्या बटाटा पिकाचे यंदा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची शासनाने तात्काळ दखल घेऊन संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी नेते आप्पासाहेब देसाई...\nशिनोळीत आणखी तीन पॉजिटिव्ह-सीमेवरील गावात कोरोनाची दशहत वाढली\nबेळगाव जवळील कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असलेल्या पाहिल्या शिनोळी या गावात कोरोंनां धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस पॉजिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. मूळ गाव कुद्रेमनी असणाऱ्या आणि शिनोळीत क्लिनिक चालवत सेवा बजावणाऱ्या एका डॉक्टरला लागण झाली होती त्या नंतर डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या...\nहत्तरगी अपघातात कणबर्गी येथील वृद्धाचा मृत्यू\nकणबर्गी येथील एका वृद्धाचा अपघातात मृत्यू झाला आहे. अपघात हत्तरगी जवळ झाला असून या अपघातात त्याची पत्नी जखमी झाले आहे. ही घटना समजताच कणबर्गी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. तर मंगळवारी सकाळी संबंधित झालेल्या व्यक्ती वर अंत्यसंस्कार करण्यात येणार...\nबेळगाव लाईव्ह”ची दखल : हटविला “तो” धोकादायक वृक्ष\nटिळकवाडी येथील काँग्रेस रोडवरील अरुण थिएटरसमोर रेल्वेमार्ग शेजारी असलेला जुनाट धोकादायक वृक्ष त्वरित तोडण्यात यावा, अशी मागणी आज सोमवारी सकाळी बेळगाव लाईव्हच्या माध्यमातून करण्यात आले होती. त्याची तात्काळ दखल घेऊन वनखात्याने सायंकाळी हा वृक्ष हटविला. टिळकवाडी येथील काँग्रेस रोडवरील अरुण...\nकिणये येथील लक्ष्मी मंदिरात लाखांची चोरी.\nबेळगाव तालुक्यातील किणयेत येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिरात बुधवारी मध्यरात्री चोरीची घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी चोरीचा हा प्रकार...\nस्मार्ट बस स्थानकावर समजणार लाईव्ह स्टेटस\nबेळगाव शहरातील स्मार्ट सिटी बस स्थानक अनेक प्रकाराने चर्चेत येते. अस्वच्छता दुर्गंधी आणि बरेच काही त्यामुळे स्मार्ट सिटीची अवस्था सुधारणार कधी असा प्रश्न वारंवार...\nअनेक तालुका पंचायत सदस्य ग्रामपंचायत साठी इच्छुक\nनिवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुका घेण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. अजून तरी ग्रामपंचायत निवडणुकांची तारीख जाहीर झाली नसली तरी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे...\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\nकधी कुणी कोणत्या पक्षात राहील राजकारणात याचा नेम नसतो बेळगावच्या नूतन काँग्रेस कार्यालयाच्या बाबत देखील असंच घडलं आहे.सध्या भाजपात असलेले बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश...\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nएकीकडे बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत असताना शहराजवळील भवानी नगर ते मंडोळी रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे खुपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या...\nकिणये येथील लक्ष्मी मंदिरात लाखांची चोरी.\nस्मार्ट बस स्थानकावर समजणार लाईव्ह स्टेटस\nअनेक तालुका पंचायत सदस्य ग्रामपंचायत साठी इच्छुक\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/tag/forum/", "date_download": "2020-10-01T08:00:16Z", "digest": "sha1:FIPDUSP4NZI23IIVZSA4DBPVT4LC4NPD", "length": 6553, "nlines": 126, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "forum Archives - Kesari", "raw_content": "\nसर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश\nभारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वाईट कामगिरी करणारी अर्थव्यवस्थांपैकी एक आहे,\n‘बाबरी विध्वंस’प्रकरणी सर्व आरोपी सुटले\nअयोध्येतील बाबरी मशिद पाडणे हा पूर्वनियोजित कट नसून तो असमाजिक तत्वांकडून अचानक झालेली कृती\nराज्यात मुदतपूर्व निवडणुकीची शक्यता नाही\nराज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असून, सरकारला कोणताही धोका नाही; सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वास\nखात्याच्या साफसफाईचे कृष्णप्रकाश यांच्यापुढे आव्हान\nदेशात संरक्षण आणि गृहखाते महत्वाचे समजले जाते.\nभारतीय राजकारणातील उदारमतवादाचे प्रतिनिधित्व करणारा एक ठळक चेहरा जसवंतसिंह यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला.\nआरे वृक्षबचाव आंदोलकांवरील गुन्हे मागे\n८६ हजार रुग्ण झाले चोवीस तासांत बरे\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nपरत फिरा रे घराकडे आपुल्या\n’पवना बंद जलवाहिनी’ : उखळ पांढरे करू नका\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2015/04/blog-post_91.html", "date_download": "2020-10-01T07:23:03Z", "digest": "sha1:TMJOOUC7N5AKOPBFJARXQSAV34ZC6PWN", "length": 62103, "nlines": 366, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: विकास नियोजनातील वास्तव", "raw_content": "\nशासनाच्या निधीतून विकासाच्या मोठ्या योजना राबविण्याचे दिवस संपले आहेत. कर स्वरुपातून होणारी महसुली जमा आणि नागरीकांच्या किमान गरजा कार्यक्रमावरील खर्चाचा ताळमेळ घालू न शकणारी शासन व्यवस्था नागरी सुविधा आणि सेवांशी सबंधित विकास कामे खासगीकरणाच्या माध्यमातून करण्याला प्राधान्य देत आहे. अशा प्रकारच्या व्यवस्थेतून उभारल्या जाणार्‍या प्रत्येक विकाससेवेसाठी नागरीकांना यूज ऍण्ड पे पद्धतीने खर्च करावा लागत आहे. विकासाचे हे मॉडेल अडचणीचे आणि असंख्य तक्रारींचे ठरत आहे. विकास नियोजनातील हेच वास्तव लक्षात घेवून पुन्हा एकदा लोकसहभाग आणि लोकवर्गणीतून विकासाचे नवे सामाजिक मॉडेल निर्माण करावे लागणार आहे.\nसंपूर्ण जगातील लोकसंख्या शहरी आणि ग्रामीण भागात विभागली गेली आहे. याचेच प्रतिबिंब भारतातही दिसते. जागतिक लोकसंख्येपैकी ग्रामीण भागात राहणार्‍यांचे प्रमाण १९५० मध्ये ७९ टक्के पेक्षा थोडे अधिक होते. भारतात १९६१ मध्ये ८२ टक्के लोक ग्रामीण भागात राहत होते. १९७१ मध्ये हे प्रमाण ८०.१ टक्के होते. आज २०१४ च्या उंबरठ्यावर हे प्रमाण ढोबळ मानाने ७० टक्के मानले जाते. साहजिकच नागरी विकासाच्या नियोजनात शहरी आणि ग्रामीण हे दोन प्रकार जगभरासह भारतातही दिसतात. कोणत्याही नागरी सेवांचा विकास हा व्यवस्थेच्या आर्थिक सुदृढतेतून साधला जातो. त्यामुळेच विकास नियोजनाची दिशा, गती, अंमलबजावणी आणि पूर्तता ही आर्थिक नियोजनाशी संबंधित असते. या विषयी भारतातील स्थिती जाणून घेवू या.\nभारतातील विकासाचे आर्थिक नियोजन -\nविकासासाठी आर्थिक नियोजनाचा मार्ग सर्वप्रथम संयुक्त रशियाने अनुसरला. रशियात १९२७ ला नियोजनास सुरुवात झाली. रशियाला आर्थिक नियोजनात जे यश प्राप्त झाले ते लक्षात घेऊन भारतीय राष्ट्रीय सभेने १९३८ मध्ये राष्ट्रीय नियोजन समितीची नेमणूक केली. या समितीची सूचना सुभाषचंद्र बोस यांनी केली होती. पंडीत जवाहरलाल नेहरु हे त्या राष्ट्रीय नियोजन समितीचे अध्यक्ष होते.\nआर्थिक नियोजनाची आवश्यकता का असते हे जाणून घेताना लक्षात येते की, अनियोजीत अर्थव्यवस्थेमुळे संपत्तीच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात वाढ होत असली तरी अशा अर्थव्यवस्थेत अनेक दोष अनुभवास आले. विकासाच्या संधीचे असमान वाटप, उत्पन्नातील व संपत्तीत्तील विषमता, व्यापार चक्रीय चढ उतार, आर्थिक अस्थिरता यासारखे काही दोष अनियोजीत अर्थव्यस्थेत ठळकपणे समोर आले. हे दोष कसे दूर करता येतील याचा विचार करताना आर्थिक नियोजनाची गरज भासू लागली. त्यातून आर्थिक विकास नियोजनाची उद्दीष्ट्ये निश्‍चित केली गेली. ती अशी - समाजातील सर्व व्यक्तींना विकासाची समान संधी मिळवून देणे, वैयक्तिक आणि सामाजिक विकास घडवून आणणे, शक्य तितक्या अल्पावधीत शक्य तितक्या जलद आर्थिक विकास घडवून आणणे.\nविकास योजनांची उद्दिष्ट्ये निश्‍चित झाल्यानंतर एककेंद्री विकास नियंत्रण आणि अंलबजावणी यासाठी नियोजन व विकास समितीची आवश्यकता १९४४ मध्ये व्यक्त करण्यात आली. १५ मार्च १९५० ला भारत सरकारच्या प्रस्तावाद्वारे नियाजन व विकास समितीची स्थापना करण्यात आली. पहिले अध्यक्ष अर्देशिर दलाल होते. या समितीची पहिली बैठक २८ मार्च १९५० ला झाली. सध्या या समितीत १७ असतात. या समितीचे स्वरुप सल्लागार समिती असे असून त्याला घटानात्मक स्थान नाही. या समितीची रचना एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष व पूर्णवेळ सदस्य अशी आहे. काही मंत्री अर्धवेळ सभासद असतात. तसेच काही वरिष्ठ अधिकारी सदस्य असतात. समितीचे अध्यक्ष पंतप्रधान हे पदसिध्द असतात. उपाध्यक्ष व इतर सदस्य यांच्यासाठी निश्‍चित कार्यकाल व निश्‍चित योग्यता दिलेली नाही.\nया नियोजन समितीचे मुख्य कार्य संपूर्ण देशासाठी नागरी सुविधांचा पंचवार्षिक नियोजन आराखडा तयार करणे हे असते. यात नागरी गरजा लक्षात घेवून योजनेच्या उद्दिष्टांचा अग्रक्रम ठरविणे, वेळोवेळी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारांना आर्थिक समस्यांच्या गरजेनुरुप सल्ला देणे, देशातील भौतिक भांडवली व मानवी संसाधनांचे मोजमाप करणे व त्यांचा परिणामकारक व संतुलीत वापर करुन घेण्यासाठी योजनेची निर्मीती करणे हे असते. नियोजन समितीचे नामकरण नंतर योजना आयोग असे करण्यात आले आहे. हा आयोग केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली कार्य करीत असल्याने त्याच्या हाती मोठ्या प्रमाणावर आर्थिक सत्ता एकवटली आहे. नियोजन आयोग ही केंद्र सरकारच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली कार्य करणारी संस्था असल्यामुळे राज्यांच्या रास्त मागण्या डावलण्याची शक्यता असते. तथापि पंचवार्षिक योजनांच्या कारवाईत घटक राज्यांचाही सहभाग असल्यामुळे नियोजनाच्या प्रक्रियेत घटक राज्यांना सहभागी करुन घेण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना करण्यात आली.\nया आयोगाचे स्वरुप अवैधानिक आहे. आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान हे पदसिध्द असतात. देशातील सर्व घटक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिमंडळाचे सर्व कॅबिनेट मंत्री, नियोजन आयोगाचे सदस्य, केंद्रशासीत प्रदेशाचे प्रशासक हे या आयोगाचे सदस्य आहेत. नियोजन आयोगाचे सचिव हेच प्रामुख्याने काम पाहतात.\nया आयोगाची काही प्रमुख कार्ये पुढील प्रमाणे - राष्ट्रीय योजना तयार करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे ठरवून देणे, नियोजन आयोगाने तयार केलेल्या राष्ट्रीय योजनेवर विचार विनिमय करणे, राष्ट्रीय विकासाशी संबंधित सामाजिक व आर्थिक धोरणांवर विचार करणे, पंचवार्षिक योजनेच्या कार्यवाहीचा वेळोवेळी आढावा घेणे, योजनेची उद्दीष्ट्ये साध्य करण्याच्या संदर्भात महत्त्वाच्या सूचना करणे, योजना आयोगाच्या विविध योजना व पंचवार्षिक योजनांना अंतिम स्वरुप व मंजुरी देण्याचे महत्त्व पूर्ण काम राष्ट्रीय विकास परिषद करते.\nभारताच्या एकूण नियोजन खर्चापैकी राज्यांच्या पंचवार्षिक योजनांवर ५० टक्के खर्च होतो. नियोजीत वेळे आगोदर २ ते ३ वर्षे योजनेची प्रक्रिया सुरु होते. नियोजीत प्रस्ताव संपूर्ण माहितीसह आयोगाकडे पाठविले जातात. भारताच्या विकास खर्चाचे प्रमाण ५० वर्षांत ३२ टक्के वरुन ६४ टक्केपर्यंत वाढविण्यात आले आहे. नियोजन आयोगाची पुर्नरचना १९६७ मध्ये करण्यात आली.\nविकास नियोजन तीन प्रकारे केले जाते. ते खालिलप्रमाणे -\n१) आदेशाद्वारे - या प्रकारचे नियोजन साम्यवादी देशात केले जाते. सरकार वस्तुंचे उत्पादन करते व किंमतीवरे नियंत्रण ठेवते. (रशिया, पोलंड, चीन,क्युबा)\n२) सूचक नियोजन - भांडवलशाही देशात या प्रकारे नियोजन करताना उद्योजकांना सामावून घेतले जाते. सर्व प्रथम फ्रान्समध्ये हा प्रकार सुरू झाला. आज भारतात काही योजनांचे या पद्धतीने नियोजन केले जाते.\n३) प्रलोभनाद्वारे नियोजन - मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारणार्‍या भारत, पाक, इराण या देशांमध्ये लोकशाही पध्दतीने विकास कामे करताना लोकांना अनुदान, सवलत, निधी देवून विकास कामे केली जातात. भारतात या पद्धतीतही लोकशाहीचा प्रभाव कायम राहतो.\nनियोजनाचे इतरही प्रकार आहेत. ते खालिलप्रमाणे -\n१) केंद्रीत नियोजन - केंद्र शासनाकडे मोठे उद्योग- प्रकल्प, आंतरराष्ट्रीय व्यापार, संशोधन व तंत्रज्ञ सेवा या बाबतच्या विकास प्रकल्पांचे नियोजन असते.\n२) विकेंद्रीत नियोजन - विकास योजनांच्या नियोजन आणि अंमलबजावणीचे नियोजन केंद्र, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून केले जाते.\n३) वित्तीय नियोजन - नागरी विकास योजनांचे आराखडे तयार करणे, त्यासाठी लागणरा निधी व पुरवठा यांचा मेळ घालणे असे नियोजन केले जाते.\n४) आदेशात्मक नियोजन - नैसर्गिक साधन संपत्ती आयात करुन उद्दिष्टपूर्ती केली जाते. यासाठी केवळ आदेश देवून नियोजन केले जाते.\n५) प्रेरणात्मक नियोजन - लोकशाहीत विकासाच्या मागणीनुसार शासन व्यवस्था विकास कामांचे नियोजन करते. लोकांच्या मागणीतून विकास कामांची प्रेरणा मिळते.\nआर्थिक विकास दराचे नियोजन -\nकोणत्याही देशातील नागरी सुविधांचे नियोजन, मूल्यमापन हे त्या-त्या देशातील आर्थिक विकास दराच्या लवचिकतेवर अवलंबून असते. देशाचे प्रतिव्यक्ती उत्पन्न हे वाढ दाखविणारे असेल तरच विकास कामावरील खर्चाची तरतुद करणे शक्य असते. देशाच्या अर्थव्यवस्थेची सुदृढता किंवा पत काय आहे हे समजून घेण्यासाठी सकल राष्ट्रीय उत्पादन (ग्रोस डोमेस्टिक प्रॉडक्शन - जीडीपी) हा एक मूलभूत निर्देशक आहे. विशिष्ट कालावधीत देशांतर्गत उत्पादित सर्व वस्तू आणि सेवांचे रुपयातील मूल्य यातून दर्शविण्यात येते.\nअर्थव्यवस्थेचे एकंदर आकारमान आणि त्यात काळानुरूप वाढ यातून दर्शविली जात असल्यामुळे याला आर्थिक विकास दरही म्हटले जाते. जीडीपी दर नेहमी आधीचे वर्ष अथवा तिमाहीच्या तुलनेत दर्शविला जातो. उदाहरणार्थ, डिसेंबर २०११ अखेर जीडीपी दर ६.७. टक्के होता, म्हणजे डिसेंबर २०१० च्या तुलनेत अर्थव्यवस्थेने ६.७. टक्के दराने विकास साधला असा याचा अर्थ होतो.\nजीडीपीचे मोजमाप ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. देशातील प्रत्येक समाज घटकाने वर्षभरात किती कमावले त्यांची बेरीज करून अथवा देशातील सर्वांनी मिळून वर्षभरात किती खर्च केला याची बेरीज करून अशा दोन्हीपैकी कोणत्याही एका पर्यायातून ढोबळमानाने जीडीपी मोजला जातो. कमाईच्या अंगाने जीडीपी मोजताना, देशातील सर्व मेहनती, कामकरी जनतेने वर्षभरात मिळविलेले वेतन, भत्ते, मोबदला, वेगवेगळ्या नोंदीत- अनोंदीत कंपन्या व व्यवसायांचा ढोबळ नफा, सरकारकडे जमा होणारा कर- महसूल (अनुदाने वजा करून) आदी सर्वांची बेरीज केली जाते.\nग्रामीण विकास नियोजन -\nराष्ट्रीय विकास साधण्यासाठी ग्रामीण विकास अत्यंत आवश्यक ठरतो. म्हणूनच ग्रामीण समस्यांचे स्वरूप नीटपणे समजावून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. राष्ट्राच्या विकासात ग्रामीण समाजाची उल्लेखनीय कामगिरी असते. अन्नधान्ये व इतर कच्चा माल यांचे उत्पादन ग्रामीण भागातच होत असते. शहरांची गरज ग्रामीण उत्पादनातूनच भागविली जाते. शहरांतील औद्योगिक व्यवसायांना श्रमिक पुरविण्याची जबाबदारीही ग्रामीण भागातूनच पार पाडली जाते. राष्ट्रांची नैसर्गिक साधनसंपत्ती ग्रामीण प्रदेशातच उपलब्ध होते त्यामुळे बहुसंख्य लोकांची वस्तीही तेथे असते.\nभारतासारख्या विकसनशील राष्ट्रांना ग्रामीण विकासाची गरज फारच तीव्रतेने भासते. परंपराप्रिय ग्रामीण जनतेला आधुनिक शास्त्रीय दृष्टिकोन पटवून देऊन आर्थिक विकासाच्या मार्गावर शक्य तितक्या लवकर आणण्याचे प्रयत्न शासन व्यवस्थेला करावे ���ागतात. शिक्षणाच्या व दळणवळणाच्या सोयी भरपूर प्रमाणावर पुरवून ग्रामीण जनतेला विकासोन्मुख केल्यानंतरच ग्रामीण विकासाचे पाऊल पुढे पडू शकते. ग्रामीण विकासप्रामुख्याने तीन प्रकारात केला जातो. तो खालिलप्रमाणे -\n१) आर्थिक व्यवसायांचा विकास\n२) शिक्षण, आरोग्य वगैरेंसारख्या सामाजिक गरजांचा व सुविधांचा विकास\n३) सांस्कृतिक, सामाजिक आणि वैचारिक दृष्टिकोनांत बदल घडविणे.\nविविध व्यवसायांचा अभाव व बहुसंख्य नागरिकांचे कमी उत्पन्न ही ग्रामीण अर्थव्यवस्थेची मुख्य लक्षणे होत. शेती हा तेथील मुख्य व्यवसाय. ग्रामीण भागातील सुमारे ८५ टक्के माणसे शेतीवर अवलंबून आहेत. शेतीवरील लोकसंख्येचा भार वाढला असून त्याचा उत्पादनक्षमतेवरही विपरीत परिणाम होत आहे. बेकारी व विशेषतः अर्धबेकारीचे प्रमाण या व्यवसायात जास्त आहे. शेतजमिनीचे वाटप अतिशय विषम प्रमाणात झालेले आहे. त्यामुळे भूमिहीन शेतमजूर व छोटे शेतकरी यांचे प्रमाण विशेष असून त्यांचे उत्पन्न अतिशय कमी आहे. शेतीचे तंत्र परंपरागत पद्धतीचे असून उत्पादनक्षमता कमी आहे.\nशेती-विकासासाठी जमीनसुधारणा व जलसिंचन हे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर व जलद गतीने अंमलात आणण्याची गरज आहे. शेती किफायतशीर होऊ लागली की, आधुनिक तंत्राचा वापर करण्याकडे शेतकरी आकर्षित होतो. शेतीवरील लोकसंख्येचा भार कमी करण्यासाठी अन्य व्यवसाय व उद्योगधंदे वाढविण्याची गरज आहे. शेती आणि इतर व्यवसाय यांच्या विकासाला गती मिळण्यासाठी आर्थिक सेवांचे जाळे निर्माण करण्याची गरज आहे. वाहतूक आणि दळणवळणाची साधने, वीजपुरवठा, बाजाराची सोय, तांत्रिक सेवा यांचा विकास करणे त्यासाठी आवश्यक आहे.\nसार्वजनिक स्वच्छता व आरोग्याच्या सोयी ग्रामीण भागात फारच कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. स्वच्छ पिण्याच्या पाण्याची बारमाही सोय बहुसंख्य खेड्यांत नाही. संडास व गटारांचाही अभाव आहे. गावातील रस्ते अतिशय अरुंद असतात. दिवाबत्तीची सोय नसते. औषधोपचाराची सोय पंधरावीस खेड्यांच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या खेड्यात असते.\nशिक्षणाबाबतही अशीच दूरवस्था आहे. प्राथमिक शिक्षणाची सोयसुद्धा सर्व खेड्यांतून नाही. माध्यमिक, उच्च आणि तांत्रिक शिक्षणाची सोय स्वाभाविकपणेच शहरांपुरती मर्यादित आहे.\nशिक्षण व आरोग्य या सोयी चांगल्या आणि सुखी जीवनासाठी आवश्यक आहेत��. शिवाय आर्थिक विकासाच्या प्रक्रियेतही त्यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. शिक्षणाचा प्रसार झाला, तर शेती व इतर व्यवसायांच्या सुधारणेला निश्‍चितपणे हातभार लागू शकतो. चांगले आरोग्य हे उत्पादनक्षमता वाढविण्यास उपकारक ठरते. म्हणून आर्थिक विकासाइतकेच या कार्यक्रमांना महत्त्व दिले पाहिजे. असा दृष्टिकोण समाजविकास योजनांची आखणी करताना स्वीकारला गेला.\nसामाजिक सुविधांचा दुसरा विभाग म्हणजे मनोरंजन, व्यापक लोकशिक्षण ह्यांची उपलब्धता. महाराष्ट्रात तालीम ही खेडोपाडी असायची. पण मधल्या काळात तालमींची अवस्था शोचनीय झाली होती. तालीम व इतर खेळांची सोय, वाचनालय या सोयीही ग्रामीण भागात वाढविणे आवश्यक आहे.\nग्रामीण समाजरचना जुन्या रूढी व परंपरा ह्यांनी आधिक जखडलेली आहे. जातिव्यवस्था ही ग्रामीण जीवनात अधिक प्रभावशाली आहे. जातिभेद व विशेषतः अस्पृश्यता हे लोकशाही जीवनदृष्टीला तर हानिकारक आहेतच; शिवाय आर्थिक व्यवहारांतही त्यामुळे अडथळे येतात. कनिष्ठ समजल्या जाणार्‍या जातींतील व्यक्तींनी उच्च वा प्रगत समजले जाणारे व्यवसाय करू नयेत, गावातील बड्या वतनदारांच्या जमिनीवर वेठबिगार करावी, त्यांना कमी मजुरी दिली, तर तीत त्यांनी समाधान मानावे अशा अनेक कल्पना जातिभेदांमुळे प्रचलित आहेत. ही व्यवस्था बदलणे व विशेषतः जातिभेद मानण्याची मानसिक सवय घालविणे; कनिष्ठ, दलित जातींना विकासाची आर्थिक संधी उपलब्ध करून देणे हाही ग्रामीण विकासाच्या समस्येचा महत्त्वाचा भाग आहे.\nयाबाबत शासन, प्रशासनयंत्रणा व सामूहिक कार्यक्रम यांच्यापेक्षा स्वयंस्फूर्त चळवळी अधिक प्रभावशाली ठरतात. मात्र प्रशासनयंत्रणा व विशिष्ट योजना या जुन्या रूढींना व सकेतांना प्रमाण मानणार्‍या नसाव्यात; परिवर्तनाला त्या अधिकाधिक अनुकूल असाव्यात, अशी खबरदारी घेणे जरूर आहे.\nग्रामीण विकासाचे हे विविध प्रश्‍न हाताळण्यासाठी सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांमार्फत आखलेल्या योजनांना पंचवार्षिक योजनांत स्थान देण्यात आले. पण विविध खात्यांच्या योजना व कार्यक्रम यांच्या अंमलबजावणीत अधिक चांगले संयोजन व्हावे, ग्रामीण भागावर त्याचा आवश्यक त्या प्रमाणात परिणाम व्हावा आणि मुख्य म्हणजे या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत स्थानिक जनतेला सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, या ह��तूने समूहविकास योजनेचा दृष्टिकोन पहिल्या पंचवार्षिक योजनेतच स्वीकारला गेला. ठराविक लोकसंख्या असलेल्या प्रदेशाचा एक विकासखंड मानावयाचा, विकास कार्यक्रम अंमलात आणण्यासाठी गटविकास अधिकारी व त्याच्या नेतृत्वाखाली शेती, पशुपालन, सहकार, समाजशिक्षण यांच्यासाठी एकेक विस्तार अधिकारी, एक अवेक्षक इतका सेवकवर्ग प्रत्येक खंडासाठी पुरवावयाचा; रस्ते, शाळांच्या इमारती, तालमी, पिकांच्या पाण्याची योजना, समजामंदिरे वगैरे स्थानिक विकासाचे प्रकल्प हाती घ्यावयाचे, त्यांच्या खर्चापैकी काही भाग (१/३ किंवा १/१०) स्थानिक जनतेने श्रमदानाच्या रूपाने द्यावयाचा, असे या योजनेचे थोडक्यात स्वरूप होते.\nत्या काळात जनतेनेही आपल्या पैशांतून आपला विकास हे ध्येय मानून श्रमदान किंवा लोकवर्गणीच्या माध्यमातून अनेक विकास कामे पूणर्र् केली. त्यानंतरच्या समूह विकास योजनेत शासन व्यवस्थेचे अनुदान वाढत गेले आणि लोकवर्गणीची वृत्तीही नागरीकांमधून लोप पावत गेली. कालांतराने शासन व्यवस्था आर्थिकदृष्ट्या दुबळी होत गेली. त्याचा परिणाम विकास नियोजनावर झाला. अलिकडे बिल्ड ऑपरेट ऍण्ड ट्रान्सफर म्हणजेच बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा हा नवा विकास पॅटर्न राबविला जावू लागला आहे.\nसमूहविकास योजनेबाबत सुरुवातीच्या काळात लोकांमध्ये बराच उत्साह दिसून आला; पण नंतरच्या काळात तो ओसरला. स्थानिक विकास कार्यक्रमात श्रमदानाच्या रूपाने जनतेचा सहभाग ही कल्पना फारशी व्यवहार्य ठरली नाही. चौथ्या योजनेनुसार या प्रकल्पांचा सर्व खर्च सरकार किंवा स्थानिक संस्था यांनीच सोसावा असे ठरविण्यात आले आहे. शेतीसुधारणेच्या कार्यक्रमांनाही अपेक्षेप्रमाणे यश आले नाही. जलसिंचनाच्या कार्यक्रमांना या योजनेत पुरेसे स्थान दिले न जाणे, हे एक प्रमुख कारण होते.\nग्रामीण विकासाच्या क्षेत्रात महाराष्ट्र राज्याने विविध कार्यक्रम हाती घेऊन कार्यान्वित केले. १९६२ पासून राज्यात जिल्हा परिषदा स्थापन झाल्या. विकेंद्रीकरणाच्या तत्त्वानुसार लोकशाही अधिष्ठित संस्थांना उत्तेजन देणे व लोकांना स्थानिक तसेच शासकीय व्यवहारांत सहभागी होण्यास अधिकाधिक प्रवृत्त करणे, हे जिल्हा परिषदांचे मुख्य उद्दिष्ट आहे. जिल्हा पातळीवर सरकार करीत असलेली बरीचशी कामे आता जिल्हा परिषदांकडे सोपविण्यात आली आहेत व त्यासाठी पुरेसा निधीही त्यांना पुरविण्यात येतो.\nशहर विकास योजना -\nनागरी क्षेत्रासाठी म्हणजेच महानगरपालिका, नगरपरिषदा, नगर पंचायती अशा स्थानिक स्वराज्य् संस्थांच्या कार्यक्षेत्रामध्ये नागरी विकास कामे करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनिय, १९६६ नुसार सूक्ष्म नियोजन केले जाते. या योजनेला शासनाच्या नगर विकास विभागाकडून मान्यता देण्यात येते.\nविकास योजना प्रस्तांवाची अंमलबजावणी करणे हा नगररचना योजना तयार करण्याचा मुख्य उद्देश असतो. नगररचना योजना हे विकास योजना अंमलबजावणीचे प्रभावी साधन असल्याचे सिद्ध झाले आहे. नगररचना योजनांची अंमलबजावणी न होण्याचे मुख्य कारण असे की, त्या तयार करण्यास लागणारा दीर्घ कालावधी.\nनागरी क्षेत्रासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रामध्ये अंतर्भूत क्षेत्रासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ च्या तरतुदींनुसार विकास योजना म्हणजे भविष्यकालीन लोकसंख्येनुसार प्रस्तावित जमीन वापर व सार्वजनिक सुविधांची आरक्षणे दर्शविणारा प्रारुप विकास आराखडा तयार करण्याची तरतूद आहे.\nमहानगरपालिका व नगरपालिकांकडे नगर नियोजनाचा अनुभव असलेला तांत्रिक कर्मचारीवर्ग उपलब्ध नसल्यामुळे विकास योजना तयार करणे हे नगररचना विभागाचे एक प्रमुख काम झाले आहे. महानगरपालिका क्षेत्रांसाठी विकास योजना तयार करणे हे विशेष कौशल्याचे काम असल्यामुळे महानगरपालिका क्षेत्रांसाठी उपसंचालक, नगररचना यांच्या अधिपत्याखाली विशेष घटक निर्माण करण्यात आले आहेत.\nयाशिवाय राज्यातील जिल्ह्यांच्या सर्वसमावेशक विकासासाठी, महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्राबाहेर होणार्‍या अनियंत्रित व अनिर्बंधित वाढीचे सुनियेाजन तसेच नागरी व ग्रामीण क्षेत्राचे संतुलन राखण्यासाठी, तद्वतच ग्रामीण क्षेत्राच्या उन्नतीकरिता प्रस्तावित जमीन वापर व सार्वजनिक सुविधा दर्शविणार्‍या प्रादेशिक योजना तयार करण्याची तरतूद आहे. प्रादेशिक योजना तयार करण्यासाठी राज्य शासन प्रादेशिक नियोजन मंडळाची स्थापना करते. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून संवेदनक्षम परिसर सुरक्षिततेसाठी काही प्रदेशांसाठी प्रादेशिक योजना तयार करण्यात आलेल्या आहेत व काही तयार करण्यात येत आहेत.\nनागरी विकासाशी संबंधित कायदे व नियम -\nमहाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६, भूसंपादन अधिनियम १८९४, नागरी जमीन कमाल मर्यादा धारणा कायदा -१९७६ (व्यपगत कायदा), महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण कायदा, महाराष्ट्र माहितीचा अधिकार अधिनियम २००५, महाराष्ट्र जमिन महसुल नियम १९६६, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६, तरतुदी नुसार केलेले नियम, प्रादेशिक योजने विषयक नियम, विकास योजने विषयक नियम, नगर रचना योजने विषयक नियम, नवनगर विकास प्राधिकरण विषयक नियम, महाराष्ट्र शेत जमिनी व कूळ कायदा, महाराष्ट्र गुंठेवारी श्रेणी वाढ अधिनियम २००१, झोपडपट्टी सुधारणा व पुनर्वसन अधिनियम, मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९, प्रारुप प्रमाणित बांधकाम व विकास नियंत्रण नियमावली अ ब आणि क वर्ग नगरपरिषदा व नगरपंचयतींसाठी, संबंधीत महानगरपालिकासाठीच्या विकास नियंत्रण नियमावली, मुंबई मुद्रांक अधिनियम, भारतीय नोंदणी अधिनियम\nनगर रचना संचालनालय -\nनागरी विकास कामांच्या नियोजनात नगर रचना संचालनालय खालील वैधानिक कामे पार पाडते. प्रादेशिक योजना तयार करणे (प्रादेशिक नियोजन मंडळामार्फत), नगरपरिषदा व आवश्यक तेथे बिगरनगरपरिषदांच्या विकास योजना तयार करणे, विकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नगररचना योजना तयार करणे, वरील वैधानिक कामाच्या व्यतिरिक्त या विभागामार्फत नगर नियोजनाशी संबंधित इतर कामे करण्यात येतात. ती अशी - परिवहनविषयक नकाशे, शहराच्या वाहतूक व परिवहनविषयक समस्यांनुसार वाहतूक व्यवस्थापन नकाशे तयार करणे, शासकीय जमिनींचे भूमिअभिन्यास तयार करुन त्यांचे निर्गतीबाबत जिल्हाधिकारी यांना सल्ला देणे, जमिनीच्या विकास नियंत्रणाच्या संबंधाने नगरपरिषदा, महसूल व इतर विभागांना सल्ला देणे, जमीन मूल्यांकन व भूसंपादन कामात मूल्यांकन तज्ज्ञ म्हणून काम करणे, जिल्हा सत्र न्यायालयात सरकारी वकिलांना मूल्यांकनाबाबत साहाय्य करणे, नगरपरिषद हद्दीतील मिळकतींच्या करआकारणी कामी प्राधिकृत मूल्यांकन अधिकारी म्हणून काम करणे, मुद्रांक शुल्क वसुलीसाठी वार्षिक बाजार मूल्यदर तक्ते तयार करणे.\nभारतामध्ये १९१५ मध्ये नगररचना कायदा १९१५ मध्ये अस्तित्वात आला. त्यावेळी मुंबई, पुणे, ठाणे या भागाकरिता पाणी, रस्ते, वीज इत्यादी सार्वजनिक सुविधा पुरविणे गरजेचे वाटल्यामुळे हा कायदा करण्यात आला. त्यातील तरतुदीनुसार अशा पद्धतीने शहराच्या एखाद्या भागाचा विकास करता येणे शक्य झाले. परंतु या कायद्यांतर्गत विकास करणे ही बाब त्यावेळी बंधनकारक नसून ऐच्छिक होती. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशात औद्योगिक क्रांतीचे वारे वाहू लागले. त्या अनुषंगाने नवनवीन शहरे वसायला सुरुवात झाली. देशात पंचवार्षिक योजनांद्वारे विकास सुरु झाला. नवीन शहरांचादेखील नियोजनबद्ध विकास व्हावा अशी संकल्पना पुढे आली. त्यामुळे १९५४ मध्ये शहरांसाठी विकास योजना तयार करण्याच्या तरतुदींचा अधिनियमात समावेश करण्यात आला. या तरतुदीनुसार प्रत्येक नियोजन प्राधिकरणाला नगरपरिषदांना/महानगरपालिकांना त्यांच्या अधिकारक्षेत्रासाठी विकास योजना तयार करणे या कायद्यान्वये बंधनकारक करण्यात आले.\nकालांतराने शहराच्या हद्दीबाहेरदेखील मोठ्या प्रमाणात विकास सुरु झाला आणि अशा पद्धतीने हद्दीबाहेर होणार्‍या विकासावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणताही कायदा नसल्यामुळे या परिसरांचा अनियंत्रित विकास होण्यास सुरवात झाली. यावर उपाय म्हणून नागरी व ग्रामीण भागाचा एकत्रित विकास व्हावा अशी संकल्पना पुढे आली. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. १९६६ मध्ये प्रादेशिक योजनेच्या तरतुदींचा तसेच नवीन शहरांबाबतच्या तरतुदींचा समावेश अधिनियमात करण्यात आला. १९६६ मध्ये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम अमलात आला. १९१४ ते १९६२ या कालावधीत या विभागाचे नाव कन्सल्टिंग सर्व्हेअर टू गव्हर्नमेंट असे होते. १९६२ पासून नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय अस्तित्वात आले.\nआता गावांचाही विकास आराखडा -\nशहरांच्या धर्तीवर गावांच्या नियोजन आराखड्याचा कार्यक्रम आता शासन व्यवस्थेने सुरू केला आहे. समुह विकास योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग असावा यासाठी क्षमता बांधणी विकसित करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जात आहे.\nराज्यात दहा हजार लोकसंख्येपेक्षा जास्त पर्यावरण संतुलित गावांची या विशेष कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली आहेत. शहरांप्रमाणेच या गावांच्या विकास आराखड्याचे तंतोतंत नियोजन करण्यात आले आहे. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत पहिल्या वर्षी १२,१९३ ग्रामपंचायतींनी निकष पूर्ण केले आहेत. विकास आराखड्याबरोबरच ही गावे सूक्ष्म नियोजन पद्धतीने आराखडा तयार करत आहेत. यामध्ये गावकर्‍यांच्या सहभागाबरोबरच गावातील बारीकसारीक गोष्टींचा विचार केला आहे. पाण्याचे नियोजन असो वा मलनिस्सारण याचबरोबरच अपारंपरिक ऊर्जेच्या नियोजनाचा अंतर्भाव आहे. सॅटेलाईट मॅपिंग सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि रिमोट सेंसिंगसाठी राज्यव्यापी आणि देशपातळीवरील संस्थांची मदत घेण्यात येत आहे.\nविकास धोरण बदलाची गरज -\nनागरी सुविधा आणि सेवांच्या विकास विषयक व्यवस्थेतील प्राशासकिय आणि प्रत्यक्ष काम यातील वास्तव जाणून घेतल्यानंतर लक्षात येते की, विकासाच्या नियोजनात जसा जसा शासन व्यवस्थेचा सहभाग कमी होत आहे तस तसा खासगी विकसकांचा किंवा ठेकेदारांचा सहभाग वाढत आहे. त्यामुळे नागरी सुविधांची उभारणी खासगीकरणातून होत असून त्याचा सर्वसामान्यांना खर्चिक वापर करावा लागत आहे. तसेच दुरूस्ती विषयक खर्चाचे नवनवे प्रश्‍न निर्माण होत असून खासगीकरणातील सेवा- सुविधाही अडचणीच्या ठरत आहेत.\nवरील वास्तव लक्षात घेता नागरी सोयी- सुविधांच्या उभारणीत पुन्हा लोकसहभाग, लोकवर्गणी आणि समूह श्रमदान यांचे महत्त्व वाढविण्याची गरज निर्माण झाल्याचे दिसते. अन्यथा प्रत्येक ठिकाणी पे ऍण्ड यूज किंवा खर्च द्या आणि वापरा या प्रवृत्तीमुळे सर्व साधारण जगण्याच्या मूलभूत गरजाही लक्झरीयस किंवा ऐषआरामाच्या सुविधा ठरू शकतील. त्यामुळे सामाजिक स्वाथ्य पूर्णतः बिघडून अराजकाची स्थिती निर्माण होण्याची भीती आहेच. भारतीय समाजाला या वाटेवर न्यायचे की नाही याचा विचार सुजाण, जागरूक नागरीकांना वेळीच करावा लागेल.\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2015/12/blog-post.html", "date_download": "2020-10-01T08:09:19Z", "digest": "sha1:OM4WK4SG7PGLLZYJBH3DA34J55PPPPMT", "length": 23977, "nlines": 325, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: ‘स’कार पर्वाचा प्रारंभ हवा!", "raw_content": "\n‘स’कार पर्वाचा प्रारंभ हवा\nएकनाथराव खडसे .....गुलाबराव पाटील\nजिल्ह्याच्या राजकीय पटावर सहकार, सहाकार्य, सहमती, समन्वय, सहयोग, सहभाग अशा ‘स’ कारात्मक पर्वाचा उदय व्हावा अशी अपेक्षा सर्वसामान्य लोकांपासून समाजातील विविध घटकांतील मान्यवरांकडून व्यक्त होत आहे. जळगाव जिल्ह्यातून ���िधीमंडळ आणि संसदेपर्यंत पोहचणारे राजकारण सध्या कॉंग्रेसमुक्त आहे. सत्तास्थाने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या ताब्यात आहेत. अशा वातावरणात विकासाचे नवे माफदंड उभे करण्याचा प्रयत्न करण्याची जबाबदारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची आहे.\nगेले महिनाभर जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेनच्या मूठभर कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांच्या बदनामीची ‘सुंदोपसुंदी’ सुरू आहे. शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी जिल्हा पालकमंत्री तथा राज्याच्या मंत्रीमंडळातील सर्वांत ज्येष्ठमंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर गल्लीमैदानातून सुरू केलेला आरोपांचा पाढा थेट विधिमंडळातही वाचून दाखविला. त्यावर खडसे यांनी सविस्तरपणे व्यक्तिगत स्पष्टीकरण करून सर्व आरोप तूर्त खोडून काढले आहेत.\nविविध विषयांशी संबंधित आरोप-प्रत्योपांचा ‘शिमगा’ दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही पत्रकांच्या माध्यमातून खेळून घेतला. आता काही प्रमाणात धुराळ बसतोय. प्रकरण निवळण्याची चिन्हे आहेत. हेच वातावरणात असताना शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे जळगाव दौर्‍यावर येवून गेले. त्यांनी सामंजस्य दाखवून एक गोष्ट केली. शिमग्याच्या खेळात त्यांनी नव्याने कोणताही रंग भरला नाही.\nज्येष्ठनेते एकनाथराव खडसे आणि गुलाबराव पाटील यांच्यातील वाद-विवादामुळे दोघांची प्रतिष्ठा वाढते आहे, असे मुळीच नाही. दोघांची अप्रतिष्ठाही होते आहे, असेही समजण्याचे कारण नाही. दोघांचेही व्यक्तिमत्त्व विभिन्न पैलूंचे आहे. दोघांचे त्यांच्या पक्षातील स्थान निर्विवाद वर्चस्वाचे आहे. खडसे आणि पाटील यांच्या व्यक्तिमत्वांची तुलनाच होवू शकत नाही. याचे कारण, जळगाव जिल्ह्यातून गेल्या ५० वर्षांत राज्यस्तरावर वर्चस्व, प्रभाव निर्माण करणारा एकमेव नेता खडसेंच्या रुपात सध्या ठामपणे उभा आहे. ती उंची गुलाबराव आज आणि भविष्यातही गाठू शकत नाहीत. भविष्याच्या उदरात काय दडले आहे त्यावर भाष्य करणे टाळावे लागेल.\nजळगाव जिल्ह्याच्या गेल्या ५० वर्षांच्या राजकारणात राष्ट्र किंवा राज्यस्तरावर प्रभाव टाकणारे मोजकेच नेते निर्माण झाले. राज्य किंवा केंद्रीय मंत्रिमंडळात नेतृत्वाची संधी मिळाली म्हणजे, संपूर्ण राज्यस्तरावर प्रभावाचे वलय निर्माण झाले असे होत नाही. अगदी तसे पाहिले तर विधान परिषदेचे माजी उपसभापती स्व. गजाननराव गरूड, विधानसभेचे माजी अध्यक्ष स्व. मधुकरराव चौधरी, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराथी आणि देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत पोहचलेल्या श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या नंतर आज केवळ आणि केवळ खडसे यांचेच नाव घेता येते.\nखडसे हे अनुभवी आहेत. ३५ वर्षांपासून विधिमंडळाच्या राजकारकणात आहेत. राजकारणासोबत समाजकारण, कला, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत त्यांचा लिलया वावर आहे. राज्य आणि देशपातळीवर पक्षांतर्गत आणि पक्षबाह्य अनेक मान्यवर नेत्यांशी त्यांचे व्यक्तिगत संबंध आहेत. सर्वांसाठीचे असे ‘नाथाभाऊ’ तयार होण्याचा कालावधी हा किमान ४०-४५ वर्षांचा आहे.\nनाथाभाऊंच्या सोबत आज संसदीय किंवा विधीमंडळ राजकारणात वावरणार्‍या जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेतृत्वाचे सरासरी वय ४५ च्यावर आणि ५० वर्षांच्या आतील आहे. खडसे ६५ च्या उंबरठ्यावर आहेत. जिल्ह्याच्या ‘सेकंड लाईन’ नेतृत्वाचा प्रश्‍न खडसे यांच्यासह इतरही पक्षांमधील नेत्यांच्या समोर आहेच. तसा तो शिवसेनेच्या समोरही आहे.\nअशावेळी जिल्ह्याच्या विकासाचा अजेंडा घेवून खडसेंच्यानंतर ‘सेकंड लाईन नेतृत्वाचा’ झेंडा आपल्या खांद्यावर उचलण्याचे कौशल्य कोणीही दाखवू शकते. तशी संधी देण्याची स्वतः खडसे यांची तयारी असली तरी वर उल्लेख केलेल्या ‘स’ कारच्या कार्यशैलीतून सेकंड लाईनचा दर्जा, कुवत मिळविणे हुशार नेत्याला सहज शक्य व साध्य आहे.\nविषय फिरून पुन्हा गुलाबराव पाटील आणि खडसे यांच्यातील कथित संघर्षावर येतो. ‘सकारात्मक आणि सशक्त समाज उभारणीसाठीचे व्यासपीठ’ अशी ‘तरुण भारत’ ची विचारसरणी आहे. याच विचारांचा धागा पकडून आम्हाला असे वाटते की, खडसे यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचा सार्वंगिण विकास सरकारात्मक वातावरणात आणि अधिक सशक्तपणे होण्यासाठी सध्याचा काळ अनुकूल आहे. खडसे स्वतः ‘स्वयंभू’ असल्यामुळे त्यांची त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. समन्वय, सहमती व सहकाराचे सर्व पक्षीय प्रयत्न त्यांनी सुरू केलेच आहे.\nत्याचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात पक्ष विरहीत राजकारण उभे राहिले. अशा वातावरणात खडसे-गुलाबराव संघर्षाचा ‘एक सल’ सर्व सामान्य माणसाच्या मनांत उभा राहतोच.\nवाद-विवाद कोणी सुरू केला, काय आरोप केले, त्याला कोणी खतपाणी घातले अशा प्रश्‍नांवर चर्चा करण्याची आणि कोणा���े बरोबर, कोणाचे चूक अशा प्रश्‍नांवर चर्चा करण्याची आणि कोणाचे बरोबर, कोणाचे चूक हे ठरविण्याची भूमिका नाही. या विषयावर दोन्ही बाजुंकडून संशयकल्लोळाचे खूप पाणी वाहून गेले आहे. आता पाण्याच्या ‘ओघळांवर’ प्रहार करूनही काहीही उपयोग नाही. पण, एक गोष्ट नक्की की, दोन्ही बाजुंकडून होणार्‍या या बदनामीच्या खेळात स्वतः नेते आणि त्यांचे समर्थक समाधानी, आनंदी नाहीत. आहे ती केवळ अस्वस्थताच\nआरोप-प्रत्यारोपांच्या विविध विषयांना, दोन्ही बाजुंशी चर्चा करताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे ‘सहमतीचा’ ओलावा अजुनही वाद-विवादांच्या ओघळात टीकून आहे. हा ओलावा पुन्हा सहमती, सहकार्य, सहयोगस संमती, समन्वय याचा प्रवाह वाहून नेवू शकतो.\nखडसे स्वभावाने कठोर आहेत. पण, टोकाचा विरोध कुरवाळणारे नाहीत. आपल्या अडचणी त्यांना सांगितल्या की, ते सुद्धा समजून घेतात. विषय सोडून देतात. विकासाच्या विषयावर चर्चेची, पाठिंब्याची आणि पुढे सरकण्याची त्यांची नेहमी तयारी असते. गुलाबराव आक्रमक आहेत. बोलण्यात परखड आहेत. काही विषयांवर त्यांची मतेही ठाम आहेत. पण, त्यातून साध्य काय होते\nजळगाव जिल्ह्याच्या राजकारणाची जुनी पाने वाचली तर लक्षात येते की, मधुकरराव विरोधात जे. टी. महाजन असा उघड संघर्ष, अरुण गुजराथी विरोधात सुरेशदादा जैन असा खुला संघर्ष, मधुकरराव विरोधात प्रतिभाताई असा छुपा संघर्ष काही काळ होता. मतभेद व मनभेदही होते. पण, त्यात एवढा टोकाचा विखार कधीही पोसला गेला नाही. मध्यंतरी खडसे विरोधात सुरेशदादा असाही संघर्ष होता, आजही आहे. त्यातील काही विषय न्यायालयीन कज्जात अडकल्याने त्याविषयावर शांतता आहे.\nजिल्ह्याच्या नेतृत्वाचे सुकाणू आपसूक नाथाभाऊंच्या हाती आहे. दोन खासदार, दोन मंत्रिपदे, पाच आमदार त्यांच्या नेत्ृत्वात केंद्र व राज्याच्या सत्तेत भागीदार आहेत. राज्यातील युतीच्या सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेचे ३ आमदार आहेत. विरोधक म्हणून नावाला केवळ राष्ट्रवादीचे एकमेव आमदार आहेत. राजपटावरील नियतीचे दान असे युतीच्या बाजूने असताना वाद-विवादाचे किरकोळ विषय दोन्ही बाजूने सहज मिटविता येणे शक्य आहे. किंबहुना ते मिटवायलाच हवेत\nवडिलकीचा विचार केला तर नाथाभाऊ गुलाबराव पाटील यांना, ‘अरे इकडे ये’ असे सांगू शकतात. दुसरीकडे, गुलाबराव हे ‘भाऊ मला मार्गदर्शन करा’ असे ���्हणू शकतात. आता यात पुढाकार कोणी घ्यावा हा प्रतिष्ठेचा मुद्दा होवू शकतो.\n‘तरूण भारत’ फॉर्म्यूूला म्हणून असे सांगावेसे वाटते की, दोन्ही पक्षांच्या वाद-विवाद घालणार्‍या कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद अगोदर मिटवून टाकावेत. एकत्र बसून नेत्यांना दिलजमाईची विनंती करावी. नवे विषय-वाद निर्माण होणार नाहीत याची एकमेकांना ग्वाही द्यावी. मग हळूच तीळ संक्रांतीला नेत्यांच्या मनेमिलनाचा व विकासावर गोड बोलण्याचा कार्यक्रम घडवून आणावा. हे घडविणे अशक्य नाही. छोट्या कार्यकर्त्यांनी मोठ्या लाभासाठी आपले मतभेद कुरवाळायचे नसतात, हा चाणक्यनितीतला साधासोपा धडा लक्षात घेतला तर ‘स’ काराशी संबंधित पर्वाचा प्रांरभ जळगाव जिल्ह्यात सहज होईल.\nखडसे-गुलाबराव प्रकरणावर ‘तरुण भारत’ ने दोन्ही बाजुंवर परखडपणे लिखाण केले आहे. गुलाबरावांवर कडक शब्दांत लिहून सुद्धा त्यांनी ‘तरुण भारत’ कार्यालयात येवून आपले परखड मत मांडले. याच विषयाचा धागा पकडून खडसे यांचे कट्टर समर्थक तथा भाजपचे महानगर पदाधिकारी दीपक फालक आणि शिवसेनेचे माजी शहर प्रमुख गजानन मालपुरे यांना छेडले असता दोघांचे एक मत स्पष्टपणे समोर आले. ते होते, हा वादाचा विषय संपायला हवा. दोन्ही बाजुंनी ताणून धरण्याचे कारण नाही. या वादात कोणीतरी प्रामाणिकपणे चर्चा घडवून आणायला हवी.\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/06/ahmednagar-breaking-student-raped-while-being-picked-up-in-a-farm-pathardi-news/", "date_download": "2020-10-01T08:19:47Z", "digest": "sha1:IBVOFE2W4MS5UYVD32GEREC5AABJ37RV", "length": 9990, "nlines": 141, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर ब्रेकिंग : विद्यार्थीनीला शेतात उचलून नेत बलात्कार ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\n��ज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nHome/Ahmednagar City/अहमदनगर ब्रेकिंग : विद्यार्थीनीला शेतात उचलून नेत बलात्कार \nअहमदनगर ब्रेकिंग : विद्यार्थीनीला शेतात उचलून नेत बलात्कार \nअहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- नगर जिल्ह्यातील पाथडी तालुक्यातील वाळुज येथे राहणार्‍या १६ वर्ष वयाच्या अल्पवयीन विद्यार्थितीस रात्रीच्या वेळी तोंड दाबुन उचलून शोतात नेवून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला.\nविद्यार्थिनीचा आरडाओरड ऐकून तिची आई व आजी येत असल्याचे पाहून आरोपी अमोल गिते, रा. वाळुंज याने अत्याचार करुन पळून जातांना विद्यार्थिनीस म्हणाला की, जर पोलिसात तक्रार दिली तर तुला व तुझ्या आई-वडीलांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.\nसदर घटना १ ऑगस्टच्या रात्री साडे दहाच्या दरम्यान घडली काल पिडीत विद्यार्थिनीने पाथर्डी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी अमोल गिते याच्यावर भादवी कलम ३७६ (२) (आय) (३) सह बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण कायदा २०१२ चे कलम ३, ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nप��न्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.everglowtools.com/Machinist-Hammerwith-Fiberglass-Handle.html", "date_download": "2020-10-01T06:59:52Z", "digest": "sha1:OI6LCTS2MWCAR5UAPML3TO6BO24R5YOA", "length": 8520, "nlines": 202, "source_domain": "mr.everglowtools.com", "title": "यंत्र हॅमरविथ फायबरग्लास हाताळा उत्पादक आणि पुरवठा करणारे - चीन कारखाना - निंगबो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित", "raw_content": "\nघर > उत्पादने > हातोडा > यंत्र हॅमरविथ फायबरग्लास हाताळा\n47-इन -1 साधन सेट\n47-इन -1 साधन किट\n25-इन -1 साधन सेट\n21-इन -1 साधन सेट\nयंत्र हॅमरविथ फायबरग्लास हाताळा\nद खालील आहे बद्दल Machinआहेt हॅमरविथ फायबरग्लास हाताळा संबंधित, मी आशा करण्यासाठी मदत आपण चांगले समजणे Machinआहेt हॅमरविथ फायबरग्लास हाताळा.\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन\nप्रकार: मशीनर हॅमरविथ फायबरग्लास हँडल\nहातोडा सामग्री: कार्बन स्टील\nपुरवठा क्षमता:100000 तुकडा / तुकडे दरमहा स्टोनिंग हॅमर\nलीड टाइम: 45-60 डीवायवायएस\nवर्णन करणे तपशील साहित्य\nफायबरग्लास हँडलसह जर्मन प्रकार मशीनर हातोडा 100 ग्रॅम\nगरम टॅग्ज: यंत्र हॅमरविथ फायबरग्लास हँडल, चीन, उत्पादक, पुरवठा करणारे, घाऊक, खरेदी करा, कारखाना, सानुकूलित, मध्ये साठा, मोठ्या प्रमाणात, फुकट नमुना, ब्रँड, केले मध्ये चीन, नवीनतम, गुणवत्ता, प्रगत, टिकाऊ, सुलभ -maमध्येtaमध्येable, नवीनतम रचना, उत्तम, फॅन्सी\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\nकार्बन स्टील पंजा हातोडा\nपंजा हातोडा सह प्लास्टिक हाताळा\n8 ऑझ पंजा हातोडा\n12 ऑझ पंजा हातोडा\n16 ओझी पंजा हातोडा\nअमेरिकन प्रकार पंजा हातोडा\nअमेरिकन ग्राहक भेट अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना कंपनी\nचीन हात रिवेटर पुरवठादार\n12 \" चौरस ट्यूबलर हॅक्सॉ फ्रेम\n56pc रॅचेट पेचकस सेट\n30 पीसी मल्टी फंक्शन साधने सेट\n265 मिमी लाकूड हाताळा जपानी पाहिले\n65MN प्लास्टिक हाताळा जपानी पाहिले\nझिंक धातूंचे मिश्रण सुरक्ष��� चाकू\nपॉप-सेलिंग 210 मिमी फोल्डिंग पाहिले\nपत्ता: कक्ष 708-709 सुंदाझे आंतरराष्ट्रीय बिझलिंग. क्रमांक 50, लेन 5778, टिएंटॉन्ग दक्षिण रस्ता, यिनझोऊ जिल्हा, निंगबो\nच्या साठी चौकश्या बद्दल आमचे उत्पादने किंवा किंमत सूची, कृपया सोडा yआमचे ईमेल करण्यासाठी आम्हाला आणि आम्ही होईल व्हा मध्ये करण्यासाठीuch withमध्ये 24 hआमचेs.\nकॉपीराइट @ 2019 निंग्बो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathikitchen.in/fulke-recipe-marathi/", "date_download": "2020-10-01T06:53:46Z", "digest": "sha1:AMMXRQNHCBCR7MGN6YOD4MJGOTOU4RRQ", "length": 2918, "nlines": 83, "source_domain": "www.marathikitchen.in", "title": "फुलके - मराठी किचन", "raw_content": "\nJuly 15, 2020 admin भाकरी पोळी रोटी पुरी फुलके ( सर्व प्रकार ) 0\nतेल न घालता कणीक भिजवावी\nपुरी करण्याकरिता लागल, एवढी गोळी घ्यावी ती पिठी लावून पोळपाटावर मोठा पुरीएवढी लाटावी\nनंतर तव्यावर टाकून थोडी भाजून घ्यावी नंतर निखाऱ्यावर अगर गॅसवर टाकून चांगली फुगवावी\nखाली काढून तूप लावावे\nRagini kadam on उपयुक्त किचन टिप्स\nNeelam tawhare on पनीर टीक्का मसाला\nAnonymous on मसाला टोस्ट सँडविच\n - Health Yogi on नवरात्रीसाठी खास वेगळे उपवासाचे पदार्थ\nVaibhav on उपयुक्त किचन टिप्स\nभाकरी पोळी रोटी पुरी फुलके ( सर्व प्रकार )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/agrostar-information-article-5f51d3f564ea5fe3bd797e20", "date_download": "2020-10-01T07:08:41Z", "digest": "sha1:R6DA4WPMEXAL7ZOKTJVCMVUMCKDXEYZW", "length": 6327, "nlines": 96, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - ढगाळ आणि पावसाळी वातावरणात वांग्याची फुलगळ थांबून अधिक फळधारणा होण्यासाठी व्यवस्थापन! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nढगाळ आणि पावसाळी वातावरणात वांग्याची फुलगळ थांबून अधिक फळधारणा होण्यासाठी व्यवस्थापन\nसध्याच्या ढगाळ व पावसाळी वातावरणामध्ये वांगी उत्पादक शेतकऱ्यांना फुलगळ व फळधारणा न होणे या समस्या दिसून येत आहेत. फुलगळ होण्याची बरीच करणे असतात. आपल्या पिकामध्ये नेमक्या कोणत्या कारणास्तव फुलगळ होऊन फळधारणा होत नाही व त्यावरील उपाययोजना काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.\nसंदर्भ:- बीटी गोरे., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nवांगीपीक पोषणअॅग्री डॉक्टर सल्लावीडियोकृषी ज्ञान\nवांगीपीक पोषणआजचा फोटोकृषी ज्ञान\nवांगी पिकामध्ये अन्नद्रव्यांची कमतरता\nशेतकऱ्याचे नाव: श्री अखिलेश कुमार सहानी राज्य- उत्तर प्रदेश टीप- १९:१९:१९ @७५ ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nवांगीपीक पोषणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nवांगी पिकामध्ये अधिक फुलधारणेसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन\nसध्याच्या ढगाळ वातावरणामुळे आणि जमीनीतील सततच्या ओलाव्यामुळे वांगी व इतर भाजीपाला पिकांमध्ये फुलगळ समस्या दिसत आहे. यावर उपाय म्हणून जमिनीत वापसा असताना पिकात बोरॉन...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nऑक्टोबर महिन्यातील भाजीपाला लागवड\nप्रिय शेतकरी बंधूंनो, आज आपण ऑक्टोबर महिन्यात भाजीपाल्याच्या लागवडीबद्दल जाणून घेऊया. या पिकांची लागवड करुन आपण लाखो नफा कमवू शकतात.भाजीपाला लागवडबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी...\nव्हिडिओ | होम कंस्ट्रक्शन नॉलेज प्लस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://nileshsakpal.wordpress.com/2010/07/", "date_download": "2020-10-01T08:45:05Z", "digest": "sha1:XZLXGOEU45GD3CNWCXZGPC2KH4UW2WOO", "length": 17395, "nlines": 99, "source_domain": "nileshsakpal.wordpress.com", "title": "जुलै | 2010 | तेजोमय", "raw_content": "\n सामर्थ्य जयाचे॥ – समर्थ रामदासस्वामी\nपाऊसप्रवासी : दैनंदिनी २७ जुलै २०१०\nजुलै 27, 2010 2 प्रतिक्रिया\nकधीतरी पावसात भिजवून मन रमवणारे पाऊसवेडे चातक बरेच आहेत… अगदी रोजच्या घडीला कितीतरी वेळा हे असे पाऊसप्रवासी नजरेसमोर मुसळधार पावसामध्ये विरघळताना दिसत असतात… कुणी आपल्या संसाराच्या गाठोड्याला खांद्यावरून त्याची होडी करुन पाण्यामध्ये सोडून देतो तर कुणी उद्या काय होणार या सामान्य प्रश्नाला कवटाळून पावसामध्ये आपले चिंतांचे कापसी ओझे भिजवून रस्त्यावरून सरपटताना दिसतो… कुणी पक्षी अगदी झाडाच्या कोवळ्या फांदीवर बसून आपले अधिराज्य गाजवताना दिसतो तर त्याचवेळेला या निसर्गाच्या नव्या नवलाईला दूर सारून डांबरी रस्त्यावर एखाद्या नव्या खड्ड्याच्या तक्रारीमध्ये त्रासलेला एखादा बुद्धिमान प्राणी दिसतो… कुठे एका बाजूला पांडुरंगावर सगळा भार सोपवून त्याच्या नामघोषामध्ये या पावसाचा टाळ करुन, या पावसाचा मृदंग करुन, या पावसाचा अभंग करुन त्या विठुमाऊलीकडे निघालेली यात्रिकांची आषाढवारी दिसते..\nगेल्या पाच सहा वर्षामध्��े भारतातला पाऊस अनुभवला नव्हता.. जो काही होता तो फक्त बातम्यांमधून अन इथल्या फोटोंमधून.. यावेळी मात्र अगदी दूर गेलेल्या जुन्या मित्राप्रमाणे कडकडून गळ्यात पडला… त्याच जुन्या त्वेषामध्ये अन त्याच त्याच्या नेहमीच्या तालामध्ये… जणू काही सांगत होता की बघ या एकाच निसर्गामध्ये तू अन मी दोघे जगत आहोत, पण मी अजून तसाच मुक्त, मोकळा कोसळतो… अन तू दिवसेंदिवस एखाद्या जुन्या तलावाप्रमाणे आटत आटत चाललायस…. सार्‍या विश्वाला सताड बाहुंनी गवसणी कशी घालायची हे मात्र शिकावं ते या पावसाकडूनच… तो ना घड्याळाच्या काट्याला बांधलेला असतो ना तो कोण्या एखाद्या विशिष्ट व्यक्तीभोवती घुटमळत असतो… वर्षभराचे मळभ साचलेल्या आपल्या नजरा, आपले कोते झालेले दृष्टिकोन पुसून टाकण्यासाठी, धुवून टाकण्यासाठीच हा देवदूत आपल्याकडे झेपावत असेल… त्याचा ओला संदेश घेऊन माती सुगंधित होते.. त्याच्याकडून जीवन घेऊन कितीतरी नवी रोपटी आकाशाचे स्वप्न जोपासू लागतात… अन त्याचवेळेला आपल्यातला माणूस मात्र या पावसाचे आभार मानण्याचे विसरून जाताना दिसतो हीच ओली खंत मनामध्ये अंकुरत रहते…\nअजूनही दैनंदिनी लिहावी की असंच जेव्हा वाटेल तेव्हा लिहावे हे काही केल्या नक्की होत नाहीये… लवकरच काहीतरी निर्णय व्हावा हीच अपेक्षा… विचारांशी प्रामाणिक राहणे जमावे.. उठणार्‍या प्रत्येक भावस्पंदनाला त्याच्या हक्काचे आभाळ देता यावे म्हणुन आणखी कसोशीने यत्न करावे… खळबळ वा उफाळणारा अग्नीचा समर्पक सार्थ बहुमान कराता यावा…. भ्रष्ट व कुनीतीपुर्वक काळवंडणार्‍या ढगांना क्षितीजापलिकडे दूर ढकलता यावे….. अन यानंतर उभ्या राहणार्‍या सुसंवादासाठी शब्दांना साकडे घालणे मात्र असेच सुरु राहील\nFiled under दैनंदिनी Tagged with पाऊसप्रवासी\nगुरुपौर्णिमा :२५ जुलै २०१०\nजुलै 24, 2010 4 प्रतिक्रिया\nजवळ जवळ आठ नऊ महिन्यांच्या एका मोठ्या खंडानंतर लिहिण्यास घेतले आहे.. खंड होता तो फक्त या शब्दांकित स्वरुपाला.. खरे काळाचे शब्द तर प्रत्येक पावलावर आपोआप उमटत होते अन याहीपुढे अवतरत राहतील.. असंख्य घटनांचे वादळ अविरतपणे काळाच्या क्षितीजावरुन आयुष्याच्या या रणावर अघोरी शरांचा मुक्तछंद, बेभान वर्षाव करीत होते… कधी कधी अगदी इंद्रधनुष्यावरही संशय यावा की कदाचित याच धनुष्याचाच तर हा छद्मी डाव नसेल ना इथपर्यंत सैरभैर ह���णारी अवस्था वास्तवात होती.. प्रत्येक क्षणासरशी पायाखालची जमीन आतमध्ये धसत जावी.. आपण जिथे आहोत तिथेच आपले जिवंत थडगे होईल की काय असे वाटावे.. आयुष्यांच्या सुंदर, चमचमीत कल्पनांच्या मागे एक भेसूर आभास दब्या पावलाने आपले अस्तित्व जपत असतो व सत्यामध्ये येण्यासाठी आसुसत असतो हे पटण्यासाठीच काही योग लिहिलेले असतात.. जेव्हा हिशोब लागण्यापेक्षा हिशोब करणे नको वाटते.. जेव्हा एखाद्या चक्रव्यूहातून सुटून सुखरुप घरी जाण्यापेक्षा चक्रव्यूहाचा हिस्सा होऊन जाण्यात सार्थक वाटते…. असणे नसणे याहीपेक्षा हरवणे जास्त समर्पक असते… आपल्या कटाक्षामध्येच आपल्याला छेदून जाणारे एखादे अस्त्र लपलेले असावे असे प्रतिबिंबातून उमटत असते तेव्हा सावलीचाही तिरस्कार वाटू लागतो..\nकल्पनेच्या परे असणार्‍या अशा भीषण परिस्थितीतून सहीसलामत सुटणे कधीच सहज नसते…. आज गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर हे लिहिण्याचे प्रयोजन इतकेच की गेल्या कित्येक महिन्यांच्या सगळ्या अग्निदिव्यातून, रौद्र महासागरातून जर ही जीवननौका आज पैलतीरावर सुखरुप आली आहे ती फक्त अन फक्त एका दीपस्तंभामुळे म्हणजेच एका सद्गुरुकृपेमुळेच या अशक्य काळामध्येही जर शाश्वत काय असेल तर ते आहे सद्गुरुतत्व या अशक्य काळामध्येही जर शाश्वत काय असेल तर ते आहे सद्गुरुतत्व त्याला समजणे, त्याची मीमांसा करणे हे या तुच्छ देहाचे कामच नाही… त्याचे अढळत्व वादातीत आहे, त्याचा वास सूक्ष्मतम सूक्ष्म आहे अन त्याचा विस्तार अनंत आहे…. तो प्राप्तही आहे अन तो अगम्यही आहे…. तो सिध्द आहे, तो साधकही आहे… तो सहजही आहे तर तोच अनाकलनीयही आहे…. तो सार्‍या या पंचीकरण पसार्‍याचा केंद्रबिंदूही आहे अन तोच या सार्‍यापासून अलिप्तही आहे… तो मी आहे, मी तो आहे… हीच सद्गुरुकृपा जी त्या रामाला वसिष्ठांकडून मिळाली, कृष्णाला सांदिपनींकडून मिळाली … अशी ही सद्गुरुकृपा मिळणे हेच ह्या जगण्याचे फलित आहे.. या अशा जगण्यासाठी मग ह्या संसाराचे शिवधनुष्य पेलणे मान्य आहे\nFiled under उत्स्फूर्त Tagged with गुरुपौर्णिमा\nभालेराव दाढे , वाफळे च्यावर गुरुपौर्णिमा :२५ जुलै २०१…\nBhagyashree च्यावर माझाही छानसा गाव आहे…\nyogesh च्यावर माझाही छानसा गाव आहे…\naneel च्यावर दैनंदिनी – ०२, ०३ आणि ०४…\naneel च्यावर पाऊसप्रवासी : दैनंदिनी २७ जुलै…\nVijay More च्यावर समिधा – माझ्या नजरे��\nprasad च्यावर दैनंदिनी – ०८, ०९, १० आण…\nshubhangi च्यावर आई – दैनंदिनी – १४…\nvikram च्यावर पाऊसप्रवासी : दैनंदिनी २७ जुलै…\n||जय जय रघुवीर समर्थ|| मी निलेश सकपाळ, आणखी एक ब्लॉगर तुमच्या सारखाच शब्दांपाशी अडलेला, शब्दांभोवती घुटमळणारा, अन शब्दातून शब्दापलिकडे जाण्याचा प्रयत्न करणारा एक ‘शब्दप्रवासी’ तुमच्या सारखाच शब्दांपाशी अडलेला, शब्दांभोवती घुटमळणारा, अन शब्दातून शब्दापलिकडे जाण्याचा प्रयत्न करणारा एक ‘शब्दप्रवासी’ तेजाळणार्‍या सूर्याशी गप्पा मारणारा, रात्रीला थोपटत झोपविणारा, चंद्राला बोटाच्या अग्रभागी घेऊन गोल गोल फिरवणारा, शून्यातून शून्याकडे निघालेला एक शून्यमोल शून्य तेजाळणार्‍या सूर्याशी गप्पा मारणारा, रात्रीला थोपटत झोपविणारा, चंद्राला बोटाच्या अग्रभागी घेऊन गोल गोल फिरवणारा, शून्यातून शून्याकडे निघालेला एक शून्यमोल शून्य व्यवसायाने अभियंता व त्यातही risk engineeringशी संबंध असल्याने जगण्याचे वेगळे कोन जवळून पहायला मिळतात, वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधण्यास मिळतो अन यातुनच बरोबरीला असलेल्या अनुभवाच्या शिदोरीत भर पडत असते. या सर्व अनुभवांना शब्दरुप देता येते वा तो परमेश्वरच माझ्याकडून हे करवून घेत असला पाहिजे, हे सारे लिखाण त्याच्याच चरणी समर्पित\nप्रा. सुरेश नाखरे (सासरेबुवा)\nआता इथे किती वाचक आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-taloda-jay-adivasi-yuva-shakti-member-bearers-met-chairman-dbt-scheme", "date_download": "2020-10-01T06:41:56Z", "digest": "sha1:DIJZQPWN7VDCCBBUR5XJQLZFH7A7OEJH", "length": 13544, "nlines": 265, "source_domain": "www.esakal.com", "title": "डीबीटी बंद करा आणि शासकीय खानावळ सुरू करा ! | eSakal", "raw_content": "\nडीबीटी बंद करा आणि शासकीय खानावळ सुरू करा \nदीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचे नाव बदलून ‘वीर एकलव्य’ स्वयंम योजना करण्यात यावे आणि वस्तू व स्टेशनरीची रक्कम वाढवण्यात यावी.\nतळोदा ः जय आदिवासी युवा शक्तीच्या महाराष्ट्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डीबीटी योजना अभ्यासगटाचे अध्यक्ष पद्माकर वळवी यांची भेट घेऊन डीबीटीमुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक, सामाजिक व मानसिक नुकसान आणि इतर मुद्यांवर सखोल चर्चा केली. तसेच यावेळी विविध मागण्यांचे निवेदन पद्माकर वळवी यांना देण्यात आले.\nतळोद्यातील शासकीय विश्रामगृहात जय आदिवासी युवा शक्तीच्या महाराष्ट्राचे प्रमुख पदाधिकारी व ��ार्यकर्त्यांनी डीबीटी योजना अभ्यासगटाचे अध्यक्ष पद्माकर वळवी यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली व त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, भोजन डीबीटी पूर्ण पणे बंद करून शासकीय खानावळ सुरू करण्यात यावे. आदिवासी विकास विभागा मार्फत ‘विद्यार्थी सहायता कक्ष’ स्थापन करण्यात यावे.\nदीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचे नाव बदलून ‘वीर एकलव्य’ स्वयंम योजना करण्यात यावे आणि वस्तू व स्टेशनरीची रक्कम वाढवण्यात यावी. यावेळी जयस महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष विनोद माळी, उपाध्यक्ष डॉ. हिरा पावरा, संपर्क प्रमुख शंकर वसावे, दिनेश पावरा, प्रा. बबलू गायकवाड, बालाजी लाखाडे, विवेक पाडवी, अभय वळवी, शरद पोटकुले, कैलास मावची, निखिल घारे, साहिल भांगरे, वैभव बुळे, रितिक दलोड, चेतन शर्मा, योगेश पाडवी, साजन शेवाळे, सुनील पाडवी, दीपक भिल, अक्षय पाडवी, विक्की पवार, गौतम भिलाव, नागेश पावरा, प्रेम पाडवी, दिनेश मोरे आदी उपस्थित होते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऑक्टोबर महिन्यात बँकाना 15 दिवस सुट्टी\nनवी दिल्ली: यावेळेसचा ऑक्टोबर महिना मोठा सणासुदींचा आहे. यामुळे या महिन्यात बॅंकासोबत अनेक शासकीय कार्यालयांना सुट्टी असणार आहे. महत्वाचे म्हणजे...\nहिंगणा एमआयडीसी : महामेट्रो आली मात्र उद्योगाला अवकळा\nहिंगणा एमआयडीसी (जि. नागपूर) : एमआयडीसी परिसरात उद्योगवाढीला महत्वाचे पाणी, वीज व जमीन मुबलक उपलब्ध आहे. उद्योगवाढीच्या दृष्टीने आणि उद्योगवाढीला वेग...\nवडिलांनी म्हटलं होतं, \"तू सरपंच झालास तर एक गाव सुधारशील पण अधिकारी झालास तर..\nउपळाई बुद्रूक (सोलापूर) : उजनी धरणाच्या पट्ट्यातील पुनर्वसन झालेले गाव रिटेवाडी. गावातील समस्या लहानपणापासून जवळून पाहिल्या होत्या. त्यामुळे आपण...\nकुरनूर धरण परिसरात पहिल्यांदाच आढळला छोटा क्षत्रबलाक पक्षी \nअक्कलकोट (सोलापूर) : कुरनूर (ता. अक्कलकोट) येथील बोरी धरण परिसरात पहिल्यांदाच छोटा क्षत्रबलाक पक्षी आढळला आहे. त्यामुळे या भागातील पक्षीप्रेमी व...\nसिंहगड घाटात पडली दरड\nखडकवासला(पुणे) : सिंहगड घाटात दरड पडली आहे. गडावरील घाट रस्ता बंद असल्याने त्याची फारशी अडचण जाणवली नाही. स्थानिकांच्या माहितीनुसार, मंगळवारी(ता...\nमाणदेशात आढळले महाराष्ट्र राज्य फुलपाखरू \"निलवंत'\nगोंदवले (जि. सातारा) : सातत्याने जलसंधारण व मनसंधारणाची वाट चोखळताना किरकसालकरांनी निसर्गाशी नाते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.healthflatters.com/2020/08/information-about-cricket-in-marathi.html", "date_download": "2020-10-01T07:11:55Z", "digest": "sha1:UDBTWLOJGMQNQO2VV7I57QTUIMC6AQS3", "length": 28318, "nlines": 92, "source_domain": "www.healthflatters.com", "title": "Information about cricket in marathi | क्रिकेट ची माहिती cricket marathi mahiti", "raw_content": "\nनमस्कार मित्रांनो,कसं आहात तुम्ही.सर्व मजेत ना Cricket खेळाविषयी जाणून घेण्याची जी उत्सूकता तुमच्यामध्ये आहे,त्यामुळे आज या लेखातून आपण Information about cricket in marathi क्रिकेट ची माहिती मराठी मधे पाहणार आहोत.या पोस्टमध्ये तुम्हाला क्रिकेट ची माहिती cricket marathi mahiti मिळणार आहे.आपणास विनंती आहे कृपया हा आर्टिकल शेवटपर्यंत वाचा,जेणेकरून आपल्याला information about cricket in marathi मिळेल.\nक्रिकेट एक बॅट(फळी) आणि बॉल(चेंडू) ने खेळावयाचा खेळ आहे. क्रिकेटची सुरुवात इंग्लंड मध्ये झाली. ज्या देशावर ब्रिटीश राज्य (Commonwealth Countries) होते त्या देशात हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. भारतीय उपखंडात तर क्रिकेट हाच मुख्य खेळ आहे. लोकप्रिय आंतरराष्ट्रीय संघ इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान, वेस्ट ईंडिझ, न्यूझीलँड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, झिंबाब्वे, केन्या आहेत.\nइतिहास असे समजले जाते की ह्य खेळाची सुरवात इंग्लंड मधील केंट व ससेक्स प्रांतात झाली. तेराव्या शतकात इंग्लंडचे युवराज एडवर्ड यांनी नेवेन्डन, केंट येथे क्रिकेट खेळल्याची नोंद आहे. ऑक्सफर्ड शब्दकोशामध्ये १९५८ मध्ये सर्व प्रथम क्रिकेट या शब्दाची लिखित नॊंद झाली. सतराव्या शतकात या खेळाची लोकप्रियता खूप वाढली. १८०० मध्ये खेळात बरेच परिवर्तन झाले व हा खेळ इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ घोषित करण्यात आला. १९६३ साली सामन्याचा निकाल लागण्याच्या दृष्टीने प्रत्येक डावात विशिष्ट षटके टाकण्याचा नियम आणला. हा क्रिकेट प्रकार लोकप्रिय झाला व पुढे १९७१ मध्ये एकदिवसीय क्रिकेट या नावाने प्रसिद्ध झाला. २००० साली क्रिकेटचा नवीन प्रकार ट्वेंटी२० क्रिकेटची सुरवात करण्यात आली. या खेळाची मुख्यत्वे दोन अंगे आहेत. फलंदाजी आणि गोलंदाजी. कसोटी क्रिकेटमध्ये ४ डाव, तर इतर प्रकारांत २ डाव खेळले जातात. दोन्ही संघ आलटून-पालटून फलंदाजी आणि गोलंदाजी करतात. खेळ सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांच्या कप्तानांसमोर नाणेफेक होते. नाणेफेक जिंकणारा कप्तान प्रथम डावात फलंदाजी करायची अथवा गोलंदाजी, याची निवड करतो. फलंदाज करणाऱ्या संघाचा उद्देश जास्तीत जास्त धावा करण्याचा असतो. जेव्हा दोघे फलंदाज विरूध्द दिशेच्या यष्टी पर्यंत जातात तेव्हा १ धाव पूर्ण होते. सहसा फलंदाज जेव्हा चेंडू फलंदाजी करणारया फलंदाजाच्या बॅटला लागतो तेव्हाच धाव घेतात. फलंदाजाने चेंडू सीमापार केल्यास, यष्टींदरम्यान धाव घेण्याची आवश्यकता नसते. अशा वेळी चेंडूचा पहिला टप्पा सीमेवर अथवा सीमेपार पडला तर सहा धावा, नाहीतर चार धावा फलंदाजाच्या खात्यात जमा होतात. ह्या शिवाय गोलंदाजाने गोलंदाजीचे नियम तोडले तरी सुध्दा फलंदाजी करणारया संघास धाव मिळते.\nगोलंदाजी करणाऱ्या संघाचा उद्देश दुसऱ्या संघाच्या प्रत्येक फलंदाजाला बाद करणे असतो. फलंदाजाला वेगवेगळ्या प्रकारे बाद करता येते (त्रिफळाचीत, झेल,यष्टीचीत, पायचीत (एल.बी.डब्ल्यू.),धावचीत).हा खेळ सहा चेंडुचे १ षटक या प्रमाणे खेळला जातो. प्रत्येक षटकाच्या शेवटी गोलंदाजाचे टोक बदलले जाते व क्षेत्ररक्षण करणारया संघाचा नविन खेळाडू गोलंदाजीस येतो. ह्याच वेळेस पंच सुध्दा आपाआपली जागा बदलतात. प्रत्येक फलंदाज बाद झाल्या नंतर त्याच्या संघातील नविन फलंदाज फलंदाजीस येतो. जेव्हा १० फलंदाज बाद होतात तेव्हा तो संघ सर्वबाद झाला असे म्हणले जाते. ह्या नंतर फलंदाजी करणारा संघ गोलंदाजी करतो तर गोलंदाजी करनारा संघ फलंदाजी करतो. जो संघ दिलेल्या षटकमर्यादेत सर्वात जास्त धावा करतो त्याला विजयी घोषित केले जाते. क्रिकेटच्या वेगवेगळ्या प्रकारात सामना संपण्याचे मापदंड वेगवेगळे आहेत.\nफलंदाज बाद होण्याचे प्रकार\nदहा वेगवेगळ्या पध्दतीने फलंदाज बाद होऊ शकतात. एक फलंदाज बाद झाल्या नंतर त्याची जागा नविन फलंदाज घेतो. जेव्हा दहा फलंदाज बाद होतात तेव्हा एक डाव संपतो. खाली दिलेल्या दहा प्रकारांन पैकी पहिल्या सहा प्रकाराने फलंदाज सहसा बाद होतो.\nझेल - जेव्हा फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक जमिनीला लागण्याच्या आधी पकडतो तेव्हा त्या बाद होण्याच्या प्रकाराला झेलबाद म्हणतात.झेलबाद्चे क्षेय गोलंदाज व क्षेत्ररक्षक दोघांना ही दिल्या जाते. ( नियम ३२)\nत्रिफळाचीत - जेव्हा गोलंदाजाने टाकलेला चेंडु फलंदाजी करणारया फलंदाजाच्या टोकावरिल यष्टींना लागतो तेव्हा त्याला त्रिफळाचीत म्हणतात. गोलंदाजाला ह्या बळी चे क्षेय दिले जाते. (नियम ३०)\nपायचीत - जेव्हा गोलंदाजाने टाकलेला चेंडु बॅटला न लागता फलंदाच्या पायावर,पॅड्वर किंवा शरीरावर आदळतो तेंव्हा पंच चेंडु यष्टींन वर गेला असता कि नाही हे ठरवुन फलंदाजाला बाद देउ शकतो. गोलंदाजाला ह्या बळी चे क्षेय दिले जाते.\nधावचीत - जेंव्हा क्षेत्ररक्षक, गोलंदाज अथवा यष्टीरक्षक, फलंदाज धाव घेण्यासाठी धावत असतांना अथवा इतर कोणत्याही कारणासाठी क्रिझ मध्ये नसतो तेव्हा चेंडु मारुन यष्टी उडवतो तेव्हा त्याला धावचीत म्हणतात. ह्या बळीचे क्षेय कोणालाही दिले जात नाही.\nयष्टीचीत - चेंडु खेळतांना जेंव्हा फलंदाज क्रिझच्या बाहेर जातो व चेंडु त्याला चकवुन यष्टीरक्षकाच्या हातात जातो तेंव्हा बाद होण्याच्या प्रकाराला यष्टीचीत म्हणतात. गोलंदाजा व यष्टीरक्षकाला ह्या बळी चे क्षेय दिले जाते. (नियम ३९)\nक्रिकेटचा शोध कोणत्या साली लागला याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. पण इंग्लंडमध्ये वेल्स येथे असलेल्या घनदाट जंगलात लहान मुले हा खेळ खेळत होती, अशी नोंद मात्र सापडते. सतराव्या शतकाच्या सुरवातीला तरूण हा खेळ खेळू लागले. पण त्याला सध्या असणारा क्रिकेट हा शब्द मात्र, क्रिकेट न खेळणार्‍या फ्रान्स या देशाची भाषा फ्रेंचमधून आला आहे.\nपहिला आंतराष्ट्रीय सामना १८४४ मध्ये खेळला गेला. त्यानंतर आजपर्यंत या खेळाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. सध्या जगमरात जवळपास २० देशात हा खेळ खेळला जातो. भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडीज, श्रीलंका, न्यूझीलंड या देशात हा खेळ सर्वांत जास्त खेळला जातो.\nक्रिकेटचा प्रसार करण्याचे श्रेयसुद्धा इंग्लंडला जाते. इंग्रजांनी ज्या देशांवर राज्य केले तेथे त्यांचे अधिका‍री क्रिकेट खेळत. त्यामुळे हा खेळ इंग्लंडबाहेर गेला. १७४४ मध्ये क���रिकेटचे नियम बनायला सुरूवात झाली. १७७४ मध्ये त्यात प्रथम सुधारणा होत, पायचीत, तीन यष्टी, बॅटची लांबी यांचे नियम ठरवण्यात आले.\nत्यानंतर दोन पंच नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. १७७८ साली लॉर्डसवर एमसीसी क्लबची स्थापना करण्यात आली.\n१७५१ साली यॉर्कशायर हे सामन्याचे पहिले अधिकृत ठिकाण ठरले. १७६० मध्ये गोलंदाजी चेडू टाकू लागले. फिरकी गोलंदाजी करू लागले. १७७२ मध्ये धावफलक निर्माण झाला. अठराव्या शतकाच्या सुरवातीला लंडन व डार्टफोर्ड हे दोन क्लब अस्तित्वात आले.\nपहिला आंतरराष्ट्रीय सामना १८४४ मध्ये अमेरिका व कॅनडात झाला. १८५९ मध्ये इंग्लंडचे व्यावसायिक खेळाडू उत्तर अमेरिकेच्या दौर्‍यावर गेले. १८६४ मध्ये ओव्हरआर्म गोलंदाजी टाकण्यात येऊ लागली. १८७७ मध्ये पहिली कसोटी इंग्लंड व ऑस्ट्रेलियादरम्यान खेळली गेली. १८८२ मध्ये प्रतिष्ठेच्या अॅशेस करंडक सामन्यांना इंग्लंड व ऑस्ट्रेलियादरम्यान सुरवात झाली.\n१८८९ मध्ये दक्षिण आफ्रिकेला कसोटी खेळणारा तिसरा देश म्हणून मान्यता मिळाली. १८८९ पर्यंत एक षटक चार चेंडूंचे होते. त्यानंतर पाच चेंडूंचे एक षटक झाले, तर १९०० मध्ये सहा चेंडूंचे एक षटक झाले. त्यानंतर आठ चेंडूंचे एक षटक करण्याचा प्रयोगही या क्रिकेट खेळणार्‍या तीन देशांमध्ये झाला. पुन्हा १९४० मध्ये सहा चेंडूंचे एक षटक झाले.\nदुसर्‍या महायुध्दाच्या आधी भारत, वेस्ट इंडीज व न्यूझीलंड या तीन देशांना कसोटी खेळण्याची मान्यता मिळाली. युध्दानंतर पाकिस्तानलाही कसोटी खेळणारा देश म्हणून मान्यता मिळाली. विसाव्या शतकाच्या शेवटी श्रीलंका, झिंबाव्वे व बांगलादेश यांनाही मान्यता मिळाली. अशा तर्‍हेने क्रिकेट सर्वत्र पसरत गेल\nस्वतंत्र देश म्हणून भारताला अस्तित्व मिळण्यापूर्वी ती इंग्रजांची वसाहत होती. इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या वास्तव्यामध्ये क्रिकेट हा त्यांचा प्रसिध्द खेळ भारताने नुसताच आत्मसात केला असे नाही, तर त्यावर प्रभुत्व मिळवले. क्रिकेट हा भारतामध्येही अतिशय लोकप्रिय खेळ आहे. कसोटी सामन्यांप्रमाणेच एक दिवसाचे सामने देखील चित्तवेधक ठरतात.\nभारतामध्ये शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे अशा सर्व स्तरांवर क्रिकेटच्या स्पर्धा होतात. 'रणजी ट्रॉफी', 'दिलीप करंडक' व 'इराणी ट्रॉफी' हया सामन्यांमधे चमकणा-या खेळाडूंपैकी निवडक खे��ाडू भारताचे प्रातिनिधित्व आंरराष्ट्रीय पातळीवर करतात.\nक्रिकेट खेळासंबंधीचे प्राथमिक नियम असे आहेत\nक्रिकेटचा सामना हा दोन संघांमध्ये होतो. प्रत्येक संघाचा एक कप्तान व एक उपकप्तान असून एकंदर ११ खेळाडूंचा असा हा संघ असतो. खेळताना एखाद्या खेळाडूस इजा झाल्यास पर्यायी खेळाडू असावा, यासाठी दोन ते तीन जास्त खेळाडूंचा मिळून संघ बनतो. बदली खेळाडू हा क्षेत्ररक्षण करू शकतो, किंवा फलंदाजाऐवजी पळू शकतो. बदली खेळाडूला फलंदाजी किंवा गोलंदाजी करता येत नाही. बदली खेळाडू निवडताना, विरूध्द संघाच्या कप्तानाची हरकत नाही ना, याची खात्री करावी लागते. खेळाबाबत निर्णय देणारे दोन पंच असतात व ते प्रत्येकी एकेक बाजू सांभाळतात. दोन्ही संघाच्या कप्तानांच्या परवानगीशिवाय सामन्यासाठी निश्चित केलेले पंच बदलता येत नाहीत. पंचांनी केलेले इशारे व खुणा समजून घेऊन गुणलेखक हा धावांची नोंद करतो.\nक्रिकेटची साधने व पटांगण\nचेंडू - वजन १५५ ग्रॅम्स, परिघ २३ सें.मी., चेंडू बदलण्याविषयी - ७५ षटकांनंतर चेंडू बदलता येतो. बॅट - रूंदी - ११ सेंमी, लांबी - ९५ सें. मी.\nविकेटस् - तीन स्टंप्स व त्यावरील दोन बेल्स मिळून विकेट तयार होते. दोन विरूध्द बाजूच्या विकेटस् मधील अंतर २२ यार्ड (साधारणपणे २० मीटर) असते. एकमेकांच्या समोर व समांतर अशा विकेटस् असतात. विकेटची रूंदी २२.५० सें. मी. असते. विकेटस् मधील स्टंप्स समान असतात. व त्यांची जमिनीपासून उंची ७० सें. मी. असते. ४ बेल्स हया ११ सें. मी. लांबीच्या असतात.\nपिच् - दोन विकेटस् मधील अंतरास पिच् म्हणतात. चेंडू फेकणे व फलंदाजाने तो फटकावणे हया क्रिया सारख्या पिच् वर होत असल्याने, पिच् चांगले असणे महत्त्वाचे. पावसापाण्यामुळे अनपेक्षित रित्या पिच् फारच खराब झाल्यास दोन्ही संघांच्या कप्तांनांची हरकत नसल्यास, सामना सुरू असताना ते बदलता येते.\nक्रिकेटच्या सामन्यात दोन डाव किंवा इनिंग्ज असतात. नाणेफेक जिंकणा-या संघाचा कप्तान फलंदाजी म्हणजे बॅटिंग किंवा क्षेत्ररक्षण यापैकी एकाची निवड करतो.\nफलंदाज बाद झाल्यावर दोन मिनिटांत फलंदाजी करणाऱ्या संघाचा कप्तान आपल्या इच्छेनुसार आपल्या संघाची फलंदाजी संपवल्याचे केव्हाही जाहीर करू शकतो. एक फलंदाज बाद झाल्यावर दोन मिनिटांत दुसरा फलंदाज आला पाहिजे. एका संघाची फलंदाजी संपल्यावर १० मिनिटांच्या आत दुस-या संघाची फलंदाजी सुरू झाली पाहिजे. 'प्ले' असा आदेश प्रत्येक डावाच्या सुरवातीला पंच देतात, व खेळ सुरू होतो. बाद खेळाडू क्रिडांगणा बाहेर जाण्यापूर्वी नवीन खेळाडू आत यावा असा संकेत आहे.\nज्याला क्रिकेटपटू व्हायचे आहे, त्याने क्रिकेटमधील सर्व नियम लक्षात घ्यावेत. खेळण्याचा भरपूर सराव हवा. बॅट, बॉल, स्टंप्स, पायमोजे, पॅडस् तसेच काउंटी कॅप देखील हवी. पांढरा शर्ट, पांढरी पँट, कॅनव्हास शूज, व लोकरी पायमोजे घ्यावेत. कपडे, मोजे हे वारंवार धुवावेत. क्षेत्ररक्षण म्हणजे, चेंडू अडविण्याची क्षमता ही प्राथमिक व मौलिक बाब आहे. क्षेत्ररक्षण गचाळ असल्यास, त्या संघास नामुष्की पत्करावी लागते.\ninformation about cricket in marathi बद्दल आपल्याला हा लेख कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.तुमचा प्रतिसाद व आपल्या कौतूकाची साथ मला असे आर्टिकल लिहण्यास स्फुर्तिदायक ठरेल.आपणास विनंती आहे क्रिकेट खेळाची माहिती आपल्या मित्र परिवारात नक्की शेअर करा.\nआंखों के लाल होने पर न करें नजरंदाज\nइन घरेलू उपायों से 2 हफ्ते में कम करें वजन\n या ब्लाग मध्ये आपल्याला मराठी उखाणे,मराठी गाणी Lyrics,मराठी कविता,मराठी सुविचार,मराठी गोष्टी अश्याच विविध महत्त्वपुर्ण घडामोडी वाचायला भेटतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/04/corona-lockdown-stayhome_26.html", "date_download": "2020-10-01T07:40:20Z", "digest": "sha1:OAB6LQBYWQUR532TKOKK5A7CP6FW2YZQ", "length": 9939, "nlines": 107, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "कोरोना विषाणू आरोग्यविषयक भद्रावतीत घरोघरी कुटुंबाना सर्वेक्षण - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर कोरोना विषाणू आरोग्यविषयक भद्रावतीत घरोघरी कुटुंबाना सर्वेक्षण\nकोरोना विषाणू आरोग्यविषयक भद्रावतीत घरोघरी कुटुंबाना सर्वेक्षण\nकोरोणा विषाणू प्रतिबंधकात्मक उपाययोजना म्हणून भद्रावती शहर व तालुक्यातील प्रत्येक घरोघरी जाऊन कुटुंबांचे आरोग्यविषयक सर्वेक्षण दि. २५ ला करण्यात आले.\nयावेळी सर्वेक्षण करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना मास्क तथा सॅनेटाझरचे वाटप करण्यात आले. घरो घरी करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणासाठी एकूण ३०० जणांचा सहभाग होता. प्रत्येकी दोन जन असणाऱ्या १५० पथकांचे गठन करण्यात आले. एका पथकाकडे शंभर घरांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली. संबंधित पथकांनी घरोघरी जाऊन कुटुंबातील सदस्यांची आरोग्य विषयक माहिती घेतली. खोकला, सर्दी, ताप, श्वसनाचा त्रास याबाबत तसेच बाहेरून नव्याने येणाऱ्या सदस्यांबाबत विचारणा करण्यात आली. या एक दिवसीय अभियानात वैद्यकीय कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी कर्मचारी, शिक्षक, महसूल विभाग, इको प्रो चे सदस्य यांचा सहभाग होता. सकाळी ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे नवीन आलेल्या आशा वर्कर, अंगणवाडी कर्मचारी व इको प्रो च्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार महेश शितोळे, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. आनंद किन्नाके, डॉ. विपिन सातभाई, डॉ. कुंभारे, इको-प्रो चे संदीप जीवने यांचीउपस्थिती होती व उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच मास्क व सॅनेटाझर चे वाटप केले.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णा��ी ...\nArchive सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathikitchen.in/paneer-butter-masala-recipe-marathi/", "date_download": "2020-10-01T07:16:26Z", "digest": "sha1:UIESEPKTBFIH2MG4EWVPPKLNYCXJ3NKQ", "length": 4541, "nlines": 102, "source_domain": "www.marathikitchen.in", "title": "पनीर बटर मसाला - मराठी किचन", "raw_content": "\nआलं लसूण वाटण दोन चमचे\nसुकं खोबरं किसून एक चमचा\nधनेपूड-जिरंपूड प्रत्येकी अर्धा चमचा\nगरम मसाला एक चमचा\nसुकं खोबरं लवंग, वेलची, दालचिनी व खसखस लाल होईपर्यंत भाजून घ्यावं.\nखोबर-खसखस, लवंग, वेलची, दालचिनी मिक्सरमध्ये एकत्र बारीक करून घ्यावं.\nकांदा-टोमॅटोची प्युरी वेगवेगळी करून ठेवावी.\nचमचाभर बटर गरम करून त्यात तमालपत्र, कांद्याची प्युरी घालून परतावी.\nआलं-लसूण वाटण घालून लाल होईपर्यंत परतावं. त्यावर तिखट, हळद, गरम मसाला, धनेपूड, मीठ घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.\nटोमॅटो प्युरी घालून पाच-दहा मिनिटं परताव. त्यावर दूध, क्रीम घालून मंद आचेवर ग्रेव्ही शिजू द्यावी.\nआवश्यकता असेल तरच ग्रेव्हीत पाणी घालावं.\nत्यात पनीरचे तुकडे, राहिलेलं दोन चमचे बटर, गरम मसाला घालुन पंधरा मिनिटं परत वाफ येऊ द्यावी.\nRagini kadam on उपयुक्त किचन टिप्स\nNeelam tawhare on पनीर टीक्का मसाला\nAnonymous on मसाला टोस्ट सँडविच\n - Health Yogi on नवरात्रीसाठी खास वेगळे उपवासाचे पदार्थ\nVaibhav on उपयुक्त किचन टिप्स\nभाकरी पोळी रोटी पुरी फुलके ( सर्व प्रकार )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.udyojakghadwuya.com/2019/10/blog-post_13.html", "date_download": "2020-10-01T08:07:38Z", "digest": "sha1:IYJDHRPQL32CT42YNPGY2F5EHQQEHALH", "length": 15174, "nlines": 185, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "अंतर्मनाची शक्ती वापरून एखाद्या किंवा अनेक व्यक्तींना आकर्षित करण्याचे सोपे मार्ग जे कोणीही अवलंबू शकतात. - चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया अंतर्मन आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास आर्थिक विकास उर्जा लेख अंतर्मनाची ���क्ती वापरून एखाद्या किंवा अनेक व्यक्तींना आकर्षित करण्याचे सोपे मार्ग जे कोणीही अवलंबू शकतात.\nअंतर्मनाची शक्ती वापरून एखाद्या किंवा अनेक व्यक्तींना आकर्षित करण्याचे सोपे मार्ग जे कोणीही अवलंबू शकतात.\nचला उद्योजक घडवूया ८:३७ म.पू. अंतर्मन आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास आर्थिक विकास उर्जा लेख\nमानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\nappointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.\nफेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nव्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :\nवरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nइलेक्शन ड्युटी मुळे आलेला ताण तणाव कसा दूर करायचा\nआर्थिक समस्यांमुळे आलेला तणाव हा जीवघेणा ठरू शकतो\nमुंबई मध्ये मराठी दुकानदार, व्यवसायिक ह्यांचे अस्त...\nहा एक मंत्रा तुमचे आयुष्य बदलून टाकेल\n\"फोर्ब्स ह्या मासिकाने प्रसिद्ध केलेल्या भारतातील ...\nअंतर्मनाची शक्ती वापरून एखाद्या किंवा अनेक व्यक्ती...\nमुंबईतील मोक्याच्या, जास्त नफा देणाऱ्या व्यवसायाच्...\nउर्जा शास्त्र वास्तू उर्जा आणि मालकाची उर्जा\nपैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे\nपैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे पिढीजात पैसे कमावण्याचे मार्ग संपत्ती किंवा पैसे कम...\nउद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव. मराठी आणि परप्रांतीय मधील फरक. मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाही\nउद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव मराठी आणि परप्रांतीय मधील फरक मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाह...\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा वैज्ञानिक आ��ि अध्यात्मिक अश्य...\nआपली किंमत वाढवण्यासाठी फक्त अंतर्मन नाही तर बाहेरील परिस्थिती देखील बदलावी लागते\nकल्पना करा कि तुम्ही हिरा आहात. तुम्ही स्वतःला हिरा बनवण्यासाठी १५० ते २०० किलोमीटर जमिनीमध्ये गाडले, म्हणजे कठीण परिश्रम घेतले. तु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/17", "date_download": "2020-10-01T09:19:43Z", "digest": "sha1:DMFJVEJR2QAM22QWKVURNV5RTKHMC4YB", "length": 6829, "nlines": 82, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\ndhananjay munde : करोनावर मात करताच पुनश्च हरिओम मुंडेंनी सादर केला पवारांना लेखाजोखा\nमुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख; टीव्ही पत्रकाराविरोधात हक्कभंग\nUddhav Thackeray: आम्ही रात्री नाही, दिवसाढवळ्या कामे करतो; CM ठाकरे काय म्हणाले फडणवीसांना\nपत्नी ऐश्वर्या रायला घाबरून तेजप्रताप यांनी घरचं मैदान सोडलं\ndevendra fadnavis : मुंबईत साडेसात हजार नव्हे, १५ हजार रुग्णांचा करोनाने मृत्यू: फडणवीस\nमुंबईचा अपमान करणाऱ्या कंगनाला दणका; विधान परिषदेत हक्कभंग\nविधानसभेत नॉट आउट ५० वर्षे ; 'हा' आमदार एकदाही हरला नाही निवडणूक\nविधानपरिषदेच्या उपसभापतीपदी निलम गोऱ्हे बिनविरोध; मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन\nकलाकार कल्याण मंडळ स्थापन करा\nकाहींची ‘रात गयी, बात गयी’ वृत्ती\n'पिंकसिटी'त मोदींच्या हस्ते 'पत्रिका गेट'चं व्हर्च्युअल लोकार्पण\nप्रणव मुखर्जी हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व\nSharad Pawar: कंगना मामले में मत पड़ना मुख्यमंत्र्यांनंतर शरद पवार, देशमुखांनाही धमकीचा फोन\nसुप्रसिद्ध तेलगू स्टार जयप्रकाश रेड्डी यांचं हार्ट अटॅकने निधन\nकरोनाने अडवली आमदारांची वाट; अजित पवारांनी मिटवले प्रकरण\nUddhav Thackeray: बाहेरून महाराष्ट्रात येणाऱ्यांना CM ठाकरेंचे खडेबोल; 'हा' टोला कंगनाला\nNews in Brief: आजच्या ठळक बातम्या अगदी थोडक्यात\nऊसतोड कामगारांना पंकजा मुंडे यांनी 'असा' दिला धीर\nआरोग्य राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच करोनाची स्थिती मोठी चिंताजनक\n'मातोश्री' उडवून देण्याची धमकी; काँग्रेसने जाळला दाऊदचा पुतळा\nएकपडदा चित्रपटगृहे बंद करू द्या\nकंगनाच्या सुरक्षेसाठी सरसावलं हिमाचल प्रदेश सरकार\nUddhav Thackeray: 'मातोश्री' बॉम्बने उडवू ; दाऊदच्या हस्तकाची दुबईतून CM ठाकरेंना धमकी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.everglowtools.com/Chrome-Plated-Combination-Pliers.html", "date_download": "2020-10-01T08:39:36Z", "digest": "sha1:CZSXBI3BGLYQJLVCKODXVLYVPYUYWB7W", "length": 9055, "nlines": 194, "source_domain": "mr.everglowtools.com", "title": "क्रोम प्लेटेड संयोजन पिलर्स उत्पादक आणि पुरवठा करणारे - चीन कारखाना - निंगबो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित", "raw_content": "\nघर > उत्पादने > पाईअर > क्रोम प्लेटेड संयोजन पिलर्स\n47-इन -1 साधन सेट\n47-इन -1 साधन किट\n25-इन -1 साधन सेट\n21-इन -1 साधन सेट\nक्रोम प्लेटेड संयोजन पिलर्स\nद खालील आहे बद्दल क्रोम प्लेटेड संयोजन पिलर्स संबंधित, मी आशा करण्यासाठी मदत आपण चांगले समजणे क्रोम प्लेटेड संयोजन पिलर्स.\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन\nरंगाची मात्रा हाताळा: दोन\nपॅकिंगः स्टिकर किंवा हँग कार्ड किंवा स्लाइड कार्ड किंवा डबल फोड\nवर्णन करा: उष्णता उपचारित द्वि-भौतिक आरामात पकड हँडल पॉलिश € पेराल निकलेड € निकल प्लेटेड\nपुरवठा क्षमता:100000 तुकडा / तुकडे दरमहा संयोजन संयंत्र\nपॅकेजिंग तपशील:स्टिकर किंवा हँग कार्ड किंवा स्लाइड कार्ड\nलीड टाइम: 45-60 डीवायवायएस\nनाव वर्णन करणे पॅकेजिंग\nसंयोजन फिकट आकार: 6 \"ã € 7\" ã € 8 \" स्टिकर किंवा हँग कार्ड किंवा स्लाइड कार्ड\nउष्णतेचा उपचार द्वि-भौतिक आरामात पकड\nगरम टॅग्ज: क्रोम प्लेटेड संयोजन चिमटा, चीन, उत्पादक, पुरवठा करणारे, घाऊक, खरेदी करा, कारखाना, सानुकूलित, मध्ये साठा, मोठ्या प्रमाणात, फुकट नमुना, ब्रँड, केले मध्ये चीन, नवीनतम, गुणवत्ता, प्रगत, टिकाऊ, सुलभ -maमध्येtaमध्येable, नवीनतम रचना, उत्तम, फॅन्सी\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\nआरामदायक पकड हाताळा लांब नाक पिलर्स\nसीआरव्ही स्टील संयोजन पिलर्स\nअमेरिकन ग्राहक भेट अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना कंपनी\nचीन हात रिवेटर पुरवठादार\n12 \" चौरस ट्यूबलर हॅक्सॉ फ्रेम\n56pc रॅचेट पेचकस सेट\n30 पीसी मल्टी फंक्शन साधने सेट\n265 मिमी लाकूड हाताळा जपानी पाहिले\n65MN प्लास्टिक हाताळा जपानी पाह��ले\nझिंक धातूंचे मिश्रण सुरक्षा चाकू\nपॉप-सेलिंग 210 मिमी फोल्डिंग पाहिले\nपत्ता: कक्ष 708-709 सुंदाझे आंतरराष्ट्रीय बिझलिंग. क्रमांक 50, लेन 5778, टिएंटॉन्ग दक्षिण रस्ता, यिनझोऊ जिल्हा, निंगबो\nच्या साठी चौकश्या बद्दल आमचे उत्पादने किंवा किंमत सूची, कृपया सोडा yआमचे ईमेल करण्यासाठी आम्हाला आणि आम्ही होईल व्हा मध्ये करण्यासाठीuch withमध्ये 24 hआमचेs.\nकॉपीराइट @ 2019 निंग्बो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://planetmarathimagazine.com/the-universal-traveler-vishnudas-chapke/", "date_download": "2020-10-01T07:41:52Z", "digest": "sha1:7UD456AVM4CVUHGLIPECGEP4D6XLSJZN", "length": 16147, "nlines": 167, "source_domain": "planetmarathimagazine.com", "title": "THE UNIVERSAL TRAVELER- VishnuDas Chapke", "raw_content": "\nNandu Tambe’s वन्यजीवन अभयारण्य\nजग फिरण्याची हौस अनेकांना असते पण चक्क ३५ देश आणि ४ खंड पालथे घालून जगाला प्रदक्षिणा घालून येणं हे तेवढं आव्हानात्मक आणि धाडसाचं काम..\n१९ मार्च २०१६ ते १९ मार्च २०१९ पर्यंतच्या प्रवासाची गोष्ट. या जगभ्रमंती साठी कोणतही नियोजन नसताना Crowd Funding च्या माध्यमातून हा प्रवास जिद्दीने पार करुन आपल्या मातृभूमीत येऊन सगळ्यांना अभिमान वाटावा असा ध्येयवेड्या “विष्णुदास चापके” यांच्या सोबत केलेली प्लॅनेट मराठी मॅगझीन च्या निमित्ताने केलेली खास बातचीत..\n“दिलीप धोंडे यांना प्रेरित होऊन केली जग भ्रमंती”\n२०१० मध्ये कमांडर दिलीप धोंडे यांची मुलाखत करायची होती. त्यांनी एका छोट्या बोटीतून जगाला प्रदक्षिणा घातली होती आणि मग त्यांच्या त्या मुलखाती नंतर मला सुद्धा असचं मनात येऊन गेलं कि अापण सुद्धा असं काही तरी अनोख काम करू. साहसी आव्हानात्मक थ्रिल असलेलं. त्या वेळी वाटलेली गोष्ट आज सत्यात उतरली आहे. याचा होणारा आनंद अवर्णनीय असा आहे. खूप धाडस करून हा अनोखा प्रयत्न केला आणि आज तो सत्यात उतरला आहे याच समाधान मला आहे.\n३ वर्ष ३ दिवस हा फार मोठा प्रवास होता. फार अनुभव आणि अनोख्या तऱ्हेनं जगणं शिकवून गेला. उजाडणारा प्रत्येक दिवस काही तरी नव्या अडचणी, नवे अडथळे घेऊन समोर यायचा, मग रोज यांना समोर जाताना त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करायचो. रोज रात्री एखादा अडथळा येऊन समोर यायचा आणि सकाळी त्यावर मार्ग काढून प्रवासाची नवी वाट निर्माण करावी लागायची. या प्रवासात असंख्य गोष्टी शिकायला मिळाल्या, पाहायला मिळाल्या आणि आठवणीत राहतील असे अनुभव सोबतीला घेऊन हा प्रवास झाला.\n“मायभूमीत परतल्याचा आनंद अनोखा”\nजेंव्हा म्यानमार भारत मैत्री पूल हा ओलांडला तेंव्हा मायभूमीत परतल्याची जाणीव झाली आणि आनंद देखील झाला. मातृभूमीत पाऊल ठेवल्याचा तो क्षण काही औरच होता. इथे मला कोणत्याही पासपोर्ट ची गरज लागणार नव्हती. मी व्हिसा शिवाय मुक्तपणे हिंडू शकणार होतो. प्रवासाची सांगता आपल्या भारतात आल्यावर पूर्ण झाली म्हणून हा क्षण निश्चितच आनंदाचा आणि अविस्मरणीय असा होता.\n“३ दिवसांच्या नियोजनावर जग हिंडलो”\nमी प्रवास करताना अजिबात नियोजन नाही करायचो. नियोजन सोबतीला असायचं पण फक्त ३ दिवसाचं. पुढच्या ३ दिवसात कुठे जायचंय, काय करायचं, अश्या छोट्या छोट्या नियोजनातून माझा प्रवास घडत गेला. फार मोठे मोठे प्लॅन्स न करता छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष देऊन हे नियोजन पार पडायचं. फार मोठे प्लॅन्स केले तर ते सत्यात कितपत उतरतील याबाबत काही शाश्वती नसायची. छोट्या प्लॅनिंग मध्ये पटकन तोडगा काढता यायचा. ३ दिवसाचं नियोजन करता करता ३ वर्ष ३ दिवस हा प्रवास पार पडला.\n“माझ्यातल्या ‘मी’ पणाचा शोध”\nहा प्रवास मला असंख्य अनुभव देऊन गेला सोबतीला मनाचं समाधान. मला स्वतःची अशी वेगळी ओळख या प्रवासाने करून दिली. मी कोण आहे, काय करू शकतो, माझ्यातली क्षमता काय आहे, मी काय नाही करू शकत. उदाहरण मी चिकन किंवा मटण पचवू नाही शकत. या माझ्या मर्यादा आहेत. मी एका दिवसात ७ किलो मीटर, २० किलो वजन घेऊन चालू शकतो. मी २ दिवस काहीही न खाता जगू शकतो. एक दिवस पाण्याशिवाय ही राहू शकतो. अश्या अगणित गोष्टीची उलगड या प्रवासादरम्यान झाली. माझ्यातल्या मी पणाचा शोध मला या प्रवासा मुळे घेता आला. माझी कार्यक्षमता आणि शक्ती याची जाणीव झाली. या प्रवासामुळे अजून स्वतःला चांगल्या पद्धतीने ओळखू शकलो.\nजग भटकत असताना घरच्यांसोबत संपर्क ठेवणं हे सोशल मीडिया मुळे थोड्या फार प्रमाणात शक्य झालं. एक एक दिवस प्रवास हा पुढे जात होता तसा वेळेतही बदल घडत होता. मी ज्यावेळी साऊथ अमेरिकेत होतो तेव्हा तिकडची वेळ आणि आपली भारतीय वेळ ही एकदम उलट असायची. इकडे आई बाबा सकाळचा चहा घ्यायचे तेव्हा मी तिकडे रात्रीच जेवण करून झोपलेला असायचो. तर अश्या वेळी संपर्क साधणं थोडं अवघड होतं. मी त्यांच्यासाठी एक छोटा निरोप लिहून ठेवायचो आणि झोपी जाय��ो. मग ते सुद्धा दुसऱ्या दिवशी व्हाट्सअप वरून माझ्यासाठी एखादा संदेश रेकॉर्ड करून पाठवायचे. खूप दिवस आमचं समोरासमोर बोलणं नाही व्हायचं तिकडच्या आणि इकडच्या वेळांमुळे आमचा संपर्क हा डिजिटल स्वरूपात जास्त व्हायचा.\nमुळात मी नियोजना शिवाय जगणारा व्यक्ती आहे. छोट्या प्लॅन्स मधून काहीतरी नव्या गोष्टीचीं उलगड होत असते त्यामुळे मी काही फार पुढचे प्लॅन्स बनवले नाहीत. सध्या माझ्या डोक्यात पुस्तक लिहिण्याचा प्लॅन आहे. त्याच बरोबर पत्रकारिता आणि पर्यावरण क्षेत्रात काम करण्याची संधी मला प्राप्त झाल्यास मी तिकडे हि काम करेन.\nप्लॅनेट मराठी मॅगझीन तर्फे ध्येयवेड्या आणि कर्तृत्ववान “विष्णुदास चापके“ ह्यांना सलाम आणि भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..\nशब्दांकन : नेहा कदम (प्लॅनेट मराठी)\nPrevious “गुढीपाडवा”- नवीन वर्षाची सुरुवात\n‘चंद्रमुखी’ जाणार ऑन फ्लोअर; सध्याच्या परिस्थितीत नवं कोरं शूट सुरु करणारे हे पहिले मराठी बॅनर असेल….\nनाट्यकर्मी आणि रंगमंच कामगारांसाठी अभिनेते ‘वैभव मांगले’ यांचा मदतीचा हात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/16/time-to-close-the-city-given-the-growing-number-of-corona-patients/", "date_download": "2020-10-01T08:19:18Z", "digest": "sha1:2RPLYFXFX6NNJSAEA5VTT42IRI7QQW3W", "length": 11419, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहर बंद करण्याची वेळ - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nHome/Ahmednagar News/कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहर बं��� करण्याची वेळ\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहर बंद करण्याची वेळ\nअहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-गेल्या तीन दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून जामखेड शहरासह तालुक्यातील व तालुक्याबाहेरील एकूण ४४७ जणांच्या तपासणी करण्यात आली.\nयातील १६९ जण पाॅझिटिव्ह, तर ३०३ जण निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत मुत्यूची संख्या २८ झाली, अशी माहिती प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ यांनी दिली.\nवाढती संख्या लक्षात घेता पुन्हा शहर बंद करण्याचा विचार सुरू आहे. परंतु अद्याप निर्णय झालेला नाही. स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण बबनराव बोलभट यांनी सांगितले, लोकवस्तीमध्ये नियमानुसार सेंटर उभे करता येत नाही,\nतरी परवानगी दिली, तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. तालुक्याबाहेरून रुग्ण मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यासाठी येथे येत आहेत. त्यामुळे तपासणी किटचा तुटवडा होत आहे.\nत्यामुळे जामखेड तालुक्या व्यतिरिक्त बाहेरच्या लोकांच्या तपासण्या करू नये, असे मत सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी व्यक्त केले.\nया संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखर्णा यांच्याकडे त्यांनी तक्रार केली. यावर पोखर्णा यांनी आपण स्वतः जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून मार्ग काढू, असे सांगितले.\nवाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांनी शहर बंद करण्यासाठी सहकार्य केले पाहिजे, तरच रुग्ण कमी होतील, अशी मागणी संजय कोठारी व प्रा. मधुकर राळेभात यांनी केली.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' ���हेत नवे दर\nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/jio-introduces-new-rs-598-prepaid-cricket-plan-to-offer-free-ipl-2020-live-streaming/articleshow/78142390.cms", "date_download": "2020-10-01T08:16:26Z", "digest": "sha1:CEPDYJSQWVRR5ABMRVLWLFDSGPLN44ZH", "length": 14982, "nlines": 121, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Jio Rs. 598 Prepaid Cricket Plan : Jio चा नवा प्लान, ५९८ रुपयांत रोज 2GB डेटा आणि कॉलिंग\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nJio चा नवा प्लान, ५९८ रुपयांत रोज 2GB डेटा आणि कॉलिंग\nक्रिकेट चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे. लवकरच आयपीएल २०२० ला सुरुवात होणार आहे. रिलायन्स जिओने क्रिकेट चाहत्यांना ध्यानात ठेवून एक नवा प्लान आणला आहे. जिओचा नवा प्लान ५९८ रुपयांचा असून यात रोज 2GB डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.\nनवी दिल्लीः रिलायन्स जिओ ने ५९८ रुपयांचा नवा प्लान आणला आहे. हा कंपनीचा रोज २ जीबी डेटाचा प्लान आहे. यात ग्राहकांना ५६ दिवसांची वैधता मिळते. तसेच डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळते. सोबत युजर्संना डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपी मेंबरशीप सुद्धा मिळते.\nवाचाः ५ कॅमेऱ्याचा OnePlus 8T येतोय, लाँचआधीच फीचर्स लीक\nजिओचा ५९८ रुपयांचा प्लान\nकंपनीने याला क्रिकेट प्लान नाव दिले आहे. ५९८ रुपयांच्या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. जिओ ते जिओ वर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी २ हजार नॉन जिओ मिनिट्स मिळतात. रोज २ जीबी डेटा दिला जातो. या प्रमाणे युजर्संना एकूण ११२ जीबी डेटाचा वापर करता येवू शकतो. तसेच रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.\nवाचाः Apple ने लाँच केली आपली स्वस्त स्मार्टवॉच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nप्लानमध्ये एका वर्षासाठी डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीची मेंबरशीप मिळते. याची किंमत ३९९ रुपये आहे. आयपीएल २०२० जवळ आल्याने जिओचा हा प्लान अनेकांना आकर्षित करू शकतो. ५९८ रुपयांच्या नवीन प्लानसोबत कंपनी आता चार प्लान ४०१ रुपये, ५९८ रुपये, ७७७ रुपये आणि २५९९ रुपये झाले आहेत. ज्यात Disney+ Hotstar VIP मेंबरशिप दिली जाते.\nवाचाः विवोच्या दोन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात; पाहा, नवीन किंमत\nहे आहेत बाकीचे क्रिकेट पॅक्स\n४०१ रुपयांचा प्लानः याची वैधता २८ दिवसांची आहे. यात रोज ३ जीबी डेटा, जिओ ते जिओवर अनलिमिटेड कॉलिंग, २ हजार नॉन जिओ मिनिट्स आणि रोज १०० एसएमएस मिळतात.\nवाचाः जिओ, एअरटेल आणि वोडाफोनः १०० जीबी पर्यंत डेटा आणि फ्री कॉलिंग\n७७७ रुपयांचा प्लानः याची वैधता ८४ दिवसांची आहे. यात रोज १.५ जीबी डेटा, जिओ ते जिओ वर अनलिमिटेड कॉलिंग, २ हजार नॉन जिओ मिनिट्स आणि रोज १०० एसएमएस मिळतात.\nवाचाः WhatsApp मध्ये आले नवीन फीचर, वॉलपेपर्समध्येही झाला बदल\n२५९९ रुपयांचा प्लानः याची वैधता ३६५ दिवसांची आहे. यात रोज २ जीबी डेटा, जिओ ते जिओ वर अनलिमिटेड कॉलिंग, २ हजार नॉन जिओ मिनिट्स आणि रोज १०० एसएमएस मिळतात.\nवाचाः Airtel चा जबरदस्त प्लान, ४.१५ रुपयांत १ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग\nवाचाः रु. ७००० पर्यंत स्वस्त झाले हे १० स्मार्टफोन, फीचर्स जबरदस्त\nवाचाः Vi ने आणला ३५१ रुपयांचा नवा प्लान, १०० जीबी हायस्पीड डेटा मिळणार\nवाचाः Poco X3 स्मार्टफोनचा जलवा, ३ दिवसात १ लाखांहून जास्त फोनची विक्री\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स...\nसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन क...\nसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार ...\nसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000...\nबस एका चुकीने सर्व Whatsapp ग्रुप्स मधून लोक बाहेर होताहेत, जाणून घ्या डिटेल्स महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nहाथरसच्या निर्भयाचा मृत्यू नाही झाला, तिला निष्ठूर सरकारने मारले - सोनिया गांधी\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nआर्थिक राशिभविष्यवृश्चिक: धनवृद्धीचे शुभ योग; वाचा, ऑक्टोबरचे आर्थिक राशीभविष्य\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमोबाइलसॅमसंग Galaxy A3 Core स्मार्टफोन लाँच, किंमत ६५०० रु\nब्युटीलांबसडक आणि काळ्याशार केसांसाठी करा हे ३ नैसर्गिक उपाय\nहेल्थया २ कारणांमुळे कमजोर होतं आपलं हृदय, ‘या’ ५ फळांचे सेवन केल्यास दूर होईल धोका\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nकरिअर न्यूजशाळा कधी उघडणार\nकार-बाइकनवी मारुती सुझुकी ऑल्टो येतेय, आधीपेक्षा लांब आणि दमदार\nसिनेन्यूज...म्हणून इरफानच्या पत्नीनं CBD ऑईल कायदेशीर करण्याची केली मागणी\nदेशहाथरस पीडित कुटुंबीयांच्या सुरक्षेत तैनात तीन पोलीस 'करोना पॉझिटिव्ह'\nठाणेमुंबई-अहमदाबाद महामार्गावर गॅस टँकर-क्रेनची धडक\nदेशमोदींचे स्पेशल विमान कोणत्याही क्षणी भारतात उतरणार, वैशिष्ट्ये पाहून थक्क व्हाल\n रात्री नऊची वेळ, 'ते' दुचाकीवरून जात होते, तितक्यात...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-shivsena-mp-missing-congress-attacks-on-arvind-sawant-by-posters/articleshow/63327761.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-10-01T08:24:51Z", "digest": "sha1:J6VRYXXYOBTIFSFLSETSVYK4B32UEM2S", "length": 11390, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशिवसेनेचे खासदार हरवले; काँग्रेसची बॅनरबाजी\nशिवसेनेचे दक्षिण मुंबईतील खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात काँग्रेसने बॅनरबाजी केली आहे. आपण यांना पाहिलंत का या मथळ्याखाली 'खासदार हरवला आहे', असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे. काल रात्री हे सर्व बॅनर त्यांच्या मतदारसंघात झळकले होते.\nशिवसेनेचे दक्षिण मुंबईतील खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात काँग्रेसने बॅनरबाजी केली आहे. आपण यांना पाहिलंत का या मथळ्याखाली 'खासदार हरवला आहे', असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे. काल रात्री हे सर्व बॅनर त्यांच्या मतदारसंघात झळकले होते.\nकाँग्रेसचे कार्यकर्ते सुधांशू भट यांनी हे बॅनर खासदार सावंत यांच्या मतदारसंघात लावले आहेत. आपण यांना पाहिलंत का खासदार हरवला आहे. जिथे असाल तिथून लवकर निघून या. आम्ही तुम्हाला काही बोलणार नाही, असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आला आहे. मतदारसंघात बॅनर लावल्याचे समजताच स्थानिक शिवसैनिकांनी ते हटवले. दरम्यान, यापुढील काळात शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात बॅनरयुद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nSharad Pawar: NDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'य...\nराऊत-फडणवीसांच्या भेटीची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती: ...\nUddhav Thackeray: रेस्टॉरंट उघडणार 'या' अटींवर\nशिवसेनेच्या कंपाउंडरला हेडलाइन बनवण्याची भूक लागलीये; '...\n२०१९ मध्ये भाजपच्या शंभर जागा कमी होतील महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nCat Que Virus: करोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nलॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची खास शक्कल\nभारतीय नौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' तोडणीला सुरुवात\nगरीब, मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी बनणार २० कोटी करोना लशी\nठाणेमुंबई-अहमदाबाद महामार्गावर गॅस टँकर-क्रेनची धडक\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nगुन्हेगारीडान्सबारमधील तरुणीला ठाण्यातून पुण्यात आणले, तिच्यासोबत घडलं भयानक...\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nबीडमी गेल्यानंतर तरी कीव येईल; मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या\nपुणेपार्थ पवार म्हणाले, माझ्याकडं दुसरा पर्याय नाही\nदेशहाथरस: 'दलित असणे हाच आमचा गुन्हा, आमच्या मुलांनी येथे राहूच नये'\nमुंबईभाजप नेते नारायण राणे यांना करोना; सेल्फ आयसोलेट होणार\nमुंबईपार्थ यांच्या या मागणीलाही कवडीची किंमत देणार का\nसिनेन्यूज...म्हणून इरफानच्या पत्नीनं CBD ऑईल कायदेशीर करण्याची केली मागणी\nआर्थिक राशिभविष्यवृश्चिक: धनवृद्धीचे शुभ योग; वाचा, ऑक्टोबरचे आर्थिक राशीभविष्य\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nमोबाइलसॅमसंग Galaxy A3 Core स्मार्टफोन लाँच, किंमत ६५०० रु\nब्युटीलांबसडक आणि काळ्याशार केसांसाठी करा हे ३ नैसर्गिक उपाय\nकार-बाइकनवी मारुती सुझुकी ऑल्टो येतेय, आधीपेक्षा लांब आणि दमदार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.everglowtools.com/10pc-Precision-And-Standard-Blade-Screwdriver-Set.html", "date_download": "2020-10-01T08:36:20Z", "digest": "sha1:C5HK4MPX4JHS2WYZ3QWWUXEQJ4SIYTJC", "length": 8680, "nlines": 191, "source_domain": "mr.everglowtools.com", "title": "10 पीसी प्रेसिजन आणि मानक ब्लेड पेचकस सेट उत्पादक आणि पुरवठा करणारे - चीन कारखाना - निंगबो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित", "raw_content": "\nघर > उत्पादने > पेचकस > 10 पीसी प्रेसिजन आणि मानक ब्लेड पेचकस सेट\n47-इन -1 साधन सेट\n47-इन -1 साधन किट\n25-इन -1 साधन सेट\n21-इन -1 साधन सेट\n10 पीसी प्रेसिजन आणि मानक ब्लेड पेचकस सेट\nद खालील आहे बद्दल 10 पीसी Precआहेion आणि मानक ब्लेड पेचकस सेट संबंधित, मी आशा करण्यासाठी मदत आपण चांगले समजणे 10 पीसी Precआहेion आणि मानक ब्लेड पेचकस सेट\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन\nपुरवठा क्षमता:100000 तुकडा / तुकडे दरमहा स्क्रूड्रिव्हर्स\nलीड टाइम: 45-60 डीवायवायएस\n10 पीसी अचूकता आणि मानक ब्लेड स्क्रूड्रिव्हर सेट\n1 पीसी मानक हँडल\n1 पीसी अचूक हँडल\n4 पीसी ड्युअल-साइड स्टँडर्�� स्क्रूड्रिव्हर (सीआरव्ही): एसएल 3/16-पीएच 1,\nएसएल 1/4-पीएच 2, एस 1-पीझेड 1, एस 2-पीझेड 2\n4 पीसी ड्युअल साइडिंग प्रिसिजन स्क्रू ड्रायव्हर (सीआरव्ही): एसएल 5/32-टी 15,\nएसएल 1/8-पीएच 1, एसएल 5/64-पीएच 0, टी 8-टी 20\nगरम टॅग्ज: 10 पीसी प्रेसिजन आणि मानक ब्लेड पेचकस सेट, चीन, उत्पादक, पुरवठा करणारे, घाऊक, खरेदी करा, कारखाना, सानुकूलित, मध्ये साठा, मोठ्या प्रमाणात, फुकट नमुना, ब्रँड, केले मध्ये चीन, नवीनतम, गुणवत्ता, प्रगत, टिकाऊ, सुलभ -maमध्येtaमध्येable, नवीनतम रचना, उत्तम, फॅन्सी\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\n39 पीसी पेचकस सेट\n44 पीसी पेचकस सेट\n26 पीसी पेचकस सेट\n5 पीसी पेचकस सेट\nअमेरिकन ग्राहक भेट अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना कंपनी\nचीन हात रिवेटर पुरवठादार\n12 \" चौरस ट्यूबलर हॅक्सॉ फ्रेम\n56pc रॅचेट पेचकस सेट\n30 पीसी मल्टी फंक्शन साधने सेट\n265 मिमी लाकूड हाताळा जपानी पाहिले\n65MN प्लास्टिक हाताळा जपानी पाहिले\nझिंक धातूंचे मिश्रण सुरक्षा चाकू\nपॉप-सेलिंग 210 मिमी फोल्डिंग पाहिले\nपत्ता: कक्ष 708-709 सुंदाझे आंतरराष्ट्रीय बिझलिंग. क्रमांक 50, लेन 5778, टिएंटॉन्ग दक्षिण रस्ता, यिनझोऊ जिल्हा, निंगबो\nच्या साठी चौकश्या बद्दल आमचे उत्पादने किंवा किंमत सूची, कृपया सोडा yआमचे ईमेल करण्यासाठी आम्हाला आणि आम्ही होईल व्हा मध्ये करण्यासाठीuch withमध्ये 24 hआमचेs.\nकॉपीराइट @ 2019 निंग्बो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/93694792494093293e-90992694d92f94b917-92e93e928932947-92b94193293e90291a947-928902926928935928-915947932947", "date_download": "2020-10-01T09:05:07Z", "digest": "sha1:PGXRPTYNKCSF3X3AKGEJDY4J2ML4XN72", "length": 19362, "nlines": 131, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "फुलांचे नंदनवन केले — Vikaspedia", "raw_content": "\nउच्च शिक्षित स्वाती शिंगाडे यांची शेतीत आश्‍वासक वाटचाल\nजिद्द, चिकाटी, अथक परिश्रम व शिक्षण या गोष्टींना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास कोणत्याही क्षेत्रात यश सहज शक्‍य असते. हे सिद्ध केले आहे बारामती तालुक्‍यातील (जि. पुणे) सोनकसवाडी येथील स्वाती अरविंद शिंगाडे यांनी. माळरान जमिनीवर दोन दशकांपूर्वी जिथे कुसळदेखील उगवत नव्हते तेथे पॉलिहाऊसमध्ये त्यांनी फुलशेती फुलवली आहे. एक उद्योग म्हणूनच शेती करायची व एखाद्या कंपनीप्रमाणे त्या��े व्यवस्थापन ठेवायचे हा हेतू ठेवूनच त्यांनी आपली वाटचाल यशस्वीपणे पुढे सुरू ठेवली आहे.\nबारामती तालुक्‍यातील सोनकसवाडी येथील सौ. स्वाती शिंगाडे 2007 मध्ये पोलिस उपनिरीक्षकपदी भरती झाल्या. नाशिक येथे त्यांनी सहा महिने नोकरीही केली. मात्र एम.एस्सी (ऍग्री) झालेल्या स्वातीताईंचे मन शेतीकडेच ओढ घेत होते. त्यांचे पती अरविंद शिंगाडे व दीर मिलिंद इलेक्‍ट्रिकल इंजिनिअर असून ते पुण्यात नोकरी करतात. त्यामुळे घरची शेती पाहण्यासाठी कोणीच नव्हते. अशावेळी स्वातीताईंनी आपल्या पतीसोबत चर्चा करून पूर्णवेळ शेतीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेण्याचा निर्णय घेतला. नोकरीचा राजीनामाही दिला.\nत्यांची एकूण शेती 25 एकर, त्यातील 14 एकर क्षेत्रावर ऊस, मका, ज्वारी, गहू आदी पिके आहेत. अडीच एकर क्षेत्रावर पॉलिहाऊस आहे. उर्वरित क्षेत्र पडीक आहे. स्वातीताईंनी पारंपरिक पिकांच्या शेतीपेक्षा पॉलिहाऊसमधील म्हणजे हाय टेक शेतीला प्राधान्य दिले. सुरवातीला 10 गुंठ्यांवर पॉलिहाऊस उभारून कार्नेशन फुलशेती 2009 मध्ये सुरू केली. त्यातून आत्मविश्‍वास येत गेला. फुलशेतीत जम बसत गेला. त्यानंतर आता कार्नेशनची प्रत्येकी 10 गुंठ्यांची नऊ पॉलिहाऊस युनिट आहेत. मागील वर्षी एक पॉलिहाऊस गुलाबाचे सुरू केले आहे. त्याचा विस्तार यंदा करणार आहे. तसेच यंदा जरबेरा व पुष्पगुच्छात (बुके) वापरल्या जाणाऱ्या फिलरचे उत्पादनही सुरू केले जाणार आहे. पॉलिहाऊस उद्योगातून स्वातीताईंनी सुमारे तेरा महिला व सहा पुरुष अशा एकूण 19 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.\nसन 2009 मध्ये उभारलेल्या पॉलिहाऊस युनिटसाठी सुमारे सतरा लाख रुपये खर्च आला. यापैकी बारा लाख रुपये बॅंकेचे कर्ज काढले. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत साडेचार लाख रुपयांचे अनुदान मिळाले.\nनीरा कॅनॉल लगत पणदरे हद्दीत एक एकर जमीन घेऊन विहीर खोदली आहे. पॉलिहाऊस असलेल्या शेतालगत एक विहीर, एक बोअरवेल व पाणी साठवणुकीसाठी दोन टाक्‍या बांधल्या आहेत. कॅनॉल लगतच्या विहिरीचे पाणी पंपाद्वारे उचलून दुसऱ्या विहिरीत टाकले जाते. आवश्‍यकतेनुसार टाक्‍यांत पाणी साठवून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून फुलशेतीला दिले जाते.\nशेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर शिंगाडे कुटुंबीयांना 18 एकर जमीन विकत घेणे शक्‍य झाले आहे. सध्या पाच एकर क्षेत्रावर उसाची लागवड करण���यात आली आहे.\nकृषी पर्यवेक्षक पी. एस. पडारे यांचे सहकार्य स्वातीताईंना लाभले आहे. त्यांनी पॉलिहाऊस प्रशिक्षण वर्गही सुरू केले आहेत. तीन- चार दिवसांच्या प्रशिक्षणात फुलशेती व्यवस्थापन, बॅंकेकडून कर्ज उपलब्धता, कृषी विभागाची अनुदाने आदी गोष्टी शिकविल्या जातात. प्रशिक्षणार्थींसाठी निवासाची सोय आहे.\nकार्नेशन- (प्रति 10 गुंठ्यांसाठी)\nलागवडीनंतर सुमारे अडीच ते तीन महिने उत्पादन सुरू राहते.\n10 गुंठ्यांत सुमारे 20 हजार झाडे असतात.\nएक दिवसा आड या पद्धतीने फुलांची काढणी\nप्रति झाड 10 ते 12 फुले मिळतात.\nवर्षाला एकूण सुमारे दोन लाख फुलांचे उत्पादन अशा रीतीने मिळतात.\nहंगामात सर्वाधिक दर म्हणजे प्रति फुलास 13 रुपये मिळतो. बिगर हंगामात हाच दर दोन ते सव्वा दोन रुपयांपर्यंत असतो.\nनोव्हेंबर ते फेब्रुवारीत दर चांगले मिळतात. एप्रिलमध्ये ते घसरतात. मेमध्ये चांगले मिळतात.\nवर्षाला सरासरी दर साडेतीन रुपये मिळतो.\nवार्षिक एकूण उत्पन्न साडेसहा लाख ते सात लाख रुपये मिळते.\nखर्च वजा जाता 10 गुंठ्यांतून सुमारे साडेतीन ते चार लाख रुपये नफा मिळतो.\nतिसऱ्या वर्षी उत्पादन तुलनेने कमी मिळते. त्यामुळे तेथे हे अर्थशास्त्र लागू होत नाही\nगुलाब- 10 गुंठे पॉलिहाऊस\nमार्केटमधील मागणीनुसार जातींची निवड\nलागवडीनंतर सुमारे सात वर्षे उत्पादन सुरू राहते.\nएक दिवसाआड या पद्धतीने फुलांची काढणी\nगुलाबाचे अर्थशास्त्र कार्नेशनच्या तुलनेत फार वेगळे नसते.\nसुरवातीच्या काळात वर्षाला सुमारे एक लाख फुले मिळतात.\nदर वर्षी उत्पादन मात्र त्याहून वाढत जाते.\nगुलाबाला तशी वर्षभर मागणी राहते.\nप्रति बंच (प्रति 20 फुलांचा) 80 ते 100 रुपये दर मिळतो.\nवार्षिक एकूण उत्पन्न पाच ते साडेपाच लाख मिळते.\nखर्च वजा जाता 10 गुंठ्यांतून सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपये नफा मिळतो.\nफुले पॅकिंग करून पुणे, मुंबई येथील मार्केटला पाठविली जातात. येथील व्यापाऱ्यांशी कायम संपर्क असतो. त्यावरून फुलांना कोठे, किती दर आहे याची माहिती होते. व्यापारी निश्‍चित केले असल्याने त्यांच्याकडून चांगले दर मिळण्याची खात्री व विश्‍वासार्हता असते. स्वातीताईंना फुले निर्यात करण्याचीही इच्छा आहे. मात्र तेवढ्या मोठ्या प्रमाणातील उत्पादनाअभावी ते शक्‍य नसल्याचे त्यांनी सांगितले.\n'ऍग्रोवन'मधील यशकथांनी दिला फायदा\nस्वातीताई ऍग्���ोवनच्या नियमित वाचक आहेत. त्यातील शेतकऱ्यांनी केलेले प्रयोग, त्यांच्या यशकथा त्या आवर्जून वाचतात. त्यातूनच नवे तंत्रज्ञान आपल्याला माहीत होते. त्या आधारे आपल्या शेतात कोणकोणते प्रयोग करता येतील ते अभ्यासून नियोजन करता येते. \"ऍग्रोवन'मधील यशकथा आपल्यासाठी प्रेरणादायक ठरल्या असल्याचे त्यांनी सांगितले.\nसंपर्क - स्वाती शिंगाडे, 9763143333\nछायाचित्र : सोनकसवाडी (ता. बारामती) : येथील उच्च शिक्षित महिला शेतकरी स्वाती शिंगाडे यांचे पॉलिहाऊस व फुले.\nशेती व्यवस्थापनातील काही मुद्दे\nठिबक सिंचन युनिट, पॅकिंग हाऊस यांची सुविधा\nपॉलिहाऊसमध्ये पूर्वी संपूर्ण फॉगर सिस्टिम व्यक्तीमार्फत चालवली जायची. आता स्वयंचलित यंत्रणा वापरली जाते. त्यामुळे मजूरबळ कमी झाले आहे.\nठिबक सिंचनासाठीही स्वयंचलित पद्धत एक एकरासाठी वापरली जात आहे. त्यामुळे विद्राव्य खते देणे सोपे झाले आहे.\nशेतीतील व्यवस्थापन सांभाळण्यासाठी कृषी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची नियुक्ती.\nकृषी विद्यापीठाच्या रावे उपक्रमांतर्गत औद्योगिक प्रशिक्षणासाठी विद्यार्थी येथे प्रशिक्षण घेतात.\nपिकाचे काटेकोर व्यवस्थापन करण्यावर भर\nमार्केटचा अभ्यास चांगला हवा\nशेतीकडे उद्योग म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन\nशेतीतील वार्षिक जमा-खर्च वा ताळेबंद चोख ठेवला जातो.\nमाहिती संदर्भ : अॅग्रोवन\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित30 Sep, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://navmaharashtranews.com/2020/04/07/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2020-10-01T07:15:48Z", "digest": "sha1:EDKWVQDUCRYS6CTVI3O3346QTEU2DCB6", "length": 8044, "nlines": 78, "source_domain": "navmaharashtranews.com", "title": "शिवभोजन थाळी योजनेचा तालुकास्तरावर विस्तार; किंमत पाच रूपये", "raw_content": "\nशिवभोजन थाळी योजनेचा तालुकास्तरावर विस्तार; किंमत पाच रूपये\nमहाविकास आघाडीच्या सरकारकडून जिल्ह्यांच्या ठिकाणी सुरु करण्यात आलेल्या शिवभोजन थाळी योजनाचा विस्तार आता तालुकास्तरावरही करण्यात येणार आहे. राज्यातील लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे मोठ्या शहरांबरोबरच निमशहरांमध्येही बेघर, गरीब आणि स्थलांतरीत लोकांचे अन्नावाचून हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.\nशिवभोजन थाळी म्हणजे दहा रुपयांत जेवण अशी योजना आहे. मात्र, राज्यातील लॉकडाउनच्या काळात शहरांमध्ये विविध ठिकाणी अडकून पडलेल्या अनेकांचे जेवणाचे हाल होत असल्याने सध्या ही योजना केवळ ५ रुपयांत जेवण अशी करण्यात आली आहे. याच नव्या योजनेचा तालुकास्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने याद्वारे ५ रुपयांत शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.\nतालुकास्तरावरील निमशहरांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मजूर, स्थलांतरीत, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी व इतरांचे जेवणाअभावी हाल होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे शासकीय सुत्रांनी म्हटले आहे.\nविधानसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान शिवसेनेकडून सत्तेत आल्यास दहा रुपयांत शिवभोजन थाळी सुरु करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. हे आश्वासन पाळत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत पहिला निर्णय घेतला होता. दरम्यान, सध्याच्या लॉकडाउनच्या परिस्थितीत शिवभोजन थाळी अनेकांसाठी जीवनदायी ठरली आहे.\nPublished by नवमहाराष्ट्र न्यूज टीम\nView all posts by नवमहाराष्ट्र न्यूज टीम\nनवमहाराष्ट्र न्यूज द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या,उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख आणि अन्य मजकूर यांचा डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी २४/७ न्यूज वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील आणि देशातील घडामोडी, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन, आरोग्य आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा ‘नवमहाराष्ट्र न्यूज’चा कटाक्ष आहे.\nह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\nआमच्या फेसबुक पेजला लाईक करा.\nआमच्या फेसबुक पेजला लाईक करा.\nआमच्या स्वतंत्र पत्रकारितेसाठी आपले योगदान आवश्यक आहे.समभाग निधीसाठी येथे क्लिक करा.\nPrevious Entry राज्यातील करोनाग्रस्तांची वाढती संख्या ही चिंतनाजनक- शरद पवार\nNext Entry सोशल मिडियावर पोस्ट,आव्हाडांच्या कार्यकर्त्यांकडून युवकाला मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2020/08/belgaum-hescom-nad-police-iresponsibility-tilakwadi-area/", "date_download": "2020-10-01T07:32:05Z", "digest": "sha1:ROE4HQFNNATVSCIGB7HYROTPJOTEEMIE", "length": 9227, "nlines": 126, "source_domain": "belgaumlive.com", "title": "असा आहे बेळगावातील हेस्कॉम आणि पोलिसांचा हलगर्जीपणा - बेळगांव Live", "raw_content": "\nHome बातम्या असा आहे बेळगावातील हेस्कॉम आणि पोलिसांचा हलगर्जीपणा\nअसा आहे बेळगावातील हेस्कॉम आणि पोलिसांचा हलगर्जीपणा\nरस्त्यावर झाड कोसळल्याने विद्युत तारा तुटून रस्त्यावर लोंबकळू लागल्या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे कोणताही धोका उद्भवू शकतो हे लक्षात घेऊन हेस्कॉम आणि पोलिसांना फोन केल्यानंतर त्यांनी कोणताच प्रतिसाद न दिल्याने एका महिलेने बेळगावच्या या दोन्ही खात्यांवर ताशेरे ओढले आहेत.\nसदर महिला हैदराबाद येथे असते कांही कारणास्तव ती सध्या बेळगावला आली असून हैदराबाद आणि अन्य राज्यांमध्ये 100 नंबरला किंवा अन्य आपत्कालीन सेवेला फोन केल्यानंतर पोलीस किंवा संबंधित खात्याचे अधिकारी ताबडतोब धावून येतात. त्यांचा फोन बिझी असेल तर परत पाच मिनिटांनी पुन्हा स्वतः फोन करतात. पण बेळगांव मात्र याबाबतीत अत्यंत दुर्दैवी आहे, आणि येथील सर्वसामान्य लोक कसे राहात असतील याची मला कल्पना करवत नाही असे त्या महिलेने म्हंटले आहे.\nयाबाबत सविस्तर वृत्त असे की, मुसळधार पावसामुळे हेरवाडकर शाळेसमोर एक मोठे झाड उन्मळून पडले. त्याबरोबर विद्युत तारा ही रस्त्यावर कोसळल्या. ट्रांसफार्मर बंद पडला. परिणामी समोरच्या मंगलदीप अपार्टमेंटसह परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला.\nकाल बुधवारी रात्री 1 वाजता ही घटना घडली. मात्र पाऊस, उखडलेले रस्ते, मधेच पडलेल्या विद्युत तारा आणि झाड यामुळे चुकून एखादा दुसरा कोणी या मार्गाने जात असेल तर अपघात होण्याची किंवा त्याचा कपाळमोक्ष होण्याची शक्यता लक्षात घेऊन रश्मी नामक महिलेने हेस्काॅमला सातत्याने संपर्क साधला. त्याचप्रमाणे पोलिसांनाही संपर्क साधला. त्यांनी सातत्याने 100 नंबरला देखील फोन केला परंतु या नंबर वरून सुद्धा कोणताच प्रतिसाद न आल्याने त्यांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले आहे. आपण हैदराबादमध्ये राहत असून तेथे पोलीस, विद्युत खाते किंवा अन्य कोणत्याही खात्यात आपल्याला असा अनुभव कधीच आला नाही. नागरिकांच्या समस्येला किंवा फोनला तेथील अधिकारी त्वरित प्रतिसाद देतात आणि समस्यांचे निवारण करतात.\nमात्र बेळगावमध्ये ही अत्यंत दुर्दैवी परिस्थिती आपण अनुभवली. त्यावरून येथील सर्वसामान्य नागरीक येथे कसे राहात असतील याची मला कल्पना आलेली आहे असे या महिलेने म्हंटले आहे. सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या अडचणीसाठी त्यांनी त्वरित कोठे संपर्क साधावा यासाठीचे फोन क्रमांक प्रसिद्ध करावेत अशी मागणीही या महिलेने केली आहे.\nPrevious articleराकसकोप्प जलाशय ओव्हरफ्लो\nNext articleकर्नाटक राज्यात कोरोनाच्या 75,068 ऍक्टिव्ह केसेस\nबेळगावमधील या गावात आत्मा राहतात सरकारी कामाच्या दिशादर्शकाची हास्यास्पद दशा\nकिणये येथील लक्ष्मी मंदिरात लाखांची चोरी.\nस्मार्ट बस स्थानकावर समजणार लाईव्ह स्टेटस\nबेळगावमधील या गावात आत्मा राहतात सरकारी कामाच्या दिशादर्शकाची हास्यास्पद दशा\nकिणये येथील लक्ष्मी मंदिरात लाखांची चोरी.\nस्मार्ट बस स्थानकावर समजणार लाईव्ह स्टेटस\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/bjp-leader-eknath-khadse-allegation-on-devendra-fadnavis-and-girish-mahajan/articleshow/73064534.cms", "date_download": "2020-10-01T09:13:50Z", "digest": "sha1:RHVSDEWKSOS7OH4CNEC4NJRNR6GPKSSV", "length": 17079, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमाझं राजकारण संपवण्याचा फडणवीस-महाजनांचा डाव: खडसे\nस्��त:चं राजकारण सरळ व्हावं म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी माझं राजकारण संपवण्याचा डाव आखला आहे. त्यामुळेच मला विधानसभेचं तिकीट नाकारतानाच माझ्या मुलीचाही पराभव घडवून आणला गेला, असा थेट आणि खळबळजनक आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.\nजळगाव: स्वत:चं राजकारण सरळ व्हावं म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी माझं राजकारण संपवण्याचा डाव आखला आहे. त्यामुळेच मला विधानसभेचं तिकीट नाकारतानाच माझ्या मुलीचाही पराभव घडवून आणला गेला, असा थेट आणि खळबळजनक आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. खडसे यांनी पहिल्यांदाच थेट नाव घेऊन आरोप केल्याने भाजपमध्ये सुंदोपसुंदी सुरू असल्याचं समोर आलं आहे.\nएका वृत्तवाहिनीशी खास मुलाखत देताना एकनाथ खडसे यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावेळी कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी मला तिकीट देण्यास तीव्र विरोध केला होता. पक्षश्रेष्ठी मला तिकीट देण्यास अनुकूल असतानाही फडणवीस आणि महाजन यांनी त्याला विरोध केला. कोअर कमिटीतील माझ्या मित्र आणि वरिष्ठांनीच मला ही माहिती दिली. स्वत:चं राजकारण सरळ आणि सोयीचं व्हावं म्हणून त्यांनी माझं तिकीट कापलं. माझं राजकारण संपवण्याचा हा डाव आहे, असा आरोप करतानाच तिकीट न देण्यामागे काय प्रयोजन आहे असं मी पक्षश्रेष्ठींना वारंवार विचारलं. माझा गुन्हा काय असं मी पक्षश्रेष्ठींना वारंवार विचारलं. माझा गुन्हा काय मी काय बदमाशी केली मी काय बदमाशी केली असंही मी पक्षश्रेष्ठींना विचारलं. पण मला त्याचं उत्तर देण्यात आलं नाही, असं खडसे म्हणाला. माझ्याबाबत ही जाणीवपूर्वक खेळी करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.\nएकनाथ खडसे यांची भाजपला सोडचिठ्ठी\n... तर वेगळा विचार करावा लागेल\nभाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. रोहिणी खडसे यांच्या पराभवामध्ये ज्या ज्या व्यक्तींचा सहभाग होता. त्यांचे पुरावे या दोन्ही नेत्यांना देण्यात आले असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पक्षातील बड्या नेत्यांचा या पराभवामागे हात असून त्यांच्यावर काय कारवाई करणार असंही त्यांना विचारलं आहे. त्यावर त्यांनी पक्षाशी चर्चा करून दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र जर दोषींवर कारवाई होत नसेल तर मला वेगळा विचार करावा लागेल, असंही मी त्यांना वारंवार सांगितलं असल्याचही खडसे यांनी सांगितलं.\nभाजपमध्ये मोठी फूट पडणार; खडसे-मुंडेंना इतरांचीही साथ\nनड्डा यांची या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यानंतर नड्डा आणि माझी बैठक होणार असून नंतर ते निर्णय घेतील, असं सांगतानाच नड्डा यांच्याशी झालेल्या चर्चेशी मी पूर्ण समाधानी नाही. पण त्यांनी खात्री दिली आहे, असं खडसे म्हणाले. माझं तिकीट कापून माझं राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्यात आलं. माझ्या मुलीचा स्वकियांनीच पराभव केला. त्यामुळे आजूबाजूच्या जिंकणाऱ्या दहा-बारा जागाही गमावल्या गेल्या. खडसेंना राजकारणातू संपवण्याचा हा डाव आहे का अशी कैफीयतही नड्डा यांच्यासमोर मांडली. गेल्या ४० वर्षात माझ्या मनात पक्ष बदलण्याचा कधीही विचार आला नाही. मग मला वेगळा निर्णय घ्यायला भाग का पाडत आहात अशी कैफीयतही नड्डा यांच्यासमोर मांडली. गेल्या ४० वर्षात माझ्या मनात पक्ष बदलण्याचा कधीही विचार आला नाही. मग मला वेगळा निर्णय घ्यायला भाग का पाडत आहात भाजपमध्ये मला माझं भवितव्य दिसत नसेल तर मला वेगळा विचार करावा लागेल, असंही नड्डा यांना सांगितल्याचं खडसे म्हणाले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमर्सिडीज कारच्या इंजिनाचा स्फोट; शिरपूर पालिकेच्या बांध...\nखडसेंच्या 'त्या' व्हिडिओ क्लिपमुळं राजकीय वर्तुळात खळबळ...\nGulabrao Patil आता कॅबिनेटमध्ये माझी मान ताठ राहील; गुल...\nपोहणं बेतलं जीवावर; जळगावात तीन लहानग्यांचा बुडून मृत्य...\nमंत्र्यांच्या स्वागतासाठी झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी, दोन महिला जखमी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nहाथरसच्या निर्भयाचा मृत्यू नाही झाला, तिला निष्ठूर सरकारने मारले - सोनिया गांधी\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nअर्थवृत्तडिझेल पुन्हा स्वस्त ; हा आहे आजचा पेट्रोल-डिझेल दर\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nपुणेपुण्यात एमआयडीसीत तर मुंबईत मार्केटमध्ये आग; कोट्यवधींचे नुकसान\nदेशबाबरी विध्वंस हा पूर्वनियोजित तयारीचा परिणाम असल्याचे लिब्रहान आयोगाने म्हटले होते\nन्यूजहाथरसच्या निर्भयाचा मृत्यू नाही झाला, तिला निष्ठूर सरकारने मारले - सोनिया गांधी\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nमुंबईआठवले आता कुठे आहेत; यूपीतील घटनेवरून राऊतांचा टोला\nदेशयूपीत आणखी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार; पाय तोडले, मुलीचा मृत्यू\nमोबाइलशाओमीने लाँच केली Mi 10T स्मार्टफोन सीरीज, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nकार-बाइकRoyal Enfield ला टक्कर देण्यासाठी येतेय Honda ची नवी क्लासिक बाईक\nमोबाइल5000mAh बॅटरीच्या Redmi 9i स्मार्टफोनचा आज सेल, जाणून घ्या किंमत\nपोटपूजागोड-तिखट आल्याच्या बर्फीची रेसिपी\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/09/500-kato-corona-pasitive.html", "date_download": "2020-10-01T08:05:50Z", "digest": "sha1:62C467PSKJ3X3SOOLVCMD62PPT6X2R4B", "length": 8459, "nlines": 108, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "काटोल तालुका कोरोना 500 पार - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर काटोल तालुका कोरोना 500 पार\nकाटोल तालुका कोरोना 500 पार\nमंगळवारी 12 रुग्ण मिळाले एकूण 518 संख्या\n#शहरात आज मंगळवरला 12 रुग्णात वाढ\nकाटोल : तालुका व शहरात करोना रुग्ण पाचसेचा आकडा पार करला असून आज शहरात विविध भागात चार रुग्ण तर गर्मीन भा गात 8 असे एकूण 12 करोना बाधित मिळाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे डॉ सुधीर वाघमारे तथास तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ शशांक व्यवहारे यांनी दिली. यात पंचवटी,हत्तीखाना,देशमुख पुरा, अनुष्यपुरं येथील प्रत्येकी एक रुगणाचा समावेश आहे. तर ग्रामीण भागात कोंढाली 5, खुर्सापार 2, चिंचोली 1 असे आठ रुग्ण सापडले .काटोल शहरात डेंग्यूचे सुद्धा रुग्ण आढळत असल्याची माहिती बाल तज्ञ डॉ करांगळे यांचे कडून मिळाली.शहरात व तालुक्यात एकूण 518 करोना बाधितांची नोंद असून दुरुस्त रुग्ण 308 ,उपचार सुरू202 आतापर्यत तालुक्यात मृतांची संख्या आठ ( 8 ) असल्याची नोंद आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/09/mahapur-vainganga-gosekhurd.html", "date_download": "2020-10-01T08:16:14Z", "digest": "sha1:4EXR5JY6THXUKY32I74MCDSCTMM3S6ZU", "length": 16347, "nlines": 111, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "वैनगंगेला आलेला महापूर कृत्रिम : शेकापचा आरोप - KhabarBat™", "raw_content": "\nHome गडचिरोली चंद्रपूर वैनगंगेला आलेला महापूर कृत्रिम : शेकापचा आरोप\nवैनगंगेला आलेला महापूर कृत्रिम : शेकापचा आरोप\nशेतकऱ्यांच्या हजारो कोटींच्या पिकांच्या नुकसानीस जबाबदार असणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करा\nशेतकरी कामगार पक्षाची पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली मागणी\nगडचिरोली: गोसेखुर्द धरणाचे संपूर्ण ३३ दरवाजे उघडून वैनगंगा नदीला आणल्या गेलेला कृत्रीम पूर व त्यामूळे नागपूर , भंडारा , चंद्रपूर , गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदी काठावरील गावातील शेतकऱ्यांचे हजारो कोटी रुपयांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीस जबाबदार असणाऱ्यांवर खडक कारवाई करा, अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.\nभारतीय शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत लिहिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पूर्व विदर्भात असलेल्या गोसेखूर्द राष्ट्रीय प्रकल्पाचे संपूर्ण ३३ दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगा या प्रमूख नदीला १९९४ नंतर प्रथमच भिषण असा हा महापूर आलेला आहे. या महापूरामुळे भंडारा जिल्ह्यासह नागपूर , चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील नदीकाठावरील\nगावांना मोठा फटका बसलेला असून सामान्य जनजीवन प्रभावीत झालेले आहे . पुराचा फटका बसलेल्या अनेक गावातील नागरिकांना सुरक्षीत स्थळी हलविण्याचे प्रयत्न स्थानिक प्रशासनाने केलेले असले, तरी पुरामुळे हजारो नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरुन घरातील जीवनोपयोगी साहित्याचे मोठे नूकसान झालेले असून प्रशास��ाप्रती नागरिकांमध्ये रोष निर्माण झाले आहे. सदर धरणाचे दरवाजे उघडण्यापूर्वी ' रेड अलर्ट ' जारी केला गेला असला तरी , चारही जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाने या पूराला गांभीर्याने घेतले नसल्यामुळेच सामान्य जनतेचे मोठे नुकसान झालेले आहे.असा आरोपही निवेदनात भाई रामदास जराते यांनी केला आहे.\nतसेच सदरच्या महापूरास मध्यप्रदेश राज्यात व भंडारा जिल्ह्यात झालेले अतिवृष्टीचे कारण दिले जात असले आणि संजय सरोवरातून अतिरिक्त पाण्याचे विसर्ग गोसेखुर्द धरणात करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरीही संजय सरोवराच्या प्रशासनाशी किंवा मध्यप्रदेश सरकारशी योग्य समन्वय साधून सदर 'महापूर' घडवून आणण्याचे टाळता आले असते . मात्र अशाप्रकारची कोणतेही समन्वय नसल्याचेच सिध्द होत असल्याने सदरच्या महापूरामागे मोठे कटकारस्थान असल्याचा संशयही भाई रामदास जराते यांनी व्यक्त केला आहे.\nत्यामुळे मध्यप्रदेश राज्यात झालेल्या अतिवृष्टीची आणि त्यामूळे संजय सरोवरात जमा होणाऱ्या पाण्याची आकडेवारी लक्षात घेवून गोसेखुर्द धरणाचे विसर्ग यापूर्वीच सुरु न करता केवळ पाणी सोडणार अशी आठ दिवसांपासून नुसतीच चर्चा प्रशासनाकडून का करण्यात येत होती संजय सरोवराचा विसर्ग सुरु करण्यात आल्यानंतरही गोसेखुर्दचे प्रशासन/आयुक्त कोणाच्या सांगण्यावरुन निर्धास्त होवून धरणाच्या क्षमतेपेक्षाही अधिक पाणी जमा (अडवून ) करीत होते संजय सरोवराचा विसर्ग सुरु करण्यात आल्यानंतरही गोसेखुर्दचे प्रशासन/आयुक्त कोणाच्या सांगण्यावरुन निर्धास्त होवून धरणाच्या क्षमतेपेक्षाही अधिक पाणी जमा (अडवून ) करीत होते भंडारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी बाबत हवामान विभागाने ॲलर्ट दिलेला असतांना गोसेखुर्दचे विसर्ग त्यापूर्वीच सुरु न करता आठ दिवसांपेक्षा अधिकचा उशिर होण्यास कारणीभूत कोण भंडारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी बाबत हवामान विभागाने ॲलर्ट दिलेला असतांना गोसेखुर्दचे विसर्ग त्यापूर्वीच सुरु न करता आठ दिवसांपेक्षा अधिकचा उशिर होण्यास कारणीभूत कोण गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्याबाबत ॲलर्ट जारी केल्यानंतरही नागपूर , भंडारा , चंद्रपूर , गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाने सदर विसर्गाच्या पूराने बाधीत होण्याची शक्यता असलेल्या गावातील कुटूंबांना त्यांच्या अन्न���ान्य , कपडे , सामानासह सुरक्षित ठिकाणी का हलविले नाही गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्याबाबत ॲलर्ट जारी केल्यानंतरही नागपूर , भंडारा , चंद्रपूर , गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाने सदर विसर्गाच्या पूराने बाधीत होण्याची शक्यता असलेल्या गावातील कुटूंबांना त्यांच्या अन्नधान्य , कपडे , सामानासह सुरक्षित ठिकाणी का हलविले नाही हेलीकॉप्टरने 'रेस्क्यु' करण्याची गरज का निर्माण झाली हेलीकॉप्टरने 'रेस्क्यु' करण्याची गरज का निर्माण झाली चारही जिल्ह्यात पाऊस थांबलेला असतांना संपूर्ण ३३ दरवाजे उघडून विसर्ग करण्याची गरज का निर्माण झाली चारही जिल्ह्यात पाऊस थांबलेला असतांना संपूर्ण ३३ दरवाजे उघडून विसर्ग करण्याची गरज का निर्माण झाली धरणाला धोका होता तर सुरु असलेला विसर्ग लोकप्रतिनिधींच्या सांगण्यावरुन अचानक कमी का करण्यात आला धरणाला धोका होता तर सुरु असलेला विसर्ग लोकप्रतिनिधींच्या सांगण्यावरुन अचानक कमी का करण्यात आला धरणातील पाणी आटले का धरणातील पाणी आटले का की काही कटाचा भाग आहे की काही कटाचा भाग आहे या मुद्यांवर वरीष्ठ स्तरीय चौकशी होवून दोषींवर कडक कारवाई व्हावी,तसेच या कृत्रीम महापूराने बाधीत नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत व शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याबाबत प्रशासनास आदेश द्यावे,अशी विनंतीही भाई रामदास जराते यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे .\nTags # गडचिरोली # चंद्रपूर\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर गडचिरोली, चंद्रपूर\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/mumbai/blackmail-by-rape-video-of-the-psi-on-womens-policeman-7797.html", "date_download": "2020-10-01T07:27:56Z", "digest": "sha1:XF343ISMJZORZ4N5IZJ2HUDMEHRKFOY3", "length": 15599, "nlines": 195, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "TV9 Marathi : महिला पोलिसावर PSI चा बलात्कार, व्हिडीओ शूट करुन ब्लॅकमेल", "raw_content": "\nMaratha Reservation | संभाजीराजेंच्या भूमिकेला पहिला थेट विरोध, सुरेश पाटील यांचं रोखठोक मत\nHathras Gang-Rape | पोलिसांकडून पीडित मुलीवर गुपचूप अंत्यसंस्कार, कुटुंबाचा दावा, लेकीचा चेहरा पाहण्यासाठी आक्रोश\nदारु खरेदीवरुन वादावादी, टिटवाळ्यात ग्राहकाचा दुकान चालकावर कात्रीने हल्ला\nमहिला पोलिसावर PSI चा बलात्कार, व्हिडीओ शूट करुन ब्लॅकमेल\nमहिला पोलिसावर PSI चा बलात्कार, व्हिडीओ शूट करुन ब्लॅकमेल\nनवी मुंबई : महिला पोलिस कर्मचाऱ्यावर पोलिस उपनिरीक्षकाने (PSI) बालत्कार आणि नंतर वारंवार लैंगिक शोषण केल्याची खळबबळजनक घटना नवी मुंबईत घडली आहे. ज्यूसम���्ये गुंगीचे औषध देऊन महिला पोलिसावर बलात्कार केल्यानंतर, या प्रकाराचे व्हिडीओ शूट करुन पुढेही ब्लॅकमेल करुन वारंवार लैंगिक शोषण या पोलिस उपनिरीक्षकाने केल्याचेही उघड झाले आहे. नेमका प्रकार काय आहे आरोपी पोलीस उपनिरीक्षक …\nनवी मुंबई : महिला पोलिस कर्मचाऱ्यावर पोलिस उपनिरीक्षकाने (PSI) बालत्कार आणि नंतर वारंवार लैंगिक शोषण केल्याची खळबबळजनक घटना नवी मुंबईत घडली आहे. ज्यूसमध्ये गुंगीचे औषध देऊन महिला पोलिसावर बलात्कार केल्यानंतर, या प्रकाराचे व्हिडीओ शूट करुन पुढेही ब्लॅकमेल करुन वारंवार लैंगिक शोषण या पोलिस उपनिरीक्षकाने केल्याचेही उघड झाले आहे.\nनेमका प्रकार काय आहे\nआरोपी पोलीस उपनिरीक्षक आणि पीडित महिला पोलिस कर्मचारी यांची 2010 मध्ये ओळख झाली. या दोघांची चांगली मैत्री होती. याचा गैरफायदा पोलिस उपनिरीक्षकाने बलात्कार केला, असा महिला पोलिस कर्मचाऱ्याचा आरोप आहे.\nमहिला पोलिस कर्मचाऱ्याने पीएसआयवर नेमके काय आरोप केलेत\n“फळांच्या रसात गुंगीचे औषध टाकून पोलिस उपनिरीक्षकाने (पीएसआय) बलात्कार केला. या बलात्कार प्रकाराचा पीएसआयने व्हिडीओ तयार केला. त्यानंतर म्हणजे 2016 पासून पीएसआयने ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकी देत त्याने अनेकदा लैंगिक शोषण केले.”, असे गंभीर आरोप महिला पोलिस कर्मचाऱ्याने केला आहे.\nपीएसआयच्या या ब्लॅकमेलला कंटाळून पीडित महिला पोलिसाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. संपूर्ण प्रकरणाची सत्यता पडताळल्यानंतर पोलीस आयुक्त संजीव कुमार यांनी आरोपी पीएसआयविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.\nनवी मुंबईतील सीबीडी पोलीस ठाण्यात आरोपी पोलिस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास महिला सेलकडे देण्यात आला आहे.\nअहमदनगरमध्ये तक्रारदार महिलेवरच बंदुकीचा धाक दाखवत बलात्काराचा आरोप, पोलीस निरीक्षकावर…\nआमदार निवास बॉम्बने उडवू, निनावी कॉलमुळे खळबळ, पोलिसांकडून शोध सुरु\nनागपुरात 15 वर्षीय तरुणीवर बलात्कार, चार आरोपींना अटक\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nघरातच IPL ची ऑनलाईन बेटिंग, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त, नवी…\nNawazuddin Siddiqui | नवाजुद्दीन सिद्दीकीकडून बलात्कार, पत्नीची पोलिसात तक्रार\nसरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना अटक करा, नावं जाहीर करा…\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nतुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही\nमुंबईकरांनो, अनधिकृत पार्किंग केल्यास 10 हजार रुपयांचा दंड\nनिलंबित IPS अधिकारी संजीव भट्ट यांना जन्मठेप\nअशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष\nपुण्यात 'तेलगी 2.0', तब्बल 86 लाखांच्या बनवाट स्टॅम्पचा घबाड\nमुंबई इंडियन्सच्या खेळाडूवर दोन वर्षांची बंदी\nमुख्यमंत्रिपदावरुन भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांचा शिवसेनेला जहरी टोला\nआता 'एका युतीची दुसरी गोष्ट' सुरु : उद्धव ठाकरे\nMaratha Reservation | संभाजीराजेंच्या भूमिकेला पहिला थेट विरोध, सुरेश पाटील यांचं रोखठोक मत\nHathras Gang-Rape | पोलिसांकडून पीडित मुलीवर गुपचूप अंत्यसंस्कार, कुटुंबाचा दावा, लेकीचा चेहरा पाहण्यासाठी आक्रोश\nदारु खरेदीवरुन वादावादी, टिटवाळ्यात ग्राहकाचा दुकान चालकावर कात्रीने हल्ला\nएकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यास स्वागतच, स्थानिक नेते उत्सुक, उत्तर महाराष्ट्रात पक्षविस्ताराची आशा\nनटीच्या घराची कौलं उडवली तरी आंदोलन, हाथरस प्रकरणानंतर आठवले कुठे गेले\nMaratha Reservation | संभाजीराजेंच्या भूमिकेला पहिला थेट विरोध, सुरेश पाटील यांचं रोखठोक मत\nHathras Gang-Rape | पोलिसांकडून पीडित मुलीवर गुपचूप अंत्यसंस्कार, कुटुंबाचा दावा, लेकीचा चेहरा पाहण्यासाठी आक्रोश\nदारु खरेदीवरुन वादावादी, टिटवाळ्यात ग्राहकाचा दुकान चालकावर कात्रीने हल्ला\nएकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यास स्वागतच, स्थानिक नेते उत्सुक, उत्तर महाराष्ट्रात पक्षविस्ताराची आशा\nपुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/ncp-and-congress-merger-likely-in-future-says-sushil-kumar-shinde-122959.html", "date_download": "2020-10-01T08:15:32Z", "digest": "sha1:4S5EBJPZOWZWUFIS77AFW2BGCMZU23FT", "length": 20024, "nlines": 200, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "NCP merger Sushil Kumar Shinde | दोन्हीही पक्ष थकलेत, भविष्यात काँग्रेस-राष्ट्रवादी एक होईल : सुशीलकुमार शिंदे", "raw_content": "\nबिहार जिंकणारच, प्रभारीपदी नियुक्ती होताच देवेंद्र फडणवीसांचा एल्गार\nबायकोशी भांडण, जिलेटीनची कांडी तोंडात पकडून स्फोट, डोक्याच्या चिंधड्या\nIPL 2020, RR vs KKR Live Score : राजस्थान रॉयल्सची विजयी घौडदौड कोलकाता नाईट रायडर्स रोखणार\nदोन्हीही पक्ष थकलेत, भविष्यात काँग्रेस-राष्ट्रवादी एक होईल : सुशीलकुमार शिंदे\nराजकारण विधानसभा 2019 हेडलाईन्स\nदोन्हीही पक्ष थकलेत, भविष्यात काँग्रेस-राष्ट्रवादी एक होईल : सुशीलकुमार शिंदे\nयापूर्वीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विलिनीकरणाचं वृत्त फेटाळलं होतं. पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा (NCP merger Sushil Kumar Shinde) ही चर्चा सुरु झाली आहे.\nरोहित पाटील, टीव्ही 9 मराठी, सोलापूर\nसोलापूर : लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा धोबीपछाड झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे (NCP merger Sushil Kumar Shinde) यांनी मोठं वक्तव्य केलंय. भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकच होणार असल्याचं शिंदे यांनी सभेला संबोधित करताना सांगितलं. दोन्हीही पक्ष थकले असून भविष्यात एकत्र येणार आहोत, असं वक्तव्य शिंदे यांनी केलं. यापूर्वीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विलिनीकरणाचं वृत्त फेटाळलं होतं. पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा (NCP merger Sushil Kumar Shinde) ही चर्चा सुरु झाली आहे.\nदोन्ही पक्ष एकाच झाडाखाली कधी तरी बसलो आहोत, एकाच आईच्या मांडीवर दोन्हीही पक्ष वाढले आहेत, त्यामुळे आमच्या मनात खंत आहे आणि तीच खंत शरद पवारांच्याही मनात आहे. मात्र ते बोलून दाखवत नाहीत. मात्र योग्य वेळ आल्यास ते करतील, असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलंय. सोलापूर उत्तर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर सपाटे यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यक्रमात शिंदे बोलत होते.\nयापूर्वी लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर दोन्ही काँग्रेस एकत्र येणार असल्याचं बोललं जात होतं. पण याला शरद पवारांच्या स्पष्टीकरणानंतर पूर्ण विराम मिळाला. शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत 1999 ला राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यांनी राष्ट्रवादी पक्���ाची वाढ महाराष्ट्रासह राज्याबाहेरही केली.\nपवारांनी 20 वर्षांपूर्वी काँग्रेस का सोडली होती\n20 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोनिया गांधी परदेशी वंशाच्या (इटालियन) आहेत म्हणून त्यांच्याकडे काँग्रेसचे नेतृत्व देण्यास विरोध केला होता. काँग्रेसचे नेतृत्व परदेशी नागरिकाकडे देऊ नये यासाठी शरद पवार यांच्यासह त्यांचे सहकारी पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी पक्षांतर्गत बंडखोरी करत सोनिया गांधींचा विषय लावून धरला आणि थेट सोनिया गांधींनाच आव्हान दिलं.\nयानंतर काँग्रेसने शिस्तभंगाची कारवाई करत शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिख अन्वर यांचं निलंबन केलं. निलंबनानंतर तात्काळ या तिघांनीही मे-जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळी भारतीय समाजवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्यात आलं होतं.\nशरद पवारांनी सोनिया गांधींच्या नेतृत्वाला विरोध करताना त्यांच्या परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, खरे कारण शरद पवार यांची महत्वकांक्षा असल्याचेही त्यावेळी बोललं गेलं. काँग्रेसचे अध्यक्षपद आपल्याकडे येणार नाही, असं लक्षात आल्यानंतरच पवारांनी उघडउघड बंडखोरी करुन सोनिया गांधींच्या नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. हा मुद्दा उपस्थित करण्यात पवारांचे सहकारी तारिक अन्वर हे त्यावेळी आघाडीवर होते, असंही बोललं जातं.\nविशेष म्हणजे आजमितीस शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीची स्थापना करणाऱ्या पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर या दोन्ही सदस्यांनी याआधीच राष्ट्रवादीला रामराम ठोकला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ज्या मुद्द्यावर झाली, पुढे त्याच सोनिया गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सत्तेत भागीदारी केली. राज्यासह केंद्रातही राष्ट्रवादीने काँग्रेसला पाठिंबा दिला. स्वतः शरद पवार काँग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारमध्ये कृषीमंत्री होते.\n20 वर्षांपूर्वी पवारांनी काँग्रेस का सोडली होती\nकाँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन होणार राष्ट्रवादीचे तीन विद्यमान खासदार म्हणतात…\nकाँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन होणार : सूत्र\nBabri Case | न्यायाचा विजय, चंद्रक��ंत पाटलांची प्रतिक्रिया, पवारांची टिपण्णी…\nMaratha Reservation | संभाजीराजेंच्या भूमिकेला पहिला थेट विरोध, सुरेश पाटील…\nएकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यास स्वागतच, स्थानिक नेते उत्सुक, उत्तर महाराष्ट्रात…\nरामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का आठवलेंच्या ऑफरवर पवारांच्या कानपिचक्या\nमला, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना नोटीस, आम्ही उत्तर देऊ :…\nSharad Pawar | सुशांत प्रकरणात CBI ने काय दिवे लावले\nकृषी विधेयकविरोधी आंदोलनात राहुल गांधी यांची उडी, ट्रॅक्टर चालवून नोंदवणार…\nविश्वास नांगरे पाटील यांची शरद पवारांसोबत बैठक, भेटीचं कारण गुलदस्त्यात\nशिवसेनेने 'करुन दाखवलं', भाजपसोबत निफाडमध्ये युती, सेनेचा सभापती\nMaratha Reservation | संभाजीराजेंच्या भूमिकेला पहिला थेट विरोध, सुरेश पाटील…\nमला, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना नोटीस, आम्ही उत्तर देऊ :…\nLIVE : आता धनगर समाजाचीही कोल्हापुरात गोलमेज परिषद\n\"मराठा आणि राजपुतांचं देशासाठी बलिदान, राजपुतांनाही सरसकट आरक्षण द्या\"\nEXCLUSIVE : संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट,…\nएकनाथ खडसेंची अखेरची संधीही हुकली, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव नाही\nभाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात : आमदार संग्राम जगताप\nबिहार जिंकणारच, प्रभारीपदी नियुक्ती होताच देवेंद्र फडणवीसांचा एल्गार\nबायकोशी भांडण, जिलेटीनची कांडी तोंडात पकडून स्फोट, डोक्याच्या चिंधड्या\nIPL 2020, RR vs KKR Live Score : राजस्थान रॉयल्सची विजयी घौडदौड कोलकाता नाईट रायडर्स रोखणार\nहाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना, सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश\nशिवसेनेने ‘करुन दाखवलं’, भाजपसोबत निफाडमध्ये युती, सेनेचा सभापती\nबिहार जिंकणारच, प्रभारीपदी नियुक्ती होताच देवेंद्र फडणवीसांचा एल्गार\nबायकोशी भांडण, जिलेटीनची कांडी तोंडात पकडून स्फोट, डोक्याच्या चिंधड्या\nIPL 2020, RR vs KKR Live Score : राजस्थान रॉयल्सची विजयी घौडदौड कोलकाता नाईट रायडर्स रोखणार\nहाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना, सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश\nपुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, ���ता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/07/satbara-gav8.html", "date_download": "2020-10-01T08:37:16Z", "digest": "sha1:RCYL5TQECFAIZOODETFKE6IGJZF4EZMP", "length": 11917, "nlines": 107, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "स्वतंत्र 8 अ व सातबारा नसलेल्या शेतकऱ्यांनीही पीक विमासाठी संपर्क साधावा : कृषी अधीक्षक - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर स्वतंत्र 8 अ व सातबारा नसलेल्या शेतकऱ्यांनीही पीक विमासाठी संपर्क साधावा : कृषी अधीक्षक\nस्वतंत्र 8 अ व सातबारा नसलेल्या शेतकऱ्यांनीही पीक विमासाठी संपर्क साधावा : कृषी अधीक्षक\nचंद्रपूर,दि.28 जुलै : पिक विमा घेण्यासाठी 8अ व सातबारा नसल्यामुळे येणारी अडचण शासनाने दूर केली आहे. आता अशा शेतकऱ्यांना देखील पीक विमा काढता येणार आहे. त्यासाठी कृषी विभाग अथवा बँक किंवा विमा कंपनीशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी केले आहे.\nप्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2020 मध्ये राज्यातील अधिसूचित जिल्ह्यातील अधिसूचित पिकांकरिता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 7/12 आणि इतर अनुषंगिक कागदपत्राद्वारे या योजनेत सहभाग नोंदविला जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना वन जमिनीचे वाटप करण्यात आलेले आहे. सदर जमिनीची नोंद वनखंड क्रमांकाच्या स्वरूपात असून अशा वनजमिनी बाबत 7/12 उतारे जारी झालेले नसल्याने, महाराष्ट्र राज्यातील असे अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वन हक्काची मान्यता) अधिनियम 2006 अंतर्गत वैयक्तिक वनहक्क पट्टाधारक शेतकरी त्यांचे नावे 7/12 उतारे निघत नाहीत.\nयोजनेअंतर्गत सहभागासाठी शेतकऱ्यांचा स्वतःचे 8 अ व 7/12 हे महसुली अभिलेख आवश्यक आहेत. तथापि, अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम 2006 अंतर्गत वैयक्तीक वनहक्क पट्टाधारक यांचे नावे 7/12 उतारामध्ये इतर हक्कामध्ये नोंदविण्यात येतात. त्यामुळे त्यांचे नावे स्वतंत्र 8 अ व 7/12 हे महसुली अभिलेख उपलब्ध होत नाहीत. यामुळे योजनेमध्ये सदर शेतकऱ्यांना राष्ट्रीय पीक विमा संकेतस्थळाद्वारे सहभाग नोंदविता येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. तेव्हा अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पीक घेणारे व योजनेमध्ये सहभागी होऊ इच्छिणारे अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी अधिनियम 2006 अंतर्गत वैयक्तिक वनहक्कधारक यांचे विमा प्रस्ताव तपासून विमा कंपनी स्तरावर प्राप्त करून घेण्याचे आणि विमा कंपनीचे लॉग इन द्वारे सहभागी शेतकऱ्यांचा तपशील पीक विमा पोर्टल वर नोंदविण्याचे निर्देश आयुक्त कृषी यांनी विमा कंपनीना दिला आहे. तेव्हा अशा शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी कृषी विभाग अथवा बँक अथवा तालुका स्तरावरील विमा कंपनी कडे दिनांक 31 जुलै 2020 पर्यंत या योजनेत सहभागी होण्यात तातडीने संपर्क साधावा.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकू�� २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive ऑक्टोबर (1) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+023195+am.php?from=in", "date_download": "2020-10-01T08:22:30Z", "digest": "sha1:BUPRIGZF4FTNKVAX37ICLSLXFS55CYUW", "length": 3654, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 023195 / +37423195 / 0037423195 / 01137423195, आर्मेनिया", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 023195 हा क्रमांक Norakert क्षेत्र कोड आहे व Norakert आर्मेनियामध्ये स्थित आहे. जर आपण आर्मेनियाबाहेर असाल व आपल्याला Norakertमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. आर्मेनिया देश कोड +374 (00374) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Norakertमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +374 23195 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनNorakertमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +374 23195 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00374 23195 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B2%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0/7", "date_download": "2020-10-01T09:03:56Z", "digest": "sha1:OMLWUZQI5NQPZPL3KJSR2EYBLRKLD7CV", "length": 5711, "nlines": 82, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजवानांच्या शौर्याला शुभेच्छापत्रांनी सलाम\nकलम ३७०: काश्मीरमध्ये तणावपूर्ण शांतता\nभारतीय लष्कर, हवाई दल हायअलर्टवर\nअतिरेक्यांचे मृतदेह घेऊन जा; लष्कराची पाकला 'ऑफर'\n८३ टक्के दहशतवादी दगडफेक करणारे: लष्कर\nमहालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकल्या होत्या ९ गर्भवती\nकारगील विजय दिनी शहीदांना अभिवादन\nसिद्धिविनायक ट्रस्ट शहीद जवानांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलणार\n‘जवानांच्या स्वाभिमान, सन्मानासाठी शक्य ते सर्वकाही’\nअल कायदाच्या म्होरक्याची भारताला धमकी\nभारतीय सैन्यदलात नवे काय घडते आहे\nग्लव्हज वाद: बीसीसीआय नमले, आयसीसीचे नियम पाळणार\nभारताचा 'भीष्म' देणार पाकलगत सीमेवर पहारा\n‘त्या’ संरक्षण कंपनीशी राहुल यांचा संबंध\nदहावी उत्तीर्ण युवतींना लष्करात संधी\nलष्करात प्रथमच महिला जवान; ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू\npm modi : बालाकोट हल्ल्यावर मत मागितले, PM मोदी अडचणीत\npulwama encounter: चार दहशतवाद्यांना कंठस्नान\nजम्मू काश्मीरः हिजबुलच्या दहशतवाद्याला अटक\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://navmaharashtranews.com/2018/09/01/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2020-10-01T08:10:35Z", "digest": "sha1:EX4XLDY4JA6JWMGHJRNXPLYQ6CTSPMGD", "length": 6654, "nlines": 74, "source_domain": "navmaharashtranews.com", "title": "मोदींना आता कोणत्या चौकात शिक्षा द्यायची; लोकांनी ठरवावे – राज ठाकरे", "raw_content": "\nमोदींना आता कोणत्या चौकात शिक्षा द्यायची; लोकांनी ठरवावे – राज ठाकरे\nBy नवमहाराष्ट्र न्यूज टीम September 1, 2018\nआरबीआयच्या अहवालातून नोटबंदीचा निर्णय फसला हे समोर आले आहे. त्यामुळे लोकांनीच मोदींना पत्र लिहून चौकात बोलावले पाहीजे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. दोन वर्षांपूर्वी नोटबंदीचा निर्णय ���ेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला फक्त ५० दिवस द्या आणि मग बघा काय होतं ते ५० दिवसानंतर माझा निर्णय चुकला तर मग तुम्ही सांगाल त्या चौकात मी शिक्षा भोगायला तयार आहे, असे मोदींनी सांगितले होते. हाच धागा पकडत ठाकरे यांनी मोदींवर निशाना साधला.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे सध्या संघटनबांधणीसाठी महाराष्ट्र दौरा करत आहेत. प्रत्येक ठिकाणी ते भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळ दौऱ्यावर गेले आहेत. यावर भाष्य करताना ठाकरे म्हणाले की, नेपाळमध्ये थापा आहेत म्हणून मोदी तिकडे गेले असावेत.\nPublished by नवमहाराष्ट्र न्यूज टीम\nView all posts by नवमहाराष्ट्र न्यूज टीम\nनवमहाराष्ट्र न्यूज द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या,उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख आणि अन्य मजकूर यांचा डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी २४/७ न्यूज वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील आणि देशातील घडामोडी, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन, आरोग्य आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा ‘नवमहाराष्ट्र न्यूज’चा कटाक्ष आहे.\nह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\nआमच्या फेसबुक पेजला लाईक करा.\nआमच्या फेसबुक पेजला लाईक करा.\nआमच्या स्वतंत्र पत्रकारितेसाठी आपले योगदान आवश्यक आहे.समभाग निधीसाठी येथे क्लिक करा.\nPrevious Entry वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणाऱ्या मतीन सय्यदला अटक\nNext Entry तुकाराम मुंढेंच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव बारगळला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/17956/", "date_download": "2020-10-01T09:09:38Z", "digest": "sha1:XEQ7CXPMH3I7LZHZSK7XPU5VRUXHBJ7A", "length": 21242, "nlines": 233, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "चटया – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एब��ंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nचटया : (मॅटिंग). विविध प्रकारांचे गवत, वेत, ताग, काथ्या, ताड-माड यांची पाने व तत्सम वनस्पतिजन्य पदार्थ मागावर अथवा हाताने विणून वा गुंफून तयार केलेल्या आणि प्रामुख्याने जमिनीवर आंथरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूला सामान्यतः ‘चटई’ म्हणतात. तथापि आता प्लॅस्टिकच्या पट्ट्या, धातूंच्या तारा, फोम रबर यांसारख्या पदार्थांपासून तयार करण्यात येणाऱ्या तत्सम वस्तूंनाही चटई (मॅटिंग) ही संज्ञा वापरण्यात येते. जमिनीवर आंथरण्याखेरीज टेबलखुर्च्यावरील आच्छादने, वाहनातील बैठका, पायपुसण्या, पडदे, भिंतीवरील शोभादायक वस्तू, आवेष्टन इ. विविध प्रकारे चटयांचा उपयोग करण्यात येतो.\nचटया तयार करण्याचा उद्योग प्राचीन काळापासून जगातील बहुतेक देशांत चालू आहे. हिंदू लोक धार्मिक कार्यात दर्भाची चटई वापरीत असत. रानटी अवस्थेतील लोकांनाही चटया तयार करण्याची विद्या अवगत असल्याचे आढळून आले आहे.\nकच्चा माल : जगातील विविध भागांत चटया तयार करण्यासाठी विविध प्रकारचा कच्चा माल वापरण्यात येतो. सर्वसाधारणः चटया तयार करण्यासाठी काथ्या, ताग, ताड-माड यांची पाने, वेत, विविध प्रकारांची गवते, प्लॅस्टिकच्या पट्ट्या, धातूंच्या तारा, तसेच नैसर्गिक व मानव निर्मित तंतू यांच्या मिश्रणाने तयार केलेले धागे इ. पदार्थ वापरण्यात येतात.\nबिहारमध्ये कासे गवत राजस्थानात वाळा बंगालमध्ये नारळ, खजूर यांची पाने, बांबू, गवत, लव्हाळा इ. पश्चिम व दक्षिण भारतात शिंदी व माड यांचे झावळ केरळात केवडा तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश व बंगाल या भागांत कोसा गवत (सायपेरस कोरिंबोसस ) हे पदार्थ प्रामुख्याने वापरले जातात. बांबूपासून तयार केलेल्या चटयांना बंगालमध्ये ‘डर्मा’ असे म्हणतात. दक्षिण व पश्चिम भारतात तयार होणाऱ्या शिंदी-माडाच्या झावळांच्या चटयांना ‘शेलू’ म्हणतात. मिदनापूर जिल्ह्यात तयार होणाऱ्या चटयांना ‘मसलनदास’ असे म्हणतात. ‘सीतलपट्टी’ या नावाने ओळखण्यात येणाऱ्या चटया फार गुळगुळीत असतात. कोराई गवतापासून केलेल्या चटया इतक्या मऊ असतात की, त्यांची घडी घालता येते. गुंडाळल्यास तिचा आकार फारच लहान होतो.\nहलक्या प्रतीच्या लव्हाळ्यापासून जपानमध्ये ‘बिंगो-इ’ नावाच्या जाड्या-भरड्या चटया करतात. त्या ‘हानामुशिरो’ या नावाने अमेरिकेत पाठविल्या जातात. मलेशियात वेतापासून तयार केलेल्या चटया पडद्यांसाठी व भिंती सुशोभित करण्यासाठी वापरतात. चिनी गवतापासून केलेल्या चटया अमेरिकेत हौशी लोक वापरतात. अमेरिकेत पानकणिसापासून खुर्च्यांवरील बैठका तयार करतात. या चटया विद्युत्‌ विरोधक असतात. कॅलिफोर्निया व अमेरिकेच्या इतर भागांतील मूळचे रहिवाशी विशिष्ट प्रकारच्या गवतापासून (कचेरवा) चटया करीत असत. दक्षिण अमेरिकेत चटयांसाठी बोरू वापरतात. फ्लॉरिडामध्ये थॅच पाम वृक्षाच्या कोवळ्या पानांचा उपयोग चटयांसाठी करतात. न्यूझीलंडमध्ये अंबाडीपासून चटया बनवितात. हवाई बेटांत केवडा व लव्हाळा आणि फिलिपीन्स बेटात केवडा, मॅनिला हेंप व अबाका यांपासून चटया करतात.\nविणकाम व रंगकाम : धाग्यापासून बनवावयाच्या चटया तयार करण्यासाठी धाग्यांचे सुतात रूपांतर करून त्यापासून जड व रूंद मागावर चटया विणता येतात. विणकामात साधी वीण वापरली जाते. या चटया ठराविक आकाराच्या बनवितात किंवा विणलेल्या चटयांचे आवश्यक त्या आकाराचे तुकडे कापतात. कापलेल्या तुकड्यांच्या कडांमध्ये दोर घालून त्या बंद करतात. विणतानाच चटयांवर नक्षी करण्यात येते किंवा नंतर त्यांवर छापली जाते.\nदर्भ, वेत, लव्हाळी, बांबू इत्यादींपासून चटया करताना असे पदार्थ समान लांबीचे कापतात. असे पदार्थ जाड दोऱ्याच्या मध्ये गुंफून चटया तयार करतात. याच्या बाजूच्या दोन कडा चटयांमध्येच मुरडून मिसळतात व उरलेल्या दोन कडा दोऱ्याने बांधून घेतात. काही वेळा कडा कापडांनी शिवतात.\nचटयांना रंग देण्यासाठी लोखंडी, हिरडा, बाभूळ (शेंगा), पतंग, हळद इत्यादींपासून तयार केलेले रंग वापरले जातात.\nभारतीय उद्योग : कोसा गवतापासून आंध्रप्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू , केरळ, प.बंगाल या राज्यांत चटया तयार करण्यात येतात. केरळमध्ये केवडा व काथ्या यांपासून चटया तयार करतात. इतर वस्तूंपासून तयार करण्यात येणाऱ्या चटया प्रादेशिक स्वरूपाच्या आहेत.\nभारतातील चटया करण्याचा उद्योग कुटीरोद्योगाचाच आहे. काही ठिकाणी सहकारी औद्योगिक संस्था चटयांचे उत्पादन करतात. भारतातून श्रीलंका, ब्रह्मदेश, ईजिप्त, प. जर्मनी, अमेरिका इ. देशांना चटयांची निर्यात करण्यात येते.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्��� ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathikitchen.in/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8/", "date_download": "2020-10-01T08:59:10Z", "digest": "sha1:REFTYLUKCON67TACAHF2V7KHIAXM5LAL", "length": 4585, "nlines": 102, "source_domain": "www.marathikitchen.in", "title": "कोलंबीचे पॅटीस - मराठी किचन", "raw_content": "\n• १ वाटी साफ केलेली कोलंबी\n• २ मध्यम कांदे\n• १ वाटी ओले खोबरे\n• १ कोथिंबीरीची जुडी\n• १ चमचा धनेपूड\n• १/२ किलो बटाटे\n• कोलंबी स्वच्छ धुऊन बारीक चिरावी आणि तिला हळद व मीठ लावावे.\n• थोड्या तेलावर कांदा परतून घ्यावा. कांदा बदामी रंगाचा झाला कि त्यात धनेपूड टाकून जरा परतावे.\n• एक पाण्याचा हबका द्यावा म्हणजे खमंग वास येईल.\n• त्यात बारीक चिरलेले टोमाटो घालून जरा परतून चिरलेली कोलंबी घालावी.\n• नंतर त्यावर झाकण ठेवून कोलंबी चांगली शिजू द्यावी. कोलंबी शिजली कि पाणी आटवून घ्यावे.\n• त्यात तिखट, मीठ, ओले खोबरे घालावे.\n• भाजी कोरडी झाली कि खाली उतरवून त्यात कोथिंबीर घालावी व थंड होऊ द्यावे.\n• बटाटे उकडून घ्यावेत व गरम असतानाच मळावेत.\n• त्यात थोडे तिखट, मीठ, मिरपूड व १ चमचा कॉर्नफ्लोअर घालावे.\n• त्याचे बेताच्या आकाराचे गोळे करून पारया करून त्यात सारण भरून पॅटीस करावे.\n• नंतर रव्यात घोळवून उथळ तव्यावर थोडे तेल घालून तळावेत.\nRagini kadam on उपयुक्त किचन टिप्स\nNeelam tawhare on पनीर टीक्का मसाला\nAnonymous on मसाला टोस्ट सँडविच\n - Health Yogi on नवरात्रीसाठी खास वेगळे उपवासाचे पदार्थ\nVaibhav on उपयुक्त किचन टिप्स\nभाकरी पोळी रोटी पुरी फुलके ( सर्व प्रकार )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/05/anilbhaiya-of-shiv-sainiks-of-ahmednagar-is-gone/", "date_download": "2020-10-01T06:33:01Z", "digest": "sha1:5DQH6JSF2SXRN3GD6GPLINWPMLB2PMWL", "length": 10766, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगरच्या शिवसैनिकांचा ‘अनिलभैया’ गेला ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nमोठी बातमी : जिल्ह्यातील ‘ह्या’ पोलीस अधिकार्यांच्या झाल्या बदल्या\nअहमदनगर जिल्ह्यातील ‘हे’ शहर 4 दिवस बंद\nआता ‘ह्या’ अधिकाऱ्यांना शाळा भेट सक्तीची; करावे लागणार ‘हे’ काम\nHome/Ahmednagar City/अहमदनगरच्या शिवसैनिकांचा ‘अनिलभैया’ गेला \nअहमदनगरच्या शिवसैनिकांचा ‘अनिलभैया’ गेला \nअहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- माजी मंत्री, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.\nराठोड यांना आठ दिवसापूर्वी एका खासगी रुग्णालयात कोरोनाच्या उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.\nदरम्यान अनिल राठोड यांच्या निधनाने जिल्ह्यातील शिवसैनिकांना मोठा धक्का बसला आहे. तर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवरुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.\nसहकार आणि साखरसम्राटांच्या जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवण्याचे काम राठोड यांनी केले. राठोड यांची ‘मोबाईल नेता’ अशी ओळख निर्माण झाली होती. सर्वसामान्यांच्या हाकेला एका फोनवर धावून जात ते लोकांचे प्रश्न सोडवत असत.\nजनसामान्यांच्या प्रश्नांकरिता एका फोनवर उपलब्ध असणारा आमदार म्हणून त्यांची ख्याती होती. अनिल भैय्यांना एक फोन केला की अडचण दूर होणार,\nहे नागरिकांना माहिती असयाचं.आता अनिल भैय्यांच्या जाण्याने यापुढे आता त्यांचा आवाज कधीच ऐकू येणार नाही, अशा भावना शिवसैनिकांनी बोलून दाखवल्या.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्��ा मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/!!-!!-4520/", "date_download": "2020-10-01T08:49:56Z", "digest": "sha1:LPGYOCZIAVUJD5WVNOBRBG2ZRYX346TD", "length": 8541, "nlines": 194, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-!! शाळेतले ते दिवस !! -1", "raw_content": "\nआजही जेव्हा दिसतं |\nमन पुन्हा तरूण होऊन\nबाकांवरती जाऊन बसतं ||\nप्रार्थनेचा शब्द अन शब्द\nमाझ्या कानामध्ये घुमतो |\nगोल करून डबा खायला\nमग आठवणींचा मेळा जमतो ||\nया सगळ्यात लाल खुणांनी\nगच्च भरलेली माझी वही |\nबाई तुमची शिल्लक सही ||\nरोजच्या अगदी त्याच चुका\nआणि हातांवरले व्रण |\nवहीत घट्ट मिटून घेतलेत\nआयुष्यातले कोवळे क्षण ||\nपण या सगळ्या शिदोरीवरंच\nबाई आता रोज जगतो |\nतुम्ही इतकी वाढ केली आहे |\nहमखास हातचा चुकण्याची सुद्धा सवय\nआता गेली आहे ||\nमाझा हात लिहू देत नाही |\nएका ओळीत सातवा शब्द\nआत��� ठरवून सुद्धा येत नाही ||\nदोन बोटं संस्कारांचा समास\nतेवढा सोडतो आहे |\nरोज माणसं जोडतो आहे ||\nयोग्य तिथे रेघ मारून\nप्रत्येक मर्यादा ठरवलेली |\nहळव्या क्षणांची काही पानं\nठळक अक्षरात गिरवलेली ||\nतारखेसह पूर्ण आहे वही |\nफक्त एकदा पाहून जा |\nदहा पैकी दहा मार्क\nआणि सही तेवढी देऊन जा ||[/b][/i][/font]\nमाझ्या कविता - हर्षद कुंभार\nखरच अप्रतिम आहे मित्रा, शब्द आणि भावनाची उत्तम बांधणी केली आहे\nमला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.\nधावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय\nरोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय\nनव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर\nछान अक्षरात आपल नाव लिहायचाय\nमला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय...\nमधली सुट्टी होताच वाटरब्याग सोडुन\nनलाखाली हात धरून पानी प्यायचाय,\nकसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्या\nचिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय\nसायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय,\nमला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय...\nउद्या पाऊस पडुन शालेला सुट्टी मिलेल का\nहा विचार करत रात्री झोपी जायचय,\nअनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी,\nमला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय...\nघन्टा व्हायची वाट का असेना\nमित्राशी गप्पा मारत वर्गात बसायचाय,\nघन्टा होताच मित्राशी सयकलची रेस लावून घरी पोहचायचय,\nमला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय...\nकितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा\nदप्तराच ओझ पाठिवर वागवायचय,\nकितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा\nपन्खे नसलेल्य वर्गात खिड्क्या उघडून बसायचय,\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://nileshsakpal.wordpress.com/2009/08/06/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2020-10-01T06:33:15Z", "digest": "sha1:TUOGBG5M7K3STLBGVCNZS4PWRGJWPW7F", "length": 15759, "nlines": 135, "source_domain": "nileshsakpal.wordpress.com", "title": "समिधा – माझ्या नजरेतून | तेजोमय", "raw_content": "\n सामर्थ्य जयाचे॥ – समर्थ रामदासस्वामी\n← दैनंदिनी – ०५ ऑगस्ट २००९‏\nदैनंदिनी – ०६ ऑगस्ट २००९ →\nसमिधा – माझ्या नजरेतून\nऑगस्ट 6, 2009 १ प्रतिक्रिया\n‘समिधा’ वाचायला घेतलं…. वाचताना स्वतःला कुठेतरी सांडलं…. अन असं सांडलं की पुन्हा वेचण्याचाही मोह नाही झाला…\nस्वर्गीय मुरली उर्फ बाबा आमटे यांच्या लोकविलक्षण कार्याची ओळख करुन देणे म्हणजे त्या सूर्यालाही तुझा प्रकाश पडतो असं काहीसं सांगण्यासा���खं आहे… किंवा त्यांची ओळख करुन देण्याइतपत ओळख अजून मी कमावली नाही आहे…\nबाबा म्हणजे समाजसेवेचा कल्पतरु अन त्या कल्पवृक्षाबरोबर असणारी वेल म्हणजेच श्रीमती साधना आमटे… पुस्तक वाचताना प्रसंगी ही वेल या कल्पतरुला कशी सावरु शकते याचीही प्रचिती येते… अगदी बाबांच्या बरोबरीने उभे राहून, एक उच्चभ्रू कुटुंबाचा वारसा असूनही दारिद्र्याला सौभाग्य मानून त्यातून इतर लाखो संसार फुलविण्याची किमया साधनाताईंची आहे…. अन ही किमया घडविण्यासाठी गेल्या ७६ वर्षापेक्षाही कालावधीतील घटनांचा यथोचित आलेख आपल्याला समिधा वाचताना पहायला मिळतो…\nबाबांच्या कार्यात साधनाताईंचे योगदान म्हणजेच बाबांनी सुरु केलेल्या या अहोरात्र यज्ञातील अविरत तेजाळत राहणार्‍या समिधेसारखंच आहे याची खात्री पटते… पुस्तक वाचताना या यज्ञाच्या तेजाची उब आपल्यापर्यंत पोचली नाही तर नवलच..\nअगदी पुस्तकाच्या सुरुवातीला बाबांच्या अन साधनाताईंच्या जगावेगळ्या प्रेमकहाणीचे वर्णन वाचताना त्याचे वेगळेपण मनाचा ठाव घेते. नंतर दिसते ती एका स्त्रीची सक्षम भूमिका… मग समाजसेवेत असूदेत की मग संसारात असूदेत की मुलांचे संगोपन करणार्‍या आईच्या भूमिकेत असूदेत…..की एका अर्धांगीनीच्या रुपात असूदेत की मग एका संघटकाच्या भूमिकेत असूदेत… अशा एकापेक्षा एक कितीतरी भूमिका कधी प्रत्यक्षपणे तर कधी पडद्यामागून खंबीरपणे त्यांनी पार पाडल्या.. याचा तपशीलवार वाचून स्फुरण न चढेल तर आश्चर्य\nपुस्तकामध्ये असलेल्या पत्रांचा शब्दवर्षाव ही मनाला भारावून टाकतो.. मग ती बाबांनी साधनाताईंना प्रेमाच्या सुरुवातीला लिहिलेली असूदेत की नंतरच्या काळात उभयंतांनी एकमेकांना केलेला पत्रव्यवहार असूदेत….\nझगमगाट दुनियेचे स्वप्न पाहणारी तरुणपिढी नवीन नाही.. पण त्या झगमगाटाकडे हजारो लाखो पीडीत लोकांना वाहून नेणारी तरूणपिढी घडविण्याचे श्रेय बाबांना आणि साधनाताईंना जाते… आज तिसरी पिढीही तेवढ्याच उमेदीने अन चिकाटीने बाबांचे काम पुढे नेण्यास सिध्द झाली…. एका ठिकाणी साधनाताईंने लिहिले आहे की…. आधी आम्ही दोघे होतो सुख वाटून घेत होतो.. नंतर दोघांचे तीन अन मग हजार अन मग लाख झाले… आम्ही सुख वाटतच राहीलो.. पण आमच्याकडचे सुख अजूनकाही संपले नाही.. भरपूर शिल्लक आहे…\nअगदी शुन्यातून उभे राहीलेले समाजसेवेचे सा��्राज्य उभारताना बाबांना झालेले अतोनात कष्ट, स्वतःच्या तब्येतीची झालेली परवड जेवढी स्पष्ट होते तेवढीच त्याचवेळेला साधनाताईंच्या मनातील आंदोलनाचे हेलकावे काळजाच्या तारा छेडल्यावाचून राहत नाही… एक स्त्री म्हणून उपसावे लागणारे कष्ट आणि असंख्य अग्निदिव्यांना पार करण्याचे अचंभित करणारे कसब साधनाताई अगदी सहज शब्दांत मांडून जातात.. अन वाचकाबरोबर राहते ती त्या यज्ञाची धग नेहमीच उब घेण्यासाठी… कदाचित नकळतपणे आपणही स्वतः या यज्ञातील समिधा होऊन आपले जीवन पुनीत करण्याचा विचार मनात ठाण मांडुन जातो… कुणाला समाजतील उपेक्षितांच्या उध्दाराच्या आजीवन स्वप्नांचेहि अदभुत शाप मिळतील… कुणाला समाजाच्या विसंगत प्रगतीची झळ मिळेल… तर चंद्रावर वावरणार्‍या जगाला आपण अजूनही जमिनीवर असल्याची अनुभूती येईल….\nपुस्तक संपूनही विचारांचे चक्र संपत नाही… संपवता येत नाही.. कदाचित हेच या पुस्तकाचे साध्य आहे\nसमिधा वाचल्यानंतर शब्दांनी आपोआप आपली वाट मोकळी करुन घेतली… यावर साधनाताईंसाठी सुचलेल्या या काही ओळी..\nबाबांचं काळाच्या पडद्याड जाणं रुखरुख लावून गेलं.. मनाच्या गाभार्‍यात एक फेसाळता समुद्र उठवून गेलं… त्या महात्म्याला ही माझी ‘श्रध्दांजली’\n– १७ फेब्रुवारी २००८\nFiled under पुस्तक विवेचन\nOne Response to समिधा – माझ्या नजरेतून\nजून 12, 2011 येथे 1:14 सकाळी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nभालेराव दाढे , वाफळे च्यावर गुरुपौर्णिमा :२५ जुलै २०१…\nBhagyashree च्यावर माझाही छानसा गाव आहे…\nyogesh च्यावर माझाही छानसा गाव आहे…\naneel च्यावर दैनंदिनी – ०२, ०३ आणि ०४…\naneel च्यावर पाऊसप्रवासी : दैनंदिनी २७ जुलै…\nVijay More च्यावर समिधा – माझ्या नजरे…\nprasad च्यावर दैनंदिनी – ०८, ०९, १० आण…\nshubhangi च्यावर आई – दैनंदिनी – १४…\nvikram च्यावर पाऊसप्रवासी : दैनंदिनी २७ जुलै…\n||जय जय रघुवीर समर्थ|| मी निलेश सकपाळ, आणखी एक ब्लॉगर तुमच्या सारखाच शब्दांपाशी अडलेला, शब्दांभोवती घुटमळणारा, अन शब्दातून शब्दापलिकडे जाण्याचा प्रयत्न करणारा एक ‘शब्दप्रवासी’ तुमच्या सारखाच शब्दांपाशी अडलेला, शब्दांभोवती घुटमळणारा, अन शब्दातून शब्दापलिकडे जाण्याचा प्रयत्न करणारा एक ‘शब्दप्रवासी’ तेजाळणार्‍या सूर्याशी गप्पा मारणारा, रात्रीला थोपटत झोपविणारा, चंद्राला बो��ाच्या अग्रभागी घेऊन गोल गोल फिरवणारा, शून्यातून शून्याकडे निघालेला एक शून्यमोल शून्य तेजाळणार्‍या सूर्याशी गप्पा मारणारा, रात्रीला थोपटत झोपविणारा, चंद्राला बोटाच्या अग्रभागी घेऊन गोल गोल फिरवणारा, शून्यातून शून्याकडे निघालेला एक शून्यमोल शून्य व्यवसायाने अभियंता व त्यातही risk engineeringशी संबंध असल्याने जगण्याचे वेगळे कोन जवळून पहायला मिळतात, वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधण्यास मिळतो अन यातुनच बरोबरीला असलेल्या अनुभवाच्या शिदोरीत भर पडत असते. या सर्व अनुभवांना शब्दरुप देता येते वा तो परमेश्वरच माझ्याकडून हे करवून घेत असला पाहिजे, हे सारे लिखाण त्याच्याच चरणी समर्पित\nप्रा. सुरेश नाखरे (सासरेबुवा)\nआता इथे किती वाचक आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahaupdates.com/mla-chandrakant-jadhavs-social-work-during-corona/", "date_download": "2020-10-01T08:59:08Z", "digest": "sha1:EXKOARZRRL3DJBDDXJ2DQ7TXWQLP22UE", "length": 7329, "nlines": 40, "source_domain": "mahaupdates.com", "title": "आमदार चंद्रकांत जाधव यांचा जनतेचे काम करण्याचा कोल्हापूरी पॅटर्न - Maharashtra Updates", "raw_content": "\nआमदार चंद्रकांत जाधव यांचा जनतेचे काम करण्याचा कोल्हापूरी पॅटर्न\nआमदार चंद्रकांत जाधव यांचा जनतेचे काम करण्याचा कोल्हापूरी पॅटर्न\nआमदार चंद्रकांत जाधव यांचा जनतेचे काम करण्याचा कोल्हापूरी पॅटर्न\nकोरोनाच्या महामारीत प्रत्यक्ष भेटण्याऐवजी थेट मोबाईलवरून जनतेची कामे पूर्ण करण्याचा आमदार चंद्रकांत जाधव यांच्या कोल्हापूरी पॅटर्नचे जनतेतून स्वागत होत आहे. प्रत्यक्ष भेट नको थेट संपर्क हे आमदारांचे आवाहन म्हणजे ”एक कॉल विषय सॉल” असल्याची प्रतिक्रिया कोल्हापूरकरातून व्यक्त होत आहे.\nआज कोरोनाच्या जागतिक महामारीचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केला. घरीच थांबा आणि कोरोनाला हरवा असे आवाहन प्रशासन करीत आहे. विना कारण रस्त्यावर उतरणाऱ्यांना पोलीसांचा प्रसाद खावा लागला आहे. अशा परिस्थितीत जनतेची कामे करण्यासाठी सदैव तत्पर असणारे आमदार चंद्रकांत जाधव यांनी स्वतःचा एक पॅर्टन तयार केला. कार्यालयाच्या बाहेर तसेच सोशल मिडीयावर कामासाठी प्रत्यक्ष भेटण्या ऐवजी थेट कॉल करा या मथळ्याखाली आमदारांनी स्वतः सह कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल नंबर दिले. या नंबरवर कोणाचा मिस कॉल जरी आला त�� त्यांना परत कॉल करण्याच्या सुचना दिल्या. यामुळे नागरिकांचे घर बसल्या आमदारांच्याकडील काम झटपट पूर्ण होऊ लागली. नागरिकांना हवी असणारी आमदारांची पत्रे थेट घरी मिळू लागलीत. परिणामी प्रत्यक्ष भेट होत नसली तरी काम मार्गी लागत असल्याचे समाधान नागरिक व्यक्त करत आहेत.\nआमदार जाधव यांनी कोरोनाच्या काळात आपले व्यवस्थापन कौशल्य पणास लावून, अनेक प्रश्न सोडवले आहेत. मतदारसंघातील गरजूंना जिवनावश्यक वस्तू घरपोच करणे, समविषम तारखेला व्यापार सुरू करणे, रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या औषधाचे घरोघरी वाटप करणे, नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या सोडवणे, कोरोना रुग्णांच्या सोयीसाठी प्रशासनाशी सतत संपर्क करणे अशा विविध कामातून आमदार जाधव यांची जनतेशी जोडलेली नाळ कोरोना संकटाच्या काळात घट्ट झाली आहे. याच बरोबर घर बसल्या आमदारांच्याकडे असलेले काम पूर्ण करण्यासाठी राबवलेला प्रत्यक्ष भेट नको थेट मोबाईलवर संपर्क हा उपक्रम प्रचंड यशस्वी झाला आहे. घरी रहा आणि कोरोनाला हरवा हे प्रशासनाने आवाहन केले असताना आमदारांच्याकडील काम घरातून फक्त फोन वरून होत आहे. यामुळे आमदार जाधव यांनी तयार केलेल्या कोल्हापूरी पॅटर्नचे कोल्हापूरवासीयांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.\nजनतेने कामासाठीच विधानसभेत पाठवले आहे. यामुळे केलेल्या कामाचा डोलारा पेटण्याऐवजी आलेल्या प्रत्येक नागरिकांचे काम झाले पाहिजे असे मत आमदार जाधव यांनी व्यक्त केले.\nमराठा आरक्षणाच्या समर्थनात कोल्हापूरचे जि.प.सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांचा राजीनामा\nसाळवणमध्ये रोगप्रतिकारक शक्तिवर्धक औषधाचे वाटप\nकोरोना काळातील देवदूत – संताजी बाबा घोरपडे\nशिवणी रोड-चकवा ग्रामपंचायतने बनवले ग्रामपंचायत मोबाईल अ‍ॅप\nबहिरेश्वर ग्रामपंचायतने बनवले ग्रामपंचायत मोबाईल अ‍ॅप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/the-corona-vaccine-could-be-available-in-the-first-quarter-of-next-year-says-union-health-minister-dr-harsh-vardhan/articleshow/78093784.cms?utm_source=mostreadwidget", "date_download": "2020-10-01T08:20:48Z", "digest": "sha1:QKPP6HPZ4ZCV6FO3X35J23TJPCO2ZUG7", "length": 15961, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": ", आरोग्य मंत्र्यांनी दिले 'हे' उत्तर | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चाल���े. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\ncorona vaccine: करोनावरील लस नक्की कधी येणार, आरोग्य मंत्र्यांनी दिले 'हे' उत्तर\nकरोना लशीची अद्याप कोणतीही तारीख निश्चित केली गेली नसल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रविवारी 'संडे संवाद' कार्यक्रमात स्पष्ट केले आहे. मात्र करोनावरील लस पुढील वर्षीच्या पहिल्या तिमाहीत येऊ शकते असे डॉ. हर्षवर्धन म्हणाले.\nनवी दिल्ली: देशात करोनाच्या रुग्णांमध्ये तीव्र गतीने वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून ९० हजारांहून अधिक रुग्णांची दररोज वाढ होत आहे. या कारणामुळे लोक करोनावरील लशीची आतुरतेने वाट पाहत आहेत. जगातील अनेक देशांमध्ये विविध लशींवर काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सध्या लस कधी येणार याची तारीख निश्चित करण्यात आलेली नसली, तरी पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत लस उपलब्ध होऊ शकते, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. संडे संवाद या सोशल मीडियाच्या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी ही माहिती दिली.\nब्रिटिश रेग्युलेटरने एस्ट्राजेनेका या औषध कंपनीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर कंपनीने कोविड-१९ लशीचे मानव परिक्षण पुन्हा एकदा सुरू केल्याचे कंपनीने सांगितल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे हे वक्तव्य आले आहे. एक स्वयंसेवक आजारी पडल्यानंतर लशीचे परिक्षण थांबवण्यात आले होते. यानंतर भारतात देखील या लशीच्या चाचणीवर बंदी घालण्यात आली होती.\nमानवी परीक्षणात बाळगली जात आहे सावधगिरी\nलशीचे मानवी परीक्षण करते वेळी अत्यंत सावधगिरी बाळगली जात असल्याची माहिती केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लोकांना दिली आहे. लशीची सुरक्षा, खर्च, कोल्ड-चेन आवश्यकता, उत्पादन, कालमर्यादा अशा मुद्द्यांवर देखील खोलवर चर्चा करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. एकदा का करोनावरील लस तयार झाली की मग ज्या लोकांना लशीची सर्वाधिक आवश्यकता आहे, अशा लोकांना ती प्राधान्याने दिली जाईल, असे डॉ. हर्षवर्धन म्हणाले. केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी तासभर सोशल मीडियावर करोना विषाणूशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली आणि लोकांच्या अनेक प्रश्नांची उत्तरेही दिली.\nक्लिक करा आणि वाचा- करोना संसर्गाव्यतिरिक्त, नैराश्य आणि आत्महत्यांमध्ये वाढ; पाहा कारणे\n��ेशात सुरू आहे अनेक लशींचे परीक्षण\nदेशात अनेक लशींचे परीक्षण सुरू असल्याचे ते म्हणाले. मात्र, सर्वात प्रभावी कोणती लस ठरेल याबाबत आताच अंदाज बांधता येत नाही, मात्र सन २०२१ च्या पहिल्या तिमाहीत लशीता नेमका परिणाम काय आहे हे लक्षात येईल असे डॉ. हर्षवर्धन म्हणाले. लशीवर विचार करण्यासाठी तज्ज्ञांचा एक गट स्थापन करण्यात आला असून, हा गट संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहे, असेही डॉ. हर्षवर्धन पुढे म्हणाले. मात्र, परीक्षणाबाबतचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर वेळ जाऊ नये यासाठी कंपन्या ताबडतोब मोठ्या प्रमाणावर लशीचे उत्पादन सुरू करतील, असेही डॉ. हर्षवर्धन म्हणाले.\nक्लिक करा आणि वाचा- १०५ वर्षीय आज्जीबाईंची करोनावर मात; घरीच घेतले उपचार\nक्लिक करा आणि वाचा- करोनामुक्त नागरिकांना आरोग्य मंत्रालयाचा सल्ला, च्यवनप्राश खा आणि हळदीचं दूध प्या\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nगाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी, पण एकाच अटीवर.....\n'भाई ने बोला है, बॉलिवूड मसला बंद करो', धमकीची तक्रार द...\nहाथरस गँगरेप : अखेर पीडितेची जगण्याची धडपड अयशस्वी ठरली...\nUnlock 5 Guidelines: पाहा, १ ऑक्टोबरपासून काय सुरू होण्...\nकरोना संसर्गाव्यतिरिक्त, नैराश्य आणि आत्महत्यांमध्ये वाढ; पाहा कारणे\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nCat Que Virus: करोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nलॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची खास शक्कल\nभारतीय नौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' तोडणीला सुरुवात\nगरीब, मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी बनणार २० कोटी करोना लशी\nदेशमोदींचे स्पेशल विमान कोणत्याही क्षणी भारतात उतरणार, वैशिष्ट्ये पाहून थक्क व्हाल\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबईपार्थ यांच्या या मागणीलाही कवडीची किंमत देणार का\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबईभाजप नेते नारायण राणे यांना करोना; सेल्फ आयसोलेट होण��र\nअहमदनगरनगरमध्ये भाजपला धक्का; नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी धरली राष्ट्रवादीची वाट\n; यूपीच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचा योगींवर निशाणा\nदेशबाबरी काँग्रेसने पाडली, मथुरा-काशीच्या मशिदींना हात लावणार नाही: कटियार\nदेशहाथरस पीडित कुटुंबीयांच्या सुरक्षेत तैनात तीन पोलीस 'करोना पॉझिटिव्ह'\nबीडमी गेल्यानंतर तरी कीव येईल; मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोबाइलसॅमसंग Galaxy A3 Core स्मार्टफोन लाँच, किंमत ६५०० रु\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nहेल्थया २ कारणांमुळे कमजोर होतं आपलं हृदय, ‘या’ ५ फळांचे सेवन केल्यास दूर होईल धोका\nकरिअर न्यूजशाळा कधी उघडणार\nब्युटीलांबसडक आणि काळ्याशार केसांसाठी करा हे ३ नैसर्गिक उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/24004/", "date_download": "2020-10-01T08:53:30Z", "digest": "sha1:I5W3T3TM3KWNZS4OWEA2G4MU7KOJVWDH", "length": 16617, "nlines": 224, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "हिदायत, तौफिक – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nहिदायत, तौफिक : (१० ऑगस्ट १९८१). जागतिक कीर्तीचा इंडोनेशियन ब��डमिंटन पटू. त्याचा जन्म बाडूंग (इंडोनेशिया) येथे एरिज हॅरिस व इनॉक दार्तिलाह या सुशिक्षित दांपत्यापोटी झाला. त्याचे सुरुवातीचे शिक्षण बाडूंग येथे झाले. विद्यार्थिदशेतच त्याने बॅडमिंटनमध्ये कौशल्य दाखविले. पुढे तो बाडूंगमधील एस्. जी. एस्. क्लबमध्ये प्रशिक्षणासाठी जाऊ लागला. तिथे त्याला लाय सुमिरात यांच्याकडून प्रशिक्षण मिळाले. इंडोनेशियन खुल्या बॅडमिंटनस्पर्धेत २००५ साल वगळता १९९९ पासून सलग सहा वेळा (१९९९–२००६) चषक जिंकण्याची कामगिरी तौफिक हिदायत याने केली. २००४ मध्ये हिदायतने अथेन्स(ग्रीस) ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळविले. ऑगस्ट २००५ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. २००२ मध्ये बुसान यो आणि २००६ मध्ये दोहा येथे झालेल्या आशियाई क्रीडास्पर्धांत त्याने सुवर्णपदक मिळवले. इंडोनेशियाचा हिदायत आणि चीनचा लिन दान हे एकमेकांचे कडवे प्रतिस्पर्धी मानले जात. बहुतेक जागतिक स्पर्धेत ते अंतिम सामन्यात एकमेकांचे प्रतिस्पर्धी असत. प्रसार माध्यमांबरोबरच प्रेक्षकांसाठीही त्या दोघांमधील लढत ही उत्कंठापूर्ण ठरे. हिदायत हा बॅकहँडच्या फटक्यांमध्ये अत्यंत तरबेज होता. २००६ मध्ये जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत त्याच्या बॅकहँडच्या फटक्यांचा जास्तीत जास्त वेग ताशी ३०५ किलोमीटरचा नोंदविला गेला आहे. २००६ च्या इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत त्याने फोरहँडचा वापर करून मारलेले स्मॅशचे फटके हे अविस्मरणीय म्हणून ओळखले जातात. बॅडमिंटन क्रीडांगणावरील त्याच्या चपळ हालचाली, जाळ्याजवळील चकवे ड्रॉप्स् आणि कौशल्यपूर्ण सर्व्हिस हे त्याच्या खेळाचे वैशिष्ट्य असून आपल्या डावपेचाबद्दल तो अतिशय प्रसिद्ध होता. त्याची पाच वेळा (१९९९, २००१, २००३, २००५, २००७) सुदिरमान चषकासाठी इंडोनेशियन संघामध्ये निवड करण्यात आली होती. सात वेळा (२०००, २००२, २००४, २००६, २००८, २०१०, २०१२) टॉमस चषकासाठी तर चार वेळा (२०००, २००४, २००८, २०१२) ऑलिंपिकसाठी त्याची इंडोनेशियन संघात निवड झाली होती.\nक्रीडा क्षेत्रात शिखरावर असतानाच त्याने आमिदायंती गुमेलर या युवतीशी विवाह केला (२००६). त्यांना एक कन्या आहे. अलीकडेच तो व्यावसायिक बॅडमिंटन स्पर्धांतून निवृत्त झाल्या असून बॅडमिंटन ॲकॅडेमी सुरू करण्याचा त्यांचा मनोदय आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postहिक्स, सर जॉन रिचर्ड\nटर्नर, जोझेफ मॅलर्ड विल्यम\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n—खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ ��ेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2019/10/chandoli-nationl-park-information-in-marathi.html", "date_download": "2020-10-01T07:53:38Z", "digest": "sha1:633ZEGG64MN6KCW7QPH76LOBBZJ3NSGQ", "length": 15588, "nlines": 134, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "चांदोली राष्ट्रीय उद्यान माहिती", "raw_content": "\nHomeमहाराष्‍ट्राचा भुगोलचांदोली राष्ट्रीय उद्यान माहिती\nचांदोली राष्ट्रीय उद्यान माहिती\nमहाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील हे राष्ट्रीय उद्यान आहे. २००४ मध्ये याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला. चांदोली धरणाच्या तलावात नावेतूनही जंगल फिरता येते. दुर्गवाडीच्या उतरून पायी भटकता येते. दुर्गवाडीच्या डोंगरावरून चांदोली जलाशयाचा परिसर दिसतो.\nचांदोली राष्ट्रीय उद्यान माहिती\nस्थान : सांगली जिल्ह्यात ३२ शिराळा तालुक्यात वारणा नदीवर\\ चांदोली धरण आहे.त्याच्या पाणलोट क्षेत्रात चांदोली अभयारण्य आहे.\nस्थापना : या अभयारण्याची स्थापना १९८५ साली झाली.\nविस्तार : ३०० चौ.कि.मी. क्षेत्र असलेले चांदोली हे राष्ट्रीय उद्यान सांगली आणि कोल्हापूर जिल्हयामध्ये येते.वारणा नदीचा उगम येथेच होतो. १७ व्या शतकातील प्रचितगड, भैरवगड हे किल्ले ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहेत. चांदोली अभयारण्यास मार्च २००७ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिकृत घोषित करण्यात आले आहे.\nअभयारण्याविषयी माहिती : चांदोली राष्ट्रीय उद्यानात ३ वाघांसह २५ बिबट्यांचे ठसे नुकत्याच झालेल्या प्राणिगणनेत आढळून आले आहेत. राज्याचे मानबिंदू असणारे शेकरू व हरियाल पक्षी यांचे अस्तित्वही या पाहणीत आढळून आले आहे.\nचांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली , सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील ३१७.६७ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले राज्यातले सर्वांत मोठे अभयारण्य आहे. त्यामुळे या अभयारण्याचा विकास होण्याच्या दृष्टीने त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला आहे. सदाहरित हिरवे गर्द जंगल म्हणून हे राष्ट्रीय उद्यान पर्यटकांना आकर्षित करत आहे. या राष्ट्रीय उद्यानाची प्राणिगणना २०१० साली, मे महिन्यात दोन टप्प्यांत करण्यात आली.\nसंपूर्ण अभयारण्याची १२ खंडांत विभागणी केली आहे. प्राणिगणनेसाठी प्रत्येक खंडात एक गट याप्रमाणे प्राण्यांचे पाणस्थळ व पायवाटांवरील पायांचे ठसे, झाडांवरील ओरखडे, विष्ठा यांची तपासणी केली जाते, तर दुसऱ्या टप्प्यात पौर्णिमेच्या रात्री पाणवठ्याच्या ठिकाणी येणाऱ्या प्राण्यांची गणना केली जाते. त्यानुसार सर्वांचे अहवाल एकत्रित करून राष्ट्रीय उद्यान प्रशासन तात्पुरती प्राण्यांची आकडेवारी निश्चित करते. वाघ, बिबटे यांचे ठसे नागपूर येथील मुख्य कार्यालयात जमा केले जातात.\nत्यांची तज्ज्ञांकडून तपासणी केल्यानंतरच आकडेवारी निश्चित केली जाते. ठशांवरूनच कोणता प्राणी (वाघ की बिबट्या) नर, मादी, पिल्लू, त्यांचे वय यांची निश्चिती केली जाते. वन्य प्राण्यांच्या गणनेत, चांदोली राष्ट्रीय उद्यानात तीन वाघांसह २५ बिबट्यांचा वावर असल्याचे ठशांवरून निदर्शनास आले आहे, तर ३५० ते ४०० च्या दरम्यान गवे, २५० ते ३०० च्या दरम्यान सांबरे, १०० अस्वले, यांच्यासह महाराष्ट्राचा मानबिंदू शेखरू व हरियाल पक्षी आढळून आले आहेत, तर भेकर, रानडुक्कर सर्वत्र आढळतात. सरपटणारे विविध प्राणी, पक्षी, मोठ्या प्रमाणावर आहेत. अजगराचे प्रमाणही सर्वत्र आढळून येत आहे. प्राण्यांच्या गणनेसाठी इस्लामपूरचे सहायक वनसंरक्षक एम. एम. पंडितराव, वनक्षेत्रपाल संजय कांबळे यांच्यासह वनरक्षक व स्वयंसेवी संस्था व पर्यावरणप्रेमींनी सहकार्य करून प्रत्यक्ष प्राणिगणनेत भाग घेतला होता.\nपर्जन्यमान : या अभयारण्याच्या क्षेत्रात वार्षिक सरासरी दोन ते अडीच हजार मिलीमीटर पाऊस पडतो.\nकिल्ला : कर्नाळा अभयारण्यात जसा कर्नाळा आहे तसा येथेही प्रचितगड हा चांदोली अभयारण्यातला ऐतिहासिक किल्ला आहे.\nविस्तार : याच वनक्षेत्र सुमारे तीनशे नऊ चौरस किलोमीटर आहे. त्यामध्ये सांगली , सातारा,कोल्हापूर, आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या वनक्षेत्राचा समावेश होतो.\nवनसंपत्ती : चांदोलीच जंगल निम सदाहरित जंगल आहे.येथे ऐन,बेहडा, जांभूळ ,हिरडा,पांगारा. फणस.माड,उंबर, आवळा ,आंबा ,आपटा ,असे वृक्ष आणि अडुळसा,कढीलिंब,शिकेकाई,तमालपत्र,अशा वनऔषधी आहेत.\nप्राणीसंपत्ती : अभयाराण्यमध्ये बरेच वन्य जीव वस्तीला आहेत.\nप्राणी : पट्टेवाले आणि बिबट्या , वाघ ,गवे ,अस्वल, रानडुक्कर, सांबर , वानर,सायाळ,भेकर,ससे,रानकु्री,शेकरु, खवले मांजर, तृण, हरिण इत्यादी वन्य प्राणी आढळतात.\nपक्षी : महाधनेश,राखीधनेश, रानकोंबड्या, कवडे, गरुड , ससाणे, खंड्या,घारी, बंड्या, सातभा���, सुतार , भारद्वाज, घुबड, चंडोल,पिंगळा, रातवा, कोकिळ, सुभग, स्वर्गीय नर्तक, पावश्या, चातक व धरणातील जलाशयावर बगळे,पाणकावळे, पाणकोंबड्या व इतर पाणपक्षी आढळतात . मैना ,सातभाई,होले,भारद्वाज, मोर असे पक्षी आहेत.\nसरपटणारे जीव : सरडा/सरडे,नाग अजगर असे सरपटणारे प्राणी आहेत.इतर कीटक किडेही भरपूर आहेत.\nविशेष फुलपाखरे : या अभयारण्याचे वैशिष्ट्य असे आहे कि या अभयारण्यात फुलपाखरांच्या असंख्य प्रजाती बघायला मिळतात.यात जगात इतरत्र नामशेष झालेल्या काही फुलपाखरांच्या जातींचा समावेश आहे.\nअस्वल : अभयारण्यात सिद्धेश्वर नावाचे एक ठिकाण आहे.त्या ठिकाणी खडकाळ घळी आहेत.तिथे अस्वल दिसतात.\nअभयारण्यात जाण्याचा काळ : जानेवारी ते मे हा काळ चांदोली अभयारण्य फिरण्याकरता योग्य आहे.\nविशेष काळजी : माहितीगार माणूस किवा वनरक्षक बरोबर घेतल्याशिवाय या अभयारण्यात फिरण्याचं धाडस सामान्य प्रवाश्याने करू नये.कारण इथले जंगले दाट आहे त्यामुळे रस्ता चुकण्याची भीती असते.पायी फिरण्यापेक्षा वाहनातून फिरणे सोपे आहे.पण पायी फिरण्यातला आनंद काही वेगळाच असतो.भटकंती मध्ये जे अनुभव अशा ठिकाणी घेवू शकतो ते वाहनातून फिरताना येऊ शकत नाहीत.पण या रानवाटा अरण्यातून जातात.जवळपास माणसांची वस्ती नसते. म्हणून बरोबर पाणी आणि खाद्य न्यावे लागते.\nविश्रामगृह : चांदोली आणि वारणा येथे पाटबंधारे खात्याची विश्रांतिगृह आहेत.त्यात राहण्या-खाण्याची सोय आहे.\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nअभ्यास कसा करावा 24\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 17\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\nसमानार्थी शब्द | Synonyms\nपोलिस भरतीचा निर्णय जाहीर : साडे बारा हजार जागांसाठी परीक्षा घेण्याची गृहमंत्र्यांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.m4marathi.net/forum/search/?advanced=1", "date_download": "2020-10-01T08:30:10Z", "digest": "sha1:POYUS5Q3JKREH2KX2WHTLQL7ZXEHFPY7", "length": 17335, "nlines": 291, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "Set Search Parameters", "raw_content": "\nसोळा + पन्नास = उत्तर असे टाका (e.g. 42):\nप्रेम कविता - Prem Kavita\nप्रेरणादायी कविता - Preranadai Kavita\nप्रेमाच्या मराठी चारोळ्या ( Premavar Marathi Charolya)\nमैत्रीच्या मराठी चारोळ्या / मैत्रीवर मराठी चारोळ्या - Maitrichya Marathi charolya\nविनोदी मराठी चारोळ्या (Vinodi Marathi Charolya)\nगंभीर मराठी चारोळ्या ( Sad marathi charolya)\nराजकारणावरील मराठी चारो���्या - Rajkaranavaril Marathi charolya\nमराठी उखाणे ( अविवाहित मुले / मुली ) अविवाहितांसाठी Marathi ukhane avivahitansathi\nमराठी फेस्टिवल साठी मराठी SMS मराठी भाषेतून Marathi Festivals Special SMS\nमराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा Marathi Birthday wishes SMS\nमहाराष्ट्र पर्यटन : Maharashtra Tourism\nरानवाटा : किल्ले आणि दुर्गप्रेमी विशेष (forts in maharashtra)\nMarathi Kavita ( वर्गीकरण कवी प्रमाणे )\nबहिणाबाई चौधरी ( Bahinabai chaudhari) (जन्मः १८८०, मृत्यूः ३ डिसेंबर १९५१)\n'विंदा करंदीकर' गोविंद विनायक करंदीकर Vi Da Karandikar\nमराठी लेखक , कवी , लेखिका , कवयत्री , नाटककार , अभिनेता , अभिनेत्री , गीतकार , संगीतकार ,साहित्यिक , गायक\nमराठी लेखक , कवी , लेखिका , कवयत्री , नाटककार , अभिनेता , अभिनेत्री , गीतकार , संगीतकार ,साहित्यिक , साहि\nमहाराष्ट्र नावाचा उगम आणि इतिहास\nमहाराष्ट्रातील जिल्हे आणि तालुके\nतेल्हारा ( Telhara )\nबार्शीटाकळी ( Barshitakli )\nमुर्तीजापुर ( Murtajapur )\nकोल्हापूर ( Kolhapur )\nसिंधुदुर्ग ( Sindhudurg )\nहे तुम्ही जानायालाच हवे \nचातुर्य कथा - चातुर्याच्या गोष्टी / मराठी कथा / मराठी गोष्टी - Marathi katha / Marathi goshti\nप्रेमाच्या गोष्टी Marathi Love Stories\nसंदीप खरे & सलिल कुलकर्णी\nमराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीने जागतिक रंगभूमीला दिलेली देणगी\nप्रेम आहे तरी काय \nमराठी वालपेपर्स Marathi Wallpapers\nमराठी फिश्पोंड Marathi Fishponds\nमराठी सणांची यादी मराठी महिन्यांप्रमाणे /मराठी फेस्टिवल (Marathi San / Marathi Festival)\nश्री राम नवमी (Ram navami)\nपोळा - बैल पोळा (Pola )\nकोजागिरी पौर्णिमा ( Kojagiri paurnima )\nत्रिपुरी पौर्णिमा / त्रिपुरारी पौर्णिमा- (Tripuri / Tripurari paurnima )\nJanuary Dinvishesh :जानेवारी दिनविशेष\nFebruary Dinvishesh : फेब्रुवारी दिनविशेष\nApril Dinvishesh : एप्रिल दिनविशेष\nSeptember Dinvishesh : सप्टेंबर दिनविशेष\nNovember Dinvishesh : नोव्हेंबर दिनविशेष\nमुलांची व मुलींची नावे (Marathi Name of Babies)\nमुलींची नावे / मुलींची मराठी नावे ( Mulinchi Marathi Nave )\nमराठी भाषा शिका (Learn Marathi)\nसंगणकावर मराठीत कसे लिहायचे\nमराठी शुद्ध शब्दांची सूची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.parkhi.net/2009/09/blog-post.html", "date_download": "2020-10-01T08:04:34Z", "digest": "sha1:FSKXGOY6QRN5LKBIB57S7FLD64W5VHE4", "length": 8806, "nlines": 190, "source_domain": "www.parkhi.net", "title": "दमलेल्या बापाची कहाणी", "raw_content": "\nकोमेजून निजलेली एक परी राणी\nउतरले तोंड,डोळा सुकलेले पाणी\nरोजचेच आहे सारे काही आज नाही\nमाफी कशी मागू पोरी मला तोंड नाही\nझोपेतच घेतो तुला आज मी कुशीत\nनिजेतच तरी पण येशील खुशीत\nसांगायाचे आहे माझ्या सानुल्या फुला\nदमलेल्या बापाची ही कहाणी तुला....\nआटपाट नगरात गर्दी होती भारी\nघामाघूम राजा तरी लोकलची वारी\nरोज सकाळीच राजा निघताना बोले\nगोष्ट सांगायाचे काल राहूनिया गेले\nजमलेच नाही काल येणे मला जरी\nआज परि येणार मी वेळेतच घरी\nस्वप्नातल्या गावामध्ये मारू बघ खेळी\nखर्याखुर्या परीसाठी गोष्टीतली परी\nमांडीन मी थकलेल्या हातांचा झुला\nदमलेल्या बापाची ही कहाणी तुला....\nऑफिसात उशीरा मी असतो बसून\nभंडावले डोके गेले कामात बुडून\nतास-तास जातो खाल मानेने निघून\nएक-एक दिवा जातो हळूच विझून\nअशा वेळी काय सांगू काय-काय वाटे\nआठवासोबत पाणी डोळ्यांतून दाटे\nवाटते की उठूनिया तुझ्या पास यावे\nतुझ्यासाठी मी पुन्हा लहानगे व्हावे\nउगाचच रूसावे नि भांडावे तुझ्याशी\nचिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी\nउधळत खिदळत बोलशील काही\nबघताना भान मला उरणार नाही\nहसूनिया उगाचच ओरडेल काही\nदुरूनच आपल्याला बघणारी आई\nतरीसुद्धा दोघेजण दंगा मांडू असा\nक्षणा-क्षणावर ठेवू खोडकर ठसा\nसांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला\nदमलेल्या बापाची ही कहाणी तुला....\nदमल्या पायाने जेव्हा येईल जांभई\nमऊ-मऊ दूध भात भरवेल आई\nगोष्ट ऐकायला मग येशील ना अशी\nसावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी\nकुशी माझी सांगताहे ऐक बाळा काही\nसदोदित जरी का मी तुझ्या पास नाही\nजेवू खाऊ नाहू माखू घालतो ना तुला\nआईपरी वेणी फणी करतो ना तुला\nतुझ्यासाठी आईपरी बाबासुद्धा खुळा\nतोही कधी गुपचूप रडतो रे बाळा\nसांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला\nदमलेल्या बापाची या कहाणी तुला....\nबोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात\nआणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात\nआई म्हणण्याआधीसुद्धा म्हणली होतीस बाबा\nरांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा\nलुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाऊल पहिलं\nदूरचं पहात राहिलो फक्त,जवळ पहायचंच राहिलं\nअसा गेलो आहे बाळा पुरा अडकून\nहल्ली तुला झोपेतच पहातो दुरून\nअसा कसा बाबा देव लेकराला देतो\nलवकर जातो आणि उशीरानं येतो\nबालपण गेले तुझे-तुझे निसटून\nउरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून\nजरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे\nनजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे\nतुझ्या जगातून बाबा हरवेल का गं\nमोठेपणी बाबा तुला आठवेल का गं\nबाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये.\n--- संदीप खरे आणि सलील कुलकर्णी\nन्यु ईयर – न्यु बॉयफ़्रेंड, जुन्याला विसरायचा नवा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.bitbybitbook.com/mr/mass-collaboration/open-calls/netflix-prize/", "date_download": "2020-10-01T07:36:56Z", "digest": "sha1:AXQSTIHHF4CTXYVN5YVLUBOOA3KRPBM3", "length": 23865, "nlines": 293, "source_domain": "www.bitbybitbook.com", "title": "Bit By Bit - मास सहकार्याने - 5.3.1 Netflix पुरस्कार", "raw_content": "\n1.1 एक शाई कलंक\n1.2 डिजिटल वय आपले स्वागत आहे\n1.4 या पुस्तकात थीम\n1.4.2 गुंतागुंत प्रती साधेपणा\n2.3 मोठे डेटा सामान्य वैशिष्ट्ये\n2.3.1 संशोधन साधारणपणे चांगले आहेत की वैशिष्ट्ये\n2.3.2 संशोधन साधारणपणे वाईट आहेत की वैशिष्ट्ये\n2.3.2.5 , अल्गोरिथमपणे दु: खी\n2.4.1.1 न्यू यॉर्क शहर टॅक्सीज\n2.4.1.2 विद्यार्थ्यांना आपापसांत मैत्री निर्मिती\n2.4.1.3 चीनी सरकारने सोशल मीडियाचा सेन्सॉरशिप\n3.2 निरीक्षण वि मागणे\n3.3 एकूण सर्वेक्षण त्रुटी फ्रेमवर्क\n3.4.1 संभाव्यता नमूना: डेटा एकत्रीकरण डेटा विश्लेषण\n3.4.2 नॉन-संभाव्यता नमुने: भार योजन\n3.4.3 नॉन-संभाव्यता नमुने: नमुना जुळणारे\n3.5 प्रश्न विचारून नवीन मार्ग\n3.5.1 पर्यावरणीय क्षणिक आकलन\n3.6 सर्वेक्षण इतर डेटा लिंक\n4.2 प्रयोग काय आहे\n4.3 प्रयोग दोन परिमाणे: लॅब मैदानावरील आणि analog-डिजिटल\n4.4 सोपे प्रयोग पलीकडे हलवित\n4.4.2 उपचार प्रभाव धक्का बसला असून रहिवासातील\n4.5 ते घडू देणे\n4.5.1 फक्त स्वत: ला करू\n4.5.1.1 विद्यमान वापर वातावरणात\n4.5.1.2 आपल्या स्वत: च्या प्रयोग बिल्ड\n4.5.1.3 आपल्या स्वत: च्या उत्पादन तयार\n4.6.1 शून्य बदलणारा खर्च डेटा तयार करा\n4.6.2 बदली करा, शुद्ध, आणि कमी\n5.2.2 राजकीय जाहीरनाम्यात च्या गर्दीतून-कोडींग\n5.4 वितरीत डेटा संकलन\n5.5 आपल्या स्वत: च्या रचना\n5.5.2 लाभ धक्का बसला असून रहिवासातील\n5.5.6 अंतिम डिझाइन सल्ला\n6.2.2 चव, संबंध, आणि वेळ\n6.3 डिजिटल भिन्न आहे\n6.4.4 कायदा आणि सार्वजनिक व्याज आदर\n6.5 दोन नैतिक फ्रेमवर्क\n6.6.2 समजून घेणे, व्यवस्थापन माहिती धोका\n6.6.4 अनिश्चितता चेहरा मेकिंग निर्णय\n6.7.1 आयआरबी एक मजला, नाही एक कमाल मर्यादा आहे\n6.7.2 इतर प्रत्येकजण शूज स्वत:\n6.7.3 , सतत अलग नाही म्हणून संशोधन आचारसंहिता विचार\n7.1 फॉवर्ड शोधत आहात\n7.2.2 सहभागी झाले या य-केंद्रीत डेटा संकलन\n7.2.3 संशोधन डिझाइन नीितमत्ता\nहे भाषांतर संगणक तयार केले होते. ×\nलोक आवडेल जे चित्रपट अंदाज Netflix पुरस्कार उघडा कॉल वापरते.\nसर्वात सुप्रसिद्ध खुल्या कॉल प्रकल्प Netflix पुरस्कार आहे. Netflix ऑनलाइन चित्रपट भाड्याने देणे कंपनी आहे, आणि 2000 मध्ये तो ग्राहकांना चित्रपट शिफारस करणे Cinematch, एक सेवा सुरू केली आहे. उदाहरणार्थ, Cinematch तुम्ही स्टार युद्धे आणि साम्राज्य स्ट्र��इक आवडले की मागे आणि नंतर आपण मनातल्या परत पाहू, असे शिफारसीय आहे लक्षात येऊ शकते. सुरुवातीला Cinematch असमाधानकारकपणे काम केले. पण, अनेक वर्षे नक्कीच प्रती, Cinematch ग्राहकांना काय चित्रपट आनंद होईल अंदाज त्याच्या क्षमता सुधारण्यासाठी राहिले. 2006, तथापि, Cinematch प्रगती plateaued. Netflix येथे संशोधक विचार करू खूपच जास्त सर्वकाही प्रयत्न केला होता, पण त्याच वेळी, त्यांच्या प्रणाली सुधारण्यासाठी मदत करू शकतील इतर कल्पना होते की संशय. अशा प्रकारे, होते काय, वेळी आला, एक मूलगामी उपाय: खुले कॉल.\nNetflix पुरस्कार अंतिम यश गंभीर उघडा कॉल तयार केले होते कसे होते, आणि या रचना सामाजिक संशोधन करण्यासाठी वापरले जाऊ शकते कसे कॉल महत्वाचे धडे आहे. फक्त Netflix कल्पना एक भागात तुम्ही लिहिलेला विनंती, अनेक लोक ते प्रथम खुले कॉल विचार करताना कल्पना काय आहे बाहेर ठेवले नाही. उलट, Netflix एक साधी मूल्यमापन निकष स्पष्ट समस्या विचारलेल्या ते अंदाज 3 दशलक्ष आयोजित आऊट रेटिंग 100 दशलक्ष चित्रपट रेटिंग एका संचाचा वापर आव्हान लोकांना (वापरकर्ते केला होता रेटिंग पण Netflix सोडून नाही). कोण 3 दशलक्ष आयोजित आऊट रेटिंग 10% Cinematch 1 दशलक्ष डॉलर्स विजय होईल पेक्षा चांगले भाकित शकते की एक अल्गोरिदम तयार करू शकलो कोणीही. या स्पष्ट आणि सोपे लागू करण्यासाठी मूल्यमापन आयोजित आऊट अंदाज रेटिंग निकष-तुलना रेटिंग-बोलत Netflix पुरस्कार उपाय निर्माण पेक्षा तपासण्यासाठी सोपे आहेत की अशा प्रकारे रचला होते असे नव्हे, ते खुले कॉल योग्य एक समस्या Cinematch सुधारणा आव्हान केले.\n2006 च्या ऑक्टोबर मध्ये, Netflix 100 दशलक्ष चित्रपट रेटिंग असलेले (आपण 6 व्या अध्यायात हा डेटा प्रकाशन गोपनीयता परिणाम विचार करेल) बद्दल 500,000 ग्राहकांना एका डेटासेटमधील जाहीर. Netflix डेटा 20,000 चित्रपट अंदाजे आहे की 500,000 ग्राहकांना एक प्रचंड मॅट्रिक्स म्हणून संकल्पना केले जाऊ शकते. हा मॅट्रिक्स आत, 1 ते 5 तारे (तक्ता 5.2) एक प्रमाणात सुमारे 100 दशलक्ष रेटिंग होते. आव्हान 3 दशलक्ष आयोजित आऊट रेटिंग अंदाज मॅट्रिक्स मध्ये साजरा डेटा वापरण्यासाठी होते.\nटेबल 5.2 Netflix पुरस्कार डेटा स्वरुपाचा. Netflix सुमारे 100 दशलक्ष रेटिंग (1 स्टार 5 तारे) 20,000 चित्रपट 500,000 ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात जाहीर. Netflix पुरस्कार ध्येय 3 दशलक्ष चित्रपट, \"\" म्हणून दाखवली आयोजित आऊट रेटिंग अंदाज ही रेटिंग वापरण्यासाठी होते. Netflix पुरस्कार सहभागी सादर केलेल्या अंदाज रेटिंग आयोजित आऊट रेटिंग तुलनेत होते. मी Chapter 6 हा डेटा प्रकाशन आसपासच्या नैतिक अडचणींची चर्चा करेल.\nग्राहक 1 2 5 . \nसंशोधक आणि हॅकर्स जगभरातील आव्हान आले होते, आणि 2008 पेक्षा जास्त 30,000 लोक तो काम करत होते (Thompson 2008) . स्पर्धा नक्कीच प्रती, Netflix 5,000 पेक्षा जास्त संघ 40,000 हून अधिक प्रस्तावित उपाय प्राप्त (Netflix 2009) . अर्थात, Netflix वाचले आणि या सर्व प्रस्तावित उपाय समजू शकले नाही. संपूर्ण गोष्ट सहजतेने उपाय तपासण्यासाठी सोपे होते कारण, तथापि, धावत गेला. फक्त Netflix संगणक पूर्व-निर्दिष्ट मेट्रिक (विशेषतः ते वापरले क्षुद्र-वर्ग त्रुटी चौरस उगम झाला मेट्रिक) आयोजित आऊट रेटिंग अंदाज रेटिंग तुलना शकते. तो पटकन चांगल्या कल्पना काही आश्चर्यकारक ठिकाणी आले कारण महत्त्वाचे असल्याचे बाहेर चालू जे प्रत्येकजण, ते उपाय स्वीकारण्यासाठी Netflix सक्षम उपाय मूल्यमापन करण्यासाठी ही क्षमता होती. खरं तर, विजय उपाय नाही अगोदर अनुभव इमारत चित्रपट शिफारस प्रणाली होते की तीन संशोधक प्रारंभ संघ सादर करण्यात आला होता (Bell, Koren, and Volinsky 2010) .\nNetflix पुरस्कार एक सुंदर पैलू तो प्रामाणिकपणाने मूल्यांकन त्यांच्या उपाय आहेत जगातील प्रत्येक सक्षम आहे. लोक त्यांच्या अंदाज रेटिंग अपलोड केला तेव्हा, ते त्यांच्या शैक्षणिक श्रेय, त्यांचे वय, वंश, लिंग, लैंगिक आवड, किंवा स्वत: बद्दल काहीही अपलोड करण्याची आवश्यकता आहे नाही. अशा प्रकारे, स्टॅन्फोर्ड एक प्रसिद्ध प्रोफेसर अंदाज रेटिंग नक्की तिच्या बेडरूममध्ये एक teenager पासून त्या प्रमाणे हाताळले होते. दुर्दैवाने, या सर्वात सामाजिक संशोधन खरे नाही. सर्वात सामाजिक संशोधन, मूल्यमापन फार वेळ घेणारी आणि अंशतः काल्पनिक आहे, आहे. त्यामुळे, सर्वात संशोधन कल्पना गंभीरपणे मूल्यांकन करत नाही, आणि कल्पना मूल्यमापन केले जाते, तेव्हा ते कल्पना निर्मात्याकडून त्या मोजमापन विलग करणे कठीण आहे. उपाय तपासण्यासाठी सोपे कारण, खुल्या कॉल संशोधक फक्त प्रसिद्ध प्राध्यापक पासून उपाय मानले तर cracks माध्यमातून पडणे असे सर्व संभाव्य आश्चर्यकारक उपाय प्रवेश करण्याची परवानगी.\nउदाहरणार्थ, स्क्रीन नाव Netflix पुरस्कार कोणीतरी दरम्यान एका क्षणी सायमन फंक त्याच्या ब्लॉग प्रस्तावित उपाय वर पोस्ट एक असामान्य मूल्य नाश आधारित, लिनिअर अल्जेब्रा एक दृष्टिकोन इतर सहभागी करून पूर्वी वापरलेल्या आले नव्हते. भ्याड ब्लॉग पोस्ट एकाच वेळी तांत्रिक आणि weirdly अनौपचारिक होते. या ब्लॉग पोस्ट एक चांगला उपाय वर्णन किंवा वेळ वाया होते खुले कॉल प्रकल्प बाहेर, उपाय गंभीर मूल्यमापन मिळाले आहे कधीही शकते. सर्व सायमन फंक कॅल टेक किंवा एमआयटी येथे प्राध्यापक नाही होती; तो वेळी, न्यूझीलंड सुमारे Backpacking होता, सॉफ्टवेअर डेव्हलपर होते (Piatetsky 2007) . तो Netflix एक अभियंता ही कल्पना ईमेल असता, तर तो नक्कीच गांभीर्याने घेतले नसता.\nसुदैवाने, कारण मूल्यमापन निकष स्पष्ट आणि लागू करणे सोपे होते, त्याच्या अंदाज रेटिंग मूल्यमापन होते, आणि तो त्याच्या दृष्टिकोन खूप शक्तिशाली होता की त्वरित स्पष्ट झाला, कारण तो स्पर्धेत चौथ्या ठिकाणी यादरम्यान, एक प्रचंड परिणाम इतर संघ आधीच केली होती की, दिले समस्या महिने काम. शेवटी, सायमन फंक च्या पध्दत भाग अक्षरशः सर्व गंभीर प्रतिस्पर्धी द्वारे वापरले होते (Bell, Koren, and Volinsky 2010) .\nसायमन फंक ऐवजी नजरेतून प्रयत्न पेक्षा, त्याच्या दृष्टिकोन स्पष्ट करणारा एक ब्लॉग पोस्ट लिहिण्यासाठी निवडले की, देखील Netflix पुरस्कार अनेक सहभागी केवळ दशलक्ष डॉलर बक्षीस प्रवृत्त नाही ते स्पष्ट होते. उलट, अनेक सहभागी देखील बौद्धिक आव्हान आणि समस्या सुमारे विकसित समुदाय आनंद होती (Thompson 2008) , मी अनेक संशोधक समजू शकतो अपेक्षा भावना.\nNetflix पुरस्कार खुले कॉल एक क्लासिक उदाहरण आहे. Netflix (चित्रपट रेटिंग भाकीत) एक विशिष्ट ध्येय एक प्रश्न विचारलेल्या आणि अनेक लोक उपाय विनंती. ते तयार पेक्षा सत्यापित करण्यासाठी सोपे होते कारण Netflix या सर्व उपाय मूल्यमापन करण्यासाठी सक्षम होते, आणि शेवटी Netflix सर्वोत्तम उपाय उचलले. कसे याच दृष्टिकोन जीवशास्त्र आणि कायदा मध्ये वापरले जाऊ शकते पुढील, मी आपल्याला दर्शवू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/its-age-effect-not-her-fault_2783", "date_download": "2020-10-01T06:35:20Z", "digest": "sha1:NSJ3UK4MMZWJSH3EHJ4QASMMNUR55ADP", "length": 21810, "nlines": 154, "source_domain": "www.irablogging.com", "title": "It's age effect not her fault", "raw_content": "\nत्यात तिची तरी काय चूक\nत्यात तिची तरी काय चूक\nसंगिता आपल्या आजी आजोबां सोबत राहत होती, आईला नव-याने सोडून दिलं,त्यामुळे आई आणि ती दोघी आजी आजोबांसोबत राहत होत्या . संगिताची आई एका हॉटेलमध्ये पोळ्या करायच्या कामाला होती ,आजी आजोबा शेतात राहत होते,रोज यायला जायला लांब होते ,म्हणून आई तिथेच राहायची ,आठवड्यातून एक दिवस राहायला यायची ,त्यामुळे संगिताला आजी आजोबांचा जास्त लळा होता ,ती चौदा वर्षांची झाली असेल ,तशी न्हाती झाली ,त्यांच्या घराच्या जवळ शरद नावाचा मुलगा होता,त्याला ती आवडू लागली होती,हे तिच्या बाबांच्या लक्षात आलं.पोरीची जात म्हणजे काच , एखादा तडा गेला तर आयुष्याचे मातेरे ,म्हणून ते तिच्यावर नेहमीच लक्ष ठेवून असायचे. त्यांच्या दूरच्या नातेवाईकाने एक स्थळ आणले होते ,घरचं सगळं खूप चांगलं ,जमीन जूमला भरपूर होता,फक्त मुलगा काही काम करत नव्हता. बाबांनी विचार केला,पोरीचं नशीब चांगले आहे,मुलगा काम करत नाही म्हणून काय झालं,आपली पोरगी सगळं सांभाळून घेईल.\nतिला पाहायला पाहुणे आले,त्यांनी तिला पसंत केलं ,तिने तर मुलाला पाहीलं पण नव्हतं,पण आजोबा म्हणाले ,मुलगा चांगला आहे,त्यांनी आजोबांना त्यांच्या घरी सगळं बघायला बोलावलं ,आजोबा गेले .त्यांचा मोठा बंगला होता ,त्यांची मुलगी पुण्याला शिकायला होती आणि त्यांनी सांगितल ,आम्हाला कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही ,तुम्ही फक्त नारळ आणि मुलगी घेऊन या . आजोबांच मन भरून आलं,ते आजोबांना म्हणाले ,आजचा दिवस रहा ,आम्ही उद्या मुलीच्या साड्या घेऊन देतो ,म्हणजे तिला ब्लाऊज शिवायला देता येतील. तसं आजोबा ,बरं म्हणून थांबले ,त्यांनी ब्राह्मणाला विचारून मुहूर्त काढला ,तो पंधरा दिवसांनंतर निघाला.\nआजोबा म्हणाले ,ठीक आहे. ते साड्या घेऊन गेले ,लग्नाची तयारी दोन्ही घरी चालू होती,बघता बघता लग्न झाले.लग्नानंतर सात आठ वर्ष सगळं व्यवस्थित चालू होतं,दोन मुली झाल्या होत्या ,पण सगळं चांगल असं कसं होईल,आता तर ती भर यौवनात आली होती,एक दिवस तिच्या नव-याचा अपघात झाला आणि तो अपंग झाला,त्याचे दोन्ही पाय निकामी झाले होते. घरात सगळं आलबेल होतं , कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती ,मुली आता शाळेत जात होत्या,सगळ्यांना तिचं किती छान चालू आहे, असं वाटत होतं ,पण ती मात्र रात्री जागून काढायची ,कशी तरी मनाची समजूत घालत होती ,पण शरीराची भूक तिला नेहमीच अस्वस्थ करायची ,मग रात्री उठून थंड पाण्यात शॉवर खाली जाऊन उभी राहायची आणि स्वत:ला शांत करायची. सासू सासरे तसे तिला खूप जीव लावायचे ,मुलींकडे आणि सासू सास-यांकडे पाहून दिवस जगत होती ,पतिव्रतेसारखी नव-याची सेवा करत होती.\nआजोबांची तब्ब्येत ठिक नव्हती म्हणून ती त्यां��ा भेटायला चालली होती, बस मधून उतरल्यानंतर मळ्यात चालत जावे लागे ,ती चालत होती तर मागून शरद आला ,त्याने मोटारसायकल थांबवली आणि म्हणाला ,चल सोडतो तुला .\nतीही बसली ,कारण ओळख होती ,त्याने तिला घरी सोडले.\nआजोबांना भेटली ,आजीने शेतात जाऊन मेथी आणायला सांगितली ,म्हणून ती शेतात गेली ,तिथे बाजुच्या वावरात शरद दिसला ,त्याने कसं चाललंय हे विचारलं,तसं तिने दोन मुली आहे ,सासू सासरे चांगले आहे पण नवरा जागेवर आहे ,असं सांगितल ,तसं त्याचे डोळे चमकले आणि त्याला काय झालं माहित नाही,त्याने अचानक त्याचे ओठ तिच्या ओठावर टेकवले,तीही पुरुषी स्पर्शासाठी आसुसली होती ,तिने प्रतिकार केला नाही,झुडपात जाऊन दोघे एकमेकांत कधी विलीन झाले हे तिला कळलच नाही, थोडया वेळाने तिच्या लक्षात आले,आजी वाट पाहत असेल ,तिने पटकन स्वतःचे कपडे व्यवस्थित केले आणि निघाली.दोघांनी एकमेकांकडे समाधानाने पाहीलं .शरदने विचारलं ,कधी जाणार आहेस.\nती म्हणाली,आहे दोन दिवस,त्यावर तो म्हणाला ,उद्या ये शेतावर ,मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. ती ठीक आहे,म्हणून घरी जाते. आजी विचारते ,बराच उशीर झाला.\nती म्हणते ,हो ,शरद भेटला ,मावशी भेटली मग बोलण्या बोलण्यात उशीर झाला. आजी तिच्याकडे पाहत म्हणते,हे तुझ्या डोक्यात गवत कसलं आहे .आजीशी बोलताना नजर चोरत ती म्हणाली ,अगं कुठेतरी झाडात केस अडकली असतील. बरं बरं असं आजी म्हणाली ,दोघींनी मिळून जेवण बनवले ,रात्री झोपताना,दुपारचे ते क्षण आठवून तिच्या पोटात फुलपाखरं उडत होती,आताही तो तिच्या जवळ असावा ,असे तिला वाटत होते,कधी एकदा उद्याची सकाळ होते ,असं तिला वाटतं असतं.दुस-या दिवशी सकाळी,ती शेताला पाणी भरण्याच्या निमीत्ताने जाते ,शरद तिथे आधीच होता .\nशरद-तुला एक सांगू,मला तू आधी पासूनच आवडायची ,पण तुझं लग्न करून दिले,मग मला काही बोलताच आले नाही , काल मी तुझ्याशी असं वागायला नको होतं\nसंगिता-मी त्या बद्दल तुला दोष देणार नाही ,कारण मी पण तुला विरोध केला नाही\nआता संगिता पुढाकार घेत,दोघे पुन्हा एक होतात.\nशरद- तुला जर तिथे राहायचं नसेल ,तर तू घटस्फोट घे ,मी तुझ्याशी लग्न करतो.\nसंगिता-मला विचार करायला थोडा वेळ दे\nशरद-तुला हवा तेवढा वेळ घे ,मी नेहमीच तुझ्यासाठी इथं आहे.\nदुस-या दिवशीही ती असचं कारण काढून शेताला जाते आणि शरद बरोबर आपला वेळ घालवते ,उद्या तिला सासरी जायचं असतं,तिला श��दला सोडून कुठेही जायची इच्छा नसते ,पण सासू सासरे आणि मुली कधी येतेय ,म्हणून फोन करून विचारत असतात,म्हणून ती सासरी जाते . रोज रात्री शरद बरोबर घालवलेले क्षण तिला आठवायचे ,मग दोघं रात्री व्हाटस अप वर गप्पा मारायचे,मुली आणि घरातले सगळेच झोपलेले असायचे,आता तिला शरद मुळे परत माहेरी जाण्याची ओढ लागली होती,काही ना काही निमीत्त काढून ती महिना ,दोन महिन्यानी माहेरी जाऊन दोन तीन दिवस राहू लागली,\nसास-यांना तिच्यातील बदल जाणवला, त्यांनी बाबांना फोन करुन लक्ष ठेवायला सांगितले ,बाबांनी दोघांना रंगेहाथ पकडले.\nबाबा-मला तुझ्या कडून ही अपेक्षा नव्हती\nसंगिता - शरदचं माझ्यावर प्रेम आहे ,मला त्याच्या बरोबर लग्न करायचं आहे\nबाबा -ठिक आहे ,शरद ही तिकडचं सगळं सोडून तुझ्याशी लग्न करायला तयार आहे ,तू तुझ्या बायकोला सोड ,मी तुम्हा दोघांच लग्न लावून देतो.\nशरद-मी माझ्या बायकोला नाही सोडू शकत ,मला दोन मुलं आहेत,त्यांच काय होईल,ते तर संगितानेच मला यात ओढलं,माझं तसं काही नाही.\nसंगिता- शरद तूच तर म्हणालास ना की,तू माझ्याशी लग्न करशील\nशरद- तू मला आधी पासून आवडायचीस आणि त्या दिवशी तू मला प्रोत्साहन दिले,म्हणून सारं घडलं आणि मला वाटलं,तुला दोन मुली आहेत,सासरच्ं एवढं चांगलं आहे ,मग हे सगळं तू कशाला सोडशील,कारण आई मुलांसाठी काहीही करते.\nबाबा-कळालं आता तुला ,आता चल घरी\nघरी आल्यावर बाबा संगिताला समजावून सांगतात,एवढ्या सोन्यासारख्या दोन मुली, घर सोडून त्याच्यामागे निघालेली आणि त्याने काय केलं ,स्वत:च्या स्वार्थासाठी तुझा वापर करून घेतला आणि सोडून दिलं . आता तुच तुझा निर्णय विचार करून घे ,मी तुझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणणार नाही,तुझा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल.\nसंगिता-ज्यावेळी निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य द्यायला हवं होतं , तेव्हा तुम्ही निर्णय घेतला आणि आता मी निर्णय ज्याच्यासाठी घेणार होते ,तोच धोकेबाज निघाला ,मी उद्या सकाळी माझ्या घरी जाणार आहे आणि आता फक्त मला माझ्या मुलींसाठी जगायचं आहे,आता मला कुणाच्या आधाराची गरज नाही.\nबाबा तिचा निर्णय ऐकून विचार करतात ,पुरुष कसाही वागला , तरी त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात नाही ,पण एखादी स्त्रीचे जर चुकीचे पाऊल पडले तर समाज तिच्यावर नको नको ते आरोप लावते.\nआजोबा सगळी गोष्ट तिच्या सास-यांच्या कानावर घ��लतात ,कारण ते खूप समजूतदार असतात,पण त्यांना त्यांच्या नातींची चिंता असते , मुलींना त्यांच्या आईला गमवावे लागू नये हिच त्यांची इच्छा असते.\nसासरे- तिचं हे जे चुकीचं पाऊल पडलं,त्याला परिस्थिती जबाबदार आहे,त्यात तिची तरी काय चूक ,या वयात असं भरकटल्यागत होणारच्ं ,जाऊ दे तिची चूक तिला समजली हे जास्त चांगल झालं,तुम्ही नका काळजी करु ,तुम्ही मला यातलं काही सांगितलं नाही आणि मी काही ऐकलं नाही.\nती सासरी गेल्या नंतर,सासरे नेहमी जसे वागायचे तसेच वागत होते ,जसं काही त्यांना यातलं काहीच माहित नाही .\nआता ती नव्याने केवळ आपल्या मुलींच्या उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीने विचार करत होती,स्वत:ला कामामध्ये व्यस्त ठेवत होती की,दुसरे विचार तिच्या मनात येणार नाही,काम इतकं करत होती की,पडल्या बरोबर झोप लागली पाहिजे ,एवढं समर्पण आणि त्याग एक स्त्रीच करु शकते.\nतुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर अभिप्राय अवश्य द्या आणि नावासहित शेअर करा .\nसावत्रपण आणि रेवाची सासू\nआई ती आईच असते\nस्वराज्य आणि स्त्रीसन्मान ...\nबंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 38\nलढा अस्तित्वाचा भाग ४\nचाफा बोलेना भाग ९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/?option=com_content&view=article&id=166324:2011-06-25-16-41-56&catid=166:2009-08-11-13-00-15&Itemid=71", "date_download": "2020-10-01T07:06:20Z", "digest": "sha1:Q4XQOZTDUF4YX44AACWU3ZSPH262YHP2", "length": 39289, "nlines": 475, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Marathi News Paper in Mumbai, Loksatta | मराठी ताज्या बातम्या", "raw_content": "\nमुखपट्टीविना फिरणाऱ्यांवर पोलिसांकडूनही कारवाई\nउत्तर प्रदेशातील गुंडाचा अपघाती मृत्यू\nट्रान्स हार्बरवर लोकल फेऱ्यांत वाढ\n\"माझ्या निडर वाघांनो...\", संभाजीराजेंचं मराठा समाजातील तरुणांना आवाहन\nखासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा तरुणांना आत्महत्येचा पर्याय न निवडण्याचं आवाहन केलं आहे. युवकांनी आत्महत्या करू नयेत असं त्यांनी सांगितल असून तुम्हीच जर असे हतबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटणार आहे का अशी विचारणाही केली आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने बीडमधील तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटनेवर शोक व्यक्त करत संभाजीराजेंनी हे आवाहन केलं आहे.\n“मी मेल्यानंतर तरी…,” सुसाईड नोट लिहून मराठा तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nVideo : ..म्हणून मुंबईत लोकल सेवा पूर्ण क्षमतेनं सुरू करणं इतकं सोपं नाही\n\"बेटी बचाओ ��ाही तर ‘तथ्य लपवा, सत्ता वाचवा’ हीच भाजपाची घोषणा\"\nअनलॉक ५.०: दिल्लीत लवकरच सुरु होऊ शकतात चित्रपटगृह\nदेशातील करोनाबाधितांच्या संख्येने गाठला ६३ लाखांचा टप्पा, २४ तासांत आढळले ८६,८२१ रुग्ण\nमुंबई लोकल, धार्मिकस्थळं, शाळा...जाणून घ्या आजपासून काय सुरु\n; नोकरदार वर्गाच्या अन्नदात्यांना परवानगी दिल्याचा 'मनसे' आनंद\nमराठा आरक्षणावरुन पार्थ पवार आक्रमक, सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा देत म्हणाले...\nRR vs KKR : उथप्पाने नियम मोडला, चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर\nWorld Heart Day : हृदय निरोगी ठेवण्यासाठी हरदास हार्टकेअरचे डॉ. सुहास हरदास यांचा सल्ला\nVideo : त्याचा विचार नको करु श्रीरामपूरचा झहीर आणि बीडचा दिग्वीजय जेव्हा युएईत मराठीत बोलतात\nकॉफी आरोग्यदासाठी फायद्याची की तोट्याची\nIPL 2020 Points Table: विजयामुळे कोलकात्याची उडी तर राजस्थानची घसगुंडी; चेन्नई अगदी तळाशी\nवाहतूक, पैसे पाठवणं असेल किंवा विमा... आजपासून बदलले 'हे' महत्त्वाचे नियम\nशाहरुखच्या घरी अर्जुन रामपाल घेऊन जायचा ड्रग्ज; एनसीबी अधिकाऱ्याचा गौप्यस्फोट\nपिंपरी-चिंचवड: सर्वसामान्यांना घेता येणार सामाजिक सुरक्षेची जबाबदारी; मिळणार रायफल परवाना\nबकऱ्यांचं विचित्र वागणं, गोंधळलेला धनगर अन् 'सैतानाचे काम'... असा लागला कॉफीचा शोध\nVIDEO: Coffee Day निमित्त जाणून घ्या 'कॉफीबद्दल बरंच काही'\nGoogle Pixel 5, Pixel 4A 5G लाँच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nGoogle Meet वर ४९ जणांना असा करा व्हिडीओ कॉल\nRealme 7 चा सेल, किंमत १४,९९९ रुपयांपासून, या आहेत ऑफर्स\nBirthday Special: वडील चालवायचे किराणा मालाचे दुकान; मुलगा झाला राष्ट्रपती\n२८ दिवसांचा बॅटरी बॅकअप, किंमत- २, ४९९ रुपये; Amazfit Neo स्मार्टवॉच भारतात लाँच\nInternational Coffee Day: कॉफीचे किती प्रकार आहेत आणि त्यात नक्की काय फरक असतो\nप्राणीसंग्रहालयातील पोपटांनी एकमेकांना शिकवले अपशब्द; पर्यटकांवरच टीप्पणी करुन जोरजोरात हसायचे, अखेर...\nशमीची पत्नी हसीन जहाँला पोलीस सुरक्षा पुरवण्याचा कोर्टाचा आदेश, 'हे' आहे कारण\nकेदार शिंदेकडून प्रेक्षकांना दसऱ्यानिमित्त खास 'सदरा' भेट, भरत जाधवच्या चाहत्यांसाठीही गुड न्यूज\nVideo : 'तारक मेहता' चा सेट...मोकळा वेळ, बबिताजींची कुत्र्याच्या पिल्लांसोबत मस्ती\nअनुरागवर आरोप करणाऱ्या पायलने केला होता '#me too' चळवळीला विरोध; म्हणाली होती...\nBigg Boss 14: राधे माँ ठरणार हाइएस्ट पेड कंटेस्टेंट; आठवडाभरासाठी घेणार थक्क करणारं मानधन\nइरफान यांच्या आठवणीत पत्नीनी लिहिली पोस्ट, म्हणाल्या 'CBD ऑईल...'\nअनुराग कश्यप पोलीस स्थानकात हजर, पायल घोषने केलेल्या आरोपांची होणार चौकशी\nदुबईहून संजय दत्त कॅन्सरच्या उपचारासाठी मुंबईत परतला\nशाहरुखच्या घरी अर्जुन रामपाल घेऊन जायचा ड्रग्ज; एनसीबी अधिकाऱ्याचा गौप्यस्फोट\n'तरी पण तू बेरोजगार राहणार' असे म्हणत ट्रोल करणाऱ्याला अभिषेकचे भन्नाट उत्तर\n'बेल बॉटम' प्रदर्शनासाठी सज्ज अक्षयने सांगितली रिलीज डेट\n...म्हणून भूमि पेडणेकरला करावं लागलं होतं घरकाम\nबॉलीवूड अभिनेत्रींच्या जाहिरातींमध्ये घट\nअनिल कपूर समजून अनु कपूर यांना देण्यात आला होता १० हजार रुपयांचा चेक\nबिग बॉसच्या प्रत्येक सीझनसाठी सलमान खानने घेतलेलं मानधन ऐकून बसेल धक्का\nBigg Boss 14: राधे माँ ठरणार हाइएस्ट पेड कंटेस्टेंट; आठवडाभरासाठी घेणार थक्क करणारं मानधन\nवाहतूक, पैसे पाठवणं असेल किंवा विमा... आजपासून बदलले 'हे' महत्त्वाचे नियम\nमुंबई लोकल, शाळा, धार्मिकस्थळं.....जाणून घ्या आजपासून काय सुरु\nफेसबुक मेसेंजरने केला 'हा' महत्वाचा बदल\n'देवी काळुबाईचं दर्शन अन् मालिका मिळणं योगायोगचं'\nसर्वसामान्यांना घेता येणार सामाजिक सुरक्षेची जबाबदारी; मिळणार रायफल परवाना\n..म्हणून मुंबईत लोकल सेवा पूर्ण क्षमतेनं सुरू करणं इतकं सोपं नाही\nभारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील काळा दिवस - ओवेसी\nATM मधून बनावट नोट निघाल्यास घाबरू नका, करा हे काम\n\"माझ्या निडर वाघांनो...\", संभाजीराजेंचं मराठा तरुणांना आवाहन\n\"मी मेल्यानंतर तरी...,\" सुसाईड नोट लिहून...\nमराठा आरक्षणावरुन पार्थ पवार आक्रमक, सुप्रीम...\nअयोध्येत दीड लाख रामभक्त, कारसेवक केवळ...\nभारतावर टीका करणाऱ्यांसाठी आणखी एक \"नमस्ते ट्रम्प\" रॅली घेणार का; चिदंबरम यांचा मोदींना प्रश्न\nचीन, रशिया आणि भारतातील करोना मृत्यूचे आकडे हे खोटे\nअनलॉक ५.०: दिल्लीत लवकरच सुरु होऊ...\n\"बेटी बचाओ नाही तर ‘तथ्य लपवा,...\nदेशातील करोनाबाधितांच्या संख्येने गाठला ६३ लाखांचा...\n\"आम्ही सुरक्षित नाही, काहीही घडू शकतं\";...\nअनुराग कश्यप पोलीस स्थानकात हजर, पायल घोषने केलेल्या आरोपांची होणार चौकशी\nपायल घोषने अनुरागवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत\n; नोकरदार वर्गाच्या अन्नदात्यांना...\nVideo : ..म्हणून मुंबईत लोकल सेवा...\nपिंपरी-चिंचवड: सर्वसामान्या���ना घेता येणार सामाजिक सुरक्षेची जबाबदारी; मिळणार रायफल परवाना\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत राबवणार उपक्रम\nCoronavirus : धायरीत करोनाचा कहर\nलोकजागर : अभय कुणाला\nवाचकांपर्यंत पुस्तके नेणारे ‘पुस्तकवाले’\nपिंपरी पोलीस आयुक्तालयाचा गैरकारभार चव्हाटय़ावर\nऊसतोड कामगारांच्या नेतृत्वासाठी संघर्ष\nसुरेश धस, विनायक मेटे यांची मोर्चेबांधणी; मेळाव्यांवर भर\nमराठवाडय़ात हातचा हंगाम वाया\nटाळेबंदीत ५२ शाळांच्या प्रांगणात हिरवाईचा बहर\nशिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी मोर्चेबांधणी\nएका इच्छुकाची मुंबईतील जनसंपर्क संस्थेकडे धाव\nशॉर्टसर्किटमुळे कोल्हापूर जिल्हा रुग्णालयात आग\nराजू शेट्टींनी घरासमोरच पेटवली कृषी विधेयकांची होळी\nकृषी विधेयकाला डॉ. गणेश देवी यांचा विरोध; राज्य दौऱ्याला केली कोल्हापुरातून सुरुवात\nआता ‘काँगो तापा’चा धोका\nपालघरनंतर ठाणे जिल्ह्य़ात सुरक्षेच्या उपाययोजना\nट्रान्स हार्बरवर लोकल फेऱ्यांत वाढ\nबहरलेल्या झेंडूला करोनाची ‘बाधा’\nमुखपट्टीविना फिरणाऱ्यांवर पोलिसांकडूनही कारवाई\nरात्रीच्या वेळी हवेत दाट धुकं पसरत असून यात धूलिकणांचे प्रमाण जास्त आहे.\nगडय़ा, आपुला गावच बरा\n१४० अतिदक्षता खाटांत वाढ\nCoronavirus : करोना चाचणी आता दारात\nचाचण्या वाढवण्यासाठी महापालिकेची युक्ती\nउपराजधानीला ‘क्राईम कॅपिटल’ संबोधणारे आता सत्तेत, तरीही गुन्हे वाढतेच\nलोकजागर : मुंढे आणि राधाकृष्णन\n२६ हजार विद्यार्थी आजपासून देणार एमएचटी-सीईटी\nउद्योगांना अत्यल्प प्राणवायू देण्याचे नियोजन\nपन्नास लहान-मोठय़ा उद्योगांना प्राणवायूची गरज, प्रशासनाची कसोटी\nनव्या कायद्याद्वारे शेती मोठय़ा उद्योगांच्या ताब्यात देण्याचे षडयंत्र\nकरोना काळात पालकांना वेठीस धरणाऱ्या शाळांची चौकशी होणार\nऑनलाइन शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप\nफ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : सेरेनाची दुखापतीमुळे माघार\nअझारेंकाला पराभवाचा धक्का; नदाल, थिम यांचा तिसऱ्या फेरीत प्रवेश\nबार्सिलोनाच्या एकजुटीसाठी मेसीचा पुढाकार\nडेन्मार्क स्पर्धेसाठी सायनाला सोपा पेपर\nअन्वर अलीची न्यायालयात धाव\nभारतासाठी जवळपास ५०० सामने खेळलोय, श्रेयस...\nप्राणीसंग्रहालयातील पोपटांनी एकमेकांना शिकवले अपशब्द; पर्यटकांवरच टीप्पण��� करुन जोरजोरात हसायचे, अखेर...\nकरोना लॉकडाउननंतर पार्क सुरु झाल्यानंतर समोर आला हा प्रकार\nकरोना संकटातही 'फॅन्सी नंबर'साठी 'क्रेझ' कायम,...\nWhatsapp चे नवे फिचर : आता...\nवायनरीत आला वाईनचा महापूर, ५० हजार...\nInternational Coffee Day: कॉफी आरोग्यदासाठी फायद्याची की तोट्याची\nचहा- कॉफी चांगली की वाईट, ही पेये किती प्रमाणात\nGoogle Meet वर ४९ जणांना असा...\nVIDEO: Coffee Day निमित्त जाणून घ्या...\nभारत पेट्रोलियम खासगीकरण; बोली प्रक्रियेला पाचव्यांदा मुदतवाढ\nअंतिम तारीख १६ नोव्हेंबर\nदेशाच्या चालू खात्यावर विक्रमी शेष\nप्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत...\nवायूलहरींचा लिलाव तातडीने करण्याचा ‘जिओ’चा आग्रह\nआठ मुख्य उद्योग क्षेत्रांच्या उत्पादन कामगिरीचे...\nआपुली आपण करी स्तुती.\n‘‘अरे गृहस्था जरा गप्प बस,’’ असे ट्रम्प यांना सुनावण्याची वेळ बायडेन यांच्यावर आली. मग या चर्चेचे फलित काय\n‘निर्दोष’ नेते; ‘कंटक’ कारसेवक\n‘मंदिर वही बनाएंगे’ अशी घोषणा देत विश्व हिंदू परिषदेने १९८०च्या दशकाअखेर अभियान सुरू केले\nमानवकल्याणासाठी अणुशक्तीचा वापर करणाऱ्या या वैज्ञानिकाचा करोनाने बळी घेतला\nप्रा. डॉ. भाऊ लोखंडे\nसर्वकार्येषु सर्वदा : सेवाव्रतींच्या उमेदीला बळ\nएक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची\nकरोनाकाळात कुटुंबाचे मानसिक आरोग्य\nकरोना आणि पचनाचे विकार\nसर्वकार्येषु सर्वदा : विधायक कार्याला अर्थबळ\nराजकारणाला मिळाला हमीभावाचा मुद्दा\nकेंद्र सरकारची तीन कृषी विधेयके शेतकऱ्यांचे बाजारस्वातंत्र्य वाढवतील असा\nइंडियन एक्स्प्रेस शोधमालिका : अफरातफरींचा पर्दाफाश\nदिशाभूल करण्यासाठी माध्यमांचा वापर - शशी थरूर\nप्रासंगिक : असहकार चळवळीच्या शताब्दीचा विसर\nबाजाराचा तंत्र कल : गुगली\nबाजारात शाश्वत सुधारणा ही सेन्सेक्सवर ३९,३०० आणि निफ्टीवर ११,६००च्या वरच असेल.\nथेंबे थेंबे तळे साचे : शेअर बाजारातील अभिमन्यू की अर्जुन\nअर्थ वल्लभ : आहे मनोहारी तरी..\nकर बोध : घर आणि प्राप्तिकर वजावटी\nयूपीएससीची तयारी : आर्थिक विकास : कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्र\nयूपीएससी मुख्य परीक्षा - सामान्य अध्ययन पेपर-३\nएमपीएससी मंत्र : कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता\nयूपीएससीची तयारी : आर्थिक विकास : सर्वसमावेशक वाढ आणि संबंधित मुद्दे\nएमपीएससी मंत्र : कामगार कायद्यांमध्ये सुसूत्रता\nशाळेचं ते एक वर्ष\nमुलांच्या पहिलीच्या प्रवेशासाठी कोणतं वय योग्य आणि का, याचा पालक, शाळा आणि मूल या तीन कोनांतून ऊहापोह करणारा हा लेख..\nजीवन विज्ञान : प्रतिकारशक्ती वाढवताना..\nयत्र तत्र सर्वत्र : अर्थसाक्षरता ते अर्थतज्ज्ञ\nएके दिवशी सकाळी शेरा कुत्रा उठला. पाठीचा धनुष्य करत त्याने आळस दिला.\nमी.. हिममानव पाहिलेला माणूस\nचित्रांगण : बनवा स्वत:चं चित्ररूप\nप्रख्यात कवयित्री व लेखिका शान्ता ज. शेळके यांचा अप्रकाशित, रसाळ लेख.. लतादीदींच्या ( उद्या, २८ सप्टेंबर) वाढदिवसानिमित्ताने\nहास्य आणि भाष्य : ऑलिम्पिक, क्रिकेट आणि व्यंगचित्रं\nविश्वाचे अंगण : जीवनाशी घेती पैजा..\nया मातीतील सूर : ‘प्रभो शिवाजीराजा..’\nस्थावर मालमत्ता : ग्राहकांचा बदललेला कल\nकरोना कालावधीच्या आधीसुद्धा हे क्षेत्र खूप भरभराटीस आले होते असे नव्हते\nवाढीव बांधकाम ग्राहकांच्या पूर्वपरवानगीनेच\nसगळ्या स्टीरिओटाइप्स विचारांना कात्री लावत मराठमोळ्या मुलीही एकटय़ाने, मनसोक्त बाईकिंग करत दऱ्याखोऱ्याही पालथ्या घालताना दिसतात..\nसदा सर्वदा स्टार्टअप : अपडेट्सचा पाठपुरावा\nवस्त्रांकित : लोकसाहित्य आणि वस्त्र परंपरा\nकरोनाष्टक : अनोखा वाढदिवस\n१८ एप्रिलला माझ्या मिस्टरांचा आणि त्या आधी २२ मार्चला माझ्या मोठय़ा जाऊबाईंचा ७०वा वाढदिवस होता.\nतारांगण घरात : मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करा..\nतारांगण घरात : सुट्टीतली ऊर्जा आणि आनंद अनुभवते आहे\nकरोनाष्टक : हवीहवीशी गृहकैद\nमनोवेध : उन्नत भावना\nमेंदूच्या हार्डवेअरचा त्या भाग असल्याने शरीरमन याविषयी ‘मी’चा भाव आहे तोवर त्या असतातच\nकुतूहल : भारतीय वन्यजीव सप्ताह\nमनोवेध : ‘कळते पण वळत नाही’\nकुतूहल : पर्यावरणीय कामगिरी निर्देशांक\nपायल घोष प्रकरण : अनुराग कश्यपला मुंबई पोलिसांकडून समन्स\nश्रीदेवीच्या गाण्यावर अनिल कपूरने केला डान्स, व्हिडीओ व्हायरल\n\"उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा\"; अभिनेत्रीने योगी आदित्यनाथांवर साधला निशाणा\n\"माणूसकीचा अंत झाला\"; हाथरस येथील बलात्काराच्या घटनेवर फरहान अख्तर संतापला\n\"जबरदस्तीने ड्रग्ज देऊन सुशांतची हत्या केली\"; बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप\nआता ‘काँगो तापा’चा धोका\nट्रान्स हार्बरवर लोकल फेऱ्यांत वाढ\nबहरलेल्या झेंडूला करोनाची ‘बाधा’\nमुखपट्टीविना फिरणाऱ्��ांवर पोलिसांकडूनही कारवाई\nठाणे परिवहन करोनाच्या विळख्यात\nउद्योगांना अत्यल्प प्राणवायू देण्याचे नियोजन\nनव्या कायद्याद्वारे शेती मोठय़ा उद्योगांच्या ताब्यात देण्याचे षडयंत्र\nकरोना काळात पालकांना वेठीस धरणाऱ्या शाळांची चौकशी होणार\nऑनलाइन शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप\nआपुली आपण करी स्तुती.लोकसत्ता टीम ‘‘अरे गृहस्था जरा गप्प बस,’’ असे ट्रम्प यांना सुनावण्याची\nसामाजिक न्याय- २०२०राजेश्वरी देशपांडे भारतातली लोकशाही ही मुळात एका दरिद्री, अतोनात विषम आणि\n‘निर्दोष’ नेते; ‘कंटक’ कारसेवकलोकसत्ता टीम ‘मंदिर वही बनाएंगे’ अशी घोषणा देत विश्व हिंदू परिषदेने\nशेखर बसूलोकसत्ता टीम मानवकल्याणासाठी अणुशक्तीचा वापर करणाऱ्या या वैज्ञानिकाचा करोनाने बळी घेतला\nकंगन, पायल..लोकसत्ता टीम एखाद्याची महत्त्वाकांक्षा जागृत करणे सोपे असते पण एकदा का\nगुरुवार, १ ऑक्टोबर २०२० भारतीय सौर ०९ अधिक आश्विन शके १९४२, मिती अधिक आश्विन शुक्ल पक्ष पौर्णिमा उ.रा. ०२.३५ पर्यंत, नक्षत्र- उत्तरा भाद्रपदा उ.रा. ०५.५७ पर्यंत. चंद्र-मीन.\nमुंबई लोकल, शाळा, धार्मिकस्थळं.....जाणून घ्या आजपासून काय सुरु काय राहणार बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/03/bjp-ganesh-naik-ncp-jitendra-awhad.html", "date_download": "2020-10-01T07:56:47Z", "digest": "sha1:DSPHPU3HDA5QQNSJIMTQB3LCZ2WPSA5Q", "length": 12585, "nlines": 98, "source_domain": "www.esuper9.com", "title": "“ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक” - जितेंद्र आव्हाडला गणेश नाईक यांचे उत्तर - esuper9", "raw_content": "\nHome > राजकारण > “ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक” - जितेंद्र आव्हाडला गणेश नाईक यांचे उत्तर\n“ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक” - जितेंद्र आव्हाडला गणेश नाईक यांचे उत्तर\nराज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि गणेश नाईक यांच्यात सध्या शाब्दिक चकमक सुरु आहे. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करणाऱ्या गणेश नाईक यांच्यावर टीका करताना ठाणे जिल्ह्य़ात त्यांना पक्ष संपवला असा आरोप केला होता. तसंच नवी मुंबईत भ्रष्टाचार आणि खंडणी नाईकांच्या आशीर्वादाने चालत असल्याचा दावाही त्यांनी केला होता. कोपरखैरणे येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्��ा मेळाव्यात ते बोलत होते. जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला गणेश नाईक यांनी उत्तर दिलं असून “ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक” अशा फिल्मी स्टाइलमध्ये उत्तर दिलं आहे.\n“कोणी म्हणतो गणेश नाईक खंडणी बहाद्दर आहे, पण गणेश नाईकवर एक एनसीदेखील नाही. हिंमत असेल तर गणेश नाईक खंडणी बहाद्दर असल्याचे पुरावे घेऊन गुन्हा दाखल करा,” असं गणेश नाईक यांनी आव्हाडांच्या भ्रष्टाचार आणि खंडणीच्या आरोपांवर उत्तर देताना सांगितलं. गणेश नाईक यांनी यावेळी आपण मुलगा संदीप नाईकचा बळी दिला नसल्याचंही ते म्हणाले. “आपण संदीपला निवडणूक लढ म्हणून सांगितलं होतं, हे कार्यकर्त्यांना माहिती आहे,” असं यावेळी गणेश नाईक यांनी सांगितलं.\nराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना ठाणे जिल्ह्य़ात गणेश नाईक यांनी पक्ष संपवला असा आरोप गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. नवी मुंबईत भ्रष्टाचार आणि खंडणी नाईकांच्या आशीर्वादाने चालत असल्याचा दावाही आव्हाड यांनी केला. त्यांनी मलाही संपवण्याचा डाव आखला होता, अशी टीकाही आव्हाड यांनी केली. नाईक यांच्यामुळे ठाणे- कल्याण- डोंबिवली- अंबरनाथ आदी शहरात पक्षाची ताकद संपली असे शरद पवार यांच्या निदर्शनास आणले होते. मात्र पवार यांचा माझ्यापेक्षा जास्त नाईक यांच्यावर विश्वास होता, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dhule.gov.in/mr/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95/", "date_download": "2020-10-01T06:43:58Z", "digest": "sha1:SBTOWLQPW4SOOBL2WT7DT4D7UZQSELYI", "length": 7285, "nlines": 133, "source_domain": "dhule.gov.in", "title": "निवडणुक | धुळे जिल्हा , महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासमहामंडळ ( एम.आय.डी.सी.)\nएसटीडी आणि पिन कोड\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – धुळे\nभोगवटदार वर्ग-२ ��मिनीची माहिती – शिरपूर\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – तालुका साक्री\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – शिंदखेडा\nपिकनिहाय क्षेत्र, उत्पादन, उत्पादकता 2018-19\nजिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन -२०१७\nधुळे जिल्ह्यातुन महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात जाण्यासाठी\nधुळे जिल्ह्यातुन भारतातील इतर राज्यात जाण्यासाठी\nमतदार यादीत नाव शोधा\nजिल्हाधिकारी कार्यालय – माहिती अधिकार\nमा.जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणुक अधिकारी\nउप जिल्हा निवडणुक अधिकारी\nधुळे जिल्हयातील विधानसभा मतदार संघाची मतदार यादी तयार करणे, विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची मतदार यादी तसेच धुळे व नंदुरबार जिल्हा स्थानिक प्राधिकार मतदारसंघाची मतदार यादी तयार करणे. मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशन आणि पर्यवेक्षणानुसार लोकसभा / विधानसभा / विधान परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूका, पोट निवडणूका घेण्याचे कामकाज या शाखेकडून करणेत येते.\nविधानसभा / विधान परिषदेच्या मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदविणेसाठी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 व मतदार नोंदणी अधिनियम 1960 नुसार कार्यवाही करणे,\nलोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 व निवडणूका घेण्याचे नियम 1961 नुसार लोकसभा / विधानसभा / विधान परिषदेच्या निवडणूका विहीत मुदतीत घेणे.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन, धुळे. , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 30, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/farah-khans-dance-choreography-for-bramhastra/articleshow/67554281.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-10-01T09:18:02Z", "digest": "sha1:LTKWAOZZ3U2RMHOTNPJQG6H6ETHDHXSU", "length": 9816, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआता फराह त्यांनाही नाचवणार\nफराह खाननं आजवर भल्या-भल्या स्टार्सना आपल्या तालावर नाचवलं आहे तिच्या डान्सस्टेप्सचं नेहमी कौतुक होत असतं...\nफराह खाननं आजवर भल्या-भल्या स्टार्सना आपल्या तालावर नाचवलं आहे. तिच्या डान्सस्टेप्सचं नेहमी कौतुक होत असतं. 'ब्रह्मास्त्र' या आगामी चित्रपटासाठीही ती कोरिओग्राफी करणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट यासारखे बडे स्टार्स चमकणार आहेत. त्याचं शूटिंग सध्या जोरात सुरू आहे. या बड्या स्टार्सना ती कशी नाचवते याची आता सर्वांनाच उत्सुकता असेल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nया सिनेमासाठी अक्षय कुमारने मोडला १८ वर्षांचा नियम...\nvarun dhawan-Ambani: वरुण धवन साकारणार धीरुभाई अंबानींची भूमिका\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n'जर सुशांतने आत्महत्या केली तर त्याचा पाय कसा मोडला'\nतीन अभिनेत्रींच्या चौकशीनंतर ड्रग्ज माफियांपर्यंत एनसीबी पोहोचणार का\nदीपिका- साराच्या मोबाइलमधून होतील का नवीन खुलासे, फोन झाले सील\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nसिनेन्यूज...म्हणून इरफानच्या पत्नीनं CBD ऑईल कायदेशीर करण्याची केली मागणी\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशहाथरस पीडित कुटुंबीयांच्या सुरक्षेत तैनात तीन पोलीस 'करोना पॉझिटिव्ह'\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nविदेश वृत्तऑफिसमध्ये 'या' गोष्टीमुळेही फैलावू शकतो करोनाचा संसर्ग\nविदेश वृत्तनेपाळचा श्रीरामांवर दावा कायम; रामजन्मभूमीचे काम सुरू होणार\nदेशयोगींना मठात पाठवा, राज्यात राष्ट्रपती शासन लागू करा; मायावतींचा संताप\nदेशHathras Live : राहुल-प्रियांकांना रोखलं, १४० किलोमीटर चालत निघाले\n रात्री नऊची वेळ, 'ते' दुचाकीवरून जात होते, तितक्यात...\nकार-बाइकनवी मारुती सुझुकी ऑल्टो येतेय, आधीपेक्षा लांब आणि दमदार\nआर्थिक राशिभविष्यवृश्चिक: धनवृद्धीचे शुभ योग; वाचा, ऑक्टोबरचे आर्थिक राशीभविष्य\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगआराध्याला सुदृढ व निरोगी बनवण्यासाठी ऐश्वर्या राय देते ‘हा’ ठोस आहार\nविज्ञान-तंत्रज्ञानTV, फ्रीज आणि वॉशिंग मशीनवर बंपर सूट, ५ ऑक्टोबर पर्यंत सेल\nब्युटीलांबसडक आणि काळ्याशार केसांसाठी करा हे ३ नैसर्गिक उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/where-to-find-fastag/articleshow/72282384.cms", "date_download": "2020-10-01T08:18:34Z", "digest": "sha1:XCBAUGR7NIOVBJSZ6OVECLFF2IA2VBUK", "length": 19026, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "pune news News : ‘फास्टॅग’ शोधू कुठे - where to find 'fastag'\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nसर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांसाठी येत्या एक डिसेंबरपासून टोलची रक्कम अदा करण्याकरता 'फास्टॅग' बंधनकारक करण्यात आले असून, निर्णयाच्या अंमलबजावणीसाठई अवघे दोनच दिवस उरले आहेत. त्यामुळे वाहनांना 'फास्टॅग' बसविण्यासाठी लगबग सुरू झाली असून, 'फास्टॅग' नेमके मिळणार कुठे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 'फास्टॅग' सक्तीची अंमलबजावणी करताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सक्षम यंत्रणा उभी न केल्याने नागरिक बुचकळ्यात पडले आहेत.\n 'त्याची' प्रक्रिया काय आहे त्यासाठी किती पैसे लागतात त्यासाठी किती पैसे लागतात रिटर्न टोलची सुविधा मिळणार का रिटर्न टोलची सुविधा मिळणार का असे एक ना अनेक प्रश्न वाहनधारकांकडून सध्या विचारले जात आहेत. मात्र, त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर, कोणत्या बँकेत 'फास्टॅग' मिळेल, याची माहिती 'परिवहन'शी संबंधित विविध सरकारी यंत्रणातील अधिकाऱ्यांनाही सांगता येत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे 'फास्टॅग' मिळविण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे.\nकार, जीप, व्हॅन आणि यांसारख्या वाहनांना 'फोर' क्लासचे 'फास्टॅग' बसविले जाते. हलक्या मालवाहू आणि व्यावसायिक वाहनांना 'फाइव्ह' क्लासचे, थ्री अॅक्सेल व्यावसायिक वाहनांना 'सिक्स' क्लासचे आणि बस तसेच, ट्रकला 'सेव्हन' क्लासचे 'फास्टॅग' बसविले जाते.\n\\Bकेंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक डिसेंबरपर्यंत 'फास्टॅग' मोफत देण्याची घोषणा केली होती. मोफत 'फास्टॅग' केवळ महामार्गांवरील टोलनाक्यांवर मिळणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे शहरात बँका किंवा अन्य संस्थांकडून 'फास्टॅग' बसविणाऱ्यांना शुल्क द्यावेच लागणार आहे.\n\\Bसध्या महामार्गावरून जाताना परतीचा प्रवास २४ तासांच्या आत होणार असल्यास बहुसंख्या वाहनधारक 'रिटर्न टोल' भरतात. त्यात टोल शुल्कात सूट मिळते. उदाहरणार्थ... पुणे-सातारा प्रवासात खेडशिवापूर आणि आणेवाडी टोलनाका आहेत. या दोन्ही टोलनाक्यांवर ९५ रुपये टोल द्यावा लागतो. तसेच, परतीच्या प्रवासातही ९५ रुपये टोल द्यावा लागतो. मात्र, साताऱ्याला जाताना 'रिटर्न' टोल भरल्यास केवळ १३५ रुपये द्यावे लागते. अर्थात, ५५ रुपयांची सवलत मिळते. ही सवलत 'फास्टॅग'धारकांनाही मिळणार आहे. 'फास्टॅग'धारक साताऱ्याला जाताना त्यांचे ९५ रुपये खात्यातून वजा होतील. संबंधितांनी २४ तासांत पुन्हा परतीचा प्रवास केल्यास, तेव्हा ९५ रुपयांऐवजी केवळ ४० रुपये वजा होतील.\n\\B- वाहनाचे 'आरटीओ'कडून प्राप्त झालेले 'आरसी'.\n- वाहन प्रकारानुसार आवश्यक 'केवायसी डॉक्युमेंट'.\n- पासपोर्ट आकाराचा फोटो.\n\\B- बँक ऑफ बडोदा\n- युनियन बँक ऑफ इंडिया\n- कोटक महिंद्र बँक\n\\Bबँकांच्या कोणत्याही शाखेत 'फास्टॅग'चे वितरण होते. ती चौकशी बँकेच्या जवळच्या शाखेत किंवा 'कस्टमर हेल्पलाइन'वर करावी. तसेच, खासगी व्यक्ती किंवा ऑनलाइन 'फास्टॅग' घेताना सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खात्री करून घ्यावी. 'फास्टॅग'चे केवळ स्टीकर महत्त्वाचे नसून, त्याची नोंदणी होणे आवश्यक आहे. नोंदणीशिवाय त्या 'स्टीकर'ला काहीही अर्थ नाही. त्यामुळे नोंदणी योग्य पद्धतीने होईल, याची खबरदारी घ्यावी. तसेच, 'फास्टॅग'चा क्लास त्यांच्या वाहनासाठीचाच आहे का, ते तपासावे. खासगी कारधारकांना व्यावसायिक किंवा अन्य प्रकारच्या वाहनांचे 'फास्टॅग' दिले असल्यास जास्त टोल द्यावे लागण्याची वेळ ओढावू शकते.\nफास्टॅग बंधनकारक करण्याचा निर्णय १५ दिवसांपूर्वी झाला. देशातील वाहनांची संख्या पाहता एवढ्या कमी दिवसांत त्याची अंमलबजावणी करणे शक्य नाही. त्यामुळे मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र दिले असून, मुदतवाढ देण्याची विनंतीही केली आहे.\nबाबा शिंदे, सदस्य, टोल कमिटी-ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेस\nएकीकडे फास्टॅगची सक्ती आणि न वापरणाऱ्यांना दुप्पट दंड, अशी भाषा करणे चुकीचे आहे. नागरिक टोल द्यायला नकार देत नाहीत. त्यांना अमूक एका गोष्टीची सक्ती करता येईल का, हे तपासले पाहिजे. वास्तविक, एक डिसेंबरपासून फास्टॅग बंधनकारक करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारी यंत्रणा त्यासाठी सक्षम आहे का, हाच खरा प्रश्न आहे.\n- विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nपार्थ पवार म्हणाले, माझ्याकडं दुसरा पर्याय नाही\nसुशांतसिंह प्रकरणी एनसीबी सक्रीय; सुप्रिया सुळेंनी सुचव...\nSaurabh Rao: करोना संकटात पुण्याला 'जम्बो' दिलासा; जाणू...\nPune Crime: संसारात सासूची लुडबूड; रागाच्या भरात सुनेन...\nनव्या सरकारमध्ये शेतकऱ्याला मंत्री करा: फादर फ्रान्सिस दिब्रिटो महत्तवाचा लेख\nहाथरसच्या निर्भयाचा मृत्यू नाही झाला, तिला निष्ठूर सरकारने मारले - सोनिया गांधी\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nठाणेमुंबई-अहमदाबाद महामार्गावर गॅस टँकर-क्रेनची धडक\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nबीडमी गेल्यानंतर तरी कीव येईल; मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nदेशहाथरस पीडित कुटुंबीयांच्या सुरक्षेत तैनात तीन पोलीस 'करोना पॉझिटिव्ह'\nपुणेपार्थ पवार म्हणाले, माझ्याकडं दुसरा पर्याय नाही\nगुन्हेगारीहाथरसनंतर बुलंदशहर हादरले, अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार\nअहमदनगरनगरमध्ये भाजपला धक्का; नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी धरली राष्ट्रवादीची वाट\nसिनेन्यूज...म्हणून इरफानच्या पत्नीनं CBD ऑईल कायदेशीर करण्याची केली मागणी\nविदेश वृत्तऑफिसमध्ये 'या' गोष्टीमुळेही फैलावू शकतो करोनाचा संसर्ग\nब्युटीलांबसडक आणि काळ्याशार केसांसाठी करा हे ३ नैसर्गिक उपाय\nआर्थिक राशिभविष्यवृश्चिक: धनवृद्धीचे शुभ योग; वाचा, ऑक्टोबरचे आर्थिक राशीभविष्य\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nमोबाइलसॅमसंग Galaxy A3 Core स्मार्टफोन लाँच, किंमत ६५०० रु\nकरिअर न्यूजशाळा कधी उघडणार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/animal-husbandry/93593093e939-92a93e932928", "date_download": "2020-10-01T08:07:30Z", "digest": "sha1:MOFAGQ4VYA5O6X6KETEIWIA47VTLZVZP", "length": 4869, "nlines": 76, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "वराह पालन — Vikaspedia", "raw_content": "\nवराह पालन / डुक्कर पालन\nडुक्कर/ वराह हे अखाद्य, काही घाण्‍याच्‍या मिल मधून मिळणारे उत्‍पाद, मांस, क्षतिग्रस्त खाद्य आणि कचरा यासारख्या गोष्टींचे रुपांतर मूल्यवान पोषक पदार्थात करतात.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित30 Sep, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2020-10-01T06:59:45Z", "digest": "sha1:A7GAJD2S3D2B7LMTIANZVC2XZSOQQ6FN", "length": 13725, "nlines": 234, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "छायाचित्रकार कवी होतो तेव्हा...", "raw_content": "\nछायाचित्रकार कवी होतो तेव्हा...\nज्या लोकांना तुम्ही किती तरी दशकांपासून ओळखता, त्यांच्याबद्दल तुम्हाला जिव्हाळा वाटतो, त्यांचेच हाल जेव्हा टाळेबंदीत वाढत जातात, तेव्ह��� या छायाचित्रकाराला केवळ कॅमेऱ्यातून नाही तर कवितेतून व्यक्त व्हावंसं वाटतं\nमाझा जन्म संयुक्त कालाहांडी जिल्ह्यातला, जिथे दुष्काळ, उपासमारीने होणारे मृत्यू, नाईलाजाने केलेली स्थलांतरं हे सगळं काही लोकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग होता. मोठं होत असताना आणि त्यानंतर एक पत्रकार म्हणून मी हे सगळं अगदी जवळून, बारकाईने पाहत होतो. त्यामुळे लोक स्थलांतर का करतात, कोण स्थलांतर करतं, कोणत्या परिस्थितीत लोक हा निर्णय घेतात, पोट भरण्यासाठी ते काय काय करतात – आणि जीव तोडून, शरीराला झेपणार नाही इतके काबाड कष्ट ते कसे काढतात, हेही.\nयासोबत हेही ‘नॉर्मल’ होतं की जेव्हा त्यांना सरकारी मदतीची निकड असायची, तेव्हाच त्यांना वाऱ्यावर सोडलं जायचं. अन्न-पाण्याशिवाय, प्रवासाची कोणतीही साधनं नसताना, शेकडो किलोमीटर चालत दूरवरच्या गावांना पोचणाऱ्या यांच्यातल्या अनेकांच्या पायात चपला देखील नसायच्या.\nया इथल्या सगळ्या लोकांशी माझी नाळ जुळलीये, इतकी, की वाटतं मी जणू त्यांच्यातलाच एक आहे – आणि त्यामुळे मला त्रास होतो. माझ्यासाठी ही सगळी माझीच माणसं आहेत. आणि म्हणूनच जेव्हा परत परत हीच माणसं, हेच समुदाय भरडले जाताना पाहिले तेव्हा मी प्रचंड अस्वस्थ झालो, हतबल झालो. आणि म्हणूनच मलाही प्रेरणा मिळाली – मी काही कवी नसलो तरी हे शब्द, हे काव्य बाहेर पडलं.\nसुधन्वा देशपांडेंच्या आवाजात ही कविता ऐका\nमी काही कवी नाही\nघुंगरं आणि डोक्यावर वेगवेगळी पागोटी\nघातलेल्या तरुणांची छायाचित्रं मी टिपलीयेत\nमी पाहिलेत असे तरुण\nज्या रस्त्याचे चटके खात आज परततायत\nत्याच रस्त्यांनी सायकलवर रमत जाणारे.\nनिखाऱ्यावर चालतायत हे सारे\nपायाचे तळवे पोळून घेत.\nमी छायाचित्रं टिपलीयेत लहान मुलींची\nआणि हसऱ्या पाणीदार डोळ्याच्या\nडोळे असणाऱ्या या पोरी\nआणि त्याच आता पाण्यासाठी टाहो फोडतायत\nत्यांचं हसू विरघळून गेलंय का\nमाझ्या घराच्या इतकं जवळ\nरस्त्यात हा असा प्राण कोणी सोडलाय\nही जामलो आहे का\nती जामलो होती का मी पाहिलेली\nहिरव्या लाल मिरचीच्या रानात\nमिरच्या तोडणारी, वाटणी करणारी, मोजणारी\nहे भुकेलं मूल नक्की आहे तरी कुणाचं\nकुणाचं शरीर रस्त्याच्या कडेला\nमी बायांचे चेहरे टिपलेत\nडोक्यावर पितळी घडे घेऊन\nपण या त्या नाहीत –\nडोक्यावर सरपणाच्या मोळ्या घेऊन\nमहामार्गावर चटचट पाय टाकत जाणाऱ्या\nया त्या गोंड बाया नाहीतच मुळी.\nया अर्धमेल्या, भुकेल्या कुणी तरी आहेत\nज्यांच्या कंबरेवर एक किरकिरं मूल आहे,\nआणि उद्याची कसलीही आशा नसणारं एक पोटात.\nअगदी माझ्या आईसारख्या, बहिणीसारख्या\nपण कुपोषित, शोषित बाया आहेत या.\nमरणाची वाट पाहणाऱ्या बाया.\nया काही त्या बायाच नाहीत\nत्या त्यांच्यासारख्या दिसत असतील –\nपण मी ज्यांची छायाचित्रं घेतली\nत्या या बाया नाहीत.\nमी पुरुषांची छायाचित्रं काढलीयेत ना,\nन डगमगणाऱ्या, शूर पुरुषांची\nधिनकियातला तो मच्छीमार आणि मजूर\nमोठाल्या कंपन्यांना पळवून लावणारी\nत्याची गाणी ऐकलीयेत मी.\nहा मूक रुदन करणारा तोच तर नाहीये ना\nमी या तरुणाला खरंच ओळखतो का तरी\nमैलो न् मैल चालणारे\nत्यांच्या पाठी लागणाऱ्या दैन्याकडे दुर्लक्ष करत\nवेढून टाकणारा एकाकीपणा दूर सारत\nसुटण्यासाठी कोण हा दूरवर चालत चाललाय\nडोळ्यातलं न खळणारं पाणी थोपवत\nहा कष्टाने पाय रोवत कोण चाललाय\nआपल्या घरी जायचंय ज्याला\nतो हा देगू तर नाही\nमी टिपू का यांची छबी कॅमेऱ्यात\nत्यांना गाणी गायला सांगू\nनाही, मी काही कवी नाही\nमी गाणी नाही लिहू शकत.\nपण मी ज्यांची छायाचित्रं काढतो,\nते हे लोक नाहीत.\nप्रतिष्ठा पंड्या यांनी कवितेच्या संपादनासाठी मोलाची मदत केली आहे.\nध्वनी: सुधन्वा देशपांडे हे जन नाट्य मंचाशी निगडित अभिनेता व दिग्दर्शक आहेत आणि लेफ्टवर्ड बुक्स मध्ये संपादक आहेत.\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\n#छायाचित्रकार #कविता #छत्तीसगड #ओडिशा #कालाहांडी #परतीचा-प्रवास #स्थलांतरित-कामगार #टाळेबंदी #कोविड-१९\nपुरुषोत्तम ठाकूर २०१५ सालासाठीचे पारी फेलो असून ते पत्रकार आणि बोधपटकर्ते आहेत. सध्या ते अझीम प्रेमजी फौडेशनसोबत काम करत असून सामाजिक बदलांच्या कहाण्या लिहीत आहेत.\n‘आमचे हात आणि पाय हीच आमची साधनसंपत्ती’\nमहुआ कोमेजला, टोपल्या वाया, सुना बाजार\nसेमारगावच्या पूर्वज देवतांचं ठाणं\nआमाबेडाच्या बाजारातून रमत गमत .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-lime-season-planning-hastbhahar-11010?page=2&tid=149", "date_download": "2020-10-01T07:35:54Z", "digest": "sha1:ZPN7VESFRPBZQSOGHCXE6TJ6WOSDPUZJ", "length": 27411, "nlines": 203, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, lime season planning (hastbhahar) | Page 3 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकागदी लिंबाकरिता हस्तबहराचे नियोजन\nकागदी लिंबाकरिता हस्तबहराचे नियोजन\nडॉ. दिनेश पैठणकर, डॉ. योगेश इंगळे\nशनिवार, 4 ऑगस्ट 2018\nफेब्रुवारी ते मे महिन्याच्या दरम्यान बाजारपेठेत कागदी लिंबाला चांगली मागणी असते. यासाठी योग्य पद्धतीने हस्त बहराचे नियोजन आवश्यक आहे. हस्त बहराची फुलधारणा ऑक्‍टोबर-नोव्हेंबर होऊन फळे मार्च-मे मध्ये काढणीस येतात. या फळांचे चांगले उत्पादन मिळण्यासाठी फळबागेचे योग्य व्यवस्थापन महत्वाचे आहे.\nफेब्रुवारी ते मे महिन्याच्या दरम्यान बाजारपेठेत कागदी लिंबाला चांगली मागणी असते. यासाठी योग्य पद्धतीने हस्त बहराचे नियोजन आवश्यक आहे. हस्त बहराची फुलधारणा ऑक्‍टोबर-नोव्हेंबर होऊन फळे मार्च-मे मध्ये काढणीस येतात. या फळांचे चांगले उत्पादन मिळण्यासाठी फळबागेचे योग्य व्यवस्थापन महत्वाचे आहे.\nलिंबूवर्गीय फळझाडांना बहर येण्याकरिता झाडाची वाढ करणारे अन्नद्रव्य (कर्ब, नत्र) वाढीकरिता खर्च न होता अन्नद्रव्याचा संचय होणे जरुरी आहे. अन्नद्रव्यांचा संचय झाडाच्या फांद्यामध्ये प्रमाणबद्ध झाल्यावर पोषक हवामान मिळताच बहराची फुले नवतीसोबत दिसू लागतात. लिंबूवर्गीय फळ झाडामध्ये साधारणतः आंबिया बहार ६० टक्के, मृगबहार ३० टक्के तर हस्त बहार फक्त १० टक्के येतो. हस्त बहारासाठी शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन, मशागत, खत व्यवस्थापन, ओलित व्यवस्थापन आणि संजीवकांचा उपयोग करून हमखास बहराची फुले आणणे आणि उत्पादनात वाढ करणे शक्‍य आहे.\nआंबिया बहर ःफुलधारणा जानेवारी ते फेब्रुवारी. फळांचे उत्पादन भरपूर, परंतु बाजारात फळांना दर कमी.\nमृग बहर ः फुलधारणा जून-जुलै. फळांचे उत्पादन नोव्हेंबर-डिसेंबर या काळात मिळते. फळावर चकाकी, रस असतो, प्रत उत्तम मात्र अपेक्षित दर मिळत नाही.\nहस्त बहर : फूलधारणा ऑक्‍टोबर-नोव्हेंबर, फळे मार्च-मे मध्ये काढणीस येतात. फळांना मागणी आणि दरही चांगला असतो.\nहस्त बहरासाठी उपाययोजना ः\nहस्त बहर घेण्याकरिता लिंबू झाडावर मृग बहाराची फळे नसावीत. याकरित��� लिंबू झाडाला मृग बहार न येण्याची सवय लावणे जरुरी आहे. त्यामुळे मृग बहाराची फळधारणा होणार नाही किंवा कमी प्रमाणात येईल. हस्त बहर नियमित येत राहील.\nजिबरेलीक ॲसिडच्या वापरामुळे मृग बहार फुटण्यास प्रतिरोध होऊन मृग बहारात फुले धारणेऐवजी शाखीय वाढ होते. मृग बहराची फुले उशिरा म्हणजे जून-जुलै ऐवजी ऑक्‍टोबर-नोव्हेंबर म्हणजे हस्तबहारात फुटण्यास मदत होईल. याकरिता जून महिन्यात जिबरेलीक ॲसिड ५० मिलि ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अपेक्षित परिणाम साधण्याकरिता फुलधारणेच्या १५ ते २० दिवस अगोदर फवारणी करणे आवश्‍यक आहे.\nताणामुळे झाडाला विश्रांती मिळते. विश्रांती दिल्यास झाडे सुप्त अवस्थेत जगतात. या कालावधीत झाडामध्ये कर्ब, नत्र संचय होतो. याकाळात १ सप्टेंबर ते १५ ऑक्‍टोबर या कालावधीत पाण्याचा ताण द्यावा.\nताणाच्या कालावधीत पाऊस येत असल्याने बऱ्याच वेळा ताण योग्य तऱ्हेने देता येत नाही. यासाठी झाडे ताणावर सोडताना क्लोरमेक्वाट क्लोराईट १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्‍यकता भासल्यास १५ दिवसांनी हीच फवारणी पुन्हा करावी. क्लोरमेक्वाट क्लोराईट हे संजीवक जिबरेलीक ॲसिडचे प्रमाण कमी करते. यामुळे झाडाची कायिक वाढ थांबते. आणि फुलोऱ्यात रूपांतर होण्यास मदत करते. कर्ब : नत्र गुणोत्तराचा योग्य प्रमाणात संचय होतो.\nहस्तबहराचे नियोजन केल्यावर झाडावर हंगाम नसताना फळांची संख्या अधिक राहत असल्याने झाडाची होणारी झीज भरून काढणे, झाडामधील अन्नद्रव्याचे संतुलित प्रमाण राखण्याकरिता, योग्य वेळी योग्य मात्रेमध्ये अन्नद्रव्यांचे नियोजन करावे.\nसहा वर्षे व त्यावरील झाडाकरिता ४० किलो शेणखत, ६०० ग्रॅम नत्र, ३०० ग्रॅम स्फुरद आणि ३०० ग्रॅम पालाश प्रति झाड द्यावे.\nजुलै महिन्यात प्रति झाड ४० किलो शेणखत द्यावे. जुलै महिन्यातील पावसामुळे शेणखत जमिनीत चांगले कुजते. सूक्ष्मअन्नद्रव्ये उपलब्ध होतात.\nरासायनिक खतांचे नियोजन करताना प्रति झाड ३०० ग्रॅम नत्र, ३०० ग्रॅम स्फुरद आणि ३०० ग्रॅम पालाश पाण्याचा ताण तोडताना (१५ ऑक्‍टोबर) आणि राहिलेले ३०० ग्रॅम नत्र बहर आल्यापासून साधारणतः एक महिन्याने द्यावे. हा फळांचा वाढीचा काळ असल्याने झाडाची नत्राची गरज वाढते. परंतु स्फुरद व पालाशची अतिरिक्त गरज पालाश अगोदर देऊनही मातीद्���ारे उशिरा उपलब्ध होत असल्याने या कालावधीत आवश्‍यकतेप्रमाणे पूर्ण होते.\nताण दिल्यानंतर बहर येण्याकरिता व फूल गळ रोखण्याकरिता अन्नद्रव्यांची त्वरित उपलब्धता होणे आवश्‍यक असते. मातीद्वारे केलेल्या अन्नद्रव्यांचे नियोजनाने अन्नद्रव्य त्वरित उपलब्ध होत नाही. याकरिता ऑक्‍टोबर महिन्यात पाण्याचा ताण तोडताना पोटॅशियम नायट्रेट (१३ः०ः४५) १० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे नत्र व पालाशची आवश्‍यकता त्वरित पूर्ण करता येते.\nफूल धारणेच्या काळात झाडाला आवश्‍यक सूक्ष्म अन्नद्रव्ये मुख्यत झिंक व बोरॉन यांचे उपलब्धता योग्य प्रमाणात असल्यास फुलधारणेवर अपेक्षित तसेच फुल गळतीवर नियंत्रण दिसून येते. याकरिता झिंक ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बोरॉन एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ताण तोडताना चिलेटेड स्वरुपातील सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रणाची (२ ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी करावी.\nठिबक सिंचन पद्धतीत पाण्याची ३० टक्के बचत होऊन फळाची प्रत उत्तम आणि झाडावर साल सुद्धा कमी आढळली.\nदुहेरी आळे पद्धतीत पाण्याच्या खोडाला संपर्क न आल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळला नाही.\nसरी पद्धतीत सुद्धा पाण्याची बचत आढळून आली.\nफवारा सिंचन पद्धतीत फळधारणा अधिक प्रमाणात झाल्याचे आढळून आले.\nबागेतील ओलावा ४० टक्के झाल्यावर ओलीत केल्यास फळांची प्रत उत्तम राहून उत्पादनात वाढ झाली.\nठिबक सिंचन पद्धतीने पाणी देताना बाष्पोउत्सर्जनाच्या ९० टक्के पाणी व शिफारसीत खताच्या मात्रेच्या ८० टक्के खते (४८० ग्रॅम नत्र, २४० ग्रॅम स्फुरद, २४० ग्रॅम पालाश प्रति झाड) दिल्यास उत्पादनात चांगली वाढ होऊन फळे मोठ्या आकाराची व दर्जेदार मिळतात.\nहस्तबहाराकरिता अन्नद्रव्ये व पाण्याचे नियोजन\n(दहा वर्ष आणि वरील झाडांकरिता)\nमहिना पाणी (लि./दिवस/झाड) खते (ग्रॅम/झाड)\nजानेवारी ५२ ९६ ४८ ४८\nफेब्रुवारी ७२ ४८ २४ ४८\nऑक्टोंबर ताणाचा कालावधी १५ ऑक्टोबर पर्यंत ताणाचा कालावधी सोडून ५८ लिटर १२० ६० ४८\nनोव्हेंबर ५३ १२० ६० ४८\nडिसेंबर ४६ ९६ ४८ ४८\nवाफ्यातील ओलावा टिकवण्याकरिता ५ सें.मी. जाडीचा वाळलेला गवताचा थर द्यावा. त्यामुळे जमिनीचे तापमान संतुलीत राहून प्रत्येक महिन्याला एका पाण्याच्या पाळीची बचत होते. जमिनीतील उपयुक्त ���िवाणू सक्रिय होऊन मुळांचे अन्नद्रव्य घेण्याचे कार्य वाढते. फळांची गळ कमी होऊन वाढ चांगली होते.\nपावसाळ्यापूर्वी झाडाच्या बुंध्याला तीन फुटांपर्यंत बोर्डो मलम (१ः१ः१०) लावावे.\nखैऱ्या रोग नियंत्रण : कॉपर ऑक्सिक्‍लोराईड ३० ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन* एक ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून जून-सप्टेंबर या कालावधीत ३० दिवसांचे अंतराने फवारणी करावी. आवश्‍यकता वाटल्यास ही फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.\nसंपर्क : डॉ. दिनेश पैठणकर, ९८८१०२१२२२\n(अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प (लिंबूवर्गीय फळे), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)\nहवामान खत fertiliser पाऊस रासायनिक खत chemical fertiliser ठिबक सिंचन सिंचन कृषी विद्यापीठ agriculture university\nपुणे विभागात खरीप कांद्याची ४० हजार हेक्टरवर लागवड\nपुणे ः खरिपात अति पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले.\nकापूस खरेदीचे प्रभावी नियोजन करावे ः पणन मंत्री...\nमुंबई : आगामी हंगामामध्ये राज्यात सुमारे ४५० लाख क्विंटल (९०० लाख गाठी) कापूस उत्पादन अपे\nमराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या...\nमुंबई : विदर्भातील पुरापाठोपाठ मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आ\nकुलगुरू निवड निकषांबाबत प्र-कुलपतींच्या भूमिकेकडे...\nपुणे : कुलगुरू निवड निकषांच्या बदलाबाबत कुलपती म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व प्र-कुल\nआता खुल्या मिठाईवरही ‘वापर कालावधी’ आवश्यक\nनागपूर : मिठाईच्या दुकानातील ‘ट्रे’ वर किंवा डब्ब्यांवर आता मिठाई किती तारखेपर्यंत वापरल\nपावसाळी वातावरणातील द्राक्षबागेतील...गेल्या आठवड्यात ठिकठिकाणी पाऊस झाला, तर काही...\nआरोग्यदायी फणसवरून काटेरी पण आतून गोड.. असे म्हटले की फणस हे फळ...\nपावसाळी वातावरणातील द्राक्षबागेचे...गेल्या आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे....\nडाळिंबातील बुरशीजन्य मररोगाचे व्यवस्थापनडाळिंब बागेमध्ये सूत्रकृमी, वाळवी, शॉर्ट होल बोरर...\nडाळिंब पिकातील बहारनिहाय नियोजनमृगबहार अ) अन्नद्रव्य व्यवस्थापन फळबागेची...\nतंत्र करवंद लागवडीचेकरवंदाच्या भरपूर जाती आढळतात. डॉ. बाळासाहेब सावंत...\nउशिरा खरड छाटणीच्या बागेतील सूक्ष्मघड...सध्याचे वातावरण ः सध्या द्राक्ष विभागामध्ये...\nसुधारित तंत्राने शेवगा लागवडशेवग्याची लागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील...\nवे��ीचा वाढता जोम नियंत्रणात ठेवण्याकडे...द्राक्षबागेत गेल्या दोन दिवसापासून वातावरण...\nआधुनिक पद्धतीने करा संत्रा लागवडविशिष्ट अशी आंबट गोड चवीबरोबर प्रतिकारशक्ती...\nउन्हाळ्यातील केळी बागेचे व्यवस्थापनउष्णलाटांमुळे बागेतील तापमान वाढते, आर्द्रता कमी...\nनियोजन संत्रा बाग लागवडीचे..हलक्‍या जमिनीत निचरा चांगला होतो. मात्र या...\nअसे करा द्राक्षबागेतील स्ट्रोमॅशिअम...खोडकिडीचे प्रौढ भुंगेरे साधारणतः मान्सूनपूर्व,...\nदर्जेदार पेरू, सीताफळाच्या उत्पादनावर भरमाझ्याकडे पेरू आणि सीताफळाची लागवड आहे. पेरूच्या...\nगावोगावी फिरून विकली पंधरा टन द्राक्ष कोरोनामुळे बाजार समित्या बंद झाल्या, व्यापारीही...\nजास्तीच्या ओलाव्यामुळे येणाऱ्या ...गेल्या आठवड्यात बऱ्याच भागात पाऊस झाला व काही...\nकेळी पीलबागेचे व्यवस्थापन, खर्च कमी... माझी काळी कसदार दहा एकर शेती आहे. दोन...\nआरोग्यदायी कलिंगडकलिंगडात जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात असून...\nथेट ग्राहकांना विकली २० टन द्राक्ष बागेत द्राक्ष घड काढणीला आले आणि कोरोनाचे...\n‘हापूस'च्या नऊ हजार पेट्यांची ...हंगाम तोंडावर आला असतानाच कोरोनाने देशभरात पाय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2015/02/blog-post_2.html", "date_download": "2020-10-01T09:20:05Z", "digest": "sha1:7G35JDSW3H2PH3B4ZO2W5O34VWM4UARS", "length": 45129, "nlines": 331, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: जळगाव सुंदर होवू शकते", "raw_content": "\nजळगाव सुंदर होवू शकते\nमृत्यू पश्चात आयुष्यावर ज्यांचा विश्वास आहे अशा श्रद्धाळूंना नरक म्हणजे काय हे सांगण्याची गरज नाही. पण, नरक असतो यावर ज्यांचा विश्वास नाही त्यांना नरकयातना म्हणजे काय हे अनुभवायचे असेल तर त्यांनी जळगावमध्ये निवास करावा. नरकाची चित्रमय कल्पना ओमशांती परिवाराच्या प्रचार पुस्तकांतून दिली आहे. त्या पुस्तकातील चित्रे आणि जळगावकर सध्या ज्या वातावरणात निवास करीत आहेत ती स्थिती, यात फारसा फरक नाही. असे असले, तरी एक जळगावकर म्हणून मला वाटते की, हो जळगाव महानगर आजही सुंदर, स्वच्छ आणि चांगल्या माणसांचे गाव होवू शकते. ते कसे आणि त्यासाठी पर्याय काय असू शकतात हे अनुभवायचे असेल तर त्यांनी जळगावमध्ये निवास करावा. नरकाची चित्रमय कल्पना ओमशांती परिवाराच्या प्रचार पुस्तकांतून दिली आहे. त्या पुस्तकातील चित्रे आणि जळगावकर सध्या ज्या वातावरणात निवास करीत आहेत ती स्थिती, यात फारसा फरक नाही. असे असले, तरी एक जळगावकर म्हणून मला वाटते की, हो जळगाव महानगर आजही सुंदर, स्वच्छ आणि चांगल्या माणसांचे गाव होवू शकते. ते कसे आणि त्यासाठी पर्याय काय असू शकतात हेच सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच...\nविषयाला प्रारंभ नरकापासून झाला आहे. त्यामुळे जास्त त्याच्यावर बोलू या. मध्यंतरी व्हाट्स अॅपवर एक विनोद खूपवेळा फॉर्वर्ड होत होता. तो असा ः जळगावचा एक सामान्य नागरिक मेला. यमाच्या ्नलार्कने त्याला चित्रगुप्त समोर उभे केले. चित्रगुप्तने डायरीतील पाप- पुण्यचा हिशेब पाहिला. त्या माणसाकडे पाहात चित्रगुप्त म्हणाला, अरे तू टीपिकल जळगावकर आहेस. 50 टक्के पाप केले आहेस आणि 50 टक्के पुण्यही तुझ्या नावावर आहे. त्यामुळे तुला काही काळ स्वर्गात आणि काही काळ नरकात विश्राम करायला मिळेल. तू ठरव आधी तुला कुठे थांबायचे स्वर्गात की नरकात चित्रगुप्ताच्या प्रश्नावर जराही विचलित न होता तो जळगावकर म्हणाला, महाराज धन्यवाद माझी एक विनंती आहे, ती करू का माझी एक विनंती आहे, ती करू का जळगावकराची ही नम्रता पाहून चित्रगुप्त संभ्रमात पडला. ्नलार्कने हा माणूस जळगावहून आणला की चोपड्याहून असा प्रश्न त्याला पडला. स्वतःला सांभाळून चित्रगुप्त म्हणाला, विचार बाबा विचार. तुला कोणता प्रश्न विचारायचा आहे जळगावकराची ही नम्रता पाहून चित्रगुप्त संभ्रमात पडला. ्नलार्कने हा माणूस जळगावहून आणला की चोपड्याहून असा प्रश्न त्याला पडला. स्वतःला सांभाळून चित्रगुप्त म्हणाला, विचार बाबा विचार. तुला कोणता प्रश्न विचारायचा आहे जळगावकर नम्रतेने म्हणाला, मी जळगावला प्लॉटच्या धंद्यात होतो. त्यामुळे एकच प्लॉट न पाहता अनेक प्लॉट पाहायचो. मगच निर्णय घ्यायचो. आताही मला स्वर्ग आणि नरक आधी पाहू द्या. नंतर मी निर्णय घेईन की, आधी स्वर्गात जायचे की नरकात. चित्रगुप्त हसून म्हणाला, एवढेच ना जळगावकर नम्रतेने म्हणाला, मी जळगावला प्लॉटच्या धंद्यात होतो. त्यामुळे एकच प्लॉट न पाहता अनेक प्लॉट पाहायचो. मगच निर्णय घ्यायचो. आताही मला स्वर्ग आणि नरक आधी पाहू द्या. नंतर मी ��िर्णय घेईन की, आधी स्वर्गात जायचे की नरकात. चित्रगुप्त हसून म्हणाला, एवढेच ना त्याने टाळी वाजून दुसऱ्या ्नलार्कला बोलावले आणि सांगितले, जारे याला स्वर्ग आणि नरक दाखवून आणा.\nजळगावकर आणि ्नलार्क निघाले. पहिल्यांदा ते नरकाच्या दालनात गेले. स्वर्ग आणि नरकाची भिंत एकच होती. सुख मात्र अलिकडे की पलिकडे मानण्यात होते. तेथे पृथ्वीवरील विविध देशांचे नागरिक एकत्र होते. नरकातील ्नलार्क मंडळी ज्याला-त्याला सुनावलेली शिक्षा भोगायला लावत होते. कोणाला फटके मिळत होते, कोणाला गरम तेलात तळले जात होते. कोणाचा कडेलोट होत होता. मात्र, या वातावरणात सुद्धा काही मंडळी मजेत होती. जळगावकरने ्नलार्कला विचारले, अरे, बाकीचे सर्वजण शिक्षा भोगत आहेत. पण, हे दोन-चार जण मजेत कसे ्नलार्कने तिर्नया नजरेने इकडे तिकडे पाहिले आणि हळूच म्हणाला, ते सर्वजण जळगावचे आहेत. कुठेही गेले तरी जुगाड करुन घेतात. त्यांना सुद्धा शिक्षा होते मात्र, ही मंडळी ले दे के करुन घेतात. इथल्या कागदपत्रात शिक्षा पूर्ण झाल्याचे दिसले की यमराजही काही विचारत नाही. आणि हो, कागदपत्रे पाहणारी बरीच मंडळी जळगाव महानगर पालिकेत अधिकारी, ्नलार्क होती. समजले का तुला ्नलार्कने तिर्नया नजरेने इकडे तिकडे पाहिले आणि हळूच म्हणाला, ते सर्वजण जळगावचे आहेत. कुठेही गेले तरी जुगाड करुन घेतात. त्यांना सुद्धा शिक्षा होते मात्र, ही मंडळी ले दे के करुन घेतात. इथल्या कागदपत्रात शिक्षा पूर्ण झाल्याचे दिसले की यमराजही काही विचारत नाही. आणि हो, कागदपत्रे पाहणारी बरीच मंडळी जळगाव महानगर पालिकेत अधिकारी, ्नलार्क होती. समजले का तुला ्नलार्कचे बोलणे ऐकून जळगावकर खूश झाला. म्हणाला, येथे मी मजेत राहू शकेन. चल आता मला स्वर्ग दाखव.\nदोघे स्वर्गाच्या दालनात आले. तेथे वातावरण अगदीच धूंद-मद-मस्त होते. प्रत्येकजण सुखात लोळत होता. कशाचीही पर्वा न करता. त्यातही बरेचजण जळगावकरच्या ओळखीचे होते. रंभा-उर्वशीचे नृत्य, सोबत स्वर्गीय चवीची मदीरा. खाण्यासाठी 56 भोग. डनलपपेक्षा भारी आसने, गाद्या. बस्स अगदी रंगारंग. तेवढ्यात जळगावकरचे लक्ष कोपऱ्यातील महाराजा डबलबेडकडे गेले. तेथील दृश्य पाहून तो अचंबित झाला. संपूर्ण जगाला अहिंसेचा संदेश देणारे महात्मा गांधी डोळे बंद करु झोपले होते. अधुनमधून डोळ्यांची उघडझाप सुरू होती. दोन ललना अंगभर वस��त्र लपेटून नम्रतेने त्यांचे हडकूळे पाय चेपत होत्या. एकीकडे पामेला बोर्डस (कधीकाळी अमेरिकेच्या उच्चभ्रू वर्तुळात गणिका म्हणून गाजलेली भारतीय ललना) आणि दुसरीकडे सिल्क स्मिता (दाक्षिणात्य चित्रपटात बिनधास्त म्हणून गाजलेली अभिनेत्री) होती. जळगावकरने दोघांना ओळखले आणि तो ्नलार्कला म्हणाला, या स्वर्गात आलेला प्रत्येकजण सर्वप्रकारचे सुख उपभोगतो आहे मग, गांधीजींना ही झोपायची शिक्षा कशाला त्यांना का झोपवले आहे त्यांना का झोपवले आहे सोबतच्या ्नलार्कने शू शू करीत जळगावकरला गप्प केले आणि म्हणाला, जोरात नको बोलूस. तुम्हाला जळगावकरांना ती सवयच आहे. गांधीजींना हे स्वर्गीय सुखच आहे. त्यांचे पाय नेहमी दोन मुली चेपायच्या. जुने काळे-पांढरे फोटो आठवून पाहा. जळगावकरने डोळे बारीक करुन काही तरी आठवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला, हो हो आठवले गड्या, गांधीजींच्या सोबत नेहमी दोन मुली असायच्या. मज्जा आहे बुवा गांधीजींची आणि पामेला, सिल्क स्मिताची. त्यावर ्नलार्क म्हणाला, जे दिसते त्यावर तुम्ही जळगावकर लगेच विश्वास ठेवतात. तू म्हणतो तो अर्धसत्य आहे. गांधीजींचे ठिक आहे पण शिक्षा ही त्या दोघी बायांना आहे. त्यांना येथे कायम गांधीजींचे पायच चेपायचे आहे. त्यांच्यासाठी हा स्वर्ग म्हणजे नरक आहे. हे ऐकून जळगावकर भानावर आला. म्हणाला, खरे आहे बाबा. आम्हाला जळगावकरांना माणसच ओळखता येत नाहीत. जे दिसते त्यातून वास्तव अर्थही काढता येत नाही. चल मला चित्रगुप्तकडे घेवून चल. तेथे सांगतो काय करायचे ते. सोबतचा ्नलार्क हसला. म्हणाला, स्वर्ग आणि नरक आपल्या मानण्यावर आहे. दोघात केवळ भिंत आहे. तू जळगावमध्ये राहून आलास ना सोबतच्या ्नलार्कने शू शू करीत जळगावकरला गप्प केले आणि म्हणाला, जोरात नको बोलूस. तुम्हाला जळगावकरांना ती सवयच आहे. गांधीजींना हे स्वर्गीय सुखच आहे. त्यांचे पाय नेहमी दोन मुली चेपायच्या. जुने काळे-पांढरे फोटो आठवून पाहा. जळगावकरने डोळे बारीक करुन काही तरी आठवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला, हो हो आठवले गड्या, गांधीजींच्या सोबत नेहमी दोन मुली असायच्या. मज्जा आहे बुवा गांधीजींची आणि पामेला, सिल्क स्मिताची. त्यावर ्नलार्क म्हणाला, जे दिसते त्यावर तुम्ही जळगावकर लगेच विश्वास ठेवतात. तू म्हणतो तो अर्धसत्य आहे. गांधीजींचे ठिक आहे पण शिक्षा ही त्या दोघी बायांना आहे. त्यांना येथे कायम गांधीजींचे पायच चेपायचे आहे. त्यांच्यासाठी हा स्वर्ग म्हणजे नरक आहे. हे ऐकून जळगावकर भानावर आला. म्हणाला, खरे आहे बाबा. आम्हाला जळगावकरांना माणसच ओळखता येत नाहीत. जे दिसते त्यातून वास्तव अर्थही काढता येत नाही. चल मला चित्रगुप्तकडे घेवून चल. तेथे सांगतो काय करायचे ते. सोबतचा ्नलार्क हसला. म्हणाला, स्वर्ग आणि नरक आपल्या मानण्यावर आहे. दोघात केवळ भिंत आहे. तू जळगावमध्ये राहून आलास ना आता येथे सहज राहू शकतो. हो तुला एक सांगायचे राहीले, मी सुद्धा जळगावकर आहे बरे. पृथ्वीवर असताना दिल्लीत काही काळ राष्ट्रपतीभवनात गार्ड होतो. तेव्हाचे दिवस माझ्यासाठी स्वर्गाचे होते. हे ऐकून जळगावकरची बोलती बंद झाली.\nमित्राहो, गोष्ट थोडी मोठीच आहे. पण जळगाव शहर आणि प्रत्येक जळगावकरची अवस्था यातून चपखलपणे व्यक्त होते. आता दोन मिनिटे डोळे बंद करा. गोष्टीतील प्रत्येक पात्र आणि जळगावशी संबंधित राजकिय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती आणि नागरिक म्हणून ओळखीचे पात्र डोळ्यांसमोर आणा. त्यांची सहज तुलना करा. बघा प्रत्येक पात्र आपल्या भोवती असल्याची अनुभूती येईल.\nआता थोडे वास्तवाकडे येवू. आपले जळगाव किमान 5 लाख लोकवस्तीचे आहे. वस्तीचे क्षेत्र 70 चौरस किलोमीटर विस्तारले आहे. लोकांच्या सेवेसाठी 75 नगरसेवक आहेत. म्हणजेच एक चौरस किलोमीटरची जबाबदारी एका नगरसेवकावर. लोकसंख्येच्या तुलनेत 7 ते 8 हजार लोकांची जबाबदारी सुद्धा एका नगरसेवकावर.\nजळगावमधील नागरिकांना पाणी, रस्ते, पथदीप, गटारी आणि स्वच्छता या चार केवळ मुलभूत सुविधा हे नगरसेवक देवू शकतात का हे पाहाण्याचे काम महानगर पालिका करते. तेथील प्रशासनाचे घटक म्हणजे महापौर, आयुक्त, सभापती, प्रभागाधिकारी आणि खालपर्यंतचे कर्मचारी होत. आज जळगावची स्थिती काय आहे हे पाहाण्याचे काम महानगर पालिका करते. तेथील प्रशासनाचे घटक म्हणजे महापौर, आयुक्त, सभापती, प्रभागाधिकारी आणि खालपर्यंतचे कर्मचारी होत. आज जळगावची स्थिती काय आहे शहरात पाणी पुरवठा पुरेसा आहे. मात्र, गळतीचे प्रकार अनेक ठिकाणी होत आहेत. दुरूस्ती वेळेवर नाही. शहरात रस्ते आहेत असे कोणीही म्हणणार नाही. खड्डे सोडून काही ठिकाणी रस्ते होते असे दर्शविणारे अवशेष आहेत, असे म्हणता येईल. शहराचा निम्मा परिसर अंधारात आहे. पथदीप पुरेसे नाहीत. आता राहिला प्रश्न सफाईचा. जळगावचे चौक, व्यापारी संकुले, रस्ते, ओपनस्पेस आणि सर्व सार्वजनिक जागांचे स्वरुप सध्या कचरा कुंड्या किंवा उकिरडे म्हणून झाले आहे. रोज शेकडो टन कचरा शहरात निर्माण होतो. तो गेल्या तीन महिन्यांत उचललेला नाही. राज्यभर डेंग्यूची चर्चा सध्या आहे. जळगावातही शेकडो रूग्ण आहेत पण, त्याची दखल घ्यायला आरोग्य प्रशासन नाही. शहराला पूर्णवेळ आयुक्तही नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार आहे. श्नय होईल तेव्हा त्या लक्ष घालू शकतात. अन्यथा भगवान भरोसे.\nलोकप्रतिनिधींचा विचार केला तर 75 पैकी 32 नगरसेवक तथाकथीत सत्ताधारी खाविआचे आहेत. 14 भाजपचे आहेत, 12 मनसेचे असून त्यांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे. 11 राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत पण, पक्ष सोडून प्रत्येकाचे स्वतंत्र वर्तन आहे. 1 महानगर विकास आघाडीचा असून तो नेहमी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असतो. 2 जनक्रांती नावाच्या संघटनेचे आहेत मात्र, त्यांचे नेते परागंदा आहेत. 1 अपक्ष असून 2 जागा रिक्त आहेत. या सोबतच महापौर असलेल्या सौ. राखीताई सोनवणे यांना त्यांच्या नेत्यांनी तडजोडीनुसार राजीनामा द्यायला सांगितला आहे. पण, त्या पद सोडायला तयार नाहीत.राजकिय नेत्यांचा विचार केला तर सत्ताधारी गटाचे नेते माजी आमदार सुरेशदादा जैन तुरूंगात आहेत. सत्ताधारी अल्पमतातील खाविआचे प्रमुख रमेश जैन, नितीन लढ्ढा वगैरे मंडळींच्या हातात काहीही नाही. ही मंडळी खाविआच्या नावाने निवडून आली आहे, त्यामुळे शिवसेनेसोबत की सोयीने शिवसेनेसोबत हा प्रश्न स्वतः उद्धव ठाकरे यांनाच पडतो. विरोधात भाजप आहे. त्यांच्याकडे संख्याबळ नाही. भाजपचे नेते आणि सध्याचे संभाव्य पालकमंत्री तथा महसूलमंत्री यांच्या गुडबुकमध्ये जळगाव मनपा नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेतृत्व कोणाकडे हा प्रश्न आहे. मनसेचे नेते ललित कोल्हे आहेत. तेही काय भूमिका घेतात, हे नक्की नाही. उरलेल्यांची संख्या दखल घेण्याजोगी नाही.\nया मनपाचा आर्थिक गाडा कर्जाच्या गाळात रुतला आहे असे म्हटले जाते. गेल्या वर्षभरात एकही विकास काम झालेले नाही. आयुक्त संजय कापडणीस यांनी मनपाची आहे ती जमापूंजी परस्पर हुडकोच्या कर्जफेडीसाठी वळती केली असे सांगण्यात येते. त्यामुळे दैनंदिन सफाई, वाहतूक, वीज-पाणी पुरवठा आणि कर्मचारी वेतन ठप्प झाले असा आरोप केला जातो. यासाठी उदाहरण दिले जाते ते दैनंदिन सफाईचे. तीन महिन्यांपूर्वी शहर सफाई मनपाचे कायम 500 कर्मचारी आणि ठे्नयावरील 1000 कर्मचारी करीत होते. तेव्हा नागरिकांच्या तक्रारी नव्हत्या. एका वॉर्डात 10-15 कर्मचारी रोज सफाई करायचे. आता केवळ 5-6 आहेत. त्यामुळे कामे होत नाहीत. आयुक्तांनी विनाकारण ठेके रद्द केले. कापडणीस यांनी इतरांच्या सांगण्यावर मनपाला अडचणित आणले, त्यांच्यामुळेच मनपाचे बँकखाते सिल झाले, असे सत्ताधारी म्हणतात. ते काही अंशी प्रथमदर्शनी पटते. मात्र, आयुक्तांची बाजू ऐकली की पदाधिकाऱ्यांच्या स्वार्थी व मतलबी कार्यशैलीचा कालाचिठ्ठा समोर येतो.\nकापडणीस म्हणतात, या मनपात कोणतेही रेकॉर्ड सापडत नाही. माझ्या मुलाचा जन्म दाखला शोधायला मलाच तीन महिने लागले. रोजच्या सफाईच्या नावाखाली ठे्नयावरील 1000 ते 1200 कर्मचाऱ्यांचे वेतन निघायचे. मी म्हटले, हे लोक काम करतात ना मग मला दाखवा. रोजचे रेकॉर्ड तपासले तर 200-300 वर आकडा जात नाही. जे कामावर नाही म्हणून त्यांना मेमो काढले तर ते कोणीही नेत नाही पण, वेतन बरोबर अदा होते. हे सारे विशिष्ट साखळीत सुरू होते. ते मी थांबवले. यात सफाई बंद झाली हे म्हणणे जसे बरोबर आहे, तसेच मनपाचा आणि पर्यायाने जळगावकरांचा पैसा मी वाचवला. कोणीतरी अदृश्य व्यक्ती ठे्नयाच्या नावाने आपला स्वार्थ साधून घेत होते. हे ऐकले की, आयुक्त बरोबर वाटतात. पुन्हा गोष्टीकडे येवू. स्वर्ग 50 टक्के आणि नरक 50 टक्के हा भोग जळगावकरांच्या नशिबी कायम. सत्ताधारी म्हणतात ते खरे आणि आयुक्त म्हणतात तेही खरेच. खरे मानायचे कोणाचे मग मला दाखवा. रोजचे रेकॉर्ड तपासले तर 200-300 वर आकडा जात नाही. जे कामावर नाही म्हणून त्यांना मेमो काढले तर ते कोणीही नेत नाही पण, वेतन बरोबर अदा होते. हे सारे विशिष्ट साखळीत सुरू होते. ते मी थांबवले. यात सफाई बंद झाली हे म्हणणे जसे बरोबर आहे, तसेच मनपाचा आणि पर्यायाने जळगावकरांचा पैसा मी वाचवला. कोणीतरी अदृश्य व्यक्ती ठे्नयाच्या नावाने आपला स्वार्थ साधून घेत होते. हे ऐकले की, आयुक्त बरोबर वाटतात. पुन्हा गोष्टीकडे येवू. स्वर्ग 50 टक्के आणि नरक 50 टक्के हा भोग जळगावकरांच्या नशिबी कायम. सत्ताधारी म्हणतात ते खरे आणि आयुक्त म्हणतात तेही खरेच. खरे मानायचे कोणाचे हाही संभ्रम कायम. जळगावचा विकास गेल्या 15 वर्षांत झाला नाही हे खरे. पण, त्यापूर्वी 10 वर्षे जळगाव शहर विकासाच��या बाबतीत इतरांपेक्षा पुढे होते, हेही मान्य केले पाहिजे. मग विकास रोखण्याची किंवा थांबण्याची पनोती कधी सुरू झाली हाही संभ्रम कायम. जळगावचा विकास गेल्या 15 वर्षांत झाला नाही हे खरे. पण, त्यापूर्वी 10 वर्षे जळगाव शहर विकासाच्या बाबतीत इतरांपेक्षा पुढे होते, हेही मान्य केले पाहिजे. मग विकास रोखण्याची किंवा थांबण्याची पनोती कधी सुरू झाली हे थोडे तपासू या.\n2001 च्या सुमारास जळगावमध्ये पहिल्यांदा लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून भाजपचे डॉ. के. डी. पाटील विजयी झाले होते. तेव्हा सत्ताधारीगटाचे प्रदीप रायसोनी यांचा त्यांच्याच आघाडीतील काही लोकांनी ठरवून पराभव केला होता. हा पराभव पालिकेतील सत्ताधारी गटाचे नेते सुरेशदादा जैन यांना जिव्हारी लागला होता. तेव्हा वृत्तपत्रांसाठी प्रतिक्रिया देताना सुरेशदादा म्हणाले होते, माझा माणूस नाकारणाऱ्या जळगावकरांचे भविष्यात खूप हाल होतील. आज 13 वर्षे गेली आहेत. सुरेशदादांची भविष्यवाणी शब्दनशब्द खरी झाली आहे. जळगावकर 2014 मध्ये नरक यातना भोगत आहेतच. पण, सुरेशदादाही कारागृहात आहेत. येथे एक मुद्दा आपण लक्षात घेवू. तो हाच की, सुरेशदादांचा जेथे जेथे पराभव झाला तेथे तेथे नंतर अनेक अडचणी निर्माण झाल्या किंवा त्या केल्या गेल्या. याचा थेट संबंध सुरेशदादांशी नसेलही.\nनीट आठवून पाहा, सुरेशदादा पूर्वी जळगाव लोकसभा मतदार संघात एकदा निवडणूक हरले होते. मतांची संख्या पाहिल्यावर सुरेशदादा तिसऱ्या स्थानावर होते. ती निवडणूक लेवा पाटील समाजामुळे आपण हरलो अशी धारणा सुरेशदादांची झाली. तेव्हा पासून त्यांनी कधीही लेवा पाटलांच्या संस्थांना मदत केली नाही. भुसावळ रस्ता परिसरात सुविधाही दिल्या गेल्या नाहीत. जिल्हा बँक अध्यक्षपदावर असताना सुरेशदादांनी मधुकर साखर कारखान्याची सतत अडवणूकच केली. इतिहासात तशी अनेक उदाहरणे आहेत.\nसुरेशदादा एकदा जळगाव पालिकेच्या निवडणुकीत जिल्हा दूध संघाजवळच्या वॉर्डात पराभूत झाले होते. आताचे चोपडा मतदार संघातील शिवसेनेचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर या वॉर्डात विकास कामे व्हायला सतत अडचणी आल्या. अखेर प्रा. सोनवणे सुरेशदादांच्या सोबत गेले. आज त्यांच्या वहिनी महानगराच्या महापौर आहेत. घरकूल घोटाळा प्रकरणात सुरेशदादांना कारागृहात जावे लागले. अशा���ी परिस्थितीत जळगावकरांनी सुरेशदादांचे बंधू रमेश जैन यांच्यावर विश्वास ठेवून 33 नगरसेवकांचे बहुमत दिले. तडजोड म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसने आणि गरज म्हणून मनसेने जैनांच्या अल्पमतातील आघाडीला पाठिंबा दिला. आजही ही सर्व मंडळी सत्तेत आहेत. मग, जळगावकरांना नरकयातना भोगायला लावणारी मंडळी हिच का असा प्रश्न पडतो. जळगावच्या नरकपुरी होण्याच्या प्रवासावर आपण खूप बोलू शकतो. पण त्या चिकित्सेमध्ये फारसा रस नाही. इतिहास काळा असेल तर तो उगाळू नये. त्यातून शिकून नवा लिहावा, हे आपले तत्व.\nजळगाव आजही सुंदर होवू शकते, यावर अनेकांचा विश्वास आहे. ते कसे याचे अनेक पर्याय समोर दिसतात. त्यातील काही रम्य कल्पना वाटतील असे आहेत. काही राजकिय नेत्यांना अंतर्मूख करणारे आहेत. काही नवे धाडस करायला लावणारे आहेत. आता पाहू पहिला पर्याय ः जळगाव मनपातील सत्ताधारी व विरोधकांनी आर्थिकस्थिती विषयी श्वेत पत्रिका काढावी. (लोकांना कळू दे काय झाले आहे ते)\nपर्याय दोन ः सत्ताधारी पक्षाने एक जनसभा घेवून लोकांच्या समोर खरी, वास्तव बाजू मांडावी. (वेळप्रसंगी यस वुई आर गिल्टी म्हणावे)\nपर्याय तीन ः महानगरातील सर्व क्षेत्रातील बुजूर्ग मंडळीस एकत्र आणून राजकिय समेट घडवावा. (कोणाचीही सुपारी न घेता पारदर्शी मनोमिलन घडवावे. वेळप्रसंगी माफी-क्षमापनाच्या जाहीराती प्रसिद्ध कराव्यात)\nपर्याय चार ः जळगावच्या नागरिकांचे एक शिष्टमंडळ सरकार दरबारी नेवून गाऱ्हाणे मांडावे. मदत मागावी. (यासाठी सत्तेतील लोकांचे सहकार्य घ्यावे)\nपर्याय पाच ः जळगाव शहराच्या पुढील 50 वर्षांच्या विकासाचे व्हिजन ठेवून सल्लागार नागरी मंडळ स्थापन करावे. मनपाच्या सर्वसाधारण सभेप्रमाणे या मंडळाला अधिकार द्यावेत.(हे मंडळ म्हणजे सोयीच्या किंवा आवडीच्या लोकांची जागा नाही तर विकासाची दृष्टी, क्षमता असलेल्या लोकांचे एकत्र येणे हवे)\nपर्याय सहा ः आहेत त्या सर्व नगरसेवकांनी एकत्र येवून केवळ शहर विकास हा अजेंडा घ्यावा. प्रसंगी खाविआने सत्ता सोडावी. उरलेली 4 वर्षे नेतृत्वासाठी वाटून घ्यावी. (भाजप, खाविआ, राष्ट्रवादी आणि मनसेने कालावधी ठरवावा. यातून बरखास्ती टळू शकेल.)\nपर्याय सात ः पश्चातबुद्धी किंवा पश्चातापाची बुद्धी म्हणून राजीनामे द्यावेत. (हा रणछोडदासपणा शेवटचा पर्याय आहे)\nयाशिवाय, अजून एक पर्याय सध्या चर्चेत आहे. तो म्हणजे, गैरप्रकाराची कारणे दाखवून मनपा बरखास्त होवू शकते हा. परंतु कायदेशीर बाबी लक्षात घेता तसे लगेच होवू शकेल अशी श्नयता नाही. कारण, सध्या आहे त्या पदाधिकाऱ्यांवर वर्षभरातील गैरप्रकाराचे कोणतेही गंभीर आरोप नाहीत. तसे पाहिले तर गेल्या वर्षभरात तीन निवडणुकांची (लोकसभा, विधान परिषद आणि विधानसभा) आचारसंहिता, पावसाळा यामुळे विकास कामेच झाली नाहीत. बराच काळ हा मनपा सिलबंद खाते सुरू करण्यातच गेला. आता दहावा वित्त आयोग, आमदार-खासदारांचा काही निधी हातात असल्यामुळे रस्त्यांची कामे सुरू झाली आहे. इतरही कामे मार्गी लागतील. सफाईसाठी वाहने खरेदीचा विषय मार्गी लागला आहे. ही बाब लक्षात घेता मनपा बरखास्ती हा पर्याय संयुक्तीक वाचत नाही.\nवर सांगितलेले सात पर्याय वगळून इतरही पर्याय सांगता येतील. फक्त फरक एवढाच आहे की, होय मला जळगाव सुंदर करायचे आहे आणि मी त्या प्रक्रियेचा एक जबाबदार घटक आहे, हे समजून घेणे होय. मनपातील सत्ताधारी गट सध्या स्वतःच तयार केलेल्या चक्रव्यूहात अडकला आहे. प्रशासन आणि शासन यांच्या सहकार्याशिवाय त्यांना काही जमणार नाही. मग समझदारी यातच आहे की, तडजोडीचे वास्तव पर्याय स्वीकारणे. तसे करणे म्हणजे, केवळ माफी मागणे असे नाही. समझदारी वाचा आणि कृतीतूनही असावी लागते. तेच यावेळी करणे अपेक्षित आहे. गेल्या वर्ष-दोनवर्षांच्या वाटचालीत प्रत्येक ज्येष्ठ नेत्याने काही ना काही गमावले आहे. त्याचा हिशेब न मांडता आता सोबत विकास करण्याचे पाऊल उचलायला हवे.\nराष्ट्रीयस्तरावर शरद पवार यांच्यासारखा जाणता राजा हाफचड्डीवाल्या भाजपच्या सरकारला पाठिंबा देण्याचे जाहीर करतो आणि मोदींची स्तुती करतो. बिहारमध्ये मोदींच्या विरोधात मुलायम, लालू, नितीशकुमार व देवेगौडा आपापसातील मतभेद विसरून एकत्र येवू शकतात. जागतिकस्तरावर मोदींना एकेकाळी व्हिसा नाकारणारे बराक ओबामा मोदींच्या स्वागताला पायघड्या घालतात. कसे काय त्यांनी स्वतःला आणि आपल्या धोरणाला बदलले असेल अशा सर्व उदाहरणांमधून राजकारण शिकायचे नाही तर कोणत्या उदाहरणांमधून शिकायचे\nहे सर्व सूत्र धरूनच, होय जळगाव सुंदर होवू शकते या सकारात्मक विचारांचा पाठपुरावा केला जावू शकतो.\nआता शेवटचा मुद्दा पुन्हा गोष्टीचा. नरक आणि स्वर्गाची सफर केवळ भिंतीच्या आतील आणि भिंतीच��या बाहेरील घटक असे पाहण्यात आहे. भिंतीच्या वरही तिसरा एक घटक असतो. तो कधीही बदलाच्या प्रक्रियेचा भाग नसतो. पण, तोच प्रश्न निर्माण करतो आणि वाढवतो सुद्धा. आपल्याला ही मंडळी नको. एक तर भिंतीच्या आत खेळणारी किंवा भिंतीच्या पलिकडे नेणारी मंडळी हवी. तरच, होय जळगाव हे सुंदर होवू शकते, हे वास्तवात घडू शकेल.\n(प्रसिद्धी - दि. ९ नोव्हेंबर २०१४ तरुण भारत )\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/celebritys-birthday/birthday-15-september-2019-prediction-for-the-year-2019-to-2020/articleshow/71132746.cms", "date_download": "2020-10-01T09:16:15Z", "digest": "sha1:XGJUBKOYDFFOUBP4P2FKHYIBZGT6VGUC", "length": 11167, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n१५ सप्टेंबर २०१९ चे वार्षिक राशीभविष्य\nया वर्षात तुमचा राशी स्वामी मंगळ ग्रह आहे. सप्टेंबर अखेरीस राजयोग संभवतो. ऑक्टोबरमध्ये रखडलेली कामं पूर्ण होतील. घनिष्ठ मित्रांची मदत लाभेल.\n(मराठी चित्रसृष्टीतील अभिनेता शंशाक केतकरचा आज वाढदिवस. त्याचबरोबर आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना पुढीस वाटचालीसाठी शुभेच्छा)\nया वर्षात तुमचा राशी स्वामी मंगळ ग्रह आहे. सप्टेंबर अखेरीस राजयोग संभवतो. ऑक्टोबरमध्ये रखडलेली कामं पूर्ण होतील. घनिष्ठ मित्रांची मदत लाभेल.\nनोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये नवीन कार्य होतील. समाजात मान-प्रतिष्ठा वाढीस लाभेल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. जानेवारी २०२०मध्ये इच्छा नसताना प्रवासाचे योग घडतील. वाणीवर संयम बाळगा. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये कार्यातील कामाची प्रशंसा करतील. एप्रिल आणि मे तुमच्या राहण्याच्या सवयी बिघडतील. शत्रुंचा पराभव होईल.\nजुन आणि जुलैमध्ये विकारांपासून मुक्ती मिळेल. ऑगस्टमध्ये आर्थिक वृद्धी वाढीस लागेल. १ सप्टेंबरपासून धार्मिक स्थळी जाण्याचा योग आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरद��्त फोन; पाहा\n२८ सप्टेंबर २०२०-२१ चे वार्षिक भविष्य...\n२९ सप्टेंबर २०२०-२१ चे वार्षिक भविष्य...\n२६ सप्टेंबर २०२०-२१ चे वार्षिक भविष्य...\n२१ सप्टेंबर २०२०-२१ चे वार्षिक भविष्य...\n१३ सप्टेंबर २०१९ चे वार्षिक राशीभविष्य महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nआजचं राशीभविष्य... दिनांक ३० सप्टेंबर २०२०\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ सप्टेंबर २०२०\nआजचं राशीभविष्य... दिनांक २६ सप्टेंबर २०२०\nआजचं राशीभविष्य... दिनांक २५ सप्टेंबर २०२०\nआजचं राशीभविष्य... दिनांक २४ सप्टेंबर २०२०\nआजचं राशीभविष्य... दिनांक २३ सप्टेंबर २०२०\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगआराध्याला सुदृढ व निरोगी बनवण्यासाठी ऐश्वर्या राय देते ‘हा’ ठोस आहार\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nविज्ञान-तंत्रज्ञानTV, फ्रीज आणि वॉशिंग मशीनवर बंपर सूट, ५ ऑक्टोबर पर्यंत सेल\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nआर्थिक राशिभविष्यवृश्चिक: धनवृद्धीचे शुभ योग; वाचा, ऑक्टोबरचे आर्थिक राशीभविष्य\nकार-बाइकनवी मारुती सुझुकी ऑल्टो येतेय, आधीपेक्षा लांब आणि दमदार\nमोबाइलसॅमसंग Galaxy A3 Core स्मार्टफोन लाँच, किंमत ६५०० रु\nब्युटीलांबसडक आणि काळ्याशार केसांसाठी करा हे ३ नैसर्गिक उपाय\nकरिअर न्यूजकॉलेजे सुरू होणार का केंद्र सरकारच्या उच्च शिक्षणसंस्थांसाठी गाइडलाइन्स\nमुंबईपार्थ यांच्या या मागणीलाही कवडीची किंमत देणार का\nअहमदनगरनगरमध्ये भाजपला धक्का; नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी धरली राष्ट्रवादीची वाट\nसिनेन्यूज...म्हणून इरफानच्या पत्नीनं CBD ऑईल कायदेशीर करण्याची केली मागणी\nमुंबईहाथरस प्रकरणावरून शिवसेना आक्रमक; थेट राष्ट्रपतींना साकडे\n पत्नीला १० हजार रुपयांना विकले, तिच्यासोबत घडली भयानक घटना\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8/3", "date_download": "2020-10-01T09:20:22Z", "digest": "sha1:Q75HA3ZPTJG3Z7GWOQ2CE3LI5UK32AVW", "length": 5436, "nlines": 82, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसंस्कृत विद्यापीठाचे ‘करोना वॉरियर’\nसंस्कृत विद्यापीठाचे 'करोना वॉरियर'\nआश्रमांच्या मदतीसाठी सरसावले दात्यांचे हात\nसंस्कृत विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nयोग, प्राणायाम करा, करोनापासून दूर राहा\nझेडपी शिक्षकांचे पगार रखडले\nचिमुकलीच्या प्रश्नाने महाकवी कालिदास निरुत्तर\n‘मटा सन्मान’ सोहळा अनुभवायचाय\nउत्कंठा दिमाखदार ‘मटा सन्मान’ सोहळ्याची\nपं. सुरेश तळवलकरांना ‘राष्ट्रीय कालिदास पुरस्कार’\nआम्ही गर्दी करणार नाही\nबालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षपदी सचिन शिंदे\n‘वंदे मातरम्’ मैफलीचे होणार राज्यभर सादरीकरण\nमहिलांचा बुधवारी गुणगौरव सोहळा\n‘तू नारायणी’चे उद्या आयोजन\nअटल गौरव क्रिडा स्पर्धेच्यामहापौर चषकाचे वितरण\nअभिनयाचा छंद जोपासत कुटुंब सांभाळणारी स्वराली\nमन:शक्तीने वाईट गोष्टींवर मात शक्य\nमहिला दिनानिमित्त बुधवारी ‘तू नारायणी’\nमहाविकास आघाडीसाठी राष्ट्रवादी आग्रही\nस्मार्ट सिटी कामांची चौकशी व्हावी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%8F/", "date_download": "2020-10-01T08:27:27Z", "digest": "sha1:QP4Y2TXXN6IGMUHHQQWJI4L7VFQW7E6A", "length": 8866, "nlines": 97, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "सावकारी व्याजाने घेतला एकाचा बळी", "raw_content": "\nमहाराष्ट्रात 5 ऑक्टोबर पासून बार आणि हॉटेल सुरु करण्याची परवानगी\nबाबरी मस्जीद विध्वंस प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय,\nकाळेपडळ रेल्वे गेट वरील भुयारी मार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा,\nकर्जदारांकडून कर्जाच्या व्याजावर व्याज संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nसावकारी व्याजाने घेतला एकाचा बळी\nसजग नागरिक टाइम्स:पुणे :शिवाजीनगर भागातील वडारवाडी परिसरात एका व्यक्तीला सावकारी व्���ाजाच्या जाचाने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याची तक्रार चतुर श्रुंगी पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाली आहे.डिसेंबर २०१३ पासून ते २० नोव्हेंबर २०१७ पर्यंत फिर्यादी यांचे वडील नामे विजय प्रल्हाद आगलावे वय ५६ वर्षे रा.३३६ जुनी वडारवाडी चौक पुणे यांनी कैलास मंजालकर मंजालकर चौक वडारवाडी पुणे,२)दिलीप जाधव रा. वडारवाडी, ३).बड्या रा. वडारवाडी. ४)पंकज उणेचा. वडारवाडी.५).अनमोल उणेचा रा. वडारवाडी यांनी व्याजाने पैसे दिले होते विजय प्रल्हाद आगलावे यांच्याकडून तारीख वेळी व ठिकाणी यातील नमूद इसम यांनी बेकायदेशीर ,विना परवान्याने व्याजाचा धंदा चालू करून फिर्यादी यांच्या वडिलांना दिले होते.\nफिर्यादी यांच्या वडिलांनी व्याज दिले असताना देखील पैश्यासाठी तगादा लावून मानसिक त्रास देऊन दमदाटी करून घर रिकामे करण्यास सांगत होता.या जाचाला कंटाळून विजय आगलावे यांनी राहते घरात छताच्या लाकडी वाश्यास साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची तक्रार चतुरश्रुंगी पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली आहे.सदरील प्रकरणी पोलिसांनी ५ आरोपींवर महाराष्ट्र मानिलेंडीग अॅकट २०१४ चे कलम ४ सह ४४,२३सह ४२,४५ . ५५३/१७ भा.द.वी.कलम ३०६.३४ प्रमाणे कलम लावण्यात आले असून कोणीही अटक झाले नसल्याची माहिती मिळाली.\n← 1.13.7 ग्रुप तर्फे शहीद टीपू सुल्तान यांच्या जयंती निमित्त रुग्णांना मदत\nरेशनिंग दुकानदाराला 3 लाख 16 हजाराचा दंड →\nसय्यदनगर मधील एका एजुकेशन ट्रस्ट/ शाळेकडून आयकर विभागाने केली लाखो रूपयांची व्याजा सहित वसुली..\nकाळेपडळ रेल्वे गेट वरील भुयारी मार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा,\nहडपसर मधील आयडियल एज्युकेशन ट्रस्टच्या अलजदीद उर्दू हायस्कूलचा भोंगळ कारभार\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nमहाराष्ट्रात 5 ऑक्टोबर पासून बार आणि हॉटेल सुरु करण्याची परवानगी\nPermission to start bars and hotels : हॉटेल आणि बारला परवानगी देण्यात आली असली तरी ५० टक्क्याहून अधिक ग्राहकांना परवानगी\nबाबरी मस्जीद विध्वंस प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय,\nकाळेपडळ रेल्वे गेट वरील भुयारी मार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा,\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/cabinet-has-approved-6268-crore-will-be-given-to-sugarcane-farmers-for-producing-60-lakh-tonnes-of-sugar/articleshow/70878567.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-10-01T08:15:53Z", "digest": "sha1:Z5GXZ6R5R5SGNRSOHKUX4KOVCGABVSP5", "length": 14740, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान, ७५ नवे मेडिकल कॉलेज; केंद्राचा निर्णय\nकेंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ६० लाख मॅट्रिक टन निर्यातीवर सबसिडी देण्याचा आणि साखर निर्यातीचं अनुदान थेट शेतकऱ्यांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच देशात ७५ नवे मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा आणि १५ हजार ७०० डॉक्टरांची मेगा भरती करण्याचा निर्णयही आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.\nनवी दिल्ली: केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ६० लाख मॅट्रिक टन निर्यातीवर सबसिडी देण्याचा आणि साखर निर्यातीचं अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच देशात ७५ नवे मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा आणि १५ हजार ७०० डॉक्टरांची मेगा भरती करण्याचा निर्णयही आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.\nकेंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळातील निर्णयाची माहिती दिली. केंद्र सरकारने आज चार मोठे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार ६० लाख मॅट्रिक टन साखर निर्यातीवर केंद्र सरकारने ६ हजार २६८ कोटी रुपयांचं अनुदान जाहीर केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना किलोमागे १० रुपये ३० पैसे मिळणार आहेत. विशेष म्हणजे हे पैसे थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ऊसाचे दर प्रमाणबद्ध राहतील आणि शेतकऱ्यांचं नुकसानही होणार नाही, असं जावडेकर यांनी सांगितलं.\nआजच्या बैठकीत देशभरात ७५ नवे मेडिकल कॉलेज उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी २४ हजार कोटींचा खर्च येणार आहे. येत्या तीन वर्षात हे मेडिकल कॉलेज सुरू करण्यात येणार आहेत. ज्या भागांमध्ये मेडिकल कॉलेज नाहीत, अशाच ठिकाणी हे मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच १५ हजार ७०० डॉक्टरांची भरती करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे.\nकोळसा खाणीत १०० टक्के एफडीआय\nरेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी कोळसा खाण क्षेत्रात १०० टक्के एफडीआयच्या गुंतवणुकीचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच छोट्या-मोठ्या विविध प्रकारच्या मॅन्युफॅक्चरिंगवर १०० टक्के एफडीआयला मंजुरी देण्यात आली आहे. भारताला मॅन्युफॅक्चरिंगचं हब बनविण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचं गोयल म्हणाले. तसेच प्रिंट आणि डिजिटल मीडियात २६ टक्के एफडीआयला मंजुरी देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nगाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी, पण एकाच अटीवर.....\n'भाई ने बोला है, बॉलिवूड मसला बंद करो', धमकीची तक्रार द...\nशेतकऱ्यांचा अपमान; कंगना रानौतवर फौजदारी गुन्हा दाखल...\nमाजी केंद्रीयमंत्री जसवंतसिंह यांचे निधन; पंतप्रधान मोद...\nजम्मू-काश्मीरमध्ये मेगा भरती, राज्यपालांची घोषणा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nCat Que Virus: करोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nलॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची खास शक्कल\nभारतीय नौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' तोडणीला सुरुवात\nगरीब, मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी बनणार २० कोटी करोना लशी\nपुणेपार्थ पवार म्हणाले, माझ्याकडं दुसरा पर्याय नाही\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n रात्री नऊची वेळ, 'ते' दुचाकीवरून जात होते, तितक्यात...\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nकोल्हापूरहा लढून मरणारा समाज आहे हे लक्षात ठेवा: संभाजीराजे\nदेश'या' राज्यांत करोनाची दुसरी लाट; सणासुदीच्या-थंडीच्या दिवसांत काळजी घ्या\nदेशमोदींचे स्पेशल विमान कोणत्याही क्षणी भारतात उतरणार, वैशिष्ट्ये पाहून थक्क व्हाल\nविदेश वृत्तऑफिसमध्ये 'या' गोष्टीमुळेही फैलावू शकतो करोनाचा संसर्ग\nम��ंबईभाजप नेते नारायण राणे यांना करोना; सेल्फ आयसोलेट होणार\nगुन्हेगारीहाथरसनंतर बुलंदशहर हादरले, अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nमोबाइलसॅमसंग Galaxy A3 Core स्मार्टफोन लाँच, किंमत ६५०० रु\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nब्युटीलांबसडक आणि काळ्याशार केसांसाठी करा हे ३ नैसर्गिक उपाय\nकार-बाइकनवी मारुती सुझुकी ऑल्टो येतेय, आधीपेक्षा लांब आणि दमदार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4,-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2/OtYUkf.html", "date_download": "2020-10-01T08:40:52Z", "digest": "sha1:XR3WNHN5OEYX6LD2JUROOYOEFJCNONIH", "length": 5277, "nlines": 38, "source_domain": "rajsatya.page", "title": "पर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी शहरी भागासाठी नगर परिषदेत, ग्रामीण भागातील नागरिकांनी पोलीस पाटील यांच्याकडे नोंद करावी - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nपर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी शहरी भागासाठी नगर परिषदेत, ग्रामीण भागातील नागरिकांनी पोलीस पाटील यांच्याकडे नोंद करावी\nMarch 23, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nपर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी शहरी भागासाठी नगर परिषदेत, ग्रामीण भागातील नागरिकांनी पोलीस पाटील यांच्याकडे नोंद करावी\nसातारा : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनेचा एक भाग म्हणून बाहेर देशाहून, पुणे, मुंबई तसेच पर जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात येणाऱ्या नागरिक���ंनी आपली नोंद करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.\nपर जिल्ह्यातून शहरी भागात येणाऱ्या नागरिकांनी आपली नोंद नगर परिषदेमध्ये करावी व ग्रामीण भागात येणाऱ्या नागरिकांनी आपली नोंद पोलीस पाटील यांच्याकडे करावी. या नोंदणीसाठी https://forms.gle/MKCCCVGMnxU9dwK58 या लिंकचा वापर करावा किंवा खाली दिलेल्या क्युआर कोडचा वापर करावा. तरी पर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी आपली नोंद करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.\nपर जिल्ह्यातून शहरी भागात येणाऱ्या नागरिकांनी सातारा शहरासाठी 02162-23407, कराड- 8623839162 श्री. वस्के, वाई-9850070985 श्री. गोसावी, मेढा- 02378-285216, कोरेगाव- 9763243941 श्री. खरात, लोणंद- 9405124641, खंडाळा-8788109794 श्री. गाढवे, वडूज-9579751251श्री. काटकर, रहिमतपूर- 8600297397 श्री. बोबडे, महाबळेश्वर-9834855279 श्री. बबन जाधव, फलटण-8983850350 श्री. जाधव, म्हसवड-9763310010 श्री. सागर, दहिवडी -9690641417 श्री. निकम, पाचगणी-9822919133 श्री. कसुर्डे, पाटण-02372-282327, मलकापूर नगर पंचायत येथे नोंद करण्यासाठी 9623384030- श्री राम गायकवाड यांच्याशी आपल्या नोंदणीसाठी संपर्क साधावा. तसेच जिल्हा परिषद आपत्कालीन क्रमांक 02162- 233025 या दूरध्वनी क्रमांकावरही संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE---%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2......%C2%A0%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C/d6YphJ.html", "date_download": "2020-10-01T07:01:39Z", "digest": "sha1:PU4BAA5VMN4675P7AVCI6S4PEEBVEBGX", "length": 10921, "nlines": 43, "source_domain": "rajsatya.page", "title": "सहकाराच्या माध्यमातून सहकारी संस्थांना न्याय देण्याची भूमिका - पालकमंत्री बाळासाहेब पाटील...... प्रजासत्ताक दिनाचा शानदार सोहळा संपन्न - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nसहकाराच्या माध्यमातून सहकारी संस्थांना न्याय देण्याची भूमिका - पालकमंत्री बाळासाहेब पाटील...... प्रजासत्ताक दिनाचा शानदार सोहळा संपन्न\nसहकाराच्या माध्यमातून सहकारी संस्थांना न्याय देण्याची भूमिका - पालकमंत्री बाळासाहेब पाटील...... प्रजासत्ताक दिनाचा शानदार सोहळा संपन्न\nसातारा (जिमाका) - जिल्ह्यातील प्रलंबित असलेले सिंचन प्रकल्पांचे काम पूर्ण करण्यावर बरोबर जिल्ह्यातील काही अंशी शिल्लक असलेला पुनर्वसनाचा प्रश्नही मार्गी लावणार आहे. सहकार विभागाच्या माध्यमातून सहकारी संस्थांना न्याय देण्याची भूमिका शासनाची असणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केले.\nयेथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री श्री. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते. ध्वजवंदनानंतर परेड कमांडर समीर शेख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर त्यांनी पोलीस व्हॅनमधून विविध पथकांचे निरीक्षण केले. त्यात पोलीस, गृहरक्षक दल, विविध शाळांची आरएसपी, एनसीसी, स्काऊट गाईडची मुले व मुलींच्या पथकांचा समावेश होता. या सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nमहाराष्ट्र शासनाने 27 डिसेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे, असे सांगून पालकमंत्री. श्री.बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले, या योजनेंतर्गत 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 अखरे वाटप केलेल्या पीक कर्ज व या कालावधीत वाटप पीक कर्जाचे पुनर्गठन, फेरपुनर्गठन केलेल्या कर्जाचे 30 सप्टेंबर 2019 रोजी असलेल्या मुद्दल व व्याजासह 2 लाखापर्यंतच्या थकीत कर्जास कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याची आवश्यकत नाही. यादी प्रसिध्द केली असून आधार क्रमांक घेणे सुरु आहे. जिल्ह्यात एकूण 76130 पात्र शेतकरी असून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे 41 हजार 659 पात्र शेतकरी तर राष्ट्रीयकृत बँकांकडे 34 हजार 471 पात्र शेतकरी आहे. त्यांना 650 कोटी इतकी रक्कम मिळेल. या योजनेपासून जिल्ह्यातील एकही पात्र शेतक��ी वंचित राहणार नाही , अशी ग्वाही देऊन या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना वेळोवळी जिल्हा प्रशासनाला तसेच विविध बँकांच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले\nजिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन 19-20 या आर्थिक वर्षात संबंधित विभागांना निधी वर्ग करण्यात आला आहे. हा निधी 100 टक्के खर्च करण्याच्या सूचनाही वेळोवेळी देण्यात आलेल्या आहेत. त्या प्रमाणे आढावा घेतला असून 100 टक्के खर्च होईल तसेच 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 345.90 कोटीच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमधून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यात येईल, असे आश्वासनही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी शेवटी दिले.\nगुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक, महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत शौर्यपदक, तालुका स्मार्ट ग्राम, जीवन रक्षा पदक, जिल्हा क्रीडा पुरस्कार, लघु उद्योजक पुरस्कारांचे वितरण आज पालकमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले.\nयावेळी श्रीपतराव पाटील हायस्कूलने सादर केलेला शिवराज्याभिषेक उत्कृष्ट देखावा, विविध विभागांचे चित्ररथ, दिमाखदार परेड, जिल्हा विविध शाळांच्यावतीने सादर केलेले लेझीम झांज पथकाची प्रात्यक्षिके, परेड संचलनात विविध पथकांनी दिमाखदार संचलन केले. यामध्ये पोलीस, गृहरक्षक दल, पोलीस बॅण्ड पथक, सैनिक स्कूल, छाबडा सैनिक स्कुलचे संचलन, आरएसपी, विविध शाळातील विद्यार्थ्यांच्या पथकांचा समावेश होता. उपप्रादेशिक परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सामाजिक वनीकरण आदी उत्कृष्ट चित्ररथांचे संचलन करुन योजनांची जनजागृती केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/08/Smart-Skill-Webinar-for-Entrepreneurs-at-Chandrapur.html", "date_download": "2020-10-01T06:57:33Z", "digest": "sha1:2FEYHQULLV3475LXIPVKIWKYZLF7CFFW", "length": 8486, "nlines": 108, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "चंद्रपूर येथे उद्योजकांसाठी स्मार्ट स्किल वेबिनार - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर चंद्रपूर येथे उद्योजकांसाठी स्मार्ट स्किल वेबिनार\nचंद्रपूर येथे उद्योजकांसाठी स्मार्ट स्किल वेबिनार\nमहाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र चंद्रपूरद्वारे 10 पास व 18 वर्षे पूर्ण झाले असलेल्या युवक-युवतींना 21 ऑगस्ट रोजी एक दिवसीय कालावधीचे ऑनलाईन उद्योजकांसाठी ��ॉफ्ट स्किल कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.\nसदर कार्यशाळेत संवादाचे महत्त्व, निर्णय घेण्याची कौशल्य, सादरीकरण कौशल्य, कार्य संघाचे महत्व, वेळेचे व्यवस्थापन, उद्योग उभारणी करिता प्रक्रिया इत्यादी विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.\nसदर प्रशिक्षणात ऑनलाइन प्रवेश घेण्याकरिता इच्छुक युवक-युवतींनी त्वरित दिनांक 20 ऑगस्ट 2020 पर्यंत अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के. व्ही.राठोड मो.नं.9403078773, 07172-274416 व कार्यक्रम आयोजक मिलिंद कुंभारे मो.नं. 9011667717 यांच्याशी संपर्क साधावा.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्�� (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/16/ahmednagar-breaking-read-corona-updates-in-your-area/", "date_download": "2020-10-01T07:08:42Z", "digest": "sha1:VIYXQEZSOTX3ZR6J6A7LHQKD55RL2ALE", "length": 13406, "nlines": 151, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर ब्रेकिंग : गेल्या चोवीस तासांत वाढले 'इतके' रुग्ण वाचा तुमच्या भागातील अपडेट्स - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nमोठी बातमी : जिल्ह्यातील ‘ह्या’ पोलीस अधिकार्यांच्या झाल्या बदल्या\nअहमदनगर जिल्ह्यातील ‘हे’ शहर 4 दिवस बंद\nHome/Ahmednagar City/अहमदनगर ब्रेकिंग : गेल्या चोवीस तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा तुमच्या भागातील अपडेट्स\nअहमदनगर ब्रेकिंग : गेल्या चोवीस तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा तुमच्या भागातील अपडेट्स\nअहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ८४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २८ हजार ५१२ इतकी झाली आहे.\nरुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.३२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९०६ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४७६८ इतकी झाली आहे.\nजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ९६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४०३ आणि अँटीजेन चाचणीत ४०७ रुग्ण बाधीत आढळले.\nजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४५ संगमनेर ०५, राहाता ०१, नगर ग्रामीण १७, श्रीरामपूर ०१, कॅंटोन्मेंट ०१,नेवासा ०७, श्रीगोंदा ०४, अकोले ०१, राहुरी ०२, जामखेड ०१, मिलिटरी हॉस्पिटल ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nखाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ४०३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १६३, संगमनेर १०, राहाता २३,पाथर्डी ०५, नगर ग्रामीण ५४, श्रीरामपुर २१, कॅंटोन्मेंट ०९, नेवासा १९, श्रीगोंदा ०७, पारनेर २९, अकोले १३, राहुरी ३१,शेवगाव ०३,कोपरगाव ०७, जामखेड ०६ आणि कर्जत ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nअँटीजेन चाचणीत आज ४०७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये,मनपा १७, संगमनेर २९, राहाता ४१, पाथर्डी ३०, नगर ग्रामीण १३, श्रीरामपूर १८, कॅंटोन्मेंट ०४, नेवासा ६४, श्रीगोंदा २२, पारनेर १२, अकोले ०९, राहुरी ६६, शेवगाव २४, कोपरगाव २९, जामखेड १९ आणि कर्जत १० अशा रुग्णांचा समावेश आहे.\nदरम्यान, आज ८४० रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा २५०, संगमनेर ६२, राहाता ६९, पाथर्डी ०५, नगर ग्रा ५६, श्रीरामपूर ७८, कॅन्टोन्मेंट१४, नेवासा ४०, श्रीगोंदा ३७, पारनेर २५, अकोले २७, राहुरी ४२,\nशेवगाव ४६, कोपरगाव २१,जामखेड ३२, कर्जत २८, मिलिटरी हॉस्पिटल ०८अशा रुग्णांचा समावेश आहे.\nबरे झालेली रुग्ण संख्या: २८५१२\nउपचार सुरू असलेले रूग्ण:४७६८\n(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/last-foaur-days/", "date_download": "2020-10-01T06:36:04Z", "digest": "sha1:4G5GFKMKCQ3EL3C7GOXJKBDQO4FLRR3W", "length": 2968, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Last Foaur days Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील आणखी एक ‘कोरोना पॉझिटीव्ह’\nएमपीसी न्यूज -पिंपरी चिंचवड शहरात गेल्या चार दिवसांच्या विश्रांतीनंतर आज ( बुधवारी) रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या 'हाय रिस्क कॉन्टॅक्ट'मधील पुरुष रुग्णाचा अहवाल पॉसिटीव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांची…\nPimpri News: पालिकेचे उत्पन्न ‘लॉकडाउन’ सहा महिन्यात मालमत्ता करातून पालिका तिजोरीत केवळ 220 कोटी\nMoshi Crime : घरफोडी करून चार कॅमेरा लेन्स पळवल्या\nPimpri News : डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयात पॅरालीसीस ट्रीटमेंट युनिट सुरु\nPune Crime : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना अटक\nPimpri News: सेवानिवृत्त कर्मचा-यांनी प्रामाणिकपणा, शिस्त, सचोटीने पालिकेचे अस्तित्व टिकवून ठेवले – महापौर ढोरे\nChinchwad News : पादचारी नागरिकांचे मोबाईल फोन हिसकावणा-या चोरट्याला अटक; 23 मोबाईल जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://navmaharashtranews.com/2018/10/12/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A7/", "date_download": "2020-10-01T08:26:46Z", "digest": "sha1:ASF3AMWY42C2U2MNPENYADBUVM4PNXPZ", "length": 7960, "nlines": 77, "source_domain": "navmaharashtranews.com", "title": "कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाचे काम", "raw_content": "\nक���ल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाचे काम\nBy नवमहाराष्ट्र न्यूज टीम October 12, 2018\nदोन महिन्यांत तिरुपती, बंगलोर विमान सेवा\nकोल्हापूर: कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाचे काम सुरू झाले. सध्या असणारी धावपट्टी विस्तारीकरणानंतर 930 मीटरने वाढणार आहे. नव्या धावपट्टीमुळे या विमानतळावर एटीआर आणि बोईंग उतरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. येत्या दोन महिन्यांत कोल्हापूर-तिरुपती, हैदराबाद आणि बंगलोर विमान सेवा सुरू होणार आहे.\nविमानतळ परिसरात खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते धावपट्टी विस्तारीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी खासदार महाडिक म्हणाले, कोल्हापूर विमानतळ विकास आणि विस्तारीकरणासाठी केंद्र सरकार आणि विमानतळ प्राधिकरणाने 284 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला. त्यातील संरक्षक भिंत आणि विद्युतीकरणाचे सुमारे 20 कोटींचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. विस्तारीकरणाच्या दुस-या टप्प्यातील धावपट्टी विस्तारीकरणाचे भूमिपूजन बुधवारी करण्यात आले.\nसध्याची 1370 मीटरची आहे. विस्तारीकरणानंतर त्यामध्ये 930 मीटरची भर पडणार आहे. हरियाणाच्या एनएस कन्स्ट्रक्‍शन हे धावपट्टीचे काम करणारे असून त्यांना हे काम 18 महिन्यांत पूर्ण करावयाचे आहे. धावपट्टी वाढल्यानंतर एटीआर, बोईंगसारखी मोठी विमाने याठिकाणी उतरता येणार आहेत.\nउड्डाण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात कोल्हापूर-बंगलोर ही एअर अलायन्सची विमान सेवा 15 नोव्हेंबर, तर कोल्हापूर-तिरूपती ही इंडिगो कंपनीची विमान सेवा 20 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. उड्डाण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर-गोवा विमान सेवा सुरू करण्याचा विचार केला जाणार आहे.\nPublished by नवमहाराष्ट्र न्यूज टीम\nView all posts by नवमहाराष्ट्र न्यूज टीम\nनवमहाराष्ट्र न्यूज द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या,उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख आणि अन्य मजकूर यांचा डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी २४/७ न्यूज वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील आणि देशातील घडामोडी, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन, आरोग्य आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा ‘नवमहाराष्ट्र न्यूज’चा कटाक्ष आहे.\nह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\nआमच्या फेसबुक पेजला लाईक करा.\nआमच्या फेसबुक पेजला लाईक करा.\nआमच्या स्वतंत्र पत्रकारितेसाठी आपले योगदान आवश्यक आहे.समभाग निधीसाठी येथे क्लिक करा.\nPrevious Entry आकुर्डीत झळकली आक्षेपार्ह फलक\nNext Entry ‘मी इथे आलोय तर तुमचा आवाज दिल्लीत पोहोचलाच असेल’ – हार्दिक पटेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/09/corona-positive.html", "date_download": "2020-10-01T08:40:09Z", "digest": "sha1:IPMUH2ZALPHYAWHT6FFLIL3UABAM5DIY", "length": 7997, "nlines": 111, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाच्या संख्येत विक्रमी वाढ - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर corona चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाच्या संख्येत विक्रमी वाढ\nचंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाच्या संख्येत विक्रमी वाढ\nपाच बधितांचा मृत्यू; नवीन 401 रुग्ण\nपालकमंत्री विजय वङेट्टीवार यांची प्रतिक्रिया\nचंद्रपूर : बालाजी वॉर्ड चंद्रपूर येथील ४८ वर्षीय पुरुष, सिस्टर कालनी चंद्रपूर येथील ४२ वर्षीय महिला, माजरी येथील 55 वर्षीय पुरुष, बल्लारपूर येथील ५६ वर्षीय पुरुष व ब्रम्हपुरी येथील ७८ वर्षीय पुरुषाचा कोरोनासह अन्य आजाराने मृत्यू झाला. जिल्ह्यात २४ तासात ४०१ कोरोनाबाधित आढळले.\nकोरोना पॉझिटिव्ह : ५२५३\nबरे झालेले : २८२७\nऍक्टिव्ह रुग्ण : २३६५\nमृत्यू : ६१ (चंद्रपूर ५७)\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर चंद्रपूर, corona\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (��बरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive ऑक्टोबर (1) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/92e93e92392694793693e924-93694792492493394d92f93e924942928-92b941932935932940-92193e93393f90292c92c93e917", "date_download": "2020-10-01T06:29:03Z", "digest": "sha1:P35TP4MSRTSCKWKLGSC24EHPBQAOI5K2", "length": 15283, "nlines": 92, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "माणदेशात शेततळ्यातून फुलवली डाळिंबबाग — Vikaspedia", "raw_content": "\nमाणदेशात शेततळ्यातून फुलवली डाळिंबबाग\nमाणदेशात शेततळ्यातून फुलवली डाळिंबबाग\nसांगली जिल्ह्यातील आटपाडीत पाऊस पडतो तो परतीचाच. माणदेश तोपर्यंत बऱ्यापैकी माळरान असते. पण, या माळरानावर सचिन नारायण नागणे यांनी जवळपास 20 एकर डाळिंबाची बाग फुलवली आहे आणि स्वतःच्या कुटुंबाची प्रगती साधली आहे.\nआटपाडीपासून जवळपास 3 किलोमीटर अंतरावर पुजारवाडी हे सचिन नागणे यांचे गाव. घरात आई बाबा, भाऊ-बहिणी असा मोठा परिवार. दहा वर्षांपूर्वी कुटुंबाची स्थिती बेताचीच. मात्र, नागणे कुटुंबाने जिद्द आणि चिकाटीने ही परिस्थित�� बदलून दाखवली आहे. कृषी विभागाच्या शेततळे आणि अन्य योजनांच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची प्रगती केली आहे.\nमहाराष्ट्र शासनाच्या सामुदायिक शेततळ्याच्या योजनेमधून सचिन नारायण नागणे यांनी शेततळे बांधले. शेततळ्याचा हौद 40 मीटर X 40 मीटर अशा आकाराचा आहे. शेततळ्यासाठी उच्च प्रतीचा कागद वापरला आहे. पाण्याची क्षमता 1 कोटी, 40 लाख लिटर्स आहे. याबाबत सचिन नागणे म्हणाले, शेततळ्यासाठी राज्य शासनाकडून त्यावेळी 4 लाख, 50 हजार अनुदान मिळाले आणि आम्ही स्वत:चे 2 लाख घातले. शेततळ्यासाठी एकूण 6 लाख, 50 हजार खर्च आला. एचडीपी मटेरियलमुळे शेततळ्याच्या कागदाचा दर्जा आज जवळपास 9 वर्ष पूर्ण झाली तरी चांगला आहे.\nहे शेततळे भरण्यासाठी माझी एक बोअरवेल, दोन विहिरी आहेत. त्याचबरोबर जवळच कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. माझ्याच रानामध्ये गावतलाव आहे. या सर्व उपलब्ध सोयींच्या माध्यमातून आम्ही पावसाळ्यामध्ये शेततळे भरतो. जानेवारीपासून विहीर, बोअरवेलला कमी पाणी येते. त्यामुळे जानेवारीपासून 100 टक्के शेततळ्यातील पाण्याचा वापर करतो. जानेवारी ते मे या कालावधीमध्ये सायफन पद्धतीने विहिरीत पाणी सोडतो आणि विहिरीतून मोटारीने बागेला पाणी देतो.\nशेततळे पूर्ण झाल्यानंतर सचिन नागणे यांनी 2008 साली 5 एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केली. त्यातून मिळालेल्या लाभातून लागवड क्षेत्रात टप्प्याटप्प्याने वाढ केली. शेततळ्यातून वेळोवेळी पाण्याची सोय उपलब्ध झाल्यामुळे उत्पन्नात वाढ झाली. त्यानंतर पुन्हा 2014 साली 10 एकर डाळिंबाची बाग लावली आहे. आतापर्यंत 12 एकर डाळिंबाची बाग दरवर्षी करत असत. पण, चालू वर्षी 20 एकर क्षेत्रावर डाळिंबाची बाग केली आहे.\nकृषी विभागाच्या योजनांमधून स्वतःची प्रगती साधली असल्याचे सांगून सचिन नागणे म्हणाले, शेततळ्याच्या पाण्याची सोय असल्याने आम्हाला डाळिंबापासून जास्त उत्पन्न मिळाले. जानेवारी ते मार्च दरम्यान डाळिंबाला चांगला भाव मिळतो. यातून माझी आर्थिक परिस्थिती सुधारली. यातून मी भावांचे शिक्षण पूर्ण करू शकलो, तसेच घरही बांधले आहे. सचिन यांचा एक भाऊ टेक्सटाईल इंजिनिअर, दुसरा भाऊ बँकेत कॅशियर, तिसरा भाऊ शिक्षक आहे आणि चौथा भाऊ मेडिकल फिल्डमध्ये एमबीए करुन तो एका कंपनीचा व्यवस्थापक आहे.\nसचिन यांच्या मातोश्री सुमन नारायण नागणे म्हणाल्या, शेततळे मिळाल्यामुळे आमची डाळिंबाची 6 हजार झाडे जिवंत राहिली. सुरवातीला 1 हजार झाडे लावली. त्याचा अंदाज घेऊन शेततळ्याचा अंदाज घेऊन झाडे वाढवत गेलो आणि आता 6 हजार झाडे सुस्थितीत आहेत. हे सर्व शेततळ्यामुळे घडले. गेल्यावर्षी पाऊस नसताना सुद्धा आमची 6 हजार झाडे शेततळ्यातील पाण्यामुळे जिवंत राहू शकली आणि त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून माझी चारही मुले सुशिक्षीत झाली. हे सर्व घडू शकले ते शेततळ्यातील पाण्यामुळे. शेततळ्यामुळे शेती जिवंत राहिली आणि आम्हाला सुबत्तेचे दिवस आले.\nसचिन नागणे यांचे वडील नारायण रामचंद्र नागणे हे शेती आणि वकिली करायचे. त्यांच्या अनुभवाचा बराच फायदा सचिन यांना झाला. नागणे कुटुंबाला 12 एकर बागेतून आतापर्यंत 40 ते 50 लाख उत्पन्न मिळाले आहे. चालू वर्षी 20 एकर बाग केल्यामुळे हा आकडा वाढेल. ही डाळिंबे दिल्ली मार्गे युरोप, बांग्लादेश याठिकाणीही जातात. जवळपास 80 टक्के डाळिंब निर्यात केली जातात. तर 20 टक्के स्थानिक व्यापाऱ्यास दिली जातात.\nआटपाडीचा कृषी विभाग शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर असतो. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन अधिकारी प्रशांत पाटील म्हणाले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी श्री.कवडे, तालुका कृषी अधिकारी सुनील लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आटपाडी तालुक्यात कृषी विभागाच्या अनेक योजना राबवत आहोत. यामध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, पंतप्रधान कृषी सिंचन योजना अंतर्गत ठिबक सिंचन, पॅक हाऊस, क्रॉपसॅप, कृषी यांत्रिकीकरण, मागेल त्याला शेततळे अशा विविध योजनांचा समावेश आहे. या योजनांचा लाभ घेऊन तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेऊन स्वतःची प्रगती साधली आहे.\nएकूणच कृषी विभागाच्या योजनांचा फायदा घेऊन नागणे कुटुंबियांनी केलेल्या प्रगतीपासून इतर शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल.\nलेखक - द. बीडकर\nप्र. जिल्हा माहिती अधिकारी, सांगलीस्त्रोत\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित ��हे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित30 Sep, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/in-nagpur-2343-positive-45-deaths/", "date_download": "2020-10-01T07:54:07Z", "digest": "sha1:VC4AWON6MBJXQ67K4ATX6PJ6XZSFRCCO", "length": 8770, "nlines": 158, "source_domain": "ournagpur.com", "title": "नागपुरात कोरोनाबाधितांचा उच्चांक, २३४३ पॉझिटिव्ह; ४५ मृत्यू", "raw_content": "\nHome COVID-19 नागपुरात कोरोनाबाधितांचा उच्चांक, २३४३ पॉझिटिव्ह; ४५ मृत्यू\nनागपुरात कोरोनाबाधितांचा उच्चांक, २३४३ पॉझिटिव्ह; ४५ मृत्यू\nनागपूर : रुग्णसंख्येचा वेग दिवसागणिक वाढतच चालला आहे. रविवारी २३४३ नव्या रुग्णांची भर पडली. रोजच्या रुग्णसंख्येतील ही विक्रमी वाढ आहे. यात शहरातील २०४२, ग्रामीणमधील २९६ तर जिल्हा बाहेरील पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची एकूण संख्या ५२,४७१ झाली आहे. आज ४५ रुग्णांचे मृत्यू झाले असून मृतांची संख्या १६५८ वर पोहोचली आहे. नागपूर जिल्ह्यात वाढत्या रुग्णसंख्येने चिंतेचे वातावरण आहे. मागील आठवड्यातील ८ तारखेला २२०५ तर ११ तारखेला २०६० पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली होती. परंतु या आठवड्याच्या सुरुवातीलाच यापेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. आज ७९७३ रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ३४११ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी तर ४५६२ रुग्णांची रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणी करण्यात आली. अ‍ॅन्टिजन चाचणीत ८३७ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर आरटीपीसीआर चाचणीत १५०६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.\nखासगी लॅबमध्ये ६३८ रुग्ण पॉझिटिव्ह\nमहानगरपालिके ने ५०वर विविध ठिकाणी कोरोनाच्या नि:शुल्क चाचणीची सोय के ली असतानाही अनेक संशयित रुग्ण खासगी लॅबमध्ये जात आहे. आज या लॅबमधून ६३८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. या शिवाय, एम्स प्रयोगशाळेमधून १०५, मेडिकलमधून २९९, मेयोमधून ३५०, माफसूमधून ७६, नीरीमधून ७८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आज १७६९ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३९,१४९ वर पोहचली आहे. सध्याच्या स्थितीत ११६६४ रुग्ण उपचार घेत आहेत.\nमेडिकलमध्ये आतापर्यंत ८०४ तर मेयोमध्ये ६५६ मृत्यू\nकोरोना प्रादुर्भावाच्या या सात महिन्यात मेडिकलमध्ये ८०४, सर्वाधिक मृत्यू झाले. शिवाय, मेयोमध्ये ६५६ तर एम्समध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला. खासगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा मृत्यूची संख्या मोठी आहे.\nPrevious articleकिसान रेल होणार सुरू; थेट बांगलादेशपर्यंत जाणार विदर्भातील संत्री\nNext articleहावडा-मुंबई, हावडा-अहमदाबादसाठी विशेष रेल्वेगाड्या\nकोव्हिडमध्ये घ्या डोळ्यांची विशेष काळजी\nCoronaVirus in Nagpur : नागपुरात ९८२ नवीन पॉझिटिव्ह, ३८ रुग्णांचा मृत्यू\nसीताबर्डीतील हॉकर्स अतिक्रमणावर भूमिका : मांडा हायकोर्टाचा आदेश\nयुवक काँग्रेसकडून नागपुरात मुख्यमंत्री योगी यांच्या पुतळ्याचे दहन\nनागपुरात अवैध दारूविक्रीत दोन गटात मारहाण , चार जखमी\nनागपुरात ठाणा मालखाना प्रभारीकडून १६ लाखाचा अपहार\nकोव्हिडमध्ये घ्या डोळ्यांची विशेष काळजी\nCoronaVirus in Nagpur : नागपुरात ९८२ नवीन पॉझिटिव्ह, ३८ रुग्णांचा मृत्यू\nसीताबर्डीतील हॉकर्स अतिक्रमणावर भूमिका : मांडा हायकोर्टाचा आदेश", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2012/04/02/", "date_download": "2020-10-01T08:58:36Z", "digest": "sha1:MWM6MY6DQQRMY63O2SJV27C6OQM6VVC7", "length": 15044, "nlines": 262, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "02 | एप्रिल | 2012 | वसुधालय", "raw_content": "\nहरबरा डाळीचे सांडगे : अर्धा किलो हरबरा डाळ रात्री ९ वाजताकुकर मध्ये हरवरा डाळ व\nभरपूर पाणी घेतले हरबरा डाळ घुवून घेतली.भरपूर पाणी कुकर मध्ये हरबरा डाळीत घातले.कुकर चे\nरिंग न लावता झाकण लावले.दुसरे दिवस कुकर चे झाकण काढून हरबरा डाळीचे पाणी काढून टाकले.\nपरत एकदा हरबरा डाळ घुवून घेतली. सकाळी सहा ६ वाजता.नंतर मिक्सर मधून हरबरा डाळ वाटून जाड\nसर वाटून घेतली.पातेल्यात वाटलेली हरबरा डाळ घेतली.वाटलेल्या हरबरा डाळीत हळद हिंग तिखट मीठ\nअख्खे जिरे थोड कच्च तेल घातले.हरबरा डाळीचे सांडगे करण्या सारखे हरबरा डाळ झाली.पोळपाट व ट्रे ला\nतेल लावले.छोटे छोटे गोळे केले. सांडगे तयार केले. झाले.ते उन्हात वाळविले की वाळून तळून खातात.व फोडणी\nघालून पाणी घालून पाण्यात तिखट मीठ घालून सांडगे याची आमटी करतात.घरोगरी हरबरा डाळीचे सांडगे करतात.\nकोल्हापूर, घरगुती, पाककृती, वैयेक्तिक\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« मार्च मे »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2019/01/thakre-film-realese-belgaum/", "date_download": "2020-10-01T08:35:57Z", "digest": "sha1:DBOS366UZVRYHSHNICEYOZESN6O4ZFZR", "length": 7583, "nlines": 123, "source_domain": "belgaumlive.com", "title": "'उद्या ठाकरे येणार बेळगावकरांच्या भेटीला' - बेळगांव Live", "raw_content": "\nHome मनोरंजन ‘उद्या ठाकरे येणार बेळगावकरांच्या भेटीला’\n‘उद्या ठाकरे येणार बेळगावकरांच्या भेटीला’\nशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बहुचर्चित चित्रपट ‘ठाकरे’ उद्या शुक्रवार 25 रोजी देश भरासह बेळगावात रिलीज होत आहे.बेळगावातील प्रकाश ,ग्लोब आणि आयनॉक्स, बिग सिनेमा मध्ये देखील हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.प्रकाश ग्लोब मध्ये मराठी तर आयनॉक्स आणि बिग सिनेमामध्ये हिंदी मराठी रिलीज होणार आहे.\nबाळासाहेब आणि बेळगाव सीमा प्रश्नाचे नाते एकदम अतूट आहे या चित्रपटात देखील बाळासाहेबांना बेळगाव विषयी किती तळमळ होती हे दाखवण्यात आले आहे भाषावार प्रांत रचनेत मोरारजी देसाई यांची भूमिका असलेल्या ट्रेलर मध्येच बेळगावचा उल्लेख आहे त्यामुळे या चित्रपटा विषयी बेळगावातील मराठी भाषकात कमालीचे आकर्षण आहे.शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी हा चित्रपट निर्माण केला असून बाळासाहेब त्यात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची ठिणगी दाखवली आहे त्यामुळं या चित्रपटाची उत्सुकता बेळगावकरा मध्ये अधिक आहे.\nबेळगाव शिवसेनेच्या वतीनं या चित्रपटाचे जोरदार आणि जल्लोषी स्वागत करण्यात येणार असून ग्लोब थिएटर च्या पहिल्या शो ची सर्व तिकीटे शिवसैनिकांनी बुक केली आहेत.ग्लोब समोर स्वर्गीय शिवसेना प्रमुखांचे बॅनर लावत या सिनेमा घराला सजवण्यात आले आहे.बेळगाव शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून पहिल्या शो ची तिकीट घेतली आहेत.ग्लोब प्रमाणे प्रकाश सिनेमा घरात देखील मराठी भाषिक जोरदार स्वागत करणार आहेत. रवी साळुंके यांनी पहिल्या शो काही तिकिटं आरक्षित केली आहेत.ग्लोब मधील दुपारच्या शो ची काही तिकिटं युवा समितीने आरक्षित केली आहेत एकूणच बेळगावात उध्यापासून बाळासाहेबांना पहायला मिळणार आहे.\nPrevious articleबेळगावात निवडणूक प्रक्रिया मराठीतूनही करा\nNext articleडी सी राजप्पा यांची तडकाफडकी बदली\n“शो मस्ट गो ऑन” कठीण प्रसंगातही ‘या’ कलाकाराने दाखविला प्रामाणिकपणा\nबेळगावमध्ये होणार ललित कला अकादमीचे प्रादेशिक कार्यालय\nया गावातील दलित स्मशानभूमीची समस्या सोडवा-\nबेळगावमधील या गावात आत्मा राहतात सरकारी कामाच्या दिशादर्शकाची हास्यास्पद दशा\nकिणये येथील लक्ष्मी मंदिरात लाखांची चोरी.\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/farmer-lockdown-supply-chain", "date_download": "2020-10-01T08:28:41Z", "digest": "sha1:5YXNS2BGYJYZ7WDXA5FFUCBWAYOI4YEM", "length": 35620, "nlines": 112, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "शेतकरी वाचवला तर अन्नपुरवठा शक्य - द वायर मराठी", "raw_content": "\nशेतकरी वाचवला तर अन्नपुरवठा शक्य\nलॉकडाऊनमुळे सप्लाय चेन विस्कळीत झाल्यामुळे शेतकरी पुरता अडचणीच्या श्रृंखलेत सापडला आहे. जर आता बँकेने कर्ज दिले नाही तर सावकारी कर्ज शेतकरी काढेल. परिणामी बँक कर्ज आणि सावकारी कर्ज त्याचा हप्ता असा दुहेरी बोझा त्याच्यावर पडू शकतो.\nशेती आणि शेतीशी संबंधित कामे याचा विचार केला तर शेती आणि शेतकरी अनेक स्थित्यंत��ातून जात आहे. नोटबंदी, जीएसटीमुळे शेतीविषयक साधनात खरेदी करताना शेतकर्‍यावर पडलेला आर्थिक ताण आणि आता लॉकडाऊन यामुळे शेती आणि शेतकरी हतबल झालेला दिसून येत आहे. या लॉकडाऊनच्या काळात सरकारने शेतीशी निगडीत सगळ्या कामांना मुभा दिली असली तरी शेतकर्‍याच्या खरीपाच्या शेतीसाठी शेतकर्‍याच्या हातात पैसा कोठे शिल्लक आहे.\nउन्हाळी पीक म्हणून फळे, भाज्या, धान्य यासारख्या पिकातून मिळणार्‍या उत्पन्नावर त्याची पुढची सगळी मदार अवलंबून होती. पहिल्या लॉकडाऊनमध्ये पूर्णपणे बंद असल्यामुळे द्राक्ष, संत्रा, मोसंबी, कलिंगड, खरबूज, पालेभाज्याचे, कांदे, बटाटे, फुलांची शेती हे सगळे पीक बाजारात पोहचू न शकल्यामुळे शेतकर्‍याच्या पदरी पुन्हा आर्थिक नुकसान आणि मानसिक ताण पडला. केंद्र आणि राज्य सरकारने शेती विषयक कामात सूट दुसर्‍या लॉकडाऊनच्या टप्प्यात लागू केली. यासाठी आंतरराष्ट्रीय अन्न आणि शेती संघटनेचे निर्देश, अहवाल प्रकाशित करण्यात आले होते.\nकोरोनामुळे जागतिक पातळीवर अन्नाच्या मागणी-पुरवठ्याचे बदललेले चित्र, किंमतीचा कल आणि अर्थव्यवस्थेवरील परिणाम या संदर्भात ‘एफएओ ने अहवाल जाहीर केला आहे. कोरोना महामारीच्या काळात अन्न पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने प्रयत्न करायला हवेत. अन्यथा येत्या काही काळात कुपोषण आणि भूकबळीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढेल, असे एफएओने म्हटले आहे.\nएफएओच्या अहवालातील मुद्दे याठिकाणी मांडत आहे:\nअन्नाचा जागतिक पुरवठा –\nकोरोनामुळे लोकाचं आयुष्य आणि उपजीविका या दोन्ही गोष्टी धोक्यात आल्या आहेत. या रोगाचा प्रसार खूप वेगात होत आहे. ही आता जागतिक समस्या झाली असून त्यावरचा प्रतिसादही जागतिकच असायला हवा. जग कोरोंनाच्या संकटातून बाहेर येईल, हे निश्चित, परंतु हे किती लवकर घडून येईल, याबद्दल आता काहीच सांगता येत नाही. या स्थितीमुळे अन्नाचा पुरवठा आणि मागणी या दोन्ही घटकांवर परिणाम झालेला आहे.\nकोरोनाच्या महामारीचे संपूर्ण अन्न साखळीवर होणार्‍या परिणामांना तोंड देण्यासाठी आणि जागतिक अन्न पुरवठा साखळी जिवंत ठेवण्यासाठी तातडीने प्रयत्न केले नाहीत तर जागतिक अन्न अरिष्टाला तोंड द्यावे लागेल.\nदेशांच्या सीमा बंद ठेवणे, विलगीकरण, लॉकडाऊन, आजार व पुरवठा साखळी विस्कळीत होणे, व्यापारातील अडथळे आदी करणांमुळ�� लोकांना पुरेसे अन्न मिळण्यात अडचणी येऊ शकतात. परंतु सद्य स्थितीत घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण प्रत्येकाला पुरेल एवढे अन्न जागतिक पातळीवर उपलब्ध आहे. परंतु मुद्दा आहे तो वितरणाचा. जगभरच्या धोरणकर्त्यांनी या बाबतीत अत्यंत सजग राहिले पाहिजे आणि २००७-०८ मध्ये केलेल्या चुका टाळल्या पाहिजेत. तरच आरोग्य अरिष्टाचे रूपांतर अन्न अरिष्टात होणे निश्चितच टाळता येईल.\nजागतिक पातळीवर अन्न पुरवठा पुरेशा असल्यामुळे आणि बाजार तुलनेने स्थिर असल्यामुळे सध्या तरी चिंताजनक चित्र नाही. परंतु कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या जात आहेत, त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे अडथळे येत आहेत. मे महिन्यात अन्न पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची शक्यता आहे. वाहतुकीतील अडथळे आणि शेती कामांवर झालेला परिणाम, प्रक्रिया उद्योगाचे विस्कळीत झालेले कामकाज नाशवंत शेतीमालाची घटलेली मागणी ही त्याची प्रमुख कारणे होत. बियाणे, खाते व इतर निविष्ठांचा तुटवडा, जनावरांच्या औषधांची कमतरता यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.\nआजच्या घडीला जगभरात ८२० दशलक्ष लोक उपासमारीचा सामना करत आहेत. यातील ११३ दशलक्ष लोक भुकबळीच्या उंबरठ्यावर आहेत. कोरोनाचा प्रसार जगभर होत आहे. जगातील ४४ देश अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी इतर देशांच्या मदतीवर अवलंबून आहेत. तर ५३ देशांमध्येवर उल्लेख केलेले भूकबळीच्या उंबरठ्यावर ११३ दशलक्ष लोक राहतात. या देशांमध्ये कोरोनाचा कहर वाढला तर परिणाम महाभयंकर होतील.\nकोरोना महामारीचा मोठा फटका अल्पभूधारक शेतकरी, पशुपालक आणि मासेमारीला बसणार आहे. एक तर त्याच्या मालाला बाजारपेठ मिळण्यात अडथळे येत आहेत. दुसरीकडे त्यांची क्रयशक्ति मर्यादित असल्याने आणि उत्पन्न घटल्याने त्यांना अत्यावश्यक वस्तु, निविष्ठा, अन्नधान्य खरेदी करणे कठीण होऊन बसले आहे. शेतीमालाची काढणी आणि शेतीमाल प्रक्रिया या क्षेत्रातील असंघटित मजुरांचे काम गेल्यामुळे त्यांच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.\nपिकांच्या शेतीव्यतिरिक्त इतर काही विशिष्ट क्षेत्रांनाही कोरोना महामारीचा मोठा फटका बसला आहे. उदा. माशांमध्ये प्रथिनांचा खूप मोठा स्त्रोत आहे. जगातील सुमारे ३ अब्ज लोक २० % प्रथिने माशांच्या माध्यमातून घेतात. जागतिक पातळीवर सर्वाधिक व्यापार होणार्‍या जिनसामध्ये मासे आघाडीवर आहेत. त्यामुळे कोरोना महामारीचा मासेमार समुदायांची उपजीविका, अन्नसुरक्षा, पोषण आणि व्यापार याचावर खोलवर परिणाम होणार आहे. यापूर्वीही जगाला अनेक आरोग्य अरिष्टाचा सामना करावा लागला. त्यावेळी अन्न सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. उदा. २०१४-२०१६ दरम्यानचा इबोला विषाणूचा उद्रेक\nअन्न पुरवठा साखळी –\nअन्न पुरवठा साखळी ही गुंतागुंतीची साखळी असून त्यात उत्पादक, ग्राहक, शेती निविष्ठा, प्रक्रिया आणि साठवणूक, वाहतूक, विपणन इत्यादी महत्वाचे घटक आहेत.\nविषाणूचा वाढता प्रसार आणि तो रोखण्यासाठी घातले जाणारे कडक निर्बंध यामुळे आगामी काही आठवड्यात, महिन्यात अन्न व्यवस्था दबावाखाली येणार आहे.\nवाहतुकीतील अडथळ्यांमुळे नाशवंत शेतीमाल, अन्न पुरवठा साखळी विस्कळीत होत असून अन्नाची नासाडी होण्याचे प्रमाणही वाढत आहे.\nमजुरांचा तुटवडा जाणवत असल्यामुळे शेतीमाल उत्पादन, अन्न प्रक्रिया या क्षेत्रावर मोठा परिणाम होत आहे.\n२००८ मध्ये जागतिक पातळीवर ओढवलेल्या आर्थिक अरिष्टामध्ये लोकांचे घटलेले उत्पन्न आणि एकंदर भविष्याबद्दलची अनिश्चितता यामुळे लोकांची खर्च करण्याची क्षमता व प्रवृत्ती कमी झाली. परिणामी मागणीत घट होत आहे. त्यामुळे विक्री कमी झाली. त्यामुळे उत्पादन घटले. जग मंदीच्या दृष्टचक्रात सापडले. कोरोना महामारीमुळेही अशीच स्थिती ओढवण्याची भीती आहे.\nज्या ठिकाणी लोकांची क्र्यशक्ति चांगली असते तिथे अन्नाची मागणी ही सर्वसाधारणपणे लवचिक नसते. खानपानाच्या पद्धतीमध्ये काही बदल होत असले तरी एकूण अन्नाच्या मागणीवर फारसा मोठा परिणाम दिसत नाही. परंतु प्राणिज प्रथिनांच्या सेवनामध्ये मात्र मोठी घट होण्याची शक्यता आहे. (उदा. चिकनमुळे कोरोना विषाणू पसरतो, यासारख्या अशास्त्रीय गोष्टी, अफवा पसरल्यामुळे चिकन, अंडी यांच्या मागणीत घट झाली आहे )\nगरीब देशांमध्ये मात्र अन्नाची मागणी ही थेट लोकांच्या उत्पन्नाशी निगडीत असते. त्यामुळे लोकांचे रोजगार गेले, उत्पन्न घटले की अन्नाची मागणीही घटते.\nकोरोना विषाणूचा संसर्ग होण्याच्या भीतीने लोकांचा घराबाहेर वावर कमी झाला आहे. बाजारात जाऊन खरेदी करणे, हॉटेल्स-उपहारगृहांमध्ये जाने यात लक्षणीय घट घाली असून घरीच स्वयंपाक करून खाणे किंवा ई-कॉमर्सच्या माध्यमातून खाद्यपदार���थ मागवणे यालाच लोक प्राधान्य देत आहेत.\nकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील बहुतांश देशांनी अनेक धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी सुरू केली आहे. परंतु या निर्बंधामुळे शेतीचे उत्पादन आणि व्यापार यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.\nशेतीमालाच्या जागतिक व्यापारही मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाला आहे. लॉकडाऊनमुळे हंगामी मजुरांच्या हालचालीवर निर्बंध आल्यामुळे अन्न उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगभर अन्न उत्पादनाच्या किंमतीवर परिणाम होणे अपरीहार्य आहे.\nपामतेल आणि मक्यासारख्या काही शेतीमालाच्या किंमती घसरल्या आहेत. त्यामुळे हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाही. सध्या केवळ तांदूळ या एकाच शेतीमालाच्या किंमती वाढत आहेत. परंतु व्हिएतनामसारख्या सर्वाधिक तांदूळ निर्यात करणार्‍या देशाने निर्यातीवर निर्बंध घातल्याचा तो परिणाम आहे. परंतु हा परिणाम तात्पुरता असू शकतो. जागतिक पातळीवर तांदळाची दरवाढीचे चित्र येत्या काही काळात बदलेल, अशी चिन्हे आहेत. स्थानिक बाजारपेठांमध्ये वाहतुकीच्या समस्येमुळे काही अन्न उत्पादनांच्या किंमती वाढत आहेत. परंतु पुढील काही महिन्यांमध्ये मागणी घटल्यामुळे किंमती उतरणीला लागण्याची शक्यता आहे. शेती क्षेत्र आणि शेतकर्‍यांसाठी ही धोक्याची घंटा आहे.\nजागतिक अर्थकारणावर होणारे परिणाम बहूपेडी असणार आहेत. जगातील बाजारपेठा ह्या एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आणि एकात्मिक स्वरुपाच्या आहेत. जागतिक जीडीपीमध्ये चीनचा वाटा १६% आहे. त्यामुळे चीनला कोरोनामुळे बसलेल्या धक्क्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होणे अटळ आहे.\nविस्कळीत झालेली पुरवठा साखळी, उद्योग-व्यवसयात वाढलेला उत्पादन खर्च आणि संकुचित झालेला पतपुरवठा यामुळे आर्थिक वाढीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो किंवा याचे पर्यावसण मंदीतही होऊ शकते.\nदि ऑर्गनायझेशन फॉर इकनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंटने मार्चमध्ये २०२० मधील कागटीक अर्थव्यवस्थेचा विकास दरात कपात करून तो २.९ टक्क्यावरून २.४% केला. गेल्या दहा वर्षातील हा नीचांकी विकास आर आहे. कोरोनाच्या महामारीचे संकट अधिक चिघळले तर विकास दर १.५ टक्क्यावर येण्याची भीती दि ऑर्गनायझेशन फॉर इकनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंटने व्यक्त केली आहे. आंनिश्चितता, प���रतिबंधात्मक उपाय योजना संसर्गाचा प्रतिकार आणि आर्थिक बाजूवर पडलेला ताण यामुळे मागणी घटणार आहे. तसेच अमेरिकी डॉलर्सच्या तुलनेत विविध देशातील चलनांचे अवमूल्यन होत असल्याने निर्यातीवर अवलंबून असलेल्या देशांना मोठा फटका बसणार आहे.\nया घडामोडीचा जागतिक अन्न बाजारपेठेवर निश्चितच परिणाम होणार आहे. परंतु, उत्पादन, प्रवास, ऊर्जा यासारख्या इतर क्षेत्रांच्या तुलनेत अन्न बाजारपेठेवर होणारा परिणाम कमी असेल. परंतु अन्न मूल्य साखळीतील गुंतागुंत आणि व्यापार व वाहतूक यांचे महत्व यामुळे या क्षेत्रातील असुरक्षितताही मोठी आहे.\nजागतिक पातळीवर कोरोनामुळे कुपोषणाचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढण्याची चिन्हे आहेत.\nकोरोना महामारीचा अन्न सुरक्षा आणि पोषणावर होणार्‍या परिणामाला तोंड देण्यासाठी एफएओने सर्व देशांना खालील शिफारशी केल्या आहेत:\nआंतरराष्ट्रीय व्यापार खुला ठेवावा.\nअन्न पुरवठा साखळी संरक्षित करण्यासाठी उपाय योजावेत.\nआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या गरजा पूर्ण करण्यावर आणि त्यांच्यासाठी थेट निधी हस्तांतरणासारख्या सामाजिक सुरक्षा कार्यक्रमाचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रीत करावे.\nत्याच्यासाठी स्थानिक अन्न पुरवठा साखळी जिवंत आणि कार्यरत ठेवावी.\nअल्पभूधारक शेतकर्‍यांना बियाणे, खते व इतर निविष्ठांचा, पशूपालकांना पशूखाद्याचा आणि मत्स्योत्पादक शेतकर्‍यांना आवश्यक निविष्ठांचा पुरवठा सुरळीत करावा.\nआरोग्यविषयक सर्व उपाययोजनांची खबरदारी घेऊन कृषी पुरवठा साखळ्या व्यवस्थित कार्यरत ठेवाव्यात. शेतीविषयक कामे सुरळीत पार पाडली जातील, याची तजवीज करावी.\nआंतरराष्ट्रीय सहकार्य हा देखील एक कळीचा मुद्दा आहे. जागतिक पातळीवर पुरेसे अन्न उपलब्ध आहे. स्थानिक पातळीवरील टंचाईच्या परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि खुला बाजार या माध्यमातून मात करणे शक्य आहे. निर्यातीवर बंदी हा उपाय घातक ठरतो हा धडा २००८ मधील अरिष्टातून मिळाला आहे. ज्या ठिकाणी अन्नाची गरज आहे. त्यांना निर्यातबंदीमुळे फटका बसतो. तसेच उत्पादक देशातील शेतकर्‍यांनाही माल निर्यात न झाल्यामुळे मोठा फटका बसतो.\nसद्यस्थितीतील शेतकर्‍याची अवस्था म्हणजे त्याने पिकवलेल्या मालाला भाव नाही, व्यापारी मालाची किंमत ४०-५०% इतकी कमी करून शेतकर्‍याकडून माल खरेदी कर��� पाहत आहे. शहरात कलिंगड प्रती १ किलो मागे २० रुपये ग्राहक मोजत आहे तर हेच कलिंगड गावात शेतकरी १० रुपयाचे एक असे काही ठिकाणी विकले जात आहे. शहरामध्ये किरकोळ बाजारात कांदा ३०-७० रुपये किलो विकला जात आहे तर गावात ५-७ रुपये किलो कांदा विकला जात आहे. शेतीविषयक सगळी कामे सुरू करा. त्यावर कोणतेही बंधन नाही असे सरकार कितीही म्हणत असले तरी वाहतूक व्यवस्था पुर्णपणे सुरू नसल्यामुळे खते, बियाणे अजून मार्केटमध्ये आली नाहीत ही तांत्रिक अडचण आपण म्हणू पण रब्बीचे पीक विकले नाही त्यामुळे खरीपाची पेरणी करण्यासाठी बँका परत कर्ज देणार का यावर अजून कोणतेही धोरण सरकारने स्पष्ट केले नाही. शेतकर्‍यासाठी जाहीर केलेले अनुदान सर्वच शेतकर्‍याच्या खात्यावर जमा झालेले नाही. लॉकडाऊनमुळे सप्लायचेन विस्कळीत झाल्यामुळे शेतकरी पुरता अडचणीच्या श्रुखंलेत सापडला आहे. जर आता बँकेने कर्ज दिले नाही तर सावकारी कर्ज शेतकरी काढेल. परिणामी बँक कर्ज आणि सावकारी कर्ज त्याचा हप्ता असा दुहेरी बोझा त्याच्यावर पडू शकतो. ही साखळी एकमेकात गुंतलेली आहे. म्हणून पोस्ट लॉकडाऊननंतर शेती आणि शेतकरी जो देशाचा अर्थव्यस्थेचा मुख्य घटक आहे त्यांच्यासाठी बिनव्याजी कर्ज,मोफत खते, बियाणे देण्याचा विचार सरकारने करावा. तसेच शेतीशी संबंधित जोडधंदे कोंबड्या पालन, शेळी पालन, गायी म्हशी पालन, मत्स्य शेती यासाठी विशेष तरतुदी करून हे उद्योग वाढविण्यास चालना द्यावी. राज्याच्या कृषि अधिकार्‍यासोबत चर्चा करून गटशेती सारखे काही प्रयोग विभागवार करता येतील का याचा विचार करावा. ज्या ज्या विभागातील जे पीक उत्पादन चांगले आहे त्यानुसार शेती करून इतर राज्यासोबत त्याची सप्लायचेन कार्यान्वित करण्यावर भर दिला पाहिजे. सरकारी जमिनीचे प्रमाण मोठे आहे. आज देशातील स्थलांतरित मजूर मूळ गावी परतत आहे. याचा ग्रामीण अर्थव्यस्थेवर ताण पडणार आहे. अशा मजुरासोबत शासनाच्या जमिनीवर शेतीचे उत्पादन सुरू केले आणि मनरेगामध्ये यामजुरांना काम दिले तर हे वेगळे प्रारूप ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया बळकट करण्यासाठी फलदायी होऊ शकते. शिवाय यात जो आदिवासी समुदाय आजही जंगलातील उत्पन्नावर आपले जीवन जगत आहे त्यांच्यासाठी रोजगाराचा आणि शाश्वत उपजीविकेचा पर्याय बनू शकतो. शेती, शेतकरी आणि शेतमजूर यांची उपजीविका लॉकडाऊन होऊ नये म्हणून काही निर्णय सरकारला घ्यावे लागतील.\nसूक्ष्म-मध्यम उद्योग पॅकेज : खर्चाची झळ सरकारला नाहीच\nवाढती बेरोजगारी व राष्ट्रवादी भावना : सैन्य भरतीचा प्रस्ताव\nमेहबुबांच्या स्थानबद्धतेविषयी उत्तर द्याः सर्वोच्च न्यायालय\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/10/13", "date_download": "2020-10-01T09:14:08Z", "digest": "sha1:XKAZZCEKQG6ZBZHT6Z2WW764P4J5RBDM", "length": 6917, "nlines": 82, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनव्या रंगात TVS स्कूटर लाँच, पाहा किंमत - फीचर्स\n20MP सेल्फी आणि 64MP कॅमेऱ्याचा रेडमीचा नवा फोन लाँच\nशाओमीचा नवा Mi 10 Ultra स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत-फीचर्स\nसोन्याचे आकर्षण कमी होईना; भारत नव्हे या देशाकडे आहे सोन्याची सर्वाधिक होल्डिंग\nगूड न्यूजनंतर हार्दिक लागला आयपीएलच्या तयारीला, व्हिडीओ झाला व्हायरल\nसुशांतने प्रियांकाला लिहिली होती चिठ्ठी, रियाला आवडत नव्हतं भावा- बहिणीचं बॉण्डिंग\nकॅन्सरवर मात करण्यासाठी युवराज सिंगचा संजय दत्तसाठी स्पेशल मेसेज\nहट्टीपणा करु नकोस...गुणी बाळ माझं ते; आशुतोषसोठी मयुरीची भावुक पोस्ट\nसंजय दत्तला 'एडेनोकार्सिनोमा' कॅन्सर, ८० च्या दशकातच झाली होती जाणीव\nSadak 2 Trailer- संजय दत्तवरून हटत नाही नजर, आदित्यच्या प्रेमात बुडाली आलिया\nरियलमी स्मार्ट टीव्ही आता दुकानात मिळणार, जाणून घ्या किंमत\nह्युंदाई क्रेटाचा जलवा, भारतात बनवला नवा रेकॉर्ड\nमहेंद्रसिंग धोनीच्या घरी गूड न्यूज, झिव्हासहीत लहान बाळाचा फोटो झाला व्हायरल\nरियलमीचा हा फोन कमी किंमत आणि ऑफर्समध्ये खरेदीची आज संधी\nसीता भी यहाँ बदनाम हुई... म्हणत रियानं शेअर केला होता महेश भट्ट यांच्यासोबतचा 'तो' फोटो\nफॉर्च्यूनरच्या टक्करमध्ये नवीन SUV, जाणून घ्या डिटेल्स\nजगातला पहिला अंडरस्क्रीन कॅमेरा फोन, उद्या होणार लाँचिंग\nसेलमध्ये १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळताहेत हे स्मार्टफोन\n... तर माझ्यासोबत वाईट गोष्ट घडली असती, हसीन जहाचे धक्कादायक वक्तव्य...\nचार महिन्यानंतर झाली मराठी सिनेसृष्टीतल्या 'या' मायलेकीची भेट\nक्रांती म्हणते;' त्या मोठ्या झाल्या की, त्यांचे फोटो शेअर करतील'\nरियाने सुशांतच्या बहिणीवर साधला होता निशाणा, एका क्षणात सत्य आलं समोर\n'या' राज्याच्या दहावीच्या परीक्षेत एकही नापास नाही\nआजचं राशीभविष्य... दिनांक १० ऑगस्ट २०२०\nDaily Panchang in Marathi आजचे मराठी पंचांग : सोमवार, १० ऑगस्ट २०२०\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://planetmarathimagazine.com/akshay-tritiya/", "date_download": "2020-10-01T06:57:27Z", "digest": "sha1:YYDQVSZLZFKCYFNJZGXEFLZXIOXUGAJJ", "length": 10284, "nlines": 156, "source_domain": "planetmarathimagazine.com", "title": "AKSHAY TRITIYA", "raw_content": "\nNandu Tambe’s वन्यजीवन अभयारण्य\nदरवर्षी हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून साजरी केली जाते. हा दिवस सर्वकामांसाठी शुभ मानला जातो. कारण या दिवशी केलेल्या कार्याचे शुभ फळ प्राप्त होते असा समज आहे. अक्षय तृतीया हा सण आपल्याकडे साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणून साजरा केला जातो.\nया दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांना लेखनिक म्हणून गणपतीने कार्य केले अशी आख्यायिका प्रचलित आहे. आपल्या भारतात प्रत्येक सणाची अशी एक गोष्ट आहे. हा सण मोठ्या उत्साहात घरोघरी साजरा केला जातो. अक्षय तृतीयाच्या दिवशी काय काय गोष्टी कराव्यात याचा एक छोटा आढावा घेऊ या \nनव्या गोष्टींची खरेदी : हा सण मुळात साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणून ओळखला जातो तर या शुभ दिवशी अनेक जण नव्या गोष्टींची खरेदी करतात . गाडी, नवं घर, वस्त्र, दागिने यांची खरेदी या दिवशी मोठ्या उत्साहात केली जाते. मोठे आर्थिक व्यवहार सुद्धा याच दिवशी पार पाडले जातात.\nया गोष्टी कराच : अक्षय तृतीयेला अनेक शुभ आणि चांगल्या गोष्टींचा श्री गणेशा केला जातो. या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करावी. सकाळी तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी. ब्राह्मण भोजन घालावे. या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खायला हवेत.\nशेती संबधी काही महत्वाच्या प्रथा : सण कुठला हि असो त्या प्रत्येक सणाला एक वेगळं असं महत्व आहे. शेती संबधी काही अनोख्या प्रथा या सणाशी निगडित आहेत.\nवृक्षारोपण – अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात अशी समजूत आहे. मातीत आळी घालणे व पेरणी – या दिवशी कोणत्याही धान्याची पेरणी केली जाते ते पीक भरगोस येतं आणि त्याची भरभराट होते.\nसणाला आंब्याचा गोडवा : सण कुठला हि असो आपल्याकडे एकदम संस्कृतीकरित्या साजरा केला जातो. प्रत्येक सणाला असा एक वेगळा आणि अनोखा नैवैद्य दाखवला जातो. मे महिन्याचा मौसम असतो त्यामुळे आपल्याकडे अक्षय तृतीयेला खास रसाळ आंब्याचा आमरस आणि पुरणपोळी असा जेवणाचा थाट असतो.\n‘चंद्रमुखी’ जाणार ऑन फ्लोअर; सध्याच्या परिस्थितीत नवं कोरं शूट सुरु करणारे हे पहिले मराठी बॅनर असेल….\nनाट्यकर्मी आणि रंगमंच कामगारांसाठी अभिनेते ‘वैभव मांगले’ यांचा मदतीचा हात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/07/coronas-wife-son-and-daughter-in-law-along-with-a-ncp-leader/", "date_download": "2020-10-01T07:48:26Z", "digest": "sha1:ZLP6Z2KG43UNG7XYDIRWLRXKLSRDETN6", "length": 10389, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्यासह पत्नी, मुलगा व सुनेला कोरोनाची बाधा - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nमोठी बातमी : जिल्ह्यातील ‘ह्या’ पोलीस अधिकार्यांच्या झाल्या बदल्या\nHome/Ahmednagar South/राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्यासह पत्नी, मुलगा व सुनेला कोरोनाची बाधा\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्यासह पत्नी, मुलगा व सुनेला कोरोनाची बाधा\nअहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :-देवळाली प्रवरा येथील गणेगाव रोड वस्तीवरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्यासह त्यांची पत्नी, मुलगा व सुनेला कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणीनंतर आढळून आले.\nदेवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरात १५ दिवसांपूर्वी कोरोनाचे १२ रुग्ण सापडले. त्यातील ११ जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले.\nयातील पशू वैद्यकीय क्षेत्रातील एकाचा नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यानंतर परिसरात रुग्ण सापडले नसल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला असताना\nदेवळाली प्रवरा येथील राजकीय क्षेत्रात बडे प्रस्थ असलेल्या पिता-पुत्रांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. देवळाली प्रवरा नगरपालिकेने रस्ता बंद केला\nअसून परिसरातील व्यक्तींना बाहेर पडण्यास मज्जाव केला आहे. गुहा येथील ५० वयाच्या पुरुषालाही कोरोनाची बाधा झाली आहे.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकर�� आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.anandmore.com/2016/02/blog-post_44.html", "date_download": "2020-10-01T06:36:01Z", "digest": "sha1:F7NAPF5O2PZNXBYNZFKHUTNXRIR2EFNY", "length": 36337, "nlines": 287, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: ऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग ४) - माझे आजचे आकलन", "raw_content": "\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग ४) - माझे आजचे आकलन\nजेंव्हा जेंव्हा मी जी एंची ऑर्फिअस वाचतो, तेंव्हा तेंव्हा मला त्यातून काहीतरी नवीन सापडल्यासारखे वाटते. आता वाचत असताना जाणवले की आपण सगळे ऑर्फिअस आणि युरीडीसीचे अवतार आहोत. आणि थोड्या फार प्रमाणात प्लुटो व पर्सिफोनचे देखील. इथे एक लक्षात ठेवायचे की कुणीही कायमचा एक अवतार म्हणून जन्माला येत नाही. आपण ह्या सगळ्या भूमिका आपल्याच नकळत आलटून पालटून घेत असतो. किंवा अजून सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे आपण झाड असतो आणि वेगवेगळ्या वेळी ऑर्फिअस, युरीडीसी, प्लुटो आणि पर्सिफोनचे गुणावगुण आपल्याला पकडत असतात, आपल्या अंगात येतात, आपल्याला पछाडून टाकतात.\nआजकालच्या शहरी जगात जिथे प्रेमविवाह फार मोठ्या प्रमाणात होतात, कुटुंबाचा आकार फार छोटा असतो आणि नवरा बायको पैसा कमाविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी काम करीत असतात, तिथे घरोघरी अनेक ऑर्फिअस आणि अनेक युरीडीसी वेगवेगळे अनुभव वेगवेगळ्या वेळी घेत असतात. सारखे एकमेकांच्या पुढे मागे होत असतात. कधी कधी एखादा जोडीदार आयुष्याच्या प्रचंड गतीमध्ये पुढे पुढेच जात राहतो आणि त्याचा जोडीदार मात्र त्या वेळी ते अनुभव घेऊ न शकल्याने मागे राहतो. मग केवळ शरीराने जिवंत म्हणून आणि कायद्याने नाते तोडता येत नाही म्हणून असा प्रत्येक ऑर्फिअस आणि प्रत्येक युरीडीसी, पुढे गेलेल्याची घुसमट आणि मागे राहिलेल्याची ओढाताण सहन करीत राहतात.\nअसा विचार करीत असताना मला एकदम जाणवलं की आपण तर ऑर्फिअस आणि युरीडीसीने न जगलेले जीवन जगत आहोत. जी एंची युरीडीसी म्हणते त्याप्रमाणे मृत्यू हा एक असा बिंदू आहे की जो एकदा ओलांडला की पुन्हा मागे फिरता येत नाही. ती एक बिंदू ओलांडते आणि मग तिची आणि ऑर्फिअसची कायमची ताटातूट होते. पुन्हा संधी मिळूनही ते दोघे तिचा वापर करीत नाहीत. त्यांचे सहजीवन अपूर्ण राहते. ते प्रत्यक्षाच्या पातळीवर येतच नाही आणि त्यांची झाकली मूठ सव्वा लाखाची बनून अजरामर प्रेमकथा बनते.\nयुरीडीसीने केलेली, 'ओलांडून परत न येत येण्यासारखा बिंदू' अशी मृत्यूची व्याख्या मान्य केली तर प्रत्येक अनुभव एकदा घेऊन झाला की त्या अनुभावापुरते आपण मृत झालेलो असतो हे देखील मान्य करावे लागेल. आणि मग प्रत्येक अनुभवानंतर न येणारा शारीरिक मृत्यू, आपल्याला सहजीवनाची, ऑर्फिअस आणि युरीडीसीने नाकारलेली संधी पुन्हा पुन्हा देत असल्याने, आपल्या आयुष्याच्या कथेला जी एंच्या ऑर्फिअसच्या कथेचे परिमाण लागू होत नाही हे देखील मान्य करायला सोपे जाईल. आपले सहजीवन प्रत्यक्षाच्या पातळीवर येत असल्याने आपली मूठ झाकलेली राहत नाही. त्यामुळे प्रेमामुळे असो किंवा रीतीप्रमाणे ठरवून, आपल्या सहजीवनातून प्रेमाने काढता पाय कधी घेतला ते आपल्याला कळत नाही.\nकयामत से कयामत तक चा उल्लेख केला होता मी या लेखमालेच्या दुसऱ्या भागात, त्याच्यावरून मग सगळ्या गाजलेल्या प्रेमपटांच्या कथा आठवल्या. एक दुजे के लिये वगैरे. मग प्रेमाच्या गाजलेल्या गोष्टी आठवल्या. हीर रांझा, शिरीन फरहाद, लैला मजनू, सलीम अनारकली वगैरे. अगदी आपल्या राधा कृष्णाची देखील. मग आठवल्या दोन कविता. एक कुसुमाग्रजांची पृथ्वीचे प्रेमगीत आणि दुसरी गोविंदाग्रजांची प्रेम आणि मरण. पहिलीत मनाने वरलेला प्रियकर आणि प्रेमगीत म्हणणारी प्रेयसी जिवंत रहातात पण भेटत नाहीत. आपापल्या कक्षेत फिरत राहतात. थोडेफार राधा कृष्णासारखे तर दुसऱ्या कवितेत ज्या क्षणी निग्रही प्रियकराला त्याची प्रेयसी भेटते त्याक्षणी त्याचा मृत्यू होतो. या सगळ्या चित्रपटात, प्रेमकथात, प्रेमकवितेत सूत्र एकच. या सगळ्या झाकल्या मुठी आहेत. सातत्याचे सहजीवन न जगता, केवळ एका क्षणाचे गुणगान करून प्रेमाची महती गाणाऱ्या रचना आहेत हे जाणवले. इतकेच काय पण राधा कृष्णाच्या जोडीतील, कृष्ण ज्यांच्याबरोबर सातत्य असलेले सहजीवन जगला त्या रुक्मिणी, सत्यभामा, जाम्बवती, कालिंदी, मित्रविंदा, सत्या, भद्रा आणि लक्ष्मणा या अष्टभार्यांपैकी एकीचेही सहजीवन आदर्श प्रेम म्हणून गायले जात नाही. म्हणजे जेंव्हा भगवंतांची झाकली मूठ उघडते तेंव्हा ती देखील प्रत्येक वेळी सव्वा लाखाची नसते हेच सिद्ध होते.\nविचारांची गाडी इथपर्यंत आल्यावर एकदम आठवली कुसुमाग्रजांची अजून एक कविता “प्रेम कुणावर करावं \nएक गोष्ट जाणवली की भलेही यात कुसुमाग्रजांनी भिन्न गोष्टींवर प्रेम करायला सुचवलं असलं तरीही त्यांनी जितक्या स्पष्ट शब्दात सर्व पर्याय सुचवले आहेत तितक्या स्पष्ट शब्दात नवरा बायकोच्या नात्याचा, भारतीय संस्कृतीप्रमाणे सात जन्माच्या जोडीदारांचा, पर्याय सुचवलेला नाही आहे. त्यांनी सुचवलेले सर्व पर्याय हे मानवी आयुष्यातील विविध घटना, भावना किंवा त्यांचे प्रतीक असलेल्या व्यक्ती आहेत. खरं तर त्यांनी सांगितलेल्या अनेक पर्यायांना \"वात्सल्य, अभिलाषा, आकर्षण, आदर, सहानुभूती, आत्मानुभव, कर्तव्य\" अशी प्रेमापेक्षा अधिक समर्पक विशेषणे आहेत. पण कुसुमाग्रजांना कवितेतून व्यक्त करायचे होते ते आयुष्यावरचे प्रेम. त्यांच्या दृष्टीने प्रेम म्हणजे प्रचंड मोठा इतिहास असणाऱ्या संस्कृतीरूपी वाहनाला भविष्याकडे नेणारे इंधन, म्हणून त्यांनी आयुष्यातील मान-अपमान, आशा-निराशा, मैत्री-शत्रुत्व, जय-पराजय या सर्वांवर प्रेम करायला सुचवलंय.\nपण त्यात संस्कृतीचा सर्वात लहान एकक म्हणजे कुटुंब आणि त्यातील नवरा बायकोचे नाते, लग्न ही घटना आणि त्यानंतर येणारा संसार याचा कुठेही उल्लेख नाही. कदाचित कुसुमाग्रजांनादेखील या नात्यात होणाऱ्या प्रेमाच्या ओढाताणीची कल्पना आली असावी. मागे राहिलेल्या ऑर्फिअसचे आणि पुढे गेलेल्या युरीडीसीचे पण तरीही एकत्र राहाव्या लागणाऱ्या या जोडीचे दु:ख्ख त्यांना जाणवले असावे, म्हणून त्यांनी स्पष्ट शब्दात,\nअसं सांगून आपल्यावर ही जबाबदारी टाकली नसावी.\n प्रेमाचा भास होणारे पण त्याने आपल्या सहजीवनातून काढता पाय कधी घेतला ते न कळल्याने उरलेले रखरखीत सहजीवन तसेच जगत रहावे का की दुसरा काही उपाय आहे\nत्याचे उत्तर पण जी एंनी ऑर्फिअसच्या कथेत देऊन ठेवले आहे असे मला वाटते. \"आपल्या मर्यादा ओळखणे याला कदाचित ज्ञान देखील म्हणता येईल\" असे जी ए प्लुटोच्या तोंडून आपल्याला सांगतात.\nप्रत्येक अनुभवानंतर शारीरिक मृत्यू न येणे आणि एकाच जीवनात अनेक अनेक अनुभव जोडीदारापेक्षा वेगळ्या वेळी घ्यावे लागणे, सातत्य असल��ले सहजीवन जगायला लागणे हीच आपली मर्यादा आहे याचे एकदा ज्ञान झाले की अश्या सहजीवनातून काढता पाय घेणाऱ्या प्रेमाला थांबवणे आपल्याला कदाचित थोडे सोपे जाईल.\nएक तर सहजीवनातील जोडीदाराला आपल्या बरोबर प्रत्येक अनुभवात सामील करून घ्यावे आणि ते शक्य नसेल तर वाट पाहण्यास तयार व्हावे, इतकेच आपण करू शकतो. दोन कनेक्टिंग ट्रेन मध्ये किंवा विमानाच्या फ्लाईटमध्ये जर अंतर असेल तर आपण मनाची तयारी करून तो मधला वेळ चांगला जावा म्हणून आधीच आवडते पुस्तक किंवा गेम किंवा अजून काहीतरी घेऊन ठेवतो आणि वाट पाहण्याचा आपला वेळ सुसह्य करतो तसेच काहीसे केल्यास जोडीदार त्याच्या स्वतःच्या वेगाने येत असताना आपला खोळंबा होतोय अशी भावना फार जाणवणार नाही. कधी कधी पुढील गाडी किंवा विमान यायचे जास्त लांबते हे खरे आहे पण मी आशावादी आहे की, मागे राहिलेल्या जोडीदाराला त्याच्या अंगात आलेल्या ऑर्फिअसच्या भूमिकेचे भान असेल आणि तो आपला वेग वाढवण्याचा प्रयत्न नक्की करेल. आणि पुढे गेलेली युरीडीसी त्याला या प्रयत्नात घाई न करता मदत करेल.\nयुरीडीसी शारीरिक मृत्यूचा अनुभव घेते. म्हणून तो त्याच वेळी अनुभवणे ऑर्फिअसला शक्य नसते. आपल्या सहजीवनात आपण रोजच्या रोज शारीरिक मृत्यूचा अनुभव घेत नसून इतर अनुभव आपल्या जोडीदाराच्या आधी घेत असतो. हे अनुभव आपल्या मेंदूत नोंदले जातात आणि मग आपण ते व्यक्त करायला विसरतो, कंटाळतो किंवा असमर्थ असतो. त्यामुळे दोघांमधील अंतर वाढत जाते. परंतु आपण सध्या ज्या जगात राहतो त्या जगात विज्ञानाने, अनुभव मेंदूबाहेर पकडून ठेवण्यासाठी फोटो, व्हिडीओ सारखी अनेक साधने उपलब्ध करून दिली आहेत. त्याशिवाय, संपर्काच्या साधनांच्या आधारे हे पकडून ठेवलेले अनुभव आपण जवळपास त्याच क्षणी आपल्या जोडीदाराबरोबर शेअर करू शकतो आणि त्याचा आपल्या बरोबर राहण्याचा वेग वाढवू शकतो. याशिवाय संवाद तुटू न देणे ही जबाबदारी आपल्याला सजगपणे सांभाळावी लागेल. तर ही उघडलेली मूठ देखील सव्वा लाखाची ठरू शकेल.\nजसे जोडीदाराच्या बाबतीत आपण ऑर्फिअस किंवा युरीडीसी असतो तसेच, आपल्या मुलांच्या बाबतीत आपण प्लुटो असतो. जसा प्लुटो आपल्या आयुष्यातील मागे घडलेली घटना ऑर्फिअसच्या आयुष्यात घडवण्याचा प्रयत्न करतो. तसेच आपण देखील आपल्या आयुष्यातील पूर्ण न होऊ शकलेल्या शक्यता आपल्या मुलांच्या आयुष्यात घडवण्याच्या प्रयत्न करतो. छोटे कुटुंब सुखी कुटुंबच्या आपल्या जगात प्रत्येक कुटुंबात मुले कमी आणि त्यांच्या भविष्याच्या शक्यता अनंत आहेत. त्यामुळे आपण \"भी इस दुनिया में जिंदा मेरा नाम रहेगा, जो भी तुझको देखेगा तुझे मेरा लाल कहेगा\" हे गाणे नकळत कायम आचरणात आणत असतो.\nपण एक गोष्ट विसरतो की प्लुटो ऑर्फिअस आणि युरीडीसीला निवडीचे स्वातंत्र्य देतो. आपला निर्णय त्यांच्यावर लादत नाही आणि त्यानी त्यांची निवड केल्यावर ती योग्य की अयोग्य यावर भाष्य न करता त्यांना त्यांचे सुखद किंवा दु:ख्खद परिणाम भोगायला मोकळे करतो. हे प्लुटोच्या भूमिकेतल्या आपल्याला कायम लक्षात ठेवायला हवे. त्याचवेळी, मुलांनी पूर्ण विचारांती घेतलेला निर्णय अयोग्य आहे असे म्हणणारी पर्सिफोन जर आपल्या अंगात आली तर तिला शांत करायची जबाबदारी देखील आपल्यावरच असते. मला वाटते प्लुटो आणि पर्सिफोनचे हे रूपक नोकरी व्यवसायातील कनिष्ठ किंवा नव्याने रुजू झालेले सहकारी या सगळ्यांच्या बाबतीत किंवा सासू-सासरे आणि सून-जावई यांच्या बाबतीत देखील तितकेच चपखल बसेल.\nया लेखमालेच्या सुरवातीच्या दोन भागात मी ऑर्फिअसची कथा आणि तिचे प्रचलित साहित्यातील इतरांनी लावलेले अर्थ लिहिले. तिसऱ्या भागात जी एंनी त्या कथेचा केलेला विस्तार आणि तिची मला लागलेली लागलेली संगती लिहिली. आणि या चौथ्या आणि अंतिम भागात जी एंच्या या मनोहारी रांगोळीचे आपल्या जीवनाशी साधर्म्य नसून देखील आपल्याला ती कशी मार्गदर्शन करते ते लिहिले. पण मला कल्पना आहे की हे माझे आजचे आकलन आहे. आणि ते अपूर्ण आहे. आयुष्याचे अजून जितके नवीन अनुभव घेईन तितके माझे आकलन अजून पूर्णत्वाला जाईल. पण, ‘जे आहे ते अपूर्ण असून ते अंतिम ज्ञान नव्हे’ हे मला कळले आहे, हेच जणू मला आता प्लुटोच्या विचाराने पछाडले असल्याचे लक्षण आहे. तुम्हाला जेंव्हा तुमचा ऑर्फिअस किंवा युरीडीसी किंवा प्लुटो किंवा पर्सिफोन पछाडेल तेंव्हा तुम्ही सजग असावे आणि त्या विचाराचा आनंद लुटावा अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि जी एंनी मला या कथेतून जे दिले ते तुमच्यापर्यंत शब्दातून पोहोचवण्याचा माझा प्रयत्न थांबवतो.\nLabels / लेखन प्रकार\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\nब्लॉगपोस्ट ईमेल मध्ये मिळवा\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ६)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ५)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ४)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ३)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग २)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग १)\n‎समाजवाद आणि भारत‬ (भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n‎समाजवाद आणि भारत‬ (भाग ७) - पुरोहितांचा आणि राजां...\n‪मी उत्सवला जातो‬ - (भाग १)\n‎मी उत्सवला जातो‬ - (भाग 2)\n‪‎मी उत्सवला जातो‬ - (भाग 3)\n‪‎मी उत्सवला जातो ‬- (भाग ४)\nसगोत्र विवाह आणि प्रवीणचा प्रश्न\n‪समाजवाद आणि भारत‬ (भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीच...\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग ४) - माझे आजचे आकलन\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले...\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग २) - अट मोडण्याची कारणे ...\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग १) - मूळ कथा\n‪समाजवाद आणि भारत‬ (भाग ५) - कारागिरांचा उदय\nव्यर्थ न हो बलिदान\nभाग १ : आर्थिक अरिष्टांची कारणे\nभाग २ : सुचवलेले उपाय\nभाग ३ : भारतीय डॉन क्विक्झोट\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\nटीव्ही लागले रे, टीव्ही लागले\nपुरूषातून 'माणूस' घडवण्याचा प्रश्न\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2018/01/blog-post_21.html", "date_download": "2020-10-01T08:59:35Z", "digest": "sha1:LSXP4AHMLYIVVZTHVMDHLGCCIEB6XWRN", "length": 20385, "nlines": 319, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: मनमौजी निरागस मित्र !", "raw_content": "\nजळगाव शहराचे बारावे महापौर आणि मनसेच्या १२ नगरसेवकांचे नेते ललितभाऊ कोल्हे यांचा आज वाढदिवस. जवळच्या आणि जिवाभावाच्या काही मित्रांचे त्यांच्या वाढदिवसाला मनःपूर्वक अभीष्टचिंतन करताना त्यांच्या विषयी चांगल्या गोष्टी लिहण्याचा वसा अनेक वर्षांपासून मी जपला आहे. वृत्तपत्राच्या व्यापातून बाजुला झाल्यानंतर गेल्या दोन वर्षांत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सानिध्यात राहण्याची संधी मिळाली. ओळखीचे रुपातंर परिचयात झाले. परिचयातून मैत्री वृद्धींगत झ���ली. काही मोजक्या लोकांशी विवाद होवूनही गाढ मैत्री झाली. सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून हक्काच्या वाचकांपर्यंत पोहचताना मित्रांच्या व्यक्तिमत्त्वाचे इतरांना माहित नसलेले पैलू उलगडण्याची संधी साधत आलो आहे. याच परंपरेत आज ललित कोल्हे यांच्या विषयी ठरवून लिहित आहे. विवादातून झालेल्या या मैत्रिची प्रवास लक्षवेधी आहे.\nखरेतर, कोल्हे परिवाराचा आणि माझा परिचय थेट स्व. पंडीतराव अण्णांपासून. म्हणजे, ललित कोल्हे यांच्या आजोबांपासून. सन १९८९ च्या दरम्यान वृद्धावस्थेमुळे स्व. पंडीतराव अण्णा राजकारणातून निवृत्त झालेले होते. कन्झुमर सोसायटीच्या कार्यालयात ते रोज आराम करीत असत. तेथे बऱ्याचवेळा स्व. दिलीपअण्णांशी भेट होत असे. स्व. बबनभाऊ बाहेती, स्व. दिलीपअण्णा आणि मी बाहेतींच्या कार्यालयाजवळ रात्री उशीरापर्यंत गप्पा करीत असू. याच गप्पांमधून जळगावच्या राजकिय इतिहासाचे अनेक बारकावे तेव्हा समजले. मी पत्रकार असल्यामुळे स्व. दिलीपअण्णा माझ्याशी आदराने बोलत. दरवर्षी सामुहिक विवाह सोहळा ते आयोजित करीत. याशिवाय, काशिबाई उखाजी काल्हे विद्यालयात वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ असे. या दोन कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून न चुकता हजेरी लावावी लागे. ललितभाऊंचे वडील विजयबापू कोल्हे यांची आणि आमची बैठक दाणाबाजारातील स्व. कौशिक तिलीया यांच्या दुकानातील. अख्ख्या जळगावातील तेव्हाची दादा मंडळी याच दुकानात बसत असे. आतील गोटाच्या बातम्या मिळविण्याची ती एक जागा होती. अशा प्रकारे कोल्हे कुटुंबियांशी दोन पिढ्यांचा माझा संपर्क आहे. ललित कोल्हे हे तिसऱ्या पिढीतले.\nललिल कोल्हे हे जळगाव नगर पालिका व त्यानंतर महापालिकेत सन १९९६ पासून नगरसेवक आहेत. काही काळ ते बांधकाम सभापतीही होते. तोपर्यंत माझा ललित कोल्हे यांचा थेट परिचय नव्हता.\nएमआयडीसीत दैनिकाच्या कार्यालयात जाताना कधीतरी रेमंडजवळ कामगारांच्या घोळक्यात ललित कोल्हे दिसायचे. रेमंडमधील कामगार संघटनांच्या वादविवादातून ललित कोल्हेंचे नाव चर्चेत असे. तत्कालिन विरोधीपक्ष नेत्यांच्या काही समर्थकांना रेमंडच्या कामगार संघटनेत रस निर्माण झाला होता. दोन्ही गटात यातून होणाऱ्या विवादाच्या बातम्या चर्चेत असत.\nललित कोल्हे त्यांच्यातील संघटन कौशल्य आणि राजकिय घोडदौडला संधी मिळाली त��� सन २०१३ मध्ये झालेल्या मनपा निवडणुकीत. या निवडणुकीत नव्या दमाच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेतृत्व ललित कोल्हे यांनी करीत १२ नगरसेवक निवडून आणले. या विजयामुळे जळगावातील मनसेचा डंका मनसे सुप्रिमो राज ठाकरेंच्या समोर मुंबईत वाजला. हा विजय मिळविल्याबद्दल आम्ही दैनिकाची मंडळी ललिल कोल्हेंचे अभिनंदन करायला गेलो. तेव्हा सर्व नगरसेवकांसह ते मुंबईला राज ठाकरेंच्या भेटीसाठी रवाना होत होते. घाईत फारसे बोलणे झाले नाही. जळगाव शहरांतर्गंत या विजयाने ललित कोल्हेंची ओळख ललितभाऊ म्हणून ठळकपणे करुन दिली.\nमनपा निवडणुकीनंतर काही काळ ललितभाऊंची भूमिका तळ्यात मळ्यात होती. रेमंडमधील वादविवाद टोकाला गेले. पोलिसात तक्रारीही झाल्या. त्यानंतर ललितभाऊंनी खाविआशी साथसंगत केली आणि ती आजपर्यंत कायम ठेवली. खाविआशी जुळवून घेतल्याने ललितभाऊंना उपमहापौरपद मिळाले. अखेरच्या टप्प्यात महापौर होण्याचीही संधी मिळाली. ललितभाऊंचा हा सत्तावाटणीचा निर्णय हुशारीचा ठरला.\nमध्यंतरी जी. एस. मैदानावर दैनिकातर्फे ऑटो एक्स्पो आयोजित होता. तेथे ललित कोल्हेंशी जवळून परिचय झाला. प्रमुख पाहुणे म्हणून ते आले होते. स्टॉल पाहणी करताना बातचित झाली. मला दिलीपभाऊ म्हणत ते ओळखून होते. पुढील काळात आमच्या कॉलनीतील साईमंदिरा करिता मदत मिळावी या हेतूने ललितभाऊंकडे जाणे-येणे झाले. तेथून परिचय वाढत गेला.\nमधल्या काळात एल. के. फाऊंडेशनच्या अनेक उपक्रमांची माहिती मिळत गेली. जळगाव शहरातील स्वच्छतेसाठी फाऊंडेशनचे स्वच्छतादूत वापरुन आगळेवेगळे काम एल. के. फाऊंडेशनने केले.\nमहापौरपदी विराजमान झाल्यानंतर ललितभाऊंनी पहिला हात शहरातील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता या विषयाला घातला. गिरणा टाकीची दुरवस्था लोकांच्या समोर आणली. तेथील पाहणी करण्यासाठी पत्रकारांना नेण्यात आले. सुरवात अशी धडाक्यात झाली. गप्पांच्या ओघात ललित कोल्हेंना एकदा मी म्हणालो, ललितभाऊ प्रभागांचे दौरे करा. मनपा सुविधा देवू शकत नाही. पण, किमान लोकांचे ऐकून घ्या. त्यांनी काही काळ तसे केले. अशा गोष्टींमधून परिचय हा मैत्रीत वृध्दींगत होत गेला.\nललितभाऊ कोल्हे यांच्या सामाजिक कार्याची दिशा ठरलेली आहे. पारंपरिक सण-उत्सव सामुहिकपणे धुमधडाक्यात साजरा करण्याचा ललितभाऊंना शौक आहे. राजेशाही दहीहंडी, आतषबाजीसह रावण दहन, दिवाळी पाडवा पहाट गाणी, पतंग महोत्सव यांच्या आयोजनातून एल. के. फाऊंडेशनला सांस्कृतिक ओळख मिळाली आहे.\nललितभाऊंच्या कार्यातील दोन गोष्टी इतरांना फारशा माहित नाही. पहिली म्हणजे, गरीब आणि गरजू कुटुंबातील जवळपास ३५० ते ४०० रुग्णांवर शस्त्रक्रियांचा खर्च त्यांनी केला आहे. अशा प्रकारची मदत आजही सुरूच असते. दुसरी गोष्ट म्हणजे, जळगाव शहरात हेलिकॉप्टर बोलावून लहान मुलांना हवाई सफर घडवून आणण्याचा उपक्रम त्यांनी राबविला आहे. याशिवाय, फॉगिंगसाठी ४ खासगी मशीन आणणे, गुणवंत विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, दप्तर वाटप असेही उपक्रम सुरूच असतात.\nकोणाशीही एकदा मैत्री केली की गुण दोषांसकट त्याला स्वीकारायचे असते. ललितभाऊंचे मित्र म्हणून घेताना त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील काही प्रसंग पिच्छा सोडत नाहीत. त्या विषयीचे आक्षेप घेणारे विरोधक मित्रांना भंडावून सोडतात. सहजीवनाच्या बाबतीत जोडीदार निवडण्याचा ललितभाऊंचा निर्णय हा चुकत गेला असेल. होते असे कधीकधी एखाद्याचे. पण, व्यक्तिगत जिवनातील ही एक विषय सोडला तर ललितभाऊंवर आक्षेपाचा थेट विषय नाही.\nललितभाऊंच्या वागण्या बोलण्यात एक मनमौजीपणा आहे. तो कधीकधी निरागस मुलासारखा आहे तर कधीकधी टोकाचा हट्टी आहे. हा माणूस कपडे, घड्याळ, बूट अशा भौतिक आकर्षणाच्या वस्तूत रमणारा. राजकारणाची गंभीर चर्चा सुरू असताना आपल्याकडील महागडी वस्तू कौतुकाने इतरांना दाखवणारा. अगदीच्या मूडमध्ये असला तर मित्रांवर महागड्या भेटवस्तुंची लयलूट करणारा. म्हणूनच ललितभाऊ मला मनमौजी वाटतात. जे मनात येईल ते करणारा एक सच्चा निरागस मित्र ... अशा मैत्रित मग आक्षेपाचे सारे सारे मुद्दे गळून पडतात ...\nवाढदिवसानिमित्त ललितभाऊंचे अभीष्टचिंतन आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा ...\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2018/02/sahyadri-western-ghat-history-in-marathi.html", "date_download": "2020-10-01T06:32:13Z", "digest": "sha1:ZC6WENPEND4J2SGEKKO56Y6GC72TLJBV", "length": 10901, "nlines": 128, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "सह्याद्री पश्चिम घाट", "raw_content": "\nHomeमहाराष्‍ट्राचा भूगोलसह्याद्री पश्चिम घाट\nजागतिक वारसा 2006 मध्ये भारत भारत पासून युनेस्को वेस्ट घाटणे जागतिक वारशाच्या जागी समाविष्ट करण्यासाठी विनंती केली आहे. यामध्ये एकंदर सात उपरे आहेत.\nअगस्त्यमलाई संरक्षित जैविक क्षेत्र (900 वर्ग कि.मी.) ज्यात तमिळनाडूचे काकड मुंडन्थुराई तीर्थ प्रकल्प (806 वर्ग कि.मी.) आणि नेयय्यर जलाशय, पेपारावा आणि शेन्डुर्नेबल जवळ अचेनकोइल क्षेत्र, थेंमला, कोणी, पुन्नल, थिरुवन्थपुरम आणि ऑगस्ट्यवनम, केरळ\nकेरळच्या पेरियार राष्ट्रीय उद्यान (777 वर्ग कि.मी.), रांणी, एखाद्याला आणि आचणकोविलमध्ये जंगल. पूर्व दिशेस श्रीविल्लीपुत्तुर जंजीर आणि तिरुनवेली इथली जंगल यांचा समावेश आहे.\nचिंचाराचा संवर्धन, इराविकुल राष्ट्रीय उद्यान (90 वर्ग कि.मी.), इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान, ग्रस हिल्स राष्ट्रीय उद्यान आणि करियन शोला राष्ट्रीय उद्यान (एकूण 958 वर्ग कि.मी.) तसेच तमिळनाडूच्या पालानी पर्वतरांग राष्ट्रीय उद्यान (736) .87 वर्ग कि.मी.) आणि केरळमध्ये परांबीबीकुलम अ बक्षिस (285 वर्ग कि.मी.).\nनीलग्रीरी उपक्षेत्र - निलगिरी संरक्षित जैविक क्षेत्र तसेच करिपुजा राष्ट्रीय उद्यान (230 वर्ग कि.मी.), सिलेंटल व्हॅली राष्ट्रीय उद्यान (89.52 वर्ग कि.मी) आणि वायनाड जलसंपदा (344 वर्ग कि.मी.) बंदीपूर तमिळनाडू राष्ट्रीय उद्यान (874 वर्ग कि.मी.), मुकुर्थी राष्ट्रीय उद्यान (78.46 वर्ग कि.मी.), मुमुमलाई राष्ट्रीय उद्यान (321 वर्ग कि.मी.) तसेच अमरबलमलचे संरक्षित जंगल (000 वर्ग कि.मी.) यांचा समावेश आहे.\nतळव्हावेरी उपक्षेत्र - ब्रह्मगिरी संन्यासी (181.29 वर्ग कि.मी.), राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान (321 वर्ग कि.मी.), पुष्पगिरी संन्यासी (92.65 वर्ग कि.मी.), तळबाई अभयारण्य (105.01 वर्ग कि.मी.) मी) आणि केरळ मध्ये अरलम संरक्षित वनक्षेत्र समाविष्ट आहे\nकुद्रेमुख उपक्षेत्र - कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान (600.32 वर्ग कि.मी.), सोमेश्वरचा संवर्धन आणि आजूबाजूची सोमेश्वरचे संरक्षित जंगल तसेच कर्नाटक अगुंबे व बलहोलिला जंगल आहे.\nसह्याद्री उपखंडा - आन्श्री राष्ट्रीय उद्यान (340 वर्ग कि.मी.), चांदोली राष्ट्रीय उद्यान (317.67 वर्ग कि.मी.), कोयना अभयारण्य आणि राधानगरी संवर्धन.\nसुमारे 325 प्रजाती या जागतिक दर्जाच्या नष्ट झालेल्या प्रजाती आहेत. तसेच उभयचरांमधून बर्याच प्रजातींचे पश्चिम घाट आढळतात.\nसस्तन प्राणी: पश्चिम घाट सस्ती प्राणी जवळजवळ 139 प्रजाती आढळतात यापैकी मलबार\nगंधमार्जार आणि सिंहपुच्छ वानर या दोन प्रजाती विनाशांच्या मार्गावर आहेत. पश्चिम घाट आढळतात सिंघपुच्छ वानरांची संख्या तर केवळ 2,500 आहे. सिंहपु���्छ वानरांची सर्वात जास्त संख्या ही सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान आढळते कुडूरेमुख राष्ट्रीय उद्यानही सिंहपुच्छ वांत्र आढळतात. या पर्वतराजी वन्यजीवांसाठी खूप उपयुक्त जागा आहे. निलगिरीचे जैविक क्षेत्र आशियाई हत्ती मोठ्या प्रमाणावर आढळतात ब्राह्मिगिरी आणि पुष्पगिज संवर्धन देखील हेथस सुयोग्य निवासस्थान कर्नाटक पश्चिम घाट मध्ये 6000 हत्ती आढळतात (2004 साला सारखे) आणि 10% वाघांचे येथे आढळतात. सुंदरबन नंतर भारत सर्वात जास्त वाघ हे कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ जंगलात आढळतात. बंदीपुर राष्ट्रीय उद्यान आणि नागरहोल येथे 5,000 अधिक गौर (गोऱ्हे) शेळ्यांचे कळप राहतात कोडाग जंगलच्या पश्चिमेकडे निलगीरी माकड मोठ्या प्रमाणात आढळतात. मोठा संख्या आढळतो खूप हत्ती, गोर, सांबर, चिटे, वाघ इ. प्राणी\nसर्पिंग प्राणी: अजगरचे काही जाती हे फक्त पश्चिम घाट आहेत.\nउभयचर प्राणी: 179 उभयचर प्राणी प्रजाती पैकी 80% प्रजाती ते पश्चिम घाट आढळतात.\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nअभ्यास कसा करावा 24\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 17\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\nसमानार्थी शब्द | Synonyms\nपोलिस भरतीचा निर्णय जाहीर : साडे बारा हजार जागांसाठी परीक्षा घेण्याची गृहमंत्र्यांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/other-sports/sportsnasha-awards/articleshow/54632612.cms", "date_download": "2020-10-01T09:05:12Z", "digest": "sha1:J46PENUDI2ZUNSVQ6DLHCJ7JIZXD6K4L", "length": 13079, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजान्हवी, साक्षी, सर्वेशही गौरवमूर्ती\n‘स्पोर्टसनशा’ या खेळांना समर्पित वेबसाईटच्या उदघाटन सोहळ्यात कॅरमपटू जान्हवी मोरे, साक्षी रहाटे (कबड्डी) व सर्वेश जाधव (क्रिकेट) या उदयोन्मुख खेळाडूंनाही गौरविण्यात येणार आहे.\nमुंबई : ‘स्पोर्टसनशा’ या खेळांना समर्पित वेबसाईटच्या उदघाटन सोहळ्यात कॅरमपटू जान्हवी मोरे, साक्षी रहाटे (कबड्डी) व सर्वेश जाधव (क्रिकेट) या उदयोन्मुख खेळाडूंनाही गौरविण्यात येणार आहे. टेबलटेनिसपटू शुभम आंब्रे, बॅडमिंटनपटू हर्षिल दाणी व फुटबॉलपटू रेनिअर फर्नांड��स या पुरस्कारविजेत्यांच्या नावांची घोषणा आधीच करण्यात आली आहे. या वेबसाईटचे उदघाटन ९ ऑक्टोबरला विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होईल. त्यात या उदयोन्मुख खेळाडूंचा सत्कार हॉकीपटू धनराज पिल्ले यांच्या उपस्थितीत होईल. ‘स्पोर्टसनशा यंग स्पोर्ट्समन २०१६’ या नावाने हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.\nजान्हवीने राष्ट्रीय स्तरावर ५ वेळा रौप्यपदक तर प्रादेशिक स्पर्धांत तीनवेळा सुवर्ण पदक मिळवले आहे. तसेच इतर अनेक स्थानिक स्पर्धात चमकदार कामगिरी केल्याने तिचे नाव ‘स्पोर्टसनशा यंग स्पोर्ट्समन २०१६’ या परितोषकासाठी निश्चित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कॅरमपटू व शिवछत्रपती पुरस्कार विजेते अरुण केदार यांनी अनुमोदन दिले. कबड्डीपटू साक्षी रहाटे ही अष्टपैलू खेळाडू असून उजवी मध्यरक्षक व उजव्या कोपऱ्यातून चढ़ाई करण्यात माहिर आहे. तिने मुंबई व महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.\" अर्जुन अवॉर्ड विजेत्या माया मेहेर यांच्याशी सल्लामसलत करून साक्षीच्या नावाचे अनुमोदन केल्याचे कबड्डी संघटक शशी राऊत यांनी सांगितले. क्रिकेटपटू सर्वेश जाधव हा तरुण उदयोन्मुख खेळाडू असून नुकत्याच झालेल्या कल्पेश कोळी स्पर्धेत त्याने उत्तम कामगिरी केली आहे. तसेच त्याची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एकोणीस वर्षांखालील प्रशिक्षण शिबिरात निवड झाली आहे. त्याच्या नावाला बिर्ला क्रिकेट अकादमीचे संचालक दिलीप पिंगे यांनी अनुमोदन दिले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n'उद्धव ठाकरे सरकारला वाटत असेल, पण कंगना घाबरणारी नाही'...\nअपंगत्वावर मात करत सुयश जाधवने पटकावला अर्जुन पुरस्कार...\n'डोपिंगमध्ये दोषी आढळलेल्या कुस्तीपटूंनी आपली पदके परत ...\nगूड न्यूज... करोनाच्या काळात भारताला मिळाले सुवर्णपदक...\nआजपासून आयएसएलला प्रारंभ महत्तवाचा लेख\nहैदराबाद विजयाचे खाते उघडणार का\nमुंबई विरुद्ध बेंगळुरू, आज होणार महामुकाबला\nराजस्थान विरुद्ध पंजाबची लढत, कोण मिळवणार दुसरा विजय\nकोलकाता विरुद्ध हैदराबाद, आज कोण जिंकणार\n आज कोण ठरणार सरस\nमुंबईहाथरस प्रकरणावरून शिवसेना आक्रमक; थेट राष्ट्रपतींना साकडे\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nकोल्हापूरहा लढून मरणारा समाज आहे हे लक्षात ठेवा: संभाजीराजे\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबईपार्थ यांच्या या मागणीलाही कवडीची किंमत देणार का\n पत्नीला १० हजार रुपयांना विकले, तिच्यासोबत घडली भयानक घटना\nअहमदनगरनगरमध्ये भाजपला धक्का; नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी धरली राष्ट्रवादीची वाट\nLive: हल्दिरामची ४० लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल\nमुंबईभाजप नेते नारायण राणे यांना करोना; सेल्फ आयसोलेट होणार\n रात्री नऊची वेळ, 'ते' दुचाकीवरून जात होते, तितक्यात...\nविज्ञान-तंत्रज्ञानTV, फ्रीज आणि वॉशिंग मशीनवर बंपर सूट, ५ ऑक्टोबर पर्यंत सेल\nब्युटीलांबसडक आणि काळ्याशार केसांसाठी करा हे ३ नैसर्गिक उपाय\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगआराध्याला सुदृढ व निरोगी बनवण्यासाठी ऐश्वर्या राय देते ‘हा’ ठोस आहार\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nआर्थिक राशिभविष्यवृश्चिक: धनवृद्धीचे शुभ योग; वाचा, ऑक्टोबरचे आर्थिक राशीभविष्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/2016/10/29/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE/?shared=email&msg=fail", "date_download": "2020-10-01T06:51:53Z", "digest": "sha1:MD4FIT4WVNNVQQ7WFEPJMPW7EVSFVFCN", "length": 9929, "nlines": 77, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "किल्ला", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nकिल्ला ..एक आठवण ..\nदिवाळी जवळ आली की आमची धावपळ सुरुच व्हायची. दगड, विटा, आणि माती या सर्व गोष्टींची जमवाजमव व्हायची. मी आणि भैया आमच्या दोघांची नुसती धावपळ असायची. शेजारचे दोन चार मित्र जमायचे आणि सुरु व्हायची किल्ले बांधणीची सुरुवात. मधुनच आईची एक हाक ऐकु यायची ‘जास्त मातीत खेळु नका रे ’ आणि त्याला आम्ही ‘हो आई नाही खेळत’ आणि त्याला आम्ही ‘हो आई नाही खेळत’ म्हणुन उत्तर द्यायची. मग सकाळी जे सुरुवात करायची किल्ला बांधण्याची ती थेट 2 3 दिवस चालायची.\nसुरुवात व्हायची ती माती घेऊन येण्या पासुन. घरातील एक जुनाट पोत घ्यायच, आई नको म्हणत असताना ही आणायचं. ‘ही माती चांगली आहे.. घ्या रे . ‘भैया ने सांगायच कारण आमचा मुखीया तोच असायचा. मग शेजारच्या मित्रानी आणि मी भराभर माती घ्यायची आणि घरा जवळ आणायची. पुन्हा सुरुवात ती मोठा दगड हुडकून आणायची. तो कुठे भेटलाच की कसा आणायचा ही एक मज्जाच असायची. कित्येक वेळा बोट सापडन, कापण , खरचटन असले प्रकार सर्रास व्हायचे.\nसगळ्या आवश्यक गोष्टी एकत्र केल्या नंतर भैया मातीत पाणी ओतुन त्याचा व्यवस्थित चिखल करुन किल्ला बांधणीचं उदघाटन करायचा. सर्वाच्या मताने किल्ला कसा झाला पाहिजे याची चर्चा सुरू व्हायची. एमताने नंतर शेवटचं ठरायच आणि मग सगळेच किल्ला बांधण्यात व्यस्त होऊन जायचे. एकदा सुरुवात झाली की किल्ला बांधनीसाठी अजुन आमचे मित्र कधी जमायचे कळायचंही नाही दोनाचे पाच व्हायचे. शेवटचा हात मार योग्या त्या बुरुजाच्या बाजुने अस भैया म्हटला की अखेर किल्ला बांधणीच काम पुर्ण झालं अस समजायचं.\nआता राहता राहिला प्रश्न सजावटीचा तर मग किराणा दुकानातुन लाल कलर त्याला काव म्हणायचे तो आणायचा आणि चुना. मग तटबंदीला मस्त लाल कलर लावुन चुण्याची सजावट म्हणुन उपयोग व्हायचा. किल्ला सुंदर आणि आकर्षक दिसावा म्हणुन आळीव आणि काही धान्य टाकायचं. दोन तीन दिवसात ते उगवुन यायचं. मग रोज त्याला वेळेवर पाणी घालायचं काम माझ्याकडे असायचं.\nकिल्ला पुर्ण झाला की स्वच्छ हात पाय धुवुन थेट स्वयंपाक घरात जायचं. दिवसभर केलेल्या मेहनती मुळे प्रचंड भुक लागायची. आई तयारच असायची प्लेट भरुन फराळ देण्यासाठी. मी , भैया आणि आमचे मित्रमंडळी मस्त ताव मारायचो त्यावर. करंजी , चिवडा , चकल्या किती पहावं तेवढे फराळाचे प्रकार खाऊन पुन्हा किल्ल्या जवळ सगळे यायचो. आता किल्लावर शिवाजी महाराजांची मुर्ती आणि मावळे ठेवले जायचे. संध्याकाळी किल्लावर दिवे लावुन त्यासमोर आई रांगोळी काढायची. अशी एकूण सजावट झाली की किल्लाकडे नुसत पाहातच राहवस वाटायचं. त्या दिव्याच्या प्रकाशात किल्ला आणि शिवरायांची मुर्ती अगदी जिवंत वाटायची. साक्षात शिवरायच आपल्या घरी आले आहेत अस वाटायचं.\nअशी सगळी धमाल दिवाळीत व्हायची किल्ला , फटाके आणि फराळ यांनी नुसती भरुन जायची. तो आनंद तो उत्साह वेगळाच होता. लहानपण परतुन यावं म्हणतात ते यासाठीच अस ���ला वाटतं. इथे ना कोणत्या गोष्टींची चिंता होती ना ओढ. होतं ते फक्त छोट्या छोट्या गोष्टीत आनंदाच जगणं.. अगदी क्षणाक्षणात.. प्रत्येक मनातं… आज जुने फोटो पहाताना ते मनात पुन्हा जगल्या सारखं वाटलं..\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\nनकळत शब्द बोलू लागले ..\nचलो बच्चो को बच्चे रहने देते हैं\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.djvu/272", "date_download": "2020-10-01T07:48:41Z", "digest": "sha1:OX3P6I7F5HLSDSEGQFGAKO4FZFFBMTZD", "length": 5545, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:भाषाशास्त्र.djvu/272 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nभाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. २६५ वषनेंच औरंगजेबने दाराला केवळ राज्यलोभाला गुंतून ठार मारिलें. ह्या इराणी भाषान्तराचा तरजमा इ. स. १७९६ साली फ्रेंच भाषेत झाला, आणि ते ऑन्केटिल ड्यूपॉनने केला. ह्या वेळी, वेदान्तग्रंथांचे अन्य भाषान्तर उपलब्ध नसे. त्या कारणाने, त्याजवरच पाश्चात्यांची कांहीं कालपर्यंत भिस्त होती, हे उघड आहे. याप्रमाणे, भारतीय ग्रंथदधीतील प्रज्वलित रत्नांनी, संस्कृत में भाषा- खालिफ, खान, अरब, इराणी, भशास्त्राचा पाया अस- सलमान, मोगल, तिबेटी, ब्रह्मी, सल्याविषयी पाश्चा- चिनी, जपानी, इत्यादि अनेक रात्यांची खात्री. yांचे चित्त वेधले जाऊन, त्यांनी संस्कृत भाषेचे मनःपूर्वक परिशीलन केले. त्यामुळे, ह्या भाषेची सहजच अभिवृद्धि झाली. तिला सर्व ठिकाणाहून ब-याच अंशाने प्रोत्साहन मिळाले. नानाविध भाषांत संस्कृत वाङ्मयाची भाषांतरे होत गेली. सर्व जगभर तिची अभिरुचि दिवसानुदिवस वाढतच चालली. संस्कृत ग्रंथोदधीचे या भूतलावरील यच्चावत् राष्ट्रास महदाश्चर्य वाटू लागले. ग्रीकसारखे पुरातन \nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\n���ा पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१८ रोजी १४:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-news-vanchit-shiv-sena-quarrel-opposition-dilemma-politics-346845", "date_download": "2020-10-01T08:15:55Z", "digest": "sha1:WRZNGSC3Y6BBQSSLPSQUA7II3JTXOJEX", "length": 18866, "nlines": 303, "source_domain": "www.esakal.com", "title": "वंचित बहूजन आघाडी आणि शिवसेनेत जुंपणार, कुरघोडीच्या राजकारणात विरोधकांची कोंडी! | eSakal", "raw_content": "\nवंचित बहूजन आघाडी आणि शिवसेनेत जुंपणार, कुरघोडीच्या राजकारणात विरोधकांची कोंडी\nविरोधकांकडून आलेले पाणी पुरवठ्‍याच्या कामांचे ठराव भिजत ठेवत शिवसेनेने मंत्रालयातून रस्त्यांची ३३ कामे रद्द करुन केवळ तीनच रस्त्यांची कामे मंजुर करुन आणल्यावर संबंधित कामे सत्ताधाऱ्यांनी कायम स्वरुपी रद्द करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत पार पाडला.\nअकोला : विरोधकांकडून आलेले पाणी पुरवठ्‍याच्या कामांचे ठराव भिजत ठेवत शिवसेनेने मंत्रालयातून रस्त्यांची ३३ कामे रद्द करुन केवळ तीनच रस्त्यांची कामे मंजुर करुन आणल्यावर संबंधित कामे सत्ताधाऱ्यांनी कायम स्वरुपी रद्द करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत पार पाडला.\nत्यामुळे जि.प.मध्ये कुरघोडीचे राजकारण पाहायला मिळत आहे. वंचित अर्थात भारिप-बमसंची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांनी सर्वसाधारण सभेत ‘हिता’चे ठराव मंजुर करत शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह अपक्षाचा समावेश असलेल्या विरोधकांची कोंडी केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेचे राजकारण चांगलेच तापणार असल्याचे दिसून येत आहे.\nअकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा\nमिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेत कधी नव्हे ती वंचित बहुजन आघाडीची संपूर्ण सत्ता आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षासह चारही सभापती पद वंचितने काबिज केली आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने मतदानापूर्वीच सभागृहातून बहिर्गमन केले हाेते. त्यामुळे शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व एक अपक्ष असलेल्या महाविकास आघाडीचा पराभव झाला हाेता.\nया प्रकारानंतर जिल्हा परिषदेत सत्ताधारी व विराेधकांमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. दरम्यान आता विरोधकांच्या सोयीचे असलेले ठराव सुद्धा सत्ताधारी फेटाळून लावत आहेत. कोरोनाकाळात जिल्हा परिषदेच्या सभांवर मर्यादा आल्यामुळे सोमवारी (ता. १४) जिल्हा परिषदेत पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत यासंबंधीचा परिचय मिळाला. त्यामुळे सोयीच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांनी बाजी मारल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.\nहेही वाचा - आमदार अमोल मिटकरींनी अनुभवली एक जीवघेण्या खेळाची निगरगट्ट रात्र\nशिवसेना आमदारांच्या मतदार संघातील कामांविरोधात ठराव\nग्रामीण भागातील रस्त्यांच्या ३३ कामांना शासनाच्या ग्रामविकास विभागाने अचानक रद्द केले होते. त्याबदल्यात शिवसेनेचे आमदार असलेल्या पातूर तालुक्यातील एक व बाळापूर तालुक्यातील रस्त्यांच्या दोन कामांना मंजुरी देण्यात आली होती. सदर कामे ३ कोटी ८६ लाख रुपये ६७ हजार रुपयांची होती. इतर तालुक्यातील ग्रामस्थांवर अन्यायकारक असलेली सदर तीन कामे कायम स्वरुपी रद्द करण्याचा ठराव सत्ताधाऱ्यांनी मंजुर केला. रस्त्यांची कामे कायम स्वरूपी रद्द केल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे जानकारांचे मत आहे.\nसमान निधी वाटपाचा ठरावही फेटाळला\nदलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्राप्त निधीचे समसमान वाटप करण्याचा ठराव शिवसेनेच्या वतीने सोमवारी (ता. १५) पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता. सदर ठरावाला सत्ताधारी वंचितच्या जिल्हा परिषद सदस्यांनी विरोध केला. त्यामुळे सभेत शिवसेनेच्या वतीने मांडण्यात आलेला हा ठराव सुद्धा सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावला.\nपाणीपुरवठ्‍याची कामेही ठेवली प्रलंबित\nशिवसेनेचे आमदार असलेल्या पातूर व बाळापूर तालुक्यातील दोन पाणीपुरवठा योजनेचे ठराव सत्ताधाऱ्यांनी प्रलंबित ठेवले. त्यापैकी ६९ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनेच्या ठरावावरही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेत सदर योजना मोठी असल्याने त्याला व्यवस्थित सादरीकरणाचे ग्रहण लावले. याव्यतिरीक्त पाणीपुरवठा योजनेचे एक काम कार्यरंभ आदेश नसतानाही भूमिपूजन करण्यात आल्यामुळे कामाची निविदा स्वीकृती सुद्धा प्रलंबित ठेवली.\n(संपादन - विवेक मेतकर)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगुंजवणी धरण पाणीपुरवठ्याचे पाईप वेल्ह्यात दाखल; धरणग्रस्तांच्या प्रश्नांचे घोंघडे भिजत\nवेल्हे(पुणे) : वेल्���े तालुक्यातील गुंजवणी धरणाचे पाणी हे बंद पाईपलाईन मधुन पुंरधर तालुक्यात नेणार असुन संबधित कामाला लागणारे पाईप वेल्हे...\nघरी पाणी नसल्याने युवक गेला शेततलावावर आंघोळीसाठी आणि मध्यभागी झाला घात\nदर्यापूर (जि. अमरावती) : शेततलावात आंघोळीसाठी गेलेल्या थिलोरी येथील युवकाचा बुधवारी (ता. 30) बुडून मृत्यू झाला. त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे....\nकोरोनाविरोधात लढ्यासाठी मार्चपर्यंत ॲक्शन प्लॅन; महापालिकेची शासनाकडे पन्नास कोटींची मागणी\nनाशिक,: कोरोना संसर्गाचा वाढता विळखा व अद्यापपर्यंत ठोस औषध उपलब्ध होत नसल्याने कोरोना कायम राहील, या अंदाजाने महापालिकेने पुढील वर्षाच्या...\n\"स्मार्ट सिटी'चा महापालिकेने 28 कोटींचा हिस्साच दिला नाही \nसोलापूर : स्मार्ट सिटीअंतर्गत सोलापूर ते उजनी 110 एमएलडीची 405 कोटींची पाइपलाइन, एबीडी एरियातील पाणीपुरवठा व मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र, शहरातील...\nजळगाव जिल्ह्याला देशपातळीवरील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार\nजळगाव ः केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या वतीने सामुदायिक शौचालय अभियानात (SSA) उत्कृष्ट काम केल्याबद्दल जळगाव...\nजळगाव जिल्ह्यात पावसाची अद्याप माघार नाही\nजळगाव ः शहरासह जिल्ह्यात आतापर्यंत दमदार पाऊस झाला. दोन वर्षांतील उच्चांक १३३ टक्के पावसाने यंदा गाठला आहे. गेल्या शनिवारपासून पावसाने...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/collector-fine-sarpnch-police-patil-aurangabad-338308", "date_download": "2020-10-01T08:14:56Z", "digest": "sha1:5K2GS6ZUODBRPYZ2ZP4FHBEURQ72IUPW", "length": 17358, "nlines": 287, "source_domain": "www.esakal.com", "title": "जिल्हाधिकारी पोहचले बांधावर सरपंच, पोलिस पाटील यांना केला दंड | eSakal", "raw_content": "\nजिल्हाधिकारी पोहचले बांधावर सरपंच, पोलिस पाटील यांना केला दंड\nगंगापूर तालुक्यातील दहेगाव बंगला येथे पीक कापणी प्रयोगास उपस्थित असलेले पोलीस पाटील लक्ष्मण तांबे, सरपंच अर्जुन घ��साळे, अप्पासाहेब घुसाळे, विस्तार अधिकारी प्रतिभा कांबळे यांच्यासह काही ग्रामस्थांनी मास्क न वापरल्याने त्यांना जिल्हाधिकारी यांनी पाचशे रुपये दंड केला.\nऔरंगाबादः आरोग्य केंद्रे, कोविड केअर केंद्रांवर स्वच्छतेचे सर्व उपाय योजिण्यात यावेत, यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे व सकारात्मकरीत्या प्रयत्न करावेत. दहेगाव बंगला येथे पीक कापनी प्रयोग पर्यवेक्षण, गंगापूर आणि वैजापूर येथील कोविड केअर केंद्रे, आरोग्य उपकेन्द्रे, उपजिल्हा रुग्णालय यांची पाहणी करून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गंगापूर तहसील कार्यालय, वैजापूर तालुक्यातील वैजापूर पंचायत समिती कार्यालयात सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. तसेच विना मास्क असलेल्या ग्रामस्थांना दंड आकारण्यात आला.\nयावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अनमोल सागर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे, उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी पी. आर.जा धव, प्र. उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज केंद्रे, तहसीलदार अविनाश शिंगोटे याची उपस्थिती होती.\nशासकीय कार्यालयांत पिण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था, वाफ घेण्यासाठी यंत्रे लावावीत. जागोजागी हात धुण्याची व्यवस्था करावी, कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्ती शोधण्यासाठी सर्व यंत्रणांनी अग्रक्रम ठेवावा. गाव, तालुका पातळीवरील बाजारांमध्ये अँटीजन चाचण्या वाढविण्यात याव्यात. यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, खाजगी डॉक्टर्स, शासकीय डॉक्टर्स, सर्व यंत्रणांतील अधिकारी, माध्यमकर्मी यांना विश्वासात घ्यावे. विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून त्यांना मास्कचे महत्त्व पटवून द्यावे.\nहेही वाचा- बेकायदा मोबाईल टाॅवर उभारला तर मालकाला जबाबदार धरणार\nमास्क हीच सध्याची लस आहे, हे जनतेला पटवून सांगावे. तालुका ठिकाणी व गाव पातळीवरील प्रत्येक व्यापारी व्यावसायिक, फिरते व्यावसायिक, भाजी विक्रेते व्यापाऱ्यांची चाचणी करण्यास प्राधान्य द्यावे. बहुतांश लोक बरे झाले आहेत, परंतु बरे होण्याचा दर अधिक चांगला असला तरी या आजाराबाबत सर्व नागरिकांनी दक्ष राहणे आवश्यक आहे असे जिल्हाधिकारी म्हणाले.\nजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गंगापूर तालुक्यातील दहेगाव बं��ला येथील शेतकरी आप्पासाहेब घुसाळे यांच्या शेतात पीक कापणी प्रयोगाचे प्रत्यक्ष पर्यवेक्षण करत मार्गदर्शन केले. यावेळी शेडनेटची पाहणी केली. प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेवर आधारित विपणन व्यवस्था उभी करून यामध्ये युवक व बचत गटांची मदत घेणार आहे.\nपोलिस पाटील, सरपंच यांना दंड\nगंगापूर तालुक्यातील दहेगाव बंगला येथे पीक कापणी प्रयोगास उपस्थित असलेले पोलीस पाटील लक्ष्मण तांबे, सरपंच अर्जुन घुसाळे, अप्पासाहेब घुसाळे, विस्तार अधिकारी प्रतिभा कांबळे यांच्यासह काही ग्रामस्थांनी मास्क न वापरल्याने पाचशे रुपये दंड करत मास्कचे महत्व पटवून देत दिले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCorona Update : औरंगाबादेत कोरोनाचे वाढले २३७ रुग्ण, आणखी ८७६ जण झाले बरे\nऔरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी (ता. ३०) दिवसभरात २३७ कोरोनाबाधितांची भर पडली. अँटीजेन टेस्टद्वारे मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ६९, ग्रामीण भागात ४७ रुग्ण...\nवैद्यकीय प्रवेशाचा ७०:३० कोटा रद्द करण्यासाठी खंडपीठात आव्हान\nऔरंगाबाद : वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया ७० : ३० कोटा रद्द करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेत खंडपीठाचे न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला व न्यायमूर्ती एस...\nआत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी व्यावसायिक वेबपोर्टल\nपिंपरी : पंडीत दिनदयाल उपाध्याय जयंती निमित्त आयोजित सेवासप्ताह अंतर्गत आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये महिला सक्षमीकरणा करीता उपयुक्त असलेले Vikasini....\nमहापालिकेला हवे अतिरिक्त तीनशे दशलक्ष घनफुट पाणी\nनाशिक : गंगापूर धरण समूहासह दारणा व मुकणे धरणे फुल्ल झाल्याने तसेच गेल्या वर्षी दोनशे दशलक्ष घनफुट अतिरिक्त पाणी वापरण्यात आल्याने यासर्व बाबींचा...\nनांदेड : पोक्सोमधील दोघेजण पोलिसांना शरण, सहा महिण्यापासून होते फरार\nनांदेड : भोकर तालुक्यातील नांदा शिवारातील एका आखाड्यावर राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलासोबत असभ्य वर्तन करून एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भोकर पोलिस...\nश्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट विश्वस्त मंडळात प्रथमच महिलेस स्थान\nनाशिक / वणी : अर्धे स्वयंभू शक्तिपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट या विश���वस्त संस्थेच्या नूतन विश्वस्त...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/sadesati-shani-jyotish-news-aurangabad-269463", "date_download": "2020-10-01T08:33:40Z", "digest": "sha1:TL4DJEBROMY6HG2TGLMXJHLIATUAMCOM", "length": 18086, "nlines": 295, "source_domain": "www.esakal.com", "title": "राशिभविष्य : कोणत्या राशीला शनी काय फळ देणार... | eSakal", "raw_content": "\nराशिभविष्य : कोणत्या राशीला शनी काय फळ देणार...\nराशीनुसार तर शनि महाराज फल देतातच. पण, जन्मकुंडलीनुसार कोणत्या स्थानातून शनिमहाराज भ्रमण करताना काय फळ देतात, हे वेदमूर्ती ज्योतिषाचार्य अनंत पांडव यांनी eSakal.com च्या वाचकांसाठी खास सांगितले आहे.\nसाडेसातीचा प्रभाव प्रत्येकाच्या कुंडलीनुसार वेगवेगळा मिळतो. शनीचं भ्रमण कुंडलीतील ज्या स्थानातून/राशीतून सुरु असतं, त्या स्थानावरून जीवनातील त्या त्या गोष्टींवर शनीचा प्रभाव पडतो. राशीनुसार तर शनि महाराज फल देतातच. पण, जन्मकुंडलीनुसार कोणत्या स्थानातून शनिमहाराज भ्रमण करताना काय फळ देतात, हे वेदमूर्ती ज्योतिषाचार्य अनंत पांडव यांनी eSakal.com च्या वाचकांसाठी खास सांगितले आहे.\nमेष लग्न असताना शनि तुमच्या दशमातून जाणार आहे. प्रसिध्दीला ग्रहण लागेल. नोकरीत अधिकार सोडावा लागतो की काय अशी परिस्थिती येईल.\nवृषभ लग्न असेल, तर शनि तुमच्या भाग्यातून जात आहे. दशमेश व्ययात जाण्याने नोकरीत उपद्रव घडेल, पण पैशाची चिंता असणार नाही. जास्त मानसिक त्रास होईल.\nमिथुन लग्न असेल तर शनि अष्टमातून जात आहे. संकटे येणार आहेत. तयार राहा. पण आत्मविश्वास गमावू नका. यातूनही बाहेर पडणार आहात.\nकर्क लग्न असेल, तर शनि सप्तमातून जाणार आहे. जोडीदाराशी जुळवून घ्या. जोडीदाराच्या घरच्या मंडळींचा जास्त त्रास होईल. इलाज नाही.\nसिंह लग्न असेल, तर शनि षष्ठ स्थानातून जाणार आहे. एखादी कोर्ट केस असेल, तर बुध्दीचातुर्यावर ती जिंकाल. शनि सहाव्या स्थानी असताना शत्रू नांगी टाकतील. परिस्थितीवर नियंत्रण ठेवा. कारण अष्टमेश सहाव्या स्थ���नातून जाणार आहे. आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.\nकन्या लग्न असताना शनि पंचम स्थानातून जाणार आहे. विद्यार्थी असाल, तर अभ्यास जास्त करा. मुले शिकत असतील, तर त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर लक्ष ठेवा.\nतुळा लग्न असेल, तर शनि चतुर्थामधून जाणार आहे. सुखाला ग्रहण लागेल. वहाण त्रास देईल. घरात सुख रहाणार नाही. मातेशी पटणार नाही.\nवृश्चिक लग्न असेल, तर शनि तृतीय स्थानातून जाणार आहे. भावंडांशी वाद होतील किंवा त्यांची काळजी करावी लागेल. लेखनाने अडचणीत येणार नाहीत ना, हे पहा.\nअसे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर...\nशिवाजी महाराजांवरील उर्दू पुस्तके वाचा\nधनू लग्न असताना शनि तुमच्या लग्न स्थानातून जाणार आहे. तुमच्या पर्सनालिटीत काही आश्चर्यकारक बदल होतील. तुम्ही बदलेले आहात, असे सर्व म्हणतील. डायरी लिहा आणि हे बदल नोंद करा. धनू राशीला हे बदल आश्चर्यकारक असतील.\nमकर लग्न असेल, तर शनि कुटुंब स्थानातून जाणार आहे. कौटुंबिक विवाद तुम्हाला जास्त त्रास देतील. मातेला मनवण्यासाठी खूपच प्रयत्न करावे लागतील.\nकुंभ लग्न असताना शनि तुमच्या व्यय म्हणजे खर्चाच्या स्थानातून जाणार आहे. व्यावसायिक असाल, तर नुकसान संभवते. खर्च जोडीदारासाठीसुध्दा करावा लागेल.\nमीन लग्न असताना शनि तुमच्या लाभातून जाणार आहे. मनाप्रमाणे अनेक गोष्टी पुढील अडीच वर्षात घडणार आहेत.\nआवश्यक तेवढे आणि कमीत कमी बोलावे. कुणाची निंदानालस्ती करू नये. कुणाहीबद्दल वाईट बोलू नये. कुठल्याही व्यसनाच्या आहारी न जाता आळस झटकून कामाला लागावे. घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा. शनी हा वृद्ध ग्रह आहे, त्यामुळे वृद्ध माणसांची सेवा करावी. कुणालाही गृहीत धरू नये. कुणाला जामीन राहू नये. सगळ्यात महत्वाचे म्हणजे अहंकारास तिलांजली द्यावी. असत्य भाषण करू नये. कुणाकडूनही पैसे उधार घेऊ नयेत. आपण मेहनत करावी आणि त्याचे शनी महाराज योग्य ते फळ दिल्याशिवाय राहणार नाहीत, हे पक्के ध्यानात ठेवावे.\n- वेदमूर्ती ज्योतिषाचार्य अनंत पांडव\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअभिनेते दिलीप कुमार यांनी पेशावरमधील वडिलोपार्जित घराच्या आठवणीत चाहत्यांना केली खास विनंती\nमुंबई- ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि राज कपूर यांचं पाकिस्तानमधील पेशावर मध्ये असलेलं वडिलोप���र्जित घर जतन करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने...\nज्येष्ठ नागरिक दिन : ज्येष्ठांच्या कल्याणासाठी शासनाच्या महत्वपूर्ण योजना\nसातारा : एक ऑक्टोबर हा दिवस 'जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन' म्हणून साजरा केला जातो. ज्येष्ठांचेदेखील तीन प्रकार असतात. साधारण ५८ ते ६५ वयोगट, ६५ ते ७५...\nमांगले परिसरात बिबट्या सापळ्यात पकडला...वनविभागाने सुरक्षित ठिकाणी सोडले\nमांगले (सांगली)- गेले काही दिवस मांगले परिसरात दहशत निर्माण करणारा बिबट्या येथील बांबर डोंगर परिसरात वनविभागाने लावलेल्या सापळ्यात आज पहाटे...\nराजेवाडीच्या घरफोडी करणारा पकडला, बदनापूर पोलिसांची कारवाई\nबदनापूर (जालना) : तालुक्यातील राजेवाडी (रमदुलवाडी) शिवारात शेतातील घर फोडून चोरट्याने चार लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल फेब्रुवारीत चोरला होता....\n\"माझ्या शूर सरदारांनो खचून जाऊ नका , आपण लढाई नक्की जिंकूंच\"\nकोल्हापूर : मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावरून माझ्या निडर वाघांनो तुम्हीच असे हातबल होऊन आत्मबलिदाना सारखे मार्ग स्वीकारू नका असे आवाहन...\nवडिलांनी म्हटलं होतं, \"तू सरपंच झालास तर एक गाव सुधारशील पण अधिकारी झालास तर..\nउपळाई बुद्रूक (सोलापूर) : उजनी धरणाच्या पट्ट्यातील पुनर्वसन झालेले गाव रिटेवाडी. गावातील समस्या लहानपणापासून जवळून पाहिल्या होत्या. त्यामुळे आपण...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/navi-mumbai-lockdown-33-containment-zone-till-31st-september-abhijit-bangar-decision-340845", "date_download": "2020-10-01T07:37:49Z", "digest": "sha1:XEGUKJNZQOU76BTF5UZ65VQSOI7KWF6Q", "length": 17401, "nlines": 292, "source_domain": "www.esakal.com", "title": "नवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय | eSakal", "raw_content": "\nनवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय\nनवी मुंबई महापालिका भागात ३३ कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागातील लॉकडाऊन संपुष्टात आणण्याचे आदेश आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेत. नवी मुंबईतल्या शहरात ३३ कंटे��्मेंट झोनमध्ये ३० सप्टेंबर मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू असणार आहे.\nमुंबईः कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रार्दुभाव वाढताना दिसतोय. नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन २८२ रुग्ण सापडले आहेत. तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता २६,४३१ झाली आहे. दरम्यान नवी मुंबई महापालिका भागात ३३ कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागातील लॉकडाऊन संपुष्टात आणण्याचे आदेश आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेत. नवी मुंबईतल्या शहरात ३३ कंटेन्मेंट झोनमध्ये ३० सप्टेंबर मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू असणार आहे.\nनवी मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. त्यामुळे संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील कंटेन्मेंट झोनमध्ये ३० सप्टेंबर २०२० पर्यंत लॉकडाऊन लागू ठेवण्याचा आदेश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिला आहे. याआधी आयुक्तांनी शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता.\nहेही वाचाः महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या, किरीट सोमय्यांना म्हणाल्या...\nआयुक्तांनी खालीलप्रमाणे नवी मुंबईतल्या नागरिकांसाठी सूचना दिल्या आहे.\nनागरिकांना घराबाहेर पडताना मास्क लावणं बंधनकारक असणार आहे.\nसार्वजनिक ठिकाणी 2 व्यक्तींमध्ये किमान 2 फुटाचे अंतर असावे. दुकानदारांनी ग्राहक सोशल डिस्टनसिंगचे पालन करणं बंधनकारक असेल.\nसार्वजनिक आणि खाजगी समारंभात 20 ते 50 जणांचा समावेश असावा.\nसार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, असे केल्यास दंड आकारण्यात येईल.\nसार्वजनिक ठिकाणी दारु, पान, गुटखा, तंबाखू इत्यादी सेवन करण्यास सक्त मनाई असेल.\nनागरिकांनी जास्तीत जास्त वर्क फ्रॉम होम पद्धतीचे पालन करावं.\nकामाच्या ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था, सॅनिटाईजरची व्यवस्था प्रवेशद्वार आणि बाहेर पडणाऱ्या मार्गावर तसेच इतर आवश्यक ठिकाणी उपलब्ध राहील याची दक्षता घेणं आवश्यक आहे.\nकार्यालयातील कामकाजाची ठिकाणे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावी.\nकामाच्या ठिकाणी तसेच जेवणाच्या सुट्टीमध्ये दोन कर्मचाऱ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग राहील याची दक्षता घ्यावी.\nअधिक वाचाः मुंबईत नवीन 1,142 कोरोना रुग्णांची भर, रुग्ण बरे होण्याचा दर 81 टक्���्यांवर\nमंगळवारी बेलापूर ४३, नेरुळ ५३, वाशी ५६, तुर्भे ३८, कोपरखैरणे ३३, घणसोली ४५, ऐरोली ११, दिघामध्ये ३ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात २४२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. बेलापूर ४८, नेरुळ ५२, वाशी ३४, तुर्भे ३०, कोपरखैरणे ३५, घणसोली ३०, ऐरोली ८ आणि दिघामधील ५ रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२३५० पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा ५९५ झाला आहे.नवी मुंबईत सध्या ३४८६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८५ टक्के झाला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचेंबूर रेल्वे स्थानक जवळच्या जनता मार्कटमध्ये अग्नितांडव, 9 दुकानं जळून खाक\nमुंबईः चेंबूर रेल्वे स्थानक जवळील जनता मार्केट मधील एका झेरॉक्स दुकानाला आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत चार दुकाने भस्म झाली आहेत....\nव्हिडिओ: अभिनेत्री रेखा म्हणाली, 'प्यार का इंतजार तो है लेकिन उसका नाम लेने की इजाजत नही..'\nमुंबई- बॉलीवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखाच्या चाहत्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. रेखाला पडद्यावर पाहु इच्छिणा-यांसाठी रेखा एक सरप्राईज घेऊन आली...\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणः A, D, S म्हणजे काय NCBच्या अधिकाऱ्याकडून बड्या अभिनेत्याच्या नावाचा खुलासा\nमुंबईः गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण चांगलंच गाजत आहे. या प्रकरणी बड्या अभिनेत्रींची सध्या चौकशी सुरु आहे. दरम्यान आता समोर...\nसावळ्या रंगावर स्पष्टीकरण देणा-या सुहानाला ट्रोलर्स म्हणाले, 'आधी शाहरुखला सांग फेअरनेस क्रीमची जाहीरात करणं बंद कर'\nमुंबई- शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने वर्णभेदावरुन ट्रोलर्सला उत्तर देणारी पोस्ट केली होती. सोशल मिडियावर तिने भलीमोठी पोस्ट शेअर करत म्हटलं...\nमुंबईत लोकलच्या प्रवासासाठी बनावट QR कोड बनवणारा गजाआड\nमुंबईः सध्या कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. कोरोनाच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. या...\nजिल्ह्यात दहा केंद्रावर एम.एच.टी.-सीईटी-2020 प्रवेश परीक्षा होणार- जिल्हाधिकारी डाॅ. विपीन\nनांदेड : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या एम.एच.टी.-सीईटी 2020 चे आयोजन जिल्हाधिकारी डॉ. विपीन...\nसकाळ माध्यम ���मूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/heavy-rain-battering-bridge-over-yerla-river-under-water-334490", "date_download": "2020-10-01T07:13:16Z", "digest": "sha1:IHKE4TP3QRLA7LOZDEE23ABKORKTT257", "length": 15741, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "संततधार पावसाची जोरदार बॅटिंग; येरळा नदीवरील पूल पाण्याखाली | eSakal", "raw_content": "\nसंततधार पावसाची जोरदार बॅटिंग; येरळा नदीवरील पूल पाण्याखाली\n​कडेगाव : तालुक्‍यात गेल्या दोन दिवसापासून संततधार पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केल्याने येरळा नदीला पूर आला आहे.\nकडेगाव : तालुक्‍यात गेल्या दोन दिवसापासून संततधार पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केल्याने येरळा नदीला पूर आला आहे.पुराच्या पाण्याने नदीवरीलरामापूर- कमळापूरदरम्यानचा पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून चिंचणी-वांगी पोलिसांनी या पुलावरील वाहतूक बंद केली आहे.\nतालुक्‍यात सध्या संततधार पाऊस सुरू असल्याने तालुक्‍यातील नद्या, नाले ओढ्यांच भरून वाहत आहेत. त्यामुळे रामापूर-कमळापूर रस्त्यावर येरळा नदीवरील पुलांवर पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. येरळा नदीला पूर आला आहे. याशिवाय नांदनी नदीला पूर आला आहे . चिंचणी तलावातुन मोठा विसर्ग सुरू आहे. नांदनी नदीचे सोनहीरा ओढ्याचे पाणी येरळा नदीत जाते यामुळे रामापूर कमळापूर पूल पाण्याखाली गेला आहे.\nगुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील अमरापूर (ता. कडेगाव) गावानजीकचा नांदणी नदीवरील पूल पाण्याची पातळी वाढल्याने सुरक्षेच्या कारणास्तव तात्पुरता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या महामार्गावरील वाहतुक चिखली-कडेपूर मार्गे वळविण्यात आली आहे.\nचिंचणी (ता.कडेगाव) येथील 157 दशलक्ष घनफुट क्षमतेचा तलाव तुडुंब भरला आहे.तुडुंब भरलेल्या तलावाच्या सांडव्यातील 36 स्वयंचलित दरवाजांवर पाण्याचा दाब वाढला.यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांडव्यातील एक दरवाजा चार फुटाणे उचलुन शंभर कुसेक्‍स पाण्याचा विसर्ग सुरू केला .याशिवा�� दोन स्वयंचलीत दरवाजे पाण्याच्या प्रचंड दाबाने उघडले यामुळे सांडव्यातून एक हजार कुसेक्‍सहुन अधिक पाणी प्रचंड वेगाने पाणी वाहू लागले आहे यामुळे प्रशासनाने सोनहिरा खोऱ्यात सतर्कतेचा इशारा दिला आहे . तर सोनहीरा खोऱ्यातील आसद पुलावरून पाणी वाहत आहे.\nयाशिवायचिंचणी, अंबक, देवराष्ट्रे, मोहिते वडगाव आदी गावालगत असलेल्या सोनहीरा ओढयाच्या असणाऱ्या पुलांवरून पाणी वाहण्याची भीती निर्माण झाली आहे. तर कोतमाई ओढ्यालाही पूर आल्याने कडेगाव शहरांतील नागपूर वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने येथील वाहतुक काही काळ बंद होती.\nतालुक्‍यातील रामापूर-कमळापूर पूलावरून पाणी वाहत असल्याने येथील रस्ता बंद करण्यात आला आहे.कोणीही नागरिकांनी किंवा वाहनधारकांनी पूल ओलांडून पुढे जाण्याचे धाडस करू नये.\n- डॉ. शैलजा पाटील, तहसीलदार कडेगाव\nसंपादन : प्रफुल्ल सुतार\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराजेवाडीच्या घरफोडी करणारा पकडला, बदनापूर पोलिसांची कारवाई\nबदनापूर (जालना) : तालुक्यातील राजेवाडी (रमदुलवाडी) शिवारात शेतातील घर फोडून चोरट्याने चार लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल फेब्रुवारीत चोरला होता....\n\"माझ्या शूर सरदारांनो खचून जाऊ नका , आपण लढाई नक्की जिंकूंच\"\nकोल्हापूर : मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावरून माझ्या निडर वाघांनो तुम्हीच असे हातबल होऊन आत्मबलिदाना सारखे मार्ग स्वीकारू नका असे आवाहन...\nकोल्हापुरात ६१ दिवसांत ३८ हजार बाधित : दररोज ६१७ पॉझिटिव्ह\nकोल्हापूर : जिल्ह्यात मार्चमध्ये दाखल झालेल्या कोरोनाने ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये उच्चांक केला. या ६१ दिवसांच्या कालावधीत सप्टेंबरअखेर तब्बल ३८ हजार...\nघरी पाणी नसल्याने युवक गेला शेततलावावर आंघोळीसाठी आणि मध्यभागी झाला घात\nदर्यापूर (जि. अमरावती) : शेततलावात आंघोळीसाठी गेलेल्या थिलोरी येथील युवकाचा बुधवारी (ता. 30) बुडून मृत्यू झाला. त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे....\n‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी : रत्नागिरीत साडे नऊ लाखात १४३ कोरोना पॉझिटिव्ह तर 169 सारीचे रुग्ण सापडले\nरत्नागिरी : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 9 लाख 69 हजार 299 जणांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. यामध्ये अतिगंभीर आजार असलेले (...\nबेकायदा वाळूउ���सा बंद करण्यासाठी श्रींगोद्यात राष्ट्रवादी उतरणार रस्त्यावर\nश्रीगोंदे (अहमदनगर) : तालुक्‍यातील म्हसे, राजापूरसह अन्य गावांतील घोड नदीपात्रातून बेकायदा वाळूउपसा सुरू आहे. त्याला प्रशासनाचे पाठबळ असून, वाळूउपसा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/uk-court-india-dubai-sheikha-latifa", "date_download": "2020-10-01T07:33:30Z", "digest": "sha1:MVFBCBZCSUQGMEHYHBJZ4DBJPPTK2AUW", "length": 11750, "nlines": 73, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "दुबईच्या राजकन्येच्या पलायनाचा प्रयत्न भारतामुळे निष्फळ - द वायर मराठी", "raw_content": "\nदुबईच्या राजकन्येच्या पलायनाचा प्रयत्न भारतामुळे निष्फळ\nलंडन : दुबईचे राजे व पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मख्तुम यांची मुलगी शेख लतिफा हिने आखलेल्या पलायन कटाला अयशस्वी करण्यात भारतीय तटरक्षक दलाने महत्त्वाची भूमिका बजावली असे ब्रिटनमधील एका न्यायालयाने म्हटले आहे.\nशेख लतिफा हिला ४ मार्च २०१८मध्ये भारतीय तटरक्षक दलाने गोव्या नजीक भर समुद्रात एका कारवाईत ताब्यात घेतले व दुबईच्या पंतप्रधानांच्या आदेशानुसार तिला पुन्हा दुबईत पाठवले असे न्यायालयाचे म्हणणे आहे.\nदुबईचे पंतप्रधान मख्तुम यांची पूर्वीश्रमीची पत्नी व सध्या लंडनमध्ये राजाश्रय घेतलेल्या राजकुमारी हाया बिंत अल-हुसेन यांचा मख्तुम यांच्याशी दोन मुलींच्या ताब्यावरून सध्या ब्रिटनच्या न्यायालयात खटला सुरू आहे. या खटल्याच्या सुनावणी भारतीय तटरक्षकाची एक कारवाई उघडकीस आली.\nहाया हुसेन या जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांची बहिण असून त्यांचा विवाह मख्तुम यांच्याशी झाला होता. पण हाया यांचे एका ब्रिटन अंगरक्षकाशी संबंध असल्याच्या संशयावरून या दोघांमध्ये बिनसल्यानंतर हाया यांनी आपली दोन मुले जलिला व झायेद यांना घेऊन लंडनमध्ये पलायन केले. त्यानंतर हाया यांनी ब्रिटनच्या न्यायालयात आपल्या मुलांच्या जीवाला मख्तुम यांच्याकडून धोका असल्याचा आरोप केला होता व त्या���ंबंधी त्यांनी मख्तुम यांची आणखी एक पत्नी व त्यांच्या दोन मुलींचाही मुद्दा खटल्यात उपस्थित केला होता. या मुलींमध्ये भारतीय तटरक्षक दलाने ताब्यात घेतलेली मुलगी शेख लतिफा हिचा समावेश आहे.\nदोन वर्षांपूर्वी मख्तुम यांची पहिल्या पत्नीपासून असलेली मुलगी शेख लतिफा हिची सुद्धा आपल्या वडिलांच्या वर्तनाविषयी तक्रार होती आणि तसा एक व्हिडिओ तिने प्रसिद्ध केल्यानंतर जगभर चर्चा झाली होती. २०१८च्या सुरवातीस आपल्या वडिलांच्या तावडीतून सुटण्यासाठी शेख लतिफा हिने आपली एक सहकारी ताइना जुआहियानेन व फ्रान्सच्या एक गुप्तहेर एजंटाच्या मदतीने पलायनाचा कट रचला होता. त्यानुसार हे तिघे जण दुबईतून कतारला एका छोट्या बोटीतून आले व तेथून त्यांनी एक याट घेऊन गोव्याकडे प्रयाण केले. २४ फेब्रुवारी २०१८मध्ये या तिघांनी दुबई सोडली व ४ मार्चला हे तिघे समुद्रामार्फत गोव्याकडे निघाले होते. गोव्या पासून ३० सागरी मैल अंतरावर आले असता या तिघांच्या याटला भारतीय तटरक्षक दलाच्या कमांडोंनी एका ठिकाणी घेरले व त्यांना मारहाण केली. त्यांच्याकडून सर्व माहिती मिळवली व त्यानंतर दुबईशी व्यवहार सुरू झाला.\nया कारवाईत भारतीय तटरक्षक दलाच्या कमांडोंनी हे तिघे जात असलेल्या याटमध्ये स्मोक ग्रेनेडचा वापर व गोळीबार करत प्रवेश केला आणि नंतर या तिघांचे हातपाय बांधले. भारतीय कमांडो लतिफा कोण आहेत, असा वारंवार प्रश्न विचारत होते. त्यांनी ताइना जुआहियानेन यांनाही मारहाण केली. यावेळी लतिफा या भारतीय कमांडोंकडे स्वत:ला मारून टाकावे, दुबईत मला घरी परत जायचे नाही असे वारंवार सांगत होत्या. पण कमांडोंनी त्यांचे काही ऐकले नाही व नंतर शेख लतिफा यांना दुबईच्या राजांच्या हाती सुपूर्द करण्यात आले.\nब्रिटनच्या न्यायालयाने हा सगळा घटनाक्रम विशद केला पण त्यावर अद्याप भारतीय परराष्ट्रखात्याने प्रतिक्रिया दिलेली नाही. भारत व दुबईचे संबंध गेले काही वर्षात अत्यंत दृढ झाले असल्याने अत्यंत संवेदनशील मुद्द्यावर भारताने अधिकृत मत व्यक्त केलेले नाही.\nदुबईचे राजे मख्तुम यांनी २००० साली त्यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या दोन मुलींपैकी शम्सा या मुलीचे केंब्रिजमधून अपहरण केले होते व तिला परत दुबईत आणले होते. तर सध्या चर्चेत असलेली दुसरी मुलगी शेख लतिफा हिने यापूर्वी २००२म���्ये ओमानमध्ये पलायन केले होते पण तिचा हा प्रयत्न त्यावेळी अयशस्वी झाला होता.\nलोकसभेतील गोंधळात कोळसा विधेयक मंजूर\nपोस्टरचा विषय कोर्टाच्या कक्षेत नाही : उ. प्रदेश सरकार\nमेहबुबांच्या स्थानबद्धतेविषयी उत्तर द्याः सर्वोच्च न्यायालय\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.djvu/273", "date_download": "2020-10-01T07:14:59Z", "digest": "sha1:XRW35WUYOOOBOVI4YOVWPEW45JI4N4Y5", "length": 3842, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:भाषाशास्त्र.djvu/273 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n ( Whitney's Study of Language. P. 229. 1867 ) . वरील अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. ( ग्रंथकर्ता.)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१८ रोजी १४:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.djvu/60", "date_download": "2020-10-01T07:08:07Z", "digest": "sha1:XSEOZBQAETU64IPWT2VWOOSS45ZY3HYJ", "length": 5761, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:भाषाशास्त्र.djvu/60 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nसामान्यविवेचन व दिग्दर्शन. हीं होत. उरणहट जात चुलिम नदीवर राहते, व बरबास लोक इरटिश आणि ओबी नदी, यांच्या मधील पठार प्रदेशावर वस्ती करतात. ह्या सैबीरी-तुकीच्या भाषेत, मोगली, सामोयेडी, व रूस भाषांतील अनेक विजातीय शब्दांचे बरेच मिश्रण आहे. तथापि, तेही मुख्य शाखेतील शब्दांश पुष्कळ साम्य पावतात. आशियाखंडाच्या ईशान्येर व लेना नदीच्या दोन्ही बाजूला, याकुत नांवाचे लोक राहयाकुती व तुर्की भापांचे सूक्ष��मावलोकन. - तात. ह्यांच्या एकंदर संख्येचा \" अजमास लागत नाही. तथापि, इ० स० १७९९ साली, फक्त पुरुषांचीच टीप १०,०६६ झालीअसल्याचे कळून येते. रूस लोकांस ह्यांची माहिती प्रथमतः इ० स० १६ २० साली झाली. हे आपणांस सख ( शक ) म्हणवितात, आणि ह्यांची मूळ वस्ती बैकल सरोवराच्या ईशान्येस असल्याचे समजते. भाषेचा अपभ्रंश ज्या कारणांनी होतो, त्या कारणांचा संस्कार व अनिष्ट परिणाम याकुती भाषेवर न झाल्याने, ह्या भाषेचे मूळचे स्वरूप अथवा शब्दाचे मूलरूप फारसे बदललें नाहीं; किंवा त्यांत म्हणण्या सारखा फेरफारही झाला नाहीं. त्यामुळे, उसमानी सारख्या प्रौढ आणि नावाजलेल्या तुर्की भाषांचे परिशीलन करण्यास, ती एक गुरुकिल्लीच आहे, असे म्हटले असतां चालेल. तुर्की-तार्तरांत किरगिज जात विशेष नांवजलेली आहे. हिची वस्ती, ओबी आणि येनिसी किरगिज लोक. यांच्या दरम्यानच्या प्रदेशांत, प्रथमतः \nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१८ रोजी १३:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.amruta.org/mr/category/event-mr/puja-mr/shri-chandrama-mr/", "date_download": "2020-10-01T07:48:09Z", "digest": "sha1:7LTI75Z4DIFKMQVK5OI747CL6TQH4ISI", "length": 2499, "nlines": 42, "source_domain": "www.amruta.org", "title": "Shri Chandrama – Nirmala Vidya Amruta", "raw_content": "\nShri Mataji सर्व भाषणे\nआता तुम्हां लोकांना सांगायचे म्हणजे असे की आज तुम्ही पुजेला आलात ना तर पुजेचा उपयोग असा झाला पाहिजे कि तुमच्यामध्ये ज्या काही देवी देवता आहेत त्या जागृत झाल्या पाहिजेत. आणि त्या देवी देवता जागृत होण्यासाठी आजची पूजा आहे. तेव्हा वेगळया वेगळया देवी देवतांना कसे लोक जागृत करतात ते शिकून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही जरा मोठे झाले की तुम्हाला मंत्र शिकवून देऊ. मग तुम्ही दुसऱ्यांनाही जागृती देऊ शकता. मग तुम्हाला हे कळेल की त्यांच्यामध्ये कुठे काय धरलेले आहे ते शिकून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही जरा मोठे झाले की तुम्हाला मंत्र शिकवून देऊ. मग तुम्ही दुसऱ्यांनाही जागृती देऊ शकता. मग तुम्हाला हे कळेल की त्यांच्यामध्ये कुठे काय धरलेले आहे\nShri Mataji सर्व भा���णे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%AF%E0%A5%81-%E0%A4%A1%E0%A5%85%E0%A4%A1-%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B8/", "date_download": "2020-10-01T08:37:16Z", "digest": "sha1:47O6MJSWDIBBEA2NG2KTF5M4UG5XFWSQ", "length": 9064, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "‘मीस यु डॅड मॉम’चे स्टेटस ठेवल अन् काही वेळाने तरुणाचा मृत्यू | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\n‘मीस यु डॅड मॉम’चे स्टेटस ठेवल अन् काही वेळाने तरुणाचा मृत्यू\nजळगावचा तरुण राजस्थानात अपघातात ठार\nin खान्देश, गुन्हे वार्ता, जळगाव, ठळक बातम्या\nजळगाव : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या प्रवाशांना रितसर प्रशासनाची परवानगी घेऊन राजस्थानात सोडायला गेलेल्या उमेश बाबुलाल प्रजापत (28,रा.आयोध्या नगर)या तरुणाचा ट्रॅक्टर-कार अपघातात मृत्यू झाला. रविवारी दुपारी दोन वाजता धार धामनोड या मार्गावर हा अपघात झाला. अपघाताच्या तीन तासापूर्वीच उमेशने त्याच्या व्हॉटस्अ‍ॅपवर आई, वडीलांचा कारमधील फोटो अन् त्याखाली मिस यू डॅड मॉम अस स्टेटस ठेवल ��ोते. अन् अंतर प्रवास केल्यावर अपघातात त्याचा मृत्यू झाला.\nउमेश हा कारने (क्र.एम.एच.19 ए.पी.8488) राजस्थानात गेला होता. ही कार घेऊन तो राजस्थानात प्रवाशी सोडायला गेला होता. तेथून परत येत असताना धार-धामनोड रस्त्यावर ट्रॅक्टर व कारची धडक झाली. त्यात कारचा चुराडा झाला असून उमेश जागेवरच गतप्राण झाला तर ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला आहे. उमेश हा आयएमआर महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी होता. सध्या तो फोटोग्राफीचा व्यवसाय करीत होता. वडीलांचे केटर्सचा व्यवसाय असून किरण केटर्स नावाने त्यांची फर्म आहे. उमेश याचे आई, वडील राजस्थानात गेले आहेत. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर भाऊ तातडीने रवाना झाला. पत्नी गृहीणी असून त्यांना एक दीड वर्षाची मुलगी आहे.\nललित जाट यांच्या माध्यमातून 500 गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप\nभुसावळ शहरात आणखी पाच जणांना कोरोनाची लागण\nपार्थ पवार पुन्हा सरकार विरोधात; मराठा आरक्षण प्रकरणी उचलले मोठे पाऊल\nभुसावळ शहरात आणखी पाच जणांना कोरोनाची लागण\nभुसावळात सारी आजाराने एकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/heavy-rain-in-maharashtra-solapur-rain-update", "date_download": "2020-10-01T07:03:30Z", "digest": "sha1:RTL2EJLWLNKTBJQFR6TY4NUNMIXJOIWH", "length": 8225, "nlines": 163, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "सोलापूर | पावसाचं धुमशान, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट", "raw_content": "\nbabri Case | बाबरी मशीद निकाल हा देशहिताचा नाही, लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल: प्रकाश आंबेडकर\nLPL | श्रीलंकेला IPL चा फटका, लंका प्रीमियर लीग पुन्हा पुढे ढकलण्याची वेळ\nआंध्र-तेलंगणासारखा कायदा देशात लागू करा, नराधमांना फाशी द्या, नवनीत राणा कडाडल्या\nसोलापूर | पावसाचं धुमशान, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट\nसोलापूर | पावसाचं धुमशान, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट\nbabri Case | बाबरी मशीद निकाल हा देशहिताचा नाही, लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल: प्रकाश आंबेडकर\nLPL | श्रीलंकेला IPL चा फटका, लंका प्रीमियर लीग पुन्हा पुढे ढकलण्याची वेळ\nआंध्र-तेलंगणासारखा कायदा देशात लागू करा, नराधमांना फाशी द्या, नवनीत राणा कडाडल्या\nShut Up Ya Kunal | कुणाल कामराची साद, संजय राऊतांचा प्रतिसाद, ‘शट अप या कुणाल’चं निमंत्रण स्वीकारलं\nसुरेश धस सांगलीत, पडळकरांच्या साथीने ऊसतोड मजुरप्रश्नी आक्रमक, साखरपट्ट्यात आंदोलन\nbabri Case | बाबरी म��ीद निकाल हा देशहिताचा नाही, लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल: प्रकाश आंबेडकर\nLPL | श्रीलंकेला IPL चा फटका, लंका प्रीमियर लीग पुन्हा पुढे ढकलण्याची वेळ\nआंध्र-तेलंगणासारखा कायदा देशात लागू करा, नराधमांना फाशी द्या, नवनीत राणा कडाडल्या\nShut Up Ya Kunal | कुणाल कामराची साद, संजय राऊतांचा प्रतिसाद, ‘शट अप या कुणाल’चं निमंत्रण स्वीकारलं\nपुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/gay-marriages-religion-and-justice", "date_download": "2020-10-01T07:02:52Z", "digest": "sha1:46UJOX3R5JOZBIPOABLDMF5HU4LGQMOO", "length": 17463, "nlines": 75, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "समलिंगी विवाह : धर्माचा न्याय, न्यायाचा धर्म - द वायर मराठी", "raw_content": "\nसमलिंगी विवाह : धर्माचा न्याय, न्यायाचा धर्म\nसमलिंगी संबंधांना मान्यता देण्याचा विषय थेट कुटुंबसंस्थेला सुरुंग लावणारा असताना आताचे भाजप काय, बहुदा इतरही विचारसरणीचे सरकार याचिकाकर्त्यांच्या बाजूने आपले मत नोंदवणार नाही, हे उघड आहे. नाही म्हणायला, कोणी लोकप्रतिनिधी खासगी विधेयके संसदेत मांडतीलही, पण त्याचा एकूण परिणाम नगण्यच असेल.\nमजबूत कुटुंब व्यवस्था हा आपल्या देशाचा पाया आहे, हे केवळ सुभाषित नव्हे, आपल्याकडचे सर्वमान्य व्यवस्थामूल्य आहे. ‘कुटुंब टिकले, तर देश टिकेल’ अशी इशारेवजा समज आजवर अनेकांनी दिल्याचेही आपण पाहिले आहे. पण, कुटुंबव्यवस्थेला सर्वोच्च स्थान का मिळाले आहे कोणत्या परिप्रेक्ष्यात ते देण्यात आले आहे \nमुळात, कुटुंब व्यवस्थेला सर्वोच्च दर्जा बहाल केला आहे, तो धर्मव्यवस्थांनी. व्रत-वैकल्ये, कर्मकांडे यातून धर्मव्यवस्था आपले वर्चस्व प्रस्थापित करत जाते. हे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी हीच कुटुंबसंस्था आजवर सहाय्यभूत ठरत आली आ��े. म्हणजेच, जितकी ही कुटुंबव्यवस्था कडेकोट, तितके धर्मव्यवस्थेचे वर्चस्व कायम. अर्थातच हा पूर्वापार व्यवहार आहे. यात धर्मव्यवस्थेला आपण आखून दिलेल्या नीतिमूल्यांचे मनोभावे पालन करणारे अनुयायी हवे असतात. या अनुयायांचा अव्याहत पुरवठा कुटुंबसंस्था करत असते. हा पुरवठा होण्यासाठी धर्माच्या सहमतीने आणि पुरोहितांच्या साक्षीने स्त्री-पुरुष लग्नसंबंध अनन्यसाधारण ठरतात. म्हणून प्रजोत्पादनास उपयुक्त ठरणारे भिन्नलिंगी संबंध कोणत्याही धर्माच्या प्रचार-प्रसारासाठी एका पातळीवर अत्यंत महत्त्वाचे असतात. दुसऱ्या पातळीवर हीच व्यवस्था अविवाहित स्त्री-पुरुषांना धर्माच्या प्रसार-प्रचारासाठी प्रेरितही करत राहाते. त्यामुळे या रचनेमध्ये जेव्हा कोणी धर्माच्या चौकटीपलीकडे जाऊन बंड करण्याचा प्रयत्न करते, धर्मव्यवस्था आणि धर्मव्यवस्थेच्या पाठिंब्यावर राज्य करत असलेल्या राजकीय व्यवस्था सर्व ताकदीनिशी या बंडाविरोधात उतरते.\nआधुनिक भारताचा इतिहास तपासला तर, धर्मव्यवस्थेने राज्यसत्तेला नेहमीच दिशा देण्याचे काम केलेले आहे. किंबहुना, आता आपण धर्मकेंद्री राज्यव्यवस्था या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलो आहोत. जेव्हा राज्यसत्ता धर्मकेंद्रीत होते, तेव्हा नीतिनियम, कायदा हे धर्मवर्चस्व असलेल्या मूल्यव्यवस्थेच्या चौकटीत बघितले / तपासले जातात. अनेकदा कायद्यांचा अर्थ धर्माने ठरवलेल्या चौकटीत लावला जातो.\nया पार्श्वभूमीवर, समलिंगी विवाहांना मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या जनहित ( ) याचिकेला विरोध करताना केंद्र सरकारच्या वतीने नुकतेच जे युक्तिवाद करण्यात आले, ते जराही अनपेक्षित नाहीत.\nघडले असे की, हिंदू विवाह कायद्यांतर्गत (१९५५) समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता द्यावी अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली. यावर केंद्राच्या वतीने महाधिवक्ता तुषार मेहता म्हणाले, याचिकाकर्त्यांनी कोर्टाला विवाहकायद्यात बदल करण्यात सांगितले, ते कदापि मान्य होणारे नाही, दुसरे, असे करणे म्हणजे, हा विहित तरतूदींचा भंग आहे. याउपर, आपला कायदा, न्यायव्यवस्था, समाज आणि आपली मूल्ये अशाप्रकारच्या समलिंगी विवाहास मान्यता देत नाही. सबब, समलिंगी विवाहास या देशात कायदेशीर मान्यता मिळू शकत नाही. संवैधानिक खंडपीठाने समलिंगी संबंधांना गुन्हा ठरवणे रद्द केले आहे, आणि तिथवरच हे मर्यादित आहे. यापेक्षा अधिक वा उणे काहीही नाही…असेही मेहता यांनी या खटल्यात केंद्र सरकारची बाजू मांडताना ठासून सांगितले.\nउद्या समजा घरगुती हिंसाचाराचे प्रकरण पुढे आले तर अशा संबंधांमध्ये पत्नी कोणाला मानायचे, असाही गमतीदार मुद्दा त्यांना मांडला.\nदोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने, बदलत्या काळाची न्यायसंस्थेला जाणीव आहे, अशा प्रसंगी समलिंगी विवाहासंबंधातली घटना घडली असेल आणि त्यास मान्यता हवी असेल तर ती घटना याचिकाकर्त्यांनी न्यायालयापुढ्यात आणावी, त्यावर न्यायालयीन चौकटीत कारवाई होईल, असे सांगून २१ ऑक्टोबरपर्यंत संबंधित खटल्यास तहकुबी दिली.\nसमलिंगी संबंध असो वा विवाह, वस्तुतः काळ बदलला, तसे बरेचसे जग बदलले. मात्र, ब्रिटिशांनी तयार केलेल्या बऱ्याचशा वादग्रस्त व्हिक्टोरियन कायद्यांना अनुसरून आपण आपली लोकशाही वाटचाल पुढे चालू ठेवली, ब्रिटिशांनी मात्र काळानुरुप बदलत्या मूल्य व्यवस्थांना अनुसरून गतकालीन कायदे रद्द तरी केले किंवा त्यात सुधारणा तरी केल्या. आपण आहोत, तिथेच बऱ्यापैकी थांबून राहिलो. आता, उपरोक्त समलिंगी संबंधांना मान्यता देण्याचा विषय तर थेट कुटुंबसंस्थेला सुरुंग लावणारा असताना आताचे भाजप काय, बहुदा इतरही विचारसरणीचे सरकार याचिकाकर्त्यांच्या बाजूने आपले मत नोंदवणार नाही, हे उघड आहे. नाही म्हणायला, कोणी लोकप्रतिनिधी खासगी विधेयके संसदेत मांडतीलही, पण त्याचा एकूण परिणाम नगण्यच असेल.\nशेवटी, मोजके डावे पक्ष सोडले तर सत्ताप्राप्तीसाठी, ती टिकवण्यासाठी धर्मव्यवस्थेची गरज सगळ्याच राजकीय पक्षांसाठी एकसारखी राहिली आहे. विद्यमान भाजप सरकार तर सरळरसळ धर्मव्यवस्थेशी सलगी असलेले आहे. त्यामुळे केंद्राने समलिंगी विवाहाविरोधात भूमिका घेण्यास आश्चर्य वाटण्याजोगे काहीही नाही. परंतु या खटल्यातला विरोधाभास हा आहे की, ज्यांनी समलिंगी विवाहास कायदेशीर मान्यता मिळावी, या मागणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे, त्यातले एक अभिजित अय्यर मित्रा आणि ज्यांनी मित्रा यांच्यावतीने युक्तिवाद केला ते अॅड. राघव अवस्थी हे दोघेही कट्टर मोदी समर्थक आहेत. मीडिया-सोशल मीडियामध्ये आक्रमकपणे मोदी आणि भाजपची बाजूही उचलून धरत आले आहेत.\nखरे तर या दोघांचे असे पुढे येणे ही, समताधिष्ठित, उदारमतवादी आणि प्रागतिक समाजाची स्वप्ने पाहणाऱ्या एका वर्गासाठी मोठीच दिलासादायक बाब म्हणायची. परंतु याचा एक अर्थ असाही आहे, केवळ धर्मबुडवे, निरीश्वरवादी, बहकलेले लोकच तेवढे समलिंगी संबंध वा लग्नाचे समर्थन करणारे नाहीत. तर कदाचित इतर बाबतीतही काटेकोर धर्मपालन करणारे, धर्मकेंद्रीत राज्यव्यवस्थेच्या समर्थनार्थ सर्व अस्त्र-शस्त्रे परजून दरदिवशी मैदानात उतरणारेसुद्धा या प्रकारच्या चौकटबाह्य विवाहसंबंधांबाबतीत कायदेशीर मान्यता मिळावी, यासाठी आग्रह धरणारे आहेत. अनेकांसाठी हे कटू पण, आजचे वास्तवच. याची दखल नवराष्ट्राचे स्वप्न पाहणाऱ्यांनी घ्यायला हरकत नसावी.\nमराठा आरक्षणाचा घात कुणी केला\n‘यूपीएससी जिहाद’ कार्यक्रम मुस्लिमांची बदनामी’\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n‘सरकारची सूडबुद्धी’ – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यालय बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-20-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%A4---%C2%A0-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0/_8LFkz.html", "date_download": "2020-10-01T07:20:05Z", "digest": "sha1:MEQ74T2RIZGMOUOJUVASL6RNXRAZPLCS", "length": 7013, "nlines": 39, "source_domain": "rajsatya.page", "title": "तारापूरला नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरु करण्यास 20 मार्च मुदत - उद्योगमंत्री सुभाष देसाई तारापूर येथील 600 उद्योगांना तात्पुरता दिलासा - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nतारापूरला नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरु करण्यास 20 मार्च मुदत - उद्योगमंत्री सुभाष देसाई तारापूर येथील 600 उद्योगांना तात्पुरता दिलासा\nMarch 9, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nतारापूरला नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरु करण्यास 20 मार्च मुदत - उद्योगमंत्री सुभाष देसाई\nतारापूर येथील 600 उद्योगांना तात्पुरता दिलासा\nमुंबई - तारापूर येथील नवीन सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र येत्या 20 मार्च 2020 पर्यंत सुरु करा, असे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. तारापूर येथील प्रती दिन 25 दशलक्ष लिटर क्षमतेच्या सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमध्ये आवश्यक दर्जा राखला जात नसल्याने तसेच प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या निकषांचे उल्लंघन होत असल्याने महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने 6 मार्च 2020 रोजी सदरचे सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद करण्याचे आदेश दिले होते. हे प्रक्रिया केंद्र बंद झाले असते तर सुमारे 600 उद्योगांना त्याचा फटका बसला असता तसेच हजारो कामगारांवर बेरोजगाराची वेळ येऊ शकली असती. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन उद्योगमंत्री श्री.देसाई यांनी आज मंत्रालयात या प्रश्नी तातडीची बैठक बोलाविली होती. त्यावेळी श्री.देसाई यांनी नवीन सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र येत्या 20 मार्च 2020 पर्यंत सुरु करण्याचे निर्देश दिले. उद्योजकांनी विहित मुदतीत सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरु करण्यास हयगय केल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देशही उद्योगमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.\n20 मार्च 2020 पर्यंत प्रतिदिन 50 दशलक्ष लिटर क्षमतेचा नवीन सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यान्वित करण्याचे उद्योजकांनी यावेळी मान्य केले. सदर सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर जुन्या सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रावरचा भार मोठ्या प्रमाणात कमी होऊन जुने प्रक्रिया केंद्र ओसंडून वाहण्याची प्रक्रिया थांबेल तसेच नवीन केंद्रातील सांडपाणी देखील चांगल्या दर्जाचे बाहेर पडून प्रदुषणाचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.\nयावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी.वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी.अन्बलगन, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई.रविंद्रन तसेच तारापूर इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे प्रतिनिधी अशोक सराफ, प्रशांत अगरवाल, पवन पोद्दार, गजानन जाधव, डी.के.राऊत, राम पेठे आदि उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/ramdas-athavale-reached-kanganas-house-directly-with-the-back-of-the-rpi/", "date_download": "2020-10-01T07:39:58Z", "digest": "sha1:IXRHSRFTH32HWJ3762NHIPV66H7HJ35E", "length": 17245, "nlines": 386, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "रामदास आठवले पोहचले थेट कंगनाच्या घरी; आरपीआय कंगनाच्या पाठीशी - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nनारायण राणेंना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्याना दिला हा सल्ला\nजेव्हा तापसी पन्नूला एका फॅनने घातली लग्नाची मागणी\nवेळ मागणाऱ्या वकिलास नाव बदलण्याची सूचना \nकृष्ण जन्मभूमीच्या ‘मुक्तते’साठी केलेला दावा कोर्टाने फेटाळला\nरामदास आठवले पोहचले थेट कंगनाच्या घरी; आरपीआय कंगनाच्या पाठीशी\nमुंबई : आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी कंगनाला (Kangana Ranaut) पाठींबा दर्शवल्यानंतर आठवले आज तेट कंगनाच्या घरी पोहचले. आरपीआय कंगनाच्या पुर्णपणे सोबत असल्याचे रामदास आठवलेंनी सांगितले आहे.\nकंगनासोबतच्या भेटीनंतर रामदास आठवलेंनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत आठवलेंनी कंगना आणि त्यांच्यात काय चर्चा झाली हे सविस्तर सांगितले.\n“रिपब्लिकन पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या पाठीशी आहेत. मुंबई ही सर्व पक्ष, सर्व जाती धर्म, सर्व भाषा, प्रांतातील लोकांची आणि सर्वांचीच आहे. मुंबईत राहण्याचा सर्वांना अधिकार आहे. कंगनाला मुंबईत घाबरण्याची गरज नाही.\nरामदास आठवलेंनी सांगितले की, कंगनाने त्यांना तिच्या कार्यालयाच्या तोडफोडीविषयी माहिती दिली. ते म्हणाले, कंगनाने सांगितले की, त्यांच्या कार्यालयाची तोडफोड झाली. त्यात फर्निचरचं मोटं नुकसान झालं. फिल्ममधून कमावलेल्या पैशातून हे कार्यालय त्यांनी ऊभारल्याचे म्हणाल्या. त्यामुळे या कारवाईत जे नुकसान जाले ती नुकसान भरपाई मिळण्यासाठी कंगना न्यायालयात जाणार असल्याचेही आठवलेंनी सांगितले असल्याचे बोलले.\nतसेच, यासंबंधी कंगना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशीदेखील (Uddhav Thackeray) चर्चा करणार असल्याचेही आठवलेंनी सांगितले.\nदरम्यान, सामनाच्या अग्रलेखावर बोलताना आठवले म्हणाले, “कंगना ड्रग्स घेत होती हे स��मनात कसं छापलं,याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत आणि सामनावर केस व्हायला हवी,” असेही रामदास आठवले म्हणाले.\nतसेच, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आपल्याला गर्व असल्याचे कंगना म्हणाल्याचे आठवलेंनी सांगितले. माझं सौभाग्य आहे की तुम्ही आमच्या घरी आलात. तुमचा आशिर्वाद असू द्या. तुम्ही हिमाचलमध्ये कधी आलात तर तिथे आदरातिथ्य करण्याचा मला संधी द्या.” असे कंगना आठवलेंच्या भेटीदरम्यान म्हणाली असल्याचे आठवलेंनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nकंगनाच्या खार येथील घरी रामदास आठवलेंनी कंगनाची बेट घेतली. कंगना आणि रामदास आठवले यांच्यात दीड तास चर्चा झाली अशी माहिती आठवलेंनी माध्यमांना दिली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nNext article‘गुड बाय नागपूर ’ तुकाराम मुंढेंनी शेअर केला व्हिडीओ\nनारायण राणेंना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्याना दिला हा सल्ला\nजेव्हा तापसी पन्नूला एका फॅनने घातली लग्नाची मागणी\nवेळ मागणाऱ्या वकिलास नाव बदलण्याची सूचना \nकृष्ण जन्मभूमीच्या ‘मुक्तते’साठी केलेला दावा कोर्टाने फेटाळला\n‘लढून मरावं, मरून जगावं’ हेच आम्हाला ठावं’, संभाजीराजेंचे मराठा तरुणांना आवाहन\nमिस इंडिया बनणारी पहिली अभिनेत्री नूतन\nमराठा आरक्षण : पार्थ पुन्हा आजोबांच्या भूमिकेविरोधात\nएक आमदार, खासदार नसलेल्या आठवलेंच्या मार्गदर्शनाला महत्व देत नाही – शरद...\nपवारांना हे झेपणार नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही; भाजपची...\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\nराष्ट्रवादीत जायचे पण पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ :...\nबाबरी मशीदप्रकरणी तब्ब्ल २८ वर्षांनी आज अंतिम निकाल\n‘लढून मरावं, मरून जगावं’ हेच आम्हाला ठावं’, संभाजीराजेंचे मराठा तरुणांना आवाहन\nपवारांचा सावध पवित्रा, भाजपच्या या नेत्याला भेटण्यास टाळाटाळ\n‘कृष्णकुंजवर न्याय मिळतोच’, डबेवाल्याना न्याय दिल्याबद्दल मनसेने मानले ‘ठाकरे’ सरकारचे आभार\nमुंबई आणि पुण्यात आगीच्या दोन मोठ्या घटना, करोडोंचे नुकसान\nजामखेडमध्ये राष्ट्रवादीत इनकमिंगला सुरुवात, ल��करच आणखी भाजप नेत्यांचा पक्षप्रवेश\nमराठा आरक्षण : पार्थ पुन्हा आजोबांच्या भूमिकेविरोधात\nएक आमदार, खासदार नसलेल्या आठवलेंच्या मार्गदर्शनाला महत्व देत नाही – शरद...\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांकडून सरकारला निर्वाणीचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/shocking-infected-six-corona-found-during-day-nagar-54219", "date_download": "2020-10-01T08:45:30Z", "digest": "sha1:BDJJSEMGI6TAOIMX6N54ZNFJYIGY62HQ", "length": 13289, "nlines": 190, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Shocking! Infected six corona found during the day in nagar | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n नगरमध्ये दिवसभरात आढळले सहा कोरोना बाधित\n नगरमध्ये दिवसभरात आढळले सहा कोरोना बाधित\n नगरमध्ये दिवसभरात आढळले सहा कोरोना बाधित\nबुधवार, 13 मे 2020\nजिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ६० वर पोहोचली आहे. सायंकाळी बाधित आढळलेल्या पाच व्यक्तीपैकी तीन व्यक्ती काल सुभेदार गल्लीत आढळलेल्या वृद्ध महिलेच्या नात्यातील आहेत.\nनगर : शहरातील सारसनगर येथील ५३ वर्षीय व्यक्ती सकाळी कोरोना वाधित आढळून आल्यानंतर आज सायंकाळी पुन्हा आणखी पाच व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. त्यामुळे दिवसभरात सहा रुग्णांची भर पडली आहे.\nजिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ६० वर पोहोचली आहे. सायंकाळी बाधित आढळलेल्या पाच व्यक्तीपैकी तीन व्यक्ती काल सुभेदार गल्लीत आढळलेल्या वृद्ध महिलेच्या नात्यातील आहेत, तर एक व्यक्ती या महिलेने ज्या खासगी डॉक्टरकडे उपचार घेतले, तेथील रिसेप्शनीस्ट आहे. आणखी एक व्यक्ती निघोज येथील असून, त्या व्यक्तीचा काल मृत्यू झाला होता. मात्र, त्याच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. आज त्याचा अहवाल पॉझिटीव आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. दरम्यान, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, सार्वजनिक संपर्क टाळा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.\nआज सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे ११ अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी सारसनगर येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आ���ा होता. त्यानंतर सायंकाळी पुन्हा पाच अहवाल प्राप्त झाले. हे पाचही कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. सकाळी बाधित आढळलेली व्यक्ती ड्रायव्हर असून, त्याने पुणे-मुंबई प्रवास केला आहे. या व्यक्तीला दोन दिवसापूर्वी सर्दी, खोकला याचा त्रास होऊ लागल्याने त्याला सुरुवातीला खासगी रुग्णालयात आणि नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच त्याच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज सकाळी अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले.\nदरम्यान, मंगळवारी बाधित आढळलेल्या महिलेच्या निकट संपर्कातील व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात या महिलेचा मुलगा, सून आणि शेजारी यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्या महिलेने ज्या खासगी डॉक्टरकडे उपचार घेतले होते, तेथील रिसेप्शनीस्टही बाधित आढळून आली दरम्यान, पारनेर तालुक्यातील निघोज येथील एका व्यक्तीचा काल मृत्यू झाला होता. त्याचा अहवालही आज पॉझिटीव आला. दरम्यान, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने तात्काळ पावले उचलून या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या असून, या व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेतली जात आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराज्यातील ९० डॉक्‍टरांचे राजीनामे; शासकीय अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे संताप\nमुंबई : कोरोनाकाळात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या डॉक्‍टरांना शासकीय अधिकारी त्रास देत असल्याचा आरोप करत राज्यातील ९० डॉक्‍टरांनी राजीनामे दिले आहेत....\nगुरुवार, 1 ऑक्टोबर 2020\n‘मास्क नाही, प्रवेश नाही’ मोहिमेची पालकमंत्र्यांनी केली स्वत:पासून सुरवात\nबुलढाणा : \"माझे कुटूंब माझी जबाबदारी\" ही मोहिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या जनजागृतीसाठी \"मास्क नाही, प्रवेश नाही \" असा...\nगुरुवार, 1 ऑक्टोबर 2020\nकोरोनामुळे शासकीय नोकरभरतीला खीळ; भविष्यात संधी कमीच\nमुंबई : कोरोनामुळे खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांसोबत केंद्र आणि राज्य सरकारमधील नोकऱ्यांची संधी वेगाने कमी होत चालली आहे. गेल्या चार महिन्यांत केंद्र...\nगुरुवार, 1 ऑक्टोबर 2020\nबरे होण्याची टक्केवारी वाढली नगरमध्ये नव्याने आढळले 674 कोरोना रुग्ण\nनगर : जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढली असून, हा दर 88.22 टक्के आहे. आतापर्यंत ३८ हजार ८३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज...\nगुरुवार, 1 ऑक्टोबर 2020\nराज्यातील वजनदार मंत्र्यांच्या खासगी सचिवाने बळकावली पुणे झेडपीची खोली\nपुणे : राज्यातील एका वजनदार मंत्र्यांच्या खासगी सचिवाने चक्क जिल्हा परिषद मुख्यालयातील एक खोलीच बळकावल्याचा प्रकार बुधवारी (ता. 30) उघडकीस...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nकोरोना corona नगर सकाळ आरोग्य health प्रशासन administrations पुणे मुंबई mumbai\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/leopard-kills-a-pig-in-nagpur/articleshow/72405405.cms", "date_download": "2020-10-01T08:14:15Z", "digest": "sha1:27MJVF7326PBCU6R2G6SMXMT4JBAHNYO", "length": 13534, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n‘त्या’ बिबट्याने केली शिकार\nअंबाझरी तलावाजवळ विकसित करण्यात आलेल्या लिटिलवूड गार्डन परिसरात गेल्या काही तासांपासून वास्तव्य करीत असलेल्या बिबट्याची दहशत शुक्रवारीही कायम होती. या घडामोडीत बिबट्याने एका डुकराची शिकार केल्याचे स्पष्ट झाले आहे. परिसरात लावलेल्या कॅमेरामध्ये तो शिकार घेऊन जाताना दृष्टीस पडला आहे. मात्र त्याचा ठावठिकाणा लावण्यात वनविभागाला अद्याप यश आलेले नाही.\nम. टा. प्रतिनिधी, नागपूर: अंबाझरी तलावाजवळ विकसित करण्यात आलेल्या लिटिलवूड गार्डन परिसरात गेल्या काही तासांपासून वास्तव्य करीत असलेल्या बिबट्याची दहशत शुक्रवारीही कायम होती. या घडामोडीत बिबट्याने एका डुकराची शिकार केल्याचे स्पष्ट झाले आहे. परिसरात लावलेल्या कॅमेरामध्ये तो शिकार घेऊन जाताना दृष्टीस पडला आहे. मात्र त्याचा ठावठिकाणा लावण्यात वनविभागाला अद्याप यश आलेले नाही.\nया भागातल्या अंबाझरी राखीव वनक्षेत्राचे परिसरामध्ये मेट्रो यंत्रणेने सुरू केलेल्या बागेत काम करणाऱ्या एका मजूराला काम असताना त्याला प्रत्यक्ष बिबट दिसला. त्याने ही माहिती अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांनी वनविभागाला सूचना देताच हिंगणा वनपरिक्षेत्रातील पथकाने गस्त सुरू केली. त्याचबरोबर दिवसा व रात्री ड्रोनच्या सहाय्याने संपूर्ण चित्रीकरण करण्यात आले. प्रत्यक्षात बिबट आढ���ून आला नाही मात्र सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास तो डुकराची शिकार करून ती तोंडात पकडून जाताना कॅमेरा ट्रॅपमध्ये आढळला. हा बिबट अंबाझरी राखीव वनक्षेत्रातील कक्ष क्र.७९८ वाडी कडील भागात आढळला. आज परत सकाळपासून गस्ती दरम्यान बिबटच्या पाऊल खुणा व विष्टा आढळून आली. उपवनसंरक्षक डॉ. प्रभू नाथ शुक्ल, हिंगणा वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल प्रवीण बडोले, सचिन ताकसांडे, वनरक्षक टेकाम, बसिने, कुर्वे यांच्याकडून नियमित गस्त घालून बिबट्याचा माग घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकांच्या व वन्यजीवाच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनांची अंमलबजावणीदेखील केली जात आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nAnil Deshmukh: करोनारुग्णांची लूट थांबणार\n कुख्यात गुंडाची दिवसाढवळ्या धारदार शस्त्...\nविदर्भातील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी हवेत १७० कोट...\nयवतमाळ: जिल्हाधिकाऱ्यांवर आरोप करत ९० डॉक्टरांचे राजीना...\nएकाच दिवसांत दोन खुनांनी हादरली उपराजधानी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nभारतीयांना करोना लस देण्यासाठी ८० हजार कोटींचा खर्च\nदेशहाथरस: 'दलित असणे हाच आमचा गुन्हा, आमच्या मुलांनी येथे राहूच नये'\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nकोल्हापूरहा लढून मरणारा समाज आहे हे लक्षात ठेवा: संभाजीराजे\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nअहमदनगरनगरमध्ये भाजपला धक्का; नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी धरली राष्ट्रवादीची वाट\nमुंबईभाजप नेते नारायण राणे यांना करोना; सेल्फ आयसोलेट होणार\nगुन्हेगारीडान्सबारमधील तरुणीला ठाण्यातून पुण्यात आणले, तिच्यासोबत घडलं भयानक...\nदेशबाबरी काँग्रेसने पाडली, मथुरा-काशीच्या मशिदींना हात लावणार नाही: कटियार\nगुन्हेगारीपालघर: तलासरीजवळ मध्यरात्री थरार, हॉटेलात गोळीबार करून लूट\nगुन्हेगारीरात्री नऊची वेळ, 'ते' दुचाकीवरून जात होते, तितक्यात...\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nब्युटीलांबसडक आणि काळ्याशार केसांसाठी करा हे ३ नैसर्गिक उपाय\nआर्थिक राशिभविष्यवृश्चिक : धनवृद्धीचे शुभ योग; वाचा,ऑक्टोबरचे आर्थिक राशीभविष्य\nमोबाइलसॅमसंग Galaxy A3 Core स्मार्टफोन लाँच, किंमत ६५०० रु\nकार-बाइकनवी मारुती सुझुकी ऑल्टो येतेय, आधीपेक्षा लांब आणि दमदार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/under-19-world-cup-manjot-ton-brings-india-their-fourth-world-cup-triumph/articleshow/62770603.cms", "date_download": "2020-10-01T09:11:59Z", "digest": "sha1:IWRNRZ7JL72VXLKOQGZDCO7VQZ7QGZYU", "length": 21932, "nlines": 117, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nमुंबईकर पृथ्वी शॉचे भक्कम नेतृत्व... मागे उभी असलेली राहुल द्रविडसारखी मजबूत भिंत अन् मनजोत कालराच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर ८ विकेटने दणदणीत विजय संपादन करून १९ वर्षांखालील क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद दिमाखात पटकाविले.\nकालराचे शतक; भारताला चौथ्यांदा विश्वविजेतेपद\nवृत्तसंस्था, माऊंट मॉन्गनुई (न्यूझीलंड)\nमुंबईकर पृथ्वी शॉचे भक्कम नेतृत्व... मागे उभी असलेली राहुल द्रविडसारखी मजबूत भिंत अन् मनजोत कालराच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर ८ विकेटने दणदणीत विजय संपादन करून १९ वर्षांखालील क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद दिमाखात पटकाविले. प्रत्येकी तीनवेळा विश्वचषक जिंकणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही कोंडी अखेर फुटली. भारताचे हे चौथे विक्रमी विश्वविजेतेपद ठरले.\nया स्पर्धेतील एकही सामना न गमावणाऱ्या भारताने आपला हा धडाका अंतिम फेरीतही कायम राखला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामीच्या सामन्यात भारताने मोठा विजय मिळविला होता, त्याचीच पुनरावृत्ती करत अंतिम फेरीत भारताने तो विजय चमत्कार नव्हता हे सिद्ध केले. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला २१६ धावांवर रोखून तयार केलेल्या पायावर शतकवीर मनजोत कालरासह फलंदाजांनी कळस चढविला. कालराने वैयक्तिक दमदार शतकी खेळी (नाबाद १०१) करत या विजयात सिंहाचा वाटा उचलला. भारताने विजयाचे २१७ धावांचे लक्ष्य ३८.५ षटकांतच पूर्ण करत आपले वर्चस्व दाखवून दिले. भारताने याआधी २०००, २००८, २०१२ मध्ये विश्वविजेतेपद पटकाविले होते.\nद्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने केवळ २१६ ही धावसंख्या सहज मागे टाकली नाही, तर २०१६मध्ये चूटपूट लावून जाणारे अपयशही मागे सारले. द्रविडच्या हातून तेव्हा विश्वचषक थोडक्यात निसटला होता; पण यंदा भारतीय खेळाडूंनी त्याच्या हातात हा प्रतिष्ठेचा चषक सोपविला. दोन वर्षांपूर्वी भारताला या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.\nया स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणारा शुभमन गिल याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला, तर अंतिम सामन्यात सर्वोत्तम ठरला कालरा. ऑस्ट्रेलियाला २१६ धावांवर रोखल्यानंतर भारताने चांगली सुरुवात केली होती. बिनबाद ७१ धावा झालेल्या असताना कर्णधार पृथ्वी शॉ (२९) बाद झाला. त्यातच सतत यशस्वी ठरणाऱ्या शुभमन गिलला (३१) मोठी खेळी करता आली नाही. पण कालराने अत्यंत संयमी आणि सावध, तंत्रशुद्ध खेळ करत संघाला अखेरपर्यंत साथ दिली. त्याला यष्टीरक्षक हार्विक देसाईची (ना. ४७) छान साथ लाभली. २२व्या षटकात भारताची स्थिती २ बाद १३१ अशी असताना ही भागीदारी भारताला तारक ठरली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ८९ धावा जोडल्या.\nकालराच्या खेळीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यातही ८६ धावांची खेळी केली होती. त्यापेक्षाही सरस खेळी त्याने यावेळी करून दाखविली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांना मैदानाबाहेर भिरकावून दिले तर वेगवान गोलंदाजांना खेळताना फलंदाजीतील नजाकत पेश केली. त्याने शतकासमीप पोहोचत असताना घाई गडबड न करता संघ विजयी होईपर्यंत मैदानात नांगर टाकला. ज्या षटकात भारताने विजय मिळविला त्यातच त्याने आपले शतक पूर्ण केले. हार्विकने चौकार लगावून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आणि स्टेडियममधील तमाम प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. इकडे भारतातही या सर्व खेळाडूंच्या घराघरातही जल्लोषाचे वातावरण होते. मिठाई भरवून सर्वांचे अभिनंदन केले जात होते.\nत्याआधी, ऑस्ट्रेलियाच्या जोनाथन मर्लोच्या ७६ धावांच्या खेळीमुळे त्यांनी २१६ धावांपर्यंत मजल मारली. एका क्षणी ऑस्ट्रेलियन संघ २५० धावसंख्येपर्यंत मजल मारेल, अशी शक्यता वाटत होती. त्यावेळी त्यांची स्थिती ४ बाद १८३ होती. मात्र ३३ धावांत त्यांचे ६ फलंदाज माघारी परतले आणि अडीचशे धावांचे स्वप्न हवेतच विरले.\nऑस्ट्रेलियाचा मर्लो आणि परम उप्पल (३४) यांनी चौथ्या विकेटसाठी ७५ धावांची खेळी करून आपल्या संघाच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मर्लोने नॅथन मॅकस्वीनीसह (२३) पाचव्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारीही केली. पण, शिवा सिंगने (२-३६) मॅकस्विनीला स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलचीत केले आणि नंतर फिरकी गोलंदाज अनुकूल रॉयने उप्पललाही त्याच पद्धतीने बाद केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची घसरण सुरू झाली. भारताच्या ईशान पोरेल, कमलेश नागरकोटी, अनुकूल रॉय आणि शिवा सिंग यांनी प्रत्येकी २ बळी घेत ऑस्ट्रेलियन फलंदाजीची सर्वच स्तरावर कोंडी केली. भारताने या स्पर्धेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुनाही पेश केला.\nभारताच्या डावाच्या प्रारंभी बिनबाद २३ धावा असताना पावसाचे आगमन झाले पण पाऊस थांबला आणि भारतीय फलंदाजांनी धावांचा वर्षाव सुरू केला.\nधावफलक ः ऑस्ट्रेलिया - जॅक एडवर्ड्स झे. नागरकोटी गो. ईशान पोरेल २८, मॅक्स ब्रायंट झे. अभिषेक शर्मा गो. पोरेल १४, जेसन संघा झे. हार्विक देसाई गो. नागरकोटी १३, जोनाथन मर्लो झे. शिवासिंग गो. अनुकूल रॉय ७६, परम उप्पल झे. व गो. अनुकूल ३४, नॅथन मॅकस्विनी झे. व गो. शिवासिंग २३, विल सदरलँडर झे. देसाई गो. शिवासिंग ५, बॅक्सटर होल्ट धावबाद १३, झॅक इव्हान्स त्रि. गो. नागरकोटी १, रायन हॅडली झे. देसाई गो. शिवम मावी १, लॉइड पोप नाबाद ०; अवांतर - ८; एकूण - ४७.२ षटकांत सर्वबाद २१६.\nबाद क्रम : १-३२, २-५२, ३-५९, ४-१३४, ५-१८३, ६-१९१, ७-२१२, ८-२१४, ९-२१६, १०-२१६.\nगोलंदाजी: शिवम मावी ८.२-१-४६-१, ईशान पोरेल ७-१-३०-२, शिवास��ंग १०-०-३६-२, कमलेश नागरकोटी ९-०-४१-२, अभिषेक शर्मा ६-०-३०-०, अनुकूल रॉय ७-०-३२-२.\nभारत - पृथ्वी शॉ त्रि. गो. सदरलँड २९, मनजोत कालरा नाबाद १०१, शुभमन गिल त्रि. गो. परम उप्पल ३१, हार्विक देसाई नाबाद ४७; अवांतर -१२; एकूण - ३८.५ षटकांत २ बाद २२०.\nबाद क्रम: १-७१, २-१३१.\nगोलंदाजी: रायन हेडली ७-०-३७-०, झॅक इव्हान्स ५-१-३०-०, विल सदरलँड ६.५-०-३६-१, जॅक एडवर्ड्स १-०-१५-०, लॉइड पोप ५-०-४२-०, जोनाथन मर्लो ४-०-२१-०, परम उप्पल १०-०-३८-१. सामनावीर - मनजोत कालरा; स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू - शुभमन गिल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n'दो दिल मिल रहे है'; IPLच्या धमाक्यात सारा तेंडुलकरची प...\nसुनील गावस्करांचा पलटवार, अनुष्का शर्माचे असे टोचले कान...\nIPL2020: पराभवानंतर डेव्हिड वॉर्नर भडकला, सांगितले दोषी...\nRCB vs MI: सुपर ओव्हरमध्ये आरसीबीने मुंबईला नमवल्यावर ग...\nU-19 WC: विजयानंतर द्रविडचा खेळा़डूंना 'गुरुमंत्र' महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nहैदराबाद विजयाचे खाते उघडणार का\nमुंबई विरुद्ध बेंगळुरू, आज होणार महामुकाबला\nराजस्थान विरुद्ध पंजाबची लढत, कोण मिळवणार दुसरा विजय\nकोलकाता विरुद्ध हैदराबाद, आज कोण जिंकणार\n आज कोण ठरणार सरस\nमुंबईपार्थ यांच्या या मागणीलाही कवडीची किंमत देणार का\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nकोल्हापूरहा लढून मरणारा समाज आहे हे लक्षात ठेवा: संभाजीराजे\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nअहमदनगरनगरमध्ये भाजपला धक्का; नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी धरली राष्ट्रवादीची वाट\n पत्नीला १० हजार रुपयांना विकले, तिच्यासोबत घडली भयानक घटना\nमुंबईभाजप नेते नारायण राणे यांना करोना; सेल्फ आयसोलेट होणार\n रात्री नऊची वेळ, 'ते' दुचाकीवरून जात होते, तितक्यात...\nदेशकर्मचाऱ्यांना मोबदल्याविना ओव्हरटाइम देता येणार नाही: SC\nविज्ञान-तंत्रज्ञानTV, फ्रीज आणि वॉशिंग मशीनवर बंपर सूट, ५ ऑक्टोबर पर्यंत सेल\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगआराध्याला सुदृढ व निरोगी बनवण्यासाठी ऐश्वर्या राय देते ‘हा’ ठोस आहार\nमोबाइल२५ र��पयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nआर्थिक राशिभविष्यवृश्चिक: धनवृद्धीचे शुभ योग; वाचा, ऑक्टोबरचे आर्थिक राशीभविष्य\nकरिअर न्यूजकॉलेजे सुरू होणार का केंद्र सरकारच्या उच्च शिक्षणसंस्थांसाठी गाइडलाइन्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://navmaharashtranews.com/2019/11/09/sharad-pawar/", "date_download": "2020-10-01T07:54:22Z", "digest": "sha1:F5D67EACTDL77NORSR3GRIEXX57C7HJK", "length": 9075, "nlines": 77, "source_domain": "navmaharashtranews.com", "title": "देशभरातील नागरिकांनी निकालाचा आदर करायला हवा –शरद पवार", "raw_content": "\nदेशभरातील नागरिकांनी निकालाचा आदर करायला हवा –शरद पवार\nBy नवमहाराष्ट्र न्यूज टीम November 9, 2019\nअयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेल्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वागत केले आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, यामुळे देशासमोर जी गंभीर समस्या होती. यावर तोडगा काढण्यासाठी नक्कीच मदत होईल. मी या देशातील सर्व नागरिकांना आव्हान करतो की, एक महत्वपूर्ण निकाल आलेला आहे, याचे स्वागत व सन्मान सर्वांनीच करायला हवा. तसेच, देशात शांतता आणि बंधुभाव वाढेल याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.\nराम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला. अनेक दशकांपासून रखडलेल्या या वादावर तोडगा काढत न्यायालयानं केंद्र सरकारला कार्यवाही करण्याचे आदेश दिले. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्यात यावे, तर मशिदीसाठी मोक्याच्या ठिकाणी पाच एकर जागा देण्यात येईल, असा निर्णय घटनापीठानं दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापिठानं हा निकाल दिला.\nअयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जागा रामलल्लाची असल्याचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. या निकालाकडे संपूर्ण देशांचं लक्ष लागलं होते. निकालाच्या पार्श्वभूमीवर देशात ठिकठिकाणी याआधीच सुरक्षेची संपूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. राम��न्मभूमी मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचा तसेच मुस्लीम वक्फ बोर्डाला मशिदीच्या उभारणासाठी पाच एकरांची पर्यायी जागा देण्याचा निकाल न्यायालयानं दिला आहे. या खटल्याची सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे झाली. बाकी सगळे वादी प्रतिवादी अग्राह्य ठरवत केवळ रामलल्ला व सुन्नी वक्फ बोर्ड या दोघांचाच खटला लढवण्याचा हक्क सुप्रीम कोर्टानं मान्य केला. यामुळे सर्व वादग्रस्त जागेवर रामलल्लाचा हक्क असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने आहे.\nPublished by नवमहाराष्ट्र न्यूज टीम\nView all posts by नवमहाराष्ट्र न्यूज टीम\nनवमहाराष्ट्र न्यूज द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या,उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख आणि अन्य मजकूर यांचा डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी २४/७ न्यूज वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील आणि देशातील घडामोडी, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन, आरोग्य आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा ‘नवमहाराष्ट्र न्यूज’चा कटाक्ष आहे.\nह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\nआमच्या फेसबुक पेजला लाईक करा.\nआमच्या फेसबुक पेजला लाईक करा.\nआमच्या स्वतंत्र पत्रकारितेसाठी आपले योगदान आवश्यक आहे.समभाग निधीसाठी येथे क्लिक करा.\nPrevious Entry अयोध्या खटल्यावर आज निकाल\nNext Entry भाजप कोअर कमिटीची आज बैठक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/five-more-corona-positive-dudhondi-317837", "date_download": "2020-10-01T08:35:44Z", "digest": "sha1:J4CEPLNBTRF74WCHAYZRRIPLZU54OB4R", "length": 9799, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "धक्कादायक, दुधोंडीत आणखी पाच जणांना कोरोना | eSakal", "raw_content": "\nधक्कादायक, दुधोंडीत आणखी पाच जणांना कोरोना\nपलूस तालुक्‍यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दुधोंडी गावात आज एका दिवसात आणखी पाच कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.\nसां��ली ः पलूस तालुक्‍यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दुधोंडी गावात आज एका दिवसात आणखी पाच कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. या गावातील एका ज्येष्ठ नेत्यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत निघाली आहे.\nआज एका दिवसात सापडलेले पाच कोरोना बाधित हे संबंधित नेत्यांचे कार्यकर्ते असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यातील काहीजण कार्यकर्त्यांचे शेजारी आहेत. हे सारे लोक एकमेकांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे ते बाधित झाले आहेत. गेल्या आठवड्यात दुधोंडी गावात कोरोनाने प्रवेश केला. एका बड्या राजकीय नेत्याला कोरोनाची बाधा झाल्याने गावात एकच खळबळ माजली होती. कारण, या नेत्याचा जनसंपर्क दांडगा आहे. ते अनेकांच्या संपर्कात आले होते.\nत्यामुळे दुधोंडीपासून सांगलीपर्यंत अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यातील अनेकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आज मिळाला असून आणखी पाचजणांना बाधा झाली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाजी मुख्यमंत्री नारायण राणेंना कोरोनाची बाधा\nसावंतवाडी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करून ही माहिती दिली.कोरोनाचा फैलाव वाढत...\n\"हॉटेल, बार, एसटी, रेल्वेही होणार सुरू; आता विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरही व्हावे दर्शनासाठी खुले'\nपंढरपूर (सोलापूर) : राज्यातील हॉटेल आणि बार 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. एसटी वाहतूक पूर्ववत सुरू झाली असून,...\nलातुरमध्ये पाच दिवसांत दोन खून\nलातूर : गेल्या काही दिवसांपासून शहरात विविध घटना घडत आहेत. त्यात चोरीच्या घटना अधिक आहेत. यातच गेल्या पाच दिवसांत शहरात दोन खून झाले आहेत. यात...\n‘बेल बॉटम’ येणार लवकरच रसिकांच्या भेटीला ; अक्षयने कुमारने सांगितली प्रदर्शनाची तारीख\nमुंबई - कोरोनाचा फटका बॉलीवूडला मोठ्या प्रमाणावर बसला. यामुळे अनेक निर्मात्यांची डोकेदुखी वाढली. दरवर्षी भारतात पाचशेहुन अधिक चित्रपट प्रदर्शित होतात...\nजालना जिल्ह्यात ५३ हजारांवर कोरोना टेस्ट, सात हजार रुग्ण उपचारानंतर बरे\nजालना : जिल्ह्यात मागील सहा महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. या सहा महिन्यांत जिल्ह्यात तब्बल ५३ हजारांपेक्षा अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या...\nटोमॅटो उत्पादनातून नोकरीवर मात, चार महिण्यात अडीच लाखाचे उत्पन्न\nनांदेड : कोरोनाचा बहाणा करीत अनेक कंपन्या व व्यवस्थापनानी आपल्याकडील कर्मचारी कपात केली. त्यामुळे अनेकजण बेरोजगार झाले. कुशल कामगार अकुशल झाल्याने...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.healthflatters.com/2020/08/hockey-information-in-marathi.html", "date_download": "2020-10-01T06:29:28Z", "digest": "sha1:4D66R5R6NDDIXUFMC45GUGS7DS2HDGOV", "length": 8731, "nlines": 65, "source_domain": "www.healthflatters.com", "title": "Hockey information in marathi हाॅकी खेळाची माहिती मराठी | hockey information for project", "raw_content": "\nनमस्कार मित्रांनो,कसं आहात तुम्ही.सर्व मजेत ना हाॅकी खेळाविषयी जाणून घेण्याची जी उत्सूकता तुमच्यामध्ये आहे,त्यामुळे आज या लेखातून आपण Hockey information in marathi हाॅकी खेळाची माहिती मराठी मधे पाहणार आहोत.या पोस्टमध्ये तुम्हाला हाॅकी खेळाची माहिती hockey information for project पण मिळणार आहे.आपणास विनंती आहे कृपया हा आर्टिकल शेवटपर्यंत वाचा,जेणेकरून आपल्याला hockey game information मिळेल.\nHockey information in marathi हाॅकी खेळाची माहिती मराठी\nसाधारणपणे इसवी सनपूर्व २००० च्या दरम्यान पर्सियामध्ये हॉकी खेळाची सुरुवात झाली. प्राचीन काळी ग्रीक लोक हा खेळ खेळत असत, असा इतिहासात उल्लेख आहे. 'ब्लॅक हेथ' नावाने पहिला हॉकी क्लब स्थापन करण्यात आला. या खेळाचे नियम सुरवातीला विंबल्डन हॉकी क्लबतर्फे व त्यानंतर १८८६ साली हॉकी असोसिएशन तर्फे तयार केले गेले. पहिला आंतरराष्ट्रीय हॉकी सामना १८९५ साली इंग्लंड आणि आयर्लंड या दोन देशांदरम्यान खेळला गेला. १९०८ साली ऑलिम्पिक मध्ये पहिल्यांदा हॉकीचा सामना खेळला गेला.\nभारतीय हॉकी संघाची ऑलिंपिक इतिहासातली कामगिरी सोनेरी {(८ सुवर्ण १९२८-३२-३६-४८-५२-५६ अशी सहा सलग, १९६४ आणि १९८०), १ रौप्य(१९६०) आणि २ कांस्य पदके(१९६८-७२)} असली तरी गेल्या, २००८च्या बीजिंग ऑलिंपिक्ससाठी भारतीय संघ पात्र होऊ शकला नव्हता.\nहॉकीचे मैदान १०० यार्ड (९० मीटर्स) लांब आणि ६० यार्डस् (५५ मीटर्स) रुंद असते. हॉकीसाठी वापरल्या जाणा-या बॉलचं वजन १५६ ग्रॅम्स ते १६३ ग्रॅम्स इतकं असतं. बॉलचा व्यास ८.८१ इंच ते ९.२५ इंच इतका असतो. हॉकी स्टीक डाव्या बाजूने सपाट असते आणि वजन साधारणपणे १२ ते २८ पाउंडस् इतकं असतं. हॉकीचा गेम सुरू करण्यापूर्वी दोन्ही संघातील एक एक खेळडू आपापली हॉकी स��टीक जमिनीवर व एकमेकांच्या हॉकीस्टीकवर आदळतात. आणि खेळ सुरू होतो.\nमैदानाच्या रुंदीकडील भागाला जोडणा-या रेषेला 'गोल लाईन' म्हणतात. संपूर्ण मैदानाचे दोन समान भाग करणाऱ्या आणि गोल लाईनला समांतर जाणा-या मध्यभागातील रेषेला फिफ्टी यार्ड-लाईन किंवा सेंटर लाईन म्हणतात. खेळ पुन्हा सुरू करण्यासाठी खेळाडू त्याच्या टीमच्या दिशेने बॉल फेकतो. या कृतीला पास बॅक म्हणतात. या शिवाय कॅरी, कॉर्नर, ड्रिबल, हॅट-ट्रीक, साइड लाईन, स्ट्रायकिंग, सर्कल या संज्ञा हॉकीशी संबंधित आहेत.\nराष्ट्रीय स्तरावर इंडिया इंदिरा गांधी गोल्ड कप, गंगोत्रीदेवी वुमन्स हॉकी फेडरेशन कप, रंगास्वामी कप, बॉम्बे गोल्ड कप, नेहरु गोल्ड कप असे अनेक पुरस्कार हॉकीसाठी दिले जातात. आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्ल्ड कप, युरोपियन वुमन्स हॉकी कप, इंदिरा गांधी गोल्ड कप, चॅम्पियन हॉकी आणि अन्य पुरस्कार दिले जातात.\nhockey information in marathi बद्दल आपल्याला हा लेख कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.तुमचा प्रतिसाद व आपल्या कौतूकाची साथ मला असे आर्टिकल लिहण्यास स्फुर्तिदायक ठरेल.आपणास विनंती आहे हाॅकी खेळाची माहिती आपल्या मित्र परिवारात नक्की शेअर करा.\nआंखों के लाल होने पर न करें नजरंदाज\nइन घरेलू उपायों से 2 हफ्ते में कम करें वजन\n या ब्लाग मध्ये आपल्याला मराठी उखाणे,मराठी गाणी Lyrics,मराठी कविता,मराठी सुविचार,मराठी गोष्टी अश्याच विविध महत्त्वपुर्ण घडामोडी वाचायला भेटतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathikitchen.in/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2020-10-01T07:14:17Z", "digest": "sha1:N4OUBZGFLNZQY3GJNGRESFRUNS7HNJZ6", "length": 4395, "nlines": 90, "source_domain": "www.marathikitchen.in", "title": "पोळ्यांचा चुरमा - मराठी किचन", "raw_content": "\n• ५-६ पोळ्या (चपात्या/भाकर्या)\n• १ चमचा साखर\n• पोळ्यांचा बारीक चुरा करावा (अगदी बारीक होण्यासाठी मिक्सरमध्ये बारीक केले तरी चालेल.) त्यावर थोडेसे पाणी शिंपडावे.\n• कांदा बारीक चिरावा. पातेल्यात तेल टाकून त्यात हिंग, कडीपत्ता, जीरे. मोहरीची फोडणी द्यावी. नंतर त्यात कांदा टाकावा व मऊ शिजवावा. त्यासाठी पातेल्यावर झाकण ठेवावे.\n• कांदा मऊ झाल्यावर त्यात हळद, तिखट, मीठ टाकून चांगले परतून घ्यावे. त्यामध्ये सर्व चुरमा टाकावा व चांगला परतून घ्यावा. वरुन साखर व बारीक चिरुन कोथिंबीर पेरावी व झाकण ठेवून २-३ मिनीटे शिजवावे व गरमागरम वाढावे.\n• पोळ्या शिल्लक राहिल्या असल्यास अशा प्रकारचा चुरमा चांगला लागतो. त्यामूळे शिल्लक पोळ्या टाकून द्याव्या लागत नाहीत.\n• ह्यात तुम्ही शेंगदाणे ,शिल्लक भात किंवा इतर आवडीच्या वस्तू घालून चव वाढवू शकता.\nRagini kadam on उपयुक्त किचन टिप्स\nNeelam tawhare on पनीर टीक्का मसाला\nAnonymous on मसाला टोस्ट सँडविच\n - Health Yogi on नवरात्रीसाठी खास वेगळे उपवासाचे पदार्थ\nVaibhav on उपयुक्त किचन टिप्स\nभाकरी पोळी रोटी पुरी फुलके ( सर्व प्रकार )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tellychakkar.com/filmy-chakkar/bhushan-s-hindi-cinema", "date_download": "2020-10-01T08:45:17Z", "digest": "sha1:H6R3TPKVTYGRQNIV5ITAZ7RZHPY3F27Y", "length": 3990, "nlines": 51, "source_domain": "marathi.tellychakkar.com", "title": "भूषणचा हिंदी सिनेमा | Tellychakkar", "raw_content": "\nअभिनेता भूषण प्रधान लवकरच \"अन्या\" नावाच्या हिंदी चित्रपटात अभिनेत्री रायमा सेन बरोबर दिसणार असुन शुटींग दरम्यान दोघांची चांगलीच गटटी जमली आहे.\n\"जवळपास तीन आठवडे आमच्या चित्रपटाचा शूटिंग सुरु होते. आणि त्या काळात आमची चांगली मैत्री झाल्याचे भूषण ने सांगितले.\nतसेच \" ती चांगली अभिनेत्री आहेच शिवाय व्यक्ति म्हणून ही खुप छान आहे\" असे मत भूषण ने व्यक्त केले.\nह्यां चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच प्रदर्शित झाले असुन तो ह्या महिन्या अखेर प्रदर्शित होणार आहे.\nचित्रपट बद्दल भूषण म्हणाला \"हा चित्रपट नसला तरी त्याला समाजिक संदेश त्याला मी आत्ता पर्यंत केलेल्या चित्रपटा पेक्षा वेगळा ठरवणार आहे.\"\nअनिश गोरेगावकर ठरला ‘एक टप्पा आऊट’चा महाविजेता\nबिग बॉसच्‍या आधीच्‍या पर्वाची विजेती मेघा धाडेने दिला तिच्‍या बिस बॉस प्रवासाला उजाळा\nकिशोरी शहाणे बालपणीच्‍या आठवणींनी झाली भावूक\n‘जीव झाला येडापिसा’ मालिकेचे नवे भाग सोमवारपासून सिध्दी आणि शिवाचे आयुष्य कुठले वळण घेणार \nस्टार प्रवाहवरील श्री गुरुदेव दत्त या मालिकेत दत्तांची भूमिका साकारणाऱ्या मंदार जाधवशी खास गप्पा\nबाळूमामा भक्ताला मिळवून देणार खरीओळख \nजीव झाला येडा पीसा\"\nतुला पाहते रे - वय विसरायला लावणारी अनोखी प्रेम कहाणी.\nझी मराठी वरील ५ सर्वात लोकप्रिय मालिका\n© कॉपीराइट 2020, सभी अधिकार सुरक्षित.\nHome टीवी न्यूज़ फिल्मी चक्कर लाइफस्टाइल ट्रेंडिंग English", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.djvu/276", "date_download": "2020-10-01T08:41:19Z", "digest": "sha1:FLVRFDVPREVN2NRC6IWQVODT36NB3N2T", "length": 5352, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:भाषाशास्त्र.djvu/276 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nवर्णविचार, २६९ पाल, प्राकृत, महाराष्ट्र, हिन्दी, गुजराथी, तेलगू, चिनी, इत्यादि पौरस्त्य भाषा, व झन्द, फारसी, अरबी, ग्रीक, ल्याटिन, जर्मन, फ्रेंच, वगैरे पाश्चात्य भाषा, यांची गणना जरी सुधारलेल्या भाषांतच होते, तरी संस्कृत भाषेवर त्यांची कडी नाही, ही गोष्ट कोणालाही कबूल केली पाहिजे. इतकेच नव्हे तर, ह्या सर्व भाषा संस्कृताच्या शाँखा अस ( मागील पृष्टावरून पुढे चालू. ) * There is a language still existing, and preserved among the Brahmans of India, which is a richer and in every respect a finer language than even the Greels of Ho772e, \" ( 1792. ) ( Lord Monboddo's Origin gad Progress of | Lung८८ge. vol. VI. P. 97. ) सदरहू अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. (ग्रंथकर्ता.) १ पाली भाषेच्या संबंधाने मि. जेम्स डी. आल्विस् म्हणतो:- 'he high state of refinement to which the Pali had in very early times attained as a language, its copiotus7ness, elegence, and bcc7m2ong,\" ... ... ( Introduction to Kachbâyana's grammar. | Colombo. 1883. P. CXXXII ). ह्यांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. ( ग्रंथकर्ता. ) २ महाराष्ट्राश्रयां भाषा प्रकृष्टं प्राकृतं विदुः सागरः सर्व सूक्तीनां सेतुबंधादि यन्मयम् ॥ ( काव्याश. ). ३ संस्कृत ही मायभाषा असून, तिच्या सदरहू इतर भाषा दुहिता किंवा शाखा असल्याविषयी, आम्ही मागे पान १०१ ते १६९ वर, व भारतीय साम्राज्याच्या नवव्या पुस्तकांत साद्यन्त ऊहापोह केला आहे. ( ग्रंथकर्ता.)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१८ रोजी १४:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/akole-corona-positive-update-covid-19-patient", "date_download": "2020-10-01T08:36:31Z", "digest": "sha1:JKXJWADRX6AWFZF3DYUYM72FKAPT537L", "length": 5945, "nlines": 74, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अकोले तालुक्यात आढळले 25 करोना बाधित", "raw_content": "\nअकोले तालुक्यात आढळले 25 करोना बाधित\nतालुक्यातील एकूण रुग्णसंख्या पोहचली 348 वर\nअकोले | प्रतिनिधी | Akole\nअकोले तालुक्यात दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. आज गुरुवारी तब्बल 25 जण करोना बाधित आढळले असून त्यात अकोले शहरातील 7 जणांचा समावेश आहे. करोना चा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर ते आजपर्यंतची 25 ही सर्वाधिक संख्या आहे.\nआज गुरूवारी खानापुर कोविड सेंटरमध्ये घेण्यात आलेल्या रॅपिड न्टीजन टेस्टमधील अहवालात शहरातील 7 व्यक्ती व हिवरगाव आंबरे येथील 4 व ब्राम्हणवाडा येथील 1 अशा 12 व्यक्ती पॅाझिटीव्ह आल्या आहेत.\nयात न्टीजन टेस्ट मध्ये शहरातील शेकईवाडी येथील 18 वर्षीय युवती,39 वर्षिय महिला, 50 वर्षिय पुरुष,नाईकवाडी वाड्याजवळील 36 वर्षिय महीला,पेट्रोल पंपामागील 44 वर्षीय महिला,21 वर्षीय महीला, राजमाता कॅालणीतील 14 वर्षाची मुलगी, हिवरगाव आंबरे येथील 40 वर्षीय पुरुष,21 वर्षीय तरुण,18 वर्षीय तरुण,24 वर्षीय युवक व ब्राम्हणवाडा येथील 40 वर्षीय पुरूष अशा 12 व्यक्तीचा अहवाल न्टीजनमध्ये पॅाझिटीव्ह आला आहे.\nतर अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात ब्राम्हणवाडा येथील 55 वर्षीय पुरुष,77 वर्षीय महिला,इंदोरी येथील 56 वर्षीय पुरुष, कळस येथील 25 वर्षीय तरुण, 44 वर्षीय महीला, लहीत येथील 32 वर्षीय पुरुष, मेहंदुरी येथील 52 वर्षीय पुरुष, चास येथील 44 वर्षीय पुरुष अशा आठ जणाचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.\nतर खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात नवलेवाडी येथील अकोले कॅालेजजवळील 49 वर्षीय पुरुष,21 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय महीला, 46 वर्षीय महीला, 23 वर्षीय महीला अशा 5 व्यक्ती पॅाझिटीव्ह आली आहेत आज दिवसभरात एकुण 25 व्यक्ती करोना बाधीत आले आहेत.\nतालुक्यातील एकुण रुग्ण संख्या 348 वर पोहचली आहे. दैनंदिन करोना रुग्णसंख्या वाढू लागली असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.अशा परिस्थितीत देखील नागरिक करोना बाबत गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/27714", "date_download": "2020-10-01T07:43:30Z", "digest": "sha1:U4BTWTG4QIXXZHDT3X72ZOP36TBGTYBL", "length": 6531, "nlines": 125, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली\nकान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली\nकान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली\nअरे कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली\nनिट जपून वाढ माझी फाटकी रे झोळी ||धृ||\nसकाळीच उठले मी अजाणतेपणी\nकाय घडेल दिसभर नव्हते ध्यानी\nपोट नाही भरले जरी न��याहरी केली\nकान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली ||१||\nपंचपक्वांन्न आहे सोबतीला शिरापुरी\nभरलेलं ताट आले समोर दुपारी\nकिती खावे किती नको झाले त्यावेळी\nकान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली ||२||\nकधीतरी आराम मिळो ह्या पोटाला\nसंध्यासमय जवळ हा आला\nपाषाणगवळण तुझ्या चरणी लीन झाली\nकान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली ||३||\nअर्थ कळला नाही. पण सुरातालात\nअर्थ कळला नाही. पण सुरातालात आहे.\nअजून विचार करा. सांगतो मग.\nअजून विचार करा. सांगतो मग.\nईश्वराच्या भेटीची भूक ,मुमुक्षत्व छान मांडल आहे.\n मलाही तोच अर्थ पोहोचत आहे...\nसकाळीच उठले मी अजाणतेपणी\nकाय घडेल दिसभर नव्हते ध्यानी\nपोट नाही भरले जरी न्याहरी केली\nकधीतरी आराम मिळो ह्या पोटाला\nसंध्यासमय जवळ हा आला\nआयुष्याच्या संध्यासमयी झालेली देवाची आठवण...\nसजन रे झुठ मत बोलो या गाण्यात एक कडवं आहे...\nलडकपन खेल में खोया\nजवानी निंद भर सोया\nपाषाणभेद आता रहस्यभेद करा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%AB%E0%A5%A7%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2020-10-01T08:37:29Z", "digest": "sha1:YVMH6FYRVFRFDYGXYFKPTJRR4DHBEEYH", "length": 5102, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे ५१० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.चे ५१० चे दशक\nसहस्रके: १ ले सहस्रक\nशतके: ५ वे शतक - ६ वे शतक - ७ वे शतक\nदशके: ४८० चे ४९० चे ५०० चे ५१० चे ५२० चे ५३० चे ५४० चे\nवर्षे: ५१० ५११ ५१२ ५१३ ५१४\n५१५ ५१६ ५१७ ५१८ ५१९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स.च्या ५१० च्या दशकातील वर्षे‎ (१० प)\n\"इ.स.चे ५१० चे दशक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे ५१० चे दशक\nइ.स.चे ६ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०६:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्य���च्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/corona-states-cms-leadership", "date_download": "2020-10-01T08:23:47Z", "digest": "sha1:FV3JUXQRLCE3IKMDJDLNRLOPVHY7TJAP", "length": 25566, "nlines": 76, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "करोनाच्या लढाईत चमकलेले मुख्यमंत्री - द वायर मराठी", "raw_content": "\nकरोनाच्या लढाईत चमकलेले मुख्यमंत्री\nसध्या देशात एकचालकानुवर्ती कार्यशैलीचा बोलबाला असताना, एक नेता म्हणजेच जणू भारत असं चित्र रंगवण्याचा प्रयत्न होत असताना देशाच्या वेगवेगळ्या भागातून अशी सक्षम नेतृत्वाची बेटं तयार होणं हे सुखावहच चित्र आहे.\nभारतीय घटनेला अभिप्रेत असलेलं संघराज्य म्हणजे काय आहे याची खरी प्रचिती कोरोनाच्या या संकट काळात येताना दिसतेय. कोरोनाच्या या संकटाची चाहूल ओळखून त्यावर तातडीनं निर्णय घेण्यात अनेक राज्यं सरकारं अग्रभागी राहिलेली आहेत. कोरोनाच्या या लढाईचं नेतृत्व भारतात खऱ्या अर्थानं ठिकठिकाणचे सक्षम मुख्यमंत्रीच करताना दिसतायेत. केरळमध्ये पिनराई विजयन, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, दिल्लीत अरविंद केजरीवाल, राजस्थानमध्ये अशोक गहलोत, पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर, कर्नाटकात येडीयुरप्पा, ओडिशात नवीन पटनाईक, छत्तीसगढमध्ये भूपेश बघेल या सर्वच मुख्यमंत्र्यांनी ही अभूतपूर्व परिस्थिती हाताळताना आपल्या नेतृत्व कौशल्यतेची चुणूक दाखवली आहे.\nया मुख्यमंत्र्यांच्या व्यक्तिमत्वातही विविधता आहे. इथे गहलोतांसारखे मुरब्बी आहेत, तर उद्धव ठाकरेंसारखे नवखेही आहेत. केजरीवालांसारखे प्रशासकीय सेवेतून आलेले आहेत, तर कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासारखे लष्करात सेवा केलेलेही आहेत. ज्यांच्या पक्षाची विचारधारा कालबाह्य झाली आहे असा काहींचा समज आहे ते पिनराई विजयनही यात आहेत, तर विदेशातून शिकून आलेले, आपल्या राज्याची भाषाही ज्यांना स्वच्छपणे बोलता येत नाही ते नवीनबाबूही आहेत. ही विविधताच आपल्या देशाची ताकद आहे. कोरोनाचं हे संकट अभूतपूर्व आहे, अशा अदृश्य शक्तीशी कसं लढायचं याचा पूर्वानुभव कुणाकडेच नाही. पण तरीही आपापल्या राज्यात या सर्वच मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळलेली आहे. अनेक आदर्श असे निर्णयही घेतलेले आहेत.\nसुरुवात अर्थातच केरळपासून करूयात. देशात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्येच सापडला. सुरुवातीच्या अनेक आठवड्यात केरळ हे देशातल्या कोरोना रुग्णांच्या यादीत नंबर दोनवर होतं. पण आज केरळमधली स्थिती बरीच नियंत्रणात आहे. देशाचा आकडा ९ हजाराच्या आसपास पोहचलेला असताना केरळमध्ये रुग्णांची संख्या ३७४ इतकी आहे. रविवारी (१२ एप्रिल) तर दिवसभरात केरळमध्ये नव्यानं सापडलेल्या रुग्णांची संख्या अवघी दोन इतकी होती. त्यामुळे कोरोना वाढीचा ग्राफ त्यांनी जवळपास भुईसपाट केल्याचं यातून दिसतंय. शिवाय देशात सर्वात आधी आपल्या जनतेसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करणारं राज्य म्हणजे केरळ. तब्बल २० हजार कोटी रु.चं पॅकेज केरळच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. एका राज्यानं एवढं मोठं पॅकेज जाहीर केल्यानं त्याच्या वास्तवतेबद्दल काहींनी शंकाही घेतल्या. पण तळागाळातल्या सर्व घटकांचा विचार करणारं हे पॅकेज होतं. शिवाय अशा संकटात राजकीय संस्कृती कशी असली पाहिजे याचा धडाही केरळनं घालून दिला. कारण तिथे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षाचे नेते सुरुवातीपासूनच एकत्र पत्रकार परिषदा घेताना दिसले. २०१८मध्ये निपाह व्हायरसची लागणही देशात केरळमध्येच झाली होती. पिनराई विजयनच त्यावेळी मुख्यमंत्री होते.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रशासन चालवणं पूर्णपणे नवीन होतं. अवघ्या ४ महिन्यांपूर्वी त्यांनी महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण ज्या धीरोदात्तपणे त्यांनी राज्यात निर्णय घेतले, ज्या संयमानं परिस्थिती हाताळली ते कौतुकास्पद आहे. देशात लॉकडाऊन जाहीर होण्याच्या आधीच महाराष्ट्रात हा निर्णय जाहीर झाला होता. मुंबईसारख्या आर्थिक घडामोडींचं सर्वात मोठं केंद्र असलेलं शहर बंद करताना त्यांनी कुठलंही पॅनिक होऊ दिलं नाही. टप्प्याटप्यानं सेवा बंद केल्या. सुरुवातीच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री जवळपास रोज जनतेशी संवाद साधत होते. या अभूतपूर्व संकटाला सामोरं जाण्यासाठी जनतेला विश्वासात घेत होते. जिथं आपल्याला माहिती नाही तिथे पत्रकार परिषदेत अधिकाऱ्यांची मदत घेण्यातही त्यांना संकोच नव्हता. मंत्रिमंडळ म्हणजे टीमवर्क आहे, त्यामुळे आपल्या मंत्र्यांनाही त्यांनी आवश्यक तिथे जबाबदारीसाठी पुढे येऊ दिलं. सगळं का��ी मीच करतोय, माझ्याच चेहऱ्यावर हे सरकार आहे असा आविर्भाव त्यांच्यात नव्हता.\nया संकटकाळात उद्धव ठाकरेंनी दाखवलेल्या नेतृत्व कुशलतेचा सर्वोच्च क्षण कुठला असेल तर तबलिगी जमातच्या प्रकरणावरुन सोशल मीडियावर सुरु असलेल्या विखारी प्रचारावर त्यांनी दिलेला कडक इशारा. ‘कोरोनाचा सामना करत असताना अफवांचा अजून एक व्हायरस समोर आला आहे. दुहीचा हा व्हायरस पसरवणाऱ्यांना सोडणार नाही,’ अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी अशा विषयावर इतकी ठाम भूमिका घेऊन सुनवावं याचा अनेकांना सुखद धक्का बसला. खरंतर ही वेळ राजकारण करण्याची, व्होट बँकेचं गणित करण्याची नाही याचं भान असल्यानंच उद्धव ठाकरे असं बोलू शकले. तबलिगी जमातच्या प्रकरणानंतर ज्या पद्धतीनं देशात वातावरण तयार करण्यात आलं होतं, त्यात अनेकांना हीच सेनेला कॉर्नर करायची वेळ असं वाटू लागलं होतं. पण उद्धव ठाकरेंच्या या कणखर शब्दांनी महाराष्ट्र वेळीच सावरला.\nज्या पक्षानं राजकारणात वेळोवेळी हिंदुत्ववादी भूमिका घेतली, त्या पक्षाच्या नेत्यानं एका अभूतपूर्व संकटात सर्वसमावेशक भूमिका काय असते हे दाखवणं हा नियतीचा अनोखा न्यायच म्हणावा लागेल. या संपूर्ण काळात ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला, त्यातली भाषाही अनेकांची मनं जिंकून गेली. त्यांच्या संबोधनात सराईतपणा नसला तरी त्यातला आपलेपणा अनेकांना भावला. शिवाय शिवसेना हा मुळातच कार्यकर्त्यांचा पक्ष. मुंबईत अनेक वर्षे वास्तव्य केलेल्या कुठल्याही माणसाला शिवसेनेची शाखा म्हणजे काय असते याचा प्रत्यय आला असेल. तुम्ही कुठल्याही विचारधारेचे असलात तरी छोट्यामोठ्या अडचणींना ही शाखाच तुमच्या मदतीला धावून येते हा अनेकांचा अनुभव.\nशिवसेनेच्या याच शाखा संस्कृतीची व्यापक आवृत्ती उद्धव ठाकरेंच्या रुपानं या संपूर्ण काळात जाणवली असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. आजच्या घडीलाही देशातल्या सर्वाधिक केसेस या महाराष्ट्रात आहेत. पण या आकड्यांवरून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत नाही. कारण प्रत्येक राज्यातली भौगोलिक, सामाजिक परिस्थिती वेगळी आहे. त्यानुसारच तिथल्या आव्हानांचा स्तर कमी जास्त होतो. मुंबईसारख्या प्रचंड दाटीवाटी असलेल्या शहरात, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या शहरात सोशल डिस्टन्सिंग हेच कवच असलेला आजार रोखणं हे भलंमोठं चँलेज आहे याचीही जाण ठेवावी लागेल.\nराजस्थानमधल्या भिलवाडा मॉडेलची तर संपूर्ण देशभरात चर्चा सुरू आहे. सुरुवातीच्या काळात ज्या ठिकाणी कोरोनाचा उद्रेक झाला त्यात भिलवाडा शहर होतं. दोनच दिवसांच्या अंतरात इथल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ वरून २४ वर गेली होती. त्यामुळे कम्युनिटी प्रादुर्भावानंच इथल्या आव्हानाची सुरुवात झाली होती. पण गेल्या १० दिवसांपासून भिलवाडामध्ये एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. राजस्थान लॉकडाऊन करण्याच्या दोन दिवस आधीच भिलवाडा जिल्हा पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आला. या संपूर्ण अंमलबजावणीत जितकं कौतुक प्रशासनाचं आहे तितकंच कौतुक विकेंद्रीकरणात विश्वास ठेवणाऱ्या, निर्णय स्वातंत्र्य देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचंही आहे.\nपंजाबमध्ये तर एनआरआयची संख्या सर्वात मोठी संख्या. तब्बल ९० हजार एनआरआय या काळात पंजाबमध्ये परत आलेत. आधीच कोरोनाच्या या काळात विदेशातून आलेल्या लोकांवर सर्वाधिक संशयानं पाहिलं जातंय. त्यांच्याच माध्यमातून अनेक ठिकाणी संसर्ग पसरल्याची उदाहरणं आहेत. हे बघता पंजाबमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं आलेल्या एनआरआयमुळे आलेला ताण असूनही कॅप्टन अमरिंदर यांनी स्थिती नियंत्रणात ठेवण्यात यश मिळवलं आहे. छत्तीसगढमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राज्यात पहिला रुग्ण सापडल्यानंतर लगेचच लॉकडाऊनच्या अंमलबजावणीला सुरुवात केली. ओडिशालाही फेणी वादळासारख्या संकटाला यशस्वीपणे रोखण्याचा अनुभव गाठीशी होता, त्यामुळेच कोरोनाला पहिल्यापासून नवीन पटनाईक यांनी गांभीर्यानं घेतलं. दिल्लीमध्ये सुरुवातीला स्थिती नियंत्रणात होती पण नंतर तबलिगी प्रकरणानं ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. पण केजरीवाल यांनी टेस्टिंगच्या बाबतीत दक्षिण कोरियाचा आदर्श घेत वेगवान टेस्टिंगचं लक्ष्य ठेवलं आहे. शिवाय ई-पास सारख्या अनेक योजनांची तातडीनं अंलबजावणी करून त्यांनी जीवनावश्यक सेवा पुरवणाऱ्यांचे हाल होणार नाहीत याची तातडीनं काळजी घेतली. कर्नाटकात येडीयुरप्पांनीही स्थिती नियंत्रणात ठेवली. या संकटाच्या काळात त्यांनीही या साथीला देशात धार्मिक रंग देऊ पाहणाऱ्यांना खडे बोल सुनावले. मुस्लिमांच्या विरोधात या स्थितीत कुणी एक ��ब्दही काढू नये. काही घटनांमुळे जर कुणी संपूर्ण मुस्लीम समाजाला जबाबदार ठरवत असेल तर हे खपवून घेणार नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी एका क्षणाचाही विचार करणार नाही. अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी इशारा देणं हे कौतुकास्पदच.\nकोरोनाच्या या संकटाचा कुठलाही पूर्वानुभूव जगाला नाही. अशा संकटात अनेक भलीभली राष्ट्रं आपल्या गाफीलपणाची फळं भोगतायत. अनेकांना हे संकट किती गडद आहे याचा अंदाज लावता आला नाही. ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर उलट आपल्या राज्यांनी दाखवलेली समज अधिक योग्य आहे. हे संकट अजून पूर्णपणे टळलेलं नाहीय. अजून बरीच परीक्षा बाकी आहे. पण किमान योग्य मार्गावर आहोत याचा धडा या राज्यांनी घालून दिला आहे. सध्या देशात एकचालकानुवर्ती कार्यशैलीचा बोलबाला असताना, एक नेता म्हणजेच जणू भारत असं चित्र रंगवण्याचा प्रयत्न होत असताना देशाच्या वेगवेगळ्या भागातून अशी सक्षम नेतृत्वाची बेटं तयार होणं हे सुखावहच चित्र आहे. Divide powers for good and safe government असं संघराज्य पद्धतीच्या समर्थनार्थ म्हटलं जातं. ते किती योग्य आहे याचाच प्रत्यय निमित्तानं येतोय.\nप्रशांत कदम, हे ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीचे दिल्लीस्थित पत्रकार आहेत.\n२० एप्रिलनंतर मनरेगा, शेती, मत्स्यपालन, पोल्ट्री उद्योगांना सूट\nमेहबुबांच्या स्थानबद्धतेविषयी उत्तर द्याः सर्वोच्च न्यायालय\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/farooq-abdullah-national-conferencel-jammu-kashmir-gupkar-declaration", "date_download": "2020-10-01T06:48:44Z", "digest": "sha1:4OQSZ7FLCJ5BSON2ABU5JPB37RH3DDPT", "length": 9824, "nlines": 71, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "फारुख अब्दुल्ला सर्वपक्षीय चर्चेस तयार - द वायर मराठी", "raw_content": "\nफारुख अब्दुल्ला सर्वपक्षीय चर्चेस तयार\nश्रीनगरः ३७० कलम रद्द केल्यानंतर जम्मू व काश्मीरमधील बदलेली परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला आता सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करण्याचे प्रयत्न करत आहेत. ही चर्चा ‘गुपकार जाहीरनामा’ या संकल्पनेखाली होईल, असे अब्दुल्ला यांनी गुरुवारी स्पष्ट केले.\nगेल्या वर्षी ४ ऑगस्टला काश्मीरच्या प्रश्नांविषयी चर्चा करण्यासाठी फारुख अब्दुल्ला यांनी आपल्या निवासस्थानी भाजप सोडून अन्य सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांना बोलावले होते. या चर्चेत ३७० व ३५ अ कलमात बदल करण्याचे सरकारचे प्रयत्न, काश्मीरची स्वायतत्ता, विशेषाधिकार असे विषय घेतले होते. पण दुसर्या दिवशीच संसदेत ३७० व ३५ अ कलम रद्द करण्यात आले व काश्मीरमधील सर्व राजकीय नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. गेले वर्षभर काश्मीरमध्ये बर्याच राजकीय, आर्थिक, सामाजिक घडामोडी घडल्या. त्यांचा आढावा व आगामी रणनीती ठरवण्यासाठी गेल्या १५ ऑगस्टला अब्दुल्ला यांनी पुन्हा गुपकार जाहीरनामाच्या संकल्पनेखाली सर्व विरोधी पक्ष नेत्यांना चर्चेस बोलावले होते. पण सरकारने ही बैठक होऊ दिली नाही. पण ही बैठक लवकरच घेतली जाईल, असे अब्दुल्ला यांनी सांगितले. गुपकार जाहीरनाम्याच्या चौकटीत आता सर्व विषय चर्चिले जातील, यासाठी पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांच्याशीही संवाद साधला जाईल, व भाजपसोडून सर्वपक्षीय अजेंडा आखला जाईल, असे अब्दुल्ला यांनी सांगितले.\nमेहबुबा यांच्याशी आपला संपर्क असून सर्व नेत्यांना तुरुंगातून, नजरकैदेतून सोडल्यास काश्मीरमधील राजकीय घडामोडींना वेग येईल, असे अब्दुल्ला म्हणाले.\nदरम्यान गुरुवारी अब्दुल्ला यांनी बैठक घेण्यामागील एक कारण म्हणजे गेल्या वर्षी ५ ऑगस्टपासून नॅशनल कॉन्फरन्सच्या १६ नेत्यांना बेकायदा तुरुंगात टाकणे व नजरकैदेत ठेवणे या संदर्भात या पक्षाने जम्मू व काश्मीर उच्च न्यायालयात याचिका टाकण्यात आली आहे. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. त्यावेळी जम्मू व काश्मीर प्रशासनाने या पक्षाच्या नेत्यांवर कोणतीही बंधने नसल्याचे न्यायालयात सांगितले. त्यानंतर अब्दुल्ला यांनी आपल्या पक्षाच्या काही सदस्यांची एक बैठक घेतली.\nही बैठक श्रीनगरमधील गुपकार रोडवरील अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी झाली. त्यानंतर अब्दुल्ला यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, काश्मीरमधील परिस्थिती अत्यंत दयनीय असून जनता वेदनेत जगत आहेत. राज्यातील सर्व व्यापार थंडावला आहे. पर्यटनही थंडावले आहे. कोरोनाने अनेकांचे बळी घेतलेले आहेत.\nशाह फैसल यांच्या निर्णयावर अब्दुल्ला यांनी, एखाद्याची स्वतःची भूमिका कमकुवत असेल त्याला अब्दुल्ला जबाबदार नाही. त्याने स्वतःच्या आतल्या आवाजाला व परमेश्वराला उत्तर दिले पाहिजे. या विषयावर बोलण्यासारखे काही नाही. ते गेले त्यात काय, असे उत्तर दिले.\n‘न्यायाधीशांच्या विधानांमुळे जनतेचा विश्वास उडतोय’\nफेसबुक खुला व पारदर्शी प्लॅटफॉर्म : मोहन\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n‘सरकारची सूडबुद्धी’ – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यालय बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.djvu/278", "date_download": "2020-10-01T07:53:12Z", "digest": "sha1:26FZREY7AV5A7ARIUOD7L37TWL6S7BOL", "length": 5881, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:भाषाशास्त्र.djvu/278 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nवर्णविचार. ૨૭૨ आमच्या भारतीय भाषांपैकी आदि भाषा जी संस्कृत, तीत एकंदर वर्ण चौसष्ट आहेत. परंतु, आमच्यांतील व- कित्येक ऋषी आणि वैयाकरणी, ते र्णसंख्या. त्रेसष्ट असल्याचेच मानतात. त्रिषष्टिश्चतुःषष्टिव वर्णाः शंभुमते मता प्राकृते संस्कृते चापि स्वयं प्रोक्ताः स्वयंभुवा॥३॥ स्वराविंशतिरेकश्च स्पर्शानां पंचविंशतिः प्राकृते संस्कृते चापि स्वयं प्रोक्ताः स्वयंभुवा॥३॥ स्वराविंशतिरेकश्च स्पर्शानां पंचविंशतिः यादयश्च स्मृताह्यष्टौचत्वारश्च यमाः स्मृताः ॥ ४ ॥ अनुस्वारो विसर्गश्चक ५ पौचापि पराश्रितौ यादयश्च स्मृताह्यष्टौचत्वारश्च यमाः स्मृताः ॥ ४ ॥ अनुस्वारो विसर्गश्चक ५ पौचापि पराश्रितौ दुःस्पृष्टश्चेति विज्ञेयो लुकाराः प्लुतएवच ॥५॥ (शिक्षा). हे वर्ण कसे उत्पन्न होतात, त्यांचे किती प्रकार आहेत, त्यांची स्थानें कोणती, इत्यादि विषयीचे सविस्तर विवेचन शिक्षेत आहे; व तत्संबंधी शास्त्रीय ऊहापोह आह्मी दुससन्या भागांत केला आहे. (मागे पान ५६ ते ९९ पहा. ) आत्मा बुद्धत्या समेत���यार्थान्मनोयुक्ने विवक्षया दुःस्पृष्टश्चेति विज्ञेयो लुकाराः प्लुतएवच ॥५॥ (शिक्षा). हे वर्ण कसे उत्पन्न होतात, त्यांचे किती प्रकार आहेत, त्यांची स्थानें कोणती, इत्यादि विषयीचे सविस्तर विवेचन शिक्षेत आहे; व तत्संबंधी शास्त्रीय ऊहापोह आह्मी दुससन्या भागांत केला आहे. (मागे पान ५६ ते ९९ पहा. ) आत्मा बुद्धत्या समेत्यार्थान्मनोयुक्ने विवक्षया मनः कायाग्निमाहन्ति सप्रेरयति मारुतम् ॥ ६ ॥ मारुतस्तूरसचरन्मन्द्रं जनयति स्वरम् मनः कायाग्निमाहन्ति सप्रेरयति मारुतम् ॥ ६ ॥ मारुतस्तूरसचरन्मन्द्रं जनयति स्वरम् प्रातः सवन योगेतं छन्दो गायत्रमाश्रितम् ॥ ७ ॥ ठे माध्यन्दिनयुगं मध्यमंत्रैष्टुभानुगम् प्रातः सवन योगेतं छन्दो गायत्रमाश्रितम् ॥ ७ ॥ ठे माध्यन्दिनयुगं मध्यमंत्रैष्टुभानुगम् तारं तार्तीय सवनं शीर्षण्यं जागतानुगम् ॥ ८॥ सोदीर्णो मूर्त्यभिहतोवक्त्रमापद्यमारुतः तारं तार्तीय सवनं शीर्षण्यं जागतानुगम् ॥ ८॥ सोदीर्णो मूर्त्यभिहतोवक्त्रमापद्यमारुतः वर्णाञ्जनयते तेषां विभागः पंचधास्मृतः वर्णाञ्जनयते तेषां विभागः पंचधास्मृतः ९ स्वरतः कालतः स्थाना प्रयत्नानुप्रदानतः ॥ * * * १०॥ उदात्तश्चानुदात्तश्च स्वरितश्च स्वरास्त्रयः व्हस्वो दीर्घःप्लुत इति कालतो नियम अचि ॥ ११ ॥\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१८ रोजी १४:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2020-10-01T08:25:59Z", "digest": "sha1:KDRVIVFIXZZ3RSPSSYDYOAOZWLQKMI24", "length": 10159, "nlines": 142, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "वॉण्टेड आरोपी मुकेश भालेराव पोलिसांच्या जाळ्यात | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत���महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nवॉण्टेड आरोपी मुकेश भालेराव पोलिसांच्या जाळ्यात\nआरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील हिस्ट्रीशीटर : बाजारपेठ पोलिसांची गोपनीय माहितीवरून कारवाई\nin खान्देश, गुन्हे वार्ता, ठळक बातम्या, भुसावळ\nभुसावळ : पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच हिस्ट्रीशीटर व वॉण्टेड असलेला आरोपी प्रकाश भालेराव (25, रा.राहुल नगर, यावल रोड, भुसावळ) यास बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीवरून टेक्नीकल हायस्कूलसमोरून शनिवारी अटक केली आहे.\nशहर पोलिसांना आरोपी वॉण्टेड\nआरोपी मुकेश भालेरावविरुद्ध भुसावळ शहर पोलिसात भाग पाच, गु.र.नं. 96/19 भादंवि कलम 143,144,147,427 याप्रमाणे गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात आरोपी पोलिसांना वॉण्टेड आहे शिवाय त्यास दोन वर्षांसाठी शहरातून हद्दपारदेखील करण्यात आले आहे.\nआरोपी मुकेश भालेराव हा टेक्नीकल हायस्कूलसमोर आल्याची गोपनीय माहिती पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांना मिळाली होती तर शनिवारी बाजारपेठ पोलिसांची केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयात कोविड चाचणी असल्याने तेथे कर्मचारी उपस्थित असतानाच राठोड बाजारपेठ पोलिस ठाण्यातील डीबी कर्मचार्‍यांना आरोपीबाबत माहिती देवून कारवाईच्या सूचना केल्या होत्या.\nयांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला अटक\nजिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस ठाण्याचे नाईक रवींद्र बिर्‍हाडे, श्रीकृष्ण देशमुख, प्रशांत परदेशी आदींनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.\nआरोपीविरुद्ध भुसावळ शहर पोलिस ठाणे, भुसावळ तालुका पोलिस ठाणे, फैजपूर पोलिस ठाणे, शनिपेठ पोलिस ठाणे येथे भादंवि 307, 326, आर्म अ‍ॅक्ट 4/25, 3/25 आदी गुन्हे दाखल असून तो भुसावळ शहर पोलिस ठाण्याचा हिस्ट्रीशीटरदेखील आहे.\nरावेर एस.टी.आगारातून आता माल वाहतुकीचीही सोय\nशिरपूर तालुका ठरतोय हॉटस्पॉट: १४ रूग्णांना कोरोनाची लागण\nपार्थ पवार पुन्हा सरकार विरोधात; मराठा आरक्षण प्रकरणी उचलले मोठे पाऊल\nशिरपूर तालुका ठरतोय हॉटस्पॉट: १४ रूग्णांना कोरोनाची लागण\nशिरपूरमधील कोरोनाबाधित वृद्धाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.healthflatters.com/2020/08/marathi-kavita-on-life.html", "date_download": "2020-10-01T08:48:28Z", "digest": "sha1:7VYBVSH22PFTXCEZ5F4TBDTOCWRIM25E", "length": 5478, "nlines": 80, "source_domain": "www.healthflatters.com", "title": "माहेर कविता marathi kavita on life | मराठी कविता प्रेमाच्या", "raw_content": "\nमाहेर कविता marathi kavita on life | मराठी कविता प्रेमाच्या\nमाहेर कविता marathi kavita on life | मराठी कविता प्रेमाच्या\nनमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो,कसं आहात तुम्ही सर्व मजेत ना माहेर कविता तुम्ही School मध्ये शिक्षक/शिक्षिकांकडून ऐकली असेलच.marathi kavita on life साठी सर्व माझ्या प्रिय मित्रांची मागणी होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून माहेर कविता माझ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी कविता ऐकायला मिळतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Marathi kavita उपलब्ध करून देत असतो.\nमित्रांनो,या पोस्टमध्ये माहेर कविता मराठी कविता प्रेमाच्या उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी ही मराठी कविता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया माहेर कविता marathi kavita on life कडे.\nओटा तरी बांधू ग बाई.\nअसा ओटा चांगला तर,\nजातं तरी मांडू ग बाई.\nअसं जातं चांगलं तर,\nसोजी तरी दळू ग बाई.\nअशी सोजी चांगली तर,\nलाडू तरी बांधू ग बाई.\nअसे लाडू चांगले तर,\nशेल्याच्या पदरी बांधू ग बाई.\nअसा शेला चांगला तर,\nभाऊराया भेटू ग बाई.\nअसा भाऊ चांगला तर,\nदारी रथ आणील ग बाई.\nअसा रथ चांगला तर,\nनंदी तरी जुंपिन ग बाई.\nअसा नंदी चांगला तर,\nमाहेराला जाऊ ग बाई.\nअसं माहेर चांगलं तर,\nधिंगामस्ती करू ग बाई\nमाहेर कविता marathi kavita on life तुम्हाला कसी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Kavita तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण ही माहेर कविता marathi kavita on life Or मराठी कविता प्रेमाच्या आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.\nआंखों के लाल होने पर न करें नजरंदाज\nइन घरेलू उपायों से 2 हफ्ते में कम करें वजन\n या ब्लाग मध्ये आपल्याला मराठी उखाणे,मराठी गाणी Lyrics,मराठी कविता,मराठी सुविचार,मराठी गोष्टी अश्याच विविध महत्त्वपुर्ण घडामोडी वाचायला भेटतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://aarambh.bookstruck.app/55035-chapter/", "date_download": "2020-10-01T08:04:51Z", "digest": "sha1:AH65MEQY3XDWMCRZQ7BOPDENWS2P6H35", "length": 2517, "nlines": 20, "source_domain": "aarambh.bookstruck.app", "title": "छायाचित्रे ३: तामिळनाडू आणि अंदमान: अनुष्का मेहेर | आरंभ छायाचित्रे ३: तामिळनाडू आणि अंदमान: अनुष्का मेहेर | आरंभ : मराठी साहित्यातील आधुनिक ई मासिक", "raw_content": "\nआधुनिक धाटणीचे मराठी साहित्य नवोदित आणि अनुभवी लेखक लेखिकांचे हक्काचे व्यासपीठ आणि हजारो मराठी वाचकांच्या प्रेमास पात्र असे १००% ऑनलाईन प्रकाशन. भयकथा, विनोदी, ललित, विज्ञान कथा, कविता , प्रवास वर्णने, व्यंगचित्रे, कॅरियर मार्गदर्शन, आरोग्य, विज्ञान आणि अनेक नानाविध विषयांवरील लेखन इथे वाचा. आपले लेख पाठवा \nछायाचित्रे ३: तामिळनाडू आणि अंदमान: अनुष्का मेहेर\nआरंभ : फेब्रुवारी २०१९\n« छायाचित्रे २: तामिळनाडू आणि अंदमान: अनुष्का मेहेर छायाचित्रे: आणि सातारा दर्शन झालं - प्रिया गौरव भांबुरे (निकूम) »\nआरंभ : दिवाळी अंक २०१८ (20) आरंभ : फेब्रुवारी २०१९ (16) आरंभ: मार्च 2019 (19) आरंभ: जून २०१९ (36) आरंभ: सप्टेंबर २०१९ (57) आरंभ: डिसेंबर २०१९ (54) आरंभ : मार्च २०२० (30) आरंभ साठी लिहा (1) Notice (3) लॉकडाऊन लेखन स्पर्धा विशेषांक (29)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/16/farmers-are-in-trouble-due-to-anti-farmer-policy-of-the-center-after-corona/", "date_download": "2020-10-01T07:43:32Z", "digest": "sha1:WD5GBJ66X26AT7EZ7IQEWKAEK2XCE6FF", "length": 12994, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "कोरोनानंतर केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी अडचणीत - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nमोठी बातमी : जिल्ह्यातील ‘ह्या’ पोलीस अधिकार्यांच्या झाल्या बदल्या\nHome/Ahmednagar News/कोरोनानंतर केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी अडचणीत\nकोरोनानंतर केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी अडचणीत\nअहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-कांदा निर्यातबंदीमुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार असून, कांदा निर्यातबंदी त्वरीत उठवून कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.\nया मागणीचे निवेदन शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत तसेच ईमेलद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशीयारी यांना पाठविले आहे. देशाचे डायरेक्टर ऑफ फॉरेन ट्रेड यांनी भारतातील कांदा,\nकांदा पावडर आणि कांद्याचे प्रक्रिया केलेले पदार्थाची निर्यात बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने सोमवार दि.14 सप्टेंबर रोजी निर्यातबंदी तातडीने लागू करण्याचं परिपत्रक निर्गमीत केले आहे. केंद्र सरकार कांदा व संबंधीत मालाची निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याचे भाव कोसळून शेतकरी अडचणीत सापडला आहे.\nकांद्याच्या बाजारभावात पाचशे ते सहाशे रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांत कांद्याचे दर वाढून शेतकर्‍यांच्या कांद्याला चांगला भाव मिळत होता. कोरोनाच्या संकटकाळात शेतकरी हवालदिल झाला होता. कांद्यास चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी वर्ग समाधानी होता.\nमात्र केंद्र सरकारने कांद्याची निर्य���बंदी लागू केल्याने कांद्याचे भाव कोसळणार आहे. शेतकरी सध्या अडचणीत असून, त्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. कोरोना संकटामुळे यामध्ये आनखी भर पडली आहे. केंद्र सरकार शेतकरी विरोधी धोरण राबवून शेतकर्‍यांना देशोधडीस लावण्याचे पाप करीत आहे.\nशेतकर्‍यांना या संकटकाळात आधार देण्याची गरज आहे. मात्र केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकर्‍यांना पुन्हा रडण्याची वेळ आली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. केंद्र सरकारने घेतलेला निर्णय बेकायदेशीर असून,\nतातडीने शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी कांदा निर्यातबंदी त्वरीत उठवून काढलेला अध्यादेश रद्द करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने लहामगे यांनी केली आहे.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/shravan-marathi/shravan-shukravar-devi-katha-119080200013_1.html", "date_download": "2020-10-01T08:41:30Z", "digest": "sha1:UN6Z233DYSXSNVGZPWJ27MLAT3GPGDTC", "length": 23442, "nlines": 158, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "श्रावण शुक्रवारची देवीची कथा | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 1 ऑक्टोबर 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nश्रावण शुक्रवारची देवीची कथा\nआटपट नगर होतं, तिथे एक गरीब ब्राह्मण राहात होता. तो दारिद्रयानं फार पिडला होता. त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली. आपल्या गरिबीचं गाणं गाईलं. शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं. ती म्हणाली, बाई, बाई, शुक्रवारचं व्रत कर. हे शुक्रवार तू श्रावणापासून धर. सारा दिवस उपास करवा, संध्याकाळी सवाष्णीला बोलवावं, तिचे पाय धुवावे, तिला हळदकुंकू द्यावं, तिची ओटी भरावी, साखर घालून दूध प्यायला द्यावं, भाजलेल्या हरभर्‍याची खिरापत द्यावी, नंतर आपण जेवावं. या प्रमाणे वर्षभर करून तंतर त्याचं उद्यापन करावं. असं सांगितलं. ही घरी आली, देवाची प्रार्थना केली व शु्क्रवारचं व्रत करू लागली.\nत्याच गावात तिचा भाऊ रहात असे. तो एके दिवशी सहस्त्रभोजन घालू लागला. सार्‍या गावाला आमंत्रण केलं. बहिणीला काही बोलावलं नाही. ती गरीब, तिला बोलावलं तर लोक हसतील. पुढं दुसर्‍या दिवशी सारे भावाकडे ब्राह्मणांचे थवेच्या थवे येत आहते, पोटभर जेवीत आहेत. बहिणीनं विचार केला. आपला भाऊ सहस्त्रभोजन घालतो आहे, बोलावणं करायला विसरला असेल, तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही असा मनात चिवार केला. सोवळं नेसली, बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली.\nपुष्कळ पानं मांडली होती, एका पानावर जाऊन बसली. शेजारच्या पानावर मुलांना बसवलं. सर्व पानं भरली, सारं वाढणं झालं, तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता तिच्या पानाशी आला, ती खाली मान घालून बसली होती. तिला हाक मारली, ''ताई ताई, तुला वस्त्र नाही, पात्र नाही, दाग नाही, दागिना नाही. तुझ्‍याकडे पाहून सगळे लोक हसतात, ह्यामुळे मी तुला काही बोलावलं नाही. आज तू जेवायला आलीस ती आलीस, आता उद्या येऊ नको असं सांगून पुढे गेला. ही आपली तशीच जेवली, हिरमुसलेलं तोंड केलं, मुलांना घेऊन घरी आली.\nदुसरे दिवशी मुलं म्हणू लागली, आई, आई, मामाकडे जेवायला चला बहिणीनं विचार केला, कसा झाला तरी आपला भाऊच आहे. बोलला म्हणून काय झालं बहिणीनं विचार केला, कसा झाला तरी आपला भा���च आहे. बोलला म्हणून काय झालं आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे. आजचा दिवस आपला बाहेर पडला, तितकाच फायदा झाला. असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला केली. भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. भावानं तिला हाक मारली, ताई ताई, भिकारडी ती भिकारडी, आणि सांगितलेलं ऐकत नाहीस, तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं, आज आपल्या डुकरिणीसारखी पोरं घेऊन आलीस आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे. आजचा दिवस आपला बाहेर पडला, तितकाच फायदा झाला. असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला केली. भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. भावानं तिला हाक मारली, ताई ताई, भिकारडी ती भिकारडी, आणि सांगितलेलं ऐकत नाहीस, तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं, आज आपल्या डुकरिणीसारखी पोरं घेऊन आलीस आज आलीस तर आलीस उद्या आलीस तर हात धरून घालवून देईन. तिनं ते मुकाट्‍यानं ऐकून घेतलं, जेवून उठून चालती झाली. पुन्हा तिसरे दिवशी जेवायला गेली. भावानं पाहिलं, हात धरून घालवून दिली. फार दु:खी झाली. देवाची प्रार्थना केली. सारा दिवस उपवास घडला. देवीला तिची दया आली. दिवसानुदिवस सुखाचे दिवस दाखवू लागली.\nअसं करता करता वर्ष झालं. बाईचं दरिद्र गेलं. पुढं एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली. भावाला जेवायला बोलावलं. भाऊ मानत ओशाळा झाला. बहिणीला म्हणू लागला ताई, ताई, तू उद्या आली नाहीस, तर मी तुझ्या घरी येणार नाही. बहिणींन बरं म्हटल. भावाच्या मनातलं कारण जाणलं. दुसर्‍या दिवशी लवकर उठली, वेणीफणी केली, दागदा‍गिने ल्यायली, उंची पैठणी नेसली आणि भावाकडं जेवायला गेली. तो भाऊ वाट पहात होता. ताई आली तशी तिचा हात धरला, पाटावर बसवलं, पाय धुवायल ऊन पाणी दिलं, पाय पुसायला फडकं दिलं. इतक्या जेवायची पानं वाढली. ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं. भाऊ जेवायला बसला ताईनं आपली शालजोडी काढून बसल्यापाटी ठेवली. भाऊ पाहू लागला. मनात कल्पना केली, शालजोडीनं उकडत असेल म्हणून काढीत असेल, नंतर ताई आपले दागिने काढू लागली. बसल्यापाटी ठेवू लागली. भावाने विचार केला जड झाले म्हणून काढत असेल. नंतर ताईनं भात कालवला, मोठासा घास केला व तो उचलून सरीवर ठेवला. जिलबी उचलून मोत्याच्या पेंड्यावर ठेवलू. भावानं विचारलं, ताई ताई, हे काय करतेस ती म्हणा��ी, दादा, मी करते हेच बरोबर आहे. जिला तू जेवायला बोलावलंस तिला मी भरवते आहे. भावाला काही हे समजेना. त्यांन तिला पुन्हा सांगितलं, अगं ताई तू आता जेव तरी.\nतिनं सांगितलं, बाबा हे माझं जेवण नाही. हे ह्या लक्ष्मीचं जेवण आहे. माझं जेवण होत ते मी सहस्त्रभोजनाचे दिवशी जेवले. इतकं ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला. तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले, झाल्या अपराधाची क्षमा मागितली. बहिणीनं क्षमा केल नंतर दोघंजणं जेवली. मनातली आढी काढून टाकली. दोघांनी देवीचे आभार मानले. भाऊ बहिणीकडे जेवायला गेला. तिला आनंद झाला. देवीनं जसं तिला समर्थ करून आनंदी केलं, तसं तुम्हा आम्हां करो. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.\nकारगिल विजय दिवसाचे 21 वर्ष, 10 गोष्टींनी जाणून घेऊ या कारगिलमधील भारताची पाकिस्तानवर विजयाबद्दलची कहाणी ....\nदीप अमावस्या व्रत कथा\nमंगळागौरीच्या व्रत-कैवल्यासह वाचा ही पौराणिक कहाणी\nबिल्ववृक्ष आणि महालक्ष्मीची दुर्मिळ कहाणी सांगितली भोलेनाथाने देवी पार्वतीस ...\nसोळा सोमवाराची पावित्र्य कहाणी : उपवास करत असाल तर हे वाचा ...\nयावर अधिक वाचा :\n\"संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो....अधिक वाचा\n\"आपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे...अधिक वाचा\n\"थंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या....अधिक वाचा\n\"आपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल....अधिक वाचा\n\"पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी...अधिक वाचा\n\"मित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक...अधिक वाचा\nआनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील....अधिक वाचा\nचाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास...अधिक वाचा\n\"आजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकतो. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. प्रवास व...अधिक वाचा\nकाही वेळ समस्या निवारणासाठी आणि आत्मविश्वासाच्या वाढीसाठी काढा. सामूहीक उपक्रम आणि प्रवास आपल्यासाठी श्रेयस्कर ठरतील. इतरांनी आपल्या...अधिक वाचा\nआजचा दिवस आर्थिक कार्यांसाठी चांगला आहे पण काही देवाण-घेवाण करू नका. अनिर्णित राहीलेली प्रकरणे नवे प्रश्न उभे...अधिक वाचा\nआज रात्री आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल. आज आपण एखाद्या अधिकार्‍यामुळे असंतुष्ट राहाल. सहकाऱ्यांशी होणारे वैचारिक मतभेद...अधिक वाचा\nसकाळ- संध्याकाळ दिवा लावण्याचे फायदे आणि नियम\nप्रकाशाची उपासना म्हणजे देवाची उपासना असते. चातुर्मासात, अधिक महिन्यातील पौर्णिमेला देऊळ ...\nगुरुवारी या झाडाची पूजा करावी\nआपल्या हिंदू धर्मात केळीच्या झाडाला अतिशय पवित्र मानले आहे. म्हणून केळीच्या झाडाची पूजा ...\nनवरात्री 2020 विशेष : आता गरब्यासाठी घरातच पार्लर सारखे ...\nनवरात्र आल्यावर सर्वांचा उत्साह द्विगुणित होतो. नवरात्र म्हटले की गरबे होणारच. गरबे ...\nअधिक मास 2020 : काय सांगता, देवी लक्ष्मीने श्रीविष्णूंना ...\nअधिक मास ज्याला मलमास, किंवा पुरुषोत्तम मास देखील म्हणतात. अशी आख्यायिका आहे की ज्या ...\nपंचकाचे पाच मुख्य नुकसान, या वेळी पंचक विशेष का आहे ते ...\nयावेळी 28 सप्टेंबर २०२० रोजी राज पंचक आहे जो धनिष्ठा नक्षत्रात लागत आहे. रविवारी रोग ...\nरिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली\nमुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन योजना सुरू ...\nमीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद ...\nशेती बिलावरून राज्यसभेत झालेल्या राड्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील ...\nसविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना ...\nमुंबईची लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. ...\nबाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त\nबारामती तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो ...\nइंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा ...\nरविवारी रात्री कोविड -19 मुळे 87 वर्षीय व्यक्तीच्या निधनानंतर येथील खासगी रुग्णालयात ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.djvu/279", "date_download": "2020-10-01T07:18:21Z", "digest": "sha1:ZNBU64JABG2CBOEWM5ZDL6ZOERV5B2BL", "length": 5682, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:भाषाशास्त्र.djvu/279 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n२७२ भाषाशास्त्र उदात्ते निषाधगान्धारावनुदात्त ऋषभधैवतौ स्वरितप्रभवाद्येते षड्ज मध्यमपंचमाः ॥ १२ ॥ अष्टौस्थानानिवर्णानामुरः कंठः शिरस्तथा स्वरितप्रभवाद्येते षड्ज मध्यमपंचमाः ॥ १२ ॥ अष्टौस्थानानिवर्णानामुरः कंठः शिरस्तथा जिव्हा मूलं चदन्ताश्च नासिकोष्ठेचतालुच ॥ १३ ॥ ओभावश्च विवृत्तिश्च शषसारेफ एवच जिव्हा मूलं चदन्ताश्च नासिकोष्ठेचतालुच ॥ १३ ॥ ओभावश्च विवृत्तिश्च शषसारेफ एवच जिव्हामूलमुपध्माच गतिरष्ट विधष्मणः ॥ १४ ॥ यद्यो भावप्रसंधान मुकारादि परं पदम् जिव्हामूलमुपध्माच गतिरष्ट विधष्मणः ॥ १४ ॥ यद्यो भावप्रसंधान मुकारादि परं पदम् स्वरान्तं तादृशं विद्याद्यदन्यव्यक्तमूष्मणः ॥ १५ ॥ हकारं पंचमैर्युक्तमन्तस्थाभिश्च संयुतम् स्वरान्तं तादृशं विद्याद्यदन्यव्यक्तमूष्मणः ॥ १५ ॥ हकारं पंचमैर्युक्तमन्तस्थाभिश्च संयुतम् औरस्यं तं विजानीयात्कंठ्यमाहुरसंयुतम् ॥ १६ ॥ कंठ्यावहा विचुयशास्तालव्या ओष्ठजावुपू औरस्यं तं विजानीयात्कंठ्यमाहुरसंयुतम् ॥ १६ ॥ कंठ्यावहा विचुयशास्तालव्या ओष्ठजावुपू स्युर्मूर्धन्याटुरषा दन्त्या तुलसाः स्मृताः ॥१७॥ जिव्हामूलेतुकुः प्रोक्तो दल्योठ्योवः स्मृतो बुधैः स्युर्मूर्धन्याटुरषा दन्त्या तुलसाः स्मृताः ॥१७॥ जिव्हामूलेतुकुः प्रोक्तो दल्योठ्योवः स्मृतो बुधैः एपेतु कंठतालव्या ओऔ कंठोष्ठजौ स्मृतौ ॥ १८ ॥ अर्धमात्रातुकंठ्या स्यादेकारैकारयोर्भवेत् एपेतु कंठतालव्या ओऔ कंठोष्ठजौ स्मृतौ ॥ १८ ॥ अर्धमात्रातुकंठ्या स्यादेकारैकारयोर्भवेत् ओकारौकारयोर्मात्रा तयोर्विवृतसंवृतम् ॥ १९ ॥ संवृतं मात्रिकंज्ञेयं विवृतं तुद्विमात्रिकम् ओकारौकारयोर्मात्रा तयोर्विवृतसंवृतम् ॥ १९ ॥ संवृतं मात्रिकंज्ञेयं विवृतं तुद्विमात्रिकम् घोषावासंवृताः सर्वे अघोषाविवृताः स्मृताः ॥ २० ॥ स्वराणामूष्मणांचैव विवृतं करणं स्मृतम् घोषावासंवृताः सर्वे अघोषाविवृताः स्मृताः ॥ २० ॥ स्वराणामूष्मणांचैव विवृतं करणं स्मृतम् तेभ्योऽपि विवृतावेङगै ताभ्यामैचौ तथैवच ॥ २१ ॥ अनुस्वरयमानांच नासिकास्थानमुच्यते तेभ्योऽपि विवृतावेङगै ताभ्यामैचौ तथैवच ॥ २१ ॥ अनुस्वरयमानांच नासिकास्थानमुच्यते अयोगवाहाविज्ञेया आश्रयस्थान भागिनः ॥ २२॥ अलाबुवीणा निर्घोषो दन्त्यमूल्यस्वराननु अयोगवाहाविज्ञेया आश्रयस्थान भागिनः ॥ २२॥ अलाबुवीणा निर्घोषो दन्त्यमूल्यस्वराननु अनुस्वारस्तुकर्तव्यो नित्यंन्होः शषसेषुच ॥ २३॥\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१८ रोजी १४:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.tv/essay-in-marathi-language/favourite-hobby-chand/", "date_download": "2020-10-01T08:18:11Z", "digest": "sha1:WR6ATBQXJLPIUCZP4JKRC6DZBH6LG6MU", "length": 14032, "nlines": 62, "source_domain": "www.marathi.tv", "title": "My Hobby Essay in Marathi | Maza Avadata Chand, My Favourite Hobby - Marathi.TV", "raw_content": "\nमाझा आवडता छंद :\nरोजच्या धकाधकीच्या जीवनातून माणसाला काही करमणूक हवी असे वाटते. प्रत्येकाचे करमणुकीचे विचार वेगळे असतात. तरी पण बऱ्याच डॉक्टर आणि मानसशास्त्रज्ञ यांच्या मते जीवनातले ताण तणाव आणि त्या अनुषंगाने येणारे मधुमेह, हाय ब्लड प्रेशर, हायपरथायरॉइडिज्म आणि हृदय विकार अशा रोगांना सामोरे जाण्या पेक्षा एखाद्या छंदात मन रमवले तर खूप फायदा होतो. कोणाला वाचनाचा, कोणाला गायनाचा, कोणाला काही वस्तू किंवा स्टॅम्प वगैरे गोळा करण्याचा, कोणाला फोटोग्राफीचा असे छंद असतात. मला मात्र छंद आहे तो म्हणजे भटकंतीचा मला भटकंती, भ्रमंती अतिशय आवडते.\nलहानपणी पु.ल.देशपांडे यांचे ‘अपूर्वाई’ आणि ‘पूर्वरंग’ वाचल्यानंतर त्या देशांबद्दल त्यांनी इतके सुंदर वर्णन केले की प्रवासाने एवढा आनंद होतो हे तेव्हाच समजले. त्यानंतर गो.न��.दांडेकर यांचे ‘कुण्या एकाची भ्रमण गाथा’ हातात पडली. त्यातून आपला देश सुद्धा किती वैविध्यपूर्णतेने नटलेला आहे हे कळले. म्हणून मी प्रथम पायी भटकंतीचा निर्णय घेतला. त्यालाही मिलिंद गुणाजीच्या ‘भटकंती’ या लेखमालेची प्रेरणा होती.\nमाझ्या सारख्याच मुला मुलींचा ग्रुप मिळून आम्ही ट्रेकिंग, म्हणजे किल्ले, गड यांची पायी भटकंती सुरु केली. आणि मला निसर्गाचा अनमोल खजिना सापडला. आम्ही सुट्टीच्या दिवशी जवळ पासचे छोटे-छोटे डोंगर, गड, किल्ले, येथे सहलीला जायला सुरुवात केली. एक हॅव्हरसॅक, पाण्याची बाटली आणि हंटर शूज एवढ्या छोट्याशा भांडवलावर आम्ही आमचा हा छंद जोपासू लागलो. तेव्हापासून आमची तब्येत ठणठणीत व्हायला लागली आणि आठवडाभरच शीण एका दिवसात जाऊन आम्ही पुन्हा नव्या उत्साहाने कामाला लागायला लागलो.\nदुसरा कुठलाही छंद तुम्हाला फक्त मानसिक विरंगुळा देतो. तोही फक्त तुमच्या एकट्या पुरता असतो. मला भटकंतीत कितीतरी जिवाभावाचे मित्र मैत्रिणी मिळाले आणि निसर्गाचे मैत्र आणि अद्भुत खजिना मला बघायला मिळाला. माझे निसर्गावरचे प्रेम कितीतरी पटीने वाढले. खरच किती किमयागार आहे हा निसर्ग, तुमच्या चित्त वृत्तींना प्रसन्न करणारा मला निसर्गाची सगळी रूपे मनात साठवून ठेवावीशी वाटतात. कुठल्याही संगीतापेक्षा समुद्राची गाज, रोरावणाऱ्या महापूराच्या पाण्याचा घन गंभीर नाद, खळाळून जमिनीवर पडणार्या धबधब्याचा रौद्र नाद, जसे रूद्राचे तांडव नृत्य चालू आहे, केदारेश्वरातील भीम कुंडातून उसळणाऱ्या पाण्याचा फेसाळ लोट, गोमुखामध्ये उगम पावणाऱ्या गंगेचे प्रचंड वेगाचे मंत्रमुग्ध करणारे रूप अशी पाण्याची रूपे आणि व्हॅली ऑफ फ्लॉवरमधील असंख्य फुलांची रंगांची उधळण माझ्या मनातील अनमोल थवा आहेत.\nजीवघेण्या कडक उन्हामध्ये रक्तवर्णी लाल, गुलाबी, पिवळे आणि पांढरे फुलांचे मोहक दर्शन देणाऱ्या बोगनवेली, पळस, बहावा, गुलमोहर इत्यादी झाडे डोळ्यांना थंडावा देतात. हिवाळ्यातील पानगळ झाडल्यानंतर येणारी तांबूस पानांची आंब्याची पालवी आणि मोहर नवजीवनाची स्फूर्ती देते. श्रावणात पारिजातक, जाई, जुई, मोगरा ही सुवासिक फुले रस्त्यावर मनमोहक गालीचा पसरवितात. हे सगळे बाघितले की आपण आपले राग, लोभ, मद, मत्सर या सहा रिपुंना आठवत सुद्धा नाही. फक्त निसर्ग आणि आपण असे अद्वैत निर्माण होते. त्यामुळे मन उल्हसित होते.\nया भटकंतीने मला कितीतरी वेगवेगळे अनुभव दिले. दिल्लीच्या प्रवासात मला बसल्या-बसल्या झोप लागत असतांना मांडीवर माझे डोके घेऊन थोपटणारी पंजाबी बाई म्हणजे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि कच्छ पासून पश्चिम बंगाल पर्यंत आई या एकाच नात्याचे प्रतिक वाटली. हेमकुंड साहिब गुरुद्वारा जवळ इंदिरा तालने (तलाव) अतिशय उंचावर असलेल्या धुक्यानी वेढलेल्या पर्वतावर ध्यानस्थ बसलेल्या ऋषीमुनींची आठवण करून दिली. मला रेल्वे स्टेशन, बस स्टेशन आणि लोकल स्टेशन इथे पण बसून लोकांचे निरीक्षण करायला आवडते. प्रवासात तुम्हाला हा एक मजेदार अनुभव येतो. मी दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्टेशनवर गाडीची वाट बघताना तेथील माकडांचा खेळ पाच तास बघत आपले मनोरंजन करून घेतले. मुंबईच्या दादर लोकल स्टेशन वर बसल्यावर एक-एक लोकल येऊन गेल्या नंतर पोत्यातून धान्य पडावे तसे माणसांचे लोंढे, भाजी विक्रेत्यांचा आरडा ओरडा, गिर्हाईक हेरण्याची बेरकी नजर, घराकडे लगबगीने धावणारे लोक हे सगळे बघताना आपण पण मनाने धावायला लागतो.\nमला कुठल्याही वाहनाने प्रवास करायला आवडतो. रेल्वेचा एक-दोन दिवसांचा प्रवास असला की तो एक बर्थ आपले जीवन बनून जाते. आणि जीवनात येणाऱ्या प्रत्येक नात्याप्रमाणे एकेका स्टेशन वर तऱ्हे-तऱ्हे चे लोक भेटतात, गोष्टी करतात आणि त्यांचे स्टेशन आल्यावर उतरून जातात. जीवनातही असेच असते ना मित्र-मैत्रिणी, नाती-गोती तेव्हड्या वेळा पुरते आपले जीवन व्यापतात आणि तेवढा सहवास संपला की नियतीच्या आदेशाने आपल्यापासून दूर जातात. रेल्वे गाडीचा रात्रीच्या वेळी निर्जन ओसाड प्रदेशातून जातानाचा गूढ आवाज त्यात कर्णकर्कश्य भोंगा मन आणखी गूढ बनवतो.\nबसमध्ये मला घाटाचा प्रवास खूप आवडतो. खिडकीतून दिसणारे दरी आणि डोंगराचे नयन रम्य रूप मनाला भावते. रोंरावत जाणारे ट्रक्स त्यांचे भोंगे, ह्याने मन गुंगून जाते. आपण जर उंचावर असलो तर खाली रस्त्याची नागमोडी रेषा डोळ्यांना सुख देते. आणि जर पावसाला असला तर बघायलाच नको कडेकपारीतून उड्या मारत उसळत येणारे झरे एक वेगळाच नाद निर्माण करतात. विमान प्रवासामध्ये खालील दिसणारी छोटी-छोटी घरे आणि बागा हे दृश्य खूप मनोहरी दिसते.\nभटकंती करताना मी फोटो कधीही काढत नाही. ह्या निसर्ग सौंदर्याचे निर्जीव कागदात रूपांतर करण्यापेक्षा मी ते अमूल्य क्षण मनात साठवते. माझ्या आयुष्यातील आनंदाचा हा फार मोठा अमोल ठेवा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/author/manage/", "date_download": "2020-10-01T06:48:40Z", "digest": "sha1:E7I2LDCGYEVMPF6NBBIEVWK4YEGY6QII", "length": 14227, "nlines": 155, "source_domain": "belgaumlive.com", "title": "manage, Author at बेळगांव Live", "raw_content": "\nजिल्ह्यात १६७ नवे रुग्ण तर ५३३ जण कोरोनमुक्त\nराज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने प्रसारित केलेल्या हेल्थ बुलेटिन नुसार आज जिल्ह्यात १६७ नावे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ५३३ जण आज कोरोनमुक्त झाले आहेत. तर एकूण चार जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील दररोजची कोरोनमुक्त होणाऱ्या...\nकोरोनाचं संकट दूर कर – इथं झालं विशेष पूजेचे आयोजन\nदेशासह जगावरच कोरोनाचे संकट दूर कर बेळगावातील कोरोना आटोक्यात आण या मागणीसाठी बेळगाव तालुक्यातील संकटमोचक असलेल्या सुळेभावी महा लक्ष्मी देवीची विशेष पूजा अभिषेक करून साकडं घालण्यात आलं. महालक्ष्मी देवस्थान जीर्णोद्धार कमिटीच्या नेतृत्वाखाली कमिटी सदस्य आणि पुजाऱ्यानी विशेष पूजेचे आयोजन केले...\nगुरुवारी 454 कोरोनाबाधीत तर 245 कोरोनामुक्त\nबेळगाव जिल्ह्यात 1 लाख कोरोना टेस्ट चाचण्या पूर्ण झाल्या आहेत गुरूवारी मेडिकल बुलेटिन मध्ये 454 नवीन तर 245 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात 3885 एकूण ऍक्टिव्ह रुग्ण असून एकूण पोजिटिव्ह रुग्ण संख्या 13470 झाली आहेत तर डिस्चार्ज झालेला आकडा...\n132 कोरोनामुक्त 470 बाधीत\nबेळगावात 470 नवीन कोरोनाबाधित तर 132 डिस्चार्ज झालेत.बुधवारी राज्य आरोग्य खात्याने दिलेल्या अहवालात याची माहिती देण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यात एकूण ऍक्टिव्ह रुग्ण 3676 रुग्ण संख्या झाली आहे तर राज्यात बुधवारी 9860 पोजिटिव्ह रुग्ण तर 6287 कोरोनामुक्त झालेत.राज्यात ऍक्टिव्ह रुग्ण...\nजिल्ह्यात 316 कोरोनाबाधीत तर 95 कोरोनामुक्त\nबेळगाव जिल्ह्यात मंगळवारी 316 कोरोनाबाधित तर 95 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत 1 सप्टेंबर रोजीच्या मेडिकल बुलेटिन मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. राज्यात 9058 नवीन पोजिटिव्ह सापडले असून राज्यातील ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 90999 इतकी झाली आहे. असे आहेत बेळगाव जिल्ह्यातील...\nबेळगाव जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांच्या कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढत आहे त्यामुळे हा आकडा दिलासादायक ठरत आहे.सोमवा���ी बेळगाव जिल्हा मेडिकल बुलेटिन मध्ये 331 कोरोनामुक्त झाले आहेत तर 154 नवीन रुग्ण सापडले आहेत. असा आहे बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा एकूण ऍक्टिव्ह – 2998 एकूण...\nशनिवारी जिल्ह्यात 511 जण झालेत कोरोनामुक्त\nगणरायच्या आगमना रोजी बेळगाव जिल्ह्याला कोरोनाच्या बाबतीत दिलासादायक बातमी मिळाली असून तब्बल 511 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 312 नवीन रुग्णांची देखील भर पडली आहे. शनिवारी नंतर बेळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी अशी आहे. एकूण ऍक्टिव्ह रुग्ण...\nमंगळवारी बेळगाव जिल्ह्यात 459 कोरोनामुक्त\nमंगळवारी देखील बेळगाव जिल्ह्यात कोरोना बाबत दिलासादायक बातमी मिळाली असून नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मंगळवारी 459 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर 359 नवीन रुग्ण सापडले आहेत.असा आहे कोरोनाचा आकडा.. एकूण ऍक्टिव्ह रुग्ण – 3581 एकूण पोजिटिव्ह रुग्ण –...\nसोमवारी बेळगाव जिल्ह्यात 279 जण कोरोनामुक्त\nसोमवारी पुन्हा एकदा कोरोनाच्या बाबतीत बेळगाव जिल्ह्याला दिलासादायक बातमी मिळाली असून नवीन कोरोनाबाधीत रुग्णांच्यापेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा मोठा आहे. जिल्ह्यात 171 नवीन कोरोना रुग्ण सापडले असून 279 जण कोरोनामुक्त झाले आहेत.सोमवारी 17 आगष्ट नंतर असा आहे बेळगावचा आकडा एकूण ऍक्टिव्ह रुग्ण...\nबेळगावात रविवारी 410 जण झाले कोरोनामुक्त\nरविवारी बेळगाव जिल्ह्यात 410 जण कोरोना मुक्त झाले असून 478 नवीन रुग्ण सापडले आहेत.रविवारी नंतर बेळगाव जिल्ह्यात असा आहे कोरोनाचा ग्राफ ऍक्टिव्ह रुग्ण – 3769 एकूण पोजिटिव्ह रुग्ण – 7810 एकूण कोरोनामुक्त – 3920 ( 410 आजचे) एकूण बळी– 121 रविवारी झालेले मयत –...\nकिणये येथील लक्ष्मी मंदिरात लाखांची चोरी.\nबेळगाव तालुक्यातील किणयेत येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिरात बुधवारी मध्यरात्री चोरीची घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी चोरीचा हा प्रकार...\nस्मार्ट बस स्थानकावर समजणार लाईव्ह स्टेटस\nबेळगाव शहरातील स्मार्ट सिटी बस स्थानक अनेक प्रकाराने चर्चेत येते. अस्वच्छता दुर्गंधी आणि बरेच काही त्यामुळे स्मार्ट सिटीची अवस्था सुधारणार कधी असा प्रश्न वारंवार...\nअनेक तालुका पंचायत सदस्य ग्रामपंचायत साठी इच्छुक\nनिवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुका घेण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आ���ेत. अजून तरी ग्रामपंचायत निवडणुकांची तारीख जाहीर झाली नसली तरी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे...\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\nकधी कुणी कोणत्या पक्षात राहील राजकारणात याचा नेम नसतो बेळगावच्या नूतन काँग्रेस कार्यालयाच्या बाबत देखील असंच घडलं आहे.सध्या भाजपात असलेले बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश...\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nएकीकडे बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत असताना शहराजवळील भवानी नगर ते मंडोळी रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे खुपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या...\nकिणये येथील लक्ष्मी मंदिरात लाखांची चोरी.\nस्मार्ट बस स्थानकावर समजणार लाईव्ह स्टेटस\nअनेक तालुका पंचायत सदस्य ग्रामपंचायत साठी इच्छुक\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/teenage-children-are-committing-suicide/articleshow/69506443.cms", "date_download": "2020-10-01T07:09:06Z", "digest": "sha1:62J2UHF5EVGL5HHANO74LT4WLXYAZGIN", "length": 19215, "nlines": 121, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n१० ते १९ वर्षापर्यंतच्या अवस्थेला पौगंडावस्था किंवा किशोरवयीन अवस्था असे म्हणतात. मुलांचे बालपण संपून प्रौढपणा येईपर्यंतचा हा काळ असतो. आपल्या देशात पौगंडावस्थेतील म्हणजेच किशोरवयीन मुलांचे प्रमाण आपल्या लोकसंख्येच्या २१.८ टक्के आहे\nडॉ. मीना देशमुख, नागपूर१० ते १९ वर्षापर्यंतच्या अवस्थेला पौगंडावस्था किंवा किशोरवयीन अवस्था असे म्हणतात. मुलांचे बालपण संपून प्रौढपणा येईपर्यंतचा हा काळ असतो. आपल्या देशात पौगंडावस्थेतील म्हणजेच किशोरवयीन मुलांचे प्रमाण आपल्या लोकसंख्येच्या २१.८ टक्के आहे. आणि म्हणूनच या किशोरवयीन मुलांचे शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्य आपल्या देशाचे भवितव्य ठरविते.\nया मुलांबद्दचे काही तथ्य व आकडेवारी\n- स्वत:ला इजा करून घेणे. आत्महत्या करणे. भारतात या व��ोगटातील मुलांच्या मृत्यूचे मोठे कारण आहे.\n- विदेशात रस्त्यावरचे अपघात हे या वयोगटातील मुलांच्या मृत्यूचे मोठे कारण आहे\n- किशोरवयीन मुलांच्या आत्महत्या हे तेथे दोन क्रमांकाचे कारण आहे.\n- भारतात दर तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो.\nमुलांच्या आत्महत्येच्या कारणामध्ये कौटुंबिक समस्या, शारीरिक व भावनिक आजार, शाळेतील अपयश, प्रेम प्रकरणे, ड्रग्स व ‍ लैंगिक अत्याचार अशी अनेक कारणे दिसतात. भावनिक आजारात या वयोगटातील मुलांमध्ये आजकाल निराशा (Depression) व चिंता (Anxiety) यांचे प्रमाण फारच वाढलेले दिसून येते. या काळात मुलांच्या मेंदूमध्ये जिथे भावना निर्माण होतात, ज्याला लिंबिंक सिस्टिम म्हणतात, ते लवकर विकसीत होते, परंतु भावनांवर नियंत्रण ठेवणारे जे मेंदूमधील स्थान असते, ते पूर्णपणे विकसीत व्हायला वेळ लागतो, आणि त्यामुळेच ही मुले आयुष्याच्या या अवस्थेत जीवनातील परिस्थितीला किंवा आव्हांनाना भावनावश होऊन प्रतिक्रिया देतात.\nअशा परिस्थितीत आपण पालक, शिक्षक, बालरोगतज्ज्ञ व समुपदेशक यांनी एकत्र येऊन या मुलांना योग्य ती दिशा दाखवून देणे गरजेचे आहे. ताणतणाव व्यवस्थापन कसे करावे हे शिकविल्यास होणारी हानी टाळता येईल. मुलांच्या वाढत्या आत्महत्येच्या प्रमाणाबाबत जवाबदार असलेली अनेक कारणे आहेत. त्यामध्ये पौगंडावस्थेतील तणाव, निराशा, ‍चिंता, ड्रग्स, प्रेमसंबंध आणि सोशल मीडियाचा अतिरेकी वापर याचा प्रामुख्याने समावेश होतो. या वयात मुलांना काही जीवनकौशल्ये शिकवावीत. जेणेकरून आत्महत्यांचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी होतील.\n- स्वजागृतता : स्वत:च्या आवडीनिवडी तसेच बलस्थाने व कमतरता याची जाणीव मुलांना असली पाहिजे.\n- ‍निर्णयक्षमता : वस्तुनिष्ठपणे एखादी समस्या समजून, साधकपणे, विचारपूर्वक शक्य ती उत्तम उपाययोजना करणे. कमी वेदनेचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे एखादी गोष्ट स्वीकारण्यापूर्वी किंवा नाकारण्यापूर्वी त्याची योग्य निवड करता येणे.\n- गंभीरपणे विचार करण्याची क्षमता : एखादी समस्या पूर्वग्रह न ठेवता नि:पक्षपातीपणे समजून घेऊन त्यावर उपाययोजना करणे.\n- ताणतणाव व्यवस्थापन : ताणतणाव निर्माण करणाऱ्या गोष्टी ओळखून त्या सकारात्मकरित्या स्वीकारत त्यावर उपाययोजना करता आली पाहीजे.\n- भावना हाताळणे : अप्रिय किंवा कटू भावना निर्माण करणाऱ्या गोष्टींचा ��ामना करता आला पाहिजे. सकारात्मकरित्या भावना व्यक्त करता यायला हव्यात.\n- प्रभावी संवाद : यशस्वीरित्या इतरांपर्यंत आपले भाव आणि विचार व्यक्त करण्याची क्षमता विकसीत करता आली पाहिजे.\n- नातेसंबंध : खेळीमेळीच्या वातावरणात सकारात्म विचार करीत नातेसंबंध टिकविणे.\n- वैयक्तीक सुरक्षितता : निरोगी आयुष्य जगण्यासाठी निरोगी खाण्याच्या सवयी, पुरेशी झोप, वेळेचे चांगले व्यवस्थापन, सायबर सुरक्षितता व भरपूर व्यायाम या गोष्टी अंगीकाराव्या लागतील.\n- लक्ष्य निर्धारीत करणे : मुलांनी त्यांना भविष्यामध्ये काय प्राप्त करावयाचे आहे त्याबद्दल निर्धार करून त्यासाठी योग्य ते प्रशिक्षण घ्यावे लागेल. सातत्याने प्रयत्न करून, अपयशाला घाबरून न जाता आपल्या लक्ष्याकडे वाटचाल करावी लागेल.\n- उपलब्ध स्रोतांचा योग्य वापर : उपलब्ध स्रोतांचा योग्य वापर करण्यास लहानपणापासून प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.\n- पौगंडावस्थेतील मुलांना धकाधकीच्या परीस्थितीत एक आश्वासक वातावरण निर्माण करून देऊन ताणतणावावर बऱ्याच अंशी ताबा मिळविता येतो. पालकांनी सहानुभूती तसेच प्रभावी संभाषण कौशल्य मुलांच्या अंगी बाणवले पाहिजे. मुलांना आरोग्यास नुकसानदायक अशा धुम्रपान, ड्रग्स व इतर व्यसनांयापासून दूर ठेवून सोशल मिडियाचा योग्य वापर करू दिल्यास एक निरोगी नागरिक देशाला लाभू शकतो.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nAnil Deshmukh: करोनारुग्णांची लूट थांबणार\n कुख्यात गुंडाची दिवसाढवळ्या धारदार शस्त्...\nविदर्भातील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी हवेत १७० कोट...\nकोविडनंतर आता राज्यात ‘क्रायमिन काँगो'ची दहशत...\nपत्रकारांनी समाजाशी निगडीत असावेः मनमोहन वैद्य महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nप्रभावी संवाद नागपूर डॉ. मीना देशमुख कौटुंबिक समस्या किशोरवयीन मुलांच्या आत्महत्या teenage children committing suicide\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही कर��नाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nदेशराष्ट्रपती कोविंद यांचा ७५ वा वाढदिवस, पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nन्यूजहाथरसच्या निर्भयाचा मृत्यू नाही झाला, तिला निष्ठूर सरकारने मारले - सोनिया गांधी\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nबीडमी गेल्यानंतर तरी कीव येईल; मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या\nगुन्हेगारीडान्सबारमधील तरुणीला ठाण्यातून पुण्यात आणले, तिच्यासोबत घडलं भयानक...\nदेशबाबरी विध्वंस हा पूर्वनियोजित तयारीचा परिणाम असल्याचे लिब्रहान आयोगाने म्हटले होते\nदेशमोदींचे स्पेशल विमान कोणत्याही क्षणी भारतात उतरणार, वैशिष्ट्ये पाहून थक्क व्हाल\nगुन्हेगारीपालघर: तलासरीजवळ मध्यरात्री थरार, हॉटेलात गोळीबार करून लूट\nदेश'या' राज्यांत करोनाची दुसरी लाट; सणासुदीच्या-थंडीच्या दिवसांत काळजी घ्या\nमोबाइलजिओच्या स्वस्त अँड्रॉयड स्मार्टफोनमध्ये असू शकतात हे जबरदस्त फीचर्स\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nफॅशनबॅग एक, वापर अनेक जाणून घ्या बॅगचे पाच प्रकार\nहेल्थया २ कारणांमुळे कमजोर होतं आपलं हृदय, ‘या’ ५ फळांचे सेवन केल्यास दूर होईल धोका\nमोबाइलरोज 4GB पर्यंत डेटा आणि फ्री कॉलिंगचे बेस्ट प्लान, किंमत ३०० पेक्षा कमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/congress-mla-nirmala-gavit-on-the-way-of-shivsena", "date_download": "2020-10-01T06:31:31Z", "digest": "sha1:3ZEZDEW275T4EGCGNTIK5NDMRUFVNABA", "length": 8424, "nlines": 163, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "काँग्रेस आमदार निर्मला गावित शिवसेनेच्या वाटेवर", "raw_content": "\nबाबरी प्रकरणात पुरावे गोळा करणारी सीबीआय मोदी सरकारचे तळवे चाटत आहे : अबू आझमी\nमाजी आमदार रमेश कदमांची राष्ट्रवादीत घरवापसी, चांगल्या प्रवृत्तीच्या नेत्���ांना पक्षात आणण्याचे प्रयत्न, जयंत पाटलांचे सूचक वक्तव्य\nHathras Case | योगीजी, उत्तर प्रदेशात आपल्याला रामराज्य आणायचंय की गुंडाराज; रुपाली चाकणकर भडकल्या\nकाँग्रेस आमदार निर्मला गावित शिवसेनेच्या वाटेवर\nकाँग्रेस आमदार निर्मला गावित शिवसेनेच्या वाटेवर\nबाबरी प्रकरणात पुरावे गोळा करणारी सीबीआय मोदी सरकारचे तळवे चाटत आहे : अबू आझमी\nमाजी आमदार रमेश कदमांची राष्ट्रवादीत घरवापसी, चांगल्या प्रवृत्तीच्या नेत्यांना पक्षात आणण्याचे प्रयत्न, जयंत पाटलांचे सूचक वक्तव्य\nHathras Case | योगीजी, उत्तर प्रदेशात आपल्याला रामराज्य आणायचंय की गुंडाराज; रुपाली चाकणकर भडकल्या\nमंत्रालयात आदित्य ठाकरेंविरोधात अबू आझमींची घोषणाबाजी\nMajha hoshil na | पहिल्या पगारचा आनंद भारी, आदित्यकडून सईसाठी खास गिफ्ट\nबाबरी प्रकरणात पुरावे गोळा करणारी सीबीआय मोदी सरकारचे तळवे चाटत आहे : अबू आझमी\nमाजी आमदार रमेश कदमांची राष्ट्रवादीत घरवापसी, चांगल्या प्रवृत्तीच्या नेत्यांना पक्षात आणण्याचे प्रयत्न, जयंत पाटलांचे सूचक वक्तव्य\nHathras Case | योगीजी, उत्तर प्रदेशात आपल्याला रामराज्य आणायचंय की गुंडाराज; रुपाली चाकणकर भडकल्या\nमंत्रालयात आदित्य ठाकरेंविरोधात अबू आझमींची घोषणाबाजी\nपुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.parkhi.net/2008/07/", "date_download": "2020-10-01T09:02:12Z", "digest": "sha1:BLOHU6YNRZIAZS6HWGRM2YZG3KQ3XCWI", "length": 11631, "nlines": 240, "source_domain": "www.parkhi.net", "title": "July 2008", "raw_content": "\nजय मराठी, जय महाराष्ट्र\nशेवटी मी एक Engineer आहे\nआज - काल मला जुन्या आठवणी फार फार सतावतात\nशाळेतल्या - कॉलेजमधल्या सगळ्या सगळ्या गोष्टी आठवतात\nसध्या काम कमी अन् वेळ भरपूर\nकंटाळा आलाय आता नेट सर्फिंग करून\nकाय करणार ���ध्या बेंच वर आहे\nकारण शेवटी मी एक Engineer आहे\nदिवसातले किमान 10 तास मी कंपनी मध्ये घालवतो\nकंपनीच्या पैश्याचे A\\C, नेट अन् टेलिफोन्स वापरतो\nचार - चार वेळा कॉफी प्यायची सवय लागली आहे मला पण माझ्या\nकॉलेज canteen च्या कटींगची सर नाही त्याला\nकंपनीतले बेचव जेवण गोड मानून घेतो आहे\nकारण शेवटी मी एक Engineer आहे\nकट्ट्यावरच्या गप्पा तर कधीच मागे पडल्या\nA\\C Coneference rooms मध्ये आता मीटिंग्स होऊ लागल्या\nटीम - मेटसच्या गर्दीत माझ्या मित्रांची टोळी हरवली\nपक्या , अज्या , रघूची जागा आता मूर्थी , कृष्णन आणि रेवतीने घेतली\nODC मध्ये एकतरी मराठी माणूस शोधतो आहे\nकारण शेवटी मी एक Engineer आहे\nसुरुवातीला खूप फोन SMS व्हायचे\nकोण कुठे काय करतोय लगोलग कळायचे\nआजकाल जो - तो project मध्ये बिझी ज़ालाय\nभुला भटका missed call आता महाग झालाय\nforwards आणि chain mails मध्ये खुषालीची मैल शोधतो आहे\nकारण शेवटी मी एक Engineer आहे\nदर वीकएण्डसला मे मल्टीप्लेक्स मध्ये जातो\nदीड - दमडीच्या मुव्हीसाठी शे - दीडशे मोजतो\nसेलेब्रेशन्स , पार्टीज साठी pizza hut cha चा रस्ता गाठतो\nvegie crust, paporonie कसले कसले फ्लेवर्स मागवतो\nपण pocket money साठवून केलेल्या party ची मजा ह्यात शोधत आहे\nकारण शेवटी मी एक Engineer आहे\nरोजचा शिरस्ता म्हणून घरी एक फोन लावतो\nएकुलता-एक असण्याचे आपले कर्तव्य पार पाडतो\n\" आता कधी येशील \" असे आई रोज विचारते\nबाबांच्याही आवाजात हल्ली खूप चिंता जाणवते\nकरियर आणि आई-बाबांपैकी मे माझ्या करियरला निवडले आहे\nकारण शेवटी मी एक Engineer आहे\nखरच सारे काही गेलेय आता बदलून\nएका टॅग ने ठेवलाय माझे आयुष्य जखडून\nकधीतरी तो दिवस येईल\noffice मधून थेट मी माझ्या घरी जाईन\nपण मला माहितेय हे एक स्वप्न आहे\nकारण शेवटी मी एक .....\n- शुभदा चौकर (लोकसत्ता)\nमी माझा, मी कोणाचा, मी हीचा\nअशी एक रात्र हवी\nज्याला पहाट जोडलेली नाही\nअशक्यातली गोष्ट आहे पण\nमी आशा सोडलेली नाही\nअशी एक बायको हवी\nतोंड हे अंग नसलेली\nअशक्यातली गोष्ट आहे पण\nदेवाने आशा सोडलेली नाही\nशपथ घ्यायला लावत नाही\nया इवल्या शब्दात मावत नाही.\nवजन करायला लावत नाही\nकारण तुझ्या शरीराचा व्यास\nया इवल्या मशीनवर मावत नाही.\nतरी त्याचा आवाज होत नाही,\nयाचा अर्थ असा नाही\nकी त्याला इजा होत नाही.\nतरी त्याचा आवाज होत नाही,\nयाचा अर्थ असा नाही\nकी नव-याला इजा होत नाही.\nमला मात्र कळले नाही\nत्याला जगायची जिद्द कुठली\nमला मात्र कळले नाही\nथेरडीला नटायची हौस ��ुठली.\nकुणाला काही दिलं तर\nत्याच्या बदल्यात काही मागायचं.\nस्टेफी ग्राफ सारखं वागायचं\nएकदा देहाबाहेर येवून मला\nअशक्यातली गोष्ट आहे पण मला\nएकदा हिच्या तावडीतून सुटून\nमला बाहेर हात मारायचाय,\nपण आता कळून चुकलंय\nसात जन्म इथेच सडायचंय.\nपार करायला तयार नव्हत्या.\nसगळेच म्हणतात प्रेम करायला\nपण सोपेही नाही कारण\nसगळ्यांनाच जमत नाही नक्कल.\nलग्न करताना गहाण पडते अक्कल\nही गोष्ट ऊमजायला लागते तोपर्यंत\nडोळ्यावर चष्मा आणि डोक्यावर टक्कल.\nमला एक आकाश दे\nमला थोडासा प्रकाश दे\nमला कधीतरी ब्रेक दे\nश्वास घेण्याची तरी ऊसंत दे.\nजय मराठी, जय महाराष्ट्र\nशेवटी मी एक Engineer आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/02/10/controversy-led-to-fracture-of-both-the-legs-of-the-young-man/", "date_download": "2020-10-01T07:21:20Z", "digest": "sha1:FFGYACZBHAWML6XTXT3OGNBYCPRJ2GH6", "length": 10495, "nlines": 143, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "दारू पिल्यानंतर पाच रुपये कमी दिल्याने झाले वाद, युवकाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nमोठी बातमी : जिल्ह्यातील ‘ह्या’ पोलीस अधिकार्यांच्या झाल्या बदल्या\nअहमदनगर जिल्ह्यातील ‘हे’ शहर 4 दिवस बंद\nHome/Crime/दारू पिल्यानंतर पाच रुपये कमी दिल्याने झाले वाद, युवकाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर \nदारू पिल्यानंतर पाच रुपये कमी दिल्याने झाले वाद, युवकाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर \nनागपूर : पन्नास रुपयांची दारू पिल्यानंतर केवळ ४५ रुपये दिले म्हणून एका दारूविक्रेत्याने युवकाचे लाकडी फळीने मारून दोन्ही पाय फ्रॅक्चर केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी दारूविक्रे त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राहुल बबन काळे (२६, रा. इमामवाडा, नागपूर) असे जखमी युवकाचे नाव आहे.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी कि, राहुल काळे याला दारूचे व्यसन आहे.तो २ फेब्रुवारीला अनिल शेंडे नावाच्या त्याच्या मित्रासोबत परिसरात राहणारा आरोपी संतोष ऊर्फ रमेश देशमुख याच्या घरी गेला.\nरमेश हा चोरून देशी दारूविक्री करीत होता. त्याच्या घरी अनिल आणि राहुल यांनी ५० रुपयांची दारू ढोसली. परंतु, त्यांच्याकडे ४५ रुपये होते. पाच रुपये कमी दिल्यामुळे देशमुख आणि राहुल यांच्यात वाद झाला.\nदारू पिऊन असलेल्या राहुलला देशमुखने लाकडी फळीने जबर मारहाण केली. या मारहाणीत दोन्ही पायांचे हाड मोडल. तो सायंकाळच्या सुमारास मेडिकलमध्ये गेला. तिथे त्याने डॉक्टरांना घराच्या जिन्यावरून पडल्याचे सांगितले. उपचार घेऊन आल्यानंतर त्याने आईसोबत इमामवाडा पोलीसठाणे गाठले आणि तक्रार दिली.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nआता ‘ह्या’ अधिकाऱ्यांना शाळा भेट सक्तीची; करावे लागणार ‘हे’ काम\nठाकरे सरकारचा मोठा निर्णय ; कृषी विधेयकास स्थगिती तर राहुरी विद्यापीठाबाबत ‘हा’निर्णय\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.djvu/68", "date_download": "2020-10-01T08:29:24Z", "digest": "sha1:WJ55K7D4KPWQUVBROMAI56MPZNVW32YF", "length": 5890, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:भाषाशास्त्र.djvu/68 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nभाषोपपत्ति, ध्वनि, शब्द, व श्रवणविचार. ५६ मिताक्षरी, वगैरे मनुष्यप्रणीत ज्या ज्या भाषा आहेत, त्यांचा देखील अंतर्भाव हीत करणे, यथान्याय होणार नाहीं. तेव्हां उघडच, ह्या भूतलावर प्रचारात असलेला जो जो मानवी वागविभव दृविषयभूत होतो; किंबहुना, हृद्गत असलेला जो जो मनस्तरंग वाचेने व्यक्त करण्यात येतो; त्याचेच येथे यथावकाश विवेचन करण्याचे योजिले आहे. असो. भाषा म्हणजे अनेक शब्दांचा केवळ समुदा यच होय, असे म्हणण्यास हरकत भाषा म्हणजे शब्द नाहीं. तथापि, ज्या शब्दाच्यायोगाने समुदाय. भाषा बनते, त्या शब्दाची व्याख्या काय, व तो कोठे, आणि कसा उत्पन्न होतो, इत्यादि विषयकविवेचन फार महत्त्वाचे असल्या कारणाने, प्रथमतः त्याबद्दलचाच अवश्य तो विचार येथे करतो. | शब्दाचे आदिकारण ध्वनि आहे, असे व्यवहाररीत्या | १ ही भाषापद्धति केवळ कृत्रिम असून, अगदी नियंत्रित आहे. हीत, अ, आ, इत्यादि वर्णाच्या ठिकाणी क, का बाराखडीचा उपयोग करतात; आणि त्याचप्रमाणे ख, घ, च, त, य, र, ल, ह, व छ, या अक्षरांच्या जागी ग, ङ, ट, प, श, ष, स, व, आणि क्ष, यांचा परस्पर आदेश होतो. ही भाषा व्यवहारांत कोणी कधी सुद्धा बोलत नाहीं; व म्हणूनच तिचा तादृश कांहींएक उपयोग नाही. मात्र, ती दुसन्याला समजू नये, इतक्याच हेतूने ती क्वचित् बोलण्यांत येते; आणि तिची मोड खाली लिहिलेल्या श्लोकावरून व्यक्त होतेः अकौ खगौ धौ चैव चटौ तपौ परस्परम् . यशौ रषौ लसौ चैव हवौ लाक्षौ मिताक्षरी ॥\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१८ रोजी १३:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/khed-shivapur-toll-recovery-halted/", "date_download": "2020-10-01T08:19:15Z", "digest": "sha1:I62FU4QHLG4SPPVLEZ6ATRACUF5T5NKK", "length": 10009, "nlines": 89, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खेड शिवापूरची टोलव���ुली थांबणार?", "raw_content": "\nखेड शिवापूरची टोलवसुली थांबणार\nदोन दिवसांत जिल्हाधिकारी देणार निर्णय\nकापूरहोळ – खेड शिवापूर टोलनाका पीएमआरडीए हद्दीतून बाहेर हलविणे आणि पुणे-सातारा महामार्गाच्या रस्त्याची कामे पूर्ण होईपर्यंत टोलवसुली बंद करणे या दोन प्रमुख मागण्यांवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम माहिती घेऊन दोन दिवसांत निर्णय देणार आहेत.\nपुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली आज (रविवारी) टोल नाका स्थलांतराबाबत बैठक झाली. यावेळी कृती समितीच्या सदस्यांनी रिलायन्स इन्स्फ्राच्या रस्ते व पुलांच्या कामाबाबत अनेक त्रुटी जिल्ह्धिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच टोलनाका पीएमआरडीए हद्दीबाहेर दोन किलोमिटर स्थलांतरीत व्हावा, जोपर्यंत कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत टोलवसुली थांबवली जावी, अशी मागणी कृती समिती व सर्वपक्षीय शिष्टमंडळाने एकमुखाने लावुन धरली. दोन-तीन तास चाललेल्या या वादळी बैठकीत जनभावना तीव्र होत्या. आजी माजी आमदारांनीही टोल नाका हटवण्यावर व कामे होत नाहीत तोपर्यंत टोल वसुलीस स्थगितीवरच जोर दिला.\nया बैठकीस आमदार संग्राम थोपटे, भीमराव तापकीर, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील, भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार अजितसिंह पाटील, हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, रिलायन्स इन्फ्राचे व्यवस्थापक टी. एन. सिंग, पुणे-सातारा टोल रोडचे अमित भाटीया, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, कुलदीप कोंडे, दिलीप बाठे, माऊली दारवटकर, डॉ. संजय जगताप, पोपट जगताप, विलास बोरगे, अमोल पांगारे, ज्ञानेश्‍वर शिंदे, लहू शेलार, दादा पवार, चंदू परदेशी, आणि कृती सामितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nजिल्हाधिकारी राम म्हणाले, या रस्त्याच्या कमासंदर्भात अनेक बैठका झाल्या आहेत; मात्र त्यानुसार रिलायन्स इन्फ्राने समाधानकारक काम केले नाही. त्यावर “एनएचएआय’चे नियंत्रण नाही. या दोन्ही मागण्यांवर कायदेशीरपणे विचार करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. सर्वांच्या प्रक्षोभक भावना लक्षात घेऊन, आजच्या बैठकीचा टोल बंदीचा ठराव करून लवकरच केंद्राकडे पाठविण्यात येईल, असे आश्‍वासन जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले. चेलाडी ब्रीज, वरवे ब्रीज, स���रोळे ब्रीज यांची कामे पूर्ण करण्याच्या तारखा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी दिल्या. त्या तारखांच्या दिवसापर्यंत ही कामे पूर्ण न झाल्यास कारवाई करण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे.\nया बैठकीत स्थानिकांनी विचारलेल्या प्रश्‍नांना रिलायन्स आणि एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना समाधान कारक उत्तरे देता आली नाहीत. तर जिल्हाधिकारी यांच्याकडून त्यांचा लेखी अहवाल दोन दिवसांत कृती समितीला व लोक प्रतिनिधींना देण्यात येणार आहे. या बैठकीचे व्हिडीओ चित्रीकरण, फोटोशूट व रेकॉर्डिंग करण्याची परवानगी देण्यात आली होती.\nखेड-शिवापूर टोल नाक्‍यावरील टोलवसुली बंद करणे आणि खेड-शिवापूर टोलनाका भोर हद्दीबाहेर कायमचा घालवणे या शिवापूर टोल नाका हटाव कृती समितीच्या मागण्यांवर जिल्हाधिकारी निर्णय देतील. या निर्णयानंतर “शिवापूर टोलनाका हटाव कृती समिती’च्या आंदोलनाची पुढील दिशा ठरेल, असा निर्णय रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.\nखासदार “नारायण राणे’ यांना कोरोनाची लागण\nआंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी शिष्टमंडळ गृहमंत्र्यांना भेटणार\nआता म्हणणार का ‘नमस्ते ट्रम्प’ पी. चिदंबरम यांचा सवाल\nएनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धाला क्लीन चिट नाहीच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/light/", "date_download": "2020-10-01T08:09:24Z", "digest": "sha1:QSL6WWZIBOXCACOP63OIVICWZ2NP6JZK", "length": 7587, "nlines": 94, "source_domain": "mpcnews.in", "title": "Light Archives - MPCNEWS", "raw_content": "\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड श्री गणेश फेस्टिव्हल 2020 दिवस - पाचवा- आनंद घेऊयात ऑनलाईन गणेशोत्सवाचा पाहा माजी नगरसेवक व गांधीपेठ तालीम मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची मुलाखत …\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड श्री गणेश फेस्टिव्हल 2020 दिवस - चौथा - आनंद घेऊयात ऑनलाईन गणेशोत्सवाचा\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड श्री गणेश फेस्टिव्हल 2020 दिवस - तिसरा - आनंद घेऊयात ऑनलाईन गणेशोत्सवाचा\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड श्री गणेश फेस्टिव्हल 2020 दिवस - दुसरा - आनंद घेऊयात ऑनलाईन गणेशोत्सवाचा https://www.youtube.com/watch\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड श्री गणेश फेस्टिव्हल 2020 दिवस - पहिला - आनंद घेऊयात ऑनलाईन गणेशोत्सवाचा\nPimpri Ganesh Festival News : पिंपरी चिंचवड श्री गणेश फेस्टिवल रविवारपासून ऑनलाईन\nPune : पावसाळ्यात वीजयंत्रणेपासून सतर्क रहा; महावित���णचे आवाहन\nएमपीसी न्यूज - मॉन्सूनपूर्व वादळी पाऊस किंवा पावसाळ्यातील अतिवृष्टी, पूर परिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्कीट आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यात…\nTalegaon Dabhade : निगडेतील दोन आदिवासी वस्त्यांमध्ये लावले सौरदिवे\nएमपीसी न्यूज - निगडे गावात हँड इन हँड इंडिया आणि इन्फ्रासॉफ्ट टेक्नॉलॉजीज प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने येथील दोन आदिवासी वस्त्यांमध्ये आज (18 डिसें) एकूण सात सौरदिवे बसविण्यात आले होते. याचा उदघाटन कार्यक्रम नुकताच पार पडला.…\nPune : दीपज्योतींनी उजळला पाताळेश्वर लेणीचा परिसर\nएमपीसी न्यूज - त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुण्यात जंगली महाराज रस्त्यालगत असलेल्या प्राचीन पाताळेश्वर लेणीच्या परिसरात हजारो दिवे प्रज्वलित करण्यात आले आहेत. त्यामुळे लेणीचा संपूर्ण परिसर तेजाने उजळून निघाला आहे.\nPimpri News: पालिकेचे उत्पन्न ‘लॉकडाउन’ सहा महिन्यात मालमत्ता करातून पालिका तिजोरीत केवळ 220 कोटी\nMoshi Crime : घरफोडी करून चार कॅमेरा लेन्स पळवल्या\nPimpri News : डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयात पॅरालीसीस ट्रीटमेंट युनिट सुरु\nPune Crime : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना अटक\nPimpri News: सेवानिवृत्त कर्मचा-यांनी प्रामाणिकपणा, शिस्त, सचोटीने पालिकेचे अस्तित्व टिकवून ठेवले – महापौर ढोरे\nChinchwad News : पादचारी नागरिकांचे मोबाईल फोन हिसकावणा-या चोरट्याला अटक; 23 मोबाईल जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2020-10-01T07:43:32Z", "digest": "sha1:KLCLM7WZN3GJ7RDLDJWVHDMHMXD72BNI", "length": 11204, "nlines": 191, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "वर्ग:मराठी साहित्य - विकिस्रोत", "raw_content": "\n\"मराठी साहित्य\" वर्गातील लेख\nएकूण १२३ पैकी खालील १२३ पाने या वर्गात आहेत.\nकरुणादेवी/मी चोर नाही तुम्ही चोर आहात\nकानोसा भारतातील मुस्लिम मनाचा\nचित्रा नि चारू/आनंदी आनंद\nचित्रा नि चारू/आमदार हसन\nचित्रा नि चारू/चित्राचा शोध\nचित्रा नि चारू/चित्राची कहाणी\nचित्रा नि चारू/चित्रावर संकट\nचित्रा नि चारू/चित्रेचे लग्न\nचित्रा नि चारू/चित्रेच्या वडिलांना वेड लागते\nचित्रा नि चारू/महंमदसाहेबांची बदली\nचित्रा नि चारू/सासूने चाललेला छळ\nमहाबळेश्वर/चावडी व फौजदारी कचेरी.\nमहाबळेश्वर/पोष्ट ( आफिस ) व तार\nमहाबळेश्वर/महाबळेश्वर( सामान्य वर्णन ).\nमी भरून पावले आहे\nराष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान\nलाट/बेकार (पण कलावंत) माणसाची गोष्ट\nवनस्पतिविचार/ऑस्मासिस क्रिया व मूलजनित शक्ति\nवनस्पतिविचार/क्षार, कार्बनवायु व हरित्वर्ण शरीरे\nवनस्पतिविचार/पचन, वाढ व परिस्थिति\nवनस्पतिविचार/पुंकोश व स्त्री कोश\nवनस्पतिविचार/पुष्पबाह्य वर्तुळे (पुष्पकोश व पुष्प मुगुट) द्वितीय वर्तुळ\nवनस्पतिविचार/पेशी, सजीवतत्व व केंद्र\nवनस्पतिविचार/बीजाण्ड व गर्भधारणा--बीजाण्ड, गर्भधारणा\nवनस्पतिविचार/शोषणाच्या अन्य रीति व श्वासोच्छ्वास क्रिया\nवनस्पतिविचार/सजीव व निर्जीव वस्तूंची मीमांसा\nहिंदुस्थानातील पाऊस व झाडे\nहिदुस्थानातील पाऊस व झाडे/जंगलसंरक्षण\nहिदुस्थानातील पाऊस व झाडे/झाडांपासून इतर उपयोग\nहिदुस्थानातील पाऊस व झाडे/थंडी\nहिदुस्थानातील पाऊस व झाडे/पाऊस\nहिदुस्थानातील पाऊस व झाडे/पाण्याचा संचय\nहिदुस्थानातील पाऊस व झाडे/हिंदुस्थान देशाच्या स्वाभाविक अवश्यकता\nहिदुस्थानातील पाऊस व झाडे/हिंदुस्थानचे भूगोलवर्णन व हवामान\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ एप्रिल २०२० रोजी १३:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/adnan-faisu-team-07-f-i-r-launch-will-u-file-f-i-r-against-uddhav-thackeray/", "date_download": "2020-10-01T06:28:22Z", "digest": "sha1:3H4I5P54AA2NMDF3DVD5DQFNZFJH77UY", "length": 7647, "nlines": 104, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "Adnan-faisu-team-07-f-i-r-launch-Will u file f i r against Uddhav Thackeray?", "raw_content": "\nमहाराष्ट्रात 5 ऑक्टोबर पासून बार आणि हॉटेल सुरु करण्याची परवानगी\nबाबरी मस्जीद विध्वंस प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय,\nकाळेपडळ रेल्वे गेट वरील भुयारी मार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा,\nकर्जदारांकडून कर्जाच्या व्याजावर व्याज संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nनेमके डायलॉग काय होते हे पहा ,मारतो दिया तुमने उस बे��सुर तबरेज अंसारी को,लेकीन कल जब उसकी औलाद बदला ले तो यह मत कहना मुसलमान आतंकवादी हैै.\nया डायलॉगमध्ये बदला व आतंकवाद हे शब्द वापरल्याने आतंकवाद ला प्रोत्साहन मिळत असल्याचे शिवसेनेतील सोळंकीचे म्हणने आहे.\nTiktok स्टार फैसू Team07 वर झालेल्या अत्याचाराबद्दल पुण्यातील वकिल अॅड.वाजेदखान यांनी दिलेली प्रतिक्रिया. या डायलॉग वर फक्त ओठ हलविण्याचे काम Team07 ने केले आहे,\nयांचे टिकटाॅक( Tiktok ) अकाउंट ससपेंड करण्य्यात आले असूूून टिकटाॅक star वर गुन्हा दाखल करण्यात आले आहे ते चुकीचे आहे .\nउद्धव ठाकरे यांनी सामनामध्ये म्हणटले होते की 1992 ची पुनरावृत्ती करू उद्धव ठाकरेंनी केलेले वक्तव्य सोळंकी यांना दिसत नाहि का \nअसा प्रश्न ही अॅडव्होकेट वाजेद खान यांनी विचारला आहे.व Adnan,Faisu Team07 टिमच्या समर्थनार्थ कोर्टात अपिल ही दाखल करणार असल्याचे खान यांनी सांगितले.\n← महीला पोलिसांची वृद्ध महीलेला अमानुषपणे मारहाण(Mahila Police Video Viral)\nभाजप नगरसेविकेचा विनयभंग करून जीवे मारण्याचा केला प्रयत्न , गुन्हा दाखल →\nगाडीला जॅमर लावल्याने भाजप नगरसेवक संतापले\nमाजी स्थायी समितिचे अध्यक्ष रशीद शेख यांच्याकडून अन्न धान्य वाटप..\nअयोध्या निकाल तथ्य, पुराव्यांवर नाही तर भावनांवर देण्यात आला,\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nमहाराष्ट्रात 5 ऑक्टोबर पासून बार आणि हॉटेल सुरु करण्याची परवानगी\nPermission to start bars and hotels : हॉटेल आणि बारला परवानगी देण्यात आली असली तरी ५० टक्क्याहून अधिक ग्राहकांना परवानगी\nबाबरी मस्जीद विध्वंस प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय,\nकाळेपडळ रेल्वे गेट वरील भुयारी मार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा,\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/watches/casio-ex354-edifice-twin-sensor-analog-digital-watch-for-men-price-pvKxUz.html", "date_download": "2020-10-01T06:31:11Z", "digest": "sha1:4IVCQFF75RMEZJDTBQGCIW2BV23AHLLO", "length": 11657, "nlines": 256, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅसिओ एक्स३५४ एडिफीचे ट्वीन सेन्सर अनालॉग डिजिटल वाटच फॉर में सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nकॅसिओ एक्स३५४ एडिफीचे ट्वीन सेन्सर अनालॉग डिजिटल वाटच फॉर में\nकॅसिओ एक्स३५४ एडिफीचे ट्वीन से��्सर अनालॉग डिजिटल वाटच फॉर में\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅसिओ एक्स३५४ एडिफीचे ट्वीन सेन्सर अनालॉग डिजिटल वाटच फॉर में\nकॅसिओ एक्स३५४ एडिफीचे ट्वीन सेन्सर अनालॉग डिजिटल वाटच फॉर में किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये कॅसिओ एक्स३५४ एडिफीचे ट्वीन सेन्सर अनालॉग डिजिटल वाटच फॉर में किंमत ## आहे.\nकॅसिओ एक्स३५४ एडिफीचे ट्वीन सेन्सर अनालॉग डिजिटल वाटच फॉर में नवीनतम किंमत Sep 22, 2020वर प्राप्त होते\nकॅसिओ एक्स३५४ एडिफीचे ट्वीन सेन्सर अनालॉग डिजिटल वाटच फॉर मेंफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nकॅसिओ एक्स३५४ एडिफीचे ट्वीन सेन्सर अनालॉग डिजिटल वाटच फॉर में सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 9,796)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅसिओ एक्स३५४ एडिफीचे ट्वीन सेन्सर अनालॉग डिजिटल वाटच फॉर में दर नियमितपणे बदलते. कृपया कॅसिओ एक्स३५४ एडिफीचे ट्वीन सेन्सर अनालॉग डिजिटल वाटच फॉर में नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅसिओ एक्स३५४ एडिफीचे ट्वीन सेन्सर अनालॉग डिजिटल वाटच फॉर में - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 481 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅसिओ एक्स३५४ एडिफीचे ट्वीन सेन्सर अनालॉग डिजिटल वाटच फॉर में वैशिष्ट्य\nस्ट्रॅप मटेरियल Metal Strap\nबेझेल मटेरियल Stainless steel\n( 167 पुनरावलोकने )\n( 692 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 29 पुनरावलोकने )\n( 627 पुनरावलोकने )\n( 39 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 167 पुनरावलोकने )\n( 2134 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 49 पुनरावलोकने )\n( 29 पुनरावलोकने )\n( 469 पुनरावलोकने )\n( 16 पुनरावलोकने )\nView All कॅसिओ वॉटचेस\n( 1 पुनरावलोकने )\n( 41 पुनरावलोकने )\n( 39 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nकॅसिओ एक्स३५४ एडिफीचे ट्वीन सेन्सर अनालॉग डिजिटल वाटच फॉर में\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/1/21/Our-earth.aspx", "date_download": "2020-10-01T08:30:16Z", "digest": "sha1:F7VGWWBYX6YBVBFFZSAKVFQ5QQM7SU74", "length": 10204, "nlines": 64, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "विज्ञान - आपली पृथ्वी", "raw_content": "\nविज्ञान - आपली पृथ्वी\nविज्ञानासंबंधी माहिती आपल्या सगळ्यांना हवी असते ना म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी देत आहोत. ही खास माहिती यातून वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरेदेखील तुम्हाला यातून मिळू शकतील. सर्वप्रथम तुम्हाला प्रश्न पडत असेल तर तो म्हणजे ... विज्ञान म्हणजे काय\nक्रमबद्ध आणि तर्कशुद्धरीतीने, आपल्या सभोवतालच्या विश्वाबद्दलचे ज्ञान एकत्र करून मिळणाऱ्या माहितीला पडताळून बघता येतील असे नियम आणि सिद्धांत तयार केले जातात आणि या एकत्र करण्याच्या प्रक्रियेला 'विज्ञान' असे म्हणतात\nहे विज्ञान आपण का बरं शिकतो मनुष्य स्वभाव हा मुळातच जिज्ञासू आहे. प्रश्न विचारणे, प्रश्न निर्माण करणे हा गुण मानवात जन्मजात असतो. जसे लहान मुलेसुद्धा अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडतात. आजूबाजूला आढळणाऱ्या गोष्टीबद्दचे असलेले अज्ञान दूर व्हावे अशी उत्सुकता प्रत्येकाला असते. या उत्सुकतेपोटीच अनेक प्रश्न तयार होतात. हे असेच का मनुष्य स्वभाव हा मुळातच जिज्ञासू आहे. प्रश्न विचारणे, प्रश्न निर्माण करणे हा गुण मानवात जन्मजात असतो. जसे लहान मुलेसुद्धा अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडतात. आजूबाजूला आढळणाऱ्या गोष्टीबद्दचे असलेले अज्ञान दूर व्हावे अशी उत्सुकता प्रत्येकाला असते. या उत्सुकतेपोटीच अनेक प्रश्न तयार होतात. हे असेच का आणि असे का नाही आणि असे का नाही या शंकेचे निरसन करण्यासाठी आपण त्याचा पाठपुरावा करू लागतो.\nवरील गोष्टींचा किंवा शंकांचा शोध घेत असतानाच आपल्याला नवी-नवी माहिती मिळू लागते आणि नवीन तंत्रांचा विकास होऊ लागतो. नव्या माहितीच्या आधाराने आणखी आणखी नवीन प्रश्न तयार होतात आणि हे विज्ञान विकासाचे कार्य अविरतपणे चालूच राहते.\nहा विज्ञानाचा अभ्यास सोपा व्हावा यासाठी अनेक वैज्ञानिक शाखांची विभागणी केलेली आहे. ही विभागणी आपण पुढीलप्रमाणे लिहू शकतो.\nत्यात विज्ञानाचे दोन विभाग निसर्ग विज्ञान आणि समाज विज्ञान. निसर्ग विज्ञानाचे दोन विभाग पदार्थविज्ञान आणि जीवशास्त्र; तसेच या दोन विभागांमधील पदार्थविज्ञानांमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भुगर्भशास्त्र, खगोलशास्त्र हे चार विभाग आहेत. जीवशास्त्रमध्ये वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र हे दोन विभाग प्रामुख्य���ने आहेत.\nसदर मालिकेत आपण वेगवेगळ्या विज्ञान शाखेतील अनुभवास येणाऱ्या अनेक शंका, प्रश्न व त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू या.\nभौतिकशास्त्र ही निसर्गविज्ञानातील एक पुरातन शाखा आहे. यामध्ये गतिशास्त्र, ध्वनिशास्त्र, उपयोजित गणित, विद्युत, चुंबकशास्त्र, अनुभौतिक कनकशास्त्र, उर्जा शास्त्र, अंतराळविज्ञान, वातावरणशास्त्र अश अनेक शाखांचा समावेश होतो.\nपृथ्वी हा सूर्यमालेतील सूर्यापासूनच्या अंतरानुक्रमे तिसरा, तर आकारानुक्रमे पाचवा ग्रह आहे. पृथ्वीला निळा ग्रह असेही संबोधले जाते. अशी ही एकमेव जागा आहे की, ज्याठिकाणी जीवसृष्टी आढळून येते.\nपृथ्वीची निर्मिती साधारणपणे ४५७ कोटी वर्षांपूर्वी झाली. हिचा व्यास १२,७५६ कि.मी. एवढा असून तिचे सूर्यापासून अंतर साधारणपणे १४९,५९७,८९० कि.मी. एवढे आहे.\nपृथ्वीचा उपग्रह साधारणपणे ४५३ कोटी वर्षांपूर्वी तिच्याभोवती प्रदक्षिणा घालू लागला. त्यालाच आपण चंद्र म्हणतो.\nपृथ्वीला स्वत:भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २४ तास लागतात आणि सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी ३६५ दिवस लागतात हे तुम्हाला माहिती असेलच.\nपृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पोहोचण्यासाठी साधारण ८ मिनिटे लागतात. पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने प्रदक्षिणा पूर्ण करते. या प्रदक्षिणेमध्ये थोडाजरी फरक पडला असता, तर पृथ्वीवर कदाचित जीवसृष्टी निर्माण झाली नसती. पृथ्वीची रचना, गुरुत्वाकर्षण, सूर्यापासूनचे ठरावीक अंतर आणि पृथ्वीवर असलेले वातावरण यांमुळेच तिच्यावर जीवसृष्टी निमार्ण झाली असावी.\nसंशोधनाद्वारे आता असे आढळून आले आहे की, पृथ्वी ही स्वत: एक चुंबक आहे. या वातावरणामध्ये तिच्याभोवती एक चुंबकीय क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे सूर्यापासून येणारे हानिकारक असे जंबूकिरण (अल्ट्राव्हायोलेट किरण) पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करू शकत नाहीत.\nया पृथ्वीची माहिती खूपच उद्बोधक आणि विस्मयकारकसुद्धा आहे. या पृथ्वीवरील जीवसृष्टीची उत्पती व उत्क्रांती याचा परिचय करून घ्यायला आवडेल ना तुम्हाला मग थोड थांबा आणि वाट बघा पुढील माहितीची\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/crop-production/92e93e93393093e92893e935930-92b941932935932940-92b93392c93e917", "date_download": "2020-10-01T07:35:20Z", "digest": "sha1:BBJDU3N4MVKPD3NRLO6ZCUZRWBK4IKMM", "length": 11706, "nlines": 88, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "माळरानावर फुलवली फळबाग — Vikaspedia", "raw_content": "\nमोसंबी व केशर आंब्यातून घेताहेत लाखोंचे उत्पादन\nउस्मानाबाद जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील सतत दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर फळबागेचा एक पर्याय म्हणून समोर आला आहे. \"शिराढोण\" ( ता.कळंब ) येथील युवा व प्रगतशील शेतकरी राजेंद्र मुंदडा यांनी आपल्या ११० एकर माळरान जमिनीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत ठिबक द्वारे पाण्याचे नियोजन करून मागील चार-पाच वर्षांपासून लाखोंचे उत्पादन घेण्यात ते यशस्वी झाले आहेत.त्यांच्या या यशस्वी प्रयोगाची राज्य सरकारने नोंद घेऊन त्यांना शेतीनिष्ठ \"उद्यान पंडित \" पुरस्काराने सन्मानित केले आहे. शिराढोणच्या कुसळ्या माळरानावर उत्पादन झालेल्या न्यू शेलार जातीच्या मोसंबीने २०१३ च्या दुष्काळात दिल्लीची बाजारपेठ काबीज करीत ४० लाखाहून अधिकचे उत्पादन घेतले आहे.\nसध्याही दरवर्षी त्यांना मेहनत्तींबरोबरच नशिबाची साथ मिळत असून, ते मोसंबी च्या उत्पादनातून लाखोंची कमाई करताहेत. राजेंद्र मुंदडा यांनी शिराढोणच्या माळरानावर असलेल्या हलक्या प्रतिच्या ३० एकर जमिनीवर २००९ मध्ये मोसंबीच्या ५६०० झाडांची लागवड केली.सेंद्रिय व गांडूळ खतांचा वापर करीत त्यांनी ही भलीमोठी बाग जोपासली.ठिबक सिंचन योजनेद्वारे त्यांनी या बागेत त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या जेमतेम पाण्याचे नियोजन केले. यासाठी त्यांनी बागेत १ कोटी लिटर क्षमतेचे शेततळे उभारले.गेल्या तीन-चार वर्षापासून या भागातील शेतकरी हा दुष्काळी स्थितीचा सामना करीत असताना त्यांनी दरवर्षी या मोसंबीच्या बागेतून ऊस व द्राक्ष पिकाला लाजवेल असे भरघोस उत्पादन घेतले आहे.\nसध्या त्यांच्याकडील मोसंबीने दिल्लीची बाजारपेठ काबीज केली आहे.मुंदडा यांच्याकडील न्यू शेलार जातीच्या या मोसंबीला दोन वेळेस बहार येतो.नोव्हेंबर मध्ये आडकणी बहार तर मार्च मध्ये मृग बहार येतो.\nराजेंद्र मुंदडा कडे केशर आंब्याची ८० एकर बाग असून ,यामध्ये ७२०० झाडे ही आंब्याची आहेत.या आंबा बागेतूनही त्यांना सध्या दरवर्षी लाखोंचे उत्पादन मिळत आहे.सेंद्रिय खतावर जोपासलेल्या त्यांच्याकडील केशर आंब्याला स्थानिक बाजारपेठेत चांगली मागणी आहे. त्यांच्याकडील आंब्यानी युरोप बाजारपेठ पर्यंत मजल मारली आहे.जिद्द, ���िकाटी व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याच्या बळावर त्यांनी हे यश संपादित केले आहे. आता त्यांनी याच माळरानावर काळीपत्ती या जातीच्या चिकुची व सीताफळाची मोठ्या प्रमाणात लागवड केली असून, यातूनही त्यांना लाखोंचे उत्पादन अपेक्षित आहे.\nराजेंद्र मुंदडा यांची फळबाग पाहण्यासाठी परिसरतीलच नव्हे तर अन्य जिल्ह्यातील शेतकरी आवर्जून भेट देत आहेत. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. फळबागेतील अचूक तंत्र व ज्ञान त्यांनी अवगत केल्यामुळे व मुंदडा यांच्याप्रयत्नांना यशही लाभत असल्याने या परिसरातील शेतकरी राजेंद्र मुंदडा याना फळ बागेतील \" डॉक्टर \" म्हणूनच संबोधित आहे. ऊस व द्राक्ष या पिकांच्या मागे शेतकऱ्यानी न लागता फळबागेकडे लोकांनी आकर्षित व्हावे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.\nलेखक - मोतीचंद बेदमुथा,\nउस्मानाबाद ( लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)\nमाहिती स्रोत : महान्यूज\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित30 Sep, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE", "date_download": "2020-10-01T08:13:04Z", "digest": "sha1:JAGQVBLZWPDSKLYNEBT74ZPLVT6WZTPZ", "length": 4023, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मोगा - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख मोगा शहराविषयी आहे. मोगा जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या\nमोगा भारताच्या पंजाब राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर मोगा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ फेब्रुवारी २०१४ रोजी ०२:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअल��ईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://navmaharashtranews.com/2018/11/08/rtist_raj_t/", "date_download": "2020-10-01T06:30:29Z", "digest": "sha1:TAPM7W2GZD7YUQAIVZNKPG2GOKVW44IY", "length": 7295, "nlines": 75, "source_domain": "navmaharashtranews.com", "title": "राज ठाकरेंचे पुन्हा महाराष्ट्र सरकार वर “फटकारे”", "raw_content": "\nराज ठाकरेंचे पुन्हा महाराष्ट्र सरकार वर “फटकारे”\nBy नवमहाराष्ट्र न्यूज टीम November 8, 2018\nशेतकऱ्यांप्रश्नी सरकार गंभीर नसल्याचा वारंवार आरोप करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर आपल्या खास शैलीतून टीकास्त्र सोडले आहे. आज पाडव्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आणखी एक व्यंगचित्र सादर केले आहे. शेतकरी प्रश्नावर भाष्य करणारे हे चित्र आहे. या चित्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहे. दोघांनीही साडी परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय, शेतकरी जोडपेदेखील येथे बसलेले दाखवण्यात आले आहे.\nदोघंही शेतकऱ्याला पाडव्यानिमित्त ओवाळायला आलेले असताना शेतकऱ्याची बायको त्याला बजावते की, ऐका…आत्ताच सांगून ठेवते एक दमडी जरी टाकलीत ओवाळणी म्हणून, तर याद राखा एक दमडी जरी टाकलीत ओवाळणी म्हणून, तर याद राखा, अशा आशय राज ठाकरेंनी चित्राद्वारे मांडला आहे.\nशेतकऱ्यांना हमीभाव देऊ, कर्जमाफी करू, शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवून, अशी आश्वासनं शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळाली, मात्र अद्यापपर्यंत एकाही निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याचा आरोप शेतकरी वर्ग करत आहे.सरकारने शेतक-यांची फसवणूक केली आहे, केवळ निवडणुका जवळ आल्या की राजकारण्यांना शेतकऱ्यांची-मतांची आठवण होते, तर त्यांना दमडीही देऊ नका, असा टोला राज ठाकरे यांनी व्यंगचित्राद्वारे हाणला आहे.\nPublished by नवमहाराष्ट्र न्यूज टीम\nView all posts by नवमहाराष्ट्र न्यूज टीम\nनवमहाराष्ट्र न्यूज द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या,उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख आणि अन्य मजकूर यांचा डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी २४/७ न्यूज वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅ��च्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील आणि देशातील घडामोडी, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन, आरोग्य आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा ‘नवमहाराष्ट्र न्यूज’चा कटाक्ष आहे.\nह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\nआमच्या फेसबुक पेजला लाईक करा.\nआमच्या फेसबुक पेजला लाईक करा.\nआमच्या स्वतंत्र पत्रकारितेसाठी आपले योगदान आवश्यक आहे.समभाग निधीसाठी येथे क्लिक करा.\nPrevious Entry मराठा समाजासाठी नवा राजकीय पक्ष\nNext Entry तळोजा औद्योगिक वसाहतीत आढळला बिबट्या, नागरिकांमध्ये घबराट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/01/blog-post_47.html", "date_download": "2020-10-01T08:36:17Z", "digest": "sha1:6GGSEQ3UNUDELW7GHCSSANXTY6KKDHL4", "length": 10583, "nlines": 73, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "हिवाळ्यात नारळाचे तेल अशाप्रकारे त्वचेवर लावा त्वचा होईल मुलायम", "raw_content": "\nहिवाळ्यात नारळाचे तेल अशाप्रकारे त्वचेवर लावा त्वचा होईल मुलायम\nbyMahaupdate.in शनिवार, जानेवारी ०४, २०२०\nनारळाचे तेलाला / Coconut Oil खूप लाभदायक मानल्या जात आहे. नारळाच्या तेलामध्ये चर्बीदार असिडचे चांगल्याप्रकारे मिश्रण झालेले असते. आणि खूप काही नैसर्गिक आणि औषधीय गुण असतात. नारळाच्या तेलाचा दैनिक उपयोग केल्याने खूप स्वास्थ लाभ होऊ शकतो..\nनारळामध्ये जास्त प्रमाणात लोरिक एसिड असते जे आपल्याला विविध संक्रमनांशी लढण्यास सहायक असते. नारळाच्या तेलामध्ये आपल्या शरीरास खूप विटामिन्स सुद्धा मिळतात. यासाठी नारळाचे तेलास नैसर्गीक तेल सुद्धा म्हटले जाते.\n1) सर्व प्रकारच्या त्वचेसाठी नारळाचे तेल सर्वोत्तम नरमाई देणाऱ्या क्रीमप्रमाणे काम करते, विशेष करून कोरड्या त्वचेसाठी नारळाचे तेल अमृता प्रमाणे असते. आपल्या कोरड्या त्वचेला मुलायम करण्यामध्ये नारळाचे तेल सहायक ठरते. आंघोळीच्या 20 मिनीट पहिले नारळाच्या तेलास आपल्या शरीरावर लावावे आणि नंतर याला हिरव्या हरभऱ्याच्या पिठाच्या सहाय्याने धुवून घ्यावे. कधीही शरीरावर जास्तीत जास्त साबणाचा उपयोग करू नये कारण सा��णामुळे शरीराची नरमाई कमी होत जाते.\n2) नारळाच्या थंड्या तेलाचा उपयोग आम्ही लहान बाळाची मसाज करण्याच्या तेलाच्या रूपात सुद्धा करू शकतो.\n3) नारळाचे तेलास दलिया मध्ये मिसळून तुम्ही त्याला जेंटली फेसिअल स्क्रब प्रमाणे उपयोग करू शकता.\n4) नारळाच्या तेलास आंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळल्याने आपले शरीर नरम राहील.\n5) नारळाचे तेल कोरडी त्वचा आणि घामोळ्यासाठी सुद्धा सहायक ठरते. ह्यामुळे आपल्या शरीराच्या घामोळ्या सुद्धा दूर होतील.\n6) नारळाच्या तेलाचा उपयोग तुम्ही केवळ एक softness देणाऱ्या क्रीमप्रमाणेच नाही तर लोशन प्रमाणे सुद्धा वापर करू शकता. नारळाचे तेल रोज वापरल्याने तुम्ही आपल्या डोळ्यांच्या समस्या सुद्धा दूर करू शकता.\n7) नारळाच्या तेल तुमच्या ओठांना सर्वात आकर्षित सुद्धा बनवू शकते, तुम्ही आपल्या कोरड्या-सुकलेल्या ओठांवर नारळाचे तेल लावू शकता.\n8) नारळाच्या तेलास तुम्ही मेकअप रिमूवर प्रमाणे सुद्धा उपयोग करू शकता. यामुळे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील किंवा डोळ्यावर लावलेले मेकअप सहजपणे काढू शकता.\n9) नारळाच्या तेलाचा दैनंदिन उपयोग केल्याने तुम्ही रोज़ विविध खतरनाक आजारापासून वाचू शकता.\n10) नारळाचे तेलामध्ये अदभूत नैसर्गिक शक्ति असते, नारळाच्या तेलामुळे तुमच्या केसांच्या समस्येला सुद्धा दूर करू शकता. तुम्ही त्याला डोक्याच्या त्वचेवर लावू शकता. लावल्यानंतर 30 मिनिटांपर्यंत त्याला लावलेले राहू द्या आणि नंतर शैम्पू च्या सहाय्याने आपल्या डोक्याला धुवून घ्या.\n11) नारळाचे थंड्या तेलाचे काही थेंब रोज़ तुम्ही रोज तुमच्या डोक्यातही टाकू शकता आणि उपयोग करू शकता.\n12) नारळाचे तेलाने तुम्ही आपल्या बोटांची मसाज सुद्धा करू शकता. ज्यामुळे तुमचा रक्त प्रसार सुद्धा सुरळीत होईल आणि आपल्या आरोग्यावर काहीच प्रभाव पडणार नाही.\n13) नारळाचे तेलाने तुम्ही आपल्या टाचेला फुटण्यापासून सुद्धा वाचवू शकता. नारळाचे तेल तुमच्या पायाला मुलायम बनविल.\n14) नारळाचे तेलाच्या सहाय्याने तुम्ही रोज़ आपल्या डोक्याची मालिश करू शकता यामुळे आपल्याला डेड्रफ त्रासापासून सुटका मिळेल.\n15) जर तुम्हाला जास्त आंचेवर जेवण बनवायचे असेल तरी सुद्धा तुम्ही नारळाचे तेलाचा उपयोग करू शकता.\n16) नारळाचे तेल वाटरप्रूफ मस्करा दूर करण्यासाठी परिणामकारक आहे. कॉटन बॉल वरती थोडेसे नारळाचे तेल घ्या आ���ि त्याने आपल्या डोळ्यावर लावलेला मेक अप साफ़ करा. यामुळे आय लाइनर किंवा काजळ न पसरविताच स्वच्छ होऊन जाईल. मेकअप साफ़ केल्यानंतर चेहरा धुवून घ्या.\nएका रिसर्च मध्ये हे माहिती झाले कि नारळाचे तेल शरीरास लावल्यामुळे त्वचा कधी कोरडी राहत नाही. आणि त्याचा softness नेहमी टिकून राहतो. हे एक चांगल्या लोशन चे काम करू शकते. हे त्वचा स्मूथ आणि नरम बनविते. आणि याचा सुगंध सुद्धा खूप चांगला असतो. आणखी अश्या खूप फायद्यासाठी तुम्ही नारळाच्या तेलाचा उपयोग करू शकता.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathiblogs.in/story.php?title=%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80", "date_download": "2020-10-01T08:20:00Z", "digest": "sha1:JBDAXGXURCE67YWYGDKLZSH5MGAEA3PF", "length": 17577, "nlines": 167, "source_domain": "marathiblogs.in", "title": "सुरक्षा महत्त्वाची,प्रचार नाही! | MarathiBlogs : मराठीब्लॉग्स", "raw_content": "\nबालाकोट हवाई कारवाईत किती लोक मारली गेली ह्यावरून सर्वपक्षीय दीडशहाण्या राजकारण्यांनी वाद सुरू केला आहे. त्यंच्यातल्या निर्बुध्दपणाच्या वादामुळे निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच निवडणूक प्रचारास सुरूवात झाली खरे तर, 2014 साली लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली तेव्हापासून भाजपा नेते नरेंद्र मोदी ह्यांना चढलेला निवडणूक ज्वर ते पंतप्रधान झाले तरी उतरला नाही. देशविदेशात केलेल्या प्रत्येक भाषणात नरेंद्र मोदींचा एकच एक कार्यक्रमः काँग्रेसवर तोंडसुख घेणे खरे तर, 2014 साली लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली तेव्हापासून भाजपा नेते नरेंद्र मोदी ह्यांना चढलेला निवडणूक ज्वर ते पंतप्रधान झाले तरी उतरला नाही. देशविदेशात केलेल्या प्रत्येक भाषणात नरेंद्र मोदींचा एकच एक कार्यक्रमः काँग्रेसवर तोंडसुख घेणे काँग्रेसवर हल्ला करण्याची एकही संधी त्यांनी कधी सोडली नाही. पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हवाई कारवाई करण्याचा निर्णय केंद्राने कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेतला तो ठीक आहे. विरोधी नेत्यांनीही मोदी सरकारच्या देशहिताच्या निर्णयास पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. खरे तर मोदी सरकारची कारकीर्द संपता संपता ही एक चांगली सुरूवात होती काँग्रेसवर हल्ला करण्याची एकही संधी त्यांनी कधी सोडली नाही. पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हवाई कारवाई करण्याचा निर्णय केंद्राने कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेतला तो ठीक आहे. विरोधी नेत्यांनीही मोदी सरकारच्या देशहिताच्या निर्णयास पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. खरे तर मोदी सरकारची कारकीर्द संपता संपता ही एक चांगली सुरूवात होती पुलवामा प्रकरणी हवाई दलाच्या कारवाईलाही विरोधी पक्षाने आक्षेप घेतला नाही. हवाई दलाचे मनापासून कौतुक केले. अपवाद फक्त ममता बॅनर्जींचा. हवाई हल्ला झाला त्याच दिवशी ममता बॅनर्जींनी मोदी सरकारच्या प्रमाणिकपणावर संशयाची तोफ डागली होती. तोपर्यत परराष्ट्र सचिव आणि संरक्षण दलाचे प्रवक्ते सोडले तर ह्या कारवाईबद्दल कोणीही तोंड उघडले नव्हते. सामान्यतः हवाई हल्ल्यात माणसे मारण्यापेक्षा शत्रूची मारा करण्याची क्षमता नष्ट करणे किंवा त्यांची महत्त्वाची लष्करी वा औद्योगिक केंद्रे उद्ध्वस्त करण्याचे लक्ष्य नेहमीच ठरवले जाते. बालाकोट हल्ल्याचे लक्ष्य होते तिथले जैश महम्मदचे अतिरेकी प्रशिक्षण केंद्रच नेस्तनाबूत करणे. त्यात किती अतिरेकी ठार झाले असतील हे खुद्द हवाई दलासही सांगता येणे शक्य नव्हते. म्हणूनच परराष्ट्र सचिव विजय गोखले ह्यांनी केलेल्या पहिल्याच निवेदनात हवाई दलाने उद्ध्वस्त केलेल्या केंद्रात 300-350 माणसे झाली असावीत असा अंदाज व्यक्त केला होता. हा फक्त त्यांचा 'अंदाज' होता पुलवामा प्रकरणी हवाई दलाच्या कारवाईलाही विरोधी पक्षाने आक्षेप घेतला नाही. हवाई दलाचे मनापासून कौतुक केले. अपवाद फक्त ममता बॅनर्जींचा. हवाई हल्ला झाला त्याच दिवशी ममता बॅनर्जींनी मोदी सरकारच्या प्रमाणिकपणावर संशयाची तोफ डागली होती. तोपर्यत परराष्ट्र सचिव आणि संरक्षण दलाचे प्रवक्ते सोडले तर ह्या कारवाईबद्दल कोणीही तोंड उघडले नव्हते. सामान्यतः हवाई हल्ल्यात माणसे मारण्यापेक्षा शत्रूची मारा करण्याची क्षमता नष्ट करणे किंवा त्यांची महत्त्वाची लष्करी वा औद्योगिक केंद्रे उद्ध्वस्त करण्याच�� लक्ष्य नेहमीच ठरवले जाते. बालाकोट हल्ल्याचे लक्ष्य होते तिथले जैश महम्मदचे अतिरेकी प्रशिक्षण केंद्रच नेस्तनाबूत करणे. त्यात किती अतिरेकी ठार झाले असतील हे खुद्द हवाई दलासही सांगता येणे शक्य नव्हते. म्हणूनच परराष्ट्र सचिव विजय गोखले ह्यांनी केलेल्या पहिल्याच निवेदनात हवाई दलाने उद्ध्वस्त केलेल्या केंद्रात 300-350 माणसे झाली असावीत असा अंदाज व्यक्त केला होता. हा फक्त त्यांचा 'अंदाज' होतापरंतु भारतीय हवाई दलाची कारवाई फोल ठरल्याचा प्रयत्न पाकिस्तानने करताच भारतातल्या अल्पबुध्दी नेत्यांच्या तोंडाळपणाला ऊत आला. संरक्षणाच्या प्रश्नावर न बोलण्याचा देशात दोन दिवस पाळला गेलेला संयम सुटलाच. तो सुटणारच होता. कारण, सध्याच्या पिढीतील राजकारण्यांकडून सुज्ञपणाची अपेक्षाच करता येणार नाही. निवडणूक प्रचाराची उत्तम हवा तयार करण्याची ही तर सर्वोत्तम संधी असेच सगळे जण मनोमन समजून चालले होते. वास्तविक देशाच्या संरक्षणाचा मुद्दा लक्षात घेता आपल्या हवाई सैनिकांचे मनोबल कायम राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. परंतु राष्ट्रकर्तव्याचे भान सर्वप्रथम भाजपाचे अध्यक्ष अमित शहा ह्यांचे सुटले. हवाई कारवाईत 250 माणसे ठार झाल्याचे वक्तव्य त्यांनी केले. झालेपरंतु भारतीय हवाई दलाची कारवाई फोल ठरल्याचा प्रयत्न पाकिस्तानने करताच भारतातल्या अल्पबुध्दी नेत्यांच्या तोंडाळपणाला ऊत आला. संरक्षणाच्या प्रश्नावर न बोलण्याचा देशात दोन दिवस पाळला गेलेला संयम सुटलाच. तो सुटणारच होता. कारण, सध्याच्या पिढीतील राजकारण्यांकडून सुज्ञपणाची अपेक्षाच करता येणार नाही. निवडणूक प्रचाराची उत्तम हवा तयार करण्याची ही तर सर्वोत्तम संधी असेच सगळे जण मनोमन समजून चालले होते. वास्तविक देशाच्या संरक्षणाचा मुद्दा लक्षात घेता आपल्या हवाई सैनिकांचे मनोबल कायम राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. परंतु राष्ट्रकर्तव्याचे भान सर्वप्रथम भाजपाचे अध्यक्ष अमित शहा ह्यांचे सुटले. हवाई कारवाईत 250 माणसे ठार झाल्याचे वक्तव्य त्यांनी केले. झाले पंतप्रधान नरेंद्र मोदींची ह्या दोनतीन दिवसातली वक्तव्ये पाहिली तर त्यांनादेखील युध्दज्वर चढला की काही असे श्रोत्यांना वाटू लागले असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींची ह्या दोनतीन दिवसातली वक्तव्ये पाहिली तर त्यांनादेखील युध्दज्वर चढला की काही असे श्रोत्यांना वाटू लागले असेल त्यात श्रोत्यांची काही चूक नाही. राफेल खरेदी व्यवहाराच्या संदर्भात राहूल गांधींनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचे उत्तर देण्याची चालून आलेली सुवर्णसंधी मोदीं नवाया घालवणार नाही हे श्रोते ओळखून आहेत. त्यात मोदींनी केलेल्या अपेक्षित विधानाची भर पडली. हवाई दलाकडे राफेल विमान असते तर बालाकोट कारवाई झाली त्याहून अधिक यशस्वी झाली असती, असे विधान त्यंनी अहमदाबाद येथे केले. मोदी-शहांच्या ह्या वक्तव्यावर काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षाचे नेते गप्प बसणे शक्य नाही. अमित शहांकडे काँग्रेसने पुराव्याची मागणी केली तर माझी संरक्षण मंत्री शरद पवार ह्यांनी मोदी सरकारच्या ताकदीचे वाभाडे काढले. मोदींचे सरकार बळकट असेल तर कुलभूषण जाधवची सुटका करवून घेण्यात यश का नाही मिळाले, असा त्यांचा सवाल आहे. हवाई हल्ल्यात पाकिस्तानच्या तावडीत सापडलेल्या अभिनंदन ह्या स्कॉड्रन लीडरची सुटका करण्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान ह्यांनी आपणहून जाहीर केले. अभिनंदनच्या सुटकेची मागणी करण्यापूर्वीच इम्रानखाननी ही घोषणा केली. त्यामुळे मुत्सद्देगिरीच्या बाबतीतआपण कमी नाही हेच इम्रान खानांनी दाखलवून दिले. वास्तविक हवाई कारवाईचे यशापयश जोखण्याची क्षमताच आपल्याकडील राजकारण्यांकडे नाही. तरीही किती माणसे ठार झाली ह्या आकड्यातच देशातले नेते अडकले त्यात श्रोत्यांची काही चूक नाही. राफेल खरेदी व्यवहाराच्या संदर्भात राहूल गांधींनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचे उत्तर देण्याची चालून आलेली सुवर्णसंधी मोदीं नवाया घालवणार नाही हे श्रोते ओळखून आहेत. त्यात मोदींनी केलेल्या अपेक्षित विधानाची भर पडली. हवाई दलाकडे राफेल विमान असते तर बालाकोट कारवाई झाली त्याहून अधिक यशस्वी झाली असती, असे विधान त्यंनी अहमदाबाद येथे केले. मोदी-शहांच्या ह्या वक्तव्यावर काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षाचे नेते गप्प बसणे शक्य नाही. अमित शहांकडे काँग्रेसने पुराव्याची मागणी केली तर माझी संरक्षण मंत्री शरद पवार ह्यांनी मोदी सरकारच्या ताकदीचे वाभाडे काढले. मोदींचे सरकार बळकट असेल तर कुलभूषण जाधवची सुटका करवून घेण्यात यश का नाही मिळाले, असा त्यांचा सवाल आहे. हवाई हल्ल्यात पाकिस्तानच्या तावडीत सापडलेल्या अभिनंदन ह्या स्कॉड्रन लीडरची सुटका करण्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान ह्यांनी आपणहून जाहीर केले. अभिनंदनच्या सुटकेची मागणी करण्यापूर्वीच इम्रानखाननी ही घोषणा केली. त्यामुळे मुत्सद्देगिरीच्या बाबतीतआपण कमी नाही हेच इम्रान खानांनी दाखलवून दिले. वास्तविक हवाई कारवाईचे यशापयश जोखण्याची क्षमताच आपल्याकडील राजकारण्यांकडे नाही. तरीही किती माणसे ठार झाली ह्या आकड्यातच देशातले नेते अडकले येथे आकडेवारीचाच प्रश्न उपस्थित झाला असल्याने उत्तरादाखल आणी वेगळीच आकडेवारी देण्यासारखी आहे. 1999 सालापासून अगदी कालपरवापर्यंतच्या पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यांची संख्या 14 आहे. विशेष म्हणजे हे दहशतवादी हल्ले लष्करी आस्थापना किंवा लष्कराच्या ताफ्यावर झाले आहेत. त्यापैकी 3 हल्ले वाजपेयी पंतप्रधान असतानाच्या काळात झाले तर 8 हल्ले मोदींच्या काळात झाले. मनमोहनसिंगांच्या काळात झालेल्या हल्ल्यांची संख्या 3 आहे. दहशतवादी हल्ले राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असतानाच्या काळातच जास्तीत जास्त हल्ले झाले असे हे चित्र आहे. हे सगळे हल्ले लष्करी आस्थापना किंवा लष्करीनिमलष्करी दलाच्या ताफ्यावर झालेले आहेत. नागरिकांवरील हल्ल्यांची गणना ह्यात नाही येथे आकडेवारीचाच प्रश्न उपस्थित झाला असल्याने उत्तरादाखल आणी वेगळीच आकडेवारी देण्यासारखी आहे. 1999 सालापासून अगदी कालपरवापर्यंतच्या पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यांची संख्या 14 आहे. विशेष म्हणजे हे दहशतवादी हल्ले लष्करी आस्थापना किंवा लष्कराच्या ताफ्यावर झाले आहेत. त्यापैकी 3 हल्ले वाजपेयी पंतप्रधान असतानाच्या काळात झाले तर 8 हल्ले मोदींच्या काळात झाले. मनमोहनसिंगांच्या काळात झालेल्या हल्ल्यांची संख्या 3 आहे. दहशतवादी हल्ले राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असतानाच्या काळातच जास्तीत जास्त हल्ले झाले असे हे चित्र आहे. हे सगळे हल्ले लष्करी आस्थापना किंवा लष्करीनिमलष्करी दलाच्या ताफ्यावर झालेले आहेत. नागरिकांवरील हल्ल्यांची गणना ह्यात नाही मुंबई झालेल्या दहशथवादी हल्ल्याबद्दल काँग्रेस सरकारने काही केले का, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थित केला. त्यावर त्यांना असा प्रतिप्रश्न विचारता येईल की संसदेवर अतिरेक्यांनी हल्ला चढवला त्याचा भाजपा सरकारने बदला का नाही घेतला मुंब�� झालेल्या दहशथवादी हल्ल्याबद्दल काँग्रेस सरकारने काही केले का, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थित केला. त्यावर त्यांना असा प्रतिप्रश्न विचारता येईल की संसदेवर अतिरेक्यांनी हल्ला चढवला त्याचा भाजपा सरकारने बदला का नाही घेतला पंतप्रधानांसकट रालोआ सरकारचे सगळे मंत्री स्वतःला महान देशभक्त समजतात पंतप्रधानांसकट रालोआ सरकारचे सगळे मंत्री स्वतःला महान देशभक्त समजतात देशाच्या लष्करी आस्थापनांचे रक्षण ज्या सरकारला करता येत नाही ते सरकार देशातील निरपराध नागरिकांचे रक्षण कसे करणार देशाच्या लष्करी आस्थापनांचे रक्षण ज्या सरकारला करता येत नाही ते सरकार देशातील निरपराध नागरिकांचे रक्षण कसे करणार सत्तेवर आहात म्हणून शिरा ताणून खुशाल भाषणे करण्याची हौस भागवून घ्या सत्तेवर आहात म्हणून शिरा ताणून खुशाल भाषणे करण्याची हौस भागवून घ्या स्वतःखेरीज इतरांना देशद्रोही समजण्याच्या भानगडीत त्यांनी न पडणेच जास्त चांगले स्वतःखेरीज इतरांना देशद्रोही समजण्याच्या भानगडीत त्यांनी न पडणेच जास्त चांगले कोण देशद्रोही आणि कोण देशभक्त हे लोकांना ठरवू द्या कोण देशद्रोही आणि कोण देशभक्त हे लोकांना ठरवू द्या देशाची सुरक्षा महत्त्वाची आहे, प्रचार नाही देशाची सुरक्षा महत्त्वाची आहे, प्रचार नाही\nMarathiBlogs : मराठीब्लॉग्स हे संकेतस्थळ सर्व मराठी वाचकांसाठी आहे. MarathiBlogs : मराठीब्लॉग्स या संकेतस्थळावर आपण इंटरनेट च्या माया जाळावरील आपल्या आवडीची कोणतीही लिंक इतर अनेक मराठी वाचकांबरोबर शेअर करू शकता. Learn More >\nलॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.djvu/329", "date_download": "2020-10-01T08:38:34Z", "digest": "sha1:HT3H5WEIUR3VNLD7UR7VHT4X4Q24MXIT", "length": 5378, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:भाषाशास्त्र.djvu/329 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n३२० • भाषाशास्त्र. हे भाषाशास्त्र रोमन लोकांच्या गांवीं, किंबहुना स्वप्न रोमचे शिष्यत्व. - सुद्धा नव्हते, हे विशेष रीतीने सांगा • वयास नको. तथापि, रोम शहरांत ग्रीक भाषेचा अभ्यास ज्यारीने चालला होता त्यामुळे, विद्याभिवृद्धीचे पाऊल पुढे पडून रोमन नागरिकांची व्यावहारिक भाषा देखील विशेषेकरून ग्रीकच झाली, असेही म्हणण्यास हरकत न���ही. आणि किन्टिलियनच्या लेखांतच ह्याला बलवत्तर प्रमाण मिळते. कारण, त्याने एके ठिकाणी ( १. १. १२ ) असे सुचविले आहे की, प्रत्येक मुलास प्रथम ग्रीक शिकवून, नंतर ल्याटिन शिकवावें, ह्यावरून, ग्रीक भाषेचे पाश्चात्य देशांतील तत्कालीन प्राबल्य वाचकाच्या ध्यानात येईल. पण, ह्याचेही नवल वाटावयास नको. कारण, रोमन लोकांस ग्रीक लोकांपासूनच धूलाव रोमनें ग्रीसचे , केलेले अनुकरण. मन ग्रासचे क्षरें उपलब्ध झाली; व ह्यांनीच त्यांस लिहिण्यावाचण्यासही शिकविलें. तेव्हां अर्थातच, इतालियनचे सर्वस्व ग्रीकच असल्या ( मागील पृष्टावरून पुढे चालू. ) “ It is strange tbat even so Comprehensive mind as that of Aristotle should have failed to per ceive in languages, some of that law and order, which he tried to discover in other realms of nature. As Aristotle, however, did not attempt this, we need not wonder that it was not attempted by any one else, for the next two thonsand years.\" ( Lectures on the Science of Language. vol. I P. 139 ).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१८ रोजी १४:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:X-smaller", "date_download": "2020-10-01T08:08:50Z", "digest": "sha1:2OWKDOGJSYNOGVUDZW3KTVIGBUSYDGL2", "length": 8778, "nlines": 84, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"साचा:X-smaller\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"साचा:X-smaller\" ला जुळलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख साचा:X-smaller या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nपान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/68 (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/69 (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/70 (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपान:महाबळेश्वर.djvu/404 (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपान:महाबळेश्वर.djvu/405 (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Larger block (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Smaller block/doc (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Smaller block (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसहाय्य:साचे (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसहाय्य:Font size templates (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Xx-smaller block (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:X-smaller block (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Fine block (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:X-larger block (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Xx-larger block (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Xxx-larger block (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Xxxx-larger block (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/50 (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपान:Yugant.pdf/45 (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/65 (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/72 (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Larger block/s (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Smaller block/s (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:X-smaller block/s (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Xx-smaller block/s (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसहाय्य:Beginner's guide to typography (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवि. स. खांडेकर चरित्र (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nयुगान्त/कुंती (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमहाबळेश्वर/पांचगणीं. (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपान:देशी हुन्नर.pdf/74 (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपान:देशी हुन्नर.pdf/120 (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपान:देशी हुन्नर.pdf/178 (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपान:देशी हुन्नर.pdf/182 (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | सं���ादन)\nपान:देशी हुन्नर.pdf/183 (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nदेशी हुन्नर (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2019/02/07/", "date_download": "2020-10-01T07:37:05Z", "digest": "sha1:6GCRVHRCMBOPNQZBBHAUTXW76ODZ6CXJ", "length": 15576, "nlines": 289, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "07 | फेब्रुवारी | 2019 | वसुधालय", "raw_content": "\nसुंदर हस्ताक्षर गृप / फेस बुक वार्ता\nतारिख ७ फेब्रुवारी २०१९ फेस बुक वार्ता \n~आपल्या ग्रुपमधील पहिले 10 क्रियाशील सदस्य … ही यादी मी नव्हे फेसबुकने ठरवली… 3 ऱ्या क्रमांकावर ‘ब्लॉगवाल्या आजीबाई’ म्हणजे Vasudha Chivate आहेत…\nGovind Barmera वसुधाताईंच्या प्रतिक्रिया नेहमी आनंद देणार्या .\nGovind Barmera चार चौघात जे कौतुक होते त्याची किंमत अमोल.\nतारिख ७ फेब्रुवारी २०१९. गुलाब डे \nपूर्वी मी कोल्हापूर येथील महालक्ष्मी चे दर्शन साठी\nनेहमी जात असे. तेथील पुजारी बाई निं मला\nकित्ती गुलाब दिले बघा \nमी देवी च्या देऊळ मध्ये मी काढलेले\n|| महालक्ष्मी यंत्र || दिलेली आहेत\nतर प्रसाद भेट साठी\nएका भक्त यांनी मला फुल दिली आहेत\nआपल्या ला कोणी काही भेट वस्तू देतात त्याची आठवण राहते.\nआणि आपण हि कोणासाठी काही तरी\nकरावं लिहाव अस काम आहे माझं \nकित्ती सरळ स्वच्छ रेषा आहेत बघां || महालक्ष्मी यंत्र ||\nरांगोळी चे || महालक्ष्मी यंत्र ||\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« जानेवारी मार्च »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2016/10/plant-life.html", "date_download": "2020-10-01T08:07:02Z", "digest": "sha1:KDUHRIRCM2VJE6VPWHI2NVM6N3Y3VMTK", "length": 8012, "nlines": 141, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "Plant life वनस्पती जीवन", "raw_content": "\nHomeमहाराष्‍ट्राचा भूगोलPlant life वनस्पती जीवन\nPlant life वनस्पती जीवन\nमहाराष्ट्रातील जंगलांचे प्रकार – पाच\nमहाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळापैकी वनांखालील क्षेत्र – २१.१०%\nउपग्रह सर्वेक्षणानुसार प्रत्यक्ष दाट वने – ११ %\nभारताच्या वनक्षेत्रांपैकी महाराष्ट्रात असणारी वने – ८.७%\nमहाराष्ट्रातील सर्वात कमी जंगले – लातूर\nसर्वात कमी वनक्षेत्रांखालील असणारा विभाग – मराठवाडा (३०६%)\nसागाची उत्कृष्ट जंगले सापडतात – चंद्रपूर (बल्लारशा)\nमहाराष्ट्र वनविकास मंडळाची स्थापना – १६ फेब्रुवारी १९७४ (नागपूर)\nमहाराष्ट्रातील जंगलाबाबतचे महाविद्यालय – अकोला\nअमरावतीतील प्रसिध्द सागवनी लाकडाचा बाजार – परतवाडा\nस्टेट फॉरेस्ट रिपोर्ट २००३ नुसार महाराष्ट्रात ६०,९३९ चौ.कि.मी. क्षेत्र वनांखाली होते. त्यापैकी दाट वने १७.२%, विरळ वने ४३.४%, ओपन फॉरेस्ट होते.\nमहाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान – चांदोली (३१७ चौ.कि.मी.)\nसर्वाधिक क्षेत्र वनांखाली असणारा जिल्हा – गडचिरोली (७७%)\nएकून जमिनीपैकी सर्वाधिक क्षेत्र विभाग – विदर्भ (३७%)\nवनांचे प्रमाण वाढविण्यासाठी पुळणीवर लागवड केली जाणारी वनस्पती – खडशेरणी\nदेशावर पडीत व कमी प्रतीच्या जमिनीवर लागवड करतात – निलगिरी व सुबाभूळ\nकोकण विकास महामंडळ मर्यादित रबर प्रकल्प – कळंबिस्त (सिंधुदुर्ग)\nऔषधे व सुगंधित तेल निर्मितीसाठी उपयुक्त – सोशा गवत (धुळे जळगांव), मुशी गवत (ठाणे)\nस��त तुकाराम वन ग्राम योजना शासनाने सुरु केली – २००६-०७\nउद्योग ठिकाण उद्योग ठिकाण\nमधुमक्षिका पालन महाबळेश्वर लाकडी खेळणी पेण व सावंतवाडी\nलाख निर्मिती गोंदिया सिट्रानेला तेल गाळणे देवरुख (रत्नागिरी)\nटॅनिन आंबा (कोल्हापूर) कात निर्मिती मुंडवा, डाहणू,चंद्र्पूर\nटेंभूर्णी व आपट्याच्या पानापासून विड्या वळणे – सिन्नर (नाशिक), गोंदिया, तिरांडा, देवरी, आमगांव व सालेकसा (गोंदिया), भंडारा, तुमसर, मोहाडी (भंडारा), ब्रम्हपुरी (चंद्रपूर) कामठी व नागरुर (नगपूर) व अहमदनगर\nमहाराष्ट्रातील रेशिम उत्पादन – बापेवाडा, एकोडी (भंडारा), साबळी व नागभींड (चंद्रपूर), तसर (टनक – रेशिम – एनाची पाने खाऊन) अमरावती\nपश्चिम घाट बचाओ आंदोलन – बाबा फडके\nआप्पिक्को (अलिंगन) – पांडुरंग हेगडे. (कर्नाटक)\nचिपको आंदोलन – सुदर्लाल बहुगुणा व चंदीप्रसाद भट्टा\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nअभ्यास कसा करावा 24\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 17\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\nसमानार्थी शब्द | Synonyms\nपोलिस भरतीचा निर्णय जाहीर : साडे बारा हजार जागांसाठी परीक्षा घेण्याची गृहमंत्र्यांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://movies.codedwap.com/download/%E0%A4%87-%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8-%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%A3-%E0%A4%A4-%E0%A4%AF-%E0%A4%9A-%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%AB-%E0%A4%9F-%E0%A4%B6%E0%A4%95-%E0%A4%AF%E0%A4%A4-%E0%A4%B8-%E0%A4%B0-%E0%A4%97-%E0%A4%B8-%E0%A4%A0-%E0%A4%AF-%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A4%AF-%E0%A4%AE-%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE/LS05Z3JZSWE1QzY0MA", "date_download": "2020-10-01T06:35:50Z", "digest": "sha1:ZO5FHOTDA5UHJJ76S5YIX3GT3LIKLALZ", "length": 5886, "nlines": 38, "source_domain": "movies.codedwap.com", "title": "Download इंटरनेट आणि त्याच्या अफाट शक्यता | सारंग साठ्ये | स्वयं मुंबई २०१८ in Mp4 and 3GP | Codedwap", "raw_content": "\nDownload इंटरनेट आणि त्याच्या अफाट शक्यता | सारंग साठ्ये | स्वयं मुंबई २०१८\nइंटरनेट आणि त्याच्या अफाट शक्यता | सारंग साठ्ये | स्वयं मुंबई २०१८\nपंधरा वर्षाहून अधिक काळ नाटय व चित्रपट क्षेत्रात कार्यरत असलेल्या सारंग यांनी उबूंटु ,नटसम्राट या गाजलेल्या सिनेमात अभिनय केला आहे. भाडिपा (भारतीय डिजिटल पार्टी) या वेब कटेंट कंपनीचे संस्थापक असलेले सारंग इंटरनेटने निर्माण केलेल्या अफाट शक्यतांविषयी काही सांगू पाहतायत.विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्प���ा, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' \nआनंदाची भाषा - अम्रुतातेहि पैजा जिंके | अमृता जोशी | स्वयं मुंबई २०१६ by: Swayam Talks - 4 year ago\nइंटरनेट आणि त्याच्या अफाट शक्यता | सारंग साठ्ये मुलाखत | स्वयं मुंबई २०१८ by: Swayam Talks - 2 year ago\nनागझिरा जंगलात चारशे दिवस \n | राहुल कुलकर्णी | स्वयं नाशिक २०१७ by: Swayam Talks - 3 year ago\nगरिबी पैशांची नसते - विचारांची असते | डॉ. राजेंद्र भारुड | स्वयं औरंगाबाद २०१७ by: Swayam Talks - 2 year ago\nभारताचे भविष्य उज्वल आहे | प्रदीप लोखंडे | स्वयं जळगाव २०१७ by: Swayam Talks - 2 year ago\nएक एकर शेती - यशस्वी शेतीचा नवा मंत्र | ज्ञानेश्वर बोडके | स्वयं मुंबई २०१७ by: Swayam Talks - 3 year ago\n | यजुर्वेंद्र महाजन | स्वयं ठाणे २०१९ by: Swayam Talks - 1 year ago\n...आणि मी मुलींना शाळेतून काढले | सुप्रिया जोशी | स्वयं डोंबिवली २०१६ by: Swayam Talks - 4 year ago\nइंटरनेट आणि त्याच्या अफाट शक्यता | सारंग साठ्ये | स्वयं मुंबई २०१८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/coronavirus-increase-contact-tracing-orders-released-ministry/", "date_download": "2020-10-01T09:11:55Z", "digest": "sha1:R4GE4TCODQ6A5ALUMCHODRYWAYJLJ2JT", "length": 15830, "nlines": 377, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ वाढवा... ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली अधिकाऱ्यांची शाळा - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nहाथरस प्रकरण : शिवसेनेनं दिल राष्ट्रपतींना पत्र\nराज्यातील 65 लाख विद्यार्थ्यांची आधार नोंदणीचा नाही\nया मराठी माणसाच्या चित्रपटामुळे इंग्रजांनी देशात सुरु केली सेंसॉर पद्धत\nनारायण राणेंना कोरोनाची लागण\n‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ वाढवा… ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली अधिकाऱ्यांची शाळा\nमुंबई : राज्यात कोरोनाने (Corona) थैमान घेतला आहे . यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महत्वाची पाऊले उचलले आहे. यासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या आहेत .\nकॉन्टॅक्ट ट्रेसिंग (Contact Testing) वाढवा, हाय रिस्कमधील रुग्णांच्या संपर्कात आलेले रुग्ण शोधा. एक महिन्याच्या आत घराघरात जाऊन रुग्ण शोधा, त्यांचे संपर्क शोधा, कशापध्दतीने नियोजन करणार आहात ते मला सांगा, गंभीरपणे घ्या नाहीतर मला कारवाई करावी लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील सचिवांना सुनावले.\nमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशा��ंतर अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी वेगवान बैठका घेतल्या. त्यावेळी अनेक ठिकाणी नोंदणीच केली जात नसल्याचेही समोर आले. अनेक जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्यात ताळमेळ नाही. तर काही ठिकाणी आकडेवारी आॅनलाईन भरण्याचे आदेश असताना ती भरलीच जात नाही, असेही एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आम्ही मागे लागून थकलो, तुम्ही बातमी दिली बरे झाले, आता तरी सुस्तावलेले अधिकारी कामाला लागतील, अशी प्रतिक्रीया आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने दिली. तर अनेक जिल्हाधीकाऱ्यांनी आमच्यासोबत राज्याचे आरोग्य सचिव बोलतच नाही, अशा तक्रारी केल्याची माहिती काही पालकमंत्र्यांनी केली. आरोग्य सचिवांनी व्हीडिओ कॉन्फरन्सवर बोलावे, अशी मागणी करुनही त्यांनी आमच्याशी संवाद साधला नसल्याचे काही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nNext article…पण राज्य सरकारकडून शिक्षक दिनी ना त्यांचे कौतुक, शुभेच्छा ना आदर्श पुरस्कार\nहाथरस प्रकरण : शिवसेनेनं दिल राष्ट्रपतींना पत्र\nराज्यातील 65 लाख विद्यार्थ्यांची आधार नोंदणीचा नाही\nया मराठी माणसाच्या चित्रपटामुळे इंग्रजांनी देशात सुरु केली सेंसॉर पद्धत\nनारायण राणेंना कोरोनाची लागण\nजेव्हा तापसी पन्नूला एका फॅनने घातली लग्नाची मागणी\nवेळ मागणाऱ्या वकिलास नाव बदलण्याची सूचना \nमराठा आरक्षण : पार्थ पुन्हा आजोबांच्या भूमिकेविरोधात\nएक आमदार, खासदार नसलेल्या आठवलेंच्या मार्गदर्शनाला महत्व देत नाही – शरद...\nपवारांना हे झेपणार नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही; भाजपची...\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\nराष्ट्रवादीत जायचे पण पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ :...\nबाबरी मशीदप्रकरणी तब्ब्ल २८ वर्षांनी आज अंतिम निकाल\n‘लढून मरावं, मरून जगावं’ हेच आम्हाला ठावं’, संभाजीराजेंचे मराठा तरुणांना आवाहन\nपवारांचा सावध पवित्रा, भाजपच्या या नेत्याला भेटण्यास टाळाटाळ\n‘कृष्णकुंजवर न्याय मिळतोच’, डबेवाल्याना न्याय दिल्याबद्दल मनसेने मानले ‘ठाकरे’ सरकारचे आभार\nमुंबई आणि पुण्यात आगीच्या दोन मोठ्या घटना, करोडोंचे नुकसान\nजामखेडमध्ये राष्ट्रवादीत इनकमिंगला सुरुवात, लवकरच आणखी भाजप नेत्यांचा पक्षप्रवेश\nमराठा आरक्षण : पार्थ पुन्हा आजोबांच्या भूमिकेविरोधात\nएक आमदार, खासदार नसलेल्या आठवलेंच्या मार्गदर्शनाला महत्व देत नाही – शरद...\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांकडून सरकारला निर्वाणीचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/now-take-the-fight-against-corona-door-to-door/", "date_download": "2020-10-01T07:57:29Z", "digest": "sha1:GECJFWYQJZMURAAVEASNPVWUUT6XIE2F", "length": 20877, "nlines": 390, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Uddhav Thackeray : कोरोनाविरुद्धचा लढा आता घरोघरी पोहोचवा", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nनारायण राणेंना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्याना दिला हा सल्ला\nजेव्हा तापसी पन्नूला एका फॅनने घातली लग्नाची मागणी\nवेळ मागणाऱ्या वकिलास नाव बदलण्याची सूचना \nकृष्ण जन्मभूमीच्या ‘मुक्तते’साठी केलेला दावा कोर्टाने फेटाळला\nकोरोनाविरुद्धचा लढा आता घरोघरी पोहोचवा\n'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम परिणामकारकपणे राबविण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश\nमुंबई :- कोरोनाविरुद्धचा (Corona) लढा आपण आता घराघरात पोहोचवत असून आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागाने कोणत्याही परिस्थितीत माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी करायची आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज सांगितले. आज वर्षा येथून राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.\nयावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope), मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव आरोग्य डॉ.प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव सौरव विजय, राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक रामस्वामी, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायस्वाल आदींची उपस्थिती होती.\nराज्यातील जिल्ह्यांतील पॉझिटिव्हीटी प्रमाण वाढते आहे. आपण सर्व सुविधा उभारत आहोत, गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून अहोरात्र मेहनत करीत आहोत मात्र आपले आव्हान अजून संपले नाही. लॉकडाऊन काळात आपण ही लाट थोपविली होती. आता आपण हळूहळू सर्व खुले करीत आहोत. आणखीही काही गोष्टी सुरू करण्याची मागणी अनेकजण करीत आहेत. आज काही लाख परप्रांतीय मजूर परत राज्यात आले आहेत. एकूणच कोरोनाची वाढती संख्या पाहता कोरोनासोबत कसे जगायचे ते आता शिकवावे लागणार आहे आणि या मोहिमेत आपण तेच करणार आहोत. रोग होऊच न देणे हा मंत्र महत्त्वाचा आहे त्यामुळे आपली आरोग्य पथके घरोघरी भेट देऊन सूचना सांगतील. पुढील काळात आपल्याला दक्षता समित्या देखील कायमस्वरूपी ठेवाव्या लागतील असे दिसते असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की 2014 मध्ये मी शिव आरोग्य योजनेत टेलिमेडिसीनचे प्रात्यक्षिक दाखविले होते. यापुढील काळात आपल्याला वैद्यकीय उपचार किंवा तपासणी यात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करावा लागेल.\nही मोहीम परिणामकारक होणे गरजेचे आहे, तसे झाले तर कोरोनाविरुद्धचा लढा आपण जिंकूत असेही मुख्यमंत्री म्हणाले\nऑक्सिजन टँकर्सना प्रतिबंध नाही\nसध्या राज्यात 1000 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन होते मात्र गरज 500 मेट्रिक टन इतकी आहे. सध्या उत्पादन पुरेसे असले तरी पुढोल काळात गरज पडू शकते असे डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले. ते म्हणाले की जिल्ह्यांनी त्यांना लागणारी ऑक्सिजनची मागणी व्यवस्थित आणि पाहिजे तेवढीच नोंदवावी. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष यासाठी सुरू करण्यात आला असून त्यांच्या संपर्कात राहावे. ऑक्सिजनचा नेमका कियी उपयोग केला जातोय त्याचे दररोज ऑडिट करावे व अपव्यय टाळावा, असेही ते म्हणाले.\nऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकर्सना आपत्कालीन वाहनांचा दर्जा देण्याचा निर्णय झाला असून त्यावर सायरन असतील. या टँकसची वाहतूक रोखू नये तसेच दिवसा देखील त्यांची वाहतूक शहरांत सुरू राहील, अशी माहिती अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांनी दिली.\nमोबाईल ॲप देखील विकसित\nया मोहिमेसाठी खास मोबाईल ॲप विकसित करण्यात आले असून ते सर्वसामान्य नागरिकांसाठी नव्हे तर आरोग्य पथकांना दैनंदिन अहवाल नोंदविण्यासाठी कामी येणार आहे. यातून योग्य रीतीने व जलदरीत्या विश्लेषण शक्य होईल, अशी माहिती रामास्वामी यांनी दिली.\nया मोहिमेसाठी सर्व पथकाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याची तसेच सर्व आवश्यक प्रसिद्धी साहित्य जिल्ह्यांना देण्यात आल्याचे देखील बैठकीत सांगण्यात आले.\nयाप्रसंगी सर्व विभागीय आयुक्तांनी आपापल्या विभागांमध्ये या मोहिमेची कशी तयारी सुरू आहे त्याची माहिती दिली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleआरे तील आदिवासींचे हक्क वाचविण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार – सुमित वजाळे\nNext articleमुंबईसह महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा पद्धतशीर वापर – शिवसेना\nनारायण राणेंना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्याना दिला हा सल्ला\nजेव्हा तापसी पन्नूला एका फॅनने घातली लग्नाची मागणी\nवेळ मागणाऱ्या वकिलास नाव बदलण्याची सूचना \nकृष्ण जन्मभूमीच्या ‘मुक्तते’साठी केलेला दावा कोर्टाने फेटाळला\n‘लढून मरावं, मरून जगावं’ हेच आम्हाला ठावं’, संभाजीराजेंचे मराठा तरुणांना आवाहन\nमिस इंडिया बनणारी पहिली अभिनेत्री नूतन\nमराठा आरक्षण : पार्थ पुन्हा आजोबांच्या भूमिकेविरोधात\nएक आमदार, खासदार नसलेल्या आठवलेंच्या मार्गदर्शनाला महत्व देत नाही – शरद...\nपवारांना हे झेपणार नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही; भाजपची...\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\nराष्ट्रवादीत जायचे पण पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ :...\nबाबरी मशीदप्रकरणी तब्ब्ल २८ वर्षांनी आज अंतिम निकाल\n‘लढून मरावं, मरून जगावं’ हेच आम्हाला ठावं’, संभाजीराजेंचे मराठा तरुणांना आवाहन\nपवारांचा सावध पवित्रा, भाजपच्या या नेत्याला भेटण्यास टाळाटाळ\n‘कृष्णकुंजवर न्याय मिळतोच’, डबेवाल्याना न्याय दिल्याबद्दल मनसेने मानले ‘ठाकरे’ सरकारचे आभार\nमुंबई आणि पुण्यात आगीच्या दोन मोठ्या घटना, करोडोंचे नुकसान\nजामखेडमध्ये राष्ट्रवादीत इनकमिंगला सुरुवात, लवकरच आणखी भाजप नेत्यांचा पक्षप्रवेश\nमराठा आरक्षण : पार्थ पुन्हा आजोबांच्या भूमिकेविरोधात\nएक आमदार, खासदार नसलेल्या आठवलेंच्या मार्गदर्शनाला महत्व देत नाही – शरद...\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांकडून सरकारला निर्वाणीचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/pmc-bank-issue-costumers-could-withdraw-ten-thousand-in-six-months", "date_download": "2020-10-01T06:50:16Z", "digest": "sha1:UDZ6RLMXDIHIYAOHBZU42GNMGBGH4JJX", "length": 8462, "nlines": 163, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "PMC बँक खातेधारकांना दिलासा, 6 महिन्यात 10 हजार रुपये काढण्याची मुभा", "raw_content": "\nआंध्र-तेलंगणासारखा कायदा देशात लागू करा, नराधमांना फाशी द्या, नवनीत राणा कडाडल्या\nShut Up Ya Kunal | कुणाल कामराची साद, संजय राऊतांचा प्रतिसाद, ‘शट अप या कुणाल’चं निमंत्रण स्वीकारलं\nसुरेश धस सांगलीत, पडळकरांच्या साथीने ऊसतोड मजुरप्रश्नी आक्रमक, साखरपट्ट्यात आंदोलन\nPMC बँक खातेधारकांना दिलासा, 6 महिन्यात 10 हजार रुपये काढण्याची मुभा\nPMC बँक खातेधारकांना दिलासा, 6 महिन्यात 10 हजार रुपये काढण्याची मुभा\nआंध्र-तेलंगणासारखा कायदा देशात लागू करा, नराधमांना फाशी द्या, नवनीत राणा कडाडल्या\nShut Up Ya Kunal | कुणाल कामराची साद, संजय राऊतांचा प्रतिसाद, ‘शट अप या कुणाल’चं निमंत्रण स्वीकारलं\nसुरेश धस सांगलीत, पडळकरांच्या साथीने ऊसतोड मजुरप्रश्नी आक्रमक, साखरपट्ट्यात आंदोलन\nबाबरी प्रकरणात पुरावे गोळा करणारी सीबीआय मोदी सरकारचे तळवे चाटत आहे : अबू आझमी\nमाजी आमदार रमेश कदमांची राष्ट्रवादीत घरवापसी, चांगल्या प्रवृत्तीच्या नेत्यांना पक्षात आणण्याचे प्रयत्न, जयंत पाटलांचे सूचक वक्तव्य\nआंध्र-तेलंगणासारखा कायदा देशात लागू करा, नराधमांना फाशी द्या, नवनीत राणा कडाडल्या\nShut Up Ya Kunal | कुणाल कामराची साद, संजय राऊतांचा प्रतिसाद, ‘शट अप या कुणाल’चं निमंत्रण स्वीकारलं\nसुरेश धस सांगलीत, पडळकरांच्या साथीने ऊसतोड मजुरप्रश्नी आक्रमक, साखरपट्ट्यात आंदोलन\nबाबरी प्रकरणात पुरावे गोळा करणारी सीबीआय मोदी सरकारचे तळवे चाटत आहे : अबू आझमी\nपुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयु���्तांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/agrostar-information-article-5f53742864ea5fe3bdafcf34", "date_download": "2020-10-01T08:12:22Z", "digest": "sha1:77UK7NH7ABYYK7DTNPKNI6EGOJX62UNI", "length": 5613, "nlines": 96, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - झेंडु उत्पादनाची यशस्वी सूत्रे! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nझेंडु उत्पादनाची यशस्वी सूत्रे\nझेंडू हे फुल राज्यात नव्हे तर पूर्ण देशात महत्त्वाचे फुल पीक आहे.या फुलांचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो. झेंडू पिकांची लागवड कशा पद्धतीने करायची व त्यासाठी कोणत्या वाणांची निवड करायची याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा.\nसंदर्भ - दूरदर्शन सह्याद्री, आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.\n काय आहे सापळा पिकाचे महत्व\nएकात्मिक कीड नियंत्रणाचा मार्ग आजच्या काळात महत्त्वाचा झालेला आहे . एकात्मिक कीडनियंत्रणातील महत्त्वाचा घटक म्हणून सापळा पिकाचे महत्व आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. सापळा...\nसल्लागार लेख | कृषी जागरण\nझेंडुच्या फुलांचा भाव वाढला\nसर्वसाधारणपणे गणेशोत्सवाच्या आधी बाजारात झेंडूची आवक वाढू लागते. मात्र यंदा कोरोनामुळे गणेशोत्सवावर मंदीचे सावट असले तरी पुरवठाच खुंटल्याने भाववाढ होत आहे. दरम्यान...\nकृषी वार्ता | कृषी जागरण\nझेंडू पिकाच्या चांगल्या वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्येचे योग्य व्यवस्थापन\nशेतकऱ्याचे नाव - श्री. नरसिंह राज्य - आंध्र प्रदेश टीप - १९:१९:१९ @१ किलो प्रति एकर रोपांच्या मुळांजवळ आळवणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/04/corona-parbhani-lockdown.html", "date_download": "2020-10-01T07:13:05Z", "digest": "sha1:S5GM4RHHE4QZV6W4OM64VCNORFBU6W4F", "length": 14305, "nlines": 114, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "केवळ पाच रुपये प्रमाणे तीनशे गरजूंना मिळणार 'शिवभोजन' - KhabarBat™", "raw_content": "\nHome परभणी महाराष्ट्र केवळ पाच रुपये प्रमाणे तीनशे गरजूंना मिळणार 'शिवभोजन'\nकेवळ पाच रुपये प्रमाणे तीनशे गरजूंना मिळणार 'शिवभोजन'\nजिल्हास्तरावरची योजना धनंजय मुंडेंनी पोचवली तालुक्यावर; शिवभोजन थाळीच्या तीन केंद्रांचा परळीत शुभारंभ\nपरभणी(प्रतिनिधी) :- गोविंद मठपती\nमहाविकास आघाडी सरकारने राज्यात सुरू केलेल्या शिवभो���न थाळीला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी तालुका स्तरावर पोहचवले असून परळी शहरात आज नगराध्यक्षा सौ. सरोजनी हालगे यांच्या हस्ते तीन शिवभोजन थाळी केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला.\nशिवभोजन योजनेच्या माध्यमातून गरजूंची भूक भागवण्यास मदत होत असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ही योजना पोचवणार असल्याचे ना. धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच परळीत कायमस्वरूपी कम्युनिटी किचन सुरू करण्याचा माणसही त्यांनी व्यक्त केला आहे.\nपरळीत सुरू करण्यात आलेल्या या केंद्राद्वारे लॉकडाऊनच्या काळात केवळ पाच रुपये प्रमाणे गरजूंना भोजनाचे डबे पुरवले जाणार असून प्रत्येक केंद्रातून १०० असे एकूण ३०० डबे रोज पुरवले जाणार आहेत.\nमहाविकास आघाडीच्या सरकारच्या वतीने राज्यात शिवभोजन थाळी चा उपक्रम राबविण्यात येत आहे. सुरुवातीला ही योजना जिल्हास्तरावर होती. बीड जिल्ह्यातील हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची संख्या बघता राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तसेच अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना बीड जिल्ह्यात तालुका स्तरावर ही योजना सुरू करण्याबाबत विनंती केली होती; शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत बीड जिल्ह्यात शिवभोजन थाळी या मध्यान्ह भोजन योजनेची सुरुवात आज परळीतून केली आहे.\nयामध्ये वैद्यनाथ मंदिर परिसरातील अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील स्व. पंडित अण्णा मुंडे शेतकरी भोजनगृह आणि रेल्वे स्थानकासमोरील पंचवटी भोजनालय या तीन ठिकाणी शिवभोजन थाळीला सुरुवात करण्यात आली आहे.\nयावेळी उदघाटन किंवा अन्य कोणताही बडेजाव न करण्याच्या सूचना ना. मुंडे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार नगराध्यक्षा सौ. सरोजनी हालगे यांच्या हस्ते गरजूंना थाळीचे प्रत्यक्ष वाटप करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी रा. कॉ. चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हा उपाध्यक्ष सुरेश टाक, माजी उपनगराध्यक्ष अभयकुमार ठक्कर, राजाभैय्या पांडे, शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माणिक भाऊ फड, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष माऊली फड, सचिव बलविर रामदाशी, राजेश विभूते, रमेश चौंडे, अतुल दुब���, अनंत ईंगळे, मनजीत सुगरे, सुरेशनाना फड, अनिल लाहोटी, राकेश चांडक, उमेश टाले, संतोष पंचाक्षरी, वैजनाथ कळसकर, मोहन साखरे, कचरूलाल उपाध्याय, दामजी पटेल, संजय स्वामी, नरेश साखरे, तसेच पत्रकार मोहन व्हावळे, धीरज जंगले, दिलीप बद्दर, महादेव गित्ते, जयराम गोंडे, रणजित सुगरे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.\nआणखी तीन केंद्रे व कम्युनिटी किचन लवकरच...\nदरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या वतीने परळीत आणखी तीन शिवभोजन केंद्र उभारणे प्रस्तावित असून एक कायमस्वरूपी कम्युनिटी किचन सुरू करण्याबाबतही विचार सुरू असल्याचे ना. धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. तर अशा प्रतिकूल परिस्थितीतही गोरगरीब गरजू नागरिकांसाठी शिवभोजन थाळी सुरू केल्याबाबद्दल नागरिकांनी ना. मुंडेंचे आभार मानले आहेत.\nTags # परभणी # महाराष्ट्र\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर परभणी, महाराष्ट्र\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रप���र/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/vishleshan/sambhajiraje-and-rajiv-satav-raised-maratha-reservation-issue-rajya-sabha-61889", "date_download": "2020-10-01T06:54:50Z", "digest": "sha1:KZCDWOYHPDWBXTIKC5LUILSPTJ4VWKTD", "length": 14667, "nlines": 192, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "sambhajiraje and rajiv satav raised maratha reservation issue in rajya sabha | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यसभेत संभाजीराजे अन् राजीव सातव आक्रमक\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यसभेत संभाजीराजे अन् राजीव सातव आक्रमक\nमंगळवार, 15 सप्टेंबर 2020\nमराठा आरक्षणाबाबतचे पडसाद आज राज्यसभेत उमटले. आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवावी आणि घटनापीठासमोरील सुनावणीत केंद्र सरकारनेही बाजू मांडावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.\nनवी दिल्ली : मराठा आरक्षणाला देण्यात आलेल्या स्थगितीचे जोरदार पडसाद आज राज्यसभेत उमटले. खासदार संभाजीराजे आणि काँग्रेसचे राजीव सातव यांनी शून्य प्रहरात या मुद्द्याकडे लक्ष वेधले. ज्येष्ठ नेते शरद पवार व अन्य सदस्यांनी सातव यांनी मांडलेल्या या मुद्याशी स्वतःला संलग्न केले. या मुद्द्यावरील घटनापीठासमोरील सुनावणीत केंद्र सरकारनेही राज्य सरकारसोबत बाजू मांडावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली.\nमराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवावी आणि यावरील घटनापीठासमोरील सुनावणीत केंद्र सरकारनेही भाग घेऊन राज्य सरकारच्या बरोबरीने बाजू मांडावी, अशी मागणी सातव यांनी केली. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. आरक्षणाच्या मागणीवरुन आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा मराठा समाजाने दिला आहे. न्यायालयीन निकालामुळे मराठा समाजात तीव्र भावना आहेत.\nतमिळनाडू सरकारने 50 टक्‍क्‍यांची आरक्षण मर्यादा ओलांडून केलेले 69 टक्के आरक्षण गेली 26 वर्षे अंमलात आहे, याकडे संभाजीराजे यांनी लक्ष वेधले. मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती त्वरित उठवावी, अशी मागणी त्यांनी केली. ते म्हणाले की, बहुतांश मराठा समाज आजही कष्टप्रद अवस्थेत जगत आहे. सरकारी नोकऱ्या आणि शैक्षिणक प्रवेशात मराठा आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या कायद्याच्या अंमलबजावणीस सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली. नव्याने शिक्षण प्रवेश आणि नोकरीसाठी आरक्षणाचा लाभ मिळणार नाही असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.\nमोठ्या त्यागातून व संघर्षातून मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाजातील अनेकांचे मोठे नुकसान झाले असून त्यांचे भवितव्य धोक्‍यात आले आहे. राजर्षी शाहू छत्रपतींनी दिलेल्या आरक्षणात मराठा समाजचाही समावेश होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा अशी भूमिका मांडली होती, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.\nकेंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यातीवर घालण्यात आलेली बंदी त्वरित उठवण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज केली. अशा अकस्मिक निर्णयांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भारताची कांद्याचा एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून जी प्रतिमा आहे तिला मोठा धक्का बसतो याची जाणीव पवार यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांना करून दिली. भारताच्या ताज्या निर्णयाचा फायदा पाकिस्तान व अन्य कांदा निर्यातदार देशांना होईल असेही त्यांनी म्हटले आहे. पवार यांनी आज सकाळी संसदेत गोयल यांची भेट घेऊन केंद्राच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी केली.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणखी एक बळी\nबीड ः मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणखी एक बळी गेल्याची संतप्त प्रतिक्रिया शिवसंग्रमाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nविद्यार्थ्याने गळफास घेतला; आरक्षणाच्या स्थगितीमुळे आत्महत्या केल्याचा दावा\nबीड: वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने निराश झालेल्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता.३०)...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nआंदोलनासोबतच आता न्यायालयीन लढाई; मराठा विद्यार्थी परिषदेत निर्धार\nकऱ्हाड : मराठा समाजातील विद्यार्थी व प्रस्तावित नोकरदारांचे आरक्षण कायम राहावे, यासाठी रस्त्यावरील आंदोलनाबरोबरच आता न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nमराठ्यांना ews चे आरक्षण नकोय : संभाजीराजेंची स्पष्ट भूमिका\nमुंबई : मराठा आरक्षणासाठी सरकारने विरोधी पक्ष,वकिल सर्वांन एकत्रित आणले पाहीजे. ताकद लावून स्थिगिती उठवली पाहीजे. मी या...\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nशरद पवारांनी उदयनराजे, संभाजीराजेंना काय सल्ला दिला\nपंढरपूर : \"भारतीय जनता पक्षाच्या मदतीने राज्यसभा सदस्य बनलेले छत्रपती उदयनराजे आणि छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सोडवणुकीसाठी...\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nमराठा आरक्षण maratha reservation आरक्षण संभाजीराजे राजीव सातव शरद पवार sharad pawar सर्वोच्च न्यायालय आंदोलन agitation शिक्षण education नोकरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/16/lets-force-the-central-government-to-lift-the-export-ban-mp-sharad-pawar/", "date_download": "2020-10-01T07:24:47Z", "digest": "sha1:FIXYXPQUXFMPIURJ3JJNQSGFHTCRD7FA", "length": 13674, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "निर्यातबंदी मागे घेण्यास केंद्र सरकारला भाग पाडू - खासदार शरद पवार - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nमोठी बातमी : जिल्ह्यातील ‘ह्या’ प���लीस अधिकार्यांच्या झाल्या बदल्या\nअहमदनगर जिल्ह्यातील ‘हे’ शहर 4 दिवस बंद\nHome/Ahmednagar News/निर्यातबंदी मागे घेण्यास केंद्र सरकारला भाग पाडू – खासदार शरद पवार\nनिर्यातबंदी मागे घेण्यास केंद्र सरकारला भाग पाडू – खासदार शरद पवार\nअहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतातील निर्यातक्षम कांद्याला चांगली मागणी आहे. केंद्र सरकारच्या निर्यात बंदीच्या निर्णयामुळे खात्रीशीर निर्यातदार म्हणून तयार झालेल्या भारताच्या प्रतिमेस धक्का बसेल,\nअसा इशारा देतानाच कांद्याची अचानक करण्यात आलेली निर्यातबंदी मागे घेण्यास केंद्र सरकारला भाग पाडू, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आमदार नीलेश लंके यांना दिली. दिल्लीत मंगळवारी आमदार लंके यांनी खासदार पवार यांची भेट घेऊन कांद्याच्या प्रश्नावर शिष्टाई करण्याची विनंती केली.\nत्यावर पवार यांनी आपली यासंदर्भात सकाळीच केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा झाल्याचे पवार यांनी सांगितले. खारे कर्जुने लष्करी सराव क्षेत्राच्या (के. के. रेंज) च्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी खासदार पवार यांच्या सूचनेनुसार आमदार लंके हे सध्या दिल्लीमध्ये आहेत. ते सोमवारी दिल्लीत पोहोचलेे.\nत्याच वेळी केंद्राकडून कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणण्याचा निर्णय जाहिर केला. त्यामुळे मंगळवारची भेट नियोजित नसतानाही आमदार लंके यांनी खासदार पवार यांची भेट घेऊन कांद्यावरील निर्यातबंदी मागे घेण्यास भाग पाडण्याचे साकडे घातले.\nआमदार लंके यांनी भेट घेण्यापूर्वीच खासदार पवार यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल यांची भेट घेऊन कांद्यावरील निर्यात बंदीबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. स्वतः पवार यांनीच मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतातील निर्यातक्षम कांद्याला चांगली मागणी आहे.\nकेंद्र सरकारच्या अशा अचानक निर्णयामुळे खात्रीशीर निर्यातदार म्हणून तयार झालेल्या भारताच्या प्रतिमेस धक्का बसणार असल्याचे गोयल यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे पवारांनी सांगितले. निर्यातबंदी घोषित झाल्यानंतर राज्यातील लोकप्रतिनिधींनी\nआपणास फोन करून निर्यात बंदीच्या निर्णयावर फेरविचार करण्यास केंद्र सरकाला भाग पाडण्याची विनंती केली होती. त्यामुळे सकाळीच या प्रश्नावर आपण आपली भूमिका मंत्री गोयल यांच्यापुढे मांडली. जिरायत भागातील तसेच अल्पभूधारक शेतकरी कांद्याचे उत्पादन घेतो.\nशेतकऱ्यांचे हित जोपासले गेले पाहिजे. या प्रश्नावर आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही पवार यांनी लंके यांना दिली.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2020/07/13/", "date_download": "2020-10-01T07:46:58Z", "digest": "sha1:24WK2MWOJGKD4LW3XQCNTQOL7RMNPWVW", "length": 15028, "nlines": 151, "source_domain": "belgaumlive.com", "title": "July 13, 2020 - बेळगांव Live", "raw_content": "\nदोन दगावले, शहरात 14 मिळून जिल्ह्यात 27 नवे रुग्ण\nबेळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात बेळगाव शहरासह जिल्ह्��ात आणखी 27 रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 497 झाली आहे. तसेच आज आणखी दोघांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या 14 झाली आहे. बेळगाव जिल्ह्यात...\n41,581 झाली राज्यांची संख्या : जिल्ह्याची 500 कडे वाटचाल\nगेल्या 24 तासात नव्याने आणखी 2,738 रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 41,581 झाली आहे. त्याचप्रमाणे बेळगाव जिल्ह्यात आज 27 रुग्ण सापडल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 497 झाली आहे. सध्या जिल्ह्यात 121 तर संपूर्ण राज्यात एकूण 24,572 ॲक्टिव्ह केसेस...\nरविवार पेठ मध्ये खरेदीसाठी का वाढली गर्दी -ट्राफिक जाम\nमंगळवारी पासून लॉक डाऊन घोषित होईल या भीतीने बेळगाव परिसरातील व्यापाऱ्यांनी खरेदीसाठी रविवार पेठच्या मुख्य मार्केट मध्ये गर्दी केली होती.बंगळुरू शहर आणि ग्रामीण उध्या पासून सात दिवस लॉक डाऊन होणार आहे या शिवाय राज्यातील इतर जिल्हे देखील लॉक डाऊन...\nउद्या जाहीर होणार राज्यातील बारावी परीक्षेचा निकाल\nराज्यातील पीयुसी द्वितीय वर्षाच्या अर्थात बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या मंगळवार दि. 14 जुलै 2020 रोजी सकाळी जाहीर होणार आहे. यंदा राज्यातील बारावी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना उद्या मंगळवारी सकाळी 11:30 वाजता एसएमएसद्वारे त्यांचे निकाल प्राप्त होतील. त्याचप्रमाणे दुपारी 12 वाजता www.karresults.nic.in...\nलॉक डाऊन हा कोरोनावर पर्याय नव्हे-सतीश जारकीहोळी\nआगामी 2023 सालची लोकसभा निवडणूक जिंकून राज्यात पुन्हा काँग्रेसची सत्ता स्थापन करण्याचा माझा निर्धार असून त्यासाठीच मी माझ्या नव्या गाडीचा नंबर 2023 ठेवला आहे, अशी माहिती केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी दिली. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी आपल्या...\nकारचा नंबर आहे 2023 आहे खास उद्दिष्ट\nअंधश्रद्धा निर्मूलना बरोबरच पुढील 2023 सालच्या निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा सत्तेवर आणण्याचे आपले ध्येय स्पष्ट करताना केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी आज सोमवारी सदाशिनगर स्मशानभूमीत आपल्या केए 49 एन 2023 नंबर प्लेटच्या नव्या कोऱ्या कारगाडीचे विधिवत पूजन केले. कर्नाटक प्रदेश काँग्रेस...\nउघड्यावर सुरू आहे “या” पोलीस स्थानकाचा कारभार\nअटक केलेला गुन्हेगार कोरोना पॉझिटिव्ह आढ���ून आल्यामुळे कॅम्प पोलिस स्थानकाच्या निरीक्षकांसह 14 पोलिसांना काॅरंटाईन करण्याबरोबर हे पोलीस स्थानक सील डाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या सूचनेनुसार येथील कामकाज आता पोलीस स्थानक इमारतीबाहेर उघड्यावर सुरू आहे. पोलीस अधिकार्‍यासह पोलीस कर्मचाऱ्यांना काॅरंटाईन...\nबेळगावात लॉक डाऊनची गरज नाही- डी सी\nबेळगाव जिल्ह्यात लॉक डाऊनची आवश्यकता नसल्याचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले असल्याची माहिती वृत्तवाहिन्यांनी दिली आहे. कोरोनाचे संकट प्रचंड प्रमाणात वाढल्याने बेंगलोर शहर व ग्रामीण उद्या मंगळवार 14 जुलैपासून आठवडाभरासाठी लॉक डाऊन केले जाणार आहे. याबरोबरच राज्यातील बेळगावसह...\nइतर तालुक्यासोबत बेळगावात लॉक डाऊन का नको\nकोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे पण त्यातच दिलासादायक गोष्ट म्हणजे दोन ते तीन दिवसांपासून बेळगाव व बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार मंदावला आहे अश्या परिस्थितीत कोरोना जर पुर्णपणे घालवायचा असेल तर लॉक डाऊन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील अथणी निपाणी गोकाक...\nवस्तीच्या बसप्रमाणे आता बेळगावात असणार ‘वस्तीची विमानं”\nरात्रीच्या वस्तीच्या बसगाड्या सर्वांसाठी सुपरिचित आहेत. मात्र आता \"वस्तीची विमाने\" या शब्दप्रयोगाची सवय यापुढे बेळगांववासियांना करून घ्यावी लागणार आहे. कारण बेळगाव विमानतळावर स्टार एअर कंपनीची दोन विमाने रात्रीच्या मुक्कामाला थांबून राहणार आहेत, म्हणजे रात्री \"पार्क\" केली जाणार आहेत. स्टार एअर...\nया गावातील दलित स्मशानभूमीची समस्या सोडवा-\nबेळगाव तालुक्यातील आष्टे या गावातली दलित समाजाच्या स्मशानभूमीकडे दुर्लक्ष करण्यात आले असून या स्मशानभूमीबाबत अनेकवेळा उपविभाग दंडाधिकारी, समाज कल्याण...\nबेळगावमधील या गावात आत्मा राहतात सरकारी कामाच्या दिशादर्शकाची हास्यास्पद दशा\n'हेडलाईन' वाचून थोड्या वेळासाठी आपल्या डोक्यात विचार आले असतील. अगदीच विचार करण्यासारखे नवे काही नाही तर सरकारी कामाच्या भोंगळपणाचा एक नमुना आहे. सरकारी कामकाजाबाबत...\nकिणये येथील लक्ष्मी मंदिरात लाखांची चोरी.\nबेळगाव तालुक्यातील किणयेत येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिरात बुधवारी मध्यरात्री चोरीची घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकी�� आला असून सुमारे तीन...\nस्मार्ट बस स्थानकावर समजणार लाईव्ह स्टेटस\nबेळगाव शहरातील स्मार्ट सिटी बस स्थानक अनेक प्रकाराने चर्चेत येते. अस्वच्छता दुर्गंधी आणि बरेच काही त्यामुळे स्मार्ट सिटीची अवस्था सुधारणार कधी असा प्रश्न वारंवार...\nअनेक तालुका पंचायत सदस्य ग्रामपंचायत साठी इच्छुक\nनिवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुका घेण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. अजून तरी ग्रामपंचायत निवडणुकांची तारीख जाहीर झाली नसली तरी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे...\nया गावातील दलित स्मशानभूमीची समस्या सोडवा-\nबेळगावमधील या गावात आत्मा राहतात सरकारी कामाच्या दिशादर्शकाची हास्यास्पद दशा\nकिणये येथील लक्ष्मी मंदिरात लाखांची चोरी.\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/petrol-prices/news/4", "date_download": "2020-10-01T09:18:07Z", "digest": "sha1:Q3HIJN2LSHZVR3GMBGKOVCETIRTCYMQE", "length": 5952, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपेट्रोल-डिझेल भाव स्थिर; हे आहेत आजचे दर\nकेंद्राने इंधन स्वस्ताईचा फायदा लाटला, ग्राहक वंचित; मोइलींची टीका\nइंधन स्थिर ; जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचा आजचा दर\nलॉकडाउन ४; सलग १८व्या दिवशी इंधन दर स्थिर\nपेट्रोलियम कंपन्यांचा दिलासा ; मुंबईसह देशभरात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर\nपेट्रोलवर ७० टक्के कराचा बोजा; ग्राहकांचे कंबरडे मोडले\nस्वस्त पेट्रोलचे एकमेव ठिकाण ...काय आहे कारण वाचा\nपेट्रोल, डिझेलचे दर वाढवून पैसा उकळणे राष्ट्रविरोधी: काँग्रेस\nकच्चे तेल शून्यावर आणि तुम्ही २८ रुपयांच्या पेट्रोलसाठी मोजता ७० रुपये\nखनिज तेल गडगडले मात्र पेट्रोल-डिझेल 'जैसे थे'च\nकेंद्राचा दणका; पेट्रोल-डिझेल ३ रुपयांनी महागले\n... तर पेट्रोल ७० रुपयांखाली येणार\nपेट्रोल आणि डिझेल झाले आणखी स्वस्त\nपेट्रोल-डिझेल; आठ महिन्यांतील कमी दर\nपेट्रोल आणि डिझेल दर कपात कायम\nपेट्रोल-डिझेलमध्ये घसरण; 'हे' आहेत आजचे दर\n'या' कारणाने पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त\nमहागाईचा भडका; कराचीत पेट्रोल २०० रुपये प्रतिलिटर\nपेट्रोल पुन्हा स्वस्त ; 'हे' आहेत आजचे दर\nडिझेल दरात घसरण, पेट्रोलचा भाव स्थिर\n'करोना'चा इफेक्ट ; खनिज तेल महागले\nपेट्रोल-डिझेलच्या किंमती ३ महिन्याच्या नीचांकावर\nपेट्रोलियम कंपन्यांची पेट्रोल-डिझेलमध्ये दर कपात\nमहिनाभरात पेट्रोल-डिझेल ३ रुपयांनी स्वस्त\nपेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त;'हे' आहेत आजचे दर\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/02/rbi.html", "date_download": "2020-10-01T06:29:50Z", "digest": "sha1:GCY3AM443ZUHDNWMIAL4UBWEOSKRHNCK", "length": 3458, "nlines": 57, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "RBI ला दुसरा धक्का, डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा", "raw_content": "\nRBI ला दुसरा धक्का, डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा\nbyMahaupdate.in बुधवार, फेब्रुवारी ०५, २०२०\nमुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आरबीआयच्या एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पद सोडले आहे. यापूर्वी आरबीआय गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी डिसेंबरमध्ये राजीनामा दिला होता.\nविशेष म्हणजे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याच्या सहा महिन्यांआधीच पदाचा राजीनामा दिला आहे. आचार्य यांनी तीन वर्षांसाठी आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून 23 जानेवारी 2017 रोजी जॉइन केले होते.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/03/blog-post_11.html", "date_download": "2020-10-01T08:10:45Z", "digest": "sha1:IHHTY4TNOMABVZXIO6MXWZCASG3LCJY2", "length": 6575, "nlines": 58, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "विकासकामांचा प्राधान्यक्र��� ठरवून कामे करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश", "raw_content": "\nविकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामे करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश\nbyMahaupdate.in बुधवार, मार्च ०४, २०२०\nमुंबई : सातारा जिल्ह्यातील सर्व कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामे करावीत, असे केल्यास निधीचे योग्य नियोजन करता येणे शक्य आहे. जिल्ह्यातील इतर विकासकामांकरिता पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन गरजेनुसार प्राधान्यक्रम ठरवून निधीचे योग्य नियोजन करुन कामे करावीत.\nअसे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. सातारा जिल्ह्यातील जलसिंचनाच्या लहान मोठ्या प्रकल्पांसह रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शहरांची हद्दवाढ आदी विषयांचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी ते बोलत होते.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा आढावा बैठक झाली. या बैठकीस सहकार, पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले, महेश शिंदे, जयकुमार गोरे, मुख्य सचिव अजोय महेता यांच्यासह सर्व संबंधित विभागाच्या सचिवांची उपस्थित होते. यावेळी आमदार आणि लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील प्रलंबित कामांसह विविध विकासकामांबाबत सूचना मांडल्या.\nउरमोडी प्रकल्पामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागास पाणीपुरवठा करुन दुष्काळाचा सामना करण्यात आला आहे. यामुळे या प्रकल्पाचे माण खटाव या भागातील 31 किलोमीटर वितरण प्रणालीचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे. तसेच मंजूर प्रकल्पांच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करुन पावसाळ्याच्या आधी कार्यारंभ आदेश देऊन कामांना प्रत्यक्षात सुरुवात करावी, असे निर्देश मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिले.\nसातारा जिल्ह्यात नवीन एमआयडीसी सुरु करताना ज्या ठिकाणी उद्योग व्यवसाय येण्यास उत्सुक आहेत. ज्या ठिकाणी पायाभूत सुविधा सहज उपलब्ध होणे शक्य आहे. तसेच रोजगार उपलब्ध होऊ शकेल. अशा ठिकाणास प्राधान्य देऊन भूसंपादन प्रक्रिया सुरु करण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/07/blog-post_26.html", "date_download": "2020-10-01T08:38:38Z", "digest": "sha1:IZRE4FDYTZCQRAOV2MX6RIPU7R2R3JOK", "length": 8435, "nlines": 64, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "‘वंदेभारत’ अभियानांतर्गत मुंबईत आतापर्यंत ३० हजारांहून अधिक प्रवासी दाखल", "raw_content": "\n‘वंदेभारत’ अभियानांतर्गत मुंबईत आतापर्यंत ३० हजारांहून अधिक प्रवासी दाखल\nbyMahaupdate.in रविवार, जुलै ०५, २०२०\nमुंबई, दि. ५: परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना ‘वंदेभारत’ अभियानांतर्गत मुंबईत उतरवून घेऊन त्यांना क्वारंटाईन कारण्याचे काम सातत्यपूर्ण रितीने सुरुच असून आतापर्यंत १९५ विमानांनी ३० हजार ८३ नागरिक मुंबईत दाखल झाले आहेत.\nयामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या १० हजार ८८० आहे, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या १०३११ आहे तर इतर राज्यातील ८८९२ प्रवासीही आतापर्यंत मुंबईत दाखल झाले आहेत. राज्यात १५ जुलै २०२० पर्यंत आणखी ५४ विमानांनी प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे.\nपरदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना या अभियानांतर्गत मुंबईत उतरून घेऊन त्यांना क्वारंटाईन करून घेण्याची व्यवस्था महाराष्ट्र शासनामार्फत पार पाडली जात आहे.\nप्रवासी विविध देशातून आले असून त्यात ब्रिटन, सिंगापूर, फिलिपाईन्स, अमेरिका, बांग्लादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आयर्लंड, कतार, हाँगकाँग, कझाकिस्तान, मॉरिशिअस, ब्राझील, थायलंड,\nकेनिया, व्हिएतनाम, इटली, स्वीडन, जर्मनी, युनायटेड अरब अमिरात, मालावी, वेस्ट इंडिज, नॉर्वे, इजिप्त, युक्रेन, रशिया, मादागास्कर, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सौदी अरेबिया, कॅनडा, फ्रान्स, जॉर्जिया, कॅमेरुन या देशांचा समावेश आहे.\nबृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याचे काम जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या मार्फत करण्यात येत आहे.\nहे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांना क्वारंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.\nमहसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभाग यांच्या दिनांक २४ मे २०२० च्या मार्गदर्शक सुचनेनुसार आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.\nइतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे तसेच या प्रवाशांचे वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे.\n‘वंदेभारत’ अभियानातील कामकाज जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन अधिकारी, बेस्ट, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ, भारतीय विमानतळ प्राधिकरण, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण लि. यांच्या समन्वयाने केले जात आहे.\nवंदेभारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://navmaharashtranews.com/2019/04/13/gopichand_padalkar_in_mohol/", "date_download": "2020-10-01T07:26:57Z", "digest": "sha1:NMCLVO4HZDASMNC54ETLE32QSP2K2KRX", "length": 9660, "nlines": 77, "source_domain": "navmaharashtranews.com", "title": "राजकारणातील प्रस्‍थापितांना मोडीत काढणार : गोपीचंद पडळकर", "raw_content": "\nराजकारणातील प्रस्‍थापितांना मोडीत काढणार : गोपीचंद पडळकर\nBy नवमहाराष्ट्र न्यूज टीम April 13, 2019\nगेल्या सत्तर वर्षात राजकारणात प्रस्थापित असणाऱ्या व्यवस्थेने आमचा अपमान केल��� आहे. त्यामुळे या व्यवस्थेला मोडीत काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा जन्म झाला असून, लाखो लोक यामध्ये सामिल होत आहेत. त्याचे कारण म्हणजे प्रस्थापित घराणेशाहीच्या विरोधात लोकांच्या मनात धग आहे. ही निवडणूक सुशीलकुमार शिंदे किंवा महाराजांच्या विरोधात नसून, ही निवडणूक विचारांची आहे. विचारांची निवडणूक विचारांनी जिंकायची आहे असे प्रतिपादन वंचित आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी मोहोळ येथे केले.\nगुरुवारी ११ एप्रिल रोजी मोहोळ येथील बाजार समितीच्या मैदानावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ धनगर नेते गोपीचंद पडळकर यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर भारिपचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, युवकाध्यक्ष अमित भुईगळ, जेष्ठ नेते पोपट सोनवणे, श्रीशैल गायकवाड, विठ्ठल पाथरुट, तालुकाध्यक्ष राजेंद्र आवारे, आकाश सरवदे, प्रकाश सोनटक्के, अॅड. दत्तात्रय कापूरे, अॅड. सुनिल प्रक्षाळे, तुकाराम पारसे, महिला अध्यक्षा सखुबाई क्षीरसागर, एमआयएमचे बिलाल शेख, अॅड. इरफान पाटील, अॅड. विनोद कांबळे, डी.डी एकमल्ले आदी मान्यवर उपस्थित होते.\nयावेळी पुढे बोलताना पडळकर म्हणाले की, प्रस्थापितांनी गेल्या अनेक वर्षापासून वंचित बहुजन समाजाला अनेक आश्वासने देऊन फसवणूक केली आहे. आता त्यांच्या ढोंगी पुरोगामित्वाचा बुरखा वंचित बहुजन आघाडीने फाडला आहे. त्यामुळेच या आघाडीत सर्व जाती धर्माचे लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. सत्ताधारी पार्टीत पुढारी स्टेजवर आहेत आणि खाली मात्र कोणीच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.\nयेणाऱ्या काळात राज्यात फार मोठा बदल होणार असून २०१९ चे विधानसभेचे सत्ताकारण हे वंचित बहुजन आघाडीला विचारात घेतल्या शिवाय होणार नाही. यावेळी त्यांनी अॅड प्रकाश आंबेडकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे अवाहन केले. सभा संपल्यानंतर पडळकर हे पुढील सभेसाठी हेलिकॉप्टरने मंगळवेढ्याच्या दिशेने रवाना झाले.या सभेसाठी मोहोळ शहर व तालुक्यातील शेकडो लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मोहोळ पोलिस प्रशासनाने चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.\nPublished by नवमहाराष्ट्र न्यूज टीम\nView all posts by नवमहाराष्ट्र न्यूज टीम\nनवमहाराष्ट्र न्यूज द्वारे ताज्या घडामोडी, म��ाठी ताज्या बातम्या,उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख आणि अन्य मजकूर यांचा डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी २४/७ न्यूज वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील आणि देशातील घडामोडी, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन, आरोग्य आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा ‘नवमहाराष्ट्र न्यूज’चा कटाक्ष आहे.\nह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\nआमच्या फेसबुक पेजला लाईक करा.\nआमच्या फेसबुक पेजला लाईक करा.\nआमच्या स्वतंत्र पत्रकारितेसाठी आपले योगदान आवश्यक आहे.समभाग निधीसाठी येथे क्लिक करा.\nPrevious Entry ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे कर्करोगाने निधन\nNext Entry जॉन्सन अँड जॉन्सन बेबीच्या ‘या’ प्रोडक्टवर देशभरात बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mukamar.blogspot.com/2010/12/blog-post_8850.html", "date_download": "2020-10-01T07:55:52Z", "digest": "sha1:75XH2DAERCA53YKCDJA6QL5LPAJUO7ID", "length": 6909, "nlines": 71, "source_domain": "mukamar.blogspot.com", "title": "मुकामार: गाववाला", "raw_content": "\nजगता जगता रोज आपण किती मुकामार सहन करत असतो... ब~याचदा असा मार आपल्या लक्षातच येत नाही किंवा तो अंगवळणी पडलेला असतो. अशा मुकामाराविषयीचं हे बोलणं...\nपरवा एक गाववाला मित्र दोनेक वर्षांनी भेटला म्हणे; \"जमिन धरणात गेली. आमचं पुनर्वसन म्हणून जी जमिन दिलीय ती इतकी नापीक आहे की विचारू नकोस\".\nमनात म्हंटलं \"मी कुठे विचारतोय....\nमी म्हंटलं \"मग सध्या पोटापाण्याचं काय\nम्हंटला \"तसं एका ठिकाणी ऑफिसबॉयचं काम करतोय नाही असं नाही पण खरं सांगू का\nगावाकडं होतं ते बरं होतं. इथे शहरात जीव नुसता...\"(सगळं त्याच्या ग्रामिन भाषेत.)\nहा भेटला की मला इरीटेट होतं. काहीही बोला हा नेहमी रडतच असतो... मी म्हंटलं \"मग मिळालेल्या जमिनीचं काय करणार विकणारेस\" म्हणाला \"नाही अशी पुनर्वसनाची जमिन लगेच विकता येत नाही. नाय तर विकली असती.\" माझ्या \"का\"वर म्हणाला \"जमिनीत काय उरलय आता\"वर म्हणाला \"जमिनीत काय उरलय आता\nयाला असं वाटत असावं की मी खूप सुखी आहे. का तर मी नावापुरता गाववाला. शहरात वाढलेला. आता त्याला कोण काय करणार तर मी नावापुरता गाववाला. शहरात वाढलेला. आता त्याला कोण काय करणार\nत्यानं विचारलं लग्न झालं का\n यातलं मला काहीच माहिती नाही कधी\nम्हंटला; \"गावातल्या चांगल्या चमडीच्या पोरी सोडल्या तर अजून काय माहिती आहे तुम्हांला\n\"धरणात पायाखालची जमिन गेली नाही फक्त कैक आयुष्य संसार संपले... कुणाच्या तरी डोक्यात येतं इथे धरण बांधायचं... की बांधलं धरणाला ना नाही; पाणी सगळ्यांना लागतं पण आज आमच्या जागेत ज्या लोकांसाठी पाणी साठवलं जातं त्या लोकांपुढं उभं रहायला भीती वाटते रे... धरणाला ना नाही; पाणी सगळ्यांना लागतं पण आज आमच्या जागेत ज्या लोकांसाठी पाणी साठवलं जातं त्या लोकांपुढं उभं रहायला भीती वाटते रे... गाव धरणासाठी हलवायचा नाही म्हणून जे जे लढले ते आज गलेलठ्ठ झालेत. नसलेली झाडं दाखवून. त्यापैकी किती तरी लोक दारू ढोसून ढोसून संपायच्या मार्गावर आहेत.\nनेत्यांनी फक्त पैसेवाल्यांनाच आपलं मानलय. पण गावातल्या टाळक्यांना कोण अक्कल देणार ज्यांनी धरण बांधायचं ठरवलय ते हात झटकून उभेत. लोक डोळ्यांदेखत संपतातेत. बघवत नाही रे. कुठं अन कुणाचं चुकतं तेच धड कळत नाही.\"\n\"असो, असं खुप काही आहे, प्रॉब्लेम फक्त इतकाचे की गावाला काही उरलं नाही आणि शहरात कुणाला काही देणं-घेणं नाही. आज आत्महत्या केली तरी दखल घ्यायला मी शेतकरी नाही...\nतो म्हणतोय ते सगळंच खरं असावं कारण त्याचं हे ‘रडणं’ वेगळंच वाटलं. जाता मी फ़क्त त्याचा मोबाईल नंबर घेतला आणि विचारलं \"परवा काय करतो आहेस\nधरणासाठी जमीन गेली नसती तर हा माणूस पाऊस वेळेवर पडला नाही यासाठी रडला असता.\nधरणाची आणि एकूणच विकासाची ही दुसरीही बाजू आहेच\n२५८. फिलिपिन्स नोंदी: भाग ४: डवावमध्ये १५ जून ते २३ जून\nनपेक्षा. . . अशोक शहाणे\nभाऊ पाध्ये Bhau Padhye\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/paishacha-jhad/when-using-credit-card-it-is-very-important-to-maintain-good-credit-scores-/articleshow/70247498.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-10-01T09:20:10Z", "digest": "sha1:WF4RCMVZX7V5CIMYAEBMBTIYQ7QEM7I3", "length": 18193, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nक्रेडिट कार्डचा वा���र करताना...\n​कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या आणि लाइन ऑफ क्रेडिट हवे असणाऱ्या व्यक्तींनी क्रेडिट कार्ड वापरत असताना क्रेडिट गुण (स्कोअर) चांगले राखणे अतिशय आवश्यक असते. कर्जे किंवा क्रेडिट कार्ड यासाठीच्या अर्जांचे मूल्यमापन करण्यासाठी बँका किंवा बिगर बँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी) उत्पन्नाबरोबरच सिबिल स्कोअर व क्रेडिट इन्फर्मेशन रिपोर्ट (सीआयआर) हेही तपासतात.\nकर्ज घेऊ इच्छिणाऱ्या आणि लाइन ऑफ क्रेडिट हवे असणाऱ्या व्यक्तींनी क्रेडिट कार्ड वापरत असताना क्रेडिट गुण (स्कोअर) चांगले राखणे अतिशय आवश्यक असते. कर्जे किंवा क्रेडिट कार्ड यासाठीच्या अर्जांचे मूल्यमापन करण्यासाठी बँका किंवा बिगर बँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी) उत्पन्नाबरोबरच सिबिल स्कोअर व क्रेडिट इन्फर्मेशन रिपोर्ट (सीआयआर) हेही तपासतात. दशकभरापूर्वीपर्यंत, भारतीयांमध्ये क्रेडिट कार्ड फार लोकप्रिय नव्हती; परंतु, कॅशलेस व्यवहारांचे वाढते प्रमाण व अन्य बँकिंग साधने यामुळे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढते आहे. पुढील पाच सोप्या मार्गांच्या आधारे क्रेडिट गुण चांगले राखता येतात.\nक्रेडिट कार्डच्या परतफेडीचे वेळापत्रक अजिबात चुकवू नये. अंतिम मुदतीपूर्वी क्रेडिट कार्डचे बिल भरले न गेल्यास भरमसाट प्रमाणात व्याज व अतिरिक्त विलंब शुल्क भरावे लागते. दरमहा पैसे भरण्यात कसूर झाल्यास आर्थिक दंडाबरोबरच क्रेडिट गुणांवरही परिणाम होतो. खर्चाच्या योग्य प्रमाणात उत्पन्न राखल्यास आणि थकीत रक्कम वेळेवर भरल्यास साधारणतः ही समस्या सोडवता येऊ शकते.\nथकीत असलेली सर्व रक्कम भरली जाईल किंवा किमान देय रकमेपेक्षा अधिक रक्कम भरली जाईल, याची काळजी घ्यायला पाहिजे. असे करणे शक्य न झाल्यास तुमच्या क्रेडिट गुणांवर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. ही समस्या टाळण्यासाठी देयक नेहमी बारकाईने तपासावे आणि अंतिम मुदतीपूर्वी संपूर्ण रक्कम किंवा किमान देय रकमेपेक्षा अधिक रक्कम भरावी.\nप्रत्येक बँकेने प्रत्येक क्रेडिट कार्डधारकासाठी खर्चाची मर्यादा ठरवून दिलेली असते. ही मर्यादा परतफेडीच्या क्षमतेवर अवलंबून असून ती प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळी असते. या मर्यादेच्या प्रमाणात तुमचा वापर ३० टक्क्यांपेक्षा कमी राहील, याची दक्षता घ्यावी. त्यामुळे चांगले क्रेडिट गुण राखण्यासाठी मदत होईल. अनेक तज्ज्ञांनी ही पद्धत सुचवलेली असली तरी तो नियम नाही. हे तत्त्व पाळणे अशक्य झाल्यास क्रेडिट गुणांवर किरकोळ परिणाम होतो.\nक्रेडिट कार्डच्या आधारे रोख रक्कम काढणे शक्य असले तरी शक्यतो तसे करू नये. क्रेडिट कार्ड वापरत असताना क्रेडिट गुण चांगले कसे ठेवायचे, त्या विषयीच्या पथ्यांपैकी हा कदाचित सर्वात महत्त्वाचा मुद्दा असावा. पैसे काढण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरणे हे अत्यंत महागडे ठरते. क्रेडिट कार्ड वापरून पैसे काढल्यास त्यावरील व्याजदर हा ऑनलाइन थेट खरेदी करणे किंवा पीओएस मशिनवर खरेदी करणे, यापेक्षा खूप अधिक असतो. तसेच, क्रेडिट कार्डाचा वापर करून रोख रक्कम काढण्याच्या प्रकारास बँका व क्रेडिट ब्युरो सकारात्मक कृती समजत नाहीत.\nक्रेडिट गुण कमी असतील तर विविध क्रेडिट कार्ड घेणे योग्य ठरणार नाही. क्रेडिट गुण चांगले राखण्यासाठी, एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड घेणे टाळावे. तुम्ही सर्व खर्च क्रेडिट कार्डाद्वारे करत असाल तर पैसे भरण्याचा ताण वाढत जाईल व शेवटी त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट गुणांवर होईल. संतुलन साधण्यासाठी दोन क्रेडिट कार्ड घ्यावीत, असे म्हटले जाते, परंतु क्रेडिट गुण कमी असतील किंवा तुम्हाला बिल भरण्यासाठी ओढाताण होत असेल तर त्याचे चक्र नियमितपणे बसवणे अवघड ठरते. वन-टाइम डेट् सेटलमेंटचाही क्रेडिट गुणांवर परिणाम होतो. कर्ज कमी करण्याची घाई असेल तरच वन-टाइम सेटलमेंट करावी. थकीत कर्ज कमी करण्यासाठी तुमचे कर्जदाते वन-टाइम सेटलमेंट करण्यासाठी कदाचित तयार होऊ शकतात, परंतु क्रेडिट गुणांवर याचा प्रतिकूल परिणाम होतो. यातून नियमित परतफेड करू न शकण्याची तुमची क्षमता दिसून येते व त्यामुळे क्रेडिट गुण कमी होतात.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nम्युच्युअल गुंतवणूक ; कसा आहे मिरे एसेटचा 'अल्ट्रा शॉर्...\nसुकन्या समृद्धी योजना; केंद्राने 'लॉकडाउन'मुळे केले 'हे...\nआरोग्य विमा; क्रिटिकल इलनेस प्लॅन घेण्यापूर्वी या गोष्ट...\nFD Interest Rate : मुदत ठेवीच��� चिंता ; या बँका देत आहेत...\nनवगुंतवणूकदारांना इक्विटी फंडांचा पर्याय महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nबँक पैसे क्रेडिट कार्ड money credit card bank\nकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nबुलेट ट्रेनसाठी निविदा उघडल्या, या कंपन्या आहेत स्पर्धेत\nसहकारी बँकांवर आता रिझर्व्ह बॅंकेचा वॉच\nकच्च्या तेलातील घसरण केंद्र सरकारच्या पथ्यावर\nई-कॉमर्स सज्ज ; सणासुदीत रेकाॅर्डब्रेक विक्रीची शक्यता\nरेल्वेत होणार ३०००० कोटींची गुंतवणूक\nदेशहाथरस पीडित कुटुंबीयांच्या सुरक्षेत तैनात तीन पोलीस 'करोना पॉझिटिव्ह'\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nकोल्हापूरहा लढून मरणारा समाज आहे हे लक्षात ठेवा: संभाजीराजे\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबईपार्थ यांच्या या मागणीलाही कवडीची किंमत देणार का\nमुंबईभाजप नेते नारायण राणे यांना करोना; सेल्फ आयसोलेट होणार\n; यूपीच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचा योगींवर निशाणा\nविदेश वृत्तनेपाळचा श्रीरामांवर दावा कायम; रामजन्मभूमीचे काम सुरू होणार\n रात्री नऊची वेळ, 'ते' दुचाकीवरून जात होते, तितक्यात...\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nआर्थिक राशिभविष्यवृश्चिक: धनवृद्धीचे शुभ योग; वाचा, ऑक्टोबरचे आर्थिक राशीभविष्य\nकार-बाइकसुझुकी जिक्सर नव्या व्हेरियंटमध्ये लाँच, आता जास्त आकर्षक\nविज्ञान-तंत्रज्ञानTV, फ्रीज आणि वॉशिंग मशीनवर बंपर सूट, ५ ऑक्टोबर पर्यंत सेल\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगआराध्याला सुदृढ व निरोगी बनवण्यासाठी ऐश्वर्या राय देते ‘हा’ ठोस आहार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/amravati/nda-doors-are-closed-forever-for-naidu/articleshow/67838776.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-10-01T08:17:37Z", "digest": "sha1:T7KNLSMFYBC5FHWZ7PY3YKCEBKJPB2KW", "length": 11827, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्��ोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनायडूंसाठी एनडीएचे दरवाजे कायमचे बंद\n'चंद्राबाबू नायडू हे देशातील घूमजाव मुख्यमंत्री आहेत त्यांच्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) दरवाजे कायमचे बंद आहेत...\n'चंद्राबाबू नायडू हे देशातील घूमजाव मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) दरवाजे कायमचे बंद आहेत. त्यांना आणि तेलगू देशमला परत कधीही आघाडीत घेतले जाणार नाही,' अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी केली. शहा यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेश राज्यव्यापी बस यात्रा सुरू करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, 'नायडू हे १९७८ मध्ये काँग्रेसकडून निवडून आले. १९८३ मध्ये त्यांनी तेलगू देशममध्ये उडी मारली. सत्तेसाठी ते १९९८ मध्ये पुन्हा एनडीएत आले. २००४ मध्ये एनडीएचा पराभव होताच त्यांनी उडी मारली. त्यानंतर ते १० वर्षे सत्तेबाहेर होते. २०१४ मध्ये नरेंद्र मोदींची लोकप्रियता पाहून ते मोदींच्या पाया पडले आणि पुन्हा एनडीएत आले. पण स्वत:चा भ्रष्टाचार आणि गैरकारभारावर लोक नाराज असल्याचे दिसताच ते पुन्हा बाहेर पडले आणि भाजप नेतृत्वावर आरोप करू लागले. लोकांची दिशाभूल करण्यासाठी ते एनडीएतून बाहेर पडले आणि आता त्यांनी काँग्रेसशी आघाडी केली. अशा नायडू यांना पुन्हा कधीही एनडीएत घेतले जाणार नाही. त्यांच्यासाठी एनडीएचे दरवाजे कायमचे बंद करण्यात आले आहेत.'\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nnavneet rana : संजय राऊतांचा राजीनामा घ्या; नवनीत राणा ...\nmp navneet rana : खासदार नवनीत राणा अत्यवस्थ; अमरावतीहू...\nbacchu kadu : सोयाबीन पिकांवर अज्ञात रोग; कृषी खातं झोप...\namravati : शिवसेना नेते सोमेश्वर पुसतकर यांचे उपचारादरम...\nसोन्याचे तीन मुकुट गहाळ महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nभारतीयांना करोना लस देण्यासाठी ८० हजार कोटींचा खर्च\nठाणेमुंबई-अहमदाबाद महामार्गावर गॅस टँकर-क्रेनची धडक\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशमोदींचे स्पेशल विमान कोणत्याही क्षणी भारतात उतरणार, वैशिष्ट्ये पाहून थक्क व्हाल\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nगुन्हेगारीहाथरसनंतर बुलंदशहर हादरले, अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार\nपुणेपार्थ पवार म्हणाले, माझ्याकडं दुसरा पर्याय नाही\nसिनेन्यूज...म्हणून इरफानच्या पत्नीनं CBD ऑईल कायदेशीर करण्याची केली मागणी\nविदेश वृत्तऑफिसमध्ये 'या' गोष्टीमुळेही फैलावू शकतो करोनाचा संसर्ग\nमुंबईभाजप नेते नारायण राणे यांना करोना; सेल्फ आयसोलेट होणार\nसिनेन्यूजवर्सोवा पोलीस ठाण्यात पोहोचला अनुराग कश्यप, चौकशीला सुरुवात\nब्युटीलांबसडक आणि काळ्याशार केसांसाठी करा हे ३ नैसर्गिक उपाय\nमोबाइलसॅमसंग Galaxy A3 Core स्मार्टफोन लाँच, किंमत ६५०० रु\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nहेल्थया २ कारणांमुळे कमजोर होतं आपलं हृदय, ‘या’ ५ फळांचे सेवन केल्यास दूर होईल धोका\nकार-बाइकनवी मारुती सुझुकी ऑल्टो येतेय, आधीपेक्षा लांब आणि दमदार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/07/one-person-was-beaten-with-a-stick-for-a-trivial-reason/", "date_download": "2020-10-01T08:21:45Z", "digest": "sha1:KGAOSSZAPOP3OOIGTGQKWS2XJDPU7BKC", "length": 11118, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "किरकोळ कारणावरून एकास काठ्या व दांडक्याने मारहाण - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला द���खल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nHome/Ahmednagar South/किरकोळ कारणावरून एकास काठ्या व दांडक्याने मारहाण\nकिरकोळ कारणावरून एकास काठ्या व दांडक्याने मारहाण\nअहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- जामखेड तालुक्या अनेकदा अनेक गुन्हेगारी घटना घडल्याचे अनेकदा समोर आले आहे. आता अगदी किरकोळ कारणावरून एकास गज काठ्या व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात\nआल्याची घटना जामखेड तालुक्यातील साकत येथे घडली आहे. गोविंद चव्हाण यांना ही मारहाण करण्यात अली असून त्यांच्या फिर्यादीनुसार साकत गावातील दिपक विजय घोडेस्वार, रमेश विजय घोडेस्वार, र\nवी बळी घोडेस्वार, दादा मारुती घोडेस्वर ,विकी पुलवळे, कैलास पुलवळे, पप्पू रावसाहेब पुलवळे या सात जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nअधिक माहिती अशी: गोविंद जयसिंग चव्हाण यांनी वायरमनला विजेचा आकडा कट करण्यास सांगितले. याचा राग मनात धरून तालुक्यातील साकत गावातील सात ते आठ जणांनी त्यांना साकत गावातील बसस्थानक परिसरात फोन करून बोलावून घेत गज काठ्या व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.\nत्यानंतर आरोपींनी चव्हाण यांना काळ्या रंगाच्या एमएच 12 सी. के. 5776 या सफारी गाडीत बसवून साकत शिवारातील पवन चक्कीजवळ घेऊन गेले व कोयत्याचा धाक दाखवत तू जर पुन्हा आमच्या नादी लागला\nतर तुला जीवे मारून टाकू अशी धमकी देत मारहाण केली या मारहाणीत चव्हाण हे गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात उपचार घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी रमेश घोडेस्वार व रवी घोडेस्वार या दोन आरोपींना अटक केली आहे.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रे��िंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/08/very-important-news-about-the-transfer-of-primary-teachers/", "date_download": "2020-10-01T07:27:57Z", "digest": "sha1:QTDSSW32HD6ERDZGEWXIDJEJ6DWVSZIZ", "length": 10790, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत अत्यंत महत्वाची बातमी ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nमोठी बातमी : जिल्ह्यातील ‘ह्या’ पोलीस अधिकार्यांच्या झाल्या बदल्या\nअहमदनगर जिल्ह्यातील ‘हे’ शहर 4 दिवस बंद\nHome/Ahmednagar City/प्राथमिक शिक्षकांच्या बदल��यांबाबत अत्यंत महत्वाची बातमी \nप्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत अत्यंत महत्वाची बातमी \nअहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची विनंती बदल्या करण्यास सांगितले असले तरी आदिवासी भागातील (पेसा) शिक्षकांच्या बदल्या करण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.\nशिक्षकांच्या बदली प्रक्रियेत पेसाच्या बदल्या होणार नसल्याने बदलीची प्रक्रियाच पूर्ण होणार नाही. यामुळे यंदा अहमदनगर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यावर गंडांतर येणार आहे.\nराज्य सरकारच्या आदेशानूसार यंदा प्राथमिक शिक्षकांच्या 10 ऑगस्टपर्यंत विनंती बदल्याचे करण्याचे सुधारित आदेश होते. मात्र, जिल्हा परिषदेतील वाढता करोना संसर्ग\nयामुळे विनंती बदल्यांसाठी राबविण्यात येणारी प्रक्रिया अद्याप पुर्ण झालेली नाही. यामुळे पेसा भागातील बदल्या बाजूला ठेवून उर्वरित जिल्ह्यातील बदली प्रक्रिया राबवायाची ठरल्यास ती देखील होण्याची चिन्हे कमी आहेत.\nअद्याप शिक्षण विभागाने विनंती बदलीसाठी जिल्ह्यातून शिक्षकांची नावे जमा केलेली नाही. यामुळे शिक्षकांच्या बदल्यांचा 10 ऑगस्टचा मुर्हूत तुर्तास टळणार आहे.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण य���ने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2020/09/first-kisan-rail-will-run19-sept-2020/", "date_download": "2020-10-01T08:07:33Z", "digest": "sha1:K4SF6ZWHQNU52TWUAPLZOAVG55THBQQA", "length": 9032, "nlines": 126, "source_domain": "belgaumlive.com", "title": "राज्यातील पहिली किसान रेल्वे धावणार १९ सप्टेंबर रोजी - बेळगांव Live", "raw_content": "\nHome बातम्या राज्यातील पहिली किसान रेल्वे धावणार १९ सप्टेंबर रोजी\nराज्यातील पहिली किसान रेल्वे धावणार १९ सप्टेंबर रोजी\nकर्नाटकातील पहिली किसान रेल १९ सप्टेंबर ते १७ रोजी बंगळूर, निजामुद्दीन आणि दिल्लीदरम्यान धावणार आहे. 2,७५१ किलोमीटरचा प्रवास करणारी रेल्वे मैसूर, हुबळी, पुणे या मार्गे धावणार आहे. या रेल्वेमुळे शेतकऱ्यांना कमी दरात शेतमालाची वाहतूक करता येईल, असे मत दक्षिण पश्चिम रेल्वेने व्यक्त केले आहे.\nयावर्षीच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शेतकऱ्यांसाठी किसान रेल्वेची घोषणा केली होती. किसान रेल्वे ही स्पेशल पार्सल ट्रेन असेल, ज्यामध्ये धान्य, फळ आणि भाजीपाला पाठवण्याची व्यवस्था असेल. नाशवंत वस्तूंसाठी राष्ट्रीय शीत पुरवठा साखळी, दूध, मांस आणि मासे यांचा समावेश आहे.\nकिसान रेल्वेमुळे कृषी उत्पादने जलद वाहतुकीद्वारे देशभरात पोहचविल्या जातात. यामुळे शेतकरी आणि ग्राहकांना फायदा होत आहे. छोटे शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या गरजा भागविणाऱ्या या गाडीला चालना देण्यासाठी मध्य रेल्वे ही बिझनेस डेव्हलपमेंट युनिटच्या माध्यमातून स्थानिक शेतकरी, लोडर्स, एपीएमसी आणि व्यक्तींशी मार्केटिंगच्या बैठका घेऊन त्यांच्या मागण्या एकत्रित करत आहे. त्यामुळे प्रतिसाद वाढत आहे.\nदक्षिण पश्चिम रेल्वेने प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार रेल्वे क्रमांक ००६२५ ही रेल्वे १९ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत प्रवास करणार असून केएसआर बंगळूर येथून शनिवारी १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.४५ वाजता सुटणार आहे. त्यानंतर सोमवारी सकाळी ११.४५ वाजता निजामुद्दीन स्थानकावर पोहोचणार आहे. त्यानंतर परतीच्या प्रवासात रेल्वे क्रमांक ००६२६ निजामुद्दीन येथून मंगळवारी सायंकाळी ५.०० वाजता सुटून पुन्हा बंगळूर स्थानकावर शुक्रवारी १.४५ वाजता पोहोचणार आहे.\nया प्रवासादरम्यान ही रेल्वे मैसूर, हासन, अरसिकेरे, दावणगेरे, हुबळी, लोंढा, बेळगाव, मिरज, पुणे, मनमाड, भुसावळ, भोपाळ, झांशी, आग्रा कॅंटोन्मेंट आणि मथुरा या रेल्वेस्थानकावर थांबणार आहे.\nया रेल्वेमध्ये आपला माल नियोजित मार्गावरील स्थानकावर लोड/अनलोड करण्यास दिलेल्या वेळेतच लोड करण्याची परवानगी दिली आहे. परंतु या रेल्वेमध्ये प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे रेल्वे विभागाने जाहीर केलेल्या माहितीपत्रकात नमूद केले आहे.\nPrevious articleडॉक्टरांच्या संपामुळे कोविड रुग्णांच्या नोंदी ठप्प\nNext articleन्यायालयीन आवारात सुरू करा पोस्ट ऑफिस\nया गावातील दलित स्मशानभूमीची समस्या सोडवा-\nबेळगावमधील या गावात आत्मा राहतात सरकारी कामाच्या दिशादर्शकाची हास्यास्पद दशा\nकिणये येथील लक्ष्मी मंदिरात लाखांची चोरी.\nया गावातील दलित स्मशानभूमीची समस्या सोडवा-\nबेळगावमधील या गावात आत्मा राहतात सरकारी कामाच्या दिशादर्शकाची हास्यास्पद दशा\nकिणये येथील लक्ष्मी मंदिरात लाखांची चोरी.\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5-%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/aSA3B1.html", "date_download": "2020-10-01T08:27:21Z", "digest": "sha1:UG23SNRUU5DWFZVOJP2JISAHGU45EKTT", "length": 19442, "nlines": 41, "source_domain": "rajsatya.page", "title": "सहकारमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून अपेक्षा वाढल्या - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गो��ख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nसहकारमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून अपेक्षा वाढल्या\nकराड वार्तापत्र - गोरख तावरे\nसातारा जिल्ह्याला एक कॅबिनेट व एक राज्यमंत्रीपद महाविकास आघाडी सरकारमध्ये मिळालेले आहे. कराड उत्तरचे बाळासाहेब पाटील यांना कॅबिनेट तर पाटण मतदार मतदारसंघात शिवसेनेचे शंभूराज देसाई यांना राज्यमंत्रीपद मिळाले आहे.बाळासाहेब पाटील व शंभूराज देसाई हे पहिल्यांदाच मंत्री झाल्यामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात आनंदचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्याचबरोबर कराड उत्तर व पाटण मतदारसंघांमध्ये या दोन मंत्रीमहोदय यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.आमदार बाळासाहेब पाटील आमदारकीचा रौप्यमहोत्सव साजरा करीत आहेत तर शिवसेनेचे आमदार सलग तीन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येणारे आमदार आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, काँग्रेस पक्षाचे मिळून राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे दोन पक्षातील दोन आमदारांना नामदार म्हणून राज्यस्तरावर काम करण्याची संधी मिळालेली आहे. सातारा जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावण्याची हवी, या दोन्ही मंत्री महोदयांनी दिल्यामुळे रेंगाळलेले प्रकल्पला निधी मिळून प्रश्न मार्गी लागतील अशी आशा निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांच्या हातात हात घालून विकास प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहेत. हा सकारात्मक दृष्टिकोन विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे.\nपश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकार तळागाळापर्यंत रुजला आहे. अनेक सहकारी संस्थांच्या माध्यमातून विकास प्रक्रिया पश्चिम महाराष्ट्रात सातत्याने सुरू असते. कॅबिनेट मंत्री म्हणून बाळासाहेब पाटील यांना संधी मिळाली असली तरी त्यांच्याकडे सध्या सहकार व पणन खात्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे बाळासाहेब पाटील हे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे गेल्या अनेक वर्षापासून अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. \"सह्याद्री पॅटर्न\" म्हणून महाराष्ट्रात सह्याद्री कारखान्याने लौकिक प्राप्त केला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात ऊस उत्पादक श���तकऱ्यांना सर्वाधिक दर देण्यात \"सह्याद्री\" नेहमीच अग्रक्रमावर राहिलेला आहे. सहकार व पणन खात्याचा कार्यभार पाहताना बाळासाहेब पाटील महाराष्ट्रातील सहकार चळवळ अधिक गतिमान व सक्षम करण्याचा निश्चित प्रयत्न करतील. सहकार क्षेत्रातील अनुभवी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून बाळासाहेब पाटील यांच्याकडे पाहिले जाते. सहकार व पणन खाते बाळासाहेब पाटील यांना मिळाल्यामुळे या खात्याला नक्कीच न्याय देण्याची त्यांची भूमिका राहील.\nपाटणचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई हे गेल्या पंधरा वर्षापासून पाटण मतदारसंघातून निवडून येत आहेत. शिवसेनेचे सातारा जिल्ह्यातील यापूर्वीचे एकमेव आमदार म्हणून शंभूराजे देसाई यांचे काम इतर आमदारांनी पेक्षा सरस आहे. कारण शासन स्तरावर निधी मिळवून पाटण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा केलेला प्रयत्न हा अत्यंत स्तुत्य असा आहे. गत पाच वर्षांमध्ये १८००० कोटींचा विकास निधी आणून पाटण तालुक्यात विकासाची गंगा वाहती ठेवली आहे. विधानसभेमध्ये विविध प्रश्नावर चर्चेत आमदार शंभूराज देसाई यांचा सहभाग असतो. ग्रामीण भागातील आमदार म्हणून शिवसेना नेहमीच शंभूराज देसाई यांना सभागृहांमध्ये बोलण्याची संधी देत आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातून शंभूराज देसाई यांना मंत्रीपद मिळणार असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज होता. तो तंतोतंत खरा ठरला आणि शंभूराज देसाई यांना राज्यमंत्रीपद शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. विधानसभेच्या अधिवेशनानंतर शंभूराज देसाई यांनी जे काम केले, चर्चेत सहभाग घेतला, त्याची संपूर्ण माहिती अधिवेशन संपल्यानंतर कराड येथे पत्रकार परिषद घेऊन सातत्याने देत असतात.\nआता शंभूराज देसाई यांना मंत्रिपद मिळाले आहे. विस्तारित मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री पदाची जबाबदारी दिल्यानंतर खाते वाटपामध्ये शंभूराज देसाई यांना गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन या खात्यांचा कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. शंभूराज देसाई हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. शंभूराज देसाई यांच्या घराण्याला राज्य मंत्रिमंडळात काम करण्याचा पूर्वइतिहास आहे. शंभूराज देसाई यांचे आजोबा लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये काम करताना अनेक खात्यांवर त्यांनी दबदबा निर्माण केला. महत्त्वाचे निर्णय घेतले, हा शंभूराज देसाई कुटुंबियांचा पूर्वानुभव पाहता, शंभूराज देसाई यांना मिळालेल्या खात्यांमध्ये शंभूराज देसाई नक्कीच भरीव काम करून आपले योगदान देतील अशी आशा निर्माण झाली आहे. पाटण तालुका हा दुर्गम डोंगर असल्यामुळे या ठिकाणी विकासाची कामे अनेक आहेत. कारण पाटण मतदारसंघातील अनेक लोक रोजीरोटीसाठी मुंबई-पुणे याठिकाणी जातात, हा लोंढा थांबविण्याचा प्रयत्न शंभूराज देसाई करणार असल्याचे त्यांनी नुकतेच कराड येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.\nसहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची राजकीय वाटचाल ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्या विचारांनुसार असल्यामुळे शांत, संयमीपणाने बाळासाहेब पाटील राजकारणात आपले पाऊल टाकत असतात. राजकारण केवळ निवडणूकी पुरतेच करायचे, इतर वेळी सामाजिक दृष्टिकोन ठेवून काम करायचे, अशी पद्धत करून उत्तरमध्ये असल्यामुळे सहकार खात्याचा कारभार पाहताना सहकार खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण संस्था अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने बाळासाहेब पाटील नक्कीच प्रयत्न करतील.कराड नगरपालिकेचे सलक 42 वर्ष नगराध्यक्षपद भूषविण्याचा जागतिक करणारे स्वर्गीय पी.डी. पाटीलसाहेब यांचे सुपुत्र बाळासाहेब पाटील हे देखील पिताश्रींच्या पावलावर पाऊल टाकून विकासात्मक दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याबरोबरच सहकार खात्याचा कार्यभार सांभाळताना राज्यामध्ये वेगळ्या पद्धतीने सहकार खात्याचा ठसा उमटवतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी जरी बाळासाहेब पाटील असले तरी, सर्वपक्षीय आमदारांच्याबरोबर त्यांचा मित्रत्वाचा स्नेहभाव अतिशय सकारात्मक आहे. यामुळे सहकार खात्याचे काम करताना त्यांना या सर्वांचा अधिक फायदा होणार आहे.\nसहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्ह्यामध्ये आपली भूमिका राज्यस्तरावर कोणती असेल हे जाहीर केले आहे. कारण शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, काँग्रेस पक्षाचे सरकार म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे आपण ज्���ा राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी असलो तरी, तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका राहील, हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कारण राज्यस्तरावर काम करण्याची मिळालेल्या संधीमुळे इतर पक्षातील कार्यकर्त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्याची हमी व भूमिका दोन्ही मंत्रीमहोदयांनी घेतलेली आहे.सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा स्वभाव आणि गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या स्वभावामध्ये जरी अंतर असले तरी, विचार एक असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सातारा जिल्ह्यात नक्कीच या दोन मंत्रीमहोदयांच्यामुळे सातारा जिल्हातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील आणि प्रत्येक मतदार संघाला विकासात्मक निधी समप्रमाणात मिळेल.विकासाच्या बाबतीत सातारा जिल्हा आघाडीवर असला तरी, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अनेक योजना रखडल्या आहेत. त्या मार्गी लागणे आवश्यक आहे.महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे व शिवसेनेचे असे दोन मंत्री हातात हात घालून विकासाची कामे करणार आहेत.सातारा जिल्ह्यातील जनतेच्या सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्या पूर्ण करण्याचा हे दोन मंत्रीमहोदय कसा प्रयत्न करतात हे जाहीर केले आहे. कारण शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, काँग्रेस पक्षाचे सरकार म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे आपण ज्या राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी असलो तरी, तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका राहील, हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कारण राज्यस्तरावर काम करण्याची मिळालेल्या संधीमुळे इतर पक्षातील कार्यकर्त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्याची हमी व भूमिका दोन्ही मंत्रीमहोदयांनी घेतलेली आहे.सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा स्वभाव आणि गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या स्वभावामध्ये जरी अंतर असले तरी, विचार एक असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सातारा जिल्ह्यात नक्कीच या दोन मंत्रीमहोदयांच्यामुळे सातारा जिल्हातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील आणि प्रत्येक मतदार संघाला विकासात्मक निधी समप्रमाणात मिळेल.विकासाच्या बाबतीत सातारा जिल्हा आघाडीवर असला तरी, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अनेक योजना रखडल्या आहेत. त्या मार्गी लागणे आवश्यक आहे.महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे व शिवसेनेचे असे दोन मंत्री हातात हात घालून विकासाची कामे करणार आहेत.सातारा जिल्ह्यातील जनतेच्या सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्या पूर्ण करण्याचा हे दोन मंत्रीमहोदय कसा प्रयत्न करतात हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/24996/", "date_download": "2020-10-01T07:52:29Z", "digest": "sha1:XKQW5KUIWZZNWVCR5KHC5TCOIAL5MVNX", "length": 31304, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "सेंट पीटर्स चर्च – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nसेंट पीटर्स चर्च :सेंट पीटर्स बॅसिलिका या नावानेही ओळखले जाणारे हे चर्च रोमच्या वायव्य भागातील⇨ व्हॅटिकन सिटी मध्ये आहे. ⇨ येशू ख्रिस्ताचा प्रमुख शिष्य व पहिला पोप सेंट पीटर याचे थडगे ( ‘क्रिप्ट’ म्हणजे गुहिका वा अधोवेदी) परंपरेने ज्या जागी मानले गेले, तिथे हे चर्च उभारले आहे. १९८९ पर्यंत हे जगातील सर्वांत मोठे चर्च मानले जात होते तथापि १९८९ मध्ये यामाऊसूक्रो, कोत दे आयव्हरी (आयव्हरी कोस्ट) येथे या चर्चपेक्षाही मोठ्या आकाराची नवी बॅसिलिका बांधण्यात आली.\nसेंट पीटर्स चर्चची वास्तुरच��ा क्रॉसच्या आकाराची असून, त्यात सु. ५०,००० लोक सामावू शकतात. चर्चची लांबीची बाजू २१० मी. असून त्याची सर्वांत जास्त रुंद बाजू सु. १३५ मी. आहे. त्याचे एकूण क्षेत्र सु. १५,१०० चौ. मी. पेक्षा जास्त आहे. चर्चचे मध्यदालन (नेव्ह) सु. ४५ मी. उंच आहे. चर्चचा सर्वांत लक्षवेधक व उठावदार वास्तुघटक म्हणजे ⇨ मायकेलअँजेलो (१४७५-१५६४) याने संकल्पिलेला चर्चवरचा भव्य व प्रेक्षणीय घुमट होय. हा घुमट तळापासून सु. १२० मी. पेक्षा जास्त उंच असून त्याचा व्यास सु. ४२ मी. आहे. रोमन कॅथलिक पंथाचे हे प्रमुख मध्यवर्ती चर्च मानले जाते. १८७० पासून सेंट पीटर्स चर्चचा वापर पोपच्या बहुतेक धार्मिक विधींसाठी होत आला आहे.\nविद्यमान चर्चवास्तूचे दर्शनी बाह्य आकर्षक रूप घडविण्यात तसेच अंतर्भागाची सजावट करण्यात ह्या चर्चचा एक प्रमुख वास्तुशिल्पज्ञ⇨ जोव्हान्नी लोरेंत्सो बेर्नीनी (१५९८-१६८०) ह्याचा वाटा मोठा आहे. चर्चचा प्रवेशमार्ग सु. १·५ किमी. लांबीचा असून तो टायबर नदीपात्रापासून सुरू होऊन ‘पिॲझा दी सान प्येअत्रो ’ (सेंट पीटर्स स्क्वेअर) येथे म्हणजे सेंट पीटर्स चर्चच्या चौकाशी मिळतो. पिॲझा म्हणजे चर्चच्या समोरची विस्तीर्ण मोकळी जागा वा चौक. पिॲझाच्या विरुद्ध बाजूंना अर्धवर्तुळाकार रचना असलेल्या दोन स्तंभावली (स्तंभांच्या रांगा) व दोन कारंजी योजिली आहेत. पिॲझाच्या मध्यभागी तांबूस एकसंध ग्रॅनाइटचा २६ मी. उंचीचा निमुळता, टोकदार ⇨ ऑबेलिस्क (शंकुस्तंभ) उभारलेला आहे. हा स्तंभ ईजिप्तमधून इ. स. सु. ३७ मध्ये रोम येथे आणण्यात आला व १५८६ मध्ये तो स्थलांतरित करून पिॲझामध्ये उभारण्यात आला. पिॲझाची रचना १६६७ मध्ये पूर्ण झाली. सेंट पीटर्स चर्चचा विस्तीर्ण अंतर्भाग प्रबोधनकालीन व बरोककालीन कलावंतांच्या उत्तमोत्तम चित्र-शिल्पाकृतींनी सजवण्यात आला आहे. त्यात अनेक उत्तमोत्तम शिल्पे, पुतळे, अलंकृत वेदी, शिल्पांकित थडगी यांचा समावेश आहे. (पहा : मराठी विश्‍वकोश : खंड १७, चित्रपत्र १७).\nसेंट पीटर्स चर्चवास्तूला अनेक शतकांचा प्रदीर्घ इतिहास आहे. रोमन सम्राट कॉन्स्टंटीन द ग्रेट याच्या आदेशावरून चर्चचे बांधकाम इ. स. सु. ३२५ च्या सुमारास, सेंट पीटरचे थडगे मानले गेलेल्या जागी सुरू करण्यात आले व साधारण तीस वर्षांनी ते पूर्ण झाले. कॉन्स्टंटीन याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला, तो विधी साजरा करण्यासाठी हे चर्च उभारले. या चर्चची वास्तुरचना ही ‘बॅसिलिका’च्या (रोमनांची आयताकृती सभागृहवास्तू) आकाराची म्हणजे लंबचौरसाकार होती. सेंट पीटर्सच्या थडग्याला केंद्रस्थानी ठेवून ही ‘टी’ (T) आकाराची बॅसिलिका बांधण्यात आली. चर्चच्या सभामंडपातील मध्यदालन हे चर्चची पूर्ण लांबी व्यापलेल्या स्तंभांच्या चार रांगांनी दुतर्फा पाखांमध्ये विभागलेले होते. हे जुने चर्च ‘ओल्ड सेंट पीटर्स बॅसिलिका’ या नावाने ओळखले जाते. मध्ययुगात या चर्चला पवित्र धर्मस्थळ म्हणून माहात्म्य प्राप्त झाले व असंख्य ख्रिस्ती १४ भाविकांनी या चर्चच्या यात्रा केल्या. कालौघात या चर्चवास्तूची पडझड झाल्याने पाचवा पोप निकोलस याने १४५२ मध्ये जुन्या चर्चचा जीर्णोद्धार व विस्तारकार्य हाती घेतले. १५०६ पर्यंत हे जीर्णोद्धाराचे कार्य चालू होते. त्याच वर्षी, पोप दुसरा जूल्यस (कार. १५०३-१३) याने सेंट पीटर्स चर्चवास्तू संपूर्ण नव्याने उभारण्याचा निर्णय घेऊन जुन्या मूळ चर्चचे पूर्ण उच्चाटन केले. आधीच्या वास्तुरचनेतील फक्त थडगे व काही अंशभागच शिल्लक उरला. नव्या भव्य वास्तुउभारणीच्या कार्यासाठी त्याने दोनातो ब्रामांते (१४४४-१५१४) या तत्कालीन श्रेष्ठ वास्तुशिल्पज्ञाची नियुक्ती केली. ब्रामांतेने ‘ग्रीक क्रॉस’च्या (समान लांबी असलेल्या उभ्या व आडव्या चार पट्टयांची क्रॉसरचना) धर्तीवर चौरसाकार वास्तुयोजन केले. क्रॉसच्या आकाराचे दालन व त्याभोवती प्रार्थनामंदिराचे (चॅपेल) सुसंवादी आयोजन त्याने केले. भव्य अशा कमानींवर प्रचंड घुमट बसविण्याची योजनाही त्यात होती. १५०६ मध्ये त्याची पायाभरणी झाली. ही कल्पना जरी तिच्या मूळ योजनेनुरूप प्रत्यक्षात आली नाही, तरी त्या काळातील महत्त्वाकांक्षी निर्मितीचे ते एक लक्षणीय प्रतीक होते. दीर्घकाळ चाललेल्या या चर्चवास्तूच्या प्रकल्पावर-बांधकाम व अंतर्गत सजावटीवर-ब्रामांतेसह एकूण दहा वेगवेगळ्या वास्तुकारांनी काम केले. त्यांत रॅफेएल, मायकेलअँजेलो, जॉकोमो देल्ला पॉर्ता व कार्लो मादेर्नो ह्या विख्यात वास्तुशिल्पज्ञांचा महत्त्वाचा सहभाग होता. ब्रामांतेच्या मृत्युनंतर १५१४ मध्ये ⇨ रॅफेएल (१४८३-१५२०) या श्रेष्ठ इटालियन चित्रकारवास्तुविशारदाने हा वास्तुकल्प हाती घेतला. चर्चच्या मध्यदालनाची लांबी वाढविण्यासाठी त्याने म���ळचा ग्रीक क्रॉसच्या आकाराचा वास्तुकल्प बदलून ‘लॅटिन क्रॉस’च्या ( उभ्या उंच पट्टीच्या मध्याच्या वर जोडलेल्या व त्याला छेदणाऱ्या आडव्या आखूड पट्टीच्या आकाराची क्रॉसरचना) धर्तीवर लंबचौरसाकार नवा आराखडा तयार केला. १५२७ मध्ये रोम शहरात लुटालूट झाल्याने चर्चचे बांधकाम दीर्घकाळ रेंगाळले. दरम्यान आंतॉन्यो दा सांगाल्लो, द यंगर (१४८३-१५४६) या फ्लॉरेन्सच्या वास्तुविशारदाने लॅटिन क्रॉस चर्चची भव्य लाकडी नमुनाकृती तयार केली. सांगाल्लोच्या जागी मायकेलअँजेलो याची १५४७ मध्ये चर्चचा प्रमुख वास्तुकार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याने ब्रामांतेचा मूळचा ग्रीक क्रॉसच्या आकाराचा चौरस रचनाकल्प स्वीकारला. मात्र ब्रामांतेच्या समप्रमाणित व स्थिर भासणाऱ्या घुमटरचनेत बदल करून, त्याऐवजी गतिमान, चैतन्यशीलतेचा प्रत्यय देणाऱ्या नव्या घुमटरचनेचा वास्तुकल्प केला. घुमटाच्या तळाशी त्याने ‘ड्रम’ (गोल रिंगण) बसवले. त्यामुळे घुमट वर उचलल्यासारखा व आकाशाकडे झेपावणारा भासतो. आधारतीरांशी खिळवलेल्या दुहेरी स्तंभांवर हा घुमट रचला आहे. घुमटाचा अंडाकृती उथळा भरभक्कम असून त्याच्या कोपऱ्यांत लहान आधार-घुमट योजिले आहेत. मुख्य घुमट द्विकवची असून त्यांपैकी अंतर्कवच अर्धगोलाकार व बाह्यकवच टोकदार आहे. या टोकदारपणामुळे संपूर्ण वास्तूच आकाशाकडे झेपावते आहे, असा भास होतो. कोणत्याही बाजूने पाहिले तरी एक सौंदर्यपूर्ण रचना दिसावी, अशा कौशल्याने त्याने सेंट पीटर्स चर्चचा रचनाकल्प केला. १५६४ मध्ये मायकेलअँजेलोचा मृत्यू झाला, तोपर्यंत यातले बरेचसे बांधकाम पूर्ण झाले होते. त्याच्या मृत्यूनंतर जॉकोमो देल्ला पॉर्ता (सु. १५४१-१६०२) या वास्तुकाराने घुमटाचे उर्वरित बांधकाम मायकेलअँजेलोच्या वास्तुकल्पानुरूप पूर्ण केले (१५८५-९०). सतराव्या शतकात पाचवा पोप पॉल (कार. १६०५-२१) याने ख्रिस्ती धर्मातील सार्वजनिक प्रार्थनाविधीच्या सोयीच्या दृष्टीने लॅटिन क्रॉसच्या लंबचौरस, आयताकृती वास्तुरचनेचा आग्रह धरला व कार्लो मादेर्नो (१५५६- १६२९) या इटालियन वास्तुकाराने त्यानुसार केलेला लॅटिन क्रॉसचा रचनाकल्प अंतिमतः मान्य करण्यात आला. सेंट पीटर्स चर्चची विद्यमान वास्तुरचना ह्याच आकारात आहे. मादेर्नोच्या रचनाकल्पानुसार १६१२ मध्ये चर्चच्या मध्यदालनाची लांब�� पूर्वेच्या बाजूला वाढविण्यात आली. त्यानुसार चर्चवास्तूची एकूण लांबी ६३६ फुट (१९४ मी.) झाली. तसेच मादेर्नोने चर्चच्या भरभक्कम दर्शनी भागाचीही रचना मायकेलअँजेलोच्या मूळ आराखड्यात थोड्याफार सुधारणा करून पूर्ण केली. १६२९ मध्ये जोव्हान्नी लोरेंत्सो बेर्नीनी ह्या वास्तुशिल्पज्ञाची सेंट पीटर्स चर्चचा प्रमुख वास्तुविशारद म्हणून नियुक्ती करण्यात आली. बेर्नीनीने पोपच्या वेदीवरील ब्राँझमधील अलंकृत छत्र (बाल्दाकिनो ) शिल्पित केले (१६३०). देवगृहातील ‘ॲप्स’ ( चर्च-वास्तूच्या शेवटच्या भागात असलेला अर्धवर्तुळाकार कोनाडा. या ठिकाणी मुख्य वेदी असते.) आणि सेंट पीटरचे ब्राँझमधील सिंहासन (१६५६) त्याने शिल्पांकित केले. कॉन्स्टंटीनचा विरश्रीयुक्त अश्वारूढ पुतळा, पोप आठवा अर्बन व पोप सातवा अलेक्झांडर यांची त्याने शिल्पित केलेली थडगी ह्या त्याच्या सर्व शिल्पाकृतींनी सेंट पीटर्स चर्चच्या अंतर्भागाची शोभा वाढवली. सेंट पीटर्स चर्चच्या अंतर्भागातील इतर उल्लेखनीय शिल्पे म्हणजे सेंट पीटरचा मध्ययुगीन ब्राँझ पुतळा व मायकेलअँजेलोचे प्येता (१४९८) हे संगमरवरी शिल्प (पहा : मराठी विश्‍वकोश : खंड १७, चित्रपत्र ४०). बरोक शैलीतील चित्रांच्या कुट्टिम (मोझेइक) अलंकृत प्रतिकृतींनी वेदींचे सुशोभन केले आहे. पोप आठवा अर्बन याने १६२६ मध्ये चर्चवास्तूचे ईश्‍वरी सेवेसाठी विधिवत समर्पण केले मात्र नंतरच्या काळातही वास्तुरचनेत अन्य काही घटकांची भर पडत गेली.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. ���ा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/04/champa-nagpur-Death-of-an-unknown-person-at-Pachgaon-Shivar.html", "date_download": "2020-10-01T08:49:35Z", "digest": "sha1:OWVMOZVBGVHMJXAS2FMKMNC35WZKVPA2", "length": 8324, "nlines": 103, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "पाचगाव शिवारात अज्ञात व्यक्तीचा म्रुत्यु - KhabarBat™", "raw_content": "\nHome Unlabelled पाचगाव शिवारात अज्ञात व्यक्तीचा म्रुत्यु\nपाचगाव शिवारात अज्ञात व्यक्तीचा म्रुत्यु\nनागपुर ते उमरेड महामार्गावरील निजाम यांच्या ग्यारेज जवळ उभ्या असलेल्या नादुरुस्त टाटा सुमो वाहनाला लागुन एक अनोळखी म्रुतक वय अंदाजे ६०वर्ष यांचे म्रुत्युदेह आढळले असून मृत्यू उन्हाच्या तडाख्यातून झाल्याचे तेथील ग्रामस्थांनी सांगितले .त्यासंबंधाने निजाम ग्यारेज मधील चौकीदार नामे बालाजी रामाजी पंधरे यांनी पोलिस चौकी पाचगाव येथे हजर येऊन तक्रार दिल्याने पाचगाव पोलिस चौकीचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक प्रमोद राऊत यांनी आकस्मिक म्रुत्युची नोंद केली .\nअसून आकस्मिक म्रुत्युचा पुढील तपास ठाणेदार परघणे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद राऊत यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस उपनिरीक्षक अशोक भोयर पो .कॉ पवन सावरकर चालक हवलदार संजय कानडे तपास करीत आहे\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive ऑक्टोबर (1) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिज���टल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://dhule.gov.in/mr/document-category/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2020-10-01T08:42:06Z", "digest": "sha1:Z6J2CAF45C4QC2MAQEQMMEEYPVDGJDAP", "length": 6635, "nlines": 133, "source_domain": "dhule.gov.in", "title": "न्यूट्रीफीड यादी | धुळे जिल्हा , महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासमहामंडळ ( एम.आय.डी.सी.)\nएसटीडी आणि पिन कोड\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – धुळे\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – शिरपूर\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – तालुका साक्री\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – शिंदखेडा\nपिकनिहाय क्षेत्र, उत्पादन, उत्पादकता 2018-19\nजिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन -२०१७\nधुळे जिल्ह्यातुन महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात जाण्यासाठी\nधुळे जिल्ह्यातुन भारतातील इतर राज्यात जाण्यासाठी\nमतदार यादीत नाव शोधा\nजिल्हाधिकारी कार्यालय – माहिती अधिकार\nसर्व जिल्हा अंतार्गत पासेस बी.एल.ओ यादी मतदान केंद्रांची यादी पिकनिहाय क्षेत्र, उत्पादन, उत्पादकता 2018-19 न्यूट्रीफीड यादी अनुकंपा यादी जेष्ठता यादी जनगणना नागरिकांची सनद जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन -२०१७ अधिसूचना योजना अहवाल प्रसिध्द यादी यशार्थ\nन्यूट्रीफीड शेतकर्‍यांची यादी – शिंदखेडा 10/01/2019 पहा (193 KB)\nन्यूट्रीफीड शेतकर्‍यांची यादी – शिरपूर 10/01/2019 पहा (255 KB)\nन्यूट्रीफीड शेतकर्‍यांची यादी – साक्री 10/01/2019 पहा (122 KB)\nन्यूट्रीफीड शेतकर्‍यांची यादी – धुळे 10/01/2019 पहा (179 KB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन, धुळे. , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 30, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pm-modi-addresses/", "date_download": "2020-10-01T07:00:27Z", "digest": "sha1:XSSI7QDP6M76IXFDIG6HPZNK3VNB6URP", "length": 3035, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "PM Modi addresses Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPM Modi On New Education Policy: पाहा नव्या शैक्षणिक धोरणाबाबत पंतप्रधान मोदी यांचे मत\nएमपीसी न्यूज- पं��प्रधान नरेंद्र मोदी ‘नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत उच्च शिक्षणातील परिवर्तनवादी सुधारणा’ परिषदेला मार्गदर्शन करत आहेत. मनुष्यबळ विकास मंत्रालय, यूजीसीच्या या परिषदेत पंतप्रधान मोदी बदलाचे फायदे सांगत आहेत. या परिषदेत…\nPimpri News: पालिकेचे उत्पन्न ‘लॉकडाउन’ सहा महिन्यात मालमत्ता करातून पालिका तिजोरीत केवळ 220 कोटी\nMoshi Crime : घरफोडी करून चार कॅमेरा लेन्स पळवल्या\nPimpri News : डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयात पॅरालीसीस ट्रीटमेंट युनिट सुरु\nPune Crime : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना अटक\nPimpri News: सेवानिवृत्त कर्मचा-यांनी प्रामाणिकपणा, शिस्त, सचोटीने पालिकेचे अस्तित्व टिकवून ठेवले – महापौर ढोरे\nChinchwad News : पादचारी नागरिकांचे मोबाईल फोन हिसकावणा-या चोरट्याला अटक; 23 मोबाईल जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://mahaupdates.com/corona-tests-in-the-state-crossed-the-10-lakh-mark/", "date_download": "2020-10-01T06:32:47Z", "digest": "sha1:SY6MUVU4XTJMQ32D2BLTXS34DXJKS7CT", "length": 6664, "nlines": 41, "source_domain": "mahaupdates.com", "title": "Corona tests in the state crossed the 10 lakh mark", "raw_content": "\nराज्यात कोरोनाच्या चाचण्यांनी ओलांडला १० लाखांचा टप्पा\nराज्यात कोरोनाच्या चाचण्यांनी ओलांडला १० लाखांचा टप्पा\nराज्यात आज कोरोनाच्या ६ हजार ३३० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७७ हजार २६० रुग्णांवर (ॲक्टिव्ह ) उपचार सुरू आहेत. आज ८०१८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या १ लाख १ हजार १७२ झाली आहे. राज्यात कोरोनाच्या चाचण्यांनी १० लाखांचा टप्पा ओलांडल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.\nआज सोडण्यात आलेल्या ८०१८ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात ७०३३ (आतापर्यंत एकूण ७२ हजार २८५) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात ४७७ (आतापर्यंत एकूण १४ हजार ३१५), नाशिक मंडळात ३३२ (आतापर्यंत एकूण ५६०२), औरंगाबाद मंडळ ९३ (आतापर्यंत एकूण ३२१४), कोल्हापूर मंडळ १२ (आतापर्यंत एकूण १५५६), लातूर मंडळ ७ (आतापर्यंत एकूण ७०२), अकोला मंडळ ३१ (आतापर्यंत एकूण १९६४), नागपूर मंडळ ३३ (आतापर्यंत एकूण १५३४) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.\nराज्यात सध्या ६४ शासकीय आणि ५० खाजगी अशा एकूण ११४ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत असून दर दशलक्ष लोकसंख्येमागे राज्यातील चाचण्यांचे प्रमाण ७७१५ एवढे आहे. हे प्रमाण देशपातळीवर ६३३४ एवढे आहे. १ जुलै २०२० देशभरात ९० लाख ५६ हजार १७�� प्रयोगशाळा चाचण्या झाल्या असून त्यातील ११.२६ टक्के चाचण्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १० लाख २० हजार ३६८ नमुन्यांपैकी १ लाख ८६ हजार ६२६ नमुने पॉझिटिव्ह (१८.२९ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ७२ हजार ३२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४१ हजार ७४१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.\nराज्यात आज १२५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ११० मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १५ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातील मृत्यूदर ४.३८ टक्के एवढा आहे. मागील ४८ तासात झालेले १२५ मृत्यू हे मुंबई मनपा-५७, ठाणे-१, ठाणे मनपा-४, जळगाव-६, नंदूरबार-१, पुणे-२, पुणे मनपा-१८, पिंपरी चिंचवड मनपा-१, सातारा-२,कोल्हापूर-१, औरंगाबाद-४, औरंगाबाद मनपा-९, जालना-२, लातूर-१,उस्मानाबाद-२, नांदेड मनपा-१, अकोला-२ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहेत.\nराज्यात आज 6330कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 186626 अशी झाली आहे. आज नवीन 8018 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 101172 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 77260 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak\nमराठा आरक्षणाच्या समर्थनात कोल्हापूरचे जि.प.सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांचा राजीनामा\nसाळवणमध्ये रोगप्रतिकारक शक्तिवर्धक औषधाचे वाटप\nकोरोना काळातील देवदूत – संताजी बाबा घोरपडे\nशिवणी रोड-चकवा ग्रामपंचायतने बनवले ग्रामपंचायत मोबाईल अ‍ॅप\nबहिरेश्वर ग्रामपंचायतने बनवले ग्रामपंचायत मोबाईल अ‍ॅप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-web-originals-prajakta-pratibha-ashok-kumbhar-marathi-article-4403", "date_download": "2020-10-01T07:28:07Z", "digest": "sha1:S66KEVJGWGXATHG3RW7KJFSNBZGNOC6J", "length": 14767, "nlines": 109, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Web Originals Prajakta Pratibha Ashok Kumbhar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 10 ऑगस्ट 2020\nजून महिन्यात ‘द हिंदू’ने एक रिपोर्ट पब्लिश केला होता, ‘डोमेस्टिक वायलन्स’बद्दलचा. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झालं आणि याच मार्च ते मे महिन्याच्या ६८ दिवसांच्या कालावधीत जवळपास दीड हजार तक्रारी दाखल झाल्या. या सगळ्या तक्रारी होत्या, घरगुती हिंसाचाराच्या. गेल्या दहा वर्षांतील मार्च ते मे या कालावधीतील तक्रारींपेक्षा यावर्षीचा, लॉकडाऊनमधला हा आकडा मोठा आहे. हा रिपोर्ट लिहिणाऱ्या एक्सपर्टसच्या मते, हा आकडा म्हणजे फक्त ‘टीप ऑफ आईसबर्ग’ - हिमनगाचा छोटासा भाग आहे. कारण भारतातल्या जवळपास ७७ टक्के महिला घरगुती हिंसाचाराचे प्रसंग स्वतःपुरते ठेवतात, त्याबद्दल कोणाला सांगत नाहीत. देश बदलतोय, महिलांचं सक्षमीकरण होतंय, झालंच तर प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रियांना स्थान आहे, हे असे विचार रोजचेच झालेले असताना, असा एखादा रिपोर्ट मेंदूला सुन्न करून जातो.\nबायकांनी काय आणि कसं वागावं, त्यांनी कोणत्या मर्यादेत राहावं याबद्दलच्या चौकटी आपल्याला फारशा नव्या नाहीत. अगदी पुराणापासून चालत आलेल्या, अनेक गोष्टींचे दाखले देऊन बायकांभोवती ‘लक्ष्मणरेषा’ आखणारे आजही अनेक आहेत. समजून घे - सहन कर - एवढं तर चालायचंच - हे तर प्रत्येक घरात घडतं... ही ‘अपेक्षित’ उत्तरं आजही अनेक ‘अनपेक्षित’ प्रश्नांवर तयार आहेत. पण कोणतीही चूक नसताना, स्वतःवर घडणाऱ्या अन्यायाविरुद्ध एखादी स्त्री अगदीच पेटून उठली तर जन्माने बाई आहे, म्हणून तिनं सहन केलं पाहिजे ही चौकटच एखादीनं मोडायची ठरवली तर जन्माने बाई आहे, म्हणून तिनं सहन केलं पाहिजे ही चौकटच एखादीनं मोडायची ठरवली तर नेटफ्लिक्स ओरिजिनलचा ‘बुलबुल’ हा चित्रपट हीच स्त्रीवादाची संकल्पना आपल्यासमोर मांडतो, ती पण एका सस्पेन्स थ्रिलर ट्विस्टमधून.\nही गोष्ट आहे बुलबुलची. स्वातंत्र्यपूर्व काळातली, सन १८१८ ची. पाच-सहा वर्षांच्या छोट्या बुलबुलचं लग्न होतं आणि हवेलीची ‘बडी बहू’ - ‘ठकुराइन’ होऊन ती ठाकूर हवेलीत प्रवेश करते. तिच्यापेक्षा वयानं खूपच मोठ्या असणाऱ्या नवऱ्यापेक्षा, समवयीन असणाऱ्या छोट्या दीराबरोबर, ‘सत्या’बरोबर तिची गट्टी जमते. वर्षं सरतात आणि तारुण्यात प्रवेश केलेल्या सत्या आणि बुलबुलची निरागस मैत्री घरच्यांच्या नजरेत यायला सुरुवात होते. या दोघांना वेगळं करण्यासाठी सत्याला लंडनला पाठविण्याचा घाट घातला जातो आणि या दोघांमध्ये नक्कीच मैत्रीपलीकडं काहीतरी होतं, या केवळ आणि केवळ संशयातून बुलबुलला तिच्या नवऱ्याकडून अशक्य मारहाण होते. पाय मोडलेले, अंगात त्राण नाही, वेदना सहन करायची ताकद नाही अशा अस्वस्थेत पडलेल्या बुलबुलवर तिचा मोठा वेडसर दीर बलात्कार करतो आणि बुलबुलमधली निरागसता एका क्षणात संपते. पुढं बुलबुलच्या आयुष्यात काय होतं, ती नेमका कोणता निर्��य घेते, हा निर्णय फक्त तिच्यापुरता असतो, की इतरांसाठीही या उत्तरांसाठी हा चित्रपट बघायला हवा. वरवर नेहमीचीच वाटणारी ही गोष्ट वेगळी ठरते ते बॅकग्राऊंडला सुरू असणाऱ्या सिरीयल मर्डर मिस्ट्रीमुळं.\nहा चित्रपट पाहताना आजही काही फारशी वेगळी अवस्था नाही हे प्रत्येक मोमेंटला - क्षणाला जाणवत राहतं. ‘एका स्त्रीच्या आयुष्यात तिच्या नवऱ्यापेक्षा जास्त खासगी इतर कोणती गोष्ट असू शकते’ असा प्रश्न विचारणारा इंद्रनील, आजही कितीतरी पुरुषांचं प्रतिनिधित्व करतो. आपल्या बायकोनं फक्त आणि फक्त आपल्याशी प्रामाणिक असावं, तिच्या प्रत्येक निर्णयाबद्दल आपल्याला माहिती असावं, आपल्याशिवाय तिच्या आयुष्यात इतर कोणी महत्त्वाचं असू नये, तिला तिच्या स्पेसची काय गरज असा विचार असणारे अनेक इंद्रनील आजही आहेतच की आपल्या आसपास’ असा प्रश्न विचारणारा इंद्रनील, आजही कितीतरी पुरुषांचं प्रतिनिधित्व करतो. आपल्या बायकोनं फक्त आणि फक्त आपल्याशी प्रामाणिक असावं, तिच्या प्रत्येक निर्णयाबद्दल आपल्याला माहिती असावं, आपल्याशिवाय तिच्या आयुष्यात इतर कोणी महत्त्वाचं असू नये, तिला तिच्या स्पेसची काय गरज असा विचार असणारे अनेक इंद्रनील आजही आहेतच की आपल्या आसपास ‘बडी हवेली के राज भी बडे होते है ‘बडी हवेली के राज भी बडे होते है’ हे सांगणाऱ्या बुलबुलच्या जावेचा, विनोदिनीचा मोनोलॉगही मेंदूला झिणझिण्या आणतो. बलात्कार झालेल्या बुलबुलच्या पायावरचे रक्ताचे ओघळ पुसत, कोणाला काही सांगू नको हे सुचवत आणि स्वतःच्या नवऱ्याला वाचवायचा प्रयत्न करत बोलणारी विनोदिनी ही ‘सहन करू, कशाला कुठं बोलायचं’ हा विचार करणाऱ्या अनेक जणींसाठी मोठं प्रश्‍नचिन्हच उभं करते. लहानपणापासूनचा मित्र सत्या, जेव्हा लंडनवरून परत येऊन, बुलबुलच्याच चारित्र्यावर संशय घेऊ पाहतो, त्यावेळी ‘तुम्ही सगळे सारखेच आहात’ असं उद्विग्नतेनं म्हणणारी बुलबुल आजचीच वाटते. आजही काही बिनसलं, काही कानावर आलं की चूक बाईचीच असेल या निष्कर्षाला पोचायला फारसा वेळ लागतोच कुठं आपल्याला\nएकीकडं २१ व्या शतकाच्या गप्पा सुरू असताना, या १८ व्या शतकात घडलेल्या गोष्टीतले अनेक प्रसंग आजच्याच काळातले वाटतात याबद्दल नेमकं काय वाटायला हवं, हे चित्रपट संपला तरी उमजत नाही. खूप दिवसांनी एखाद्या चित्रपटातले प्रसंग बघून अस्��स्थ वाटलं आणि मेंदू क्षणभर का असेना सुन्न झाला. अनेकांना ही गोष्ट स्टिरीओटायपिक वाटेल, अनेकांना यातला मर्डर मिस्ट्रीचा ट्विस्ट गम्मतशीरही वाटू शकेल, पण हा चित्रपट आवर्जून अनुभवायला हवा, ते आपल्या विचाराच्या स्थित्यंतरासाठी. सगळं आलबेल आहे, महिला सक्षमीकरण जोशात सुरू आहे, बायकांना तर काय सगळ्याच सवलती मिळतात असं वाटतंय मग ही बुलबुलची गोष्ट नक्कीच बघा\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lonaval/", "date_download": "2020-10-01T08:43:16Z", "digest": "sha1:7T5KUAUBOIRDVP2WYLJJKWNWTV227HEN", "length": 4537, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lonaval Archives - MPCNEWS", "raw_content": "\nLonavala: ‘निसर्ग’चा लोणावळ्याला फटका; सिंहगड महाविद्यालय, एमटीडीसीचे मोठे नुकसान\nएमपीसी न्यूज- निसर्ग चक्रीवादळामुळे कुसगाव लोणावळा येथील डोंगरभागात असलेल्या सिंहगड महाविद्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वार्‍यांमुळे महाविद्यालय‍च्या वसतीगृहावर बसविलेले सोलर पॅनल उडून गेले. इमारतींची छते उडाली, 15…\nLonavala : खंडाळा घाटातील अमृतांजन पूल होणार इतिहास जमा\nएमपीसी न्यूज - मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटातील ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल येत्या 4 एप्रिल ते 14 एप्रिल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पाडण्यात येणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर किमी 45.500 याठिकाणी वापरात…\nLonavala : न्यू तुंगार्लीत पत्नीवर कोयत्याने खुनी हल्ला; संशयित आरोपी अटक\nएमपीसी न्यूज - सासरवाडीत जाऊन पत्नीवर कोयत्याने हल्ला करत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार आज सकाळी साडेदहा लोणावळ्यात घडला. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीसांनी आरोपी राजाराम साहेबराव जाधव (रा. कशाळभोईरे, ता. मावळ, जि. पुणे) यासह…\nChinchwad News : पिंपरी-चिंचवड शहरात एक उपायुक्त, दोन सहाय्यक आयुक्तांची बदली\nDighi Crime : सुपरवायझरची कंपनी मालकाला आत्महत्येची धमकी\nPimpri News: पालिकेचे उत्पन्न ‘लॉकडाउन’ सहा महिन्यात मालमत्ता करातून पालिका तिजोरीत केवळ 220 कोटी\nMoshi Crime : घरफोडी करून चार कॅमेरा लेन्स पळवल्या\nPimpri News : डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयात पॅरालीसीस ट्रीटमेंट यु���िट सुरु\nPune Crime : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://navmaharashtranews.com/2018/08/02/news%E0/", "date_download": "2020-10-01T08:41:38Z", "digest": "sha1:EBYH23EN37UFDLOZJ7QIB3K5SBOORAPL", "length": 10112, "nlines": 90, "source_domain": "navmaharashtranews.com", "title": "सांगलीत आठ महिन्याच्या गर्भवतीवर बलात्कार", "raw_content": "\nसांगलीत आठ महिन्याच्या गर्भवतीवर बलात्कार\nLeave a Comment on सांगलीत आठ महिन्याच्या गर्भवतीवर बलात्कार\nसांगलीच्या तासगाव तालुक्यातील तुरची फाटा येथे आठ जणांनी एका गर्भवती महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेच्या नवऱ्याला कारमध्ये बांधून या नराधमांनी तिच्यावर बलात्कार केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.\nतासगाव तालुक्यातील तुरची फाटा येथे ही संतापजनक घटना घडली. पीडीत महिला साताऱ्यातील माण तालुक्यातील आहे. ही महिला आणि तिचा नवरा पोटापाण्यासाठी तुरची फाटा येथे राह्यला आले होते. त्यांनी या ठिकाणी हॉटेलचा व्यवसाय सुरू केला होता. हॉटेलमध्ये काम करण्यासाठी त्यांना विवाहित जोडप्याची गरज होती. त्यांनी त्याबाबत काही ग्राहकांना सांगूनही ठेवले होते. मुकुंद माने नावाच्या संशयित व्यक्तीने या महिलेच्या पतीला फोन करून कामासाठी जोडपं मिळाल्याचं सांगितलं. तसंच तुरची फाट्यावर दोघांनाही बोलावून घेतलं. येताना सोबत २० हजार रुपये आणण्यासही सांगितले होते. त्यानुसार सदर महिला आणि तिचा पती तुरची फाट्यावर गेले असता आठ जणांनी या दोघांना प्लास्टिकच्या पाईपने जबर मारहाण केली. त्यानंतर या महिलेच्या पतीला कारमध्ये बांधून डांबले आणि या महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. नराधमांच्या तावडीतून सुटण्यासाठी या महिलेने मोठमोठ्याने टाहो फोडला. ‘मी आठ महिन्याची गर्भवती आहे. मला सोडा… मला सोडा…’ अशी गयावयाही या महिलेने केली. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, या महिलेने सदर घटनेची तासगाव पोलिसांत तक्रार नोंदविली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.\nया घटनेमुळे संपूर्ण तासगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. ही घटना अत्यंत गंभीर आणि धक्कादायक असल्याचं सांगतानाच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर शिवसेना प्रवक्त्या, आमदार नीलम गो-हे यांनीही या घटनेचा निषेध नोंदवला आहे. आरोपींना अटक करावी अशी मागणी करतानाच महिला दक्षता समित्या आणखी सक्षम करण्याची सूचनाही त्यांनी केली. मुंबई आणि सांगलीतील आरोपींच्या शिक्षेचं प्रमाण ८ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांवर गेल्याचंही गो-हे यांनी निदर्शनास आणून दिलं.\nPublished by नवमहाराष्ट्र न्यूज टीम\nView all posts by नवमहाराष्ट्र न्यूज टीम\nनवमहाराष्ट्र न्यूज द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या,उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख आणि अन्य मजकूर यांचा डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी २४/७ न्यूज वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील आणि देशातील घडामोडी, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन, आरोग्य आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा ‘नवमहाराष्ट्र न्यूज’चा कटाक्ष आहे.\nह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\nआमच्या फेसबुक पेजला लाईक करा.\nआमच्या फेसबुक पेजला लाईक करा.\nआमच्या स्वतंत्र पत्रकारितेसाठी आपले योगदान आवश्यक आहे.समभाग निधीसाठी येथे क्लिक करा.\nPrevious Entry आता धनगर समाजही आक्रमक: पडळकरांचा भाजपला घरचा आहेर\nNext Entry ९ तारखेच्या आत निर्णय घ्या,उदयनराजेंचा सरकारला इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://navmaharashtranews.com/2019/12/20/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%B9/", "date_download": "2020-10-01T06:56:35Z", "digest": "sha1:W2ZNYY6JK6GIPXVZNIM2PT3PLK6UDQB3", "length": 7428, "nlines": 77, "source_domain": "navmaharashtranews.com", "title": "ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचे मौनव्रत", "raw_content": "\nज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचे मौनव्रत\nBy नवमहाराष्ट्र न्यूज टीम December 20, 2019\nपारनेर : महिलांवरील अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयीन सुनावणी व शिक्षेची प्रक्रिया जलद व्हावी, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे शुक्रवारपासून राळेगणसिद्धीत मौन व्रत धारण करणार ���हेत. यासंदर्भात हजारेंनी १० डिसेंबरला पंतप्रधानांना, तर १३ डिसेंबरला राष्ट्रपतींना पत्र पाठवले आहे.\nपत्रकात हजारे यांनी म्हटले आहे की, हैदराबादमध्ये तरुणीवर अत्याचार करून तिला जिवंत जाळणाऱ्या चौघा आरोपींना पोलिसांनी एन्काउंटर करून ठार केले. त्यानंतर देशातील जनतेने आनंद व्यक्त केला. पोलिस व न्यायालयीन प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे जनतेने या एन्काउंटरनंतर आनंदोत्सव साजरा केला. याचाच अर्थ न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होऊ लागला आहे. न्याय मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे जनतेत आक्रोश आहे.\nपोलिसांचा तपास, तपासानंतर न्यायालयात होणारी सुनावणीची प्रक्रिया सुलभ व जलद असली पाहिजे. महिलांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय स्तरावर हेल्पलाइनचे काम योग्य असले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने पोलिस दलात सुधारणा करण्यासंदर्भात केलेल्या सूचनांवर तत्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे. सन २०१२ पासून प्रलंबित ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी बिल तत्काळ मंजूर झाले पाहिजे. त्यासाठी सरकारने न्यायाधीशांची रिक्त पदे तत्काळ भरणे गरजेचे आहे.\nPublished by नवमहाराष्ट्र न्यूज टीम\nView all posts by नवमहाराष्ट्र न्यूज टीम\nनवमहाराष्ट्र न्यूज द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या,उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख आणि अन्य मजकूर यांचा डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी २४/७ न्यूज वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील आणि देशातील घडामोडी, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन, आरोग्य आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा ‘नवमहाराष्ट्र न्यूज’चा कटाक्ष आहे.\nह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\nआमच्या फेसबुक पेजला लाईक करा.\nआमच्या फेसबुक पेजला लाईक करा.\nआमच्या स्वतंत्र पत्रकारितेसाठी आपले योगदान आवश्यक आहे.समभाग निधीसाठी येथे क्लिक करा.\nPrevious Entry आम्ही गोळा-बारुद घेऊन तयार – आ.नितेश राणे\nNext Entry अजित पवारांसह ३५आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2011/02/07/", "date_download": "2020-10-01T07:28:22Z", "digest": "sha1:FIV3QQE2SV3YASE2PNRZC2XQGNH2MZ65", "length": 15088, "nlines": 258, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "07 | फेब्रुवारी | 2011 | वसुधालय", "raw_content": "\nशुक्लपक्ष माघ चतुर्थी : शुक्लपक्ष माघ चतुर्थी (विनायक चतुर्थी) ला गणपती चा जन्म दिवस असतो. श्री गणेश जयंती म्हणून सगळीकडे गणपती चा जन्म दिवस माघ शुक्लपक्ष चतुर्थी ला जन्म उत्सव गणपती चा साजरा करतातं.\nकोल्हापूर येथे ओढाच्या गणपती येथे गणपती जन्म दिवस १२|१५ दुपारी सव्वबारा वाजतां जन्म दिवस थाटातं उत्सव साजरा करतातं. खूप भाविक भक्त जन जमा होतात. मंडप च भरुन बाहेर पण भक्त भावीक उभे असतातं. गणपती जन्म सोहळा छान साजरा केला जातो. गणपती ला तिळगुळ चा लाडु देतातं. मी खूप वेळा गणपती जन्म सोहळा पाहिला आहे.\nओढा च्या गणपती देवळातं संगमरवरी दगडावर अथर्वशिर्ष व श्री नारद यांच गणपती स्तोत्र कोरलेल आहे. तसेच महादेव च देऊळ मारुती च देऊळ पण तेथे पाहण्यास दर्शन घेण्यास मनाला चांगल वाटत.\nगणेश जयंती गणपती दुर्वा\nकोल्हापूर, गणेश जयंती, घरगुती, मराठी, वाचन संस्कृती, वैयेक्तिक\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळ��� ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« जानेवारी मार्च »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/23520/", "date_download": "2020-10-01T07:02:10Z", "digest": "sha1:EAHB4BVOEDT4LGYKHN2BQWSGPX2XPAE5", "length": 20860, "nlines": 228, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "स्टिग्लर, जॉर्ज जोसेफ – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nस्टिग्लर, जॉर्ज जोसेफ : (१७ जानेवारी १९११ — १ डिसेंबर १९९१). सुप्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी (१९८२). त्याचा जन्म वॉशिंग्टन राज्यातील सिॲटल शहरात झाला. वॉशिंग्टन विद्यापीठातून बी.ए. झाल्यानंतर (१९३१) त्याने नॉर्थ-वेस्टर्न विद्यापीठातून व्यवस्थापन-शास्त्र विषयातील पदवी प्राप्त केली (१९३२). त्यानंतर शिकागो विद्यापीठाची अर्थशास्त्र विषयातील डॉक्टरेट मिळविली (१९३८). लोवा स्टेट कॉलेज (१९३६—३८), मिनेसोटा विद्यापीठ (१९३८ — ४६), ब्राउन विद्यापीठ (१९४६-४७), कोलंबिया विद्यापीठ (१९४७—५८) यांतून जवळपास बावीस वर्षे त्याने अर्थशास्त्र विषयाचे अध्यापन केले. १९५८—८१ दरम्यान शिकागो विद्यापीठात अध्यापन ��� संशोधनकार्याला त्याने स्वतःस वाहून घेतले आणि स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ही संस्था स्थापन करून तिचे नेतृत्व केले. याकामी त्याला अर्थतज्ज्ञ ⇨ मिल्टन फ्रीडमन याचे सहकार्य लाभले. स्टिग्लरवर थोर अर्थतज्ज्ञ फ्रँक नाइट, जेकब विनर, हेन्री सीमेन्स यांचा प्रभाव होता. जगातील सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञांचा समावेश असलेल्या ‘द मोंट पेलेरिन सोसायटी’चा (१९४७) तो संस्थापक-सदस्य, तर १९७६—७८ या काळात अध्यक्ष होता.\nस्टिग्लरने स्थूल अर्थशास्त्राच्या संशोधनात मोलाची भर घातली. बाजारपेठेचे चलनवलन सुरळीत राहण्यासाठी श्रमाधिष्ठित व्यवस्थेमधील पारंपरिक सामंजस्याची भूमिका महत्त्वाची असते, असे मत त्याने मांडले.शासनव्यवस्थेने नियामक कायद्यांचा अंमल एकसारखा केल्यास त्याचा ग्राहकांच्या पसंतीक्रमावर प्रभाव पडतो व बाजारव्यवस्थेवरही प्रतिकूल परिणाम संभवतो, हे त्याने आपल्या संशोधनातून दाखवून दिले. उत्पादक व व्यावसायिक अनेकदा मक्तेदारी स्थापन करण्याच्या उद्देशाने नियामक यंत्रणेला नियंत्रित करतात व त्यामुळे ग्राहकवर्गाचे नुकसान होते. हितसंबंधी गट व राजकीय कार्यकर्ते हे शासकीय अधिकारांचा आणि निर्णयांचा विनियोग आपल्या फायद्यासाठी करतात. अशा आशयाचा नियंत्रित अर्थ-कारणाचा सिद्धांत ( कॅप्चर ) स्टिग्लरने विकसित केला. आर्थिक विचारांच्या इतिहासामधील व्यापक स्वरूपाचे संशोधन त्याने केले. त्याचे अर्थ-शास्त्रातील सर्वांत महत्त्वाचे योगदान म्हणजे ‘ इकॉनॉमिक्स ऑफइन्फर्मेशन ’ (१९६१) हा संशोधनपर लेख होय. सदरच्या लेखात स्टिग्लरने ‘ माहिती ’ चे एक संसाधन म्हणून असलेले महत्त्व अधोरेखित केले. ‘ माहिती ’ या ज्ञानप्राप्तीसाठीच्या मूल्यवान साधनाचे महत्त्व शैक्षणिक क्षेत्रातील विद्वानांना सांगण्याची गरज नाही तथापि अर्थशास्त्राच्या प्रांतात ते दुर्लक्षितच आहे, असे परखड मत त्याने मांडले.\nअनुभवजन्य दिशासाधनांसह प्रदीर्घ व विशाल संशोधनात्मक प्रयत्नां-द्वारे स्टिगलरने बाजार प्रक्रिया आणि उद्योगांच्या संरचनात्मक विश्लेषणास मूलभूत अंशदान दिले आहे. या संशोधनाचा एक भाग म्हणून बाजारावर आर्थिकविषयक कायद्याचा कसा परिणाम होतो, याचा त्याने शोध घेतला. त्याच्या अभ्यासाच्या प्रेरणेतून नियामक कायद्याच्या दिशा प्रकट होतात आणि अर्थशास्त्रातील अगदी नवीन क्षेत्राचा परिचय करून देतात. बाजार आणि औद्योगिक संरचना यांच्या अनुप्रयुक्त संशोधनातील त्याचे योगदान निःसंशय मोठे आहे. त्याच्या या क्षेत्राचा उल्लेख नेहमी औद्योगिक संघटना म्हणून केला जातो. अर्थशास्त्रातील कायदा आणि अर्थशास्त्राची माहिती या दोन क्षेत्रांचा अध्वर्यू म्हणून त्याची नोंद झाली असून अर्थशास्त्र व विधी यांच्या छेदनातील त्याचे संशोधन एक प्रणेता म्हणून प्रसिद्ध पावले आहे.\nस्टिग्लरला स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषण, चिकित्सा व परिणाम यांसंदर्भातील संशोधनाबद्दल १९८२ चे नोबेल पारितोषिक मिळाले. तसेच १९८७ मध्ये त्याला नॅशनल मेडल ऑफ सायन्स पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.\nस्टिग्लरने अर्थशास्त्राचे विविध अंगाने विवेचन करणारे अनेक ग्रंथ व शोधनिबंध लिहिले. त्यांमध्ये थिअरी ऑफ प्राइस (१९४६), इन्टिलेक्चुअल अँड द मार्केट प्लस (१९६४), एसेज इन द हिस्टरी ऑफ इकॉनॉमिक थॉट (१९६५), द सिटिझन अँड द स्टेट ऑन रेग्युलेशन (१९७५), द इकॉनॉमिस्ट ॲज प्रीचर अँड अदर एसेज (१९८२) व शिकागो स्टडीज इन पोलिटिकल इकॉनॉमी (१९८८) या ग्रंथांचा समावेश होतो.\nस्टिग्लरचे शिकागो-इलिनॉय येथे निधन झाले.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postस्टेप्टो, पॅट्रिक ख्रिस्तोफर\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/25302/", "date_download": "2020-10-01T09:06:30Z", "digest": "sha1:VDQUBQSX6GK4HKHU43JHSPPBOPXZMGL5", "length": 59075, "nlines": 402, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "संख्या सिद्घांत – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञा���ाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nसंख्यासिद्धांत: गणितामधील संख्या सिद्धांत या शाखेने गेल्या अडीच हजार वर्षांत अनेक प्रसिद्ध गणितज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. ग्रीक, भारतीय व चिनी गणितज्ञांनी या शाखेमध्ये मोलाची भर घातली आहे. ⇨ पायथॅगोरस (इ. स. पू. सु. ५७५-४९५) व त्यांचे शिष्य यांनी संख्यांच्या विषयी अभ्यास केलेला आढळतो. ⇨ यूक्लिड (इ. स. पू. सु. ३००) यांच्या एलेमेंट्स या ग्रंथामध्ये संख्या सिद्धांताची काही प्रमेये व त्यांची सिद्धता यांची व्यवस्थित मांडणी केलेली आहे. यानंतरच्या ग्रीक गणितज्ञांमध्ये ॲलेक्झांड्रियाचे डायोफँटस यांनी संख्या सिद्धांतामध्ये बरीच भर घातली [⟶ डायोफँटस, ॲलेकक्झांड्रियाचे ]. भारतामध्ये इ. स. ५०० ते १२०० या काळामध्ये संख्या सिद्धांताचा बऱ्याच मोठया प्रमाणावर अभ्यास झाला होता. अलीकडे ⇨ प्येअर द फेर्मा (१६०१-६५) यांच्या काळापासून संख्या सिद्धांत या शाखेची चांगलीच प्रगती झाली. एकोणिसाव्या शतकापूर्वी ⇨ लेनर्ड ऑयलर (१७०७-८३), ⇨ झोझेफ ल्वी लाग्रांझ (१७३६-१८१३), ⇨ आद्रीअँ मारी लझांद्र (१७५२-१८३३), ⇨ कार्ल फी ड्रिखगौस (१७७७-१८५५) हे गणितज्ञ संख्या सिद्धांताशी निगडित होते. गौस यांचा Disquisitiones Arithmeticae हा ग्रंथ १८०१ मध्ये प्रसिद्घ झाला. तो संख्या सिद्धांताविषयी एक मौलिक ग्रंथ आहे. गौस यांचे पुढील विधान प्रसिद्ध आहे: ‘गणित ही सर्व विज्ञानशाखांची सम्राज्ञी आहे आणि संख्या सिद्धांतही गणितातील सम्राज्ञी आहे’.\nप्राथमिक संख्या सिद्धांत : (अ) १,२,३,…. या संख्यांना ‘नैसर्गिक संख्या’असे म्हणतात. दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज किंवा गुणाकार केला तर नैसर्गिक संख्याच मिळते. या नैसर्गिक संख्यांची वेगवेगळ्या प्रकारांनी वर्गवारी करता येते. उदा., सम-विषमसंख्या, भाज्य-अविभाज्य संख्या इत्यादी. या विभागात भाज्य-अविभाज्य या वर्गीकरणाचा विचार पुढे केला आहे. तसेच स्पष्ट निराळा उल्लेख नसेल तर ‘संख्या’ या शब्दाचा अर्थ नैसर्गिक संख्या असा आहे. भ ही संख्या न या संख्येची भाजक आहे …. (I), याचा अर्थ आपल्याला न =भ x त असे लिहिता येते व येथे त ही नैसर्गिक संख्याच आहे, असा होतो. (I) ही स्थिती भ l न अशी दाखविता येते. भ हा न चा भाजक नाही, ही स्थिती भϯ न अशी दाखवित��� येते. जर भ या संख्येला स्वत: भ आणि १ हे दोनच भाजक असतील तर भ ही संख्याअविभाज्य आहे,असेम्हणतात.भ l न अशी स्थिती असल्यास भ हा न चा भाजक किंवा अवयव आहे, असे म्हणतात. भ हा न चा सुयोग्य भाजक आहे याचा अर्थ भl न भ ≠न.\nसमजा, ब आणि क या दिलेल्या संख्या आहेत व अ ही अशी मोठयात मोठी संख्या आहे की, अ l ब आणि अ l क अशा स्थितीत अ हा ब आणि क चा महत्तम साधारण विभाजक (म.सा.वि.) आहे, असे म्हणतात व ती स्थिती (ब,क)=अ अशीदाखवितात. समजा, (ब, क)=१ असेल तर ब आणि क यांना सापेक्ष अविभाज्य संख्या असे म्हणतात. [अविभाज्य संख्या ].\n(आ) यूक्लिड यांनी असे सिद्ध केले की, कोणताही अविभाज्य संख्यांचा संच दिला असता त्या संचाच्या सभासदांपेक्षा निराळा असा अविभाज्य अस्तित्वात असल्याचे सिद्ध करता येते. समजा की,\nहा एक अविभाज्यांचा संचआहे. स= अ१ x अ२x….xअन+१ ही संख्या घेतल्यास स ला संच (I) मधील कोणत्याच संख्येने भाग जात नाही. तेव्हा एक तर स हा स्वत: अविभाज्य आहे व तो (I) मधील संख्यांपेक्षा निराळा आहे किंवा स ला भाग देणारा ब हा एक असा अविभाज्य आहे की जो (I) मध्ये नाही. कसेही झाले तरी (I) या संचातील अविभाज्यांपेक्षा निराळी अविभाज्य संख्या शोधून काढता येते.\nया युक्तिवादात हे गृहीत धरले आहे की, स या संख्येचे अविभाज्य संख्यांत अवयव पाडता येतात, हे गृहीत कार्ल गौस यांनी अठराव्या शतकाच्या अखेरीस सिद्ध केले. या प्रमेयाची नेमकी मांडणी अशी : कोणत्याही संख्येचे अविभाज्य अवयव पडतात व या अवयवांचा संच एकमेव असतो. या प्रमेयाला ‘अंकगणिताचे मूलभूत प्रमेय’ असे म्हणतात.\n(इ) प संख्येच्या सुयोग्य भाजकांची बेरीज प इतकीच होत असेल तर प ला परिपूर्ण संख्या असे म्हणतात. उदा., ६ या संख्येचे १, २, ३ हे व एवढेच अवयव आहेत. ६ = १+२+३ म्हणून ६ ही परिपूर्ण संख्या आहे. २८ व ४९६ या त्यानंतरच्या दोन परिपूर्ण संख्या आहेत. (२अ -१) ही अविभाज्य असेल तर तिला मेर्सेन संख्या असे म्हणतात. यूक्लिड यांनी असे सिद्ध केले होते की, (२अ-१) ही मेर्सेन संख्या असेल, तर\nही परिपूर्ण संख्या असते. १९९० सालापर्यंत ३१ मेर्सेन संख्या व त्यांच्यामुळे मिळणाऱ्या ३१ परिपूर्ण संख्या माहीत होत्या.\n(I) या सूत्रावरून हे स्पष्ट आहे की, यूक्लिड पद्धतीने मिळणाऱ्या परिपूर्ण संख्या या सम संख्याआहेत. विषम आणि परिपूर्ण अशा संख्या आहेत की नाहीत, हे अद्याप माहीत नाही पण अशी संख्या असलीच तर ती १०१०० या संख्येपेक्षा मोठी असेल, असा होरा आहे.\n(ई) समजा की, क्ष ही एक नैसर्गिक संख्या आहे व √क्ष या संख्येपर्यंत चे २,३,५,७,…., प हे अविभाज्य माहीत आहेत. यावरून क्ष पर्यंतचे अविभाज्य काढण्याची एकरीत ⇨ एराटॉस्थीनीझ (इ. स. पू. तिसरे शतक) यांनी बसविली. ‘चाळण पद्घत’ या नावाने ओळखली जाणारी ती रीत अशी : √क्ष पासून क्ष पर्यंतच्या सर्व संख्या मांडा. त्यांपैकी २,३,५,…., प यांनी भाग जाणाऱ्या संख्या पुसून टाका. उरतील त्या संख्या ह्या √क्ष व क्ष यांच्या मधील अविभाज्य संख्या होत.\nख्रिस्तिआन गोल्डबाख यांनी १७४२ मध्ये असा होरा मांडला होता की, प्रत्येक सम संख्या (२ वगळून) दोन अविभाज्यांची बेरीज या रूपात मांडता येते. उदा., ८=५+३, १६=११+५ इ. चाळणी पद्धतीचा उपयोग करून हा होरा सिद्घ करण्याचे प्रयत्न झाले पण ते यशस्वी झाले नाहीत. १९६६ सालीचे न नावाच्या गणितज्ञांनी असे सिद्घ केले की, कोणतीही सम संख्या (२ वगळून) क्ष+य या रूपात लिहिता येते येथे क्ष ही संख्या अविभाज्य आहे व य ही संख्या अविभाज्य नसल्यास दोन अविभाज्यांचा गुणाकार अशारूपात असते.\n(उ) (५,७), (११, १३), (१०१, १०३) इ. जोड्यां तील अविभाज्यांना जुळे अविभाज्य असे म्हणतात. कारण एका जोडीतील अविभाज्य एकामागे एक येतात. नैसर्गिक संख्यांच्या श्रेणीत जितके पुढे जाऊ तितके जोड्यांचे वितरण विरळ होत जाते. प्रश्न असा आहे की, अशी कोणती ‘न’ ही संख्या सापडते का, की ‘न’ नंतर जुळे अविभाज्य सापडतच नाहीत हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.\nएकूण अविभाज्याच्या मानाने जुळे अविभाज्य किती विरळ आहेत याचे एक गमक मिळाले आहे. समजा, कही अविभाज्य संख्या आहे. न ही कोणतीही संख्या दिली तर म हीअशी संख्या शोधून काढू शकतो की\nहा अपसारी श्रेढी आहे. उलट ∑\n(ख हा जुळ्यांपैकी अविभाज्य आहे ) ही अभिसारी श्रेढी आहे [⟶ श्रेढी].\nमापी एकरूपता : (अ) आतापर्यंत संख्या सिद्धांताचा विचार नैसर्गिक संख्यांच्या संदर्भात केला. आता नैसर्गिक संख्यांची प्रणाली वाढवू व पूर्णांक संख्यांच्या प्रणालीत जाऊ …..-३, -२, -१, ०, १, २, ३, …. ही पूर्णांक संख्यांची प्रणाली होय. या प्रणालीत बेरीज व वजाबाकी यादोन्ही द्विमान प्रक्रिया करता येतात आणि गुणाकारही करता येतो. त्यामुळे ही प्रणाली एक रिंग बनते. ही प्रणाली Z या अक्षराने दाखविली जाते.\nक आणि ख या दोन पूर्णांक संख्यांतील फरकाला म या नैसर्गिक संख्येने भाग जा��� असेल तर, क व ख या संख्या म चे ‘मापी एकरूप’ आहेत, असे म्हटले जाते. ही स्थिती क = ख (मापी म) अशा चिन्हाने दाखवितात. म ने भागले असता तीच बाकी देणाऱ्या संख्यांच्या समूहाला मापी म अवशेष वर्ग असे म्हणतात. अशा तऱ्हेचे म वर्ग आहेत. ०, १, २, …., (म – १) असे अवशेष देणारे ते वर्ग आहेत. हे वर्ग ०, १, २, …., (म – १) या चिन्हांनी दाखवितात. म ला सापेक्ष अविभाज्य असणारे मापी म अवशेष वर्ग निर्देशित करणाऱ्या ϕ (म) संख्यांना मापी म संक्षिप्त अवशेष वर्ग म्हणतात. उदा., म = ८ असेल १, ३, ५, ७ हे संक्षिप्त अवशेष वर्ग असून ϕ (८) = ४. हे उघड आहे की,\nप हे अक्षर म ला भाग देणारा अविभाज्य दर्शविते. उदा.,\nजर अ आणि म सापेक्ष अविभाज्य असतील तर अϕ(म) = १ (मापी प) या निष्कर्षाला ऑयलर यांचे प्रमेय असे म्हणतात. हे प्रमेय म्हणजे प्येअर द फेर्मा यांनी मांडलेल्या प्रमेयाचा विस्तार आहे. येथे प ही अविभाज्य नैसर्गिक संख्या आहे.\n(आ) जर क्ष२= अ (मापी म) ….( I ) (येथे क्ष हा चल आहे) या समीकरणाला पूर्णांक संख्यांच्या संचात निर्वाह असेल, तर अ हा ‘मापी म’ चा द्विघाती अवशेष आहे, असे म्हणतात. समजा, प हा विषम अविभाज्य असून प ϯ अ आणि क्ष२=अ(मापी प) अशी स्थिती असेल, तर ती गोष्ट (अ l प)= १ दाखवितात पण अ हा मापी प चा द्विघाती अवशेष नसेल, तर ती गोष्ट (अ l प) =-१ अशी दाखवितात. (अ l प) या चिन्हाला लझांद्र यांचे चिन्ह असे म्हणतात. यावरून खालील निष्कर्ष सिद्घ करता येतात.\nद्विघाती रूपे :(अ) समजा, अ, ब, क या पूर्णांक संख्या असून क्ष, य हे चल पूर्णांक मूल्ये घेणारे आहेत. अशा स्थितीत\nया राशीला द्विघाती रूप असे म्हणतात. ही राशी थोडक्यात (अ, ब, क) अशी लिहितात. आव्यूह (मॅट्रिक्स) याचा उपयोग करून ही राशी पुढील प्रमाणे लिहिता येईल :\nअ क्ष२ + २ ब क्ष य + क य२ ≡ [ क्ष, य ]\nद्विघाती रूप (II) या पद्धतीने लिहिले असता आ हा आव्यूह द्विघाती रूपाचे प्रतिनिधित्व करतो असे म्हणता येईल.\nनिर्धारक (आ) =(ब२-अ क) याला द्विघाती रूपाचा विवेचक असे म्हणतात.\nवरील ( I) या राशीत समजा क्ष आणि य यांच्या जागी त्यांची पूर्णांक मूल्ये त आणि थ लिहिली, तर एक पूर्णांकच मिळेल. समजा,\nअशा स्थितीत असे म्हणता येते की, (अ, ब, क) हे द्विघाती रूप म या संख्येचे निर्देशन करते. जर (त,थ) = १ असेल तर म चे (अ, ब, क) ने केलेले निर्देशन आदिम आहे, असे म्हणतात. या बाबतीत पुढील प्रमेय महत्त्वाचे आहे : जर (अ, ब, क) हे द्विघाती रूप म या पूर्णांकाचे आदिम निर्देशन करीत असेल, तर (अ, ब, क) या द्विघाती रूपाचा विवेचक (मापी म) चा द्विघाती अवशेष असतो. म्हणजेच क्ष२ ≡ विवेचक (अ, ब, क) (मापी मv).\nया आव्यूहाने मांडलेले द्विघातू रूप\nअसे असते आणि ते थोडक्यात ‘आ’ या\nहे रूपांतरण घेतले असता नवीन द्विघाती रूप मिळते आणि याचा आव्यूह बा x आ x बा’ असा असतो. येथे बा =\nया नवीन द्विघाती रूपाचा विवेचक – निर्धारक आx ( निर्धारक बा )२ इतका असतो.\nसमजा, निर्धारक बा = ± १ असे असेल तर (आ) ने दिलेले द्विघाती रूप आणि रूपांतरणाने मिळणारे द्विघाती रूप ही रूपे तुल्य आहेत, असे म्हणतात. जर निर्धारक बा = ± १ असे असेल तर ही दोन रूपे सुतुल्य आहेत, असे म्हणतात. दोन तुल्य रूपे त्याच संख्यांचे निर्देशन करतात त्यामुळे तुल्य रूपांचा निरनिराळा विचार करण्याची गरज नाही.\nया संदर्भात पुढील दोन प्रश्न उपस्थित होतात : दोन द्विघाती रूपांचा एकच विवेचक असेल तर ती द्विघाती रूपे तुल्य असतात का\nहे द्विघाती रूप व म ही पूर्णांक संख्या दिली तर म चे निर्देशन ( I ) हे रूप करते का आणि करीत असल्यास आणखी कोणती द्विघाती रूपे म चे निर्देशन करतात आणि करीत असल्यास आणखी कोणती द्विघाती रूपे म चे निर्देशन करतात यांपैकी दुसऱ्या प्रश्नाचे अंशत: उत्तर वरील (अ) या परिच्छेदाच्या शेवटी दिले आहे. पहिला प्रश्न गौस यांनी अंशत: सोडविला.\nनैसर्गिक संख्यांच्या घातांनी मिळणाऱ्या संख्यांच्या बेरजा : (अ) फेर्मा यांनी असा अंदाज बांधला होता की, प ≡ १ (मापी ४) अशा स्वरूपाचा अविभाज्य असेल तर प हा दोन पूर्ण वर्गांच्या बेरजेच्या रूपात लिहिता येतो. उदा., १३=३२ +२२ हा अंदाज पुढे ऑयलर या गणितज्ञांनी सिद्घ केला.\nया प्रमेयाचा संबंध खालील निष्कर्षाशी आहे. समजा, प ≡ १ (मापी ४) अशी स्थिती आहे तर – १ हा मापी प चा द्विघाती अवशेष असतो. प ≡ १ (मापी ४) आहे याचा अर्थ प = ४ क + १ आहे. आता (-१/प) =(-१)(प-१)/२ हे समीकरण लक्षात घ्या. उजव्या बाजूला प च्या जागी (४ क+ १) हे मूल्य घाला. म्हणजे (-१/प) = (-१)२क=+१, म्हणजे -१ हा मापी प चा द्विघाती अवशेष आहे.\n(आ) लाग्रांझ यांनी असे प्रमेय मांडले की, कोणतीही नैसर्गिक संख्या ही जास्तीत जास्त ४ पूर्ण संख्यांच्या वर्गांच्या बेरजेच्या स्वरूपात मांडता येते आणि काही संख्या अशा आहेत की, ज्यांना ४ पूर्णांकांचे वर्ग लागतातच. या प्रमेयाचा विस्तार एडवर्ड वॅरिंग या शास्त्रज्ञांनी १७८२ साली मांडला तो खालीलप्रमाणे :\nक ही नैसर्गि��� संख्या आहे व म ही आणखी एक नैसर्गिक संख्या आहे. क ला अनुलक्षून ग (क) ही नैसर्गिक संख्या अशी शोधता येते की,\nम = अ१क + अ२क + …. + अटक आणि ट ≤ ग (क).\n(इ) वरील प्रकारच्या प्रश्नांचे विस्तारित रूप डायोफँटस यांची समीकरणे या नावाखाली अभ्यासता येतात. समीकरणांच्या ज्या प्रणालीत चलांची संख्या समीकरणांच्या संख्येपेक्षा जास्त आहे व जेथे समीकरणांचे निर्वाह पूर्ण संख्यांच्या स्वरूपात अपेक्षित आहेत, अशा समीकरणांना डायोफँटस (इ. स. २५०) यांची समीकरणे असे म्हणतात.\nपायथॅगोरस यांचे प्रसिद्घ समीकरण झ२=क्ष२+य२ हे डायोफॅँटस यांचे समीकरण आहे. कारण येथे हे समीकरण एकच असले तरी चल तीन आहेत व उत्तरे पूर्ण संख्यांत अभिप्रेत आहेत. या समीकरणांची अनेक उत्तरे माहीत आहेत. उदा., (३, ४, ५), (५, १२, १३) (९, ४०, ४१), वगैरे. याच प्रकारचा एक निष्कर्ष फेर्मायांचे शेवटचे प्रमेय म्हणून प्रसिद्घ आहे. तो असा की, क्षन+यन=झन (न ही दोना पेक्षा मोठी नैसर्गिक संख्या) या समीकरणाला पूर्णांकी उत्तर सापडत नाही. या प्रमेयाची सिद्घता आपणास सापडली असा दावा खुद्द फेर्मा यांनी व त्यानंतर अनेकांनी केला पण १९९५ साली या प्रमेयाची चोख सिद्घता आर्. टेलर आणि अँड्र्यू वाइल यांनी दिली.\n(ई) दिलेल्या डायोफँटस समीकरणाला पाहिजे त्या स्वरूपातील निर्वाह आहेत की नाहीत हे तपासण्याच्या अनेक रीती बसविता येतात. उदा., क्ष२-२य२ =० याला (०, ०) हा एकच पूर्णांकी निर्वाह आहे कारण २ हा पूर्ण वर्ग नाही. कक्ष+खय=ग या समीकरणाला पूर्णांकी निर्वाह असण्यासाठी अट अशी की, क आणि ख या संख्यांच्या म. सा. वि. ने ‘ग’ ला भाग गेला पाहिजे. या निष्कर्षाचा विस्तार करून असे म्हणता येते की,\nअ१ क्ष१ + अ२ क्ष२ + …. + अत क्षत = थ\nया समीकरणाला पूर्णांकी निर्वाह आणण्यासाठी (अ१, अ२, ….,अत) यांच्या म. सा. वि. ने थ ला भाग गेला पाहिजे.\nडायोफँटस यांच्या समीकरणांच्या नियमात आजही संशोधन चालू आहे. वर वाइल-टेलर यांच्या संशोधनाचा उल्लेख आलाच आहे. १९७७ साली माटिसाजेव्हिक यांनी असे सिद्घ केले की, सर्व डायोफँटस समीकरणांचे निर्वाह सापडण्यासाठी उपयोगी पडेल अशी एकच रीत बसविता येणे शक्य नाही.\nसंख्या विभाजन (अ) न या नैसर्गिक संख्येचे विभाजन म्हणजे न ही संख्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेच्या स्वरूपात मांडणे. मांडणीतील नैसर्गिक संख्यांना न च्या घटक संख्याअसे म्हणतात. एका मांडणीतील घटकांच्या स्थानांची अदलाबदल करून मिळणारी मांडणी निराळी समजत नाहीत. जर सर्व घटक संख्या विषम असतील तर त्या मांडणीला न चे विषम विभाजन असे म्हणतात. जर विभाजनातील सर्व घटक संख्या वेगवेगळ्या असतील तर त्या विभाजनाला पृथक्‌ विभाजन असेम्हणतात. न ही संख्या दिल्या नंतर तिची एकूण विभाजने किती होतात, त्यांपैकी पृथक्‌ विभाजने किती, विषम विभाजने किती असे प्रश्न उपस्थित होतात.\nन या संख्येची एकूण विभाजने p (न) या चिन्हाने दर्शवितात. p (५०) ही संख्या २, ०४, २२६ इतकी मोठी आहे. उघड आहे की,  p (०) =१. न दिल्यानंतर p (न) शोधून काढण्यासाठी एक निर्मिति-फलन ऑयलर यांनी शोधून काढले. ते असे,\np (न) क्षन =\nसमजा, p (ट) शोधून काढावयाचा असेल तर उजवीकडील गुणाकाराचा विस्तार करून त्या विस्तारातील क्षट या घाताचा सहगुणक शोधून काढतात. तो p (ट) चे मूल्य होय.\n(आ) ऑयलर यांनी असे सिद्घ केले की, दिलेल्या न या संख्येच्या विषम विभाजनांची जेवढी संख्या असते तेवढी च संख्या न च्या पृथक्‌ विभाजनांचीअसते. उदा., न =७ घेतल्या स या संख्येची पाच विषम विभाजने होतात. ती अशी : (१, १, ५), (१, ३, ३), (१, १, १, १, ३), (१, १, १, १, १, १, १) आणि (७). ही पृथक्‌ विभाजने नाहीत,हे उघडच आहे. आता न या संख्येची पृथक्‌ विभाजने पहा. ती अशी : (१, ६), (२, ५), (३, ४), (१, २, ४) आणि (७).\nइ. स. १९७४ मध्ये ऑयलर यांच्या या प्रमेयाचा विस्तार जी. अँड्र्यू यांनी सिद्घ केला. तो असा : क ही नैसर्गिक संख्या घ्या. नंतर एकूण नैसर्गिक संख्यांचे अ आणि ब असे दोन संच पाडा.pअ,क (न) ही संख्या न ची अशी विभाजने दाखविते की, प्रत्येक घटक अ मधून आलेला आहे आणि क ने भाग जाणारा घटक त्या विभाजनात आवृत्त झालेला नाही. p ब(न) ही संख्या अशी विभाजने दाखविते की, ज्यातील घटक ब या संचातून आलेले आहेत. या स्थितीत pअ,क (न)=pब(न).\nयेथे न हा विषम संख्यांचा संच घेतला, अ हा सर्व नैसर्गिक संख्यांचा संच घेतला आणि क = १ घेतला तर ऑयलर यांचे प्रमेय मिळते.\n(इ) ⇨श्रीनिवास अय्यंगार रामानुजन (१८८९-१९२१) व ⇨ गॉडफ्री हॅरल्ड हार्डी (१८७३-१९४५) यांनी १९१७ साली असे सिद्ध केले की,\np (न) या फलनाला अनेक मापी गुणधर्मही आहेत. त्यातील काही रामानुजन यांनी शोधून काढले, ते असे : p(५ न+४)=०(मापी ५) p(७ न + ५ ) = ० (मापी ७). संख्या विभाजनांचा अभ्यास आजवर चालू असून नवीन निष्कर्ष मिळतच आहेत.\nबैजिकी संख्या सिद्धांत : (अ) अ आणि ब हे पूर्णांक आहेत आणि i या चिन्हाने √-१ ही संख्या दाखविता���. अशा स्थितीत अ + (ब xi) या संख्येला सदसत्‌ पूर्णांकसंख्याअसे म्हणतात. या संख्यांची जी रिंग तयार होते ती Z [i] या चिन्हाने दाखविली जाते. सत्‌ पूर्णांकसंख्यांची रिंग Z या चिन्हाने दाखविली जाते. Z मध्ये एक महत्त्वाचा निष्कर्ष माहीत आहे, तो हा की, धन पूर्णांक संख्येला अविभाज्य अवयव असतात व अशा अवयवांचा संच एक मात्र असतो. अशाच प्रकारचा निष्कर्ष Z [i] या रिंगमध्ये संभवतो का, याचा विचार गौस या गणितज्ञांनी केला व तेव्हा पासून बैजिकी संख्या सिद्धांताला सुरूवात झाली.\nप्रथमत: हे ध्यानात येते की, Z मध्ये ज्या संख्या अविभाज्य असतात त्या संख्या Z[i] मध्ये अविभाज्य राहतातच असे नाही. उदा., २ ही संख्या Z मध्ये अविभाज्य आहे पण तिचे Z[i] मध्ये {(१+ i),(१- i)} असे अवयव पडतात. असे दाखविता येते की, ३ (मापी ४) या स्वरूपाचे जे अविभाज्य Z मध्ये आहेत ते Z[i] मध्येही अविभाज्य राहतात. मात्र १ (मापी ४) या स्वरूपातील Z मधील अविभाज्य (उदा.,१७) हे Z[i] मध्ये अविभाज्य राहत नाहीत. उदा., १७ = (४+i) (४-i).\n(आ) Z[i] ही रिंग Z या रिंगचा विस्तार आहे. तशाच प्रकारचा पण अधिक आवाक्याचा विस्तार खालील प्रकारे तयार करता येतो.\nहे समीकरण घ्या. येथे क्षन याचा सहगुणक १ असून आ१, अ२, …., अन या पूर्णांक संख्या आहेत. या समीकरणाचा θ हा निर्वाह घ्या. θ चा Z मध्ये समावेश करून Z[ θ] ही रिंग तयार करा. या रिंगमधील प्रत्येक संख्या अ+ब θ अशास्वरूपाची असून त्यात अ आणि ब या पूर्णांक संख्या आहेत. उदा., क्ष२ + ५ =० या समीकरणापासून Z [ √-५] अशी रिंग मिळते व ती मधील संख्या (५-७ √-५) अशास्वरूपाच्या असतात.\nया नव्या रिंगमध्येही अविभाज्य, अवयव या संकल्पना मांडता येतात. मात्र येथे अवयवांच्या संचाची एकमेवता अबाधित राहत नाही. उदा., Z [-५] या रिंगमध्ये २१ या संख्येचे {३,७}, {(१+२ √-५), (१-२ √-५)}, {(४ +√-५), (४-√-५)} असे वेगवेगळे अवयव संच मिळतात.\n(इ) अवयवांच्या संचाची एकमेवता ‘कोणत्या तरी’ रूपात हस्तगत करण्याच्या हेतूने एर्न्स्ट एडुआर्ट कुमर (१८१०-९३) व ⇨ युलिअस (व्हिल्हेल्म रिखार्ट) डेडेकिंट (१८३१-१९१६) या दोघांनी ‘आयडियल’ ही नवी संरचना प्रचारात आणली. Z [θ] या रिंगमध्ये ‘आ’ हे आयडियल आहे याचा अर्थ ‘आ’ हा Z[θ] चा असा उपसंच आहे की, (i) जर अ, ब ϵ आ तर अ, ब ϵ आ आणि (ii) जर अ ϵ आ आणि झ ϵ Z[θ] तर अ x झ ϵ आ. या नंतर दोन आयडियलांचा गुणाकार आणि अविभाज्य आयडियल या संकल्पनांच्या व्याख्या करता येतात.\nआता Z [θ] मधील संख्या विचारात न घेता त्या संख्येचे निर्मिलेले आयडियल विचारात घेऊ. उदा., ट ϵ Z [θ] ही संख्या घेतली तर ट नेनिर्मिलेलेआयडियल (ट) ={ट क्ष l क्ष ϵZ[θ]} असे असते. नंतर असे दाखविता येते की, (ट) हे आयडियल अविभाज्य आयडियलांचा गुणाकार असून या गुणक असणाऱ्या अवयवांचा संच एकमेव असतो.\nविश्लेषणात्मक संख्या सिद्धांत : फलन आणि सीमा या संकल्पना मध्यवर्ती ठेवून गणिताची जी शाखा अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत विस्तार पावली तिला विश्लेषण असे म्हणतात. संख्या सिद्धांताचे प्रश्न सोडविण्यासाठी विश्लेषणातील निष्कर्षांचा उपयोग करण्यात आल्यामुळे विश्लेषणात्मक संख्या सिद्धांतही शाखा निर्माण झाली.\nक्ष ही सत्‌ संख्या दिली असता स = {पl प ≤ क्ष, प > ०, पहा अविभाज्य } असा संच मांडता येतो. या स मध्ये जे आविभाज्य आहेत त्यांची संख्या π(क्ष) याचिन्हाने दाखवितात. गौस यांनी १७९३ साली असा होरा (कंजेक्चर) मांडलाकी,\nπ (क्ष) x लॉगरिथम क्ष\n⇨ झाक सॉलोमन हादामार्द आणि सी. जे. द ला व्हाले पुसँ यांनी हा होरा पुढे १८९६ साली प्रसिद्घ केला. यासाठी या दोघांनी ⇨ गेओर्ख फीड्रिख बेर्नहार्ट रीमान यांनी १८५९ साली लिहिलेल्या एका शोध निबंधातील संकल्पनांचा उपयोग केला होता. त्यातील मुख्य संकल्पना म्हणजे\nहे फलन होय. येथे न ही नैसर्गिक संख्या असून स ही सदसत्‌ संख्या आहे.\nक > १ असे असेल तरच (I) ही श्रेढी अभिसारी असतो.\nयाचा अर्थ असा की, सदसत्‌ संख्यांच्या प्रतलातील क्ष = १ या रेषेच्या उजव्या बाजूस असणाऱ्या बिंदूंशीच केवळ ζ (स) या फलनाला मूल्ये असतात. पण या फलनाचा विश्लेषणीय विस्तार संपूर्ण सदसत्‌ प्रतलावर करता येतो.\nकोणत्याही सदसत्‌ पूर्णांकाचे अविभाज्य अवयव पडतात व अवयवांचा संच एकमात्र असतो. याचा उपयोग करून ζ (स) हे फलन खालील प्रमाणे लिहिता येते.\nयेथे प हा चल सर्व अविभाज्य नैसर्गिक संख्या घेतो.\nस० ही सदसत्‌ संख्या ζ (स) या फलनाचे शून्य आहे, याचा अर्थ ζ (स०) =०. रीमान यांनी ζ (स) या फलनाची जी शून्ये आहेत, त्यांचे दोन भाग पाडले होते. स = -२, -४, इ. शून्यांना ते दुर्लक्षणीय शून्ये म्हणत असत. या खेरीज ζ (स) ची जी शून्ये आहेत ती सर्व (१/२ +i य) अशा स्वरूपाची आहेत, म्हणजे ती शून्ये क्ष = १/२ या सदसत्‌ प्रतलातील रेषेवर असतात असा रीमान यांचा अभ्युपगम आहे. हा अभ्युपगम २००० सालापर्यंत सिद्घ झालेला नाही.\nलेव्हिन यांनी १९७४ साली असे सिद्घ केले की, दुर्लक्षणीय शून्य�� वगळता इतर शून्यांपैकी किमान १/३ शुन्ये क्ष=१/२ या रेषेवर नक्कीच आहेत. त्यानंतर व्हार्दो यांनी १९९१ साली असे सिद्घ केले की, एकूण शून्यांपैकी ४०% शून्ये या रेषेवर नक्कीच आहेत.\nपहा : अंकगणित अविभाज्यसंख्या गणित गणितातील अनिर्वाहित प्रश्न.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी व��कास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2019/05/maharashtra-kokan-kinara-marathi.html", "date_download": "2020-10-01T08:31:58Z", "digest": "sha1:MOJSQ3KFO3RW7X3SL6QLMJEQFPCTBIDU", "length": 12746, "nlines": 188, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी : प्राकृतिक रचना, कोकणचे उपविभाग, प्रकृतीक भुरुपे", "raw_content": "\nHomeमहाराष्‍ट्राचा भुगोलमहाराष्ट्राची कोकण किनारपट्टी : प्राकृतिक रचना, कोकणचे उपविभाग, प्रकृतीक भुरुपे\nमहाराष्ट्राची कोकण किनारपट्टी : प्राकृतिक रचना, कोकणचे उपविभाग, प्रकृतीक भुरुपे\nमहाराष्ट्राची कोकण किनारपट्टी : महराष्ट्र अरबी समुद्र व सह्याद्रि पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्टयास ‘कोकण’ म्हणतात. उत्तरेस – दमानगंगा नदीपासून दक्षिणेस – तेरेखोल खाडीपर्यंत. कोकण किनारपट्टी ‘रिया‘ प्रकारची आहे.\nलांबी : दक्षिणोत्तर = 720 किमी, रुंदी =सरासरी 30 ते 60 किमी .\nउत्तर भागात ही रुंदी 90 ते 95 किमी.\nदक्षिण भागात ही रुंदी 40 ते 45 किमी.\nक्षेत्रफळ : 30,394 चौ.किमी.\nकोकणातील प्राकृतिक रचना :\nकोकण प्रदेश हा सलग मैदानी नाही. हा भाग डोंगर दर्‍यांनी व्यापलेला आहे. परंतु कमी उंचीचा सखल भाग आहे.\nकिनार्‍य पासून पूर्वीकडे सखल भागाची समुद्र सपाटीपासून ऊंची सुमारे 15 मीटर इतकीच आहे.\nकींनार्‍यापासून पूर्वीकडे सह्याद्रीच्या पायथ्याशी ही ऊंची सुमारे 250 मी. पर्यंतच वाढते.\nउतार पूर्व-पश्चिम दिशेस ‘मंद’ स्वरूपाचा आहे.\nया प्रदेशात समुद्राकडील बाजूस सागरी लाटांच्या खणन कार्याने व संचयन कार्याने वेगवेगळ्या प्रकारची तयार झालेली ‘भुरुपे’ आढळतात. उदा . सागरी गुहा, स्तंभ, आखाते, पुळणे, वाळूचे दांडे इ.\nकोकणचे उपविभाग किती व कोणते\nउत्तर कोकण – ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड. हा भाग सखल, सपाट, व कमी अबडधोबड आहे.\nदक्षिण कोकण – रत्नागिरी, सिंधुदुर्ग\nहा भाग खडकाळ व अबडधोबड आहे.\nखनिज संपत्तीच्या दृष्टीने महत्वाचे.\nसमुद्रसपाटीपासूनच्या उंचींनुसार कोकणचे आणखी दोन भाग पडतात:\n1. खलाटी (पश्चिम कोकण) :\nसमुद���र किनार्‍याला लागून असलेला कमी उंचीचा प्रदेश म्हणजे ‘खलाटी’ होय. या भागात गालाची चिंचोळी मैदाने आढळतात. या भागात मोठया प्रमाणात नारळाच्या बागा आहेत.\n2. वलाटी(पूर्व कोकण) : खलाटीच्या पूर्वेस असलेल्या सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंतचा कमी-अधिक उंचीच्या डोंगराळ व टेकड्यांनी व्यापलेल्या तुलनात्मक उंच प्रदेश म्हणजेच ‘वलाटी’ होय. हा भाग फलोत्पादांनाच्या दृष्टीने महत्वाचा ठरतो. डोंगर उतारवर भाताचे पीक घेतले जाते.\nकोकणातील विविध प्रकृतीक भुरुपे कशास म्हणतात\nभारतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत आत शिरते त्या भागाला खाडी म्हणतात.\nठाणे : दाटीवरे, डहाणू, वसई, मनोरी, व ठाणे\nमुंबई उपनगर : मालाड, माहीम\nरायगड : पनवे, उरण, धरमतर, रोहा, राजापुरी, बाणकोट\nरत्नागिरी : दाभोळ, जयगड, विजयदुर्ग\nसिंधुदुर्ग : देवगड, कालवली, कर्ली, तेरेखोल\nसमुद्र किनार्‍याजवळ सागरी लाटांच्या संचयन कार्यामुळे उथळ कींनार्‍यावर तयार होणार्‍या वाळूच्या पट्टयाना ‘पुळन’ असे म्हणतात.\nमुंबई उपनगर : जूहू बीच\nरत्नागिरी : गणपतीपुळे, हर्न, गुहागर\nसिंधुदुर्ग : मालवनजवळ तरकर्ली, शिरोड, दापोली, उमादा\nरायगड : अलिबाग, मुरुड-जंजिरा, श्रीवर्धन\n★ वाळूचे दांडे :\nसागरी लाटांमुळे उथळ कींनार्‍यावर ‘वाळूचे दांडे’ तयार होतात.\nमुंबई : मुंबई बेट\nरायगड : धारपूरी (एलिफंटा केव्ह)\nअलिबाग : खांदेरी, उंदेरी\nसिंधुदुर्ग : कुरटे (सिंधुदुर्ग किल्ला)\nमुंबई उपनगर : साष्टी, अंजदिव\nमहाराष्ट्राच्या किनारपट्टीला लहानमोठे 49 बंदरे आहेत.\nमुंबई = मुंबई, ठाणे = अलिबाग, न्हावाशेवा(JNPT),\nरत्नागिरी = हर्न, जयगड = रत्नागिरी ,\nसिंधुदुर्ग = मालवण, वेंगुले, रेड्डी\nक्रोंमाईत = सिंधुदुर्ग, रत्नागिरी, लोह व\nठाणे : दमनगंगा, सूर्या, तानसा, वैतरणा, काळू, पिंजाल, भारसाई, उल्हास, मुरबाडी,\nमध्य प्रदेश : पताळगंगा, आंबा, कुंडलिका, काळ, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री\nदक्षिण कोकण : काजवी, मुचकुंदी, वाघोटने, शुक, गड, कर्ली, तेरेखोल.\nजास्त लांबी- वैतरणा, व उल्हास मुखाजवळ प्रवाह किनार्‍यास समांतर. कारण, ‘डोंगरांच्या रांगा’\nजिल्हे डोंगरी किल्ले व सागरी किल्ले\nठाणे : वसूली, माहुली, भंडारगड, पळसगड अर्नाळा\nरायगड : कर्नाळा, शिवथर, माळांगगड, रायगड जंजिरा\nरत्नागिरी : जयगड, फत्तेगड, पुर्नगड, कानकदुर्ग सुवर्नदुर्ग\nसिंधुदुर्ग : रांगना, देवगड, भगवंतगड, मनोहारगड,\nसि��धुदुर्ग : विजयदुर्ग भारतगड, पधगड सजैकोत\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nअभ्यास कसा करावा 24\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 17\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\nसमानार्थी शब्द | Synonyms\nपोलिस भरतीचा निर्णय जाहीर : साडे बारा हजार जागांसाठी परीक्षा घेण्याची गृहमंत्र्यांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/nagar-police-takes-prevention-action-for-maintain-law-and-order/articleshow/66641057.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-10-01T08:00:12Z", "digest": "sha1:432JVFBDVGDKND5VUZDJC5WTTY4IQMLD", "length": 13837, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n१२० जणांना तडीपारीच्या नोटीसा\nमहापालिका निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकीस बाधा पोहोचवतील अशा संशयित व्यक्तींना तडीपार करण्याबाबत पोलिसांकडून प्रस्ताव दाखल होताच त्यांना नोटीस बजावण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.\nनगर : महापालिका निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकीस बाधा पोहोचवतील अशा संशयित व्यक्तींना तडीपार करण्याबाबत पोलिसांकडून प्रस्ताव दाखल होताच त्यांना नोटीस बजावण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. दरम्यान, तडीपारीबाबत गुरुवारी सायंकाळी १२० जणांना नोटीसा बजावण्यात आल्या असून यासर्वांची शुक्रवारी (१६ नोव्हेंबर) सुनावणी घेतली जाणार आहे. त्यानंतर संबंधितांना तडीपार करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रातांधिकारी उज्वला गाडेकर यांनी सांगितले.\nमहापालिका निवडणूक शांततेत व्हावी, यासाठी निवडणूक प्रक्रियेत बाधा पोहोचवतील, अशा व्यक्तींना तडीपार करण्यात येणार असून, त्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांकडून गुन्हेगारांना तडीपार करण्यासाठी प्रातांधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात येत आहे. या प्रस्तावांवर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १२० जणांना नोटीसा बजावण्यात आल्��ा आहेत. गुरुवारी उशीरापर्यंत या नोटीसा बजावण्याचे काम सुरू होते. आता शुक्रवारी यासर्वांची सुनावणी होणार आहे. नोटीस बजावण्यात आलेले व्यक्तीचे मत ऐकूण घेवून, वस्तूस्थितीचा अभ्यास केल्यानंतरच त्यांना तडीपार करायचे किंवा नाही, यावर निर्णय घेतला जाणार आहे. पोलिस स्टेशनकडून येणाऱ्या प्रस्तावांची संख्या पाहता गुन्हेगारांना तडीपार करण्याची प्रक्रिया पुढील एक आठवडा चालण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नेमके किती जण महापालिका निवडणूक काळात नगरमधून हद्दपार होतात, याकडे नागरिकांसह विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nशिवसेनेला दूर ठेवण्यासाठी भाजप-राष्ट्रवादी एकत्र\nShivaji Kardile: राज्यात थोड्याच दिवसांत भाजपचे सरकार\nराष्ट्रवादीसाठी शिवसेनेनं घेतली माघार; शिवसैनिकांमध्ये ...\nशिवसेनेबद्दल राष्ट्रवादीनं दिलेल्या 'या' प्रतिक्रियेचा ...\nmaratha reservation: आंदोलन नको, १ डिसेंबरला जल्लोष करा: मुख्यमंत्री महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nभारतीयांना करोना लस देण्यासाठी ८० हजार कोटींचा खर्च\nगुन्हेगारीपालघर: तलासरीजवळ मध्यरात्री थरार, हॉटेलात गोळीबार करून लूट\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशबाबरी काँग्रेसने पाडली, मथुरा-काशीच्या मशिदींना हात लावणार नाही: कटियार\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nबीडमी गेल्यानंतर तरी कीव येईल; मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या\nकोल्हापूरहा लढून मरणारा समाज आहे हे लक्षात ठेवा: संभाजीराजे\nविदेश वृत्तऑफिसम���्ये 'या' गोष्टीमुळेही फैलावू शकतो करोनाचा संसर्ग\nमुंबईभाजप नेते नारायण राणे यांना करोना; सेल्फ आयसोलेट होणार\nगुन्हेगारीहाथरसनंतर बुलंदशहर हादरले, अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार\nठाणेमुंबई-अहमदाबाद महामार्गावर गॅस टँकर-क्रेनची धडक\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nमोबाइलसॅमसंग Galaxy A3 Core स्मार्टफोन लाँच, किंमत ६५०० रु\nब्युटीलांबसडक आणि काळ्याशार केसांसाठी करा हे ३ नैसर्गिक उपाय\nआर्थिक राशिभविष्यवृश्चिक : धनवृद्धीचे शुभ योग; वाचा,ऑक्टोबरचे आर्थिक राशीभविष्य\nकार-बाइकनवी मारुती सुझुकी ऑल्टो येतेय, आधीपेक्षा लांब आणि दमदार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80/videos", "date_download": "2020-10-01T09:14:19Z", "digest": "sha1:D57DUT7GVWSS6FUP6JTFPEM6TO5S4IC5", "length": 6571, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nखोटं पसरवण्यावर विरोधकांचा भर, जेटलींची टीका\nअंतरीम अर्थसंकल्प निवडणुकीसाठीचा नसणार-जेटली\nअरुण जेटली यांनी यूपीतून राज्यसभेसाठी भरला उमेदवारी अर्ज\nआंध्र प्रदेशला विशेष पॅकेज देऊ, विशेष दर्जा नाही: अरुण जेटली\nअर्थमंत्री अरुण जेटली यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांबाबत मांडली भूमिका\nअरुण जेटली आणि पी. चिंदबरम यांच्यात वादविवाद\nस्पेक्ट्रम वाटपात भ्रष्टाचारच; अरुण जेटली ठाम\nभाजप अध्यक्ष अमित शहा आणि अरुण जेटली यांचे मतदानासाठी आवाहन\nराहुल भाजपाची नक्कल करत आहेत : अरुण जेटली\nयूपीएने काश्मीरवर खोटा रिपोर्ट केला सादर: अरुण जेटली\nजीएसटीच्या संकलनात ९२,२८३ कोटींची वाढ :अरुण जेटली\nअरुण जेटली यांची राहूल गांधी यांच्यावर टीका\nनिर्मला सीतारामन सक्षम आहेत: अरुण जेटली\nकेरळ: अरुण जेटली यांनी संघ कार्यकर्त्यांची भेट घेतली\nजमावाच्या मारहाणीमुळे मृत्यूमखी प��ल्याच्या मुद्याचे राजकारण करू नका : अरुण जेटली\nजीएसटी देशासाठी एक महत्त्वपूर्ण घटना आहे- अर्थमंत्री अरुण जेटली\nजीएसटी : एक ऐतिहासिक निर्णय - अर्थमंत्री अरुण जेटली\nपाकने चर्चा थांबवली: अरुण जेटली\nNDA सरकारने तीन वर्षात अर्थव्यवस्था बळकट करण्याकडे लक्ष दिले : अरुण जेटली\nकुलभूषण जाधवप्रकरणी अरुण जेटली बोलले\nलष्कराचं लष्कराला ठरवू द्या : अरुण जेटली\nसीमेवरील शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबद्दल अरुण जेटली काय म्हणाले\nआपल्या सैनिकांचा त्याग व्यर्थ ठरणार नाही : अरुण जेटली\nकृषी उत्पन्नावर कर लावण्याची कोणतीही योजना नाही: अरुण जेटली\nअर्थमंत्री अरुण जेटली यांची अमेरिकेचे वाणिज्य सचिव विलबर रॉस यांच्याशी दि्वपक्षीय चर्चा\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/bjp-corporators-protest/", "date_download": "2020-10-01T07:31:43Z", "digest": "sha1:Y662YSNM6CNMKTOC5J2ECTZXPTT6IOVB", "length": 7849, "nlines": 157, "source_domain": "ournagpur.com", "title": "तुकाराम मुंढे यांच्या कक्षापुढे भाजप नगरसेवकांचे धरणे", "raw_content": "\nHome Maharashtra तुकाराम मुंढे यांच्या कक्षापुढे भाजप नगरसेवकांचे धरणे\nतुकाराम मुंढे यांच्या कक्षापुढे भाजप नगरसेवकांचे धरणे\nनागपूर : कोविड- १९ मुळे हजारो लोकांचे रोजगार गेले, व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा आर्थिक संकटात शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी पाणीदरात करण्यात आलेली पाच टक्के दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करीत महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी गुरुवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कक्षाबाहेर धरणे दिले.\n२०१२ मध्ये महापालिका सभागृहात पाणीपट्टीत दरवर्षी पाच टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ही दरवाढ केली जाते. परंतु यावर्षी कोविड-१९ च्या संकटामुळे अनेकांचे रोजगार गेले. व्यापाऱ्यांचा व्यवसाय बुडाला, सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत आहे. अशा परिस्थितीत मनपा प्रशासनाने पाणी दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी. आमदार प्रवीण दटके सत्तापक्ष नेते संदीप जाधव ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी आदींनी यावेळी केली. आंदोलनात मनपातील पदाधिकाऱ्यांसह ५० ते ६० नगरसेवक सहभागी झाले होते.\nकर���्यात आलेली पाच टक्के पाणी दरवाढ मागे घ्यावी, यासाठी २० ऑगस्ट रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मांडला जाणार आहे. सभागृहाच्या मंजुरीनंतर राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली, तरच दरवाढ मागे घेता येईल, अशी भूमिका आयुक्तांनी यापूर्वीच स्पष्ट केली आहे. परंतु सभागृहात प्रस्ताव येण्यापूर्वीच आंदोलन केल्याने काही नगरसेवक संभ्रमात होते.\nNext articleशासनाच्या दिशानिर्देशांचे उल्लंघन करण्याचे धारिष्ट्य करू नये – तुकाराम मुंढे\nकोव्हिडमध्ये घ्या डोळ्यांची विशेष काळजी\nCoronaVirus in Nagpur : नागपुरात ९८२ नवीन पॉझिटिव्ह, ३८ रुग्णांचा मृत्यू\nसीताबर्डीतील हॉकर्स अतिक्रमणावर भूमिका : मांडा हायकोर्टाचा आदेश\nयुवक काँग्रेसकडून नागपुरात मुख्यमंत्री योगी यांच्या पुतळ्याचे दहन\nनागपुरात अवैध दारूविक्रीत दोन गटात मारहाण , चार जखमी\nनागपुरात ठाणा मालखाना प्रभारीकडून १६ लाखाचा अपहार\nकोव्हिडमध्ये घ्या डोळ्यांची विशेष काळजी\nCoronaVirus in Nagpur : नागपुरात ९८२ नवीन पॉझिटिव्ह, ३८ रुग्णांचा मृत्यू\nसीताबर्डीतील हॉकर्स अतिक्रमणावर भूमिका : मांडा हायकोर्टाचा आदेश", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://planetmarathimagazine.com/strawberry-shake-marathi-short-film-sumeet-raghvan-hruta-durgule-rohit-phalke/", "date_download": "2020-10-01T08:22:15Z", "digest": "sha1:T6HR366EEEPY5HBAH4X37XF6ZHYZ2JUC", "length": 16795, "nlines": 162, "source_domain": "planetmarathimagazine.com", "title": "Strawberry Shake “Marathi Short Film” / Sumeet Raghvan – Hruta Durgule – Rohit Phalke", "raw_content": "\nNandu Tambe’s वन्यजीवन अभयारण्य\nनाटक, मालिका आगामी चित्रपट या नंतर अभिनेत्री हृता दुर्गुळे नव्या कोऱ्या लघुपटात झळकणार आहे. दुर्वा, फुलपाखरू या सारख्या मालिकांमधून आपल्या भेटीला आलेली सध्याची आघाडीची अभिनेत्री म्हणून हृता ओळखली जाते.\nछोट्या पडद्यावरून ती आता चक्क “अनन्या” या चित्रपटात सुद्धा झळकणार आहे पण याच सोबतीने ती आपल्यासाठी अजून एक गुड न्यूज घेऊन आली आहे. “स्ट्रॉबेरी शेक” या नव्या कोऱ्या लघुपटातुन हृता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या या नव्या लघुपटाची उत्सुकता सगळ्यांना होतीच कारण ती या लघुपटात दिगग्ज अभिनेता सुमीत राघवन सोबत काम करताना बघायला मिळणार आहे.\nसुमीत राघवन आणि हृता ची वेगळीच केमिस्ट्री या लघुपटा मधून उलगडणार आहे. तसेच हृता च्या बॉयफ्रेंड ची भूमिका रोहित फाळके ने साकारली आहे. नक्की काय आहे हा “स्ट्रॉबेरी शेक” हेच जाणून घेऊ या लघुपटाच्या ���ेखक, दिग्दर्शक, अभिनेत्री आणि DOP (छायाचित्रकार) यांच्या कडून…\n“स्ट्रॉबेरी शेक च्या गोड आठवणी”\nलघुपटाबद्दल सांगायचं झालं तर ही एका मुलीची आणि तिच्या सुपरकूल बाबाची गोष्ट आहे. लघुपटात मी मुलीची भूमिका साकारली आहे. एके दिवशी चिऊ तिच्या बॉयफ्रेंड ला तिच्या घरी घेऊन जाते आणि मग तेव्हा बाबाची उडणारी तारांबळ आणि ही सगळी गोष्ट “स्ट्रॉबेरी शेक” मधून उलगडणार आहे. बाबा तिच्या चिऊ सोबत एका मित्रा सारखा वागण्यासारखा प्रयत्न करतो आणि लघुपटाच्या शेवटी बाबा आणि त्यांच्या मुली मधला तो संवाद घडतो हा भाग माझ्यासाठी फार खास होता, कारण प्रत्येक मुलीला तिचा बाबा हा सुपरस्टार सारखा असतो. १९ वर्षाच्या मुलीची (मृण्मयी) ची भूमिका मी यात साकारते आहे. मृण्मयी (चिऊ) ही खूप जास्त तिच्या आयुष्यात सॉर्ट आहे तिची स्वतःची वेगळी मतं आहेत आणि मग ते प्रत्येक मुला-मुली सोबत त्यांच्या पालकांसोबत असलेलं नात हे यातून बघायला मिळणार आहे. माझा या लघुपटाचा अनुभव खूप कमाल आहे. पहिल्यांदाच मी शोनील, लौकिक आणि त्यांच्या टीम सोबत काम केलंय. शोनील सोबत काम करताना खूप छान वाटलं कारण आमचा दिग्दर्शक हा खूप शांत आहे, तो त्यांच्या कामाबद्दल एकदम परफेक्ट आहे. त्यामुळे त्याच्या सोबतीने काम करणं हा अनुभव छान होता. लघुपट फार खास आहे कारण सुमीत सरांसोबत काम करायला मिळालं, त्यांचा अभिनय सेटवर वावरण्याची पध्दत हे सगळंच मला खूप शिकवून जाणारं होत. त्यांना सेटवर लाईव्ह काम करताना बघणं माझ्यासाठी एक प्रकारची अभिनयाची कार्यशाळा होती. ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन दोन्ही कडून मला गोष्टी शिकायला मिळत होत्या. सुमीत सरांककडून काय गोष्टी शिकले तर सेटवर कसं रहावं ते फार छान स्वतःला प्रेसेंट करतात. मी पहिल्यांदा त्यांच्यासोबत काम करत होते तर थोडं टेन्शन होत कारण मुलीचं आणि बाबाची गोष्ट साकारायची होती. शोनील, रोहित, लौकिक, तृषाला, या सगळ्यांसोबत काम करताना धम्माल आली. असं नाही की “स्ट्रॉबेरी शेक” ही एका विशिष्ट वयोगटातील लोकांनी बघावी तर ही सगळ्यांसाठी आहे. मुलीचं आणि तिच्या बाबाचं गोंडस नातं यातून तुम्हाला बघायला मिळणार आहे. मागच्या एप्रिल ला आम्ही हे शूट केलं होतं तर ही शॉर्टफिल्म आता लोकांच्या भेटीला येत आहे तर मला या बद्दल खूप उत्सुकता आहे. झी ५ सारख्या प्लॅटफॉर्म वरून ती येत आहे तर तुम���ही ती नक्की बघा तुम्हाला चिऊ आणि तिचे बाबा नक्की आवडतील.\nव्यावसायिक स्थरावर माझी ही दुसरी शॉर्ट फिल्म आहे. या टीम बरोबर काम करण्याचा अनुभव खूप उत्कृष्ट होता. सुमीत राघवन, रोहित फाळके आणि हृता दुर्गुळे यांच्या सारखे उत्तम अभिनेते असल्यावर दिग्दर्शक म्हणून जववाबदरी खुप वाढते. ही जरी शॉर्ट फिल्म असली तरी आम्ही एखादया चित्रपटासारखी ती शूट केली आहे. सगळ्यांनी एवढं उत्तम काम केलंय त्यामुळे हा प्रोजेक्ट कायम माझ्या खूप जवळचा राहणार. लघुपटाचं नाव “स्ट्रोबेरी शेक” का आहे याचं खरं कारण तुम्हाला लघुपट बघूनचं समजेल, पण प्रेक्षकांना आंब्याच्या सिजन मध्ये आमच्या स्ट्रोबेरी शेक ची चव जास्त आवडेल यांची मी आशा करतो.\nशोनील यल्लातीकर (लेखक , दिग्दर्शक)\nजवळपास ही शॉट फिल्म शूट करून वर्ष झालंय तरीसुद्धा काल परवा आपण शूट केलं असं वाटतंय. “स्ट्रॉबेरी शेक” माझ्यासाठी एक स्वप्नपूर्ती होती. शॉर्ट फिल्म शूट करण्याची संपूर्ण प्रक्रिया मी फार एन्जॉय केली आहे, प्री प्रोडक्शन प्लॅनिंग, शूटिंग, पोस्ट प्रोडक्शन हा सगळा अनुभव माझ्यासाठी फार खास होता. खूप दिगग्ज आणि अनुभवी कलाकार असलेल्या सुमीत दादा सोबत काम करण्याची संधी यामुळे मला मिळाली. आताच्या पिढीची लाडकी अभिनेत्री हृता हिच्या सोबतीने काम करताना कामातला एक वेगळा दृष्टिकोन सापडत गेला. दोन्ही कलाकारांनी काम करताना कधीच दबाव येणार नाही याची घेतलेली काळजी हे सगळंच खूप कमाल होत. या सगळ्या पेक्षा “स्ट्रॉबेरी शेक” मधून मला शोनील सोबत काम करण्याची संधी मिळाली या साठी मी दोन वर्षे वाट बघत होतो.\nलौकिक जोशी (DOP) (छायाचित्रकार)\nहृता आणि सुमीत यांच्या नात्यांची ही सुंदर गोष्ट बघण्यासाठी हा “स्ट्रीबेरी शेक” नक्की बघा.\nमुलाखत : नेहा कदम (प्लॅनेट मराठी)\n‘चंद्रमुखी’ जाणार ऑन फ्लोअर; सध्याच्या परिस्थितीत नवं कोरं शूट सुरु करणारे हे पहिले मराठी बॅनर असेल….\nनाट्यकर्मी आणि रंगमंच कामगारांसाठी अभिनेते ‘वैभव मांगले’ यांचा मदतीचा हात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://marathiblogs.in/story.php?title=%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2020-10-01T08:07:03Z", "digest": "sha1:I5ZXQBUKJQZFTHXTBNJ4SSUDCFMNW4CM", "length": 15343, "nlines": 167, "source_domain": "marathiblogs.in", "title": "फाटलेल्या युतीचे शिवणकाम! | MarathiBlogs : मराठीब्लॉग्स", "raw_content": "\nनिष्ठा आणि आणाभाका ह्या संकल्पना सध्याच्या राजकारणातून बाद झाल्या आहेत. त्या संकल्पना केवळ महाराष्ट्रातच बाद झाल्या असे नाही तर त्य संबध देशात बाद झाल्या आहेत. सेनाभाजपा युतीचा इतिहास ह्याची साक्ष देणारा आहे. लोकसभा निवडणुकीची वेळी सेना-भाजपा ह्या दोन पक्षांची युती होती. त्यापूर्वीही होती. आताही आहे. पुढेही राहणार आहे. राज्यातल्या २८८ जागांपैकी निम्म्या निम्म्या जागा प्रत्येकाला म्हणजेच १४४ जागा कोणाला किती जागा हा मुद्दा मह्त्त्वाचा नाहीच मुळी. कारण ज्यांना तिकीच मिळाले ते सगळेच कुठे निवडून येणार आहेत कोणाला किती जागा हा मुद्दा मह्त्त्वाचा नाहीच मुळी. कारण ज्यांना तिकीच मिळाले ते सगळेच कुठे निवडून येणार आहेत निवडणुकीनंतर मंत्रीपदाचे वाटप कसे होणार हा खरा महत्त्वाचा मुद्दा. स्वबळ तत्त्वच महत्त्वाचे निवडणुकीनंतर मंत्रीपदाचे वाटप कसे होणार हा खरा महत्त्वाचा मुद्दा. स्वबळ तत्त्वच महत्त्वाचे मुख्यमंत्री कोणाचा अर्थात २०१४ सालातल्या जो मोठा भाऊ होता त्याचाच मुख्यमंत्री कारण ह्याही वेळा तोच मोठा भाऊ राहील ह्यात भाजपाला शंका नाही. उपमुख्यमंत्रीपद कारण ह्याही वेळा तोच मोठा भाऊ राहील ह्यात भाजपाला शंका नाही. उपमुख्यमंत्रीपद सहास्य चेहरा हेच त्याचे उत्तर सहास्य चेहरा हेच त्याचे उत्तर ( सहास्य चेह-यासाठी गुजरातेतील शहा, कपोळ आणि भुता ही स्वामीनारायण पंथातली मंडळी वाकबगार आहे. ) गृहखाते ( सहास्य चेह-यासाठी गुजरातेतील शहा, कपोळ आणि भुता ही स्वामीनारायण पंथातली मंडळी वाकबगार आहे. ) गृहखाते आताच ठरवायची घाई का आताच ठरवायची घाई का अशी ही नेमक्या मुद्द्यांपुरती नेमकी चर्चा सुरू आहे. सविस्तर चर्चा करण्याची मुळातच गरज नसल्याने भाजपाचे अमित शहा सेनेच्या उध्व ठाकररेंना भेटले की नाही किंवा का भेटले हा प्रश्नही गौणच. मुळात फाटलेली युती जोडण्याचे हे शिवणकाम आहे. किंवा रफू काम आहे असे म्हटले तरी चालेल अशी ही नेमक्या मुद्द्यांपुरती नेमकी चर्चा सुरू आहे. सविस्तर चर्चा करण्याची मुळातच गरज नसल्याने भाजपाचे अमित शहा सेनेच्या उध्व ठाकररेंना भेटले की नाही किंवा का भेटले हा प्रश्नही गौणच. मुळात फाटलेली युती जोडण्याचे हे शिवणकाम आहे. किंवा रफू काम आहे असे म्हटले तरी चालेल तीसचाळीस वर्षांपासून देशाच्या लोकशाही राजक��रणात युती, आघाडी वगैरे शब्द कसेही वापरले जात आहेत. २१ ऑक्टोबर २०१९ रोजी होणा-या विधानसभा निवडणुकीसाठीही हे शब्द वापरले जात आहेतच. केवळ रिवाज म्हणून तीसचाळीस वर्षांपासून देशाच्या लोकशाही राजकारणात युती, आघाडी वगैरे शब्द कसेही वापरले जात आहेत. २१ ऑक्टोबर २०१९ रोजी होणा-या विधानसभा निवडणुकीसाठीही हे शब्द वापरले जात आहेतच. केवळ रिवाज म्हणून एकेकाळी निवडणुकीच्या राजकारणात ‘मैत्रीपूर्ण लढत’ असा एक गुळगुळीत शब्दप्रयोग रूढ झाला होता. त्यानंतर जनता पार्टीचा प्रयोग झाला. हाही प्रयोग दीर्घ काळ चालला नाही. त्यानंतर ‘बाहेरून पाठिंबा’ असे ‘हतबल पर्व’ इंदिरा गांधींनी सुरू केले. राजीव गांधींनीही ते पुढे सुरू ठेवले. त्यांनतर दोनडझनापेक्षा अधिक पक्षांची मोट बांधून भाजपाने लोकशाहीवादी आघाडी सुरू केली. राष्ट्रवादी लोकशाही आघाडीच्या विरोधात काँग्रेसने संयुक्त पुरोगामी आघाडी स्थापन केली. हे आघाडी पर्व राज्यांच्या राजकारणातही सुरू झाले. ते अजूनही सुरू आहे. ज्याच्यात हिंमत असेल त्याने स्वबळाचा प्रयत्न करावा. त्याला युतीआघाडीचा अडथळा नाही.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससेनाभाजपात जशी चर्चा सुरू आहे तशी ह्यांच्यातही चर्चा सुरू आहे. युतीच्या चर्चेत मंत्रिपदाला प्राधान्य तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्यांच्या चर्चेत डावपेचांना प्राधान्य. सेनाभाजपा युतीतही डावपेचला महत्त्व आहेच. पण ते काम स्थानिक पुढा-यांवर युतीतल्याच भागीदार पक्षाच्या एखाद्या उमेदवाराला पाडायचे असेल तर त्याला पाडण्यासाठी जे करावे लागले ते करायची मुभा दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना आहे. मतदारांना आवाहन करण्यासाठी जाहीरनाम्यात कोणते मुद्दे आणायचे हाही प्रश्न आहे. परंतु तो गौण आहे. खरा महत्त्वाचा प्रश्न खर्चाचा आहे. निर्वाचन आयोगाने उमेदवारांसाठी ठरवून दिलेली 28 लाखांची खर्च मर्यादा ठरवली आहे. ह्याचा अर्थ प्रत्यतक्षात कितीही खर्च केला तरी तो २८ लाखांच्या मर्यादेद बसवायचा एकेकाळी निवडणुकीच्या राजकारणात ‘मैत्रीपूर्ण लढत’ असा एक गुळगुळीत शब्दप्रयोग रूढ झाला होता. त्यानंतर जनता पार्टीचा प्रयोग झाला. हाही प्रयोग दीर्घ काळ चालला नाही. त्यानंतर ‘बाहेरून पाठिंबा’ असे ‘हतबल पर्व’ इंदिरा गांधींनी सुरू केले. राजीव गांधींनीही ते पुढे सुरू ठेवले. त्यांनतर दोनडझनापेक्षा अधिक पक्षांची मोट बांधून भाजपाने लोकशाहीवादी आघाडी सुरू केली. राष्ट्रवादी लोकशाही आघाडीच्या विरोधात काँग्रेसने संयुक्त पुरोगामी आघाडी स्थापन केली. हे आघाडी पर्व राज्यांच्या राजकारणातही सुरू झाले. ते अजूनही सुरू आहे. ज्याच्यात हिंमत असेल त्याने स्वबळाचा प्रयत्न करावा. त्याला युतीआघाडीचा अडथळा नाही.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससेनाभाजपात जशी चर्चा सुरू आहे तशी ह्यांच्यातही चर्चा सुरू आहे. युतीच्या चर्चेत मंत्रिपदाला प्राधान्य तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्यांच्या चर्चेत डावपेचांना प्राधान्य. सेनाभाजपा युतीतही डावपेचला महत्त्व आहेच. पण ते काम स्थानिक पुढा-यांवर युतीतल्याच भागीदार पक्षाच्या एखाद्या उमेदवाराला पाडायचे असेल तर त्याला पाडण्यासाठी जे करावे लागले ते करायची मुभा दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना आहे. मतदारांना आवाहन करण्यासाठी जाहीरनाम्यात कोणते मुद्दे आणायचे हाही प्रश्न आहे. परंतु तो गौण आहे. खरा महत्त्वाचा प्रश्न खर्चाचा आहे. निर्वाचन आयोगाने उमेदवारांसाठी ठरवून दिलेली 28 लाखांची खर्च मर्यादा ठरवली आहे. ह्याचा अर्थ प्रत्यतक्षात कितीही खर्च केला तरी तो २८ लाखांच्या मर्यादेद बसवायचामतदारसंघनिहाय उमेदवारी अर्ज भरून झाले की अधिकृत प्रचार सुरू होणार. प्रचार तसा २०१४ पासूनच सुरू झाला. तोच पुढे चालू राहणार आहे. राज्यपुरते बोलायचे तर भाजपाकडे खूपच मुद्दे आहेत. परळला आंबेडकर स्मारक, अरबी समुद्रात छत्रपती शिवाजीमहाराजांचे स्मारक, जलवाहतूक नागपूर औरंगाबाद समृध्दी महामार्ग, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई प्राधिकरणाच्या अखत्यारीत येणा-या सगळे भाग, ठाणे-कल्याण, पुणे नागपूर आणि नाशिक हे शहरी भाग ह्या सर्व भागात अत्याधुनिक मेट्रो वाहतूक प्रकल्प तर सुरूदेखील झाले. निदान रस्त्यांवर संरक्षक पत्रे लावण्यात आले आहेत. शेतक-यांना कर्जमाफी देण्यात आली. किती शेतक-यांना कर्माफी मिळाली हा प्रश्न गैरलागू आहे. पात्रतेच्या निकषावर जे शेतक-यांना मिळायला हवी त्या सा-यांना कर्जमाफी मिळाली आहे. नुसतीच कर्जमाफी नाही तर त्यांच्या जमिनीचा पीक घेण्याची क्षमता वगैरेचाही दाखलाही शेतक-यांना मिळाला आहे. शेततळी तर किती सुरू झाली ह्याची गणना नाही. पुण्याची गणना कोण करीमतदारसंघनिहाय उमेदवारी अर्ज भरून झाले की अधिकृत प्रचार सुरू होणार. प्रचार तसा २०१४ पासूनच सुरू झाला. तोच पुढे चालू राहणार आहे. राज्यपुरते बोलायचे तर भाजपाकडे खूपच मुद्दे आहेत. परळला आंबेडकर स्मारक, अरबी समुद्रात छत्रपती शिवाजीमहाराजांचे स्मारक, जलवाहतूक नागपूर औरंगाबाद समृध्दी महामार्ग, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई प्राधिकरणाच्या अखत्यारीत येणा-या सगळे भाग, ठाणे-कल्याण, पुणे नागपूर आणि नाशिक हे शहरी भाग ह्या सर्व भागात अत्याधुनिक मेट्रो वाहतूक प्रकल्प तर सुरूदेखील झाले. निदान रस्त्यांवर संरक्षक पत्रे लावण्यात आले आहेत. शेतक-यांना कर्जमाफी देण्यात आली. किती शेतक-यांना कर्माफी मिळाली हा प्रश्न गैरलागू आहे. पात्रतेच्या निकषावर जे शेतक-यांना मिळायला हवी त्या सा-यांना कर्जमाफी मिळाली आहे. नुसतीच कर्जमाफी नाही तर त्यांच्या जमिनीचा पीक घेण्याची क्षमता वगैरेचाही दाखलाही शेतक-यांना मिळाला आहे. शेततळी तर किती सुरू झाली ह्याची गणना नाही. पुण्याची गणना कोण करी आरक्षण तर सगळ्यांना देऊन झाले. आरक्षित तसेच अनारक्षित विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय महाविद्यालये देण्याची परवानगीही देण्यात आली. म्हणून तर यंदाची निवडणूक केवळ औपचारिकता असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांचा हा दावा तूर्त तरी विरोधकांना निरूत्त्तर करणारा आहे. धनत्रयोदशीला निकाल जाहीर होणार आहे. दिवाळी आणि निवडणुकीतील विजयाप्रीतर्थ्य फटाके उडवण्यास जनतेने सज्ज राहावे. प्रत्येक वेळी महाराष्ट्रात आलेले राज्य हे बळीचे राज्य होते. नवे ह्यावेळी नवे राज्य नेमके बलिप्रतिपदेला येणार असल्यान ते बळीचेच राज्या असेल आरक्षण तर सगळ्यांना देऊन झाले. आरक्षित तसेच अनारक्षित विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय महाविद्यालये देण्याची परवानगीही देण्यात आली. म्हणून तर यंदाची निवडणूक केवळ औपचारिकता असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांचा हा दावा तूर्त तरी विरोधकांना निरूत्त्तर करणारा आहे. धनत्रयोदशीला निकाल जाहीर होणार आहे. दिवाळी आणि निवडणुकीतील विजयाप्रीतर्थ्य फटाके उडवण्यास जनतेने सज्ज राहावे. प्रत्येक वेळी महाराष्ट्रात आलेले राज्य हे बळीचे राज्य होते. नवे ह्यावेळी नवे राज्य नेमके बलिप्रतिपदेला येणार असल्यान ते बळीचेच राज्या असेल\nMarathiBlogs : मराठीब्लॉग्स हे संकेतस्थळ सर्व मराठी वाचकांसाठी आहे. MarathiBlogs : मराठीब्लॉग्स या संकेतस्थळावर आपण इंटरनेट च्या माया जाळावरील आपल्या आवडीची कोणतीही लिंक इतर अनेक मराठी वाचकांबरोबर शेअर करू शकता. Learn More >\nलॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/2017/07/06/saivardhan/", "date_download": "2020-10-01T07:27:25Z", "digest": "sha1:NQA7QXN5DGBZ7A2LDO447HNMFDIM7Y4S", "length": 9720, "nlines": 89, "source_domain": "spsnews.in", "title": "“साईवर्धन ” ची ” नवोदय ” कागल साठी निवड : तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव – SPSNEWS", "raw_content": "\nजि.प. सदस्य मा.पै. विजयराव बोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब जनतेने त्यांच्यावर व्यक्त केलेल्या शुभेच्छा…\n“…समाजाच्या हृदयामधली नवसेवेची वीज तू “: श्री. विजयराव बोरगे वाढदिवस\nसिंहाच्या पोटी जन्मलेला ” छावा ” : रणवीरसिंग गायकवाड यांना शुभेच्छा\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\n“साईवर्धन ” ची ” नवोदय ” कागल साठी निवड : तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव\nबांबवडे : एकीकडे जिल्ह्यात इंग्रजी माध्यमाचा बोलबाला होत असताना, मराठी माध्यमेही तितकीच सक्षम आहेत, हे पुराव्यानिशी सिद्ध करणारे गुरुजन आजही जिल्हापरिषदेच्या ,तसेच इतर मराठी शाळेत ज्ञानदानाचे काम सचोटीने करताहेत. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बांबवडे येथील साईवर्धन विक्रम आंबर्डेकर या महात्मा गांधी विद्यालय बांबवडे इथं पाचवीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याची केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय कागल इथं निवड झाली आहे. तसेच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये जिल्हास्तरावर गुणवत्ता यादीत झळकला आहे.\nकेंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय ची परीक्षा स्कॉलरशिप परिक्षेसारखी घेतली जाते. या परीक्षेत पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण नवोदय च्या वतीने १० वी पर्यंत मोफत केले जाते. हि शाळा निवासी असून केंद्रीय स्तरावरील अभ्यासानुसार सुरु आहे.\nसाईवर्धन विक्रम आंबर्डेकर हा विद्यार्थी बांबवडे विद्यामंदिर इथं ४ थी पर्यंत शिकत होता. पाचवीसाठी त्याने महात्मा गांधी विद्यालय बांबवडे,तालुका शाहुवाडी इथं प्रवेश घेतला. त्याचे पालक देखील पूर्वी इंग्रजी माध्यमांच्या भूलभुलैयाला बळी पडले होते. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मुलगा टाय,बूट ��ालून जायला लागला कि, डोळ्यांचं पारणं फिटतं. परंतु याच शाळा पुढे बंद पडल्यावर करायचे काय या प्रश्नावर उत्तर नसायचे. पण विद्यार्थ्यामध्ये क्षमता असली, किंवा ती गुरुजनांनी निर्माण केली, तर हाच विद्यार्थी मराठी माध्यमातून सुद्धा आपल्या मराठी आई-वडिलांच्या डोळ्यांचे पारणे फेडल्याशिवाय रहात नाही, हे साईवर्धन ह्या विद्यार्थ्याने सिद्ध केले आहे. आज सर्वच क्षेत्रांतून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. यासाठी त्याला विद्यामंदिर साळशी चे विक्रम पाटील सर, तसेच बांबवडे येथील महात्मा गांधी विद्यालयाचे श्री एस.पी. पाटील सर यांच्यासोबत विद्यामंदिर बांबवडे व महात्मा गांधी विद्यालय बांबवडे च्या शिक्षकवृंदा चे मार्गदर्शन लाभले.\nसाईवर्धन चे संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव त्याच्यावर होत आहे.\n← सोमवारपेठ ,शिराळा येथून मोटरसायकल चोरली\nखासदार राजू शेट्टी यांना मंदसौर इथं अटक : किसान मुक्ती यात्रेला सुरुवात →\nउन्नत महाराष्ट्र अभियान मध्ये कोरे महाविद्यालयाचा समावेश\nविद्या मंदिर दरेवाडी चे वृक्षारोपण करताना विठ्ठल रुख्मिणी\nइंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस परिषदेच्या सह अध्यक्ष पदी ‘कोरे फार्मसी कॉलेज ‘ चे प्राचार्य डॉ जॉन डिसोझा यांची निवड\nजि.प. सदस्य मा.पै. विजयराव बोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब जनतेने त्यांच्यावर व्यक्त केलेल्या शुभेच्छा…\n“…समाजाच्या हृदयामधली नवसेवेची वीज तू “: श्री. विजयराव बोरगे वाढदिवस\nसिंहाच्या पोटी जन्मलेला ” छावा ” : रणवीरसिंग गायकवाड यांना शुभेच्छा\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.udyojakghadwuya.com/2016/12/blog-post_31.html", "date_download": "2020-10-01T07:55:12Z", "digest": "sha1:NAOAK5N5EVEBCOKFKEZ2KBHN5Y3UCDXH", "length": 14873, "nlines": 211, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "- चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया आर्थिक विकास\nचला उद्योजक घडवूया ९:४६ म.उ. आर्थिक विकास\nआपल्या महाराष्ट्रात अनेक असे चविष्ट पदार्थ आहेत ज्यांची बर्गर किंवा पिझ्झा विक्री सारखी शहरातील मोक्याची आणि घनिष्ट रहदारीची जागा निवडून जगभरात उपहारगृहांची (रेस्टॉरन्ट) साखळी निर्माण करून अब्जो रुपये कमवू शकतो आणि हि शक्यता नाही आहे कारण अगोद���च पश्चिमेकडील उपहारगृहे तेवढे रुपये कमवत आहेत. न्यूनगंड झटका आणि लागा कामाला. छोटा विचार करणे हा गुन्हा आहे.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nयशस्वी होण्याची ९ रहस्य\nकधी काळी इंटरनेट हा सामान्य लोकांचा आवाज होता ज्या...\nसंधी आणि त्यासोबत आलेले भाग्य हे सर्वांच्या आयुष्य...\nगरूडभरारी म्हणजे नक्की काय \nभांडवलशाही - इथे नुकत्याच जन्माला आलेल्या बाळापासू...\nडीअर झिंदगी हा सिनेमा आवर्जून बघाल. ह्या सिनेमामध्...\nहा लेख लिहिण्याचा उद्देश हा तुमचा हेअर स्टाइल आणि ...\nदंगल ह्या सिनेमासाठी आमीर खान ह्या बॉलीवूड कलाकारा...\nअकबर बिरबल आणि धन्नासेठ\n\"वजनदार\" सर्वांनी आवर्जून बघावा असा मराठी सिनेमा\nवडिलांच्या पश्चात इलेक्ट्रिशिअनचं दुकान सांभाळणारी...\nपैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे\nपैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे पिढीजात पैसे कमावण्याचे मार्ग संपत्ती किंवा पैसे कम...\nउद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव. मराठी आणि परप्रांतीय मधील फरक. मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाही\nउद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव मराठी आणि परप्रांतीय मधील फरक मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाह...\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा वैज्ञानिक आणि अध्यात्मिक अश्य...\nआपली किंमत वाढवण्यासाठी फक्त अंतर्मन नाही तर बाहेरील परिस्थिती देखील बदलावी लागते\nकल्पना करा कि तुम्ही हिरा आहात. तुम्ही स्वतःला हिरा बनवण्यासाठी १५० ते २०० किलोमीटर जमिनीमध्ये गाडले, म्हणजे कठीण परिश्रम घेतले. तु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AC/6", "date_download": "2020-10-01T09:20:05Z", "digest": "sha1:EA7IBP75QZMSHFEFRJLEFWR7YIXP3KXA", "length": 4574, "nlines": 82, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकादंब-या श्रेष्ठतेच्या अलीकडे का थांबतात\n'भारतरत्न सचिन' हा देशाचा अपमान\nतरुणाकडून युवतीला बेदम मारहाण\nयुवकाचा डोक्यात दगड घालून खून\nकुछ लम्हे बरसों जिंदा रहते है…\nमेरे अल्फाज ही पहचान हैं\nसदा खूश खुशवंत सिंग\nदिल से महसूस करो...\nरिश्ते नहीं छोडा करते...\nअविष्कार रंगावली आणि मूकनाट्याचा\nमिर्झा गालिब मराठीत येतोय...\nभाजी विक्रेत्यांकडून दंड वसूल\nजीने का राज मैने…\nतुमच्या योगायोगाच्या भेटीला साष्टांग दंडवत\nगालिबच्या पेजवर आक्षेपार्ह पोस्ट\nगालीबच्या फेसबूक पेजवर आक्षेपार्ह पोस्ट\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://viralkekda.com/cheque-types/", "date_download": "2020-10-01T07:13:47Z", "digest": "sha1:RUYHKKFKEZVSCOLUO5FYK5SHP7M3HDVM", "length": 21820, "nlines": 242, "source_domain": "viralkekda.com", "title": "तुम्हाला माहित आहे का बँकचे चेक तब्बल ८ प्रकारचे असतात!", "raw_content": "\nनोरा फतेही भारत के सर्वश्रेष्ठ डांस रियलिटी शो में बतौर जज शामिल होने के बाद से एक सेंसेशनल जज बनकर उभरी हैं\nHome/Marathi/तुम्हाला माहित आहे का बँकचे चेक तब्बल ८ प्रकारचे असतात\nतुम्हाला माहित आहे का बँकचे चेक तब्बल ८ प्रकारचे असतात\nआर्थिक व्यवहार करणाऱ्यांचा बँकेच्या चेकशी नेहमीच संबंध असतो. तुम्ही ही त्यापैकी एक असाल. पण तुम्हाला माहित आहे का तुम्ही जो बँकेचा चेक वापरता तो एकाच प्रकारचा नसतो, तर त्याचे तब्बल ८ प्रकार असतात आणि ही गोष्ट अजूनही बऱ्याच जणांना माहित नाही. चला तर जाणून घेऊ या कोणते आहेत हे ८ प्रकार\nबेयरर चेक किंवा ओपन चेक\nया चेकवर Bearer हा उल्लेख आढळतो. बेयरर चेकची रक्कम त्या व्यक्तीला दिली जाते जो व्यक्ती तो चेक बँकेत घेऊन जाईल किंवा ज्याचे नाव त्याचेकवर लिहिलेले असेल. परंतु असा चेक देणे धोकादायक असते कारण जर चेक हरवला आणि कोणत्याही अज्ञात व्यक्तीला तो मिळाला तर तो व्यक्ती याचा वापर करून रक्कम काढू शकतो मग त्याचे ��ाते त्या बँकेत असो वा नसो काही फरक पडत नाही.\nजेव्हा चेकवर लिहिलेला Bearer हा शब्द पेनाने खोडला जातो आणि त्याच्या जागी ऑर्डर असे लिहिले जाते तेव्हा अश्या चेकला ऑर्डर चेक म्हटले जाते. अश्या चेकची रक्कम त्या व्यक्तीला दिली जाते ज्या व्यक्तीचे नाव या चेकवर लिहिलेले असते. याव्यतिरिक्त यामध्ये त्या व्यक्तीला सुद्धा रक्कम दिली जाऊ शकते ज्या व्यक्तीच्या नावावर चेक हस्तांतरीत केला गेला आहे.\nक्रॉस चेक किंवा अकाउंट पेयी चेक\nया चेकच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात दोन समांतर रेषा ओढल्या जातात. किंवा त्यावर AC Payee असे लिहिले जाते. क्रॉस चेकमुळे ज्याला पैसे मिळणार आहेत त्याला बँकेत चेक सादर केल्यावर हातात रक्कम मिळत नाही, ती रक्कम त्याच्या खात्यामध्ये जमा केली जाते.\nजर एखाद्या चेकवर तो चेक बँकेत जमा करण्याच्या आधीची तारीख लिहिलेली असेल तर त्या चेकला पूर्व-तारखेचा चेक म्हणजेच ANTE-DATED चेक म्हटले जाते .याप्रकारच्या चेकची वैधता चेक दिल्यानंतरच्या तारखेपासून तीन महिन्यांपर्यंत असते.\nजर एखादा चेक येणाऱ्या तारखेसाठी (Future Date) देण्यात आलेला असेल तर अशा प्रकारच्या चेकला नंतरच्या तारखेच्या चेक म्हणजे पोस्ट-डेटेड चेक म्हटले जाते.या प्रकारच्या चेकमध्ये त्यावर दिलेल्या तारखेच्या आधीच चेक वटवला जाऊ शकतो.\nजर चेक दिल्यानंतरच्या तारखेनंतर बँक मध्ये पास होण्यासाठी आल्यास अश्या चेकला शिळा म्हणजेच स्टेल चेक म्हटले जाते. अशा प्रकारचा चेक बँकेकडून वटवला जात नाही, कारण रिजर्व बँकच्या नियमांच्या हिशोबाने चेक दिलेल्या तारखेनंतर ३ महिन्याच्या आत वटवला गेला पाहिजे म्हणजेच रक्कम काढली पाहिजे.\nया प्रकारच्या चेकचा उपयोग खाते असणाऱ्या व्यक्तीला स्वतःसाठी रक्कम काढण्यासाठी होतो. पहिल्या नियमांनुसार या प्रकारच्या चेकने केवळ त्याच बँकेमध्ये रक्कम काढता येत होती, ज्या बँकेत खाते धारकाचे खाते आहे. परंतु आता या प्रकारच्या चेकने संपूर्ण भारतामध्ये कुठेही रक्कम काढता येते.\nअश्या प्रकारचा चेक हा वटवला जात नाही, या चेकने तुम्ही कोणतीही रक्कम काढू शकत नाही. याचेकचा उपयोग एखाद्या व्यक्तीला आपल्या बँक खात्याची माहिती देण्यासाठी केला जातो. Employee Provident Scheme (EPS) साठी सुद्धा या प्रकारच्या चेकचा उपयोग केला जातो.\nऋषी कपूर यांच्या ‘त्या’ ट्विटमुळे पाकिस्तानी खेळाडू झाले होते ख��श\nऋषी कपूर यांच्या ‘त्या’ ट्विटमुळे पाकिस्तानी खेळाडू झाले होते खुश\nजेव्हा इरफान खान आणि ऋषी कपूर एकत्र आले होते.. फोटो होतोय व्हायरल\nजेव्हा इरफान खान आणि ऋषी कपूर एकत्र आले होते.. फोटो होतोय व्हायरल\nया IPS अधिकाऱ्याचे इरफान खानने वाचवले होते प्राण, जाणून घ्या इरफानची कोणालाही माहित नसलेली ही गोष्ट\nया IPS अधिकाऱ्याचे इरफान खानने वाचवले होते प्राण, जाणून घ्या इरफानची कोणालाही माहित नसलेली ही गोष्ट\nअनिकेत विश्वासराव ची पत्नी आहे हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री…जाणून घ्या कोण आहे ती\nअनिकेत विश्वासराव ची पत्नी आहे हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री…जाणून घ्या कोण आहे ती\nजाणून घ्या काय आहे नोटांवर लिहिलेल्या वाक्यांचा अर्थ\nजाणून घ्या काय आहे नोटांवर लिहिलेल्या वाक्यांचा अर्थ\nह्या होळीला वापरा आपल्या राशीनुसार रंग… जाणून घ्या आपल्या राशीसाठी कोणता रंग भाग्यशाली आहे\nह्या होळीला वापरा आपल्या राशीनुसार रंग… जाणून घ्या आपल्या राशीसाठी कोणता रंग भाग्यशाली आहे\nउत्तर कोरियातिल विचित्र कायदे\nउत्तर कोरियातिल विचित्र कायदे\n10 सर्वाधिक पगाराच्या सरकारी नोकर्‍या\n10 सर्वाधिक पगाराच्या सरकारी नोकर्‍या\nया राशीचे लोक रागावर नियंत्रण नाही ठेऊ शकत\nया राशीचे लोक रागावर नियंत्रण नाही ठेऊ शकत\nभर पावसात रूपाली भोसलेच्या कुटुंबाला बाहेर काढले, किस्सा जाणून डोळे भरुन आल्याशिवाय राहणार नाही….\nभर पावसात रूपाली भोसलेच्या कुटुंबाला बाहेर काढले, किस्सा जाणून डोळे भरुन आल्याशिवाय राहणार नाही….\nऋषी कपूर यांच्या ‘त्या’ ट्विटमुळे पाकिस्तानी खेळाडू झाले होते खुश\nजेव्हा इरफान खान आणि ऋषी कपूर एकत्र आले होते.. फोटो होतोय व्हायरल\nया IPS अधिकाऱ्याचे इरफान खानने वाचवले होते प्राण, जाणून घ्या इरफानची कोणालाही माहित नसलेली ही गोष्ट\nअनिकेत विश्वासराव ची पत्नी आहे हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री…जाणून घ्या कोण आहे ती\nजाणून घ्या काय आहे नोटांवर लिहिलेल्या वाक्यांचा अर्थ\nह्या होळीला वापरा आपल्या राशीनुसार रंग… जाणून घ्या आपल्या राशीसाठी कोणता रंग भाग्यशाली आहे\nउत्तर कोरियातिल विचित्र कायदे\n10 सर्वाधिक पगाराच्या सरकारी नोकर्‍या\nया राशीचे लोक रागावर नियंत्रण नाही ठेऊ शकत\nभर पावसात रूपाली भोसलेच्या कुटुंबाला बाहेर काढले, किस्सा जाणून डोळे भरुन आल्याशिवाय राहणार नाही….\nया अभिनेत्री पतीपूर्वी प्रियकरासह गरोदर झाल्या होत्या, सत्य माहित असूनही पतींनी हात धरला\nसर्वात महागडी गाडी आहे राणा दादाकडे, किम्मत जाणून तुम्हीही थक्क व्हाल.\nभुतांचे दिवे काय आहे हे तुम्हाला माहित आहे का \nतुम्हाला माहित आहे का या ठिकाणी सामूहिक आत्महत्या होतात \nबजरंगबली हनुमान आजही जिवंत आहेत जाणून घ्या त्यांच्या आस्तित्वाविषयी \nमहाराष्ट्राच्या या माजी मुख्यमंत्र्यांची नातं करतेय बॉलिवूड मध्ये एन्ट्री \nमहाराष्ट्राच्या या माजी मुख्यमंत्र्यांची नातं करतेय बॉलिवूड मध्ये एन्ट्री \nयूट्यब वर धुमाकूळ घालणारा हा दादूस आहे तरी कोण मानसी नाईकलाही लागलंय याचं वेड\n‘बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टी करणार ‘या’ क्रिकेटर सोबत करणार लग्न\nअनिकेत विश्वासराव ची पत्नी आहे हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री…जाणून घ्या कोण आहे ती\nमानसी नाईक पडलीय प्रेमात, पहा कोण आहे तिचा प्रियकर आणि तो काय करतो \nही मराठमोळी अभिनेत्री करतेय स्वतःपेक्षा १४ वर्षांनी मोठ्या बॉलीवूड अभिनेत्याला डेट, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल\nनोरा फतेही भारत के सर्वश्रेष्ठ डांस रियलिटी शो में बतौर जज शामिल होने के बाद से एक सेंसेशनल जज बनकर उभरी हैं\nनोरा फतेही भारत के सर्वश्रेष्ठ डांस रियलिटी शो में बतौर जज शामिल होने के बाद से एक सेंसेशनल जज बनकर उभरी हैं\nयूट्यब वर धुमाकूळ घालणारा हा दादूस आहे तरी कोण मानसी नाईकलाही लागलंय याचं वेड\n‘बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टी करणार ‘या’ क्रिकेटर सोबत करणार लग्न\nअनिकेत विश्वासराव ची पत्नी आहे हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री…जाणून घ्या कोण आहे ती\nमानसी नाईक पडलीय प्रेमात, पहा कोण आहे तिचा प्रियकर आणि तो काय करतो \nही मराठमोळी अभिनेत्री करतेय स्वतःपेक्षा १४ वर्षांनी मोठ्या बॉलीवूड अभिनेत्याला डेट, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल\nसलमान खान सोबत काम केलेल्या या अभिनेत्रीचे आले इतके वाईट दिवस, चाली मध्ये राहून जीवन जगत आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/16/he-village-in-sangamner-taluka-became-waterlogged-the-dams-were-filled-the-ministers-efforts-were-successful/", "date_download": "2020-10-01T08:20:47Z", "digest": "sha1:T4BOQQXU2AZR5JXUXOVUONVJ45STR2RL", "length": 12053, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "संगमनेर तालुक्यातील 'हे' गाव झाले पाणीदार ; बंधारे भरले, मंत्र्यांच्या प्रयत्नास यश आले - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nHome/Ahmednagar News/संगमनेर तालुक्यातील ‘हे’ गाव झाले पाणीदार ; बंधारे भरले, मंत्र्यांच्या प्रयत्नास यश आले\nसंगमनेर तालुक्यातील ‘हे’ गाव झाले पाणीदार ; बंधारे भरले, मंत्र्यांच्या प्रयत्नास यश आले\nअहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- सध्या पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. समाधानकारक पाऊस सर्वत्र झाला आहे. त्यामुळे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने लक्ष पुरवून केलेल्या विकासकामांमुळे संगमनेर तालुक्यातील देवकौठे गाव आज पाणीदार झाले आहे.\nभोजापूर धरणाच्या चारीचे पाणी व पावसाचे पाणी एकत्रित आल्याने देवकौठे येथील सर्व बंधारे तुडूंब भरल्याने सर्व शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.\nमहसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने विविध विकास कामांसह अकरा सिमेंट बंधारे बांधले. याचबरोबर नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांच्या निधीतून दोन बंधार्‍यांची निर्मिती करण्यात आली.\nयावर्षी या भागात खूप चांगला पाऊस झाला. थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून भोजापूर धरण पूरचारीचे पाणीही पिंपळे तलावामार्गे देवकौठेपर्यंत पोहोचले.\nपावसाचे पाणी व भोजापूर चारीचे पाणी एकत्रित आल्याने देवकौठेमधील सर्व बंधारे तुडूंब भरले आहेत. तसेच सुमारे 14 वर्षांनी देवी नदीही वाहती झाली, त्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.\nकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भोजापूर चारीचे पाणी निमोण, तळेगाव भागातील प्रत्येक गावात पोहचविण्यासाठी सातत्याने आढावा घेतला असून इंद्रजीत थोरात यांनीही पाठपुरावा केला असून\nमंत्री थोरात यांच्याकडे राज्यात मोठी जबाबदारी असूनही पाणीप्रश्न सोडवण्यासाठी ते कायम आढावा घेत असल्याचे संगमनेर तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष इंजि. सुभाषराव सांगळे यांनी सांगितले.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/stay-away-from-st-employee/articleshow/57483189.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-10-01T09:12:10Z", "digest": "sha1:SQ6C42WNHNYVDZF76OSU7IQBV7QLUC5K", "length": 14337, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nएसटी कर्मचाऱ्यांना हात लावाल तर खबरदार\nपरिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांना, चालकांना मारहाण करण्याचे प्रकार सर्वत्र होताना दिसून येत असून मारहाणीच्या घटना होत आहेत. मात्र यापुढे कर्मचाऱ्यांना कोणीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांची मनमानी सहन केली जाणार नाही, असा इशारा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी कल्याणमध्ये दिला.\nम. टा. वृत्तसेवा, कल्याण/डोंबिवली\nपरिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांना, चालकांना मारहाण करण्याचे प्रकार सर्वत्र होताना दिसून येत असून मारहाणीच्या घटना होत आहेत. मात्र यापुढे कर्मचाऱ्यांना कोणीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांची मनमानी सहन केली जाणार नाही, असा इशारा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी कल्याणमध्ये दिला. रिक्षाचालकांच्या मारहाणीमध्ये जखमी झालेले चालक सुरेश भोसले यांची भेट घेण्यासाठी रावते कल्याणमध्ये आले होते.\nरिक्षाचालकांचा मनमानी कारभार वाढत असून त्यावर नियंत्रण आणत मुजोरी कमी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. या आदेशानुसार रिक्षाचालकांचा मनमानी कारभार सहन केला जाणार नसून मुजोर रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे रावते यांनी सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा हात लावाल तर खबरदार, असा इशारा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कल्याण बसआगारात पत्रकारांशी बोलताना दिला. भिवंडी आणि कल्याण येथे एसटी चालक, वाहतूक पोलिसांना मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकांच्या रिक्षाही परिवहन मंत्र्यांच्या समक्ष तोडण्यात आल्या.\nकल्याणमध्ये रिक्षाचालकांची मुजोरी मोडण्यासाठी परवाना नसलेल्या सुमारे २५८ रिक्षा जप्त करण्यात आल्या. त्यापैकी ३५ रिक्षाचालकांकडे कोणतीच कागदपत्रे नसल्याने त्या जप्त करून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आल्या.\nएसटी सुरक्षा कर्मचारी पदावर आता माजी सैनिकांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती रावते यांनी यावेळी दिली. आत्तापर्यंत ९०० सुरक्षा कर्मचारी नेमण्यात आले असून अद्याप ५५० जणांची नेमणूक बाकी आहे.\nरिक्षाचालकाच्या मारहाणीत जखमी झालेल्या चालक भोसले यांना परि���हन मंत्र्यांनी आर्थिक मदत देऊ केली. मात्र ही मदत नाकारताना आपल्याला आपण ज्या युनियनचे सभासद आहोत, त्या युनियनने तातडीने मदत दिल्याचे त्यांनी सांगताच चिडलेल्या रावते त्यांनी तुझी चौकशी करण्यासाठी आलो ही आपली चूकच झाली’, असे म्हणत संताप व्यक्त केला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nJitendra Awhad: एकनाथ शिंदे पुन्हा लढताना दिसतील; आव्हा...\nठाणे: पार्टीत दारू पाजल्यानंतर नगरसेवकाच्या मुलाला संपव...\nकल्याण-डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊनची चर्चा; महापालिका आयुक...\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nअहमदनगरनगरमध्ये भाजपला धक्का; नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी धरली राष्ट्रवादीची वाट\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबईपार्थ यांच्या या मागणीलाही कवडीची किंमत देणार का\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबईभाजप नेते नारायण राणे यांना करोना; सेल्फ आयसोलेट होणार\n पत्नीला १० हजार रुपयांना विकले, तिच्यासोबत घडली भयानक घटना\nकोल्हापूरहा लढून मरणारा समाज आहे हे लक्षात ठेवा: संभाजीराजे\n रात्री नऊची वेळ, 'ते' दुचाकीवरून जात होते, तितक्यात...\nदेशकर्मचाऱ्यांना मोबदल्याविना ओव्हरटाइम देता येणार नाही: SC\nविदेश वृत्तऑफिसमध्ये 'या' गोष्टीमुळेही फैलावू शकतो करोनाचा संसर्ग\nकार-बाइकनवी मारुती सुझुकी ऑल्टो येतेय, आधीपेक्षा लांब आणि दमदार\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nविज्ञान-तंत्रज्ञानTV, फ्रीज आणि वॉशिंग मशीनवर बंपर सूट, ५ ऑक्टोबर पर्यंत सेल\nआर्थिक राशिभविष्यवृश्चिक: धनवृद्धीचे शुभ योग; वाचा, ऑक्टोबरचे आर्थिक राशीभविष्य\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगआराध्याला सुदृढ व निरोगी बनवण्यासाठी ऐश्वर्या राय देते ‘हा’ ठोस आहार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/24144/", "date_download": "2020-10-01T07:30:09Z", "digest": "sha1:5HBWIQGSQFIJXJXEQKQZLO7BIWPDYOZ3", "length": 16171, "nlines": 223, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "आर्थिक युद्धतंत्र – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nआर्थिक युद्धतंत्र : शत्रूच्या युद्धप्रयत्‍नामागील आर्थिक आधार मोडून काढण्यासाठी करण्यात येणारी कारवाई. युद्धाचा हेतू शत्रूची युद्धशक्ती नष्ट करणे हा असतो. आधुनिक युद्धात मानवी शक्तीपेक्षा शस्त्रास्त्रे व इतर साधनसामग्रीवरच प्रामुख्याने भर दिला जात असल्याने, युद्धावश्यक साधनसामग्री व शस्त्रास्त्रे ह्यांचे उत्पादन व पुरवठा हे युद्धातील एक महत्त्वाचे अंग ठरते. त्यासाठी सुरक्षित, भक्कम व सातत्यपूर्ण आर्थिक आधार युद्धकाळात कायम राखणे अपरिहार्य असते म्हणूनच उत्पादन व पुरवठा करणाऱ्या शत्रूच्या आर्थिक व्यवस्थांवर हल्ले करून ती खिळखिळी केल्यास शत्रूस पराभूत करणे सुलभ होते. ह्य�� युद्धप्रकारात बंदरातील धक्के, नांगरलेल्या नौका, रेल्वेस्थानके, मालधक्के, आगगाड्या, लोहमार्ग वगैरे वाहतुकींच्या साधनांवर बाँबहल्ले करणे तसेचपुरवठाकेंद्रे, भांडागारे, औद्योगिक युद्धोपयोगी सामानांचे कारखाने, संरक्षण कार्यालये, दळणवळण केंद्रे ह्यांच्यावर विमानी हल्ले चालू ठेवणे यांसारख्या प्रत्यक्ष युद्धकारवाया येतात. ह्याशिवाय त्यांत शत्रूला युद्धसामग्रीचा पुरवठा करणाऱ्या राष्ट्रांवर दडपण आणणे, खुल्या समुद्रात किंवा खुष्कीच्या मार्गांवर टेहळणी करून व गस्त ठेवून युद्धोपयोगी वाहतुकीची नाकेबंदी करणे व रसद तोडणे, चोरट्या व्यापारावर सक्त देखरेख ठेवणे, कोणतीही युद्धोपयोगी वस्तू मित्रराष्ट्रांकडून शत्रूला पुरविली जाणार नाही हे पाहणे इ. कारवायांचा समावेश होतो. आर्थिक युद्ध युद्धनैतिक तंत्राचाच एक प्रकार असल्याने सैनिकी संघटनेशी त्याचा मेळ साधलेला असतो. आर्थिक युद्ध हा शब्दप्रयोग दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या सुमारास रूढ झाला. पहिल्या महायुद्धाच्या वेळच्या ब्रिटिश सागरी नाकेबंदी मंत्रालयाचे रूपांतर दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास आर्थिक युद्ध मंत्रालयात करण्यात आले. या मंत्रालयाच्या विनंतीवरूनच रूझवेल्टने जुलै १९४० मध्ये युद्धोपयोगी साहित्याच्या निर्यातीवर बंदी घातली. जर्मनीचा पराभव होण्यात ह्या आर्थिक युद्धतंत्राचा मोठा वाटा आहे, असे मानले जाते.\nपहा : अर्थव्यवस्था, युद्धकालीन सागरी नाकेबंदी.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/balaji-sutar-b-raghunath-smriti-award-341752", "date_download": "2020-10-01T08:24:06Z", "digest": "sha1:6EWUZEYVHM6CZJOSRU7LGWOKD5XKGMJS", "length": 16978, "nlines": 295, "source_domain": "www.esakal.com", "title": "बालाजी सुतार यांना 'बी. रघुनाथ स्मृती पुरस्कार' | eSakal", "raw_content": "\nबालाजी सुतार यांना 'बी. रघुनाथ स्मृती पुरस्कार'\nमराठवाड्याचे भुषण असलेले ज्येष्ठ मराठी लेखक बी. रघुनाथ यांच्या स्मृतिदिनी ‘बी. रघुनाथ स्मृती पुरस्कार’ दरवर्षी ७ सप्टेंबरला मराठी लेखकाला देण्यात येतो. यंदा हा पुरस्कार लेखक बालाजी सुतार यांच्या ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ या कथासंग्रहाला जाहिर झाला आहे.\nऔरंगाबाद : मराठवाड्याचे भुषण असलेले ज्येष्ठ मराठी लेखक बी. रघुनाथ यांच्या स्मृतिदिन�� ‘बी. रघुनाथ स्मृती पुरस्कार’ दरवर्षी ७ सप्टेंबरला\nएका मराठी लेखकाला देण्यात येतो. नाथ समुह व परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमाने गेली ३१ वर्षे हा उपक्रम चालू आहे. या वर्षी हा पुरस्कार बालाजी सुतार यांच्या ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ या कथासंग्रहाला जाहिर झाला आहे.\nआदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ३५ शिक्षकांचे प्रस्ताव\nआत्तापर्यंत भास्कर चंदनशीव, रंगनाथ पठारे, नागनाथ कोत्तापल्ले, फ.मुं.शिंदे, बाबु बिरादार, निरंजन उजगरे, ललिता गादगे, श्रीकांत देशमुख, भारत सासणे, नारायण कुलकर्णी कवठेकर, प्रकाश देशपांडे केजकर, बब्रुवार रूद्रकंठावार, राजकुमार तांगडे, रमेश इंगळे उत्रादकर, ल.म.कडु, सुहास बहुळकर, नितीन रिंढे, रेखा बैजल यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार साधेपणाने बालाजी सुतार यांना नाथ समुहाच्या कार्यालयात प्रदान करण्यात येईल. हा कार्यक्रम बी. रघुनाथ यांच्या स्मृती दिनी म्हणजेच ७ सप्टेंबर रोजी संपन्न होणार आहे. पुरस्कार निवड समितीवर प्रा. अजीत दळवी, प्रा. दासू वैद्य व श्रीकांत उमरीकर यांनी काम पाहिले.\nबालविवाह रेणापूरच्या तहसीलदारांनी रोखला, वधुवराच्या कुटुंबीयांचे केले समुपदेशन\nनाथ समुह व परिवर्तन यांनी संयुक्त विद्यमाने दरवर्षी या निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येते. पण यावेळी कोरोना आपत्तीमुळे सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही. पुढील वर्षी पुरस्कारासोबतच कार्यक्रमांचे आयोजन पूर्वीसारखेच केले जाणार आहे. नाथ समुहाचे नंदकिशोर कागलीवाल, सतिश कागलीवाल तसेच परविर्तनचे प्रा. मोहन फुले, डॉ. सुनील देशपांडे, लक्ष्मीकांत धोंड, डॉ. आनंद निकाळजे, राजेंद्र जोशी, नीना निकाळजे यांनी रसिकांचे आत्तापर्यंतच्या सहकार्यासाठी आभार मानले असून पुढच्या वर्षीच्या उपक्रमाला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे.\nशिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन\nबालाजी सुतार यांचा परिचय\nबालाजी सुतार मुळचे अंबेजोगाईचे आहेत. सध्या औरंगाबादला स्थायिक आहेत. त्यांच्या ‘गावकथा’ नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रात सर्वत्र झाले आहेत. विविध वाङ्मयीन नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. ‘रिस्पेक्ट’ आणि ‘हाजरी’ या दोन चित्रपटांचे संवादलेखन त्यांनी क���ले. ‘दोन जगातला कवी’ या त्यांच्या कथेवर लघुचित्रपट निघाला आहे. यापूर्वी त्यांना कणकवली येथील ‘आवानओल’ पुरस्कार व मुंबई साहित्य संघाच्या ‘कथाकार शांताराम’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजालना जिल्ह्यात ५३ हजारांवर कोरोना टेस्ट, सात हजार रुग्ण उपचारानंतर बरे\nजालना : जिल्ह्यात मागील सहा महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. या सहा महिन्यांत जिल्ह्यात तब्बल ५३ हजारांपेक्षा अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या...\nमराठा आरक्षणासाठी छावाचे ‘ढोल बजाओ’,सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन\nखुलताबाद (जि.औरंगाबाद) : राज्य सरकार युक्तिवाद करण्यात कमी पडल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली, असा संशय व्यक्त करत...\n बळीराजाभोवती खासगी सावकारीचा पाश\nसोलापूर : राज्यात साडेबारा हजारांपर्यंत खासगी सावकार असून त्यांच्याकडून दरवर्षी तीन ते पाच हजार कोटींपर्यंत कर्जवाटप केले जाते. खासगी सावकारकी...\nCorona Update : औरंगाबादेत कोरोनाचे वाढले २३७ रुग्ण, आणखी ८७६ जण झाले बरे\nऔरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी (ता. ३०) दिवसभरात २३७ कोरोनाबाधितांची भर पडली. अँटीजेन टेस्टद्वारे मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ६९, ग्रामीण भागात ४७ रुग्ण...\nमराठा नवउद्योजकांना बँकांसह महामंडळाचा खोडा \nबीड : सरकारी व खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांचे कमी झालेले प्रमाण पाहता मराठा समाजातील तरुणांनी व्यवसायाकडे वळावे, यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास...\nवैद्यकीय प्रवेशाचा ७०:३० कोटा रद्द करण्यासाठी खंडपीठात आव्हान\nऔरंगाबाद : वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया ७० : ३० कोटा रद्द करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेत खंडपीठाचे न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला व न्यायमूर्ती एस...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/woman-farmer-injured-car-accident-aurangabad-news-345756", "date_download": "2020-10-01T07:57:33Z", "digest": "sha1:7HLX2ES7PDFJ4SN6S3VCVVAYFITQOX5Q", "length": 15787, "nlines": 293, "source_domain": "www.esakal.com", "title": "कारच्या धडकेत महिला शेतकरी गंभीर जखमी, चालक फरार | eSakal", "raw_content": "\nकारच्या धडकेत महिला शेतकरी गंभीर जखमी, चालक फरार\nभरधाव इनोव्हा कारच्या धडकेत पादचारी महिला गंभीर जखमी झाल्याची घटना औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील देवगाव फाटा (ता.पैठण) येथे रविवारी (ता.१३) रोजी सात वाजेच्या सुमारास घडली.\nआडुळ (जि.औरंगाबाद) : भरधाव इनोव्हा कारच्या धडकेत पादचारी महिला गंभीर जखमी झाल्याची घटना औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील देवगाव फाटा (ता.पैठण) येथे रविवारी (ता.१३) रोजी सात वाजेच्या सुमारास घडली. पारूबाई मोहन पवार (वय ५०, राहणार थापटीतांडा, ता.पैठण) ही शेतकरी महिला शेतातील दिवसभराची कामे आटोपून घरी येत असताना औरंगाबादकडुन भरधाव वेगाने येणारी इनोव्हा कारने जोराची धडक दिली.\nयात या महिलेच्या डोक्याला जबर मार लागला असुन त्यांना आडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता येथील तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी एक ही उपस्थित नव्हते. त्यामुळे जखमी महिलेला येथील १०२ रुग्णवाहिकेचे चालक विजय भालेराव यांनी औरंगाबाद येथील शासकीय दवाखान्यात दाखल केले. अपघात होताच इनोव्हा कारचा चालक कारसह पाचोडच्या दिशेने फरार झाला.\nशेतकरी आत्महत्याबाबत उदासीनता का बँकांकडून २५ टक्केही कर्जपुरवठा नाही\nअपघात होताच किरण काळे, विजय गायकवाड यांनी मदतकार्य केले. या अपघाताची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात घेण्यात आली आहे. अपघाताची माहिती मिळताच आडुळ बिट जमादार सुधीर ओव्हाळ व फिरोज बरडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला उपचारासाठी आडुळ येथे पाठविले.\nगुटखा विक्री करणारा ठोक विक्रेता अटकेत\nऔरंगाबाद : बेकयदेशीरपणे गुटखा विक्री करणाऱ्या राजाबाजार येथील एका व्यापाऱ्याला पोलिसांनी छापा मारुन अटक केली. त्याच्या ताब्यातून एक लाख ६०४ रुपयांचा गुटखा, सुंगधीत तंबाखू जप्त करण्यात आली. प्रणय जवाहरलाल जैन (रा. प्रगती कॉम्पलेक्स, सातारा परिसर) असे संशयिताचे नाव आहे. त्याला मंगळवार पर्यंत (ता. १५) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी. डी. तारे यांनी रविवारी (ता. तेरा) दिले. सिटीचौक पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक संजय मोहन नंद यांनी तक्रार दिली. १२ ���प्टेंबर रोजी रात्री दहा वाजता उपनिरीक्षक श्री. पाथरकर यांना मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी अन्न औषध प्रशासनाच्या मदतीने रात्री दहा वाजता कुंदन ट्रेडींग कंपनीवर छापा मारला. त्यावेळी कारवाईत तब्बल एक लाख ६०४ रुपये किंमतीचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला होता. न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील अशोक सोनवणे यांनी बाजू मांडली.\nसंपादन - गणेश पिटेकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलातुरमध्ये पाच दिवसांत दोन खून\nलातूर : गेल्या काही दिवसांपासून शहरात विविध घटना घडत आहेत. त्यात चोरीच्या घटना अधिक आहेत. यातच गेल्या पाच दिवसांत शहरात दोन खून झाले आहेत. यात...\nचेंबूर रेल्वे स्थानक जवळच्या जनता मार्कटमध्ये अग्नितांडव, 9 दुकानं जळून खाक\nमुंबईः चेंबूर रेल्वे स्थानक जवळील जनता मार्केट मधील एका झेरॉक्स दुकानाला आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत चार दुकाने भस्म झाली आहेत....\nहाथरस - पीडितेचा शवविच्छेदन अहवाल आला समोर; धक्कादायक खुलासा\nहाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. पीडीतेच्या पोस्टमार्टमचा रिपोर्ट समोर आला आहे. सफदरजंग...\nमराठा विद्यार्थी, नोकरदारांसाठी आता पुन्हा न्यायालयीन लढाई\nकऱ्हाड ः मराठा समाजातील विद्यार्थी व प्रस्तावित नोकरदारांचे आरक्षण कायम राहावे, यासाठी रस्त्यावरील आंदोलनाबरोबरच आता न्यायालयीन लढाई लढण्याचा...\nबेरोजगारीमुळेही बलात्कार घडतात; माजी न्यायाधीश काटजूंच्या वक्तव्याने नव्या चर्चेला उधाण\nआपल्या वेगळ्या आणि काहीशा वादग्रस्त विधानांमुळे प्रसिद्ध असणारे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी हाथरस प्रकरणावर आपली वेगळी...\nघरी पाणी नसल्याने युवक गेला शेततलावावर आंघोळीसाठी आणि मध्यभागी झाला घात\nदर्यापूर (जि. अमरावती) : शेततलावात आंघोळीसाठी गेलेल्या थिलोरी येथील युवकाचा बुधवारी (ता. 30) बुडून मृत्यू झाला. त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिक��शन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/kolhapur/quarrel-was-mediated-and-anglat-came-346286", "date_download": "2020-10-01T06:52:56Z", "digest": "sha1:7MQVVRB2FVQEZDX6MCPF2TXZXGIGI2Q2", "length": 13332, "nlines": 266, "source_domain": "www.esakal.com", "title": "भांडणात मध्यस्थी केली आणि अंगलट आली | eSakal", "raw_content": "\nभांडणात मध्यस्थी केली आणि अंगलट आली\nभांडण्यात मध्यस्थी केल्याच्या रागातून केलेल्या चाकू हल्ल्यात येथील युवक गंभीर जखमी झाला. बिरू धुळा लाली (वय 23) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी हुपरी पोलिसांनी सोैरभ बाबासो चपरे व कार्तिक उर्फ सोन्या बाबासो चपरे (दोघेही पट्टणकोडोली) यांना अटक केली.\nपट्टणकोडोली ः भांडण्यात मध्यस्थी केल्याच्या रागातून केलेल्या चाकू हल्ल्यात येथील युवक गंभीर जखमी झाला. बिरू धुळा लाली (वय 23) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी हुपरी पोलिसांनी सोैरभ बाबासो चपरे व कार्तिक उर्फ सोन्या बाबासो चपरे (दोघेही पट्टणकोडोली) यांना अटक केली.\nपोलिसांतून मिळालेली माहिती अशी, बिरु लाली व साताप्पा चपरे रविवारी रात्री हुपरी-पट्टणकोडोली रस्त्यावरील हेरवाडे गॅरेजसमोर चपरे व लाली यांच्यात झालेल्या भांडणाबाबत चर्चा करत थांबले होते. या वेळी सौरभ व कार्तिक चपरे यांनी लाली यास आमच्या भांडणात तू कोण सांगणार म्हणून मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी सौरभ चपरे याने बिरू लाली याच्यावर चाकूने हल्ला केला. यात लाली गंभीर जखमी झाला. घटनेची नोंद हुपरी पोलिसांत झाली असून तपास हवालदार सचिन सावंत करत आहेत.\nसौरभच्या मित्राने चाकू व तलवार ऑनलाईन खरेदी केल्याची माहिती समोर आली असून यांमुळे पोलिसांसमोर आव्हान आहे. याव्यतिरिक्त आणखी कांही हत्यारे युवकांनी खरदी केली आहेत काय याचा शोध पोलिस घेणार काय अशी चर्चा आहे.\nसंपादन ः रंगराव हिर्डेकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसाईबाबांच्या शिर्डीची तीस कोटी रुपयांची कहाणी; ओल्या कचऱ्यापासून खत करणारा प्रकल्प ठरतोय दिशादर्शक\nशिर्डी (अहमदनगर) : शिर्डी नगरपंचायतीला स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत दोन वेळा प्रत्येकी पंधरा कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे...\n'बामु' चा परीक्षा विभाग काठावर पास \nऔरंगाबाद : पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना अखेर ऑनलाईन परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नसंच उपलब्ध होण्यास...\nआंबेडकरी क्रांतीचा जाहीरनामा सांगणारे ॲड. विमलसूर्य चिमणकर यांचे निधन\nनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीने पावन झालेल्या \"दीक्षाभूमी'भूमीवरून पाच दशकांपासून निळ्या टोपीतील समता सैनिक दलाचे माजी...\n...'तोपर्यंत कोयता हातात घेणार नाही'\nकोल्हापूर - राज्यात ऊस तोडणी कामगार, वाहतुकदार, मुकादम आदी कामगारांच्या दरवाढ मागणीसाठी संप सुरू आहे. हा संप यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू...\nमाजी आमदारांचा भाजपमधून पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश\nचिपळूण - माजी आमदार रमेश कदम यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. कदमांचा...\n काळजी करू नका, परत पुढच्या बाळंतपणालाच येईल\nअकोले (अहमदनगर) : दोन महिने आपल्या बछडा ना जन्म देऊनही ती तेथून हलेना पिंजरा लावून पाहिला, विजेचा फोकस लावला नव्हे तर फटाके वाजवून मिरचीचा धुरही केला...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/success-story-avinash-leaves-school-sell-neem-seeds-now-he-ias", "date_download": "2020-10-01T07:29:30Z", "digest": "sha1:JCYTT5QKPLS3GB6MMVLSDMFW55IWM6O4", "length": 21846, "nlines": 289, "source_domain": "www.esakal.com", "title": "एका पावसाने मिळाली जीवनास कलाटणी ! लिंबोळ्या वेचण्याचे सोडून शाळा शिकलो म्हणून आज आयएएस झालो | eSakal", "raw_content": "\nएका पावसाने मिळाली जीवनास कलाटणी लिंबोळ्या वेचण्याचे सोडून शाळा शिकलो म्हणून आज आयएएस झालो\nअविनाश यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण भगवान बाबा विद्यालयात झाले. हे शिक्षण घेत असताना देखील श��तातील कामे करणे हे नित्याचेच ठरलेले होते. त्यामुळे रोज सकाळी दहा वाजेपर्यंत शेतातील नांगरणी करणे, गुरे चारणे अशी विविध कामे करून ते शाळा गाठत असत. हे सर्व करत त्यांना शाळेचे महत्त्व पटल्याने शेतातच जनावरे राखत अभ्यास करत. त्यांच्या प्रयत्नाला दहावीच्या परीक्षेत विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने पहिले यश मिळाले.\nउपळाई बुद्रूक (सोलापूर) : लहानपणी प्रत्येकालाच नकोशी वाटणारी शाळा नंतर हवीहवीशी वाटते. आयुष्याची जडणघडण लहान वयात या शाळेतूनच होते. येथूनच खऱ्या ध्येयाचा पाठलाग सुरू होतो. जर आपण शाळा चांगली शिकलो असतो तर चांगल्या नोकरीला लागलो असतो, असे आयुष्यात अपयश आलेल्यांना कित्येकदा वाटते. आता वेळ निघून गेलेली आहे. त्या वेळी योग्य वेळी निर्णय घेतला नाही म्हणून आज पश्‍चात्ताप होत आहे, असेही अनेकजण सांगतात. अशीच काही सांगण्याची वेळ एका युवकावर आली असती; परंतु एका पावसाने या युवकाच्या आयुष्याला कलाटणी दिली. लहानपणी शाळा सोडून शेतात लिंबोळ्या वेचण्यासाठी गेलेल्या मुलाला एका पावसाने आयुष्याचा निर्णय घेण्यास भाग पाडले. आज तो युवक \"लिंबोळ्या वेचण्याचे सोडून शाळा शिकलो म्हणून आज आयएएस झालो' असे अभिमानाने सांगत आहे. बार्शी तालुक्‍यातील चुंब या गावातील अविनाश भीमराव जाधवर यांची ही प्रेरणादायी कहाणी.\nबालाघाटच्या कुशीत वसलेले बार्शी तालुक्‍यातील चुंब हे गाव. अविनाश जाधवर यांच्या घरची परिस्थिती हलाखीची. आईवडील शेतकरी असल्याने सर्व कुटुंबाची उपजीविका शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून असायची. परंतु शेती ही बेभरवशाची असायची, तरीदेखील त्यांचे संपूर्ण कुटुंब शेतीच्या कामात बारा महिने काबाडकष्ट करत असायचे. आर्थिक उत्पन्नासाठी शेतीशिवाय दुसरा पर्याय करायचा झाल्यास गावात त्या काळी कडुनिंबाच्या लिंबोळ्या वेचून ते विकून त्यातून येणाऱ्या रकमेतून घरात हातभार लागायचा. अविनाश हे मित्र व भावंडांसोबत शाळा सोडून दिवसभर रानावनात कडुनिंबाच्या लिंबोळ्या वेचण्यासाठी जात असत.\nअसेच एकदा लिंबोळ्या वेचण्यासाठी शेतात गेले असता, अचानक आलेल्या मोठ्या वादळी वारा व पावसामुळे अविनाश व त्यांच्या मित्रांची चांगलीच धांदल उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे त्यांना कुठे आडोसा भेटला नाही. पावसापासून संरक्षण करण्यासाठी ना रेनकोट, ना ���त्री होती. पावसाने त्यांना चांगलेच झोडपून काढले होते. त्या वेळी त्यांच्या मनात सहज विचार येऊन गेला, की आज जर या वेळेला मी शाळेत असलो असतो, तर या पावसात भिजण्याची वेळ माझ्यावर आली नसती. मी जर शाळा सोडून असाच लिंबोळ्या वेचत राहिलो, तर यापेक्षाही अनेक भयानक संकटांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे आपली शाळाच बरी. चांगले शिक्षण घेऊन कुठेतरी नोकरीस लागू, अशी इच्छा मनी बाळगून तेव्हापासून त्यांनी शाळेत जाण्यात सातत्य राखले.\nअविनाश यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण भगवान बाबा विद्यालयात झाले. हे शिक्षण घेत असताना देखील शेतातील कामे करणे हे नित्याचेच ठरलेले होते. त्यामुळे रोज सकाळी दहा वाजेपर्यंत शेतातील नांगरणी करणे, गुरे चारणे अशी विविध कामे करून ते शाळा गाठत असत. हे सर्व करत त्यांना शाळेचे महत्त्व पटल्याने शेतातच जनावरे राखत अभ्यास करत. त्यांच्या प्रयत्नाला दहावीच्या परीक्षेत विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने पहिले यश मिळाले. पुढे त्यांचे शिक्षण बार्शी येथील भाऊसाहेब झाडबुके या महाविद्यालयात झाले. येथे त्यांचा द्वितीय क्रमांक आला. बारावी झाल्यानंतर वडिलांची व अविनाश यांची एमबीबीएससाठी खूप धडपड होती. वडिलांची तर मुलाने डॉक्‍टर व्हावे म्हणून प्रबळ इच्छा होती. परंतु घरच्या परिस्थितीचा विचार करता हे शक्‍य नव्हते. त्यामुळे मोठ्या भावाने बीएस्सी ऍग्री करून स्पर्धा परीक्षा करण्याचा सल्ला दिला.\nघरची परिस्थिती बेताची असतानादेखील वडिलांनी व मोठ्या भावाने अविनाश यांच्यावर मोठा विश्वास दाखवल्याने त्यांनी पूर्ण जिद्दीने व आत्मविश्वासाने परीक्षेचा अभ्यास सुरू केला. इंग्रजी थोडे कच्चे असतानादेखील इंग्रजी या विषयातून यूपीएससी देण्याचा निर्णय घेतला. दोन वेळा यशाने हुलकावणी दिली. परंतु अविनाश हे खचून जाणारे नव्हते. लहानपणीच्या लिंबोळ्या वेचत असतानाचा आलेला अनुभव सतत त्यांच्या डोळ्यासमोर असायचा. त्यामुळे काहीही झाले तरी आपण अधिकारी झालेच पाहिजे, असे त्यांना वाटते असे. त्यामुळे पहिल्या दोन अपयशानंतर देखील त्यांनी पुन्हा त्याच जिद्दीने व चिकाटीने अभ्यास करून 2019 मध्ये घेण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून आयएएस या पदाला गवसणी घातली आह��. \"जर शाळा सोडून लिंबोळ्या वेचत राहिलो असतो, तर आज या पदापर्यंत पोचलो नसतो. त्या वेळी घेतलेला निर्णय आज माझ्या जीवनास सार्थकी लागला आहे', असे ते सांगतात. सामान्य कुटुंबातील एक मुलगा आज आयएएस झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांचा हा प्रवास नक्कीच युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे.\nसंपादन : श्रीनिवास दुध्याल\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुक्‍त विद्यापीठात राज्‍यातील चार लाख २६ प्रवेश; उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश शक्य\nनाशिक : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठांतर्गत उपलब्‍ध विविध अभ्यासक्रमांकरिता शैक्षणिक वर्ष २०२०-२१ प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. नियमित...\nऑक्टोबर महिन्यात बँकाना 15 दिवस सुट्टी\nनवी दिल्ली: यावेळेसचा ऑक्टोबर महिना मोठा सणासुदींचा आहे. यामुळे या महिन्यात बॅंकासोबत अनेक शासकीय कार्यालयांना सुट्टी असणार आहे. महत्वाचे म्हणजे...\nहिंगणा एमआयडीसी : महामेट्रो आली मात्र उद्योगाला अवकळा\nहिंगणा एमआयडीसी (जि. नागपूर) : एमआयडीसी परिसरात उद्योगवाढीला महत्वाचे पाणी, वीज व जमीन मुबलक उपलब्ध आहे. उद्योगवाढीच्या दृष्टीने आणि उद्योगवाढीला वेग...\nवडिलांनी म्हटलं होतं, \"तू सरपंच झालास तर एक गाव सुधारशील पण अधिकारी झालास तर..\nउपळाई बुद्रूक (सोलापूर) : उजनी धरणाच्या पट्ट्यातील पुनर्वसन झालेले गाव रिटेवाडी. गावातील समस्या लहानपणापासून जवळून पाहिल्या होत्या. त्यामुळे आपण...\nकुरनूर धरण परिसरात पहिल्यांदाच आढळला छोटा क्षत्रबलाक पक्षी \nअक्कलकोट (सोलापूर) : कुरनूर (ता. अक्कलकोट) येथील बोरी धरण परिसरात पहिल्यांदाच छोटा क्षत्रबलाक पक्षी आढळला आहे. त्यामुळे या भागातील पक्षीप्रेमी व...\nसिंहगड घाटात पडली दरड\nखडकवासला(पुणे) : सिंहगड घाटात दरड पडली आहे. गडावरील घाट रस्ता बंद असल्याने त्याची फारशी अडचण जाणवली नाही. स्थानिकांच्या माहितीनुसार, मंगळवारी(ता...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटि���ग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-dhule-burning-statue-petitioner-maratha-reservation-morcha-345386", "date_download": "2020-10-01T07:09:59Z", "digest": "sha1:FJJRZLC3LB755TTCMN5T3TSXT7PHI622", "length": 16585, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "मराठा आरक्षणाचा प्रश्‍न; धुळ्यात याचिकाकर्त्याच्या पुतळ्याचे दहन | eSakal", "raw_content": "\nमराठा आरक्षणाचा प्रश्‍न; धुळ्यात याचिकाकर्त्याच्या पुतळ्याचे दहन\nनाराज मराठा समाजातर्फे याचिकाकर्त्यांच्या निषेधार्थ येथील मालेगाव रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठा क्रांती मोर्चाने ठिय्या आंदोलन केले.\nधुळे ः मराठा समाजाने आरक्षणासाठी विराट मोर्चे काढत सनदशीर मार्गाने आंदोलने केली. मात्र, आरक्षणाच्या मागणीला स्थगिती मिळाल्याने हा समाज आक्रमक बनला आहे. आजपर्यंतचे शांततामय मोर्चे हाच इशारा समजा, भावनांचा विचार करा. याप्रश्‍नी सरकारने दृष्टिकोन, भूमिकेत सुधारणा केली नाही तर आक्रमक आंदोलने डोकेदुखी ठरतील. शिवाय स्वभावाविरुद्ध हक्कासाठी लढावे लागेल, असा गर्भित इशारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने शनिवारी येथे दिला.\nमराठा समाजाला राज्य सरकारने दिलेल्या आरक्षणाविरोधात काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू केली आहे. त्यात आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे नाराज मराठा समाजातर्फे याचिकाकर्त्यांच्या निषेधार्थ येथील मालेगाव रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठा क्रांती मोर्चाने ठिय्या आंदोलन केले. याचिकाकर्त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत जोडे मारो आंदोलन केले.\nआरक्षणासंबंधी लढाईत शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करत मोर्चाचे समन्वयक मनोज मोरे यांनी सांगितले, की आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीबाबत ठिय्या आंदोलन केले. महाराष्ट्रात ८५ ते ९० टक्के मराठा समाज मागास आहे. त्यामुळे आरक्षणाची गरज आहे. त्याचा लाभ विद्यार्थ्यांसह नोकरदारांना पदोन्नतीत होणार आहे. मात्र, स्थगितीत आरक्षण अडकल्याने मराठा समाज नाराज झाला आहे. याप्रश्‍नी शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करत अध्यादेश काढून दिलासा दिला नाही तर पुढील काळात ठोक मोर्चा काढला जाईल.\nशहराचे आमदार डॉ. फारूक शाह यांनी आंदोलनाला पाठिंबा देत मराठा आरक्षणासाठी शहीद झालेल्यांचे बलिदान वाया जावू दिले जाणार नाही, या आरक्षणासाठी शासनाकडे फेरविचाराच्या याचिकेची मागणी केल्याचे सांगितले. माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, श्री. मोरे, डॉ. संजय पाटील, नाना कदम, शीतल नवले, जगन ताकटे, साहेबराव देसाई, संदीप पाटोळे, प्रफुल्ल माने, विक्रमसिंह काळे, अमर फरताडे, बी. ए. पाटील, संजय बगदे, समाधान शेलार, प्रदीप जाधव, वीरेंद्र मोरे, रजनीश निंबाळकर, राजेंद्र इंगळे आदी सहभागी झाले. त्यांनी पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांना मागण्यांचे निवेदन दिले.\nपाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे आरक्षणाचा निर्णय व्हावा. तो मान्य राहील. मात्र, राज्य शासनाने अध्यादेश काढून आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला द्यावा, सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा करावा, अशी मागणी असल्याचे आंदोलकांनी सांगितले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमराठा विद्यार्थी, नोकरदारांसाठी आता पुन्हा न्यायालयीन लढाई\nकऱ्हाड ः मराठा समाजातील विद्यार्थी व प्रस्तावित नोकरदारांचे आरक्षण कायम राहावे, यासाठी रस्त्यावरील आंदोलनाबरोबरच आता न्यायालयीन लढाई लढण्याचा...\n\"माझ्या शूर सरदारांनो खचून जाऊ नका , आपण लढाई नक्की जिंकूंच\"\nकोल्हापूर : मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावरून माझ्या निडर वाघांनो तुम्हीच असे हातबल होऊन आत्मबलिदाना सारखे मार्ग स्वीकारू नका असे आवाहन...\nमराठा आरक्षणासाठी सरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार - पार्थ पवार\nपुणे - सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानं सध्या राज्य सरकारवर टीका केली जात आहे. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार चर्चा करत...\nमराठा आरक्षणासाठी छावाचे ‘ढोल बजाओ’,सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन\nखुलताबाद (जि.औरंगाबाद) : राज्य सरकार युक्तिवाद करण्यात कमी पडल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली, असा संशय व्यक्त करत...\nविद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या, आरक्षण स्थगितीमुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा\nबीड : एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. ३०) दुपारी दीड वाजता तालुक्यातील केतुरा येथे घडली. दरम्यान, आरक्षणाला...\nआता \"रुग्ण पाठवा ना रुग्ण' अशी स्थिती...\nशिर्डी (अहमदनगर) : कोविड रुग्णांसाठी कधीही व्हेंटिलेटरची गरज पडते. त्यासाठी बेड मिळेल का ���ेड, ही पंधरा दिवसांपूर्वीची तालुक्‍यातील स्थिती आता पुरती...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2019/10/blog-post_13.html", "date_download": "2020-10-01T07:20:35Z", "digest": "sha1:VYXQ5BZ6MLD2K5B2PSHEZ7PXWRJU5TJ7", "length": 16863, "nlines": 314, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: भाजपच्या फितूरांना फूस आणि रसद कोणाची ?", "raw_content": "\nभाजपच्या फितूरांना फूस आणि रसद कोणाची \nभाजपचे स्टार प्रचारक तथा भाजपचे सर्वेसर्वा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगाव येथे रविवारी झालेल्या सभास्थळी जळगाव ग्रामीण मतदार संघातील शिवसेना उमेदवार तथा राज्यमंत्री गुलाबराव पाटील व भाजपचे जळगाव जिल्ह्यातील सर्वेसर्वा तथा जिल्हा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यात 'खडाखडी' झाली असे वृत्त आहे. जळगाव जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण ११ पैकी ७ मतदार संघात युती अंतर्गत भाजपचे आणि ४ मतदार संघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेच्या चौघांसमोर भाजपचे ४ 'फितूर' उमेदवारांनी प्रचारात आगळीक सुरु केली आहे. भाजपचे भगवे पट्टे गळ्यात घालून व मंत्री महाजन यांचा आशीर्वाद असल्याचे सांगत हे चौघे फितूर प्रचार करीत आहेत. त्यांच्यापैकी एक फितूर उमेदवार गुलाबराव पाटील यांच्यासमोर जळगाव ग्रामीण मतदार संघात आहे. हाच मुद्दा घेऊन गुलाबराव पाटील यांनी मोदींच्या सभास्थानी माध्यमांच्या प्रतिनिधींकडे नाराजी व्यक्त केली. या प्रकारामुळे सभेपूर्वी वातावरण थोडे तापले. अर्थात, सभा संयोजक मंत्री महाजन यांनी गुलाबराव पाटील यांना टोलवून लावले.\nविधानसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील प्रचार आज रविवारी आटोपला. आठवड्याचा समारोप मोदींच्या सभेने झाला. गेल्या ८ दिवसात सर्वाधिक चर्चेत निवडणूक रिंगणातील भाजपचे फितूर उमेदवार राहीले. पक्षाने अधिकृत उमेवारी देण्याचे नाकारल्यानंतर जे उमेदवार निवडणूक रिंगणात असतात त्यांना 'बंडखोर' म्हटले जाते. मात्र, जे उमेदवार पक्षातील नेत्यांची फूस ���िळवून मित्र किंवा युतीतील घटक पक्षाच्या अधिकृत उमेदवार विरोधात निवडणूक रिंगणात कायम राहतात त्यांना 'फितूर' म्हटले पाहिजे. अशांची बंडखोरी ही दिखाऊ असते मात्र आतून ते स्वतःच्या पक्षाशी व नेत्याशी निष्ठावंत असतात.\nभाजपचे असे ४ फितूर उमेदवार शिवसेनेच्या ४ उमेदवारांना अडचणीत आणत आहेत. यात जळगाव ग्रामीण मतदार संघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार तथा राज्यमंत्री गुलाबराव पाटील विरोधात चंद्रशेखर अत्तरदे, पारोळा-एरंडोल मतदार संघात शिवसेनेचे आधिकृत उमेदवार विरोधात गोविंद शिरोळे, चोपडा मतदार संघात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ. लताताई चंद्रकात सोनवणे विरोधात प्रभाकर सोनवणे आणि पाचोरा मतदार संघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार किशोर पाटील विरोधात अमोल शिंदे हे दौघे भाजपचे फितूर उमेदवार आहेत. या फितुरांना भाजप नेत्यांची फूस तर आहेच पण प्रचाराची रसद सुध्दा पुरवली जात आहे, असे आता उघडपणे दिसते आहे. गुलाबराव पाटील यांनी थेट माध्यमांच्या समोर हा मुद्दा मांडला. भाजपचे फितुर उमेदवार मंत्री महाजन यांचे फोटो प्रचार पत्रकात वापरत असल्याचे त्यांनी थेट म्हटले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे या फितुरांविषयी शिवसेना कार्याध्यक्षांनी माहिती देऊन योग्य त्या कार्यवाहीची अपेक्षा केली आहे, असेही गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.\nफितुरांना भाजपचे नेते तथा जिल्हा पालकमंत्री गिरीश महाजन यांची फूस असल्याचा आरोप शिवसेनेचे कार्यकर्ते करीत आहेत. चोपडा मतदार संघातील भाजप फितूर प्रभाकर सोनवणे हे जिल्हा परिषदेत समाजकल्याण सभापती आहेत. जळगाव ग्रामीण मतदार संघातील भाजप फितूर चंद्रशेखर आत्तरदे यांच्या पत्नी सौ. माधुरी जिल्हा परिषद सदस्य आहेत. सोनवणे व अत्तरदे हे दोघे मंत्री महाजन यांचे कट्टर समर्थक आहेत. पारोळ्यातील भाजप फितूर गोविंद शिरोळे हे माजी नगराध्यक्ष आहेत. शिरोळे व पाचोरा येथील भाजप फितूर अमोल शिंदे हे मंत्री महाजन यांचेच समर्थक आहेत. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार विरोधात फितुरी करणाऱ्यांवर भाजप आजपर्यंत काहीही कार्यवाही करु शकलेली नाही.\nभाजपचे चौघे फितूर हे मंत्री महाजन यांचीच माणसे असल्याचा आरोप करुन आम्हीच युती धर्म का पाळावा का असा प्रश्न शिवसेनेचे पदाधिकारी विचारत आहेत. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील जळगाव व रा��ेर या दोन्ही मतदार संघात भाजपच्या जागा असताना शिवसेनेने प्रामाणिकपणे युतीचा प्रचार केला, जळगाव मतदार संघ पूर्वीपासून शिवसेनेच्या हिश्शावर असूनही तो भाजपला दिला गेला, शिवाय जळगावमध्ये शिवसेनेचा फितूर वा बंडखोर नाही असेही मुद्दे मांडले जात आहेत. भाजपच्या ४ फितुरांचा परिणाम जळगाव शहरातील शिवसेना कार्यकर्त्यांवर हमखास होईल, असे सांगितले जात आहे.\nसुरेश भोळे भाजपचे नव्हे लेवा पाटील समाजाचे उमेदवार\nजळगाव मतदार संघात सुरेश भोळे यांना लेवा भोर पंचायत ठाया पाडळसे यांनी समाजाचा उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. म्हणजेच, भोळे हे केवळ लेवा पाटील समाजाचेच उमेदवार असल्याचे दर्शवले जात आहे. अशावेळी जळगावमधील बहुजन मराठा, कोळी, माळी, मुस्लिम, सिंधी, गुजर, मारवाडी, वाणी व मागास घटकाने फक्त लेवा समाजाचा शिक्का असलेल्या उमेदवाराच्या मागे जायचे का याचा विचार करावा असे आवाहन शिवसेना नेत्यांनी केले आहे.\n(मुक्ताईनगर मतदार संघात भाजप उमेदवार रोहिणीताई खडसे खेवलकर विरोधात शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील हे बंडखोर तथा राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार आहेत. यावर शिवसेना काही बोलत नाही. चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी जाहीरपणे पुरस्कृत उमेदवार म्हटलेले असल्यामुळे चंद्रकांत पाटील हे सध्या शिवसेनेचे बंडखोर आणि फितूर अशा दोन्ही प्रकारात बसत नाहीत.)\nसंदर्भ - खडाखडीचे वृत्त\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tellychakkar.com/index.php/lifestyle/pooja-sawant-looks-glamorous-her-photo", "date_download": "2020-10-01T08:14:56Z", "digest": "sha1:THPANZGL3S3FX5MITTJKDDZKXNIZTPX3", "length": 5053, "nlines": 51, "source_domain": "marathi.tellychakkar.com", "title": "पूजा सावंतचा बोल्ड अंदाज पाहून तुम्हीही व्हाल घायाळ, फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव | Tellychakkar", "raw_content": "\nपूजा सावंतचा बोल्ड अंदाज पाहून तुम्हीही व्हाल घायाळ, फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव\nपूजा सावंतने क्षणभर विश्रांती या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.\nपूजा सोशल मीड��याच्या माध्यमातून नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते. ज्यात ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे. काही दिवसांपूर्वी पूजाने तिचा इंडो वेस्टर्न लूकमधला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोतला हा लूक पूजाच्या फॅन्सना चांगलाच भावला आहे.\nलाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या फोटोवर करण्यात आला आहे. या फोटोला पूजाने कॅप्शनदेखील दिले आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावरही बरीच सक्रीय असते.\nअनिश गोरेगावकर ठरला ‘एक टप्पा आऊट’चा महाविजेता\nबिग बॉसच्‍या आधीच्‍या पर्वाची विजेती मेघा धाडेने दिला तिच्‍या बिस बॉस प्रवासाला उजाळा\nकिशोरी शहाणे बालपणीच्‍या आठवणींनी झाली भावूक\n‘जीव झाला येडापिसा’ मालिकेचे नवे भाग सोमवारपासून सिध्दी आणि शिवाचे आयुष्य कुठले वळण घेणार \nस्टार प्रवाहवरील श्री गुरुदेव दत्त या मालिकेत दत्तांची भूमिका साकारणाऱ्या मंदार जाधवशी खास गप्पा\nबाळूमामा भक्ताला मिळवून देणार खरीओळख \nजीव झाला येडा पीसा\"\nतुला पाहते रे - वय विसरायला लावणारी अनोखी प्रेम कहाणी.\nझी मराठी वरील ५ सर्वात लोकप्रिय मालिका\n© कॉपीराइट 2020, सभी अधिकार सुरक्षित.\nHome टीवी न्यूज़ फिल्मी चक्कर लाइफस्टाइल ट्रेंडिंग English", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/bbc-marathi-news/8-crore-for-sarthi-organisation-by-ajit-pawar-120070900019_1.html", "date_download": "2020-10-01T08:53:43Z", "digest": "sha1:CY43VBXSFDM7PIINH7LUROOCQQ6GZRHY", "length": 7010, "nlines": 96, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सारथी संस्थेसाठी 8 कोटी रुपये - अजित पवार | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 1 ऑक्टोबर 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसारथी संस्थेसाठी 8 कोटी रुपये - अजित पवार\nसारथी संस्थेसाठी 8 कोटी रुपये जाहीर केल्याचं उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.\nसध्याची राज्याची परिस्थिची बिकट असली, तरी जिथं पैसा द्यायचा बाकी आहे, तिथं तो द्यावा लागतो, असंही त्यांनी म्हटलंय.\nसारथी संस्थेची स्वायत्तता राखणं गरजेचं आहे. आज सारथी संस्थेसाठी 8 कोटी रुपये दिले ही चांगली गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे भोसले यांनी दिली आहे.\nसारथी संस्था बंद होणार नाही, आता निधी मिळाल्यामुळे ती वेगानं काम करेल, असं विजय वडेट्टीवा�� यांनी म्हटलं आहे.\nयावर अधिक वाचा :\nअयोध्या प्रकरणात पुनर्विचार याचिकेमुळे काय बदल होईल\nअयोध्येच्या वादग्रस्त जमिनीच्या वादावर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने 9 नोव्हेंबरला ...\nप्रसिद्ध गायिका गीता माळी यांचा अपघात सीसीटीव्हीत कैद, ...\nप्रसिद्ध गायिका आणि नाशिकच्या रहिवासी गीता माळी या प्रवास करत असलेली कार गॅस टँकरला ...\nTik-Tok पुन्हा अडचणीत, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका ...\nपूर्वी एकदा कोर्टाने बंदी घातलेल्या Tik-Tok विरोधात आता पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात ...\nराजधानी मुंबईच्या मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर\nमुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांचे नाव निश्चित झाले आहे. ...\nकाँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी सरकार स्थापनेबाबत ...\nमहाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबतचा पेच अद्याप कायम असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://nileshsakpal.wordpress.com/2013/12/17/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2020-10-01T07:47:06Z", "digest": "sha1:VTBC365GI5YY5KMD7W6YO4AQTNUIO4X2", "length": 10136, "nlines": 116, "source_domain": "nileshsakpal.wordpress.com", "title": "प्रवास | तेजोमय", "raw_content": "\n सामर्थ्य जयाचे॥ – समर्थ रामदासस्वामी\nडिसेंबर 17, 2013 यावर आपले मत नोंदवा\nअवघड काय असते अन सोपे काय असते आपल्यात आपण हरवुन जाणे की आपल्यातल्या आपल्याला शोधुन काढणे आपल्यात आपण हरवुन जाणे की आपल्यातल्या आपल्याला शोधुन काढणे कळत नाही बर्‍याचदा.. वरवर वावरणारा, सगळ्यांत रमणारा खुशालचेंडू चेहरा म्हणजे मी की आत कुठेतरी कुढणारा, व्यथांमध्ये व्यथा गुंफणारा, सहज गर्दीला भेदून, छेदुन एकांताचे अमृत मिळवणारा हरफनमौला चेहरा म्हणजे मी कळत नाही बर्‍याचदा.. वरवर वावरणारा, सगळ्यांत रमणारा खुशालचेंडू चेहरा म्हणजे मी की आत कुठेतरी कुढणारा, व्यथांमध्ये व्यथा गुंफणारा, सहज गर्दीला भेदून, छेदुन एकांताचे अमृत मिळवणारा हरफनमौला चेहरा म्हणजे मी दुराव्याशी दुरावा करणे कितपत बरोबर आहे अन सलगीशी सलगी करणे कितपत सत्य आहे… दुरावा एका सुखापासुन दुसर्‍या सुखापर्यंतचाही प्रवास असू शकतो ना… नेहमीच दोन विरूद्ध गोष्टींचा दुरावा असणे गरजेचे नाही… एका सुखात अडकणे म्हणजेच दुसर्‍या सुखापासुन लांब असणे नाही का दुराव्य���शी दुरावा करणे कितपत बरोबर आहे अन सलगीशी सलगी करणे कितपत सत्य आहे… दुरावा एका सुखापासुन दुसर्‍या सुखापर्यंतचाही प्रवास असू शकतो ना… नेहमीच दोन विरूद्ध गोष्टींचा दुरावा असणे गरजेचे नाही… एका सुखात अडकणे म्हणजेच दुसर्‍या सुखापासुन लांब असणे नाही का तसेच दुःखाच्या बाबतीत म्हणता येइल यात काही शंका नाही\nवाटेशी प्रामाणिकपणा असावा की आपल्या प्रवासाशी एकाच वाटेवरून हजार स्थळांपर्यंत लाखो प्रवासी पोचले असतीलही.. पण माझ्या मते आपल्या सगळ्यांचे प्रवास हे वेगळे असतात.. अन म्हणुनच प्रवासाशी घट्ट बांधीलकी असणे महत्वाचे…. इच्छित इप्सित मिळणे न मिळणे ही नंतरची गोष्ट पण इच्छित प्रवास लाभणे भाग्याचे एकाच वाटेवरून हजार स्थळांपर्यंत लाखो प्रवासी पोचले असतीलही.. पण माझ्या मते आपल्या सगळ्यांचे प्रवास हे वेगळे असतात.. अन म्हणुनच प्रवासाशी घट्ट बांधीलकी असणे महत्वाचे…. इच्छित इप्सित मिळणे न मिळणे ही नंतरची गोष्ट पण इच्छित प्रवास लाभणे भाग्याचे कधीकधी कशाचेच धागेदोरे लागत नाहीत अन कशाचाही तीळमात्र संबध लागत नाही तेव्हा या प्रवासाचा सहारा मिळतो… प्रत्येकाचा अनुभव प्रचिती या वेगल्या गोष्टी… पण आपल्याच बरोबर चालणारा आपला सोबती म्हणजे हा प्रवास कधीच आपल्यास दूर ढकलत नाही… नैराश्याच्या गर्तेत अन अविश्वासाच्या अंधारात चाचपडताना जर आपल्या उशाशी घट्ट तळ ठोकणारा कोण असतो तर हा प्रवास.. तेवढाच स्थिर अन तेवढाच ठाम पुढच्या प्रवासासाठी अन पुढच्या आनंदासाठी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nभालेराव दाढे , वाफळे च्यावर गुरुपौर्णिमा :२५ जुलै २०१…\nBhagyashree च्यावर माझाही छानसा गाव आहे…\nyogesh च्यावर माझाही छानसा गाव आहे…\naneel च्यावर दैनंदिनी – ०२, ०३ आणि ०४…\naneel च्यावर पाऊसप्रवासी : दैनंदिनी २७ जुलै…\nVijay More च्यावर समिधा – माझ्या नजरे…\nprasad च्यावर दैनंदिनी – ०८, ०९, १० आण…\nshubhangi च्यावर आई – दैनंदिनी – १४…\nvikram च्यावर पाऊसप्रवासी : दैनंदिनी २७ जुलै…\n||जय जय रघुवीर समर्थ|| मी निलेश सकपाळ, आणखी एक ब्लॉगर तुमच्या सारखाच शब्दांपाशी अडलेला, शब्दांभोवती घुटमळणारा, अन शब्दातून शब्दापलिकडे जाण्याचा प्रयत्न करणारा एक ‘शब्दप्रवासी’ तुमच्या सारखाच शब्दांपाशी अडलेला, शब्दांभोवती घुटमळणारा, अन शब्दातून शब्दापलिक��े जाण्याचा प्रयत्न करणारा एक ‘शब्दप्रवासी’ तेजाळणार्‍या सूर्याशी गप्पा मारणारा, रात्रीला थोपटत झोपविणारा, चंद्राला बोटाच्या अग्रभागी घेऊन गोल गोल फिरवणारा, शून्यातून शून्याकडे निघालेला एक शून्यमोल शून्य तेजाळणार्‍या सूर्याशी गप्पा मारणारा, रात्रीला थोपटत झोपविणारा, चंद्राला बोटाच्या अग्रभागी घेऊन गोल गोल फिरवणारा, शून्यातून शून्याकडे निघालेला एक शून्यमोल शून्य व्यवसायाने अभियंता व त्यातही risk engineeringशी संबंध असल्याने जगण्याचे वेगळे कोन जवळून पहायला मिळतात, वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधण्यास मिळतो अन यातुनच बरोबरीला असलेल्या अनुभवाच्या शिदोरीत भर पडत असते. या सर्व अनुभवांना शब्दरुप देता येते वा तो परमेश्वरच माझ्याकडून हे करवून घेत असला पाहिजे, हे सारे लिखाण त्याच्याच चरणी समर्पित\nप्रा. सुरेश नाखरे (सासरेबुवा)\nआता इथे किती वाचक आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2012/08/18/", "date_download": "2020-10-01T08:16:36Z", "digest": "sha1:G6OSN6V553ZVU2FGENE4GP7WTOANUTAG", "length": 17214, "nlines": 303, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "18 | ऑगस्ट | 2012 | वसुधालय", "raw_content": "\nगुलमोहर : भर उन्हाळा एप्रिल व मे महिनात उत्तरायण शिशिर ऋतु\nफाल्गुन व चैत्र पाडवा हया महिनात गुलमोहर ला छान लाल,\nपिवळी,केशरी फुले येतात.गुलमोहर अगदी भरून भर उन्हात ताजा तवाना\nउभा असतो.पाहंतान पण मस्त टवटवीत वाटतो दिसतो.आमच्या अपार्टमेंट मध्ये\nपण पिवळे लाल रंगाचे गुलमोहर चे झाडं आहे. गुढी उभी केली की पिवळे फुल व हिरवी\nपान व गुढी छान दिसते.\nतसेच एक झाड त्यालाच हिरवी पान पांढरे आकाश केशरी फुल गुलमोहर ची असे एकत्र मिळून\nभारत याचा झेंडा ध्वज तयार झाला आहे. चक्र म्हणजे सर्व प्रांत एकत्र आकाश आहे.\nएकाच झाडाला हिरवा पांढरा केशरी रंग आहे याचे छायाचित्र फोटो संगणक मध्ये मिळाले आहे.\nते मी ब्लॉग मध्ये एक झाड केशरी पांढरा हिरवा रंग असलेले मी दाखवीत आहे.भारत झेंडा निसर्ग\nयाने केलेला आहे पाहण्यास नक्कीच छान वाटणार \nसमाधि हरिची समसुखेंवीण |\nन साधेल जाण व्दैतबुध्दि ||१||\nबुध्दिचें वैभव अन्य नाहीं दुजें |\nएका केशवराजें सकळ सिध्दि ||२||\nऋध्दि सिध्दि निधि अवघीच उपाधि |\nजंव त्या परमानंदीं मन नाहीं ||३||\nज्ञानदेवा रम्य रमलें समाधान |\nहरिचें चिंतन सर्वकाळ ||४||ध्रु O ||\nनित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी |\nकळीकाळ त्यासी न पाहे दृष��टीं ||१ ||\nरामकृष्ण उच्चार अनंत राशी तप |\nपापाचे कळप पळती पुढें ||२||\nहरि हरि हरि हा मंत्र शिवाचा |\nम्हणती जे वाचा तयां मोक्ष ||३||\nज्ञानदेवा पाठ नारायण |\nपाविजे उत्तम निजस्थान ||४|| ध्रु O ||\nएक नाम हरि व्दैतनाम दुरी |\nअव्दैतकुसरी विरळा जाने ||१||\nसमबुध्दि घेतां समान श्रीहरि |\nशमदमावरी हरि झाला ||२||\nसर्वांघटीं राम देहादेहीं एक |\nसूर्य प्रकाशक सहस्त्ररश्मि ||३||\nज्ञानदेवा चित्तीं हरिपाठ नेमा |\nमागिलिया जन्मां मुक्त झालों ||४|| ध्रु O ||\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« जुलै सप्टेंबर »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-samudrashodh-dr-shrikant-karlekar-marathi-article-4501", "date_download": "2020-10-01T07:20:26Z", "digest": "sha1:SEH3DBL6Z7DVM5HQXHF3K7C2JC4RQRSC", "length": 14019, "nlines": 116, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Samudrashodh Dr Shrikant Karlekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 2 सप्टेंबर 2020\nसमुद्र आणि समुद्रकिन���ऱ्यांचं सौंदर्य आणि विविधता कशी जपायची\nसमुद्राच्या पाण्यात अनेक प्रकारचे क्षार विरघळलेले असतात. यामुळेच समुद्राच्या पाण्याला खारटपणा प्राप्त होतो. यातील बरेचसे क्षार समुद्रांच्या निर्मितीपासून त्यांच्या पाण्यात विरघळलेले असावेत. नद्यांच्या पाण्यातून जे क्षार समुद्रात येऊन पडतात, त्यांचे प्रमाण त्या मानाने फारच कमी असते. सोडियमचे क्षार सागरजलात जास्त असतात. याउलट कॅल्शिअम क्षार नदीच्या पाण्यात जास्त असतात. निरनिराळ्या समुद्रातील सागरजलाची क्षारता निरनिराळी असल्याचे आढळते. शिवाय खोलीनुसार क्षारतेचे प्रमाण कमी-अधिक होते. सागरजलात विरघळलेल्या क्षारांच्या दरहजारी प्रमाणास क्षारता असे म्हणतात. १००० ग्रॅम पाण्यात किंवा एक लिटर पाण्यात ३५ ग्रॅम क्षार विरघळलेले असल्यास त्या पाण्याची क्षारता ३५ ०/०० (दर हजारी ३५) आहे असे म्हटले जाते.\nक्षारतेमुळे सागरजलाच्या गोठणबिंदू तापमानात (Freezing Point Temperature) फरक पडतो. क्षारता जितकी जास्त तितका सागरजलाचा गोठणबिंदू कमी असतो. उत्तर समुद्र (North Sea) हा उच्च अक्षांशात असूनही त्याच्या अधिक क्षारतेमुळे हिवाळ्यात गोठत नाही. सागर रचना, सागरजलाच्या हालचाली, सागरजलातील मासे, जलशैव व इतर सागरी जीवांचे वितरण यांवरही क्षारतेचा कमी-जास्त प्रमाणात परिणाम होत असल्याचे दिसते.\nसोडिअम क्लोराईड, मॅग्नेशिअम क्लोराईड, मॅग्नेशिअम सल्फेट, कॅल्शिअम सल्फेट, पोटॅशिअम सल्फेट, कॅल्शिअम कार्बोनेट आणि मॅग्नेशिअम ब्रोमाईड या क्षारांव्यतिरिक्त सागरजलात इतर काही क्षारही अत्यल्प प्रमाणात आढळतात, उदाहरणार्थ आयोडीन, फ्लोरीन, निकेल, कोबाल्ट, झिंक इत्यादी.\nसागरजलाची क्षारता सगळीकडे सारखी नसून तिच्या वितरणात पुढील कारणामुळे बदल होताना दिसतात.\nबाष्पीभवन : जास्त तापमानाच्या, जोरदार वाऱ्यांच्या आणि कमी पावसाच्या प्रदेशात बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो. बाष्पीभवनाचा वेग वाढल्यास सागरजलाची क्षारता वाढते.\nवृष्टी : जास्त पावसाच्या प्रदेशात, सागरजलाची क्षारता कमी होते. विषुववृत्तीय प्रदेशात उष्णता जास्त असूनही, वर्षभर पडणाऱ्या पावसामुळे हा परिणाम दिसतो. ध्रुवीय प्रदेशात मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी होते, त्यामुळे ध्रुवीय प्रदेशातील सागरजलाची क्षारता कमी होते.\nनद्यांनी वाहून आणलेले शुद्ध पाणी : नद्या जितक्या जा���्त प्रमाणात शुद्ध पाणी समुद्रात आणून ओततात, तितकी सागरजलाची क्षारता कमी होते. ॲमेझॉन, कांगो, नायगर आणि सेंट लॉरेन्स नद्यांच्या मुखाजवळील समुद्रात क्षारता कमी आहे. बाल्टिक समुद्रासारख्या भूवेष्टित समुद्रात अनेक नद्या येऊन मिळत असल्यामुळे क्षारता कमी होते. हिमनग वितळून शुद्ध पाण्याचा पुरवठा होतो व क्षारता कमी होते.\nसमुद्रप्रवाह व सागरजलाच्या हालचाली : समुद्रप्रवाहामुळे होणाऱ्या सागरजलाच्या हालचालींमुळे क्षारतेत बदल होतो. लॅब्राडोरच्या शीत प्रवाहामुळे अमेरिकेच्या ईशान्य किनाऱ्याजवळ सागरजलाची क्षारता कमी झाली आहे, तर गल्फ प्रवाहामुळे ब्रिटिश बेटांजवळ ती वाढली आहे.\nसागरजलाच्या क्षारतेत ऋतुमानाप्रमाणे बदल होताना आढळतो. सागराची क्षारता वर्षभर सारखी राहत नाही. साधारणतः जूनच्या अखेरीस सागरजलाची क्षारता, जास्त बाष्पीभवनामुळे वाढते, तर डिसेंबरच्या अखेरीस क्षारता सर्वांत कमी होते.\nखुल्या समुद्राशी, अरुंद भागाने जोडल्या गेलेल्या अर्धभूवेष्टित (Semi enclosed) किंवा पूर्णपणे जमिनीने वेढलेल्या भूवेष्टित (Landlocked ) समुद्राच्या पाण्याची क्षारता उष्णतेच्या प्रमाणातील बदल व समुद्रात येऊन पडणाऱ्या शुद्ध पाण्याच्या प्रमाणातील बदल यामुळे बदलते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे भूमध्य सागरातील पाणी अटलांटिक महासागरातील पाण्याबरोबर सहज मिसळू शकत नाही. जिब्राल्टरच्या अरुंद सामुद्रधुनीने भूमध्य समुद्र अटलांटिकशी जोडलेला आहे. या सामुद्रधुनीत सुमारे ३०० मीटर खोलीवर एक उंचवटा आहे; त्यामुळे या दोन समुद्रातील पाण्याचे सहज मिश्रण होत नाही. जवळच्या लहान नद्यांतून शुद्ध पाण्याचा थोडाफार पुरवठा हा भूमध्य समुद्रात होतो. उन्हाळ्यात, भूमध्य सागरातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होते. पाऊस अगदीच कमी असतो. त्यामुळे त्या सागरजलाची क्षारता वाढते.\nखंडान्तर्गत समुद्र किंवा सरोवरे यांना येऊन मिळणाऱ्या नद्यांच्या पाण्यातून जे क्षार येतात ते त्यात साठवले जातात. अशा जलाशयातील पाणी खुल्या समुद्रात जात नसल्यामुळे त्यातील पाण्याची क्षारता वाढत राहते. सर्वसाधारणपणे सागरजलाची क्षारता विषुववृत्तापासून ध्रुवाकडे कमी कमी होत जाते. मात्र विषुववृत्तापाशी वर्षभर पडणाऱ्या पावसामुळे क्षारता थोडी कमी होते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/tag/barshi-city/", "date_download": "2020-10-01T07:15:01Z", "digest": "sha1:YDQJ5E4UGIIAO4Z4L2I7FFELKM7VCRIN", "length": 3758, "nlines": 52, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "barshi city", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nबार्शी @ 0 किलोमीटर\nभगवंत मंदिसोबतच बार्शीत १२ ज्योतिर्लिंग ही पाहायला मिळतात. म्हणूनच बार्शीला बारा ज्योतिर्लिंगांची बार्शी म्हणूनही ओळख आहे. त्यात उत्तरेश्वर मंदिर आहे ,रामेश्वर मंदिर आहे असे बारा ज्योतिर्लिंग बार्शीत पाहायला मिळतात. ही बार्शीची खरी ओळख.\nमी अगदी कमी बोलतो असा जर कुणी बार्शी स्थित नागरिक तुम्हाला म्हणाला तर ते कधीच खरं मानु नये.. म्हणजे अगदी चार ओळीत उत्तर द्या या प्रश्नाला देखील आमचे बार्शीतले विद्यार्थी पुरवणी मागितल्या शिवाय राहणार नाहीत. एकंदरीतच काय तर आमच्या बार्शीकरांना बोलण्याची प्रचंड हौस.\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\nनकळत शब्द बोलू लागले ..\nचलो बच्चो को बच्चे रहने देते हैं\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/world-vada-pav-day/", "date_download": "2020-10-01T07:40:50Z", "digest": "sha1:UMDZWEANKSZZ66A2L3JTP62B2PJ4UNY7", "length": 9236, "nlines": 160, "source_domain": "ournagpur.com", "title": "जागतिक वडा पाव दिन; कष्टकऱ्यांपासून ते नेटकऱ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता पदार्थ", "raw_content": "\nHome Food जागतिक वडा पाव दिन; कष्टकऱ्यांपासून ते नेटकऱ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता पदार्थ\nजागतिक वडा पाव दिन; कष्टकऱ्यांपासून ते नेटकऱ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता पदार्थ\nनागपूर : आज आहे २३ ऑगस्ट म्हणजे जागतिक वडापाव दिन. कष्टकऱ्यांसाठी निर्मिलेला एक स्वस्त आणि मस्त पदार्थ.. रिक्शावाला ते कॉलेज स्टुडंट, नोकरीपेशा ते व्यावसायिक अशा सगळ्यांची भूक भागवणारा, खिशाला परवडण���रा वडा पाव हा मुंबईत उदयास आला.\nरात्रपाळीच्या किंवा दिवसपाळीच्या गिरणी कामगारांची भूक भागवण्यासाठी दादर येथे १९६६ साली वडापावचे पहिले दुकान सुरू झाले. त्यावेळी त्याची किंमत होती अवघी २० पैसे.\n१९६६ साली दादर स्टेशनाबाहेर अशोक वैद्य यांच्या खाद्यपदार्थाच्या गाडीवर वडापावचा जन्म झाला असं मानलं जातं. याच काळात दादरमध्येच सुधाकर म्हात्रेंचा वडापावही सुरू झाल्याचं जुने मुंबईकर सांगतात. केवळ बटाट्याची भाजी आणि पोळी खाण्याऐवजी बटाट्याच्या भाजीचे गोळे बेसनात कालवून ते तेलात तळून बटाटेवडे बनवण्यास सुरूवात झाली. वडापाव सुरू झाला, त्यावेळी तो २० पैशाला विकला जायचा. आज अगदी पाच रुपयांपासून मॉलमध्ये ८० ते १०० रुपयांपर्यंत वडापाव मिळतो.\nवडापावाची राजदरबारी लागली वर्णी\nयांत्रिकीकरणामुळे गिरण्या बंद झाल्यावर अनेक मराठी युवक वडापावाची गाडी लावू लागले. जागोजागी या गाड्या दिसू लागल्या. त्यावेळी मुंबईत शिवसेनेने या वडापावाला राजाश्रय दिला व त्याचा पाहता पाहता विस्तार वाढला. उत्तर वा मध्यप्रदेशी समोसा आणि दाक्षिणात्य इडली डोशाला टक्कर द्यायला वडापाव सिद्ध झाला. खायला सोपा, हातात धरायला सहज आणि खिशाला परवडणारा वडापाव मग मुंबईचा राजा बनला.\nकाळानुरूप व बदलत्या पिढीनुसार वडापावाचे रंगरुपही बदलत गेले.. आज अनेक परदेशी कंपन्यांनी देशभरात वडापावचे जाळे विणलेले आहे.. कित्येक मराठी कुटुंबे वडापावाच्या भरवशावर संपन्न झाली आहेत.. केवळ साधा बटाटेवडा व पाव असे त्याचे रुपडे आता मसाला वडा पावापासून ते चायनिज वडापावापर्यंत बदलत गेलेले आहे. २० पैसे या किंमतीपासून १०० ते दिडशे रुपयांपर्यंतची त्याची उडी गेली आहे.\nPrevious article६६ वर्षांच्या आजी लय भारी रेसिपी चॅनेलला तब्बल ३३ मिलियन व्ह्यूज; चार लाख सबस्क्रायबर्स\nकोव्हिडमध्ये घ्या डोळ्यांची विशेष काळजी\nCoronaVirus in Nagpur : नागपुरात ९८२ नवीन पॉझिटिव्ह, ३८ रुग्णांचा मृत्यू\nसीताबर्डीतील हॉकर्स अतिक्रमणावर भूमिका : मांडा हायकोर्टाचा आदेश\nयुवक काँग्रेसकडून नागपुरात मुख्यमंत्री योगी यांच्या पुतळ्याचे दहन\nनागपुरात अवैध दारूविक्रीत दोन गटात मारहाण , चार जखमी\nनागपुरात ठाणा मालखाना प्रभारीकडून १६ लाखाचा अपहार\nकोव्हिडमध्ये घ्या डोळ्यांची विशेष काळजी\nCoronaVirus in Nagpur : नागपुरात ९८२ नवीन पॉझिटिव्ह, ३८ रुग्ण��ंचा मृत्यू\nसीताबर्डीतील हॉकर्स अतिक्रमणावर भूमिका : मांडा हायकोर्टाचा आदेश", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2020-10-01T06:40:33Z", "digest": "sha1:TPTS6ZYBTS4KOQSFLXS442RTUZ7WYSWT", "length": 10034, "nlines": 134, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "मदतकार्याचे फोटो काढणार्‍यांना राज ठाकरेेंनी फटकारले | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nमदतकार्याचे फोटो काढणार्‍यांना राज ठाकरेेंनी फटकारले\nin main news, ठळक बातम्या, राजकीय, राज्य\nमुंबई: कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात गरीब व सर्वसामान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना मदत करणण्यासाठी अनेक हात पुढे सरसावले आहेत. मात्र ही मदत देताना फोटो व व्हिडिओच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी केली जात आहेत. राज ठाकरे यांना ही बाब खटकली आहे. सोशल मीडियावरील एका सविस्तर पोस्टच्या माध्यमातून महाराष्ट्र नवन���र्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यावर भाष्य करत असे करणार्‍यांना चांगलेच फटकारले आहे.\n‘प्रत्येक माणूस हा मुळात स्वाभिमानी असतो. शक्यतो त्याला मदत घेणे नको असते. पण आज प्रसंगच बाका असल्याने नाईलाजाने अनेकांना मदत स्वीकारावी लागत आहे. मात्र, अशावेळी मदतकर्त्यांनी गॉगल लावून स्वत:सह मदत स्वीकारणार्‍यांचे फोटो काढणे योग्य आहे का प्रत्येकाने याचा विचार करावा,’ असे आवाहन राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांसह सर्वांनाच केले आहे. करोना साथीच्या पार्श्वभूमीवर सध्या सरकारसह सर्वसामान्यांनाही अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहेत. हातावर पोट असलेले लाखो लोक सरकारच्या, स्वयंसेवी संस्थांच्या व दानशूरांच्या मदतीवरच तगून आहेत. त्यांच्यासाठी मदतीचा ओघ सुरू आहे. मात्र, कॅमेर्‍याकडे बघून मदतकार्याची छायाचित्रे काढणे, मदत स्वीकारणार्‍यास कॅमेर्‍यात बघण्यास सांगणे अशा चुकीच्या गोष्टी काही लोक करत आहेत. ज्याला आपण मदत करत आहोत त्याचा चेहरा दाखवून आपण त्याला लाजवत नाही का प्रत्येकाने याचा विचार करावा,’ असे आवाहन राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांसह सर्वांनाच केले आहे. करोना साथीच्या पार्श्वभूमीवर सध्या सरकारसह सर्वसामान्यांनाही अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहेत. हातावर पोट असलेले लाखो लोक सरकारच्या, स्वयंसेवी संस्थांच्या व दानशूरांच्या मदतीवरच तगून आहेत. त्यांच्यासाठी मदतीचा ओघ सुरू आहे. मात्र, कॅमेर्‍याकडे बघून मदतकार्याची छायाचित्रे काढणे, मदत स्वीकारणार्‍यास कॅमेर्‍यात बघण्यास सांगणे अशा चुकीच्या गोष्टी काही लोक करत आहेत. ज्याला आपण मदत करत आहोत त्याचा चेहरा दाखवून आपण त्याला लाजवत नाही का असं करून एखाद्याला शरमेने मान खाली घालायला लावणे कितपत योग्य आहे, असा सवाल राज यांनी केला आहे. महाराष्ट्राची परंपरा निरपेक्ष सेवेची आहे. त्या परंपरेचे दर्शन आपण पुन्हा एकदा घडवूया, असेही त्यांनी म्हटले आहे.\nखिर्डी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भवितव्य धोक्यात\n१२ तासांत १२१ नवे बाधित; राज्यातील आकडा २४५५वर\nपार्थ पवार पुन्हा सरकार विरोधात; मराठा आरक्षण प्रकरणी उचलले मोठे पाऊल\nधक्कादायक: कोरोना मृत्यूची संख्या एक लाखांच्या उंबरठ्यावर\n१२ तासांत १२१ नवे बाधित; राज्यातील आकडा २४५५वर\nजळगाव शहरातील सर्व सेवा एका क्लिकवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/08/Policeman-killed-by-gunfire-GADCHIROLI.html", "date_download": "2020-10-01T06:48:26Z", "digest": "sha1:KQHR3FIAIF5MLDHPDWJTDHSQQM63RPLT", "length": 8027, "nlines": 106, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "स्वत:च्याच बंदुकीतील गोळीने पोलीस जवानाचा मृत्यू - KhabarBat™", "raw_content": "\nHome गडचिरोली स्वत:च्याच बंदुकीतील गोळीने पोलीस जवानाचा मृत्यू\nस्वत:च्याच बंदुकीतील गोळीने पोलीस जवानाचा मृत्यू\nआज रोजी गडचिरोली पोलीस दलातील सिरोंचा QRT येथे नेमणुकीस असलेले पोलीस शिपाई संजीव शेट्टीवार ब. न.५७५४ हे सकाळी आपल्या राहत्या घरी ७.३० वा दरम्यान रायफल साफ करत असताना रायफल मधून गोळी सुटून गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.यावेळी त्याचे कुटुंबीय त्याचे सोबत घरातच होते.त्याच्या कुटुंबीयांनी सदर बाब पोलिसांना सांगितली. शेट्टीवार आपली रायफल साफ करताना त्यातून गोळी सुटून त्यांच्या हनुवटीखालून डोक्यात घुसली असून गडचिरोली पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर ज���ल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/04/anandteltumbde.html", "date_download": "2020-10-01T08:36:41Z", "digest": "sha1:5Y3KW32N6WJLHLNLSEJVACRI6AVJQUVV", "length": 27908, "nlines": 123, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "आनंद तेलतुंबडेंच्या विरोधात कटाचा वास - KhabarBat™", "raw_content": "\nHome लेख आनंद तेलतुंबडेंच्या विरोधात कटाचा वास\nआनंद तेलतुंबडेंच्या विरोधात कटाचा वास\nदेशात एक वादळी व्यक्तिमत्व ही डाँ.आनंद तेलतुंबडे यांची ओळख. अनेक वर्ष नोकरी , संसार आणि लेखन हे त्यांचे विश्व. या काळात ३४ च्यावर शोध निबंध लिहिले. त्यांची पुस्तकें निघाली. ती सर्व इंग्रजी भाषेत. त्यांचे शेकडो लेख इंग्रजी दैनिकांमध्ये प्रकाशित झाली. नामवंत नियतकालिकांनी छापलं. यातून जागतिक विचारवंत अशी ओळख मिळाली. विदेशातून भाषणाची निमंत्रणं येऊ लागली. अनेक सेमिनार त्यांच्या वैचारिक अभ्यासपूर्ण मांडणीने गाजली. भारतापेक्षा विदेशात त्यांचा लौकिक वाढला. आंबेडकरी विचारांचे ते गाढे अभ्यासक असल्यामुळे त्यांच्या वकृत्वाला व मांडणीला धार आली. गरिबी व दैववादावर ते कडाडून हल्ला करीत. याचे अनेकांना पोटशूळ होते.\nतेलतुंबडे हे मुळचे वणी तालुक्यातील राजूरचे. आईवडीलांनी मोलमजूरी करून शिकविले. यवतमाळ जिल्ह्यात मँट्रीकपर्यंत शिकले. अभियांत्रिकी शिक्षणासाठी नागपुरात आले. व्हीआरसीईमध्ये (व्हीएनआयटी) प्रवेश घेतला. तिथे डाँ.बाबासाहेब आंबेडकर इंजिनिअर्स विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष झाले. त्यांच्या लक्षात आले. काँलेजमध्ये बाबासाहेब यांचे छायाचित्र नाही. तेव्हा स्वत: ब्रश उचलल��. ४×६ फुट आकाराचे रंगित चित्र रेखाटले. खाली स्वत:चे नाव टाकलं. ती पेंन्टींग काँलेज ग्रंथालयास भेट दिली. ते पोट्रेट आजही डौलात आहे. १४ एप्रिल आणि ६ डिसेंबरला त्या ग्रंथालयात कार्यक्रम पार पडतात. तेव्हा नवख्या विद्यार्थ्यांना आनंद तेलतुंबडेची ओळख होते. हा कोणी चित्रकार नाही. तेव्हा तो इंथला विद्यार्थी होता. विद्यार्थी दशेत त्यांनी दाखविलेले धाडस आजच्या युवा पिढीला प्रेरणा देणारे आहे. ते जसे धाडसी होते. तसेच हुशार सुध्दा होते. बीई केल्यावर अहमदाबादेतील आयआयएम मधून व्यवस्थापनाची पदवी घेतली. ते पीएचडी झाले. कर्नाटकच्या एका विद्यापीठाने मानद डीलिट पदवी दिली. यावरून त्यांचे मोठेपण लक्षात येते.\nते नोकरीच्या स्पर्धेतही सतत अव्वल राहत. अव्वल पदी त्यांचीच निवड होत होती. ही बाब त्यांच्या स्पर्धकांना खटकत होती. अशा दुखावलेल्या शक्ती कटकारस्थानात रंगल्या. त्यांची तमा न बाळगता उदिष्ट्यांच्या दिशेने वाटचाल कायम ठेवली. योगायोगाने ते आंबेडकरांच्या परिवाराशी जोडल्या गेले. रमा आंबेडकर यांच्याशी विवाहबध्द झाले. प्रकाश आंबेडकर हे तिघे भाऊ. त्यांची एकुलती बहिण रमा होय. तेलतुंबडे त्यांना राजगृहात भेटले. सुखदु:खावर बोलले. १४ एप्रिल- २०२० रोजी राजगृहातून बाहेर पडले. ठाण्यात पोहचले. अन् सांगितले. न्यायालयाच्या निर्देशाचे पालन केले. कारवाई करा. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची अशी माेजत आहेत किंमत. ज्या कायद्याने अटक करण्यात आली. त्यामध्ये कैफियत मांडण्यास संधी नाही. रमा आंबेडकर कुटुंबियांची ही संकटाची घडी आहे. तेलतुंबडे हे राजगृहाचे पाहुणे. तिथे वावरले. बाबासाहेबांच्या ग्रंथ सहवासात हजारों तास घालविले. वैचारिक पाया अधिक घट्ट झाला. दिवसरात्र एक करून तारूण्यात बाबासाहेब रेखाटले. ती व्यक्ती नक्षल अर्बन शक्यच नाही. बाबासाहेबांची एकदोन पुस्तकें वाचणारा खेड्यापाड्यातील तरूण गुरगुरतो. हे तर उच्चविद्याविभूषित. अनेक पुस्तकांचा काढा प्यालेले. ते गुरगुरणारच. त्यांची भाषणे गाजणारच.एवढी पुस्तकें लिहिली. त्यात कारवाई करावे असे काही भेटले नाही. त्यासाठी एका लेखाचा आधार घ्यावा लागतो.त्यात विकपिडीया म्हणतो कोणी तरी बदल केला. त्यात दुरूस्ती होते. तेलतुंबडे एका संस्थेवर संशय घेतात. त्याबाबत चौकशी होत नाही. चौकशी संस्थांच दबावात काम करतात. तेलतुंबड��� आरोपी होत असतील तर विकपिडीयाला कसे वगळणार. लेखक,प्रकाशक दोघांना दोषी ठरविले जाते.दोघांची चौकशी होते. हे सामान्य माणसाला कळते. तपास यंत्रणांना कळू नये. हे कसे शक्य आहे. थांबा आणखी बरेच छुपे उजेडात येतील. अलिकडे अगोदर सावज ठरतो. मग तपासी संस्था उतरतात असे आरोप होत आहेत. हा वाढता समज खोटा ठरावा. लोकशाही महान म्हणून चालत नाहीत. तिला मदत करणाऱ्या यंत्रणाही महान व्हाव्यात. हे तेव्हाच शक्य आहे. विना पक्षपात, तटस्थ, निर्भयपणे प्रत्येक व्यक्ती व संस्था काम करील. तेव्हाच संशयाचे ढग बाजूला जातील. त्यासाठी हा खटाटोप.\n' रमा' खचू नको\nराजगृहात वावरणारी व्यक्ती जर कटात अडत असेल. तर संशय वाढणारच. जनतेच्या विश्वासाला तडा जाता कामा नये. तपासी संस्था राज्याची की केंद्रातील तपास करणार. यावर दोन सरकारमध्ये मतभेद असतील. तर जनतेने कोणाकडे बघावे. या देशात 'गोली मारो' म्हणणारे मोकळे फिरतात. मंत्रीपदी कायम राहतात. न्यायालयाच्या आदेशानंतरही चौकशी होत नाही. दुसरीकडे केवळ संशयाच्या आधारे माणसं जेलमध्ये कोबत असाल.तर तपासी संस्थां वादात अडणार. करा खुला तपास. दोषी असेल तर फासावर लटकवा. डांबून यातना दिल्याने विचार बदलता येणार नाही.आंबेडकरवादी हिंसेंचे समर्धन करणे शक्यच नाही.तो विचाराने परिपक्व असतो. काय करावे. काय करू नये. त्याला ठाऊक असते. त्याने १४ एप्रिल रोजी जगाला राष्ट्रभक्ती व शिस्तीचे धडे दिले. राजगृहातून तेलतुंबडे निघाले. त्यांच्या समर्थनार्थ हजारोंचे लोढे घराबाहेर पडले असते.असे घडले नाही. केवळ निषेधाचा केवळ एक झेंडा राजगृहावर फडकला. इतिहासात पहिल्यादा असे घडले. याची जाण आणि भान राज्यकर्त्यांनी ठेवावे. 'रमा' तु एकटी नाही. तुझ्या सोबतीला संविधान प्रेमी देश आहे. खचू नको. विषमता आणि कारस्थानांच्या बिमोडासाठी उभी हो. न्याय मिळेल. खंबीर हो.\nलोकशाही व्यापक व्हावी. ती लोकहितकारी व्हावी. सामान्याचा आवाज बुंलद व्हावा. या अभिव्यक्ति स्वातंत्र्यांतर्गंत डाँ.आनंद तेलतुंबडे यांनी लिखाण केलं. पुस्तकांच्या स्वरूपात लोकार्पण झालं. ती पुस्तके देश व विदेशात गाजली. त्यांनी आपले विचार लपून छपून मांडले नाहीत. उजळमाथ्याने दिवसाढवळ्या प्रकाशित केले. हे गेल्या २५-३० वर्ष सुरू होते. तेव्हा सरकारला कुठे गैर दिसलं नाही. त्या लिखाणाची दखल घ्यावी असंही कोणत्याच सरका��ला वाटलं नाही. मात्र कटकारस्थाने सुरू होती.\nतेलतुंबडे यांचा लहान भाऊ मिलिंद हा जहाल नक्षलवादी आहे. हे कोलित विरोधकांच्या हाती लागले. तेथून अर्बन नक्षलचे जाळे फेकणे सुरू झाले. तेलतुंबडे हे पाच भाऊ. दोन बहिणी. सर्व शिकलेले. सरकारी नोकरीत. सर्वांचे कुटुंब मध्यमवर्गीय जीवन जगत आहेत. बहिणीसुध्दा शिकलेल्या. एक मिलिंद वगळता सर्वांचे राहणीमान व जगणे सर्वसामान्य. तपास यंत्रणेने त्याकडे डोळेझाक केली. मिलिंद,मिलिंद एवढाच जप केला. अन् साखळीजोड सुरू केली. अधिक शिकणे. विचारवंत म्हूणून ओळख समाज व्यवस्थेतील लांडग्यांना नको होती . आनंद तेलतुंबडे यांची शिकार करण्याचे ठरले. शिकाऱ्यांनी नेमकी ही शिकार साधली.\nसावज टिपण्यासाठी कावेबाजी झाली. भीमा कोरेगावच्या हिंसाचाराची प्रतीक्षा केली. यावरून हिंसाचाराला कट-कारस्थानाचा वास येतो. आंबेडकरी समाजात कोणी स्वतंत्र विचार मांडत असेल. त्या विचाराने अनेक वर्षापासून रूजविलेल्या आधारहिन, खोट्या विचाराला खोडून काढत असेल. शोध निबंधाच्या सहाय्याने सत्य मांडत असेल. त्यामुळे खोट्या इतिहासाचे किंवा विचाराचे मजले ढासळत असतील. त्याने हजारों कोटींचे अर्थांजन धोक्यात येत असेल. तर वाटेल ते करण्यास तयार असलेल्यांची पोसलेली माणसं पुढे केली जातात. ज्यांच्या हातात सत्ता व अन्य आयुधे आहेत. ते गप्प थोडीच बसणार होते. त्यांनी आनंद तेलतुंबडे सह १२ जणांना सापळ्यात टाकले. त्यातील कांहीजण त्या- त्या क्षेत्रातील मान्यवर आहेत.\nअद्यापही काही घटनांचा उलघडा होत नाही. एल्गार परिषद पुण्यात होते. त्या परिषदेला प्रारंभी विरोध केला जातो. परवानगी रद्द व्हावी.यासाठी सर्व युक्त्या कुलपत्या वापरल्या जातात. त्याला यश मिळत नाही. परिषद यशस्वी होते. तोपर्यंत आयोजकांवर गुन्हे दाखल होत नाहीत. भीमा कोरेगावात हिंसाचार होतो. त्यानंतर तपासाचे चक्र उलटे फिरतात. जावईशोध लावला जातो. एल्गार परिषदेमुळे दंगल घडली. काय तर्क आहे कोणाचे डोके असेल. याचा थांगपत्ता लागत नाही. काही अंतरावरील बूर्ज गावात एक समाधी तोडण्याचा प्रयत्न होतो. ती घटना हिंसाचाराचे कारण नाही. पुण्यातील वैचारिक परिषद कारणीभूत ठरते. असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. पुढेेे त्यांची उत्तरे शोधू.\nआणखी असाच एक प्रश्न आहे. सरकारी पातळीवर घडलेल्या तपासनाट्याचा. गृहमंत्री अनिल देशमुख कोरेगाव प्रकरणाची चौकशी आरंभ करतात. त्याला २४ तास होत नाही. तर केंद्राची तपास एजंन्सी जागते. एनआयए तपास करणार म्हणून जाहीर करते. त्याचे पथक लगेच पुण्यात पोहचते. कागदपत्र ताब्यात घेण्यास न्यायालयाचे दार ठोठावते. एवढी गती कशी येते. गौरी लंकेश, कुलबर्गी. पानसरे, दाभोळकर हत्या प्रकरणाच्या तपासात गती नाही. जिथे प्रत्यक्षात विचारवंताची हत्या झाली. लाखमोलाची माणसं मारली गेली. तिथे तारिख पे तारिख सुरू आहे. आनंद तेलतुंबडे यांच्या विरोधातील कटाची सुरवात २०१७ पासून झाली होती. मात्र प्रतीक्षा होती संधीची. ती संधी भीमाकोरेगावमधील हिंसाचाराने दिली. त्या परिषदेत तेलतुंबडेंनी भाग घेतला नव्हता. जोडीला घातपात आणला. त्या अंतर्गंत कारवाई केली. आता न्याय हवा .त्यासाठी काही विचारवंत तेलतुंबडे व सहकाऱ्यांसाठी कायद्याची लढाई लढतील. स्वाक्षरी मोहीम सुरू करतील. आह ५ लाख स्वाक्षऱ्यांचे निवेदन देऊन खुली सुनावनीची मागणी करतील. ५ नाही १० लाख स्वाक्षऱ्या होतील. तपासाचा ससेमिरा, डांबणे हा नाहकचा मनस्ताप आहे. आतापर्यंत तुमची दखल नव्हती.आता तुम्ही लिहा, वाचावयास लागले.न पटणारे विचार खोडावयास लागले. सत्य काय ते सांगावयास लागले. त्याने असत्यावर उभारलेले मजले हलू लागले.ते साबूत राखण्यास छळ आहे.ओळखा अन् जागे व्हा.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive ऑक्टोबर (1) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/08/death-of-a-close-relative-of-namdar-balasaheb-thorat-due-to-corona/", "date_download": "2020-10-01T06:42:33Z", "digest": "sha1:6SCV2WPW3LYZRAKQE2QVUUQWTOS7VKPY", "length": 10402, "nlines": 142, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "नामदार बाळासाहेब थोरातांच्या निकटवर्तीयाचा कोरोनामुळे मृत्यू - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nमोठी बातमी : जिल्ह्यातील ‘ह्या’ पोलीस अधिकार्यांच्या झाल्या बदल्या\nअहमदनगर जिल्ह्यातील ‘हे’ शहर 4 दिवस बंद\nHome/Ahmednagar News/नामदार बाळासाहेब थोरातां��्या निकटवर्तीयाचा कोरोनामुळे मृत्यू\nनामदार बाळासाहेब थोरातांच्या निकटवर्तीयाचा कोरोनामुळे मृत्यू\nअहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- संगमनेरात कोरोनाने हाहाकार माजविला असताना भल्याभल्यांच्या घरात कोरोनाने शिरकाव केला आहे. यात नामदार महोदयांच्या काकाश्रींचा कोरोनामुळे दुर्दैवी अंत झाला आहे.\nपहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. तर या काकाश्रींच्या संपर्कात आलेल्या तिघांना आज कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहेत.\nत्यामुळे त्यांच्यावर देखील आता उपचार सुरू करण्यात आले आहेत. आज संगमनेर तालुक्यात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. आज एकाच दिवसात 33 रुग्ण रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्टमधून तर 15 रुग्ण खाजगी रुग्णालयातून अशा 48 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.\nतर अकोले तालुक्यात आज एकाच दिवशी नऊ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने घाबरुन न जाता आपापली काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधी��� विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/category/maharashtra/", "date_download": "2020-10-01T08:03:01Z", "digest": "sha1:BW3QB35UGF6A3O742MQC4DUWA6VI6WHP", "length": 10332, "nlines": 114, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "maharashtra : sajag nagrikk times latest maharashtra news", "raw_content": "\nमहाराष्ट्रात 5 ऑक्टोबर पासून बार आणि हॉटेल सुरु करण्याची परवानगी\nबाबरी मस्जीद विध्वंस प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय,\nकाळेपडळ रेल्वे गेट वरील भुयारी मार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा,\nकर्जदारांकडून कर्जाच्या व्याजावर व्याज संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nWhen the school will start : महाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नव्हे तर ‘या’ महिन्यानंतरच शाळा सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांचे स्पष्टीकरण When the\nताज्या घडामोडी पुणे महाराष्ट्र\nमौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या सर्व योजनांची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी\nMinorities news : मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या सर्व योजनांची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी: अझरुद्दीन सय्यद Minorities news : सजग\nअयोध्या निकाल तथ्य, पुराव्यांवर नाही तर भावनांवर देण्यात आला,\nRam mandir Issue: अयोध्या निकाल तथ्य, पुराव्यांवर नाही तर भावनांवर देण्यात आला, म्हणून भारतीयांकडे संशयित नजरेने पाहिले जाते – ऍड.प्रकाश\nसमाज माध्यमातील अफवेने गरोदर मातांच्या चिंतेत वाढ\nPregnant women news : कोरोनाचा धोका हे गरोदर माता आणि त्यांच्या बाळांना अधिक असतो या अफवेने सध्या अनेक गरोदर माता\nNews Updates ताज्या घडामोडी महाराष्ट्र\nसुप्रसिद्ध कोरियाग्राफर सरोज खान यांचे दुखद निधन\nSaroj Khan passed away : सरोज खान यांनी १९८६ सालापासून २०१९ पर्यंत अनेक सिनेमांमध्ये कोरियाग्राफी केली आहे. Saroj Khan passed\nविधान परिषदेच्या १२ जागांसाठी राज्यपालांच्या निकषात बसणा-याच उमेदवारांच्या नावाची शिफारस करावी लागणार\nvidhan-parishad: विधान परिषदेच्या १२ जागांसाठी राज्यपालांच्या निकषात बसणा-याच उमेदवारांच्या नावाची शिफारस करावी लागणार vidhan parishad : सजग नागरिक टाइम्स :\nताज्या घडामोडी महाराष्ट्र रमजान स्पेशल\nलता औटी (वाघचौरे )यांनी केले महिनाभराचे रमजानचे रोजे\nNews Updates पुणे महाराष्ट्र\nशासनाने मंजुर केलेले रेशन नागरिकांना व्यवस्थित मिळावे म्हणुन मोहम्मदीया मस्जिद ट्रस्ट चा पुढाकार\nMohammadia Masjid : शासनाने मंजुर केलेले रेशन नागरिकांना व्यवस्थित मिळावे म्हणुन मोहम्मदीया मस्जिद ट्रस्ट चा पुढाकार Mohammadia Masjid : सजग\nताज्या घडामोडी पुणे महाराष्ट्र\nपुण्यातील बिहारी कुटुंबाने आदित्य ठाकरेंना केला फोन ,पोलिसाने पोहचवली मदत\nAditya Thackeray: पुण्यातील बिहारी कुटुंबाने आदित्य ठाकरेंना केला फोन, पोलिसाने पोहचवली मदत Aditya Thackeray : सजग नागरिक टाईम्स : पुणे\nNews Updates ताज्या घडामोडी महाराष्ट्र\nप्रभादेवीमध्ये फेरीवाल्या महिलेला झाला करोना\nMarch 26, 2020 March 26, 2020 sajag nagrik times\tcoronavirus, प्रभादेवीमध्ये फेरीवाल्या महिलेला करोना, महाराष्ट्रात करोना\ncoronavirus : प्रभादेवीमध्ये फेरीवाल्या महिलेला झाला करोना coronavirus : सजग नागरिक टाइम्स : मुंबई व ठाण्यांत दोन कोरोना बाधित रुग्ण\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nमहाराष्ट्रात 5 ऑक्टोबर पासून बार आणि हॉटेल सुरु करण्याची परवानगी\nPermission to start bars and hotels : हॉटेल आणि बारला परवानगी देण्यात आली असली तरी ५० टक्क्याहून अधिक ग्राहकांना परवानगी\nबाबरी मस्जीद विध्वंस प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय,\nकाळेपडळ रेल्वे गेट वरील भुयारी मार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा,\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/696.html", "date_download": "2020-10-01T06:29:58Z", "digest": "sha1:M6Y34VRYTGNV5RKLHJYL7O7FRMXNHA3J", "length": 18074, "nlines": 265, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "संस्कृत सुभाषिते : ७ - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > राष्ट्र आणि संस्कृती > देववाणी संस��कृत > सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) > संस्कृत सुभाषिते : ७\nसंस्कृत सुभाषिते : ७\nकस्यापि कॉऽप्यतिशयोऽस्ति स तेन लोके ख्यातिं प्रयाति नहि सर्वविदस्तु सर्वे |\nकिं केतकी फलति किं पनसः सपुष्पः किं नागवल्ल्यपि पुष्पफलैरुपेता ||\nअर्थ : कुणाचहि एखाद्या गोष्टीत पराकोटीच कौशल्य असत आणि त्यामुळे तो प्रसिध्द होतो. माणूस सर्वज्ञानी नसतो. केवड्याला फळे लागतात काय [ त्याच्या पानाच्याच सुगंधाने तो प्रसिध्द होतो. ] फणसाला फुले येतात काय [ त्याच्या पानाच्याच सुगंधाने तो प्रसिध्द होतो. ] फणसाला फुले येतात काय आणि विड्याच्या पानाचा वेलाला फळे फुले नसतात मुळी.\nअर्थो हि कन्या परकीय एव तामद्य संप्रेष्य परिग्रहीतुः |\nजातो ममायं विशदः प्रकामं प्रत्यर्पितन्यास इवान्तरात्मा ||\nअर्थ : मुलगी हे दुसऱ्याचे [ तिच्या पतीचीच ] संपत्ती आहे. तिला पतिगृही पाठवून आज मला [कन्याविरहाचे] खूप दुःख होत आहे. पण ठेव परत केल्याप्रमाणे अन्तःकरण झाले आहे.\nशाकुन्तलामध्ये कण्व मुनी शकुंतलेला सासरी पाठवल्यावर म्हणतात.\nखलानां कण्टकानां च द्विविधैव प्रतिक्रिया |\nउपानन्मुखभङ्गो वा दूरतो वा विसर्जनम् ||\nअर्थ : दुष्ट मनुष्य आणि काटे यांचा दोन प्रकारे प्रतिकार करता येतो. चपलेनी फोडून काढणं किंवा दुरूनच टाळून जाणे.\nउद्योगिनं पुरुषसिंहमुपैति लक्ष्मीर्दैवं प्रधानमिति कापुरुषा वदन्ति |\nदैवं विहाय कुरु पौरुषमात्मशक्त्या यत्ने कृते यदि न सिध्यति कॉऽत्र दोषः ||\nअर्थ : [नेहमी] काम करणाऱ्या माणसाकडे लक्ष्मी [स्वतः] येते. सामान्य लोक नशीब हेच महत्वाचे आहे असे म्हणतात. [त्यापेक्षा] स्वतःच्या ताकदीने प्रयत्न करावे. प्रयत्न करूनही जर यश मिळालं नाही तर त्यांचा [सामान्य लोकांचा] काय दोष \nनरस्याभरणं रूपं रूपस्याभरणं गुणः |\nगुणस्याभरणं ज्ञानं ज्ञानस्याभरणं क्षमा ||\nअर्थ : सौन्दर्य हा माणसाचा दागिना आहे. गुण हा रूपाचा अलंकार आहे. ज्ञान हा गुणाचा अलंकार आहे. क्षमशीलता हा ज्ञानाचा अलंकार आहे.\nदाता क्षमी गुणग्राही स्वामी दुःखेन लभ्यते |\nशुचिर्दक्षोऽनुरक्तश्च जाने भ्रृत्योऽपि दुर्लभः ||\nअर्थ : [मला असे वाटते कि] उदार, क्षमशील, गुणांची कदर करणारा मालक मिळणे कठीण आहे आणि पवित्र [शुद्ध आचरण असणारा ] दक्ष आणि [धन्यावर ] प्रेम करणारा नोकरसुद्धा दुर्मिळ असतो.\nगीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः|\nया स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात्विनिसृता ||\nअर्थ : कमल ज्याच्या नाभीमधून उगवलं अशा भगवान [श्रीकृष्णाच्या] मुखकमालातून स्रवलेली गीता चांगली पाठ करावी. दुसऱ्या शास्त्र ग्रंथांची [पोथ्यापुराणांची] जरूरच काय [गीता हा एकच ग्रंथ आपली अध्यात्मिक उन्नती साधण्यास पुरेसा आहे.]\nलुब्धं वशं नयेदर्थैः क्रुद्धं चाञ्जलिकर्मणा |\nमूर्खं छन्दानुरोधेन याथातथ्येन पण्डितम् ||\nअर्थ : हावरट माणसाला [पुष्कळ] धन [देऊन] वश करावे. रागावलेल्याला हात जोडून शान्त [वश] करावे. मूर्खाला त्याच्या कलाने वागून वश करावे आणि विद्वानाला योग्य गोष्ट करण्याने वश करता येते.\nअल्पानामपि वस्तूनां संहतिः कार्यसाधिका |\nअर्थ : अगदी लहान वस्तूंच्या समूहामुळे काम होऊन जाते. [अगदी कमी मजबुती असलेल्या ] गवताचा दोर वळला की त्याने माजलेले हत्ती [एवढे शक्तिमान असूनही ] सुद्धा बांधता येतात.\nसंस्कृत सुभाषिते : १७\nश्रीमद्‍भगवद्‍गीता – अध्याय १८\nसंस्कृत सुभाषिते : १\nसंस्कृत सुभाषिते : ६\nसंस्कृत सुभाषिते : ५\nसंस्कृत सुभाषिते : ४\nसंस्कृत सुभाषिते : ३\nसंस्कृत सुभाषिते : २\nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-editorial-ruta-bawadekar-1445", "date_download": "2020-10-01T09:13:21Z", "digest": "sha1:JCXEIQV5FJJIQIX2AK3SRKMV3L5S7XAW", "length": 16173, "nlines": 115, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Editorial Ruta Bawadekar | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nमहिलांवरील अत्याचाराची बातमी नाही असा एकही दिवस अलीकडे नसतो. मात्र त्यातही गेला आठवडा अतिशय भयानक होता. महिला-मुलींवरील अत्याचारांच्या बातम्यांनी या काळात क्रौर्याची परिसीमा गाठली. या लेकींचा दोष तरी काय होता त्या मुलीला तर काहीच कळत नव्हते त्या मुलीला तर काहीच कळत नव्हते त्यांच्या वाट्य��ला हे क्रौर्य का यावे त्यांच्या वाट्याला हे क्रौर्य का यावे.. असे सगळेच प्रश्‍न निरर्थक ठरले.. कारण ते विचारणार कोणाला.. असे सगळेच प्रश्‍न निरर्थक ठरले.. कारण ते विचारणार कोणाला आणि त्याची उत्तरे काय येणार आणि त्याची उत्तरे काय येणार ती ऐकण्याची ताकद अजून आपल्यात आहे का ती ऐकण्याची ताकद अजून आपल्यात आहे का सुन्न करणारी ही परिस्थिती आहे.\nउन्नाव येथील एका अल्पवयीन मुलीवर मागच्या वर्षी भाजपच्या एका आमदाराने अत्याचार केला. त्याचा जाब तिने आत्ता विचारला. त्यानंतर तिच्या वडिलांना पोलिसांनी पकडून नेले आणि कारागृहातच त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू नैसर्गिक नसून पोलिसांनी केलेल्या मारहाणीत झाला आहे, असा या मुलीचा व तिच्या नातेवाइकांचा आरोप आहे. पण त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नव्हते. मात्र अखेर सगळीकडून दबाव येऊन या आमदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. कारागृह बघताच त्याला रडू कोसळले; तोपर्यंत त्याची भाषा अतिशय मस्तवालीची आणि जातिवाचक होती. त्यातूनच ‘या लोकांवर कसला विश्‍वास ठेवता’ असे म्हणण्यापर्यंत त्याने मजल मारली. मात्र दबावामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.\nदुसरे प्रकरण जम्मू काश्‍मीरमधील कथुआ भागातील आहे. प्रामुख्याने मेंढपाळीचे काम करणाऱ्या या समाजातील आठ वर्षांची एक मुलगी गुरे चरायला घेऊन गेलेली असताना तिचे अपहरण झाले. जवळ जवळ आठवड्यानंतर या मुलीचा मृतदेह अतिशय विद्रूप अवस्थेत सापडला. ही घटना जानेवारीत घडली. हे सगळे प्रकरण एका मंदिरात घडले. या प्रकरणातील जे संशयित आरोपी आहेत त्यांच्या समर्थनार्थ मोर्चे निघाले. भाजपच्या दोन मंत्र्यांचाही याला पाठिंबा होता. तसेच वकिलांनीही मोर्चे काढले आणि हे प्रकरण चिघळत गेले.\nया प्रकरणातील मुलीवर अनन्वित अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर पाच-सहा जणांनी अनेकवेळा लैंगिक अत्याचार केले आहेत. त्यानंतर आठ दिवसांनी तिचा निर्घृण खून करून तिला बाहेर फेकून देण्यात आले. वेदनादायक भाग म्हणजे, त्याबद्दल काहीच न वाटता अतिशय संवेदनशून्य पद्धतीने आरोपींच्या बाजूने मोर्चे काढण्यात आले, त्यांना पाठिंबा देण्यात आला. कोणत्याही महिलेवर अत्याचार होणे नींदनीयच; पण ही मुलगी तर केवळ आठ वर्षांची होती. या सगळ्या नरकयातना तिने कशा सहन केल्या असतील, याचा विचार ���ेला तरी अंगावर काटा येतो. संबंधितांना हे कृत्य करवले कसे\nअशाच प्रकारची एक घटना सूरत येथेही घडली आहे. ही मुलगी साधारण अकरा वर्षांची असून दहा दिवसांपूर्वी तिचा मृतदेह सापडला असून तिच्यावरही अत्याचार झाले आहेत, तिचा भयंकर छळ करून तिला ठार मारण्यात आले आहे. तिच्या शरीरावर जवळजवळ ८६ जखमा आहेत. त्या मुलीची ओळख पटविण्याच्या प्रयत्नात सध्या पोलिस आहेत.\nहे सगळे अतिशय भयानक आहे. माणूस इतका विकृत कसा असू शकतो जंगलचे राज्य बरे त्यापेक्षा जंगलचे राज्य बरे त्यापेक्षा गरज असेल तरच तिथे शिकार होते. विनाकारण खोडी काढणारा माणूस हा एकमेव प्राणी असेल. पण इतका अमानुषपणा येतो कुठून गरज असेल तरच तिथे शिकार होते. विनाकारण खोडी काढणारा माणूस हा एकमेव प्राणी असेल. पण इतका अमानुषपणा येतो कुठून या अत्याचारांमागे प्रत्येकवेळी लैंगिक वासनाच असेल असे नाही. कित्येकदा कुरघोडी करण्याचा हा प्रयत्न असू शकतो. समोरच्याला कमी लेखणे, आपले श्रेष्ठत्व सिद्ध करणे, कुठलातरी सूड घेणे, राजकीय हेतू असणे.. असे काहीही कारण असू शकते; पण हे सगळे भोगणारी स्त्रीच असते. कारण ते सोपे असते ना या अत्याचारांमागे प्रत्येकवेळी लैंगिक वासनाच असेल असे नाही. कित्येकदा कुरघोडी करण्याचा हा प्रयत्न असू शकतो. समोरच्याला कमी लेखणे, आपले श्रेष्ठत्व सिद्ध करणे, कुठलातरी सूड घेणे, राजकीय हेतू असणे.. असे काहीही कारण असू शकते; पण हे सगळे भोगणारी स्त्रीच असते. कारण ते सोपे असते ना स्त्री बरोबर चारित्र्याची सांगड आपल्या समाजाने घालून ठेवली आहे. असे काही अघोरी प्रकार झाले, की स्त्री भ्रष्ट होते असे अजूनही सर्वत्र मानले जाते. सूड घेण्याचा हा प्रकार आहे. पण बळी स्त्रीने का जावे. पुरुषांना आपापसांत त्यांची घेणी-देणी चुकती करता येत नाहीत का\nअत्याचाराचे प्रकार घडले की प्रथम बोट उठते ते स्त्रीच्या वागण्या-बोलण्या-पेहरावाकडे. त्यामुळे भावना उद्दिपित होतात असे या मंडळींचे म्हणणे असते. त्याची री मग अनेकदा स्त्रियाही ओढतात. पण आपल्या भावना काबूत ठेवता येत नाहीत का असा उलटा प्रश्‍न या महाभागांना कोणी विचारत नाही.. आणि अशा किती मुलींवर या प्रकारामुळे अत्याचार झाले आहेत असा उलटा प्रश्‍न या महाभागांना कोणी विचारत नाही.. आणि अशा किती मुलींवर या प्रकारामुळे अत्याचार झाले आहेत वरील प्रकरणांतील मुलींना तर या गोष्टींची कल्पनाही नसेल; नव्हे नव्हतीच. कारण कथुआ प्रकरणातील मुलीचे वडील म्हणतात, ‘माझ्या मुलीला तर डावा हात कोणता, उजवा पाय कोणता हेदेखील माहिती नव्हते..’ अतिशय सूचक शब्दांत त्यांनी यासंदर्भात भावना व्यक्त केल्या आहेत. पण त्या अगदी जिव्हारी लागतात.\nएखाद्या पुरुषाला, एखाद्या कुटुंबाला कमीपणा आणण्यासाठी स्त्रीचा होणारा असा वापर अगदी पुरातनकाळापासून सुरू आहे. यातून कोणता विकृत आनंद मिळतो हे तो घेणाऱ्यालाच माहिती. पण अशी वेळ आपल्या घरातील महिलांवर आली तर याचा विचार मात्र होत नाही. मुळात महिलांचा असा वापर करण्याचा अधिकार यांना कोणी दिला. पूर्वी महिला अशिक्षित होत्या, घरातील चार भिंतींपुरतेच त्यांचे आयुष्य होते. पण आता त्या बाहेर पडल्यात बरोबरीने, अनेकदा तर जास्त कमवू लागल्या आहेत. तरी त्यांचे हे भोग संपलेले नाहीत. निर्भयासारखी मुलगी रात्री एकटी फिरू कशी शकते यामुळे राग येऊन एकाने या दुष्कृत्यात भाग घेतला. लहान कपडे घालून या मुली-महिला आमची संस्कृती भ्रष्ट करतात म्हणून त्यांची छेड काढली जाते. त्यावेळी छेड काढून आपण कोणती संस्कृती जपतोय हे या मंडळींना आठवत नाही का याचा विचार मात्र होत नाही. मुळात महिलांचा असा वापर करण्याचा अधिकार यांना कोणी दिला. पूर्वी महिला अशिक्षित होत्या, घरातील चार भिंतींपुरतेच त्यांचे आयुष्य होते. पण आता त्या बाहेर पडल्यात बरोबरीने, अनेकदा तर जास्त कमवू लागल्या आहेत. तरी त्यांचे हे भोग संपलेले नाहीत. निर्भयासारखी मुलगी रात्री एकटी फिरू कशी शकते यामुळे राग येऊन एकाने या दुष्कृत्यात भाग घेतला. लहान कपडे घालून या मुली-महिला आमची संस्कृती भ्रष्ट करतात म्हणून त्यांची छेड काढली जाते. त्यावेळी छेड काढून आपण कोणती संस्कृती जपतोय हे या मंडळींना आठवत नाही का बरे वर उल्लेखिलेल्या मुली तर इतक्‍या लहान आहेत त्याचे काय\nसमस्या कोणतीही असो.. योग्य असो - अयोग्य असो; त्यावर चर्चेने मार्ग काढता येऊ शकतो. त्यासाठी महिलांचा असा वापर करून त्यांच्या संवेदनांबरोबर का खेळता त्यांना आयुष्यातून का उठवता त्यांना आयुष्यातून का उठवता होईल का यावर विचार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-maharashtrachi-lokyatra-dr-sadanand-more-marathi-article-1424", "date_download": "2020-10-01T08:52:11Z", "digest": "sha1:ZVD5UL7FUUCTBFE4LFNQS4HREOKIVEZP", "length": 28963, "nlines": 127, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Maharashtrachi Lokyatra Dr. Sadanand More Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 13 एप्रिल 2018\nदुसऱ्याच्या मालकीच्या उत्पादन केंद्रात मोबदला घेऊन काम करणारे, अशी कामगारांची व्याख्या केली तर असा प्रकारचे कामगार वसाहतपूर्ण कालखंडात फारसे नव्हते. अशा श्रमिकांचा वेगळा असा कामगार किंवा मजूर वर्ग ब्रिटिशांच्या राजवटीत वाढीस लागला, तो ब्रिटिशांनी केलेल्या यंत्राधिष्ठित औद्योगीकरणामुळे त्या अगोदरची येथील अर्थव्यवस्था शेतीप्रधान होती. या व्यवस्थेमधील महत्त्वाचे उत्पादन साधन जी शेतजमीन तिच्यावर अर्थातच शेतकऱ्यांची मालकी असे. (जरी औपचारिकपणे ती राजाची मानली जाई) शेतकऱ्यांच्या उत्पादनाची नांगर, पाभर, मोट, दोर अश अशी जी अन्य अवजारे होती, तीसुद्धा संबंधित शेतकऱ्यांच्या मालकीचीच असत. ही अवजारे निर्माण करणारे सुतार, चर्मकार, लोहार, मातंग इत्यादी बलुतेदार उत्पादकांची उत्पादन साधनेही त्या-त्या उत्पादकांच्या मालकीची असत. ही साधने शेतकऱ्यांना पुरवण्यासाठी त्यांना शेतकऱ्यांकडून मिळणारा मोबदला धान्याच्याच स्वरूपात असे. ब्रिटिशांनी आणलेल्या नव्या भांडवलशाही उत्पादन प्रकारात जमिनीसह सर्वच गोष्टींनी हळूहळू क्रयवस्तूंचे म्हणजे ‘कमोडिटी’चे रूप धारण केले. त्यामुळे पूर्वीची वस्तुविनिमयाची पद्धत मागे पडून तिची जागा पैशांच्या व्यवहाराने घेतली.\nइकडे ब्रिटिशांनी सुरू केलेल्या यंत्राधिष्ठित उद्योगांना म्हणजेच गिरण्यांना, कारखान्यांना श्रमिकांची गरज होतीच. या श्रमिकांना रोख रकमेत वेतन ऊर्फ पगार मिळू लागला.\nशेतकरी आणि कामगार यांच्यातील महत्त्वाचा फरक वरील विवेचनामधूनच स्पष्ट होतो. शेतकरी जे उत्पादन करतात ते स्वतःच्याच मालकीच्या जमिनीमधून आणि स्वतःच्याच साधनांनी तेही श्रम करतात हे खरेच आहे; पण त्यांचे श्रम दुसऱ्यांना विकण्यासाठी नसतात. तेच मालक व तेच श्रमिक अशी दुहेरी भूमिका ते पार पाडतात. याउलट कामगार श्रम करतात ते दुसऱ्याच्याच म्हणजे भांडवलदारांच्या मालकीच्या कारखान्यात व दुसऱ्याच्या मालकीच्या उत्पादनसाधनांचा उपयोग करून.\nआता या क���रखान्यांमध्ये तयार झालेली वस्तू खेड्यांमधील शेतकऱ्याला हवी असेल तर त्यासाठी त्याला तिची किंमत म्हणून पैसे मोजावे लागणार हे उघड आहे. त्याचप्रमाणे त्याने आपल्या शेतात पिकवलेले धान्य कामगाराला हवे असेल, तरीही त्या कामगाराला त्याची किंमत म्हणून पैसे मोजावे लागणार हेही उघड आहे. म्हणजे आता धान्यदेखील क्रयवस्तू बनली. जेथे या क्रयवस्तूंचा पैशांच्या माध्यमातून व्यवहार होतो. त्याला बाजार ‘मार्केट’ असे म्हणतात. बाजार हे भौतिक स्थळच (physical place) असले पाहिजे, असे नाही. बाजार ही एक आर्थिक संस्था आहे. बाजार तसे पूर्वीही भरतच असत. पण त्यांचे स्वरूप वेगळे होते. आज आपण ज्या बाजाराची चर्चा करीत आहोत तो भांडवलशाहीचे अपत्य आहे.\nआता शेतकरी काय किंवा कामगार काय, दोघांनाही आपापल्या गरजेच्या क्रयवस्तू खरेदी करायच्या असतील तर त्यासाठी पैसा हे क्रयमाध्यम लागणार हे वेगळे सांगायची गरज नाही. असा पैसा कामगाराला महिन्याच्या महिन्याला नियमितपणे मिळतो. त्यात एक प्रकारची निश्‍चितता असते. शेतकऱ्याच्या बाबतीत असे होत नाही. त्याला त्यासाठी एक हंगाम संपेपर्यंत वाट पाहावी लागते आणि दुसरे असे, की त्याच्याच उत्पादनाचे सर्वांत महत्त्वाचे साधन - म्हणजे अर्थातच पाऊस. हा पाऊस म्हणजे तर प्रचंड अनिश्‍चित. केव्हा दगाफटका करील हे सांगता नाही येणार. त्यामुळे त्याचे उत्पादन - पीक - हेही तितकेच अनिश्‍चित. परिणामतः त्याला कामगारांप्रमाणे नियमित व निश्‍चित मासिक उत्पन्नाची हमी नाहीच. साहजिकच त्याची क्रयशक्ती कामगाराच्या क्रयशक्तीपेक्षा कमीच असणार. त्यामुळे ज्याला महागाई म्हणतात, त्या प्रकाराची झळ कामगारांपेक्षा शेतकऱ्याला जास्त बसणार हेही स्पष्टच आहे.\nया प्रकाराला आणखीही एक बाजू आहे. कामगाराचा संबंध बाजाराशी येतो, तसाच शेतकऱ्याचाही येतो. कामगाराचा बाजाराशी येणारा संबंध केवळ ग्राहक या नात्यानेच येतो. उत्पादक म्हणून नाही. शेतकऱ्याचा बाजाराशी संबंध दुहेरी नात्याने येतो. एक उत्पादक म्हणून व दुसरा ग्राहक म्हणून; पण ग्राहक म्हणून त्याचा बाजाराशी जो संबंध येतो, तो कामगाराचा ग्राहक म्हणून बाजाराशी जो संबंध येतो त्यापेक्षा एका बाबतीत वेगळा आहे. (अन्नधान्य वगळता) जीवनावश्‍यक वस्तू त्याला कामगारांप्रमाणे बाजारातूनच खरेदी कराव्याच लागतात. पण उत्पादनासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी त्याला बाजारातून विकत घ्याव्या लागतात व उत्पादन केलेला मालही त्याला बाजारात विकावा लागतो.\nया बाजारपेठेत शेतकरी नेहमीच उपरा राहिला आहे. बाजारपेठ ही एक स्वायत्त गोष्ट असून तिचे स्वतःचे नियम असतात. बाजारपेठेतील उत्पादक व ग्राहक या दोन्ही घटकांना अनुक्रमे विक्रीचे व खरेदीचे स्वातंत्र्य असून क्रयवस्तूची किंमत दोघांच्या आंतरक्रियेतून ठरते, असे भांडवली अर्थशास्त्राचे प्रवक्ते कितीही टाहो फोडून सांगत असले तरी ते खरे नाही. शेतकरी जेव्हा बी-बियाणे, खते, कीडनाशक, अवजारे यांची खरेदी करतो तेव्हाही तो स्वतंत्र नसतो व पिकविलेल्या धान्याची विक्री करतो तेव्हाही स्वतंत्र नसतो. बाजारव्यवस्थेत तो उपराच राहतो किंबहुना लुबाडणूक फसवणूक करण्याची ते एक हुकमी गिऱ्हाईक ठरते.\nहा मुद्दा झाला गावाबाहेरच्या व्यापक बाजारपेठेचा खुद्द गावात त्याची काय स्थिती झाली याचे अत्यंत वास्तववादी वर्णन त्रिं. ना. आत्रे यांनी ‘गावगाडा’ या पुस्तकातून केले आहे. एके काळी सर्वांचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती किती हलाखीची व अवनत बनली आहे याचे दर्शन ‘गावगाडा’मधून होते.\nपैशाच्या टंचाईमुळे क्रयशक्ती कमी झालेल्या शेतकऱ्यांपुढे वेळप्रसंगी पैसे उभे करण्याचा एकच मार्ग उरतो, तो म्हणजे सावकाराकडे धाव घेणे. या अशा अक्षरशून्य कर्जदार शेतकऱ्याच्या अडाणीपणाचा गैरफायदा धूर्त व चतुर सावकारांनी घेतला नसता तरच नवल. किरकोळ कर्जापोटी शेतकऱ्यांकडून तारण म्हणून जमीन लिहून घेणे, खोट्या कागदांवर त्यांचे अंगठे उमटवणे, व्याज भरले तरी त्याची नोंद न करणे, पावत्या न देणे व शेवटी थकबाकीसाठी संपूर्ण जमिनीवर कब्जा करणे हे प्रकार सर्रास सुरू होते.\nशेतकऱ्यांच्या प्रश्‍नाला खऱ्या अर्थाने वाचा फोडली ती जोतिराव फुले यांनी. सार्वजनिक सभेच्या माध्यमातून न्या. म. गो. रानडे यांनीही या प्रश्‍नाची चिकित्सा केली, पण त्यांना फुले यांच्याइतके खोलवर त्यांना जाता आले नाही.\nदुष्काळाच्या वर्षी सरकारकडून सारामाफी मिळवणे हा खरे तर तेव्हाही शेतकऱ्यांचा कायद्याने देऊ केलेला हक्क होता. त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी चळवळ उभारण्याचे श्रेय लोकमान्य टिळकांना द्यावे लागते. त्यांनी सार्वजनिक सभेच्या प्रचारकांमार्फत, केसरी पत्राच्या व हजारो पत्रक��ंच्याच माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या या हक्काची जाणीव करून त्यांच्यात सारा न देण्याची हिंमत निर्माण केली. दरम्यान, महाराष्ट्राच्या काही भागात शेतकऱ्यांनी सावकारशाहीविरुद्ध बंडेही केली. त्यात रोखेफाडीबरोबर सावकारांची नाके कापून त्यांची विटंबना करण्याचाही कार्यक्रम होता.\nयाच संदर्भात कामगारांच्या प्रश्‍नाचाही विचार करावा लागतो. मुंबई शहर हे महाराष्ट्राचेच काय, परंतु संपूर्ण भारताचे औद्योगिक केंद्र म्हणून पुढे आले. पठ्ठे बापूरावांनी तर या शहराची संपत्ती पाहून त्याला ‘जशी रावणाची लंका’ असे संबोधिले. ही संपत्ती निर्माण करण्यात ज्या श्रमिक कामगारांचा किंवा मजुरांचा हातभार लागला होता, ते बहुतेक शेती परवडत नाही किंवा पुरत नाही म्हणून गावे सोडून मुंबईत आलेले शेतकरीच होते. त्यामुळे त्या काळात कामगारांचा प्रश्‍न शेतकऱ्यांच्याच प्रश्‍नाशी आपोआपच जोडला गेला होता. कामगार चळवळीचे आद्य प्रवर्तक नारायण मेघाजी लोखंडे हे स्वतः शेतकरी होते आणि ‘शेतकऱ्यांचा कैवारी’ या दामोदर सावळाराम यंदे यांनी चालवलेल्या नियतकालिकाशी त्यांचा जवळून संबंध होता. कामगारांचा प्रश्‍न हा मुळात शेतकऱ्यांचा प्रश्‍न असण्याची जाणीव लोखंडेप्रभृती सत्यशोधक कामगार नेत्यांना होती.\nअर्थात, आपण जिला मुख्य प्रवाहातील कामगार चळवळ म्हणतो ती कामगार संघटना आणि विशिष्ट राजकीय जाणीव यांच्या संमेलनातून निघालेली कम्युनिस्टांची चळवळ होय. कार्ल मार्क्‍समुळे तिला वैचारिक अधिष्ठान मिळाले व ती कामगारांच्याच राज्याची स्वप्ने पाहू लागली. मुंबईत या चळवळीचे बीजारोपण लोखंडे यांच्या चळवळीनंतर पंचवीसेक वर्षांनी झाले व त्याच्या श्रेयासाठी एकाच नेत्याची निवड करायची झाली, तर त्यासाठी कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्याशिवाय दुसरे नावच पुढे येत नाही.\nभारतामधील कामगार चळवळीचा ताबा कम्युनिस्टांकडे गेल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्‍न आणि कामगारांचे प्रश्‍न यांच्यात फारकत होऊन कामगारांचा प्रश्‍न स्वतंत्रपणे सोडविण्याची प्रथा रूढ झाली. कामगार चळवळीचे नेतृत्व मध्यमवर्गीय ब्राह्मणी राहिले हे परत परत सांगायची गरज नाही. पण केवळ त्यामुळेच ही फारकत झाली, असे समजायचे कारण नाही. मुळात मार्क्‍सवादी विचारांमध्येच शेतकऱ्यांचे व त्यांच्या प्रश्‍नाचे काय करायचे ��ाविषयी गोंधळ आहे आणि तो पहिल्यापासूनच आहे. मार्क्‍सला आपल्या उत्तर काळात हा प्रश्‍न समजला होता व त्याची स्वतंत्रपणे मांडणी करायचा त्याचा इरादा होता, असे मार्क्‍सच्याच लेखनावरून म्हणता येते. पण एक तर मार्क्‍सचे हे लेखन उपेक्षित राहिले आणि दुसरे म्हणजे मार्क्‍सच्या विचारांचा अन्वयार्थ लावून त्यानुसार राजकीय कृती करायचे सर्व अधिकार रशियाकडे व तेथील कम्युनिस्टांकडे गेल्यामुळे मार्क्‍सच्या विचारांचा वेगळ्या प्रकारे अर्थ लावण्यातच काही ‘अर्थ’ राहिला नाही. कम्युनिस्टांचे क्‍लेश, त्याग कमी पडले किंवा त्यांच्यात प्रामाणिकपणाचा अभाव होता असे कोणीच म्हणू नये. पण डोळ्यांवर वैचारिक झापडे बांधल्यामुळे त्यांना शेतकरी समजला नाही, हे मात्र नाकारता येत नाही.\nशेतकऱ्याला भांडवलदार म्हणायचे, की श्रमिक; येथूनच या गोंधळाची सुरवात होते. त्याच्या देहात जणू दोन आत्मे नांदत असल्याचे विधान स्वतः मार्क्‍सने अगोदर केले होते. मग इतरांची चर्चा करण्यात काय मतलब चायनॉव्ह यांच्यासारखा एखादा-दुसरा अपवाद सोडला, तर शेतकऱ्यांच्या संदर्भात गंभीर मांडणी कोणी केली असल्याचे दिसत नाही.\nत्याचे एक व्यावहारिक कारण म्हणजे कम्युनिस्टांनी कामगार वर्गाला क्रांतीचा वाहक मानले. तसे शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांना करता आले नाही. शेतकरी म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी त्यांची अवस्था राहिली.\nत्याचे दुसरे व्यावहारिक कारण म्हणजे, चळवळ करायची झाली तर कोणाला तरी शत्रुस्थानी ठेवून लक्ष्य करावे लागते. स्वाभाविक प्रतिद्वंद्वी मानावे लागते. भांडवलशाही व्यवस्थेत भांडवलदार हा कामगार वर्गाचा शत्रू म्हणून निश्‍चित झाला. तसा शेतकऱ्यांचा शत्रू कोण\nशेतीचा विषय काढला, की कॉ. डांगे यांचे डोके दुखू लागायचे, असे डांग्यांचेच निकटवर्ती कॉ. सुभान वैद्य सांगत असत. घरात एकोणिसाव्या व विसाव्या शतकांमधील प्रार्थना समाजाची परंपरा असलेल्या सुभानरावांनी शेतकरी व कामगार या दोघांच्या प्रश्‍नाचा अभ्यास करून त्यांच्यातील परस्परसंबंध शोधण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांचा भर जिरायती किंवा कोरडवाहू शेतीवर असल्यामुळे त्यांना प्रतिसाद मिळाला नाही व त्यांचे प्रयत्न वाया गेले.\nमग जोतीरावांनी केलेली मांडणी वाया गेली, तिचा कोणीच विस्तार केला नाही असेच समजायचे का\nअर्थातच नाही ती पुढे नेणारा एक विचारवंत होता. पण त्याचे अकाली निधन झाले.\nत्याचे नाव दिनकरराव जवळकर.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/dr-shreeram-lagoo-rupedh-autobiography", "date_download": "2020-10-01T07:43:24Z", "digest": "sha1:EF57Q3N7UMC44UPM2Q5CXTGDFMUVNNNR", "length": 26966, "nlines": 75, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "माझं बुद्धिप्रामाण्य - श्रीराम लागू - द वायर मराठी", "raw_content": "\nमाझं बुद्धिप्रामाण्य – श्रीराम लागू\nसर्व धर्म सारखे आहेत. परंतु हे खरं नाही हे मला उघड दिसत आहे. सर्व धर्म एकमेकांहून वेगळे आहेत म्हणूनच ते एकमेकांशी भांडताहेत. हे धर्म स्थापन झाल्यापासून धर्माधर्मात कलह चालू आहेत आणि त्यांनी पृथ्वीवर एवढा रक्तपात केलाय की, रक्तपात होण्याचे जे दुसरे अनेक मार्ग आहेत, म्हणजे रोगराई, दैवी-प्रकोप यांच्यामुळे जेवढी माणसं मारली जातात त्याहून कितीतरी अधिक माणसं धर्माधर्मात जे कलह झाले, जी युद्धे झाली त्यांमध्ये मारली गेली आहेत.\nमी सुद्धा भारतीय आहे. भारतीय संस्कृतीत वाढलेला आहे. एका कर्मठ कुटुंबात वाढलेला आहे. तरीसुद्धा लहानपणापासून नास्तिक झालो आहे. का झालो हे आपण सोडून देऊ या. परंतु माझ्या नास्तिक होण्याचं स्वरूप सांगतो. परमेश्वर म्हणजे, मी माझ्या मनाला समाधान लाभावं म्हणून एक आधार घेतलेली संकल्पना आणि अशा संकल्पनेचा आधार घेतल्यामुळं माझ्या मनाला एक स्ट्रेंग्थ मिळते. असा परमेश्वर माझ्या मनामध्ये नाही.\nपरमेश्वर म्हणजे एक अतिमानवी अशी शक्ती आहे, तिनं विश्वाची निर्मिती केलेली नाही, तरी विश्वाचं नियंत्रण करणारी ती शक्ती आहे आणि त्या शक्तीला मी शरण गेलं पाहिजे, त्या शक्तीचा जर कोप झाला तर माझ्यावर दुर्दैवाचा प्रसंग कोसळेल आणि ती शक्ती जर प्रसन्न झाली तर माझ्या आयुष्याचं कल्याण होईल. ही परमेश्वराविषयी जी संकल्पना आहे, अशा परमेश्वराशी माझं भांडण आहे. ही संकल्पना सामान्य माणसाची असते. एखाद्या ज्ञानेश्वराची संकल्पना ही आध्यात्मिक स्वरूपाची असते. स्वत:च्या आत्म्याला मोक्ष आणि मुक्ती मिळावी म्हणून त्या शक्तीचं ध्यान करावं, नामस्मरण करावं आणि त्यामुळं मनाला शांती मिळावी हा त्यामागं हे��ू असतो. अशा संकल्पनेशी माझं भांडण नाही. भांडण नाही एवढ्याचकरिता की ती त्या त्या माणसापुरती असते, समाजाला त्याचा काही त्रास नाही. अगोदर सांगितलेले संकल्पना मात्र अतिशय उपद्रवी आहे.\nही संकल्पना निर्माण कशी झाली याचा विचार करताना असं लक्षात येतं की, परमेश्वर नावाच्या शक्तीचा कसलाही पुरावा गेल्या पाच हजार वर्षांत माणसाला देता आलेला नाही. त्या संकल्पनेवर माणसाचा दृढविश्वास कसा बसला, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.\nतर परमेश्वर या संकल्पनेचा उगम कसा झाला असेल ते पाहू या. अगदी पुरातन काळ म्हणजे मी पाच हजार वर्ष म्हणतोय ते अगदी मोजून घ्यायचं नाही. आपला वैदिक काळ साधारण पाच हजार वर्षांपूर्वीचा म्हणतात, त्या अर्थानं घ्यायचं तर पाच हजार वर्षांपूर्वी माणूस बौद्धिकदृष्ट्या एका सामान्य पातळीवर होता, हे अगदी निर्विवाद आहे. म्हणजे त्याला साध्या-साध्या नैसर्गिक घटनांचा अर्थ कळत नव्हता. म्हणजे पाऊसकसा पडतो, भूकंप कसा होतो, ज्वालामुखीचा उद्रेक कसा होतो हे त्याला कळत नव्हतं आणि त्याच वेळेला, वेळच्या वेळी पाऊस पडला तर शेती कशी चांगली होते हे त्याला दिसत होतं. आकाशात वीज कडाडताना पाहून सौंदर्याचा अनुभव मिळत होता. त्याच वेळेला तीच वीज खाली जमिनीवर पडली की, जो हाहाकार माजतो त्यानं तो गांगरूनही जात होता. तो या सगळ्या गोष्टींचा असा अर्थ लावत होता की, या सगळ्या शक्तीचं नियंत्रण करणारी एक अतिमानवी शक्ती आहे. ही नियंत्रण करणारी एक फार मोठी जबरदस्त ताकद आहे आणि ही आभाळात कुठंतरी आहे. त्या माणसानं अशी धारणा करून घेणं हे त्याच्या अल्पबुद्धीचं लक्षण होतं यात काही वाद नाही.परंतु त्या शक्तीच्या अस्तित्वाचा पुरावा आपण शोधून काढावा हे त्या माणूस नावाच्या प्राण्याला गेल्या पाच हजार वर्षांत सुचलं नसेल का तर त्याचं उत्तर म्हणजे, त्याला नक्कीच सुचलं असेल. ही शक्ती शोधून काढायचा त्यानं नक्की प्रयत्न केला असेल.\nकाही व्यक्तींना साक्षात्कार झालेले आहेत आणि त्यावरून काहींनी असं म्हटलं की, ज्ञानेश्वरांना साक्षात्कार झाला, साक्षात देव दिसला. तुकाराममहाराजांना साक्षात विठोबा दिसला. अशा साक्षात्काराच्या बातम्या ऐकताना माणसाची बरीच शक्ती खर्च झाली. ही साक्षात्कार झालेली माणसं भोंदू नाहीत. प्रामाणिक आहेत. सामाजिक काहीतरी तळमळीनं काम करणारी आहेत. त्यांना स���क्षात्कार झाले असतीलही. पण मला साक्षात्कार होत नाही, याचा अर्थ मी पापी माणूस आहे. तुकाराम-ज्ञानेश्वर यांच्या लेव्हलवर जात नाही अशी समजूत त्यांनी करून घेतली आणि याला पहिला धक्का बसला विज्ञानाच्या उदयानं.\nविज्ञानाची सुरुवात झाली चारशे वर्षांपूर्वी. कोपर्निकस या शास्त्रज्ञानं पहिला धक्का दिला. त्यानं सांगितलं की, सूर्य हा पृथ्वीभोवती फरित नाही, तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते. बायबलमध्ये सांगितलं होतं की, पृथ्वी ही विश्वाचा केंद्रबिंदू आहे आणि सगळे तारे-ग्रह तिच्याभोवती फिरतात. धर्मगुरूंनी जाहीर केलं की, हा माणूस पाखंडी आहे. कोपर्निकस काही परमेश्वराच्या वा धर्माच्या विरुद्ध निघालेला नव्हता. तो सत्याच्या शोधात निघालेला होता. त्याला अनुभव व प्रयत्नांनी सत्य दिसलं ते असं की, सूर्य हा पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे, आणि हे सत्य मांडण्याचं धैर्य त्यानं दाखवलं. आणि विज्ञाननिष्ठ माणसाला प्राण गमवावे लागले. कारण धर्मविरोधी मत मांडलं होतं. इतकं ते माणसाच्या डोक्यात तीन हजार वर्ष घट्ट बसलं होतं. कोपर्निकसचं संशोधन पकडून पुढं दुसऱ्या शास्त्रज्ञांनी काम केलं. विशेषत: गॅलिलिओला त्याच्या दुर्बिणीच्या शोधामुळं जवळपास हेच भोगावं लागलं. त्यानं माफी मागितल्यामुळे तो सुटका. पण त्याच्या दुर्बिणीतून त्यानं सिद्ध करून दाखवलं की, पृथ्वी सूर्याभोवतीच कशी फिरत आहे ते. मात्र माणसाच्या मनात ही परमेश्वराची संकल्पना एवढी घट्ट बसली होती की, तिचा त्याग करण्यास तो सहजासहजी तयार होत नव्हता. तो त्याग केल्याशिवाय माणसाला घरेलू वृत्तीच्या आयुष्यात सुख नांदेल असं दिसत नाही. कारण माणसानं परमेश्वर या संकल्पनेचा पाच हजार वर्षांत एवढा उदो उदो केला आहे. तो विश्वाचा पालनकर्ता आहे, अत्यंत दयाळू अशी ती शक्ती आहे, भक्तानं बोलावल्याबरोबर तो धावून जातो वगैरे वगैरे विधानं त्यानंकेली आहेत. याच्यावर विश्वास ठेवणं आलं. तरीसुद्धा परमेश्वराच्या दृष्टीनं एकापाठोपाठ एक धर्म स्थापन झाले. प्रथम फक्त हिंदु धर्म होता. नंतर ख्रिश्चॅनिटी आली आणि बाराशे वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्थापन झाला. या सर्व धर्मांमध्ये परमेश्वराचं अधिष्ठान ही एकच कॉमन गोष्ट आहे. अशी एक शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या अस्तित्वाचा कुठलाही पुरावा आतापर्यंत माणसाला मिळाले���ा नाही, अगदी इस्लाम धर्म स्थापन होईपर्यंत आणि हे सर्व धर्म विज्ञानाच्या उदयाच्या अगोदरचे आहेत. त्या नैसर्गिक प्रश्नांची उत्तरं माणसाला सापडत नव्हती. म्हणून एका परमेश्वर या संकल्पनेची कल्पना केली गेली.\nआज या बहुतेक प्रश्नांचा उलगडा विज्ञानानं केला. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं विज्ञानाला सापडली असा विज्ञानाचा दावा नाही. विज्ञानाचा हा दावा प्रामाणिकपणाचा आहे. नम्रतेचा आहे. विज्ञानाचं काही शोध लावलेले आहेत. काही शोध लागताहेत आणि पुढेही लागतील. विज्ञान उद्धटपणे असं सांगत नाही की, माझ्याकडं सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत, जसं गीता वा कुराण वा बायबल या धर्मग्रंथांमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत असं सांगितलं जातं. असं उद्धटपण विज्ञानाकडं नाही. हे विश्व कुणी निर्माण केलं हे आता नाही सांगू शकत; पण आणखी काही वर्षांनी त्याचा शोध लागेल अशी चिन्हं दिसत आहेत. या चारशे वर्षांत धडाधडा इतक्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत की, आणखी चारशे वर्ष गेली की, याही प्रश्नांची उत्तरं ते देईल असं दिसतंय.\nपरंतु आता प्रश्न असा आहे की, आज अस्तित्वात असलेले सर्व धर्म विज्ञानाच्या उदयापूर्वीचे असल्यामुळं ते सर्व कालबाह्य झालेले आहेत. ते सर्व रद्दबातल केले पाहिजेत. या सर्व धर्मांची सर्वधर्मसमभाव ही भोंगळ संकल्पना आहे. म्हणजे सर्व धर्म सारखे आहेत. परंतु हे खरं नाही हे मला उघड दिसत आहे. सर्व धर्म एकमेकांहून वेगळे आहेत म्हणूनच ते एकमेकांशी भांडताहेत. हे धर्म स्थापन झाल्यापासून धर्माधर्मात कलह चालू आहेत आणि त्यांनी पृथ्वीवर एवढा रक्तपात केलाय की, रक्तपात होण्याचे जे दुसरे अनेक मार्ग आहेत, म्हणजे रोगराई, दैवी-प्रकोप यांच्यामुळे जेवढी माणसं मारली जातात त्याहून कितीतरी अधिक माणसं धर्माधर्मात जे कलह झाले, जी युद्धे झाली त्यांमध्ये मारली गेली आहेत. उदाहरणं द्यायची झाल्यास ख्रिश्चनांची बूचर्डस म्हणा, मुसलमानांचे जिहाद म्हणा किंवा आपल्या सहिष्णू अशा हिंदु धर्मातही वर्णव्यवस्थेखाली उच्चवर्णीयांनी नीचवर्णीयांची केलेली कत्तर म्हणा, हाल म्हणा, किंवा अगदी अलीकडील १९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीखधर्मीयांची दिल्लीत झालेली भयानक कत्तल- अशा कत्तलींमध्ये माणसांचं इतकं रक्त सांडलं गेलंय की, धर्म शांतिप्रेमाचा संदेश देतात असं म्हणतात त���याचा अर्थ मला कळत नाही. धर्मग्रंथांत हे सगळं प्रेमाबद्दल असतं, पण प्रत्यक्षात जेव्हा आपण पाहतो, पाच हजार वर्षांचे व्यवहार पाहतो, तेव्हा असं दिसतं की, हे धर्म एकमेकांशी भांडत आहेत. हे धर्म कालबाह्य झाले आहेत म्हणून ते सर्व रिटायर केले पाहिजेत. परमेश्वराला रिटायर करण्याचा अर्थ हा की, ही संकल्पना तुमच्या डोक्यातून काढून टाकल्याशिवाय निधर्मीपणाची संकल्पना तुमच्या डोक्यात घुसणार नाही. सर्व मानवाचा एक धर्म केला पाहिजे. त्यात परमेश्वराचं अधिष्ठान नाही. त्यात केवळ नीतिमत्तेचं अधिष्ठान असेल. त्यात केवळ शास्त्रीय-वैज्ञानिक दृष्टिकोन असेल. त्यात सौंदर्यदृष्टीचं अधिष्ठान असेल. असा सबंध मानवजातीला कवेत घेऊ शकेल असा एक धर्म (धर्म हा शब्द वापरायचा असेल तर) असेल. समाजाची धारणा करतो तो धर्म या अर्थानं हा शब्द मी वापरतो आहे. मात्र समाजाचे काही नीतिनियम हे पाळलेच पाहिजेत.\nतर सर्व धर्म बाद करायचे असतील, तर आपल्या डोक्यातील परमेश्वर ही संकल्पना नाहीशी केली पाहिजे, तर मानवतेच्या एका प्लॅटफॉर्मवर आपण जगाला काही देऊ शकू. विश्वधर्माची कल्पना अनेक लोकांनी मांडली आहे. विवेकानंदांनी मांडली आहे. त्यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे की, बुद्ध हा सर्वश्रेष्ठ कर्मयोगी आहे. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय त्यानं आपला हिंदु धर्म सोडून स्वत:चा बौद्ध धर्म स्थापन केला. तो सर्वश्रेष्ठ कर्मयोगी आहे, म्हणजे सर्वश्रेष्ठ हिंदू आहे. इतकं भोंगळ विधान विवेकानंद करूच शकत नाहीत. त्याचा अर्थ असा असावा की, जो लोककल्याणाकरिता सातत्यानं कर्मयोग आचारणात आणतो तो खरा हिंदू. मग त्याचा धर्म कुठलाही असेल. हिंदु धर्माची व्याख्या त्यांनी इतकी व्यापक केली आहे, असं मला वाटतं. बुद्धाला त्यांनी खरा कर्मयोगी अशाकरिता म्हटलं की, तो सातत्यानं लोककल्याणाकरता झटला. तो कुठल्या धर्माचा हे विचारत राहिला नाही आणि इतकी ‘वाईट’ व्याख्याच जर तुम्हाला हिंदु धर्माची वा कुठल्याही धर्माची करायची असेल तर ती आम्हाला मान्य आहे.\n(श्रीराम लागू लिखित ‘रुपवेध’ या पुस्तकातून साभार)\nनाते आवाज अन् अभिव्यक्तीचे…\n२००२ मधील गुजरात दंगलींचा निवडणुकांशी संबंध\nमेहबुबांच्या स्थानबद्धतेविषयी उत्तर द्याः सर्वोच्च न्यायालय\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नु��सान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.djvu/281", "date_download": "2020-10-01T08:24:22Z", "digest": "sha1:LS2I7JQRUILM5JXXCEHQYB5TE7G35PD2", "length": 5436, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:भाषाशास्त्र.djvu/281 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n૨૭૪ भाषाशास्त्र. आणि ज्ञ या संयुक्त व्यंजनांची विशेष योजना, ह्यांत झाल्याचे दिसते. मिळून, वज्र्यावज्यं विचाराअन्ती, प्राकृत भाषांत ऋ, ऋ, ल, लु, ऐ, व औ, हे स्वर, आणि तालव्य व मास्तिकोषम व्यंजने, यांचा उपयोग करण्यांत येत नाहीं. ( पुढील भाग १० वा पहा. ). अन्य भाषांतील चिनी अथवा मोगली भाषेत १७ वर्णसंख्या. किंवा १८ व्यंजने आहेत. सामुद्रिक भाषेत, ज्यास्तीत ज्यास्ती १० व्यंजनें असून, कियेक पोटशाखांत ती याहीपेक्षा कमी आढळून येतात. मल्याळी किंवा माले भाषेत सुमारे १४१९ व्यंजनें आहेत. तथापि, डौरू म्हणून जी तिची शाखा आहे, तीत फक्त १२ च व्यंजने असल्याचे दिसते. ऑस्ट्रेलियांतील भाषांत तर केवळ च व्यंजने आहेत. मात्र, त्यांत तीन प्रकारचे भेद असल्यामुळे, त्यांजला वैचिव्य प्राप्त होते. | याप्रमाणे, पौरस्य भाषांतील वणंसंबंधी केवळ चांचणीदाखल विवेचन झालें. सबब, आतां पाश्चात्य भाषांकडे वळतों. फारशी भाषेत फक्त २२ च व्यंजने आहेत. तथापि, तींत आरबी भाषेचे मिश्रण झाल्याकारणाने, ह्यांतील आणखी ९ व्यंजनांचा तीत समावेश झाला आहे. आरबी भाषेत २८ व्यंजने आहेत. तुरक भाषेत २५ व्यंजने असून, शिवाय आरबी वे फारशी भाषांतील दुसरी ७ व्यंजने तींत सामिल झाली आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१८ रोजी १४:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/pune-city-m-i-m-is-preparing-for-the-assembly/", "date_download": "2020-10-01T07:52:57Z", "digest": "sha1:EUVOPXQME7YEOZASIYWU2EU5ZO472YKW", "length": 9622, "nlines": 119, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "Pune City M i m is preparing for the assembly (MIM)", "raw_content": "\nमहाराष्ट्रात 5 ऑक्टोबर पासून बार आणि हॉटेल सुरु करण्याची परवानगी\nबाबरी मस्जीद विध्वंस प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय,\nकाळेपडळ रेल्वे गेट वरील भुयारी मार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा,\nकर्जदारांकडून कर्जाच्या व्याजावर व्याज संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nपुणे शहर एम् आय एम् तर्फे विधानसभेची तयारी जोमात(M i m)\nसजग नागरिक टाइम्स :पुणे;विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे तसतसे राजकीय पक्ष आपली पाळेमुळे घट्ट करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे,\nयात एम आय एम पार्टी (M i m) पण मागे राहिली नसून यानेही कार्यकर्ते वाढीसाठी व जनसंपर्क वाढीसाठी आपली ताकत लावली आहे,\nपुणे शहर एम आय एम (M i m )पार्टी तर्फे काल दिनांक 4 august रोजी येरवडा येथे एम आय एम पार्टीच्या गटनेत्या नगरसेविका अश्विनीताई लांडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयात पद वाटपाचा कार्यक्रम झाला,\nयावेळी पुणेशहर अध्यक्ष लियाकत खान, गटनेत्या अश्विनीताई लांडगे,महिला अध्यक्ष:ऍड. राबिया सय्यद,माजी.जिल्हा अध्यक्ष मोईनुद्दीन सय्यद,\nमाजी.शहर अध्यक्ष सरफराज शेख,उपाध्यक्ष शाहिद शेख,डॅनियल लांडगे,ऍकशन कमिटी चे जाहिद भाई शेख,\nमौलाना तौसीफ खान,नाहीद शेख यांच्या उपस्थितीत पुणेशहर व मतदारसंघ निहाय पद वाटप करण्यात आले,\nपुणे शहर कार्यध्यक्षपदी:शैलेंद्र तुकाराम भोसले. पुणे शहर उपाध्यक्षपदी:युसूफ खान, अजीम अत्तार, रियाज मुल्ला,\nपुणे शहर सचिवपदी:मजहर खान,शब्बीर शेख,इमाम भाई,पुणे शहर संघटक पदी:फयाज खान,\nहडपसर विधानसभा कार्यध्यक्ष पदी:अन्वर मेमन,\nपुणेशहर महिला कार्याध्यक्ष पदी:डॉ.अलसभा नावेद शेख,महिला शहर उपाध्यक्षपदी:जकिया खान,\nहडपसर विधानसभा महिला उपाध्यक्षपदी;नाजमीन शेख,यांची निवड कराण्यात आली,\nतसेच कॅन्टोन्मेंट विधानसभा उपाध्यक्षपदी :- जावेद शेख,कॅन्टोन्मेंट ब्लॉक अध्यक्षपदी :-इर्शाद अत्तार, संपर्क प्रमुख :-अबुजर कुरेशी\nवार्ड नं 8 अध्यक्षपदी :- फारीश शेख, उपाध्यक्षपदी:- शहेबाज शेख\nप्रभाग क्र 16,अध्यक्षपदी:- अब्दुल्लाह सय्यद,उपाध्यक्षपदी:- अफसर शेख,कार्याध्यक्��पदी :-जुल्फिकार शेख यांची निवड करण्यात आली.\n‘इस्लाम :ज्ञात आणि अज्ञात’पुस्तकाचे प्रकाशन\nकोंढव्यातील जशन व सुफी हाॅटेलवर पोलिसांची कारवाई\nअ‍ॅड. Prakash Ambedkar आणि Owaisi यांची पुण्यात सभा\n← महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कोंढव्यातील मौलानाला(molana) एका वर्षाची शिक्षा\nपूरग्रस्त बांधवाना सुका शिधा,कपडे व ब्लॅंकेटची मदत(Help) →\nतीन तलाकच्या गुन्ह्यात महाराष्ट्रात पहिलाच जामीन मंजुर\nभवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचा भोंगळ कारभार.\nभीम आर्मीचे भीक मांगो आंदोलन “(Bhim Army’s begging movement)\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nमहाराष्ट्रात 5 ऑक्टोबर पासून बार आणि हॉटेल सुरु करण्याची परवानगी\nPermission to start bars and hotels : हॉटेल आणि बारला परवानगी देण्यात आली असली तरी ५० टक्क्याहून अधिक ग्राहकांना परवानगी\nबाबरी मस्जीद विध्वंस प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय,\nकाळेपडळ रेल्वे गेट वरील भुयारी मार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा,\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushival.in/belgav", "date_download": "2020-10-01T06:42:48Z", "digest": "sha1:D7GIJBO7KOOZI7UEV5SRRILHHNFKPW4J", "length": 3039, "nlines": 81, "source_domain": "www.krushival.in", "title": "×", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nजपानमध्ये मुले तणावात, बाहेर जाण्यासही घाबरताहेत\nगुन्हेगारांना स्टंट नाही, थेट हिसका दाखवणार\nदरोडेखोर आंतरराज्य टोळीच्या 15 दिवसांत आवळल्या मुसक्या\nभाडे न भरल्याने सरकारी कार्यालयाला टाळे\nतंत्रशास्त्र विद्यापीठातील कर्मचारी संघाचे विविध...\nसुधागड तालुक्यात नवे 6 कोरोनाबाधित\nशांतिवन संस्थेसाठी सर्जिकल साहित्य वाटप\nहाथरस बलात्कार प्रकरणाची मोंदींकडून दखल\nनोंदणी व मुद्रांक विभागाचे लेखणी बंद आंदोलन\nलाच घेणारे अन देणारे दोघेही हुशार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2019/09/fadanwis-missed-chance-border-issue-belgaum/", "date_download": "2020-10-01T07:09:37Z", "digest": "sha1:DFNN723NZU2FUL22IBIAFF2DJCZW3HVG", "length": 9361, "nlines": 125, "source_domain": "belgaumlive.com", "title": "फडणवीसांनी आलेली संधी गमावली - बेळगांव Live", "raw_content": "\nHome विशेष फडणवीसांनी आलेली संधी गमावली\nफडणवीसांनी आलेली संधी गमावली\nपूर परिस्थितीवर आढावा घेऊन नवीन टास्क फोर्स नेमण्यासाठी दोन मुख्यमंत्र्यांच्यात झालेली बैठक आणि त्यानंतर काही निर्णय माध्यमांसमोर आले. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी समोरासमोर बसून चर्चा करण्याची ही वेळ. यावेळी सीमा भागात होत असलेल्या अन्याय अत्याचारावर भाष्य करण्याची संधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना होती. पण त्यांनी ती गमावली आहे.\nत्यांना इच्छा नव्हती की त्यांनी जाणीवपूर्वक हा विषय टाळला हे माहीत नसले तरी त्यांनी सीमावासीयांच्या बाबतीत घोर निराशा केली आहे. महाराष्ट्र नेहमी सीमावासियांच्या पाठीशी आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी कळवले आहे. यापूर्वी ज्या ज्या वेळी निवेदने दिली त्या वेळी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असे सांगण्यात आले होते. केंद्रात भाजप सरकार आहे. महाराष्ट्रात भाजप सरकार आहे. आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री भाजपचे असल्यामुळे ही चर्चा झाली त्या चर्चेत पुर व इतर गोष्टींवर चर्चा झाली, पण महत्त्वाचा विषय म्हणजे सीमाप्रश्न.\nकर्नाटक सरकार महाराष्ट्रात जाऊ इच्छिणाऱ्या लोकांच्या सीमाभागात कन्नड सक्ती करते. या सक्तीमध्ये कन्नड लादण्याचा प्रयत्न होतो. विरोध करणाऱ्यांना झोडपून काढले जाते. कन्नड अधिकारी कन्नड भाषेतच बोलायचे सक्ती करतात. अशा वेळी आपल्याच पक्षाच्या सरकारला या मुख्यमंत्र्यांकडून काही ठोस आश्वासन मिळवून घेण्यासाठी प्रयत्न झाले असते तर चांगले झाले असते. त्यासंदर्भात बोलण्याची संधी मुख्यमंत्र्यांना होती तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी यात पुढाकार घेतला नाही त्यामागे राजकीय डावपेच आहेत की फक्त सीमावासियांना आम्ही तुमच्या पाठीशी आहे असे सांगून संधी आलेल्या वेळेला पाठ फिरवली आहे .अशी चर्चा सुरू आहे.\nया चर्चेच्या दरम्यान कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना सीमाभागात अन्याय कमी करा. असे सांगता आले असते , यापूर्वी सीमाप्रश्नावर ज्यावेळी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना तत्कालीन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बोलावले होते ,त्यावेळी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पळ काढला होता , पाणी सोडा आणि कमी पाणी कमी सोडा या विषयावर बैठका होतात त्यावेळी सीमाभागातील अन्याय कमी करा ही मागणी महाराष्ट्राला करता आली असती. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ती केली नाही त्यामुळे सीमाभागात संताप आहे. यापुढील काळात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बैठक करताना पहिला मुद्दा सीमाप्रश्नाचा असावा याचे भान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ठेवावे. अशी मागण�� आहे.\nPrevious articleमोबाईल टॉर्चच्या प्रकाशात झालं गणेश विसर्जन\nNext articleवास्को एक्सप्रेस मुळे दूध सागर पाहणे होणार सोपे\nमहिलांभोवती चक्रवाढ व्याजाचे चक्रव्यूह\nबेळगावचे साहित्य विश्व झाले अधिक सजग\nनिगेटिव्हिटी वर करा मात-\nकिणये येथील लक्ष्मी मंदिरात लाखांची चोरी.\nस्मार्ट बस स्थानकावर समजणार लाईव्ह स्टेटस\nअनेक तालुका पंचायत सदस्य ग्रामपंचायत साठी इच्छुक\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/raygadkhalapur-khapolishishan-prasarak-mandalk-m-c-hallpolice-adhikshak-sanjay-kumar-patil/", "date_download": "2020-10-01T07:21:44Z", "digest": "sha1:7GW2YG5XI5A5DZ44LROI3A5VA3BC2OKA", "length": 7026, "nlines": 101, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "raygad", "raw_content": "\nमहाराष्ट्रात 5 ऑक्टोबर पासून बार आणि हॉटेल सुरु करण्याची परवानगी\nबाबरी मस्जीद विध्वंस प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय,\nकाळेपडळ रेल्वे गेट वरील भुयारी मार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा,\nकर्जदारांकडून कर्जाच्या व्याजावर व्याज संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nरायगड: खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न\nसजग नागरिक टाइम्स :रायगड: खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळा च्या के.एम.सी. महाविद्यालय, खोपोली येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे रायगड जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक मा.श्री.संजयकुमार पाटील यांच्या सह उपस्थित मान्यवरां मध्ये खालापूर तालुका शिक्षण प्रसार मंडळा चे अध्यक्ष श्री संतोष जंगम, माजी अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष श्री. दत्ताजी मुसरकर, खालापूर तालुका शिक्षण प्रसार मंडळा चे कार्यवाह श्री किशोर पाटील,उपाध्यक्ष श्री जितेंद्र रावळ,के.एम.सी. चे प्राचार्य डाॅ नरेंद्र पवार,व इतर मान्यवर उपस्थित होते\n← महाराष्ट्र केसरी पै.अभिजीत कटकेंना सन्मान चिन्ह देण्याची मागणी.\nमिलिंद एकबोटेचे जामीन अर्ज कोर्टाने फेटाळले →\nरेशन कार्डसाठी बोगस दाखले विकणारी टोळी सक्रीय*\nबुलेट मुळे होत आहे ध्वनी प्रदुषणात वाढ, RTO चे कानावर ��ात\nभारताने चीन चे 59 एप्स वर घातली बंदी\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nमहाराष्ट्रात 5 ऑक्टोबर पासून बार आणि हॉटेल सुरु करण्याची परवानगी\nPermission to start bars and hotels : हॉटेल आणि बारला परवानगी देण्यात आली असली तरी ५० टक्क्याहून अधिक ग्राहकांना परवानगी\nबाबरी मस्जीद विध्वंस प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय,\nकाळेपडळ रेल्वे गेट वरील भुयारी मार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा,\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/40590", "date_download": "2020-10-01T09:05:50Z", "digest": "sha1:Z5JU2744HTZSW2X3DJA7CZ3ADI7EHQUN", "length": 8411, "nlines": 154, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गझलियत वाटुनी बोट खाशी... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गझलियत वाटुनी बोट खाशी...\nगझलियत वाटुनी बोट खाशी...\nविनायक उजळंबे यांच्या गझलेवरून सुचलेले...\nगझलियत वाटुनी बोट खाशी\nपेग जाईल जेंव्हा तळाशी\nझेप मी घेतली उंच गगनी\nकाढता जाळ कोणी कुल्याशी\nवास सोडीत जातो गझलचा\nझिंगणे हेच आयुष्य बाळा\nतेच घडवे सभा अंतराशी\nथंड रक्तास पाजून व्हिस्की\nजोड नाते तुझे झिंगण्याशी\nघोर माझ्या खिशाला कशाला\nआज गुत्त्यातला तू खलाशी\n**** हे विडंबन या गझल करणार्‍यावर नाही. मी फक्त कवितांचा आधार घेतो. विडंबन मूळ कवीवर असते असे नाही. गैरसमज करून घेऊ नये. करमणुक म्हणून पहावे.\nगुलमोहर - विनोदी लेखन\nविडंबनकार जी , विडंबन ठीक\nविडंबन ठीक झाले आहे . मुळात विडंबन अवघड असते\n.त्यातून गझलेचे अजून अवघड . अशा गोष्टी पेलणे अवघड . तुम्ही लीलया पेलताही ..\nदुस-या आणि तिस-या शेरात गाडी घसरली असे वाटले .\nविडंबनाच्या नादात शेर किंचित खराब झाले .\nम्हणजे असे बघा ,\nविडंबन वाचताना मजा यायला हवी शेरानंतर स्मित उमटावे ..किंवा खुदकन हसू ..\nया दोन शेरात ते झाले नाही .\nकाही बदल करता आला तर नक्की करावा \nशेवटची टीप नसती तरी गैर समज झाला नसता याची खात्री बाळगावी \nदुसरा आणि तिसरा तुम्हाला\nदुसरा आणि तिसरा तुम्हाला समजला नाही हेच खरे...\nपुन्हा जरा अर्थ लावून / जुळवून पहा\n(इथे काय चालते ते तुम्हाला माहित असेलच. मलाही माहिती होते आहे हळूहळू.)\nखरे तर , मला अत्तर शब्दाने\nमला अत्तर शब्दाने अंदाज आला ..\nअनेक दिवसांपासून इथल्या अनेक घटनांचा मी मूक वाचक आहे .\nविडंबन करतानाही ते जास्त जनरलायीज असावे \nकाही द्विपदी हिडीस वाटत आहे���.\nकाही द्विपदी हिडीस वाटत आहेत.\nविरंगुळ्यापुरते विडंबन ठीक वाटते.\nकाही द्विपदी हिडीस वाटत आहेत.\nकाही द्विपदी हिडीस वाटत आहेत. + १\nहा शब्द आठवत नव्हता काल \n' हिडीस ' हा शब्द आठवत नव्हता\nहा शब्द आठवत नव्हता काल \nमला तो आठवतो कारण भारतीय नावाचे आय डी आहेत ते हा शब्द सतत वापरतात.\nबेफिकीर यांच्याशी अर्धी सहमती...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://aarambh.bookstruck.app/55625-chapter/", "date_download": "2020-10-01T08:10:36Z", "digest": "sha1:DZUHDNGLI2TE72OJRMOF74M6JUQURXDI", "length": 5968, "nlines": 43, "source_domain": "aarambh.bookstruck.app", "title": "रजोनिवृती - अभिलाषा देशपांडे | आरंभ रजोनिवृती - अभिलाषा देशपांडे | आरंभ : मराठी साहित्यातील आधुनिक ई मासिक", "raw_content": "\nआधुनिक धाटणीचे मराठी साहित्य नवोदित आणि अनुभवी लेखक लेखिकांचे हक्काचे व्यासपीठ आणि हजारो मराठी वाचकांच्या प्रेमास पात्र असे १००% ऑनलाईन प्रकाशन. भयकथा, विनोदी, ललित, विज्ञान कथा, कविता , प्रवास वर्णने, व्यंगचित्रे, कॅरियर मार्गदर्शन, आरोग्य, विज्ञान आणि अनेक नानाविध विषयांवरील लेखन इथे वाचा. आपले लेख पाठवा \nरजोनिवृती - अभिलाषा देशपांडे\nस्त्रीमध्ये जेव्हा मासिक पाळी येणे पूर्णपणे बंद होते. त्या अवस्थेला ‘रजोनिवृती’ म्हणतात. रजोनिवृती ही एक प्रत्येक स्त्रीमध्ये ठराविक काळानंतर साधारणपणे ४० ते ५५ वयादरम्यान येणारी एक सामान्य अवस्था आहे. या अवस्थेमध्ये स्त्रीच्या प्रजनन अवयवामध्ये क्षीणता येण्यास सुरूवात होते. शरीरात हार्मोनल परिवर्तन होते व त्यामूळे मासिक स्राव पूर्णपणे बंद होण्यास सुरूवात होते. रजोनिवृती चाळिशीनंतर प्रामुख्याने आलेली आढळते. रजोनिवृती काळाचे सरासरी वय हे ४७ वर्ष इतके आहे. जर वयाच्या ४०शी पूर्वीच आल्यास त्या विकृतीस ‘अकाली रजोनिवृती ‘ (precocious Menopause) असे म्हणतात. वयाच्या ५५ व्या वर्षानंतर जर रजोनिवृती झाल्यास त्या विकृतीस ‘विलंबित रजोनिवृती’- (Delayed Menopause)असे म्हणतात.\nलक्षणेः शारिरीक,मानसिक व भावनिक स्तरावर रजोनिवृतीत खालील लक्षणे उत्पन्न होतात.\n• शारिरीक थकवा जाणवणे.\n• अंगदुखी, डोके दुखणे, कंबर व सांध्याच्या ठिक���णी वेदना होणे.\n• अनुत्साह आळस येणे.\n• त्वचा कोरडी होणे.\n• हाडे ठिसूळ होणे.\n• झोप न लागणे.\n• रजोनिवृतीमध्ये आहाराकडे विशेष लक्ष देणे.\n• या अवस्थेत हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण वाढते. त्यामूळे आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थाचा समावेश करावा.\n• सकाळ- संध्याकाळ फिरावयास जावे.\n• मानसिक ताण, तणावापासून दूर रहावे. यासाठी प्राणायाम, ध्यानधारणा करावी.\n• आपल्या आवडीचा छंद जोपासावा.\n• विविध पुस्तके,कादंबऱ्या वाचाव्यात.\n• अध्यात्माची ओढ लावून घ्यावी.\n• सर्वात महत्त्वाचे रजोनिवृतीची भिती मनातून काढून टाकावी.\nलेखिका: अभिलाषा देशपांडे , डोंबिवली, मुंबई\n« माहेरची चैत्रगौर - श्रेया गोलिवडेकर कथा: अद्वैत - सविता कारंजकर »\nआरंभ : दिवाळी अंक २०१८ (20) आरंभ : फेब्रुवारी २०१९ (16) आरंभ: मार्च 2019 (19) आरंभ: जून २०१९ (36) आरंभ: सप्टेंबर २०१९ (57) आरंभ: डिसेंबर २०१९ (54) आरंभ : मार्च २०२० (30) आरंभ साठी लिहा (1) Notice (3) लॉकडाऊन लेखन स्पर्धा विशेषांक (29)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://menakaprakashan.com/tag/menaka/", "date_download": "2020-10-01T07:03:30Z", "digest": "sha1:N6FA22XPWE6FL4THRNIP5O7DZQCT3UM5", "length": 7695, "nlines": 258, "source_domain": "menakaprakashan.com", "title": "Menaka | Menaka Prakashan", "raw_content": "\nदिवाळी २०१८ (Diwali 2018)\nद ग्रेट बँक रॉबरी\nतूच कर्ता आणि करविता\nलेह लडाख – एक आत्मिक अनुभव\nअमेरिकन ‘ मेल्टिंग पॉट’\nकेल्याने देशाटन, होते स्वतःची पहचान\nतूच कर्ता आणि करविता\nसिंधुआज्जींची उगम कहाणी (थोडी पार्श्वभूमी)\nसाज, ठुशी आणि टिका\nदिवाळी २०१८ (Diwali 2018)\nस्वच्छ गाव… एक अभियान\nलिंबू सरबत बुक ऑफ रेकॉडर्स\nस्वच्छ गाव… एक अभियान\nलिंबू सरबत बुक ऑफ रेकॉडर्स\nद ग्रेट बँक रॉबरी\nतूच कर्ता आणि करविता\nलेह लडाख – एक आत्मिक अनुभव\nअमेरिकन ‘ मेल्टिंग पॉट’\nकेल्याने देशाटन, होते स्वतःची पहचान\nतूच कर्ता आणि करविता\nसिंधुआज्जींची उगम कहाणी (थोडी पार्श्वभूमी)\nसाज, ठुशी आणि टिका\nदिवाळी २०१८ (Diwali 2018)\nस्वच्छ गाव… एक अभियान\nलिंबू सरबत बुक ऑफ रेकॉडर्स\nस्वच्छ गाव… एक अभियान\nलिंबू सरबत बुक ऑफ रेकॉडर्स\nप्रेमभंग / चंद्रकांत पै / मेनका / जून १९७३\nसावरे कहा लगायी देर / अनुराधा गुरव / मेनका / जुलै १९७४\nक्लिओपॅट्रा / नीला वाटवे / मेनका / फेब्रुवारी १९८०\nसुखरूप / अनंत फाटक / मेनका / दिवाळी १९७०\nबोन फ्रॅक्चर / श्रीधर र. दीक्षित / मेनका / एप्रिल १९७२\nतो, ती आणि नियती / सदानंद सामंत / मेनका / एप्रिल १९७२\nराणी / चंद्रप���रभा जोगळेकर / मेनका / ऑगस्ट १९६७\nerror: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/92694193794d91593e93391794d93093894d924-92493e93294191594d92f93e924-92b941932935932940-92694d93093e91594d93792c93e917", "date_download": "2020-10-01T06:55:22Z", "digest": "sha1:4FUVAEHFC2Z7N3ZU5OOMOGBGXMP4NYTI", "length": 12430, "nlines": 88, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "दुष्काळग्रस्त तालुक्यात फुलवली द्राक्षबाग — Vikaspedia", "raw_content": "\nदुष्काळग्रस्त तालुक्यात फुलवली द्राक्षबाग\nदुष्काळग्रस्त तालुक्यात फुलवली द्राक्षबाग\nकवठेमहांकाळ दुष्काळग्रस्त तालुका असल्यामुळे शेतीला पुरेसा पाणी पुरवठा होत नव्हता. पाण्याच्या कमतरतेमुळे द्राक्षबाग करणे तर खूपच दूरची गोष्ट. मात्र, कृषि विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण येथील प्रशांत प्रकाश पाटील यांनी उन्नती वाटचाल सुरू केली आहे. सामुहिक शेततळे, ठिबक संच, ट्रॅक्टर आणि शेतीला जोडव्यवसाय म्हणून मत्स्यबीजपालन अशा अनेक लाभांमुळे त्यांच्या जीवनात निश्चितच परिवर्तन झाले आहे.\nप्रशांत पाटील पदवीधर शेतकरी आहेत. सहा एकर त्यांची शेती आहे. पूर्वी एका विहिरीच्या बळावर त्यांनी अर्धा एकर द्राक्षबाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तालुका दुष्काळग्रस्त असल्याने विहिरीला पाणी ते कितीसे असणार. परिणामी त्यांच्या द्राक्ष बागेला पुरेसा पाणी पुरवठा होत नव्हता. पाण्याच्या कमतरतेमुळे द्राक्ष शेती करणे जिकिरीचे होत होते. अशा वेळी त्यांना सामुहिक शेततळे योजनेची माहिती मिळाली.\nकृषि विभागाने सांगितल्याप्रमाणे आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता प्रशांत पाटील यांनी केली. त्यानंतर त्यांच्या द्राक्ष शेतीसाठी शेततळे तयार करणे, शेततळ्यात प्लास्टिक कागद घालणे व शेततळ्यासाठी संरक्षक कुंपण करण्यासाठी कृषि विभागामार्फत एक लाख 75 हजार रुपये अनुदान मिळाले. या अनुदानामधून त्यांनी शेततळे तयार करून शाश्वत पाण्याचा साठा केला आहे.प्रशांत पाटील म्हणाले, सामुहिक शेततळ्यामुळे मी पूर्वीचे अर्धा एकर द्राक्षबागेचे क्षेत्र वाढवून ते साडेतीन एकर केले. सामुहिक शेततळ्यातील पाणी मिळाल्याने माझी सर्व शेती ठिबकवर केली आहे. यासाठीही कृषि विभागाने मला ठिबक संच बसविण्यासाठी अनुदान दिले आहे.\nद्राक्षशेतीचे क्षेत्र वाढल्यामुळे प्रशांत पाटील यांना शेतीच्या कामासाठी जास्त मजुरांची आवश्यकता भासू लागली व शेती कामे जलद गतीने करणे गरजेचे झाले. अशा वेळी कृषि विभागाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फळपिकांसाठी यांत्रिकीकरणामधून फळशेतीसाठी ट्रॅक्टरबाबतची माहिती त्यांना मिळाली. कृषि विभागाच्या माध्यमातून त्याचा लाभ घेत शेतीसाठी 1 लाख अनुदानाद्वारे ट्रॅक्टर त्यांना मिळाला. त्यामुळे बागेत औषध फवारणीचे काम गतीने होऊ लागले.\nपूर्वी एसटीपीद्वारे औषध फवारणी करण्यासाठी जास्त मनुष्यबळ लागत होते व द्राक्षवेलींना व्यवस्थित औषध मिळत नव्हते. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव जास्त होत होता. त्यामुळे उत्पादन कमी होत होते. ट्रॅक्टरमुळे औषध फवारणी जलद होऊ लागली. त्यामुळे वेळेची बचत होऊ लागली व इतर कामांना वेळ देता येऊ लागला. सामुहिक शेततळ्यामुळे सर्व शेतीला पाणी मिळाले. पाण्याचा साठाही झाला. शेतीला जोडधंदा करण्याचा विचार श्री.पाटील यांच्या मनात आला. याबाबत अधिक माहिती घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या शेततळ्यामध्ये मत्स्यबीज पालन सुरू केले. त्यामुळे त्यांना आर्थिक फायदाही झाला.\nप्रशांत पाटील म्हणाले, शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध योजनांमधून मला आर्थिक हातभार लागल्यामुळे माझे जीवनमान उंचावले आहे. यामुळे मी माझ्या बहिणीचे लग्न करु शकलो. माझे जुने कौलारु घर पाडून आता मी नवीन आरसीसी घर बांधण्यासाठी घेतले आहे. माझी घरची परिस्थिती अत्यंत चांगली झाली आहे. एकूणच शासनाच्या कृषि विभागाच्या मदतीने प्रशांत पाटील यांच्या जीवनात मोठा बदल झाला आहे.\nलेखक - संप्रदा बीडकर\nप्र. जिल्हा माहिती अधिकारी, सांगली\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित30 Sep, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2013/06/20/", "date_download": "2020-10-01T08:24:27Z", "digest": "sha1:KXBQRKR7NKJNBQBP6IAGYJ2LCFGBXHUA", "length": 20911, "nlines": 339, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "20 | जून | 2013 | वसुधालय", "raw_content": "\nतुझा वाढ दिवस आहे\nयंदा मी तुला अमेरिका येथून\nकिती मनाला वेगळ वाटतं आहे माझ्या \nपरत तुला वाढ दिवस च्या शुभेच्छा \nकै. गो. र. दाभोळकर विरचित ‘ श्री साईसच्चरित ‘\nया मूळ पद्दात्मक ग्रथांचा गद्द – भाष्यानुवाद\nस्व. ले . कर्नल मु.ब. निंबाळकर यांचे पुस्तक आहे\nमी ते वाचले आहे\nते म्हणतात सद्गुरू वर विश्वास ठेवला तर संसार चांगला होतो .\nअन्नदान कसे श्रेष्ट आहे हे सांगितले आहे पूर्वी सारखे कांडून दळून\nकरु नका पण जर कोणी दारात अतिथी आल्यास त्यांना जेवण देता\nपाठवु नका आधी आपण काय खातो ते देवा पुढे अथवा कोणाला तरी\nआपले इंद्रिय घोडया सारखे आहेत लगाम घालून थांबवता यावयाला हवे\nकोणी आत्महत्या केली तर पुढच्या जन्मी त्याचे राहिलेले पाप कर्म त्याला\nकोणाच्या मनांत काय आहे ते श्री साईं बाबा ओळखत असत एकदा एका बाईं च्या\nघरी श्री साईं बाबा यांना देण्यास काहि नव्हते एक खाल्लेला पेढा होता तो त्यांनी मुला\nला सांगितले हा पेढा दे तीन चार दिवस झाले मुलगा विसरला मग श्री साईं बाबा निं त्याला\nविचारले घरून काहि देण्यास सांगितले का त्याने लगेच घर गाठले व पेढा होता तसा दिला\nतो खाल्लेला पेढा श्री साईं बाबा निं खाल्ला भरपूर असे लिहिले आहे\nवाघ आजारी होता त्याला शिरडी येथे आणले व वाघ याला श्री साईं बाबा नि वेदना आपल्या\nडोळ्या त घेऊन बरे केले पण थोड्या वेळाने तो वाघ मरण पावला रानटी प्राणि वाघ पण\nश्री साईं बाबा यांचे दर्शन घे ऊ न मरण पावला\nआम्हाला श्री गोंदवलेकर महाराज ब्रह्मचैतन्य महाराज यांचे संसारात खुप अनुभव\nप्रश्र्न सुटलेले आले आहेत\nश्री साईं चे चरित्र लेखक कै मुकुंद राव बळवंत निंबाळकर कर्नल आहेत होते लष्करी\nसेवा असून त्यांनी श्री साईं बाबा यांच्या बद्दल लिखाण केले आहे\nमी शिरडी येथे साईं बाबा यांचे दर्शन मदिंर मज्जिद कांही असो मी पाहिले आहे.\nश्री साई बाबा यांना माझा हात जोडून पूर्ण नमस्कार \nमी हे पुस्तक अमेरिका येथे घरात वाचले आहे \nछोले ऊसळी चा खाद्द पदार्थ आहे छोले जाड मोठे हरबरे वाटाणे आहेत\nहे सर्वांना आता माहित आहेत जास्त करून गुजराथ दिल्ली येथे छोले\nऊसळ करतात.मराठवाडा व पुणे मुं��ई कोल्हापूर येथे हिरवे पिवळे हरबरा\nत्याचा चं छोले खाद्द पदार्थ आहे हल्ली सार्वजन छोले पुरी बरोबर खातात\nछोले पाव किलो घेतले आहे पाणी ह्यात रात्र दिवस भिजत ठेवले आहेत बटाटा पण घातला आहे\nबारीक लांब फोडी केल्या आहेत छोले शिजतांना घातला आहे\nसकाळी पाणी ह्यातून बाजुला काढले आहेत कांदा लाल टम्याटो बारीक\nचिरले आहे लसून पाकळ्या पास सहा घेतल्या आहेतमिक्सर मधून बारीक केले आहे\nकुकर मध्ये तेल मोहरी याची फोडणी केली आहे त्यात बारीक केलेले कांदा टम्याटो लसून\nसर्व घातले आहे सर्व थोड्या वेळ शिजविले आहे भिजलेले छोले घातले आहे त्यात मसाला\nमध्ये मीठ थोडे तिखट घातले आहे\nM D H Chana masala चा मसाला घातला आहे\nएम डी एच चा चना मसाला घातला आहे\nथोडे पाणी घातले आहे कुकर ला झाकण लावले आहे चार 4 / ४ शिट्या दिल्या आहेत\nमस्त छोले व मसाला उसळ तयार झाली आहे केली आहे\nपोळी पुरी बरोबर पोटं भर खातात आम्ही फुलके बरोबर छोले उसळ खाल्ली आहे\nM D H Chana masala मसालाची चंव व कुकर मध्ये छोले मस्त शिजल्याने\nपांढरे वाटाणे छोले उसळ खाण्यास मजा आली . \nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« मे जुलै »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/lt/57/", "date_download": "2020-10-01T07:10:31Z", "digest": "sha1:NIGIY2HR77PH6XVVTCUQ7SFBWDD55T5N", "length": 24264, "nlines": 903, "source_domain": "www.50languages.com", "title": "डॉक्टरकडे@ḍŏkṭarakaḍē - मराठी / लिथुआनियन", "raw_content": "\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » लिथुआनियन डॉक्टरकडे\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nमाझी डॉक्टरकडे अपॉईंटमेंट आहे.\nमाझी भेट १० वाजता आहे.\nआपले नाव काय आहे Ka-- / k---- j--- p------\nआपले नाव काय आहे\nआपल्याकडे कोणत्या विमा कंपनीची पॉलिसी आहे Ku- j-- e---- a---------- / a-----------\nआपल्याकडे कोणत्या विमा कंपनीची पॉलिसी आहे\nमी आपल्यासाठी काय करू शकतो / शकते\nमी आपल्यासाठी काय करू शकतो\nआपल्याला काही त्रास होत आहे का Ar j--- s-----\nआपल्याला काही त्रास होत आहे का\nमला नेहमी पाठीत दुखते.\nमाझे नेहमी डोके दुखते.\nकधी कधी माझ्या पोटात दुखते.\nआपला रक्तदाब ठीक आहे.\nमी आपल्याला एक इंजेक्शन देतो. / देते.\nमी आपल्याला थोड्या गोळ्या देतो. / देते.\nमी आपल्याला औषधे लिहून देतो. / देते.\n« 56 - भावना\n58 - शरीराचे अवयव »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + लिथुआनियन (1-100)\nदीर्घ शब्द, अल्प शब्द\nमाहितीपूर्ण मजकूरावर शब्दाची लांबी अवलंबून असते. हे अमेरिकन अभ्यासाने दाखवून दिले आहे. दहा युरोपियन भाषांमधून संशोधकानी शब्द पारखले आहेत. हे संगणकाच्या साह्याने प्राप्त झाले आहे. कार्यसंचाच्या साह्याने संगणकाने विविध शब्दांची छाननी केली. या पद्धतीमध्ये, माहितीपूर्ण मजकूर काढण्यासाठी ते सूत्रांचा उपयोग करत असत. परिणाम स्पष्ट असत. अल्प/लहान शब्द म्हणजे जे कमी माहिती व्यक्त करतात. मजेशीर गोष्ट म्हणजे आपण फार वेळा दीर्घ शब्दाऐवजी अल्प शब्दच वापरतो. त्यामागचे कारण भाषणातील कार्यक्षमता याठिकाणी आढळून येते. जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस अतिशय महत्वाच्या गोष्टीवर आपण आपले लक्ष केंद्रित करतो. म्हणून अधिक माहिती नसलेले शब्द सहसा दीर्घ शब्द नसावेत. यामुळे आपल्याला खात्री पटते कि, आपण महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींवर जास्त वेळ घालवत नाही.\nलांबी आणि मजकूर यातील परस्परसंबंधाचा दुसरा एक फायदा आहे. माहितीपूर्ण मजकूर नेहमीच समान राहील याची हमी ते देते. असे म्हणायचे आहे, एका निश्चित कालावधीत आपण नेहमी समान राशी उच्चारतो. उदाहरणार्थ, आपण काही दीर्घ शब्द वापरू शकतो. पण आपण अनेक लहान-लहान शब्दसुद्धा वापरू शकतो. आपण काय ठरवतो यामुळे काहीही फरक पडत नाही: माहितीपूर्ण मजकूर नेहमीच समान राहतो. याचा परिणाम म्हणून, आपल्या उच्चारांमध्ये सातत्यपूर्ण तालबद्धता आहे. श्रोत्यांना आपले अनुसरण करण्यासाठी हे सोपे बनवते. जर माहितीची राशी जर नेहमीच वेगवेगळी असेल तर ते अवघड होते. आपले श्रोते आपले भाषण व्यवस्थितपणे समजू शकत नाहीत. म्हणून आकलन त्यामुळे कठीण केले जाईल. ज्याला कुणाला दुसर्‍यांना समजून सांगायचे आहे त्यासाठी त्याने लहान शब्द वापरावेत. कारण, मोठ्या शब्दांपेक्षा लहान शब्दांचे आकलन लगेच होते. म्हणून, नियम असा होतो : ते साधे आणि सोपे ठेवा \nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-astrology-anita-kelkar-marathi-article-4248", "date_download": "2020-10-01T09:07:11Z", "digest": "sha1:NIYY3P54KUSWLQNELO3U2ARFCALMGRLU", "length": 16990, "nlines": 117, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Astrology Anita Kelkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nग्रहमान - ४ ते १० जुलै २०२०\nग्रहमान - ४ ते १० जुलै २०२०\nसोमवार, 6 जुलै 2020\nमेष : सकारात्मक घटना तुमचा उत्साह द्विगुणित करतील. व्यवसायात काही कामे तत्परतेने कराल. महत्त्वाच्या कामात पुढाकार राहील. पैशांची आवक वाढेल. नोकरीत कितीही काम केले तरी वरिष्ठांचे समाधान होणे कठीण आहे. कामात कार्य तत्पर राहावे. आपल्या बोलण्याने गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. महिलांचा वेळ घरातील कामात जाईल. एखाद्या प्रश्नामुळे तणाव जाणवेल, तरी शांत राहावे. मनन, चिंतनात वेळ घालवावा. तरुणांनी अतिधाडस टाळावे.\nवृषभ : काही कारणाने लांबलेली कामे मार्गी लागतील व त्यासाठी तुम्ही केलेल्या कष्टाचे सार्थक होईल. व्यवसायात नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. परंतु, आर्थिक चणचण जाणवेल, तेव्हा थोडा धीर धरावा. कामातील बेत गुप्त ठेवावेत. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करावीत. वागण्या-बोलण्याने इतरांची मने दुखावणार नाहीत, याची विशेष खबरदारी घ्यावी. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे होईल. मित्रमंडळी नातेवाईक यांच्या भेटीचे योग.\nमिथुन : एका जबाबदारीतून मोकळे होता न होता तोच नवीन जबाबदारी अंगावर येईल. त्यामुळे सतर्क राहावे लागेल. व्यवसायात काही ठोस निर्णय घेऊन कामात प्रगती कराल. घाईने, अव्यवहाराने न वागता निष्णात व���यक्तींचा सल्ला आवश्यक तेथे घ्याल. पैशांची चिंता मिटेल. नोकरीत कामात बदल करावासा वाटेल. परंतु, भविष्यातील संभाव्य धोक्यांचा विचार आधी करून नंतरच पावले उचलावीत. जोडव्यवसायातून विशेष लाभ होईल. घरात कौटुंबिक स्वास्थ्य मिळेल.\nकर्क : भोवतालचे वातावरण तुम्हाला बुचकळ्यात पाडणारे आहे, तेव्हा व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घ्यावा. योग्य व्यक्तींची योग्यवेळी घेतलेली मदत लाभदायी ठरेल. बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्याल. नोकरीत इतर व्यक्तींच्या वागण्याने थोडेसे गोंधळून जाल, तरी शांत डोके ठेवून हातातील कामे उरकावीत. स्वतःच्या कामाकडे प्रथम लक्ष द्यावे. अन्याय झालेला सहन होणार नाही. घरात वादाचे प्रसंग येतील, तरी संयम ठेवावा. प्रकृतीची काळजी घ्यावी. विचार पटले नाहीत, तरी वाच्यता करू नये.\nसिंह : तुमचे मनोधैर्य उत्तम असल्याने अडीअडचणींवर मात करून प्रगती साधाल. व्यवसायात आलेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा तुमचा मानस असेल. खर्चाचा ताळेबंद करून मगच पुढे जावे. नोकरीत तुमचा निर्णय योग्यच असेल असे गृहीत धरू नये. प्रगतीचा टप्पा गाठण्यासाठी वेगळी पद्धत अवलंबाल. घरात इतरांच्या मागण्या मान्य कराल. चार पैसे जादा खर्च कराल. पाहुण्यांची ये-जा राहील. त्यांची सरबराई कराल. महिलांना आवडता छंद जोपासता येईल.\nकन्या : ''रात्र थोडी सोंगे फार'' अशी तुमची स्थिती असेल. घर व व्यवसाय दोन्हीकडे सारखेच लक्ष पुरवावे लागेल. व्यवसायात कामाची प्रगती समाधानकारक राहील. मनाप्रमाणे कामे होतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल. नवीन कामे हाती घ्याल. दगदग धावपळ वाढेल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी यांचे सहकार्य कामात मिळेल. परंतु, तुमच्याकडून बरीच अपेक्षा असेल. कामांचे वेळापत्रक आखून त्याप्रमाणे कामे हाती घ्याल. घरात एखादा प्रश्न चिंता वाढवेल.\nतूळ : कमी श्रमात जास्त यश मिळवायची मनीषा असेल. एखादी चांगली बातमी मन आनंदी करेल. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे प्राधान्याने हाती घ्याल. नवीन उपक्रमांना संस्था, योग्य व्यक्ती यांच्याकडून पाठिंबा मिळेल. नोकरीत कामानिमित्त वरिष्ठ सवलती व अधिकार देतील. मात्र त्याचा गैरवापर करू नये. पैशांची आवक वाढेल. बढतीची शक्यता. घरात प्रियजनांच्या जीवनातील एखादा आनंदाचा क्षण साजरा कराल. कलावंत, खेळाडूंना नवीन संधी मिळण्याची शक्यता.\nवृश्‍चिक : महत्त्वाच्या ग्रहांची साथ मिळेल. व्यवसायात पैशांमुळे खोळंबलेली कामे मार्गी लागतील. योग्य दिशा मिळेल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या ओळखी होतील. नवीन योजना, कल्पना प्रत्यक्षात साकार करून कामात उलाढाल वाढवाल. नोकरीत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पण वेगळे काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. कामानिमित्त प्रवास होईल. घरात महिलांना मनाजोगता खर्च करता येईल. नातेवाईक, मित्रमंडळी यांची ख्याली खुशाली कळेल. ज्येष्ठांनी मनन, चिंतनात वेळ घालवावा.\nधनू : कामाचे योग्य नियोजन करून त्याप्रमाणे कृती करावी. यश हमखास मिळेल. व्यवसायात कोणतेही पाऊल टाकताना सर्व दृष्टिकोनातून त्याची छाननी करावी आणि नंतरच पुढे जावे. नवीन कामे हाती घ्याल. पैशांची स्थिती समाधानकारक असेल. नोकरीत तडजोडीचे धोरण स्वीकारून कामांचा फडशा पाडाल. कृतीवर भर राहील. कामानिमित्त नवीन हितसंबंध जोडले जातील. कामात बदल करून फायदा मिळवाल. घरात वैचारिक मतभेद होतील. प्रकृतीची काळजी घ्यावी.\nमकर : गृहसौख्य देणारे ग्रहमान आहे. कामाचा तणाव कमी झाल्याने मानसिक समाधान मिळेल. व्यवसायात बरेच प्रश्न मार्गी लागतील. केलेल्या कामाचे व कष्टाचे चीज होईल. पैशांचा खर्च वाढला तरी तजवीज केलेली उपयोगी पडेल. नोकरीत कामात सजगवृत्ती बाळगावी. हातून चुका होणार नाहीत याकडे विशेष लक्ष द्यावे. तुमचे व तुमच्या कामाचे महत्त्व सहकाऱ्यांना पटल्याने तुमची पत वाढेल. घरात वातावरण आनंदी राहील. महिलांना अंगी असलेले गुण दाखवण्याची संधी मिळेल.\nकुंभ : सहज सोप्या वाटणाऱ्या कामास विलंब झाल्याने तुमची चिडचिड होईल. कामात\nअडचणींवर मात करून पुढे जावे लागेल. व्यवसायात नवीन हितसंबंध जोडताना काटेकोर राहावे. नवीन करार तूर्तास पुढे ढकलावेत. नोकरीत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत. कामे वेळेत उरकावीत. जादा कामाची तयारी असेल, तर वरकमाई करता येईल. सहकारी कामात मदत करतील घरात चांगल्या कारणासाठी पैसे खर्च होतील.\nमीन : लवचिकता अंगी ठेवून भोवतालच्या वातावरणाशी मिळतेजुळते घेतले, तर बरेच काही साध्य करू शकाल. व्यवसायात उलाढाल वाढवणे व विस्तार करण्यासाठी काही बदल कराल. पैशांची सोय हितचिंतकांमुळे होईल. नोकरीत बदलीच्या कामात यश येईल. पदोन्नती होईल. कामाचा दर्जा सुधारेल. बेरोजगार व्यक्तींना काम मिळेल. एखादी आनंदा��ी बातमी कळेल. महिलांचा घरातील कामात वेळ जाईल. प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल. नातेवाइकांची खुशाली कळेल\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/bg/42/", "date_download": "2020-10-01T07:27:59Z", "digest": "sha1:OZ2E2LTVI5KXDDP4L3XXDOES5NW7NR5L", "length": 25792, "nlines": 941, "source_domain": "www.50languages.com", "title": "शहरातील फेरफटका@śaharātīla phēraphaṭakā - मराठी / बल्गेरीयन", "raw_content": "\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » बल्गेरीयन शहरातील फेरफटका\n��जकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nरविवारी बाजार चालू असतो का\nरविवारी बाजार चालू असतो का\nसोमवारी जत्रा चालू असते का\nसोमवारी जत्रा चालू असते का\nमंगळवारी प्रदर्शन चालू असते का\nमंगळवारी प्रदर्शन चालू असते का\nबुधवारी प्राणीसंग्रहालय उघडे असते का\nबुधवारी प्राणीसंग्रहालय उघडे असते का\nवस्तुसंग्रहालय गुरुवारी उघडे असते का\nवस्तुसंग्रहालय गुरुवारी उघडे असते का\nचित्रदालन शुक्रवारी उघडे असते का\nचित्रदालन शुक्रवारी उघडे असते का\nइथे छायाचित्रे घेण्याची परवानगी आहे का\nइथे छायाचित्रे घेण्याची परवानगी आहे का\nप्रवेश शुल्क भरावा लागतो का\nप्रवेश शुल्क भरावा लागतो का\nप्रवेश शुल्क किती आहे\nप्रवेश शुल्क किती आहे\nसमुहांसाठी सूट आहे का\nसमुहांसाठी सूट आहे का\nमुलांसाठी सूट आहे का\nमुलांसाठी सूट आहे का\nविद्यार्थ्यांसाठी सूट आहे का\nविद्यार्थ्यांसाठी सूट आहे का\nती इमारत कोणती आहे\nती इमारत कोणती आहे\nही इमारत किती जुनी आहे\nही इमारत किती जुनी आहे\nही इमारत कोणी बांधली\nही इमारत कोणी बांधली\nमला वास्तुकलेत रुची आहे.\nमला कलेत रुची आहे.\nमला चित्रकलेत रुची आहे.\n« 41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n43 - प्राणीसंग्रहालयात »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + बल्गेरीयन (1-100)\nजलद भाषा, सावकाश/मंद भाषा\nजगभरात 6,000 पेक्षा अधिक भाषा आहेत. पण सर्वांचे कार्य समान आहे. त्या आम्हाला माहितींची देवाणघेवाण करण्यसाठी मदत करतात. प्रत्येक भाषेमध्ये निरनिराळ्या पद्धतीने हे घडत असते. कारण प्रत्येक भाषा तिच्या स्वतःच्या नियमांप्रमाणे वर्तन करत असते. ज्या वेगाने भाषा बोलली जाते तो सुद्धा वेगळा असतो. भाषातज्ञांनी विविध अभ्यासातून हे सिद्ध केले आहे. याच्या समाप्तीपर्यंत, लहान ग्रंथ अनेक भाषांमध्ये अनुवादित करण्यात आले होते. हे ग्रंथ नंतर स्थानिक वक्त्यांकडून मोठ्याने वाचले जात असत. परिणाम स्पष्ट होते. जपानी आणि स्पॅनिश जलद भाषा आहेत. ह्या भाषांमध्ये जवळजवळ प्रती सेकंद 8 अक्षरे बोलली जातात. चिनी भाषा अत्यंत सावकाश बोलली जाते.\nते केवळ प्रती सेकंद 5 अक्षरे बोलतात. बोलण्याचा वेग अक्षरांच्या अवघडपणावर अवलंबून असतो. जर अक्षरे अवघड असतील, तर ती बोलण्यास जास्त वेळ लागतो. उदाहरणार्थ, जर्मनमध्ये प्रति अक्षर 3 स्वर समाविष्टीत असतात. त्यामुळे तुलनेने ती सावकाश गतीने बोलली जाते. संभाषणासाठी भरपूर असले, तरीही, वेगाने बोलल्यास त्याचा अर्थ समजला जात नाही. अगदी या उलट अक्षरांमध्ये फक्त थोडी माहिती समाविष्ट असते जी त्वरीत बोलली जाते. जपानी पटकन बोलली जात असली तरी, ते थोडी माहिती पोहचवितात. दुसरीकडे, \"सावकाश\" चिनी काही शब्दांमध्ये खूप जास्त माहिती सांगते. इंग्रजी अक्षरे देखील पुष्कळ माहिती समाविष्ट करतात. हे मनोरंजक आहे कि: मूल्यांकन भाषा जवळजवळ तितक्याच कार्यक्षम आहेत अक्षरांमध्ये फक्त थोडी माहिती समाविष्ट असते जी त्वरीत बोलली जाते. जपानी पटकन बोलली जात असली तरी, ते थोडी माहिती पोहचवितात. दुसरीकडे, \"सावकाश\" चिनी काही शब्दांमध्ये खूप जास्त माहिती सांगते. इंग्रजी अक्षरे देखील पुष्कळ माहिती समाविष्ट करतात. हे मनोरंजक आहे कि: मूल्यांकन भाषा जवळजवळ तितक्याच कार्यक्षम आहेत याचा अर्थ, जो सावकाश बोलतो त्याला अधिक सांगायचे असते. आणि जो वेगाने बोलतो त्याला जास्त शब्दांची गरज असते. शेवटी, सर्वजण सुमारे एकाच वेळी त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचतात.\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.anandmore.com/2019/03/blog-post_0.html", "date_download": "2020-10-01T08:30:20Z", "digest": "sha1:UONFQBO6YWFJ4JRNNIHSMKAA6LB5LWWE", "length": 13720, "nlines": 249, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: Fault Lines", "raw_content": "\nकाल 'भारतीय तत्वज्ञान' नावाचं पुस्तक वाचत होतो. तत्त्वज्ञानाच्या व्याख्येबद्दल लिहिताना लेखक श्रीनिवास दीक्षितांनी सॉक्रेटिसचं वचन उदघृत केलं.\nसॉक्रेटिस म्हणतो की तत्त्वचिंतक सुईण असतो. सुईण मूल निर्माण करत नाही. आईच्या उदरात असलेल्या मुलाला बाहेर येण्यास मदत करते. त्याचप्रमाणे तत्त्वचिंतक विश्लेषणाच्या पध्दतीने लोकांच्या मनात असलेल्या सत्याला अविष्कृत करत असतो.\nते वाचताना मला जाणवलं की राजकीय नेते एका पध्दतीने तत्त्वचिंतक असतात. फक्त सत्याऐवजी ते धारणांचा / पूर्वग्रहांचा वापर करतात. जे लोकांच्या मनात आधीपासून असते त्याचा ते अविष्कार करुन दाखवतात.\nमग समाजाच्या वेगवेगळ्या गटात गतकालीन आणि वर्तमानकालीन नेत्यांबद्दल, एकेका गटाबद्दल आजकाल व्यक्त होणारा विखार असा का असावा त्याचं कोडं उलगडतं आहे असं वाटलं. आपल्यापैकी अनेकांच्या मनात इतरांबद्दल आधीपासून असलेली अढी, राजकीय नेते अविष्कृत करुन दाखवतात.\nप्रत्येक बहुजिनसी समाजात आधीपासून fault lines अस्तित्वात असतात. नेते त्यांच्यावर पडणाऱ्या दाबांना वाढवू शकतात किंवा कमी करु शकतात.\nगरीब-श्रीमंत, शहरी-खेडुत, हिंदू - मुस्लिम. सवर्ण - इतर, सुशिक्षित - अशिक्षित, मालक - नोकर, प्रस्थापित - धडपडे, भांडवलवादी - इतर. स्त्री - पुरुष, वृद्ध - तरुण,हे आणि असे अनेक छोटे छोटे गट आपल्या fault lines सकट आपल्या समाजात आधीपासून अस्तित्वात आहेत. आणि आपले नेते, समाजमाध्यमांवर व्यक्त होणारे त्यांचे समर्थक ; या fault lines वर पडणारा दाब वाढवत आहेत.\nअसा विचार मनात आला आणि एक सत्य गवसल्याचा आनंद झाला. माझ्या देशात फोडा आणि झोडाचं सूत्र वापरल्याबद्दल इंग्रजांवरचा राग थोडा कमी झाला. आणि आता कुठल्याही राजकीय पक्षाला ते सूत्र वापरता येऊ नये म्हणून आपल्यावरची वाढलेली जबाबदारी जाणवली.\nLabels / लेखन प्रकार\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\nब्लॉगपोस्ट ईमेल मध्ये मिळवा\nआमच्या लहानपणी असं होतं\nतिळा तिळा दार उघड\nमोठा भाऊ आणि पुरंदर\nव्यर्थ न हो बलिदान\nभाग १ : आर्थिक अरिष्टांची कारणे\nभाग २ : सुचवलेले उपाय\nभाग ३ : भारतीय डॉन क्विक्झोट\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आण�� श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\nटीव्ही लागले रे, टीव्ही लागले\nपुरूषातून 'माणूस' घडवण्याचा प्रश्न\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2017/05/aurangabad-district-52.html", "date_download": "2020-10-01T08:20:14Z", "digest": "sha1:RDPBSNQVYVY4VB6QNWFNGUOLZC3CDFV4", "length": 30127, "nlines": 166, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "औरंगाबाद जिल्हा माहिती मराठी", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रातील जिल्हेऔरंगाबाद जिल्हा माहिती मराठी\nऔरंगाबाद जिल्हा माहिती मराठी\nआशिया खंडातील 400 वर्षांत सर्वात जास्त वेगाने वाढलेले 52 दरवाजांचे शहर म्हणून औरंगाबादची ओळख आहे. यातच औरंगाबाद हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आल्याने सर्व स्तरावर पायाभूत सुविधा मिळण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे.\nऐतिहासिक, सांस्कृतिक वास्तुकलेचा, शिल्पकलेचा वारसा आणि विविध प्रकारच्या वन आणि वन्यजीवांचा सहवास लाभलेला, शैक्षणिक चळवळींनी गाजलेला जिल्हा म्हणजे औरंगाबाद जिल्हा होय.\nजागतिक पातळीवर प्रसिद्ध पावलेले आणि युनेस्कोच्या जागतिक हेरिटेज वास्तूमध्ये समाविष्ट असलेली अजिंठा लेणी, यादव आणि मुघलकालीन इतिहासात गाजलेला दौलताबाद किल्ला आणि बिबी का मकबरा म्हणजे औरंगाबादचे भूषणच. औरंगाबाद शहराच्या विकासाची मुर्हूतमेढ रोवणाऱ्या मलिक अंबरचा सोनेरी महल, पाण्याच्या नियोजनासाठी बांधलेल्या नहरी यांचा उत्तम नमुना असलेली पाणचक्की, शहराच्या डोंगरमाथ्यावरील बौद्ध लेण्या आणि निसर्गरम्य परिसरात वसलेले तसेच अनेक शैक्षणिक चळवळींनी गाजलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशी स्थळे ही पर्यटकांसाठी अभुतपूर्व अनुभव देणारी आहेत.\nखाम नदीच्या तीरावर वसलेल्या औरंगाबाद शहराचे पूर्वी मलिक अंबरने फतेहपूर असे नामकरण केले होते. मुघल बादशहा औरंगजेबच्या नावावरुन शहराचे नाव औरंगाबाद ठेवण्यात आले. पैठणी साडी आणि हिमरु शालींसाठी प्रसिद्ध असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पाहूया.\nऔरंगाबाद शहरापासून 110 कि.मी. अंतरावर असलेल्या फर्दापूर गावाजवळ सातमाळाच्या डोंगर रांगात कोरलेली अजिंठा लेणी अत्यंत देखणी आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असून पर्यटकांसाठी अविस्मरणीय अनुभव आहे.\nप्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी क्वचित मंदिरेसुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रयस्थान मिळावे असा असे. त्यांना राजाश्रय, धर्माश्रय व लोकाश्रय असे. अजिंठा लेण्यांची निर्मितीही याच उद्देशातून सुरू झाली असावी. कालांतराने तिचे रूपांतर एका नितांत सुंदर अशा चित्रकला व शिल्पकला दालनात झाले. मात्र या लेण्यांची मूळ रचना एखाद्या धार्मिक शिक्षण संस्थेसारखी आहे. अजिंठा लेण्या भगवान गौतम बुद्धांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या जीवनाची कथा दर्शवितात. तसेच संपूर्ण जगामध्ये कोण��्याही शिल्पामध्ये रंग भरलेले एकमेव उदाहरण म्हणजे अजिंठा लेणी आहे. येथे देश-विदेशातील पर्यटकांची रेलचेल असते.\nअजिंठा व्ह्यू पाँईट येथे एमटीडीसीचे रिसॉर्ट आहे. लेणी पाहण्यासाठी संपूर्ण दिवस लागत असल्यामुळे पर्यटकांनी सकाळच्या वेळी पाहण्यास सुरुवात करणे योग्य.\nअजिंठा येथे जाण्यासाठी बस, मोटारगाडीने जाण्याची सुविधा आहे.\nऔरंगाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 23 किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला, सह्याद्रीच्या रांगेतील सातमाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगेत, दोन किलोमीटर परिसरात वेरूळ लेण्यांचा समूह विखुरलेला आहे. हैदराबादच्या निजाम राजवटीनंतर या इंदूरच्या होळकरांनी या लेण्यांची काळजी घेतली होती. मात्र इ.स. 1951 साली भारत सरकारने वेरूळ लेणी हे राष्ट्रीय स्मारक असलेल्या वेरुळ लेण्यामध्ये हिंदू, जैन आणि बुद्ध अशा तिन्ही धर्माचे शिल्प कोरलेले आहे. अशी ही लेणी देशतील एकमेव लेणी आहे.\nऔरंगाबाद-चाळीसगाव रस्त्यावर कन्नड गावाजवळ एका दरीत हा 13 लेण्यांचा समूह आहे. भारतामधील या सर्वात जुन्या लेण्या आहेत. इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकातील या बौद्ध लेण्यात सुंदर शिल्पे व रंगीत भित्तिचित्रे आहेत. लेण्यांच्या पायथ्याशी भारतीय गणितज्ज्ञ भास्कराचार्यांचे पाटण आहे. तेथील शिवमंदिरात प्रेक्षणीय कलाकुसर आहे. कन्नड येथील मारुती मंदिरात राहूचे मस्तक आकाशात ठोकरणाऱ्या विष्णू भगवंतांची मूर्ती आहे.\nकसे जाल- येथे जाण्यासाठी औरंगाबाद येथून बस, मोटारगाडीची सुविधा आहे.\nहे अभयारण्य मराठवाड्यातील सर्वात मोठे अभयारण्य होय. औरंगाबाद शहरापासून 75 कि.मी.अंतरावर, कन्नडपासून 5 कि.मी. अंतरावर तर चाळीसगावपासून 20 कि.मी.अंतरावर आहे. औरंगाबाद आणि धुळे यांना जोडणारा राज्य महामार्ग क्र.211 या अभयारण्यातूनच जातो.\nकन्नडजवळच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर अनेक प्रकारची झाडे, फुलझाडे दिसतात. पुढे गेल्यानंतर चंदनाच्या वनामधून वाहणारा एक नाला दिसतो त्याला चंदन नाला म्हणतात. याच्या काठाला मोर, पोपट असे रंगीबेरंगी पक्षी दिसतात. त्याचप्रमाणे सातभाई, सुगरण, दयाळ, बुलबुल, कोतवाल आणि चंडोल पक्षी दिसतात. पुढे एक मारुतीचे मंदिर आहे. या मंदिरासमोर गौताळा तलाव आहे. या तलावाचा सारा परिसर गवताळ आहे. याठिकाणी पूर्वी गवळी लोक रहायचे. त्यांच्या गायी या परिसरात चरायच्या. त्यावरून या तलावाला गौताळा हे नाव पडले आणि हेच नाव पुढे अभयारण्यालाही देण्यात आले.\nगौताळा तळ्याभोवती बांबू, पळस, रानपिंपळ, रानशेवगा, कडूलिंब, चिंच या प्रकारचे वृक्ष आहेत. तळ्यात पाणडुब्या, पाणकोंबडी आणि इतर पक्षी दिसतात. तळ्याशेजारी एक निरीक्षण मनोरा आहे. या मनोऱ्यावरून गौताळा परिसरातील निसर्ग न्याहाळता येतो.\nगौताळा तलावाच्या डाव्या बाजूला सातमाळ्याचा डोंगर दिसतो. या डोंगरातून नागद नदी उगम पावते. ती उजवीकडच्या भेळदरीत उतरते. तेथे नदीवर नागद तलाव बांधलेला आहे. सातमाळ्याच्या पलीकडे मांजरमाळ डोंगर दिसतो. जंगलातले सर्व पाणवठे उन्हाळ्यात आटतात पण नागद तलाव, गराडा आणि निर्भोर या पाणवठ्यातील पाणी टिकून राहते. वन्यजीव उन्हाळ्यात याठिकाणी तहान भागविण्यासाठी येतात.\nकसे जाल- अभयारण्यात वाहनाने किंवा पायी फिरता येते. येथे जाण्यासाठी बस, मोटारगाडीने जाण्याची सुविधा आहे.\nघृष्णेश्वर मंदिर १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले हे प्राचीन शंकराचे मंदिर प्रसिद्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबादपासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथात याठिकाणाचे उल्लेख मिळतात.\nऔरंगाबादपासून 15 कि.मी अंतरावर व वेरुळजवळच असलेला दौलताबाद किल्ला. पूर्वी देवगिरी किल्ला म्हणून ही ओळखला जात होता. यादव मुहम्मद तुघलकसारख्या इतिहासाची साक्ष घेऊन शत्रूच्या पकडीत कधीही न आलेला किल्ला आजही ताठ मानेने उभा आहे. हा किल्ला जगभरातील गडप्रेमींना आजही आकर्षित करीत आहे.\nत्याचबरोबर किल्ल्यामध्ये बांधलेले चांदमिनार हे अत्यंत देखणे आहे. जे त्या काळातील वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.\nवेरुळ-खुलताबाद येथून जवळच डोंगरमाथ्यावर वसलेले म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण, हिल स्टेशन म्हणून पर्यटकांना आकर्षित करते. पावसाळ्यात तर येथे निसर्गाचे रुपडे अनुभवण्यासाठी पर्यटकांची रेलचेल असते.\nछत्रपती शिवाजी महाराज म्युझिअमऔरंगाबाद महानगरपालिकेने स्थापन केलेल्या या संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडीत वस्तु, शस्त्रे, 500 वर्षांपूर्वीचे शुद्ध सामग्री, पैठणी साडी, औरंगजेबाचे हस्तलिखित कुराण प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहे.\nसिद्धार्थ उद्यान आणि प्राणी संग्रहालयशहराच्या मध्यवर्ती भागात अ��लेले सिद्धार्थ उद्यान कुटुंबासाठी विसाव्याचे स्थान बनले आहे. येथे मत्स्यालय, विविध प्रकारचे प्राणी, लहान मुलांसाठी ट्रॉयट्रेन, विविध प्रकारच्या खेळणी उपलब्ध आहे.\nबीबी का मकबरा हा मोगल सम्राट औरंगजेबचा मुलगा आजम शहा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे. औरंगाबाद येथे बांधलेल्या एका भव्य महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानी हिची कबर आहे.\nऔरंगाबाद बसस्थानकापासून अंदाजे दोन किमी अंतरावर हे ठिकाण आहे.\nसोनेरी महल विद्यापीठ परिसरातील सोनेरी महल ऐतिहासिक राजवाडा आहे. सध्या या महलाचा उपयोग ग्रंथालय व ऐतिहासिक वस्तुंच्या संग्रहालयाच्या रुपात जतन करण्यात आले. तेथे काही वर्षांपासून वेरुळ-औरंगाबाद महोत्सव आयोजित केला जातो.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे इतिहास संग्रहालय या संग्रहालयात मराठा, राजपूत, मुघलकालीन ऐतिहासिक वस्तु, छायाचित्रे, वस्त्रप्रावरणे अत्यंत प्रेक्षणीय आहेत.\nऔरंगाबाद लेणी औरंगाबाद शहरातील डोंगररांगातील कोरलेली लेणी ही बौद्ध लेणी आहेत. बौद्ध लेणीच्या पायथ्याशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा निसर्गरम्य परिसर पसरलेला आहे. तर शेजारीच पानचक्की ही पर्यटकांचे आकर्षण आहे.\nसलीमअली सरोवर औरंगाबाद मध्यवर्ती स्थानकापासून काही मिनिटांच्या अंतरावरच सलीमअली सरोवर असून मुघल काळात हे सरोवर खिझरी (Khiziri) तलाव म्हणून ओळखले जात होते. हिवाळ्यांमध्ये परदेशी पक्षी मोठ्या प्रमाणात येतात. येथे पक्षी निरीक्षण केंद्र आहे. त्यामुळे या सरोवराला पक्षीतज्ज्ञ सलीमअली यांचे नाव देण्यात आले. शेजारीच दिल्ली गेट आणि हिमायत बाग आहे. या बागेमध्ये विविध प्रकारची झाडे तसेच फळ संशोधन केंद्र ही पर्यटकांसाठी खुले आहे.\nकलाग्राम सिडको बसस्थानकापासून जवळच पर्यटकांना फिरण्यासाठी एमटीडीसी आणि महानगरपालिकेने फ्रूड आणि क्राफ्ट बाजाराची सुविधाही कलाग्रामच्या रूपाने उपलब्ध करून दिली आहे. येथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जागा असून खरेदीसाठी विविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत.\nसारोळा आजपर्यंत दुर्लक्षित असलेले सारोळा हे एक हिल स्टेशन ही औरंगाबाद-अजिंठा मार्गावर चौका गावाजवळील डोंगरमाथ्यावर वसलेले आहे. चौका गावाच्या मुख्य रस्त्यावर उभारलेले जपानी वास्तुकलेच्या आधारावर बांधण्यात ये�� असलेले त्रैलोक्य बुद्ध विहार ही भाविकांसाठी उपलब्ध आहे.\nजामा मस्जिद मलिक अंबरने बांधलेली जामा मस्जिद मुस्लिम धर्मियांसाठी प्रसिद्ध धार्मिकस्थळ आहे. त्याचबरोबर शहागंज मस्जिद काही अंतरावरच आहे.\nखुलताबाद-सुफी संत फार पूर्वी या गावाचे नाव रौझा असेही होते. ज्याचा अर्थ स्वर्गातील नंदनवन असा होतो. तसेच या गावास संतांची भूमी ही म्हटले जाते. याचे कारण 14 व्या शतकात अनेक सुफी संत याठिकाणी वास्तव्यास होते. त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांना खुलदाबाद येथेच दफन करण्यात आले.\nखुलताबाद मध्ये दफन करण्यात आलेले प्रसिद्ध सुफी संत आणि मुघल राजे\n• मुघल सम्राट औरंगजेब यांची कबर\n• आझम शाह आणि पत्नीची कबर\n• झैन उद दिनचा दर्गाह\n• बुरहान उद दिनची मशीद\n• निझाम-उल-मुल्क असफ जाहची कबर\n• बानु बेगमचा मकबरा\n• खान जहानची लाल बाग\n• मलिक अंबरची कबर\nझर झरी झर बक्ष आणि गंज रवन गंज बक्ष दर्गाह येथील उरस प्रसिद्ध आहे.\nहे शहर महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर असून पूर्वी शालिवाहन राजाची राजधानी म्हणून यास महत्व आहे. दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे हे शहर संत एकनाथ यांच्यामुळे जागतिक नकाशावर आपला ठसा उमटवत असून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून याचे महत्व वाढत आहे. एकनाथषष्ठी हा येथील मुख्य उत्सव असून या तीन दिवसीय उत्सवासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 5 ते 6 लाख भाविक पैठणमध्ये येतात. येथे अनेक मठ मंदिर असून वारकरी शिक्षण घेणारे शेकडो विद्यार्थी येथे राहतात.\nपैठणने जगास अनेक नररत्नेड दिली असून शून्याचा शोध लावणारे गणितज्ज्ञ भास्कराचार्य, संत भानुदास, संत एकनाथ, कवी मुक्तेाश्वर, संत गावोबा, निर्णयसिंधुकार भट्टोजी दीक्षित, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे गागाभट्ट, गानकलेत निष्णात असणारे नाथवंशीय रामचंद्रबुवा, मय्याबुवा, छ्य्याबुवा, काशिनाथबुवा त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रातील कांग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा भारताचे माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण आदींचा त्यात समावेश होतो. संत ज्ञानेश्वर उद्यान, नाथसागर, पैठणी साडी केंद्र इत्यादीमुळे शहरास पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे.\nजायकवाडी धरण हे धरण गोदावरी नदीवर असलेले औरंगाबाद जिल्ह्यामधील एक प्रमुख धरण आहे. विदर्भातील जवळजवळ 2.40 लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आहे.\nऔरंगाबादला जाण्यासाठी रेल्वे, विमान, एस.टी. बसेस आणि खाजगी वाहनांनी जाता येते. येथे राहण्यासाठी एमटीडीसीचे रिसॉर्ट आहेत तसेच पंचतारांकित खाजगी हॉटेल, ठिकठिकाणी ढाबे यांची रेलचेल आहे.\nअधिक माहितीसाठी एमटीडीसीच्या www.maharashtratourism.gov.in वर भेट द्या किंवा औरंगाबाद येथील एमटीडीसी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0240-2343169 यावर संपर्क साधता येईल. मुंबईतील मुख्य ऑफिसला संपर्क करण्यासाठी दूरध्वनी क्र. 022-22044040, 022-22845678, टोल फ्री क्रमांक 1800229930.\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nअभ्यास कसा करावा 24\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 17\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\nसमानार्थी शब्द | Synonyms\nपोलिस भरतीचा निर्णय जाहीर : साडे बारा हजार जागांसाठी परीक्षा घेण्याची गृहमंत्र्यांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/truth-about-cji-claim-on-rti-use-for-blackmailing", "date_download": "2020-10-01T08:19:06Z", "digest": "sha1:GZ5XNTLVH4XZZSPGR77DOFUTDN5A77QQ", "length": 15443, "nlines": 80, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "आरटीआयचा दुरुपयोग : सरन्यायाधीशांच्या दाव्यात तथ्य किती? - द वायर मराठी", "raw_content": "\nआरटीआयचा दुरुपयोग : सरन्यायाधीशांच्या दाव्यात तथ्य किती\nनवी दिल्ली : माहिती आयुक्तांच्या नियुक्तीवरच्या याचिकांवरील सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी सोमवारी एक विधान केले. ते म्हणाले की, माहिती अधिकाराच्या विरोधात आपण नाही पण या अधिकाराचा गैरवापर रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्वांची आवश्यकता आहे. ज्या लोकांना कशाशी देणेघेणे नसते ते माहिती अधिकार दाखल करतात. असे करणे हे धमकीवजा कृती, ब्लॅकमेल करण्यासारखे असते. काही जण स्वत:ला माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणवून घेतात. हा काही व्यवसाय आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.\nसरन्यायाधीश बोबडे यांच्या अशा या विधानांवर माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते, माजी माहिती अधिकार आयुक्तांनी नाराजी प्रकट केली आहे. या मंडळींचे असे म्हणणे आहे की सरन्यायाधीशांकडे असे म्हणण्यामागे काही निश्चित आकडेवारी, संशोधन अहवाल वगैरे आहे का\nगेल्या वर्षी १९ डिसेंबर रोजी लोकसभेत सरकारने माहिती अधिकाराचा दुरुपयोग होत नसल्याचे स्पष्ट केले होते व तशी माहितीही सरकारकडे नसल्याचे सांगितले होते.\nपंतप्रधान कार्यालय व कार्मि�� व प्रशिक्षण विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५चा दुरुपयोग केला जात नाही असे सांगितले होते.\nराज्यमंत्र्यांनी असेही स्पष्ट केले होते की, माहिती अधिकाराचा दुरुपयोग रोखणारी व्यवस्था या कायद्यात पूर्वीपासून आहे. तसेच माहिती मागणे हा काही निरंकुश अधिकार नाही. या कायद्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून माहिती अधिकार कायद्यातील ८ व्या कलमात विशिष्ट माहिती देण्यास सरकार बांधील असत नाही असे स्पष्ट नमूद केले आहे.\nसिंह यांनी असेही म्हटले होते की, माहिती अधिकारातील कलम ९ नुसार माहिती न देण्याचा अधिकार सरकारला आहे तर कलम ११ नुसार तिसऱ्या पक्षालाही माहिती दिली जात नाही. तर कलम २४ नुसार हा कायदा काही संस्थांना लागू होत नाही.\nमाजी माहिती आयुक्त शैलेश गांधी यांनी सरन्यायाधीश बोबडे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देणारा एक लेख लाइव लॉमध्ये लिहिला आहे. या लेखात शैलेश गांधी म्हणतात, ‘न्यायालयाने न्या. मॅथ्यूंचे निर्णय व माहिती अधिकार २००५ लागू करण्याअगोदर दिलेल्या निर्णयांचा अभ्यास करण्याची गरज आहे. कलम १९(२)नुसार व संसदेत संमत झालेल्या कायद्यानुसार माहिती अधिकाराच्या दुरुपयोगावर अगोदर लगाम घातलेले आहेत. सरकार वैध काम करत असेल तर माहिती अधिकारामुळे त्यात व्यत्यय येत नाही. उलट भ्रष्टाचार सुरू असेल तर माहिती अधिकारामुळे त्यात अडथळे येऊ शकतात. भारतीय राज्यघटनेने कलम १९(१)नुसार भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार दिला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने आपल्या अनेक निर्णयात कलम १९(१)(अ)चा हवाला देत मतस्वातंत्र्य, छापील स्वातंत्र्य यांना माहिती अधिकारात समाविष्ट केले आहे. गेल्या ७० वर्षांत मतस्वातंत्र्य व छापील स्वातंत्र्याचा परिघ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पण हा परिघ वाढला म्हणून कोणी आमचे स्वातंत्र्य काढून घ्या असे मत व्यक्त करत नाहीत. किंवा असेही कोणी म्हणत नाही की आमचे ब्लॅकमेलिंग वाढत चाललंय म्हणून मतस्वातंत्र्य काढून घ्या. पण गेल्या १४ वर्षांत माहिती अधिकार कायद्याविरोधात असा एक मतप्रवाह निश्चित रुढ केला जात आहे की जो या कायद्याचा उपयोग करणाऱ्यांना ब्लॅकमेलर किंवा पैसे उकळणारा म्हणत आहे.\nमाहिती अधिकार वापरून नागरिक काय करू शकतात\nमाहिती अधिकाराचा वापर करून देशातील कोणीही नागरिक सरकारी माहित�� मागू शकतो. जर सरकारी आकडेवारीत भ्रष्टाचार किंवा नियमबाह्य नोंदी आढळल्या तर ते प्रकरण जाहीर होते व काही जणांचे त्याने नुकसान होते. त्यामुळे जे लोक भ्रष्टाचार करत असतात व त्यांचा भ्रष्टाचार माहिती अधिकारामुळे उघडकीस येतो तेच लोक माहिती अधिकार कार्यकर्त्यावर ब्लॅकमेलर किंवा पैसे उकळणारा म्हणून आरोप करतात.\nशैलेश गांधी म्हणतात, ब्लॅकमेलिंगची शक्यता आहे पण असा आरोप मत व्यक्त करून वा छापून मांडता येतो.\nया संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्त्या अंजली भारद्वाज म्हणतात, आपले सरन्यायाधीश असे मत व्यक्त करतात ही चिंतेची बाब आहे. माहिती अधिकारात कोणती माहिती द्यायची आहे याबाबत सुस्पष्टता आहे. त्यात सरकारच संसदेत या कायद्याचा दुरुपयोग होत नसल्याचे स्पष्टपणे सांगत आहे.\nनिखिल डे हे माहिती अधिकार चळवळीतील एक अग्रणी नाव. ते म्हणतात, बंद लिफाफ्यात माहिती द्यावी असा अधिकार नागरिकाला दिलेला नाही. त्यामुळे सामान्य नागरिक माहिती अधिकारातून सरकारकडून माहिती मागत असतो. हा कायदा सर्वसामान्यांसाठी आहे.\nसरन्यायाधीशांच्या अशा प्रतिक्रियेवर अनेक पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली आहे.\nसरकारी व्यवस्था भ्रष्टाचार रोखण्यात अपयशी\nशैलेश गांधी यांनी या एकूण विषयावर आपले मत व्यक्त करताना वेगळ्या दृष्टिकोनाची आवश्यकता मांडली आहे. ते म्हणतात, समाज व सरकारचे काम भ्रष्टाचार रोखणे हे असते. आपल्याकडे भ्रष्टाचारनिवारण संस्था, सीबीआय, सीव्हीसी, लोकपाल हे भ्रष्टाचार थांबवू शकले नाहीत. सामान्य माणसाला भ्रष्टाचार करणाऱ्यापेक्षा आपला खिसा कापणाऱ्याची भीती अधिक वाटते. त्यामुळे काही लोक जर माहिती अधिकाराचा गैरवापर करत असतील तर आपल्याला चिंता खिसेकापूंची व्हायला हवी की समाजाला लूटणाऱ्यांची हवी याचे उत्तर शोधायला हवे. या देशात अनेक प्रामाणिक माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कोट्यवधी रु.चे भ्रष्टाचार उघडकीस आले आहेत. त्याकडे डोळेझाक करता येणार नाही.\nजामिया : हार्वर्ड, कोलंबिया, स्टॅनफर्डचे आजी-माजी विद्यार्थी एकवटले\nमुशर्रफ यांना मृत्युदंडाची शिक्षा\nमेहबुबांच्या स्थानबद्धतेविषयी उत्तर द्याः सर्वोच्च न्यायालय\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.djvu/286", "date_download": "2020-10-01T08:42:06Z", "digest": "sha1:UB4KE2X3RY543SOF5QFOGIMBZKV2Z6L2", "length": 5691, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:भाषाशास्त्र.djvu/286 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nवर्णविचार. २७७ ह्याखेरीज, संस्कृत आणि पाश्चात्यभाषा, यांची तुलना करतांना, दुसरी एक विशेष महत्वाची संस्कृत आणि पा- २ | गोष्ट ध्यानात ठेवण्यासारखी आहे. ती यात्यभाषांची तुलना, व त्यावरून वर्णोच्चारा- ही की, संस्कृतांतल्या प्रत्येक वर्णाचा संबधी दिसत असले- उच्चार केवळ एकच ठरलेला असून, ला फेरफार. तद्व्यतिरिक्त तो अन्य प्रकारे केव्हांही करता येत नाही. म्हणजे, अ इ उ ए इत्यादि स्वर, आणि क प य श ष स र ह ल, वगैरे व्यंजने, यांचे प्रत्येकाचे मूल्य व मात्रा, हाँ अगदी बांधलेली, रेखलेली, आणि कायम आहेत; व त्याच कारणाने, त्यांत केव्हाही बदल अगर फेरफार होत नाही; आणि तो होणे देखील बिलकुल शक्यच नाहीं. आतां, ह्याच्याच मुकाबिल्यास आपण अन्य भाषांचे देशातील उच्चार- परीक्षण करूं; अथवा क्षणभर इंग्रजी वैषम्य, व अनियमि- भाघकडेच वळू; आणि तींत भिल तपणा. भिन्न वणच्या उच्चारांत कशा प्रका|| रचें व किती वैषम्य आहे, हे पाहू. इंग्रजीत एकंदर वर्ण सव्वीस असून, त्यांपैकी सहा स्वर आणि वीस व्यंजने आहेत. ए, ई, आयु, आ. ) वाय, हे स्वरांत मोडतात, व बाकीच्या वर्णांची गणन व्यंजनांत होते. सबब, हे अनुक्रमानेच घेऊन, त्यांचे यथा. वकाश विवेचन करू. ए ए ह्या स्वराचे पांच प्रकारचे उच्चार भिन्न भिन्न शब्ट. (त होतात, असे खालील उदाहरणांवरून वाचकांच्या ले. क्षांत येईल. १ ८, ९, १०, ५, ७• ३\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१८ रोजी १४:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अ��ी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.djvu/331", "date_download": "2020-10-01T06:27:04Z", "digest": "sha1:M434WZOWYCIYCFUZ4AVVWPOAPIMUZW3Z", "length": 5948, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:भाषाशास्त्र.djvu/331 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nई ૨૨૨ भाषाशास्त्र. बनाव बनून, कित्येक गुणांबरोबर अनेक ग्रोकदोषांचे देखील रोमन् लोक यथेष्ट अनुकरण करू लागले. याप्रमाणे, सरकारांत व दरबारांत, जनी आणि विजन, घरीं व दारी, किंबहुना सर्वत्रच, ऑडिसाचे भाषा- ग्रीक भाषेचे प्राबल्य दिवसानुदिवस तर,व वैदग्ध्यशून्यता. ज्यास्त वाढत चालले असतां, लिव्हियस अॅण्ड्रॉनिकसने इ. स. पू. २७२ च्या सुमारास, अँडसचे ल्याटिनांत पद्यात्मक भाषन्तर केले. हे इतके ग्राम्य, अरसिक, व अबडधोबड झाले होते की, त्याला कोणीही तेव्हांच नाक मुरडले असते. परंतु, असे असूनही, त्याची उत्कृष्ट ग्रंथांत गणना होई, आणि तत्कालीन पाश्चात्य लोक त्याला पूर्णतेची केवळ प्रतिमाच समजत. ह्यावरून, त्याचवेळेस रोमन् लोकांची व इतरांची अभिरुचिशून्यता आणि रसिकता भाव किती होता, हे वाचकाच्या ध्यानात सहज येईल. पुढे, इ. स. पू. १५९ च्या सुमाराम, क्रेटीज्ने रोम शहरांत व्याकरणावर ग्रीक भाषेत व्याकरणविषयक\nव्याख्यान देण्याचे सुरू केले, आणि ग्रंथ व व्याख्याने.\nतेव्हापासूनच त्या लोकांस व्याकरणाची किंचित् गोडी लागली, असे ह्मणण्यास हरकत नाही. तदनंतर, लूशियम इलियस् स्टिलाने सुद्धा ल्या टिनु भाषेत व्याकरणविषयक व्याख्याने दिली व धातुविवेचक एक ग्रंथही लिहिला. व्हॉरो, लुसिलियस्, आणि सिसरो, हे त्याचेच शिष्ये होत. ह्यापैकी, व्हॉरोने ल्याटिन भाषेवर चोवीस पुस्तके लिहिली होती. सिसरोला देखील व्याकरणांत प्रमाणभूत मानतात. तथापि, त्याने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१८ रोजी १४:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.djvu/74", "date_download": "2020-10-01T07:10:26Z", "digest": "sha1:BMEV2KGPF3RJ4ELXQ4B5Z2LXB44HXF5Q", "length": 5862, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:भाषाशास्त्र.djvu/74 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nयत्न. भाषोपपत्ति, ध्वनि, शब्द, व श्रवणविचार. ६३ लेले असतात. त्यामुळे, कोणतीही गोष्ट मनांत आल्याबरोबर, त्याचा परिणाम इच्छिलेल्या ठिकाणच्या ज्ञानतंतूवर एकदम घडून, त्याप्रमाणे ताबडतोब कार्य होते. अर्थात्, इच्छा शक्तीचे हे अशा प्रकारचे प्राबल्य झाल्यानेच तिचा मनावर संस्कार घडते, व ह्याचा धक्का ज्ञानतंतूस लागून, ते त्या या इन्द्रियाकडून ईप्सित व्यापार आणि अभिलषित क्रिया करवून घेतात. ह्या संबंधाने, आमच्या पूर्वजांनी फार प्राचीन काळीं ह्या मीमांसेसंबंधीं देखील इतक्या बारकाईने व शोधकआमच्या पूर्वजांचे प्र- बुद्धीने विचार केला होता की, त्याब द्दल त्यांची जेवढी म्हणून स्तुति करावी तेवढी थोडीच. स्वरशास्त्र, ध्वनिविवेचन, आणि श्रवणोत्पत्ति, याबद्दलचा तपशिलवार ऊहापोह प्रातिशाख्य सूत्रांत केला असून, पाणिनीच्या शिक्षेतही तद्विषयक साद्यन्त विवेचन केले आहे. सबब, वाचकांच्या सोईसाठी, त्यांतील अवश्य तितका उतारा येथे देत:- आत्मा बुध्या समेत्यार्थान्मनो युक्ते विवक्षया द्दल त्यांची जेवढी म्हणून स्तुति करावी तेवढी थोडीच. स्वरशास्त्र, ध्वनिविवेचन, आणि श्रवणोत्पत्ति, याबद्दलचा तपशिलवार ऊहापोह प्रातिशाख्य सूत्रांत केला असून, पाणिनीच्या शिक्षेतही तद्विषयक साद्यन्त विवेचन केले आहे. सबब, वाचकांच्या सोईसाठी, त्यांतील अवश्य तितका उतारा येथे देत:- आत्मा बुध्या समेत्यार्थान्मनो युक्ते विवक्षया मनःकायाग्निमाहन्ति स प्रेरयति मारुतम् मनःकायाग्निमाहन्ति स प्रेरयति मारुतम् ६ ॥ मारुतस्तूरसिचरन् मन्द्रं जनयति स्वरम् ६ ॥ मारुतस्तूरसिचरन् मन्द्रं जनयति स्वरम् प्रातः सवनयोगन्तं छन्दोगायत्रमाश्रितम् ॥७॥ शिक्षा. (पुढील भाग ६ वा पहा.) प्रातः सवनयोगन्तं छन्दोगायत्रमाश्रितम् ॥७॥ शिक्षा. (पुढील भाग ६ वा पहा.) अस्तु, आपले मनोगत प्रकट करण्यासाठी ज्या इच्छा शब्द आणि अर्थ, शक्तांच्या योगाने वायु प्रेरित झाला: व त्याचा उपयोग. ज्या वायूमुळे ध्वनि उद्भवला; ज्या\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nह��� पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१८ रोजी १३:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/16/suspected-abortion-of-married-woman-in-sonai/", "date_download": "2020-10-01T07:25:49Z", "digest": "sha1:TK423MCIWV6I7NR2XNI63BJG6NZ5OFDO", "length": 10662, "nlines": 144, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "सोनईत विवाहितेचा छळ संशयातून केला गर्भपात - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nमोठी बातमी : जिल्ह्यातील ‘ह्या’ पोलीस अधिकार्यांच्या झाल्या बदल्या\nअहमदनगर जिल्ह्यातील ‘हे’ शहर 4 दिवस बंद\nHome/Ahmednagar News/सोनईत विवाहितेचा छळ संशयातून केला गर्भपात\nसोनईत विवाहितेचा छळ संशयातून केला गर्भपात\nअहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- नेवासा तालुक्यातील सोनई येथे कुंभार गल्ली भागात सासरी नांदत असताना तसेच डॉ. सायली संदीप लिपाणे यांचे दवाखान्यात सोनई येथे दि. २०/९२/२०१५ लग्न झालेनंतर एक वर्षांपासुन ते दि. २१/२/२०२० दरम्यान वेळोवेळी विवाहित तरुणी सो. भारती अजय कदम, वय २२ हिला माहेरून स्वीप्ट कार घेऊन ये यासाठी तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेवुन तू पैसे घेवून ये, असे म्हणत वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला.\nतसेच विवाहित तरुणीचा गर्भपात केला. शिवीगाळ करुन धमकी दिली. याप्रकरणी पिडीत तरुणी भारती अजय कदम हिच्या फिर्यादीवरून आरोपी नवरा अजय अण्णासाहेब कदम, सासरा अण्णासाहेब कचरू कदम,\nसासू अनिता अण्णासाहेब कदम, नणंद प्रतिक्षा अण्णासाहेब कदम, दिर विजय अण्णासाहेख कदम, आजेसासरा कचरू नाना कदम, आजेसासू रखमाबाई कचरू कदम, चुलत सासरा गणेश कचरू कदम,\nमामेसासरा चंद्रकांत सुखदेव वाकचौरे, सर्व रा. कुं भार गल्ली, सोनई यांच्याविरुद्ध सोनई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ आव्हाड हे पुढील तपास करीत हेत.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.djvu/75", "date_download": "2020-10-01T07:22:26Z", "digest": "sha1:4HRVIS6D66BFZYA3RKL57ZSQY76Y24QM", "length": 5551, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:भाषाशास्त्र.djvu/75 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n६४ ... भाषाशास्त्र. भाषाशास्त्र, ध्वनीमुळे शब्द उदयास आला; त्या शब्दाचे महत्व, त्याची खरी योग्यता, त्याचा अर्थ, आणि त्याचा उपयोग, यांविषय येथेच थोडीशी मीमांसा केली पाहिजे. शब्द व अर्थ यांचा इतका निकटसंबंध आहे की, एशब्दार्थाचे नित्य- कांतच दुस-याचा अंतर्भाव होतो; व त्व व त्याबद्दल, एकाचा उच्चार झाला, ह्मणजे दुसव्याची व्यंजकताही सहजच दिसन येते. किंबहुना, पट आणि तंतू, अथवा गूळ आणि गोडी, यांच्यांत जसे दुजेपण राहणे शक्य नाहीं; किंवा, सुखदुःखाचा बांधा ॥ जैसा जोडफळाचा सांधा ॥ निमंत्रण दिलिया अंधा ॥ सवेची दोघे येती ॥ हे जसे शब्दशः खरे आहे, त्याचप्रमाणे शब्द व अर्थाचे असून, त्यांची ताडातोड केव्हाही करितां येत नाहीं; व ते एकमेकांपासून कधीं देखील वेगळे होतच नाहींत, सुखदुःखाचा बांधा ॥ जैसा जोडफळाचा सांधा ॥ निमंत्रण दिलिया अंधा ॥ सवेची दोघे येती ॥ हे जसे शब्दशः खरे आहे, त्याचप्रमाणे शब्द व अर्थाचे असून, त्यांची ताडातोड केव्हाही करितां येत नाहीं; व ते एकमेकांपासून कधीं देखील वेगळे होतच नाहींत, * ह्या शब्दार्थाचा कसा एकजीव आहे, आणि ते एकमे कवि आणि मी- कांत कसे अन्तर्धान पावले आहेत, हे मांसकारांचे मत. कालिदास कविकुलावतंसाने थोडक्यांत, परंतु अगदी स्पष्टपणे दाखविले आहे. वागविवसंपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये * ह्या शब्दार्थाचा कसा एकजीव आहे, आणि ते एकमे कवि आणि मी- कांत कसे अन्तर्धान पावले आहेत, हे मांसकारांचे मत. कालिदास कविकुलावतंसाने थोडक्यांत, परंतु अगदी स्पष्टपणे दाखविले आहे. वागविवसंपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये जगतः पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ ॥ १॥ ( रघुवंश. १ ला सर्ग.) आमच्या मीमांसकारांनी तर, ह्यासंबंधाने एका स्वतंत्र सूत्राचीच योजना करून, शब्दार्थाचा परस्पर संबंध केवळ नित्यच असल्याचे सिद्ध केले आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१८ रोजी १३:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/50441", "date_download": "2020-10-01T07:58:59Z", "digest": "sha1:ZJM3BKAACF3KBJRUJVC3UIGWG266B5EV", "length": 8831, "nlines": 149, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मग कधीतरी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मग कधीतरी\nत्या समुद्राला उधाण असेल,\nत्या वाऱ्यालाही वेग असेल, त्या ढगातही गडगडाट असेल\nत्या विजेचाही कडकडाट असेल\nमग काय, तो थोडीच थांबनार, तो कोसळणारच , धो धो कोसळनार\nचंद्राची सुट्टी असेल, बसची हलगर्जी असेल, दिव्यांचीही मर्जी असेल\nमाझ्यापुढे तू तुझ्यामागे मी, भेदरलेली तू, भांबावलेला मी\nतो जीवघेणा एकांत, पावसाची सततधार,\nभिजलेली मनं, पेटलेली शरीरं\nकाहीतरी नक्कीच घडनार आज\nमाझी बस येइल आणि मी निघून जाइल\nपण छत्री मात्र स्टॉपवरच विसरुन जाइल\nमी छत्री विसरायचे कारण, तू नक्कीच समजलेली असेल\nखर सांगू प्रिये, अग मी खरच छत्री विसरलो असेल\nत्या बागेत मोकळी हवा असेल, वाऱ्यात गारवा असेल\nडस्टबीनमधे कचरा असेल, लॉनवर फक्त ग्रास असेल\nमुलांचा कल्ला असेल, पक्ष्यांची किलबिल असेल\nम्हातारीचे समोसे असेल, काकांचे दाणे असेल,\nमाझ्याबाजूला तू तुझ्याबाजूला मी, लोटलेली तू पहुडलेला मी\nमनात विचारांचे काहूर तर डोळ्यात स्वप्नांची गर्दी\nआयुष्य जगू या सोबतच ताप असो की सर्दी\nमनात हा एकच विचार असेल, बाहेरच्या गर्दीची मात्र भिती असेल\nपण त्या गर्दीतही एकांत असेल आणि एकांतातही गर्दी असेल\nतुझ्या माझ्यात तो कॉफी डेचा टेबल नसेल\nतुझ्या ओठांवर खेळनारा, पण मला डिवचनारा\nतो कॅफे लॅटेचा फेसही नसेल,\nते पाच रुपयाच्या कॉफीला पन्नास रुपायचे लेबल नसेल\nदोघ मिळून एक प्लेट आणि घशात अडकलेला गोलगप्पा\nएवढेच काय ते भांडवल असेल\nबिनधास्त तू बुजलेला मी, खुशीत तू विचारात मी\nतू माझ्या जवळ येशील\nमला ठसका लागेल, तू विचारशील माझ्या ठसक्याचे कारण\nमी म्हणेल अग सवय आहे मला\nतू आणखीन जवळ येशील, माझा हात हातात धरशील\nमाझ्या डोळ्यात डोळे घालून विचारशील\nराजा लग्न करशील माझ्याशी, जन्माची साथ देइल तुला\nमला परत ठसका लागेल, अग खरच सवय आहे मला\nभर मे महीन्यातही गुलाबी थंडी असेल\nदहा दहा वाजेपर्यंत रजइ पांघरुन झोपायची वेळ असेल\nपाण्याचे टाके भरले असूनही आंघोळीचा कंटाळा असेल\nत्या कडावर तू या कडावर मी, उत्साहात तू निजलेला मी\nतू मला जवळ ओढशील, घट्ट मिठी मारशील\nमाझ्या केसातन बोटे फिरवशील,\nमाझ्या डोळ्यात डोळे घालून विचारशील\nराजा सारा उत्साह मलाच रे कसा\nतू तर रजइ फक्त पांघारायलाच घेतो जसा\nअसाच रोज इथे स्टॉपवर उभा अ��तो मी, बघत तुझ्या बसकडे\nकधीतरी नजर तुझी वळेल का ग माझ्याकडे\nरोज विचार करतो, कधीतरी\nया स्वप्नातही सत्य असेल, त्या सत्यातही स्वप्न असेल\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://aarambh.bookstruck.app/52660-chapter/", "date_download": "2020-10-01T07:42:38Z", "digest": "sha1:KUFOJJ4OOBXP2VB4VTLB7KER4NY3YCMP", "length": 16650, "nlines": 33, "source_domain": "aarambh.bookstruck.app", "title": "दिवाळी | आरंभ दिवाळी | आरंभ : मराठी साहित्यातील आधुनिक ई मासिक", "raw_content": "\nआधुनिक धाटणीचे मराठी साहित्य नवोदित आणि अनुभवी लेखक लेखिकांचे हक्काचे व्यासपीठ आणि हजारो मराठी वाचकांच्या प्रेमास पात्र असे १००% ऑनलाईन प्रकाशन. भयकथा, विनोदी, ललित, विज्ञान कथा, कविता , प्रवास वर्णने, व्यंगचित्रे, कॅरियर मार्गदर्शन, आरोग्य, विज्ञान आणि अनेक नानाविध विषयांवरील लेखन इथे वाचा. आपले लेख पाठवा \nकु . प्रिया प्रकाश निकुम\n“आकाश कंदिल लागले दारांत, उजळल्या ज्योती दीप अंगणांत\nसडा सन्मार्जने सजल्या अंगणी, आली आली आली सणांची ही राणी”\nदिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू श्रीराम अयोध्येला परत आले, त्या वेळी प्रजेने दीपोत्सव केला. तेव्हापासून दीपावली उत्सव सुरु आहे. दिवाळी, अथवा दीपावली हा प्रामुख्याने हिंदू, तसेच दक्षिण आशिया व आग्नेय आशियातील अन्य धर्मीय समाजांत काही प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव आहे. असं म्हणतात कि, दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे. पण त्या वेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खुपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. दीपावलीचे मुळचे नाव यक्षरात्री असे होते हे हेमचंद्राने नोंदवले आहे, तसेच वात्स्यायनाच्या कामसूत्रातही नोंदलेले आहे. रात्रीच्या अंधाराला चीरवून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतिक मानला जातो. याचे प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दिपोत्सव. निसर्गाने पावसाळ्यात भरभर���न दिलेल्या समृद्धी च्या आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा. या दिवशी सायंकाळी दारात रांगोळ्या काढुन पणत्या लावतात. प्राचीन साहित्यात या रात्रीचे वर्णन ‘यक्षरात्री’ असे आहे.\nया सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा हे चार दिवस या सणाचे असतात.हा सण साधारणपणे ऑक्टोबर - नोव्हेंबर दरम्यान येत असतो. सणाला भारतात बहुतांश ठिकाणी सुटी असते.दिवाळीच्या सणातला लहान मुला मुलींचा आनंदाचा भाग म्हणजे आकाशकंदिल तयार करणे, किल्ला करणे, त्यावर चित्रे मांडणे, संध्याकाळी दारापुढे छान छान रांगोळ्या काढणे आणि फटाके वाजविणे इ. दिपावली हा सण सर्वत्र आनंद व उत्साहाने साजरा होतो.दिवाळीचे दुसरं नांव दीपावली. हा उत्सव म्हणजे दीपोत्सव. दिव्यांचा उत्सव दिव्यांच्या असंख्य ओळी घराअंगणात लावल्या जातात. म्हणून तिचं नाव दीपावली.ह्या सणाची सुरुवात तशी कराष्टमी पासून झालेली असते पण वसुबारसेपासून ते भाऊबीज साजरी केल्यानंतर दिवाळीची सांगता होते.\nसर्व आबाल वृद्ध, मुले, स्त्रीया ह्यांचा हा लाडका सण. दिवाळी येणार म्हटलं की आवराआवर रंगरंगोटी. नव्या कपड्यांची, दागिन्यांची, घरातील वस्तूची खरेदीची ही पर्वणी. फटाक्यांची आतिषबाजी अन चविष्ट दिवाळी फराळाचा स्वाद हे ह्या सणाच आणखी एक वैशिष्ट्य. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश. आपली थोर संस्कृती सुद्धा सर्वंवर प्रेम करायला शिकवणारी. म्हणूनच की काय वसुबारस ह्या दिवशी आपण गाय आणि वासरू ह्यांची पूजा करतो. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतो. दुध-दुभत्यासाठी होणारा गायीचा उपयोग शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्या गोष्टी लक्षांत घेऊन त्या गोधनाची केलेलीही कृतज्ञता पूजा. धनत्रयोदशीला तिन्ही सांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद ह्याला ही फार मोठे महत्त्व आहे. ह्याच दिवशी एक दिवा तयार करून तो यमदेवतेसाठी लावला जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून त्या दिवशी त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला केली जाते.\nनरक चतुर्दशी हा मुख्य दिवाळीचा पहिला दिवस. ह्या दिवशी पहा���े उठून अभ्यंग स्नान करायचे. नवीन वस्त्रे परिधान करायची. देवदर्शन घ्यायचे आणि सर्वांनी एकत्र जमून दिवाळी फराळ करायचा असा हा आनंद साजरा करण्याचा दिवस. ह्या दिवसाची एक पौराणिक कथा जोडली आहे ती अशी की श्रीकृष्णानी अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदी शाळेतल्या सोळा सहस्त्र कन्यांची मुक्तता केली,तो हा दिवस, दुष्टाचा नाश आणि मुक्ताचा आनंद हे या दिवसामागचे आनंद साजरा करण्याचे कारण आहे. आश्विनातले शेवटचे दोन दिवस आणि कार्तिकाचे पहिले दोन दिवस अशी ही चार दिवसांची मुख्य दिवाळी. आश्विन वद्य‍अमावस्येला संध्याकाळी घरोघरी, दुकानांतून सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते. घरातल सोन नाणं-रोकड ह्यांची पूजा करतात. व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांच पूजन करतो. ह्या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी ( केरसुणी ) हिची पण पूजा करतात. लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची अतिषबाजी करून आनंद साजरा केला जातो. पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त. ह्या दिवशी अनेक नवे प्रकल्प चालू केले जातात. पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला पाडव्याची भेट म्हणून वस्तू, दागिना किंवा साडी भेट देतो.\nकार्तिक शुद्ध द्वितीयेलाच यमद्वितीया किंवा भाऊबीज असे म्हणतात. बहिण भावाच्या उत्कट प्रेमाचा हा दिवस, बहिण भावाला स्नान घालते, गोड भोजन देते, ओवाळते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो.दिवाळीच्या सणातला लहान मुला मुलींचा आनंदाचा भाग म्हणजे आकाशकंदिल तयार करणे, किल्ला करणे, त्यावर चित्रे मांडणे, संध्याकाळी दारापुढे छान छान रांगोळ्या काढणे आणि फटाके वाजविणे इ. दिपावली हा सण सर्वत्र आनंद व उत्साहाने साजरा होतो. परस्परांना भेट वस्तू, शुभेच्छा पत्रे इ. देवून आनंद दिला घेतला जातो. अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी ही दिवाळी सर्वांनाच प्रिय आहे. जो तो आपापल्या परीने ती साजरी करतो आणि आनंद लुटतो. दिवाळी म्हणजे अत्यंत आनंदी. सुखद दिपावलीच्या अनेक सुखद आठवणींपुढे अनेक दिवस मनांत रेंगाळत राहतात. म्हणूनंच, सगळ्या सण, उत्सवामध्ये दिवाळीचा थाट काही वेगळाच असतो. स्वतः जळुन अंधाराचा कोपरा न् कोपरा उजळत जाणं. हा प्रकाशाचा धर्म असल्यामुळे जगात अंधार तर उरतच नाही. पण, त्याचबरोबर दुख,दैन्य,वेदना हे सु��्दा उरत नाही. ओळीत लावलेल्या प्रत्येक दिव्यातुन तेजाच्या असंख्य शलाका बाहेर पडुन त्या शलाकांनी सारं जीवन तेजोमय चैतन्यमय होऊन जात. म्हणुनचं जगाला चैतन्याचा प्रकाश देण्यासाठी दिवाचं नको व्हायला, त्याची एक शलाका होता आलं तरी सुध्दा पुरे हाच संदेश प्रत्येक दिव्यातुन येत असावा. कारण,दिवाळी हा सण असतोच असा सगळं काही उजाळुन नैराश्य झटकण्याचा. म्हणुन, जेव्हा दिवाळी वाजत गाजत येऊन माहेरवाशीण सारखी चारदिवस घर पाहते आणि जेव्हा तीला घरातील माणसं, त्यांचे प्रेम हे सार जर तीला आवडलं तर तिथेचं रमते. आणि चार दिवसात परत जायचं विसरुन त्या घरातचं कायम वास्तव्य करते आणि मग वर्षभर दिवाळी साजरी होत असते.\nआरंभ : दिवाळी अंक २०१८\n« लक्ष्मीच्या पाऊलखुणा ओझे पुनर्जन्माचे »\nआरंभ : दिवाळी अंक २०१८ (20) आरंभ : फेब्रुवारी २०१९ (16) आरंभ: मार्च 2019 (19) आरंभ: जून २०१९ (36) आरंभ: सप्टेंबर २०१९ (57) आरंभ: डिसेंबर २०१९ (54) आरंभ : मार्च २०२० (30) आरंभ साठी लिहा (1) Notice (3) लॉकडाऊन लेखन स्पर्धा विशेषांक (29)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/photogallery/entertainment/amol-kolhe-birthday/photoshow/71182418.cms", "date_download": "2020-10-01T09:13:45Z", "digest": "sha1:UPZBUXK56ABJLSOCYAYSVMDFTDRF65GL", "length": 6478, "nlines": 72, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबर्थ-डे विशेष: नेता, अभिनेता, निर्माता... डॉ. अमोल कोल्हे\n​नेता, अभिनेता, निर्माता... डॉ. अमोल कोल्हे\nमहाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेत असलेलं नाव म्हणजे...डॉ. अमोल कोल्हे. त्यांचा आज वाढदिवस. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांनी संभाजीराजांच्या भूमिकेतून आपली जबरदस्त छाप पाडली आहे.\nकाही वर्षांपूर्वी आलेल्या 'राजा शिवछत्रपती' मालिकेमध्ये डॉ. कोल्हे यांनी साकारलेली शिवरायांची भूमिका आणि ती मालिकाही हीट ठरली. आजही ही मालिका प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. तसंच कोल्हे यांनी 'शंभूराजे' या नाटकाचे ५२० प्रयोगही सुरुवातीच्या काळात केले होते. त्यानंतर 'शिवपुत्र संभाजी राजे' या महानाट्याचे त्यांनी १२५ प्रयोग केले.\nशिवसेनेच्या उपनेतेपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करत आज राष्ट्रवादीचं 'घड्याळ' हाती बांधलं. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला. शिरूर लोकसभा मतदारसंघातून ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडूनही आले.\nटीव्हीवर सध्या सुरू असलेल्या 'स्वराज्य जननी जिजामाता' या मालिकेची निर्मिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे. अमोल कोल्हे यांची ही दुसरी निर्मिती आहे.\nअभिनय आणि राजकारणामुळं कोल्हे यांची तरुणांमध्ये विशेष क्रेझ आहे. त्यांचा मोठा चाहतावर्ग तयार झाला असून याचा फायदा त्यांना लोकसभा निवडणुकीत झाला. आता विधानसभेतही पक्षानं त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. त्यावरून त्यांचं महत्त्व लक्षात येतं.\nहॅपी- बर्थडे शबाना आझमीपुढची गॅलरी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/10/10/Dhatuvidyecha-itihas-bhag-1-.aspx", "date_download": "2020-10-01T08:45:33Z", "digest": "sha1:ABIILWCHDXEPLWV53ALJERTH7EGPWETG", "length": 12204, "nlines": 53, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "धातूविद्येचा इतिहास - भाग १", "raw_content": "\nधातूविद्येचा इतिहास - भाग १\nआर्किमिडीजपासून ते जेम्स ब्रॅडलीपर्यंत जुन्या काळातल्या अनेक शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाची ओळख मी या मालिकेत करून दिली आहे. यातल्या प्रत्येकाने अनेक प्रयोग करून नवे शोध लावले होते. त्यासाठी त्यांनी निरनिराळी साधने वापरली होती. दोन हजार वर्षांपूर्वी आर्किमिडीजने एक तराजू, मोठे पातेले आणि परात यांचा उपयोग करून पाण्याच्या गुणधर्मांचा अभ्यास केला होता तर अठराव्या शतकात होऊन गेलेल्या ब्रॅडलीने अत्यंत संवेदनशील अशा दुर्बीणींमधून दूरच्या ताऱ्यांची निरीक्षणे केली होती आणि एखादा तारा पाहातांना त्याच्या स्थानामध्ये पडलेला एक अंशाच्या दोनशेवा हिस्सा इतका सूक्ष्म फरक मोजला होता. अशा प्रयोगांसाठी लागणारी साधने झाडाला लागत नाहीत की खाणीमध्ये मिळत नाहीत. मुख्यतः धातूंची बनवलेली ती साधने मुद्दाम तयार केली होती. वाफेच्या इंजिनात तर अनेक सुटे भाग तयार करून जोडले होते. जेम्स वॉटच्या काळात ते शक्य झाले होते म्हणून त्याला आपले इंजिन तयार करता आले. अशा प्रकारे विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये झालेली प्रगती मेटॅलर्जी किंवा धातूविद्येमधील प्रगतीशी निगडित होती. म्हणूनच या विद्येचा थोडक्यात आढावा घेणे जरूरीचे आहे.\nइतिहासपूर्व काळापासून मानवाने निरनिराळ्या खनिजांपासून अनेक धातू तयार केले, तसेच त्यांना हवे तसे आकार देण्याचे कौशल्य मिळवले. पण त्यातला थिअरीचा किंवा सैद्धांतिक भाग गेल्या एक दोन शतकातलाच आहे. त्याआधी झालेली सगळी प्रगती प्रत्यक्ष प्रयोगांमधूनच होत गेली. ठिकठिकाणी केलेल्या उत्खननांमध्ये जे अवशेष मिळतात त्यांची तपासणी करून पुरातत्ववेत्त्यांना (आर्किऑलॉजिस्टना) त्या वस्तूचे अंदाजे वय आणि ती कशापासून तयार केली होती त्याचा अंदाज लागतो आणि तिला तयार करण्याचे कौशल्य आणि विद्या यांची माहिती समजते. त्याच्या आधाराने मानवाच्या इतिहासाचे अश्मयुग किंवा पाषाणयुग (स्टोन एज), कांस्ययुग (ब्राँझ एज) आणि लोहयुग (आयर्न एज) असे ढोबळ भाग पाडले आहेत. यातले प्रत्येक युग काही हजार वर्षांचे आहे. जगातल्या निरनिराळ्या भागात त्या काळांमधले त्यांचे अवशेष मिळतात आणि ते यापुढेही मिळत राहणार आहेत. नव्या धातूचा शोध लागला म्हणून आधीच्या धातूचा उपयोग करणे थांबत नाही. ते सगळे धातू आजतागायत उपयोगात आहेतच. त्यामुळे त्यातला कोणता धातू सर्वात आधी कधी आणि कुठे तयार केला गेला याचा एक निश्चित असा क्रम सांगता येणार नाही.\nमाणूस अजून पाषाणयुगात असतानाच सुमारे आठ हजार वर्षांपूर्वी त्याला सर्वात आधी सोने सापडले. हा धातू आगीमध्ये जळत नाही की हवापाण्यामुळे गंजत नाही. त्याची आणखी कुणासोबत संयुगे न होता तो नैसर्गिक स्थितीमध्येच लक्षावधी वर्षांपासून जमीनीत पडून राहिला आहे. यामुळे माती खणताना किंवा दगड फोडताना क्वचित कधी माणसाला त्यात चकाकणारे सोन्याचे लहानसे गोळे मिळाले आणि त्याने ते जपून ठेवायला सुरुवात केली. पण हा धातू पूर्वीपासूनच दुर्मीळ आणि मौल्यवान असल्यामुळे त्याचा उपयोग दागदागिने करण्यासाठी आणि धनदौलत म्हणूनच होत राहिला.\nसुमारे सहा सव्वासहा हजार वर्षांपूर्वी तांबे हा पहिलाच धातू माणसाने कृत्रिमरीत्या तयार केला. त्याच्या खनिजाला म्हणजे एखाद्या ठिकाणच्या मातीला मोठ्या जाळात भाजत असताना त्यातून वितळलेले तांबे बाहेर पडले. तो धातू कुठल्या मातीपासून आणि कसा तयार करायचा आणि त्याला कसा आकार द्यायचा यावर पुढील दोन अडीच हजार वर्षे अनेक प्रका���चे प्रयोग करून माणसाने त्यात हळूहळू प्राविण्य मिळवले. कांस्ययुगाच्या सुरुवातीचा भाग असलेल्या या कालखंडाला ताम्रयुग असेही म्हंटले जाते. शुद्ध तांबे फारच मऊ असल्यामुळे त्याचा लढाईसाठी फारसा उपयोग नव्हता. तांब्याचा शोध लागल्यानंतर माणसाला आर्सेनिक, कथील, शिसे असे आणखी काही धातू सापडले आणि काही कामांसाठी त्यांचाही उपयोग व्हायला लागला. वितळलेल्या तांब्यामध्ये आर्सेनिक किंवा कथील असा दुसरा धातू मिसळला तर ते मिश्रण थंड झाल्यानंतर त्यामधून जास्त कणखर आणि टिकाऊ पदार्थ तयार होतो असे सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वी माणसाला समजले. अशा मिश्रधातूला कांस्य (ब्राँझ) म्हणतात. त्याचे गुणधर्म पाहता त्याचा अधिक प्रमाणात उपयोग व्हायला लागला आणि कांस्ययुग बहराला आले. ते आणखी सुमारे पुढील हजार वर्षे टिकले. जगाच्या पाठीवरील भारतासह अनेक देशांमध्ये केलेल्या उत्खननांमध्ये कांशाच्या मूर्ती तसेच शस्त्रास्त्रे सापडली आहेत. ताम्रयुगातल्या वस्तूंपेक्षा या किती तरी सुबक आहेत हे चित्रावरून लक्षात येईल.\nसुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वी लोखंडाचा शोध लागला आणि त्याने जगाच्या इतिहासाचे रूप पालटले. तेंव्हा सुरू झालेले लोहयुग दोनशे वर्षांपूर्वीपर्यंत तर चाललेले होतेच, किंबहुना ते अजून चाललेले आहे असेही म्हणता येईल. त्याचे सविस्तर वर्णन आणि त्यात झालेली प्रगती आपण या लेखाच्या दुसऱ्या भागात पाहू.\nप्रकाशाचा वेग कुणी शोधला\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/bbc-marathi-news/bjp-leader-wasim-bari-family-members-shot-dead-by-terrorists-in-jammu-kasmir-120070900009_1.html", "date_download": "2020-10-01T06:59:31Z", "digest": "sha1:BR6NHVSJTDQGLGRGMZG3WAG6QPJNM2IQ", "length": 14942, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जम्मू काश्मीरमध्ये भाजप नेते वसीम बारी यांची हत्या | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 1 ऑक्टोबर 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजम्मू काश्मीरमध्ये भाजप नेते वसीम बारी यांची हत्या\nकाश्मीरमध्ये भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष वसीम बारी, त्यांचे वडील आणि भावाची बांदीपोरा जिल्ह्यात संशियत कट्टरवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे.\nजम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी उशीरा हा हल्ला झाला. हे तिघेही त्यावेळी त्यांच्या घराच्या जवळच असणाऱ्या त्यांच्या दुकानात होते.\nकाश्मीर झोनच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी भाजप कार्यकर्ते वसीम अहमद बारी यांच्यावर गोळी झाडली. या घटनेत 38 वर्षांचे बारी, त्यांचे 60 वर्षांचे वडील बशीर अहमद आणि 30 वर्षांचा भाऊ उमर बशीर जखमी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. या तिघांनाही हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण तिघांचाही मृत्यू झाला.\nबांदीपोराचे मुख्य वैद्यकीय अधिकारी बशीर अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार या तिघांच्याही डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.\nत्यांनी सांगितलं, \"रात्री पावणे नऊ वाजता तिघांनाही रुग्णालयात आणण्यात आलं. तिघांनाही गोळ्या लागल्या होत्या आणि हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. रात्री 8:45 वाजता त्यांचा मृत्यू झाला होता. तिघांचंही पोस्टमॉर्टम झालेलं आहे. इतर कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण करण्यात आलीय. आता आम्ही मृतदेह पोलिसांकडे सोपवत आहोत.\"\nकाश्मीरमध्ये झालेल्या या घटनेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आहे. त्यांनी पीडित कुटुंबासाठी सहवेदना व्यक्त केली असल्याचं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी रात्री उशीरा ट्वीट करत म्हटलंय.\nही हत्या म्हणजे काश्मीरमधला राष्ट्रवादी आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचं भाजपने म्हटलंय.\nअसे हल्ले काश्मीरमधला आवाज दाबून टाकू शकत नसल्याचं भाजपच्या जम्मू-काश्मीर युनिटचे प्रवक्ते अनिल गुप्तांनी बीबीसीला सांगितलं.\nते म्हणाले, \"वसीम गेल्या तीन वर्षांपासून जिल्हाध्यक्ष होते. ते एक सक्रीय कार्यकर्ते होते आणि सामाजिक कार्यही करत होते. ही घटना समजल्यावर धक्का बसला. ते त्यांच्या घराजवळच्या त्यांच्या दुकानात बसले होते. दहशतवादी आले आणि त्यांना गोळ्या घातल्या.\"\n\"हा काश्मीरमधला राष्ट्रवादी आवाज दाबण्याचा स्पष्ट प्रयत्न आहे. तुमच्या लक्षात असेलच की महिन्याभरापूर्वीच एका दहशतवादी संघटनेने आमच्या भाजप कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या होत्या. अशा प्रकारच्या हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो.\"\nसीमेपलिकडून मिळत असलेल्या सूचनांनुसार या हत्या केल्या जात असल्याचा आरोप गुप्तांनी केलाय.\nपक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी रात्री उशीरा ट्वीट करत म्हटलंय, \"हे पक्षाचं मोठं नुकसान आहे. या कुटुंबाला माझ्या सहवेदना. सगळा पक्ष या संतप्त कुटुंबासोबत आहे. त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही याची मी खात्री देतो.\"\nइतर राजकीय पक्षांनीही या घटनेचा निषेध केलाय.\nओमर अब्दुल्लांनी ट्वीट करत म्हटलंय, \"बांदीपोरामध्ये भाजपचे पदाधिकारी आणि त्यांच्या वडिलांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याबद्दल ऐकून दुःख झालं. या हल्ल्याचा मी निषेध करतो. दुःखाच्या काळात मी या कुटुंबाच्या सोबत आहेत. मुख्य प्रवाहातल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर सतत निशाणा साधण्यात येतोय आणि ही दुःखाची गोष्ट आहे.\"\nतर वसीम बारींच्या आठ सुरक्षा गार्ड्सना ताब्यात घेण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय.\nहल्ला झाला तेव्हा एकही सुरक्षा गार्ड बळी पडलेल्यांच्या सोबत नव्हता असं जम्मू -काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितलं.\nया हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलीस आणि इतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केलीय.\nया आधीही काश्मीर खोऱ्यातल्या विविध भागांमध्ये भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची हत्या झाली आहे.\nभाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी वसीम बारी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तरुण भाजप नेत्याच्या निधनामुळे आपल्याला अतोनात दुःख झालं असं राम माधव यांनी म्हटलं आहे.\nभाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष यांनी देखील वसीम बारी यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केलं आहे. त्याचा गुन्हा फक्त इतकाच होता की त्याने हातात तिरंगा घेतला होता असं त्यांनी म्हटलं आहे.\nयावर अधिक वाचा :\nअयोध्या प्रकरणात पुनर्विचार याचिकेमुळे काय बदल होईल\nअयोध्येच्या वादग्रस्त जमिनीच्या वादावर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने 9 नोव्हेंबरला ...\nप्रसिद्ध गायिका गीता माळी यांचा अपघात सीसीटीव्हीत कैद, ...\nप्रसिद्ध गायिका आणि नाशिकच्या रहिवासी गीता माळी या प्रवास करत असलेली कार गॅस टँकरला ...\nTik-Tok पुन्हा अडचणीत, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका ...\nपूर्वी एकदा कोर्टाने बंदी घातलेल्या Tik-Tok विरोधात आता पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात ...\nराजधानी मुंबईच्या मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर\nमुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांचे नाव निश्चित झाले आहे. ...\nकाँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी सरकार स्थापनेबाबत ...\nमहाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबतचा पेच अद्याप कायम असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/agri_Support/93094793694092e-90992694d92f94b917-92793e91793e-92893f93094d92e93f924940", "date_download": "2020-10-01T08:54:34Z", "digest": "sha1:L3ZE42SG5PBHD4PEIW24TTRLUCHJCBLS", "length": 19405, "nlines": 108, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "रेशीम उद्योग-धागा निर्मिती — Vikaspedia", "raw_content": "\nरेशीम कोषापासून कच्चे रेशीम सूत बाजारात वेगळया वेगळया डेनियरमध्ये उपलब्ध असते. रेशीम सूतापासून पैठणी, शालू, शर्टींग, छापील साडया इ. प्रकारची रेशीम कापड निर्मिती केली जाते. त्याकरिता खरेदी केलेल्या कच्च्या रेशीम सूतावर पुढीलप्रमाणे त्यावर क्रमवार प्रक्रिया कराव्या लागतात.\nकच्चे रेशीम सूत प्रक्रिया दोन भागांत विभागले जाते :\nताणा म्हणजे उभा धागा किंवा कपडयातील लांबीचा धागा - यात सिंगल टिङ्कस्टींग, डबलिंग, डबल टिङ्कस्टींग, सेटींग, धागा हँकिंग, डिगमींग व ब्लिचिंग, वाईंडींग, वार्पिंग व बिनसांधणी या प्रक्रिया येतात.\nबाणा म्हणजे आडवा धागा किंवा रुंदीचा धागा - यात डबलिंग, टिङ्कस्टींग, सेटींग, हँकिंग, डिगमींग व ब्लिचिंग, वाईंडींग, कांडी भरणे व कांडी धोटयास वापरणे या प्रक्रिया येतात. यानंतर हातमागावर विणकाम होवून कापड तयार होते.\nकच्चे रेशीम सूत वाईंडिंग मशिनवर टाकून रिळावर घेतले जाते.\nरिळावर घेतलेला धागा हा 16/18, 20/22 इ. डेनियरचा असतो. या धाग्यास सिंगल प्लाय समजले जाते. कापडाच्या आवश्यकतेनुसार दोन धागे, तीन धागे अगर चार धागे एकत्र घेतले जातात यास टू प्लाय, थ्री प्लाय, फोर प्लाय असे म्हणतात. रेशीम ताणा धाग्यास सिंगल टिङ्कस्ट करुन डबलिंग प्रोसेस करावी लागते तर बाणा धाग्यास डबलिंग करुन टिङ्कस्टींग करावे लागते. कारण बाणापेक्षा ताणा धागा अधिक बळकट करावा लागतो.\nडबलिंग करुन तयार झालेल्या धाग्यास पीळ देवून मजबूती, बळकटी व ताकद आणावी लागते. या प्रक्रियेत सिंगल व डबल टि्स्ट देण्यासाठी एक वा अनेक मशिन उपयोगात आणतात.साधारणपणे बाणा धाग्यास ताणा धाग्यापेक्षा पीळ कमी असतो. बाणा धाग्यास एका इंचात 8-9 पिन सिंगल स्वरुपाचे तर ताणा धाग्यास एका इंचावर 19-20 डबल पीळ दिले जातात.\nरेशीम धाग्यास पीळ दिल्यानंतर आखूड व आकुंचन पावू नये म्हणून गरम पाण्याची वाफ दिली जाते. याकरिता तांब्याच्या बॅरलमध्ये टिङ्कस्टेड सूताचे ड्रम स्टँडवर ठेवून वाफ देतात. बाणा धाग्यास पीळ कमी असल्याने 15-20 मिनिटे व ताणा धाग्यास पीळ अधिक असल्यामुळे अडीच ते तीन तास वाफ द्यावी लागते.\nकच्च्या सूताप्रमाणे पक्क्या सूताच्या पुन्हा लडया तयार केल्या जातात व त्यांची विक्री केली जाते. पक्के सूत हँक न करता सरळ वार्पिंगला वापरल्यास हँकिंग व वाईंडींग कामाची बचत होते. वार्पिंगनंतर डिगमिंग व ब्लिचिंग करुन रंगीत धागा विणकामास वापरता येतो. कच्चे सूत ते पक्के टिङ्कस्टेड सूत यामध्ये 3-4 टक्के घट येते.\nटिङ्कस्टेड रेशीम सूतामध्ये नैसर्गिक गम व रंग असतो. तो कपडे वापरतेवेळी कमी होवू शकतो व कपडा आकसू शकतो. तो होवू नये म्हणून व कपडा मुलायम मिळावा यासाठी विणकामापूर्वी डिगमिंग व ब्लिचिंग केले जाते. एक किलो धाग्यासाठी 50 लीटर पाणी, 200 ग्रॅम साबण, 300मिलीलीटर हायड्रोजन पेरॉक्साईड, 60 मिलीलीटर सोडियम सिलीकेट हे मिश्रण उकळावे व टिङ्कस्टेड रेशीम सूत 45-60 मिनिटे यात घोळावे. त्यानंतर कोमट चांगल्या पाण्यात स्वच्छ धुवावे. 5-6 लिटर पाण्यात 5 मिलीलीटर ऍसिटीक ऍसिड टाकून 10 मिनिटे हे सूत बुडवून ठेवावे. त्यानंतर 5-6 लिटर स्वच्छ पाण्यात टिनोपॉल टाकून 10-15 मिनिटे बुडवून ठेवावे व पीळून सावलीत सुकवावे. या पध्दतीमध्ये मूळ वजनाच्या 20-25 टक्के घट येते व एक किलो टिङ्कस्टेड सूत डिगमिंग व ब्लिचिंगसाठी 50/-रु. पर्यंत खर्च येतो. 8 तासात 2 कामगार 8-10 किलो सूत डिगमिंग करु शकतात.\nवार्पिंगमध्ये इंग्रजी व्ही आकाराच्या क्रीलवर 100-100 रिळ असे दोन्ही बाजूस ताणा धाग्याचे अडकवून त्या धाग्यांचा पट्टा फणीतून घेवून धागे क्रॉस करुन बीम भरण्याचे ड्रमवर 1ध्45.65 मीटर1ध्2 कापडाचा तागा लांबीनुसार गुंडाळला जातो. वार्पिंग झाल्यानंतर सर्व पट्टे धाग्याचे बीमवर गुंडाळले जातात व भरलेले बीम हातमागावर सांधणीसाठी जोडली जाते.\nबीमवरील धागे पूर्वीच्या मागवरील धाग्यांना जोडून वही फणीमधून ओढून विणकाम सुरु करणे यास बीम सांधणी म्हणतात. बीम सांधणीस एक कामगारास 3 दिवसांचा कालावधी लागतो.\nबाणा धागा रिळावरुन कांडीवर चरख्याच्या सहाय्याने अगर 10 कांडया अर्ध्या हॉर्सपॉवरच्या मोटारने एकाच वेळी भरता येतात. व भरलेल्या कांडयावरील धागा हातमागामध्ये रुंदीच्या धाग्याकरिता वापरला जातो.\nबीम सांधणी आणि कांडी भरणे झाल्यानंतर वीणकाम करता येते. एक विणकर एका हातमागावर 3-4 मीटरपर्यंत रेशीम कापड विणतो. रेशीम क���पडावर डिझाईन हे धोटा, डॉबी, जेकॉर्डच्या सहाय्याने रंगीत धागे वापरुन काढता येते. प्लेन कापडावर रंगकाम व छपाई करता येते. तसेच भरतकाम व डिझाईनस् काढता येते. भांडवली गुंतवणूक लक्षांत घेता यंत्रमागापेक्षा हातमाग आर्थिकदश्ष्टया व रेशीम कापडाचे वेगळेवेगळे नमुने काढण्यास उपयुक्त ठरतो. हातमागाची पीटलूम, पॅडल हातमाग व अर्धस्वयंचलित हातमाग हे तीन प्रकार असून यंत्रमाग व स्वयंचलित यंत्रमाग असे दोन प्रकार आहेत.\nअशा रितीने तयार केलेले रेशीम कापड आकर्षक पॅकिंग करुन विक्रीसाठी पाठविले जाते. ज्याला देश-विदेशात मोठी मागणी आहे. कामधेनु प्रतिष्ठान शेणोली, ता. कराड, जिल्हा-सातारा शेणोली गांवातील तेरा सुशिक्षित पदवीधर बेरोजगार तरूणांनी शेती धंद्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या ध्यासाने एकत्र येऊन कामधेनु प्रतिष्ठान ही संस्था स्थापन केली. प्रथम त्यांनी प्रत्येकी दरमहा 500 रूपये जमा करून अल्प बचत योजना सुरू केली. या करीता त्यांनी बँक ऑॅफ महाराष्ट्र, शाखा - शेणोली येथे बचत गटाचे स्वंतत्र खाते सुरू केले. त्या खात्यामध्ये वर्षाला 78 हजार रूपये जमा होऊ लागले व यातुनच त्यांनी प्रत्येकी एक एकर मध्ये तुतीची लागवड करून रेशीम उद्योग सुरू केला. व संगोपनगश्ह बांधणी करीता बचत रक्कमेतुन पैसे घेतले. बँक अधिकाऱ्यांनी सदर योजनेस प्रोत्साहन म्हणुन 60 हजार फिरते भांडवल (सी. सी.) दिले. सदर रकमेमुळे प्रत्येकाचे स्वंतत्र संगोपन निर्माण झाले. त्यामुळे प्रत्येकाला रेशीम उद्योगापासुन भरपूर अर्थिक लाभ झाला. सदर संस्थेचे यश पाहुन गावांमध्ये जवळपास 50 एकरवर तुतीची लागवड झाली. कराड तालुक्यातील शेतकरी रेशीम उद्योग पहाण्याकरीता शेणोली गावामध्ये येऊ लागले. संस्थेने यापुढे जाऊन सुत निर्मिती प्रकल्पाकरीता एम आय डी सी कराड येथे जागा घेतलेली आहे. शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाकरीता आवश्यक असणारे साहित्य व औषधे वाजवी दराने स्थानिक पातळीवर लवकरच उपलब्ध होण्याचे दश्ष्टीने विक्री केंद्र सुरू केलेले आहे. अशा प्रकारे सुशिक्षित तरूणांनी एकत्र येऊन रेशीम उद्योग केल्यास त्यांची निश्चितच अर्थिक उन्नति होईल.\nरेशीम संचालनालय, महाराष्ट्र शासन\nस्त्रोत : रेशीम संचालनालय, महाराष्ट्र शासन\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि य���जना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित30 Sep, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/i110926141516/view?page=all", "date_download": "2020-10-01T08:36:58Z", "digest": "sha1:GGEHZQL6FPXA2MUHSFPJM6DBTKE2XNE4", "length": 24951, "nlines": 316, "source_domain": "www.transliteral.org", "title": "काशी खंड", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - प्रस्तावना\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय १ ला\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय २ रा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ३ रा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ४ था\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ५ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ६ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ७ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ८ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ९ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय १० वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ११ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय १२ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय १३ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय १४ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय १५ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय १६ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय १७ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय १८ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय १९ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय २० वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय २१ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय २२ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय २३ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय २४ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय २५ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय २६ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय २७ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय २८ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय २९ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ३० वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ३१ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ३२ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ३३ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ३४ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ३५ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ३६ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ३७ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ३८ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ३९ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशी खंड - अध्याय ४० वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ४१ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ४२ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ४३ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ४४ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ४५ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ४६ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ४७ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ४८ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ४९ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ५० वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ५१ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ५२ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ५३ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ५४ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ५५ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ५६ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडा��� सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ५७ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ५८ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ५९ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ६० वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ६१ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ६२ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ६३ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ६४ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ६५ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ६६ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ६७ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ६८ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ६९ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ७० वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ७१ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ७२ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ७३ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ७४ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ७५ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ७६ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ७७ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ७८ वा\nस्कन्द पुराणाती�� काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ७९ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nकाशीखंड - अध्याय ८० वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\nवामनपुराण - अध्याय ९६ वा\nवामनपुराण - अध्याय ९५ वा\nवामनपुराण - अध्याय ९४ वा\nवामनपुराण - अध्याय ९३ वा\nवामनपुराण - अध्याय ९२ वा\nवामनपुराण - अध्याय ९१ वा\nवामनपुराण - अध्याय ९० वा\nवामनपुराण - अध्याय ८९ वा\nवामनपुराण - अध्याय ८८ वा\nवामनपुराण - अध्याय ८७ वा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.healthflatters.com/2020/08/swami-vivekananda-information-in-marathi.html", "date_download": "2020-10-01T07:14:23Z", "digest": "sha1:O4BAIDQED7G7KUMEPNA4URFLGC4K56OR", "length": 20172, "nlines": 71, "source_domain": "www.healthflatters.com", "title": "swami vivekananda information in marathi स्वामी विवेकानंद माहिती | swami vivekananda biography", "raw_content": "\nनमस्कार,मझ्या प्रिय बंधु भगिनिंनो. आज या पोस्टमध्ये आपल्यासाठी घेऊन आलो आहे स्वामी विवेकानंद माहिती.मित्रांनो swami vivekananda information in marathi साठी आपण उत्सुक असालच.आमच्याकडे माझ्या वाचकांची swami vivekananda thoughts in Marathi व swami vivekananda biography साठी मांगणी होती,त्यामुळे आज मी तुम्हाला स्वामी विवेकानंद यांची माहिती मराठी मधे देत आहे.कृपया करून swami vivekananda information शेवटपर्यंत वाचा.\nswami vivekananda biography स्वामी विवेकानंद यांची माहिती\n१२ जानेवारी १८६३ कोलकत्ता येथे एक तेजस्वी बालक जन्मला. त्याचा चेहरा अतिशय तेजस्वी होता. जणू काही चेहर्यावरून तेज ओसंडून जात आहे. असेच बघणार्यांना वाटले. या तेजस्वी बालकाच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी.विश्वनाथ दत्त हे कोलकत्त्यातील एक प्रसिद्ध वकील होते. त्यांनी धंद्यात खूप नाव मिळविले होते. पैसाही चांगला मिळविला होता ते स्वभावाने सदाचारी, पत्नी हि भुवनेश्वरी समाधानी व धार्मिक होती. त्यामुळे त्यांचा संसार सुखासामाधानीच होता. तेजस्वी बालकाचे बारसे मोठ्या थाटामाटातच झाले. व त्याचे नाव ठेवले नरेंद्र हा नरेंद्र पुढे स्वामी विवेकानंद म्हणून जग प्रसिद्ध झाला.\nस्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील प्रसंग | swami vivekananda life story\nसातव्या वर्षी त्याना शाळेत घातले. शाळेत ऐकलेल्या शिव्या तो शिकला. घरात सर्वांना तो शीव्या देऊ लागला. आईने त्याला शाळेतून काढून टाकले व स्व:त शिकवू लागली. बंगाली व इंग्रजी भाष्या त्यांनी नरेंद्र ला शकविल्या तसेच रामायण-महाभारतातील गोष्टी सांगितल्या पुढे नरेंद्र शहाणा झाला. व खूप हुशारही झाला. परत आठव्या वर्षी त्याना शाळेत घालण्यात आले.\nपहिल्याच वर्गात त्यांनी अमरकोश पाठ केला. यावरून त्याची बुद्धी किती असामान्य असेल याची कल्पना येते. एका मुसलमान गवयाकडे गायन शिकले.आखाड्यात जाउन कुस्त्या खेळू लागले. चांगले गोटीबंद शरीर कमाविले. त्यामुळे वर्गातील मुलें त्यांना भीत असत. ते सर्वांचे पुढारी होते. त्यांच्या नुसत्या शब्दाने त्यांची भांडणे मिटत. १८७७ साली ते वडिलान सोबत रायपूरला गेले. त्यावेळी बैलगाडीतून प्रवास करावा लागला. तिथे त्यावेळी शाळा तर नव्हतीच त्यावेळी त्याना तेथे रानावनातून फिरण्याचा व सृष्टी सौंदर्य पाहण्याचा प्रसंग आला. व त्याचाच त्यांनी अभ्यास केला. १८७९ मध्ये परत कोलकत्त्याला आले.परत शाळा सुरु झाली त्यावेळी त्यांनी वाचनालयात जावून मोठ्मोठी ग्रंथ वाचलीत. त्यावरून अनेक विषय आत्मसाथ केले. फक्त एक दिवसात त्यांनी भुमितीच्या चारी भागांचा अभ्यास केला. ते खेळातही भाग घेत तसेच घोड्यावर बसण्यातही पटाईत होते. वादविवाद करण्यात ते सर्वांनाच हार्वीत असत. ते गाणे म्हणू लागले कि सारेच स्तब्ध होवून ऎकत. त्यांचा आवाज फारच गोड होता.\nनरेंद्राने ब्राम्हण समाजात प्रवेश केला. मूर्ती मध्ये देव नाहीत,जाती नाहीश्या केल्याच पाहिजेत, स्त्रियांना शिक्षण दिलेच पाहिजेत, हे विचार ऐईकून त्यांच्या मनात गोंधळ होत असे. तेव्हा देव खरच आहे कि नाही असल्यास कोठे भेटेल असल्यास त्याची भेट कोन घडवून देणार या सर्व विचारांनी त्यांचे मन अस्वस्त झाले. ब्राम्हण समाजाचे देवेंद्र त्यांचे प्रश्नाचे समाधान कारक उत्तर देऊ शकले नाहीत. तेव्हा कॉलेजचे प्राचार्य हेस्टी यांनी त्यांना रामकृष्ण परमहंस यांच्या कडे पाठविले. संत परमहंस यांनी आपल्या तिक्ष्न्न दृष्टीने त्यांच्या डोळ्याकडे पाहिले. ते आपल्या भक्तांना म्हणाले. “हा नरेंद्र मानव जातीच्या उद्धारासाठीच जन्मलेला आहे, तो हिंदुधर्म आणि हिंदुस्थानची मान साऱ्यां जगात उंचावेल या सर्व विचारांनी त्यांचे मन अस्वस्त झाले. ब्राम्हण समाजाचे देवेंद्र त्यांचे प्रश्नाचे समाधान कारक उत्तर देऊ शकले नाहीत. तेव्हा कॉलेजचे प्राचार्य हेस्टी यांनी त्यांना रामकृष्ण परमहंस यांच्या कडे पाठविले. संत परमहंस यांनी आपल्��ा तिक्ष्न्न दृष्टीने त्यांच्या डोळ्याकडे पाहिले. ते आपल्या भक्तांना म्हणाले. “हा नरेंद्र मानव जातीच्या उद्धारासाठीच जन्मलेला आहे, तो हिंदुधर्म आणि हिंदुस्थानची मान साऱ्यां जगात उंचावेल” नरेंद्रला ते खरे वाटेना त्याने रामकृष्णांना विचारले,” तुम्ही देव पाहिला आहे कां ” नरेंद्रला ते खरे वाटेना त्याने रामकृष्णांना विचारले,” तुम्ही देव पाहिला आहे कां ” त्यावर रामकृष्ण उत्तरले, ”होय मी देव पाहिला आहे, त्याच्याशी बोललो पण आहे तुलाहि देव सहज भेटेल.” केव्हा भेटेल मला देव ” त्यावर रामकृष्ण उत्तरले, ”होय मी देव पाहिला आहे, त्याच्याशी बोललो पण आहे तुलाहि देव सहज भेटेल.” केव्हा भेटेल मला देव नरेंद्राने विचारले, ” जेव्हा तुझ्या मनाला देव भेटण्याची तळमळ लागेल तेव्हा . “रामकृष्णांनी म्हटल्या नंतर हि त्यांचा त्यावर विश्वास बसेना, तेव्हा रामकृष्णांनी त्यांच्या हृदयाला स्पर्श केला. त्याच बरोबर सर्वत्र तेजाचे लोळ उठले. सर्वत्र प्रकाश पसरला. व नरेंद्रला सर्वत्र प्रकाश व परमेश्वरच दिसू लागला\nसन १८८१ साली डफ कॉलेजातून उत्तम गुणांनी बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या नरेंद्राने वडिलांच्या मृत्यू नंतर नोकरी करून घराचा भार उचलण्या ऎवजि संन्यास घेतला म्हणून आप्तेष्ट मंडळी त्यांच्या मागे त्यांची निंदा करू लागले पण नरेंद्रना गुरु कडून योग्य मार्ग मिळाला होता. आणि त्या मार्गानेच जाण्याचा त्यांनी निर्धार केला होता. थोड्याच दिवसांनी रामकृष्ण कर्क रोगाने आजारी पडले. त्यांना उपचारासाठी काशीपूर येथे नेले.त्यांच्या साठी नरेन्द्रही त्यांच्या सोबत गेला.रामकृष्ण त्यांना म्हणाले ” बेटा माझी सर्व योग शक्ती मी तुला दिली आहे. त्याच्या जोरावर तू हिंदूधर्म आणि तत्वज्ञान यांचा जगभर प्रसार कर.,आपल्या राष्ट्राचा उद्धार कर. “ऎवढे बोलून १५ ऑगष्ट १८८६ रोजी रामकृष्णांनी जगाचा निरोप घेतला. नरेंद्र व रामकृष्ण यांच्या ईतर शिष्यांनी बडानगर येथे त्यांचा मठ स्थापन केला, १८८८ साली नरेंद्र २५ वर्षाचे झाले. सर्व भारत फिरून बघावा अशी त्यांची ईच्छा झाली. आणि तेव्हाच प्रवासास निघाले.काशी, अयोध्या, गया, आग्रा, वृंदावन असे करीत करीत ते पायीच फिरले, नरेंद्रला लोक पुढे स्वामी विवेकानंद म्हणू लागले. त्यांनी १८९० साली रामकृष्णांच्या पत्नी शारदादेवी यांचा आशीर्वाद घेतला बाहेर पडले. स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला पचले. तेथील देवालयात त्यांनी ध्यानधारणा सुरु केली. त्यांना रामकृष्णांनी दर्शन दिले. अमेरिकेत भरणार्या सर्वधर्म परिषदेत जाण्याची त्यांना आज्ञां दिली. १८९३ ला त्यांना ३० वर्षे पूर्ण झाली. स्वामींच्या आशीर्वादाने खेतडीच्या महाराजांना पुत्र प्राप्ती झाली. स्वामी विवेकानंदा ना महाराजांनी अमेरिकेला जाण्यासाठी योग्य पोशाख व भाडे खर्चाला पैसे दिले.\n३१ मे १८९३ रोजी स्वामी अमेरिकेला निघाले. त्यांनी रामकृष्णांच्या फोटोला वंदन करून कालीमातेचे स्मरण केले.व भगव्या रंगाचा पोशाख चढविला. व भगवा फेटा गुंडाळला भगवत गीता घेवून त्यांनी बोटीवर प्रवास सुरु केला. चीन, जपान, नंतर ते शिकागो बंदरात उतरले. ११ सप्टेंबर रोजी सर्वधर्म परिषदसुरु झाली. हजारो संख्येने प्रतिनिधी हजर होते. देशोदेशीचे ध्वज फडकत होते. ख्रिस्ती धर्माचे लोक जास्त आले असल्यामुळे ख्रिस्ती धर्माचेच गुणगान ते करीत होते. शेवटी स्वामींची वेळ आली. प्रथम ते घाबरे. पण धीर करून त्यांनी भाषणाला सुरवात केली. “माझ्या अमेरिकन बंधू -भगिनींनो या त्यांच्या पहिल्याच वाक्याला सर्वांनी टाळ्यांचा कडकडात केला, तो तब्बल दोन ते तीन मिनिटे चालला. त्यांनी हिंदूधर्मावरील परिपूर्ण भाषण दिले.\nपरिषद संपली, पण स्वामींचे कार्य संपले नव्हते. त्यांनी अमेरिकेतील मोठमोठ्या शहरात व्याख्याने दिली. हिंदूधर्म, तत्वज्ञान यांच्या प्रचारासाठी त्यांनी न्यूयार्क मध्ये अभ्यासवर्ग सुरु केले.अनेक स्त्री-पुरुष त्यांचे शिष्य झाले.हिंदूधर्म, तत्वज्ञान यांचा प्रसार केला. त्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी मठ स्थापन केले. रामकृष्णा नची भविष्या वाणी खरी ठरली त्यांचे शिष्य नरेंद्र उर्फ स्वामी विवेकानंद यांनी जगभर वेदांताचा प्रसार केला. भारताचे नाव उज्ज्वल केले. त्यांचे शिष्य नरेंद्र उर्फ स्वामी विवेकानंद यांनी जगभर वेदांताचा प्रसार केला. भारताचे नाव उज्ज्वल केले. १८९७ साली स्वामी विवेकानंद भारतात परत आले. १मे १८९७ रोजी त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. व लोक सेवेला सुरवात केली. अमेरिकेत असतानाच ते आजारी पडले. नंतर त्यांची प्रकृती जास्तच बिघडली होती. थोडे दिवस विश्रांती घेऊन ते परत अमेरिकेला जावून आले. १९०२ साली त्यांची प्रकृती जास्त बिघडली मठाचे का��� त्यांनी दुसर्यावर सोपविले. ४ जुलै १९०२ साली त्यांनी वयाच्या ३९ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.\nswami vivekananda information in marathi या लेखाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.माझ्या लिहीण्यातून स्वामी विवेकानंद माहिती swami vivekananda information सांगण्यात काही चुका झाल्या असतील तर माफ करावे.\nआपणास माझी एक विनंती आहे कि swami vivekananda life story आपल्या सर्व मित्र परिवारात शेअर करण्यास विसरू नका.\nआंखों के लाल होने पर न करें नजरंदाज\nइन घरेलू उपायों से 2 हफ्ते में कम करें वजन\n या ब्लाग मध्ये आपल्याला मराठी उखाणे,मराठी गाणी Lyrics,मराठी कविता,मराठी सुविचार,मराठी गोष्टी अश्याच विविध महत्त्वपुर्ण घडामोडी वाचायला भेटतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathiblogs.in/story.php?title=%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%B2", "date_download": "2020-10-01T06:39:52Z", "digest": "sha1:HBNMZ7KV2GX4S45JXIS2VAG4CBRMNG54", "length": 18068, "nlines": 167, "source_domain": "marathiblogs.in", "title": "सक्षम विरोधी पक्षाला कौल! | MarathiBlogs : मराठीब्लॉग्स", "raw_content": "\nसक्षम विरोधी पक्षाला कौल\nसक्षम विरोधी पक्षाला कौल\nराज्य विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला 157 काँग्रेस महाआघाडीला १०४ आणि इतरांना २६ जागा मिळाल्या. वंचित आघाडीला एकही जागा मिळाली नाही. इतरात मनसे, बंडखोर आदीेंचा समावेश आहे. निकालाचा सरळ अर्थ जनादेश महायुतीच्या बाजूने असून महाआघाडीला काँग्रेस आघाडीला जनतेने विरोधी पक्षात बसण्याचा हुकूम दिला आहे. सत्तेवर येण्याची काँग्रेस आघाडीची संधी ह्यावेळी तरी हुकली तरीही महायुतीला खिंडार पाडण्याचे काम राष्ट्रवादीचे नेते शरद पवार ह्यांनी चोख बजावले. भाजपाच्या उद्दाम नेतृत्वाला जनतेकडून मिळालेल्या पाठिंब्याच्या जोरावर पवारांनी धडा शिकवला तरीही महायुतीला खिंडार पाडण्याचे काम राष्ट्रवादीचे नेते शरद पवार ह्यांनी चोख बजावले. भाजपाच्या उद्दाम नेतृत्वाला जनतेकडून मिळालेल्या पाठिंब्याच्या जोरावर पवारांनी धडा शिकवला वैयक्तिक स्वार्थासाठी पाच वर्षे भांडत राहणा-या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना सणसणीत चपराक लगावण्याच्या विचारात जनता होतीच. ह्या जनभावनांना प्रोत्साहित करण्याचे काम शरद पवारांनी केले. विशेष म्हणजे झोपी गेलेले काँग्रेस नेतेही खडबडून जागे झाले वैयक्तिक स्वार्थासाठी पाच वर्षे भांडत राहणा-या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना सणसणीत चपराक लगावण्याच्या विचारात जनता होतीच. ह्या जनभावनांना प्रोत्साहित करण्याचे काम शरद पवारांनी केले. विशेष म्हणजे झोपी गेलेले काँग्रेस नेतेही खडबडून जागे झाले राष्ट्रीय नेत्यांच्या भरवशावर न राहता आपापल्या मतदारसंघात निवडून येण्याचा काँग्रेसजनांनी कसून प्रयत्न केला राष्ट्रीय नेत्यांच्या भरवशावर न राहता आपापल्या मतदारसंघात निवडून येण्याचा काँग्रेसजनांनी कसून प्रयत्न केला‘इतर’ २६ जागांवर निवडून आलेल्यांपैकी १५ जणांनी महायुतीला पाठिंबा देण्याचा मनोदय व्यक्त केला. उरलेल्या ११ जणांनी महाआघाडीला आतून बाहेरून कसाही पाठिंबा दिला तरी काँग्रेस महाआघाडी सत्तेवर येऊ शकणार नाही हे उघड आहे. एक मात्र खरे की राज्य विधानसभेच्या निवडणूक भाजपाला सत्तेवरून खाली खेचण्याचा घालवण्याचा काँग्रेस महाआघाडीचा संकल्प सिध्दीस गेला नाही.महायुतीला खिंडार पडले तरी ते भाजपा नेते मान्य करायला तयार नाहीत. शिवसेना नेत्यांनी मात्र निकालाने आमचे डोळे उघडले हे मान्य केले. शिवसेना नेते प्रगल्भ होत आहेत. भाजपा नेत्यांची वक्तव्ये मात्र अजूनही एखाद्या कार्पोरेट कंपनीच्या चीफ एक्झक्युटिव्हसारखी आहेत‘इतर’ २६ जागांवर निवडून आलेल्यांपैकी १५ जणांनी महायुतीला पाठिंबा देण्याचा मनोदय व्यक्त केला. उरलेल्या ११ जणांनी महाआघाडीला आतून बाहेरून कसाही पाठिंबा दिला तरी काँग्रेस महाआघाडी सत्तेवर येऊ शकणार नाही हे उघड आहे. एक मात्र खरे की राज्य विधानसभेच्या निवडणूक भाजपाला सत्तेवरून खाली खेचण्याचा घालवण्याचा काँग्रेस महाआघाडीचा संकल्प सिध्दीस गेला नाही.महायुतीला खिंडार पडले तरी ते भाजपा नेते मान्य करायला तयार नाहीत. शिवसेना नेत्यांनी मात्र निकालाने आमचे डोळे उघडले हे मान्य केले. शिवसेना नेते प्रगल्भ होत आहेत. भाजपा नेत्यांची वक्तव्ये मात्र अजूनही एखाद्या कार्पोरेट कंपनीच्या चीफ एक्झक्युटिव्हसारखी आहेत कंपन्यांच्या बॅलन्सशीटमध्ये आकडे नफा फुगवून सांगण्याची कंपनीप्रमुखांची स्टाईल लर्वांना परिचित आहे. आकडे अशा त-हेने फुगवण्यात येतात ते कोणालाही खोटे आहेत असे सिध्द करता येऊ नये कंपन्यांच्या बॅलन्सशीटमध्ये आकडे नफा फुगवून सांगण्याची कंपनीप्रमुखांची स्टाईल लर्वांना परिचित आहे. आकडे अशा त-हेने फ���गवण्यात येतात ते कोणालाही खोटे आहेत असे सिध्द करता येऊ नये नफा कमी का, असा प्रश्न विचारला तर ‘पाहा, आमची विक्री वाढली आहे’ असे उत्तर कंपनीप्रमुखांकडून आकडेवारीनिशी दिले जाते नफा कमी का, असा प्रश्न विचारला तर ‘पाहा, आमची विक्री वाढली आहे’ असे उत्तर कंपनीप्रमुखांकडून आकडेवारीनिशी दिले जाते आकड्यांमुळे सत्ता मिळू शकते, पण त्यात जनभावनेचे प्रतिबिंब पडतेच असे नाही, विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी दाखवलेली चलाखी कंपनीच्या कार्यकारी अधिकारी दाखवतात त्यापेक्षा कमी नाही. अर्थात कमी जागा मिळाल्या हे सरळ सरळ कबूल करण्यापेक्षा मिळालेल्या जागा, मतदानाची टक्केवारी अशी निरर्थक भाषा फ़डणविसांनी केली. बंडखोरांमुळे महायुतीच्या जागा कमी झाल्या ह्याची कबुली फडणविसांनी देणे जास्त योग्य ठरले असते. निदान त्यामुळे त्यांचा प्रामाणिक चेहरा दिसला असता आकड्यांमुळे सत्ता मिळू शकते, पण त्यात जनभावनेचे प्रतिबिंब पडतेच असे नाही, विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी दाखवलेली चलाखी कंपनीच्या कार्यकारी अधिकारी दाखवतात त्यापेक्षा कमी नाही. अर्थात कमी जागा मिळाल्या हे सरळ सरळ कबूल करण्यापेक्षा मिळालेल्या जागा, मतदानाची टक्केवारी अशी निरर्थक भाषा फ़डणविसांनी केली. बंडखोरांमुळे महायुतीच्या जागा कमी झाल्या ह्याची कबुली फडणविसांनी देणे जास्त योग्य ठरले असते. निदान त्यामुळे त्यांचा प्रामाणिक चेहरा दिसला असता शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरेंच्या प्रेसकॉन्फरन्समध्ये मात्र त्यांचा प्रामाणिकपणा दिसला. तरीही मोठ्या भावाला त्यांनी हुषारीपूर्वक चिमटे काढले हे लपून राहिले नाही शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरेंच्या प्रेसकॉन्फरन्समध्ये मात्र त्यांचा प्रामाणिकपणा दिसला. तरीही मोठ्या भावाला त्यांनी हुषारीपूर्वक चिमटे काढले हे लपून राहिले नाही वेळोवेळी केलेल्या वक्तव्यांमुळे भाजपा नेते उघडे पडले. प्रेसकॉन्फरन्समध्ये जे फडणवीस मान्य करू इच्छित नव्हते ते मह्त्त्वाचे आहे. त्यांच्या सरकारच्या अपु-या आणि प्रभावशून्य कामगिरीमुळे जनतेत नाराजी निर्माण झाली. ती निवडणुकीच्या निकालातही स्पष्टपणे व्यक्त झाली. फ़डणविसांच्या महाजनादेश य़ात्रेपेक्षा उन्हापावसाची पर्वा न करता बुजूर्ग नेते शरद पवार ह्यांनी घेललेल्या प्रचारसभा जनतेला अधिक भावून गेल्या. जरूर नसताना अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी महाराष्ट्रात प्रचारसभा घेतल्या. बरे, घेतल्या तर घेतल्या वेळोवेळी केलेल्या वक्तव्यांमुळे भाजपा नेते उघडे पडले. प्रेसकॉन्फरन्समध्ये जे फडणवीस मान्य करू इच्छित नव्हते ते मह्त्त्वाचे आहे. त्यांच्या सरकारच्या अपु-या आणि प्रभावशून्य कामगिरीमुळे जनतेत नाराजी निर्माण झाली. ती निवडणुकीच्या निकालातही स्पष्टपणे व्यक्त झाली. फ़डणविसांच्या महाजनादेश य़ात्रेपेक्षा उन्हापावसाची पर्वा न करता बुजूर्ग नेते शरद पवार ह्यांनी घेललेल्या प्रचारसभा जनतेला अधिक भावून गेल्या. जरूर नसताना अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी महाराष्ट्रात प्रचारसभा घेतल्या. बरे, घेतल्या तर घेतल्या मराठी माणसांना खुळचट समजण्याची चूक त्यांनी केली. ३७० कलम, राष्ट्रभक्ती-देशभक्ती वगैरेचा नेहमीचा डोस पाजला मराठी माणसांना खुळचट समजण्याची चूक त्यांनी केली. ३७० कलम, राष्ट्रभक्ती-देशभक्ती वगैरेचा नेहमीचा डोस पाजलाविधानसभा निवडणुकीत महायुतीला कमी जागा मिळाल्या. परंतु महायुतीला मिळालेल्या जागा कमी जागा मिळाल्या हे महत्त्वाचे नाही. महत्त्वाचे आहे ते हे की काँग्रेस आघाडीच्या जागा वाढल्या. काँग्रेस आघाडीला जास्त जागा मिळणे हे राज्यातल्या राजकीय बलाबलाच्या दृष्टीने तर महत्त्वाचे आहेच; शिवाय शहा-मोदी ह्या जोडगोळीच्या देशातील राजकीय प्रभावावर वस्तरा चालवणारे ठरू शकते. ‘स्ट्राईकिंग रेट’ कमी झालेला नाही असे सांगण्याची वेळ उद्दामपणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या स्वभावातच नाही. म्हणून ते राज्याचे नेते होण्यास सर्वथा पात्र आहेत. इतकेच नव्हे तर त्यांना देशाच्या पातळीवर आणणे भाजपाच्या हिताचे ठरेल. सध्या देशाच्या पातळीवर वावरणा-या अनेक भाजपा नेत्यांच्या स्वभावात उद्दामपणा पुरेपूर आहे. त्यांचा हाच उद्दामपणा महाराष्ट्र विधानसभेच्या निकालामुळे ठेचला गेलाविधानसभा निवडणुकीत महायुतीला कमी जागा मिळाल्या. परंतु महायुतीला मिळालेल्या जागा कमी जागा मिळाल्या हे महत्त्वाचे नाही. महत्त्वाचे आहे ते हे की काँग्रेस आघाडीच्या जागा वाढल्या. काँग्रेस आघाडीला जास��त जागा मिळणे हे राज्यातल्या राजकीय बलाबलाच्या दृष्टीने तर महत्त्वाचे आहेच; शिवाय शहा-मोदी ह्या जोडगोळीच्या देशातील राजकीय प्रभावावर वस्तरा चालवणारे ठरू शकते. ‘स्ट्राईकिंग रेट’ कमी झालेला नाही असे सांगण्याची वेळ उद्दामपणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या स्वभावातच नाही. म्हणून ते राज्याचे नेते होण्यास सर्वथा पात्र आहेत. इतकेच नव्हे तर त्यांना देशाच्या पातळीवर आणणे भाजपाच्या हिताचे ठरेल. सध्या देशाच्या पातळीवर वावरणा-या अनेक भाजपा नेत्यांच्या स्वभावात उद्दामपणा पुरेपूर आहे. त्यांचा हाच उद्दामपणा महाराष्ट्र विधानसभेच्या निकालामुळे ठेचला गेला सत्तेची वाटचाल ‘आधी ठरवल्यानुसार करू’ हे शिवसेना नेते उध्दव ठाकरे ह्यांचे वक्तव्य पुरेसे संयत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनीदेखील त्यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला. मात्र, दोन्ही पक्षात काय ठरले हे सांगण्यास दोघेजण तयार नाहीत. परंतु वेगवेगळ्या वार्ताहरपरिषदा बरेच काही सांगून गेल्या सत्तेची वाटचाल ‘आधी ठरवल्यानुसार करू’ हे शिवसेना नेते उध्दव ठाकरे ह्यांचे वक्तव्य पुरेसे संयत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनीदेखील त्यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला. मात्र, दोन्ही पक्षात काय ठरले हे सांगण्यास दोघेजण तयार नाहीत. परंतु वेगवेगळ्या वार्ताहरपरिषदा बरेच काही सांगून गेल्या म्हणूनच महाराष्ट्रातही ‘कर्नाटक प्रयोग’ करून पाहण्याच्या दृष्टीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण खडा टाकून पाहिला असावा. अर्थात त्यांना प्रतिसाद देण्याइतके शिवसेनेचे नेते खुळे नाहीत. ह्याउलट आघाडीच्या नेत्यात आपापासात चर्चा करण्याची शरद पवारांची भूमिका रास्त आहे. तरी तूर्त तरी सत्तेचे राजकारण करायचे नाही असे त्यांनी ठरवले असावे. निवडणुकीचा निकाल पाहून आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रीपद देण्याच्या बाबतीत भाजपा खळखळ करणार नाही ह्याचाही पवारांना अंदाज असावा. त्याचे कारण सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया पुष्कळ तर्कसंगत असते हे पवारांना जितके माहित आहे तितके अन्य राजकारण्यांना माहित नाही. ह्या निवडणकीचा एकच संदेश दिसतो, जनतेला गृहित धरण्याची चूक करणा-या राजकीय पक्षाला जनता धडा शिकवल्याशिवाय राहात नाही म्हणूनच महाराष्ट्रातही ‘कर्नाटक प्रयोग’ करून पाहण्याच्या दृष्टीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण खडा टाकून पाहिला असावा. अर्थात त्यांना प्रतिसाद देण्याइतके शिवसेनेचे नेते खुळे नाहीत. ह्याउलट आघाडीच्या नेत्यात आपापासात चर्चा करण्याची शरद पवारांची भूमिका रास्त आहे. तरी तूर्त तरी सत्तेचे राजकारण करायचे नाही असे त्यांनी ठरवले असावे. निवडणुकीचा निकाल पाहून आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रीपद देण्याच्या बाबतीत भाजपा खळखळ करणार नाही ह्याचाही पवारांना अंदाज असावा. त्याचे कारण सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया पुष्कळ तर्कसंगत असते हे पवारांना जितके माहित आहे तितके अन्य राजकारण्यांना माहित नाही. ह्या निवडणकीचा एकच संदेश दिसतो, जनतेला गृहित धरण्याची चूक करणा-या राजकीय पक्षाला जनता धडा शिकवल्याशिवाय राहात नाही लोकशाहीत विरोधी नेत्यांविरूध्द कोर्टकचे-या लावण्याचे सूडाचे राजकारण अंगलट येऊ शकते. एखादा पक्ष संपुष्टात आणण्याच्या मूर्खपणाच्या व्देषमूलक वल्गना निदान देशाचे नेते म्हणवणा-यांनी तरी करू नये लोकशाहीत विरोधी नेत्यांविरूध्द कोर्टकचे-या लावण्याचे सूडाचे राजकारण अंगलट येऊ शकते. एखादा पक्ष संपुष्टात आणण्याच्या मूर्खपणाच्या व्देषमूलक वल्गना निदान देशाचे नेते म्हणवणा-यांनी तरी करू नये अजूनही राज्याचा कौल सक्षम विरोधी पक्षाला आहे अजूनही राज्याचा कौल सक्षम विरोधी पक्षाला आहेरमेश झवर ज्येष्ठ पत्रकार\nMarathiBlogs : मराठीब्लॉग्स हे संकेतस्थळ सर्व मराठी वाचकांसाठी आहे. MarathiBlogs : मराठीब्लॉग्स या संकेतस्थळावर आपण इंटरनेट च्या माया जाळावरील आपल्या आवडीची कोणतीही लिंक इतर अनेक मराठी वाचकांबरोबर शेअर करू शकता. Learn More >\nलॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/03/Health-Minister-Rajesh-Tope.html", "date_download": "2020-10-01T08:48:43Z", "digest": "sha1:XHLIWEKWPH5WL3MBB6FXCUZFZQ7BFN3M", "length": 12757, "nlines": 100, "source_domain": "www.esuper9.com", "title": "संकटाच्या काळात डॉक्टरांनी रूग्णालंय, क्लिनिक बंद करून असंवेदनशीलता दाखवू नये - आरोग्यमंत्री राजेश टोपे - esuper9", "raw_content": "\nHome > Corona > संकटाच्या काळात डॉक्टरांनी रूग्णालंय, क्लिनिक बंद करून असंवेदनशीलता दाखवू नये - आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसंकटाच्या काळात डॉक्टरांनी रूग्णालंय, क्लिनिक बंद करून असंवेदनशीलता दाखवू नये - आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसंकटाच्या काळात डॉक्टरांनी रूग्णालंय, क्लिनिक बंद करून असंवेदनशीलता दाखवू नये - आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा १३५ वर पोहोचल आहे. तर दुसरीकडे ज्यांना करोनाची लागण झाली होती त्यांचा आजार बराही झाला आहे. करोना बरा होतो हे लक्षात घेण्याची गरज आहे, असं मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं. गुरूवारी झालेल्या बैठकीत आम्ही महत्त्वाच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. संकटाच्या काळात डॉक्टरांनी रूग्णालंय, क्लिनिक बंद करून असंवेदनशीलता दाखवू नये, अस आवाहनही त्यांनी राज्यातील खासगी डॉक्टरांना केलं आहे.\nअनेक ठिकाणी अनेक रुग्णालयं भीतीपोटी बंद केलेत. हे अयोग्य आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर हे देवासमान असतात. डॉक्टरांनी आपली रूग्णालये सुरू ठेवावी, आपण अशा परिस्थितीत असंवेदनशीलता दाखवली तर सामान्य जनतेनं कोणाकडे जावं असा सवाल टोपे यांनी केला. आम्ही सर्वांना सुचित केलं आहे रूग्णालये सुरू राहतील. कोणालाही त्रास होणार नाही. डॉक्टरांनी आपली रूग्णालये सुरू ठेवावी. करोना बाजूला ठेवावा. त्याव्यतिरिक्त आणखीही आजार आहेत. काही आपात्कालिन परिस्थितीत जर कोणाला काही मदत हवी असेल तर त्यांनी जावं कोणाकडे. त्यांनी आपली क्लिनिकही सुरू ठेवावी, असं टोपे म्हणाले.\nसध्या आपल्याकडे सात ते आठ दिवसाचा रक्तसाठा आहे. रक्तपेढीच्या प्रमुखांनी आम्हाला ही माहिती दिली. रक्ताची जागा आणखी कोणाला घेता येत नाही. ती फार काळ साठवण्याचीही गोष्ट नाही. रक्त हे केवळ करोनासाठीच लागतं असं नाही. अनेक उपचारांसाठी रक्ताची आवश्यकता भासते. रक्तदानासाठी डोनेशनसाठी आपण कॅम्प आयोजित केले पाहिजेत. परंतु आदेशाचा भंगही झाला नाही पाहिजे, असंही आम्ही ठरवलं आहे, असं टोपे म्हणाले. सध्या पीपीई एन ९५ च्या उत्पादनसाठी प्रयत्न सुरू आहेत. रोगप्रतिकारशक्ती आणि योग्य उपचारानं करोना हा आजार बरा होऊ शकतो, असंही त्यांनी नमूद केलं.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/16/they-arrested-for-robbing-a-box-of-liquor/", "date_download": "2020-10-01T07:15:17Z", "digest": "sha1:MHUKZZUYXEM5NEDN4M7H62LMQOID2U2X", "length": 10361, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "'ते' दारुचे बॉक्स लुटणारे दोघे जेरबंद - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nमोठी बातमी : जिल्ह्यातील ‘ह्या’ पोलीस अधिकार्यांच्या झाल्या बदल्या\nअहमदनगर जिल्ह्यातील ‘हे’ शहर 4 दिवस बंद\nHome/Ahmednagar News/‘ते’ दारुचे बॉक्स लुटणारे दोघे जेरबंद\n‘ते’ दारुचे बॉक्स लुटणारे दोघे जेरबंद\nअहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- सोनई येथील सरकारमान्य देशी दारुचे दुकान फोडून दारुचे 23 बॉक्स चोरटयांनी लांबविल्याची घटना 12 ते ते 14 सप्टेंबर दरम्यान घडली होती. या प्रकरणी सोनई पोलीसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.\nअजय राजेंद्र शिंदे (वय 21) रा.सोनई व हरि विलास साळूंके (वय 18) रा. सोनई असे या आरोपींचे नवे असून त्या दोघांना 19 सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.\nया बाबत माहिती अशी : सोनई येथील नवी पेठेतील व्यंकटेश रामस्वामी पालेपवार यांचे सरकारमान्य देशी दारुचे दुकान आहे लॉकडाऊन च्या काळात हे दुकान पुर्णपणे बंद असताना\nदि.12 ते ते 14 सप्टेंबर दरम्यान हे दुकान फोडून चोरी केली होती. तशी फिर्याद सोनई पोलीस ठाण्यात दाखल होती. सोनई पोलीसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कौशल्याने तपास करुन सदर आरोपींना अटक केली.\nया आरोपींनी आणखी एका घरफोडीची कबुली दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जनार्धन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस करत आहेत.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://menakaprakashan.com/tag/july/", "date_download": "2020-10-01T07:14:49Z", "digest": "sha1:DUH7N32N2BUAGWPX4JARBJ4RDWNRKJCI", "length": 6070, "nlines": 207, "source_domain": "menakaprakashan.com", "title": "July | Menaka Prakashan", "raw_content": "\nदिवाळी २०१८ (Diwali 2018)\nद ग्रेट बँक रॉबरी\nतूच कर्ता आणि करविता\nलेह लडाख – एक आत्मिक अनुभव\nअमेरिकन ‘ मेल्टिंग पॉट’\nकेल्याने देशाटन, होते स्वतःची पहचान\nतूच कर्ता आणि करविता\nसिंधुआज्जींची उगम कहाणी (थोडी पार्श्वभूमी)\nसाज, ठुशी आणि टिका\nदिवाळी २०१८ (Diwali 2018)\nस्वच्छ गाव… एक अभियान\nलिंबू सरबत बुक ऑफ रेकॉडर्स\nस्वच्छ गाव… एक अभियान\nलिंबू सरबत बुक ऑफ रेकॉडर्स\nद ग्रेट बँक रॉबरी\nतूच कर्ता आणि करविता\nलेह लडाख – एक आत्मिक अनुभव\nअमेरिकन ‘ मेल्टिंग पॉट’\nकेल्याने देशाटन, होते स्वतःची पहचान\nतूच कर्ता आणि करविता\nसिंधुआज्जींची उगम कहाणी (थोडी पार्श्वभूमी)\nसाज, ठुशी आणि टिका\nदिवाळी २०१८ (Diwali 2018)\nस्वच्छ गाव… एक अभियान\nलिंबू सरबत बुक ऑफ रेकॉडर्स\nस्वच्छ गाव… एक अभियान\nलिंबू सरबत बुक ऑफ रेकॉडर्स\nसावरे कहा लगायी देर / अनुराधा गुरव / मेनका / जुलै १९७४\nएक प्रेमकथा, आणि दुसरी / मनोरमा बापट / मेनका / जुलै १९९१\nerror: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2020-10-01T08:08:19Z", "digest": "sha1:5MYYQL7TWKUUKIZUIPHGR464JMUEEV4L", "length": 42539, "nlines": 266, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पांडुरंग सदाशिव साने - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nसाने गुरुजी (जन्म : २४ डिसेंबर १८९९; मृत्यू : ११ जून १९५०) हे मराठीतले एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक होते.\n३ माणगावचे आणि पुण्याचे साने गुरुजी स्मारक\n५ आंतरभारती साहित्य संवाद संमेलन\n७ साने गुरुजी यांचे प्रकाशित साहित्य (सुमा��े ८० पुस्तके)\nसाने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर, इ.स. १८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती.\nशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.\nइ.स. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इ.स. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी ‘कॉंग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढले. दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील कॉंग्रेस अधिवेशन (१९३६) यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप काम केले. इ.स. १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार केला. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी 'मैला वाहणे' व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली.\nसाने गुरुजी यांनी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली.\n‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून साने गुरुजीच्या देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील बलसागर भारत होवो सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.\nसाने गुरुजी यांच्या हस्ताक्षरातील एक कविता\nराष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मराया हो \nसमाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला महात्मा गांधींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला, तो शेवटपर्यंत मिळाला नाही. अखेर साने गुरुजींनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.\nस्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः तमिळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित 'गीता प्रवचनेसुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात (१९३२) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. तसेच पुढे बंगलोर येथील तुरुंगात असताना त्यांनी तिरुवल्लिवर नावाच्या कवीच्या 'कुरल' नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर केले. नंतर फ्रेंच भाषेतील Les Misérables या कादंबरीचे 'दु:खी' या नावाने मराठीत अनुवादन केले. डॉ. हेन्‍री थॉमस या जगप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाच्या The story of human race या पुस्तकाचे मराठीत 'मानवजातीचा इतिहास' असे भाषांतर केले. 'करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाच��' हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते. मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली. साने गुरुजींचे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर निरतिशय प्रेम होते. त्यानी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला. तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रे लिहिली. त्यांचे 'मोरी गाय' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. मातृहृदयी गुरुजींनी आई वडिलांच्या प्रेमावर 'मोलकरीण' नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली ज्यावर पुढे जाऊन मराठी चित्रपट निघाला. गुरुजींनी लिहिलेली 'खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे' ही कविता :-\nजगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित\nतया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे\nजयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती\nतया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे\nसमस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा\nअनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे\nसदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल\nतया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे\nकुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे\nसमस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे\nप्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी\nकुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे\nअसे जे आपणापाशी असे, जे वित्‍त वा विद्या\nसदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे\nभरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात\nसदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे\nअसे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे\nपरार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे\nजयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा\nत्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे\nही कविता भारतीय संस्कृतीची द्योतक आहे. त्यांनी आपल्या प्रेमळ व्यक्तित्वाने पुढील पिढीतील एस.एम. जोशी, ग.प्र. प्रधान, दादा गुजर, ना.ग. गोरे, प्रकाशभाई मोहाडीकर, प्रा. प्र.द. पुराणिक, मधु दंडवते, यदुनाथ थत्ते, रा.ग. जाधव,राजा मंगळवेढेकर, वा.रा. सोनार, शांतीलाल पटणी, सी.न. वाणी, इत्यादी अनेक थोर व्यक्तित्वे घडविली.\n१९३० मध्ये साने गुरुजी त्रिचनापल्लीच्या तुरुंगात होते. त्यावेळी दक्षिणेकडच्या अनेक भाषिकांशी त्यांचा संबंध आला. अनेक भाषांचे वैभव आपल्याला अज्ञात असल्याचे त्यांना जाणवले. आपण भारतात राहत असूनही इथल्या वेगवेगळ्या प्रांतांत बोलल्या जाणाऱ्या भाषांची माहिती आपल्याला नसते; या भाषा शिकायच्या असल्यास तशी संस्थाही आपल्याकडे नाही याची खंत नेहमी साने गुरुजींना वाटायची. यातूनच 'आंतरभारती'ची संकल्पना त्यांना सुचली.\nप्रांतीयता या भारतीयाच्या एकत्वाला बाधक ठरणार असे त्यांना वाटू लागल्यामुळे त्यांनी प्रांताप्रांतांतील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधुत्वाचे वातावरण वाढावे, यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात, चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. त्यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनाप्रमाणे काही सोय करावी, ही मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलनामध्ये याच ठरावावर बोलताना व्यक्त केली होती[ संदर्भ हवा ]. त्यासाठी त्यांनी काही पैसाही गोळा केला होता. पण हे कार्य अपुरे असतानाच ११ जून, इ.स. १९५० रोजी त्यांनी आत्महत्या केली.\nमाणगावचे आणि पुण्याचे साने गुरुजी स्मारक[संपादन]\nसाने गुरुजींच्या स्मरणार्थ 'साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक' या नावाची संस्था महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातल्या माणगाव नजीकच्या वडघर मुद्रे या निसर्गरम्य गावात आहे. १९९९मध्ये ३६ एकर जागेवर या संस्थेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले.. यामध्ये विद्यार्थांच्या शिबिरासाठी दोन डॉरमिटरीज (सामुदायिक शयनगृहे) आणि कॅम्पिंग ग्राउंड्ज बांधण्यात आली होती. साडेतीनशे विद्यार्थी मावतील इतकी या डॉरमिटरींची क्षमता आहे. युवा श्रमसंस्कार छावणी, वर्षारंग, प्रेरणा प्रबोधन शिबिर मालिका, मित्रमेळावा, अभिव्यक्ती शिबिर, राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरे, साहित्यसंवाद, भाषा अनुवाद कार्यशाळा असे अनेक उपक्रम या संस्थेत नियमित होत असतात. शाळांच्या अनेक उपक्रमांसाठीही या डॉरमेट्री उपलब्ध करून दिल्या जातात.\nया संस्थेने (२००९ साली) प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम हाती घेतले होते. या दुसऱ्या टप्प्यात 'साने गुरुजी भवन' आणि 'आंतरभारती अनुवाद केंद' अशा दोन प्रकल्पांची योजना आखली होती.. साने गुरुजींच्या कार्याचा आढावा घेणारे कायमस्वरूपी प्रदर्शन 'सानेगुरुजी भवना'मध्ये होणार आहे. साने गुरुजींचे स्मारक उभारणे हा या भवनामागचा उद्देश आहे. तसेच 'आंतरभारती अनुवाद केंद्र' हे साने गुरुजींनी पाहिलेल्या स्वप्नांची प्रत���कृती असेल. हे केंद कॉंप्युटर, इंटरनेट, ऑडियो-व्हिज्युअल रूम अशा सोयीसुविधांनी सज्ज असेल. इथे सुसज्ज लायब्ररीही सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. या लायब्ररीमध्ये लेखक, अभ्यासक, साहित्यिक शांतपणे संशोधन, अभ्यास करू शकतील, अशी संस्थेची योजना आहे. साने गुरुजींचे आंतरभारतीचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ही संस्था झटत आहे.\nपुण्यातही दांडेकर पुलाजवळ दत्तवाडीत साने गुरुजींचे स्मारक आहे. हे पुण्यातील उत्कृष्ट सभागृहांपैकी एक आहे. प्रायोगिक रंगभूमीच्या विविध विषयांवरील नाटकांच्या सादरीकरणासाठी या स्मारकाजवळ बॅ.नाथ पै रंगमंच या छोट्या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली.\nसाने गुरुजी यांनी आपल्या आयुष्यातली शेवटची अनेक वर्षे रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णैजवळच्या आपल्या मूळ गावी-पालगड गावी काढली. तेथे त्यांचे राहते घर आजही चांगल्या प्रकारे ठेवले आहे ते ज्या शाळेत जात होते ती प्राथमिक शाळाही आज चालू आहे. पालगड हे मंडणगडनजीक दापोली तालुक्यात दुर्गम भागात आहे. जाणते पर्यटक या गावाला व घराला आवर्जून भेट देतात.\nसाने गुरुजींची पुतणी सुधाताई बोहोडा यांनी साने गुरुजींचे हे राहते घर राष्ट्राला अर्पण केले. त्यानंतर या घराची देखभाल वडघरचे साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ही संस्था करत आली आहे.\nआंतरभारती साहित्य संवाद संमेलन[संपादन]\n२०१२ सालचे आंतरभारती साहित्य संवाद संमेलन माणगावला याच संस्थेत झाले. आधीची संमेलने मुंबईत झाली होती.\nगुरुजींनी विपुल साहित्य लिहिले[१]. कादंबऱ्या, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांची एकूण ७३ पुस्तके वरदा प्रकाशनाने ३६ खंडांत पुन:प्रकाशित केली आहेत. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम या गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रितीने वर्णन केले आहेत. कुमारांच्यासाठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली, प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले, माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली. त्यांची ’श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने गाजली.\nसाने गुरुजी यांचे प्रकाशित साहित्य (सुमारे ८० पुस्तके)[संपादन]\nसाने गुरुजी यांचे हस्ताक्षर\nअमोल गोष्टी (हे पुस्तक बोलके पुस्तक-Audio book म्हणून पण मिळते)\nपंडित ईश्वरचंद्र विद्यासागर (चरित्र)\nकला आणि इतर निबंध\nकल्की अर्थात संस्कृतीचे भविष्य\n'कुरल' नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठी भाषांतर\nबापूजींच्या गोड गोष्टी (गांधींचे चरित्र)\nमहात्मा गांधींचे दर्शन (चरित्र)\nगोड गोष्टी (कथामाला), भाग १ ते १०\nभाग १ - खरा मित्र\nभाग २ - घामाची फुले\nभाग ३ - मनूबाबा\nभाग ४ - फुलाचा प्रयोग\nभाग ५ - दुःखी\nभाग ६ - सोराब आणि रुस्तुम\nभाग ७ - बेबी सरोजा\nभाग ८ - करुणादेवी\nभाग ९ - यती की पती\nभाग १० - चित्रा नि चारू\nगोड निबंध भाग १, २, ३\nमहात्मा गौतम बुद्ध (चरित्र)\nजीवनाचे शिल्पकार (राजवाडे, टागोर, ईश्वरचंद्र, शिशिरकुमार आणि काही इतर चरित्रे)\nभारतीय संस्कृती (मराठीसह इंग्रजी आणि अन्य भारतीय भाषांत)\nमेंग चियांग आणि इतर गोष्टी\nश्री शिवराय (चरित्र, ८ भाग)\nश्याम खंड १, २ (हे पुस्तकही बोलके पुस्तक म्हणून मिळते.)\nभगवान श्रीकृष्ण (चरित्र, ८ भाग)\nसमाजधर्म. (लेखक : भगिनी निवेदिता व साने गुरुजी)\nसोनसाखळी व इतर कथा\nराष्ट्रीय हिंदुधर्म. (भगिनी निवेदिता यांच्या मूळ पुस्तकाचा अनुवाद)\nहिमालयाची शिखरे व इतर चरित्रे\nसाने गुरुजींवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. त्यांतल्या काही पुस्तकांची आणि लेखकांची नावे :-\nआपले साने गुरुजी (लेखक - डॉ. विश्वास पाटील)\nजीवनयोगी साने गुरुजी (डॉ. [[रामचंद्र देखणे[[)\nनिवडक साने गुरुजी (रा.ग. जाधव)\nमराठीतील संस्कारवादी साहित्याचा विशेषतः साने गुरुजींच्या वाङ्मयाचा चिकित्सक अभ्यास (प्रा.डाॅ. ए.बी. पाटील)\nमहाराष्ट्राची आई साने गुरुजी (वि.दा. पिंपळे)\nमृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी साने गुरुजी (आचार्य अत्रे)\nसाने गुरुजी (यदुनाथ थत्ते, रामेश्वर दयाल दुबे)\nसाने गुरुजी आणि पंढरपूर मंदिरप्रवेश चळवळीचे अध्यात्म (आत्माराम वाळिंजकर)\nसाने गुरुजी : एक विचार (संजय साबळे)\nसाने गुरुजी गौरव ग्रंथ (संपादक - रा.तु. भगत)\nसाने गुरुजी जीवन परिचय (यदुनाथ थत्ते)\nसाने गुरुजी - जीवन, साहित्य आणि विचार (लेखक \nसाने गुरुजी पुनर्मूल्यांकन (भालचंद्र नेमाडे)\nसाने गुरुजी यांची सुविचार संपदा (वि.गो. दुर्गे)\nसाने गुरुजी साहित्य संकलन (प्रेम सिंह)\nसेनानी साने गुरुजी (राजा मंगळवेढेकर)\nयांचे अथवा यांच्याशी संबंधित लेखन मराठी विकिस्रोतावर उपलब्ध आहे.:\nसाने गुरुजीः स्फूर्तिगीतं, 'श्यामची आई' ते 'प्राणार्पणा'पर्यंतचा प्रवास; ओंकार करंबेळकर; बीबीसी मराठी; 11 जून 2019\n\"मातीतले कोहिनूर साने गुरुजी\". मराठीमाती.\n\"वंदेमातरम.कॉम - पांडुरंग सदाशिव साने यांचा अल्पपरिचय\" (इंग्लिश भाषेत). CS1 maint: unrecognized language (link)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n^ साने. \"संपूर्ण साहित्य साने गुरुजी\".\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nइ.स. १९५० मधील मृत्यू\nइ.स. १८९९ मधील जन्म\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जुलै २०२० रोजी १९:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/rs10-lakh-fraud-in-nagpur/", "date_download": "2020-10-01T08:43:04Z", "digest": "sha1:XXH36YHU6YD5RCQSNFKKBIUWUCXKSKO2", "length": 6503, "nlines": 154, "source_domain": "ournagpur.com", "title": "नागपुरात डॉक्टरसह तिघांची १० लाखांनी फसवणूक", "raw_content": "\nHome Maharashtra नागपुरात डॉक्टरसह तिघांची १० लाखांनी फसवणूक\nनागपुरात डॉक्टरसह तिघांची १० लाखांनी फसवणूक\nनागपूर : खासगी फायनान्स कंपनीचा मॅनेजर असल्याचे सांगून डॉक्टरसह तिघांना १०.६५ लाख रुपयांनी गंडविल्याचे प्रकरण समोर आले आहे. फसवणूक करणाऱ्या अमरावतीच्या अनुज नरेंद्र भुयार (३७) नामक तरुणाला बजाजनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी अनुज खाजगी फायनान्स कंपनीत मॅनेजर होता. घोटाळा करण्याच्या आरोपात कंपनीने त्याला कामावरून काढले होते. त्यानंतर तो लोकांना जाळ्यात ओढत होता. त्याला कंपनीशी जुळलेल्या लोकांची माहिती होती. तो लोकांना गुंतवणूक केल्यास अधिक व्याज देण्याचे व विमा काढण्याचे आमिष दाखवत होता. त्याने अमरावतीचे डॉ. योगेश बोंडे, डॉ. चैतन्य कायंदे ��� प्रेमानंद टकोरे यांच्याकडून १०.६५ लाख रुपये वसूल केले. काही दिवसानंतर लोकांना अनुजचे सत्य लक्षात आले. त्यातील प्रेमानंद टकोरे यांनी बजाजनगर पोलीस स्टेशनला तक्रार केली. पोलिसांनी फसवणुकीचे प्रकरण दाखल करीत आरोपी अनुजला अटक केली.\nPrevious articleनागपुरातील नरेंद्र हिवरे यांना गृहमंत्री पदक\nNext articleमालमत्ता कर व पाणी बिल ५० टक्के माफ करा\nकोव्हिडमध्ये घ्या डोळ्यांची विशेष काळजी\nCoronaVirus in Nagpur : नागपुरात ९८२ नवीन पॉझिटिव्ह, ३८ रुग्णांचा मृत्यू\nसीताबर्डीतील हॉकर्स अतिक्रमणावर भूमिका : मांडा हायकोर्टाचा आदेश\nयुवक काँग्रेसकडून नागपुरात मुख्यमंत्री योगी यांच्या पुतळ्याचे दहन\nनागपुरात अवैध दारूविक्रीत दोन गटात मारहाण , चार जखमी\nकोव्हिडमध्ये घ्या डोळ्यांची विशेष काळजी\nCoronaVirus in Nagpur : नागपुरात ९८२ नवीन पॉझिटिव्ह, ३८ रुग्णांचा मृत्यू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/67924", "date_download": "2020-10-01T08:49:22Z", "digest": "sha1:GAZ3IM2WPFYU3WTDVX2RXBSU63ZQEDNI", "length": 25288, "nlines": 364, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोलीकरांचे २०१८ च्या दिवाळी अंकांमधील साहित्य | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोलीकरांचे २०१८ च्या दिवाळी अंकांमधील साहित्य\nमायबोलीकरांचे २०१८ च्या दिवाळी अंकांमधील साहित्य\nआपले बरेच मायबोलीकर वर्षभर उत्तमोत्तम लिखाण करत असतात. शिवाय विविध दिवाळी अंकांमध्येसुद्धा त्यांचं साहित्य प्रकाशित होत असते. ओळखीच्या, आवडत्या आणि दर्जेदार लिहीणार्या मायबोलीकरांचे दिवाळी अंकांमधील लेखन वाचायची उत्सुकता आहे. या वेळेस कुणाकुणाचे साहित्य कोणकोणत्या दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध झाले आहे बरे ते कमेंटीमध्ये येऊ द्या.\nविनिता.झक्कास यांनी सुचवल्याप्रमाणे मूळ लेखात दिवाळी अंक - लेखक पेष्टवीत आहे :\nमुशाफिरी : पूनम, आनंदयात्री, अनया, आतिवास, अस्चिग, अ‍ॅस्ट्रोनॉट विनय, फूल, शाली\nपासवर्ड : अ‍ॅस्ट्रोनॉट विनय, निनाद, वावे, इंद्रधनुष्य (फोटोफीचर)\nआवाज दिवाळी अंकातले मायबोलीकर - मोहना, बोबो (निलेश मालवणकर ), ऍस्ट्रोनॉट विनय, onlynit26 (नितीन राणे )\nसारांश' व 'क्रांती अग्रणी पर्व ' च्या दिवाळी अंकात माझ्या कथा आहेत Happy - विनिता माने - पिसाळ\nयावेळी माझं साहित्य खालील दिवाळी अंकांत प्रकाशित झालंय :\n६) पाटकरांच्या आवाजमध्ये विनोदी कथा\n७) मेनका प्रकाशनाच्या जत्रामध्ये विनोदी कथा\n९) कोमसापच्या झपुर्झा मधे दोन क्षणिका\nअजून दोनतीन ठिकाणी पाठवल्या होत्या, घेतल्या की नाही अजून कळालं नाही.\nSubmitted by अॅस्ट्रोनाट विनय (विनय खंडागळे )\nसुभाषित दिवाळी अंकात माझी एक विनोदी कथा आलेली आहे\nमाझ्या कथा खालील दिवाळी अंकात आहेत.\n२. श्री. व सौ.\n५. मेहता ग्रंथ जगत\n११. फ्रान्स महाराष्ट्र मंडळ (ललित)\nक्रमांक ९ ते १२ भारताबाहेर किंवा आंतरजालीय आहेत.\nSubmitted by मोहना (मोहना प्रभुदेसाई जोगळेकर )\nमाझे लेखन ‘लोकसत्ता’ व ‘ऋतुरंग’ दिवाळी अंकांमध्ये प्रकाशित झाले आहे.\nSubmitted by झुलेलाल (दिनेश गुणे)\nदिवाळी अंकांत झळकलेल्या मायबोलीकर लेखकांचे अभिनंदन.\nयावर्षी माझ्या कथा खालील दिवाळी अंकांमध्ये आहेत.\n1. हंस - यात माझ्या पाच लघुतर कथा वाचता येतील.\n2. धनंजय - विज्ञान कम रहस्यकथा\nयाव्यतिरिक्त आणखी दोन-तीन दिवाळी अंकांना कथा पाठवल्या होत्या. त्या छापून येणार आहेत का, हे कळायचं बाकी आहे.\nSubmitted by बोबो निलेश (निलेश मालवणकर )\nमाझ्या कथा खालील दिवाळी अंकात प्रसिद्ध होतील.\nनक्की वाचा आणि अभिप्राय द्या\nभवताल' च्या ह्या वर्षीच्या अंकात मायबोलीकर वरदा ह्यांचा इनामगाववर लेख आहे.\nनवल मध्ये अश्चिग - आशिष महाबळचीही कथा आहे.\nउदा. बेफिकीर, मुग्धमानसी, मोहना, वरदा, दाद, ऍस्ट्रोनट विनय, पूनम, नंदिनी, विकु, कचा, बोबो, मी_अनु, विनिता,चैतन्य, अतुल ठाकूर वगैरे मंडळींचे लिखाण यापूर्वी दिवाळी अंकांमध्ये आल्याचे आठवते. इतरही बरीच मोठमोठी मंडळी आहेत.\nहेहे, काश ऐसा होता ☺️☺️यावेळी\nहेहे, काश ऐसा होता ☺️☺️यावेळी कुठे काय यावं असं भारी कै लिहिलंय नाहीये मागच्या वर्षात.फूडच्या वर्षाला बघू दिवाळीला.\nमुशाफिरी : पूनम, आनंदयात्री,\nमुशाफिरी : पूनम, आनंदयात्री, अनया, आतिवास, अस्चिग, अ‍ॅस्ट्रोनॉट विनय, फूल, शाली\nपासवर्ड : अ‍ॅस्ट्रोनॉट विनय, निनाद, वावे, इंद्रधनुष्य (फोटोफीचर)\n<<मुशाफिरी : पूनम, आनंदयात्री\n<<मुशाफिरी : पूनम, आनंदयात्री, अनया, आतिवास, अस्चिग, अ‍ॅस्ट्रोनॉट विनय, फूल, शाली\nपासवर्ड : अ‍ॅस्ट्रोनॉट विनय, निनाद, वावे, इंद्रधनुष्य (फोटोफीचर)\nनवीन Submitted by ललिता-प्रीति >>\nनुकत्याच हाती आलेल्या सूत्रांनुसार आवाज दिवाळी अंकातले मायबोलीकर - मोहना, बोबो (निलेश मालवणकर ), ऍस्ट्रोनॉट विनय, onlynit26 (नितीन राणे )\nनवीन कथा विषयांचा अभ्यास सुरु\nनवीन कथा वि��यांचा अभ्यास सुरु असल्याने ह्या वर्षी दिवाळी अंकांना जरा बाजूला ठेवलेले.\nतरीही...'सारांश' व 'क्रांती अग्रणी पर्व ' च्या दिवाळी अंकात माझ्या कथा आहेत - विनिता माने - पिसाळ\nसर्व लेखक माबोकरांचे खास\nसर्व लेखक माबोकरांचे खास अभिनंदन __/\\__\nदिवाळी अंकांत झळकलेल्या सर्व\nदिवाळी अंकांत झळकलेल्या सर्व मायबोलीकर मंडळींचे अभिनंदन\nयावेळी माझं साहित्य खालील\nयावेळी माझं साहित्य खालील दिवाळी अंकांत प्रकाशित झालंय :\n६) पाटकरांच्या आवाजमध्ये विनोदी कथा\n७) मेनका प्रकाशनाच्या जत्रामध्ये विनोदी कथा\n९) कोमसापच्या झपुर्झा मधे दोन क्षणिका\nअजून दोनतीन ठिकाणी पाठवल्या होत्या, घेतल्या की नाही अजून कळालं नाही.\nपूनम, आनंदयात्री, अनया, आतिवास, अस्चिग, फूल, शाली\nनिनाद, बोबो, वावे, इंद्रधनुष्य,पराग... आणि अजून नवीन आयडी\nआपण कुठेकुठे झळकलात कृपया सांगाल का\nमाझ्या कथा खालील दिवाळी अंकात आहेत.\n२. श्री. व सौ.\n५. मेहता ग्रंथ जगत\n११. फ्रान्स महाराष्ट्र मंडळ (ललित)\nक्रमांक ९ ते १२ भारताबाहेर किंवा आंतरजालीय आहेत.\n<< यावेळी माझं साहित्य खालील\n<< यावेळी माझं साहित्य खालील दिवाळी अंकांत प्रकाशित झालंय :\n६) पाटकरांच्या आवाजमध्ये विनोदी कथा\n७) मेनका प्रकाशनाच्या जत्रामध्ये विनोदी कथा\n९) कोमसापच्या झपुर्झा मधे दोन क्षणिका\nअजून दोनतीन ठिकाणी पाठवल्या होत्या, घेतल्या की नाही अजून कळालं नाही.\n जबरदस्त . अभिनंदन .\nमाझ्या कथा खालील दिवाळी अंकात\n<<<. माझ्या कथा खालील दिवाळी अंकात आहेत.\n२. श्री. व सौ.\n५. मेहता ग्रंथ जगत\n११. फ्रान्स महाराष्ट्र मंडळ\nक्रमांक ९ ते १२ भारताबाहेर किंवा आंतरजालीय आहेत.\nअप्रतिम. अभिनंदन मोहना मॅडम. या वर्षी तुमची दिवाळी अगदी धुमधडाक्यात साजरी करताय\nवाचनप्रेमी, दोन वर्षांपूर्वी बोबो - निलेश मालवणकरांच्या डझनभर आल्या होत्या गोष्टी. त्यांच्याकडून घेतली स्फुर्ती\nदिवाळी अंकांत झळकलेल्या सर्व\nदिवाळी अंकांत झळकलेल्या सर्व मायबोलीकर मंडळींचे अभिनंदन>+१\nदिवाळी अंकांत झळकलेल्या सर्व\nदिवाळी अंकांत झळकलेल्या सर्व मायबोलीकर मंडळींचे अभिनंदन\nउपयुक्त लेख. सर्व लेखकांचे\nउपयुक्त लेख. सर्व लेखकांचे अभिनंदन\nसगळ्या माबो लेखकांचे अभिनंदन\nमाझे लेखन ‘लोकसत्ता’ व\nमाझे लेखन ‘लोकसत्ता’ व ‘ऋतुरंग’ दिवाळी अंकांमध्ये प्रकाशित झाले आहे.\nवा अभिनंदन सर्वांचे.कसली छा\nवा अभिनंदन सर्वांचे.कसली छा गयी आहे मायबोलि\nया सगळ्यांचे इ-अंक किंवा हार्ड कॉपी विकत घेऊन वाचेन.\nदिवाळी अंकांमधून साहित्य प्रकाशित झालेल्या समस्त मायबोलीकरांचे अभिनंदन\nया दिवाळीला भारी कै न लिहिल्याबद्दल mi_anu यांचा णिशेद\nया दिवाळीला भारी कै न\nया दिवाळीला भारी कै न लिहिल्याबद्दल mi_anu यांचा णिशेद >>\nदिवाळी अंकांत झळकलेल्या मायबोलीकर लेखकांचे अभिनंदन.\nयावर्षी माझ्या कथा खालील दिवाळी अंकांमध्ये आहेत.\n1. हंस - यात माझ्या पाच लघुतर कथा वाचता येतील.\n2. धनंजय - विज्ञान कम रहस्यकथा\nयाव्यतिरिक्त आणखी दोन-तीन दिवाळी अंकांना कथा पाठवल्या होत्या. त्या छापून येणार आहेत का, हे कळायचं बाकी आहे.\nमाझ्या कथा खालील दिवाळी अंकात\nमाझ्या कथा खालील दिवाळी अंकात प्रसिद्ध होतील.\nनक्की वाचा आणि अभिप्राय द्या\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/16049", "date_download": "2020-10-01T09:01:45Z", "digest": "sha1:JQBSGDDWWQLA3NRCWSU5QORUZHUHSVNW", "length": 3421, "nlines": 83, "source_domain": "www.maayboli.com", "title": "छोट्याचे जेवण : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /छोट्याचे जेवण\nपाऽर सगळं चाटु पुसु\nखेळु नंतर लुटुपुटु ....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/headlines/mla-medha-kulkarni-played-kho-kho-on-cm-chashak-kho-kho-tournament-opening-ceremony-12375.html", "date_download": "2020-10-01T07:52:42Z", "digest": "sha1:CTFLA7EEBHFKHKUWT5KZFDCSSVLWN5JJ", "length": 15587, "nlines": 194, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "TV9 Marathi : आमदार मेधा कुलकर्णी भरजरी साडी नेसून धावल्या, लय भारी खो-खो खेळल्या!", "raw_content": "\nनागपूरमधील सरकारी कार्यालयांचं अनधिकृत बांधकाम पाडणार का काँग्रेस आमदाराचा संतप्त सवाल\nपुण्यातील शिवशक्ती ऑक्सीलेट कंपनीत भीषण आग, परिसरात खळबळ\nआधी हॉटेलवर पाळत, मग दरोडा, पालघरमध्ये बंदुकीच्या जोरावर 1 लाख रुपयांपेक��षा अधिकची लूट\nआमदार मेधा कुलकर्णी भरजरी साडी नेसून धावल्या, लय भारी खो-खो खेळल्या\nआमदार मेधा कुलकर्णी भरजरी साडी नेसून धावल्या, लय भारी खो-खो खेळल्या\nपुणे: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी अनेकांकडे वेळ नाही. व्यायाम किंवा वॉकिंग करणंही वेळेअभावी जमत नसल्याचं सांगितलं जातं. त्यात खेळ तर लांबच. सर्वसामान्य लोकांची अशी जीवनशैली असताना, आमदार-खासदारांनी मैदानी खेळ खेळणं हे उद्घाटनापुरतंच राहिलं आहे. क्रिकेट किंवा फुटबॉल स्पर्धांच्या उद्घाटनाप्रसंगी नेतेमंडळींनी आपलं कौशल्य दाखवल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र खो-खो सारख्या खेळात, ते सुद्धा महिला …\nपुणे: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी अनेकांकडे वेळ नाही. व्यायाम किंवा वॉकिंग करणंही वेळेअभावी जमत नसल्याचं सांगितलं जातं. त्यात खेळ तर लांबच. सर्वसामान्य लोकांची अशी जीवनशैली असताना, आमदार-खासदारांनी मैदानी खेळ खेळणं हे उद्घाटनापुरतंच राहिलं आहे. क्रिकेट किंवा फुटबॉल स्पर्धांच्या उद्घाटनाप्रसंगी नेतेमंडळींनी आपलं कौशल्य दाखवल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र खो-खो सारख्या खेळात, ते सुद्धा महिला आमदाराने आपलं कौशल्य दाखवल्याने वाहवा होत आहे.\nपुण्यातील भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनी स्वत: खो-खो खेळून आनंद लुटला. कोथरुडमधील सीएम चषक स्पर्धेच्या उद्घाटनादरम्यान, मेधा कुलकर्णी यांनी खो खो स्पर्धेचं उद्घाटन केलं. आमदार कुलकर्णी केवळ उद्घाटनावरच थांबल्या नाहीत, तर त्या स्वत:ही मैदानात उतरुन खो खो खेळल्या. आमदार मेधा कुलकर्णी भरजरी साडी नेसून खो खो खेळताना पाहायला मिळाल्या. धावताना थोड्या अडखळल्या पण त्यांनी चपळाईने समोरच्या स्पर्धकाला बाद केलं.\nमेधा कुलकर्णी यांनी खेळाच्या एका भागाचा व्हिडीओ स्वत: ट्विट केला आहे.\nराजकारणाऱ्यांनी खेळ खेळणं हे दुरापस्तच झालं आहे. मात्र भाजपा आमदार मेधा कुलकर्णी यांनी खो-खो खेळाचा थोडावेळ का असेना पण आनंद लुटला.\nपुण्यातील शिवशक्ती ऑक्सीलेट कंपनीत भीषण आग, परिसरात खळबळ\nफसवणूक प्रकरणात विक्रम गोखलेंना दिलासा नाहीच, अटकपूर्व जामीन फेटाळला\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल…\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी,…\nपुण्यातील कोव्हिड सेंटरमधील धक्कादायक प्रकार, 27 दिवसांपासून मुलगी बेपत्ता, आईचं…\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nइंदूमिलमधील पायाभरणी सोहळा अचानक रद्द, पुण्याहून वाशीपर्यंत पोहोचलेल्या अजितदादांचा यू…\nपुण्यातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन, अजित पवारांकडून श्रद्धांजली\nशिवसेनेने 'करुन दाखवलं', भाजपसोबत निफाडमध्ये युती, सेनेचा सभापती\nMaratha Reservation | संभाजीराजेंच्या भूमिकेला पहिला थेट विरोध, सुरेश पाटील…\nमला, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना नोटीस, आम्ही उत्तर देऊ :…\nLIVE : आता धनगर समाजाचीही कोल्हापुरात गोलमेज परिषद\n\"मराठा आणि राजपुतांचं देशासाठी बलिदान, राजपुतांनाही सरसकट आरक्षण द्या\"\nEXCLUSIVE : संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट,…\nएकनाथ खडसेंची अखेरची संधीही हुकली, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव नाही\nभाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात : आमदार संग्राम जगताप\nनागपूरमधील सरकारी कार्यालयांचं अनधिकृत बांधकाम पाडणार का काँग्रेस आमदाराचा संतप्त सवाल\nपुण्यातील शिवशक्ती ऑक्सीलेट कंपनीत भीषण आग, परिसरात खळबळ\nआधी हॉटेलवर पाळत, मग दरोडा, पालघरमध्ये बंदुकीच्या जोरावर 1 लाख रुपयांपेक्षा अधिकची लूट\nIPL 2020 | आरारा खतरनाक राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्पीडने टाकला चेंडू\nनगरसेवकाने फाईल पळवली, पकडण्यासाठी सभागृहात भागमभाग, अकोला मनपात राड्याची परंपरा\nनागपूरमधील सरकारी कार्यालयांचं अनधिकृत बांधकाम पाडणार का काँग्रेस आमदाराचा संतप्त सवाल\nपुण्यातील शिवशक्ती ऑक्सीलेट कंपनीत भीषण आग, परिसरात खळबळ\nआधी हॉटेलवर पाळत, मग दरोडा, पालघरमध्ये बंदुकीच्या जोरावर 1 लाख रुपयांपेक्षा अधिकची लूट\nIPL 2020 | आरारा खतरनाक राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्पीडने टाकला चेंडू\nपुण्यातील शिवशक्ती ऑक्सीलेट कंपनीत भीषण आग, परिसरात खळबळ\nपुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पव���र पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2020-10-01T08:44:43Z", "digest": "sha1:L22QDC7KVKOPMLZWOCAKUXPCESHUOYER", "length": 7416, "nlines": 134, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "दिल्लीत बसविणार ११००० वायफाय: अरविंद केजरीवाल", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nदिल्लीत बसविणार ११००० वायफाय: अरविंद केजरीवाल\nनवी दिल्ली: दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या सरकारचे काम जगभरात प्रसिद्ध आहे. आरोग्य, शिक्षणसह विविध क्षेत्रात केजरीवाल सरकारने मोठे काम केले आहे. दरम्यान आता दिल्लीत ११००० वायफाय बसविण्यात येणार आहे. येत्या ६ महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे.४ हजार बस स्थानक, ७ हजार सार्वजनिक बाजाराचे स्थळ याठिकाणी वायफाय बसविण्यात येणार आहे. १०० वायफायचे उद्घाटन देखील करण्यात आले आहे. प्रत्येक आठवड्याला ��०० वायफाय बसविले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.\nडॉ.प्रियंका रेड्डी अत्याचार प्रकरणी जळगावात डॉक्टरांचा मोर्चा \nउपमुख्यमंत्र्यांना कुठलेही अधिकार नसतात: शरद पवार\nपार्थ पवार पुन्हा सरकार विरोधात; मराठा आरक्षण प्रकरणी उचलले मोठे पाऊल\nउपमुख्यमंत्र्यांना कुठलेही अधिकार नसतात: शरद पवार\nशिवसेना करणार नागरिकत्व दुरुस्ती विधेयकास विरोध \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/jumbo-covid-centre-pimpri-chinchwad-and-nehru-nagar-pune/articleshow/78157356.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article12", "date_download": "2020-10-01T08:30:37Z", "digest": "sha1:EPOYTZSU4FCG3IZCQERR34DPC3DGHYXR", "length": 16281, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "pmc jumbo covid centre: रुग्णांच्या जीविताशी खेळ\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n नेहरूनगर, चिंचवडच्या जम्बो कोविड सेंटर्समध्ये अनेक त्रुटी\nपुणे जिल्ह्यात आणि शहरात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या रुग्णांचा योग्य उपचार आणि सुविधा मिळण्याची आवश्यकता आहे. पण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जम्बो कोविड सेंटरमध्ये अनेक त्रुटी समोर येत आहेत. यामुळे रुग्णांचे हाल होते आहेत.\n नेहरूनगर, चिंचवडची जम्बो रुग्णालयांत अनेक त्रुटी ( प्रातिनिधिक फोटो )\nम. टा. प्रतिनिधी, पिंपरीः करोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी नेहरूनगर आणि चिंचवड येथे उभारण्यात आलेल्या जम्बो रुग्णालयांची उद्घाटने होऊन वीस दिवस झाले तरी अद्यापपर्यंत ही रुग्णालये पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नाहीत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असून, ही रुग्णालये तातडीने उपलब्ध व्हावीत, अशी मागणी होऊ लागली आहे.\nनेहरूनगर येथील कै.अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील शासनाच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या जम्बो रुग्णालयाचे उद्घाटन २४ ऑगस्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यापाठोपाठ चिंचवड ऑटो क्लस्टर येथील रुग्णालयाचे उद्घाटन २८ ऑगस्टला उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. भोसरी बालनगरी येथील जम्बो रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही तिन्ही रुग्णालये पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेली ना��ीत.\nसद्यःस्थितीत शहरात रोज सरासरी एक हजारांहून अधिक करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. तर, मृत्यूची संख्याही वाढत आहे. या स्थितीत तिन्ही रुग्णालये पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणे, काळाची गरज आहे. या ठिकाणच्या त्रुटी दूर करून सुसज्ज वैद्यकीय यंत्रणा चालू व्हावी, यासाठी लोकप्रतिनिधींनी वारंवार सूचना केल्या आहेत. प्रशासकीय पातळीवर प्रयत्नही चालू आहेत. मात्र, तांत्रिक दोष, मनुष्यबळाच्या अडचणी यामुळे विलंब वाढत चालला आहे, याकडे लक्ष वेधले आहे.\nअनेक त्रुटी असल्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. हा रुग्णांच्या जीविताशी खेळण्याचा गंभीर प्रकार म्हणावा लागेल, अशी टिका होऊ लागली आहे. वास्तविक, या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वतः लक्ष घालून त्रुटी दूर कराव्यात. दोष न ठेवता पारदर्शक पद्धतीने उर्वरित कामे जलद गतीने पूर्ण करावीत, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे.\nमुलीसह आत्महत्येचा महिलेचा प्रयत्न, पोलिस देवदूत बनून आले अन्...\nकरोनामुळे मागणी वाढल्याने अंड्यांनी 'भाव' खाल्ला\nरुग्णांना ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड, आयसीयुमध्ये सर्व सोई-सुविधा युक्त जागा उपलब्ध ठेवणे यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. खासगी रुग्णालयात कोविड रुग्ण दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जाते. अनेक ठिकाणी अवाजवी बिलांची आकारणी होते, अशा रुग्णालयांवर कडक निर्बंध लादायला हवेत. शासकीय पातळीवर राज्य सरकार, महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, पीएमआरडीए यांच्यामध्ये योग्य समन्वय राहिला पाहिजे. अडचणी व समस्यांचे निवारण होण्यासाठी समन्वय समितीने सतर्क राहून नियंत्रण ठेवले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nडीएसकेंच्या सहा वर्षांच्या नातवाची कोर्टात धाव; केली 'ह...\nसुशांतसिंह प्रकरणी एनसीबी सक्रीय; सुप्रिया सुळेंनी सुचव...\nSaurabh Rao: करोना संकटात पुण्याला 'जम्बो' दिलासा; जाणू...\n'तीन महिलांची चौकशी करून ड्रग्जचा प्रश्न सुटणार नाही'...\nकरोनामुळे मागणी वाढल्याने अंड्यांनी 'भाव' खाल्ला महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nदेशअनलॉक ५ : मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह, स्विमिंग पूल सुरू होणार, पण अटिंसह\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\nदेशहाथरस गँगरेपः 'थोडा धीर धरा, योगी सरकारमध्ये गाडी कधीही पलटी होते'\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nकरिअर न्यूजमुलांना शाळेत पाठवण्यास ७१ टक्के पालकांचा नकार: सर्व्हे\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/covid-19-rare-symptoms-rt-pcr-test-essential-workers-blindspot", "date_download": "2020-10-01T08:01:26Z", "digest": "sha1:K5V2KAZKDV33XMADENV2P7EJJS2TDOC4", "length": 18602, "nlines": 82, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "कोविडच्या 'रेअर' लक्षणांकडे दुर्लक्ष? - द वायर मराठी", "raw_content": "\nकोविडच्या ‘रेअर’ लक्षणांकडे दुर्लक्ष\nशैली ��न्सलच्या मृत्यू प्रमाणपत्रावर मृत्यूची तीन कारणे नमूद आहेत : अॅक्युट मेनिंजोसेफॅलिटिस, स्ट्रेस कार्डिओमायोपथी आणि शॉक. २३ वर्षीय शैली दिल्ली पोलिस खात्यात गेल्या दोन वर्षांपासून कॉन्स्टेबल म्हणून काम करत होती. नंदनगरी पोलिस ठाण्यात तिचे पोस्टिंग होते आणि कामावर असतानाच ती आजारी पडली. २५ मे रोजी जेपी हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाला.\nशैलीचा भाऊ कपिलने सांगितल्यानुसार, शैलीला खूप ताप आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची कोविड-१९ चाचणी दोनदा निगेटिव आली होती. शैलीच्या पहिल्या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव येऊनही कुटुंबियांना कोणतीही माहिती न देता तिला विलगीकरणात ठेवण्यात आले. म्हणूनच तिच्या मृत्यूमध्ये कोविड-१९चा काही संबंध नाही यावर विश्वास ठेवणे कपिल आणि त्याच्या कुटुंबियांना जड जात आहे.\n७ ते ११ मे या कालावधीत शैलीच्या पोलिस ठाण्यातील चार सहकाऱ्यांच्या कोविड-१९ चाचण्या पॉझिटिव आल्याने त्यांच्या शंकेला पुष्टी मिळाली. भुपेंदर, पवन आणि कुलदीप हे कॉन्स्टेबल्स आणि स्टेशन हाउस अधिकारी अवतार सिंग रावत यांना कोविड झाल्याचे निदान झाले.\nजेपी हॉस्पिटलमध्ये असताना शैलीचे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड (सीएसएफ) घेण्यात आले पण त्याची कोणत्याही जीवाणू किंवा विषाणू संसर्गाच्या दृष्टीने चाचणी करण्यात आली नाही, अशी माहिती एम्स रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि या प्रकरणाची माहिती असलेले डॉ. हरजित सिंग भट्टी यांनी दिली. त्यांच्या मते शैली अत्यावश्यक सेवेत काम करत होती, त्यामुळे या चाचण्या करणे गरजेचेच होते.\nशैलीला कोविड-१९ची काही सामान्यत: न आढळणारी (रेअर) लक्षणे जाणवत असली पाहिजेत, असा संशय डॉ. भट्टी यांनी व्यक्त केला. तिच्या केसमध्ये विषाणूचा प्रादुर्भाव मेनेंजिस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेंदूच्या बाहेरील पापुद्र्यावर झाला असणार. त्यामुळे तिला मेनिंजोएन्सीफॅलायटिस झाला असावा, असे ते म्हणाले. ऑटोप्सीही करण्यात आली नाही, हेही डॉ. भट्टी यांनी नमूद केले.\nकोविड-१९ आजाराची सामान्यपणे आढळणारी व न आढळणारी लक्षणे\nजागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार (५ जून रोजी सकाळी ७ वाजता) लक्षणात्मक कोविड-१९ची सर्वांत सामान्यपणे आढळणारी लक्षणे म्हणजे “ताप, कोरडा खोकला आणि थकवा”. याहून कमी प्रमाणात आढळणारी लक्षणे म्हणजे “अंगदुखी आणि वेदना, घसा खवखवणे, डायरिया, डोकेदुखी, चव किंवा वासाची संवेदना नाहीशी होणे, त्वचेवर पुरळ उठणे किंवा हातापायाची बोटे फिकट होणे”. गंभीर लक्षणे म्हणजे “श्वास घेण्यात अडचण येणे किंवा धाप लागणे, छातीत दुखणे किंवा दाब जाणवणे, बोलण्यास किंवा हालचाल करण्यास त्रास होणे”.\nअर्थात जगभरातील चाचण्यांच्या निकालांवरून असे दिसून येते की काही लक्षणे सामान्यपणे आढळत असली, तरी त्यापलीकडील लक्षणे आढळू शकतात.\nएप्रिलच्या सुरुवातीला प्रसिद्ध झालेल्या एका केस रिपोर्टनुसार, जपानमधील एका २४ वर्षीय तरुणाला सीएनएफमध्ये “असेप्टिक एन्सिफलायटिस विथ सार्स-सीओव्ही-टू आरएनए”चे निदान झाले. या अहवालाच्या लेखकांमध्ये रुग्णावर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरांचाही समावेश आहे. त्यांनी लिहिले आहे- सार्स-सीओव्ही-टूसाठी नॅजोफॅरिंजिअल स्वॅब वापरून आणि सीएसएफ वापरून आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली, कारण, हे सार्स-सीओव्ही-टू साथीशी संबधित आहे असे आम्ही गृहीत धरले. विशिष्ट सार्स-सीओव्ही-टू आरएनए स्वॅबमध्ये आढळला नाही, तरी सीएसएफमध्ये त्याचे निदान झाले.\n२३ एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या इटलीतील एका ६८ वर्षीय रुग्णाच्या अहवालातही मायोकार्डिटिस आणि सार्स-सीओव्ही-टू यांच्यातील संबंध दाखवण्यात आला आहे.\nडॉ. भट्टी यांच्या मते शैली बन्सलच्या मृत्यूच्या कारणांत समाविष्ट करण्यात आलेली कार्डिओमायोपथी ही अवस्था विषाणू संसर्गामुळेच झाली असावी आणि हा विषाणू सार्स-सीओव्ही-टू असू शकतो.\nअर्थात, अनेक प्रकारचे विषाणू मायोकार्डिटिसचे कारण होऊ शकतात आणि शैलीचा मृत्यू कोविड-१९मुळे झाला असे पुराव्याशिवाय म्हणता येणार नाही, असे एका प्रख्यात साथरोगतज्ज्ञांनी ‘द वायर’ला सांगितले. आपल्याला मृत्यू प्रमाणपत्रात लिहिलेली तथ्येच ग्राह्य धरावी लागतील. जर ते लिहिणाऱ्या डॉक्टरांनी असत्याचा आधार घेतला असेल, तर आपल्याला ते असत्य मानावे लागेल, असे ते म्हणाले. शैलीला हा संसर्ग कसा होऊ शकला असता याच्या तपशिलांवरून तिला कोविड-१९ झाला होता की नाही हे निश्चित सांगता येऊ शकेल, असे एम्समधील एका वरिष्ठ डॉक्टरांनी नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले. मात्र, ती कोविड-१९चा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आली होती की नाही याचा तिच्या रिपोर्टमध्ये कोठेही उल्लेख नाह���. त्यामुळे याबद्दल माहिती आम्हाला मिळू शकली नाही, असे ते म्हणाले.\nमात्र, कोविड-१९ची शक्यता पूर्णपणे फेटाळता येत नाही. आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव आलेल्या रुग्णांनाही कोरोनाविषाणूचा संसर्ग झालेला असू शकतो. मज्जासंस्थेत हा संसर्ग असू शकतो, असेही या डॉक्टरांनी नमूद केले.\nशैलीच्या भावाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे- “माझ्या बहिणीचा मृत्यू मेंदूज्वराने झाला असे म्हणून प्रशासन जबाबदाऱ्या झटकण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या बहिणीला कर्तव्य निभावताना मृत्यू आलेल्या कोविड शहिदाचा दर्जा मिळायला हवा.” कोविड-१९चा संसर्ग होऊन मरण पावलेल्या फ्रण्टलाइन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची मदत दिली जाईल, अशी घोषणा केजरीवाल यांनी १८ एप्रिल रोजी केली होती. दुसऱ्या दिवशी या सवलतीचा विस्तार करून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनाही ते देण्यात येईल, अशी घोषणा सरकारने केली. यांमध्ये नागरी संरक्षण कर्मचारी, शिक्षकवर्ग, पोलिस व अग्निशमन कर्मचाऱ्यांचा समावेश होतो.\nकोविड-१९ आजारामुळे झालेल्या मृत्यूंची गणना करण्याची पद्धत दिल्ली सरकारने बदलल्यामुळे मृत्यूच्या आकडेवारीतील नोंदी कशा सुधारल्या हे गणितज्ज्ञ मुराद बानाजी यांनी ‘द वायर’साठी लेख लिहून स्पष्ट केले आहे.\nदिल्ली पोलिसांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी आणि अतिरिक्त आयुक्त मनदीप रंधावा यांनी ‘द वायर’ला सांगितले की, मृतांच्या कुटुंबियांना भरपाई देण्यासाठी कोणतेही अतिरिक्त निकष नाहीत. ‘कोविड-१९’मुळे झालेल्या मृत्यूसाठीच ही भरपाई मिळू शकते.\nशैलीचे कुटुंब गरीब आहे आणि त्यांच्या घरातील एकमेव कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. शैलीचा मृत्यू कोविड-१९ने झाला असावा, असा संशय त्यांना आहे. मात्र, डॉक्टरांनी सर्व संभाव्य लक्षणे ध्यानात घेतली नाहीत व नेजल स्वॅबखेरीज अन्य चाचण्या केल्या नाहीत. त्यामुळे शैलीला कोविड-१९ झाला होता की नाही हे सिद्ध करणे शक्य नाही. एकंदर सामान्यपणे आढळणाऱ्या लक्षणांखेरीज फारशी न आढळणारी लक्षणे लक्षात न घेतल्यामुळे अनेक रुग्णांमध्ये कोविडचे निदानच होणार नाही ही शक्यता यातून समोर आली आहे.\n‘लाल सलाम’, ‘कॉम्रेड’ म्हटल्यास गुन्हा\n‘वंदे भारत’मधून आलेल्या २२७ प्रवाशांना कोर���ना\nमेहबुबांच्या स्थानबद्धतेविषयी उत्तर द्याः सर्वोच्च न्यायालय\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/kamala-harris-democratic-vice-presidential-nominee-in-the-2020-election", "date_download": "2020-10-01T08:20:20Z", "digest": "sha1:4KZTI7DYPFDNTZZVLJGKRWU7OEIUKBXH", "length": 18674, "nlines": 83, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "कमला हॅरिस : खऱ्या अमेरिकेची प्रतिनिधी - द वायर मराठी", "raw_content": "\nकमला हॅरिस : खऱ्या अमेरिकेची प्रतिनिधी\nजगात इतरत्र जे घडतंय किंवा घडू घातलंय त्याची रंगीत तालीम अमेरिकेत होतेय. अमेरिका हा देश कोणाचा आहे आणि तो कोणी चालवायचा आहे असं कमला हॅरिस विचारत आहेत.\nहिलरी क्लिंटन अमेरिकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष जवळपास झाल्याच होत्या. त्यांना डोनल्ड ट्रंप यांच्यापेक्षा अडीचेक लाख मतं जास्त मिळाली होती. पण इलेक्टोरल मतांमधे त्या हरल्या.\nआता कमला हॅरिस नावाची एक महिला उपाध्यक्ष होऊ पहात आहे. हॅरिस यांची आई शामला गोपालन म्हणजे भारतीय आणि वडील डोनल्ड हॅरिस म्हणजे जमैकन. वडील ख्रिस्ती, आई हिंदू. कमला ब्लॅक बॅप्टिस्ट चर्चमधे जातात. नवरा डग्लस एमहॉफ हा ज्यू आहे. सहा वर्षापूर्वी कमलाचं लग्न झालं. डग्लसच्या दोन मुली आता त्यांच्या मुली आहेत. त्या कमलाला मॉमला म्हणतात.\nकमला हॅरिस खऱ्या खुऱ्या अमेरिकेच्या खऱ्या खुऱ्या प्रतिनिधी आहेत.\nअमेरिका हा स्थलांतरीतांचा देश आहे. अमेरिकेतला एक ट्रंपवादी गट स्वतःला स्थानिक अमेरिकन, गोरे अमेरिकन म्हणवतो. परंतू गोरे अमेरिकनही मुळचे अमेरिकन नाहीत. काळाच्या ओघात ते गोऱ्यांच्या देशांतून स्थलांतरीत झाले आहेत. कमला हॅरिसचे आई वडील भारत आणि जमैकातून आलेत आणि त्यांचा नवरा डग्लसचे आई वडील ऑस्ट्रियातून स्थलांतरीत झाले आहेत. श्रीमंत आणि सुखवस्तू लोक नशीब काढायला बाहेरून अमेरिकेत पोचले. आफ्रिकन गुलाम वेठ कामगार म्हणून अमेरिकेत आणले गेले. चिनी, भारतीय, मेक्सिकन लोकं आर्थिक विकास साधण्यासाठी अमेरिकेत गेले. सुरवातीला गोऱ्यांची संख्या जास्त होती पण हळूहळू इतरांचीही संख्या वाढत गेली आणि आता गोरे व इतर लवकरच संख्येने सारखेच होऊ घातले आहेत.\nतरीही गोऱ्यांना वाटतं की देश त्यांचाच आहे, बाकीचे लोकं उपरे आहेत. ट्रंप यांनी अमेरिकेतील विविधतेचं रूपांतर विभागणीत करून टाकलंय आणि गोरे सोडता इतर सर्व लोकं उपरे नव्हेत तर देशद्रोही ठरवलेत. या ना त्या वाटेनं त्यांना खच्ची करणं, त्यांना मतदान नाकारणं, त्यांना घालवून देणं असा उद्योग ट्रंप यांनी चालवला आहे. कमला हॅरिस या काळ्याच नाहीत, तर त्या किळसवाण्या आहेत असं ट्रंप म्हणू लागले आहेत.\nकमला हॅरिस ठामपणानं सांगत आहेत, की अमेरिका सर्वांचाच आहे, गोऱ्यांचाही आहे आणि काळ्यांचाही आहे.\nउपाध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षानं त्यांना निवडल्यावर त्यांनी केलेलं भाषण महत्वाचं आहे. त्या म्हणाल्या की अमेरिकेची फाळणी ट्रंप यांनी केलीय. ही फाळणी केवळ वंशाच्या आधारावर नाही तर गरीब आणि श्रीमंत अशीही आहे.\nअमेरिकेत ४ कोटी माणसं आज गरीब किवा अती गरीब या वर्गात मोडतात. त्यात काळे आहेत आणि गोरेही आहेत. काळे गरीब गोऱ्या गरीबांपेक्षा जास्त आहेत. गरीबांना मिळणारं उत्पन्न जेमतेम पोट भरण्यापुरतंच असतं. चांगलं शिक्षण आणि चांगलं आरोग्य या दोन्ही पासून गरीब माणसं वंचीत आहेत. चांगल्या शाळेत जाऊ न शकलेल्यात काळे जास्त आहेत पण गोरेही भरपूर आहेत. कॉलेजात शिकण्यासाठी कर्जबाजारी झालेल्या विद्यार्थ्यांत गोऱ्यांची संख्या जास्त आहे. आरोग्य विमा नसणं हे वास्तव काळे आणि गोरे दोघांमधेही आहे.\nमालक गरीब आणि मध्यम वर्गीयांना कमी वेतन देतात, कंपनीतल्या वरिष्ठ गटातले लोक सगळे पैसे हाणतात. करांतून सुटका श्रीमंतांना मिळते. साधनांचं पुनर्वाटप करायला सरकार तयार नाही, विषमता दूर करण्यासाठी पुढाकार घ्यायला सरकार तयार नाही. गरीब असतील तर त्यांचं त्यांनी पाहून घ्यावं, सरकार त्याना मदत करणार नाही असा पवित्रा उत्तरोत्तर सरकार घेतंय. २००७ सालचा सबप्राईम घोटाळा अर्थसंस्थातल्या चिमूटभर लोकांनी केला, त्यांना सरकारनं तुरुंगात धाडलं नाही. लाखो मध्यम वर्गीय धुळीला मिळाले.\nआज वरवर पहाता अमेरिकेत वस्तूंची रेलचेल दिसते, दुकानांचा चकचकाट दिसतो, जाहिरातींतून ऐश्वर्य दिसतं. प्रत्यक्षात हा झगमगाट समाजातल्या एका छोट्या वर्गाची मिरास झालीय, सामान्य माणूस वंचीत ���हे.\nकमला हॅरिस या स्थितीकडं लक्ष वेधत आहेत. काळी माणसं केवळ काळ्यांचीच नव्हे तर गरीबांचंही प्रतीक आहेत. काळ्यांचा लढा केवळ रंगानं काळ्या असणाऱ्या लोकांचा लढा राहिलेला नाही, तो संकटात असलेल्या बहुसंख्यांक अमेरिकींचा लढा झाला आहे.\nकमला हॅरिस यांनी कोविडनं उभ्या केलेल्या संकटाकडं लक्ष वेधलं आहे. कोविडनं पूर्ण अमेरिकेची वाट लावलीय, त्यात काळ्यांना जास्त फटका बसलाय येवढंच. कोवीड संकटाला ट्रंप यांचं क्रूर धोरण कारणीभूत आहे असं कमला हॅरिस सांगत आहेत. माणसं मरत असताना काही कंपन्या औषधं आणि उपकरणांची साठेबाजी करून फायदा कमवत आहेत; संकटग्रस्तांना सरकारनं दिलेल्या आर्थिक मदतीचा लक्षणीय वाटा श्रीमंत कंपन्यांकडं चालला आहे. ट्रंप यांना केवळ आणि केवळ पैसे आणि फायदा मिळवणं येवढंच दिसतं, त्यांना अमेरिकन समाजाच्या हिताशी काहीही देणं घेणं नाही या हॅरिस यांनी केलेल्या आरोपातलं तथ्थ्य दाखवणारे अनेक पुरावे पहायला मिळतात.\nभारतात आज हॅरिस यांची आई भारतीय होती याच विषयावर भर दिला जातोय. तो मुद्दा अजिबातच महत्वाचा नाही. कमला हॅरिस अमेरिकन आहेत आणि कर्तबगार आहेत इकडं लक्ष द्यायला हवं. त्या कॅलिफोर्नियाच्या अटर्नी जनरल होत्या आणि आता खासदार आहेत. वकील या नात्यानं त्यांनी सेनेटमधे केलेल्या कामगिरीमुळं संसदीय राजकारण जाणकारांना चकीत केलं आहे. जेफ सेशन्स आणि विल्यम बार हे दोन अॅटर्नी जनरल आणि जस्टीस केवेनॉ यांची त्यांनी केलेली उलटतपासणी पाहून अमेरिकन सेनेट, जनता चकीत झाली होती. त्यांना कायदा कळतो. त्यांना प्रशासन कळतं. उपाध्यक्ष न होत्या तर त्या अमेरिकेच्या कायदे मंत्री, अॅटर्नी जनरल होऊ शकल्या असत्या.\nकमला हॅरिस यांचा धर्म कोणता याला महत्व नाही. म्हटलं तर त्यांच्या घरात हिंदू, ख्रिस्ती आणि ज्यू असे तीनही धर्म आहेत. ट्रंप यांचे पाठिराखे त्यांचा धर्म शोधण्याचा प्रयत्न करतील. ओबामांचा उल्लेख आजही ट्रंप बराक हुसेन ओबामा असा करतात. ओबामांचे वडील आफ्रिकन होते आणि मुस्लीम होते याकडं ट्रंप यांचं लक्ष असतं. ओबामा स्वतः ख्रिस्ती आहेत आणि अमेरिकन आहेत हे त्यांना मान्य नाही.\nवर्ण आणि धर्म या मुद्द्यावर जाऊन मुख्य प्रश्न टाळण्याची एक लाट अमेरिकेत आणि जगात आली आहे. कमला हॅरिस अमेरिकेच्या भल्याचं बोलत आहेत, आर्थिक प्रश्नावर भूमिका घेत आहेत, अमेरिकेतल्या आरोग्य आणि शिक्षण या प्रश्नांकडं लक्ष वेधत आहेत. इकडं दुर्लक्ष करायचं आणि त्यांचा धर्म कोणता, त्यांची आई भारतीय होती आणि पिता जमैकन होता यावर भर द्यायचा हे आहे ट्रंप यांचं राजकारण. भारतीय माणसंही त्यांच्याकडं ते त्या चेन्नईच्या शामला गोपालन यांची मुलगी म्हणून पहातात, एक कर्तबगार महिला म्हणून पहात नाहीत.\nजगात इतरत्र जे घडतंय किंवा घडू घातलंय त्याची रंगीत तालीम अमेरिकेत होतेय. अमेरिका हा देश कोणाचा आहे आणि तो कोणी चालवायचा आहे असं कमला हॅरिस विचारत आहेत. माणसं महत्वाची की त्यांचा धर्म महत्वाचा, माणसं महत्वाची की त्यांचा वर्ण महत्वाचा असाही प्रश्न हॅरिस यांनी ऐरणीवर आणलाय.\nनिळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.\nफेसबुकच्या आंखी दास यांची पोलिसांत तक्रार\nमुलींच्या विवाहाची किमान वयोमर्यादा बदलणार\nमेहबुबांच्या स्थानबद्धतेविषयी उत्तर द्याः सर्वोच्च न्यायालय\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/shravan-marathi/shrawan-special-mahervashin-120072800009_1.html", "date_download": "2020-10-01T07:42:40Z", "digest": "sha1:HGRTGWHQTFWIX3MVKHZS54AM5WCGD4UH", "length": 20939, "nlines": 198, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "माहेरवाशीण | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 1 ऑक्टोबर 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबघता बघता आला की श्रावण\nश्रावणात तसेच मन प्रफुल्ल असते ..... आवडणारा पाऊसही हवा तसा बरसतो एकेका थेंबाने येणारी शिरशिरी गात्रांना सुखावून जाते .....\nखळखळ वाहणार्याव पाण्याची ओढ अंतरातल्या उर्मिला उधाण आणते, वाहणाऱ्या पाण्यालाहि मग अनोळखी वाटांना भेट द्यावीशी वाटते .वाट फुटेल तिकडे सैरावैरा पळणारे पाणी सर्वांना चिंब भिजवते ........\nहिरवे हिरवे अंकुर मग टवटवीत होऊन डोलू लागतात\nताठ माना करून कोवळी पानं उंच उंच झेपावू\nपारिजातही ओलेत्या सृष्टीला फुलांनी सजवतो .....टपटप पडणाऱ्या फुलांनी जमीन पांढऱ्या केशरी रंगाने झाकली जाते .....\nहलकेच पाणी झटकून एक एक फुल वे���ताना सुवास धुंद करतो\nओंजळ भरून फुले उचलली की मनाला तृप्त त्याची जाणीव होते\nहळूच कुठेतरी आरतीचा आणि घंटीच्या किणकिणाटाचा आवाज कानी येतो ......\nआणि माहेरवाशिणीचे मन भानावर येते.....\nपटापट परडीभर फुले वेचून, पत्री तोडून, मंगळागौरीच्या पूजेसाठी नेली जातात\nदेवालाही त्या सृष्टीचा फुलांच्या कोमलतेचा, पत्रीच्या हिरवाईचा मोह व्हावा अशी आरास केली जाऊन सजावट होते\nहोत होत पूजा संपते आणि प्रसादाचा दरवळ सगळीकडे पसरतो लहानथोर सर्व हात पुढे सरसावतात\nप्रसादाची मुद अलगद उदरात सामावते ........आणि जिव्हा रसना जागृत होते\nवेगवेगळ्या खमंग वासाने भूक आणिकच खवळते\n......... हिरवेकंच केळीचे पान, पहिल्या वाफेचा पांढरा भात,\nपिवळीधम्मक वरण, साजुक तुपाची धार, पक्वान्ने आणि\nपानातली डावी उजवी बाजू परिपूर्णतेने नटलेली पान पाहताक्षणी मन सुखावते\nसगळे मोठे जराशाने लवंडतात, तर सान मात्र परसदारीच्या मोठ्या झाडाला बांधलेल्या झोपाळ्याकडे वळतात....\nझोका आकाशात नेण्याची जणू स्पर्धाच सुरू होते .....\nपरकराचे ओचे करून केसातला गजरा सांभाळत ...पायाने रेटा देत झोका उंच-उंच नेला जातो\nहातावर रंगलेली मेंदी असते\nप्रत्येकीचे रंग नव्याने न्याहाळले जातात .............\nतिकडे जमलेल्या सगळ्या माहेरवाशिणी शांततेने तृप्ततेने थोड्या सैलावतात.....\nथोडीशी नवलाई असते ना त्याची देवाण घेवाण होते\nतयारी आणि नंतरचे खेळ, जागरण याचे बेत ठरू लागतात\nमाहेरी आल्याचा आनंद मात्र मनात मावेना असतो\nसततच चेहर्याचवरच्या हावभावात डोकावत असतो\nजिवलगा पासून दूर असण्याची हुरहूरही कुठेतरी लपलेली असते......\nजिवाभावाच्या सख्या मात्र आता\nकधीतरी भेटणाऱ्या झाल्याने त्यांच्यात खूप आनंद वाटतो\nओल्या शेंगा भाजलेल्या कणसांचा खमंग वास\nआणि आटीव दुधाचे पेले भरत जागरणाची तयारी सुरू होते\nआणि नंतर सुरु होतो तो एकेक खेळ .......हळूहळू रात्रीचे प्रहर लोटतात .....खेळही आता टिपेला पोहोचलेला ,पण थकण्याची जाणीव करून देणारा झालेला असतो\nकुठेतरी थोडेसे उजाडते न उजाडते तोच .....\nगौरी विसर्जनाची तयारी सुरू होते ........आणि माहेरवाशिणींना मग मात्र आपल्या घराची ओढ लागते.\nमाहेरची आस मनात ठेवून जड पावलाने मग ती सासरची वाट धरते..\nसाथीला असतो ना तोच पुन्हा धुंद करत\n.....सोबत करणारा हवाहवासा पाऊस ..............\nआता तीच सृष्टी कुंद वातावरणात भारावलेली वाटते..... जडवलेली वाटते\nकारण मन भरून आलेले असते\nओल्या वाटा हळूच अश्रुचा ओलेपणा सामावून घेतात आणि माहेरचा प्राजक्ता गंध गाठीशी बांधून घेतात........\nसासरची वेस येईपर्यंत ती पुन्हा भानावर येते .......घरची ओढ मनात दाटलेली असते\nनव्या हुरहुरीने आसुसल्या मनाने\nती आपल्या घरी परतते\nआपल्या घराकडून .....आपल्या घराकडचा .......हा प्रवास प्रत्येकच माहेरवाशिणीला माहित असणारा ......\nपण प्रत्येकवेळी नवीन अनुभव देणारा असतो ....\nयात मात्र काही शंका नाही........\nरक्षाबंधनाच्या ‘राखी’ला पौराणिक काळात काय म्हणायचे, जाणून घेऊ या हे 5 गुपितं....\nमंगळा गौरी पूजा व्रत, आरती, कथा, व उद्यापन\nरक्षा बंधनाचे हे 5 सत्य जे आपणांस ठाऊक नसतील...\nRaksha Bandhan 2020 राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त\nरक्षाबंधन 2020 : या वेळी राखी कधी बांधली जाईल, सर्वोत्तम मुहूर्त जाणून घ्या\nयावर अधिक वाचा :\n\"संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो....अधिक वाचा\n\"आपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे...अधिक वाचा\n\"थंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या....अधिक वाचा\n\"आपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल....अधिक वाचा\n\"पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी...अधिक वाचा\n\"मित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक...अधिक वाचा\nआनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील....अधिक वाचा\nचाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास...अधिक वाचा\n\"आजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकतो. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. प्रवास व...अधिक वाचा\nकाही वेळ समस्या निवारणासाठी आणि आत्मविश्वा��ाच्या वाढीसाठी काढा. सामूहीक उपक्रम आणि प्रवास आपल्यासाठी श्रेयस्कर ठरतील. इतरांनी आपल्या...अधिक वाचा\nआजचा दिवस आर्थिक कार्यांसाठी चांगला आहे पण काही देवाण-घेवाण करू नका. अनिर्णित राहीलेली प्रकरणे नवे प्रश्न उभे...अधिक वाचा\nआज रात्री आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल. आज आपण एखाद्या अधिकार्‍यामुळे असंतुष्ट राहाल. सहकाऱ्यांशी होणारे वैचारिक मतभेद...अधिक वाचा\nसकाळ- संध्याकाळ दिवा लावण्याचे फायदे आणि नियम\nप्रकाशाची उपासना म्हणजे देवाची उपासना असते. चातुर्मासात, अधिक महिन्यातील पौर्णिमेला देऊळ ...\nगुरुवारी या झाडाची पूजा करावी\nआपल्या हिंदू धर्मात केळीच्या झाडाला अतिशय पवित्र मानले आहे. म्हणून केळीच्या झाडाची पूजा ...\nनवरात्री 2020 विशेष : आता गरब्यासाठी घरातच पार्लर सारखे ...\nनवरात्र आल्यावर सर्वांचा उत्साह द्विगुणित होतो. नवरात्र म्हटले की गरबे होणारच. गरबे ...\nअधिक मास 2020 : काय सांगता, देवी लक्ष्मीने श्रीविष्णूंना ...\nअधिक मास ज्याला मलमास, किंवा पुरुषोत्तम मास देखील म्हणतात. अशी आख्यायिका आहे की ज्या ...\nपंचकाचे पाच मुख्य नुकसान, या वेळी पंचक विशेष का आहे ते ...\nयावेळी 28 सप्टेंबर २०२० रोजी राज पंचक आहे जो धनिष्ठा नक्षत्रात लागत आहे. रविवारी रोग ...\nरिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली\nमुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन योजना सुरू ...\nमीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद ...\nशेती बिलावरून राज्यसभेत झालेल्या राड्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील ...\nसविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना ...\nमुंबईची लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. ...\nबाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त\nबारामती तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो ...\nइंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा ...\nरविवारी रात्री कोविड -19 मुळे 87 वर्षीय व्यक्तीच्या निधनानंतर येथील खासगी रुग्णालयात ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोष���ापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://shikshanvivek.com/Encyc/2020/8/30/durvankurach-ka-.aspx", "date_download": "2020-10-01T07:24:42Z", "digest": "sha1:G4Q5INJNKOOAVHVTG5XZHQOD3SCHB2U5", "length": 5822, "nlines": 50, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "दुर्वांकुरच का?", "raw_content": "\nमित्रांनो, गणपतीबाप्पाला शमी का वाहतो आपण त्याची गोष्ट काल पाहिली. आज दुर्वा का आवडतात बाप्पाला, याचं कारण आणि बरोबर दुर्वांचा औषधी गुणधर्म लक्षात ठेवण्यासाठीची एक गोष्ट आपण पाहू. यमाच्या दरबारात तिलोत्तमा नावाची अप्सरा होती. ती नाच करत असताना अचानक यमाने तिचा नाच थांबवला. म्हणून तिलोत्तमेला खूप राग आला. आणि त्याच वेळी अनलासुर नावाच्या एका राक्षसाने तिलोत्तमेची बाजू घेतली. तो म्हणाला, ' हे यमधर्मा, मी अनलासुर, तू तिलोत्तमेला थांबवलेस काय, थांब तुला आता खाऊनच टाकतो.' यावर त्याने एवढा मोठ्ठा आवाज केला की त्या कानठळ्या बसणाऱ्या आवाजाने यम घाबरलाच आणि त्याने तिथून पळ काढला.\nइकडे अनलासुर जे मिळेल ते खाऊन टाकू लागला. त्याने काही ऋषीमुनीना खाल्ले आणि चक्क काही देवही खाल्ले. उरलेले देव जीव मुठीत धरून भगवान विष्णुकडे गेले. तोवर अनलासुरही तिथे पोहोचला. त्याला पाहताच विष्णुंचाही धीर सुटला आणि त्यांनी लगेचच श्रीगणेशाला बोलावले. गणपतीबाप्पा आल्यावर अनलासुराने बाप्पाला मुठीत पकडला गिळून टाकण्यासाठी. आणि त्याला तोंडात टाकणार तोच गणेशाने एकदम विराट रूप धारण केले. एवढे विराट की मस्तक स्वर्गात आणि पाय चक्क पाताळात आणि अनलासुराने बाप्पाला गिळण्याऐवजी बाप्पानेच अनलासुराला गिळून टाकले अगदी सबंधच्या सबंध.\nपण अनलासुर म्हणजे प्रत्यक्ष आगीचा लोळ. तो पोटात गेला मात्र गणपतीबाप्पाच्या सर्वांगाची आग होऊ लागली. इंद्राने गणेशावर अमृत शिंपडले, विष्णुने त्याला कमळ दिले, वरुणाने पाऊस पाडला, नागाने सावली धरली डोक्यावर पण हाय गणेशाच्या अंगाची आग काही शमेना. शेवटी अठ्ठ्याऐशी हजार ऋषींनी मिळून गणेशाला दुर्वा वाहिल्या आणि काय आश्चर्य आग शमली की त्याच्या शरीराची.\nमित्रांनो, पुराणकथांमध्ये अशा अनेक अतिशयोक्तीपूर्ण कथा आढळतात, पण आपण त्यातली अतिशयोक्ती कानाआड करायची आणि लक्षात ठेवायचं की बाप्पाला दुर्वा आवडतात कारण दुर्वा थंड प्रकृतीच्या आहेत आणि याचाच औषधी वापर वैद्यांच्या सल्ल्याने करायचा. काय जमेल ना\nमएसो भवन, 1214-1215 सदाशि�� पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F-2/", "date_download": "2020-10-01T08:07:04Z", "digest": "sha1:MDJ2PVAJEVCUOL3BL5QXMAFQMCLH4YK4", "length": 12050, "nlines": 140, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, यंत्रणेत समन्वय गरजेचा | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nपालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, यंत्रणेत समन्वय गरजेचा\nभुसावळातील आढावा बैठकीत अधिकार्‍यांचे टोचले कान : उपाययोजनांचा घेतला आढावा\nin खान्देश, ठळक बातम्या, भुसावळ\nभुसावळ : भुसावळातील दोघा कोरोनाबाधीतांचा शुक्रवारी रात्री मृत्यू ओढवल्यानंतर व शहरातील कोरोनाबाधीतांचा आकडा सातत्याने वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी दुपारी प्रांताधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. याप्रसंगी पालकमंत्र्यांनी आपल्या खास शैलीत अधिकार्‍यांचे कान टोचले शिवाय कठीण काळात यंत्रणेत समन्वय असणे गरजेचे असल्याचेही सांगितले.\nविनाकारण फिरणार्‍यांवर गुन्हे दाखल करा -पालकमंत्री\nशहरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्र्यांनी चिंता व्यक्त करीत उपस्थित अधिकार्‍यांकडून रुग्णांबाबत आढावा घेतला. याप्रसंगी जामनेर रोड बंद करण्यात आल्याने व याच भागात 75 टक्के दवाखाने या भागात असल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर पालकमंत्र्यांनी अत्यावश्यक सेवा म्हणून दवाखाने सुरू ठेवण्याची सूचना केली तसेच विनाकारण बाहेर फिरणार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याच्या उपस्थित अधिकार्‍यांना सूचना केल्या. याप्रसंगी पालकमंत्र्यांनी प्रशासन, आरोग्य विभाग तसेच पोलिस प्रशासनाच्या अडचणींबाबत माहिती जाणून घेतली. कोरोना नियंत्रीत येण्यासाठी अधिकारी, प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय गरजेचा असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.\nसामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे यांनी मुख्याधिकार्‍यांच्या कार्यपद्धत्तीबाबत तक्रार केली. मुख्याधिकारी करुणा डहाळे या एकाही नगरसेवकांचा फोन घेत नाहीत, असे त्यांनी सांगितले शिवाय ज्या प्रभागात रुग्ण आढळला त्या भागातील नगरसेवकांशी समन्वय साधायला पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी मांडली. पालकमंत्र्यांनी या नंतर मुख्याधिकार्‍यांना जामनेर रोडवरील गर्दीबाबत विचारणा करीत पालिकेचे कर्मचारी नेमके काय काम करतात याबाबत विचारणा करीत कारवाईच्या सूचना दिल्या.\nयांची होती बैठकीला उपस्थिती\nबैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, डीवायएसपी गजानन राठोड, पालिकेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे, शहर निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, उद्योजक मनोज बियाणी, नगरसेवक पिंटू कोठारी, सिद्धीविनायक ग्रुपचे संचालक यतीन ढाके आदींची उपस्थिती होती.\nपाचोरा शहरात सोमवारपासून सात दिवस जनता कर्फ्यू\nमालेगावात जळगाव जिल्ह्यातील आणखी दोन पोलीस कोरोनाबाधीत\nपार्थ पवार पुन्हा सरकार विरोधात; मराठा आरक्षण प्रक��णी उचलले मोठे पाऊल\nमालेगावात जळगाव जिल्ह्यातील आणखी दोन पोलीस कोरोनाबाधीत\n80 वर्षाच्या आजीला कोरोनाची लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/21893", "date_download": "2020-10-01T08:31:18Z", "digest": "sha1:EBFH5ZAYB6UYM66S7WURCS3LRAJTKXCC", "length": 4267, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "इंग्लिश भाषा : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /इंग्लिश भाषा\nआपल्या देशात सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपला अनेकांशी सबंध येतो. त्यापैकी काहीजण मराठी भाषिक असतात. बोलण्यासाठी समभाषिक माणूस मिळाल्यास आपल्याला आनंद होतो व त्याच्याशी गप्पा मारण्यासाठी आपल्याला हुरूप येतो. एखाद्याची नव्याने ओळख झाल्यास आपण प्रथम त्याचे नाव व गाव विचारतो. त्यानंतरचा स्वाभाविक प्रश्न असतो, ‘’आपण काय करता’’ त्यातून आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या नोकरी अथवा व्यवसायासंबंधी जाणून घ्यायचे असते. माझा अनुभव असा आहे की वरील प्रश्नाचे उत्तर हे बहुतांश वेळा सरळ मराठीतून मिळत नाही.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/tag/police/", "date_download": "2020-10-01T07:50:50Z", "digest": "sha1:HEILHNBDNIC6WRJA23QGX6JSDGTSCF33", "length": 11638, "nlines": 165, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "police Archives - Kesari", "raw_content": "\nकोरोनामुळे आणखी एका पोलिसाचा मृत्यू\nपुणे ः कोरोनामुळे पुणे पोलिस दलातील आणखी एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. सहायक फौजदार जनार्दन रामचंद्र चिखले (वय 57) असे मृत पोलिसाचे...\nहाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी काँगेसची निदर्शने\nबंडगार्डन : उत्तर प्रदेश येथील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर कोणतीच कारवाई केली नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (अनुसूचित जाती...\nकोरोनाच्या नावाखाली काहीजण घरात घुसत असल्याच्या तक्रारी पोलिस आयुक्तांचे आवाहन\nपुणे ः सरकारी कर्मचारी असल्याची बतावणी करून कोरोना सर्वेक्षणाच्या नावाखाली काहीजण थेट नागरीकांच्या घरात शिरत असल्याच्या तक्रारी कानावर आल्या आहेत. नागरीकांनी कर्मचारी...\nपत्नीला मारहाण केल���याने पोलीस महासंचालकांची पदावरून हकालपट्टी\nभोपाळ : मध्य प्रदेशात विशेष पोलीस महासंचालकपदी कार्यरत असलेले पुरुषोत्तम शर्मा यांना राज्य सरकारने तडकाफडकी पदावरून दूर केले आहे. पत्नीला मारहाण करत...\nमुदतपूर्व बदल्यांमुळे पोलिस कर्मचार्‍यांची आयुक्तांकडे धाव\nअन्याय झाल्याची भावना पुणे : शहर पोलिस दलातील कर्मचार्‍यांच्या दोन दिवसांपूर्वी अचानक बदल्या झाल्या आहेत. मुदतपूर्व बदल्या झाल्यामुळे...\nजम्बोतून बेपत्ता झालेल्या मुलीच्या तपासाला पोलिसांकडून सुरुवात\nसीसीटीव्ही फुटेजची केली तपासणी पुणे : जम्बो कोविड रुग्णालयातून काही दिवसांपूर्वी कोरोनाचे उपचार घेताना बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध...\nआयुक्तांनी साधला कोरोनाबाधित पोलिसांशी संवाद\nपुणे : पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे रूग्णालयात व घराची विलगीकरण...\nविनामास्क बसलेल्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण\nपुणे ः दुकानामध्ये विनामास्क थांबलेल्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचार्‍याला तिघांनी मारहाण केल्याची घटना नाना पेठेतील पालखी विठोबा चौकात बुधवारी...\nसर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश\nभारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वाईट कामगिरी करणारी अर्थव्यवस्थांपैकी एक आहे,\n‘बाबरी विध्वंस’प्रकरणी सर्व आरोपी सुटले\nअयोध्येतील बाबरी मशिद पाडणे हा पूर्वनियोजित कट नसून तो असमाजिक तत्वांकडून अचानक झालेली कृती\nराज्यात मुदतपूर्व निवडणुकीची शक्यता नाही\nराज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असून, सरकारला कोणताही धोका नाही; सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वास\nखात्याच्या साफसफाईचे कृष्णप्रकाश यांच्यापुढे आव्हान\nदेशात संरक्षण आणि गृहखाते महत्वाचे समजले जाते.\nभारतीय राजकारणातील उदारमतवादाचे प्रतिनिधित्व करणारा एक ठळक चेहरा जसवंतसिंह यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला.\nपुण्यात एक हजार ४३१ रुग्ण कोरोनामुक्त\nकोरोनाच्या काळात रुग्णांची लूट करणार्‍या २१ रुग्णालयांना पालिकेचा दणका\nपिंपरी चिंचवड October 1, 2020\nरुग्णांच्या नातेवाईकांकडून शववाहिकेसाठी पैसे आकारू नये\nपिंपरी चिंचवड October 1, 2020\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nपरत फिरा रे घराकडे आपुल्या\n’पवना बंद जलवाहिनी’ : उखळ पांढरे करू नका\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2019/12/5_67.html", "date_download": "2020-10-01T08:33:05Z", "digest": "sha1:MA2HD2LYUAU6DWEGQ2W3E4LPH2YAE6UR", "length": 3602, "nlines": 59, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "सीताफळ खाण्याचे 'हे' 5 गजब फायदे तुम्हाला माहित आहे का?", "raw_content": "\nसीताफळ खाण्याचे 'हे' 5 गजब फायदे तुम्हाला माहित आहे का\nbyMahaupdate.in मंगळवार, डिसेंबर ३१, २०१९\nसीताफळ केसांसाठी उपयुक्त आहे, बियांची पूड करून ती केसांमध्ये लावली तर उवांपासून केसांचं संरक्षण होतं. हे करताना डोळ्यात जाणार नाही याची मात्र काळजी घ्या. चवीला मधुर असलेले सीताफळ खाणे आरोग्यासाठी चांगले असते.\nयाचा गर पचण्यास हलका असतो .\nबद्धकोष्ठता असणा-यांनी सीताफळ खावं. फायदा होतो.\nसीताफळाच्या सेवनाने शरीराला भरपूर प्रमाणात ऊर्जा मिळते.\nसीताफळामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. सीताफळामुळे थकवा जातो, ताजंतवानं वाटतं. सीताफळाच्या झाडांची पाने आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळ केल्यास संधिवातापासून आराम मिळतो.\nसीताफळात भरपूर प्रमाणात सी जीवनसत्त्व आणि कॅल्शिअम आहे. याशिवाय यात फॉस्फरस पोटॅशिअम, आयर्न, फायबर असतं.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://adarshgavkari.com/news/maharashtra/aurangabad-lawyers-demands-to-start-court", "date_download": "2020-10-01T07:44:40Z", "digest": "sha1:H3CNUHIUTZT7PC6BXYEMCS65627GZEXD", "length": 9532, "nlines": 58, "source_domain": "adarshgavkari.com", "title": "मंदिरांसोबत न्यायदानाची मंदिरे उघडा, विविध मागण्यांसाठी वकीलांचे जिल्हा न्यायालयासमोर निदर्शने", "raw_content": "\nमंदिरांसोबत न्यायदानाची मंदिरे उघडा, विविध मागण्यांसाठी वकीलांचे जिल्हा न्यायालयासमोर निदर्शने\nमंदिरे उघडणार असल्याने आता न्यायमंदिरेही उघडुन ती पूर्ण क्षमतेने सुरु करावीत. तसेच प्रत्यक्ष सुनावणीला सुरवात करावी, यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी दि.7 सकाळी 11 वाजता जिल्हा न्यायालयाच्या समोर वकीलांनी निदर्शने केली.\nमंदिरे उघडणार असल्याने आता न्यायमंदिरेही उघडुन ती पूर्ण क्षमतेने सुरु करावीत. तसेच प्रत्यक्ष सुनावणीला सुरवात करावी, यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी दि.7 सकाळी 11 वाजता जिल्हा न्यायालयाच्या समोर वकीलांनी निदर्शने केली.\nकोरोनाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व न्यायालये बंद आहेत. अति महत्वाचे प्रकरणांमध्येच काही प्रमाणात काम सुरु आहे. न्यायालयात कामकाज पूर्ण क्षमतेने सुरु होत नसल्याने ज्युनिअर वकील व त्यांच्या कुटूंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनानंतर सर्व व्यवहार पुर्ववत होत आहेत. मंदिरे उघडणार असल्याने आता न्यायमंदीरेही उघडावेत या मागणीसाठी अ‍ॅड. राकेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा न्यायालयासमोर अदालत रोडवर निदर्शने करण्यात आले. वकिलांनी वकील परिषदेकडे नोंदणी केल्यानंतर त्यांना अन्य व्यावसाय करता येत नाही. परिणामी उपासमारीमुळे वकिलांवर आत्महात्या करण्याची वेळ आली आहे. चार दिवसापूर्वी नांदेडमध्ये वकिलाने आत्महत्या केली आहे. प्रत्यक्ष न्यायालयात वकील आणि साक्षीदारांनाच प्रवेश देवून नियमांचे पालन करत न्यायालये सरु करावेत अशी मागणी अ‍ॅड. कुलकर्णी यांनी यावेळी केली. या आंदोलनात रुतूजा कुलकर्णी, संदीप देगावकर, सतिष चव्हाण, प्रशांत यादव, सचिन थोरात, अनिल बारसे, संदीप राजेभोसले, पद्मिनी मोदी, सुश्मिता दौड यांच्यासह वकीलांची उपस्थिती होती.\nन्यायालयाचे कामकाज नियमितपणे सुरु करावे, जोपर्यंत कामकाज सुरु होत नाही तोपर्यंत राज्य शासन व महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल व बार कौन्सिल तर्फे ज्युनिअर वकिलांना प्रतिमहा दहा हजार रुपये महिना द्यावा. प्रलंबित प्रकरणात युक्तिवाद तसेच साक्षीपुरावे नोंदविण्याचे कामक���ज सुरु करावे. वकिली व्यावसाय अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित करावा, आत्महत्या केलेल्या वकिलांच्या कुटुंबीयांना 25 लाखाची मदत करावी आदी मागण्या करण्यात आल्या.\nविनामास्क मॉर्निंग वॉक केल्यास गुन्हा नोंदविणार\nआज सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगणार\nभरधाव ट्रकने दुचाकीस्वारांना पाठीमागून चिरडले, दोन जिवलग मित्रांचा मृत्यू\nके.एल.राहूलने विराट सेनेला धो-धो धुतले\nऔसा महामार्गावर 4 लाखांच्या औषधांची लूट, चाकूचा धाक दाखवून कार पळवली\nमेडिक्लेममुळे दोन्ही उपचारांचं ओझ झालं हलकं ..........\nसाखर कारखान्याचा गळीत हंगामास सुरुवात\nमनपाच्या कोट्यवधींच्या जागा बेवारस अवस्थेत\nमाझ्या निडर वाघांनो आत्महत्या करू नका - संभाजीराजेंच मराठा तरुणांना आवाहन\nबेघर कुटुंबियांनी मागितली आत्महत्येची परवानगी, नागरिकांचे बिर्‍हाड आंदोलन\nघर, दुकानातील पावणेदोन लाखांचा ऐवज लांबवला, 3 महिन्यांनी आरोपीला अटक\nविनामास्क आणि थुंकणार्‍यांकडून मनपाने वसूल केला 28 लाखांचा दंड\nमराठा आरक्षण : मी मेल्यानंतर तरी केंद्र आणि राज्य सरकारला मराठ्यांच्या मुलांची…\nउमेदच्या कर्मचार्‍यांना खंडपीठाचा दिलासा, पुनर्नियुक्ती न देण्याचा जैसे थेचा…\nजिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला डॉक्टरांची केराची टोपली, मनपा कोविड सेंटरमध्ये…\nबलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल\nड्रग्स-चरस शहरांत आणणाऱ्या दोघांना अटक, सुमारे 6 लाखांचा माल जप्त\nनांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेले क्षेत्र वाढले\nकचरा संकलन, वर्गीकरणाचे प्रभागांना आता टार्गेट, कचर्‍यात बायोवेस्ट सापडल्यास…\nऔषध प्राशन करुन शेतकर्‍यांची आत्महत्या\nजादा बिले आकारणार्‍या नामांकित रुग्णालयांना दणका, 14 रुग्णालयांना नोटीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-man-woman-jokes/funny-ukhane-118062600022_1.html", "date_download": "2020-10-01T07:32:26Z", "digest": "sha1:5R5HPMERTKKSWA45IAFFKQF2J2QBMDFM", "length": 9197, "nlines": 134, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "फनी उखाणे | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 1 ऑक्टोबर 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनिळे निळे डोंगर आणि हिरवे हिरवे रान,\n…रावांचा आवडता छंद म्हणजे सतत मदिरापान.\nआमच्या ह्यांचे घर होते लाकडाचे...\nआमच्या ह्यांचे घर होते लाकडाचे...\n..... नावा घेते सासू बाईंच्या माकडाचे.\nआकाशात उडतोय प���्ष्यांचा थवा,\n........... चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा\nमहादेवाच्या पिंडी समोर उभा आहे नंदी\n.... मास्तरांचे नाव घेते\nआयताचे क्षेत्रफळ - लांबी गुणिले रुंदी\nडाळीत डाळ तुरीची डाळ,\nहिच्या मांडीवर खेळवीन एका वर्षात बाळ\n.. रावांच्या थोबाडीत द्यायला मी का लाजू\nपुण्यात आमचा बंगला उभा आहे ऐटीत\nजळू नका लोकहो......... राव आहेत आयटीत\nघराबाहेर पडतोय रोज पारिजातकांचा सडा,\n.......... ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.\nमराठी उखाणे See Video\nयावर अधिक वाचा :\nमुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय\nप्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...\nसाराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर\nबॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...\nवैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत\nहिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...\nकेटी हे वागणे मुळीच बरोबर नाही\nसुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...\n'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...\nतारक मेहता का उल्टा चश्मामधील प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला ...\nतारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतून एक महत्त्वाची ...\nकाय सांगता, सुबोध भावे चक्क ऑनलाईन लग्न लावत आहे\nलग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात आणि येथे केवळ त्यांची जुळवणी केली जाते असे आपणही ...\nयामुळे साराने मोडलं सुशांतसोबतचं नातं\nमुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या 'केदारनाथ' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या सारा ...\n‘रोल…कॅमेरा…ऍक्शन’ साठी ‘चंद्रमुखी’ होणार सज्ज\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर झाला त्या दरम्यान प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ‘प्लॅनेट ...\nगौरी खानचा खुलासा - मन्नतमध्ये झालेले काम दिल्लीहून ...\nमुंबई बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान आजकाल आपला बहुतांश वेळ कुटुंबासमवेत घालवत आहे. आजकाल ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/nine-new-patients-nagar-district-corona-hatena-maliwada-55728", "date_download": "2020-10-01T07:06:40Z", "digest": "sha1:LSLVFW7Q2XVDDPTSTUFJH4H6PMJAFDEL", "length": 12865, "nlines": 190, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Nine new patients in Nagar district, Corona Hatena in Maliwada | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगर जिल्ह्यात नऊ नवीन रुग्ण, माळीवाड्यातील कोरोना हटेना\nनगर जिल्ह्यात नऊ नवीन रुग्ण, माळीवाड्यातील कोरोना हटेना\nनगर जिल्ह्यात नऊ नवीन रुग्ण, माळीवाड्यातील कोरोना हटेना\nशनिवार, 6 जून 2020\nनगर शहरातील तीन, स्टेशनरोड येथील एका 71 वर्षीय पुरुषाचा कोरोनाबाधितामध्ये समावेश आहे. कोठी येथील १३ वर्षीय मुलगी आणि ब्राह्मण गल्ली माळीवाडा येथील पंधरा वर्षीय मुलगा बाधित असल्याचे आजच्या अहवालातून स्पष्ट झाले.\nनगर : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णात रोज वाढ होत आहे. आज नऊ नवीन रुग्णांची भर पडली आहे. शहरातील माळीवाडा भाग यापूर्वीच सील केला असून, आता कोठी परिसरातही रुग्ण सापडू लागल्याने निम्मे शहर कोरोनामुळे प्रतिबंधित झाले आहे.\nआज जिल्ह्यात नवीन नऊ रुग्ण सापडले. नगर शहरातील तीन, स्टेशनरोड येथील एका 71 वर्षीय पुरुषाचा कोरोनाबाधितामध्ये समावेश आहे. कोठी येथील १३ वर्षीय मुलगी आणि ब्राह्मण गल्ली माळीवाडा येथील पंधरा वर्षीय मुलगा बाधित असल्याचे आजच्या अहवालातून स्पष्ट झाले. पाथर्डीतील चेंबूर मुंबई येथून पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे येथे आलेले 40 वर्षीय महिला आणि 18 वर्षीय मुलगा यांना कोरोनाची लागण आहे. राहाता तालुक्यातील निमगाव कोर्‍हाळे येथील 32 वर्षीय युवक बाधित असून, यापूर्वी बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने लागण झाली आहे.\nसंगमनेर शहरातील 40 वर्षीय व्यक्ती बाधित असून, यापूर्वी बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्याला लागन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शेवगाव येथे एकजण चेंबूर मुंबई येथून लांडे वस्ती शेवगाव येथे आला असून, तो बोधिता निघाला. कळवा ( ठाणे) येथून शेवगाव तालुक्यातील अधोडी येथे आलेली 45 वर्षीय व्यक्ती बाधित निघाली आहे.\nबाजारपेठा सुरू झाल्याने प्रश्न गंभीरजिल्ह्यातील बहुतेक तालुक्यातील बाजारपेठा सुरू आहेत. त्यामुळे ��ोरोनाच्या रुग्णात वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना कोरोनाने वेढा दिला आहे. नगर शहरात यापूर्वी कमी रुग्ण होते, तथापि, मागील पंधरा दिवसांपासून शहरातील रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. काल एकाच दिवशी 18 रुग्ण आढळले होते. आज दुपारपर्यंतच नऊ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. आज सायंकाळीही अहवाल प्राप्त होणार असून, त्यामध्ये किती रुग्ण आढळू शकतात, अशी स्थिती आहे.\nमागील महिलाभर विवाह समारंभाच्या तारखा असल्याने अनेक विवाह झाले. त्यासाठी सुवर्णपेढी, कापडबाजारातील दुकानदारांनी आपापल्या पद्धतीने विक्री केली. हे करीत असताना सामाजिक अंतर पाळण्याचे बंधण असताना ते अनेकांना पाळता आले नाही. त्यामुळे बहुतेक दुकानांमध्ये पाच पेक्षा जास्त लोकांनी उपस्थिती दाखवून या नियमांना हरताळ फासला.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nबरे होण्याची टक्केवारी वाढली नगरमध्ये नव्याने आढळले 674 कोरोना रुग्ण\nनगर : जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढली असून, हा दर 88.22 टक्के आहे. आतापर्यंत ३८ हजार ८३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज...\nगुरुवार, 1 ऑक्टोबर 2020\nहजारे - विखे पाटील भेट त्या श्रेय वादावर टाकला पडदा\nराळेगण सिद्धी : राळेगण थेरपाळ ते बेल्हे या राष्ट्रीय महामार्गाचे भुमीपूजनापूर्वी आज खासदार डॉ. सुजय विखे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nपालकमंत्र्यांमुळेच जिल्हाधिकारी झाले मस्तवाल : देवानंद पवार\nनागपूर : यवतमाळचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या विरोधात जिल्ह्यातील सर्व डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या विरोधात रान पेटले असताना ते...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\n शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी ही नावे सादर\nनगर : महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीसाठी शिवसेनेकडून दोन नावे सादर करण्यात आली आहेत. संग्राम शेळके व मदन आढाव ही ती नावे आहेत. विशेष म्हणजे...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nअधिकाऱ्यांच्या आडमुठ्या भुमिकेमुळे कोरोना रुग्णात वाढ : खासदार विखे पाटील\nराहुरी : तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात अवघे २०० कोरोना रुग्ण होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची मागणी केली. परंतु अधिकाऱ्यांनी...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nनगर कोरोना corona ब्राह्मण मुंबई mumbai महिला women संगमनेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.weeklysadhana.in/view_article/readers-opinion-20-july-2019", "date_download": "2020-10-01T06:29:18Z", "digest": "sha1:XP5MI62ERDEW3W5EM3FESLSQJIFGUYYF", "length": 27592, "nlines": 123, "source_domain": "www.weeklysadhana.in", "title": "प्रतिसाद (20 जुलै 2019)", "raw_content": "\nप्रतिसाद (20 जुलै 2019)\nमाझे आवडते विचारवंत लेखक विनय हर्डीकर यांचे जून 2019 या महिन्यात दोनदा साधनातून दर्शन घडले. 8 जूनचा अंक - भाजपच्या बुलंद विजयाचे रहस्य कसले ते ते रहस्य नव्हतेच मुळी- हे माझे मत आणि तसेच नेमके हर्डीकरांच्या लेखात आढळले.\nनावडतीचे मीठ’ आणि ‘सहजसुंदर लेख’\nदि. 8 जूनच्या साधना अंकात विनय हर्डीकर यांचा ‘दुरून त्सुनामी साजरी’ हा लेख आहे. पृष्ठ 28 वर हर्डीकर लिहितात, ‘ही संघाची आणि भाजपची माणसं सरसकट सरासरी काढली तर फार बुद्धिमान नसतात, हे खरं आहे; पण त्यांचे जे वरच्या फळीतले लोक असतात, ते अतिशय बुद्धिमान असतात.’ हर्डीकरांना अतिशय बुद्धिमान, बुद्धिमान आणि फार बुद्धिमान नसलेली म्हणजे सामान्य माणसं अशी उतरण अभिप्रेत असावी. पृष्ठ 30 वर ते समरसता मंचाविषयी लिहितात- ‘‘या देशामध्ये हिंदू समाजांतर्गत जे संघर्ष आहेत त्यावर पडदा टाकत राहायचं, याला त्यांनी ‘सामाजिक समरसता’ असं नाव दिलं आहे. मी त्यांना विचारतो की, ‘एवढा तुमचा सामाजिक समरसता मंच आहे, तर मग तुमच्यामधले धनगर स्वयंसेवक आणि मराठा स्वयंसेवक पुढे येऊन का म्हणत नाहीत की, आम्हाला आरक्षण नको; आम्हाला सामाजिक समरसता आर्थिक फायद्यापेक्षा जास्त महत्त्वाची वाटते आहे.’’\nइथे हे लक्षात घेतले पाहिजे की, सामान्य बुद्धीचा माणूस सामान्यपणे असामान्य विचार करीत नाही, केलाच तर तो आपोआप बुद्धिमंतांच्या वरच्या श्रेणीत जातो. हे रोजच्या जीवनातही आपण अनुभवतो. असे असामान्यपण विनय हर्डीकरांना सामाजिक समरसता मंचाच्या सरसकट सरासरी बुद्धीच्या सामान्य सभासदांकडून अपेक्षित आहे का स्वार्थ कोणाला सुटला आहे का स्वार्थ कोणाला सुटला आहे का एके काळी एका गव्हर्नरच्या मुलाने आर्थिक सुबत्ता असूनही आरक्षणाद्वारे शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतला. दुसरे असे की, आरक्षण घेऊन पुढे सरकून एखादा साधा सभासद असामान्य कर्तृत्व करू शकला व त्याचा फायदा पुढे-मागे मंचाला/समाजाला होणार असेल, तर त्याने स्वत:चे पाय का छाटून घ्यावेत एके काळी एका गव्हर्नरच्या मुलाने आर्थिक सुबत्ता असूनही आरक्षणाद्वारे शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतला. दुसरे असे की, आरक्षण घेऊन पुढे सरकून एखादा साधा सभासद असामान्य कर्तृत्व करू शकला व त्याचा फायदा पुढे-मागे मंचाला/समाजाला होणार असेल, तर त्याने स्वत:चे पाय का छाटून घ्यावेत नावडतीचे अळणी मीठ म्हणावे का\nदि.29 जूनच्या अंकातील विनय हर्डीकर यांचाच ‘कवि, कुछ ऐसी तान सुनाओ’ हा सहजसुंदर लेख वाचून आनंद झाला. माझ्यासारख्या कवितेशी फारशी जवळीक नसलेल्या, पण कवितेबद्दल आपुलकी वाटणाऱ्या वाचकांच्या मनातील गोष्टी त्यांनी त्यांच्या छान भाषेत लिहिल्या आहेत. मला लहानपणाची आठवण झाली. तेव्हा दशग्रंथी ब्राह्मणांच्या बाबतीत ‘त्यांनी किती म्हटलं आहे’ असे विचारले जात असे. हर्डीकर म्हणतात, ‘कविता ही वाचायची गोष्ट नाही, म्हणायची आहे.’ मंगेश पाडगांवकर कविता वाचीत नसत, म्हणत असत. आत्मकेंद्रित कविता आणि समाजकेंद्रित कविता, हे कवितेचे दोन भाग हर्डीकरांनी केले आहेत. गेयता हे काव्याचे एकमेव लक्षण नसले तरी, ते अत्यावश्यक आहे; म्हणूनच 1990 पर्यंतच्या अनेक कविता गीतांच्या रूपाने पुढे आल्या आणि त्या सामान्य माणसाच्या लक्षात राहिल्या. त्यानंतरच्या कवितातलं ‘गाणं’ हरवत चालल्यामुळे कवितांचा प्रसारही फारसा होताना दिसत नाही.\nते काम सर्वेक्षणाचे आहे, संशोधनाचे नाही\nदि.22 जूनचा साधना अंक नेहमीपेक्षा दोन दिवस विलंबाने मिळाला. (पोस्ट/टपाल खात्याची कृपा) या अंकात प्रकाशित ‘विशेष वार्ता’ माझ्यासारख्या गणेश देवी यांच्या प्रशंसकांसाठी खूप अभिमानाची व आनंदाची होती. या वार्तामधील एका वाक्यावर मात्र आक्षेप नोंदवावयाचा आहे. ते वाक्य म्हणजे- ‘देशातील 750 भाषांची नोंद करण्याचे संशोधनाचे ऐतिहासिक काम त्यांनी 3000 सहकारी अभ्यासकांच्या साथीने तीन वर्षांत पूर्ण केले.’ या वाक्यातील संशोधन या शब्द-संकल्पनेवर माझा आक्षेप आहे. कारण ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण : महाराष्ट्र’ या (डॉ.गणेश देवी हे मुख्य संपादक व खंड संपादक अरुण जाखडे असलेल्या) खंडात अगदी स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, ब्रिटिश काळात ग्रिअर्सन यांनी केलेल्या सर्वेक्षणाची ही नक्कल नाही. त्याचे पुनर्सादरीकरण नाही किंवा ग्रिअर्सन यांच्या सर्वेक्षणाला हा नवा पर्याय नाही. तो आजच्या स्थितीतील भारताच्या भाषिक वास्तवाची व सामाजिक- सांस्कृतिक बदलाची नोंद घेणारा आहे. तो त्या-त्या भाषांचा अतिशय संश���धनात्मक अभ्यास वा सर्वेक्षण नाही. शिवाय, अभिनव मराठी-मराठी शब्दकोश या व्हिनस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या व द.ह.अग्निहोत्री यांनी संपादित केलेल्या शब्दकोशाचा भाग पाचवा, पृष्ठ 149 वर नमूद संशोधन = 1. नवीन शोध लावण्याची क्रिया, 2. शुद्धी; तपासणी; चौकशी, 3. दुरुस्तीची सूचना या शब्दार्थानुसारसुद्धा ‘संशोधन’ ही संकल्पना अर्थसूचित होते. म्हणजेच सारांशाने असे स्पष्ट होते की, भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण हे प्रचंड मेहनतीचे काम सर्वेक्षणाचे असले तरी संशोधनाचे मात्र नाही.\nइब्न खल्दून बागायतदार शेतकऱ्यांनाही लागू\nदि. 22 जूनच्या अंकातील रामचंद्र गुहा यांचा ‘सोनिया गांधींनी इब्न खल्दून का वाचायला हवा’ हा लेख खूपच उद्‌बोधक आहे. या लेखामध्ये इब्न खल्दूनची ‘राजकीय घराणेशाहींना शक्यतो तीन पिढ्यांनंतर आपला प्रभाव आणि विश्वासार्हता टिकवून ठेवता येत नाही’ ही मांडणी केवळ वरिष्ठ पातळीवरील राजकीय घराण्यापुरतीच मर्यादित राहात नाही, तर नगदी पीक घेणाऱ्या ऊस बागायतदार शेतकऱ्यांच्या कुटुंबातही पुरेपूर खरी असते, हे जलसंपदा विभागात प्रत्यक्ष काम करत असताना मी अगदी जवळून पाहिले आहे. पहिली पिढी जिराईत जमिनीला पाणी मिळणार असल्याने ऊसपीक घेण्यासाठी शेतबांधणी करण्यापासून अंग मेहनतीचे सर्व काम करत राहते. दुसऱ्या पिढीतील मुले वडिलांबरोबर कष्ट केलेली असतात व ऊसपीक जोमात ठेवून जमल्यास साखर कारखान्याचे संचालक होतात. तिसऱ्या पिढीला शेतीमध्ये तसे काही कामच नसते, कारण मुळातच ऊसपीक आळशांचे पीक म्हटले जाते. तिसऱ्या अथवा चौथ्या पिढीचा सदस्य शेती कमी व इतरत्र गावाची विकास सोसायटी, जिल्हा बॅंक ते राजकारण यातच फिरत राहतो अन्‌ शेती तोट्यात जाते. ऊस बागायतदार आपले खंदे पुरस्कर्ते-समर्थक मानणारे राज्य व देशपातळीवर वजन असल्याचा आभास निर्माण केलेले नेते दीर्घ काळ ऊस उत्पादकाच्या उडाणटप्पू तिसऱ्या-चौथ्या पिढीवर अवलंबून राहिल्याने तेही नेते उतरणीला लागलेले आज दिसून येत आहेत. अखेरीस इब्न खल्दूनच्याच सिद्धांतापाशी आपण पुन्हा येतो, हे मात्र खरे\nतो जनतेचा कौल आहे ना\nमाझे आवडते विचारवंत लेखक विनय हर्डीकर यांचे जून 2019 या महिन्यात दोनदा साधनातून दर्शन घडले. 8 जूनचा अंक - भाजपच्या बुलंद विजयाचे रहस्य कसले ते ते रहस्य नव्हतेच मुळी- हे माझे मत आणि तसेच नेमके हर्���ीकरांच्या लेखात आढळले. या अंकातील दुसरा लेख अभय टिळक यांचा, तोही समतोल साधणारा आहे. संपादकीयात मात्र भाजपचा विजय तुम्हाला खुपलेला जाणवतो आहे. का बरे ते रहस्य नव्हतेच मुळी- हे माझे मत आणि तसेच नेमके हर्डीकरांच्या लेखात आढळले. या अंकातील दुसरा लेख अभय टिळक यांचा, तोही समतोल साधणारा आहे. संपादकीयात मात्र भाजपचा विजय तुम्हाला खुपलेला जाणवतो आहे. का बरे जनतेने दिलेला तो कौल आहे ना\n29 जूनचा अंक - कविमनाचे हर्डीकर इतक्या सविस्तरपणे आणि इतक्या लवकर पुन्हा दिसतील असे वाटले नव्हते. त्यांनी खुलासेवार स्पष्ट केलेली कविता- तिचे लक्षण पटले. गोयंच्या कविसंमेलनात उडालेला भडका वाचून करमणूक झाली. नाही तरी गोयंकरांना विसंवादी सूर आवडत नाही, हे माहीत आहे. मीसुद्धा गोव्याचा आहे\nआणखी एक तुम्हाला सांगायचे आहे, जे गेले कित्येक दिवस मला खुपते आहे. साधनाच्या अंकात अलीकडे लेखाच्या मांडणीमध्ये एक बदल केला गेला. लेखाची सुरुवात ज्या पानावर होते त्याचा अर्धा भाग इंट्रोसारखा असतो, पण त्याचा टाईप लेखातील अक्षरांशी मिळता-जुळता असतो. निदान माझ्या डोळ्यांना तो तसा दिसतो. एक सुचवतो हा इंट्रो भाग असलेली अक्षरे ठळक करावीत. दुसरे असे की, आपण लेखाचे शीर्षक आणि लेखकाचे नाव सर्वप्रथम छापता आणि त्याखाली एका गोलात लेखकाचा चेहरा असतो. पण कधी कधी तिथे दुसरेच काही असते. 29 जूनच्या अंकात आपण रामचंद्र गुहा यांचा लेख ‘गिरीश कार्नाडांच्या आठवणी’ हा छापलात. गोलात गुहांचे छायाचित्र आहे. पुढील लेख राजाभाऊ शिरगुप्पे यांचा आहे- शीर्षक ‘गिरीश कार्नाड कधी मरत नाही...’ येथे गोलात मात्र कार्नाडांचे छायाचित्र\n‘ईव्हीएम’ घोटाळा आणि मतदार\nकाँग्रेस पक्षाने एके काळी देशात मतदानासाठी ईव्हीएम मशीनचा वापर सुरू केला. त्याच पक्षावर तो बुमरँगसारखा उलटला. आता भाजपाने दोन वेळा केंद्रात सत्ता मिळाल्यावर व काँग्रेसचे पूर्ण पानिपत झाल्यावर पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले जाऊ लागले आहे. देशभर गेल्या पाच वर्षांतील मोदी सरकारच्या कारभारावर प्रचंड असंतोष असूनही, पुन्हा एकदा पूर्वीपेक्षा प्रचंड मताने मोदी सरकार आले कसे असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यालाही पडत आहे.\nमोदी सरकार विजयी व्हायला अनेक कारणे आहेत. त्यांचा विचार पुन्हा कधीतरी करू, मात्र ईव्हीएम मशीन घोटाळ्यावर प्रच���ड आरोप होऊनही भाजपा मिठाची गुळणी घेऊन का गप्प आहे असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य माणसालाही निश्चितच पडतो. ईव्हीएम घोटाळ्याबाबत रयतेचे राजे म्हणविणारे नेतेसुद्धा आता आरोप करताना दिसतात. मात्र त्याविरोधात ठोस कारवाई करण्याला ते का घाबरतात, याचा प्रश्न पडतो. माझ्या बौद्धिक कुवतीनुसार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एक न्यायालयीन प्रयोग करू शकतील व त्यातून ‘दूध का दूध, पानी का पानी’ सिद्ध होईल.\nमाझ्यामते महाराष्ट्रातील विविध मतदारसंघातील किमान 10000 मतदारांनी (विशेषत: विरोधी मतदारांनी) ॲफिडेव्हिट घालून ‘मी अमूक पक्षाच्या उमेदवाराच्या चिन्हाचे बटन दाबले आहे’ असे लेखी प्रतिज्ञापत्र योग्य त्या कोर्टात घातल्यावर कोर्टाने निवडणूक आयोगाकडून त्याची खातरजमा करण्यासाठी या पक्षांनी केस दाखल करावी व आयोगाने त्या मतदानाची खातरजमा करून ती कोर्टापुढे गुप्तपणे सादर करावी. मग कोर्टाने प्रत्येक मतदाराची खातरजमा करून काय तो निर्णय द्यावा. त्यातून जर मत मी एकाला दिले, पण ते प्रत्यक्ष दुसऱ्या उमेदवाराकडे गेले का, हे स्पष्ट होईल. जर असा उपक्रम कोणी केला तर मी पहिले प्रतिज्ञापत्र घालण्याला तयार आहे. रयतेच्या राजाने हा सोक्षमोक्ष एकदा करावा. यापूर्वी काँग्रेस विजयी झाल्यावर तत्कालीन भाजपवाले हाच आरोप काँग्रेसवर करीत होते, ते आपण या ठिकाणी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.\nवि. द. बर्वे, सांगली\nरॉ मटेरियल या संकल्पनेचे कौतुक\nदि. 29 जूनच्या साधना अंकातील गिरीश कार्नाड यांच्यावरील दोन्ही लेख फार छान आहेत. विनय हर्डीकरांचा कवितेवरील लेख मास्टरस्ट्रोक आहे. अशोक दा. रानडे म्हणत- जे मोडायचे त्यावर आधी हुकूमत मिळवा आणि मग मोडा. हर्डीकरांच्या या लेखाचा निष्कर्ष तोच आहे. निव्वळ स्फूर्ती म्हणजे कविता नव्हे, रचनाबांधणीही महत्त्वाची. रॉ मटेरियल ही संकल्पना विनयने आणली म्हणून त्याचे कौतुक. वृत्ते, मात्रा इत्यादीचा अभ्यास व विचारमंथन करून विनयने मते मांडली आहेत. काव्यसमीक्षेचा अभ्यास करताना प्रत्येकाला या लेखाचा टिकेकरता आणि कौतुकाकरताही विचार करावा लागेल. विनयच्या काव्यविचारांचा कवींनी गांभीर्याने विचार केला तर कवितेचा प्रसार व तिची लोकप्रियता वाढेल. ‘राइट ॲन एसे’ टाईप कवितांचे प्रस्थ आपोआप कमी होईल.\nTags: 20 जुलै 2019 वाचकपत्रे प्रतिसाद weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक\nप्रतिसाद (10 ऑगस्ट 2019)\nप्रतिसाद (05 ऑक्टोबर 2019)\nप्रतिसाद (7 सप्टेंबर 2019)\nप्रतिसाद (20 जुलै 2019)\n'साने गुरुजी व्यक्ती आणि विचार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/30PWSxh\n'श्यामची आई' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/2Qhy1vT\n'सुंदर पत्रे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/2OYUhx0\n'श्यामची पत्रे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/34SMWSu\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2019/01/vadgav-cricket-team-champion/", "date_download": "2020-10-01T07:08:18Z", "digest": "sha1:ALQTBQ3PGFQLFGPIE65G4IPXGQUZE4NV", "length": 5538, "nlines": 123, "source_domain": "belgaumlive.com", "title": "'वडगावच्या शौर्य स्पोर्ट्स ठरला चॅम्पियन' - बेळगांव Live", "raw_content": "\nHome क्रीडा ‘वडगावच्या शौर्य स्पोर्ट्स ठरला चॅम्पियन’\n‘वडगावच्या शौर्य स्पोर्ट्स ठरला चॅम्पियन’\nवडगाव येथील शौर्य स्पोर्ट्स क्लब ने साईराम कुडची संघाचा सात गड्यांची पराभव करत आंबेवाडी येथील श्री राम सेना चषकावर आपलं नाव कोरले.\nवन मंत्री सतीश जारकीहोळी प्रायोजित केलेले प्रथम क्रमांकाचे 51 हजार रूपयांचे बक्षीस कलखांम्ब येथील युवा कार्यकर्ते पिंटू पाटील यांनी वडगांव संघाला प्रदान केले.\nउपविजेत्या दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस साईराम कुडची संघाला 25 हजारांचे मिळाले.उत्कृष्ट संघ तन्वी स्पोर्ट्स,मालिका वीर अमर (सांगली संघ )उत्कृष्ट फलंदाज उमेश याळकर(एस आर एस हिंदुस्थान संघ)उत्कृष्ठ संघ संजू (कुडची) असे बक्षीस वितरण झाले.यावेळी संदीप जक्कानी यांच्यासह आंबेवाडी येथील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.\nPrevious articleआखिर प्रकट हुए पूर्व मंत्री रमेश जारकीहोली\nNext articleतर…हे शेतकरी कुटुंब सामूहिक फास लावून घेण्याच्या तयारीत’\nबेळगाव हॉकीसाठी गुड न्यूज-होणार इंटरनॅशनल दर्जाचे स्टेडियम\nधामणे शर्यतीत श्री चव्हाटा प्रसन्न, कुप्पटगिरी अजिंक्य\nशरीरसौष्ठव संघटनेतर्फे आ. सतीश जारकीहोळी यांचा सत्कार\nकिणये येथील लक्ष्मी मंदिरात लाखांची चोरी.\nस्मार्ट बस स्��ानकावर समजणार लाईव्ह स्टेटस\nअनेक तालुका पंचायत सदस्य ग्रामपंचायत साठी इच्छुक\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/world-coconut-day-know-some-fun-things-about-coconut/", "date_download": "2020-10-01T06:57:27Z", "digest": "sha1:S6UBAVWLAODLUXHVVP7BBBAADLQ6TD7N", "length": 7922, "nlines": 160, "source_domain": "ournagpur.com", "title": "जागतिक नारळ दिन; जाणून घ्या नारळाबाबतच्या काही मजेशीर बाबी..", "raw_content": "\nHome Food जागतिक नारळ दिन; जाणून घ्या नारळाबाबतच्या काही मजेशीर बाबी..\nजागतिक नारळ दिन; जाणून घ्या नारळाबाबतच्या काही मजेशीर बाबी..\nनागपूर : खाद्यपदार्थांपासून औषधांपर्यंत, पूजाविधीपासून सौंदर्यप्रसाधनांपर्यंत आणि असे अगणित उपयोग असलेल्या नारळ चा आज दिवस. केवळ खाद्य व अखाद्य उपयोगांव्यतिरिक्त मानवी आयुष्यात महत्त्वाचे स्थान असलेल्या या फळाविषयी जाणून घेऊ या काही विशेष व मजेशीर बाबी\nकोकोनट हा नट नाही.. तो स्टोन फ्रूट आहे..\nनारळाचे तेल हे अन्य कुठल्या फळाच्या तेलापेक्षा सौंदर्यप्रसाधनांमध्ये सर्वात जास्त वापरले जाते..\nनारळ हा समुद्रात कितीही दूरपर्यंत व कितीही दीर्घ काळ तरंगत जाऊ शकतो.. त्यांनतरही त्याचा रुजण्याचा गुणधर्म टिकून असतो.\nनारळाला कोकोनट हे नाव अर्धे पोर्तुगीज नावाड्यांनी तर अर्धे इंग्लंडमध्ये मिळाले आहे. १६ व्या शतकात जेव्हा या नावाड्यांनी हे फळ समुद्रकिनारी पाहिले तेव्हा त्याचे तीन डोळे त्यांना माणसाच्या दोन डोळे व एका नाकासारखे वाटले. शिवाय ते हंसऱ्या चेहऱ्यासारखे वाटले. त्यामुळे त्यांनी त्याला कोको, म्हणजे हंसरा चेहरा असे संबोधू लागले. पुढे या नारळाचा प्रवेश इंग्लंडमध्ये झाला तेव्हा कोकोपुढे नट हा शब्द जोडला जाऊ लागला..\nकाही देशांमध्ये नारळं तोडण्यासाठी माकडांना प्रशिक्षित केले जाते. ही माकडे नारळाच्या झाडावर चढून नारळे तोडून खाली टाकतात.\nनारळाच्या पाण्याचा मनुष्याच्या रक्तातील प्लाझ्मासारखा काही काळ उपयोग वैद्यक क्षेत्रात केला जाऊ शकतो.\nPrevious articleCoronaVirus in Nagpur : नागपुरात १६ टक्क्यांनी रुग्ण तर १० टक्क्यांनी वाढले मृत्यू\nNext articleनागपूरकरांनी दिली साथ : मोठया प्रमाणात ‘श्रीं’चे घरीच विसर्जन\nCoronaVirus in Nagpur : नागपुरात ९८२ नवीन पॉ���िटिव्ह, ३८ रुग्णांचा मृत्यू\nसीताबर्डीतील हॉकर्स अतिक्रमणावर भूमिका : मांडा हायकोर्टाचा आदेश\nयुवक काँग्रेसकडून नागपुरात मुख्यमंत्री योगी यांच्या पुतळ्याचे दहन\nनागपुरात अवैध दारूविक्रीत दोन गटात मारहाण , चार जखमी\nनागपुरात ठाणा मालखाना प्रभारीकडून १६ लाखाचा अपहार\nCoronaVirus in Nagpur : नागपुरात ९८२ नवीन पॉझिटिव्ह, ३८ रुग्णांचा मृत्यू\nसीताबर्डीतील हॉकर्स अतिक्रमणावर भूमिका : मांडा हायकोर्टाचा आदेश\nयुवक काँग्रेसकडून नागपुरात मुख्यमंत्री योगी यांच्या पुतळ्याचे दहन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%9C%E0%A4%AF_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5_%E0%A4%9C%E0%A4%AF_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%87_%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2020-10-01T06:56:32Z", "digest": "sha1:NHNJZA6ZEZXB7MO25M4JQR4KET3COEPD", "length": 3707, "nlines": 51, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"तुळशीची आरती/जय देव जय देवी जय माये तुळशी\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"तुळशीची आरती/जय देव जय देवी जय माये तुळशी\" ला जुळलेली पाने\n← तुळशीची आरती/जय देव जय देवी जय माये तुळशी\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख तुळशीची आरती/जय देव जय देवी जय माये तुळशी या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nतुळशीची आरती ‎ (← दुवे | संपादन)\nतुळशीची आरती/तुळसीमळमृत्तिका जो लावी भाळीं ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vdo.matrubharti.com/stories/best-stories/marathi", "date_download": "2020-10-01T08:34:02Z", "digest": "sha1:KRUBOEJUKWLA4JFMCNV6EDCBOPAKPCCO", "length": 25638, "nlines": 380, "source_domain": "vdo.matrubharti.com", "title": "Best Marathi stories read free and download | Matrubharti", "raw_content": "\nपहाटे तो तिच्या खूप आधी उठला होता . कॉफीचा दरवळ घरभर पसरला होता . भांडण म्हणजे आपल्या जीवनप्रवासात काल्पनिक असा एक मैलाचा दगडच असतो . आपण भांडण करून सहज तर ...\nऍडॉल्फ हिटलर चे जीवनचरित्र\nद एडवेंचर ऑफ द स्क्लेड बॅन्ड 1\nअसेच एकदा जुनच्या सुरुवातीला मी एका सकाळी उठलो, शेरलॉक होम्स माझ्या पलंगाच्या बाजुने पूर्णत: अंगभर कपडे परिधान केलेला दिसला. त्याने एक नियम म्हणून मॅन्टेलपीसच्या घड्याळातिल वेळ मला दाखवली, तेव्हा ...\nया कथेतील सर्व पात्रं काल्पनिक असून, मी ऐकलेल्या दंतकथाना कथेचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे. एका बाई चेटकीण कशी होते आणि आणि स्वतःला कशी मुक्ती देते याची ही काल्पनिक ...\nपावसाळी दिवसातील ती दुपार होती, साधारण २-३ वाजले असतील पण सूर्याचा कुठेच ठाव-ठिकाणा नव्हता. आकाश काळ्या ढगांनी भरले होते, पावसाची बारीक-बारीक रिपरिप चालूच होती., सगळी धरती हिरवी-गार झाली होती, ...\nआयुष्याकडे पाहण्याचा कल जर सकारात्मक असेल तर कोणत्याही परिस्थितीचा खंबीरपणे सामना करता येऊ शकतो. नेहमीच सकारात्मक विचार करत राहिलो तर आयुष्याची ब्राईट साईड दिसते आणि आशावादी बनतो.\nडोळ्यातले अश्रु उशी वर येउन थांबत होते. पण तो मात्र तिच्या जाण्याने जरा जास्तच स्वतःला त्रास करून घेत होता. काय करणार त्याच्या सर्वात जवळची वेक्ती तो आज गमावून बसला ...\nडीटेक्टीव गौतम - संपूर्ण\nडीटेक्टीव गौतम - संपूर्ण (अनुजा कुलकर्णी) दिलधड़क जासूसी कथा.\nरिक्षा....रिक्षा एका मुलीच्या आवाजाने त्या इसमाने त्याची रिक्षा तिच्या समोर येऊन उभी केली हुश्शह बरं झालं काका तुम्ही भेटलात, एवढ्या रिक्षा खाली गेल्या पण एकानेही थांबवली नाही हुश्शह बरं झालं काका तुम्ही भेटलात, एवढ्या रिक्षा खाली गेल्या पण एकानेही थांबवली नाही\nगोष्ट एका प्रेमाची - ब्रेकअप च्या शेवटच्या भावना\nHiiii. कुठून सुरुवात करू कळत नाही मला, खूप विचार केला. सर्व भूतकाळ एकदा पुन्हा अनुभवून पाहीला , इतक्या चुका केल्यात मी खरेतर त्याची लिस्ट जर केली तर लिस्ट चा ...\nहॉटेल 'लव्ह बर्ड्स'च्या मागच्या लॉनवर, ती तिघे बसली होती. \"श्लोका हि स्वीटी महत्वाचं म्हणजे हि 'वास्को' लीकरवाले पाखरे यांची कन्या आहे\" सुमितने नाटकी ढंगात स्वीटीची ओळख, श्लोकाला ...\nबॉयफ्रेंड जेंव्हा नवरा होतो..\nदिवस मग महिने आणि मग वर्ष एका पाठोपाठ एक सरत होते. लग्नाला तीन वर्ष हो�� आली आणि आमच्याकडे गुड न्यूज आली. मला वाटलं होतं याला मी सांगेन तेंव्हा सिनेमात ...\nसरस्वती विद्यालयाच्या (मुलींची शाळा ) तीन माजली इमारतीच्या पायऱ्यांत, पाचवीतल्या मुलींचा एक घोळका बसला होता. तो घोळका कसल्या तरी गप्पात रंगून गेला होता. त्यात ती, चार दिवसाखाली आलेली ...\nती आज खूप आनंदात होती आणि एक हुरहूर पण होती मनात.कस आहे दोन दिवसापूर्वी तीच लग्न झालेलं आणि नंतरचे दिवस पूजा,देवदर्शन व पाहुण्यांचं करण्यात गेले. सगळे निघून गेल्यावर आता ...\nरामजी पांगेरा मोगलांची टोळधाड स्वराज्यावर कधी चालून येईल याचा पत्ता नव्हता...आदिलशाह, निजाम राजांना घाबरून असत...सह्याद्री आणि राजांनी तसा वचकच बसवला होता...पण औरंगजेब मात्र शांत बसायला तयार ...\nप्रेमभावना एक आदिम भावना आहे. या भावनेचे सामर्थ्य इतके मोठे आहे की ,प्रेमा साठी काहीही करण्याची मानसिक तयारी होते ., प्रेम ही श्रद्धा आहे ,, भक्ती आहे , प्रेमात समर्पण ...\nकथा- सचिनचे बाबा ---------------------------- रात्रीचे अकरा वाजले रोजच्या नियमाप्रमाणे शोभनाताईंच्या मुलाचा फोन येणार .. पण आज साडे -अकरा वाजले तरी सचिनचा फोन नाही , तो कामात असेल म्हणून बोलत ...\nरात्रीचे किती वाजलेत माहित नाही. पण सर्वत्र निजानीज झाली होती. रात्रीची भयाण शांतता आणि गारवा जाणवत होता. मी अंधारातच अंथरुणावर पडल्या पडल्या डोळे किलकिले करून पहिले आणि कोनोसा घेतला. ...\nआश्रय स्वरूप आणि मधुरा नेहमी प्रमाणे जॉगिंगला चालले होते. सकाळी ७ - ७.१५ ची वेळ असेल. जॉगिंग पार्कमधे गेले आणि जॉगिंग सुरू केले. सगळे आपाल्या नादात होते. स्वरूप आणि ...\nमाझ्या प्रेमभंगाची कहाणी एक तरुण मुलगा. नाव दीपक नगरकर. आई वडिलांना एकुलता एक. गोरा गोमटा, सहा फूट उंचीचा अन् बऱ्यापैकी देखणा. त्याचं वय आहे २८ वर्षे आणि तो एका ...\nसरसेनापती संताजी म्हालोजी घोरपडे\n(इतिहासातील काही सत्य घटनांचा इथे प्रसंगानुरूप उल्लेख केलेला असून या कथेतील बहुतेक प्रसंग काल्पनिक आहेत. काही चुका किंवा काही आक्षेपार्ह आढळल्यास मोठ्या मनाने माफ करावे हि विनंती. आपल्या प्रतिक्रिया ...\nभीमा... गावातला एक रांगडा गाडी. वय वर्षे ३२. सकाळ-संध्याकाळ तालमीत जाऊन आणि दिवस रात्र शेतात राबून बनलेली पिळदार शरीरयष्टी, भरदार मिशा आणि अस्सल गावरान बाज असलेलं आकर्षक व्यक्तिमत्व. गावात तो ...\nआजूलाबाजूला - सत्य कथा मराठी\nनिर्दे���ांक 1 - अंकुश - अमिता ऐ. साल्वी 2 - अधांतरी - वृषाली 3 - आजूबाजूला - अरुण वि. देशपांडे 4 - कॉफी हाऊस- मन मोकळ करण्याची जागा.. - अनुजा कुलकर्णी 5 - गुरू ...\nकिती हळवे असते नाही आपले मन. क्षणात हसते, तर क्षणात रुसते. क्षणात कोणावर तरी जडते. तसच तीच ही. तिने पहिल्यांदाच त्याला पाहिलं. सहा फुट हाईट. गोरा रंग. डोळ्यावर चष्म्या. ...\nधीरूभाई अंबानी ..उद्योग जगातील एक वादळ असे म्हणतात त्यांच्यात आदर्श घेण्याजोगे खूप गुण होते कसा झाला त्यांचा हा सामान्य व्यक्ति ते ऊत्तुंग व्यक्तिमत्व हा प्रवास चला जाणून घेवूया या ...\nतस रात्रीचे नऊ वाजलेले फक्त पण अफाट कोसळणाऱ्या त्या पावसामुळे मध्यरात्रीचा फील येत होता. प्रकाशला तसपण पाऊस आवडायचा नाही. त्यात ह्या अशा मुसळधार पावसात गाडी चालवायला समोर काही नीट ...\n‘मासिक पाळी’ किंवा ‘रजस्वला’ मध्यंतरी अक्षय कुमार चा पॅडमन चित्रपट प्रदर्शित झाला होता. एक वेगळा विषय घेऊन हा चित्रपट प्रेक्षकांच्या समोर येणार होता. आम्हांला सुध्दा चित्रपटाची उत्सुकता लागली होती.म्हणून ...\nप्रवास वर्णन - केरळ आणि मी...\n१ ऑक्टोबर २०१७ ला आमचं केरळ भटकंतीवर स्वार व्हायचे अचानक ठरले आणि माझ्या मनातल्या मनात आनंद..उत्साह...रोमांच....अश्या भावनांना भरती येण्यास सुरवात झाली.आई,बाबा,भाऊ,मी आणि माझे मामा,मामी आणि बहिणी असे मिळून ८ ...\nलाड कारंजावरुन येऊन जयवंतला एक आठवडा झाला होता. बाबांचा चेहरा डोळ्यापुढून जात नव्हता. कसे असतील काय करत असतील आई शिवाय त्यांचं जगणं ही कल्पना त्या क्षणी त्याला असह्य होत ...\nसुधाकर आणि त्याची बायको\nउद्धव भयवाळ औरंगाबाद सुधाकर आणि त्याची बायको (विनोदी कथा)आमच्या कॉलनीमधील सुधाकर आणि त्याची बायको मंदा हे दोघेही आता घटस्फोटाच्या किनाऱ्यावर उभे आहेत हे आमच्या कॉलनीतील लहान मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत ...\nरोजच्या प्रमाणे आजदेखील आफिसातून बाहेर पडल्यावर थोडे भटकून जरा उशिराच पद्माकर घराकडे निघाला .किती वेळ जरी फिरले तरी घरी जाणे भागच होते .आफिस्तल्या लोकांच्या सहवासात दिवस कसातरी निघून जायचा ...\nआजीचा बटवा- घरचा वैद्य.\nआजीच्या बटव्यातली काही गुपितं- उन्हाळा वाढला, हवा बदल झाला तब्येत बिघडू शकते. जर घरात कोणी आजारी पडल तर मदतीला धावून येते ती आज्जी आणि तिच्या बटव्यातील तिचे उपाय\nकरू का हिला प्रपोज आणि,मी मनाचा हिय्या करून तो गाढवपणा केलाच. \"थोबाड पाहिलास का आरशात आणि,मी मनाचा हिय्या करून तो गाढवपणा केलाच. \"थोबाड पाहिलास का आरशात अरे प्रपोज करायच्या आधी, क्षणभर तरी विचार करायच्या अरे प्रपोज करायच्या आधी, क्षणभर तरी विचार करायच्या आला तोंडवर करून ' लव्ह यु आला तोंडवर करून ' लव्ह यु \nझोंबी - एक वर्चस्व\nजुलै, 2009, अमोल- सॉफ्टवेर इंजिनियर, दिवाळीच्या सुट्या मिळाल्यामूळे आपल्या घरी परत यायचा विचार करू लागला होता, कारण एक वर्ष लोटला होता ...\n'सन सेट' पाहण्यासाठी साक्षी रिसोर्ट मधून निघाली तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते. रिसॉर्ट पासून समुद्र किनारा फक्त दोन किलोमीटर लांब होता. संध्याकाळच्या थंड वातावरणात बहुतेक पर्यटक पायीच समुद्रा पर्यंत ...\nरोमियो आणि जुलियट कोणे एके काळी वेरोना नामक शहरी दोन अतिशय नामवंत घराणी राहत होती ‘माँटेग्यु’ आणि ‘कॅप्युलेट’. दोन्ही कुटुंब खूप सधन होती; आणि इतर सधन कुटुंबांप्रमाणे ...\nलातूरला बस स्टॅन्ड मागे पोचम्मा गल्ली आहे. अनुसूयाबाई तेथे राहायची. अख्खी पोचम्मा गल्ली तिला 'अंशाबाई आज्जी ' म्हणायची. वय साधारण पासष्टी -सत्तरीच्या मध्ये कोठेतरी. 'आज्जी ' कसली ती ...\nया विशाल पिंपळ वृक्षा खाली, जो विस्तीर्ण दगडी चौथरा बांधला आहे, तेथे आज कोणाचा तरी दशक्रिया विधी चालू असल्याचे, मी बसलोय त्या जागेवरून दिसत होते. मयताचे जवळचे नातेवाईक ...\nसुसंगत जीवनातील विसंगती शोधता आली की त्यातून विनोद -निर्माण होत असतो. पती-पत्नी , नवरा -बायको हे नाते मोठ्या रंगबिरंगी रेशमी-धाग्यांचे असते या नात्यातील काही ...\nदृष्ट लागण्याजोगे सारे... (कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. पण आजकाल जवळ जवळ बऱ्याच ठिकाणी अशीच परिस्थिती असते.) तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं... तुझ्या माझ्या लेकरांना घरकुल हवं... डोळे ...\nनंदन आणि उर्मिला या दोन प्रेमी-जीवांची तरल आणि हळवी अशी प्रेम-कहाणी .प्रेमाचे एक छान सुखद असे रूप या कथेतून दिसेल. A love story od .Nandan and urmilaa ...\n' आई, लई भूक लागली, काही तरी दे की खायला ... ' भुकेच्या व्याकुळेने लहान पोरं ओरडून ओरडून आईला सांगत होती. ती आई तरी काय देणार बिचारी, घरात होतं ...\n.....त्या रात्री तिला घरी सोडलं तेव्हा एकदाही तिने मागे वळून पाहिलं नाही. ती थेट बंगल्यात शिरली. दिसेनाशी झाली. आतले दिवे मालवले. सर्वत्र अंधार पसरला. जसा त्याच्या मनात पसरला होता ...\nअँटी ग्रेविटेशनल मॅन- द सुपरहिरो\nनवं दाम्पत्य क्रिस आणि मारिना, जे लग्नानंतर पहिल्यांदा महाबळेश्वरला आलेत. सात दिवसाची ही ट्रिप आटोपून परत आपल्या घरी नागपूरला आलेत. त्यांच्या क्रिसच्या घराचे लोक खूप प्रेमळ आणि मनमिळावू तसेच ...\nएक कप.. ब्रेक अप होऊन १ महिना झाला तरी आभा च्या मनातून नील जात नव्हता. ब्रेक अप झाल्या नंतर आभा एकही दिवस शांतपणे झोपू शकली नव्हती. तिच्यासाठी आयुष्य ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/aap-rajasthan-congress-bjp-right-wing", "date_download": "2020-10-01T07:48:23Z", "digest": "sha1:V7362TYVKJDVYRJ4IAUFNV44VGYR4YAP", "length": 21456, "nlines": 83, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "भरकटलेला ‘आप’ उजव्या वाटेवर - द वायर मराठी", "raw_content": "\nभरकटलेला ‘आप’ उजव्या वाटेवर\nअजय आशिर्वाद महाप्रशस्त 0 July 20, 2020 12:17 am\nभाजपच्या राजकीय महत्त्वाकांक्षा व त्यांचे चाललेले अनैतिक राजकारण दुर्लक्ष करून अशक्त अशा काँग्रेसवर हल्ला चढवण्यात ‘आप’ला अधिक स्वारस्य आहे. गेल्या वर्षभरातल्या राजकीय घडामोडी पाहता भाजपला थेट शिंगावर घेण्याचे फार मोठे प्रयत्न ‘आप’ने केलेले नाहीत.\nगेल्या आठवड्यात आम आदमी पार्टीचे एक नेते राघव चढ्ढा यांनी राजस्थानमधील राजकीय पेचप्रसंगावरून काँग्रेसवर जोरदार टीका केली. ही टीका करत असताना त्यांनी मात्र घोडेबाजाराचा आरोप असलेल्या भाजपच्या राजकीय कारवायांकडे दुर्लक्ष केले. राघव चढ्ढा यांची ही टीका आम आदमी पार्टी उजव्या विचारसरणी वळत असल्याचे संकेत देणारी आहे. या पक्षाला देशातील तिसरा राजकीय ध्रुव होण्याची प्रबळ इच्छा आहे. त्यादृष्टीने ही पावले वाटतात.\n‘आप’ने कोरोना लॉकडाऊनच्या काळात विरोधी पक्षांवर राजकीय हल्ले तसे टाळले होते. त्या पूर्वी दिल्लीतल्या दंगलीसंदर्भात, सीएए-एनआरसीविरोधातील आंदोलनातही त्यांची भूमिका आक्रमक नव्हती. फेब्रुवारीत दिल्लीत ‘आप’चे सरकार पुन्हा स्थापन झाले. हा घटनाक्रम विसरता कामा नये.\nपण दिल्लीच्या बाहेर कोणताही राजकीय प्रभाव नसलेल्या ‘आप’ने राजस्थानमधील राजकीय पेचप्रसंग लक्षात घेऊन आपली राजकीय वाटचाल स्पष्ट केलेली दिसते. राघव चढ्ढा म्हणाले, भाजपचा वाढत्या प्रभावाला काँग्रेस विरोध करू शकत नसून आम आदमी पार्टीच हा देशात भाजपला पर्याय ठरू शकतो. सध्याची काँग्रेस मृत्यूशय्येवर आहे व देशाला उज्ज्वल भविष्य देऊ शकेल अशी या पक्षामध्ये ताकद उरलेली नाही. हा पक्ष मृत्यूशय्येवर आहे, प्लाझमा थेरपी, हायड्रोक्सिक्लोरिक्विन किंवा रेमडेसिव्हीरही या पक्षाला वाचवू शकत नाही. या पक्षाचा मृत्यू अटळ आहे, असे चढ्ढा म्हणाले.\nगंमतीचा भाग असा की, चढ्ढा यांच्या आरोपात राजस्थानमधील काँग्रेसच्या आमदारांचा घोडेबाजाराचा उल्लेख होता पण हे आमदार खरेदी करणार्या भाजपचा नव्हता.\n‘आप’च्या या टीकेवरून लक्षात येते की, भाजपच्या राजकीय महत्त्वाकांक्षा व त्यांचे चाललेले अनैतिक राजकारण दुर्लक्ष करून अशक्त अशा काँग्रेसवर हल्ला चढवण्यात त्यांना अधिक स्वारस्य आहे. गेल्या वर्षभरातल्या राजकीय घडामोडी पाहता भाजपला थेट शिंगावर घेण्याचे फार मोठे प्रयत्न ‘आप’ने केलेले नाहीत. हे प्रयत्न राजकीय विचारधारा असो वा केंद्रातल्या मोदी सरकारने घेतलेले वादग्रस्त निर्णय असो, अत्यंत तोकडे वाटतात. विरोधी पक्षाची जागा घेण्याचेही त्यांचे प्रयत्न फारसे आक्रमक प्रयत्न दिसले नाहीत. एकूणात उजव्या विचारसरणीच्या वाटेने जाण्याचे त्यांचे प्रयत्न दिसून आले.\nवाचकांना आठवत असेल सहा वर्षांपूर्वी या पक्षाचा राष्ट्रीय स्तरावर गाजावाजा झाल्यावर त्याने थेट भाजपला आव्हान दिले होते. २०१४च्या लोकसभा निवडणुकांत वाराणसीमधून भाजपचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी दिले होते. मोदी व भाजपच्या जातीय विद्वेषाच्या राजकारणावर केजरीवाल यांनी त्याकाळात मोठ्या प्रमाणात टीका केली होती. त्यांना वाराणसीतून २ लाख मतेही मिळाली होती. दिल्लीतील पहिल्या कारकिर्दीत केजरीवाल यांनी केंद्रातल्या भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नव्हती. प्रत्येक राष्ट्रीय मुद्द्यावर हा पक्ष भाजपच्या विरोधात भूमिका घेत होता. पण नंतर भाजपविरोधातील टीका मवाळ करत या पक्षाने आपल्या दिल्लीतल्या कामावर लक्ष दिले.\nदिल्लीतील जातीय तेढ व दंगलींकडे दुर्लक्ष\nगेल्या फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकांदरम्यानच्या प्रचारात ‘आप’ने सतत आपल्या प्रशासकीय कारभाराचा प्रचार केला. त्यांनी भाजपविरोधात थेट संघर्ष घेण्याचे टाळले. नेमका याच काळात भाजप हिंदू-मुस्लिम विद्वेषाचे राजकारण दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांत आणत होता पण त्याकडे ‘आप’ने सहज दुर्लक्ष केले. त्याचा फायदा त्यांना विध���नसभा निवडणुकांत मिळाला. ‘आप’ला पुन्हा बहुमत मिळाले. त्यावेळी ‘आप’मधील एका नेत्याने सांगितले, भाजपच्या हिंदू-मुस्लिम विद्वेष राजकारणाकडे दुर्लक्ष करून ‘आप’ने भाजपपुढील चिंता वाढवल्या. भाजपच्या खेळपट्टीवर ‘आप’ने खेळण्यास नकार दिला, याचा फायदा ‘आप’ला होऊन दिल्ली निवडणुकांत मतदारांचे ध्रुवीकरण झाले नाही.\nपण सत्तेवर आल्यानंतर ‘आप’ने ईशान्य दिल्लीतील दंगलीवर वादग्रस्त भूमिका घेतली. हिंदुत्वाची झुंडशाही मुस्लिम वस्त्यावर जाऊन जाळपोळ, हिंसाचार करत असताना ‘आप’चे नेते दिल्ली पोलिसांसारखे मौन बाळगून होते. एक प्रेक्षक म्हणून त्यांनी दिल्ली दंगल पाहिली. मेनस्ट्रीम मीडियाने ही दंगल हिंदू-मुस्लिम अशी पाहिली. अधिक संख्येने मुस्लिमांची झालेली हत्या दुर्लक्षली गेली. गुप्तचर खात्याचा एक कर्मचारी, एक पोलिस हवालदार जे हिंदू होते, त्यांच्या झालेल्या हत्याकांडाकडेही मीडियाने फारसे गांभीर्याने पाहिले नाही.\n‘आप’चा नगरसेवक ताहीर हुसेन यांना दिल्ली दंगल घडवून आणणारा प्रमुख आरोपी म्हणून ठरवण्यात आले. पण त्याच्याविरोधातले पुरेसे पुरावेही नसताना ‘आप’ने हिंदुत्ववादी शक्तींच्या विरोधात ब्र ही काढला नाही. त्यांनी भाजपच्या नेत्यांकडून चिथावणीखोर भाषणे झाली यावरही आरोप केले नाहीत. ताहीर हुसेनच्या बचावासाठी पक्ष पुढे आला नाही.\nदिल्ली दंगलीच्या काळात व नंतर ‘आप’चे सरकार निष्क्रिय दिसून आले. केंद्राच्या अखत्यारित दिल्ली पोलिस येत असले तरी दिल्लीत शांतता नांदावी असे आव्हानही ‘आप’कडून झालेले दिसून आले नाही. या पक्षाचे आमदार सोयीस्कर मौन बाळगून बसलेले दिसले.\nदिल्ली दंगल भडकावणारा प्रमुख आरोपी भाजपचा नेता कपिल मिश्रा हा असला तरी तो पहिले ‘आप’चा आमदार होता. त्याच्याविरोधातही ‘आप’ आक्रमक झाला नाही.\nत्यात कोरोना परिस्थितीत ‘आप’ने केंद्र सरकारशी अधिक संघर्षाची भूमिका घेतली नाही. केंद्रातील मोदी सरकार व नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्याशी जुळवून घेण्याचे अनेक प्रसंग लॉकडाऊनच्या काळात दिसून आले. केजरीवाल नायब राज्यपालांचे कौतुक करताना दिसून आले.\nया परिस्थितीत अनेक वृत्तवाहिन्या केजरीवाल सरकारवर दिल्लीतील परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्यावरून टीका करत होत्या. तबलिगी जमातीवरून आरोप करत होत्या पण तरीही केजरीवाल मौन बाळग��न होते. पण जेव्हा दिल्लीतील परिस्थितीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लक्ष घालण्यास सुरूवात केली तेव्हा मीडियाची टीका कमी झाली. दिल्लीतील कोविड-१९ महासाथ रोखण्यात केजरीवाल यांनी मिळवलेले यश शहा यांनी सहज लुटून नेले. अशा परिस्थितीत चढ्ढा यांच्या काँग्रेसवरील टीकेनंतर लगेचच ‘दरबारी मीडिया’ने केजरीवाल यांची लगेचच मुलाखत घेतली.\n‘आप’चा जन्म झाल्यानंतर या पक्षाच्या विचारसरणीला आकार देण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव, विधिज्ञ प्रशांत भूषण यांचे होते. त्यांना हटवण्याचा वादग्रस्त निर्णय केजरीवाल व पक्षाने घेऊनही त्यावर राष्ट्रीय पातळीवर अशी जोरदार टीका पक्षावर झाली नाही. अगदी दिल्लीतले प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने सम-विषम निर्णयही अनेकांनी समजून घेतला. पण आता अनेक राजकीय निरीक्षक दिल्ली दंगलीतील ‘आप’ची गुळमुळीत भूमिका पाहून या पक्षाने आपली नैतिकता गुंडाळून ठेवल्याची टीका करत आहेत. पक्षाने या विषयावर धैर्य दाखवले नाही. पक्षाची नीतीमूल्ये कठीण प्रसंगात जनतेपुढे आली नाहीत. उलट आता ते एकदम काँग्रेसवर आरोप करत भाजपवर मौन बाळगत आहेत हा ‘आप’चा खरा चेहरा असल्याचे या राजकीय निरीक्षकांचे मत आहे.\nया एकूण विषयावर चढ्ढा व केजरीवाल यांना विचारायला हवे की जर त्यांना आता काँग्रेस मृत्यूशय्येवर वाटत असेल तर त्यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकांत दिल्ली व पंजाबमध्ये या पक्षाशी युती करण्याचे प्रयत्न का केले. पंजाबमधील वाटाघाटी फिस्कटल्या कारण ‘आप’ला हव्या असलेल्या जागा देण्यास काँग्रेसने नकार दिला. आणि पंजाबमध्ये ‘आप’ला केवळ १ जागा मिळाली तर काँग्रेसला ८ जागा मिळाल्या.\nचढ्ढा असेही म्हणतात की ‘आप’कडे देशव्यापी पक्षसंघटन नाही पण त्यांचा पक्ष काँग्रेसला पर्याय ठरू शकतो. त्यांचा हा आत्मविश्वास सध्याच्या राजस्थानमधील राजकीय परिस्थिती पाहता त्यांना तेथे पाय रोवण्याची संधी वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे.\nशैक्षणिक विषमता वाढवणारा वर्ल्ड बँकेचा ‘स्टार’ प्रकल्प\nराज्यात रुग्ण संख्या ३ लाखांच्या पुढे\nमेहबुबांच्या स्थानबद्धतेविषयी उत्तर द्याः सर्वोच्च न्यायालय\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्��े\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A/", "date_download": "2020-10-01T07:44:36Z", "digest": "sha1:KSZAWMTYV64ENYA6FOY6J66R4CKLZHRX", "length": 11742, "nlines": 141, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "अखेर वेळ आलीच... जळगावात कोरोनाचा रुग्ण... | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nअखेर वेळ आलीच… जळगावात कोरोनाचा रुग्ण…\nin main news, खान्देश, जळगाव, ठळक बातम्या\nजळगाव – लॉकडाऊन आहे, तरीही लोक ऐकत नाहीत. कोरोनाची भीती आहे तरीही गर्दीचे नियोजन होत नाही. जिल्ह्याच्या सीमा सील आहेत तरीही बाहेरगावहून जिल्ह्यात येणारे थांबत नाहीत मग साहेबाचे प्रशासन नेमके करतेय तरी काय असा संतप्त सूर जनतेमध्ये आहे. आता तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर चुकांचे पितळ उघड�� पडले आहे.\nजनशक्ति ऑनलाईनने ‘बेफिकीर जळगावकरांचे करायचे काय, पोलिसांनाही पडला प्रश्न’ आणि ‘कोरोनासाठी जळगाव पोषक, शेकडो बाधित होण्याचा धोका’ या दोन बातम्यांमधून शहरातील अनागोंदी समोर आणली. त्यावर जनतेने अतिशय तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासन दुजाभाव करत असल्याचा आरोपही काही जणांनी केला आहे. जळगाव जिल्ह्याच्या सीमा सील असतानाही बाहेरून अनेकजण जळगावमध्ये कसे येत आहेत, असा प्रश्न सजग जळगावकरांनी उपस्थित केला आहे.\nविरेंद्र पाटील – गावात विनाकारण हिंडणाऱ्यांना अटकाव झाला पाहिजे. पोलीस आणि प्रशासन दरवेळी काय करेल त्यापेक्षा स्वयंशिस्त महत्त्वाची आहे. अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. कृउबामधील सकाळची परिस्थिती पाहून अंगावर खरेच काटा येतो. जनतेची कीव येते, असेही त्यांनी म्हटले आहे. आशिष मलबारी यांनी जिल्हाधिकारी व पोलीस यांनी दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. राजू खेडकर यांनी अनागोंदीवर बोट ठेवले आहे. प्रशासन म्हणते, रात्री 11 वाजेपर्यंत दुकाने खुली राहतील. त्यामुळे दिवसभर लोक रस्त्यावर फिरत असतात. त्याऐवजी सकाळी व सायंकाळी प्रत्येकी 2 तास दुकान उघडण्यास परवानगी द्यावी. याशिवाय इतर वेळी कोणीही रस्त्यावर फिरू शकणार नाही, असे आदेश प्रशासनाने काढावेत, अशी सूचना केली आहे. शहरातील पेट्रोलपंपावर अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना पेट्रोल मिळणार नाही, असे सांगितले जात असेल तर या सेवांव्यतिरिक्तची अनेक वाहने रस्त्यावर कशी धावत आहेत, त्यांना कुठून पेट्रोल मिळते. नवी पेठेत फळ विक्रेते एकाच ठिकाणी थांबून असतात. त्यामुळे ग्राहकांची गर्दी होते. शिवाय हे विक्रेते तोंडावर मास्कही लावत नाहीत. त्यांना नियम नसतील तर मोठ्या दुकानदारांना जाचक नियम कशासाठी लावण्यात आले आहेत, असा प्रश्न उपस्थित केला आहे. समिधा सोवनी यांनी लोकांमध्ये गंभीरपणाच नाही. त्यामुळे हातात माईक घेऊन गल्लोगल्ली जनजागृती करावीशी वाटते, अशी इच्छा व्यक्त केली आहे.\nBREAKING:जळगावात कोरोनाचा एक रुग्ण पॉझिटिव्ह\nपार्थ पवार पुन्हा सरकार विरोधात; मराठा आरक्षण प्रकरणी उचलले मोठे पाऊल\nधक्कादायक: कोरोना मृत्यूची संख्या एक लाखांच्या उंबरठ्यावर\nमेहरूण परिसर सील करणार\nफैजपूर येथे तर एक मेडिसिन एजन्सी ने तर 15 ते 20 लोकांना त���यांच्या जवळी अत्यावश्यक स्टिकर देऊन दुचाकीवर लावून फिरत आहे. याचे अजून गांभीर्य प्रशासन घेत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2017/06/basic-principles-of-study.html", "date_download": "2020-10-01T08:21:31Z", "digest": "sha1:SEY3KHFMX66APV5EQLDBTD4WFFOOPIWQ", "length": 12620, "nlines": 159, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "अभ्यासाचे मुलभूत सिद्धांत", "raw_content": "\nHomeअभ्यास कसा करावाअभ्यासाचे मुलभूत सिद्धांत\nसुरुवातीला अभ्यासक्रमाच्या सर्व विषयातील मुलभूत संकल्पना जाणून घ्या.\nअभ्यास क्रमातील घटकांना समकालीन घटना / घडामोडींचा जोडण्याची हातोटी विकसित करा.\nमोजक्या कालावधीत प्रचंड अभ्यास करू नका, तर निर्धारित कालावधीत नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास करा.\nविशेषीकृत अभ्यास बाजूला सारून निरीक्षणात्मक अभ्यास पद्धत स्विकारा.\nनागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ एकाच विषयाचे विशेतज्ञ असण्याचा काळ इतिहासजमा झाला आहे. त्यामुळे ही परीक्षा उत्तीर्ण होऊ इच्छीना-यांनी बहुश्रुत असण्यासोबतच विश्लेषणात्मक आणि कार्यकारणभावाची मनोवृत्ती विकसित करावी.\nसध्याच्या परीक्षेच्या स्वरुपात आंतरविद्याशाखीय आणि गतिशील झाले असल्याने या परीक्षेची तयारी करणाऱ्याकडे केवळ माहितीचा साठा उपयोगी नाही, विश्लेषणात्मक आणि कार्यकारणभाव सुसंगत असणे गरजेचे असल्याची बाब लक्षात ठेवा.\nकोणत्या माध्यमातून शिकलात याचा न्यूनगंड ठेवू नका.\nचौफेर नजर ठेवत वर्षभरात घडणाऱ्या घटना घडामोडी अचूक पणे टिपा आणि त्या घटनांचा अभ्यास करत विश्लेषनात्मक दृष्टी विकसित करा.\nगुणवत्तापूर्ण संदर्भ साहित्याची निवड करा\nएन.सी.ई.आर.टी. ची क्रमिक पुस्तके वाचून झाल्यावर पुढील टप्प्यावर त्या विषयावरील संदर्भसाहित्याचे वाचन करावे.अस्सल संदर्भांग्रंथाची निवड करावी.\nविषयांच्या गाभ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि त्याच्या समकालीन संदर्भाची चर्चा केलेली असते.\nशिकवणी वर्गाच्या गाईड्सचा उपयोग मर्यादीत प्रमाणात करावा.\nवेळेचे व्यवस्थापन करा :\nमुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात किती विषय आहेत ते जाणून घ्या.\nकोणत्या विषयाला किती वेळ देण्याची गरज आहे \nराज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था नीती आणि प्रशासन हे घटक मोठे आहेत यांच्यासाठी पुरेसा वेळ द्या.\nपुस्तकाच्या अनावश्यक भागाचे अध्ययन टाळा. वेळ वाचतो.\nपुस्तकातील कोणता भाग घ्यायचा व कोणता भाग सोडायचा याबाबत संपादकीय दृष्टी आत्मसात करा.\nलेखनाच्या सरावास योग्य वेळ द्या. लेखनात नेमकेपणा आणि प्रभावीपणा आणा.\nअभ्यासाचे दीर्घकालीन नियोजन करा.\nदीर्घकालीन नोयोजन करताना प्रत्येक टप्यावरचे सूक्ष्म नियोजन तयार करा.\nजास्त संदर्भग्रंथ वाचण्यापेक्षा प्रत्येक घटकावर एक – दोन संदर्भग्रंथांचे वाचन करावे.\nमागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण :\nएखादा घटक वाचण्यापूर्वी त्या घटकावर मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये किती प्रश्न विचारले गेले आहेत त्यांचे स्वरूप कसे आहे त्यांचे स्वरूप कसे आहे \nमहत्वाची वाक्ये अधोरेखित करा. पहिल्याच वाचनात अधोरेखित न करता दुसऱ्या वाचनात अधोरेखित करा.\nअधोरेखीत केल्यामुळे पुढच्या वेळी पूर्ण पुस्तक वाचावे लागत नाही. महत्वाचा भाग वाचणे, उजळणी करणे सहजशक्य होते.\nअभ्यास करताना 40 – 50 मिनिटानंतर ब्रेक घ्या. त्यानंतर आपण काय वाचले ते आठवून पाहावे.\nमहिन्याचे शेवटचे 3 दिवस उजळणीसाठी राखून ठेवा या दिवशी नवीन वाचन न करता केवळ उजळणी करा.\nवाचलेल्या घटकावर स्वतःचे प्रश्न तयार करा. ते प्रश्न सोडवून पहा. ज्या प्रश्नाचे उत्तर अडखडेल तो भाग पुन्हा अभ्यासा.\nअभ्यासाचे तंत्र आत्मसात करा :\nझोपेचे तास कमी करून जास्त अभ्यास करू नका.\nजेंव्हा वाचन करण्याचा कंटाळा आला असेल, अशा वेळी गट चर्चा सुरु करा.\nचालू घडामोडी या उपघटकाच्या तयारीसाठी दररोज दोन दैनिकाचे सविस्तर वाचन करून त्यातील महत्वाचे मुद्दे नोंद करून ठेवा.\nइतिहास विषयाचा अभ्यास करताना क्रमिक पुस्तकातून सुरुवात करा.\nभूगोल विषयाच्या तयारीसाठी पाचवी ते बारावी पर्यंतच्या क्रमिक पुस्तकाचे वाचन करावे.\nपर्यावरण आणि परिस्थितीकी या घटकांचा अभ्यास करण्यासाठी इंटरनेट चा वापर करावा.\nभारतीय राज्यघटना या घटकासाठी अकरावी – बारावी ची क्रमिक पुस्तके उपयोगी आहेत.\nआर्थिक व सामाजिक विकास या घटकासाठी अकरावी – बारावी ची क्रमिक पुस्तके उपयोगी आहेत.\nविज्ञान व तंत्रज्ञान या घटकासाठी सहावी ते दहावी पर्यंतची क्रमिक पुस्तके वाचा. त्यानंतर पाच घटकावरील “स्पेक्ट्रम पब्लिकेशन” च्या इंग्रजी पुस्तकाचे अध्ययन करा.\nयोजना, कुरुक्षेत्र, लोकराज्य या मासिकातील अभ्यासक्रमासंदर्भात लेख आवर्जून वाचा.\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nअभ्यास कसा करावा 24\nकोणती पुस्तके वा��रावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 17\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\nसमानार्थी शब्द | Synonyms\nपोलिस भरतीचा निर्णय जाहीर : साडे बारा हजार जागांसाठी परीक्षा घेण्याची गृहमंत्र्यांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokprabha/", "date_download": "2020-10-01T06:48:19Z", "digest": "sha1:SFVTH2PKLMK5NPSAEVZRDLL7Z2GUJ3BL", "length": 16159, "nlines": 240, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Lokprabha: Social, Political, Educational, Cultural Marathi Supplement, Weekly Marathi Magzine | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीविना फिरणाऱ्यांवर पोलिसांकडूनही कारवाई\nउत्तर प्रदेशातील गुंडाचा अपघाती मृत्यू\nट्रान्स हार्बरवर लोकल फेऱ्यांत वाढ\nराजकारणाला मिळाला हमीभावाचा मुद्दा\nकेंद्र सरकारची तीन कृषी विधेयके शेतकऱ्यांचे बाजारस्वातंत्र्य वाढवतील असा केंद्र सरकारचा दावा आहे.\nगेल्या आठवडय़ात संयुक्त राष्ट्र संघाचा जागतिक जैववैविध्याचा पाचवा अहवाल प्रकाशित झाला, तर जागतिक वन्यनिधी या संस्थेचा लिव्हिंग प्लॅनेट रिपोर्ट २०२० प्रकाशित झाला.\nइंडियन एक्स्प्रेस शोधमालिका : अफरातफरींचा पर्दाफाश\nइंडियन एक्स्प्रेसने आंतरराष्ट्रीय पत्रकार संस्था आणि बझफीड न्यूजच्या सहकार्याने या सगळ्याचा पर्दाफाश केला.\nदिशाभूल करण्यासाठी माध्यमांचा वापर – शशी थरूर\nलेखक आणि मुत्सद्दी शशी थरूर यांच्याशी ‘इंडियन एक्सप्रेस’ने नुकतीच ‘आयडिया एक्स्चेंज’ अंतर्गत चर्चा केली.\nप्रासंगिक : असहकार चळवळीच्या शताब्दीचा विसर\nमहात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रसभेने (काँग्रेसने) सन १९२०-२२ या काळात इंग्रज सत्तेविरुद्ध असहकार चळवळ केली.\nराशिभविष्य : दि. २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२०\nचंद्र-मंगळाच्या केंद्रयोगामुळे कामातील उत्साह वाढेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अडचणींवर मात कराल.\nगेले काही महिने लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर सुरू असलेला संघर्ष आणि तणाव हा सातत्याने चर्चेचा विषय राहिला आहे.\n२०२० हे वर्ष सुरू झालं आणि चीनमधल्या करोना विषाणू संसर्गाच्या म्हणजेच कोविडच्या बातम्या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांत डोकावू लागल्या.\nपरराष्ट्रनीती : वाढत्या ताकदीची परीक्षा\nपरराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘ई अड्डा’ या कार्यक्रमात ‘इंडियन एक्स्प्रेस’चे सी. राजामोहन आणि शुभाजीत रॉय यांनी केलेली बातचीत.\nविज्ञ���न : रंग करून देतात कर्करोगाची ओळख\nदरवर्षी २२ सप्टेंबरला वर्ल्ड रोज (पिंक) डे म्हणजेच कर्करोग जनजागृती दिवस म्हणून पाळला जातो.\nराशिभविष्य : दि. १८ ते २४ सप्टेंबर २०२०\nरवी आणि मंगळ या ऊर्जादायक ग्रहांच्या षडाष्टक योगामुळे अडचणी, अडथळे पार करण्यात आपली शक्ती खर्ची पडेल.\nगेल्या महिन्याभरात नानाविध कारणांनी शिक्षण हा विषय चर्चेत राहिला आहे. कधी अंतिम वर्षांच्या परीक्षा हा मुद्दा होता तर कधी राष्ट्रीय शिक्षण धोरण हा महत्त्वाचा विषय ठरला.\nअर्थव्यवस्थेचे गाडे घसरले कसे हा प्रश्न नक्की निर्माण होऊ शकतो, मात्र त्यासाठी ताज्या कोविडचा संदर्भ देणे एकांगी ठरते.\nआरोग्य : कोविड-१९ च्या उपचारात स्टेरॉइड्चा परिणाम\nकोविड-१९ च्या संसर्गाचा फार आणि गंभीर परिणाम झालेला नाही अशा रुग्णावर कोर्टिकोस्टेरॉइड थेरपीचा वापर करू नये.\nविवेचन : पाकिस्तानचा प्रयत्न फसला\nसंयुक्त राष्ट्र सुरक्षा समिती आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवाद पसरवणाऱ्या व्यक्तींना आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करते.\nनिमित्त : प्रश्नोत्तरांचा तास का महत्त्वाचा\nप्रश्नोत्तरांच्या तासाला तसेच शून्य प्रहरात दोन्ही सभागृहांमध्ये काय होतं यावर एक नजर-\nराशिभविष्य : दि. ११ ते १७ सप्टेंबर २०२०\nचंद्र-मंगळाच्या लाभयोगामुळे उमेद आणि उत्साह टिकवून धराल.\nस्वत: अमेरिका या अहवालात म्हणते की, आता अमेरिकेचे नव्हे तर चीनचे नौदल हे जगातील सर्वात मोठे नौदल ठरले आहे.\nसरकारी हस्तक्षेप हे अंतिम वर्षांच्या परीक्षांच्या गोंधळाचं कारण आहे.\n‘सर्वकार्येषु सर्वदा’ सत्कार्याची इच्छा आणि या संस्थांची गरज यांची सांगड घालण्यासाठी ‘लोकसत्ता’ हे व्यासपीठ आहे.\nआरोग्य : मानवतेचे स्वयंसेवक\nभारतात या कोविशिल्ड लसीच्या मानवी चाचण्यांचे स्वयंसेवक होण्यासाठी पुढे आलेल्या सहा जणांशी ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ने केलेली बातचीत -\nराशिभविष्य : दि. ४ ते १० सप्टेंबर २०२०\nमंगळ-बुधाच्या षडाष्टक योगामुळे वादविवादाचे प्रसंग येतील. शब्दांवर ताबा ठेवा.\nपाकिस्तानने भारतालाच दहशतवादी कारवायांसाठी जबाबदार ठरविणारा विधानप्रस्ताव सादर करून अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला.\nकरोनाच्या साथीमुळे लागू झालेल्या टाळेबंदीने जगाला कधी नव्हे ते जखडून ठेवले.\nपायल घोष प्रकरण : अनुराग कश्यपला मुंबई पोलिसांकडू�� समन्स\nश्रीदेवीच्या गाण्यावर अनिल कपूरने केला डान्स, व्हिडीओ व्हायरल\n\"उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा\"; अभिनेत्रीने योगी आदित्यनाथांवर साधला निशाणा\n\"माणूसकीचा अंत झाला\"; हाथरस येथील बलात्काराच्या घटनेवर फरहान अख्तर संतापला\n\"जबरदस्तीने ड्रग्ज देऊन सुशांतची हत्या केली\"; बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप\nआता ‘काँगो तापा’चा धोका\nट्रान्स हार्बरवर लोकल फेऱ्यांत वाढ\nबहरलेल्या झेंडूला करोनाची ‘बाधा’\nमुखपट्टीविना फिरणाऱ्यांवर पोलिसांकडूनही कारवाई\nठाणे परिवहन करोनाच्या विळख्यात\nउद्योगांना अत्यल्प प्राणवायू देण्याचे नियोजन\nनव्या कायद्याद्वारे शेती मोठय़ा उद्योगांच्या ताब्यात देण्याचे षडयंत्र\nकरोना काळात पालकांना वेठीस धरणाऱ्या शाळांची चौकशी होणार\nऑनलाइन शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nमुंबई लोकल, शाळा, धार्मिकस्थळं.....जाणून घ्या आजपासून काय सुरु काय राहणार बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AA%E0%A5%AB%E0%A5%A7", "date_download": "2020-10-01T09:11:50Z", "digest": "sha1:GHVGZLXLAMMSIQCVBKIMMPKEPXB5U7SZ", "length": 5248, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ४५१ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ६ वे शतक - पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक\nदशके: पू. ४७० चे - पू. ४६० चे - पू. ४५० चे - पू. ४४० चे - पू. ४३० चे\nवर्षे: पू. ४५४ - पू. ४५३ - पू. ४५२ - पू. ४५१ - पू. ४५० - पू. ४४९ - पू. ४४८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ४५० चे दशक\nइ.स.पू.चे ५ वे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://nileshsakpal.wordpress.com/2013/04/", "date_download": "2020-10-01T06:52:14Z", "digest": "sha1:YNR4K7NZPOBBGIBNCRH64YEVSV6PHLIK", "length": 13298, "nlines": 94, "source_domain": "nileshsakpal.wordpress.com", "title": "एप्रिल | 2013 | तेजोमय", "raw_content": "\n सामर्थ्य जयाचे॥ – समर्थ रामदासस्वामी\nदैनंदिनी – १८ एप्रिल २०१३ (संक्रमण)\nएप्रिल 18, 2013 यावर आपले मत नोंदवा\nकधी अंधारुन आल्यावर वा आभाळातील मळभ असताना बाहेर पडल्यानंतर अचानक पाऊस पडून जातो.. सारे मळभ दूर होते अन् समोर लख्ख प्रकाश दिसू लागतो… डोळे तेच पण नजर बदलून जाते… समोर असणारा अन् खुंटत जाणारा सगळा परिसर एकदम आवाक्याबाहेर जाऊन विस्तीर्ण होऊ लागतो… आपल्या अमर्याद कक्षांमध्ये येण्यास त्याचा एक अविभाज्य भाग होण्यास आव्हान देऊ लागतो… एका मानसिक परिवर्तनानंतर सुद्धा कित्येकदा अशाच भावना मनःपटलावर दाटून येतात.. मनातील मळभ नाहीसे होणे.. किंवा एखाद्या आगंतुक क्षणाला त्या बदलाची परिणती अनुभवणे सुद्धा अजबच ना मोकळे होणे किंवा बिनधास्त होणे कधीही महत्वाचे… बर्‍याचदा आपणच आपल्याला खुराड्यात बंद करून घेतो… अगदी एखाद्या चिंचोळ्या अरुंद नळकांडीप्रमाणे.. दोन्हीबाजूला मोकळेपणा पण मध्ये तो असंकुचितपणा किंवा एक घुसमट… जगताना या गोष्टींची सोबत असेल तर प्रगती नाही तर अधोगती होणार यात काही वादच नाही म्हणूनच या सगळ्यांना झुगारून, पंख फडफडवून एखाद्या उंच शिखरावर वार्‍याच्या उलट दिशेने सार्‍या जगाला न्याहाळणे निराळेच… येणार्‍या बदलाला सामोरे जाणे जेवढे महत्वाचे तेवढेच किंवा कदाचित त्याहीपेक्षा किंचित महत्वाचे म्हणजे तो बदल स्वीकारणे होय…\nरोजच्या रहाटगाड्यात स्वतःला इतकं अडकवून घेतल्यानंतर बदल, संक्रमण असे शब्द नको वाटतात जगाला, स्वतःच अहं स्वतःच्याच भोवती मोठं वेटोळं निर्माण करून घेतो अन मग एखाद्या भुंग्याप्रमाणे आपण त्यात अडकून जातो ते कधीही न सुटण्याकरताच अन यासाठीच बदल महत्वाचा… नेणीवेकडून जाणीवेकडे नेणारा तो राजमार्ग महत्वाचा.. कधी कळत अन कधी नकळत स्वतःला त्या काळाच्या स्वाधीन करायला आपल्यालाही तर जमायलाच हवे… ते तेव्हाच जमेल जेव्हा आपण हातचं काही राखून नाही ठेवणार.. मोकळे असू अगदी एखाद्या लख्ख काचेप्रमाणे आरपार अन यासाठीच बदल महत्वाचा… नेणीवेकडून जाणीवेकडे नेणारा तो राजमार्ग महत्वाचा.. कधी कळत अन कधी नकळत स्वतःला त्या काळाच्या स्वाधीन करायला आपल्यालाही त��� जमायलाच हवे… ते तेव्हाच जमेल जेव्हा आपण हातचं काही राखून नाही ठेवणार.. मोकळे असू अगदी एखाद्या लख्ख काचेप्रमाणे आरपार परिस्थिती आपल्याला घडवत असते… आपल्यातूनही एखादे लाजवाब शिल्प साकारू शकते याचा आपल्यापेक्षा जास्त विश्वास त्या परिस्थितीला त्या काळाला असतो हेच खरे… याच काळानेच तर आपल्याला पहिल्यांदा चालायला अन नंतर धावायला शिकवले… अगदी लहानपणी असलेला मातीचा गोळा कधी दगड झाला हेदेखील आपल्याला कळाले नाही… त्यातील अहं इतका कधी मोठा झाला की येणारे आश्वासक बदल झुगारणे त्याला जमू लागले… अन म्हणूनच जर घडायचे असेल तर आता त्या काळाच्या सामोरे बिनदिक्कत जायलाच हवे… शिल्प घडणार तर टवके उडणारच.. वेदना होणारच.. फक्त एवढाच विश्वास हवा की हे टवके नको असलेल्या त्या अहंकाराचे आहेत… अविश्वासाचे आहेत\nएखाद्या नवीन मार्गावर पुढारणे किंवा समोर कोणताही मागोवा नसताना पुढे चालणे म्हणजेच धाडस किंवा स्वतःतील आत्मशक्तीवरील अतोनात विश्वास वाट नसताना वाट काढणे अन् वाट तयार करणे हे सगळ्यांना जमतेच असे नाही….महाकाय समुद्रातून पलिकडे जाण्यासाठी सेतू बांधणे सगळ्यांनाच जमत नाही त्यासाठी श्रीरामाचा ध्यास हवा, मारुतीची गगनभेदी इच्छाशक्ती हवी, वानरसेनेचा तो निरागस पण अतोनात भक्तीभाव हवा… त्या खारुताईची धडपड अन भक्ती हवी.. शबरीचा भोळाभाव अन आपलेपणा हवा वाट नसताना वाट काढणे अन् वाट तयार करणे हे सगळ्यांना जमतेच असे नाही….महाकाय समुद्रातून पलिकडे जाण्यासाठी सेतू बांधणे सगळ्यांनाच जमत नाही त्यासाठी श्रीरामाचा ध्यास हवा, मारुतीची गगनभेदी इच्छाशक्ती हवी, वानरसेनेचा तो निरागस पण अतोनात भक्तीभाव हवा… त्या खारुताईची धडपड अन भक्ती हवी.. शबरीचा भोळाभाव अन आपलेपणा हवा खलाश्याला गलबत भर समुद्रात आल्यानंतर धीर गाळून चालत नाही.. तेव्हा परतीचा मार्ग नसतो… येणार्‍या वार्‍याशी झुंजायचे, समुद्राला कवटाळायचे अन त्यावरच स्वार व्हायचे असते… हे ज्याला जमेल त्यानेच नवीन मार्ग शोधण्याच्या फंदात पडावे अन्यथा आपला धोपटमार्ग बरा\nFiled under उत्स्फूर्त, दैनंदिनी Tagged with संक्रमण\nभालेराव दाढे , वाफळे च्यावर गुरुपौर्णिमा :२५ जुलै २०१…\nBhagyashree च्यावर माझाही छानसा गाव आहे…\nyogesh च्यावर माझाही छानसा गाव आहे…\naneel च्यावर दैनंदिनी – ०२, ०३ आणि ०४…\naneel च्यावर पाऊसप्रवासी : दैनंदिन��� २७ जुलै…\nVijay More च्यावर समिधा – माझ्या नजरे…\nprasad च्यावर दैनंदिनी – ०८, ०९, १० आण…\nshubhangi च्यावर आई – दैनंदिनी – १४…\nvikram च्यावर पाऊसप्रवासी : दैनंदिनी २७ जुलै…\n||जय जय रघुवीर समर्थ|| मी निलेश सकपाळ, आणखी एक ब्लॉगर तुमच्या सारखाच शब्दांपाशी अडलेला, शब्दांभोवती घुटमळणारा, अन शब्दातून शब्दापलिकडे जाण्याचा प्रयत्न करणारा एक ‘शब्दप्रवासी’ तुमच्या सारखाच शब्दांपाशी अडलेला, शब्दांभोवती घुटमळणारा, अन शब्दातून शब्दापलिकडे जाण्याचा प्रयत्न करणारा एक ‘शब्दप्रवासी’ तेजाळणार्‍या सूर्याशी गप्पा मारणारा, रात्रीला थोपटत झोपविणारा, चंद्राला बोटाच्या अग्रभागी घेऊन गोल गोल फिरवणारा, शून्यातून शून्याकडे निघालेला एक शून्यमोल शून्य तेजाळणार्‍या सूर्याशी गप्पा मारणारा, रात्रीला थोपटत झोपविणारा, चंद्राला बोटाच्या अग्रभागी घेऊन गोल गोल फिरवणारा, शून्यातून शून्याकडे निघालेला एक शून्यमोल शून्य व्यवसायाने अभियंता व त्यातही risk engineeringशी संबंध असल्याने जगण्याचे वेगळे कोन जवळून पहायला मिळतात, वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधण्यास मिळतो अन यातुनच बरोबरीला असलेल्या अनुभवाच्या शिदोरीत भर पडत असते. या सर्व अनुभवांना शब्दरुप देता येते वा तो परमेश्वरच माझ्याकडून हे करवून घेत असला पाहिजे, हे सारे लिखाण त्याच्याच चरणी समर्पित\nप्रा. सुरेश नाखरे (सासरेबुवा)\nआता इथे किती वाचक आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2017/02/25/", "date_download": "2020-10-01T08:44:53Z", "digest": "sha1:5HAUL6X6LJPNZFEUSXPMQDOLKD4R2ANX", "length": 15520, "nlines": 308, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "25 | फेब्रुवारी | 2017 | वसुधालय", "raw_content": "\nआम्हाला कोल्हापुर येथे येयुन\nह्यांचा श्रीकान्त चिवटे व कुलगुरुं वरुटे\nयांचा सत्कार ओफिस तर्फे केला\nरांगोळी साठी सत्कार केला\nकित्ती मध्यम वर्गीय माणसांना\nयांची नोंद ऑफिस मध्ये\nव मंडळ मध्ये कायम राहणार\nआनंद व कौतुक अह्ल्लादायक\nयश मिळविण सोप नाही\nमिळायच्या आधी जीव असा असा\nखूप यश मिळाले यात खुश आहोत\nतारिख २५ फेब्रुवारी २०१७\nदहा रुपये चि मोड आलेली\nमटकी आणली घरी पण करता येते\nतेल मोहरी ची फोडणी केली\nपाणी घातले तिखट मिठ हळद घातले\nशिजविले शेंगदाणे कुट घातला\nखर तर शेंगदाने कच्चे शिजवितान्ना\nघालतात पण चावण्या साठी कुट बारा वाटतो\nमस्त मटकी ऊसळ केली\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआक���शवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« जानेवारी मार्च »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A4%BE/videos", "date_download": "2020-10-01T09:17:45Z", "digest": "sha1:7EVFRVLBLPD7WZJOXHBP7LPXWC6MVL2W", "length": 4135, "nlines": 73, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n मद्यपान करत चालवली बस\n'नशा' अपयशी, पूनम नाराज\nरणबीर आणि रणवीरला द्यायचाय 'नशा': पूनम पांडे\n'नशा' सिनेमात पूनम पांडेचा धूमाकूळ\nपूनम पांडे 'नशा'च्या प्रचारात व्यस्त\n'नशा'चे पोस्टर म्हणजे निव्वळ नक्कल\nपूनमचे 'नशा'मधील 'शॉवर सीन'\n'नशा'च्या पोस्टरवर दिसणार पूनम पांडेची 'हॉट' पाठ\nपूनम पांडेचा 'नशा'साठी पोल डान्स\n'नशा'साठी पूनम खूली झाली\nपूनमच्या नशा सिनेमाचा ट्र���लर सुपरहिट\nपहला नशा, पहला खुमा\n'नशा'साठी पूनम देणार वेगवेगळ्या सेक्स पोज\nपाहा पूनमची फिल्मी 'नशा'\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/one-of-the-most-serious-of-students-in-the-ideal-english-school/", "date_download": "2020-10-01T06:55:29Z", "digest": "sha1:NFJYT2LXA5JWCPVDMFXKLFKLZ6L6PSIJ", "length": 11443, "nlines": 118, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "Ideal English School च्या शाळेत विद्यार्थ्यांच्या भांडणात एकजण गंभीर", "raw_content": "\nमहाराष्ट्रात 5 ऑक्टोबर पासून बार आणि हॉटेल सुरु करण्याची परवानगी\nबाबरी मस्जीद विध्वंस प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय,\nकाळेपडळ रेल्वे गेट वरील भुयारी मार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा,\nकर्जदारांकडून कर्जाच्या व्याजावर व्याज संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nहडपसर:आयडियल एज्युकेशन ट्रस्टच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या भांडणात एकजण गंभीर\nIdeal English School : शाळेच्या वेळेत विध्यार्थ्यांची देखरेख व सुरक्षेची जबाबदारी हि सर्वस्वी शाळेचीच असून शाळेने विध्यार्थ्याचा औषधोपचाराचा खर्च उचलावा,\nजर शाळा प्रशासन आपले हात झटकत असेल तर शाळेच्या ट्रस्टी व मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल होऊ शकतो \nIdeal English School : सजग नागरिक टाईम्स |पुणे हडपसर सय्यदनगर, गुलाम अलीनगर मधील आयडियल एज्युकेशन ट्रस्ट च्या शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांमध्ये वारंवार वादविवाद भांडणे होत असतात\nकाहि भांडणे पालक मध्यस्थी करून मिटवतात तर काहि स्थानिक नागरिक .\nदोन दिवसापूर्वी आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिकणा-या 8 वी च्या विद्यार्थ्यांमध्ये शाळेच्या वेळेत भांडणे झाली,\nती एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली कि अमान सिद्दीकी या 14 वर्षाच्या विद्यार्थ्याला एका खाजगी रूग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले,\nइतर बातमी : Shafi inamdar च्या अल जदीद उर्दू highschoolच्या Stundent वर अत्याचार\nविद्यार्थ्याच्या पालकाने त्याची हालत गंभिर असल्याचे सांगितले.या विद्यार्थ्यांमध्ये झालेला वाद पार पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहचलेला आहे.\nराशीद सिद्दीकीचा मुलगा हा गंभीर जखमी झाल्याने त्यांनी भावनेच्या भरा��� शाळेत जाऊन त्या चारपाच विध्यार्थीना मारहाण केली ,\nमारहाण केल्याने त्या विद्यार्थ्यांनच्या पालकांनीही महम्मदवाडी पोलिसात धाव घेतली , यासर्व प्रकारामुळे विध्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे,\nतसेच विद्यार्थ्यांनच्या पालकांनी परस्पर विरोधात पोलिसात तक्रारी केली असल्याचे समजते.\nमात्र शाळेतील मुख्याध्यापक व संस्था चालक हाताची घडी व तोंडावर बोट ठेऊन सर्व प्रकार पाहत असल्याचे व जबाबदारी झटकत असल्याचे पालकांनी सांगितले,\nसदरिल शाळेत सीसीटीव्ही केमेरे लागलेले असून त्याचे फुटेज शाळा पोलिसांना देण्यास टाळाटाळ करत असल्याचे पालकांनी सांगितले.\nसदरील शाळेने विध्यार्थ्यांचा खर्च उचलण्याची मागणी पालकांनी केली आहे.\nशाळेत असे प्रकार घडणे गंभीर आहे असे प्रकार रोखण्याचे काम मुख्याध्यापकाचे आणि संस्था चालकांचे आहे. या संदर्भात चौकशीचे आदेश दिले जाईल व दोषी आढळणा-या विरोधात कारवाई केली जाईल, डाॅ गणपत मोरे : शिक्षणाधिकारी माध्यमिक पुणे\nकोंढव्यात शहिद टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी\n← काँग्रेस,शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचेच बनणार सरकार : शरद पवार\nअमेरिकेतील ॲपझेन कंपनीचे डेव्हलपमेंट सेंटर पुण्यात सुरू →\nचौकास संविधान नाव देण्यास अडथळे आणणाऱ्यावर कडक कारवाईची मागणी\nअखेर निर्भयाच्या दोषींना दिली फाशी\nबुधवार पेठेतील व्यश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा\n3 thoughts on “हडपसर:आयडियल एज्युकेशन ट्रस्टच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या भांडणात एकजण गंभीर\nPingback:\tIncome tax department ने सय्यदनगरमधील एजुकेशन ट्रस्ट/शाळेकडून केली लाखो..\nPingback:\t(Ideal English School news)मध्ये विद्यार्थ्यांला झालेल्या मारहाणीत 7 विद्यार्थ्यांवर FIR\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nमहाराष्ट्रात 5 ऑक्टोबर पासून बार आणि हॉटेल सुरु करण्याची परवानगी\nPermission to start bars and hotels : हॉटेल आणि बारला परवानगी देण्यात आली असली तरी ५० टक्क्याहून अधिक ग्राहकांना परवानगी\nबाबरी मस्जीद विध्वंस प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय,\nकाळेपडळ रेल्वे गेट वरील भुयारी मार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा,\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z190609200300/view", "date_download": "2020-10-01T07:47:07Z", "digest": "sha1:TZMEW3BYPRQRNSYPN5QGKEXZ6TNCGCF6", "length": 9737, "nlines": 170, "source_domain": "www.transliteral.org", "title": "स्तुती अभंग - ७०५८ ते ७०६४", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग|\nस्तुती अभंग - ७०५८ ते ७०६४\nतुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.\nस्तुती अभंग - ७०५८ ते ७०६४\nतीन शिरें सहा हात तया माझें दंडवत ॥१॥\nकाखीं झोळी पुढें श्वान नित्य जान्हवीचें स्नान ॥२॥\n अंगीं विभुती सुंदर ॥३॥\nशंख चक्र गदा हातीं पायीं खडावा गर्जती ॥४॥\n तया माझा नमस्कार ॥५॥\nशरण शरण जी हनुमंता तुज आलों रामदूता ॥१॥\nकाय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा ॥२॥\n स्वामीकाजीं तूं सादर ॥३॥\n मूळ रामायणा आधीं ॥१॥\n सुरां सकळ मोहन ॥२॥\n केली देवीची अवकळा ॥३॥\n नेले आणिले चोरुन ॥४॥\n उभा सन्मुख समोर ॥५॥\n वायुसुता जाती पापें ॥६॥\n काळ केला देशधडी ॥१॥\n कवळी ब्रम्हांड जो पुच्छें ॥३॥\n शरण आलों म्हणे तुका ॥४॥\n रावणाची दाढी जाळी ॥१॥\n केलें लंकेचें शोधन ॥३॥\n धन्य धन्य म्हणे तुका ॥४॥\n कळे प्रतापाची सीमा ॥२॥\n केलें सीतेचें शोधन ॥३॥\n वसे हृदयीं आराम ॥५॥\n चला जाऊं पाहूं डोळां ॥ आलें वैकुंठ जवळां \n प्रेम न समाये अंबरी ॥ अवघी मातली पंढरी \n गरुड टकयांचे भार ॥ गर्जती गंभीर टाळ श्रुति मृदंग ॥३॥\n कैशा आनंदें डुल्लतीं ॥ शूर उठावती एका एक आगळे ॥४॥\n देखुनि वाळवंटींचें सुख ॥ धन्य धन्य मृत्युलोक म्हणती भाग्याचे कैसे ॥६॥\n पितृऋण गया कासी ॥ उधार नाहीं पंढरीसी \n काय करणें आम्हां चिंता ॥ सकळ सिद्धींचा दाता तो सर्वथा नुपेक्षी ॥८॥\nश्रीदत्त भजन गाथा - अनुक्रमणिका\nवायवीय संहिता - उत्तर भागः\nवायवीय संहिता - पूर्व भागः\nविश्वेश्वरसंहिता - अध्याय २५ वा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/shravan-marathi/shravan-friday-jivti-pooja-120072400013_1.html", "date_download": "2020-10-01T07:59:04Z", "digest": "sha1:JKVO6NCEZPI6U5Q7NNGDNCQKEHPKU4BN", "length": 14867, "nlines": 163, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "श्रावणी शुक्रवार/ जिवती पूजा | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 1 ऑक्टोबर 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nश्रावणी शुक्रवार/ जिवती पूजा\nदर शुक्रवारी जिवत्यांना कापसाचे गेजवस्त्र, दुर्वा-आघाडा यांची माळ वाहतात.\nपूजा करुन पुरणाचा नैवेद्य व आरती करतात.\nघरातील लहान मुलांना औक्षण करतात.\nसुवासिनी व लेकुरवाळी स्त्री सवाष्ण म्हणून बोलावतात. तिची खणा-नारळाने ओटी भरुन लक्ष्मी समान पूजा करतात.\nसंध्याकाळी सुवासिनींना हळदीकुंकवास बोलाव���न दूध-साखर व फुटाणे देतात. त्याचप्रमाणे काही ठिकाणी ओला हरभरा याची खिरापत देण्याची पद्धत आहे.\nही पूजा मुलांच्या सुखरुपतेसाठी व दिर्घायुष्यासाठी करतात.\nश्रावण सोमवार व्रत: 2 पौराणिक कथा, नक्की वाचा\nशिव पुराणाचे उपाय : श्रावण महिन्याची शिव-भक्ती, देणार आजारापासून मुक्ती...\nशिवाचे हे शुभ प्रतीक : या 12 गोष्टींमुळे महादेवांची ओळख\nमंगळागौरीच्या व्रत-कैवल्यासह वाचा ही पौराणिक कहाणी\nGreen color in Shravan maas : श्रावणात का आवडतो हिरवा रंग, जाणून घेऊ या हिरव्या रंगाचे महत्त्व..\nयावर अधिक वाचा :\n\"संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो....अधिक वाचा\n\"आपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे...अधिक वाचा\n\"थंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या....अधिक वाचा\n\"आपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल....अधिक वाचा\n\"पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी...अधिक वाचा\n\"मित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक...अधिक वाचा\nआनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील....अधिक वाचा\nचाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास...अधिक वाचा\n\"आजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकतो. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. प्रवास व...अधिक वाचा\nकाही वेळ समस्या निवारणासाठी आणि आत्मविश्वासाच्या वाढीसाठी काढा. सामूहीक उपक्रम आणि प्रवास आपल्यासाठी श्रेयस्कर ठरतील. इतरांनी आपल्या...अधिक वाचा\nआजचा दिवस आर्थिक कार्यांसाठी चांगला आहे पण काही देवाण-घेवाण करू नका. अनिर्णित राहीलेली प्रकरणे नवे प्रश्न उभे...अधिक वाचा\nआज रात्���ी आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल. आज आपण एखाद्या अधिकार्‍यामुळे असंतुष्ट राहाल. सहकाऱ्यांशी होणारे वैचारिक मतभेद...अधिक वाचा\nसकाळ- संध्याकाळ दिवा लावण्याचे फायदे आणि नियम\nप्रकाशाची उपासना म्हणजे देवाची उपासना असते. चातुर्मासात, अधिक महिन्यातील पौर्णिमेला देऊळ ...\nगुरुवारी या झाडाची पूजा करावी\nआपल्या हिंदू धर्मात केळीच्या झाडाला अतिशय पवित्र मानले आहे. म्हणून केळीच्या झाडाची पूजा ...\nनवरात्री 2020 विशेष : आता गरब्यासाठी घरातच पार्लर सारखे ...\nनवरात्र आल्यावर सर्वांचा उत्साह द्विगुणित होतो. नवरात्र म्हटले की गरबे होणारच. गरबे ...\nअधिक मास 2020 : काय सांगता, देवी लक्ष्मीने श्रीविष्णूंना ...\nअधिक मास ज्याला मलमास, किंवा पुरुषोत्तम मास देखील म्हणतात. अशी आख्यायिका आहे की ज्या ...\nपंचकाचे पाच मुख्य नुकसान, या वेळी पंचक विशेष का आहे ते ...\nयावेळी 28 सप्टेंबर २०२० रोजी राज पंचक आहे जो धनिष्ठा नक्षत्रात लागत आहे. रविवारी रोग ...\nरिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली\nमुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन योजना सुरू ...\nमीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद ...\nशेती बिलावरून राज्यसभेत झालेल्या राड्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील ...\nसविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना ...\nमुंबईची लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. ...\nबाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त\nबारामती तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो ...\nइंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा ...\nरविवारी रात्री कोविड -19 मुळे 87 वर्षीय व्यक्तीच्या निधनानंतर येथील खासगी रुग्णालयात ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2012/10/13/", "date_download": "2020-10-01T08:32:21Z", "digest": "sha1:D22MACQQODP6GFITPOMR2XZFJ2IRI45A", "length": 17395, "nlines": 277, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "13 | ऑक्टोबर | 2012 | वसुधालय", "raw_content": "\nनऊमुखी रुद���राक्ष – हा रुद्राक्ष ‘ नवशक्ती ‘ किंवा ‘ भैरवा ‘ चे प्रतीक\nमानला जातो. दुर्गेचा याला पूर्ण आशीर्वाद आहे.दु:ख, दैन्य व दारिद्र्य\nधारणाकर्ताच्या आसपासही फिरकत नाही. काळ्या रेशमी धाग्यात गुंफून\nरुद्राक्ष उजव्या किंवा डाव्या दंडात बांधावा. ह्रद् रोग्यांनी हा गळ्यात ह्रदयात\nसमांतर धारण करावा. या योगे शारीरिक व मानसिक क्लेश, शोक, निराशा\nवगैरे पासून धारण कर्त्याचे संरक्षण होते.\nदशमुखी रुद्राक्ष – या रुद्राक्षाला ‘ यमराजा ‘ चे प्रतीक मानले असून अष्टदिक् पाल\nव जनार्दनाचा आशीर्वाद याला लाभाला आहे. हा गळ्यात विधिवत् धारण केला असता\nभूत, प्रेत व समंधीत धबाधे पासून अल्पावधीत मुक्ती मिळते.अनिष्ट ग्रहपीडे पासून\nसंरक्षण मिळते. मन:शांती साठी या रुद्राक्षाची शिफारस केली जाते.\nएकादशमुखी रुद्राक्ष – याला ‘ अकरा रुद्रां ‘ चे म्हणजेच त्र्यंबक, भव, शर्व, रुद्र, पशिपती,\nज्येष्ठ, कनिष्ठ, श्रेष्ठ, जघन्य, सोम, शिव, यांचे प्रतीक समजले जाते. काही ठिकाणी या\nरुद्राक्षाला इंद्राचे प्रतीक ही समजतात. हा रुद्राक्ष दुर्मिळ असून धारणकर्त्याचा अल्पावधीत च\nभाग्योदय होतो. चंचल लक्ष्मी स्थिर होते.वांझ स्त्रीने कमरे भोवती लाल रेशमाच्या धाग्यात हा\nरुद्राक्ष गुंफून धारण केल्यास तिला यथावकाश पुत्र संतती प्राप्त होते.\nव्दादशमुखी रुद्राक्ष – ‘ माहाविष्णू ‘ तसेच, ‘ बारा आदित्यां ‘ चे\nप्रतीक म्हणजे हा रुद्राक्ष. बारा ज्योतिर्लिंगां चा याला आशीर्वाद असतो.\nहा धारण केला असता तेज:पुंज व्यक्तिमत्व प्राप्त होते.शत्रू हतबल होतात.\nशस्त्राघात व अपघातापासून संरक्षण होते.रक्तस्त्राव थांबतो.\nत्रयोदशमुखी रुद्राक्ष – याला ‘ कामदेव ‘ स्वरुप ‘ इंद्रा ‘ चे प्रतीक किंवा साक्षात\nमदनदेव समजतात. खुद्द देवेंद्रा चाच याला आशीर्वाद लाभल्याने सर्व देवता\nधारणकर्त्यावर प्रसन्न होतात.श्राध्द करताना गळ्यात धारण केल्यास पितरांना\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्���य्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« सप्टेंबर नोव्हेंबर »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z100829061851/view", "date_download": "2020-10-01T06:59:18Z", "digest": "sha1:ZNM7GKTST6OG7SJFTLIGKVOWJA73QJ5P", "length": 14472, "nlines": 118, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सिद्धारुढस्वामी - प्रकरण १३", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्री सिद्धारूढस्वामी चरित्र|\nपदे, आरत्या व अभंग\nसिद्धारुढस्वामी - प्रकरण १३\nप्रस्तुत ग्रंथ श्री कबीरदासस्वामी यांनी रचिला आहे . श्री सिद्धारूढस्वामी हे खरे सद्‍गुरू आहेत .\nकवण मी कुठला कळुं दे अगा तटतटां तुटुं दे भवपाश गा ॥\nम्हणुनि प्रार्थुनियां कर जोडितों करिल आरुढही मज मुक्त हो ॥२३॥\nनंतर आठव्या दिवशी आठ वाजता अवधूत अयाचित वृत्तीने बसले असता नशिबाने एक नैवेद्य आला . तो खाऊन पाणी पीत असता एक गोविंदभट नावाचा मनुष्य आला . तो लौकिक संस्कारी असल्यामुळे विचारु लागला की , सिद्ध महाराज , ज्ञान्यालाही तहान -भुकेची व्यथा होते , निवृत्ती होत नाही . त्याप्रमाणेच प्रारब्धही त्याला दुःख देतेच . मग ब्रह्माकार वृत्तीने ही दुःखनिवृत्ती , सुखप्राप्ती होते हे म्हणणे तुमच्या उदाहरणावरुन खोटे ठरते . तेव्हा सिद्ध म्हणाले , हा प्रश्न आत्मचैतन्य लक्षून केलास किंवा देहाला अनुलक्षून केलास आत्मचैतन्य लक्षून केला असे म्हणू शकत नाही कारण आत्मा षडूर्मीरहित , पंचकोशविलक्षण , देह त्रयतीत आहे , यास्तव त्याला देहधर्म नाहीत , आणि देहावर लक्ष ठेवून विचारीत असशील तर देहाला प्रारब्ध भोग भोगणे भाग आहे . म्हणून त्याचा संबंध चैतन्याला नाही . देहाच्या संबंधामुळे लागलेली भूक तहान , झोप , आजार , सुख , दुःख हे आत्म्याचे धर्म नव्हेत . म्हणून मुमुक्षुद्शेतचा तिरस्कार करुन आत्मस्वरुपी झालेल्या ज्ञान्याला कोणता संबंध सांगावा असे सिद्धारुढ यांनी म्हटले . तेव्हा गोविदभट हात जोडून म्हणाला तुम्ही वेदांत ग्रंथांतील वाक्ये बोलला तर मला काय समजेल आत्मचैतन्य लक्षून केला असे म्हणू शकत नाही कारण आत्मा षडूर्मीरहित , पंचकोशविलक्षण , देह त्रयतीत आहे , यास्तव त्याला देहधर्म नाहीत , आणि देहावर लक्ष ठेवून विचारीत असशील तर देहाला प्रारब्ध भोग भोगणे भाग आहे . म्हणून त्याचा संबंध चैतन्याला नाही . देहाच्या संबंधामुळे लागलेली भूक तहान , झोप , आजार , सुख , दुःख हे आत्म्याचे धर्म नव्हेत . म्हणून मुमुक्षुद्शेतचा तिरस्कार करुन आत्मस्वरुपी झालेल्या ज्ञान्याला कोणता संबंध सांगावा असे सिद्धारुढ यांनी म्हटले . तेव्हा गोविदभट हात जोडून म्हणाला तुम्ही वेदांत ग्रंथांतील वाक्ये बोलला तर मला काय समजेल आम्ही देहात्मभावी लौकिकी असल्यामुळे आमच्या सारख्यांना दर्शनाचेच फळ मिळावे इतकीच इच्छा . असे म्हणून त्याला विचारसामर्थ्य नसल्यामुळे तो नमस्कार करुन निघून गेला .\nनवव्या दिवशी स्वामी विश्रांती घेत असता गुज्जमा नावाची एक बाई येऊन नमस्कार करुन म्हणू लागली की , मी अज्ञानी , दीन , मला धन्य होण्याचा मार्ग दाखविला पाहिजे . अवधूत म्हणाले , प्रातःकाळी स्नान करुन विधीप्रमाणे पवित्र विभूती , रुद्राक्ष धारण करुन क्रमाने अंगन्यास , करन्यास वगैरे करुन मानसपूजेने स्वस्थ चित्त होऊन नेहमी पंचाक्षरी मंत्र जपण्याचा स्त्रीला अधिकार आहे . म्हणून निःसंदेहाने मंत्र जप केला असता निःसंदेह होऊन मुक्त होशील . ते ऐकून ती नमस्कार करुन निघून गेली . याप्रमाणे तेथे नऊ दिवस ब्रह्मानंदात काळ घालवून पुनः अवधूत तीर्थाटन करण्याचे निमित्ताने बाहेर निघाले . तेव्हा पुष्कळ मानमर्यादा करुन तेथल्या लोकांनी गावच्या हद्दी पर्यंत त्यांना पोचवून त्यांची स्तुती केली व आशीर्वाद घेऊन ते माघारी आपआपल्या घराकडे गेले . अ���धूत पुढे छोटानारायणाचे दर्शन घेऊन तेथून सुंदर महादेव देवस्थान पाहून ठस्करा मस्करा ह्या स्थानापासून निघून तिरवट्टार मध्ये श्री कृष्णमूर्ती पाहून पद्मपुराला आले . तेथे अनंतशयनाचे दर्शन घेऊन देवालयात ब्राह्मणपंक्ती बसल्या होत्या . तेथे जाऊन भोजनास बसले . चार कर्मठ मिळून अवधूताला विचारु लागले की तू शूद्र असल्यासारखा दिसतोस व पंक्तीमध्ये कसा बसलास तेव्हा अवधूत म्हणाले , ब्राह्मणाची खूण ब्राह्मणाला लागते व शूद्राची शूद्राला लागते ; चोराला सर्व चोरच दिसतात . कारण ‘ यथा भावस्तथा देवः ’ असे प्रमाण आहे . तेव्हा ब्राह्मण म्हणाले , जर तू विप्र आहेस तर तुला ‘ शिखा , यज्ञोपवीत का नाही तेव्हा अवधूत म्हणाले , ब्राह्मणाची खूण ब्राह्मणाला लागते व शूद्राची शूद्राला लागते ; चोराला सर्व चोरच दिसतात . कारण ‘ यथा भावस्तथा देवः ’ असे प्रमाण आहे . तेव्हा ब्राह्मण म्हणाले , जर तू विप्र आहेस तर तुला ‘ शिखा , यज्ञोपवीत का नाही ’ अवधूत म्हणाले , \" अशिखः अयज्ञोपवीतः यतिः यादृच्छिको भवेत \" अशी श्रुती आहे तिचे विस्मरण झाले काय ’ अवधूत म्हणाले , \" अशिखः अयज्ञोपवीतः यतिः यादृच्छिको भवेत \" अशी श्रुती आहे तिचे विस्मरण झाले काय तर मग यतीचे कंथा , दंड आदिकरुन काही दिसत नाही . तेव्हा अवधूत म्हणाले , ज्ञान दंड , समता कथा , वैराग्य विभती , विवेक कमंडलू , इत्यादि ज्ञानमुद्रा पाहण्याची तुम्हाला दृष्टी नसल्यामुळे तुम्ही चुकता तर मग यतीचे कंथा , दंड आदिकरुन काही दिसत नाही . तेव्हा अवधूत म्हणाले , ज्ञान दंड , समता कथा , वैराग्य विभती , विवेक कमंडलू , इत्यादि ज्ञानमुद्रा पाहण्याची तुम्हाला दृष्टी नसल्यामुळे तुम्ही चुकता तेव्हा त्यापैकी एकजण म्हणाला हा महात्मा आहे . याला अगोदर जेवावयास वाढले पाहिजे , कारण वैश्वानर अतिथी रुपाने प्राप्त होतो म्हणून याला वैश्वानर बुद्धीने सत्कार करावा . तेव्हा सर्वांनी अवश्य म्हणून अर्ध्य , पाद्य , नैवेद्य वगैरेनी त्याला तृप्ती दिली .\nनंतर अवधूत तेथून निघून जनार्दनस्वामी नावाच्या क्षेत्राला येऊन सर्वत्र फिरुन जनार्दनस्वामीची आचमनमुद्रेची मूर्ती डोंगरावर आहे , ती पाहून सर्व ज्ञान्याचे हे मूळ असे समजून घेऊन तेथून निघून उडूपीस श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन कनकदासाचे दरवाज्याजवळ येऊन म्हणाले , हा साक्षात ब्रह्मरुप आत्माच क्षेत्रज्ञ आहे व तो सर्��� क्षेत्रांत व्यापून राहिला आहे म्हणून हे उडुपिक्षेत्रस्थ श्रीकृष्ण क्षेत्रज्ञ होय . त्या आत्म्याला कृष्ण हे नाव कसे आले म्हणाल तर सर्व सृष्टीचे ज्ञान आकर्षण करणार्‍या आत्म्याला कृष्ण नाव आले . असे म्हणून क्षणमात्र विश्रांती घेऊन निर्विकल्प समाधी धारण करुन बसले .\nममता कळुं दे मजला पुरती बघ तारक तूं अससी म्हणती ॥\nमम दुःख मुळी कर नाश विभो पतितपावन आरुढ श्रीपति भो ॥२४॥\nवायवीय संहिता - उत्तर भागः\nवायवीय संहिता - पूर्व भागः\nविश्वेश्वरसंहिता - अध्याय २५ वा\nविश्वेश्वरसंहिता - अध्याय २४ वा\nविश्वेश्वरसंहिता - अध्याय २३ वा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://mahaupdates.com/strike-against-maharashtra-governmement-regarding-grampanchayat-demands/", "date_download": "2020-10-01T09:19:58Z", "digest": "sha1:JQCJETNOFFEG6UFCM6WIDZCH2U66IA5L", "length": 7938, "nlines": 45, "source_domain": "mahaupdates.com", "title": "ग्रामपंचायतींच्या विविध मागण्यांसाठी सरपंच परिषदेच्या वतीने जिल्हा परिषद समोर जनआंदोलन - Maharashtra Updates", "raw_content": "\nग्रामपंचायतींच्या विविध मागण्यांसाठी सरपंच परिषदेच्या वतीने जिल्हा परिषद समोर जनआंदोलन\nग्रामपंचायतींच्या विविध मागण्यांसाठी सरपंच परिषदेच्या वतीने जिल्हा परिषद समोर जनआंदोलन\nमहाराष्ट्र सरकारच्या वतीने ग्रामपंचायतींच्या काही चुकीचे निर्णय घेतले गेले या निर्णयाविरोधात ग्रामपंचायतींच्या विविध मागण्यांसाठी जि.प.समोर भर पावसात जिल्हा सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळासह जिल्हा परिषदेसमोर आज आंदोलन करण्यात आले.\nया आंदोलनामधील प्रमुख मागण्या अशा होत्या.\n१. केंद्र शासनाकडून 14 व्या वित्त आयोगा अंतर्गत मिळालेल्या रकमेवरील व्याज जिल्हा परिषदेकडे जमा करावा असा आदेश जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीना दिला आहे. हा निधी केंद्र शासनाने दिला असून या रकमेवर ग्रामपंचायतींचा हक्क असून या निधीवरील व्याजाची रक्कम परत करण्याचा जिल्हा परिषदेचा आदेश रद्द करावा.\n२. ग्रामपंचायतीमार्फत डाटा ऑपरेटर्सना १३००० रुपये प्रति महिना याप्रमाणे शासनाने नेमून दिलेल्या कंपनीकडे पगारासाठी वर्ग केला जातो. पण प्रत्यक्षात ऑपरेटर्सना ६००० रुपये इतकाच पगार मिळतो, पण हा पगार सुद्धा ऑपरेटर्सना वेळेवर मिळत नाही. प्रत्येक महिन्याला ७००० रुपये अतिरिक्त भुर्दंड ग्रामपंचायतीने का घ्यायचा, operators चा पगार करण्याचा अधिकार कंपनी कडे न देता ग्रामपंचायतीमार्फ��� करण्यात यावा.\n३. गावातील प्रत्येक विद्यार्थ्याला कागदपत्रांची सत्य प्रत करण्यासाठी विशेष कार्यकारी अधिकारी किंवा मुख्याद्यापक यांची सही घ्यावी लागते, हे काम जास्तीत जास्त सोपे व्हावे यासाठी जि.प. सदस्य, नगरसेवक यांच्याप्रमाणे सरपंचाना विशेष कार्यकारी अधिकारी पदाचा दर्जा मिळावा.\n४. ग्रामपंचायतींवर अगोदरच शासनाने अतिरिक्त खर्चाचा भर टाकल्यामुळे स्ट्रीट लाईट बिल पूर्वीप्रमाणे शासनाने भरावीत, स्ट्रीट लाईट बिल ग्रामपंचायतच्या परस्पर बिल वित्त आयोगातून कपात करू नये.\n५. कोरोनाच्या महामारीत अर्सेनिक अल्बम ३० या प्रतिकारशक्ती वाढण्याच्या गोळ्या खरेदी शासनाकडून केल्या गेल्या, या गोळ्यांचा सुद्धा अतिरिक्त भार ग्रामपंचायत वर टाकण्यात आला. ३.७५ रुपयांना मिळणाऱ्या गोळ्यांसाठी शासनाने अतिरिक्त रक्कम घेतली असून ग्रामपंचायत स्तरावर या गोळ्या खरेदी करण्यासाठी परवानगी मिळावी.\n६. जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती येथे विविध कामांसाठी ग्रामपंचायत पदाधिकारी येत असतात त्यांचेसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात यावा.\nया मागण्यांचे निवेदन उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ यांनी स्वीकारले आणि मंञी महोदयांसमोर हा विषय ठेवण्याचे आश्वासन दिले.\nसरपंच परिषदच्या वतीने केल्या गेलेल्या आंदोलनासाठी जि.प.सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर , सरपंच परिषद मुंबई महिला अध्यक्ष राणीताई पाटील, सरपंच परिषद मुंबई अध्यक्ष सचिन माने, जि.प. सदस्य शिवाजी मोरे, पंचायत समिती करवीरचे मा.सभापती प्रदिप झांबरे, विविध गावांचे सरपंच, उपसरपंच व सदस्य उपस्थित होते.\nमराठा आरक्षणाच्या समर्थनात कोल्हापूरचे जि.प.सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांचा राजीनामा\nसाळवणमध्ये रोगप्रतिकारक शक्तिवर्धक औषधाचे वाटप\nकोरोना काळातील देवदूत – संताजी बाबा घोरपडे\nशिवणी रोड-चकवा ग्रामपंचायतने बनवले ग्रामपंचायत मोबाईल अ‍ॅप\nबहिरेश्वर ग्रामपंचायतने बनवले ग्रामपंचायत मोबाईल अ‍ॅप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.m4marathi.net/forum/index.php?wap2", "date_download": "2020-10-01T06:37:52Z", "digest": "sha1:JZVL3TUVKYD5WEOTFC465OOG2O3P3BC4", "length": 9195, "nlines": 115, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "m4marathi Forum - Index", "raw_content": "\n[-] मैत्रीच्या मराठी चारोळ्या / मैत्रीवर मराठी चारोळ्या - Maitrichya Marathi charolya\n[-] मराठी उखाणे ( अविवाहित मुले / मुली ) अविवाहितांसाठी Marathi ukhane avivahitansathi\n[-] मराठी फेस्टिवल साठी मराठी SMS मराठी भाषेतून Marathi Festivals Special SMS\n[-] मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा Marathi Birthday wishes SMS\n[-] आमचे प्रेरणास्थान ..\nमहाराष्ट्र पर्यटन : Maharashtra Tourism\n[-] रानवाटा : किल्ले आणि दुर्गप्रेमी विशेष (forts in maharashtra)\nMarathi Kavita ( वर्गीकरण कवी प्रमाणे )\n[-] बहिणाबाई चौधरी ( Bahinabai chaudhari) (जन्मः १८८०, मृत्यूः ३ डिसेंबर १९५१)\n[-] 'विंदा करंदीकर' गोविंद विनायक करंदीकर Vi Da Karandikar\nमराठी लेखक , कवी , लेखिका , कवयत्री , नाटककार , अभिनेता , अभिनेत्री , गीतकार , संगीतकार ,साहित्यिक , गायक\n[-] मराठी लेखक , कवी , लेखिका , कवयत्री , नाटककार , अभिनेता , अभिनेत्री , गीतकार , संगीतकार ,साहित्यिक , साहि\n[-] महाराष्ट्र नावाचा उगम आणि इतिहास\n[-] महाराष्ट्रातील जिल्हे आणि तालुके\n[-] हे तुम्ही जानायालाच हवे \n[-] संदीप खरे & सलिल कुलकर्णी\n[-] मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीने जागतिक रंगभूमीला दिलेली देणगी\n[-] जनरल गप्पा गोष्टी\n[-] प्रेम आहे तरी काय \n[-] मराठी सणांची यादी मराठी महिन्यांप्रमाणे /मराठी फेस्टिवल (Marathi San / Marathi Festival)\n[-] February Dinvishesh : फेब्रुवारी दिनविशेष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-nond-rohit-harip-marathi-article-2017", "date_download": "2020-10-01T07:46:15Z", "digest": "sha1:CPTUIWMXRO2SWTZSDR3QBMACGEXL7U2N", "length": 12674, "nlines": 117, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Nond Rohit Harip Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसंकलन : रोहित हरीप\nशुक्रवार, 7 सप्टेंबर 2018\nमान्सूनचा पहिला शिडकावा भारतभूमीवर जेथे होतो ती देवभूमी म्हणजे केरळ. एका बाजूला पश्‍चिम घाटांची तटबंदी आणि दुसऱ्या बाजूला समुद्राच्या किनारपट्टीत असलेल्या केरळच्या चिंचोळ्या पट्टीतून तब्बल ४४ नद्या वाहतात. चहाचे मळे, सदाहरित वने, स्वच्छ समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरे, सुजलाम्‌-सुफलाम्‌ अशी ओळख असलेले केरळ सध्या मात्र बिकट प्रसंगातून जात आहे. केरळमध्ये ऐन पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे हाहाकार उडाला आहे. अटलबिहारी वाजपेयींच्या निधनामुळे दुःखात बुडालेल्या देशाचे सुरवातीला केरळच्या हाहाकाराकडे दुर्लक्ष्यच झाले. मात्र सोशल मिडीयावर केरळच्या बातम्या धडकू लागल्या तसतशी केरळमधल्या महापूराची भीषणता जाणवू लागली. तब्बल ९४ वर्षांनंतर केरळमध्ये पूर आला आहे. या पुरात चारशेहून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत तर लाखो लोकांची घरांचे नुकसान झाले आहे. आर्थिक नुकसानीचा आकडा आठ हजार कोटींच्या घरात आहे. आलेल्या पुराने रस्तेसुद्धा वाहून नेले.\nकेरळ राज्य या आपत्तीतून नक्कीच सावरेल; पण ही आपत्तीच्या मुळाशी नक्की काय कारणे आहेत याला जबाबदार कोण याची चिकित्सा नक्कीच व्हायला हवी. केरळच्या पुराची चिकित्सा करताना हा पूर नक्की कशामुळे आला याला जबाबदार कोण याची चिकित्सा नक्कीच व्हायला हवी. केरळच्या पुराची चिकित्सा करताना हा पूर नक्की कशामुळे आला कोणामुळे आला कोणाचे नियोजन चुकले हे काही दिवसातच उघड होईल, चौकशी आयोग नेमले जातील पण केरळचा पूर हा निसर्गनिर्मित होता, की मानवनिर्मित हा प्रश्‍न सध्यातरी अनुत्तरितच राहणार.\nआकडेवारीनुसार केरळला झालेला पाऊस हा शास्त्रीयदृष्ट्‌या अतिवृष्टी या गटात मोडणारा नव्हता. पावसाचे प्रमाण नक्कीच जास्त होते; पण जास्त पडलेला पाऊस हे एकमेव कारण या महापुरामागे निश्‍चितच नव्हते. वर्ष २०१४ व २०१८ या दोन्ही वर्षांची पावसाची आकडेवारी सारखीच आहे. २०१५, २०१६ , २०१७ या तीनही वर्षात पावसाचे प्रमाण कमी होते. २०१४ या वर्षात २०१८ एवढाच पाऊस पडला पण तेव्हा पुरजन्य परिस्थिती नव्हती.\nकेरळच्या महापुराचे दुसरे प्रमुख कारण सांगितले जाते, की केरळमधील सर्व धरणाचे दरवाजे एकदम उघडल्यामुळे नदीपात्र त्यांच्या क्षमतेपेक्षा ओसंडून वाहू लागली आणि नदीकाठची गावे बुडाली. पण यामागेही मानवी हस्तक्षेप हे कारण आहेच; कारण अनिर्बंध जंगलतोडीमुळे आणि डोंगराच्या सपाटीकरणामुळे डोंगराची माती पाण्याबरोबर वाहत नदीत मिसळते. पर्यायाने नदीची जलधारणेची क्षमता कमी होते व नदीतले पाणी पात्राबाहेर पसरते. त्यालाच आपण महापूर असे नाव देतो.\nबेकायदा व बेसुमार खाणकाम\nकेरळमध्ये बेकायदा खाणींचे प्रचंड मोठे साम्राज्य आहे. या बेकायदा खाणींमुळे खेडेगावातल्या लोकांच्या आरोग्याचे, शेतीचे, घरांचे, जंगलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पण या खाणमाफियांना सरकारचा वरदहस्त असल्याची वदंता आहे. आत्ता केरळमध्ये महापूरासोबतच दरडी पडून नुकसान होण्याचे प्रमाण जास्त आहे. डोंगरामधला दगड सुटा होऊन कोसळणे हे दरडी कोसळण्यामागे प्रमुख कारण आहे. या दरडी कोसळण्याच्या घटना ज्या भागात बेकायदा खाणी आहेत तिथे जास्त घडल्या आहेत. गाडगीळ आयोगाने २०११ मध्ये प्रसिद्ध झालेल्या पश्‍चिम घाटाच्या अहवालात या खाणींविषयी धोक्‍याची स्पष्ट सूचना दिली होती. पण या आयोगाला केरळ राज्यातून तीव्र विरोध करण्यात आला होता.\nजगात सर्वाधिक पर्जन्यमानाचा प्रदेश म्हणून पश्‍चिम घाटाचा भाग ओळखला जातो. या भागात गेल्या दशकभराच्या काळात सरासरी पर्जन्यमानाच्या आकडेवारीत प्रचंड चढउतार बघावयास मिळाले आहेत. भारतीय उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र संस्थेने या संबंधीचा अहवाल २०१५ मध्ये दिला होता. या अहवालानुसार भविष्यात मान्सूनचे प्रमाण वाढणार आहे. हा इशारा नक्कीच गंभीर आहे.\nविकास आणि पर्यावरण या दोन्ही संकल्पना या परस्परविरोधी आहेत असे एक चित्र आपल्याकडे उभे केले. मात्र या दोन्ही संकल्पना परस्परविरोधी नसून त्या परस्परांना पूरक आहेत. त्यामुळे भविष्यात विकासाचे कोणतेही धोरण राबवताना निसर्गाचा विचार हा प्राधान्याने करावा लागेल.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/delhi-govt", "date_download": "2020-10-01T09:15:38Z", "digest": "sha1:MY7X3H3EUZDPVCQFLWH7HRLACVLZCBXO", "length": 6367, "nlines": 82, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nवादग्रस्त 'अॅन्टीजन टेस्ट'च्या वापरावरून कोर्टानं सरकारला फटकारलं\nडॉक्टरांचं वेतन थकलं, दिल्ली सरकारची केंद्राकडे मदतीची मागणी\nराजद्रोह: पी. चिदंबरम यांनी केजरीवाल सरकारचे काढले वाभाडे\nराजद्रोह: दिल्ली सरकारला समज कमी- चिदंबरम\nहिंसाचाराच्या दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजेः CM केजरीवाल\nHappiness Class मेलानिया ट्रम्प यांची हॅपीनेस क्लासला भेट\nदिल्लीच्या 'हॅप्पीनेस क्लास'ला भेट देणार मेलेनिया ट्रम्प\nशाहीन बागे म्हणजे व्होट बँकेचे राजकारण: कपिल मिश्रा\nदिल्ली मेट्रो-४च्या कामात विलंब; पंतप्रधान मोदींची आपवर टीका\nत्यांनी त्यांच्या माणसांसाठी दोन हजार बंगले दिलेः पंतप्रधान मोदी\nधान्य आगीवरून विजय गोयल यांची सरकारवर टीका\nदिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावलेलीच\nसम-विषम योजनेवरून सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकारले\nदिल्ली प्रदुष���ः सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकारले\nदिल्ली प्रदुषणः प्रकाश जावडेकर यांची अरविंद केजरीवालांवर टीका\nदिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा: नितीश कुमार\nदिल्लीः पाण्याचे थकित बील माफ होणार; अरविंद केजरीवाल यांची घोषणा\nगुरु रविदास मंदिरासंदर्भात सरकारचा काही विचार नाहीः केजरीवाल\nदिल्लीः वीजेनंतर आता मोफत इंटरनेटची घोषणा\nदिल्लीत महिलांच्या फ्री तिकिटावरून गोंधळ\nसुपर ३० तील खऱ्या हिरोची शाळेला भेट\nदेशानं चांगला नेता गमावलाः डॉ. मनमोहन सिंग\nपंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\n दिल्लीत चिमुरडीवर बलात्कार; आरोपीला अटक\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/shravan-marathi/when-is-nag-panchami-2020-mantras-and-stories-120072100015_1.html", "date_download": "2020-10-01T08:03:32Z", "digest": "sha1:ELQE4DTHH7MEX44CBGMEBVEIC6IHIZG3", "length": 26300, "nlines": 180, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नाग पंचमी 2020 : जाणून घेऊ या शुभ मुहूर्त, मंत्र आणि कथा.. | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 1 ऑक्टोबर 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनाग पंचमी 2020 : जाणून घेऊ या शुभ मुहूर्त, मंत्र आणि कथा..\nज्या लोकांसाठी राहू आणि केतू त्रासदायक आहे किंवा ज्यांना राहूची महादशा सुरू आहे, त्या लोकांनी जर नागपंचमीची पूजा केली तर त्यांना सर्व त्रासांपासून सुटका मिळवण्यास मदत मिळते.\nपंचमीचा शुभ मुहूर्त -\nश्रावणातील शुक्लपक्षाची पंचमीला नागदेवांच्या पूजेची प्रथा वर्षानुवर्षे चालत आली आहे.\nनागपंचमी 2020 : 25 जुलै\nपंचमी तिथी प्रारंभ :\nपंचमी तिथी समाप्ती : 12.01 (25 जुलै 2020)\n1. नाग जेथे देवाधिदेव शंकराच्या गळ्यातील हार आहे, तेथे विष्णूंची शैय्या देखील आहे. श्रावण महिन्यातील आराध्यदेव शंकर मानले गेले आहे, हीच वेळ मेघसरींची देखील असते असे म्हणतात की जमिनीतून नाग बाहेर पडतात. ते कोणास हानी देऊ नये यासाठी नाग देवांना प्रसन्न करून नागपंचमीची पूजा केली जाते.\n2. नागपंचमी, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी शनिवारी साजरी केली जाणार आहे. या दिवशी कालसर्प योगाची शांती करण्यासाठी पूजा देखील करण्याचे शास्त्रात महत्त्व आहे. नागांना आपल्या गळ्यात आणि जटेमध्ये धारण करण्याच्या कारणास्तव शंकराला काळाचे देव म्हणतात.\n3. अमृत बरोबरच नवरत्नांच्या प्राप्तीसाठी देव-दानवाने समुद्र मंथन केले असताना जगाच्या कल्याणासाठी वासुकी नागाने मंथनाच्या वेळी दोऱ्याची भूमिका बजावली. हिंदू धर्मामध्ये नागदेवांची स्वतःची एक वेगळीच जागा आहे पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी नाग जातीचा जन्म झाला होता.\n4. महाभारताच्या एका कथेनुसार जेव्हा महाराज परीक्षिताला त्यांचा मुलगा जन्मेजय तक्षक नागाच्या दंशाने देखील वाचू शकला नाही तेव्हा जन्मेजयाने एक मोठं सर्पयज्ञ करून त्या यज्ञाग्नीत भस्मसात होण्यासाठी तक्षकाला येण्यास भाग पाडले.\nनागपंचमी बद्दल अनेक कथा आहेत. या दिवशी ऐकली आणि सांगितली जाणारी गोष्ट खालील प्रमाणे आहे -\nएका पौराणिक कथेनुसार एकेकाळी एक शेठ राहत असे. त्यांना 7 मुले होती. त्या सातही मुलांचे लग्न झालेले होते. सर्वात लहान मुलाची बायको चारित्र्यवान, हुशार आणि चांगल्या स्वभावाची होती. पण तिला भाऊ नसे.\nएके दिवशी मोठ्या सुनेने घराला सरविण्यासाठी पिवळी माती आणण्यासाठी इतर सर्व सुनांना आपल्या सोबतीस येण्यास सांगितले. इतर सर्व सुना तर तिच्यासह गेल्या आणि डाळकं आणि खुरपी घेऊन माती खणू लागल्या, त्याच क्षणी तेथे एक नाग निघतो. घाबरून मोठ्या सुनेने त्याला खुर्पीने मारण्यास सुरुवात केली असताना लहान सुनेने तिला असे करण्यास रोखले. या वर मोठ्या सुनेने नागाला सोडून दिले. तो नाग जवळच तेथेच बसून राहिला. लहान सून नागाला म्हणाली आम्ही आलोच, तू कोठेही जाऊ नकोस असे म्हणून तेथून निघून गेली. पण ती कामात व्यस्त झाली आणि नागाला म्हटलेली गोष्ट विसरली.\nदुसऱ्या दिवशी तिला तिची गोष्ट आठवली. ती धावत धावत नागाच्या दिशेने गेली, तेथे नाग बसलेला होता. लहान सुनेने नागाला बघून ' नमस्कार नाग भाऊ ' असे म्हटले.\nनाग म्हणाला की 'तू मला भाऊ म्हणून संबोधन केले आहेस म्हणून मी तुला क्षमा करतो', नाही तर खोटं बोलण्याच्या गुन्हा साठी मी तुला दंश केले असते. लहान सुनेने त्या साठी क्षमा मागितली तर नागाने तिला आपली बहीण बनविले.\nकाही दिवसानंतर तो साप एका माणसाचा रूप घेऊन लहान सुनेच्या घरी गेला आणि म्हणाला की 'माझ्या बहिणीची घरी पाठवणी करा.'\nसर्वजण म्हणाले की 'तिला तर भाऊ नाही' तर तो म्हणाला- 'की मी तिच्या लांबच्या नात्यातला भाऊ आहे, लहानपणीच बाहेर गेलो होतो'. त्याच्यावर विश्वास ठेवून घरातील माणसांनी तिला त्याचा सोबतीस पाठवले.\nवाटेत नागाने लहान सुनेला सांगितले की मी तर तोच नाग आहोत आणि तिला घाबरण्याची काहीही गरज नाही. जेथे चालवले जाणार नाही तेथे माझी शेपटी धरून घे.\nबहिणीने भावाचे ऐकले आणि तेथे पोहोचले जेथे सापाचे वारूळ होते. तेथील श्रीमंती आणि वैभव बघून ती आश्चर्यात पडली.\nएके दिवशी चुकून लहान सुनेने नागाला थंड्यांच्या ऐवजी गरम दूध दिले ज्यामुळे त्याचे तोंड भाजले या वर त्या सापाची आई फार चिडली. तेव्हा सापाला वाटले की आता बहिणीला तिच्या घरी पाठवावे. या वर तिला भरपूर सोनं, चांदी आणि भेट वस्तू देऊन घरी पाठवले.\nसापाने लहान सुनेस हिरे-मणक्यांचा एक अद्भुत हार दिला. तिची स्तुती सर्वत्र पसरली आणि राणीने देखील ऐकली. राणीने राजाकडून त्या हाराची मागणी केली. राजाच्या मंत्र्यांनी लहान सुनेकडून आणून तो हार राणीला दिला.\nलहान सुनेने मनातल्या मनात आपल्या भावाची आठवण केली आणि म्हणाली 'भावा राणीने माझा हार हिसकवून घेतला आहे, आपण असे करा की ज्या वेळेस राणी गळ्यात हार घालेल ते साप बनून जावो आणि काढतातच पुन्हा हिरे- मणक्याचा होवो.' सापाने तसेच केले.\nराणीकडून हार तर परत मिळाला पण, मोठ्या सुनेने तिच्या नवऱ्याची कान भरावाणी केली. नवऱ्याने आपल्या बायकोला बोलावून विचारले- 'हे पैसे तुला कोण देतं' लहान सुनेने सापाची आठवण केली त्याच क्षणी तो प्रगट झाला. त्या नंतर लहान सुनेच्या नवऱ्याने नाग देवांचे आतिथ्य केले. त्याच दिवसापासून नागपंचमीला बायका नागाला भाऊ मानून त्याची पूजा करतात.\nपूजा करण्याची पद्धत :\nनागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकर्मातून उरकल्यावर सर्वात आधी भगवान शंकराचे स्मरण करावं. त्यानंतर नाग-नागिणीच्या जोडप्याची प्रतिमे (सोनं,चांदी,तांब्याची बनलेली )च्या समोर हे मंत्र म्हणावं. -\nअनंत वासुकी शेषं पद्मनाभ चं कम्बलम्\nशंखपाल धार्तराष्ट्रं तक्षक कालियं तथा\nएतानि नवं नामानि नागानं चं महात्मनाम्\nसायंकाले पठेन्नित्यं प्रात:काले विशेषत:\nतस्मै विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्\nया नंतर व्रत-कैवल्य आणि उपवास करण्याचा संकल्प घ्यावा. नाग-नागिणीच्या प्रतिमेस दुधाने अंघोळ घालावी. या नंतर शुद्ध पाण्याने अंघोळ घालून गंध, फुले, धूप,दिव्याने पूजा करून पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. पांढऱ्या कमळाचे फुल पूजेत ठेवावे आणि ही प्रार्थना करावी -\nसर्वे नागा: प्रीयन्तां मे ये केचित् पृथिवीतले\nये चं हेलिमरीचिस्था येन्तरे दिवि संस्थिता\nसकळी या 10 नमस्कार मंत्रांचे उच्चारण करा, श्रीमंत व्हाल\n10 चमत्कारी नमस्कार मंत्र जे आपल्याला देतील अफाट धन\nरामनवमी: श्रीरामाचे 10 मंत्र, महत्त्वासह अर्थ\nनाग पंचमी 2020 : कालसर्प दोषांची 13 लक्षणे, आणि 11 उपाय..\nश्रावण महिना 2020 : महादेवाला चुकूनही हे 20 फुलं वाहू नये\nयावर अधिक वाचा :\n\"संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो....अधिक वाचा\n\"आपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे...अधिक वाचा\n\"थंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या....अधिक वाचा\n\"आपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल....अधिक वाचा\n\"पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी...अधिक वाचा\n\"मित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक...अधिक वाचा\nआनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील....अधिक वाचा\nचाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास...अधिक वाचा\n\"आजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकतो. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. प्रवास व...अधिक वाचा\nकाही वेळ समस्या निवारणासाठी आणि आत्मविश्वासाच्या वाढीसाठी काढा. सामूहीक उपक्रम आणि प्रवास आपल्यासाठी श्रेयस्कर ठरतील. इतरांनी आपल्या...अधिक वाचा\nआजचा दिवस आर्थिक कार्यांसाठी चांगला आहे पण काही देवाण-घेवाण करू नका. अनिर्णित राहीलेली प्रकरणे नवे प्रश्न उभे...अधिक वाचा\nआज रात्री ��पणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल. आज आपण एखाद्या अधिकार्‍यामुळे असंतुष्ट राहाल. सहकाऱ्यांशी होणारे वैचारिक मतभेद...अधिक वाचा\nसकाळ- संध्याकाळ दिवा लावण्याचे फायदे आणि नियम\nप्रकाशाची उपासना म्हणजे देवाची उपासना असते. चातुर्मासात, अधिक महिन्यातील पौर्णिमेला देऊळ ...\nगुरुवारी या झाडाची पूजा करावी\nआपल्या हिंदू धर्मात केळीच्या झाडाला अतिशय पवित्र मानले आहे. म्हणून केळीच्या झाडाची पूजा ...\nनवरात्री 2020 विशेष : आता गरब्यासाठी घरातच पार्लर सारखे ...\nनवरात्र आल्यावर सर्वांचा उत्साह द्विगुणित होतो. नवरात्र म्हटले की गरबे होणारच. गरबे ...\nअधिक मास 2020 : काय सांगता, देवी लक्ष्मीने श्रीविष्णूंना ...\nअधिक मास ज्याला मलमास, किंवा पुरुषोत्तम मास देखील म्हणतात. अशी आख्यायिका आहे की ज्या ...\nपंचकाचे पाच मुख्य नुकसान, या वेळी पंचक विशेष का आहे ते ...\nयावेळी 28 सप्टेंबर २०२० रोजी राज पंचक आहे जो धनिष्ठा नक्षत्रात लागत आहे. रविवारी रोग ...\nरिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली\nमुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन योजना सुरू ...\nमीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद ...\nशेती बिलावरून राज्यसभेत झालेल्या राड्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील ...\nसविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना ...\nमुंबईची लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. ...\nबाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त\nबारामती तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो ...\nइंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा ...\nरविवारी रात्री कोविड -19 मुळे 87 वर्षीय व्यक्तीच्या निधनानंतर येथील खासगी रुग्णालयात ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2019/07/13/", "date_download": "2020-10-01T08:57:56Z", "digest": "sha1:HVDDAFUCMD2BKEKPD4EH23GDR2H7RGKF", "length": 19955, "nlines": 398, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "13 | जुलै | 2019 | वसुधालय", "raw_content": "\nतारिख १० जुलै २०१��� \nसौ पूजा देवाशीष लग्न सोहळा साडी \nसौ.पूजा देवाशीष देशपाण्डे लग्न सोहळा \n माहेर ची साडी भेट \nलग्न सोहळा माहेर ची साडी भेट \nतारिख १२ जुलै २०१९ ला\nसौ.अनुराधा गरुड यांच्या घरी भेट घेतली \nसौ .अनुराधा गरुड यांनी मला भेट साडी दिली.\nसौ. अनुराधा गरुड ची मला भेट साडी \nतारिख ११ जुलै २०१९\nसौ माया केदार देशपाण्डे यांचे घर \nलग्न सोहळा त बोलण \nतारिख ९ तारिख ला भेटले तेंव्हा\nसौ पूजा देशपाण्डे च्या सौ बहिण मला बोलतांना विचारात होत्या .\nतुम्हाला मी कोठे तरी पाहिलं \n मी मराठी ब्लॉग संगणक मध्ये करते \nलोकमत टी. व्ही . बातम्या मध्ये पाहिलं असणार कित्ती\n साठी मी वसुधा चिवटे व सौ. पूजा ची बहिण सो.\nयांचा बरोबर १० जुलै छान ओळख साठी फोटो घेतला .\nसौ पूजा ची सौ बहिण \nसौ पूजा देवाशीष देशपाण्डे मागे सौ माया देशपाण्डे मागे सौ माया देशपाण्डे सौ.रोहिणी \nसौ पूजा देवाशीष देशपांडे लग्न सोहळा \nतारिख १० जुलै २०१९ पुणे येथील\nसौ पूजा देवाशीष देशपाण्डे लग्न सोहळा \nवसुधा चिवटे यांची मेंदी कित्ती नाजूक काढून दिली बघा \nदेवाशीष सौ पूजा देशपाण्डे लग्न सोहळा \nतारिख १० जुलै २०१९ .\nसौ.पूजा देवाशीष देशपाण्डे यांचा पुणे येथील .\nलग्न सोहळा मंडप येथे बसलेले पाहुणे \nकिशोर कुलकर्णी नां ओलाका तात .\nआणि मला किशोर कुलकर्णी माहित आहेत\nसाठी लग्न सोहळा त भेटले तेंव्हा संतोष नागापूरकर यांनी\nकिशोर कुलकर्णी ची आठवण माझ्या जवळ बोलून दाखविली .\nकस समंध आहेत बघां \nअसेच मंडप मधील भेटी \nसौ पूजा देवाशीष देशपांडे यांचा लग्न सोहळा \nतारिख १० जुलै २०१९\nसो. पूजा देवाशीष देशपाण्डे यांचा पुणे येथील\n हॉल मधील मेंदी सोहळा .\n यांना शिवाणी मेंदी लावतांना \n कित्ती तरुण मुली उच्छाह ने मेंदी लावतात बघां आजी नां \nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« जून ऑगस्ट »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.anandmore.com/2016/02/blog-post_8.html", "date_download": "2020-10-01T06:46:19Z", "digest": "sha1:Q2623VNKJRCPQI3PCOI2PDFZMVWJAZLP", "length": 48143, "nlines": 304, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: ऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग", "raw_content": "\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\nजी ए आणि त्यांचा ऑर्फिअस तुम्हाला सुरुवातीपासूनच धक्के देऊ लागतात. मी आणि माझ्या मित्रांचा, 'जर फक्त खात्री करायची होती की युरीडीसी येतेय की नाही तर मागे कशाला वळून पहायचे फक्त हाक मारायची की, लगेच कळले असते युरीडीसी येतेय की नाही ते', हा बाळबोध मुद्दा जी एंनी एका फटक्यात खोडून काढला. त्यांचा ऑर्फिअस तर प्लुटोचा निरोप घेऊन वळतो आणि परतीच्या मार्गावर युरीडीसीशी गप्पा मारू लागतो. तो तिला तिच्या मृत्यूपूर्वीच्या जीवनातल्या आठवणी सांगू लागतो. तिच्या सौंदर्याच्या, फुलणाऱ्या फुलांच्या, खळखळ वाहणाऱ्या झऱ्यांच्या, मंजूळ आवाजाच्या पाखरांच्या, तृप्त निसर्गाच्या, आणि आता पुन्हा ते सुगंधी अनुभव गोळा करता येतील अश्या भविष्याच्या.\nआणि जी एंची युरीडीसी बोलते. आर्त स्वरात बोलते. सांगते, 'ते सगळे क्षण वेचणारे आपण वेडे होतो. उत्कट आनंदाचे आपण गोळा करीत असलेले क्षण म्हणजे अखेर मृत्युच्याच गळ्यात घालायच्या हारातील मणी आहेत हे मला आता उमजत आहे.\" जी एंच्या ऑर्फिअसला वाटते पाताळलोकातल्या किंचितश्या वास्तव्याने त��च्यात अंधार उतरलेला आहे पण सूर्यप्रकाश पडला की हा रक्तात पाझरलेला अंधार विरून जाईल. पण जी एंची युरीडीसी बोलत राहते. ती बोलते वठलेल्या झाडांबद्दल, जराजर्जर म्हाताऱ्यांबद्दल, सुखाचे असले तरी कायम निसटून जाणाऱ्या क्षणांबद्दल. जी एंचा ऑर्फिअस गांगरतो आणि म्हणतो की, \"मृत्यूचे अटळ सत्य आपल्याला माहिती होते की\" आणि मग युरीडीसी त्याला सांगते की, \"मृत्यू माहीत असणे निराळे आणि स्वतः हाडामासात मृत्यू भोगणे निराळे,\" तिने तो भोगल्यामुळे तिला आता आयुष्याच्या क्षणभंगुरत्वाची जाणीव झाली असते आणि म्हणून ती सर्व आयुष्य जितक्या उत्कटतेने जगता येईल तितक्या उत्कटतेने जगणार असते.\nआता मात्र जी एंचा ऑर्फिअस हादरतो. थबकतो. आणि व्याकूळ होऊन देवाला मनोमन विचारतो की, \"हे निर्णय घेण्याचे न पेलवणारे स्वातंत्र्य तू माझ्यावर का लादलेस\" पाठवायचे तर सरळ पाठवायचेस नाही तर सरळ नाही. अटळ नियतीला मान्य करून माझी जखम हळू हळू नक्की भरली असती, पण निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य माझ्यावर देऊन तू नामानिराळा झालास. निर्णय घेण्याचे हे स्वातंत्र्य त्याला भयानक वाटू लागते, कारण असले अनुभव अद्वितीय असतात. त्यांच्याबद्दल कुठलाही पूर्वानुभव नसतो, कुठलेही मार्गदर्शन नसते. त्यामुळे या अभूतपूर्व निर्णयक्षणी कुठलाही निर्णय घेतला तरी आयुष्यभर दुसरी शक्यता का वापरली नाही त्याची ज्वलंत रूखरूख लागून राहते. मग जी एंचा ऑर्फिअस शांत होतो आणि विचारपूर्वक मागे वळून बघतो. युरीडीसी किंकाळी फोडून पुन्हा परत जाते, यावेळी तिच्या प्रियकराने घेतलेल्या निर्णयामुळे.\nऑर्फिअसच्या ग्रीकांनी काढलेल्या पांढऱ्याशुभ्र रांगोळीत जी एंनी आपल्या प्रतिभेचा पहिला रंग भरून पूर्ण झालेला असतो. आणि आपण पहातंच राहतो. ऑर्फिअस जाणून बुजून विचारपूर्वक असा निर्णय घेऊ शकेल हे आपल्याला पटायला जड जाते. त्याला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य पेलवले नाही, कारण प्रसंग अभूतपूर्व होता; असा निष्कर्ष काढून आपण स्वतःला समजावत असतो तो जी ए नवीन रंग भरायला सुरु करतात.\nज्याचा कुठलाही पूर्वानुभव नाही ज्याच्यासाठी कुठला निकष लावायचा त्याचे ज्ञान नाही अश्या अभूतपूर्व प्रसंगात एक निर्णय ऑर्फिअसने घेऊन झाल्यावर मग जी ए, त्याच्या मनात दुसऱ्या शक्यतेबद्दल (युरीडीसीबरोबरच्या सहजीवनाबद्दल) पुन्हा आशा निर्माण होते, असे दाखवतात.\nशेवटी तो ही मानवच. पूर्ण विचारांती एक निर्णय घेऊन झाल्यावर त्याच्याऐवजी दुसरा घेतला असता तर आयुष्य कदाचित अजून छान झाले असते हे जसे आपल्याला वाटते तसे त्यालाही वाटू लागते. जर कदाचित मी मागे वळून पाहिले नसते तर, जर युरीडीसी परत पृथ्वीवर आली असती तर, कदाचित जीवन सुखी झाले असते असे विचार मनात आलेल्या ऑर्फिअसला पुन्हा प्लुटोसमोर उभे करतात.\nप्लुटो शांत असतो पण पर्सिफोन मात्र ऑर्फिअसची निर्भत्सना करते. तीच पर्सिफोन जी नवरा प्लुटोच्या डाळिंब खाऊ घालण्याच्या निर्णयामुळे सहा महिने भूलोकी आणि सहा महिने पाताळलोकी फेऱ्या मारीत असते. माझ्या मते तिला दिसतो तो अजून एक नवरा, निर्णय घेण्याची संधी असताना बायकोच्या आयुष्याची परवड करणारा.\nआणि मग जी ए आपल्याला ऑर्फिअसच्या निर्णयाची कारण मीमांसा त्याच्याच तोंडून सांगतात. ऑर्फिअस सांगतो, \"माझ्याबरोबर आलेली व्यक्ती केवळ नावाने युरीडीसी होती, पण ती अंतर्बाह्य बदललेली व्यक्ती होती. मृत्यू असतो हे माहीत असलेली व्यक्ती वेगळी आणि मृत्यू भोगलेली व्यक्ती वेगळी. मी ज्या फुलांकडे आसक्तीने बघीन त्यांच्यात तिला उद्याचे निर्माल्य दिसेल आणि ती निर्माल्य होण्याआधीचे क्षण टिपण्यासाठी घाई करेल. आम्ही दोघेही आनंद घेण्यासाठी धावू पण माझे धावणे आसक्तीने असेल तर तिचे धावणे क्षणभंगुरतेच्या भीतीने. तिच्या आत मृत्यू विषासारखा भिनलेला आहे. मी जिच्यासाठी आलो ती ही युरीडीसी नव्हे. मी आता सकाळच्या कोवळ्या उन्हातले प्रेम, डोळ्यात सूर्यास्त आर्तपणे साठवत असलेल्या युरीडीसीला कसा अर्पण करू या सर्व विचारांनीच मी जखम असह्य होऊ नये म्हणून शरीराचा तो भागच डागावा तसा वेदनादायी निर्णय घेतला. त्याची जबाबदारी माझी आणि त्याचे प्रायश्चित्त स्विकारायला मी तयार आहे.\"\nयुरीडीसीला तिच्याच प्रेमिकाकडून मिळालेल्या निष्प्रेम वागणुकीमुळे चिडलेली पर्सिफोन क्रोधायमान होते आणि त्याला जायला सांगते. आपल्या निर्णयाने व्यथित झालेला आणि दुसरा निर्णय योग्य ठरला असता का मृत्यूची जाणीव घेऊन बदललेली युरीडीसी खरोखरंच आपल्या बरोबर सुखी आयुष्य जगू शकली का मृत्यूची जाणीव घेऊन बदललेली युरीडीसी खरोखरंच आपल्या बरोबर सुखी आयुष्य जगू शकली का आणि आपण देखील तिच्याबरोबर सुखी होऊ शकलो असतो का आणि आपण देखील तिच्याबर��बर सुखी होऊ शकलो असतो का या प्रश्नांची उत्तरे न मिळालेला ऑर्फिअस, निराशेने भरलेल्या मनाने पृथ्वीवर परत जायला वळतो. आणि मृत्यूदेव प्लुटो त्याला थांबवतो. म्हणतो, 'युरीडीसीला परत घेऊन जाण्याची अजून संधी मी देऊ शकतो, पण एका अटीवर'\nऑर्फिअस कळवळून म्हणतो की बाबा रे आता पुन्हा अट, पुन्हा निर्णय, पुन्हा जबाबदारी देऊ नकोस. आणि देणारच असशील तर निर्णय कशाच्या आधारावर घ्यायचा त्याचे ज्ञान पण दे. मृत्यूदेव प्लुटो म्हणतो, 'अंतिम ज्ञान हे काही आकाशातील नक्षत्र नव्हे की ज्याकडे बोट दाखवून कोणी म्हणेल ते पहा अंतिम ज्ञान. अंतिम ज्ञान कुणाहीजवळ नसते. अगदी देवाधीदेवाकडेही. काही जण इतरांपेक्षा थोडे पुढे असतात इतकेच. नवनवीन घटनांना सामोरे गेल्यामुळे आपल्याकडचे ज्ञान वाढते इतकेच. देवांना मानवासारखे काळाचे बंधन नसल्याने त्यांच्याकडील अनुभवजन्य ज्ञानाचा साठा वाढण्याची शक्यता जास्त असते.' इतके बोलून देव अट सांगतो. साधी सरळ सोपी अट. युरीडीसीला घेऊन जा. फक्त ती सहा महिने तुझ्याबरोबर राहील आणि मग सहा महिने इथे परत येईल. असे चक्र आपण चालू करूया.\nइथे मला वाटले की जी एंनी प्रतिभेचा उत्तुंग षटकार मारलाय. पर्सिफोनची एकमेवाद्वितीय असलेली कहाणी, ज्यात स्वतः प्लुटोच्या डाळिंब खाऊ घालण्याच्या निर्णयामुळे, पर्सिफोनला सहा सहा महिन्याचा भूलोक आणि पाताळलोक असा प्रवास करावा लागतो, तीच कहाणी जी ए आता प्लुटोच्याच हातून, पण ऑर्फिअसच्या आयुष्यात घडवून आणतात. जणू काही आता प्लुटोला बघायचे असते की त्याच्या निर्णयाऐवजी दुसरी कुठली शक्यता प्रत्यक्षात येऊ शकली असती आणि ती किती सुखकारक किंवा दु:ख्खकारक झाली असती\nऑर्फिअस काही बोलायच्या आधी प्लुटो त्याला समजावतो की, 'आंधळ्याने “तांबडा” शब्द उच्चारला म्हणून त्याला तांबड्याचा तांबडेपणा ज्याप्रमाणे कधी कळणार नाही त्याप्रमाणे मानवाने अमर, चिरंतन असे शब्द उच्चारले म्हणून त्याला ते कधी कळणार नाहीत. क्षणभंगुरता हा मानवाच्या आयुष्याचा बोधस्वर आहे. त्याने न घाबरता, उलट अधिक उत्कट आनंदाने आयुष्य जगावे. आणि युरीडीसी सहा महिनेच जवळ आहे नंतर जाणार किंवा आता गेली तरी सहा महिन्याने परत येणार, यामुळे तुला क्षणभंगुरतेचा कधीच विसर पडणार नाही. आणि तुम्ही दोघे उत्कट आनंदाने आयुष्य जगू शकाल. \"\nज्या क्षणभंगुरतेच्या जाणीवेमुळे काही वेळापूर्वी युरीडीसी पृथ्वीवर यायला आतुर झाली होती आणि ऑर्फिअसला ज्या क्षणभंगुरतेची भीती वाटून, मृत्यूच्या पडछायेची भीती वाटून त्याने युरीडीसीला परत पाठवले होते, आणि मग त्याचे मन दुसऱ्या शक्यतेच्या (युरीडीसीबरोबरचे आयुष्य) अस्तित्वाने आणि ती शक्यता नाकारली म्हणून आलेल्या निराशेने भरून गेलेले असते, ती दुसरी शक्यता पडताळून पाहण्याची संधी त्याला अनायासे परत मिळते. आणि देव त्याची छान कारणमीमांसा देखील देतो.\nकाय प्रतिभा आहे जी एंची दोन पुरुष. पूर्वी स्वतः घेतलेल्या निर्णयामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आयुष्य जगत आहेत. आपापल्या स्त्रियांना त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे दु:ख्ख दिले आहे. त्यातला एक स्वत:बद्दल निर्णय घेण्यासदेखील दुबळा आहे तर दुसरा नवीन संधी देण्याइतका सामर्थ्यवान. तो संधी देतो ती पण कशी, की जी स्वीकारली तर काळाचे बंधन नसलेल्या देवांची कहाणी मर्त्य मानवात पेरली गेली तर काय होईल त्याचे दर्शन व्हावे आणि ती नाकारली तर देवाने स्वतः त्याच्या आयुष्यातील निर्णय वेगळा घेतला असता तर काय झाले असते त्याचे दर्शन त्याला व्हावे. प्लुटो तयार होतो. पर्सिफोन तयार होते. ऑर्फिअस तयार होतो. आपण पण तयार होतो, आता युरीडीसी पर्सिफोनचे आयुष्य जगणार म्हणून. पण इतक्या सहज वाचकाला सोडतील तर ते जी ए कसले \nमग सुरु होतो तो या रांगोळीतला तिसरा रंग.\nयुरीडीसी ऑर्फिअसच्या शेजारी येउन उभी राहते. आपल्याला वाटते की ती ऑर्फिअसवर चिडेल, ओरडेल. पण तसे न होता ती बोलते. तिचा आवाज कोवळा झरा नुकताच बाहेर येत असल्याप्रमाणे मृदू असतो. ती ऑर्फिअसला काही वेळापूर्वीच्या निर्णयाबद्दल क्षमा करते. ती मान्य करते की मगासचा ऑर्फिअसचा निर्णय तिला दु:ख्ख देणारा वाटला तरी, तो योग्य होता कारण तिचे आणि त्याचे सहजीवन म्हणजे एक कायमस्वरूपी अग्निपरीक्षा ठरले असते. तिच्या तोंडी जी एंनी जे संवाद दिलेत त्याचा मला लागलेला अर्थ असा, ‘एक अनुभव घेऊन पुढे गेलेला जोडीदार आणि एक अनुभव घ्यायचा बाकी असलेला जोडीदार हे जोडीदार असूच शकत नाहीत. दोघांनी अनुभव घेतलेला असणं किंवा दोघांनी अनुभव घेतलेला नसणं हेच जोडीच्या आनंदाचं खरं रहस्य आहे. नाहीतर कायम पुढे गेलेल्याचा खोळंबा आणि मागे राहिलेल्याची ओढाताण आणि त्यातून निर्माण होणारा कोंडमारा आणि दु:ख्ख.’\nऑर्फिअस ऐकत नाही. म्हणून मग ती सांगते की सहा महिने जीव लावणं आणि नंतर ते सगळं सोडून परत येणं, माझ्याच्याने होणार नाही. आणि माझं असं जाणं तू तरी सहन करू शकशील काय मग ती शेवटचा बिंदू गाठते, म्हणते, ‘मी येणं जाणं करीन देखील पण मी जायच्या आधी जर तूच गेलास तर मी ते दु:ख्ख सहन करू शकणार नाही. मृत्यू हा एक बिंदू आहे. तो ओलांडल्यावर पुन्हा मागे येणे शक्य नाही. आता आपली भेट, तू जेंव्हा तुझी जीवन यात्रा संपवून, तुझा मृत्यूबिंदू ओलांडून इथे येशील तेंव्हाच. मी तुझी वाट पहात राहते.’\nयुरीडीसी नाहीशी होते. ऑर्फिअस परत फिरतो. आपण सुन्न होतो. वाटते कथा संपली. पण नाही. जी एंच रंग भरणं अजून संपलं नसतं. पर्सिफोनला हा सगळा वेडेपणा वाटतो. तिला ऑर्फिअस आणि युरीडीसीचे निर्णय अयोग्य वाटतात. आणि तिने तसे प्लुटोला सांगताच, जी ए कळसाध्याय सुरु करतात. किंवा रांगोळीतला चौथा आणि चमकीचा रंग, की ज्याने रांगोळी अधिकच मनमोहक बनते.\nरांगोळीतला चौथा आणि चमकीचा रंग\nआत्तापर्यंत या गोष्टीत जी ए आपल्याला ऑर्फिअस आणि युरीडीसी ह्या दैव गतीमध्ये अडकलेल्या दोन अभागी जीवांबरोबर सर्वशक्तिमान मृत्युदेवासमोर आणि देवतेसमोर उभे करून प्रेम, मृत्यू, अनुभव, अभूतपूर्व परिस्थितीत घेतलेले निर्णय, असा प्रवास घडवून आणतात. जणू हे दोघे प्रवासी आणि पाताळलोक हे गंतव्य स्थान. या मर्त्य मानवांना प्लुटोने संधी द्यावी म्हणून गळ घालणारी पर्सिफोन आणि त्यांना अटी घालणारा मृत्यूदेव प्लुटो हे जणू या प्रवासाच्या सीमारेषेवरचे शेवटचे बिंदू असतात.\nपण ज्याक्षणी पर्सिफोन ऑर्फिअस आणि युरीडीसीचा निर्णय अयोग्य आहे असे मत प्रदर्शित करते त्याक्षणी आत्तापर्यंत ऑर्फिअस आणि युरीडीसी या दोन प्रवाशांची असलेली ही गोष्ट आता त्या दोघांबरोबरच प्लुटो आणि पर्सिफोनला पण दैवगती न कळणाऱ्या पात्रात रुपांतरीत करून चार प्रवाशांची गोष्ट होते. निर्णय कसा घ्यावा योग्य काय अयोग्य काय योग्य काय अयोग्य काय इतरांनी घेतलेले निर्णय योग्य की अयोग्य कसे ठरवायचे इतरांनी घेतलेले निर्णय योग्य की अयोग्य कसे ठरवायचे आणि ते तसे ठरवायचा अधिकार आपल्याला असतो का आणि ते तसे ठरवायचा अधिकार आपल्याला असतो का या प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात नकळत निघालेले प्रवासी.\nअंतिम ज्ञान अस्तित्वात नसते हे मानणारा प्लुटो, ज्याने अनंत आयुष्य पदरी असल्याने सतत नवन��ीन अनुभवांची शिदोरी बांधून आपले ज्ञान वाढवीत ठेवले तो प्लुटो, किंबहुना ज्ञान प्राप्तीसाठी वेगवेगळे निर्णय घेऊन येणारे अनुभव हाच एकमेव मार्ग वापरणारा मृत्युदेव प्लुटो, ऑर्फिअस आणि युरीडीसीला नवीन अटी घालून त्यांच्याबरोबर स्वतः देखील नवीन अनुभव घेऊन स्वतःचे ज्ञान वाढवू पाहणारा प्लुटो, स्वतःच्या आयुष्यातील एक घटना दुसऱ्याच्या आयुष्यात घडवून आणून तिच्यातून स्वतःच्या निर्णयाच्या योग्यतेची खातरजमा करून घेणारा प्लुटो म्हणतो की, 'त्या दोघांनी आपापल्या मर्यादा ओळखल्या आहेत याला कदाचित ज्ञानदेखील म्हणता येईल. अनंत आयुष्य जगणाऱ्या देवांना, सांत आयुष्य जगणाऱ्या आणि अमृतफळ पेरून सुद्धा विषफळ हाती लागणाऱ्या, सहन करण्याची मर्यादित ताकद असूनही अमर्याद दु:ख्ख वाट्याला येणाऱ्या मानवी आयुष्यात योग्य काय आणि अयोग्य काय ते ठरवण्याचा अधिकार नाही.'\nप्लुटोच्या तोंडी पर्सिफोनसाठी वरील वाक्ये टाकून, जी ए आपल्यालाच दोन गोष्टी सांगतात.\nपहिली गोष्ट म्हणजे, निर्णय > अनुभव > ज्ञान ही ज्ञानापर्यंत पोहोचण्याची एकमेव साखळी नसून कित्येकदा आपल्या मर्यादा उमजून, अनुभव न घेण्याचा निर्णय घेणे हा देखील ज्ञान प्राप्तीचा एक मार्ग असू शकतो. किंबहुना आपल्या मर्यादांची जाणीव होणे हीच मानवासाठी ज्ञानाची एक पायरी आहे. हेच सांगण्यासाठी प्लुटो, \"याला कदाचित ज्ञानदेखील म्हणता येईल,\" असे म्हणतो.\nदुसरी गोष्ट म्हणजे, आपल्या मर्यादा आणि इतरांच्या मर्यादा वेगवेगळ्या असतील तर, भलेही ते आपल्याच सारख्या अवस्थांतून जात असतील तरीही त्यांच्या निर्णयाच्या योग्यायोग्यतेबाबत बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही. देव असलो तरीही नाही. प्रत्येकाचा निर्णय हा त्यांच्यापुरताच असतो. त्याला योग्य की अयोग्य ते स्वतःच ठरवतील. त्यांचे सुखद किंवा दु:ख्खद परिणाम ते स्वतःच भोगतील.\nइथे जी ए कथा संपवतात. आणि आपल्याला जाणवते की या ग्रीक शोकांतिकेमध्ये त्यानी, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य की जबाबदारी, निर्णय घेण्याचे निकष आणि अंतिम ज्ञान, क्षणभंगुरत्व आणि चिरंतनत्व, जोडीदारांची व्याख्या, दोन जोडीदारांपैकी एकाने दुसऱ्याच्या आधी अनुभव घेणे आणि मग त्यातून तयार होणारी दरी, आणि इतरांच्या निर्णयाची योग्य किंवा अयोग्य अशी सरधोपट विभागणी करणे बरोबर की चूक, निर्णय घेण्याचे निकष आणि अंतिम ज्ञान, क्षणभंगुरत्व आणि चिरंतनत्व, जोडीदारांची व्याख्या, दोन जोडीदारांपैकी एकाने दुसऱ्याच्या आधी अनुभव घेणे आणि मग त्यातून तयार होणारी दरी, आणि इतरांच्या निर्णयाची योग्य किंवा अयोग्य अशी सरधोपट विभागणी करणे बरोबर की चूक या सर्व बाजूंना स्पर्श केला आहे. असे सगळे थक्क करणारे आणि मनोहारी रंग भरले आहेत आणि या लेखमालेच्या दुसऱ्या भागाच्या शेवटी \"निरर्थक भासणाऱ्या जीवनातील अर्थ आणि सौंदर्य केवळ साहित्यामुळे नाही तर साहित्यिकाच्या सर्वस्पर्शी प्रतिभेमुळे कळू शकतो\" हे वाक्य जी एंच्या बाबतीत किती समर्पक ठरते याचा प्रत्यय दिला आहे.\nप्लुटोच्या तोंडी पर्सिफोनसाठी वरील वाक्ये टाकून, जी ए आपल्यालाच दोन गोष्टी सांगतात.पहिली गोष्ट म्हणजे, निर्णय > अनुभव > ज्ञान ही ज्ञानापर्यंत पोहोचण्याची एकमेव साखळी नसून कित्येकदा आपल्या मर्यादा उमजून, अनुभव न घेण्याचा निर्णय घेणे हा देखील ज्ञान प्राप्तीचा एक मार्ग असू शकतो. किंबहुना आपल्या मर्यादांची जाणीव होणे हीच मानवासाठी ज्ञानाची एक पायरी आहे. हेच सांगण्यासाठी प्लुटो, \"याला कदाचित ज्ञानदेखील म्हणता येईल,\" असे म्हणतो.\nदुसरी गोष्ट म्हणजे, आपल्या मर्यादा आणि इतरांच्या मर्यादा वेगवेगळ्या असतील तर, भलेही ते आपल्याच सारख्या अवस्थांतून जात असतील तरीही त्यांच्या निर्णयाच्या योग्यायोग्यतेबाबत बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही. देव असलो तरीही नाही. प्रत्येकाचा निर्णय हा त्यांच्यापुरताच असतो. त्याला योग्य की अयोग्य ते स्वतःच ठरवतील. त्यांचे सुखद किंवा दु:ख्खद परिणाम ते स्वतःच भोगतील.>>>मोरे सरकार,\nजमलंय एकदम. जी एं नी भरलेले रंग. :)\nLabels / लेखन प्रकार\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\nब्लॉगपोस्ट ईमेल मध्ये मिळवा\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ६)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ५)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ४)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ३)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग २)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग १)\n‎समाजवाद आणि भारत‬ (भाग ८) - एकेश्���रवादाचा उदय\n‎समाजवाद आणि भारत‬ (भाग ७) - पुरोहितांचा आणि राजां...\n‪मी उत्सवला जातो‬ - (भाग १)\n‎मी उत्सवला जातो‬ - (भाग 2)\n‪‎मी उत्सवला जातो‬ - (भाग 3)\n‪‎मी उत्सवला जातो ‬- (भाग ४)\nसगोत्र विवाह आणि प्रवीणचा प्रश्न\n‪समाजवाद आणि भारत‬ (भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीच...\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग ४) - माझे आजचे आकलन\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले...\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग २) - अट मोडण्याची कारणे ...\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग १) - मूळ कथा\n‪समाजवाद आणि भारत‬ (भाग ५) - कारागिरांचा उदय\nव्यर्थ न हो बलिदान\nभाग १ : आर्थिक अरिष्टांची कारणे\nभाग २ : सुचवलेले उपाय\nभाग ३ : भारतीय डॉन क्विक्झोट\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट म���डण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\nटीव्ही लागले रे, टीव्ही लागले\nपुरूषातून 'माणूस' घडवण्याचा प्रश्न\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2016/02/blog-post_3.html", "date_download": "2020-10-01T08:41:02Z", "digest": "sha1:STY43SYHMYQ2BK3BG53EMUFGQ6HTRNUB", "length": 19522, "nlines": 318, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्वप्न साकारणार!", "raw_content": "\nमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्वप्न साकारणार\nभारतातला पहिला आणि गुजरात राज्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प मार्गी लागला आहे. भारत आणि जपानच्या सहकार्यातून हा प्रकल्प उभारला जाईल. यासाठी सुमारे एक लाख कोटी रुपये खर्च होणार आहेत. प्रत्यक्ष काम पुढील वर्षी सुरु होवून सन २०२३ मध्ये बुलेट ट्रेन धावू लागेल. प्रकल्पाचा ८० टक्के खर्च जपान सरकारची कंपनी करणार असून कर्ज स्वरुपात केलेल्या खर्चावर केवळ एक टक्के व्याज द्यावे लागणार आहे. बुलेट ट्रेनमुळे गुजरातचे मुंबईशी जवळकी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.\nगुजराती माणसाला आजही मुंबईचे आकर्षण आहेच. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा परिणाम म्हणून मुंबई महाराष्ट्राला मिळाली. मात्र, आज ६५ वर्षांनंतरही गुजरातमधील लोकांचे मुंबईविषयीचे आकर्षण अजुनही संपलेले नाही. गुजरातपासून रेल्वे प्रवासात आठ ते दहा तासांच्या अंतरावर असलेल्या मुंबईला अवघ्या दोन तासात कवेत घेण्याचे गुजरात���ंचे स्वप्न बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे भविष्यात साकारणार आहे. अर्थात, यामागे प्रयत्न आहेत ते गुजरातचे मूळ निवासी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुंबईचे मूळ निवासी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे. या दोघांनी देशाचा पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प यशस्वी करण्याचा विडा उचलला आहे.\nभारतात बुलेट ट्रेन पळवायची मूळ कल्पना ही वादातीत ठरलेले माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांची होती. रेल्वेमंत्री असताना सन २००९-२०१९ दरम्यान त्यांनी ५ मार्गांवर बुलेट ट्रेन सुरु करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यात मूळ मार्ग पुणे-अहमदाबाद व्हाया मुंबई होता. त्याचे अंतर ६५० किमी आहे. मात्र, उपयुक्तता आणि व्यवसाय या दोन कसोटींवर पुणे वगळले गेले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी सन २०१५ मध्ये या प्रकल्पाला पुन्हा समोर आणले.\nभारतीयांचे बुलेट ट्रेनचे स्वप्न पूर्ण होण्याच्यादृष्टीने डिसेंबर २०१५ मध्ये महत्त्वपूर्ण घटना घडली. जपानचे पंतप्रधान शिंजो एब भारताच्या दौर्‍यावर असताना त्यांनी मोदींसोबत सहकार्याचे अनेक करार केले. त्यात अहमदाबाद-मुंबई दरम्यान बुलेट ट्रेन सुरु करण्यासाठी तांत्रिक व अर्थ सहाय्य करण्याचा ऐतिहासिक करारही केला. हैदराबाद हाऊसमध्ये या करारावर सह्या झाल्या. या करारानुसार येत्या ७ वर्षांत जपान सरकारची कंपनी भारतीय रेल्वेला बुलेट ट्रेन तयार करुन देईल.\nअहमदाबाद-मुंबई अंतर ५३४ किलोमीटर आहे. आज त्यावर प्रती तास १५० किमी वेगाने काही सुपरफास्ट एक्सप्रेस धावतात. त्यांना हे अंतर पूर्ण करायला सात ते आठ तास आणि इतर एक्सप्रेसला आठ ते १० तास लागतात. भविष्यात अवतरणारी बुलेट ट्रेन ही ताशी ३०० पेक्षा जास्त वेगाने धावेल. तसा तीचा अपेक्षित वेग ताशी ३५० किमी असेल. त्यामुळे बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबादला अवघ्या दोन तासात जोडेल.\nया प्रकल्पासाठी एकूण १४.६ अब्ज डॉलर म्हणजे जवळपास सव्वा लाख कोटी रुपये एवढा खर्च केला जाणार आहे. त्यातील पाऊणटक्के पेक्षाही अधिक रक्कम जपान सरकारकडून मिळणार्‍या कर्जरुपी मदतीतून उभारली जाईल. बुलेट ट्रेनसाठी मुंबई-अहमदाबाद दरम्यान ५३४ किलोमीटर लांबीचा दुहेरी आणि स्वतंत्र लोहमार्ग उभारण्यात येईल.\nहा लोहमार्ग पूल, खांब अशा स्वरुपात असेल. या व्यवस्थेमुळे प्रकल्पाचा खर्च १० हजार कोटींनी वाढला आहे. त्यामुळे भूसंपादन किंवा फार��ी जमीन खरेदी करावी लागणार नाही. शिवाय, सध्याच्या रेल्वे टॅ्रकजवळच बुलेट ट्रेन मार्ग उभारला जाणार आहे. बुलेट ट्रेन क्षेत्र पशू, पक्षी, मानव यांच्या वापरासाठी प्रतिबंधित असेल. या खर्चिक प्रकल्पासाठी जपानने दीर्घमुदतीच्या अर्थपुरवठ्यासाठी शंभर अब्ज येनचा म्हणजे ९५ हजार कोटी रुपयांचा आराखडा निश्‍चित केला आहे. उर्वरित रक्कर भारतीय रेल्वेची कंपनी कर्जरोखे काढून पैसा उभारेल.\nजपान सरकारने याआधीही अनेक देशांना बुलेट ट्रेन तंत्रज्ञानाची निर्यात केली आहे. सन २००७ मध्ये हे तंत्रज्ञान तैवानला देण्यात आले होते. इंडोनेशियामध्येही हा प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न होता. पण, चीनच्या नाराजीमुळे तो यशस्वी होऊ शकला नाही. भारतातील प्रकल्पाबाबत मात्र जपान सरकार बरेच आशावादी असून प्रकल्प मार्गी लावण्याची तयारी त्यांनीही जोमाने सुरु केली आहे.\nअहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भारतीय रेल्वे मंत्रालय नव्या रेल्वे कंपनीची स्थापना करणार आहे. बुलेट ट्रेनच्या बांधणीपासून ती सुरु होण्यापर्यंतची क्रिया या कंपनीकडे असेल. यात रेल्वे मंत्रालय ५० टक्के आणि गुजरात, महाराष्ट्र सरकार प्रत्येकी २५ टक्के भागिदार असतील.\nभारतातली पहिली वहिली अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन जगातली सर्वांत स्वस्त ट्रेन असण्याची शक्यता असेल. या बुलेट ट्रेनचे भाडे एका प्रवाशासाठी २,८०० रुपये असेल, असे प्रकल्प अहवालात गृहीत आहे. जपानमध्ये ७१३ किमी अंतरासाठी बुलेट ट्रेनचे भाडे ८,००० रुपये आकारले जाते. त्या तुलनेत भारतीय बुलेट ट्रेन ५३४ किमी अंतरासाठी स्वस्त ठरु शकते. २०२३ मध्ये अंदाजे ४० हजार व्यक्ती रोज बुलेट ट्रेनने प्रवास करतील, असाही अंदाज आहे. बुलेट ट्रेनचे सर्व डबे वातानुकूलित असतील.\nया प्रकल्पाचा आराखडा ‘रिटेस’, ‘इटाल्फर’ आणि ‘सिस्ट्रा’ या तीन कंपन्यांनी जुलै २०१५ मध्ये एकत्रितपणे तयार केला आहे. या बुलेट ट्रेनच्या मार्गावर ११ स्थानके असतील. यातील सात स्थानके महाराष्ट्रात असतील. ही बुलेट ट्रेन ठाणे येथे मुक्कामी असेल. मात्र, ती बांद्रा-कुर्ला टर्मिनस ते अहमदाबाद धावेल. विरार, डहाणू, पालघर, वापी, वलसाड, सुरत, भडोच, वडोदरा आणि अहमदाबाद ही संभाव्य मार्गावरील प्रमुख स्थानके असतील. सध्या बुलेट ट्रेन आराखड्यास अंतिम आकार देण्याचे काम सुरू आहे.\nफडणवीसही बुल��ट ट्रेनच्या प्रेमात\nअहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन ही २०० किमी अंतर वाढवून नाशिकमार्गे न्यावी अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होती. मात्र, भौगोलिक अडचणींमुळे वाढता खर्च लक्षात घेवून जपानी कंपनीने ती सूचना नाकारली. तरीही फडणवीस यांनी अहमदाबाद बुलेट ट्रेनमध्ये नवी मुंबईला जोडावे म्हणून बेलापूर स्थानकाच्या समावेशाचा आग्रह धरला आहे. दुसरीकडे फडणवीस यांनी मुंबई-नाशिक हायस्पीड ट्रेनचा प्रस्ताव तयार केला आहे. या संदर्भात फडणवीस यांनी मोदी व प्रभुंना पत्रे लिहीली आहेत. रेल्वेच्या आणि देशाच्या आगामी अर्थसंकल्पात यासाठी शिर्ष निर्माण करण्याची विनंती पत्रातून केली आहे. अर्थ सहाय्यासाठी जपानी कंपनी ‘जायका’ कडे प्रयत्न करणार आहे. मुंबई-नाशिक हा सुमारे १८० किमीचा हायस्पीड ट्रेन मार्ग बांधतांना सह्याद्री डोंगररांगेला भेदण्याचे मोठे आव्हान आहे.\nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://gadchiroli.gov.in/mr/public-utility-category/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0/", "date_download": "2020-10-01T06:47:08Z", "digest": "sha1:2KA4A3CJGWPJBB7GI25JBVHXPWTSBK5D", "length": 4430, "nlines": 108, "source_domain": "gadchiroli.gov.in", "title": "महाविद्यालय / विद्यापीठ | जिल्हा गडचिरोली, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा गडचिरोली District Gadchiroli\nतहसील व महसूल मंडळ\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nडिजिटल स्वाक्षरीकृत 7/12 पहा\nगोंडवाना विद्यापीठ, कॉम्प्लेक्स, एमआयडीसी रोड, गडचिरोली -442605\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा गडचिरोली , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 21, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/nagpur-division-has-the-lowest-corona-mortality-rate-in-the-state/", "date_download": "2020-10-01T06:21:46Z", "digest": "sha1:56OQSSOMFXRIVTABK4J235A5VZ6E66BP", "length": 8680, "nlines": 158, "source_domain": "ournagpur.com", "title": "नागपूर विभागाचा कोरोनाबाधित मृत्यूदर कमी", "raw_content": "\nHome COVID-19 नागपूर विभागाचा कोरोनाबाधित मृत्यूदर कमी\nनागपूर विभागाचा कोरोनाबाधित मृत्यूदर कमी\nविभागात ७०.१५ टक्के रुग्ण बर��� झाले असून मृत्यूचे प्रमाण केवळ ०. ९१ टक्के असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली.\nनागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी नागपूर विभागात राबविण्यात आलेल्या प्रभावी व परिणामकारक उपाययोजनासोबत कोविड हॉस्पिटल सुरु करुन रुग्णांवरील औषोधोपचारामुळे बरे होण्याच्या प्रमाणाबरोबर मृत्यूदरही राज्यात सर्वाधिक कमी ठेवण्यात नागपूर विभागाला यश आले आहे. या विभागात ७०.१५ टक्के रुग्ण बरे झाले असून मृत्यूचे प्रमाण केवळ ०. ९१ टक्के असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली.\nया विभागात १ हजार ६४५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १ हजार १५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण हे ०.१९ टक्के एवढे आहे. तर कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ७०.१५ टक्के आहे. नागपूर जिल्ह्यात १ हजार ३२० रुग्ण बाधित असून ९२७ रुग्णांवर उपचार करुन त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करण्यात आले आहे. तर यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७०. २३ टक्के तर मृत्यूचे प्रमाण ०.९८ टक्के एवढे आहे. गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे. गोंदिया, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यात एकही रुग्ण दगावला नाही. कोरोना बाधितांपैकी उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांमध्ये गोंदिया ६८. ६३ टक्के, भंडारा ६३. ६४ टक्के, गडचिरोली ७३. ७७ टक्के, चंद्रपूर ७५. ७४ टक्के तर वर्धा जिल्ह्यात ७१. ४३ टक्के रुग्ण बरे झाले आहेत.\nकोरोना बाधित रुग्णांमध्ये सर्वाधिक बरे होण्याचे प्रमाण नागपूर मंडळाबरोबर लातूर मंडळात ६६. २८ टक्के, कोल्हापूर ७५.९७ टक्के, अकोला ६२. ९२ टक्के, औरंगाबाद ५८.४८ टक्के, नाशिक ५५. ८७ टक्के, पुणे ५४. ०८ टक्के तर ठाणे मंडळात ४७. १३ टक्के रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.\nसीताबर्डीतील हॉकर्स अतिक्रमणावर भूमिका : मांडा हायकोर्टाचा आदेश\nयुवक काँग्रेसकडून नागपुरात मुख्यमंत्री योगी यांच्या पुतळ्याचे दहन\nनागपुरात अवैध दारूविक्रीत दोन गटात मारहाण , चार जखमी\nनागपुरात ठाणा मालखाना प्रभारीकडून १६ लाखाचा अपहार\nसीताबर्डीतील हॉकर्स अतिक्रमणावर भूमिका : मांडा हायकोर्टाचा आदेश\nयुवक काँग्रेसकडून नागपुरात मुख्यमंत्री योगी यांच्या पुतळ्याचे दहन\nनागपुरात अवैध दारूवि��्रीत दोन गटात मारहाण , चार जखमी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/01/21/jayant-patil-ncp-2122/", "date_download": "2020-10-01T08:00:15Z", "digest": "sha1:BSYUN6YMABTEAHF6EKTANAJT466L23LS", "length": 9222, "nlines": 143, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नगर जिल्हा दौऱ्यावर. - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nHome/Breaking/राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नगर जिल्हा दौऱ्यावर.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नगर जिल्हा दौऱ्यावर.\nअहमदनगर :- आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.\nप्रदेशाध्यक्ष पाटील हे मंगळवारी दि. २२ दुपारी चार वाजता नगरमध्ये येणार असून , त्यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी भवन,अहमदनगर येथे अहमदनगर शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.\nया बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके यांच्या असतील,असे पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्षे यांनी सांगितले आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nमोठी बातमी : जिल्ह्यातील ‘ह्या’ पोलीस अधिकार्यांच्या झाल्या बदल्या\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2012/08/19/", "date_download": "2020-10-01T07:46:20Z", "digest": "sha1:KDUUDLCR7SSBVNCCCDWENVZ656DP5CIO", "length": 17346, "nlines": 296, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "19 | ऑगस्ट | 2012 | वसुधालय", "raw_content": "\nकांदा याची पात : कांद्याचीपात : कांदाचीपात भाजी पाच (५)एक जुडी पेंडी मिळाली.\nमी एक पेंडी घेतली.कांदाचीपात धुतली.बारीक विळीने चिरली.कांदा व कांदाचीपात दोन्ही\nएकत्र केली.गॅस पेटवून पातेले ठेवले तेल मोहरीची फोडणी केली.त्या फोडणीत चिरलेली\nकांदा व कांदाचीपात घातली.टाकली.कळत न कळत पाणी घातले.झाकण ठेवले.चांगली\nकांदा व कांदाचीपात शिजली.मीठ, लाल तिखट, हळद,हिंग घातला नाही.कांदा याचा वास चांगला येतो.\nपरत परतून घेतले.हरबरा डाळीचे पीठ लावतात.मी लावले.नाही नुसती परतून चांगली लागते.एक चमचा\nशेंगदाणे कूट घातला परत झाकण ठेवून कांदा कांदाचीपात मीठ,लाल तिखट शेंगदाणे चा कूट एकत्र करून वाफ\nआणली.चांगली कांदा व कांदाचीपात याची भाजी तयार झाली.केली.डिश मध्ये काढून छायाचित्र काढले मी चं\nकोणताही पदार्थ मध्ये मीठ तिखट तेल मोहरी पाणी याची चव असते.मूळ चं भाजी उसळ यांना चव असते.तीच\nचव ठेवावी म्हणजे पदार्थ याला चव येते असते.\nमाझ्या सौ.सासूबाई नेहमी म्हणत कोल्हापूर ला पदार्थ याला चं चव आहे.पूर्वी सकाळ चे सकाळी व रात्रीचे\nरात्���ी पदार्थ पोळी पण संपत.संध्याकाळी भाकरी इतर भाजी असे.फ्रीज घरी नसायचे चं.\nहरिबुध्दि जपे तो नर दुर्लभ |\nवाचेसी सुलभ रामकृष्ण ||१||\nरामकृष्ण नामीं उन्मनी साधली |\nतयासी लधली सकळ सिध्दि ||२||\nसिध्दि बुध्दि धर्म हरिपाठीं आले |\nप्रपंची निवाले साधुसंगे ||३||\nज्ञानदेव नामें रामकृष्ण ठसा |\nतेणें दशदिशा आत्माराम ||४|| ध्रु O ||\nहरिपाठ कीर्ति मुखें जरी गाय |\nपवित्र तो होय देह त्याचा ||१||\nतपाचें सामथ्यें तपिन्नला अमूप |\nचिरंजीव कल्प वैकुंठिं नांदे ||२||\nमातृ पितृ भ्राता सगोत्र अपार |\nचतुर्भुज नर होउनि ठेले ||३||\nज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाभलें |\nनिवृत्तीनें दिधलें माझे हातीं ||४|| ध्रु O ||\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« जुलै सप्टेंबर »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/02/sharad-pawar-news-121.html", "date_download": "2020-10-01T08:44:22Z", "digest": "sha1:B6K6Q5ZUNABDFOJWVGTELDRE4V3IW75W", "length": 5048, "nlines": 58, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "पोलिस दलाच्या लौकिकाला धक्का, गैरवापराची चौकशी व्हावी : शरद पवार", "raw_content": "\nपोलिस दलाच्या लौकिकाला धक्का, गैरवापराची चौकशी व्हावी : शरद पवार\nbyMahaupdate.in बुधवार, फेब्रुवारी १९, २०२०\nमुंबई : कोरेगाव भीमा व एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे दिला, तो केंद्राचा अधिकार आहे. परंतु कोरेगाव भीमा किंवा एल्गारची चौकशी व्हावी ही आमची मागणी नाही. पोलिस दलाचा ज्या पद्धतीने गैरवापर झाला, त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.\nते म्हणाले, पुणे पोलिसांनी जो तपास केला, त्यामुळे पोलिसांच्या लौकिकाला धक्का बसला. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस आणि पुणे पोलिसांची चौकशी व्हावी.\nएल्गार प्रकरण व कोरेगाव भीमा दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. कोरेगाव भीमाचा प्रकरणाचा तपास केंद्राकडे देणार नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. ते म्हणाले, कोरेगाव भीमा प्रकरण दलित समुदायाशी संबंधित आहे. त्याचा तपास केंद्राकडे सोपवणार नाही.\nविशेष म्हणजे राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच एल्गार परिषद प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवला होता.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नाणार प्रकल्पाबाबतची भूमिकाही स्पष्ट केली. ‘सामना’त जाहिरात आली म्हणजे शिवसेनेची भूमिका बदलली अस समजू नका. नाणार प्रकल्पाला आमचा विरोध आहे आणि तो कायम राहणार, हा प्रकल्प मी सुरू होऊ देणार नाही. शिवसेनेची भूमिका मी ठरवतो जाहिरातदार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/03/These-are-the-side-effects-of-junk-food.html", "date_download": "2020-10-01T06:57:29Z", "digest": "sha1:BIBBBBXEUAJRGPQYCXIXIX3PXEPSISA2", "length": 6973, "nlines": 60, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "हे आहेत जंकफूडच�� हे दुष्परीणाम", "raw_content": "\nहे आहेत जंकफूडचे हे दुष्परीणाम\nbyMahaupdate.in शुक्रवार, मार्च ०६, २०२०\nजंक फूड खाल्ल्याने मधुमेह होतोच पण किडनीवरही परिणाम होऊ शकतो असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. लठ्ठपणा हे दुसऱ्या प्रकारचा म्हणजे टाईप टू प्रकारचा मधुमेह होण्याचे प्रमुख कारण आहे.\nसध्या जगभरातच टाईप टू प्रकारच्या मधुमेहाची रूग्णांची वाढती संख्या हा इशाराच आहे . या दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहात शरीरात गरजेइतक्या पातळीत इन्शुलिन तयार होत नाही किंवा शरीर इन्शुलिनला दादच देत नाही.\nत्यामुळे आहारातली साखर रक्तात जमा होते त्यामुळे शरीरातील अनेक अवयवांवर त्याचा दूरगामी परिणाम झालेला दिसतो. विशेषतः मुत्रपिंड, ज्यामुळे मधुमेहामुळे होणारे मुत्रपिंडाचे गंभीर विकार जडतात. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी योग्य आणि ठोस उपचार केल्यास मुत्रपिंडात पुन्हा साखर शोषली जाण्यापासून निर्बंध ठेवता येतील.\nयाचा अभ्यास करताना संशोधक मधुमेह आणि आहारातून लठ्ठपणा आलेल्या आणि इन्शुलिनला दाद न देणा-या प्राण्यांवर संशोधन करतात. ज्यांच्यामध्ये किडनीवर साखरेच्या किंवा लठ्ठपणाच्या प्रमाणाचा परिणाम होतो . टाईप टू मधुमेह असणा-या उंदरांमध्ये , साखरेचे वाहक तसेच नियमित प्रथिनांचे प्रमाण अधिक असल्याचे संशोधकांना दिसून आले पण अतिउष्मांक असलेला आहार आणि जंक फूड यामुळे हे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले.\nपाश्चिमात्य आहार पद्धतीमध्ये प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांचा आणि अतिरिक्त उष्मांक असणा-या पदार्थांचा समावेश जास्त होत असल्याचे परदेशी डॉक्टर हवोवी चिचगेर सांगतात ते पुढे म्हणतात या आहाराचे अति सेवन आणि सार्वत्रिकपणे आढळणारा लठ्ठपणा यांचा परस्परसंबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे .\nमुत्रपिंडात साखर जमा होण्याच्या प्रक्रियेत मधुमेहाच्या दोन्ही प्रकारामध्ये फरक असल्याचे निष्कर्ष निघाला आहे. पण उच्च उष्मांक असलेला आहार आणि प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांचे सेवन केल्यामुळे मात्र टाईप टू प्रमाणेच फरक पडत असल्याचे दिसून आले आहे.\nमधुमेहावरील नव्या उपचारांच्या वापराने किडनीत साखरेचे होणारे वहन थांबवल्यामुळे रक्तातल्या साखरेचे प्रमाण नियंत्रित करता येत असल्याचे चिचगेर स्पष्ट करतात . मुत्रपिंडावर साखरेच्या पातळीवर आहाराचा काय परिणाम होतो आणि आहारात बदल करून मुत्रपिंडावर होणारे परिणामांपासून कसे संरक्षण करू शकू समजून घेतले पाहिजे.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A8-31-%E0%A4%AE%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4/", "date_download": "2020-10-01T07:43:36Z", "digest": "sha1:L6ZLWJBTQ3445YJ57WJG3OPBO5LHOKC3", "length": 8138, "nlines": 134, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "लॉकडाऊन 31 मे पर्यत | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nलॉकडाऊन 31 मे पर्यत\nin ठळक बातम्या, राष्ट्रीय\nमुंबई – मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू अस��ेला लॉकडाऊन राज्य सरकारनं ३१ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मुख्य सचिवांनी याबद्दलचे आदेश काढले आहेत. लॉकडाउनचा तिसरा टप्पा आज म्हणजेच १७ मे रोजी संपत असून केंद्राने आधीच लॉकडाउन वाढवला जाणार असल्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने मात्र याबद्दल कोणतीही घोषणा केली नव्हती. आज अखेर राज्य सरकारकडून घोषणा करण्यात आली असून ३१ मे पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आला आहे.\nराज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला जावा यावर महाविकासआघाडीच्या नेत्यांचं एकमत झालं होतं. महाविकास आघाडीच्या नेत्यांची गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांचं लॉकडाउन वाढवण्यात एकमत झालं होतं. बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.\nविद्यापीठाचे निकाल आणि प्रवेशाबाबतचे तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध\nराज्यात 30 हजारांवर कोरोनाबधित\nपार्थ पवार पुन्हा सरकार विरोधात; मराठा आरक्षण प्रकरणी उचलले मोठे पाऊल\nधक्कादायक: कोरोना मृत्यूची संख्या एक लाखांच्या उंबरठ्यावर\nराज्यात 30 हजारांवर कोरोनाबधित\nएमआयडीसी पोलिसांनी अवघ्या दोनच दिवसांत चोरलेली महागडी सायकल हुडकून काढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/all/sports", "date_download": "2020-10-01T08:58:00Z", "digest": "sha1:OK3Q6CTLZT4KOXKLPCJA6XBCQORWBP3C", "length": 5773, "nlines": 119, "source_domain": "www.krushival.in", "title": "क्रीडा : ताज्या मराठी बातम्या | Latest sports News | Sports Marathi News |Cricket, Tennis, Hockey, Football Krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nसनरायजर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सवर दणदणीत विजय;\nआयपीएलच्या 13 व्या सीजनचा 11वा मॅच दिल्ली कॅपिटल्स आणि सनराइजर्स हैदराबाद....\nदुहेरी वातावरणाचा शेतीला फटका; भाताचे पिक संकटात...\nरायगड जिल्ह्यावरील एकामागोमाग उभे राहणारे संकट थांबण्याचे नावच घेत नसल्याने...\nआरसीबीच्या विजयानंतर अनुष्काने दिली अशी प्रतिक्रिया\nसूपर ओव्हरमध्ये विराटच्या टीमने बाजी मारली\nIPL : सुपर ओवरला ईशान किशनला का नाही पाठवलं\nकॅप्टन रोहितने दिलं उत्तर ईशान किशनने ९०धावा केल्या\nबंगलोरसमोर मुंबई इंडियन्सचं आव्हान\nविराट कोहली आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाचा कस\nIPL 2020 : धोनी फलंदाजीसाठी लवकर येण्याआधीच भारतात बुलेट....\nसेहवागचा उपरोधिक टोला सलग दोन सामन्यां�� चेन्नईचा पराभव\nकेकेआर समोर हैदराबाद ‘नतमस्तक‘ अमर करंदीकर\nयंदाच्या आयपीएल स्पर्धेत पहिल्या लढतीनंतर झालेल्या पराभवातून योग्य मार्ग काढत...\nIPL 2020 Points Table फक्त एका विजयाने कोलकाताने चेन्नई,....\nआयपीएलच्या १३व्या हंगामात शनिवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट ...\nजेएनपीटी बंदराचे खाजगीकरण हा प्रकल्पग्रस्ताचा अवमान -रवि घरत\nआजपासून डेबिट-क्रेडिट कार्डच्या नियमात बदल,\nजपानमध्ये मुले तणावात, बाहेर जाण्यासही घाबरताहेत\nगुन्हेगारांना स्टंट नाही, थेट हिसका दाखवणार\nदरोडेखोर आंतरराज्य टोळीच्या 15 दिवसांत आवळल्या मुसक्या\nभाडे न भरल्याने सरकारी कार्यालयाला टाळे\nतंत्रशास्त्र विद्यापीठातील कर्मचारी संघाचे विविध...\nसुधागड तालुक्यात नवे 6 कोरोनाबाधित\nशांतिवन संस्थेसाठी सर्जिकल साहित्य वाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-vyakti-vishesh-vishleshan/ncp-parbhani-may-face-problems-due-entry-sitaram-ghandat", "date_download": "2020-10-01T08:46:02Z", "digest": "sha1:KG57YSZ7MEH5GDKYNXKRJ3UPY3IDQOPH", "length": 19074, "nlines": 199, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "NCP in Parbhani May face Problems due to entry of Sitaram Ghandat | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nघनदाटमामा राष्ट्रवादीत आले पण धनंजय मुंडेंचे मेव्हणे दूर जाणार\nघनदाटमामा राष्ट्रवादीत आले पण धनंजय मुंडेंचे मेव्हणे दूर जाणार\nघनदाटमामा राष्ट्रवादीत आले पण धनंजय मुंडेंचे मेव्हणे दूर जाणार\nघनदाटमामा राष्ट्रवादीत आले पण धनंजय मुंडेंचे मेव्हणे दूर जाणार\nघनदाटमामा राष्ट्रवादीत आले पण धनंजय मुंडेंचे मेव्हणे दूर जाणार\nबुधवार, 16 सप्टेंबर 2020\nपरभणी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. लोकसभा व विधानसभा जरी आज घडीला ताब्यात नसल्या, तरी जिल्हा परिषद, पंचायत समित्या इतकेच काय तर ग्रामपंचायती देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिपत्याखाली आहेत. यावरूनच राज्यात शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख झालेल्या परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस तितक्याच ताकदीने आपली पाळेमुळे घट्ट करताना दिसत आहेत.\nपरभणी : सातत्याने अपक्ष असतांनाही सोयी नुसार सत्तेच्या पाठीशी राहणाऱ्या माजी आमदार सीताराम घनदाट (मामा) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आणखी वाढणार आहे. पाथरी विधानसभेत आमदार बाबाजानी दुर्राणी, जिंतूर विधानसभेमधून माजी आमदार विजय भांबळे या दोन मात्तबर नेत्यांबरोबरच आता गंगाखेड विधानसभा मतदार संघातही माजी आमदार सीताराम घनदाट यांची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली आहे. परंतू, एकीकडे जिल्ह्यातील ताकद वाढणार असली तरी खुद्द गंगाखेड तालुक्यात मात्र पक्षातील गटबाजी आगामी काळात प्रकर्षाने पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nपरभणी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. लोकसभा व विधानसभा जरी आज घडीला ताब्यात नसल्या, तरी जिल्हा परिषद, पंचायत समित्या इतकेच काय तर ग्रामपंचायती देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिपत्याखाली आहेत. यावरूनच राज्यात शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख झालेल्या परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस तितक्याच ताकदीने आपली पाळेमुळे घट्ट करताना दिसत आहेत. गंगाखेड तालुक्याचा किंवा विधानसभेचा विचार केल्यास या तालुक्यात आज पर्यंत कुणा एका पक्षाची ताकद कायम राहीलेली नाही.\nया तालुक्याचा कसलाही संबध नसतांना १९९१ साली सीताराम घनदाट यांचा गंगाखेडच्या राजकारण अपक्ष राजकारणी म्हणून उदय झाला. प्रशासनाची जवळून ओळख असणारा परंतू, तितक्याच पध्दतीने सर्वसामान्य लोकांच्या मनात घर करणारा नेता म्हणून सीताराम घनदाट यांची ओळख झाली. घनदाट मित्र मंडळाच्या माध्यमातून विधानसभेचे स्वप्न पाहून तालुक्याच्या राजकारणा प्रवेश केलेल्या सीताराम घनदाट यांनी अल्पावधीत तालुक्यातील पंचायत समित्या, ग्रामपंचायती व चक्क जिल्हा परिषदेत सुध्दा आपले उमेदवार पोहचविले. आज घडीला गंगाखेड विधानसभा मतदार संघातील गंगाखेड, पूर्णा व पालम तालु्क्यात त्यांचा वरचष्मा आहे. अनेक संस्था आज घडीला घनदाट मित्र मंडळाच्या ताब्यात आहेत.\nगावपातळीवर मित्र मंडळाच्या शाखाचे जाळे विणले गेले आहे. यामुळे भक्कम कार्यकर्ता वर्ग ही मामांच्या पाठीमागे कायम दिसतो. धनदाट मामा सलग २०१९ च्या लोकसभा निवडणुकीअगोदर सीताराम घनदाट यांचा शिवसेनेत प्रवेशाच्या चर्चा झडल्या होत्या. खासदार संजय जाधव यांच्या प्रयत्नातून मामांना शिवसेनेत आणले जाणार होते. परंतु, काही अपरिहार्य कारणामुळे तेव्हा मामांना शिवबंधन बांधता आले नाही. परंतु, त्यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीत सीताराम घनदाट हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आले. त्यांनी पक्षाने आपल्या तिकिट दिल्यास आपण निश्चित या मतदार संघातून निवडणुक लढवू असे ही पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेवून सांगितले होते.\nपरंतु, त्यावेळी मंत्री धनंजय मुंढे यांचे मेव्हणे डॉ. मधुसुदन केंद्रे यांना परत एकदा विधानसभेची संधी देण्यात आली. त्यामुळे तेव्हा सीताराम घनदाट यांनी अपक्ष निवडणुक लढविली होती. या मतदार संघात सीताराम घनदाट यांची व्होट बँक चांगली आहे. अभ्युदय बॅंकेच्या माध्यमातून या मतदार संघातील हजारो बरोजगारांना घनदाट मामांनी नोकऱ्या दिल्या आहेत. त्यामुळे सहाजीक तो मतदार मामांपासून कधीच दुर जात नाही. त्यामुळे अपक्ष जरी निवडणुक रिंगणात मामा उतरले तर त्यांना पडणारे मतदान हे ४० ते ४५ हजारांच्या वरच असते. यावरूनच मामांची ताकद आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात जाऊन पडली आहे. सीताराम घनदाट यांचे नातू भरत घनदाट हे पेठशिवणी जिल्हा परिषद गटाचे सदस्य आहेत. त्यांनी देखील आजोबासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एकंदरच सीताराम घनदाट यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले बळ मिळणार आहे हे मात्र निश्चित.\nगंगाखेड तालुक्यात गटबाजीची शक्यता\nएकीकडे सीताराम घनदाट यांच्या प्रवेशाने जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार असली तरी मात्र गंगाखेड तालुक्यात पक्षाला गटबाजीचा सामना आगामी काही दिवसात करावा लागू शकतो. कारण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार डॉ. मधुसुदन केंद्रे व सीताराम घनदाट यांच्या फारसे सख्य नाही. जरी डॉ. केंद्रेची ताकद विधानसभा मतदार संघात नसली तरी आगामी काळात पक्षातील या दोन नेत्यामध्ये दुफळी दिसून येऊ शकते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nशेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदारांचा कृषी मंत्र्यांना बांधावरून फोन..\nपरभणी ः माझ्या परभणी मतदारसंघातील तसेच जिल्ह्यातील शेतकरी गेल्या चार-पाच वर्षांपासून कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाशी सामना करत आहेत. यंदा चांगली...\nबु��वार, 30 सप्टेंबर 2020\nविदर्भातील पूरग्रस्तांसोबत जे केले, ते मराठवाड्यातील शेतकऱ्यांसोबत करू नका \nनागपूर : पूर्व विदर्भात पुराने कहर केला. तेव्हा राज्यातील मंत्र्यांनी पंचनाम्याचे आदेश दिले आहे, सर्वांना मदत मिळेल, अशा थापा मारून वेळ मारून...\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nशेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांचा ताफा अडवत केली मदतीची मागणी...\nनांदेड ः मराठवाडा दौऱ्यावर असलेले कृषीमंत्री दादा भुसे यांना मुखेड येथे शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. ओला दुष्काळ जाहीर करा,...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nकोरोना रुग्णांची संख्या पाच हजाराकडे, परभणीत चार दिवसांचा जनता कर्फ्यू\nपरभणी ः जिल्ह्यात कोरोना विषाणुचा वाढता संसर्ग पाहता ही साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २६ ते ३० सप्टेंबर...\nगुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nमराठवाड्यातील पिकांच्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक पाठवा\nपरभणीः मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी पूर्णतः कोलमडला आहे. या...\nबुधवार, 23 सप्टेंबर 2020\nपरभणी parbhabi आमदार राष्ट्रवादी काँग्रेस nationalist cogress party काँग्रेस indian national congress लोकसभा जिल्हा परिषद राजकारण politics राजकारणी प्रशासन administrations खासदार शरद पवार sharad pawar\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/marathi-bigg-boss/bigg-boss-marathi-2-special-interview-of-digambar-naik/articleshow/69831856.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-10-01T09:17:39Z", "digest": "sha1:Q2BS23X3NXFN5D5HNDNIIY4Q74VBZK75", "length": 12401, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n...म्हणून मला बिग बॉसच्या घराबाहेर काढले: दिगंबर नाईक\nबिग बॉसच्या घरातील दुसऱ्या एलिमिनेशन राउंडमध्ये दिगंबर नाईक यांना घराबाहेर जावे लागले आहे. दिगंबर यांनी 'मटा ऑनलाइन'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत घराबाहेर पडण्याचे कारण सांगितले.\nबिग बॉसच्या घरातील दुसऱ्या एलिमिनेशन राउंडमध्ये दिगंबर नाईक यांना घराबाहेर जावे लागले आहे. दिगंबर यांनी 'मटा ऑनलाइन'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत घराबाहेर पडण्याचे कारण सांगितले.\nबिग बॉसच्या घर���तील सदस्यांपैकी कोण मास्टरमाइंड आहे असं तुम्हाला वाटतं, या प्रश्नाचं उत्तर देताना दिगंबर म्हणाले, 'प्रत्येकजण मास्टरमाइंड आहे, असं मला वाटतं. मीही मास्टरमाइंड होतो म्हणून मला त्यांनी बाहेर काढले. मी आणखी थोडा काळ घरातील सदस्य बनून राहिलो असतो तर सर्वांना पुरुन उरलो असतो.' मतं कमी पडली, मी इतरांसारखं पीआर नेमला नाही, त्यामुळेही बाहेर पडल्याचं त्यांनी सांगितलं.\nमाधव देवचके, अभिजीत बिचुकले, वैशाली माडे, अभिजीत केळकर हे आपले आवडते सदस्य असल्याचे नाईक यांनी सांगितले. अभिजीत बिचुकले यांना तर ते संभाव्य विजेते मानत आहेत.\nबिग बॉसच्या घरात आपल्याला स्वावलंबन गवसलं. आपलं कुटुंब आपल्यावर किती प्रेम करतं याची आपल्याला किंमत नसते ती मला बिग बॉसच्या घरात राहून कळली, अशी कबुली दिगंबर यांनी दिली. मात्र घरातून लवकर बाहेर पडल्याची खंतही त्यांना वाटते. 'मला या आठवड्यात बाहेर येईन असं वाटलं नव्हतं,' असं ते म्हणाले.\nपाहा: हिना पाचांळबद्दल काय म्हणाले दिगंबर नाईक\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nशिवानी सुर्वे बनणार 'सलमानची' हिरोईन...\nbigg boss marathi 2: बाप्पा, पोट्टा जिंकला ना \nअखेर शिवानी सुर्वेला बिग बॉसमधून डच्चू...\n...अन् बिग बॉसच्या घरातलं वातावरण भावुक झालं महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n'जर सुशांतने आत्महत्या केली तर त्याचा पाय कसा मोडला'\nतीन अभिनेत्रींच्या चौकशीनंतर ड्रग्ज माफियांपर्यंत एनसीबी पोहोचणार का\nदीपिका- साराच्या मोबाइलमधून होतील का नवीन खुलासे, फोन झाले सील\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nमुंबईहाथरस प्रकरणावरून शिवसेना आक्रमक; थेट राष्ट्रपतींना साकडे\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nविदेश वृत्तऑफिसमध्ये 'या' गोष्टीमुळेही फैलावू शकतो करोनाचा संसर्ग\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nसिनेन्यूज...म्हणून इरफानच्या पत्नीनं CBD ऑईल कायदेशीर करण्याची केली मागणी\n; यूपीच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचा योगींवर निशाणा\n रात्री नऊची वेळ, 'ते' दुचाकीवरून जात होते, तितक्यात...\nमुंबईपार्थ यांच्या या मागणीलाही कवडीची किंमत देणार का\nअहमदनगरनगरमध्ये भाजपला धक्का; नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी धरली राष्ट्रवादीची वाट\nदेशकर्मचाऱ्यांना मोबदल्याविना ओव्हरटाइम देता येणार नाही: SC\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nविज्ञान-तंत्रज्ञानTV, फ्रीज आणि वॉशिंग मशीनवर बंपर सूट, ५ ऑक्टोबर पर्यंत सेल\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगआराध्याला सुदृढ व निरोगी बनवण्यासाठी ऐश्वर्या राय देते ‘हा’ ठोस आहार\nआर्थिक राशिभविष्यवृश्चिक: धनवृद्धीचे शुभ योग; वाचा, ऑक्टोबरचे आर्थिक राशीभविष्य\nब्युटीलांबसडक आणि काळ्याशार केसांसाठी करा हे ३ नैसर्गिक उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2020-10-01T08:33:43Z", "digest": "sha1:YW5GTOQBIX3ROXIFGMYO5XRNVR73ROPC", "length": 35521, "nlines": 334, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यशवंत आंबेडकर - विकिपीडिया", "raw_content": "\n१२ डिसेंबर इ.स. १९१२\nसप्टेंबर १७, इ.स. १९७७\nभारतीय बौद्ध महासभा (द्वितीय अध्यक्ष)\nयशवंत भीमराव आंबेडकर (१२ डिसेंबर १९१२ - १७ सप्टेंबर १९७७), भैय्यासाहेब आंबेडकर नावाने प्रसिद्ध, हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी व बौद्ध चळवळीचे कार्यकर्ते होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे प्रथम व एकमेव पुत्र होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाणानंतर यशवंतरावांनी स्वतःला धम्मकार्यासाठी झोकून दिले आणि बाबासाहेबांच्या सामाजिक समतेचे काम वेगाने सुरू ठेवले.\nयशवंतरावांना लहानपणापासूनच न्यूमॅनेटिक आणि पायाच्या पोलियोसारख्या आजाराने ग्रासले होते. गावठी औषधांच्या उपचाराने त्यांना बरे करण्यात आले. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंतच झाले होते. १९ एप्रि��� १९५३ रोजी त्यांचे लग्न मीराबाई सोबत झाले. भैय्यासाहेबांनी सिमेंटचा कारखाना काढला. त्यानंतर मुंबई विमानतळाच्या परिसरात बांधकाम करणे हा नवीन उद्योग सुरु केला आणि त्यात त्यांनी कोणालाच वाटेकरी घेतले नाही. हा व्यवसाय सुरळीतपणे चालला होता.\nयशवंतरावांनी नंतर बाबासाहेबांच्या चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली. त्यांनी भारतभूषण प्रिंटिंग प्रेस हा छापखाना सुरू केला. पुढे ह्या प्रेसचे बुद्धभूषण प्रिटिंग प्रेस असे नाव झाले. १९४४ पासून बाबासाहेबांच्या जनता, प्रबुद्ध भारत या मुखपत्रांचे व्यवस्थापन तेच पाहत होते. बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसमध्ये बाबासाहेबांचा थॉट्स ऑन पाकिस्तान हा इंग्रजी ग्रंथ भैय्यासाहेबांनी छापला होता. बाबासाहेबांनी हा ग्रंथ भैय्यासाहेब व मुकुंदराव यांना अर्पण केलेला आहे. बाबासाहेबांचे फेडरेशन वर्सेस फ्रिडम आणि थॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स हे ग्रंथही भैय्यासाहेबांनी छापले. त्यानंतर बाबासाहेबांच्या सांगण्यावरून आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यांनी वा.गो. आपटे लिखित बौद्धपर्व हा ग्रंथही आपल्या छापखान्यात छापून प्रसिद्ध केला.\nभैय्यासाहेबांची इंग्रजी उत्तम होती, तसेच त्यांचे लिखाण तर्कशुद्ध आणि विचारगर्भ असे. त्यांच्या लिखाणातील व भाषणातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा मोठया प्रमाणावर वापर होत असे.\n४ हे सुद्धा पहा\nभैय्यासाहेबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ अनेक स्मारके उभारली. पहिले स्मारक त्यांनी मुंबई येथे उभारले. या डॉ. आंबेडकर सभागृहाचे भूमिपूजन २ एप्रिल १९५८ रोजी भुमीपूजन व २२ जून १९५८ रोजी उद्‌घाटन झाले. मुंबई नागरिकांच्या वतीने कफ परेड येथे बाबासाहेबांचा पुतळा बसविण्याचे ठरले. भैय्यासाहेबांनी आग्रह धरला की २६ जानेवारी १९६२ रोजीच पुतळ्याचे अनावरण झाले पाहिजे. म्हणून शेवटच्या क्षणी कमी पडत असलेली रक्कम महापौरांना दिली व ठरल्याप्रमाणे २६ जानेवारी १९६२ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल प्रकाश यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले. चवदार तळे येथे क्रांतीचे स्मारक व जेथे मनुस्मृतीचे दहन करण्यात आले त्या जागेवर अशोक स्तंभाच्या धर्तीवर क्रांतिस्तंभ उभारण्यासाठीही यशवंतरावांनी पुढाकार घेतला. चैत्यभूमीच्या रूपाने बाबासाहेबांचे स्मारक ��्हावे म्हणून भारतीय बौद्ध महासभेने २० मार्च १९५७ रोजी BMS()कडे ४० बाय ४० ची जागा मागितली, BMS ने ८ बाय ८ ची जागा मंजूर केली. परंतु मागणीपेक्षा एक इंचही कमी जागा घेणार नाही असा पवित्रा भैय्यासाहेबांनी घेतला. अखेर BMS improvement committee ने ४० बाय ४० ची जागा मान्य केली. जोपर्यंत शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष हे एकसंघ होते तोपर्यंत या स्मारकांना गती येत होती. जनताही आपला पै पैसा देत होती. जनता स्टेट बॅंकेसमोर रांगा लावून पैसे भरत होती. स्टेट बॅंकेत भरणा करावा म्हणून भैय्यासाहेब कुलाबा ते दहिसर व कल्याण पर्यंत फिरफिर फिरले. १९६६ साली बाबासाहेबांची ७५वी जयंती येत असल्यामुळे हा 'अमृत महोत्सव' म्हणून भव्य प्रमाणात साजरा करण्याचे भैय्यासाहेबांनी ठरविले. या अमृत महोत्सव प्रसंगी डॉ. बाबासाहेबांचे जीवन कार्याचे प्रतीक म्हणून एक 'भीमज्योत' महूहून मुंबईला आणण्याचे ठरविले. २७ मार्च १९६६ रोजी ही भीमज्योत भारताचे तत्कालीन मजूर मंत्री जगजीवनराम यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार दादासाहेब गायकवाड होते. भीम-ज्योत महूहून इंदूर, भोपाळ, हुशंगाबाद, बैतूल, नागपूर, पुलगाव, औरंगाबाद, येवला, नाशिक, हरेगावनगर()कडे ४० बाय ४० ची जागा मागितली, BMS ने ८ बाय ८ ची जागा मंजूर केली. परंतु मागणीपेक्षा एक इंचही कमी जागा घेणार नाही असा पवित्रा भैय्यासाहेबांनी घेतला. अखेर BMS improvement committee ने ४० बाय ४० ची जागा मान्य केली. जोपर्यंत शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष हे एकसंघ होते तोपर्यंत या स्मारकांना गती येत होती. जनताही आपला पै पैसा देत होती. जनता स्टेट बॅंकेसमोर रांगा लावून पैसे भरत होती. स्टेट बॅंकेत भरणा करावा म्हणून भैय्यासाहेब कुलाबा ते दहिसर व कल्याण पर्यंत फिरफिर फिरले. १९६६ साली बाबासाहेबांची ७५वी जयंती येत असल्यामुळे हा 'अमृत महोत्सव' म्हणून भव्य प्रमाणात साजरा करण्याचे भैय्यासाहेबांनी ठरविले. या अमृत महोत्सव प्रसंगी डॉ. बाबासाहेबांचे जीवन कार्याचे प्रतीक म्हणून एक 'भीमज्योत' महूहून मुंबईला आणण्याचे ठरविले. २७ मार्च १९६६ रोजी ही भीमज्योत भारताचे तत्कालीन मजूर मंत्री जगजीवनराम यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार दादासाहेब गायकवाड होते. भीम-ज्योत महूहून इंदूर, भोपाळ, हुशंगाबाद, बैतूल, नागपूर, पुलगाव, औरंगाबाद, येवला, नाशिक, हरेगावनगर(), संगमनेर, देहूरोड, पुणे, सातारा, वणी(), संगमनेर, देहूरोड, पुणे, सातारा, वणी(), पाचगणी, महाबळेश्वर, खेड, मंडणगड, दापोली, महाड, पेण, पनवेल, कल्याण, ठाणे, मुलुंड, राजगृहावरून दादरच्या चैत्यभूमीला आणण्यात आली. ह्या भीमज्योतीदरम्यान मिळालेल्या धम्मदानातून चैत्यभूमी स्मारक उभारण्यात आले.\n६ डिसेंबर १९५६ रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यानंतर भैय्यासाहेब भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष झाले. 'मी सारा भारत बौद्धमय करीन’ हा बाबासाहेबांचा संकल्प उराशी घेऊन भैय्यासाहेबांनी काम सुरु केले. त्यांनी अनेक ठिकाणी धम्मदीक्षेचे कार्यक्रम घेतले, धम्म परिषदा भरविल्या, धम्म मेळावे सर्वत्र होत होते. प्रचार सर्वत्र जोरात सुरू केला. १९६२ ते ६८ दरम्यान महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य (आमदार) असतांना भैय्यासाहेबांनी विधानपरिषदेत नवबौद्धांच्या हक्कांबद्दल हिरीरीने बाजू मांडली तसेच या नवीन बौद्धांच्या सवलतीविषयी ते तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाईंनाही भेटले होते. भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी श्रीलंका, थायलंड, म्यानमार, सारनाथ व दिल्ली येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदांमध्ये भारतीय बौद्धांच्या समस्या मांडल्या. खेड्यापाड्यातील बौद्ध विहारांचे उद्‌घाटन केले. १९६८ साली मुंबई येथे धम्म परिषद भरविण्यात आली व प्रमुख पाहुणे म्हणून १४ वे दलाई लामा यांना बोलविण्यात आले. ह्या धम्म परिषदेमध्ये अनेक महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले. त्यात संस्कार विषयक आचार संहिता सर्वानुमते मान्य करण्यात आली. बौद्ध जीवन संस्कार पाठ या नावाचे पुस्तक तयार करण्यात आले. धम्म प्रसार कार्याचा एक भाग म्हणून १९६७ मध्ये ११व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी भैय्यासाहेबांनी स्वतः श्रामणेरची दीक्षा घेतली व त्या कालावधीत ते चैत्यभूमीतच राहत होते. त्यांचे नाव ‘महापंडित काश्यप’ असे ठेवण्यात आले होते. १९५९ मध्ये ब्रिटिश भिक्खू महास्थविर संघरक्षित लंडनहून आले असता त्यांनी भैय्यासाहेबांची भेट घेतली होती. वडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आदर्श व्यक्तिमत्त्व होते. सामाजिक जाणीवेने त्यांच्या व्यक्तिमत्त्वात निर्माण केलेला वैचारिक हिमालय सामाजिक ���िषमता आणि अन्यायावर तुटून पडताना सहजच त्यांच्या स्वभावात काही वैशिष्ट्ये निर्माण होत गेली. त्यांचा स्वभाव तापट होता. पण तितकाच तो मृदूही होता. भैय्यासाहेब कधीही प्रखर नव्हते. भैय्यासाहेबांचा स्वभाव शांत होता. शिवाय शारीरिक व्याधीमुळेसुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव टाकला होता. संधिवाताचा सामना करतांना सोसावे लागलेले दुःख त्यांनी कधी सामाजिक जीवनात उतरू दिले नाही.\nबाबासाहेबांना एकूण चार मुले व एक मुलगी होती. भैय्यासाहेब हे बाबासाहेबांचे एकमेव वारस होते जे जगले. भैय्यासाहेबांनी राजकीय स्वार्थाचा त्याग केला. धम्मकार्य केले तरीही काहींनी त्यांना बदनाम करण्याचे सोडले नाही. ज्यामुळे भारतीय बौद्ध महासभेला अपेक्षित यश मिळविता आले नसले, तरी जे काही आज भारतात बौद्धांची संख्या वाढलेली आहे. ती भैय्यासाहेबांनी केलेल्या प्रयत्‍नांचाच परिपाक आहे. १९६२ ला भैय्यासाहेबांचा ५० वा वाढदिवस साजरा केला गेला होता. तेव्हा ‘भैय्यासाहेब माझ्यासारख्या आंधळ्यांची काठी आहेत’ असे गौरवोद्गार दादासाहेब गायकवाडांनी काढले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वारसत्व लाभलेले भैय्यासाहेब चळवळीत इतरांचे काठी बनले. चळवळीत इतरांना सहकार्य केले. चळवळीला दिशा देण्याचे काम केले. त्यांची मुले प्रकाश आंबेडकर, भीमराव यशवंत आंबेडकर व आनंदराज आंबेडकर यांनी समाजात स्वतःचे स्थान निर्माण केले.\nआंबेडकरांवर लिहिली गेलेली पुस्तके खालीलप्रमाणे आहेत :\n\"सूर्यपुत्र यशवंतराव आंबेडकर\" — लेखक: फुलचंद्र खोब्रागडे, संकेत प्रकाशन, नागपूर, २०१४\n\"लोकनेते भैय्यासाहेब आंबेडकर\" — लेखक: प्रकाश जंजाळ, रमाई प्रकाशन, २०१९\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी\nपक्ष, संस्था व संघटना\nडिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी\nद बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट\nस्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमिडीज(१९१८)\nद प्रॉब्लम् ऑफ द रूपी(१९२३)\nदि इव्हॉलुशन ऑफ द प्रव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया(१९२४)\nवेटिंग फॉर अ व्हिझा(१९३६)\nपाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया(१९४०)\nमीस्टर गांधी अँड दि इमॅन्सिपेइशन ऑफ दि अनटचेबल्स(१९४५)\nरानडे, गांधी आणि जीना(१९४३)\nव्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू दि ���नटचेबल्स(१९४५)\nमहाराष्ट्र ॲझ अ लिंग्विस्टिक्स स्टेट(१९४६)\nहू वर दि शुद्राज\nद अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स(१९४८)\nथॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स(१९५५)\nभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म(१९५७)\nप्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती\nडॉ. आंबेडकर नगर (महू)\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (समतेचा पुतळा)\nडॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक\nयुगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nरमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)\nबोले इंडिया जय भीम\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ, श्रीकाकुलम\nबाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर सामाजिक शास्त्र विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर\nतमिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ\nबाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ\nडॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ\nडॉ. भीमराव आंबेडकर विमानतळ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार\nडॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nडॉ. बी.आर. आंबेडकर रत्न पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार\nशाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार\nडॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजगौरव पुरस्कार\nआंबेडकर सामाजिक सेवा पुरस्कार\nआंबेडकर महिला कल्‍याण पुरस्‍कार\nमातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, बारामती\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक (लंडन)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (मुंबई)\nडॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र (दिल्ली)\nडॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (दिल्ली)\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (महाड)\nआंबेडकर मेमोरिअल पार्क (लखनऊ)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण स्तूप, चैत्यभूमी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, महू\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर (जपान)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आंबडवे\nइ.स. १९१२ मधील जन्म\nइ.स. १९७७ मधील मृत्यू\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १७:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/relgin-p37105348", "date_download": "2020-10-01T07:51:48Z", "digest": "sha1:O4FCYMMAMVEFVZQWHPQLREPSI5VVRRFA", "length": 18801, "nlines": 287, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Relgin in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Relgin upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nसामग्री / साल्ट: Rasagiline\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n138 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Rasagiline\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n138 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\nRelgin के प्रकार चुनें\nसदस्य इस दवा को ₹69.26 में ख़रीदे\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n138 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\nसदस्यता आपके बैग में जोड़ दी गयी है\nप्रिस्क्रिप्शन अपलोड करा आणि ऑर्डर करा वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय आपली अपलोड केलेली सूचना\nRelgin खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें पार्किंसन रोग\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Relgin घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिण��म आढळतात -\nडिप्रेशन मध्यम (और पढ़ें - डिप्रेशन के घरेलू उपाय)\nखांसी सौम्य (और पढ़ें - खांसी के लिए घरेलू उपाय)\nओर्थोस्टैटिक हाइपोटेंशन (खड़े होने पर अचानक रक्तचाप कम होना)\nगर्भवती महिलांसाठी Relginचा वापर सुरक्षित आहे काय\nRelgin चे गर्भावस्थेदरम्यान काही दुष्परिणाम होऊ शकतात. गर्भावस्थेदरम्यान Relginचे कोणतेही दुष्परिणाम जाणवल्यास, त्याला ताबडतोब बंद करा. त्याला पुन्हा वापरण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Relginचा वापर सुरक्षित आहे काय\nसर्वप्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय Relgin घेऊ नये, कारण स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी त्याचे तीव्र दुष्परिणाम होऊ शकतात.\nRelginचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nRelgin चा मूत्रपिंडावर सौम्य दुष्परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोकांना मूत्रपिंड वर कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत.\nRelginचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत वर Relgin चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nRelginचा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय साठी Relgin चे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.\nRelgin खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Relgin घेऊ नये -\nRelgin हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Relgin घेतल्याने त्याच्या आहारी जात नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nनाही, Relgin घेतल्यावर तुम्ही एखादे वाहन किंवा जड मशिनरी चालवू शकणार नाहीत, कारण यामुळे तुम्हाला पेंग येऊ शकते.\nते सुरक्षित आहे का\nRelgin घेतल्यानंतर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nहोय, हे Relgin मानसिक विकारांवर काम करते.\nआहार आणि Relgin दरम्यान अभिक्रिया\nRelgin सह काही पदार्थ खाल्ल्याने अभिक्रियेचे परिणाम काहीसे बदलू शकतात. तुमच्या डॉक्टरांबरोबर चर्चा करा.\nअल्कोहोल आणि Relgin दरम्यान अभिक्रिया\nRelgin घेताना अल्कोहोल घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करा, कारण याचे तीव्र दुष्परिणाम होऊ शकतील.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Relgin घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Relgin याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Relgin च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Relgin चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Relgin चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/92c93994193894d92493094092f-92d93e91c94092a93e93293e-93694792494092a92694d927924940", "date_download": "2020-10-01T07:13:01Z", "digest": "sha1:STQWVWO5TQEVPZHPUDNASNHDVCVNWX23", "length": 19436, "nlines": 95, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "बहुस्तरीय भाजीपाला शेतीपद्धती — Vikaspedia", "raw_content": "\nशेतकरी नेहमीच नविन कल्पना आपल्या शेतात वापरतात आणि अशा नूतन पध्दती अवलंबनाने कित्येक स्थानिक तंत्रज्ञान तयार होतात. हया नूतन पध्दती स्थानिक वातावरणाचे सखोल ज्ञानावर आधारीत तसेच पर्यावरण व वातावरणाशी सुसंगत असतात. हया लेखात भारतातील उत्तराखंड राज्यातील हिमालयातील मध्यम उंचीवरील खेडयातील अल्पभुधारक शेतक-यांनी तयार केलेल्या भाजीपाला नुतन उत्पादन पध्दतीचे विश्लेषण केले आहे.\nमकराव हे हिमालयातील छोटे खेडे भारतातील उत्तराखंड राज्यातील कुमाऊ प्रान्तात 1100 मिटर उंचीवर वसले आहे. तेथील 85% रहिवाशी प्रामुख्याने शेती आणि त्यावर आधारीत व्यवसायावर अवलंबून आहेत. गांवातील जवळपास 50 हेक्टर जमिन मशागतीखाली आहे. जवळपास 90% शेती कोरडवाहू आहे. मोहरीची लागवड करतात. छोटे छोटे खचरे, जेथे पाण्याची थोडीफार सोय आहे अशा ठिकाणी भाजी पाल्याचे उप्तादन घेतल्या जाते. खेडय़ाची सरासरी जमिन धारणा क्षेत्र 0.50 हेक्टर आहे पिकाखालील जमिन स्थलांतरीत कुटूंबांच्या अखत्यारीत असून ती जमिन एकतर त्यांचे नातेवाईक किंवा शेजारी वाहतात. त्यामुळे पडीत जमिन शिल्लक राहिलेली नाही. खेडे रस्त्याच्या जाळयाला जोडले असल्याने वाहतूतीसाठी आणि बाजाराशी सहज जोडले आहे.\nनूतन पद्धती : बहु स्तरीय भाजीपाला उत्पादन\nजवळपास एक शतकापुर्वी, खेड्यातील वयस्क व्यक्तींनी एकत्रित जवळपास 5 हेक्टर जमिनीचा तुकडा भाजीपाला शेतीयोग्य बनविला. पुर्वी शेती स्थानिकरित्या निर्मित गुलांद्वारे ओलीत केल्या जात असे. ती आता शासकीय योजने अंतर्गत रचनात्मक तलाव आणि पाण्याच्या पाटाने ओलीत केल्या जात आहे. सुरूवातीला गाजर, बटाटा (आलु), अळू, हिरवा भाजीपाला आणि कोथींबिर, हळद, लसुनासारखी मसाले पीके सलग पध्दतीने लागवड केल्या जात होती.\nज्या जमिनीवर पारंपारीकरित्या अळुीक सलग घेतल्या जाते. त्या ठिकाणी इतर पीक घेणे शक्य नव्हते. दरवर्षी 7 ते 8 महिना कालावधीचे अळू पिकाला जानेवारीपासून सुरुवात होते. अळूच्या कांद्यापासून जमिनीवर अंकुरण्यास 60 ते 20 दिवस लागतात.\nबहुस्तरिय बीज पेरणीच्या तंत्रामुळे जमिनिचा विस्तार न करता/तेवढ्याच जमिनीमध्ये अधिकचे भाजीपाला उत्पादन शक्य असल्याचे हे अत्यंत यशस्वी उदाहरण आहे.\nअळुव्या दिर्घकाळच्या उशिरा उगवणीमुळे जमिनीचा वरचा थर वापरात येत नाही. असे जाणवल्यावर शेतक-यांनी अधिक उत्पादनासाठी संसाधन वापराचे विभिन्न मार्ग शोधले. सुरूवातीला शेतकऱ्यांनी पेरलेल्या अळूच्या उगवण्यापूर्वी जमिनीच्या वरच्या थरात कमी कालावधीच्या भाजीपाल्याची लागवड केली. अळुचे पीक उशिरा उगविणारे आणि 7 ते ६ महिन्यात तयार होणारे असल्यामुळे शेतक-यांनी पुढचे प्रयोग सुरू केले. त्यांनी अळुची पेरणी १०-२० सेमी . वरून २०-३०- से.मी. खोलीवर केली आणि सोबत आलू पिकासाठी ऊर्ध्व/उभी जागा निर्माण अशा रीतीने शेतकरी त्रिस्तरीय बी पेरणी पद्धती समोर आली . ज्यामध्ये तीन विविध भाजीपाल्यांची बियाणे /कंद जसे अळू,आलू,आणि हिरवा भाजीपाला इत्यादी खोल , मध्यम व उथळ जमिनीच्या ठरत एकाचवेळी लावतात\nह्या नवीन तंत्राच्या वापरामुळे , ज्याला अनेकस्तरीय लागवड लोकप्रिय नावाने ओळखतात शेतकऱ्यांनी प्रती एकर क्षेत्रात अधिकाअधिक उत्पादन मिळण्यासाठी प्रयत्न के��े. बहुस्तरिय बीजरोपण पध्दतीमुळे आहे तेवढ्याच जमिनीतून जास्त प्रमाणात व वेगवेगळया भाज्यांचे उत्पादन घेण्याचा हा अतिशय यशस्वी प्रयत्न आहे. अनेक स्तरीय बियाणे लागवड पध्दतीने यशस्वीरित्या अधिक भाजीपाला उत्पादनासाठी कोणताही कालावधी न वाढविता अतिरिक्त जागा उपलब्ध करते .\nहया सुधारीत लागवडी पध्दतीद्वारे, शेतकरी प्रथम जानेवारी महिन्यात मोठ्या भाजीपाल्याच्या क्षेत्रात लागवड करतात. त्याच्यावर १० ते १५ से.मी. खोलीवर बटाटा लागवड करतात. आणि त्यावरील मातीच्याथरात (0-5 सेंमी.) हिरव्या पानांच्या भाजीपाल्याचे बियाणे पेरतात वरच्या थरातील पेरलेले पिक (हिरव्या पानांचा भाजीपाला) लवकरच उगवितो आणि 20 ते 25 दिवसांत म्हणजेच फेब्रुवारीच्या शेवटी काढला जातो. भाजीपाल्याच्या काढणीनंतर ताबडतोब, दुस-या थरातील पिकाची बटाटा उगवण सुरू होते. ते दोनदा निंदल्यानंतर मे महिन्यांत काढतात . बटाटाच्या काढणीनंतर जमिनीवरच्या अळूच्या उगवणीस प्रारंभ होतो आणि ऑक्टोबर मध्ये काढणीस येते. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अळूचे शेत कांद्याची रोपे तयार करण्यासाठी वापरले जाते. ज्याला हिवाळयात संपूर्ण प्रान्तात मोठी मागणी असते. उर्वरीत भाजीपाला क्षेत्र, ज्यामध्ये अनेक स्तरीय पध्दती वापरली जात नाही. अशा छोटया क्षेत्रात वर्षभर विविध हंगामी भाजीपाला लागवड केली जाते. शेतकरी जवळपासच्या बाजारात स्वतः विकतात किंवा कोणीतरी शेत विकत घेऊन बाजारात नेऊन विकतात .\nएका ऐवजी तीन पिके घेतल्यानंतर साहजिकपणे पिकांमध्ये पाणी आणि अन्नद्रव्याकरिता स्पर्धा होते. तरीसुध्दा मकरात खेड्यातील शेतकरी हया दोन्ही स्पर्धा व्यवस्थितपणे नियंत्रणात ठेवतात. नैसर्गिक झाल्याचे पाणी सिमेंटच्या टाक्यामध्ये उन्हाळय़ांत ओलीत करण्यासाठी पाण्याची कमतरता भासत नाही. त्याशिवाय, शेतक्यांनी (सर्वानुमते) विकृपध्दतीने ओलीत पध्दती तयार केली.\nजमिनीच्या एका तुकड्यात लावलेल्या तीन प्रकारच्या भाज्या\nया पध्दतीत शेतक-याला टाक्यातील पाणी ओलीतासाठी वापरण्याकरीता संपूर्ण दिवस दिला जातो. या पध्दतीद्वारे, ठराविक कालावधीने प्रत्येक शेतक-याला शेत ओलीत करण्यासाठी संधी मिळते. अनेक स्तरीय पिकाच्या शेतातील अन्नद्रव्यांच्या स्पर्धेच्या निराकरणासाठी डिसेंबर महिन्यात (अळू. बटाटा आणि भाजीपाल्याच्या पेरणीपूर्वी) प्रत्येक शेतात मोठ्या प्रमाणात शेणखत टाकतात. ही शेती शेतक-यांच्या घरापासून जवळ असल्याने शेणखत टाकण्यात कोणतीही अडचण येत नाही. सर्वात महत्वाचे, पाण्याच्या आणि शेणखताच्या भरपूर उपलब्धतेमुळे मकराव खेडयातील अनेक स्तरीय शेती शक्य झाली.\nआता तीन भाजीपाला पिके एकाच वेळी घेतल्यामुळे आळुच्या शेतातील प्रती एकर क्षेत्रात भाजीपाला उत्पादन वाढले. हया पध्दतीचे लागत-मिळाकृत प्रमाण (पैशाच्या रुपात) मोजली असता 1:8 असे प्रमाण होते. जे या भागातील इतर खेडयातील खटाटा (1:2), टमटर (1:5), मिरची (1:2) च्या सलग लागवडीपेक्षा कित्येक पटीने जास्त होते.\nमकरव खेड्यातील अनेकस्तरीय भाजीपाला लागवड मर्यादित भू-संसाधनाचा पूर्ण फायदा घेण्यासाठी माती आणि पाणी या संसाधनाचा समजूतदार वापराचे नमुनेदार उदाहरण आहे. तसेच बाजारपेठेची उपलब्धता हे सुधा ह्या नवीन ज्ञानातून शेती पद्धतीला कारणीभूत आहे. हे खेडे प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी आदर्श खेद आहे. ह्या भाजीपाला पिक पद्धतीला मातीतील आद्रता ब अन्नद्रव्य बदलाचा पुढील शास्त्रीय अभ्यास चित्तवेधक असेल\nस्रोत - लीजा इंडिया\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित30 Sep, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/today-birthday/todays-birthday-mangesh-chavan-mla-bjp-chalisgaon-60578", "date_download": "2020-10-01T07:29:12Z", "digest": "sha1:2QOLBRKLX5OXIK7GT2VYTZ4GL2GI2JKN", "length": 13610, "nlines": 190, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Today's Birthday: Mangesh Chavan (MLA, BJP, Chalisgaon) | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधी��ी करू शकता.\nआजचा वाढदिवस : मंगेश चव्हाण (आमदार, भाजप, चाळीसगाव)\nआजचा वाढदिवस : मंगेश चव्हाण (आमदार, भाजप, चाळीसगाव)\nरविवार, 23 ऑगस्ट 2020\nचाळीसगाव विधानसभा मतदार संघात कोविड पॉझीटीव्ह रूग्णांसाठी उभारलेल्या कोविड सेंटरमध्येही रूग्णांसाठी त्यांनी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.\nजळगाव: मंगेश रमेश चव्हाण हे जळगाव जिल्हयातील चाळीसगाव मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे युवा आमदार आहेत. घराण्यात कोणताही राजकीय वारसा नसतांना आपल्या सामाजिक कर्तृत्वाच्या बळावर यांनी राजकारणात मजल मारली आहे. चाळीसगाव येथे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून ते काम करीत होते. याच माध्यमातून सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग होतो.\nचाळीसगाव येथे त्यांनी विविध सामाजिक उपक्रमही राबविले होते. जिल्हयातील पक्षाचा ते युवा चेहरा आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याच्या बळावरच पक्षाने त्यांना सन २०१९ च्या विधानसभा निवडकीत चाळीसगाव विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली. जनसंपर्काच्या बळावर तेमोठ्या मताधिक्यांने विजयी होऊन ते प्रथमच आमदार झाले.\nआमदार झाल्यानंतर त्यांनी आपल्या मतदार संघात जनसंपर्क अधिकच वाढविला. ‘कोरोना’ संसर्गाच्या काळात त्यांनी जनतेसाठी सुविधा राबविल्या. परराज्यातील लोक परतीसाठी निघाले होते,त्यावेळी त्यांच्यासाठी त्यांनी भोजनाची सुविधा केली होती. विशेष म्हणजे राज्यातील सीमेपर्यंत जाण्यासाठी त्यांनी वाहनांची व्यवस्थाही केली होती. चाळीसगाव विधानसभा मतदार संघात कोविड पॉझीटीव्ह रूग्णांसाठी उभारलेल्या कोविड सेंटरमध्येही रूग्णांसाठी त्यांनी सुविधा उपलब्ध केल्या आहेत\nहेही वाचा : महापालिका आणि रहिवाशांना 'या' निर्णयाच होणार फायदा...\nमुंबई : घाटकोपर-विक्रोळी पार्कसाईट विभागातील महापालिकेच्या भाडेकरू इमारतींच्या पुनर्वसनानंतर 537 कुटुंबांना 300 ऐवजी 405 चौरस फुट क्षेत्रफळाची स्वमालकीची घरे देण्याचा निर्णय झाला आहे. रहिवाशांच्या मागणीनुसार भाजप खासदार मनोज कोटक यांनी पाठपुरावा करून महापालिकेला हा निर्णय घेणे भाग पाडले. याचा फायदा मुंबईतील अशा हजारो कुटुंबांना होणार आहे. इतरत्र अशाच प्रकारे महापालिकेच्या अनेक भाडेकरू इमारती आहेत, त्यांना देखील यापुढे असाच निर्णय लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोटक यांनी काल संबंधित अधिकाऱ्यांसह विक्रोळी-पार्कसाईट बंबखाना विभागात स्वतः पाहणी केली आणि या इमारती कोठे व कशा प्रकारे बांधता येतील याच्याही सूचना केल्या. मुंबईतील महापालिका भाडेकरू इमारतींबाबत अशा प्रकारचा हा पहिलाच निर्णय आहे. इतरत्र अशाच प्रकारे महापालिकेच्या अनेक भाडेकरू इमारती आहेत, त्यांनादेखील यापुढे असाच निर्णय लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या इमारतींचे पुनर्वसन महापालिकेने केले तर उरलेल्या जागेत पालिकेला हजारो घरे मिळतील. त्यामुळे आता हीच मागणी आपण पालिकेकडे करणार आहोत, असे कोटक यांनी सांगितले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nभाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य वसंतराव वाणी यांचे निधन\nपुणे : वाणी समाजाचे ज्येष्ठ नेते, भारतीय जनता पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य वसंतराव वाणी (वय 76) यांचे आज (ता. 15 सप्टेंबर) पुणे येथे अल्पशा...\nमंगळवार, 15 सप्टेंबर 2020\nअखेर जळगावचे 'हिरालाल पाटील' भाजप पदाधिकाऱ्यांना सापडले\nजळगाव : भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीतील सोशल मिडीया विभागात निवड झालेले हिरालाल पाटील जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील गोरखेडा येथील...\nसोमवार, 31 ऑगस्ट 2020\nभाजप आमदार मेघना बोर्डीकरांना कोरोना\nपरभणी : जिंतूर- सेलू मतदारसंघाच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर (साकोरे) कोरोना पोजिटिव्ह आढळल्या आहेत. मुंबईहून पुण्याला परल्यानंतर त्यांचा स्वॅब...\nरविवार, 23 ऑगस्ट 2020\nजळगाव जिल्हयातील शिवसेनेचे हे आमदारही पॉझिटिव्ह\nजळगाव : जिल्ह्यातील चाळीसगावच्या भाजपा आमदारानंतर आता पाचोरा येथील शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांचाही कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते...\nशनिवार, 22 ऑगस्ट 2020\nभाजपचे आमदार मंगेश चव्हाण कोरोना पॉझिटिव्ह\nजळगाव : चाळीसगाव येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, त्यांना कोणतीही लक्षणे नसल्याने ते घरीच सेल्फ...\nशनिवार, 22 ऑगस्ट 2020\nचाळीसगाव जळगाव jangaon भारत आमदार राजकारण politics महापालिका मुंबई mumbai भाजप खासदार मनोज कोटक manoj kotak पुनर्वसन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.m4marathi.net/forum/(marathi-natya-sangeet)/(-)/msg482/", "date_download": "2020-10-01T06:22:08Z", "digest": "sha1:4C2MVILYGEUINO57JWYD2RON6NNDZDDQ", "length": 31226, "nlines": 109, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "विनायक दामोदर सावरकर (स्वातंत्र्यवीर सावरकर )", "raw_content": "\nविनायक दामोदर सावरकर (स्वातंत्र्यवीर सावरकर )\nविनायक दामोदर सावरकर (स्वातंत्र्यवीर सावरकर )\nजन्म: मे २८, १८८३\nभगूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत\nमृत्यू: फेब्रुवारी २६, १९६६\nपत्नी: यमुनाबाई विनायक सावरकर\nस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (२८ मे, १८८३:भगूर - २६ फेब्रुवारी, १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी भाषेतील कवी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक वहिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाचा तिरस्कार करणारे समाजसुधारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते.\nत्यांना स्वातंत्र्यवीर अशी उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक, पत्रकार, शिक्षक, चित्रपट दिग्दर्शक/निर्माते आचार्य प्रह्लाद केशव अत्रे यांनी दिली.\nस्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मरणार्थ टपाल तिकिट\nसावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी हे दुसरे होते. वि.दा. सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव हे धाकडे भाऊ होते. सावरकरांची आई ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील १८९९ च्या प्लेगाला बळी पडले.\nसावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चाफेकरबंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे \"देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन\" अशी शपथ घेतली.\nमार्च, १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर १९०२ साली फर्गसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.\nराष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना त्यांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले. इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते. अभिनव भारत व मित्रमेळा या गुप्त क्रांतिकारी संघटनांची स्थापना त्यांनी केली. पुण्यामध्ये विदेशी कापडाची होळी केली (१९०५). श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी घोषित केलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती. लंडनमध्ये ‘इंडिया हाउस’ मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकार्‍याचा वध करून, हसत-हसत फाशी स्वीकारली. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉंब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते बॉंम्बचे तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या १६ वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या ३ सदस्यांना फाशी झाली. कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले.\n१८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. 'अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर' हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले.\nराजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. ह्या घटनेचा प्रतिशोध म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रांन्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली(१९१०). ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रांन्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनार्‍यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-शिक्षा (सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली (१९११). मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. फ्रांन्सच्या भूमीवरून (त्या शासनाच्या परवानगीशिवाय) ब्रिटिश पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत असा त्यांचा अंदाज होता. पण तसे घडले नाही.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचा तेजोभंग करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना अंदमानच्या काळकोठडीत ठेवले. हरप्रकारे छळले. खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य तब्बल ���१ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.\nअंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते. ब्रिटिशांची बदललेली नीती, मुस्लीम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिलेले नाहीत. ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत. पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखले. विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसार‘या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली.\nअंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे त्यांचे जीवन, असे सावरकरांच्या जीवनाचे दोन महत्त्वाचे भाग पडतात. पहिल्या भागात आक्रमक, क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर, धगधगते लेखन करणारे सावरकर - असे त्यांचे रूप दिसते. तर त्यांच्या जीवनाच्या दुसर्‍या भागात समाजसुधारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, भाषाशुद्धी चवळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करणारे तत्त्वज्ञ व विचारावंत सावरकर - अशा अनेक स्वरूपांत समाजासमोर आलेले दिसतात.\nअंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्नागिरीत स्थानबद्द केले. हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी जे काम रत्नागिरीत केले. हिंदू समाजाच्या अध:पतनाला जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य आणि हिंदूंचा धर्मभोळेपणाच जबाबदार आहेत, हे सावरकरांनी ओळखले आणि त्या विरोधात कार्य केले. सावरकरांनी असंख्य मंदिरे दलितांना उघडी करून दिली. जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला. रत्नागिरी येथे त्यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले, या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला. सुमारे १५ आंतरजातीय विवाहही त्यांनी लावून दिले. हिंदू धर्मात जातिव्यवस्थेचे, विषमतेचे समर्थन आहे. त्यामुळेच हिंदूसंघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली. अंधश्रद्धा, जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली. रत्नागिरीत सावरकर सुमारे १३ वर्षे स्थानबद्धतेत होते. १९३७ पासून सुमारे सात वर्षे, सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. झंझावाती दौरे, मोठ्यामोठ्या सभा, हिंदूंची सैन्यभरती, रार्येंल क्लब्सची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. त्यांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा याची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला.\nएक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक, हिंदू संघटक या पैलुंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला, स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. फाळणीला व तत्कालीन कॉंग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची संख्या वाढवणे, शस्त्रसज्जता अश अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला.\nसुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. १९६६ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर २२ व्या दिवशी त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले.\nस्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झाले आहे. कवी, निबंधकार, जीवनदर्शन घडविणारा नाटककार, राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित कादंब-र्‍यांचा लेखक,ग्रंथकार, इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ ही साहित्यिक सावरकरांची अनेकविध रूपे आहेत.\nसावरकरांचे पहिले काम म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका. सावरकरांनी त्यांच्या कविता महाविद्यालयात, लंडनच्या वास्तव्यात, अंदमानच्या काळकोठडीत आणि रत्नागिरीत रचल्या. कोठडीच्या भिंतींवर काट्याकुट्यांनी महाकाव्य लिहिणारा हा जगातील एकमेव महाकवी. शब्दलालित्य, भावोत्कटता, विलक्षण मार्दव व माधुर्य ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. सुस्पष्ट विचार, तर्कसंगत मांडणी आणि विचारांच्या अभिव्यक्तीचे सामर्थ्य ही त्यांच्या निबंधांची बलस्थाने आहेत.\nसावरकर हे इतिहास घडविणारे इतिहासकार होते. त्यांचा शिखांचा इतिहास अप्रकाशित राहिला. सावरकरांनी विचारप्रवर्तनाबरोबरच भाषाशुद्धीचे प्रत्यक्ष कार्य केले. क्रमांक, चित्रपट, बोलपट, नेपथ्य, वेशभूषा, दिग्��र्शक, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शस्त्रसंधी, कीलक राष्ट, टपाल, दूरध्वनी, नभोवाणी, ध्वनिक्षेपक, अर्थसंकल्प, विधिमंडळ, परीक्षक, तारण, संचलन, गतिमान नेतृत्व, क्रीडांगण, सेवानिवृत्तीवेतन, महापौर, हुतात्मा, उपस्थित असे शतावधी समर्पक शब्द सावरकरांनी सुचविलेले आहेत.\nवीर सावरकरांनी ६,००० पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. फारच थोड्या मराठी लेखकांनी इतके मौलिक लिखाण केले असेल. त्यांच्या \"सागरा प्राण तळमळला\", \"हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा\", \"जयोस्तुते\", \"तानाजीचा पोवाडा\" ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांच्याच कमला या काव्यसंग्रहातील खालील ओळी त्यांचा कडवा राष्ट्रवाद दर्शवितात -\nअनेक फुले फुलती फुलोनिया सुकून जाती\nत्याची महती गणती कोणी ठेवली असेल का\nपरी गजेंद्र शुंडे उपटीले, श्रीहरिसाठी नेले,\nफूल ते अमर ठेले मोक्षदाते पावन.\nअमर ती वंशवेला निर्वंश जिचा देशाकरिता,\nदिगंती पसरेल सुगंधिता, लोकहीत परिमलाची.\n* १८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाद्वारे, (इ.स. १८५७च्या युद्धाचा पहिले स्वातंत्र्यसमर असा उल्लेख करून तो लढा त्यांनी पहिल्यांदा भारतीय स्वातंत्र्यलढ्यास]ला जोडला)\n* भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने\n* मला काय त्याचे\n* अथांग( आत्मचरित्र पूर्वपीठिका)\n* मॅझिनीच्या आत्मचरित्राची प्रस्तावना - अनुवादित\n* सावरकरांची राजकीय भाषणे\n* सावरकरांची सामाजिक भाषणे\n* संगीत संन्यस्त खड्‌ग\nविनायक दामोदर सावरकर (स्वातंत्र्यवीर सावरकर )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA/", "date_download": "2020-10-01T07:17:04Z", "digest": "sha1:5H7INAY7V4OFK3CH7TOV6YDGXFVR27MX", "length": 7554, "nlines": 133, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "कुर्‍हेपानाचे गावात उधारीच्या पैशावरून एकावर हल्ला : आरोपीला अटक | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटाय��्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nकुर्‍हेपानाचे गावात उधारीच्या पैशावरून एकावर हल्ला : आरोपीला अटक\nin खान्देश, गुन्हे वार्ता, भुसावळ\nभुसावळ : उसनवारीचे एक हजार रुपये न दिल्याने तालुक्यातील कुर्‍हेपानाचे येथे एकावर लोखंडी पट्टीने हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या हल्ल्यात शरद पाटील (45) जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारार्थ हलवण्यात आले. या प्रकरणी रात्री उशिरा भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात संशयीत आरोपी अमोल उर्फ करण अर्जुन बावस्कर (22) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येवून त्यास अटक करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली.\nशहाद्यात तीन खासगी दवाखाने सील\nसाकेगावनजीक गावठी दारूची वाहतूक : दोघांविरुद्ध गुन्हा\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nसाकेगावनजीक गावठी दारूची वाहतूक : दोघांविरुद्ध गुन्हा\nगिरडगावात शेतातील कुट्टी जळाली : शेतकर्‍याला मोठा फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AC-2/", "date_download": "2020-10-01T08:08:27Z", "digest": "sha1:766EWQQRNOC5F6VQ4UAI4KYEYKOPSAKC", "length": 7779, "nlines": 137, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "जळगाव जिल्हा रेड झोनमध्ये; जिल्ह्���ात आज चार कोरोना बाधित रुग्ण आढळले | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nजळगाव जिल्हा रेड झोनमध्ये; जिल्ह्यात आज चार कोरोना बाधित रुग्ण आढळले\n3 अमळनेर तर एक भुसावळातील\nin खान्देश, गुन्हे वार्ता, जळगाव\nजळगाव: येथील कोविड रुग्णालयात कोरोना संशयित व्यक्तींचे स्वॅब घेतलेल्यांपैकी चार रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहे. या चारही रुग्णांचे अहवाल *पॉझिटीव्ह* आले आहे.\nया कोरोना बाधित रूग्णांपैकी तीन रूग्ण हे अमळनेर येथील असून एक रूग्ण हा भुसावळ येथील आहे.\nजिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या *अठरा* झाली असून यापैकी एक रूग्ण कोरोना मुक्त झाला आहे. चार रूग्णांचा मृत्यू झाला असून उर्वरित रूग्णांवर कोरोना संसर्ग कक्षात उपचार सुरू आहे.\nअशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.\nभुसावळात अक्षय तृतीयेवर कोरोनाचे सावट : लाखोंची उलाढाल ठप्प\nअहवाल उशिरा येत असल्याने माजी मंत्री आ.गिरीष महाजनांनी व्यक्त केली नाराजी \nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nअहवाल उशिरा येत असल्याने माजी मंत्री आ.गिरीष महाजनांनी व्यक्त केली नाराजी \nकोरोना : भुसावळातील सिंधी कॉलनीचा परीसर होणार सील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/bmc-to-start-stray-dogs-sterilisation-campaign-soon-11409", "date_download": "2020-10-01T07:50:08Z", "digest": "sha1:OBJNZSZ635WRIXQEAOEXXMSPE6SZGCON", "length": 7966, "nlines": 126, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "आता भटक्या कुत्र्यांचा त्रास कमी होईल? | CST | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nआता भटक्या कुत्र्यांचा त्रास कमी होईल\nआता भटक्या कुत्र्यांचा त्रास कमी होईल\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nमुंबईत भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यांच्यावर आवर घालण्यासाठी दररोज 104 कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजिकरण करण्यात येणार आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने पुढाकार घेत हे काम दोन प्राणीमित्र संघटनांना सोपवले आहे. युनिव्हर्सल अॅनिमल वेल्फेअर सोसायटी आणि इगल फाऊंडेशन अशी या दोन प्राणीमित्र संघटनांची नावे आहेत. एक कुत्रा पकडण्यासाठी महापालिका या संस्थांना 300 रुपये देणार आहे. या संस्थेतील प्राणीमित्रांना दिवसाला 104 कुत्रे पकडून कमीत कमी 15 कुत्र्यांचे निर्बिजिकरण करणे बंधनकारक रहाणार आहे. यासह प्रत्येक वस्तीत जाऊन या भटक्या कुत्र्यांना जेवण घालताना श्वानांच्या संख्येत वाढ होऊ नये याची काळजी देखील या प्राणीमित्रांना घ्यावी लागणार आहे.\nहे देखील वाचा - मुंबईतील भटक्या कुत्र्यांमध्ये बसवणार मायक्रो चिप\nमुंबईत 2015 मध्ये जवळपास 78 हजार जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद आहे. यामध्ये पाच जणांचा मृत्यू देखील झाला होता. मात्र या भटक्या कुत्र्यांचे निर्बिजिकरण झाल्याने 2016 मध्ये भटक्या कुत्र्यांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. अनेक ठिकाणी आजही भटक्या कुत्र्यांचा वावर असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने हा निर्णय घेतला आहे.\nइतक्या कुत्र्यांचे झाले निर्बिजिकरण\nहे देखील वाचा - भटक्या कुत्र्यांमुळे घाटकोपरकर हैराण\nहे देखील वाचा - 'मुंबईत भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट'\nरेल्वेत बनावट पास बनवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश\nमास्क न घालणाऱ्यांकडून एका दिवसात १ लाखांचा दंड व��ूल, केडीएमसीची कारवाई\nउत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे\nमहाराष्ट्रात बलात्कारासह हत्येचे सर्वाधिक गुन्हे\nचेंबूर रेल्वे स्थानकाजवळील जनता मार्केटमध्ये भीषण आग\nमहिलांवरील अत्याचार प्रकरणात मुंबई तिसऱ्या क्रमांकावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://churapaav.blogspot.com/2020/07/blog-post.html", "date_download": "2020-10-01T06:58:18Z", "digest": "sha1:ZDF2IZL36MS5R4P4PBUL3Z7X67W7Y5A5", "length": 23395, "nlines": 98, "source_domain": "churapaav.blogspot.com", "title": "चुरापाव: हद्दपार - श्री. ना. पेंडसे", "raw_content": "\nचुरापाव ... चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ\nचुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.\nतसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...\nगुरुवार, २ जुलै, २०२०\nहद्दपार - श्री. ना. पेंडसे\nश्री. ना. पेंडसे यांची ' हद्दपार' ही कादंबरी वाचली. लेखक प्रस्तावनेत म्हणतात आमच्या मास्तरांच्या विद्यार्थ्यांत बऱ्यापैकी लेखनकला असलेला मीच; यामुळे प्रस्तुत कथेच्या लेखनाची जबाबदारी माझ्यावर आली. प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे मास्तरांचा जीवनप्रवास या कादंबरीतून हळूहळू उलगडत जातो.\nया मास्तरांच्या पूर्वजांनी त्यांच्या काळात पराक्रम केलेला, आणि त्यामुळे गावात त्या घराण्याला मानमरातब होता, वचक ह���ता, श्रीमंती होती. अशा घराण्यात मास्तरांचा जन्म झाला, पण त्यांची जन्मपत्रिका पाहून सारे चक्रावले. हा कूळ बुडविल, शुद्रपणे अर्थार्जन करील, आणि मुख्य म्हणजे घराण्याचा निर्वंश करील असं चमत्कारिक त्यांच्या पत्रिकेत होतं. खरं तर लेकाने शानशौकिने इनामदारी करावी नि सुखासीन आयुष्य जगावं असं मास्तरांच्या वडिलांना वाटत राहिलं. पण मास्तर कुणब्यांच्या पोरांत मिसळून खेळले, नंतर मास्तरकीची इतरांदेखी शूद्र नोकरी धरली, इतकेच काय आंतरजातीय विवाह सुद्धा केला.\nवडील गेल्यानंतर काही दिवसांतच हा श्रीमंतीचा मुलामा वरवरचा आहे हे मास्तरांना कळलं, कर्जाचा डोंगर वाढला होता, परिस्थिती बेताची बनली होती. नोकरीमुळे ते कसाबसा तग धरून होते. मास्तरांना वडिलांना अपेक्षित राजेपण वठवणं जमलं नसलं तरी त्यांनी आपली नोकरी प्रामाणिकपणे केली. त्यांचा आपल्या विद्यार्थ्यांवर फार जीव. त्यांनी अर्थार्जन दुय्यम मानलं, पैसे कमावण्यापेक्षा माणसं कमावली. यशस्वी विद्यार्थी घडवले. एक वेगळा आदर गावात मिळवला. गाव म्हटल्यावर होतं ते जातीपातीचं राजकारण त्यांच्या वाट्यालाही आलं. प्रसंगी बायकोचे बोचरे बोल त्यांना परिस्थितीमुळे ऐकावे लागले. पण विद्यार्थ्यांच्या प्रगतीत ते सुख मानू लागले, कष्ट आणि दारिद्र्य भोगलेल्या आयुष्याला तेवढं एक समाधान पुरेसं होतं.\n१९५० साली कादंबरीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती. पण यातलं शेवटचं प्रकरण दुसऱ्या आवृत्तीच्या वेळी काढून टाकलं. अशी कबुली श्री. ना. पेंडसे प्रस्तावनेत देतात. ते शेवटचं प्रकरण काय असावं याची उत्सुकता मनाला लागते. वाचकांपैकी कोणाकडे मूळ आवृत्ती आणि शेवटचे प्रकरण असल्यास मला नक्की कळवा. अन्यथा ही कादंबरी राजेमास्तर दुर्गेश्र्वराला अखेरचं वंदन करतात इथे संपते अशी मी नाईलाजाने कशीबशी समजूत करून घेईन.\nबाकी ही कादंबरी वाचताना आपल्या आवडत्या शिक्षकांची आठवण आल्याखेरीज राहत नाही. नक्की वाचावी अशी ही कादंबरी\nद्वारा पोस्ट केलेले प्रसाद साळुंखे येथे ११:१३ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: दुर्गेश्र्वर, मास्तर, राजवाडा, राजेमास्तर, लेख, श्री. ना. पेंडसे, हद्दपार\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nया ब्लॉगवरील सर्व लिखाण, छायाचित्रे कॉपीराईट प्रोटेक्टेड आहे, इतरत्र कुठेही प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nमी प्रसाद साळुंखे, मी एक साधा कारकून आहे. मला नवनवीन प्रयोग करायला आवडतात. मला माझी मतं मांडायला आणि मतभेदांना सामोरं जायला आवडतं. काहींच्या मते मी माठ आहे, तर काहींच्या मते मी पक्का शहाणा आहे. माझ्या मते मी मी आहे. मला पहिजे तसाच आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nनमस्कार मंडळी, रविवार ६ डिसेंबर २०१५ च्या 'मी मराठी लाइव्ह' या मुंबईहून प्रसिद्ध होणार्‍या वर्तमानपत्रातील 'सप्तमी' या पुरवणीतील 'ब्लॉगांश' या सदरात माझा एक लेख प्रसिद्ध झाला, आपण त्या लेखाचा नक्की आस्वाद घ्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा. २००९ पासून सुरु असलेल्या या विरंगुळ्याची, अनौपचारिक अघळपघळ लिखाणाची दखल ध्यानीमनी नसताना अचानक 'मी मराठी लाइव्ह' सारख्या नव्या दमाच्या वृत्तपत्रात घेतली गेली ते पाहून समाधान वाटलं. समाधान या गोष्टीचं की ते लिखाण आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. वरील छायाचित्रावर टिचकी देऊन आपण हा लेख वाचू शकता. धन्यवाद, प्रसाद साळुंखे\nमराठी कल्चर आणि फेस्टिव्हलस दिवाळी अंक\nआंतरजालावर 'मराठी कल्चर आणि फेस्टिव्हलस' च्या २०१६च्या ई-दिवाळी अंकात माझी 'माणसं आणि फटाके' ही कविता समाविष्ट करण्यात आली आहे. या बद्दल मी त्यांचा आभारी आहे. आपण या ई-दिवाळी अंकाचा आस्वाद घ्यावा तसेच अन्य रसिकांपर्यंत या ई-दिवाळी अंकाचा दुवा पोहोचवावात ही नम्र विनंती.\n२०२० अतिरेकी अपघात अपराध अफवा अश्रू अस्वस्थ आकाशीचे तारे आठ्या आत्महत्या आत्मा आयुष्य आरसा आव्हान आसमां इंद्रधनुष्य इच्छा इसापनिति उडती बातें उपहास एकटा जीव सदाशिव ऑफिस ओशो औकाद कर्ज कलाकुसर कलिंगड कविता कवी कसाब कळी कागद काजवा कारुण्य कोर्ट कौतुक क्लासिक खरेदी गच्ची गणपति गणू गम्माडीगंमत गिरणी गिरणी कामगार गुजराथी गोळी चंद्र चक्रीवादळ चाँद चाळ चिटोरं चित्र चोरपांड्या छप्पर जिंदा जॉनी जॉनी झुळूक ट्रॅक ट्रेक ट्रेन ठाकरे डायरी तळं ती ती सध्या काय करते थेंब दखल दत्ता सामंत दान दिल दिवाळी दुर्गेश्र्वर देश दोन धडकन नाईलाज नाटकं निखारे निर्दयी निसर्ग नोकरी नोट पमा-दुमा पक्ष पाऊस पावसाळा पिक्चर पेन पैसे पोलिस प्यार प्याला प्रवास प्रेत प्रेम फटाके फर्स्टक्लास फलंदाजी फुंकर फुल फुसकूल्या बघे बाक बाजारू बातमी बा��� बालमानसशास्त्र बियर बेभान ब्रेक ब्लॉगांश भक्तीरस भजन भांडण भागादौड भारत भूक भ्याड मरण मरीन ड्राईव्ह मळभ माज माझिया ब्लॉगाचिये कवतिके माणसं माणुसकी माथेरान मार मास्तर मिडिया मी मराठी लाइव्ह मूठ मृत्यू मॅडम मेघ मोकळ श्वास मोबाईल म्हातारपण यश चोप्रा युद्ध रडणं रविवार राज कपूर राजकारण राजवाडा राजा राजेमास्तर राणी रात्र रॉंग नंबर रोशनि लस्ट फॉर लालबाग लाच लेख वन्यजीव वर्दी वाघ वाद वादळ वारा विंडचीटर विडंबन विनातिकीट विनोदी विश्वास पाटील विसर्जन वेडा शाई शाळा शिवसेना शिक्षण पद्धत शुभंकरोती शेजारधर्म शेजारी शेवाळ श्री. ना. पेंडसे संदिप खरे संध्याकाळ सप्तमी समज समाजसेवा समुद्र ससा ससुल्या सांसें साहित्यचोर सितारे सिनेमा सुकून सुख सुट्टी सूड सूर्य सौदा स्वघोषित कवी स्वप्न स्वप्निल स्वभाव हद्दपार हल्ला हिंदी क्षण different strokes Gary Coleman GTB guilt hit and run hobbies hope lockdown management Rain Lilly sex ti sadhya kay karate trek trekking writer's block\nमाझिया ब्लॉगाचिये कवतिके (1)\nशितू - गो. नी. दांडेकर\nशितू पुस्तक म्हणावं की प्रस्तावनेत लेखक म्हणतात तशी गो.नी.दांडेकर यांची मानसकन्या. ही एक अनोखी प्रेमकथा आहे. विसू आणि शितू या दोघांची. यातला...\nहे आहे 'कसे सरतील सये' चं विडंबन. संदीप खरे यांची 'कसे सरतील सये' ही प्रसिद्ध कविता एकाकी नवरा माहेरी गेलेल्या बायकोला उद्...\nती सध्या काय करते \nपमा - अरे ती दिसली होती दुमा - कोण ती पमा - अरे ती रे ती (डोळा मिचकावत ) दुमा - आयवा काय ...\nतत्पुरूष - कविता महाजन\nकधी कधी आयुष्यात अनपेक्षित गोष्टी घडतात. ' तत्पुरुष ' या कवितासंग्रहाचा असाच एक किस्सा. वाशीला सेंटर वन मॉलच्या समोर एक पुस्तकांचं द...\n\"जागते रहो\" अशी आरोळी पूर्वी रात्रीच्या वेळी दिली जायची. लोकांनी भुरट्या चोरांपासून सतर्क रहावं यासाठी. पण चोराची नेमकी व...\nकितीदा बोलतो मी माझ्या अंतरीचे कितीदा सांगतो मी गूढ हे मनीचे कितीदा आसमंत चांदण्यात न्हाले कितीदा रेशमाचे गंधमग्न वारे कितीदा पाण...\nमनात माझ्या कालवाकालव मनात बधीर शांतता भावनांचे .. घटनांचे धागेदोरे विचारांचा गुंता मनात ओरखडे मनात पापुद्रे मनात भेगा मनात रेघा असंख्...\n'लस्ट फॉर लालबाग' नावाचं पुस्तक वाचलं. लालबाग परेल भागात मी आधी केवळ गणपती समारंभात मौज म्हणून,छायाचित्रणाचा नाद म्हणून आणि हल्ली का...\n'गावनवरी' नावाच्या कवितासंग्रहाबद्दल खूप वाचलं होतं. काहीतरी च���कोरीबाहेरचं वाचायला मिळेल म्हणून हा कवितासंग्रह वाचला. वेदिका कुमारस्...\nतू येता येता हाय स्पंदल्या वाटा, ती कुजबूज हलकी, की पुरता बोभाटा. शतनेत्रे रोखुनी बसे कसा मनमोर, कल्लोळगीत मौनाचे गाता गाता. सर चुकार ओली, झ...\nमला लहानपणापासून ससा खूप आवडतो. पांढराशुभ्र लोकरीचा गोळा कावराबावरा, घाबराघुबरा, धसमुसळा. शाळेच्या सुरवातीला असाच तर होतो मी घाबरागुबर...\nब्लॉग संग्रहण जून (7) जुलै (2) सप्टेंबर (8) ऑक्टोबर (2) नोव्हेंबर (2) डिसेंबर (4) जानेवारी (1) फेब्रुवारी (2) मार्च (1) जून (1) जुलै (2) ऑगस्ट (2) ऑक्टोबर (1) नोव्हेंबर (1) जुलै (2) जुलै (2) सप्टेंबर (2) जानेवारी (1) फेब्रुवारी (1) मार्च (2) एप्रिल (4) सप्टेंबर (1) नोव्हेंबर (1) डिसेंबर (4) जानेवारी (1) सप्टेंबर (2) जानेवारी (2) डिसेंबर (1) सप्टेंबर (1) मे (1) जून (7) जुलै (6)\nदलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस\nसगळंच अवघड परि आहे सुंदर..\nइथरल थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/st-bus-corona-problem-break-loss-income-ahmednagar", "date_download": "2020-10-01T06:26:36Z", "digest": "sha1:7N7XMJ7PXEAXO4NXM2JV6YB7HRUCNFUA", "length": 7779, "nlines": 75, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "साडेचार महिन्यांपासून लालपरी ठप्प", "raw_content": "\nसाडेचार महिन्यांपासून लालपरी ठप्प\nराज्य परिवहन मंडळाचे दररोज 50 ते 60 लाखांचे नुकसान\nसर्वसामान्याच्या प्रवासाचे साधन असलेल्या एसटीच्या चाकांना करोनामुळे ब्रेक लागला आहे. साडेचार महिन्यांपासून जिल्ह्यातील 11 आगारांतील राज्य परिवहन मंडळाच्या 750 बस जागेवर उभ्या आहेत. यामुळे मंडळाचे दररोज 50 ते 60 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे.\nनगर विभागात काम करणारे 4 हजार 300 कर्मचारी घरी बसून असून करोना लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर एसटीच्या काही फेर्‍या सुरू झाल्या, मात्र करोनाच्या भितीमुळे प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने परिवहन मंडळाचा तोटा दिवसेंदिवस वाढत असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. करोनाचे संकट अद्यापही कमी झालेले नसल्याने अजून किती दिवस लालपरी आगारातच उभी राहील, याची अनिश्चितता आहे.\nनगर जिल्हा विस्ताराने मोठा असल्याने जिल्ह्यात एसटीचे 11 आगार आहे. या 11 आगारांमध्ये 750 बस आहेत. यातील सुमारे 650 बस या दररोज रस्त्यावर धावत असतात. करोनामुळे एसटीची वाहतूक 22 मार्चपासून बंद आहे. यामुळे नगर विभागाच्या दररोजच्या जवळपास चार हजार 200 फेर्‍या बंद आहेत. जिल्ह्यात दररोज किम���न 2 लाख 40 हजार किलोमीटर अंतर या बस धावत होत्या. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक बंद असल्याने नगर विभागात उत्पन्न ठप्प झाले आहे.\nजिल्ह्यातील एसटी महामंडळाचे 4 हजार 300 कर्मचारी काम करतात. परिवहन मंडळाच्या अर्थचक्राला आधार देणारी ही लालपरी रस्त्यावर यावी अन् वाहतूक सुरू व्हावी, यासाठी कर्मचारीही आतुर आहेत. साडेचार महिन्यांपासून बस उभ्या असल्याने त्यांच्या दुरूस्तीचा प्रश्न निर्माण होणार आहे. करोनामुळे नगर विभागाचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले असून, अजून किती दिवस चाके ठप्प राहतील, याचा अंदाज नसल्याने कर्मचारीही धास्तावले आहेत.\n45 बसेस मालवाहतुकीसाठी तर 32 प्रवाशांसाठी\nएसटी महामंडळाच्या नगर विभागाने 11 आगारांमध्ये 45 बस या माल ट्रक म्हणून सुरू केल्या आहेत. तर, लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने करोना नियमांचे पालन करून प्रवाशी वाहतुकीसाठी 32 बस सुरू आहेत. यामुळे थोड्याफार प्रमाणात एसटी महामंडळाला उत्पन्न मिळत आहे. शेतीमाल, कंपन्यांचा माल वाहतूक करण्यासाठी नगर विभागाने 45 बस मालट्रक म्हणून तयार केल्या आहेत. शेतकर्‍यांच्या शेतामधून, कंपनीमधून तयार होणारा माल विक्रीसाठी तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी नेला जात आहे.\nजिल्ह्यातील 11 आगारांमध्ये 45 माल वाहतूक बस तयार करण्यात आल्या आहेत. शेतकरी, व्यापारी, उद्योजक, लघु उद्योजक यांनी आपला माल या माल वाहतूक बस मधून विक्रीसाठी घेऊन जावा. या मालाची वाहतूक बाजारदरापेक्षा कमी दरात केली जात असल्याने त्याचा फायदा शेतकरी आणि व्यापार्‍यांना होणार आहे.\n- विजय गिते, (विभाग नियंत्रक)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/naxal", "date_download": "2020-10-01T07:56:06Z", "digest": "sha1:WWUQQSIWBBTFLZ3TQPCKDHHLWDE43AZ3", "length": 11316, "nlines": 181, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "naxal Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nऑपरेशन जीवनरक्षक | औषधांच्या काळाबाजारावर कठोर कारवाई, टीव्ही 9 च्या स्टिंगची आरोग्यमंत्र्यांकडून गंभीर दखल\nAmit Deshmukh | नाट्यप्रयोग पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली, अमित देशमुख रंगकर्मींना भेटणार\nचंद्रपूर, गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी सुमारे अडीच लाख निवेदने; मंत्रालयात हालचालींना वेग\nगडचिरोलीत 777 कोटींचे रस्ते-पूल, एकनाथ शिंदेंच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण\nएकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीत 777 कोटींच्या गुंतवणुकीतून उभारलेल्या रस्त��� आणि पुलांचे लोकार्पण-भूमिपूजन केले\nचकमकीत 5 जहाल नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली पोलीस दलाला अभूतपूर्व यश\nपेरिमिलीभट्टी जंगल परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे\n एकनाथ शिंदेनी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांशी संवाद साधला\nछत्तीसगडमध्ये ठार नक्षल्यांकडे पाकिस्तानी बनावटीची रायफल\nछत्तीसगड : नक्षल्यांच्या सभेवर पोलिसांची कारवाई, चकमकीत 2 नक्षलवादी ठार\nनक्षलविरोधी कारवाईला मोठं यश, जहाल नक्षलवादी नर्मदाक्काला बेड्या\nनक्षलविरोधी कारवाईला मोठं यश, जहाल नक्षलवादी नर्मदाक्काला बेड्या\n62 वर्षीय नर्मदाक्का नक्षलवादी चळवळीच्या सेंट्रर कमिटीची सदस्य आहे. तिच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. गेल्या जवळपास 27 वर्षांपासून नर्मदाक्का नक्षलवादी चळवळीत सक्रीयपणे काम करते आहे.\nगडचिरोलीत नक्षल्यांविरोधात आदिवासी रस्त्यावर\nटीव्ही 9 इम्पॅक्ट : अखेर शहीद कुटुंबियांना संपूर्ण मदत करण्याचं मदन येरावारांचं आश्वासन\nनक्षलवादाशी लढाईत आपण मागेच, 571 जणांची हत्या, 239 पोलिस शहीद\nनागपूर : गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात गेल्या 35 वर्षांपासून नक्षलवादी कारवाया सुरु आहेत. या कारवाया थांबवण्यासाठी आपल्या पोलिसांनी अनेक प्रयत्न केलेत. पण नक्षलवादाचा बिमोड झाला\nऑपरेशन जीवनरक्षक | औषधांच्या काळाबाजारावर कठोर कारवाई, टीव्ही 9 च्या स्टिंगची आरोग्यमंत्र्यांकडून गंभीर दखल\nAmit Deshmukh | नाट्यप्रयोग पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली, अमित देशमुख रंगकर्मींना भेटणार\nचंद्रपूर, गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी सुमारे अडीच लाख निवेदने; मंत्रालयात हालचालींना वेग\nNarayan Rane | खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण\n देशात महिला अत्याचारात मोठी वाढ, दिवसाला सरासरी 87 बलात्काराच्या घटना, बलात्काराच्या गुन्ह्यांत राजस्थान अव्वल\nऑपरेशन जीवनरक्षक | औषधांच्या काळाबाजारावर कठोर कारवाई, टीव्ही 9 च्या स्टिंगची आरोग्यमंत्र्यांकडून गंभीर दखल\nAmit Deshmukh | नाट्यप्रयोग पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली, अमित देशमुख रंगकर्मींना भेटणार\nचंद्रपूर, गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी सुमारे अडीच लाख निवेदने; मंत्रालयात हालचालींना वेग\nNarayan Rane | खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण\nपुण्यातील शिवशक्ती ऑक्सीलेट कंपनीत भीषण आग, परिसरात खळबळ\nपुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/tag/satya-nadella/", "date_download": "2020-10-01T06:31:24Z", "digest": "sha1:JAXBKJUXRA33RUIR2RGT33PMRZPF3VHD", "length": 6641, "nlines": 126, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "satya nadella Archives - Kesari", "raw_content": "\nसर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश\nभारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वाईट कामगिरी करणारी अर्थव्यवस्थांपैकी एक आहे,\n‘बाबरी विध्वंस’प्रकरणी सर्व आरोपी सुटले\nअयोध्येतील बाबरी मशिद पाडणे हा पूर्वनियोजित कट नसून तो असमाजिक तत्वांकडून अचानक झालेली कृती\nराज्यात मुदतपूर्व निवडणुकीची शक्यता नाही\nराज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असून, सरकारला कोणताही धोका नाही; सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वास\nखात्याच्या साफसफाईचे कृष्णप्रकाश यांच्यापुढे आव्हान\nदेशात संरक्षण आणि गृहखाते महत्वाचे समजले जाते.\nभारतीय राजकारणातील उदारमतवादाचे प्रतिनिधित्व करणारा एक ठळक चेहरा जसवंतसिंह यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला.\nकोरोनामुळे आणखी एका पोलिसाचा मृत्यू\nपाच राज्यातून मान्सूनची माघार\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nआठवडाभरात कांद्याचे भाव कडाडणार\nपरत फिरा रे घराकडे आपुल्या\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/bbc-marathi-news/who-is-cp-joshi-who-made-sachin-pilot-go-to-court-120072200013_1.html", "date_download": "2020-10-01T08:58:21Z", "digest": "sha1:FSKVXIFCK4VVFZC5YGNNJTVXBFDCV2ZO", "length": 21150, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सचिन पायलट यांना ज्यांच्यामुळे कोर्टात जावं लागलं ते सीपी जोशी कोण आहेत? | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 1 ऑक्टोबर 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसचिन पायलट यांना ज्यांच्यामुळे कोर्टात जावं लागलं ते सीपी जोशी कोण आहेत\nसचिन पायलट आणि समर्थक आमदारांच्या याचिकेवरील सुनावणी राजस्थान उच्च न्यायालयात पूर्ण झाली आहे. या प्रकरणी न्यायालय 24 जुलैला निर्णय देणार आहे.\nया निर्णयामुळे राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सीपी जोशी 24 जुलैपर्यंत सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर कारवाई करू शकणार नाहीत.\nया निर्णयानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपल्या निवासस्थानी आमदारांची बैठक बोलावली आहे.\nराजस्थानातली मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातला सत्तासंघर्ष आता राजस्थान उच्च न्यायालयात पोहोचला. या नाट्यमय राजकीय घडामोडींमध्ये सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरून तसंच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर करण्यात आलं.\nगेल्याच आठवड्यात विधानसभा सीपी जोशी यांनी सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांना नोटीस बजावली होती. तुमची आमदारकी रद्द करण्यात का येऊ नये असा नोटिशीचा आशय होता.\nपायलट गटाला या नोटिशीला गेल्या शुक्रवारपर्यंत (17 जुलै) उत्तर द्यायचं होतं. मात्र नोटिशीला उत्तर देण्याऐवजी पायलट समर्थकांनी गुरुवारी (16 जुलै) विधानसभा अध्यक्ष जोशी यांच्या नोटिशीविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केली.\nराजस्थान उच्च न्यायालयाने यासंदर्भात आतापर्यंत कोणताही निर्णय दिलेला नाही. उच्च न्यायालयाचा निर्णय पायलट समर्थकांच्या बाजूने न लागल्यास ते सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची शक्यता आहे.\nआमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्याची ही पहिलीच वेळ नाही.\n2011 मध्ये कर्नाटकात असंच प्रकरण घडलं होतं. त्यावेळी कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी भाजपच्या अकरा आमदारांची आमदारकी रद्द केली होती.\nहे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचलं तेव्हा आमदारांची आमदारकी रद्द करण्यात यावी असा निर्णय झाला.\nपुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालया��� पोहोचलं. तत्कालीन सरन्यायाधीश अल्तमस कबीर यांच्या नेतृत्वाखालील पीठाने आमदारांची आमदारकी रद्द करण्यात येऊ नये असा निर्णय दिला.\nयाआधी 1992 मध्ये एका आमदाराची आमदारकी रद्द करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालय आणि मणिपूर विधानसभेचे अध्यक्ष एच.बोडोबाबू यांच्यात टक्कर पाहायला मिळाली होती.\nविधानसभा अध्यक्षांची भूमिका आणि त्यांचे अधिकार यावरून देशभरातील न्यायालयांमध्ये संघर्ष पेटला आहे.\nअसं असलं तरी आजही विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवरून वाद होतात.\nउत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गोव्यात झालेल्या सत्तासंघर्षाच्या वेळी विधानसभा अध्यक्षांची भूमिका चर्चेत राहिली होती.\nअशावेळी राज्यघटना विधानसभा अध्यक्षांना नेमके कोणते अधिकार देते\nसदस्यता रद्द करण्याचा अधिकार\nराज्यातली सत्तासमीकरणं लक्षात घेऊन विधानसभा अध्यक्ष 1985 मध्ये पारित करण्यात आलेल्या पक्षांतर कायद्याआधारे निर्णय घेऊ शकतात. या कायद्याअंतर्गत विधानसभा अध्यक्ष खालील परिस्थितीत आमदारांचं सदस्यत्व रद्द करू शकतात.\nएखाद्या आमदाराने स्वत:च्या पक्षाची सदस्यता सोडून दिली तर\nनवनिर्वाचित आमदार पक्षाने ठरवलेल्या भूमिकेविरुद्ध गेल्यास\nएखाद्या आमदाराने पक्षाचा व्हिप जारी झालेला असतानादेखील मतदान केलं नाही तर\nएखादा आमदार विधानसभेत आपल्या पक्षाने निश्चित केलेल्या नियमांचं उल्लंघन करताना आढळल्यास\nघटनेच्या दहाव्या परिशिष्टात उल्लेख करण्यात आलेल्या अधिकारांअंतर्गत विधानसभा अध्यक्ष आमदारकी रद्द करू शकतात.\nमात्र अनेकदा यासंदर्भातील निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे.\nया कायद्यान्वये विधानसभा सदस्यांचं सदस्यत्व रद्द करण्याबाबत विधानसभा अध्यक्षांचा निर्णय अंतिम मानला जात असे.\nपरंतु 1991 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 10व्या सूचीतील सातव्या परिच्छेदाला अवैध ठरवलं. याच कलमाद्वारे विधानसभा अध्यक्षांचे अधिकार अंतिम मानले गेले होते.\nविधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाची न्यायालयात कायदेशीर समीक्षा होऊ शकते असंही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं.\nराजस्थान उच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांच्या सचिन पायलट आणि समर्थकांची आमदारकी रद्द करण्यासंदर्भात कोणताही निर्णय दिलेला नाही.\nपायलट यांनी न्यायालयात का धाव घेतली\nअशा परिस्थितीत हे प्रकरण न्यायालयासमोर दाखल करण्यात येऊ शकतं\nघटनातज्ज्ञ फैजान मुस्तफा यांच्या मते सचिन पायलट न्यायालयाचा दरवाजा ठोठावू शकत नाहीत अशी परिस्थिती अद्याप निर्माण झालेली नाही.\nआमदार कोणत्या टप्प्यापर्यंत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार उपयोगात आणतो याकडे विधानसभा अध्यक्षांचं लक्ष असतं. अभिव्यक्तीच्या अधिकाराची लक्ष्मण रेषा ओलांडून आमदाराने पक्षाचं सदस्यत्व सोडलं तर विधानसभा अध्यक्ष परिस्थितीनुरुप निर्णय घेऊ शकतात.\nएका प्रकरणी परिस्थितीजन्य पुराव्यांनुसार एक व्यक्ती आमदार असताना स्वतंत्र उमेदवार म्हणून लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभा राहिला. तुम्ही पक्षाचं सदस्यत्व पूर्णत: सोडलं असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं.\nएखादा आमदार विरोधी पक्षाच्या आमदारांबरोबर राज्यपालांना भेटण्यासाठी राजभवनात गेला तर त्याला परिस्थितीजन्य पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतं.\nसद्यस्थितीत राजस्थान विधिमंडळाचं सत्र सुरू नाही. परंतु आता तिथे पक्षांतर होण्याची स्थिती आहे. काँग्रेस सरकार अडचणीत आहे. काँग्रेस आमदारांची दोनदा बैठक आयोजित करण्यात आली. दोन्ही वेळेला पायलट यांना बोलावण्यात आलं होतं.\nकेंद्रीय निरीक्षक त्यांना बोलवतात. सचिन पायलट हरियाणात आहेत जिथे भाजपचं सरकार आहे. राजस्थानहून व्हॉईस सँपलसाठी टीम पोहोचते तेव्हा रिसॉर्टच्या बाहेर हरियाणा पोलिसांचा फौजफाटा असतो.\nपोलिसांचा ताफा सरकारच्या मर्जीविरुद्ध उभा केला जाऊ शकत नाही. सचिन पायलट यांना भाजपचं समर्थन मिळालं आहे अशी स्थिती दिसते आहे. काँग्रेसशी असलेला दुरावा वाढला आहे. त्याचवेळी भाजपशी जवळीक वाढली आहे. अजूनतरी त्यांनी पक्षाचं सदस्यत्व सोडलेलं नाही परंतु त्यांच्या हालचाली दुसरंच काहीतरी सूचित करतात. अशावेळी विधानसभा अध्यक्षांनी सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला तर तो दुराग्रहाने, आकसातून घेतला असं म्हणता येणार नाही.\nपायलट समर्थकांच्या म्हणण्यानुसार सदस्यत्व रद्द होण्याकरता ज्या चार अटी आहेत त्या पायलट यांना लागू होत नाहीत.\nकारण पायलट यांनी काँग्रस पक्ष सोडलेला नाही, ते पक्षाच्या भूमिकेविरोधात गेलेले नाहीत. त्यांनी व्हिपचं उल्लंघन केलेलं नाही. त्यांनी विधानसभेत काँग्रेसने ठरवलेल्या भूमिकेविरोधात कृती केलेली ���ाही.\nविधानसभेचं सत्र आता सुरू नाही मात्र सदस्यत्व सोडण्यासाठी राजीनामा देणं आवश्यक नसल्याचं फैजान यांना वाटतं. ते पुढे सांगतात की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पक्षाचं सदस्यत्व सोडण्यासाठी राजीनाम्याची आवश्यकता नाही. आमदाराच्या वागण्यानुसार तो पक्षाच्या हिताबरहुकूम जातोय की नाही याचा निर्णय घेतला जाईल.\nयावर अधिक वाचा :\nअयोध्या प्रकरणात पुनर्विचार याचिकेमुळे काय बदल होईल\nअयोध्येच्या वादग्रस्त जमिनीच्या वादावर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने 9 नोव्हेंबरला ...\nप्रसिद्ध गायिका गीता माळी यांचा अपघात सीसीटीव्हीत कैद, ...\nप्रसिद्ध गायिका आणि नाशिकच्या रहिवासी गीता माळी या प्रवास करत असलेली कार गॅस टँकरला ...\nTik-Tok पुन्हा अडचणीत, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका ...\nपूर्वी एकदा कोर्टाने बंदी घातलेल्या Tik-Tok विरोधात आता पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात ...\nराजधानी मुंबईच्या मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर\nमुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांचे नाव निश्चित झाले आहे. ...\nकाँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी सरकार स्थापनेबाबत ...\nमहाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबतचा पेच अद्याप कायम असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2012/08/24/", "date_download": "2020-10-01T07:57:17Z", "digest": "sha1:2SZRGRYN2DGXOKLSQKM6UJPCCKU22FUE", "length": 20177, "nlines": 292, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "24 | ऑगस्ट | 2012 | वसुधालय", "raw_content": "\nस्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर\nदक्षिणायन वर्षाऋतु अधिक भाद्रपद शुक्लपक्ष\nतसेच ऑगष्ट २०१२ साल आहे.\nपुरुषोत्तम म्हणजे कृष्ण याची भक्ती पूजा करतात.\nमी संगणक मध्ये अकरा (११) वेळा जप लिहिला आहे. एकच\nपेष्ट केले नाही. आपणास वाचन करण्यास नक्की चं आवडेल.\nहरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे ||१||\nहरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे ||२||\nहरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे ||३||\nहरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे ||४||\nहरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे ||५||\nहरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे ||६||\nहरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे ||७||\nहरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे ||८||\nहरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे ||९||\nहरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे ||१०||\nहरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे ||११||\n|| श्री अधिकमास महात्म्य ||( व्रत व उपासना )\nअधिकमास म्हणजे जास्तीचा महिना. दर तीन वर्षांनी येणाऱ्या या महिनास ‘अधिकमास ‘धोंडामास ‘ असे म्हणतात. शक संवत्सरात ३५५ दिवस, तर इंग्रजी वर्षात ३६५ दिवस असतात. त्या साठी शास्त्रकारांनी अधिकमास ठरविला आहे.दर तीन वर्षांनी (३२ महिने १६ दिवसांनी ) या अधिकमासा चे आगमन होते.\nसूर्य प्रत्येक महिन्यास एक राशीचे संक्रमण करतो.अधिक महिन्यात सूर्याचे संक्रमण नसते; म्हणून अधिकमासास ‘मलमास’ असेही संबोधतात. या महिन्यात लग्नादी मंगलकार्य निषिद्ध असतात.\nअधिकमासाचा स्वामी मुरलीधर श्रीकृष्ण आहे.अधिकमासात तीर्थस्थान, दानधर्म, उपवास, व्रते इत्यादी पुण्यकर्मे करतात.अधिकमासाचे आराध्य दैवत श्रीकृष्ण असल्याने त्याची मन:पूर्वक भक्ती करतात.\nपुराणात अधिकमासाच्या कथा पुष्कळ आहेत. ‘ क्षयमास व अधिकमास ‘ अधिकमासात कोणत्याही राशीत सूर्याचे संक्रमण नसते.तसाही चमत्कार एखाद्दा महिनात घडून येतो.तेव्हा सूर्य दोन राशींचे संक्रमण करतो. त्या विशिष्ट महिन्यास ‘क्षयमास ‘असे म्हणतात.अशा वर्षात क्षयमास पाळण्याची पध्दत नसते. ते वर्ष १२ – १ = महिन्यांचे होईल या वर्षात दोन अधिक महिने येतात, म्हणजे ते वर्ष एकूण ११ +२ =१३ महिन्याचे होते. या दोन अधिक महिन्यांपैकी क्षयमासापूरवी अधिक महिना मंगलकार्य व पुण्यर्मास उपयुक्त नसतो. क्षयमासानंतर येणारा अधिक महिना वरील कार्यास उपयुक्त ठरतो.\nक्षयमासाच्या या गणितात अनेक गमती-जमती आढळतात. १८२२ मध्ये क्षयमासाचे आगमन झाले होते. १९६३ मध्ये कार्तिकमासाचा क्षय झाला. या दोन कालावधीत १४१ वर्षांचे अंतर आहे.१९८२-८३ मध्येही म्हणजेच १९ वर्षांनी पौष महिन्याचा क्षय झाला, म्हणजेच पांचांगात पौष महिनाच नव्हता म्हणजे मार्गशीर्ष नंतर एकदम माघ महिना आला होता.\nपौषातील संक्रांती चा नित्याचा सण १४ जानेवारी लाच आला होता. म्हणजेच मार्गशीर्ष कृष्ण अमावास्या हा पुण्यकाळ होता. आता २१०४ मध्ये क्षयमास यावयाचा आहे.क्षयमास सर्वसाधारण पणे कार्तिक, मार्गशीर्ष, पौष यापैकी एकच क्षयमास म्हणून संबोधला जातो.क्षयमास व त्यापूर्वी येणारा अधिकमास सर्व शुभ कार्यास वर्ज्य मानले जातात; तर क्षयमासानंतर येणारा अधिकमास पु���्यकार्यास उत्तम मानतात.\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« जुलै सप्टेंबर »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/05/MGNREGS.html", "date_download": "2020-10-01T08:20:11Z", "digest": "sha1:25XKEBMH6DWUDS7UKDTJCI4RKJ3MHL32", "length": 18256, "nlines": 116, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "· पाच वर्षांत 1 लाख 42 हजार सिंचन विहिरी - KhabarBat™", "raw_content": "\nHome विदर्भ job · पाच वर्षांत 1 लाख 42 हजार सिंचन विहिरी\n· पाच वर्षांत 1 लाख 42 हजार सिंचन विहिरी\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 32.71 लाख लोकांना रोजगार\n2.43 लक्ष एकर क्षेत्राला सिंचनाचा लाभ\nवेळेवर मजुरीचे वाटपामध्ये भंडारा- बुलडाण्याचा अग्रक्रमांक\nनागपूर दि. 13 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये केलेल्या उत्कृष्ट नियेजनामुळे राज्यात 2018-19 या वर्षात 17 लक्ष 90 हजार कुटुंबातील सुमारे 32 लाख 71 हजार लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या आर्थिक वर्षात 846 लक्ष मनुष्यदिन निर्मिती झाली आहे. मागील पाच वर्षात सर्वाधिक मनुष्यदिन निर्मितीचे लक्ष्य राज्यात पूर्ण केले आहे.\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या गावातच शंभर दिवस रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत असून रोजगाराची हमी राज्य शासनाने दिली आहे. संपूर्ण राज्यामध्ये या योजनेतून अंमलबजावणी सुरु असून ग्रामीण भागात स्थायी स्वरुपाची मालमत्ता निर्माण करण्यासोबतच रोजगारासाठी स्थलांतराची वेळ नागरिकांवर येवू नये. हा मुख्य उद्देश या योजनेचा अंमलबजावणीचा आहे.\nराज्यामध्ये या योजनेच्या सन 2018-19 या वर्षात 2 हजार 396 लक्ष 79 हजार कोटी रुपये खर्च झाला असून यामध्ये मजुरीकरिता (अकुशल) 1 हजार 654 कोटी तर साहित्य व पुरवठ्याकरिता(कुशल) 742 कोटी 13 लक्ष रुपयांचा निधी खर्च झालेला आहे. हा खर्च मागील पाच वर्षामध्ये सर्वात जास्त आहे. ग्राम पंचायत पातळीवरील योजनांचा केंद्रबिंदू ठेवून त्यांच्याच गावात शंभर दिवस रोजगार उपलब्ध करुन दिला असल्याने गावातच रोजगार मिळत असल्यामुळे मजुरांवर स्थलांतर करण्याची वेळ येत नाही.\nया योजनेच्या अंमलबजावणीमध्ये नियोजनाला प्राधान्य दिले आहे. प्रत्येक वर्षी कामाचा वार्षिक आराखडा तयार करुन 2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये ग्रामसभा घेवून कामे मंजूर करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे प्रत्येक गावाचे लेबर बजेट तयार झाले आहे. मागील पाच वर्षात सर्वाधिक म्हणजे 17 लाख 90 हजार कुटुंबातील 32 लाख 71 लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यावर 846.01 लक्ष मनुष्यदिन निर्मिती झाली आहे. मागील वर्षी 825.32 मनुष्यदिन निर्मिती झाली आहे.\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामीण भागात विविध वैयक्तिक कामांनासुद्धा प्राधान्य देण्यात आले आहे. सन 2014-15 या आर्थिक वर्षात 21 हजार कामे पूर्ण झाली असून तर या वर्षात 2 कोटी 07 लक्ष वैयक्तिक कामे या योजनेंतर्गत पूर्ण झाली आहेत. सर्वाधिक वैयक्तिक लाभाची कामे पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यात 20 हजार 365 कामे, अमरावती 15 हजार 293, जळगाव 12 हजार 505, यवतमाळ 11 हजार 840 तर नंदुरबार जिल्ह्यात 11 हजार 621 कामे पूर्ण झाली आहेत.\nमनरेगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडे स्वत:ची संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी सिंचन विहिरींना प्राधान्य देण्यात आले आहे. या विहिंरीसाठी कमाला 3 लक्ष रुपयांची रक्कम उपलब्ध करुन देण्यात आली आहे. राज्यात सन 2018-19 या वर्षात 39 हजार सिंचन विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. या योजनेमुळे मागील पाच वर्षामध्ये 1 लक्ष 42 हजार सिंचन विहिरी पूर्ण झाल्या असून प्रति विहिर सरासरी दोन एकर याप्रमाणे किमान 2 लक्ष 84 हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. राज्यात सर्वाधिक सिंचन विहिरी बीड जिल्ह्यात 3 हजार 808 विहिरी पूर्ण झाल्या आहेत. यतमाळ जिल्ह्यात 3 हजार 297, धुळे 3 हजार 107, अमरावती 2 हजार 970 तर जालना जिल्ह्यात 2 हजार 468 सिंचन विहिरी पूर्ण झाल्या आहेत.\nमजुरांना 94.01 वेळेवर मजुरीचे वाटपमनरेगांतर्गत काम करणाऱ्या मजुरांना त्यांच्या मजुरीचे प्रदान वेळेत करण्याच्या दृष्टीने नावीन्यपूर्ण योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली असल्यामुळे मजुरांना वेळेवर मजुरी देण्यात येत आहे. 1914 मध्ये केवळ 26.42 टक्के एवढी वेळेवर मजुरी प्रदान करण्यात येत होती. 2018-19 या वर्षात वेळेवर मजुरी प्रदान करण्याची टक्केवारी 94.01 झाली आहे. भंडारा व बुलडाणा जिल्ह्यात मजुरांना वेळेवर मजुरी दिल्या जाते. नागपूर जिल्ह्यात 99.92 टक्के, नंदुरबार जिल्ह्यात 99.76 टक्के तर यवतमाळ जिल्ह्यात हेच प्रमाण 99.46 टक्के एवढे आहे. मजुरांना वेळेवर मजुरी मिळावी यासासाठी मनरेगा आयुक्तालयातर्फे नियमित पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त के. एस. आर . नायक यांनी दिली.\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास व्हावा. तसेच या योजनेमध्ये काम करणाऱ्या मजुरांचे जीवनमान उंचवावे याला प्राधान्य आहे. त्यामुळे सार्वजनिक विहिरी, पाझर तलाव, खोलीकरण, रस्ते, नाला सरळीकरण आदी कामे घेण्यात येत आहे. या कामांमुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ श्वाश्वत सिंचन क्षमता निर्माण होते. या सोबततच वैयक्तिक स्वरुपांच्या कामांना सुद्धा प्राधान्य असल्यामुळे मागेल त्याला 15 दिवसांच्या आंत अकुशल रोजगार व 15 दिवसांच्या आतच बँक अथवा पोस्ट खात्यात मजुरी जमा केल्या जाते.\nराज्यातील जास्ती जास्त ग्रामपंचायतीमध्ये मजुरांना त्यांच्या मागणीनुसार कामे उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशानुसार 2019-20 या वर्षासाठी केंद्र शासनाने 9 कोटी मनुष्यदिन निर्मितीच्या उद्दिष्टाला मान्यता दिली आहे. या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी राज्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये कामांचे नियेाजन प्राधान्य पूर्ण करण्यात येत आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर विदर्भ, job\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive ऑक्टोबर (1) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्��� आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%82/NizMd3.html", "date_download": "2020-10-01T08:10:58Z", "digest": "sha1:22LRYM2LWWM2O3NH6NWU6ZVBQN54FCYL", "length": 10060, "nlines": 42, "source_domain": "rajsatya.page", "title": "प्रतिबंधात्मक आदेश पुढील महत्वाच्या बाबींना लागू - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nप्रतिबंधात्मक आदेश पुढील महत्वाच्या बाबींना लागू\nMarch 23, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nप्रतिबंधात्मक आदेश पुढील महत्वाच्या बाबींना लागू\nकराड - जिल्हयातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये यांनी त्यांचे विभाग प्रमुख यांचे सल्लयाने त्यांच्या स्तरावर कर्मचारी उपस्थितीबाबत योग्य तो निर्णय घ्यावा. तथापी कार्यालय प्रमुखाने कार्यालयात व मुख्यालयात उपस्थित राहणे आवश्यक व बंधनकारक असून आपत्ती कालावधीत जिल्हाधिकारी यांचे वेळोवेळीच्या आदेशाप्रमाणे माहिती, सेवा व मनुष्यबळ पुरविणे कार्यालय प्रमुखावर बंधनकारक राहील.\nसर्व बँका व वित्तीय सेवा व तदसंबंधित आस्थापना, अन्न, दुध, फळे व भाजीपाला, किराणा पुरविणाऱ्या आस्थापना, दवाखाने, वैदयकिय केंद्र व औषधी दुकाने व तदसंबंधीत आस्थापना, प्रसारमाध्यमे, मिडिया व तदसंगधित आस्थापना, दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणान्या आस्थापना मोबाईल कंपनीटावर यदसंबंधित आस्थापना, विदयुत पुरवठा, ऑईलव पेट्रोलियम व उर्जा संसाधनेव तदसंबंधित आस्थापना, तसेच पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना व वरील सर्व आस्थापनांसाठी अत्यावश्यक असणारे वेअरहाऊस, वरील सर्व आस्थापनेच्या संबंधित आय.टी आणि आय.टी.ई.एस आस्थापना (कमीत कमी मनुष्य बळाद्वारे), तसेच वरील अत्यावश्यक सेवा संबंधित वस्तु, आणि मनुष्यबळ, वाहतूक करणाऱ्या ट्रक अथवा वाहन ( आवश्यक स्टीकर लावलेले) यांना प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाहीत.\nजिल्हयातील सर्व औदयोगिक क्षेत्र तसेच औदयोगिक क्षेत्राव्यतिरिक्त मोठे उदयोग, आस्थापना व कारखाने मार्च ते 31 मार्चपर्यंत कालावधीत बंद राहतील.\nऔषध निर्मिती उदयोग, व टॉयलेटरी उपयोग तसेच अत्यावश्यक सेवा उदा. मेडिकल सेवा इक्विपमेट इ. पुरविण्यासाठी आवश्यक असलेले उदयोग, अत्यावश्यक सेवा तसेच सदर कालावधीत चालू असणा-या सेवा देण्यासाठी आयटी व आयटी संबंधीत उदयोग, अत्यावश्यक वस्तू निर्माण व सेवा पुरविणारे प्रकल्प, संरक्षण विषयक प्रकल्प, सलग उत्पादन प्रक्रिया चालू असलेल्या कारखान्याच्या बाबतीत हे आदेश निर्गमित झाल्या पासून यथाशिघ्र उत्पादन बंद करावे.\nप्रतिबंधात्मक आदेश ज्या बाबींना लागू नाहीत व त्याबाबतीत सुचविण्यातआलेल्या अपवादांच्या बाबीच्या शंका व स्पष्टीकरणाच्या बाबतीत जिल्हाधिकारी सातारा यांचा निर्णय अंतीम राहील.\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तसेच सर्व खाजगी बसेस बंद राहतील. तथापि प्रशासकीय वैद्यकीय सेवा पुरविणा-या व कोरोना नियंत्रणासाठी काम करणा-या शासकीय व खाजगी व्यक्तींची वाहतूक करणेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांना परवानगी राहील. तथापि यासाठी संबंधीताची ओळखपत्राची तपासणी करणे बंधनकारक राहील. पोलीस अधिक्षक सातारा यांनी नमूद केलेल्या बाबीसंबंधी वाहतूक वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनास प्रतिबंद करावा. त्याचप्रमाणे पोलीस अधिक्षक यांनी वैद्यकिय सेवा, सुविधा, प्रशासकीय सेवा, जीवनावश्यक वस्तु खरेदीसाठी वैयक्तिक व्यक्तीने कमीत कमी अंतरासाठी केलेली वाहतूक यांना सूट देवून इतर सर्व कारणाव्यतिरिक्त केलेली वाहतूक प्रतिबंधित करावी. तसेच पोलीस अधिक्षक यांनी पूर्ण जिल्ह्यात विनाकारण व अनावश्यक वावरणाऱ्या व्यक्तींवर तो पोलीस बंदोबस्त ठेऊन नियंत्रण ठेवावे. जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंची अवैध साठेबाजी व काळाबाजारी होणार नाही याची दक्षता पोलीस विभाग, पुरवठा विभाग, अन्न व ओषध विभाग यांनी घ्यावी. या प्रतिबंधक आदेशाची पोलीस विभागाने त्यांचे वाहनांवरील ध्पनीक्षेपकांवरुन व्यापक प्रसिध्दी करावी व या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे\nक्रिमीनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 या आदेशाची पालन न करणारी व्यक्ती, संस्था व समूह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भा.दं.वि. 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केलेला आहे, असे समजण्यात येवून आवश्यक ती कायदेशीर कार���यवाही करण्यात येईल, याची गांभिर्याने दखल घ्यावी, असेही या आदेशात नमुद आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/2017/12/19/navali/", "date_download": "2020-10-01T08:12:33Z", "digest": "sha1:ZYBQYYFVMVYEE3WFY3ORYR4GJ6MZHQ3V", "length": 6422, "nlines": 89, "source_domain": "spsnews.in", "title": "नावली च्या सरपंच पदी सौ.शीतल पाटील – SPSNEWS", "raw_content": "\nजि.प. सदस्य मा.पै. विजयराव बोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब जनतेने त्यांच्यावर व्यक्त केलेल्या शुभेच्छा…\n“…समाजाच्या हृदयामधली नवसेवेची वीज तू “: श्री. विजयराव बोरगे वाढदिवस\nसिंहाच्या पोटी जन्मलेला ” छावा ” : रणवीरसिंग गायकवाड यांना शुभेच्छा\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nनावली च्या सरपंच पदी सौ.शीतल पाटील\nनावली (ता पन्हाळा) येथील सरपंचपदी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या सौ.शीतल भैरवनाथ पाटील यांची बिनविरोध निवड झाली. गटांतर्गत ठरल्याप्रमाणे सौ.राजश्री बर्गे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाकरीत एकमेव अर्ज आल्याने सौ.शीतल पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे, निवणूक अधिकारी पन्हाळा मंडलंअधिकारी श्री कोतेकर यांनी जाहीर केले.\nयावेळी नूतन सरपंचाचा सत्कार पं.स.सदस्य अनिल कंदुरकर यांच्या हस्ते करण्यात आला.\nया सरपंच निवडी निमित्त उपसरपंच विनोद पाटील, सदस्य संजय जाधव, माजी सरपंच राजश्री बर्गे, सुनीता घोलप, यांच्यासह राकेश पाटील, शिवाजी पाटील, संभाजी कराळे, विकास पाटील, व ग्रामस्थ उपस्थित होते. ही निवणूक प्रक्रिया तलाठी त्रिवेणी पाटील यांनी पार पाडली. व आभार ग्रामसेवक सागर पाटील यांनी मानले.\n← भैरवनाथ मंदिराचा कलशारोहन सोहळा\nनावली च्या सरपंच पदी सौ.शीतल पाटील →\nगावाच्या विकासात राजकारण नको- श्री. सत्यजित देशमुख\nनावली च्या सरपंच पदी सौ.शीतल पाटील\nशिराळा निवडणुकीसाठी १४१ पैकी ७२ अर्ज वैध\nजि.प. सदस्य मा.पै. विजयराव बोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब जनतेने त्यांच्यावर व्यक्त केलेल्या शुभेच्छा…\n“…समाजाच्या हृदयामधली नवसेवेची वीज तू “: श्री. विजयराव बोरगे वाढदिवस\nसिंहाच्या पोटी जन्मलेला ” छावा ” : रणवीरसिंग गायकवाड यांना शुभेच्छा\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/17/the-son-became-angry-over-his-fathers-immoral-relationship-and-killed-his-father/", "date_download": "2020-10-01T08:41:31Z", "digest": "sha1:CXBHN7YCQ5GJU7HZQXI4FOBHJ5W7T6IA", "length": 12741, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "वडिलांच्या अनैतिक संबंधाचा मुलाला आला राग, आणि केला वडिलांचा खून... - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nजीएसटी बाबत झालंय असे काही ; वाचा आणि लाभ घ्या\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\nHome/Ahmednagar News/वडिलांच्या अनैतिक संबंधाचा मुलाला आला राग, आणि केला वडिलांचा खून…\nवडिलांच्या अनैतिक संबंधाचा मुलाला आला राग, आणि केला वडिलांचा खून…\nअहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- खून करून कुकडी नदीपात्रात २७ ऑगस्टला टाकलेल्या मृतदेहाची ओळख अखेर पटली.\nअनैतिक संबंध व त्यातून वडिलांचे कुटुंबाकडे होत असलेल्या दुर्लक्षास कंटाळून मुलानेच पित्याचा गळा दाबून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.\nप्रदीप सतीश कोहकडे (कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) याने वडील सतीश सदाशिव कोहकडे (वय ४९) यांचा चार मित्रांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत.\nपोलिसांनी प्रदीपचे साथीदार हर्षल सुभाष कोहकडे, श्रीकांत बाळू पाटोळे (दोघेही कारेगाव) यांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतीश कोहकडे यांचे अनैतिक सबंध होते.\nकोहकडे यांच्या कारेगावमध्ये ४० खोल्या असून त्याचे महिन्याचे भाडे सुमारे एका लाख रूपये, तसेच शेतीचे उत्पन्न वडील अनैतिक सबंध असलेल्या महिलेवरच खर्च करत होते.\n२३ ऑगस्टला सायंकाळी घरात भांडण झाले. सतीश यांनी पत्नीस मारहाण केली. मारहाणीनंतर पत्नी मुली���डे निघून गेली. आईस मारहाण केल्याचा राग प्रदीपच्या डोक्यात होताच. त्याच दिवशी वडिलांचा काटा काढण्याचे त्याने निश्चित केले.\nमित्रांना बरोबर घेऊन प्रदीप त्याच रात्री बाराच्या सुमारास घरी आला. आत घुसताच मिरची पूड वडिलांच्या डोळयात टाकली. ते आरडाओरडा करू लागताच एकाने त्यांचे तोंड दाबले.\nतिसऱ्याने हात धरून एकाने कमरेच्या पट्टयाने सतीश यांचा गळा आवळला. गाडीत मृतदेह टाकून पहाटे तो कुकडी नदीपात्रात टाकण्यात आला. दुसऱ्या दिवशी सर्वजण पुन्हा नदीपात्राजवळ गेले. मृतदेह वाहून जाईल, असे त्यांना वाटले होते.\nमात्र, मृतदेह तेथेच असल्याने ते हादरले. गाडी इथे राहिली तर संशय येईल असे वाटल्याने रात्री गाडी करडे (शिरूर) घाटात नेऊन टाकण्यात आली.\nकरडे घाटात कार सापडल्यानंतर घटनेची उकल होऊ लागली. प्रदीप व मित्र २३ रोजी मध्यरात्री कारमध्ये फिरत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसले.\nप्रदीपला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने सर्व घटनाक्रमाचा खुलासा केला. वडिलांचा खून करून नदीपात्रात मृतदेह टाकणाऱ्या मुलासह त्याच्या दोघा मित्रांना अटक करण्यात आली.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nजीएसटी बाबत झालंय असे काही ; वाचा आणि लाभ घ्या\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nजीएसटी बाबत झालंय असे काही ; वाचा आणि लाभ घ्या\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://adarshgavkari.com/videos", "date_download": "2020-10-01T07:54:12Z", "digest": "sha1:3P6OLETYEBLXDJP42RFB5PUAMKTO75G5", "length": 3071, "nlines": 42, "source_domain": "adarshgavkari.com", "title": "Adarsh Gavkari| Breaking & Latest Marathi News, Live Updates", "raw_content": "\nनव्या कृषि कायद्याविरोधात उद्या काँग्रेसचे आंदोलन\nसाखर कारखान्याचा गळीत हंगामास सुरुवात\nमनपाच्या कोट्यवधींच्या जागा बेवारस अवस्थेत\nमाझ्या निडर वाघांनो आत्महत्या करू नका - संभाजीराजेंच मराठा तरुणांना आवाहन\nबेघर कुटुंबियांनी मागितली आत्महत्येची परवानगी, नागरिकांचे बिर्‍हाड आंदोलन\nघर, दुकानातील पावणेदोन लाखांचा ऐवज लांबवला, 3 महिन्यांनी आरोपीला अटक\nविनामास्क आणि थुंकणार्‍यांकडून मनपाने वसूल केला 28 लाखांचा दंड\nमराठा आरक्षण : मी मेल्यानंतर तरी केंद्र आणि राज्य सरकारला मराठ्यांच्या मुलांची…\nउमेदच्या कर्मचार्‍यांना खंडपीठाचा दिलासा, पुनर्नियुक्ती न देण्याचा जैसे थेचा…\nजिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला डॉक्टरांची केराची टोपली, मनपा कोविड सेंटरमध्ये…\nबलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल\nड्रग्स-चरस शहरांत आणणाऱ्या दोघांना अटक, सुमारे 6 लाखांचा माल जप्त\nनांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेले क्षेत्र वाढले\nकचरा संकलन, वर्गीकरणाचे प्रभागांना आता टार्गेट, कचर्‍यात बायोवेस्ट सापडल्यास…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.weeklysadhana.in/view_article/arif-muhommad-khan-on-triple-talaq", "date_download": "2020-10-01T06:25:39Z", "digest": "sha1:PQJHX23TRDHBXAKR4DQRK4OMDOJVA63B", "length": 63312, "nlines": 130, "source_domain": "www.weeklysadhana.in", "title": "‘तीन तलाक’ थांबवायची इच्छा असेल तर...", "raw_content": "\nकायदा न्याय भाषण थेट सभागृहातून\n‘तीन तलाक’ थांबवायची इच्छा असेल तर...\nमी सुप्रीम कोर्टातील सुनावणी-दरम्यानदेखील ही बाब मांडली होती की, किती तलाक होतात याची मला चिंता वाटत नाही. नवरा आणि बायको स्वखुषीने एकत्र नांदण्यास तयार नसतील, तर जगातील कोणतीच ताकद त्यांना एकत्र ठेवू शकत नाही. माझ्यासाठी चिंतेचा विषय हा आहे की, जसजशी मुस्लिम मुलगी तरुण होऊ लागते, तसतसं तिला तिच्या बहिणी, तिच्या आत्या, मावश्या आणि आई सांगू लागतात की, ‘हे बघ, सासरी शिष्टाचाराने, सभ्यतेने राहा; नाहीतर तिथे तुझ्याबाबतीत हे सर्व होऊ शकतं.’ अशा प्रकारे तिच्या मनात भीती बसवली जाते. तलाक तर कोणत्याही समाजात तसेही कमीच होत असतात. पण अशी टांगती तलवार कायम राहिल्यामुळे मुलीच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये बाधा येते. त्यामुळे माझ्यासाठी तीन तलाक हा मानवाधिकाराचा प्रश्न आहे. मी यावर आजपासून बोलत नाहीये, 1986 पासून मी हेच सर्व बोलत आलो आहे.\nसन्माननीय सभागृह, नसिरुद्दीन शाहसाहब, बालाजी श्रीनिवासनसाहब, नूरजहाँ साफियासाहिबा आणि सभागृहातील उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो... मला आज एका खास विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित केलं गेलं आहे. मला शमसुद्दिन (तांबोळी) यांनी काही बाबी सांगितल्या आहेत की- त्यावर बोलावं, काही बाबी माझ्या आधी इथे बोलल्या गेलेल्या आहेत आणि काही माझ्या मनात घोळत आहेत. त्यामुळे मला हे ठरवणं अवघड जात आहे की, मी कोणत्या विषयावर बोलू आताच शमसुद्दिन तांबोळी बोलले की, हमीद दलवाई म्हणायचे, ‘मी प्रथम एक माणूस आहे, त्यानंतर भारतीय आहे आणि त्यानंतर मुस्लिम आहे.’ तर, गुरुदेव रवींद्रनाथ टागोरदेखील असंच म्हणत आणि भारताचा जो आत्मा आहे, भारताची जी परंपरा आहे, तीसुद्धा हीच आहे.\nया बाबतीत मी इस्लामी परंपरेचं उदाहरण देऊ इच्छितो. एकदा एक माणूस प्रेषित मुहम्मद पैगंबरांकडे आला आणि त्याने विचारलं की, ‘मी जाणू इच्छितो की, नेकी (पुण्य) काय आहे’ यावर पैगंबरांनी उत्तर दिलं की, ते आपल्या अंत:करणाला विचार- जी गोष्ट तुझ्या हृदयाला शांती देईल, तुझ्या आत्म्याला समाधान देईल, ती गोष्ट नेकी आहे, पुण्य आहे.’ त्याने पुढे विचारले की, ‘मग गुन्हा काय आहे’ यावर पैगंबरांनी उत्तर दिलं की, ते आपल्या अंत:करणाला विचार- जी गोष्ट तुझ्या हृदयाला शांती देईल, तुझ्या आत्म्याला समाधान देईल, ती गोष्ट नेकी आहे, पुण्य आहे.’ त्याने पुढे विचारले की, ‘मग गुन्हा काय आहे’ तर पैगंबर उत्तरले, ‘जी गोष्ट तुझ्या हृदयाला, तुझ्या अंत:करणाला काट्यासारखी बोचेल; ती गोष्ट म्हणजे पाप.’ असाच उल्लेख भगवद्‌गीतेमध्येही आला आहे. त्यात श्रीकृष्णानेदेखील अर्जुनाला म्हटलं आहे की- ‘जी गोष्ट तुझ्या अंत:करणामध्ये संदेह निर्माण करेल, संभ्रम निर्माण करेल, ती गोष्ट पाप आहे.’ त्यामुळेच मी असं म्हणू इच्छितो की, कुणी कितीही फतवे देऊ देत; ज्या गोष्टीला तुमचं मन राजी होईल, तीच गोष्ट करा, फतव्यांची बिलकुल चिंता करू नका.\nतर आज ज्या विषयाची चर्चा करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत, त्याला मी फक्त महिलांचा प्रश्न असे मानत नाही. हा मानवाधिकाराचा प्रश्न आहे. स्त्रियांना अपमानित करून, त्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवून कुठलाही समाज प्रगती करूच शकत नाही. त्यामुळे महिलांनी एकत्र येऊन लढणे यापेक्षा चांगली गोष्ट असूच शकत नाही. तरीसुद्धा ही फक्त स्त्रियांची लढाई नसून, ती व्यापक मानवाधिकारांसाठीची लढाई आहे. कारण एक व्यक्ती आजारी असेल, तर ती सर्व निरोगी व्यक्तींच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. एक व्यक्ती भुकेली असेल, तर ती सर्व पोट भरलेल्या लोकांसाठी धोक्याचे कारण ठरू शकते. एका व्यक्तीला असुरक्षित वाटत असेल, तर ती सर्व सुरक्षित लोकांसाठी धोका ठरू शकते. त्याचप्रमाणे जर एखाद्याच्या (स्त्री असो की पुरुष) मानवाधिकाराचं हनन होत असेल, तर तो सर्वांच्याच मानवाधिकारासाठी धोक्याचा इशारा आहे.\nमी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा (1986 मध्ये) दिला, तेव्हा तो मागे घ्यावा म्हणून माझ्यावर दबाव आणला जात होता. एन.के.पी. साळवे हे महाराष्ट्रातील विदर्भामधून आलेले खासदार होते, त्यांचा मी खूप आदर करायचो. कारण मी पहिल्यांदा 1982 मध्ये केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयामध्ये उपमंत्री होतो, तेव्हा ते माझे वरिष्ठ होते. त्यांचा माझ्यावर अतिशय लोभ होता. मी राजीनामा मागे घ्यावा म्हणून ते माझी मनधरणी करायला आले, तेव्हा त्यांनी मला प्रश्न केला, ‘‘तू हे काय करतो आहेस तुझं वय फक्त पस्तीस आहे, तुझ्यापुढे उज्ज्वल राजकीय भविष्य आहे. आता जी गोष्ट झाली ती झाली, तू तुझा राजीनामा मागे घ्यायला हवास.’ मी तेव्हा त्यांना म्हणालो होतो, ‘‘सर, मी काही फार मोठा योद्धा नाही की, या मुद्यांवर राजीनामा द्यावा. पण मी याविषयी संसदेचा एक तास वाया घालवला आहे- हे सांगण्यात की, सुप्रीम कोर्टाचा निर्णय योग्य आहे. आणि आता हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय फिरवण्यासाठी संसदेत कायदा केला जात असेल, तर मला संसदेत तोंड दाखवायला जागा उरेल तुझं वय फक्त पस्तीस आहे, तुझ्यापुढे उज्ज्वल राजकीय भविष्य आहे. आता जी गोष्ट झाली ती झाली, तू तुझा राजीनामा मागे घ्यायला हवास.’ मी तेव्हा त्यांना म्हणालो होतो, ‘‘सर, मी काही फार मोठा योद्धा नाही की, या मुद्यांवर राजीनामा द्य���वा. पण मी याविषयी संसदेचा एक तास वाया घालवला आहे- हे सांगण्यात की, सुप्रीम कोर्टाचा निर्णय योग्य आहे. आणि आता हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय फिरवण्यासाठी संसदेत कायदा केला जात असेल, तर मला संसदेत तोंड दाखवायला जागा उरेल’’ (टाळ्या) ना... कृपा करून टाळ्या वाजवू नका. टाळ्यांची मला भीती वाटते. तुम्ही टाळ्या वाजवता, तेव्हा समूहाचा- झुंडीचा एक भाग बनता. आणि झुंड बुद्धीचा वापर कधीच करत नाही, फक्त व्यक्तीच बुद्धीचा वापर करते. त्यामुळे मी नेहमीच सांगत असतो की, टाळ्या वाजवू नका.\nत्याऐवजी मी जे काही बोलत आहे, त्यावर तुम्ही विचार करावा. मला ते अधिक आवडेल. तर माझ्या अगोदर नूरजहाँ साफियासाहिबा बोलल्या. त्यांना उद्देशून मला हे सांगावंसं वाटतं की- ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला, त्या दिवसापासून लोकसभेमध्ये हे बिल पास होईपर्यंत शंभरहून अधिक एकतर्फी तीन तलाक झाले आहेत. वस्तुत: सुप्रीम कोर्टाचा शमीम आरा प्रकरणातील निकाल 2002 मधील आहे. आणि तीन तलाक तर तेव्हाच कुराणाच्या दृष्टिकोनातून अवैध ठरवण्यात आला होता. आपल्याबरोबर आज सुप्रीम कोर्टातील वकील बालाजी श्रीनिवासनजी आहेत, तेदेखील याची पुष्टी करतील. म्हणजे शायराबानोच्या आताच्या निकालात फरक फक्त इतकाच आहे की, या वेळी सुप्रीम कोर्टाने बहुमताने असा निर्णय दिला की, तीन तलाक कुराणाच्या दृष्टिकोनातून तर अवैध आहेच; पण तो संविधानविरोधीदेखील आहे. अशाच प्रकारे न्या. बदर दुरेज अहमद यांनी 2007 मध्ये दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयामध्ये तीन तलाकला अवैध ठरवलं होतं. तरीही तीन तलाकची प्रकरणे थांबली\nसुप्रीम कोर्टाने 22 ऑगस्ट 2017 च्या निकालानुसार तीन तलाकला कुराण आणि संविधान या दोन्हीच्या दृष्टीने अवैध ठरवलं आहे, तरीदेखील अशी प्रकरणं थांबू शकली नाहीत. आपल्या देशात सुप्रीम कोर्टानंतर कोणतंही न्यायालय तर नाहीये. त्यामुळे आता जे लोक खरंच तीन तलाकच्या विरुद्ध लढाई लढत आहेत, त्यांना मला प्रश्न विचारावा वाटतो की- जे लोक एकतर्फी तीन तलाक देत आहेत, ते एकूणच भारतीय समाजाला काय संदेश देत आहेत ते लोक आपल्या कृतीतून सांगू इच्छितात की, आम्ही ना कुराणला मानू, ना देशाच्या संविधानाला. तर मला सांगा, आपण अशा लोकांना मोकाट सोडलं पाहिजे ते लोक आपल्या कृतीतून सांगू इच्छितात की, आम्ही ना कुराणला मानू, ना देशाच्या संविधानाला. तर मला सांगा, आपण अशा लोकांना मोकाट सोडलं पाहिजे आणि हो, असं फक्त तलाक देणारे काही लोक नाही म्हणत, तर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे मोठमोठे लोकही असं म्हणत आहेत. काही दिवसांपूर्वी पर्सनल लॉ बोर्डच्या जनरल सेक्रेटरीने वृत्तपत्रातील एका मुलाखतीमध्ये वक्तव्य केलं, ‘तुम्ही कायदे बनवत जा, आम्ही तीन तलाक देत राहू.’ तर मला असा प्रश्न पडतो की, या देशातील कायद्यांची, सुप्रीम कोर्टाची, भारतीय संविधानाची अशी खिल्ली (मजाक) उडवण्याचा अधिकार कोणाला असायला हवा आणि हो, असं फक्त तलाक देणारे काही लोक नाही म्हणत, तर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे मोठमोठे लोकही असं म्हणत आहेत. काही दिवसांपूर्वी पर्सनल लॉ बोर्डच्या जनरल सेक्रेटरीने वृत्तपत्रातील एका मुलाखतीमध्ये वक्तव्य केलं, ‘तुम्ही कायदे बनवत जा, आम्ही तीन तलाक देत राहू.’ तर मला असा प्रश्न पडतो की, या देशातील कायद्यांची, सुप्रीम कोर्टाची, भारतीय संविधानाची अशी खिल्ली (मजाक) उडवण्याचा अधिकार कोणाला असायला हवा त्यांच्यावर काही कारवाई केली जावी की नाही\nशायराबानोचा निर्णय आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गाझियाबादमधील तीन तलाकचं एक प्रकरण माझ्या समोर आलं. तेव्हा मी गाझियाबादच्या पोलीस अधीक्षक (एसपी)ला फोन लावला. माझं पूर्ण ऐकून घेतल्यानंतर तो म्हणाला, ‘‘तुम्ही म्हणताय तसं सर्व मी करेन; पण मला हे तरी सांगा की, मी कारवाई कोणत्या कायद्यानुसार करू’’ आता तुम्हाला आठवत असेल- सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर केंद्र सरकारने म्हटलं होतं की, ‘सध्याचे कायदे पुरेसे आहेत, नवा कायदा करण्याची गरज नाही.’ तर मी त्या एसपीला म्हणालो की, ‘सध्या या मुलीचा संसार वाचवण्यासाठी जे करता येणं शक्य आहे, ते सर्व करा. मानसिक छळ, घरगुती हिंसा इत्यादी कायद्यांनुसार कारवाई करा.’ सत्य परिस्थिती अशी आहे (आणि मी स्वतः विधी शाखेचा विद्यार्थी असल्याने हे जाणतो) की, सध्याचे कायदे बनले, त्या वेळी तीन तलाक कायद्याने संमत होता. म्हणजे जे कायदे संसदेने (आताचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्याआधी) बनवले होते, ते या नव्या निर्णयाची अंमलबजावणी करू शकत नाहीत. मला तो एसपीदेखील हेच बोलला.\nखैर, मी हा प्रसंग लांबवू इच्छित नाही. मी पुन्हा साफिया नियाझ यांनी केलेल्या वक्तव्याकडे (फक्त पत्नीच्या तक्रारीनंतरच कारवाई व्हावी) लक्ष वेधू इच्छितो. मागील वर्षी 10 सप्टेंबरला बहराईच (जो माझा मतदारसंघ राहिला आहे,) येथील एका सद्‌गृहस्थांचा मला फोन आला. ‘‘आरिफ भाई याद है, तीन साल पहले मेरी बेटी कि शादी में आये थे’’ मी म्हणालो, ‘‘हो, मला आठवत आहे.’’ ...‘‘आज उसका तीन तलाक हो गया.’’ इतकं बोलून ते गृहस्थ रडायला लागले.\nमी त्यांच्याकडे अधिक खोलात जाऊन विचारणा केली, तेव्हा कळलं की, तीन तलाक देणारा मुलगा त्रिवेंद्रममध्ये काम करतो. तीन वर्षांपूर्वी त्याचा निकाह या गृहस्थांच्या मुलीशी झाला होता. मुलगा आणि त्याचं कुटुंबदेखील बहराईचमधीलच. नवरा, बायको आणि त्यांची आठ महिन्यांची मुलगी असा परिवार त्या दिवशी त्रिवेंद्रममधून गावी येण्यास निघाला होता. मुलीच्या वडिलांनी मुलाला आधीच फोन करून सांगितलं होतं की, आज रात्री आमच्या इथे जेवण करूनच पुढे जावे. पण संध्याकाळी त्या मुलाचा फोन आला आणि त्याने त्या गृहस्थांना सांगितलं की, ‘‘आप तुरंत रेल्वे स्टेशन आ जाइए’’ घाबरलेल्या या गृहस्थाने विचारलं, ‘‘क्यों, क्या हुआ’’ तो उत्तरला, ‘‘बहोत खास बात है, आप आ जाइए.’’ हे गृहस्थ तिथे पोहोचले तेव्हा तो बोलला, ‘‘मैने आपकी लडकी को तीन तलाक दे दिया है’’ तो उत्तरला, ‘‘बहोत खास बात है, आप आ जाइए.’’ हे गृहस्थ तिथे पोहोचले तेव्हा तो बोलला, ‘‘मैने आपकी लडकी को तीन तलाक दे दिया है और आप के सामने फिर एक बार दे रहा हूँ और आप के सामने फिर एक बार दे रहा हूँ इसे ले जाओ\nमी त्या मुलीला ती लहान असल्यापासून पाहिलं होतं. तिचे वडील माझे समर्थक असल्यामुळे माझं त्यांच्या घरी जाणं-येणं होतं. त्यानंतर त्या गृहस्थांनी रडत-रडतच मुलीच्या हाती फोन दिला. ‘‘चाचा, मुझे तो पताही नहीं था कि किस बात पर तलाक दे दिया है अच्छे खासे हम चले थे, पता नहीं किस बात पर नाराज हुये और तलाक दे दिया अच्छे खासे हम चले थे, पता नहीं किस बात पर नाराज हुये और तलाक दे दिया ये भी नहीं बताया किस बात पे ये भी नहीं बताया किस बात पे और चाचा, बताओ अब मै क्या करूँ और चाचा, बताओ अब मै क्या करूँ’’ एवढं बोलून तीसुद्धा रडायला लागली. मग मी एसपीला फोन लावला. आता एसपीला माहीत होतं की, कारवाई करायला कोणताही कायदा नाही. तरीसुद्धा ते त्या मुलाला दहा दिवसांपर्यंत दररोज सकाळ ते संध्याकाळ ऑफिसमध्ये समजावण्यासाठी बसवून ठेवत होते. मी एसपीला सांगितलं होतं की, त्या मुलाला सांगा- ना कुराणाच्या अनुषंगाने तला��� झाला आहे, ना देशाच्या कायद्यानुसार’’ एवढं बोलून तीसुद्धा रडायला लागली. मग मी एसपीला फोन लावला. आता एसपीला माहीत होतं की, कारवाई करायला कोणताही कायदा नाही. तरीसुद्धा ते त्या मुलाला दहा दिवसांपर्यंत दररोज सकाळ ते संध्याकाळ ऑफिसमध्ये समजावण्यासाठी बसवून ठेवत होते. मी एसपीला सांगितलं होतं की, त्या मुलाला सांगा- ना कुराणाच्या अनुषंगाने तलाक झाला आहे, ना देशाच्या कायद्यानुसार त्यामुळे तलाक वापस घ्यावा लागेल. त्या एसपीने त्याला हे सर्व तर सांगितलंच; पण हेदेखील बजावलं की, आम्ही तुझ्याशी नरमाईने वर्तणूक करत आहोत, पण तू मानणार नसशील तर आमच्याकडे दुसरे पर्याय आहेत.\nदहाव्या दिवशी तो मुलगा संध्याकाळी ऑफिसमधून गेला, तो बहराईच शहर सोडून पळूनच गेला. मग एसपीचा पुन्हा फोन आला की, सांगा आता काय करू मी म्हणालो, आता आपण तरी करू काय शकतो मी म्हणालो, आता आपण तरी करू काय शकतो असा कोणता कायदा तर नाही आणि अजून जास्त गडबड होईल असं काही करायला नको. त्या मुलाचे वडील बहराईचमधील प्रभावशाली मुफ्ती (धर्मगुरु) आहेत आणि ते माझे समर्थकही राहिले आहेत. त्यामुळे मी या विषयात प्रत्यक्ष सहभाग घेण्याचे टाळत होतो, जेणेकरून आमच्या संबंधांमध्ये वितुष्ट येऊ नये. त्यामुळे अन्य लोकांना मी त्यांच्याकडे मध्यस्थीसाठी पाठवले. पोलिसांनी दहा दिवस आणि या अन्य लोकांनी वीस दिवस त्यांना समजावण्यात घालवले. त्या लोकांनी मुलाच्या वडिलांना दटावण्यासाठी हेदेखील सांगितले की, बघा- या बाबतीत आरिफसाहेब स्वतः जातीने लक्ष घालत आहेत, त्यामुळे ही गोष्ट पुढे वाढू शकते. इतक्या सर्व प्रयत्नांनंतर त्या मुलाच्या वडिलांकडून निरोप आला की, ‘ठीक आहे, मी माझ्या मुलाचा निकाह पुन्हा त्या मुलीशी लावण्यास तयार आहे. पण शर्त अशी आहे की, तिने हलाला करावा. आधी दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करून, काही दिवस त्याच्याबरोबर राहून, मग त्याने तलाक दिल्यानंतर माझ्या मुलाशी तिचा निकाह लावून देईल.’ जे लोक मध्यस्थी करत होते, त्यांनी मला हे सर्व फोनवर सांगितलं.\nमी हे ऐकून घेतलं, काहीही बोलू शकलो नाही. आता हे उघड आहे की, मुलाच्या घरातून हे मध्यस्थी करणारे लोक नंतर मुलीच्या घरी गेले असतील. कारण त्यानंतर मला त्या मुलीच्या वडिलांचा फोन न येता, त्या मुलीचाच फोन आला. न सलाम न दुआ, ती पहिलं वाक्य हेच बोलली की, ‘‘चाचा, सुना अपने क्य��� कह रहें वो लोग’’ मी म्हणालो, ‘‘हो, मी ऐकलं...’’ ‘‘चाचा मैं, पंखे से लटक जाऊँगी, जहर खाऊँगी. लेकिन ये काम हरगिज नहीं करुँगी.’’ मी तिला जास्त काही बोलू शकलो नाही. तिला फक्त इतकंच म्हटलं, ‘‘बेटा, हा काही इतक्या लवकर सुटणारा मामला नाही, तू फक्त धैर्य ठेव. मी 101 टक्के तुझ्याबरोबर आहे.’’ त्यानंतर लगेचच मी पंतप्रधानांना पत्र लिहिलं, ‘1986 मध्ये शाहबानोच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला रद्द करणारा कायदा बनवून आपण फार मोठी चूक केली आहे. आणि आता शायराबानोच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तीन तलाकविरुद्ध कायदा न बनवून तीच चूक आपण पुन्हा करत आहोत. आता कायदा न आणणे, हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला रद्द करण्यासारखंच आहे.’\nमाझं हे पत्र शेखर गुप्तांच्या ‘द प्रिंट’ या डिजिटल पोर्टलवर छापूनदेखील आलं. ते पत्र लिहिताना मला खूप चांगलं वाटत होतं, असं नाही. माझा आणि पंतप्रधानांचा तितकासा परिचय नव्हता. त्यामुळे मी विचार करत होतो, या पत्रामुळे त्यांना काय वाटेल दि. 6 ऑक्टोबरला ते पत्र पंतप्रधान कार्यालयात पोहोचलं. त्याच दिवशी दुपारी मला फोन आला, ‘सात तारखेला दुपारी पंतप्रधानांनी भेटण्यासाठी बोलावलं आहे.’ मी त्यांच्या कार्यालयात पोहोचलो, तेव्हा पाहिलं की, माझ्या पत्रावर ठिकठिकाणी हायलायटरने खुणा करून ठेवल्या होत्या. माझी त्यांच्याशी तास-सव्वातास चर्चा झाली. त्यांना सांगितलं, ‘‘तीन तलाकविरुद्ध कायदा आणला जावा म्हणून मी मोहीम उभारणार आहे, कारण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर याविषयी कायदा आणला गेला नाही तर आपण ही जिंकलेली लढाई पुन्हा हरल्यात जमा होईल.’’ त्या वेळी पंतप्रधानांनी मला सांगितलं, ‘‘माझ्या लक्षात आलंय सगळं, तुम्ही निश्चिंत रहा. कुणाजवळ याबद्दल काहीही बोलू नका. माझे लोक तुमच्याशी संपर्क साधतील.’’ यानंतर मी घरी आलो. याचा बिलकुल विचारच केला नव्हता की, दुसऱ्या दिवशीच विधी मंत्रालयाचे लोक माझ्याशी संपर्क साधतील. त्या अधिकाऱ्यांनी मला फोन करून सांगितलं की, ते माझ्यासमवेत मीटिंग करतील आणि बाकी जरुरीचे सर्व संदर्भदेखील घेतील.\nमी फक्त भारतातीलच नव्हे, तर अन्य इस्लामी देशांतील आणि खासकरून पाकिस्तानातील सर्व संदर्भ त्यांना दिले. इथे मी नूरजहाँबहन यांना खास करून सांगू इच्छितो की, पाकिस्तानातदेखील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने नाही, तर 1960 च्या दशकात विशेष कायदा करून तीन तलाकला बेकायदा ठरवण्यात आलं आहे. दोन महिन्यांपूर्वी तेथील कौन्सिल ऑफ इस्लामिक आयडियॉलॉजीच्या प्रमुखाने (या कौन्सिलचे काम म्हणजे, जे कायदे बनवले जात आहेत ते इस्लामच्या चौकटीतून योग्य आहेत किंवा नाहीत, हे तपासणे) पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्याना पत्र लिहिले की, ‘मागील 50 वर्षांपासून आपल्या देशात तीन तलाक बेकायदेशीर आहे, तरीदेखील दररोज त्याची प्रकरणे समोर येत आहेत. कारण आपण तीन तलाकला दंडनीय अपराधाचं स्वरूप दिलेलं नाही.’ त्या पत्रात पुढे म्हटलंय, येथील स्थानिक मौलवी मुलीच्या कुटुंबीयांना म्हणतात की- ‘जर अल्लाहचा कायदा मानून हा तलाक स्वीकारला तर तुम्ही जन्नतमध्ये (स्वर्गात) जाल,’ आणि देशाचा कायदा मानून तलाक नाकारलात तर जहन्नूममध्ये (नरकात) जाल. परिणामी आतापर्यंत दाद मागण्यासाठी एकही महिला पुढे आलेली नाही.’ आणि आपण भारतात मागणी करत आहोत की, ‘फक्त महिलेच्या तक्रारीवरून कारवाई करावी.’ महिला जातील तक्रार करण्यास पत्नी जाईल तक्रार करण्यास\nसर्वच महिलांवर समाजाचा दबाव असतो. मुस्लिम महिलांवर तर तो इतका आहे की, 1986 मध्ये सुप्रीम कोर्टात केस जिंकल्यानंतर शाहबानो बोलल्या, ‘जो कोर्टाने निर्णय दिला आहे तो गैरइस्लामी आहे, त्यामुळे मी तो नाकारते.’ दुसरी एक गोष्ट मी नूरजहाँबहन यांना सांगू इच्छितो की, हिंदू विवाह कायद्यानुसार द्विभार्या (Bigamy) हा दखलपात्र गुन्हा नाही. तो व्यक्तिगत तक्रारीवर नोंदवला जातो. मी मात्र तीन तलाक दखलपात्र गुन्हा असावा, म्हणून लढत आहे. कारण दखलपात्र गुन्हा नसेल तर अपवाद वगळता मुस्लिम महिला तक्रार नोंदवण्यास बाहेर पडणारच नाहीत. घरातील लोकांचा दबाव, समाजाचा दबावही असतो. पोलिसांत तक्रार नोंदवण्यास गेलो तर मोठी बदनामी होईल. मौलवी आपल्याविरुद्ध फतवे देतील अशी भितीही असते. म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला 1986 मध्ये केलं त्याच प्रकारे आताही निष्प्रभ करायचं असेल- तर खुशाल मागणी करा की, तीन तलाक हा दखलपात्र गुन्हा नको.\nआजकाल वारंवार हे सांगितलं जातंय की, सगळ्या मुस्लिम पुरुषांना या कायद्याचा गैरवापर करून तुरुंगात डांबतील. मला विचारायचं आहे की, सगळे मुस्लिम पुरुष काय फक्त तलाकच देत बसतात का आपल्या भारतीय दंडसहितेमध्ये 250 च्या आसपास दखलपात्र गुन्हे असतील. मग इतके सारे दखल��ात्र गुन्हे असताना, आतापर्यंत सर्वांनाच तुरुंगात डांबलं जायला हवं होतं. असं होत आहे का आपल्या भारतीय दंडसहितेमध्ये 250 च्या आसपास दखलपात्र गुन्हे असतील. मग इतके सारे दखलपात्र गुन्हे असताना, आतापर्यंत सर्वांनाच तुरुंगात डांबलं जायला हवं होतं. असं होत आहे का मला एक तरुणी भेटली होती- मॉर्डन, उच्चशिक्षिततीदेखील असंच म्हणत होती, जे आता नूरजहाँबहन सांगत होत्या.\nमी तिला म्हटलं, ‘‘कोणी कुणाला तुरुंगात डांबणार नाही. याने इतकंच होईल की, तीन तलाकचे प्रकार थांबतील.’’ ती म्हणली, ‘‘ते कसं’’ तर लोकसभेमध्ये हे विधेयक आणलं गेलं त्या दिवशी मी महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरजवळ आलो होतो. आमच्या एका नातलगांच्या निधनामुळे मला पत्नीसोबत घाईतच दिल्लीतून निघावं लागलं होतं. त्या गडबडीत मी माझा फोन दिल्लीतच विसरलो. दोन दिवसांनंतर दिल्लीमध्ये परतलो, तेव्हा बहराईचमधल्या मुलीचे दहापेक्षा जास्त फोन येऊन गेले होते. मी तिला फोन लावला आणि विचारलं, ‘‘बेटा, काय झालं, तू मला इतके फोन लावत होतीस.’’ ती बोलली, ‘‘चाचा, आपको यह खबर देनी थी कि, कल उस लडके का फोन आया था’’ तर लोकसभेमध्ये हे विधेयक आणलं गेलं त्या दिवशी मी महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरजवळ आलो होतो. आमच्या एका नातलगांच्या निधनामुळे मला पत्नीसोबत घाईतच दिल्लीतून निघावं लागलं होतं. त्या गडबडीत मी माझा फोन दिल्लीतच विसरलो. दोन दिवसांनंतर दिल्लीमध्ये परतलो, तेव्हा बहराईचमधल्या मुलीचे दहापेक्षा जास्त फोन येऊन गेले होते. मी तिला फोन लावला आणि विचारलं, ‘‘बेटा, काय झालं, तू मला इतके फोन लावत होतीस.’’ ती बोलली, ‘‘चाचा, आपको यह खबर देनी थी कि, कल उस लडके का फोन आया था बोला की, अब इसके बारे मे किसीसे कुछ ना कहूँ बोला की, अब इसके बारे मे किसीसे कुछ ना कहूँ मैं तुम्हे 10 तारीख को लेने आ रहा हूँ मैं तुम्हे 10 तारीख को लेने आ रहा हूँ\nजनाब, आम्ही त्या मुलाला समजावण्यासाठी एक महिना खर्ची घातला, तरी काहीएक उपयोग झाला नाही; परंतु लोकसभेत हे विधेयक पास झालं तेव्हा त्याला वाटलं की, आता तीन वर्षांची शिक्षा होईल, आपल्याला जेलमध्ये जावं लागेल. आणि मग त्याची अक्कल ठिकाण्यावर आली. तर हा समाज इतक्या गाढ झोपेत आहे की, जोपर्यंत तुम्ही यांना जोराचा झटका देऊन जागं करत नाहीत, तोपर्यंत ते तुमचं ऐकायला आणि त्यावर विचार करायला तयार होणार नाहीत. त्यामु��े जेव्हा लोक मागणी करतात की, प्रस्तावित कायद्यातलं शिक्षेचं आणि दखलपात्र गुन्ह्याचं कलम हटवलं गेलं पाहिजे तेव्हा मला विचित्र वाटतं. या तरतुदी हटवल्या, तर शायराबानोसारखे अजून 10 निकाल जरी सुप्रीम कोर्टाने दिले, तरी तीन तलाक होतच राहतील. याउलट जर भीती असेल की, तुरुंगाची हवा खावी लागेल तर वर नमूद केलेल्या मुफ्तीच्या मुलासारखं होईल. बघा, जी व्यक्ती आधी हलाला करण्याची भाषा वापरत होती, तीच व्यक्ती लोकसभेत विधेयक पास होताच गपगुमान त्या मुलीला घेऊन जाण्यास राजी झाली.\nमित्रहो, तलाक देण्याला कोणी मनाई करत नाही, पण त्याला काही ठोस अशी पद्धत असली पाहिजे. तलाकसाठी कुराणात नमूद केलेली विशेष कार्यपद्धत आहे. त्यात पहिलं येतं, सामंजस्याने वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. त्यातून काही निष्पन्न न झाल्यास शय्यासोबत करू नका. तिसरी पायरी येते, ‘वजरी बुहुन्ना’. म्हणजे उदाहरण देणे. आणि चौथ्या पायरीवर येतं मध्यस्थ, म्हणजे हा वाद सोडवण्यासाठी दोघांकडील एकेका मध्यस्थाचा हस्तक्षेप. ‘वजरी बुहुन्ना’चा खरा अर्थ आहे, ज्यांचे तलाक झाले त्यांच्यावर त्याचा काय परिणाम झाला, हे उदाहरणांसह स्पष्ट करा. पण आपला समाज पितृसत्ताक असल्यामुळे त्यांनी त्याचा अर्थ लावला की, पत्नीला मारझोड करण्याचीदेखील परवानगी आहे.\nहे सर्व चार प्रयत्न असफल झाल्यानंतर, कुराणमध्ये (‘सुरह तलाक’मध्ये) येतं की, तुम्ही आता तलाक देऊ शकता. पण त्याची शर्त अशी आहे की- त्या वेळी स्त्रीचे पाळीचे दिवस नसायला हवेत, कारण त्या दिवसांत दोघांमध्ये आकर्षणाची शक्यता जास्त असते. यानंतर तीन महिने त्यांना एकत्र राहावं लागतं. यादरम्यानदेखील त्यांचा विवाद सुटला नाही, तर असा निर्णय घेतला जातो की- या दोघांमध्ये अशी काही परिस्थिती आली आहे की, दोघांनी वेगळं होणंच हिताचं आहे. अशी पूर्ण विस्तृत पद्धत कुराणामध्ये तलाकसाठी नमूद केली आहे. तलाक द्यायचाच असेल, तर ही कार्यपद्धती (due procedure) तर पाळायला हवी ना मी सुप्रीम कोर्टातील सुनावणी-दरम्यानदेखील ही बाब मांडली होती की, किती तलाक होतात याची मला चिंता वाटत नाही. नवरा आणि बायको स्वखुषीने एकत्र नांदण्यास तयार नसतील, तर जगातील कोणतीच ताकद त्यांना एकत्र ठेवू शकत नाही. तो माझ्यासाठी चिंतेचा विषय नाही.\nमाझ्यासाठी चिंतेचा विषय हा आहे की, जसजशी मुस्लिम मुलगी तरुण होऊ लागते, तस���सं तिला तिच्या बहिणी, तिच्या आत्या, मावश्या आणि आई सांगू लागतात की, ‘हे बघ, सासरी शिष्टाचाराने, सभ्यतेने राहा; नाहीतर तिथे तुझ्याबाबतीत हे सर्व होऊ शकतं.’ अशा प्रकारे तिच्या मनात भीती बसवली जाते. तलाक तर कोणत्याही समाजात तसेही कमीच होत असतात. पण अशी भीती भरल्यामुळे मुलीच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये बाधा येते. त्यामुळे माझ्यासाठी तीन तलाक हा मानवाधिकाराचा प्रश्न आहे. मी यावर आजपासून बोलत नाहीये, 1986 पासून हेच सर्व बोलत आलो आहे. तेव्हा तर माझं वयही जास्त नव्हतं. पण तेव्हापासून या गोष्टी माझ्या अंत:करणाला दु:खी करत आहेत, कारण माझ्या समाजात हे सर्व होताना मी पाहत आलो आहे.\nआता तुम्ही जरा विचार करा, तीन तलाकचे प्रत्यक्ष पीडित कोण आहेत तसं पाहिलं तर पूर्ण परिवारच बाधित होतो, पण सर्वांत जास्त परिणाम कोणावर होतो तसं पाहिलं तर पूर्ण परिवारच बाधित होतो, पण सर्वांत जास्त परिणाम कोणावर होतो तर, महिलांवर. आता ज्या पीडित होतात, त्याच महिला हजारोंच्या संख्येने देशभरात निघणाऱ्या मोर्चामध्ये सामील होताना आणि मागणी करताना दिसत आहेत की, तीन तलाकला रोखणारा कायदा मागे घ्या. महिलांवर अशा प्रकारचा सामाजिक दबाव आहे. ज्याने त्यांचं नुकसान होणार आहे, त्याच्याच समर्थनार्थ त्यांना रस्त्यावर उतरवलं जात आहे. हे तर असं झालं की, एके काळी जगात गुलामी होती, ती अजूनही चालत आहे. सर्व गुलामांना रस्त्यावर उभं केलं गेलंय आणि ते जोरजोराने ओरडत आहेत की, ‘गुलामी चालू राहिली पाहिजे. आम्ही या गुलामीमध्ये सुखी आहोत.’ तर परिस्थिती अशी आहे. महिला सहभागी होत आहेत, अशा मोर्चांमध्ये आणि तेही हजारोंच्या संख्येने\nआता आपण असंदेखील म्हणू शकत नाही की, सर्व बुद्धी आपल्याकडेच आहे. त्यांच्याजवळही बुद्धी आहेच. मानसशास्त्रात एक सिद्धांत (थिएरी) आहे- पावलोव सिद्धांत. इवान पावलोव या रशियन शास्त्रज्ञाने असा प्रयोग केला की, कुत्र्यांना जेवण देण्याच्या आधी तो घंटी वाजवत असे. आवाज ऐकताच कुत्र्यांच्या तोंडातून लाळ गळत असे. असं दररोज दोन महिने केल्यानंतर त्याने एकदा त्यांना जेवण न देता फक्त घंटी वाजवली, तरीसुद्धा लाळ ओघळली. या प्रकारे त्याने प्राण्यांच्या ‘माइंड कंडिशनिंग’चा प्रयोग केला. प्राण्यांचं ‘माइंड कंडिशनिंग’ आपण एक वेळ समजू शकतो, पण इथे तर स्त्रीच्या मेंदूचं व्यवस्थित कंडिशनिंग करण्यात येत आहे. तिला आपला फायदा कशात आहे आणि तोटा कशात आहे, हेदेखील उमगत नाही.\nमित्रहो, हे सर्व मी यासाठी सांगत नाही की, हे विधेयक पास होण्यात माझा सहभाग होता- बिलकुल नाही माझा सहभाग असला तरी सर्व इनपुट माझेच आहे, असं मी कधीच म्हणणार नाही. मी पाकिस्तानमधील आणि इतर महत्त्वाचे संदर्भ पुरवले. तीन तलाक हा दखलपात्र गुन्हा का असावा याची कारणे आणि तर्क-वितर्क पुरवले. माझं म्हणणं हेच आहे की, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यापासून लोकसभेमध्ये विधेयक पास होईपर्यंत जवळपास शंभर तीन तलाक झालेत. जर ही दखलपात्र गुन्ह्याची तरतूद काढून टाकली तर पुढील तीन महिन्यांत हा आकडा हजाराच्या पुढे जाईल. ते कोणीच रोखू शकणार नाही.\nआणखी एक मुद्दा वारंवार चर्चिला जातो की, मुस्लिम कायद्यांचं संहितीकरण झालं पाहिजे. मला जगातील एक तरी असं उदाहरण सांगा, जिथे मुस्लिम कायद्यांचं संहितीकरण झालं आहे. फक्त इराणमध्ये झालं आहे. आणि तेही फक्त शिया कायद्यांचं आहे. तसंच सौदी अरेबियामध्येदेखील संहितीकरण झालं आहे, पण ते फक्त अहलेहदीस या पंथाचं आहे. अन्य कोणत्याही देशात मुस्लिमांमध्ये इस्लामिक कायद्याचं संहितीकरण होऊ शकलेलं नाही. का नाही होऊ शकलं कसं होईल हे एक-दुसऱ्याला मुसलमानच मानत नाहीत देवबंदी म्हणतात, बरेलवी काफिर आहेत. बरेलवी म्हणतात, देवबंदी काफिर आहेत. मग हे लोक एक-दुसऱ्याचं ऐकतील\nनूरजहाँजी म्हणत आहेत की, कुराणातील तरतुदी घ्याव्यात. हो, मी पण याच मताचा आहे. कुराण आपल्या आदेशाला शरियत म्हणतो. पण इथे मौलवी त्याच्या मताला शरियत म्हणत असतो. तो कुराणाला शरियत नाही मानत. आणि सगळे या मौलवींचं ऐकत आहेत, इतकं जास्त ऐकत आहेत की- लोकसभेमध्ये तीन तलाक विधेयक पास होत होतं, तेव्हा काँग्रेसने मौलाना असरार कासमी (बिहारमधील किशनगंजचे खासदार आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य) यांना बोलू दिलं नाही. पण राज्यसभेमध्ये पोहोचेपर्यंत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डवाल्यांनी प्रमुख विरोधी पक्षावर- काँग्रेसवर- असा काही दबाव आणला की, काँग्रेसने या विधेयकाला राज्यसभेत पाठिंबा दिला नाही. प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रसिद्धिपत्रांतदेखील मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने म्हटलं आहे की, ‘आमचं एक शिष्टमंडळ काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना (गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, अहमद पटेल, रहमान खान, आनंद शर्मा) जाऊन भेटलं आणि त्यांच्याकडून आम्हाला हे आश्वासन मिळालं की, राज्यसभेत हे विधेयक पास होऊ दिलं जाणार नाही.’\nआता काय दबाव आला असेल ज्यामुळे काँग्रेसला यांच्यासमोर गुडघे टेकावे लागले. लोकसभेत तर विधेयक पास होऊ दिलं, पण मग राज्यसभेत का नाही होऊ दिलं त्यामुळे असं म्हणू नका की, या मुल्ला-मौलवींचं कोण ऐकतं त्यामुळे असं म्हणू नका की, या मुल्ला-मौलवींचं कोण ऐकतं आपली सगळी राजकीय व्यवस्था यांचंच ऐकत आली आहे. ही व्यवस्था मला-तुम्हाला समाजाचा प्रतिनिधी न मानता, या मुल्ला-मौलवींनाच समाजाचे प्रतिनिधी मानते.\nम्हणून मी तर हे मानतो की, जर आपण तीन तलाकची प्रथा खरंच थांबवू इच्छित असू तर हा कायदा सौम्य न करता आणखी मजबूत कसा होईल, हे पाहिलं पाहिजे. खैर, ही लढाई चालूच राहील. जय हिंद\n(शब्दांकन व अनुवाद: साजिद इनामदार), पुणे\n(हमीद दलवाई यांनी स्थापन केलेल्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा 48 वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी 20 मार्च 2018 रोजी, पुणे येथील टिळक स्मारक मंदिरात एका विशेष समारंभाचे आयोजन केले होते. त्या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून आरिफ मोहम्मद खान यांना निमंत्रित केले होते. त्या समारंभात त्यांनी हिंदीत केलेले भाषण अंशत: संपादित करून त्याचा अनुवाद केला आहे. 1986 मध्ये शाहबानो खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला, त्याचे समर्थन करण्याचे काम पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील तरुण सहकारी आरिफ मोहम्मद यांच्याकडे सोपवले होते आणि नंतर काहीच दिवसांनी संसदेत नवा कायदा करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला गेला होता. तेव्हा आरिफ मोहम्मद यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.)\nराज्यपाल -केरळ, माजी केंद्रीय मंत्री\n2020 - कायदा न्याय\nराष्ट्रपती : संविधानात्मक प्रमुख की शोभेचा दागिना\n2020 - कायदा न्याय\n‘तीन तलाक’ थांबवायची इच्छा असेल तर...\n2020 - कायदा न्याय\nनरो वा कुंजरो वा : आणीबाणीतील न्यायपालिका\n2020 - कायदा न्याय\n'साने गुरुजी व्यक्ती आणि विचार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/30PWSxh\n'श्यामची आई' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/2Qhy1vT\n'सुंदर पत्रे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/2OYUhx0\n'श्यामची पत्रे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/34SMWSu\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0---%E0%A4%A1%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82", "date_download": "2020-10-01T08:22:41Z", "digest": "sha1:5YIOUF3TCCJZ4ZQIB257ZNPDIJT2TM3D", "length": 5645, "nlines": 82, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nMNS: मनसेला लोकल प्रवास भोवणार; देशपांडे व तिघांवर गुन्हा दाखल\nMumbai Local Train: मुंबईत लोकलसेवा पूर्ववत होणार; मध्य रेल्वेने दिली 'ही' मोठी बातमी\nMumbai Local: तीन फूट पाण्यात अडकलेल्या लोकलमधील २९० प्रवाशांची सुटका\nMumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवासी अडकले; एनडीआरएफची टीम रवाना\nMumbai Rain: मुंबईत वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, ओव्हरहेड वायरवर झाड कोसळलं\nदोन महिन्यानंतर मुंबईत रेल्वे धावली; चर्चगेटहून विरारला पहिली लोकल रवाना\n'हाल' इथले संपत नाही \nरेल्वेतील ८५ टक्के गुन्ह्यांतील आरोपी मोकाट\nरेल्वेला अर्थसाह्य; एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेचा हातभार\nलोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू\nविरार - डहाणू लोकल मधून पडून तरुणाचा मृत्यू\nजोड- नवीन लोकल मार्गिकेचा मार्ग खुला \nरेल्वे प्रकल्प रखडणार; 'एमयूटीपी'ला कर्ज नाही\nविरार स्थानकात महिलेची प्रसूती\nमातोंडकर काँग्रेसमध्ये; उ. मुंबईतून उमेदवारी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%83%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%3F", "date_download": "2020-10-01T07:59:14Z", "digest": "sha1:V2SAWRMI7ZTLM5FAZPXO5INDVEQIVI6W", "length": 3773, "nlines": 53, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"न्हाव्याने स्वतःची दाढी करावी का?\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"न्हाव्याने स्वतःची दाढी करावी का\" ला जुळलेली पाने\n← न्हाव्याने स्वतःची दाढी करावी का\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख न्हाव्याने स्वतःची दाढी करावी का या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nगणितातल्या गमतीजमती ‎ (← दुवे | संपादन)\n... तर त्याचं घर कुठे होतं ‎ (← दुवे | संपादन)\nसूर्याभोवती त्रिकोण ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://aarambh.bookstruck.app/55644-chapter/", "date_download": "2020-10-01T09:19:33Z", "digest": "sha1:ZIQ373NBDUJU22TRMROCCQI3UDE6BLBZ", "length": 3272, "nlines": 24, "source_domain": "aarambh.bookstruck.app", "title": "एक विचार: वाढदिवस - उदय जडिये | आरंभ एक विचार: वाढदिवस - उदय जडिये | आरंभ : मराठी साहित्यातील आधुनिक ई मासिक", "raw_content": "\nआधुनिक धाटणीचे मराठी साहित्य नवोदित आणि अनुभवी लेखक लेखिकांचे हक्काचे व्यासपीठ आणि हजारो मराठी वाचकांच्या प्रेमास पात्र असे १००% ऑनलाईन प्रकाशन. भयकथा, विनोदी, ललित, विज्ञान कथा, कविता , प्रवास वर्णने, व्यंगचित्रे, कॅरियर मार्गदर्शन, आरोग्य, विज्ञान आणि अनेक नानाविध विषयांवरील लेखन इथे वाचा. आपले लेख पाठवा \nएक विचार: वाढदिवस - उदय जडिये\nखरोखरच एखाद्याला वाढदिवशी किंवा लग्नाच्या वाढदिवशी शुभेच्छा देण्यात किती आनंद आहे. त्या निमित्ताने आपल्याला त्या व्यक्तीची व तिच्या संदर्भातील अनेक गोष्टींची आठवण येते. त्या आठवणींमध्ये आपण आपल्या रोजच्या आयुष्यातील ताणतणाव काही काळ तरी विसरतो. हे तर झाले दुसऱ्याच्या बाबतीत, पण आपल्या वाढदिवसाला जर आपल्याला कोणी शुभेच्छा दिल्या तर तोही आनंद वेगळाच असतो.\nलेखक: उदय सुधाकर जडिये, पिंपरी, पुणे\n« एक विचार: पाकीट - उदय जडिये ग्राफिटी: अविनाश हळबे »\nआरंभ : दिवाळी अंक २०१८ (20) आरंभ : फेब्रुवारी २०१९ (16) आरंभ: मार्च 2019 (19) आरंभ: जून २०१९ (36) आरंभ: सप्टेंबर २०१९ (57) आरंभ: डिसेंबर २०१९ (54) आरंभ : मार्च २०२० (30) आरंभ साठी लिहा (1) Notice (3) लॉकडाऊन लेखन स्पर्धा विशेषांक (29)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/16/my-family-my-responsibility-campaigns-to-prevent-corona-outbreaks-start-in-the-district/", "date_download": "2020-10-01T06:24:33Z", "digest": "sha1:M5EKDBAJ5IEDQCMUQO2E374WODBMAFBY", "length": 19285, "nlines": 154, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेस जिल्ह्यात प्रारंभ - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nमोठी बातमी : जिल्ह्यातील ‘ह्या’ पोलीस अधिकार्यांच्या झाल्या बदल्या\nअहमदनगर जिल्ह्यातील ‘हे’ शहर 4 दिवस बंद\nआता ‘ह्या’ अधिकाऱ्यांना शाळा भेट सक्तीची; करावे लागणार ‘हे’ काम\nठाकरे सरकारचा मोठा निर्णय ; कृषी विधेयकास स्थगिती तर राहुरू विद्यापीठाबाबत ‘हा’निर्णय\nHome/Ahmednagar News/कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेस जिल्ह्यात प्रारंभ\nकोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेस जिल्ह्यात प्रारंभ\nअहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेस आज जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली.\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्या टाकळी खातगाव येथे या मोहिमेचा शुभारंभ झाला. याशिवाय, प्रत्येक तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मोहिमेस सुरुवात करण्यात आली. प्रत्येक ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या पथकामार्फत या घरोघरी सर्वेक्षण मोहिमेस सुरुवात झाली.\nटाकळी खातगाव येथे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, तहसीलदार उमेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मांडगे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.\nकोरोनाला हरवण्यासाठी आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. आपापल्या भागातील जे नागरिक आजारी असतील किंवा त्यांना कोणती लक्षणे जाणवत असतील तर त्यांनी तात्काळ जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन उपचार घेतले पाहिजेत. कोणत्याही प्रकारे आजार अंगावर काढू नका.\nया संसर्गाची साखळी आपण सर्वांनी मिळून तोडली पाहिजे. त्यादृष्टीनेच प्रत्येकाची ही जबाबदारी आहे. या भूमिकेतून ही मोहिम सुरु करण्यात आली आहे, असे प्रतिपादन यावेळी विविध वक्त्यांनी केले. या मोहिमेत कोरोनादूत घरोघरी सर्वेक्षण करुन प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य विषयक तपासणी करुन त्यांची माहिती संकलित करणार आहेच.\nआज जिल्ह्यातील मोहिमेचा शुभारंभ टाकळी खातगाव येथून झाला. ही मोहिम २५ ऑकटोबरपर्यंत सुरु राहणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सदस्य, स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी अध्यक्षा श्रीमती घुले यांनी केले. कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.\nत्यामुळे गृहभेटी, तपासणी आणि कोमॉर्बीड आजारी व्यक्‍तींना उपचार आणि आरोग्य शिक्षण याद्वारे या साथीवर नियंत्रण आणण्यासाठीची ही मोहिम म्हणजे आपला आरोग्य जागर आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने स्वताची आणि त्याचबरोबर कुटुंबातील इतर सदस्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.\nघराबाहेर पडताना चेहर्‍यावर मास्क लावणे, सतत हात धुणे किंवा कोणत्याही बाह्य वस्तूला संपर्क झाला तर हात सॅनिटायझरने स्वच्छ करणे आवश्यक आहे. या मोहिमेच्या माध्यमातून कोरोनादूत ही माहितीही नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहेत. आरोग्यविषयक जी खबरदारी बाळगण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ आणि कोरोना दूत देणार आहेत,\nत्याची अंमलबजावणी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. जिल्ह्यात घरोघरी जाऊन कोरोनादूत ही माहिती संकलित करणार आहेत तसेच तपासणी करणार आहेत. त्यांना नागरिकांनी स्वताहून सहकार्य केले पाहिजे. ही मोहिम सर्व नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी आहे. कोणताही नागरिका केवळ दुर्लक्षामुळे उपचारापासून वंचित राहणार नाही,\nयाची काळजी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने घेतली पाहिजे. विशेषता ग्रामीण भागात नागरिकांनी मास्कशिवाय बाहेर पडणे थांबवले पाहिजे. स्वच्छताविषयक सवयींचा जागर आपण पुन्हा एकदा केला पाहिजे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी उपस्थितांना ‘कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मी स्वता माझ्या कुटुंबात,\nपरिसरात लोकांना मास्क लावणे, आपापसात दोन मीटरचे अंतर ठेवणे, साबणाने वारंवार हात धुणे या सर्व गोष्टींसाठी प्रेरित करेन. कोरोनाच्या काळात कोणाशीही दुर्व्यवहार अथवा भेदभाव न करता सर्वांशी आपुलकीने आणि सद्भावाने वागेन. कोरोनाच्या लढाईत आपली ढाल म्हणून उभे असलेले डॉक्टर, नर्स, रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस,\nसफाई कर्मचारी, सर्व कार्यकर्ते यांचा मी सन्मान व समर्थन करेन व त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेन.’ अशी प्रतिज्ञा देण्यात आली. आजारी व्यक्तींना तात्काळ उपचार मिळण्यासाठी ही मोहिम साहाय्यभूत ठरणार आहे. जिल्ह्यातील लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता महानगरपालिका,\nग्रामीण भाग, नगरपालिका क्षेत्र आणि कॅन्टोन्मेंट क्षेत्रात आरोग्य पथकांची स्थापना करुन त्यांच्याद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्व लोकप्रतिनिधी, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती यांचे पदाधिकारी,सदस्य, ग्रामपंचायतींचे सरपंच-सदस्य, अधिकारी-कर्मचारी यांचा या सहभाग या मोहिमेत असणार आहे,\nमाझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहीम दोन टप्प्यात होणार असून मोहीमेची पहिली फेरी दि.१५ ते दि.१० ऑक्टोबर या कालावधीमध्ये होईल आणि दुसरी फेरी दि.१४ ते २४ ऑकटोबर या कालावधीमध्ये होईल. पहिला फेरीचा कालावधी १५ दिवसांचा असेल तर दुसर्‍या फेरीचा कालावधी १० दिवसांचा राहणार आहे. दिनांक २५ ऑक्टोबर रोजी मोहिमेचा समारोप होणार आहे.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nमोठी बातमी : जिल्ह्यातील ‘ह्या’ पोलीस अधिकार्यांच्या झाल्या बदल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/maza-adhyatma/purushottam-berde/heart-and-brain/articleshow/53037623.cms", "date_download": "2020-10-01T08:39:05Z", "digest": "sha1:G4RIXO5MKCCDOLOLEC7KI3J6KMVJ3NQW", "length": 22023, "nlines": 225, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nडॉ. पी. जी. कुलकर्णी\nप्रा. य. ना. वालावलकर\nशरीरात न दिसणारे दोन भन्नाट अवयव आहेत, मन आणि बुद्धी. अंतरंगात असूनही एक्सरे काढला तरी दिसत नाहीत. पण सतत अदृश्यपणे सोबत असतात. २४ तास. दोन्ही निराकार. आणि ‘निराकार’ ईश्वराला ओळखण्याची पात्रता आणि शक्यता या दोन अदृश्य अवयवांमध्ये आहे. पण या दोहोंचे स्वभाव विशेष टोकाचे.\nशरीरात न दिसणारे दोन भन्नाट अवयव आहेत, मन आणि बुद्धी. अंतरंगात असूनही एक्सरे काढला तरी दिसत नाहीत. पण सतत अदृश्यपणे सोबत असतात. २४ तास. दोन्ही निराकार. आणि ‘निराकार’ ईश्वराला ओळखण्याच��� पात्रता आणि शक्यता या दोन अदृश्य अवयवांमध्ये आहे. पण या दोहोंचे स्वभाव विशेष टोकाचे. मन वेगवान, चपळ, चंचल आणि स्वैर, तर बुद्धी तेज, तरल, धारदार आणि प्रगल्भ. मनाचे स्वभावविशेष म्हणजे आहारी जाणे, भरकटणे, दिवास्वप्ने पाहणे, बुद्धीपासून दूर पळणे. तर बुद्धीचे स्वभावविशेष म्हणजे, विचार करणे, योग्य निर्णय घेणे, स्वप्ने खरी करणे व भरकटत्या मनाला ताळ्यावर आणणे.\nमन पाण्यासारखे वाट फुटेल तसे पळणारे, कधी निर्मळ तर कधी मलिन. बुद्धी ठाम एका जागी उभी राहून तर कधी चार पावले मागे किंवा पुढे जाऊन काम करणारी. मन व बुद्धी, दोन्ही जन्मजात एकत्र असूनही त्यांच्यात कायम एक द्वंद्व असते. कधी मन बुद्धीला मागे सारून स्वैर भटकते, तर कधी बुद्धी प्रगल्भतेने मनाला बंधनात अडकवते आणि योग्य दिशेला नेते. मनाकडे ‘स्वप्नरंजन’ ही अजब शक्ती आहे. त्या स्वप्नरंजनाला वास्तवात आणून त्याचे ‘महत्त्वाकांक्षेत’ रूपांतर बुद्धी करते.\nपालक होईतो आपण अनेक पावसाळे पाहतो. तोवर मनाची बऱ्यापैकी ओळख होते किंवा बुद्धीला पारखून झालेले असते. ज्यांना हे कळते ते पाल्यांवर मनोसंस्कार करतात. हे करू नकोस ते कर, वगैरेतून मनावर संस्कार होतच असतात. या संकारांची नक्की व्याख्या माहीत नसली तरी संस्कार करायचे कोणी सोडत नाही. अवतीभवतीच्या मायाजालातून मोडकेतोडके संस्कार होत असतात. त्यात नको त्या गोष्टींचा भरणा अधिक असतो. साधारण ६० वर्षांपूर्वीचे संस्कार आणि आताचे, यात तफावत आहे. मराठी घरांचे उदाहरण घेतल्यास या संस्कारांत वाचिक, मानसिक संस्कार पराकोटीचे होते. आज पालकांची जागा टेलिव्हिजन, मोबाईल, इंटरनेट यांनी घेतलीये. मुले काय बघतात आणि काय ऐकतात हे पालकांना कळण्यापलीकडचे झाले आहे. अर्धे अधिक पालक मुलांना हे सर्व कळते याच समाधानात आहेत. डोळे आणि कान याद्वारे मुलांच्या मनात काय शिरते आणि काय संस्कार होतात, याचा अंदाज पालकांना नाही. मुलांच्या मनात येईल ते करण्याची, त्यांना हवे ते देण्याची व त्याकडे कौतुकाने बघण्याची वृत्ती वाढत आहे. अशावेळी मन व बुद्धी यातला फरक नेमका जाणून मुलांवर संस्कार कसे करावेत याचा यक्षप्रश्न काही पालकांना पडला आहे.\nअशावेळी त्यावर ‘निराकार’ संस्कारच योग्य वाटतात. ते म्हणजे ‘आध्यात्मिक’ संस्कार. समर्थांनी एका मनाच्या श्लोकात हा इलाज सांगून ठेवलाय. ‘नको रे मना ���्रोध हा खेदकारी, नकोरे मना काम नाना विकारी, नको रे मना सर्वदा अंगिकारू, नकोरे मना मत्सरू दंभ भारू \nअर्थात, रामदासांनी पितृत्वाच्या भावनेने मनावरच्या संस्काराचा उपदेश केला आहे. षड्रिपूंवर ताबा मिळवून मनाला बुद्धीच्या स्वाधीन करायचा यथायोग्य सल्ला दिला आहे. याउलट, बहिणाबाईंनी आईच्या मायेने सोप्या भाषेत मनाचे वर्णन करून सावधगिरीचा सल्ला दिला. त्या म्हणतात, मन मोकाट मोकाट त्याच्या ठायी ठायी वाटा, जशा वाऱ्यानं चालल्या पान्यावरल्या रे लाटा. त्या म्हणतात, ‘मन पाखरू पाखरू त्याचि काय सांगू मात, आता वहात भुईवर, गेलं गेलं आभायात.’ स्वच्छंद मन क्षणात चंद्रावर जाते, तर बुद्धीला तेथे जाण्यासाठी ‘यान’ बनवावे लागते. मन आणि बुद्धीतला हा फरक चांगल्या जीवनाकडे नेतो. मनाला बुद्धीने हाताळले तर जीवन शांत आणि समृद्ध होते. हुशार सत्शील मुलाला बुद्धीने हाताळले तर तो विद्वान होईल. गुंड प्रवृत्तीच्या मनावर बुद्धी स्वतंत्रपणे राज्य करू लागली तर विध्वंसक ‘गॉडफादर्स’ होतील. सद्‍गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज म्हणतात, ‘सत्पुरुषांच्या संगतीत मनाचा विकार कमी होतो. मनाचा विकार कमी होत जाईल, तशी बुद्धीची प्रगल्भता वाढेल’.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nCat Que Virus: करोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nलॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची खास शक्कल\nभारतीय नौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' तोडणीला सुरुवात\nविद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे लेखणी बंद आंदोलन\nकृषी विधेयकाविरोधात आंदोलन सुरुच, १ ऑक्टोबरला देशव्यापी रेलरोको\nविज्ञान-तंत्रज्ञानTV, फ्रीज आणि वॉशिंग मशीनवर बंपर सूट, ५ ऑक्टोबर पर्यंत सेल\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nब्युटीलांबसडक आणि काळ्याशार केसांसाठी करा हे ३ नैसर्गिक उपाय\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमत���त पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nहेल्थया २ कारणांमुळे कमजोर होतं आपलं हृदय, ‘या’ ५ फळांचे सेवन केल्यास दूर होईल धोका\nआर्थिक राशिभविष्यवृश्चिक: धनवृद्धीचे शुभ योग; वाचा, ऑक्टोबरचे आर्थिक राशीभविष्य\nमोबाइलसॅमसंग Galaxy A3 Core स्मार्टफोन लाँच, किंमत ६५०० रु\nकार-बाइकनवी मारुती सुझुकी ऑल्टो येतेय, आधीपेक्षा लांब आणि दमदार\nकरिअर न्यूजशाळा कधी उघडणार\nगुन्हेगारीहाथरसनंतर बुलंदशहर हादरले, अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार\nसिनेन्यूज...म्हणून इरफानच्या पत्नीनं CBD ऑईल कायदेशीर करण्याची केली मागणी\nदेशयोगींना मठात पाठवा, राज्यात राष्ट्रपती शासन लागू करा; मायावतींचा संताप\nविदेश वृत्तऑफिसमध्ये 'या' गोष्टीमुळेही फैलावू शकतो करोनाचा संसर्ग\n; यूपीच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचा योगींवर निशाणा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/cheaper-vegetables-in-kalyan-shop-for-change/articleshow/53699686.cms", "date_download": "2020-10-01T06:22:56Z", "digest": "sha1:PNUQ7TMSGGBZKEYJWZ2EBU27ZBEUJ46B", "length": 12129, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nस्वस्त भाजीपाला केंद्र कल्याणातही\nमहागाईने कंबरडे मोडलेल्या कल्याणकरांना भारताच्या ७०व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध करून दिला जाणार आहे. कल्याण मनविसे जिल्हाध्यक्ष कौस्तुभ देसाई आणि मनसे नगरसेविका कस्तुरी देसाई यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे. ‘शॉप फॉर चेंज’ या संस्थेच्या माध्यमातून स्वस्त दरात भाजीपाला पोहोचविण्याची जवाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सायंकाळी चार वाजता कल्याण खडकपाडा चौक येथे या उपक्रमाचे उद्‍घाटन केले जाणार आहे.\nम. टा. वृत्तसेवा, कल्याण\nमहागाईने कंबरडे मोडलेल्या कल्याणकरांना भारताच्या ७०व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून स्वस्त दरात भाज��पाला उपलब्ध करून दिला जाणार आहे. कल्याण मनविसे जिल्हाध्यक्ष कौस्तुभ देसाई आणि मनसे नगरसेविका कस्तुरी देसाई यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे. ‘शॉप फॉर चेंज’ या संस्थेच्या माध्यमातून स्वस्त दरात भाजीपाला पोहोचविण्याची जवाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सायंकाळी चार वाजता कल्याण खडकपाडा चौक येथे या उपक्रमाचे उद्‍घाटन केले जाणार आहे.\nया उपक्रमाअंतर्गत भाजीपाल्याचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांपर्यंत भाजीपाला पोहचविला जाणार आहे. शेतकरी घाम गाळून, कष्ट करून मोठ्या मेहनतीने भाजीपाला पिकवतात. मात्र घाऊक बाजारात त्याची योग्य किंमत मिळत नाही, तसेच ग्राहकांपर्यंत हा भाजीपाला पोहचेपर्यंत त्याची किंमत अव्वाच्या सव्वा होऊन जाते. त्यामुळे कष्टकरी शेतकरीबांधव व ग्राहक यांचे हित साधण्यासाठी हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती देसाई यांनी दिली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nJitendra Awhad: एकनाथ शिंदे पुन्हा लढताना दिसतील; आव्हा...\nठाणे: पार्टीत दारू पाजल्यानंतर नगरसेवकाच्या मुलाला संपव...\nकल्याण-डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊनची चर्चा; महापालिका आयुक...\n​ रुग्णालय ‘नॉट रिचेबल’ महत्तवाचा लेख\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nभारतीयांना करोना लस देण्यासाठी ८० हजार कोटींचा खर्च\nआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\n१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nविदेश वृत्तकरोनापासून वृद्धांचाही बचाव होणार; चाचणीत 'ही' लस प्रभावी\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nविदेश वृत्त'एचआयव्ही'वर मात करणाऱ्या पहिल्या व्यक्तीचे कर्करोगाने निधन\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nदेशबाबरी काँग्रेसने पाडली, मथुरा-काशीच्या मशिदींना हात लावणार ना���ी: कटियार\nगुन्हेगारीपालघर: तलासरीजवळ मध्यरात्री थरार, हॉटेलात गोळीबार करून लूट\nअर्थवृत्तशेअर बाजार ; सेन्सेक्स-निफ्टीची मोठी झेप\nअर्थवृत्तघरे विक्रीला करोनाने घरघर; सातही प्रमुख शहरांतील नव्या घर खरेदीला ब्रेक\nपुणेपार्थ पवार म्हणाले, माझ्याकडं दुसरा पर्याय नाही\nअर्थवृत्तडिझेल पुन्हा स्वस्त ; हा आहे आजचा पेट्रोल-डिझेल दर\nमोबाइलजिओच्या स्वस्त अँड्रॉयड स्मार्टफोनमध्ये असू शकतात हे जबरदस्त फीचर्स\nमोबाइलरोज 4GB पर्यंत डेटा आणि फ्री कॉलिंगचे बेस्ट प्लान, किंमत ३०० पेक्षा कमी\nफॅशनबॅग एक, वापर अनेक जाणून घ्या बॅगचे पाच प्रकार\nकरिअर न्यूजशाळा कधी उघडणार\nपोटपूजागोड-तिखट आल्याच्या बर्फीची रेसिपी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.djvu/341", "date_download": "2020-10-01T06:53:06Z", "digest": "sha1:SOOSOAF2BOSANDT7CSLBYDVJ7HWSKWML", "length": 5804, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:भाषाशास्त्र.djvu/341 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nपरिश्रम, ३३२ भाषाशास्त्र. ठिकाणी असे स्पष्टपणे कळविले आहे की, हीब्यूला मूळभाषा ह्मणणे म्हणजे वृक्षाच्या अनेक शाखांसच मूळ खोड म्हणण्यासारखे होय. आणि म्हणूनच, अशा प्रकारची कल्पना विसंवादी असून, ती वस्तुस्थितीपासून दूर आहे, व विश्वाच्या एकंदर नियमास बिलकुल अनुसरून नाहीं. अनेक भाषांची माहिती एकत्र करण्याच्या संबंधाने, लीबनिझने नितान्त परिश्रम केले, ही त्या कामी त्य त्याच गोष्ट कोणालाही कबूल केली पाहिजे. निकोलस विसेन्, राहणार ऑम्स्टर्डम्, हा इ. स. १६६६ ते १६७२ पर्यंत रशियांत फिरत असतां, लीबानझने त्याला असे लिहिले की, “आपण कृपा करून चांगला शोध करावा, आणि शक, सामोयेडी, सैबीरी, बषकीर, कालमुक, तुंगुसी, इयादि भाषांची योग्य माहिती मिळवावी.' पुढे, कालान्तराने, पीटर बादशहाची ओळख झाल्यावर, त्याने त्यासही पत्र पाठविलें व अशी त्याचे बादशहास पत्र. विनंती केली की, “महाराज, आपलें | राज्य फार विसृत असून, आपली हुकमत अनेक राष्ट्रांवर आहे. परंतु, त्यांत ज्या कित्येक भाषा व्यवहारांत आहेत, त्यांची माहिती कोणासही नसून, त्याचे परिशीलन देखील त्याच कारणाने अद्यापिसुद्धां कोणीच केलेले नाही. सबब, त्यांतील अनेक भाषांचे शब्द एकत्र करून, त्यांचा आपण एक कोश बनवावा. अथवा, निदान त्या शब्दसंग्रहाची एक लहानशी जंत्री तरी तयार करविण्याचे | १ ह्याचे प्रवासवर्णन इ. स. १६७७ साली छापले गेले.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१८ रोजी १४:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://planetmarathimagazine.com/star-of-the-week-32-ashvini-mahangade/", "date_download": "2020-10-01T08:31:25Z", "digest": "sha1:76SNLNBODXLN4IPEXBCQRVHOKL4IRND4", "length": 29197, "nlines": 188, "source_domain": "planetmarathimagazine.com", "title": "STAR OF THE WEEK 32 – Ashvini Mahangade", "raw_content": "\nNandu Tambe’s वन्यजीवन अभयारण्य\n“अस्मिता ते स्वराज्य रक्षक संभाजी” अश्या अनोख्या मालिकांचा पल्ला गाठून रसिक प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे.\nअभिनयाच्या सोबतीने सामाजिक कामाची जाणीव जपून ‘रयतेचे स्वराज्य परिपूर्ण किचन’ ची स्थापना करणाऱ्या या अभिनेत्रीचा अभिनय ते समाजकारण हा प्रवास उलगडून घेऊ या प्लॅनेट मराठीच्या स्टार ऑफ द वीक मधून…..\nसंपूर्ण नाव : अश्विनी प्रदिपकुमार महांगडे\nवाढदिवस : २७ ऑक्टोबर १९९०\nशिक्षण : बीकॉम, हॉटेल मॅनेजमेंट\n“पसरणी ते मुंबई वारी / आव्हानात्मक राणूअक्का”\nपसरणी हे माझं मूळ गाव जिथून माझं शिक्षण झालं. या खेडेगावातून अभिनयाचा प्रवास फार अवघड असतो. गावात काही अभिनयाचे धडे देणारे काही क्लास नव्हते. माझे वडील अभिनय आणि दिग्दर्शन करून वाईत राज्यनाट्य स्पर्धेसाठी काम करायचे. त्यांच्या कडूनचं अभिनयाचे धडे गिरवत गेले. वडिलांच्या मनात कुठेतरी होतं की मी अभिनेत्री व्हावं, आपण काही करू शकलो नाही. आपल्या मुलीने या क्षेत्रात पाऊल टाकावं म्हणून पसरणी मधून नाटक, एकांकिका करत करत इंडस्ट्रीत पोहचले. एका खेडेगावातून सुरू झालेला प्रवास मुंबईत अभिनयासाठी घेऊन आला. मुंबईत आल्यावर मी ऑडिशन देत होते. अस्मिताच्या आधी मला चंद्रकांत कुलकर्णी या���च्याकडे नाटक करण्याची संधी मिळाली. अस्मिता मालिकेतून निवड झाल्याचा फोन आला आणि तेव्हा आनंद ही झाला, पण आपल्याला आता अजून जवाबदारी ने काम करायचं आहे याची जाणीव झाली. अस्मिता पासून सुरु झालेला प्रवास आणि झी सोबत एक अनोखं नातं इथून घडत गेलं. अस्मिता नंतर मला “स्वराज्य रक्षक संभाजी” मधून ऑडिशनसाठी फोन आला पण तो राणूअक्का या व्यक्तीरेखेसाठी नव्हता तर गुप्तहेर लाडी या भूमिकेसाठी विचारणा आली. मग ऑडिशन देऊन दोन दिवसांनी मला समजलं की आपलं या मालिकेत कास्टिंग नाही झालंय. जेव्हा यासाठी कास्टिंग नाही झालं तेव्हा खरंच रडले होते. कारण एवढ्या सुंदर मालिकेसाठी आपल्याला काम करायला मिळणार नव्हतं. पण मला पुन्हा आठ दिवसांनी सेटवरून लुक टेस्ट साठी फोन आला होता आणि क्षणात मी हो म्हणून सांगितलं आणि सेटवर गेल्यावर माझ्या हाती “राणूअक्का” च स्क्रिप्ट आलं. मला या भूमिके विषयी माहीत नव्हतं. मग इथून या भूमिकेसाठीचा अभ्यास सुरू झाला. राणूअक्का या संभाजीच्या मागे उभं राहणार एवढं मोठं पात्र होतं. हे आजवर कुणाला माहीत देखील नव्हतं. कास्टिंग झाल्याचा आनंद खूप होता पण सगळ्याचं गोष्टी नवीन होत्या अगदी कलाकारांपासून ते साडी मध्ये वावरण इथं पर्यंत गोष्टी शिकायला लागल्या. साडीत कसं चालावं किंवा सवय कशी करावी हे मला पल्लवी ताईने शिकवलं. लेखक प्रताप गंगावणे यांनी मला या भूमिकेसाठी फार मदत केली प्रत्येक सहकलाकार हा शिकवतं असतो त्यांच्याकडून गोष्टी शिकत गेले. माझे खूप सीन हे अमोल कोल्हें सोबत होते यामुळे हे फार चॅलेंजिंग होतं. सुरुवातीला मी त्यांच्या सोबत काम करायला घाबरायचे. अमोल दादांचे अनेक सीन हे वन टेक असायचे, त्यामुळे आपल्यावर काम करताना एक वेगळीच जवाबदारी असायची की आपलं पाठांतर चोख असायला हवं. पण हळूहळू त्यांच्या कडून गोष्टी शिकत गेले आणि त्यांनी मला समजून घेऊन काम केलं. प्रत्येक सहकलाकारासोबत त्यांचं वागणं हे कमाल आहे. आता यात रुळत जाऊन काम करते आहे. आता कुठे बाहेर फिरताना लोक सांगतात की तुम्ही आमच्या सुद्धा अक्कासाहेब आहात तर ही कामाची पोचपावती मिळणं फार मोलाची आहे आणि ती या मालिकेमुळे मिळाली यांचा जास्त आनंद आहे.\n“बहुपैलू तयारी ने साकारली भूमिका / तलवार बाजी शिकले”\nऐतिहासिक भूमिका करताना अनेक गोष्टीचं भान ठेवून काम करावं लागतं. व्यक्तिरेखेचा आदब जपून ती योग्यरित्या लोकांपर्यंत पोहचवावी लागते. राणूअक्का आजवर कोणी साकारली नसल्यामुळे ती योग्यरित्या सांभाळून घेऊन भूमिका निभावणं फार आव्हानात्मक होतं. मला सेटवर तलवारबाजी शिकवण्यात आली. जेव्हा माझे सीन नसायचे तेव्हा मी कार्तिक सर आणि जोत्याजी ची भूमिका बजावणाऱ्या गणेश दादा यांच्या कडून तलवार बाजीचे धडे घेतले. दिलेरखानाच्या छावणी मधला सीन शूट करत होतो तेव्हा पाच तास तो एक सीन शूट करत असताना तलवारबाजी केली आणि दुसऱ्या दिवशी एवढा हात सुजला की तो बरा व्हायला अनेक दिवस गेले. माझ्या दृष्टीने ही सुद्धा एक प्रकारची तयारी आहे. व्यक्तिरेखा समजून घेऊन साकारणं हे फार महत्वपूर्ण आहे. मला मनाली साकारताना फक्त अभिनय करायचा होता पण राणूअक्का करताना मला अभिनया सोबत तलवारबाजी करायची होती. मला घोडेबाजी शिकण्याची इच्छा आहे आणि नक्कीच आयुष्यात हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. ऐतिहासिक पात्र साकारताना नऊवारी सांभाळून ते अनेक गोष्टी सांभाळून अभिनय करण्याची जवाबदारी असते. स्क्रिप्ट मधली वाक्य आणि त्यातले शब्द समजून उमजून घेऊन बोलणं हे देखील एक टास्क आहे. अशी अनेक अंगांनी तयारी करून एखाद पात्र साकारणं हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.\n“नाटकाच्या शोधात…” मी नुकताच एक चित्रपट केला, ज्यात माझा रोल खूप मोठा आहे. खूप वेगळी आणि छान स्टारकास्ट आहे. मला नाटकं, चित्रपट आणि मालिका या तिन्ही माध्यमातून काम करायला आवडेल आणि त्याचं सोबतीने खास करून वेब सिरीज करायला आवडेल . पण आता मला नाटक करायचंय ते फार जवळचं असं वाटणार माध्यम आहे. मी सध्या नाटकाच्या शोधात आहे.\nमाझी मैत्रीण (भाग्यशाली राऊत) आणि मी आम्हा दोघींना काहीतरी वेगळ अनुभवायचं आणि करायचं होतं. ती लेखिका आहे आणि कॉलेज पासून एक ठरलेलं होतं आपण काही तरी सोबत येऊन करू या. तर हे करण्यासाठी आम्हाला १२ वर्ष गेली. वेब चा बोलबाला होता म्हणून वेबसेरीज करू या हे पटकन डोक्यात आलं. या सगळ्यात शिकायला खूप काही मिळालं. मुलींसाठी काहीतरी करू या मग विषय निवडता निवडता मासिक पाळी हा विषय घेऊन आम्ही “महावारी” या सिरीज मधून तो लोकांसमोर घेऊन आलो. तेव्हा मी सिरीज निर्मिती करून दिग्दर्शन करत होते. हा अनुभव माझ्यासाठी नक्कीच अनोखा आणि शिकवून जाणारा होता. ज्या मुलींनी आजवर अभिनय नाही केला अश्या काही ��ुलींनी या निमित्ताने अभिनय केला. खेडेगावात घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी टिपण्यासाठी म्हणून ही सिरीज केली. लवकरचं नवा विषय घेऊन आम्ही पुन्हा लोकांसमोर येणार आहोत.\n“गावाकडच्या गोष्टी मांडायला आवडतील ” / लवकरचं नवीन वेबसरीज….\nअसे अनेक विषय आहेत जे लोकांसमोर मांडता येऊ शकतात. आताचं उदाहरण घेऊ शकतो की आपल्याकडे जो महापूर आला. मी साताऱ्याची आहे, ही भीषण परिस्थिती मी पाहिली आहे. अशी परिस्थिती येताना त्यांच्या आधी काहीतरी होतं असेल ना म्हणून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी या विषयाला अनुसरून वेबसेरीज करू शकतो. मला खेडेगावातल्या गोष्टी मांडायला आवडतात आणि माझ्या नव्या वेब सिरीजचा विषय लवकरचं सगळ्यांसमोर येणार आहे.\n“लोकांची भूक भागवणारं रयतेचे स्वराज्य परिपूर्ण किचन”\nरयतेचे स्वराज्य परिपूर्ण किचन सुरू करण्याचा कारण स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका आहे. मालिका करताना आपण एक माणूस म्हणून घडत असतो आणि आपल्यात आतून बाहेरून अनेक बदल होत असतात म्हणून मालिका करताना माझ्या विचार सारणीत बदल झाला आणि समाजाचं आपण काही तरी देणं असतो ही भावना जागृत झाली. आम्ही सगळ्यांनी सोबत येऊन “रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान” ची स्थापना केली. प्रतापगडावर जाऊन आम्ही शपथ घेतली की या मार्फत होणारी कामं ही समाजासाठी असतील म्हणून यांची निर्मिती झाली. या प्रतिष्ठाना अंतर्गत पहिला उपक्रम म्हणून या लोकांच्या काही रोजच्या गरजा भागवू म्हणून लोकांना जिथे पोटभर जेवायला मिळेल या संकल्पनेतून रयतेचे स्वराज परिपूर्ण किचन सुरू झालं यांची पहिली शाखा आम्ही मीरा रोड ला सुरू केली. बेघर लोकांना या मार्फत मोफत जेवण पुरवलं जात आणि अगदी ४० रुपयांत लोकांची भूक भागेल म्हणून हा छोटासा प्रयत्न केला होता आणि याला लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. माणसाच्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी हा उपक्रम आहे. हे करण्यात एक वेगळंचं सुख आहे.\n“या गोष्टींशिवाय राहू शकत नाही”\nमोबाईल, अभिनय, आणि माझं घर या गोष्टींशिवाय मी नाही राहू शकत.\nमानधना बद्दल जेव्हा निर्माती म्हणून याकडे बघते तेव्हा मराठी आणि हिंदी चॅनेल मध्ये फार तफावत जाणवते. मराठी आणि हिंदीत दोन्ही कडे मानधन वेगळ्या तऱ्हेचे दिलं जातं. एक अभिनेत्री म्हणून मला जिथे योग्य मानधन दिलं जात आणि चांगलं काम माझ्याकडे येतं तिथेच मी काम करते आणि यात मी खुश आहे.\n“खूप बोल्ड भूमिका नाही जमणार”\nमी स्क्रिप्ट वाचून ठरवेन की ते कितपत मला जमणारं काम आहे. मी स्वतः फार बोल्ड भूमिका नाही करू शकतं हे मला माहित आहे. त्यामुळे खूप बोल्ड भूमिका असेल तर मी ती नाही करणार.\n“इंडस्ट्रीत होणारा Groupism, गॉसिप कशाला हवं”\nखूप लोकं ग्रुप करून राहतात. अजून एक गोष्ट आणि माझा वैयक्तिक अनुभव आहे की लोक तोंडावर छान बोलतात आणि आपल्या मागे फार वाईट बोलतात, मला या गोष्टी फार खटकतात. खोटं वागून लोक इंडस्ट्रीत वावरतात म्हणून हे खटकतं.\n“कास्टिंग काऊच भयंकर” मी जेवढं काम केलं तेवढ्यात मला काही असा अनुभव नाही आला. कास्टिंग काऊच हा भयंकर विषय आहे.\nविधानसभा तोंडावर असल्या कारणामुळे मला अनेक ठिकाणी हा प्रश्न विचारला जातो. वडिलांकडून मी अभिनयाचे धडे घेतले तसेच राजकारणाचे धडे सुद्धा त्यांच्याकडून मिळाले. ते चांगले कार्यकर्ते आणि नेते आहेत असं म्हणायला हरकत नाही. आज राजकारणी माणूस निवडून येऊन पुढे आपल्यासाठी निर्णय घेतात, प्रत्येक व्यक्ती ही या राजकारणाचा भाग असते. आपण मतदान करून यांचा एक भाग होतो म्हणून मी स्वतःला राजकारणाचा भाग मानते. प्लॅनेट मराठीच्या माध्यमातून मी एक सांगू इच्छिते की मी भविष्यात नक्कीच राजकारणात प्रवेश करणार आहे.\n“काम नसताना अनेक गोष्टी शिका”\nइंडस्ट्रीत भेदभाव असा होत नाही पण जेव्हा मी राणूअक्का हे पात्र साकारलं त्यानंतर मला लगेच दुसरी भूमिका मिळणं थोडं आव्हानात्मक असतं. जेव्हा आपल्याकडे काम नसतं तेव्हा आपण अनेक चांगल्या गोष्टी शिकू शकतो. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून अनेक नव्या गोष्टी शिकल्या पाहिजे असं मला वाटतं.\n“थँक्स आई आणि मावशी”\nअनेकदा कामाच्या गडबडीत आपण आपल्या जवळच्या लोकांना थँक्स बोलत नाही. आज मला एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे मला माझ्या आई आणि मावशीला थँक्स बोलायचंय. या दोघींच्या मूळे आज मी इथे आहे. त्यामुळे थँक्स आई आणि मावशी.\nरॅपिड फायर..हे कि ते....\nआवडता अभिनेता : अमोल कोल्हे, योगेश सोहोनी, शंतनू मोघे – अमोल कोल्हे\nआवडती अभिनेत्री : मयुरी वाघ , प्राजक्ता गायकवाड , पल्लवी वैद्य , स्नेहलता तावडे – पल्लवी वैद्य\nवाचन, फिरणं की कुकिंग – वाच\nवेस्टर्न की पारंपारिक – पारंपारिक\nसामाजिक भान जपणारी अभिनेत्री “��श्विनी महांगडे” ला प्लॅनेट मराठी मॅगझीन तर्फे भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा\n‘चंद्रमुखी’ जाणार ऑन फ्लोअर; सध्याच्या परिस्थितीत नवं कोरं शूट सुरु करणारे हे पहिले मराठी बॅनर असेल….\nनाट्यकर्मी आणि रंगमंच कामगारांसाठी अभिनेते ‘वैभव मांगले’ यांचा मदतीचा हात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/influence-of-vegetable-milk-vegetables/", "date_download": "2020-10-01T07:44:16Z", "digest": "sha1:FIJUNJWUETMDVDF2333LH7RKTP22LTLT", "length": 5171, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुरपरिस्थितीचा दुध, भाजीपाल्यांवर परिणाम", "raw_content": "\nपुरपरिस्थितीचा दुध, भाजीपाल्यांवर परिणाम\nमुंबईत 13 लाख लिटर दुधाची आवक घटली\nनवी मुंबई : पश्‍चिम महाराष्ट्रातील पुरपरिस्थितीचा मोठा परिणाम मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि उपनगरात झाल्याचे दिसत आहे. मुंबईमध्ये भाजीपाल्याची मागणीपेक्षा आवक कमी होत असून, किरकोळ मार्केटमध्ये बाजारभाव प्रचंड वाढले आहेत.\nएवढेच नाही तर मुंबईसह आजूबाजूच्या उपनगरातील भागात आज आणि पुढच्या दोन तीन दिवसांत दुधाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवणार आहे. कारण या भागात कोल्हापूर, सातारा आणि सांगली या भागातून येणारे तब्बल 15 लाख लिटर दुधाची आवक या पुरामुळे घटली आहे. नाशिक, पुणे व गुजरातवरून येणाऱ्या मालावर मुंबई आणि उपनगरातील नागरिकांना अवलंबून राहावे लागत आहे. यामुळेच भाजीपाल्याचे दर वाढत आहेत. पावसामुळे किरकोळ विक्रेत्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. भाजीपाला भिजल्यामुळे खराब होत असल्याने विक्रेत्यांना नुकसान होत आहे.\nआंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी शिष्टमंडळ गृहमंत्र्यांना भेटणार\nआता म्हणणार का ‘नमस्ते ट्रम्प’ पी. चिदंबरम यांचा सवाल\nएनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धाला क्लीन चिट नाहीच\nमराठा आरक्षणावरून पार्थ पवार आक्रमक; सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा\n“थलाइवी’च्या शुटिंगसाठी कंगना दक्षिण भारतात रवाना, फॅन्सला केली ‘ही’ विनंती\nआंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी शिष्टमंडळ गृहमंत्र्यांना भेटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-astrology-anita-kelkar-marathi-article-1589", "date_download": "2020-10-01T08:35:53Z", "digest": "sha1:L5QVADF24UWY3K6R7YJISIEVHZQ5ZKMH", "length": 14122, "nlines": 118, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Astrology Anita Kelkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nग्रहमान ः १९ ते २५ मे २०१८\nग्रहमान ः १९ त�� २५ मे २०१८\nशुक्रवार, 18 मे 2018\nमेष : व्यवसायात उतावळेपणा करू नये. घाईने निर्णय न घेता वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. आर्थिक व्यवहारात सतर्क राहावे. नोकरदार व्यक्तींना सहकारी व वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल ही अपेक्षा करू नये. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. महिलांना कामाचा ताण पडेल. तरी चिडचिड करू नये. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.\nवृषभ : ग्रहांची साथ आहे, त्यामुळे नवीन कामांना गती येईल. व्यवसायात कामात उलाढाल वाढेल. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत कौतुकास्पद कार्य घडेल. बढती मिळण्याची शक्‍यता आहे. आर्थिक लाभ होतील. शुभवार्ता कळतील. महिलांना घरासाठी नवीन खरेदीचे योग येतील. प्रकृतीची मात्र कुरबूर राहील तरी काळजी घ्यावी. कलाकार, खेळाडूंना मानसन्मान मिळतील.\nमिथुन : \"आपले काम बरे नी आपण बरे' हे धोरण लाभदायी ठरेल. व्यवसायात अनपेक्षित खर्च वाढतील. पैशाची तजवीज करावी लागले. नोकरीत जिभेवर साखर पेरून बोलावे. फुकटचे सल्ले देऊ नयेत. सहकारी कामात मदत करतील. महिलांना खर्चाची हातमिळवणी करताना नाकीनऊ येतील. बोलण्याने गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी.\nकर्क : अशक्‍यप्राय कामे शक्‍य करून यश संपादन कराल. धंदा व्यवसायात कामांना झालेला विलंब आर्थिक फटका देईल. कामाच्या कार्यपद्धतीत बदल करून नुकसान भरपाई करण्याचा इरादा राहील. नोकरीत कामाची जबाबदारी वाढेल. सहकाऱ्यांकडून खुबीने कामे करून घ्यावीत. महिलांना चिंता निरसन झाल्याचे मानसिक समाधान मिळेल. आप्तेष्ट व नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील.\nसिंह : व्यवसायात लवचिक धोरण लाभदायी ठरेल. कामाचा झपाटा वाखाणण्याजोगा राहील. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. आर्थिक बाबतीत चोखंदळ राहावे. नोकरीत केलेल्या कामाचे यश मिळेल. कामानिमित्ताने प्रवास घडेल. नवीन ओळखी होतील. अधिकार मिळतील. महिलांना कामाचा आनंद मिळेल. प्रकृतीस्वास्थ्याबाबत थोडी कुरबूर राहील. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल.\nकन्या : बौद्धिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळेल. व्यवसाय वृद्धिंगत होईल. कामाच्या पद्धतीत बदल करून प्रगती कराल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. प्रवास घडेल. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे महत्त्व कळेल. केलेल्या कामाचे श्रेय देतील. महिलांना कौटुंबिक सुख व आर्थिक ऊब मिळेल. मन प्रसन्न राहील.\nतूळ : व्यवसायात कामाचा उरक पाडाल. पैशाची वस���ली करण्यावर लक्ष केंद्रित कराल. नोकरीत कामात चालढकल करू नये. सहकाऱ्यांवर बरीचशी मदार राहील. गैरसमजुतीने वादविवाद होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. महिलांना घरात मनाविरुद्ध वागावे लागेल तरी चिडू नये. आवडत्या छंदात मन रमवावे.\nवृश्‍चिक : सर्व महत्त्वाचे ग्रह अनुकूल नाहीत, तरी धाडस करू नये. व्यवसायात प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकावे. स्वतःची कुवत ओळखून कामे स्वीकारावीत. नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करणे हिताचे ठरेल. गोड बोलून खुबीने सहकाऱ्यांकडून कामे करून घ्यावीत. बेरोजगार व्यक्तींना नवीन कामाची संधी दृष्टिक्षेपात येईल. घरात महिलांना प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. विश्रांती घ्यावी.\nधनू : 'रात्र थोडी सोंगे फार' अशी स्थिती सध्या तुमची असेल. कामाचे योग्य नियोजन भविष्यात लाभदायी ठरेल. व्यवसायात प्रगती होईल. कामे मार्गी लागतील. उत्साही राहाल. नोकरीत केलेल्या कष्टाचे चीज होईल. वरिष्ठ व सहकारी यांना तुमचे महत्त्व कळेल. नवीन हितसंबंध जोडले जातील. महिलांना आनंदाची बातमी मन प्रफुल्लित करेल. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. नवीन खरेदीच बेत ठरतील. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. खेळाडूंना प्रसिद्धी मिळेल.\nमकर : सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कृती करावी. यश मिळेल. व्यवसायात नवीन पद्धतीचा अवलंब फायदे मिळवून देईल. पैशाची स्थिती समाधानकारक असल्याने मनाप्रमाणे खर्च करू शकाल. नोकरीत वरिष्ठांच्या विरोधात उभे राहाल. त्याचा भविष्यात फायदाच होईल. कामात मात्र यश मिळवाल. मानसिक समाधान मिळेल. घरात महिलांना दगदग धावपळ वाढेल. नको त्या कामात बराच वेळ जाईल. तरुणांना नवीन सहवासाचे आकर्षण वाटेल.\nकुंभ : हाती घ्याल ते तडीस न्याल. व्यवसायात कामात विशेष चमक दाखवाल. जुनी येणी वसूल होतील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत किचकट कामे हातील घ्याल. वरिष्ठ व सहकाऱ्यांच्या विश्‍वासास पात्र ठराल. जोडधंद्यातून विशेष लाभ मिळू शकेल. महिलांना कामात वेळ जाईल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. कलावंत, खेळाडूंना नैपुण्य मिळेल.\nमीन : आनंदी वातावरण मन प्रसन्न राखेल. व्यवसायात कामांना गती येईल. पैशाची चिंता मिटेल. नवीन कामेही मिळतील. नोकरीत कामात जोश येईल. नवीन संधी मिळेल. पूर्वी केलेल्या कामाचे कौतुक होईल. महिलांना मुलांकडून सुवार्ता कळेल. प्रकृतीमान सुधारेल. प्र��यजनांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. स्वप्ने साकार होतील.\nव्यवसाय महिला छंद बेरोजगार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/national-international/pakistani-minister-sheikh-rashid-ahmad-on-ram-temple", "date_download": "2020-10-01T07:05:09Z", "digest": "sha1:DES44WK7BGWZ2RCUMOXL3WWRE5QKJXJP", "length": 3972, "nlines": 73, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Pakistani minister Sheikh Rashid Ahmad on Ram temple", "raw_content": "\nराम मंदिरावरून पाकिस्तानच्या मंत्र्यानी तोडले अकलेचे तारे\nराम मंदिर प्रकरणाचा निकालच्या वेळी अहमद यांची अशीच होती प्रतिक्रिया\nमुर्तिकार राम सुतार म्हणतात, रामाची ही मुर्ती जगात सर्वात उंच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येत श्रीराम मंदिराचा शिलान्यास कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रम सोहळ्याच्या अगोदर पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद टीका केली आहे.\nशेख रशीद अहमद यांनी म्हंटले आहे, भारत आता धर्मनिरपेक्ष राहिला नाही, भारात आता सांप्रादायिक झाला आहे. भारत आता राम नगर झाला आहे. भारतात आता धर्मनिरपेक्षा उरली नाही. भारत देशात आता हिंदुत्ववादी शक्तींचं बळ मोठ्या प्रमाणात वाढले असल्याची प्रतिक्रिया शेख रशीद अहमद यांनी दिली आहे. आजच्या राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिली आहे. उच्च न्यायालयाने राम मंदिर प्रकरणाचा निकाल दिला होता त्यावेळी देखील अहमद यांनी काहीशी अशीच प्रतिक्रिया दिली होती.\n३० वर्षाच्या संघर्षाचे हे फळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.diliptiwari.com/2018/07/blog-post_21.html", "date_download": "2020-10-01T07:07:09Z", "digest": "sha1:2ELBM3RQK5NYOGX5D4UCXTUXUNJ7VTJ7", "length": 12399, "nlines": 311, "source_domain": "www.diliptiwari.com", "title": "Dilip Tiwari: मुस्लिम मतदारांचा कौल सुरेशदादांकडे ?", "raw_content": "\nमुस्लिम मतदारांचा कौल सुरेशदादांकडे \nजळगाव महानगर पालिका निवडणूक प्रचाराची रंगत वाढते आहे. राज्यात सत्तेचे नेतृत्व करणाऱ्या राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चित करताना मराठा आणि ब्राह्मण समाजाला डावलल्याचे दिसते आहे. जळगाव शहरातील किमान सहा प्रभागात विजयाचे निर्णय फिरवू शकणाऱ्या मुस्लिम बहुल प्रभागात कौल कोणाच्या बाजुने जाईल ही उत्सुकता आहे. मुस्लिम समाज हा स्थानिक व प्रस्थापित नेतृत्वावर विश्वास दर्शवतो हा आजपर्यंतचा अनुभव आहे.\nजामनेर नगर पालिकेच्या निवडणुकीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वातील भाजपने २५ पैकी २५ जागा जिंकल्या. यात भाजपकडून ७ मुस्लिम सदस्य निवडून आले. ६ सदस्य हे मुस्लिम बहुल भागातून व १ मुस्लिम सदस्य हा हिंदू बहुल भागातून विजयी झाला. हा निकाल हेच दाखवतो की, जामनेरच्या मुस्लिमांनी स्थानिक व प्रस्थापित नेते म्हणून महाजन यांना साथ दिली. मुक्ताईनगर पंचायत निवडणुकीत १७ पैकी १३ जागा भाजपने जिंकल्या. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वात पक्षाला हे यश मिळाले. मुक्ताईनगरातही मुस्लिम व हिंदू बहुल भागातून भाजपचे सदस्य निवडून आले. मुक्ताईनगरातील मुस्लिमांनीही स्थानिक व प्रस्थापित नेते म्हणून खडसे यांच्यावर विश्वास दाखवला.\nजळगाव शहरात जवळपाह २५ ते २८ हजार मुस्लिम मतदार आहेत. जवळपास ६ प्रभागात मुस्लिम मतदार विजयाचे पारडे फिरवू शकतात. शिवसेनेने ६ आणि भाजपने ६ मुस्लिम उमेदवार दिले आहेत. जळगावातील स्थानिक व कायम रहिवासी व शिवसेनेचे नेते सुरेशदादा आहे. मनपातील सत्ताधारी आघाडीचे प्रमुख म्हणून सुरेशदादा प्रस्थापित आहेत. सुरेशदादांच्या शब्दाला मान देणारा मुस्लिम समाज बहुसंख्य आहे. जामनेर, मुक्ताईनगरच्या मुस्लिमांनी स्थानिक नेतृत्वावर विश्वास दाखवला तशीच स्थिती जळगावात सुरेशदादांविषयी आहे.\nयाचा प्रत्यय पिंप्राळा भागात शिवसेना प्रचारफेरीत सहभागी मुस्लिमांची संख्या पाहून आला. भगव्या रंगाचा शर्टच नव्हे तर रुमाल सुध्दा न बाळगणारी मुस्लिम युवा मंडळी शिवसेनेचे दुपट्टे गळ्यात घालून या फेरीत सहभागी झाले. सुमारे दोन हजारांपर्यंत गर्दी असावी. सुरेशदादा हे बाजारातील भिकन शा बाबा दर्ग्यात चादर चढवायला गेले. तेथे ठरवून पुष्पहार सोबत भगवी चादर चढविण्यात आली. मुस्लिम मनाचा कानोसा यातून दिसून येतो.\nभाजपच्या प्रचाराचे नारळ मंत्री गिरीश महाजन व आमदार सुरेश भोळे यांनी नियोजन करुन वाढविले. यासाठी तयार केलेल्या फेरीत सर्व हिंदू मंदिरे होती. अशा प्रकारच्या नियोजनातून भाजपच्या कर्मठपणाचा संदेश मुस्लिम समाजात गेला. याचा उल्लेख अनेक मुस्लिम नेत्यांच्या मुखातून बाहेर येतोय.\nरिंगमास्तर कहाँसे लाओगे ठाकूर \nभारतीय जनता पक्षात आयारामांची तुडूंब गर्दी झाली आहे. अशा घाऊक भर���ीत पक्षाचे उपरणे जो गळ्यात घालतो, तो पवित्र असतो. कोणाला इन्कम टैक्सच्या प्रकरणांची धास्ती तर कोणाला तडीपारीची टांगती तलवारची भीती असते. तालिममध्ये नव्याने येणाऱ्या पैलवानावर जुन्या पैलवानांचा फार काही विश्वास नसतो. तो आपला लंगोट कमरेलाच बांधून ठेवतो. तालिमचा उस्ताद कधी कोणाला लंगोट बांधायला सांगून कुस्तीचे डाव शिकवेल सांगता येत नाही. अशावेळी भाजपत झालेल्या नव्या 'भाऊगर्दीत' सर्वांना पकडून ठेवू शकेल असा रिंगमास्तर आहे कोण भाजपसाठी पडद्यामागील परिवार असा रिंगमास्तर शोधतोय म्हणे \nजळगाव पीपल्स सहकारी बँक\nविधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/29/millions-die-prematurely-exercise-regularly/", "date_download": "2020-10-01T08:40:19Z", "digest": "sha1:7D7KPWWUYF2FHPDRJ4SY4D7LP6JE4TTX", "length": 12440, "nlines": 151, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "लाखो लोकांचा अकालीच होतो मृत्यू; नियमित व्यायाम केल्याने होईल.. - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nजीएसटी बाबत झालंय असे काही ; वाचा आणि लाभ घ्या\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\nHome/Ahmednagar News/लाखो लोकांचा अकालीच होतो मृत्यू; नियमित व्यायाम केल्याने होईल..\nलाखो लोकांचा अकालीच होतो मृत्यू; नियमित व्यायाम केल्याने होईल..\nअहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- व्यायामाने शरीर तंदुरूस्त राहते. मन ताजेतवाने राहते. त्यामुळे व्यायाम हा आपला नित्याचा कार्यक्रम असला पाहिजे असे आपण अनेकवेळा शाळातील पुस्तकात वाचतो आणि इतरही अनेक कार्यक्रमातून आपल्याला ऐकायला,\nवाचायला मिळत असते. एवढे असूनसुध्दा नित्य किंवा अधूनमधून व्यायाम करणार्‍य��ंची संख्या समाजात कमीच आहे. पहाटे उठून आपण फिरायला जातो तेव्हा फिरायला आलेले बरेच लोक आपल्याला दिसतात.\nपरंतु त्यांची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात विचारात घेतली तर अत्यल्पच असते. त्यामुळे समाजाला वारंवार व्यायामाचे फायदे समजून सांगावे लागतात.\nद लैंसेट ग्लोबल हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या नव्या संशोधनानुसार जगभरात दर वर्षी 39 लाख लोक अकाली मृत्यूला सामोरे जात आहेत.\nब्रिटेनचे एडिनबर्ग विश्वविद्यालय संशोधक डॉ. पॉल यांनी असे म्हटले आहे की शारीरिक हालचालींचा अभाव, असातोल आहार, मद्यपान आणि धूम्रपान यांसारख्या जीवनशैली आरोग्यास हानिकारक आहेत.\nत्याचा परिणाम आरोग्य बिघडण्यावर होतो. त्यांच्या अभ्यासामध्ये या संशोधन पथकाला असे आढळले की जे शारीरिकदृष्ट्या सक्रिय आहेत त्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे. या टीमने 168 देशांमधील पूर्वी प्रकाशित केलेली आकडेवारी पहिली.\nआकडेवारीचे विश्लेषण करताना, त्यांना असे आढळले की जागतिक स्तरावर व्यायाम करणाऱ्या लोकांमध्ये अकाली मृत्यूचे प्रमाण १५ टक्क्यांनी कमी आहे.\nमहिलांमध्ये 14 टक्के आणि पुरुषांसाठी 16 टक्के कमी आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) ने आठवड्यातून किमान 150 मिनिट मध्यम-तीव्रतेचा किंवा 75 मिनिटांच्या जोरदार-तीव्रतेच्या व्यायामाची शिफारस केली आहे.\nब्रिटेनच्या केंब्रिज विद्यापीठाचे अभ्यास संशोधक टेसा स्ट्रेन म्हणाल्या की, खेळ असो की जिम असो किंवा जेवण झाल्यानंतरचे जलद चालणे असो यातून हलेल व्यायाम तुमचे आरोग्य वाढवण्यास पर्यायाने आयुष्य वाढवण्यास फायदेशीर ठरते.\nअहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nजीएसटी बाबत झालंय असे काही ; वाचा आणि लाभ घ्या\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्���िक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nजीएसटी बाबत झालंय असे काही ; वाचा आणि लाभ घ्या\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/92e92792e93e93694d200d92f93e90291a94d92f93e-92e926924940928947-93593e92293593f932947-93894293094d92f92b94193293e91a947-90992494d92a93e926928", "date_download": "2020-10-01T06:32:07Z", "digest": "sha1:ABD2GUT54NNWJ4YETDZAHFQKK7L4YUBJ", "length": 24388, "nlines": 127, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "मधमाशा आणि सूर्यफुल — Vikaspedia", "raw_content": "\nसातारा जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग\nसातारा जिल्ह्यातील गोखळी (ता. फलटण) गावचे तरुण पदव्युत्तर प्रयोगशील शेतकरी नितीन गावडे गेल्या पाच-सहा वर्षांपासून चोपण जमिनीत सूर्यफुलाची शेती करतात. कमी कालावधीत चांगला आर्थिक फायदा मिळवून देणाऱ्या या पीकाविषयीचा त्यांचा अनुभव चांगला आहे. या वेळी त्यांनी सूर्यफुलात परागीभवनासाठी मधमाशी वापराचा प्रयोग करून एकरी अकरा क्विंटल यशस्वी उत्पादन मिळविले आहे.\nनितीन गावडे दहावीत असतानाच त्यांचे वडील वारल्याने घरची व आईची जबाबदारी त्यांच्यावर पडली. शिक्षणाची प्रचंड आवड असल्याने शेतीत काम करण्याबरोबर त्यांनी बारामती येथील महाविद्यालयातून एम.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परंतु शिक्षणानंतर नोकरी न करता शेतीतच प्रगती करण्याचा निर्धार केला. त्यांच्याकडे एकूण सहा एकर क्षेत्र असून सहा वर्षांपासून ते शेती करत आहेत. शेतात एक विहीर असून\nपाणी मुबलक आहे. ऊस, गहू, सूर्यफूल, मका, बाजरी तसेच भाजीपाला पिके ते घेतात.\n\"\"आमच्या भागातील जमिनी चोपण व पाणी खारट आहे. त्यामुळे या जमिनीत अन्य पिकांच्या मानाने सूर्यफूल चांगले येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात घेतले जाते. इतर पीक किं���ा मका घेतला तर त्याचे एकरी केवळ पंधरा ते वीस क्विंटल मिळते, त्या तुलनेत सूर्यफूल परवडते, म्हणून\nते फायदेशीर ठरत आहे.''\nऊस तुटलेल्या शेतात सूर्यफूल -\nनितीन यांनी सांगितले, की ऊस तुटल्यानंतर दरवर्षी उसाच्या रानात सूर्यफूल लावण्याचे नियोजन असते. या वर्षी जानेवारीत उसाच्या शेताची रोटाव्हेटरच्या साहाय्याने मशागत केली. मशागत करताना उसाचे पाचट कुट्टी करून शेतातच कुजविले. त्यानंतर तीन फुटांची सरी काढून बांधणी करून घेतली. खासगी कंपनीच्या संकरित सूर्यफूल बियाण्याची दोन किलोची बॅग आणून 15 जानेवारीला एक एकरात बी टोकून लागवड केली. सरीच्या दोन्ही बाजूंनी साधारण पाऊण फूट अंतरावर बियाणे टोकून दिले. याप्रमाणे एक एकरासाठी सुमारे सव्वा ते दीड किलो बियाणे लागले. बी टोकल्यानंतर सरीतून लगेच पाणी सोडले. त्यानंतर आंबवणीला शेत मजुरांद्वारे खुरपून घेतले. खुरपणी नंतर डीएपी, अमोनिअम सल्फेट, पोटॅश आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा पिकाला दिली. जिथे बी टोकली होती, तेथून चार बोट अंतरावर खड्डा करून त्यात खते टाकून बुजविली. सूर्यफूल पीक साधारण साडेतीन महिन्यांत तयार होते. 15 जानेवारी ते एप्रिल अखेर या कालावधीत पिकाला एकूण पाच ते सहा पाणी दिले. पंधरा दिवसांतून एकदा पाणी याप्रमाणे पाणी देण्याचे वेळापत्रक केले होते. पिकाला कोणत्याही रोग-किडींचा प्रादुर्भाव झाला नसल्याने फवारणीची गरज भासली नाही.\nपरागीभवनासाठी मधमाशी पेट्या -\nबारामती \"केव्हीके'ने मधमाशीपालनाचे युनिट सुरू केले आहे. मधमाशीपालनाचा शेतकऱ्यांमध्ये प्रसार करण्यावर भर दिला जात आहे. सूर्यफूल बी भरण्याच्या अवस्थेत असताना बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राने संपर्क साधून शेतात मधमाशी पेट्या ठेवण्याविषयी विचारपूस केली. इतर शेतकऱ्यांना याची माहिती होण्याच्या उद्देशाने मधमाश्‍यांच्या एकूण पंचवीस पेट्या शेतात ठेवण्यात आल्या होत्या. एका पेटीत \"मेलिफेरा'जातीच्या दहा हजार माश्‍या असून सूर्यफुलातून पराग व मकरंद दोन्ही मिळत असल्याने फायदा होत असल्याचे \"केव्हीके'चे संतोष खुटवळ यांनी सांगितले. आसपासच्या शिवारात सूर्यफूल पीक मोठ्या प्रमाणात असल्याने इतर शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा झाला. सूर्यफुलाच्या बिया भरेपर्यंत साधारण एकवीस दिवस या पेट्या शेतात मोकळ्या रानात उन्हात ठेवण्या�� आल्या होत्या.\nपरागीभवनास मोठी मदत -\nमधमाश्‍यांमुळे परागीभवन चांगले होण्यास खूप मदत झाली. तसे तर वाऱ्यामुळेही परागीभवन होते, परंतु सूर्यफुलांची तोंड एकाच दिशेने असल्यामुळे त्याचा तितका फायदा होत नाही. मधमाश्‍यांद्वारे चांगले परागीभवन होत असल्याचे दिसून आले. गेल्या काही वर्षांत सूर्यफुलात\nअर्धवट दाणे भरलेले अनुभवास यायचे. त्यामुळे बिया कमी राहून सरासरी उत्पादन मिळत नव्हते. मात्र या वेळी फुले बियांनी पूर्णपणे भरल्याचे दिसून आले. पहाट झाली की मधमाश्‍या शेतातील फुलांकडे जाण्यास सुरवात व्हायची आणि अंधार व्हायला आला की त्या पेटीत बसायच्या.\nमधमाशीमुळे बियांची गुणवत्ता सुधारली. बियांचे वजन जास्त भरले असून त्यांची जाडी थोडीशी वाढल्याचे नितीनने सांगितले.\n\"ऍग्रोवन' दररोज घरी येतो. त्यातील यशोगाथा, निरनिराळ्या पिकांचे लेख, सल्ला खूपच मार्गदर्शनीय असतात. तसेच पीक विम्याची माहिती, शासनाच्या योजना समजतात. चोपण जमीन सुधारणेबाबत लेख उपयोगी ठरल्याने \"ऍग्रोवन' मार्गदर्शक ठरला आहे. तसेच \"केव्हीके'बारामती येथील तज्ज्ञांचेही सतत मार्गदर्शन होत असल्याने शेतीत निरनिराळे प्रयोग करत असल्याचे नितीनने सांगितले.\nफुलांची मजुरांद्वारे खुडणी करून यंत्राने मळणी केली. यापूर्वी हाताने बडवून सूर्यफुलाच्या बिया काढल्या जात. परंतु या वर्षी मशिनने काढणी केली. त्यातून निघालेला फुलांचा चुरा खतासाठी शेतातच टाकला. एक एकरातून 11 क्विंटल सूर्यफूल उत्पादन मिळाले. तुलनेने गेल्या काही वर्षांत एकरी उत्पादन साधारण आठ ते साडेआठ क्विंटल एवढेच मिळायचे. मधमाशी पेट्या ठेवल्याने उत्पादनवाढीस चांगली मदत झाली. यापुढे खरिपात सूर्यफूल लावल्यानंतर बारामती \"केव्हीके'तून भाड्याने मधमाशी पेट्या घेऊन शेतात ठेवण्याचा निश्‍चय नितीनने केला आहे.\nपिकासाठी झालेला एकूण खर्च -\n- रोटाव्हेटरने शेत तयार करणे - तीन हजार रुपये\n- बियाणे दोन किलोची बॅग - नऊशे रुपये\n- लागवड टोकणी मजुरी - अकराशे रुपये\n- खुरपणीसाठी मजुरी - एक हजार रुपये\n- खते - साडेचार हजार रुपये\n- खड्ड्यात खते बुजविणे - दीड हजार रुपये\n- काढणी, खुडणी, मळणीसाठी - सहा हजार रुपये\n- एकूण अठरा हजार रुपये\nसूर्यफुलाला प्रति क्विंटल तीन हजार 400 रुपये दर मिळाला. त्याप्रमाणे अकरा क्विंटलचे एकूण 37 हजार 400 रुपये हाती आले. खर्च वजा जाता 19 हजार 400 रुपये निव्वळ नफा साडेतीन महिन्यात मिळाला.\nमाझ्या विहिरीचे पाणी खारट असल्याने जमीन चोपण झाली आहे. परंतु सूर्यफूल केल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होत आहे. क्षारांचे प्रमाण कमी होऊन माती मऊ राहत असल्याचे दिसून येत आहे. सूर्यफुलाला मिश्र हवामान लागते, त्यामुळे अशा हवामानात हे पीक चांगले येते. कमी कालावधीत चांगले पैसे देणारे हे पीक आहे. आर्थिक फायदा होतो. फुलांचा पालापाचोळा जमिनीत गाडल्याने त्याच्या खताचाही फायदा शेताला होत असल्याचे नितीनने अनुभवातून सांगितले.\nसूर्यफूल लावण्यास सुरवात केली तेव्हा प्रति क्‍विंटल 1400 रुपयांपासून दर मिळत होते, त्यानंतर दर 2300 ते 2800 रुपये आणि आता प्रति क्विंटल 3400 रुपये झाला आहे. गेल्या काही वर्षांत दर वाढतच आहेत. त्यातही खाद्यतेलाचा दर वाढला की सूर्यफुलाचे दर वाढतात.\nआता दर आणखी वाढला आहे. सध्या 3540 रुपये दर सुरू आहे. या वर्षी मला मिळालेला दर सर्वाधिक आहे. मार्केटचा अनुभव सांगायचा तर सूर्यफूल मार्केटमध्ये कमी प्रमाणात असते. त्यामुळे दर मिळायला समस्या येत नाही. उसापेक्षा जास्त दर मिळतो. पोत्यामध्ये भरून बी नेले जाते.\nपिकात जाणवणाऱ्या समस्या -\n- भुरी रोग या पिकात जास्त येतो. पीक दाट असल्यामुळे फवारणी करता येत नाही.\n- सोरट (केसाळ अळी) या किडीचाही प्रादुर्भाव होतो. परंतु कीडनियंत्रणात आणता येते.\nगावडे यांच्याकडून शिकण्यासारखे -\n- टाकाऊ पदार्थ, उसाचे पाचट शेतातच गाडतात, त्यामुळे जमिनीचा पोत सुधारत आहे.\n- कमी कालावधीची पिके करणाऱ्यावर अधिक भर\n- शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय, दोन जर्सी गाईंचे दूध डेअरीला पाठवितात.\nशेतात या वर्षी सबसॉयलरचा वापर केल्यामुळे शेतात पोकळी तयार झाली आहे. रान फुगले आहे. भांडवल कमी आहे, परंतु हळूहळू शेतीला ठिबक करण्याचे नियोजन आहे. विहिरीचे पाणी खारट असल्यामुळे वॉटर कंडिशनर बसविणार आहे. रान खराब होणार नाही, याची काळजी घेणार असल्याचे नितीनने सांगितले.\nकृषी संशोधन केंद्र, सावळीविहीर येथे सूर्यफुलावर संशोधन केले जाते, केंद्राचे प्रमुख डॉ. लक्ष्मण माने म्हणाले, की सूर्यफुलाचे हेक्‍टरी सरासरी पंधरा ते वीस क्विंटल हेक्‍टरी उत्पादन मिळते. तुलनेत चोपण जमिनीत एकरी अकरा क्विंटल उत्पादन घेणे ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. सूर्यफूल हे परपरागीभवित असल्याने मधमाश्‍यांमुळे परागीभवनास चांगली मदत होते. सूर्यफुलाचे परागकण वजनाला जड असल्याकारणाने वाऱ्याबरोबर एका फुलापासून दुसऱ्या फुलापर्यंत पोचत नाहीत. त्याचे माध्यम म्हणून मधमाशी फायदेशीर ठरते. फुलांच्या चुऱ्याचा वापर जनावरांच्या खाद्यासाठी देखील चांगला होऊ शकतो. पशुखाद्यात किंवा सोयाबीनचा भुसा यात ते मिसळून दिले तरी चांगले ठरू शकते. जमिनीचा चोपणपणा कमी करण्यासाठी जिप्सम टाकल्याने पोत तर सुधारण्यास मदत होते. शिवाय उत्पादन व तेलाचे प्रमाण एक टक्का वाढू शकते.\nसंपर्क - नितीन गावडे, 9975363050\nमाहिती संदर्भ : अॅग्रोवन\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित30 Sep, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/93893f92894d92893092e927940932-91793e93593e90291a940-93593e91f91a93e932-91c93f93093e92f924940915921942928-92c93e91793e92f924940915921947", "date_download": "2020-10-01T07:11:18Z", "digest": "sha1:WPYDM3FNGH36RUD7AEEDV72GXTLCYGXY", "length": 19821, "nlines": 108, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "जिरायतीकडून बागायतीकडे — Vikaspedia", "raw_content": "\nब्रिटिशकालीन बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन 472 विहिरींची पाणी पातळी उंचावली\nनाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्‍यातील लोणारवाडी, भाटवाडी, वडगाव, बेलांबा सिन्नर आणि टेंभुरवाडी ही पाच गावे वर्षानुवर्षे दुष्काळाच्या छायेत राहिली. सिन्नरच्या युवामित्र संस्थेच्या प्रयत्नांतून या भागातील देव नदीवरील ब्रिटिशकालीन बंधारे व त्यावरील पाटपाण्याची व्यवस्था पुनरुज्जीवित झाली आहे. परिणामी, ही गावे बारमाही पिकांची झाली आहेत. त्यातूनच आधुनिक शेतीचे विविध प्रयोग उभे राहिले आहेत.\nदुष्काळ हटविण्याच्या प्रयत्नांना यश\nदेव नदीवर एकूण 20 बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन प्रस्थापित\nआतापर्यंत पाच बंधाऱ्यांची कामे प��र्ण\nयेत्या दोन वर्षांत उर्वरित बंधारे पूर्ण करण्याचे नियोजन\nकार्यक्रमांतर्गत परिसरात 15 एकरांवरून 500 एकरांवर ठिबक सिंचन\n917 हेक्‍टर प्रत्यक्ष व 1200 हेक्‍टर अप्रत्यक्ष अशी 2117 हेक्‍टरपर्यंत सिंचनवाढ\nरब्बी हंगामात शेतीची शाश्‍वती तयार झाली.\nउन्हाळ्यात जनावरांसाठी, तसेच पिण्याच्या पाण्याची सोय झाली.\n22 शेडनेट हाऊस उभी राहिली.\nपरदेशी भाजीपाला पिकवण्यास प्रारंभ\nसिन्नरमधून वाहणारी एकमात्र देव नदी या तालुक्‍याची जीवनवाहिनी आहे. तिचा उगम सिन्नरपासून 26 किलोमीटरवर असलेल्या सह्याद्री पर्वतरांगेवरील औंढेपट्टा या डोंगररांगेतील धोंडबार या गावातून होतो.\nपाणी आले; पीक पद्धती बदलली\nदेव नदीवरील पाटांच्या आणि पाटसारण्यांच्या पुनर्जीवनामुळे गेल्या वर्षी 2013 मध्ये वडगावच्या 95 विहिरींपैकी 80, भाटवाडीतील 77 पैकी 65, लोणारवाडीच्या 170 विहिरींपैकी 114 व सिन्नर बेलांबे पाटाखालील 130 विहिरींपैकी 106 विहिरी चार दशकांच्या दीर्घ कालावधीनंतर प्रथमच पाण्याने काठोकाठ भरल्या. परिणामी, भाटवाडी, वडगाव, सिन्नर व लोणारवाडी गावांतील 750 हेक्‍टर क्षेत्र कितीतरी वर्षांनी पहिल्यांदाच भिजले गेले. मागील वर्षी देव नदी नेहमीप्रमाणे नोव्हेंबर- डिसेंबरमध्येच कोरडी झाली, परंतू बंधाऱ्यांचे पाणी पाटाच्या माध्यमातून भाटवाडी व वडगावच्या शिवारात फिरल्याने फेब्रुवारी 2014 पर्यंत या गावांतील विहिरी भरलेल्या राहिल्या. असा चमत्कार तब्बल 39 वर्षांनी इथल्या लोकांना पाहायला मिळाला. डिसेंबरमध्ये कोरड्या पडणाऱ्या विहिरींमध्ये जून महिन्यातही पाणी होते.\nदेव नदीवरील ब्रिटिशकालीन बंधारे व त्यावरील पाटपाण्याची व्यवस्था पुनरुज्जीवित केली. त्यामुळे लोणारवाडी, भाटवाडी, वडगाव, बेलांबा शिवार, सिन्नर व म्हाळुंगी नदीवरील टेंभुरवाडी या गावांना पुन्हा पाणी मिळू लागले. त्यातूनच शाश्‍वत व आधुनिक शेतीचे विविध प्रयोग उभे राहिले. सन 2009-10 मध्ये वडगाव आणि भाटवाडी या पहिल्या दोन गावांचे बंधाऱ्यांचे काम केले. त्यांना पाण्याची शाश्‍वती येऊ लागली. वडगावला मागील वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर 11 ट्रॅक्‍टर शेतकऱ्यांनी खरेदी केले. विशेष म्हणजे सर्व शेतकरी पाच एकरांच्या आतील क्षेत्र असलेले आहेत. शेतकऱ्यांनी देव नदी व्हॅली ऍग्रिकल्चर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली.\nयुवामित्र संस्थेने स्थानिक लोकांचा आर्थिक मागासलेपणा व नाहीशा होत चाललेल्या जैव विविधतेच्या विनाशाचे कारण शोधून काढण्यासाठी 2007 मध्ये शोधयात्रेचे आयोजन केले होते. त्यात विविध गावांतून 40 युवक सहभागी झाले होते. या अभ्यासात देव नदीवरील बंधाऱ्यांवर आधारित सिंचन व्यवस्थेचा उलगडा झाला. मोडकळीस आलेली देव नदीवरील सिंचन व्यवस्था आणि परंपरागत पाणीवाटप व व्यवस्थापनामध्ये लोकसहभागाचा अभाव, या समस्या पुढे आल्या. त्यानंतर स्थानिक जलव्यवस्थापन व्यवस्थेचे लोकसहभागातून पुनरुज्जीवन करण्याचे ठरवून कामास सुरवात झाली.\n..आणि काम सुरू झाले\nसन 2009 मध्ये एक पथदर्शी प्रकल्प तयार करण्यात आला. सर दोराबजी टाटा ट्रस्ट, मुंबई, यांच्यामार्फत अर्थसाह्य मिळाले. वडगाव व भाटवाडीतील लोकसहभागातून एप्रिल 2011 मध्ये कामांची अंमलबजावणी सुरू झाली. सन 2008 मध्ये \"युवामित्र'ने सुरवातीला तीन गावांत बंधारे, पाट व पाटचाऱ्या दुरुस्त करण्याची योजना बनवली. त्यासाठी या गावांतील जुन्या जाणत्या मंडळींबरोबरच बैठका झाल्या. वृद्ध, अनुभवी व्यक्तीही पूर्वीच्या कामांची दुरुस्ती व सफाईसाठी तयार झाले. जिथे माती साचली होती, त्या ठिकाणी खोदाई यंत्र, ट्रॅक्‍टर व फावडे वापरून जुन्या पाटाची रचना सुरक्षित ठेवून माती काढण्यास सुरवात केली. या पहिल्या टप्प्यात वडगावचा तीन किलोमीटरचा आणि भाटवाडीचा 3.2 किलोमीटरचा पाट दुरुस्त केला गेला. पाटाची गळती, तुटफूट दुरुस्त केली.\nसन 2009 च्या पावसाळ्यात पाटातून पाणी फिरले व विहिरींची पाणी पातळी वाढण्यास सुरवात झाली. नोव्हेंबर -डिसेंबरला संपणारे विहिरीचे पाणी एप्रिल-मेपर्यंत टिकू लागले. यानंतर परिसरातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढला. जलसिंचनाची ही व्यवस्था बघण्यासाठी व तिच्यावर देखरेख ठेवण्यासाठी वडगाव व भाटवाडी गावांतील शेतकऱ्यांनी पाणीवापर संस्था स्थापन केल्या. वेळोवेळी पाणीवापर संस्थांच्या क्षमतावृद्धीसाठी प्रशिक्षण, बैठका यांचेही आयोजन झाले. मागील दोन वर्षांपासून दोन्ही गावांतील बंधारे, पाट व पाणीवाटप व्यवस्थापन या पाणीवापर संस्थांकडून केले जात आहे.\nश्री. पोटे म्हणाले की ब्रिटिशांनी बांधलेल्या या बंधाऱ्यांचे वैशिष्ट्य असे आहे, की त्यांच्या आजूबाजूला वाहणारे छोटे छोटे ओहळ, नाले या बंधाऱ्यांना येऊन मिळतात. त्यामुळे बंधाऱ्यांचे स्वत:चे पाणलोट क्षेत्र आहे. पाटातून शेताला मिळणारे पाणी संपूर्ण क्षेत्र भिजवत पुन्हा नदीलाच जाऊन मिळते. त्यामुळे पाणी कुठे वाया जात नाही. युवामित्रच्या पुढाकाराने झालेल्या दुरुस्तींच्या कामात प्रत्येक पाट-पोटचाऱ्या, पाट सारणी दुरुस्त केल्या. अशा प्रकारच्या परिपूर्ण नियोजनामुळे गावातील प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळण्यास मदत झाली.\nसद्यःस्थितीत ब्रिटिशांनी विकसित केलेल्या पाणीवाटपाच्या धोरणामध्ये आवश्‍यक ते बदल करून पाणीवाटप केले जाते. त्याचबरोबर त्यांनी बनविलेल्या पाणीवाटपाच्या नियमांचे पालन पाणीवापर संस्थांच्या माध्यमातून केले जाते. कोणीही शेतकरी पाण्याची चोरी करीत नाही. सगळ्यांना आपल्या वाट्याचे पाणी मिळते. अशा प्रकारे लोकसहभागावर आधारलेली पाणीवाटप आणि पाणी व्यवस्थापनाची पारंपरिक व्यवस्था पुनरुज्जीवित झाली आहे.\nगावकरी या व्यवस्थेच्या देखभालीचे काम करतात. पाणीवापर संस्थेचे नियम बनविताना कुणीही पाण्याचा दुरुपयोग करणार नाही, याची काळजी घेण्यात आलेली आहे. आज सिंचनाच्या या धोरणामुळे पाचही गावांची मिळून सुमारे 1525.90 हेक्‍टर जमीन सिंचित होत आहे. 472 विहिरींची पाण्याची पातळी राखली जात आहे. स्थानिक महिला शेतकऱ्यांनी 237 प्लॉट तयार केलेले आहेत. पाण्याचे व्यवस्थित नियोजन करण्यासाठी 725 एकरांवर ठिबक सिंचन केले आहे.\nसंपर्क : सुनील पोटे - 9422942799\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित30 Sep, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/07/blog-post_5.html", "date_download": "2020-10-01T08:49:03Z", "digest": "sha1:27NO5FHP4FQMEJ5OTZF7JEKAKU3DPGF7", "length": 8015, "nlines": 108, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "युवकाने घेतली विहिरीत उडी; तर अंकिताने घेतला गळफास - KhabarBat™", "raw_content": "\nHome वर्ध�� युवकाने घेतली विहिरीत उडी; तर अंकिताने घेतला गळफास\nयुवकाने घेतली विहिरीत उडी; तर अंकिताने घेतला गळफास\nतालुक्यातील सोनेगाव येथील रहिवाशी रमेश चौधरी वय 30 वर्ष या युवकाने गावातीलच काशीबाई उकले यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली ही घटना आज पाच जुलै ला 5 वाजताची दरम्यान घडली आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.\nशेलगाव लवणे येथील अंकिता दिलीप बागडे वय 22 वर्ष या तरुणीने स्वतःच्या काकाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दिनांक ५/७/२०२० ला दुपारी १'२० वाजता घडली पुढील तपास कारंजा पोलीस करत आहे आत्महत्येचे कारण कळू शकले नाही\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive ऑक्टोबर (1) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/bjp-earthquake-%E0%A5%A9%E0%A5%A7-in-preparation-for-councilors-resignation/", "date_download": "2020-10-01T07:26:59Z", "digest": "sha1:C33RJBEPAU4QPBGL6WIPHWRICMOQAFRY", "length": 5615, "nlines": 85, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भाजपात भूकंप; ३१ नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत ?", "raw_content": "\nभाजपात भूकंप; ३१ नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत \nऔरंगाबाद : औरंगाबामध्ये युतीचे राजकारण चांगलेच तापले आहे. दिवसभराच्या राजकीय नट्यानंतर भाजप सत्तेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. उपमहापौरांच्या राजीनामा राजीनाम्यानंतर भाजपचे २३ नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. ८ अपक्ष नगर सेवकदेखीक राजीनामा देण्याची शक्यता आहे .\nमहापौरांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची मागणी, भाजपचे शहरध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी केली आहे .उपमहापौरांनी राजीमा दिल्यानंतर किशनचंद तनवाणी महापालिकेत दाखल झाले. माध्यमाच्या प्रतिनिधींसोबत त्यांनी बोलताना सांगितलं, उपमहापौरानी दिलेला राजीनामा अचानक घडलेला प्रकार आहे. भाजपने याप्रकारचे कोणतेही आदेश दिले नव्हते.\nआयुक्तांनी राजीनामा नामंजूर केल्यास औताडे पुन्हा उपमहापौरांच्या खुर्चीत बसू शकतात असा दावा त्यांनी केला. महापौर युतीचे असल्यामुळे आगोदर त्यांनी राजीनामा द्यावा, नंतर आमचे नगरसेवक राजीनामा देतील, असे तनवाणी म्हणाले.\nदरम्यान शिवसेना-भाजप युती आता संपुष्टात आली आहे. त्यामुळे भाजपच्या 23 नगरसेवकांसह सोबत असलेल्या आठ अपक्ष नगरसेवकांनी राजीनामा देण्याची तयारी केली आहे.\nआता म्हणणार का ‘नमस्ते ट्रम्प’ पी. चिदंबरम यांचा सवाल\nएनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धाला क्लीन चिट नाहीच\nमराठा आरक्षणावरून पार्थ पवार आक्रमक; सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा\n“थलाइवी’च्या शुटिंगसाठी कंगना दक्षिण भारतात रवाना, फॅन्सला केली ‘ही’ विनंती\nअनुराग कश्यप चौकशीसाठी वर्��ोवा पोलिस स्थानकात दाखल\nआता म्हणणार का ‘नमस्ते ट्रम्प’ पी. चिदंबरम यांचा सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/01/blog-post_525.html", "date_download": "2020-10-01T07:53:16Z", "digest": "sha1:QQ5I2X44HIQXCMXP6FS4E5S32Q7QAF7U", "length": 7777, "nlines": 74, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "थोड्या थोड्या प्रमाणात जेवण केल्याने शरीराला मिळतात इतके फायदे !", "raw_content": "\nथोड्या थोड्या प्रमाणात जेवण केल्याने शरीराला मिळतात इतके फायदे \nbyMahaupdate.in शुक्रवार, जानेवारी १७, २०२०\nबॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा म्हणते की, ‘मी नैसर्गिक स्लिम असून दर दोन तासाला काही ना काही खात राहते. यामुळे माझी पचनक्रिया चांगली राहते आणि दिवसभर ऊर्जा मिळते.’\nआपल्या शरीराच्या प्रकारानुसारच आहार घेतला पाहिजे, असा सल्ला तरुणींमध्ये प्रसिद्ध असलेल्या अनुष्का शर्माने दिला आहे.\nसेलिब्रिटी घेतात म्हणून आपणही डोळे बंद करून तसा आहार घेता कामा नये. त्याऐवजी एखाद्या प्रमाणित प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली आहार व व्यायामाचे वेळापत्रक बनवावे, असे सल्लाही अनुष्काने दिला आहे.\nवजन कमी करण्यासाठी आहार कमी करणे योग्य नाही. कारण त्यामुळे अशक्तपणा येतो. त्याचप्रमाणे वजन वाढवण्यासाठीदेखील जास्त जेवण न करता ते थोड्या थोड्या प्रमाणात करावे. वजन कमी करण्यासाठी जशी अधिक मेहनतीची गरज असते त्याचप्रमाणे सडपातळ व्यक्तीलादेखील वजन वाढवण्यासाठी अधिक मेहनतीची गरज असते. याउलट असे न केल्यास अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. कसे ते जाणून घेऊया.\nउपाशी राहणे हा उपाय नाहीतज्ज्ञांच्या मते, पुरेशा पोषक द्रव्यांच्या अभावामुळे शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्यासुद्धा परिणाम भोगावे लागतात. पोषक द्रव्यांच्या कमतरतेमुळे खालील प्रकारचे दुष्परिणाम पाहायला मिळतात.\nथोडेसे कष्ट केल्यास दम लागणे\nही स्थिती लागोपाठ दोन आठवड्यांपर्यंत कायम राहिल्याने मेटाबॉलिक सिंड्रोम जसे उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि अँसिडिटी यामुळे पेप्टिक अल्सर होण्याची शक्यता वाढते.\nपचनक्रिया चांगली राहत नसेल तर दिवसातून चार-पाच वेळा संतुलित आहार घ्यावा. दररोज दोन-तीन वेळा लिंबू पाणी प्यावे. जेवणात दोन केळी, 250 ग्रॅम शेंगदाणे किंवा शेंगदाणा चिक्कीचे सेवन करवे. हे सर्व पदार्थ दोन जेवणांमध्ये घेता येतील. तथापि, यापासून 500 ते 600 अतिरिक्त कॅलरी मिळेल. तज्ज्ञांच्या मते कॅलरी ���ाळण्यासाठी लठ्ठ असलेल्या लोकांनी वेगाने चालावे आणि सडपातळ लोकांनी 15-20 मिनिटे सामान्यपणे चालावे. दररोज नियमित चालल्यानेदेखील पचनक्रिया चांगली राहते.\nवजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याऐवजी जेवणातील कॅलरी नियंत्रित ठेवावी.\nगोड, तळलेले आणि मेदयुक्त खाद्यपदार्थ खाण्याचे टाळावे. हे पदार्थ पचवण्यासाठी शरीराला जास्त मेहनत करावी लागते.\nप्रत्येक जेवणात 3-4 चमचे तेल/तुपाचा समावेश करावा.\nलठ्ठ लोकांनी जेवणापूर्वी आणि नंतर एक ग्लास पाणी प्यावे. यामुळे जेवण जास्त जाणार नाही आणि भूकही लवकर मिटेल. सडपातळ लोकांनी जेवणापूर्वी पाणी पिऊ नये.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2017/08/marathi-grammar-history.html", "date_download": "2020-10-01T06:35:08Z", "digest": "sha1:ST62NYISDQQ7H5JLE5MHDGB7ZG4ZPMNR", "length": 21456, "nlines": 136, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "मराठी भाषेच्या इतिहास - Marathi Grammar History", "raw_content": "\nHomeमराठी व्याकरणमराठी भाषेच्या इतिहास - Marathi Grammar History\nमराठी भाषेच्या इतिहास - Marathi Grammar History\nमराठी भाषेच्या इतिहासाची उपलब्ध साधने\nमराठी भाषेच्या इतिहासाची उपलब्ध साधने ग्रांथिक साधने,कोरीव लेख-शिलालेख,ताम्रपट;लोकसाहित्य, अप्रत्यक्ष साधने\nप्रमाण साधने कागदपत्रांचा आधार शासकीय आदेश, राजाने काढलेली फर्माने आज्ञापत्रे, करारनामे, तहनामे आपापसातील पत्रव्यवहार दुय्यम साधने तवारिखा,बखरी,पोवाडे,स्रोत्रे\nवेदपूर्वकालीन भाषा, वैदिक भाषा, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश इ. भाषेच्या स्वरुपावरुन प्रत्येक भाषेतील काही वैशिष्टे मराठी भाषेत दिसतात. त्यामुळे मराठी ही वेदपूर्वकालीन भाषेपासून, संस्कृतपासून, पालीपासून, प्राकृत भाषेपासून, महाराष्ट्री किंवा अपभ्रंश भाषेपासून तयार झाली असावी असा विचार अनेक अभ्यासक मांडतात मात्र त्यांच्यात एकमत अजूनही दिसून येत नाही.\nमराठी भाषेच्या बाबतीत काही मते अशी-\nवेदकालीन ज्या बोलीभाषा होत्या त्यावरुन मराठीचा जन्म झाला. या मताचे कारण असे की, वेदात संस्कृत भाषेच्या स्वभावाशी विसंगत भावाविशेष सापडतात. आणि इतर प्राकृत भाषेच्या रुपाशी जुळणारे विशेष सापडतात. पण एवढ्यावरुन अभ्यासक तिला प्राकृत पासुन निर्माण झाली असे मानण्यास तयार नाहीत. वेदकाळापासून इ.स.५०० - ७०० पर्यंत वेदकालीन प्राकृत भाषा समाजात वापरात नव्हत्या त्यामुळे हे मत योग्य वाटत नाही.\nवेदकालीन ज्या बोलीभाषा होत्या त्यावरुन मराठीचा जन्म झाला. या मताचे कारण असे की, वेदात संस्कृत भाषेच्या स्वभावाशी विसंगत भावाविशेष सापडतात. म्हणजे वेदपुर्वकालीन भाषेत साधे स्वर, संयुक्त स्वर, आणि अर्धस्वर दिसतात. तिन्हीपैकी उच्चारदृष्ट्या अर्धस्वर हे प्रथमचे असावेत. अर्धस्वरापासून साधे स्वर निर्माण झाले आणि शेवटी संयुक्त स्वर असा क्रम आहे. तो संस्कृत मधे नाही, असे म्हणतात. आणि अभिजात संस्कृत हे व्याकरण, छंद,मात्रा, गण, यामुळे ते परिपूर्ण होते. वेदात वेदपुर्वीचे शब्द आहेत पण ते अभिजात संस्कृत मधे नाहीत त्या पुर्वीच्या भाषेचा प्राकृत आणि मराठी भाषेशी संबध दाखवण्याचा प्रयत्न या विषयाचे अभ्यासक करतात.\nमराठी भाषेचा ज्ञात इतिहास साधारणपणे हजार ते तेराशे वर्षांचा आहे. कन्नड आणि तेलुगू भाषा आणखी पाचशे वर्ष वरिष्ठ आहेत असे मानले जाते. मराठीच्या अगोदर प्राकृत-अपभ्रंश आणि महाराष्ट्री प्राकृत ह्यांचा वावर सुमारे १५०० वर्षे होता असे मानले तरी त्यापूर्वी महाराष्ट्रात कोणती भाषा बोलली जायची हा प्रश्न उरतोच. मराठी भाषेत त्या काळात असणारे जे स्थानिक द्रविड कुलोत्पन्न शब्द होते, ते आजही वापरात आहेत, \"देशी\" अशा अर्थाने भाषातज्‍ज्ञ त्यांचा उल्लेख करतात. डॉ.पां.दा. गुणे व भाषाशास्त्रज्ञ विल्सन ह्याने मराठीतील देशी शब्दांचे ॠण मान्य केले आहे. अनुलोम-प्रतिलोम पद्धतीने प्रत्येक मराठी शब्दाचा संबंध संस्कृतशी जोडणे तार्किक वाटत नाही, त्यामुळे भाषेचे जाणकार श्री.केतकर ह्यांचे मत संस्कृत देखील स्थानिक भाषांपासून तयार झाली असावी असे आहे, जे आत्यंतिक स्वरूपाचे वाटते.\nभाषातज्‍ज्ञ विश्वनाथ श्री. खैरे ह्यांनी \"संमत\" सिद्धान्ताद्वारे मराठीचे मूळ तमिळ भाषेमध्ये शोधले असल्याचे त्यांनी द्रविड महाराष्ट्र, अडगुलं मडगुलं (पुस्तक) या पुस्तकांत सांगितले आहे. डॉ. श्री.ल. कर्वे ह्यांचेही मत तसेच आहे. तमिळ आणि जुनी मराठी (साधारणपणे सातशे ते आठशे वर्षापूर्वीची- संत ज्ञानेश्वरांच्या काळातील) ह्यांचे पदक्रम, व्याकरण, वाक्यरचना ह्यांत खूपच साम्य आहे. वापरात असलेले मराठी शब्द थोड्याफार फरकाने आजही तमिळमध्ये दिसून येतात. त्यामुळे फक्त संस्कृत आणि प्राकृत ह्याच भाषांच्या आरोपणांतून मराठीचा जन्म झाला हा तर्क योग्य वाटत नाही. तर त्या उलट खैरे ह्यांचा संमत सिद्धान्त अधिक स्वीकारार्ह वाटतो. (संमत=संस्कृत-मराठी-तमिळ).\nसंस्कृतपासून मराठी भाषा निर्माण झाली असे एक मत आहे. संस्कृतपासून मराठी निर्माण झाली नाही कारण वर्णांने बदल, प्रयोगातील वेगळेपणा, उच्चारणातील फरक, वाक्प्रचार, इत्यादी बाबतीत दोन्हीही भाषेत खूप वेगळेपणा आहे. जे थोडेफार साम्य आहे ते पुरेसे नाही.\nस्वातंत्र्यवीर सावरकर १९२३पासून १९३७पर्यंत रत्‍नागिरीला स्थानबद्ध होते. प्रत्यक्ष राजकारणात भाग घ्यायला त्यांना बंदी होती. तेव्हा त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, कालबाह्य रूढी यांवर टीका करणारे पुष्कळ लेख 'किर्लोस्कर' मासिकातून लिहिले. १९२४मध्ये 'केसरीत' 'मराठी भाषेचे शुद्धीकरण' ही लेखमाला लिहिली. याच शीर्षकाची पुस्तिका नंतर प्रकाशित झाली.\nही लेखमाला सावरकरांनी रत्‍नागिरीत स्थानबद्ध असताना लिहिली असल्यामुळे आणि सावरकरांबद्दल सुशिक्षित समाजास आदर आणि कुतूहल वाटत असल्यामुळे त्यांच्या सांगण्याचा अनेकांवर प्रभाव पडला. भाषाशुद्धी करणे हे राष्ट्रकार्यच आहे. त्यामुळे आपण जरी राजकारणात भाग घेऊन इंग्रजी राजवटीचा प्रतिकार करू शकलो नाही तरी सावरकर सुचवितात त्याप्रमाणे आपल्या भाषेचे शुद्धीकरण करून त्या रूपाने इंग्रजीची ह्कालपट्टी करू शकतो अशी सावरकरांच्या अनुयायांची श्रद्धा होती.\nअरबी-फारसी आणि इंग्रजी शब्दांच्या ऐवजी मराठी आणि संस्कृत शब्दप्रयोग करावेत असे विनायक दामोदर सावरकर व त्यांच्या अनुयायांचे मत होते. ही सावरकरांची भूमिका माधवराव पटवर्धनांनी थोड्या फरकाने म्हणजे शक्य तिथे संस्कृतसुद्धा टाळावे व मराठी शब्द वापरावे अशा स्वरूपात मांडली(जळगाव साहित्य संमेलन अध्यक्षीय भाषण १९३६).\nभाषाशुद्धी भूमिकेच्या मर्यादासुद्धा विविध व्यक्तींनी व्यक्त केल्या तर काहींनी टीकाही केली. १९२७च्या पुणे साहित्य संमेलनात श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी भूमिका अश�� घेतली की कोणतीही भाषा अन्य भाषासंपर्कापासून अलिप्त राहू शकत नाही. दीर्घकाळ एकमेकींच्या सहवासात आदान-प्रदान होणे ही स्वाभाविक क्रिया आहे. जे शब्द मराठीशी एकरूप झाले आहेत ते केवळ अन्य भाषांतून आले या कारणासाठी त्यांना बहिष्कृत करणे अव्यवहार्य आहे. मराठीत हवा, जमीन, वकील गरीब, सराफ, महाल, इलाखा, जिल्हा, मुलूख, मसाला, हलवा, गुलकंद, बर्फी, मुद्दा ,अत्तर, तवा ,तपशील, सरबत असे शेकडो अरबी-फारसी शब्द आले आहेत व ते मराठीचा एक भाग झाले आहेत. त्यांना मराठीतून काढून टाकणे अशक्य आहे.\nप्राध्यापक श्री.के. क्षीरसागर यांचा विरोध अधिक तीव्र होता.\"खरी भाषाशुद्धी आणि तिचे खरे वैरी सावरकर आणि पटवर्धन\" हा क्षीरसागरांचा आक्रमक शैलीतील लेख त्या वेळच्या सह्याद्री मासिकात प्रकाशित झाला, त्यामुळे बरीच खळबळ निर्माण झाली. 'सह्याद्री' आणि 'लोकशिक्षण' या त्यावेळच्या मासिकांमधून भाषाशुद्धीबद्दलची मतमतांतरे मांडणारे अनेक लेख प्रकाशित झाले.\nप्रा. क्षीरसागरांच्या मते भाषाशुद्धिवाद्यांना क्लिष्ट आणि विकृत शब्द निर्मितीचा रोग जडला आहे. भाषाशुद्धीचे कारण पुढे करून हल्ली जो उठतो तो नवे शब्द बनवत सुटला आहे. यामुळे मराठीचे स्वाभाविक सौंदर्य बिघडत असून फारसी आणि इंग्रजी शब्दांचे उच्चाटन व्हायच्या ऐवजी त्यांची आठवण पक्की होत आहे.\nगोल्डन मीन साठी 'सुवर्णमध्य' 'क्रोकोडाइल टियर्स' साठी 'नक्राश्रू'; 'रेकॉर्ड ब्रेक' ला 'उच्चांक मोडणे' हे किंवा असले शब्द म्हणजे शब्दाला शब्द ठेवून केलेली भाषांतरे होत. या भाषांतरित शब्दांमुळे मूळ इंग्रजी शब्दच कृत्रिम रूपाने मराठीत येत आहेत. सर्वसामान्य मराठी माणसालाही कोणता शब्द कोठे वापरावयाचा ते स्वभावतःच कळते. 'कमाल' शब्द त्याज्य आणि 'पराकाष्ठा' तेवढा स्वीकार्ह असे तो मानणार नाही.तर 'प्रयत्‍नांची पराकाष्ठा' आणि 'मूर्खपणाची कमाल' असा योग्य वापर तो करील.\nपरभाषांमुळे अधिक पर्याय उपलब्ध होतात. त्यामुळे सूक्ष्म अर्थच्छटा व्यक्त करायला त्यांचा उपयोग होतो हे मत गो.कृ. मोडक यांनीही मांडले आहे. अर्भक, संतान, संतती, मूल, बालक हे सगळे स्वकीय शब्द आहेत. पण कोणता शब्द कोठे वापरावयाचा याचे संकेत वेगळे आहेत. यात औलाद या परकीय शब्दामुळे आणखी भर पडली आहे. सह्याद्री मासिकासाठी एका विस्तृत लेखाद्वारा न.चिं. केळकरांनी भाषाशुद्धीचे स्वागत करूनही तिच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. त्यांच्या पद्धतीने युक्तिवाद करताना त्यांनी म्हटले आहे, 'तत्त्वात जिंकाल पण तपशिलात हराल'.\nस्वातंत्र्यप्राप्तीनंतर 'भाषाशुद्धी' या प्रश्नाची 'चळवळ' होण्यासारखी स्थिती उरली नसली तरी अनेक भाषिक प्रश्नांची गुंतागुंत वाढली आहे असे दिसून येते.\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nअभ्यास कसा करावा 24\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 17\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\nसमानार्थी शब्द | Synonyms\nपोलिस भरतीचा निर्णय जाहीर : साडे बारा हजार जागांसाठी परीक्षा घेण्याची गृहमंत्र्यांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2019/09/police-bharti-marathi-notes.html", "date_download": "2020-10-01T06:54:58Z", "digest": "sha1:GUQR3U43L64LVRGRXY7NJMPKVKJX4ZRH", "length": 11969, "nlines": 138, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "पोलीस भरती स्पेशल - मराठी व्याकरण झाले सोपे व मजेशीर (भाग 3)", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्र पोलीस भरतीपोलीस भरती स्पेशल - मराठी व्याकरण झाले सोपे व मजेशीर (भाग 3)\nपोलीस भरती स्पेशल - मराठी व्याकरण झाले सोपे व मजेशीर (भाग 3)\nया लेखात, मी तुम्हाला एकदम सोप्या पध्दतीने मराठी व्याकरण कसे अभ्यासतात ते सांगणार आहे. सुरवात करण्यापूर्वी तुम्हास आवर्जून सांगू इच्छितो की, सोप्या व सहज पद्धतीने मराठी व्याकरण शिकायचे असेल तर माझे शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तक नक्की वाचून पहा, जे की सर्व बुक सेंटर वर उपलब्ध आहे. ते नक्कीच तुम्हाला संजीवनी बनून यशस्वी बनवेल.\nआज आपण अलंकार व त्यातील शब्दालंकार कसा सोप्या पद्धतीने केला जाऊ शकतो ते पाहणार आहोत. आपण प्रत्येक अलंकार हा त्याच्या अर्थनुसार एका व्यक्तीशी तुलना करून अभ्यासाला तर किती मजेशीर व सोपे होईल, ते पुढे वाचल्यानंतर समजून येईल.\nअलंकार : कोणतेही गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा म्हणजे अलंकार होय.\nअलंकाराचे दोन प्रकार पडतात : शब्दालंकार व अर्थालंकार\nशब्दालंकार : जेव्हा पद्यामध्ये शब्दांची किंवा अक्षरांची पुनरुक्ती होत असेल व त्यामुळे नादमाधुर्य निर्माण होत असेल, तेव्हा अशा शाब्दिक चमत्कृती साधण्यास शब्दालंकार असे म्हणतात.\n( थोडक्यात - शब्दालंकारात शब्दांची किंवा अक्षरांची पुनरुक्ती होते ).\nशब्दालंकार याचे परत 3 प्रकार पडतात - यमक, श्लेष, अनुप्रास\n❇ यमक : कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने परंतु उच्चारात समानता असेल व त्यामुळे नाद निर्माण होऊन कवितेच्या चरणाला सौंदर्य प्राप्त होत असेल तर यमक हा शब्दालंकार होतो.\n★ यमक अलंकार याची तुलना आपण रामदास आठवले सर यांच्याशी करूया, जेणे करून परीक्षेत त्यांच्या कविते सारखे चरणे विचारले की, डोळे झाकून आपण यमक अलंकार हा पर्याय निवडतोल.\nयमक अलंकार ट्रिक्स : जसे भाजीला चव येण्यास टाकावे लागते नमक...\nजसे भाजीला चव येण्यास टाकावे लागते नमक...\nतसेच समान उच्चाराचे शब्द आले की होतो यमक...\n( रामदास आठवले सरांचे बोलणे हे नेहमी यमक अलंकारात असते )\n❇ श्लेष : एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो.\n★ श्लेष अलंकार याची तुलना आपण दादा कोंडके यांच्याशी करूया, जेणे करून परीक्षेत विचारलेल्या चरणात एकाच शब्दाचे दोन अर्थ निघत असतील तर आपण डोळे झाकून श्लेष अलंकार हा पर्याय निवडतोल.\nश्लेष अलंकार ट्रिक्स : दादा कोंडके यांचे बोलणे म्हणजे श्लेष अलंकार असतो.\nदादा कोंडके यांच्या बोलण्यातून जसे दोन अर्थ निघतात, तसेच श्लेष अलंकारात देखील एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरला जातो. (दादा कोंडकेंचे सिनेमा पहा म्हणजे श्लेष अलंकार केव्हाच विसणार नाहीत)\n❇ अनुप्रास : कवितेच्या चरणात किंवा वाक्यात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.\n★ अनुप्रास अलंकार याची तुलना आपण शाहरुख खान यांच्याशी करूया, जेणे करून परीक्षेत विचारलेल्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होत असताना दिसली की, आपण डोळे झाकून अनुप्रास अलंकार हा पर्याय निवडतोल.\nअनुप्रास अलंकार ट्रिक्स : शाहरुख खान बोलण्यास प्रयास करतो, त्याला अनुप्रास अलंकार म्हणतात (प्रयास = अनुप्रास) जसे अनुप्रास अलंकारात वाक्यात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते व नाद निर्माण होतो, तसेच शाहरुख खान देखील एकच अक्षर परत परत बोलण्याचा प्रयास करत असतो. डर सिनेमातील शाहरुख खानचा डायलॉग :- क...क...क...क...किरण...\nबाकी अलंकार अशाच मजेशीर स्वरूपात आपण पाहणार आहोत. अधिक माहिती साठी, तुम्ही माझे शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तक अभ्यासू शकता ज्यामध्ये सर्व घटक मजेशीर स्वरुपात समाविष्ट केलेले आहेत, पुस्तक बाजारात उपलब्ध आहे. आगामी पोलीस भरतीत आशा प्रकारे स्मार्ट पद्धतीने अभ्यास केलात तर, यश नक्कीच तुमच्या पायाशी लोटांगण घालेल यात काहीच शंका नाही...\nक्लिक करून तुमच्या मित्रांना नवरात्रीच्या शुभेछा पाठवा..\n✍ लेखक - राजेश मेशे सर\nपुस्तक - शॉर्टकट मराठी व्याकरण\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nअभ्यास कसा करावा 24\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 17\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\nसमानार्थी शब्द | Synonyms\nपोलिस भरतीचा निर्णय जाहीर : साडे बारा हजार जागांसाठी परीक्षा घेण्याची गृहमंत्र्यांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/92a93e92394d92f93e91a94d92f93e-93593e92a93093e938-92e93992494d92494d935-92694790a928-915947932940-92c91f93e91f93e-936947924940-92f93693894d935940", "date_download": "2020-10-01T07:20:21Z", "digest": "sha1:WYRQLIV2QGLSCYQ4QSIW62VD6QQ5JBJQ", "length": 17945, "nlines": 108, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "बटाटा शेती यशस्वी — Vikaspedia", "raw_content": "\nगुहा (ता. राहुरी, जि. नगर) - गावात काही भागांत पाणीटंचाईची मोठी समस्या जाणवते. रब्बीत हरभऱ्यासारखे पीक अर्थशास्त्राच्या दृष्टीने फारसे लाभदायक ठरत नव्हते. अशा वेळी कमी पाण्यात रब्बी बटाटा पिकाचा पर्याय गावातील अशोक आंबेकर यांना मिळाला. गेल्या पंधरा वर्षांपासून या पिकात त्यांचा अनुभव तयार झाला आहे. एकरी 11 ते 12 टन उत्पादन ते घेतात. अन्य शेतकऱ्यांनाही या पिकाची प्रेरणा त्यांच्यापासून मिळाली आहे. केवळ पाण्याचे काटेकोर नियोजन हवे हेच आपल्या शेतीचे खरे रहस्य असल्याचे ते मानतात.\nआपल्या यशस्वी बटाटा शेतीमागे पाण्याचे नियोजन हेच महत्त्वाचे कारण असल्याचे आंबेकर म्हणतात. पाणीटंचाईच्या भागात केवळ दोन महिन्यांत पाण्याच्या पाच पाळ्यांवर त्यांनी बटाट्याचे उत्पादन वाढवले आहे. केवळ रब्बी हंगामाचा विचार न करता अन्य कोणत्याही हंगामात कोणत्याही पिकात पाण्याच्या नियोजनाला सर्वाधिक महत्त्व दिल्यास शेती यशस्वी होऊ शकते, असेच आंबेकर यांनी आपल्या प्रयोगातून सुचवले आहे.\nनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्‍यात गुहा गाव परिसरात जिथे कॅनॉल आहे, तेथे पाण्याची समस्या जाणवत नाही. मात्र उर्वरित भागात पाण्याची मोठी समस्या जाणवते. भागातील अनेक शेतकरी मका, हरभऱ्यासारखी पिके घेतात. हरभऱ्याला चार ते पाच पाणी देण्याची सोय करा��ी लागते, तरीही उत्पादन व जमाखर्च विचारात घेता या पिकातून मोठे अर्थार्जन होईलच, याची शाश्‍वती नाही, असे गावातील अशोक आंबेकर यांचा अनुभव होता. साहजिकच पर्यायी पिकांच्या शोधात ते होते. त्यातून त्यांना बटाटा पिकाचा सक्षम पर्याय मिळाला. त्यांचे एमएबीएडपर्यंत शिक्षण झाले आहे. आपले बंधू सुभाष यांच्यासोबत ते गेल्या पंधरा वर्षांपासून बटाट्याची यशस्वी शेती करीत आहेत.\nआंबेकर बंधूंनी बटाटा लागवडीसाठी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे ठरवले. सुरवातीला पिकाच्या लागवडीविषयी काही माहिती नव्हती. मात्र अन्य शेतकऱ्यांकडून माहिती घेत सुरवात केली. उत्पादन खर्च, पाणी, पीक कालावधी यांचा विचार करता हे पीक उत्पादनक्षम वाटले. यातून पुढील वर्षी क्षेत्र वाढविण्याचे ठरविले. अशा रितीने अलीकडील काळात एक एकर ते अडीच एकरांपर्यंत पाण्याची उपलब्धता पाहून ते क्षेत्राचे नियोजन करतात.\nलागवड कालावधी- लागवड प्रामुख्याने थंडीस सुरवात झाल्यानंतर म्हणजे ऑक्‍टोबर किवा नोव्हेंबरमध्ये केली जाते. त्यासाठी मंचर (जि. पुणे) येथून बटाटा बियाणे पारखून आणले जाते. वाणांची माहिती घेऊन कालावधीप्रमाणे लागवडीची वेळ साधली जाते. बटाट्याला बीजप्रक्रिया करून सरीमध्ये ठेवून त्यावर माती टाकून पाणी दिले जाते.\nपाण्याचे नियोजन ठरले महत्त्वाचे\nगुहा परिसरातील पाणीटंचाई लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापर ते करतात. एकूण पीक कालावधीत पाण्याच्या पाळ्यांचा अभ्यास त्यांनी केला. पाच पाण्याच्या पाळ्या व कालावधी दोन ते अडीच महिन्यांत भरघोस बटाट्याचे उत्पादन घेतले जाते.\nलागवडीवेळेस पहिले पाणी दिले जाते.\nदुसऱ्या आठवड्यात खांदणी केली जाते. यामुळे ओलावा टिकून राहण्यास मदत होते.\nमहिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पीक दिसण्यास सुरवात झाल्यानंतर दुसरे पाणी दिले जाते.\nया महिन्यात पाण्याच्या तीन पाळ्या प्रत्येक आठवड्यात दिल्या जातात.\nअशा रितीने दोन महिन्यांत पाण्याच्या एकूण पाच पाळ्या महत्त्वाच्या ठरतात.\nखांदणीच्या वेळेस डीएपी खताचा वापर केला जातो. तिसऱ्या पाण्यावेळी अमोनिअम सल्फेट व पोटॅशचा वापर केला जातो, त्यामुळे बटाट्यास चमक चांगल्या प्रकारे येऊ शकते. शेणखताचाही चांगला वापर करण्यात येतो.\nतिसऱ्या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बटाटा काढणीस सुरवात केली जाते. प्रत��येक दिवशी काढलेला बटाटा दुसऱ्या दिवशी मार्केटला पाठवला जातो. बटाट्याची प्रतवारी सर्वांत महत्त्वाची ठरते, त्यामुळे चांगला दर मिळण्यास मदत होते.\nआंतरपिकातून मिळतो चांगला नफा\nबटाट्याचा उत्पादनखर्च एकरी सुमारे 16 हजार रुपये येतो. मुळा, कोथिंबीर, पालक यासारखी आंतरपिके घेतल्यामुळे उत्पादन खर्च निम्म्यापर्यंत कमी होतो. घरचेच सदस्य काम करीत असल्याने मजुरांची गरज कमी भासते. खर्चातही कपात होते. मागील वर्षी मुळा व कोथिंबिरीतून मागील वर्षी सुमारे पाच ते सहा हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.\nबटाट्याची शेती अधिकाधिक चांगली व्हावी यासाठी आंबेकर बंधू हे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बटाटा पीक तज्ज्ञ डॉ. आनंद सोळंकी यांचे मार्गदर्शन घेतात. अलीकडील वर्षांत त्यांनी एकरी 11 ते 12 टनांपर्यंत बटाट्याची उत्पादकता ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.\nबटाट्याची श्रीरामपूर, राहुरी, स्थानिक बाजारपेठेत विक्री केली जाते. एकरी सुमारे 16 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. सुमारे तीन महिन्यांत 80 ते 90 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. मागील वर्षी त्यांना एकरी 11 टन उत्पादन मिळाले. त्याला मार्केटमध्ये क्विंटलला 1100 रुपये दर मिळाला. दर वर्षी सरासरी 800, 900 रुपये ते त्यापुढे दर मिळतो. आंबेकर यांचा अनुभव लक्षात घेऊन परिसरातील इतर शेतकरी बटाट्याचे पीक घेऊ लागले आहेत.\nबटाटाच्या बियाणे खरेदीसाठी मंचर येथे दर वर्षी जावे लागत असल्यामुळे आंबेकर यांचा संपर्क वाढीस लागला. त्यातून एकत्रित बियाणे खरेदी करण्यासाठी त्यांनी शेतकरी गटाची संकल्पना मांडली. त्यातून पुढे त्यांनी योगेश्‍वर मका व कांदा उत्पादक कृषी समूह शेतकरी गटाची 2011 मध्ये स्थापना केली. गटामध्ये प्रामुख्याने वीस शेतकरी आहेत. गटाच्या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण होण्यास अधिक मदत झाली आहे. त्यातून प्रत्येक शेतकऱ्याचा अनुभव लक्षात घेऊन लागवड तंत्रामध्ये बदल करणे शक्‍य झाले आहे. कमी पाण्याचा वापर करून अधिक उत्पादन घेणे शक्‍य होत आहे. अन्य पारंपरिक पिकांना पर्यायी पीक म्हणून भागात बटाटा पिकाला महत्त्व येऊ लागले आहे, त्यामुळे गावात बटाट्याच्या क्षेत्रात वाढ होत आहे.\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्��ल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित30 Sep, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/2017/04/20/chori/", "date_download": "2020-10-01T08:11:57Z", "digest": "sha1:FXWP7DEBQ5BPLWWID6KJ26K6FIAX643W", "length": 7854, "nlines": 88, "source_domain": "spsnews.in", "title": "बांबवडेत कापड दुकान फोडले : तिघा अल्पवयीन मुलांना अटक – SPSNEWS", "raw_content": "\nजि.प. सदस्य मा.पै. विजयराव बोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब जनतेने त्यांच्यावर व्यक्त केलेल्या शुभेच्छा…\n“…समाजाच्या हृदयामधली नवसेवेची वीज तू “: श्री. विजयराव बोरगे वाढदिवस\nसिंहाच्या पोटी जन्मलेला ” छावा ” : रणवीरसिंग गायकवाड यांना शुभेच्छा\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nबांबवडेत कापड दुकान फोडले : तिघा अल्पवयीन मुलांना अटक\nबांबवडे ( प्रतिनिधी ) बांबवडे तालुका शाहुवाडी इथं पिशवी रस्त्यावर असलेल्या राज कलेक्शन या कापड दुकानात ,दुकानावरील कौले काढून तिघा अल्पवयीन मुलांनी बुधवारी रात्री १ ते ३ च्या दरम्यान चोरी केली. या तिघांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून सुमारे ६५ हजार रुपयांचा माल पोलिसांनी हस्तगत केला.\nयाबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ,तौफिक अल्ताफ भेंडीगिरी (वय १६ वर्षे ), अब्दुल जाफर सौलूर (वय १४ वर्षे ), सादिक बुलोरी नारबंद ( वय १३ वर्षे ) या तिघांनी बांबवडे येथील पिशवी रस्त्यावर असलेल्या राज कलेक्शन या कापड दुकानात चोरी करून कापड व काही रोकड घेवून पोबारा केला. दरम्यान येथीलच विश्वास बळवंत यादव यांची दुचाकी सुद्धा चोरली. हि चोरी करून हे तिघे कोल्हापूर ला निघाले असता, केर्ली तालुका करवीर इथं त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपले, त्यामुळे ती दुचाकी तिथेच टाकून निघाले असता, तिथल्या ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी कसून चौकशी केली, व त्यांना पोलिसांच्या ताब्यात दि���े. तेंव्हा आपण ,दुचाकी व कपडे तसेच रोकड बांबवडे इथून चोरल्याचे त्यांनी काबुल केले.\nदरम्यान सुमारे ६५ हजार रुपयांचा माल या तिघांकडून पोलिसांनी हस्तगत केला. सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अनिल गडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील, हवालदार विश्वास चिले, सर्जेराव पाटील, आर.आर.पाटील, तुकाराम कुंभार आदि पोलीस कर्मचारी करीत आहेत.\n← गिरणगावातील “बीडीडी” चाळी घेणार मुक्त श्वास\nदत्तसेवा विद्यालय एक दिपस्तंभ →\nकापरी इथं तरुणाचा शेतात मृत्यू : मृत्यूचे कारण समजू शकले नाही.\nएसटी अपघातात संजीवनी कॉलेजचा तरुण ठार\nजि.प. सदस्य मा.पै. विजयराव बोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब जनतेने त्यांच्यावर व्यक्त केलेल्या शुभेच्छा…\n“…समाजाच्या हृदयामधली नवसेवेची वीज तू “: श्री. विजयराव बोरगे वाढदिवस\nसिंहाच्या पोटी जन्मलेला ” छावा ” : रणवीरसिंग गायकवाड यांना शुभेच्छा\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/2017/12/08/yashvant-3/", "date_download": "2020-10-01T08:14:23Z", "digest": "sha1:CRODEMHNF65V45SF6SAPLZSDO6GAZBXI", "length": 8038, "nlines": 88, "source_domain": "spsnews.in", "title": "यशवंत हायस्कुल मध्ये ‘अपूर्व विज्ञान मेळावा ‘ उसाहात – SPSNEWS", "raw_content": "\nजि.प. सदस्य मा.पै. विजयराव बोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब जनतेने त्यांच्यावर व्यक्त केलेल्या शुभेच्छा…\n“…समाजाच्या हृदयामधली नवसेवेची वीज तू “: श्री. विजयराव बोरगे वाढदिवस\nसिंहाच्या पोटी जन्मलेला ” छावा ” : रणवीरसिंग गायकवाड यांना शुभेच्छा\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nयशवंत हायस्कुल मध्ये ‘अपूर्व विज्ञान मेळावा ‘ उसाहात\nकोडोली ता.पन्हाळा येथील यशवंत प्रसारक मंडळ संचलित यशवंत हायस्कुल येथे गुरुवार दिनांक ७ ते शनिवार दिनांक ९-१२-२०१७ रोजी पर्यंत’अपूर्व विज्ञान मेळावा’आयोजित केला आहे. या’अपूर्व विज्ञान मेळाव्याचे उदघाटन पन्हाळा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ.एस.एस.सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.\nविध्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी त्यांच्या अंगी असणारे सुप्त गुण समजावेत, त्या गुणांचा विकास व्हावा, तसेच बालवै���्ञानिक तयार व्हावा, या उद्देशाने हे अपूर्व विज्ञान मेळावा ठेवल्याचे, यावेळी हायस्कुलचे प्राचार्य बी.डी.पाटील यांनी सांगितले. या सदर मेळाव्यात विज्ञानात छोटे छोटे १४० प्रयोग मांडण्यात आले आहेत. मेळाव्यानिमित्त रांगोळी, चित्रकला, हस्तकला व ग्रंथ प्रदर्शन ठेवण्यात आले आहेत. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन संदर्भांत हायस्कुलच्या विध्यार्थ्यांनी नाटिका ही सदर केली आहे. सदर ‘अपूर्व विज्ञान मेळाव्यास कोडोली परिसरातील शाळा, हायस्कुल यांनी भेट दिली असून, पालकांनीही मेळावा पाहण्यास गर्दी केली आहे. यावेळी ‘अपूर्व विज्ञान मेळावा’ उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्पती पुरस्कार प्राप्त नायब सुभेदार एस.जी.जाधव , कन्या विद्या मंदिरचे मुख्याध्यापक अशोक पाटील, तसेच प्राध्यापक वर्ग , संस्थेचे कर्मचारी, विध्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.\n← बोरपाडळे च्या ग्रामसभेत ‘उत्खनन बंद ‘ चा ठराव सर्वानुमते मंजूर\nभाजप च्या सरपंचावर भाजप सरकारचीच कारवाई : परिसरात चर्चेचा विषय →\nयशवंत हायस्कुल मध्ये ‘अपूर्व विज्ञान मेळावा ‘ उसाहात\nविरळे इथं गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप\n” अविष्कार ” च्या शाहुवाडी तालुका अध्यक्ष पदी किरण शिंदे सर यांची नियुक्ती\nजि.प. सदस्य मा.पै. विजयराव बोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब जनतेने त्यांच्यावर व्यक्त केलेल्या शुभेच्छा…\n“…समाजाच्या हृदयामधली नवसेवेची वीज तू “: श्री. विजयराव बोरगे वाढदिवस\nसिंहाच्या पोटी जन्मलेला ” छावा ” : रणवीरसिंग गायकवाड यांना शुभेच्छा\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/fake-currency/articleshow/43950729.cms", "date_download": "2020-10-01T08:37:07Z", "digest": "sha1:DJWRED3XPEJZMW7WPKA5BE4OB4LMHRDS", "length": 13508, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nविधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू होत असतानाच ठाण्यात पोलिसांनी २ लाख रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत. नौपाडा परिसरात मुबारक इम्तियाज शेख (३०), मर्जिना मुबारक शेख (२७) आणि ‌बिसरू उर्फ बिसरदी जारदीश शेख (४२) यांच्याकडून सोमवारी रात्री पोलिसांच्या सेंट्रल युनिटच्या पथकाने या नोटा ताब्यात घेतल्या.\nम. टा. प्रतिनिधी, ठाणे\nविधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू होत असतानाच ठाण्यात पोलिसांनी २ लाख रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत. नौपाडा परिसरात मुबारक इम्तियाज शेख (३०), मर्जिना मुबारक शेख (२७) आणि ‌बिसरू उर्फ बिसरदी जारदीश शेख (४२) यांच्याकडून सोमवारी रात्री पोलिसांच्या सेंट्रल युनिटच्या पथकाने या नोटा ताब्यात घेतल्या. आरोपींपैकी मुबारक व मर्जिना हे दाम्पत्य याआधीही बनावट नोटा विक्री करताना नवी मुंबईत पकडले गेले होते.\nनिवडणूक काळ हा बनावट नोटा खपवण्यासाठी सुगीचा काळ समजला जातो. लोकसभा निवडणूक काळात कल्याण येथे बनावट नोटा वाटल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. विधानसभा निवडणुकीतही पोलिस व निवडणूक आयोगाची करडी नजर आहे. आरोपींपैकी शेख दाम्पत्य कळवा येथील भास्करनगर परिसरात, तर बिसरू हा मुंबईत रे रोड येथे राहतो. सीनिअर इन्स्पेक्टर देवीदास घेवारे यांच्या पथकाने या त्रिकुटाकडून हस्तगत केलेल्या बनावट नोटांमध्ये १ हजार व पाचशे रुपयांच्या नोटांचा समावेश आहे.\nयाआधीही १८ फेबुवारी २०१२ रोजी नवी मुंबई पोलिसांनी शेख दाम्पत्याला बनावट नोटांच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यावेळी त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपये जप्त करण्यात आले होते. महिनाभरापूर्वीच ते जामीनावर सुटले. त्यानंतर त्यांनी पुन्हा बनावट नोटांची विक्री सुरू केली आहे. या नोटा हुबेहुब असल्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी नाशिक येथील नोटा छपाई प्रेस आणि रिझर्व्ह बँकेची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती डीसीपी पराग मणेरे यांनी दिली.\nठाणे पोलिसांच्या क्राइम ब्रांचने गेल्या काही दिवसांत १३ जणांना बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ रिव्हॉल्व्हर, ७ पिस्तुल व गावठी कट्टे आणि ३५ जिवंत काडतुसं पोलिसांनी हस्तगत केली आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nराणेंच्या सततच्या आरोपांना शिवसेनेचं एकदाच उत्तर; वैभव ...\nKonkan Coast: कोकण किनारा वादळांना भीडणार; 'अशी' आहे क...\nये अंदर की बात है... शरद पवार हमारे साथ है; भाजपच्या आम...\nJitendra Awhad: एकनाथ शिंदे पुन्हा लढताना दिसतील; आव्हा...\nदोन्ही काँग्रेस मुख्य शत्रू महत्तवाचा लेख\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nभारतीयांना करोना लस देण्यासाठी ८० हजार कोटींचा खर्च\nमुंबईपार्थ यांच्या या मागणीलाही कवडीची किंमत देणार का\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nसिनेन्यूज...म्हणून इरफानच्या पत्नीनं CBD ऑईल कायदेशीर करण्याची केली मागणी\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nदेशमोदींचे स्पेशल विमान कोणत्याही क्षणी भारतात उतरणार, वैशिष्ट्ये पाहून थक्क व्हाल\nविदेश वृत्तऑफिसमध्ये 'या' गोष्टीमुळेही फैलावू शकतो करोनाचा संसर्ग\nदेशहाथरस: 'दलित असणे हाच आमचा गुन्हा, आमच्या मुलांनी येथे राहूच नये'\n; यूपीच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचा योगींवर निशाणा\nअहमदनगरनगरमध्ये भाजपला धक्का; नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी धरली राष्ट्रवादीची वाट\nमुंबईभाजप नेते नारायण राणे यांना करोना; सेल्फ आयसोलेट होणार\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nविज्ञान-तंत्रज्ञानTV, फ्रीज आणि वॉशिंग मशीनवर बंपर सूट, ५ ऑक्टोबर पर्यंत सेल\nब्युटीलांबसडक आणि काळ्याशार केसांसाठी करा हे ३ नैसर्गिक उपाय\nकार-बाइकनवी मारुती सुझुकी ऑल्टो येतेय, आधीपेक्षा लांब आणि दमदार\nकरिअर न्यूजशाळा कधी उघडणार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://menakaprakashan.com/product/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%82-%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2020-10-01T06:26:34Z", "digest": "sha1:5EB2OTFZHOMG2647ENJVUI4TGOEAVPDB", "length": 8006, "nlines": 227, "source_domain": "menakaprakashan.com", "title": "त्याची भूमिका / शं. ना. नवरे | Menaka Prakashan", "raw_content": "\nदिवाळी २०१८ (Diwali 2018)\nद ग्रेट बँक रॉबरी\nतूच कर्ता आणि करविता\nलेह लडाख – एक आत्मिक अनुभव\nअमेरिकन ‘ मेल्टिंग पॉट’\nकेल्याने देशाटन, होते स्वतःची पहचान\nतूच कर्ता आणि करविता\nसिंधुआज्जींची उगम कहाणी (थोडी पार्श्वभूमी)\nसाज, ठुशी आणि टिका\nदिवाळी २०१८ (Diwali 2018)\nस्वच्छ गाव… एक अभियान\nलिंबू सरबत बुक ऑफ रेकॉडर्स\nस्वच्छ गाव… एक अभियान\nलिंबू सरबत बुक ऑफ रेकॉडर्स\nद ग्रेट बँक रॉबरी\nतूच कर्ता आणि करविता\nलेह लडाख – एक आत्मिक अनुभव\nअमेरिकन ‘ मेल्टिंग पॉट’\nकेल्याने देशाटन, होते स्वतःची पहचान\nतूच कर्ता आणि करविता\nसिंधुआज्जींची उगम कहाणी (थोडी पार्श्वभूमी)\nसाज, ठुशी आणि टिका\nदिवाळी २०१८ (Diwali 2018)\nस्वच्छ गाव… एक अभियान\nलिंबू सरबत बुक ऑफ रेकॉडर्स\nस्वच्छ गाव… एक अभियान\nलिंबू सरबत बुक ऑफ रेकॉडर्स\nHome / Vintage / त्याची भूमिका / शं. ना. नवरे\nत्याची भूमिका / शं. ना. नवरे\nत्याची भूमिका / शं. ना. नवरे quantity\nमला खरं म्हणजे नाटकाची आवड नाही. नामांकित नटांची नावं दिसली, तर कधीमधी मोह होतो, परंतु तो तेवढ्यापुरताच. पुढेमागे आपण या नटांना पाहिलं नाही, अशी चुटपुट वाटू नये याच एका स्वार्थापोटी हा मोह होतो. आमच्या कंपनीतल्या बड्या पगाराच्या हुद्द्यावर मी आहे म्हणून माझ्या माथी नाटकाची आवड मारण्यात येते आणि गळ्यात मदतीच्या नाटकाचं तिकीट अडकवण्यात येतं. एकच गोष्ट ठीक आहे, की या वयातही मी एकटा आहे. त्यामुळे गळ्यात एकच तिकीट पडतं. या अशा नाटकांना मी बहुधा जात नाहीच. गेलोच तर थोडा वेळ बसून लगेच परत येतो.\nकाफ लव्ह / शशिकांत कोनकर\nनर / श्री. ज. जोशी\nविषम / अरविंद गोखले\nएक प्रेमकथा, आणि दुसरी\nerror: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%AF_%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2020-10-01T07:42:17Z", "digest": "sha1:OGQU3KGDEAMZXK6BPMVN7ONRF63L2DUV", "length": 14744, "nlines": 702, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फेब्रुवारी ९ - विकिपीडिया", "raw_content": "\n(९ फेब्रुवारी या पानावरून पुनर्निर्देशित)\n<< फेब्रुवारी २०२० >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\nफेब्रुवारी ९ हा ग्रेगरी दिनदर्शिक��नुसार वर्षातील ४० वा किंवा लीप वर्षात ४० वा दिवस असतो.\n१६२१ - ग्रेगोरी पंधरावा पोपपदी.\n१८२२ - हैतीने डॉमिनिकन प्रजासत्ताकवर हल्ला केला.\n१९०० - डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धा प्रथम सुरू.\n१९३३ - साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.\n१९६९ - बोईंग ७४७ विमानाचे सर्वप्रथम उड्डाण.\n१९७१ - कॅलिफोर्नियात रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.४ तीव्रतेचा भूकंप.\n१९७३ - बिजु पटनायक ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी.\n१९८६ - हॅलेचा धूमकेतु सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेतील सूर्यापासून सगळ्यात जवळच्या बिंदुला पोचला.\n२००१ - यू.एस.एस. ग्रीनव्हिल ही अमेरिकेची पाणबुडी जपानच्या एहिमे-मारु या जहाजाला आदळली. १७ ठार.\n१४०४ - कॉन्स्टन्टाईन अकरावा, शेवटचा बायझेंटाईन सम्राट.\n१५३३ - शिमाझु योशिहिसा, जपानी सामुराई.\n१८३० - अब्दुल अझीझ, ओस्मानी सम्राट.\n१८५५ - जॉन शुटर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१८५९ - मॉरिस रीड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१८७४ - कवी गोविंद, स्वातंत्र्यशाहीर.\n१८७८ - लिओनार्ड मून, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१८८२ - टॉम कॅम्पबेल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.\n१९२२ - जिम लेकर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू (मृत्यू: १९८६).\n१९२८ - कृष्णा मेणसे, सीमा लढ्यातील अग्रणी नेते.\n१९२९ - लेनोक्स बटलर, वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू.\n१९६३ - माइक रिंडेल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.\n१९७० - ग्लेन मॅकग्रा, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१६३४ - मुराद चौथा, ऑटोमन सम्राट.\n१९६६ - दामूअण्णा जोशी, बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक\n१९७९ - राजा परांजपे, चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते.\n१९८१ - न्यायमूर्ती एम.सी. छगला, नामवंत कायदेपंडित\n१९८४ - युरी आन्द्रोपोव्ह, सोवियेत राष्ट्राध्यक्ष.\n१९९६ - सी.चिट्टीबाबू चलापल्ली, ख्यातनाम विचित्रवीणावादक.\n११९९ - मिनामोटो नो योरिमोटो, जपानी शोगन.\n२००० - शोभना समर्थ, अभिनेत्री.\n२००१ - दिलबागसिंग, माजी हवाई दल प्रमुख, एअर चीफ मार्शल.\n२००६ - नादिरा, अभिनेत्री. (जन्म: १९३२)\nबीबीसी न्यूजवर फेब्रुवारी ९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nफेब्रुवारी ७ - फेब्रुवारी ८ - फेब्रुवारी ९ - फेब्रुवारी १० - फेब्रुवारी ११ - (फेब्रुवारी महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: ऑक्टोबर १, इ.स. २०२०\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nन��ीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ फेब्रुवारी २०२० रोजी १३:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://planetmarathimagazine.com/star-of-the-week-40-sharmila-shinde/", "date_download": "2020-10-01T06:25:35Z", "digest": "sha1:FV6FADPQT67RLYAYFWE7KDQL24TTTNV6", "length": 32446, "nlines": 181, "source_domain": "planetmarathimagazine.com", "title": "STAR OF THE WEEK 40- Sharmila Shinde", "raw_content": "\nNandu Tambe’s वन्यजीवन अभयारण्य\n‘स्वप्नांच्या पलीकडले’ या मालिकेतून तिने मालिका विश्वात पदार्पण केलं. त्यानंतर अभिनय क्षेत्रातील ‘पुढंच पाऊल…’ टाकत, तिने साकारलेली खलनायिका ‘रुपाली’ सगळ्यांच्याच कायम लक्षात राहिली. पुढे तिने अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.\n‘जेनी’ म्हणून ती आपल्याला मितभाषी, शांत आणि समंजस म्हणून माहिती असली तरी, खऱ्या आयुष्यात मात्र ती अत्यंत बोलकी, खंबीर आणि परखड स्वभावाची आहे. या आठवड्यातील ‘प्लॅनेट मराठी मॅगझीन’ च्या ‘स्टार ऑफ द विक’च्या माध्यमातून जाणून घेऊयात दिलखुलास व्यक्तिमत्व असणारी अभिनेत्री ‘शर्मिला शिंदे’ विषयी….\nसंपूर्ण नाव : शर्मिला राजाराम शिंदे\nजन्म तारीख आणि ठिकाण : ५ एप्रिल, पुणे\nशिक्षण : बीएफए (अप्लाइड आर्ट) चायनीज मँडरिंग , इव्हेंट मॅनेजमेंट , ब्युटी कोर्सेस\nशाळेत असताना अभिनय, नृत्य, वक्तृत्व या आणि अशा अनेक अभ्यासेतर उपक्रमात आवडीने भाग घ्यायचे. केवळ शाळेतच नव्हे तर गणपती किंवा कोणत्या सणवारी सोसायटीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात माझा नियमित सहभाग ठरलेला असायचा. माझी आवड आणि आवडीपोटी घेतल्या जाणाऱ्या मेहनतीला तेव्हाही अनेक बक्षिसे मिळवली आहेत. लहान असतानाचं मला अभिनय करायचायं आणि मोठी होऊन मला अभिनेत्री बनायचंय हे स्वतःशी ठरवलं होतं. त्यामुळे शाळेतील तोंडी परीक्षेच्या वेळी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरं माझं ठरलेलं असायचं. ज्या क्षेत्राबद्दल आपल्याला नीटस माहीतही नसतं, शिवाय त्याकाळी अभिनयात करिअर घडू शकतं हा विचारही क्वचित केला जायचा. मात्�� अशातही ‘मला मोठी होऊन अभिनेत्री बनायचंय.’ या माझ्या उत्तराने शिक्षकही प्रभावित व्हायचे. अनेकांच्या भुवयाही उंचावल्या होत्या. त्यातही मला कॉमिक रोल करायला किंवा निवेदन करायला आवडेल असं आत्मविश्वासाने सांगितलं होत. शिवाय, मी सुवर्णपदक विजेती धावपटू (Sprinter Gold Medalist) असल्यामुळे, सुरुवातीला कला आणि क्रीडा या दोन क्षेत्रांबाबतीत थोडी गोंधळले होते. परंतु अभिनयाकडे माझा अधिक कल असल्यामुळे आपणं अभिनेत्रीचं व्हायचे या मताशी ठाम झाले. मुळात माझं बालपण फार कमाल गेलं. खरं पाहता माझ्या पूर्वजांपैकी कोणी कला क्षेत्राशी निगडीत असं काहीचं काम केलं नव्हतं. त्यामुळे घरच्यांनाही या क्षेत्राविषयी फारशी माहिती नव्हती. परंतु माझ्या आईचा पाठींबा मिळाल्यामुळे अनेक गोष्टी सोप्या होत गेल्या. मला विविध स्पर्धांना घेऊन जा, अभिनयच्या वर्कशॉपसाठी घेऊन जा, अगदी वर्तमानपत्रातील जाहिराती बघून ती मला अनेक ठिकाणी ऑडिशन्ससाठी घेऊन जायची. माझ्यासाठीचा हा तिचा खटाटोप सतत सुरु असायचा. अनेकदा वर्तमानपत्रातील फसव्या जाहिरातींनाही आम्ही बळी पडलोय. त्यानंतर कॉलेज झाल्यानंतर मुंबईत आले आणि अनेक गोष्टी नव्याने शिकू लागले.\nसुरुवातीचे काही दिवस कलिनाच्या झोपडपट्टीमध्ये राहिले.\nमाझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबईत आले. बरेचं दिवस कामाच्या शोधात होते. यावेळी माझी संयमीवृत्ती मला फार कामास आली. आर्ट्स स्कूलची विद्यार्थिनी असल्यामुळे हा संयम आणि जीवनावश्यक अनेक गोष्टी तिकडूनच शिकले. माझ्यातील खेळाकडून मला अधिक सक्षमपणे परिस्थितीला सामोरं जाण्याचं बळ दिलं. ‘स्ट्रगल’ला स्ट्रगल म्हणणं चुकीचं आहे असं माझं ठाम मतं आहे. कोणत्याही क्षेत्रातील यशस्वी वाटचालीसाठी लागणारी ‘स्ट्रगल’ ही तयारी असते. माझ्या घरातील माझी आई वगळता इतर कोणाचा मला फारसा पाठींबा नव्हता. शिवाय, इंडस्ट्रीमध्ये मी नवखी म्हणून पाऊल टाकणार असल्यामुळे कोणाशीही फारशी ओळख असण्याची पुसटशीही आशा नव्हती. कोणाकडून मार्गदर्शन मिळेल किंवा कोणी काम देईल असा कोणताच मार्ग माझ्यापुढे नव्हता. त्यामुळे आपल्या कामाची सुरुवात कुठून करावी याबद्दलही काही कल्पना नव्हती. बीएफएचं शिक्षण सुरु असताना सतत चार वर्ष वोल्वो गाडीमधून प्रवास करून मुंबई-पुणे प्रवास केला. ऑडिशनसाठी दर एका दिवसा आड मुंबईत येण्���ाचा आणि दिवसभर ऑडिशन देऊन सकाळी कॉलेजला पोचायचा माझा कार्यक्रम सुरूच असायचा. कॉलेजला सुट्ट्या वाढू लागल्या शिक्षकांचा ओरडा खावा लागायचा. अखेर कॉलेज संपल्यानंतर घरच्यांना ‘पटवून’ मुंबई गाठली. काम करायचं असेल तर मुंबईत रहावं लागेल म्हणून अखेर मुंबईत रहायला लागले. सुरुवातीचे काही दिवस कलिनाच्या झोपडपट्टीमध्ये राहिले. खरतरं हि गोष्ट माझ्या घरच्यांना अजूनही माहित नाहीये. त्यानंतर काही मुलांशी ओळख झाली आणि बोरीवलीमध्ये त्यांच्यासोबत काही दिवस राहिले. ‘मुंबई चोरांची नगरी आहे’ असं म्हणतात, पण इथे स्वतः राहायला लागल्यावर हे अगदी खोटं असल्याचं लक्षात आलं. एक ध्येय डोळ्यांसमोर ठेऊन काही घाबरत याच्याकडे रहा, काही दिवस इकडे आसरा घ्या असं करत प्रयत्न करतं राहिले. शेवटी काम मिळतंचं नाही, हे लक्षात आल्यावर काही दिवसांचा अवधी घरच्यांकडून मिळाला. शिवाय, मुंबईत राहण्यासाठी घरच्यांनी दिलेले पैसेही संपत होते. अखेर निराशा मानून एका मित्रासोबत पुण्याला जायला निघाले. मुंबईहून गाडी पुण्याच्या दिशेने निघाली आणि दहा-पंधरा मिनिटांतचं माझं सिलेक्शन झाल्याचा फोन आला आणि तत्क्षणी मी गाडी सोडून दिली. अखेर मिळालेल्या पहिल्या संधीचं सोनं करायचं ठरवलं आणि सचोटीने काम करत राहिले.\n‘स्वप्नांच्या पलीकडले’ या मालिकेमधून मी इंडस्ट्रीत पदार्पण केलं आणि जिद्दीने काम केलं. ‘स्वप्नांच्या पलीकडले’ मला ‘सोनिया’ हि व्यक्तिरेखा साकारायची संधी मिळाली. खरतरं मला मिळालेली भूमिका हि फक्त सात दिवसांची होती. पण त्या व्यक्तिरेखेला मिळालेलं प्रेम आणि माझं काम पाहून त्या व्यक्तिरेखेचा ट्रॅक वाढवण्यात आला. मराठीत काम करणं अधिक आवडतं…\nमी हिंदी आणि मराठी अशा दोन्हीकडे काम करत असले, तरी हिंदी पेक्षा मराठीमध्ये काम करणं मला अधिक आवडतं. मराठीत काम करताना एक वेगळीच आपुलकीची भावना असते. मराठी आणि हिंदी मध्ये दृष्टीकोनात (attitude)मध्ये ही मोठा फरक जाणवतो. कदाचित मी मराठी असल्यामुळे हा माझा समज म्हणता येईल. पण खरचं मराठीमध्ये मला कौटुंबिकतेची भावना जाणवते. हिंदीच्या सेटवर ही कौटुंबिक वातवरण असलं तरी फ्रोफेनलिझला तिकडे अधिक महत्त्व दिलं जात. त्यामुळे तिकडे खूप सांभाळून वागावं लागतं, खूप विचार करून बोलावं लागतं, अनेक नियम पाळावे लागतात, त्यामुळे तिकडचा दिलखुलास��णा हरवतो असं मला वाटतं. याउलट मराठीच्या सेटवर फार बिनधास्त वावरता येत आणि तिथला दिलखुलासपणा मला अधिक आवडतो. बऱ्याच ठिकाणी भाषे पलिकडे जाऊन कलाकारांसोबत कौटुंबिक नातं जुळत. कास्टिंग काऊचं\n‘कास्टिंग काऊचं’ या विषयावर अनेकदा अनेकांशी चर्चा होतात. सुदैवाने माझं एकूण व्यक्तिमत्व आणि राहणीमान पाहून मला या गोष्टीचा कधीच सामना करावा लागला नाही. पण अनेक लोकांना असे अनुभव का बरं येत असतील असा प्रश्न मला नेहमी पडतो. कदाचित ते लोक एखाद्या चुकीच्या व्यक्तिला भेटतं असावेत म्हणून असं घडतं किंवा एकाद्याला भेटायला जाताना त्या कलाकरांचा त्या समोरच्या व्यक्तिविषयीचा दृष्टीकोन चुकीचा असतो म्हणून असे प्रकार घडतं असावेत. इंडस्ट्रीत काम करताना अनेकदा माझ्या हितचिंतकांकडून मला एखाद्या ठराविक व्यक्तीपासून लांब राहण्याचा सल्ला दिला जातो किंवा एकद्याशी फार बोलू नकोसं असंही सांगितलं जात. परंतु, ती व्यक्ती माझ्याशी चांगलीच वागतं गेली. ज्या एकाद्या व्यक्तीचा अनेकांना वाईट अनुभव आला आहे. त्या व्यक्तीचा मला मात्र नेहमी चांगलाच अनुभव आला आहे. त्यामुळे एखाद्याला पहिल्यांदा भेटायला जाताना तुम्ही पाटी कोरी ठेऊन त्या व्यक्तीसमोर जा. म्हणजेच कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःला आलेल्या अनुभवांतून शिका आणि मी हेच नियमित लक्षात ठेवते आणि फॉलो करते.\nअन् मी ‘शनाया’ नाकारली…\n‘पुढचं पाऊल…’ मालिकेतील मी साकारलेली ‘रुपाली’ हि व्यक्तिरेखा मला आवडलेल्या कामांपैकी एक महत्त्वाची भूमिका. रुपाली खलनायिकेच्या भूमिकेत असली तरी तिचा कॉमिकसेन्स अप्रतिम होता. त्यामुळे ती भूमिका करताना मला खूप मजा आली. तब्बल पाच वर्ष मी या मालिकेत काम केलं. त्यानंतर आता खलभुमिकेपेक्षा काहीतरी वेगळं करावं म्हणून सध्याच्या ‘माझ्या नवऱ्याची….’या मालिकेतील ‘जेनी’ची भूमिका निवडली. मालिकेचं कास्टिंग सुरु असताना मला ‘शनाया’च्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. पण ते नाकारून मी स्वतः जेनी साकारण्याचा निर्णय घेतला. सलग पाच वर्ष खलभूमिका साकारल्यानंतर लोकांच्या मनातील आपलं भूमिका बदलवणं हे सर्वस्वी माझ्या हातात होतं. ‘पुढचं पाऊल…’मधील रुपाली हे पात्र प्रमुख खलनायिकेच होतं. त्यामुळे आता जेनीची भूमिका छोटी आहे असं मला सांगण्यात आलं. पण काम करताना छोट-���ोठं हा फरक मी कधीचं लक्षात घेत नाही. जेनी मला आवडली होती आणि हट्टाने मी जेनी साकारायचा निर्णय घेतला. माझ्या मते प्रत्येक भूमिका हि त्या गोष्टीसाठी तेवढीच महत्त्वाची असते. त्यामुळे मी कोणतीही भूमिका लहान अथवा मोठी असं अंतर करत नाही.\nआपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात काही न काही घडतं असतं. त्यामुळे अभिनयासाठी कुठे काही वेगळं वाचायची किंवा शिकण्याची गरज नसते. आपलं आयुष्य हे एका पुस्तकासारखं आहे. आपण शांतपणे विचार केला तर प्रत्येक क्षणातून काहीतर शिकण्यासारख असतं हे आपल्या लक्षात येईल. मी हे तंतोतंत पाळते. त्यामुळे स्वतःची स्टोरी आपण लक्षात ठेवली आणि आठवली तर आपोआप डोळ्यांसमोर भावना येतात आणि त्यातून अभिनय खुलवण्यास मदत होते. त्यामुळे अनेकदा एकटी बसून राहून स्वतःचा विचार करून शिकत असते. तो एकटेपणा नसून स्वतःसाठी दिलेला वेळ असतो असं मी समजते.\n‘आतंकवाद’ आणि ‘अंडरवर्ल्ड’शी निगडती गोष्टी वाचण्या आणि बघण्यापुरत्या खूप आवडतात. या गोष्टींना मी अजिबातच प्रोत्साहन देत नाहीये. परंतु अंडरवर्ल्डमधील एखादी भूमिका मला पडद्यावर साकारायला आवडेल. अत्यंत डार्क व्यक्तिरेखा असलेलं कोणतही पात्र मला साकारायची इच्छा आहे. या व्यक्तिरेखा साकारण खूप अवघड काम असतं असं मला वाटत. त्यांना समजून घेऊन त्यांचं विक्षिप्त पण कमाल पात्र पडद्यावर साकारायला मला नक्की आवडेल.\nसिम्पल ‘फॅशन’ आणि फिटनेस फंडा…\nमला काय आवडतंय, आणि मला काय छान वाटतंय याकडे मी अधिक लक्ष देते. अनेकदा मी वेस्टर्न पेहरावात असते. तर पारंपरिक कार्यक्रम किंवा सणावारी साडी नेसणं मला आवडतं. मग साडीतही मला मॉडर्न साडी अजिबात आवडतं नाही. काठपदराची साडी आणि त्यावर पारंपरिक दागिने घालून मिरवणं मला खूप आवडतं. अगदी मुलींसारखं नाजूक-साजूक वावरणं मला पटत नाही. शिवाय माझा पेहराव इतरांना कसा वाटेल यापेक्षा तो मला आवडला की नाही याकडे माझा अधिक भर असतो. सोबतच फिटनेसच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, मी जिमला जात नाही. मी डाएट करतं नाही. मी सगळ्या गोष्टी मनसोक्त खाते. पण खाण्याच्या वेळा मी कटाक्षाने पाळते. कधी खायचं कधी काय खायचं या गोष्टींचा मी नेहमी विचार करते. प्रत्येक गोष्ट खाण्यापूर्वी मी माझ्या शरीराला याची खरचं आता गरज आहे का याचा विचार करते. ‘पोट म्हणजे कचरा पेटी नव्हे’ हे मी कायम लक्षात ठेवते आणि त्यानुसार खाणं-पिणं सांभाळते. महत्त्वाचं म्हणजे खाताना मी नेहमी सकारात्मकतेने खाणं पसंत करते. एखादी गोष्ट मला आवडत असेल तर ती खाल्याने माझ्या किती कॅलरीज वाढतील याचा विचार करते. ‘पोट म्हणजे कचरा पेटी नव्हे’ हे मी कायम लक्षात ठेवते आणि त्यानुसार खाणं-पिणं सांभाळते. महत्त्वाचं म्हणजे खाताना मी नेहमी सकारात्मकतेने खाणं पसंत करते. एखादी गोष्ट मला आवडत असेल तर ती खाल्याने माझ्या किती कॅलरीज वाढतील फॅट वाढेल का असे विचार मी मनातही आणत नाही आणि कदाचित म्हणूनच मी फिट आहे.\nटिकटॉकवर व्हीडीओ बनवायला मला फार मजा येते. नव्वदीची गाणी आणि डायलॉग्जवर मला टिकटॉक करायला आवडतं. मी नव्वदच्या दशकातील चित्रपट आणि गाण्यांची प्रचंड चाहती आहे. मी अतिशय फिल्मी आहे. माझं आयुष्यही मला फिल्मी वाटतं. फिल्मस मला सकारात्मक उर्जा देतात. त्यामुळे माझं नव्वदीच्या काळावरील प्रेम मी टिकटॉकच्या माध्यमातून जगते, अनुभवते. त्यामुळे मी ते कायम करत राहीन.\nशर्मिला अभिनेत्री नसती तर-शेफ किंवा खेळाडू किंवा गुप्तहेर (डीटेक्टीव) किंवा पोलीस किंवा देशासाठी सिक्रेट मिशनवर काम करणारी कोणतीही व्यक्ती.\nशर्मिलाचा आवडता सहकलाकार-अजिंक्य जोशी (‘पुढचं पाऊल’ मालिकेतील चिंत्या मामा)\nशर्मिलाचा आवडती सहकलाकार-अजूनही शोधत आहे.\nशर्मिलाचं आवडतं शहर मुंबई की पुणे-मुंबई\nशर्मिला अधिक वापरत असणार सोशल मिडिया ॲप\nमुलाखत : अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)\n‘चंद्रमुखी’ जाणार ऑन फ्लोअर; सध्याच्या परिस्थितीत नवं कोरं शूट सुरु करणारे हे पहिले मराठी बॅनर असेल….\nनाट्यकर्मी आणि रंगमंच कामगारांसाठी अभिनेते ‘वैभव मांगले’ यांचा मदतीचा हात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.weeklysadhana.in/view_article/dr-dilip-shinde-on-jaganyache-bhan-06", "date_download": "2020-10-01T06:47:17Z", "digest": "sha1:VEVDOUJQJBA6NRKKTS436PX7QLW6QIXB", "length": 36255, "nlines": 134, "source_domain": "www.weeklysadhana.in", "title": "बाबा, मी आहे ना!", "raw_content": "\nसामाजिक मनोगत जगण्याचे भान 6\nबाबा, मी आहे ना\nडॉ. दिलीप शिंदे\t, विश्रामबाग, सांगली\nवेळेच्या बाबतीत काटेकोर असणे, हा त्यांचा गुणविशेषच त्यांच्या बाबतीत त्यांची मर्यादा ठरला. त्यांचे पाहूनच मीही काटेकोरपणे वेळ पाळायला शिकलो आहे व समोरच्या-कडूनही तशी अपेक्षा ठेवतो. पण त्याच्यावर कधी सक्ती करत नाही. माझे बाबा मात्र समोरच्यावर लगेच आगपाखड करायचे. त्���ामुळे त्यांना फारसे कुणी जिवलग मित्रही जोडता आले नाहीत. त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या हाताखाली काम करणारे दोघे-चौघे हेच त्यांचे मित्र होते. त्यामुळे बाबांच्या स्वभावातला हा अलिप्तपणा आणि त्यातून त्यांच्या वाट्याला आलेला एकटेपणा- यातून मी हे शिकलो की, नात्यांची जपणूक ही जबाबदारीची गोष्ट आहे. त्यासाठी आपल्याकडे विनाशर्त स्वीकारण्याची तयारी हवी आणि ही गोष्ट लक्षात आल्यावर मी सर्वांत प्रथम माझ्या बाबांनाच आहे तसे स्वीकारायचे ठरविले. त्यामुळे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांतील त्यांचा एकटेपणा थोडाफार कमी करू शकलो.’’\nएक बाप आपल्या मुलाच्या लहानपणी त्याला आपली प्रत्येक गोष्ट सक्तीने ऐकायला लावतो; तोच बाप आपल्या म्हातारपणी मात्र आपल्या मुलाची प्रत्येक गोष्ट आज्ञाधारकपणे ऐकू लागतो. हा त्यांच्या भावनिक स्थित्यंतराचा प्रवास समजून घेणे कुतूहलाचे नाही का विशेष म्हणजे म्हातारपणीही ते फक्त आपल्या मुलाचेच तेवढे आज्ञाधारकपणे ऐकायचे, बाकी कोणाचीही सक्ती त्यांच्यावर चालायची नाही. आयुष्यभर ते ‘माझं तेच खरं’ या वर्चस्ववादी भूमिकेने जगले होते. त्यामुळे त्यांना फारसे कोणी जिवाभावाचे सोबतीही लाभले नव्हते. आयुष्याच्या शेवटी-शेवटी त्यांना केवळ आपल्या मुलाशी तेवढी मैत्री करणे जमले होते. लहानपणी जसे प्रत्येक मुलासाठी आपले वडील हे रोल मॉडेल असतात, तसे म्हातारपणी त्यांना आपला मुलगा आपले रोल मॉडेल वाटू लागला होता. आपल्या मुलाबद्दल त्यांना अपार कौतुक आणि अभिमान वाटत होता. त्यामुळेच डिमेन्शियाने स्मृती धूसर झाल्यावरही ते शेवटपर्यंत आपल्या मुलाला तेवढे प्रतिसाद देत होते.\nजवळपास चार वर्षांपासून त्यांना डिमेन्शियाचा त्रास सुरू झाला होता. पण अलीकडच्या सहा महिन्यांत मात्र तो अधिक वाढला होता. छोट्या-छोट्या गोष्टीही ते विसरू लागले होते. तसेच किरकोळ कारणांवरूनही ते लगेच अस्वस्थ व्हायचे आणि चिडचिड करायचे. तीन-चार महिन्यांपूर्वी एकदा त्यांचा मुलगा मला भेटून संवेदना शुश्रूषा केंद्राबाबत माहिती घेऊन गेला होता. पण तेव्हा ते हिंडते-फिरते असल्यामुळे जितके दिवस शक्य आहे तितके दिवस घरीच त्यांची सेवाशुश्रूषा करण्याचे मुलाने ठरविले होते, कारण आम्ही आमच्याकडे शक्यतो अंथरुणावर खिळलेल्या वृध्दांनाच सेवाशुश्रूषेसाठी भरती करून घेतो. गेल्या आठवड्यात मात्र त्यांना पॅरालिसिसचा झटका आल्यामुळे तातडीने एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागले. त्या वेळी इथून पुढे त्यांना आता अंथरुणावरच खिळून राहावे लागणार, ही गोष्ट मुलाच्या लक्षात आली. त्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मुलाने त्यांना सेवाशुश्रूषेसाठी आमच्याकडे भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे सायंकाळी चार-पाचच्या सुमारास तो त्यांना आमच्याकडे घेऊन आला. सोबत त्याची आई व बहीणही होती. भरती करून झाल्यानंतर तो माझ्या केबिनमध्ये मला भेटायला आला.\n‘‘माझे वडील खूप हट्टी आहेत डॉक्टर. त्यांच्या मनाविरुध्द वागले की, ते लगेच आरडाओरडा व त्रागा सुरू करतात. त्यांच्यावर कोणी सक्ती केलेली त्यांना चालत नाही. तुमच्या स्टाफला थोडं त्यांच्या कलाने वागायला सांगा.’’ मुलगा अजीजीच्या सुरात म्हणाला.‘‘कोणताही नवा वृध्द भरती झाला की, त्यांचा अंदाज यायला आम्हाला एक-दोन दिवस लागतात. मी लक्ष देतो. तुम्ही काळजी करू नका. रात्री त्यांना झोप कशी लागते’’ ‘‘झोपेसाठी त्यांना एक गोळी सुरूच आहे, पण तिचा फारसा उपयोग होत नाही. तिकडे हॉस्पिटलमध्ये पूर्ण वेळ त्यांचे हात बांधूनच ठेवले होते. नाही तर सारखे बेडवरून खाली यायचा प्रयत्न करायचे. त्यामुळे ते खाली पडणार नाहीत, याची सतत दक्षता घ्यावी लागते.’’\n‘‘गरजेनुसार आम्हीही रात्री हाताला रिस्टनर किंवा छातीला चेस्टगार्ड बांधतच असतो. बघू या- काही आवश्यकता वाटल्यास तुमच्याशी संपर्क करतो.’’ मी त्याला धीर देत म्हणालो. माझे आभार मानून तो निघून गेला.\nत्या दिवशी पहिल्याच रात्री आठच्यादरम्यान जेवण भरविताना आजोबांनी दंगा सुरू केला. मी सी.सी. टीव्ही कॅमेऱ्यातून सर्व प्रकार पाहत होतो. दोन सिस्टर, दोन मावश्या त्यांच्याभोवती जमून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होत्या, पण ते जेवायला तयार नव्हते. बेडवरून खाली उतरण्याचा प्रयत्न सतत करत होते. सिस्टरनी अडवायचा प्रयत्न केला, तर पाय झाडत त्यांना लाथा मारू लागायचे. मग मी स्वतः त्यांच्या रूममध्ये गेलो.\n‘‘काय झाले आहे आजोबा’’ मी त्यांना प्रेमाने विचारले.\n‘‘मला कुठे काय झाले आहे हे तुमचे लोकच माझ्यावर जेवणासाठी सक्ती करत आहेत.’’ ते माझ्याशी व्यवस्थित बोलू लागले. कदाचित माझ्या गळ्यातील स्टेथास्कोपमुळे त्यांनी मला डॉक्टर म्हणून ओळखले असावे. मी सिस्टर्स आणि मावश्यांना खुणेनं त्यांच्यापासून बाजूला जायला सांगितले.\n‘‘तुमचे तुम्हाला हाताने जेवण करायचे आहे का’’ मी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत विचारले.\n‘‘नाही, मला इथे जेवायचेच नाही. मला माझ्या घरी जायचे आहे.’’ ते हात नाचवीत म्हणाले.\n‘‘तुम्हाला बरे वाटू लागल्यानंतर घरी जायचे. आता खूप रात्र झाली आहे. जेवण करून औषध घ्या आणि झोपा.’’ मी त्यांना समजावीत म्हणालो. ‘‘तुम्हाला तुमच्या मुलाशी बोलायचे आहे का मी तुम्हाला फोन लावून देतो.’’ असे म्हणत मी माझ्या मोबाईलवरून त्यांच्या मुलाला फोन लावला. त्याला घडलेला सर्व प्रकार थोडक्यात सांगितला व त्यांची समजून काढायला सांगत फोन आजोबांच्या हातात दिला.\n‘‘काय झाले आहे बाबा’’ मुलाने आपुलकीने विचारले.\n‘‘अरे, तू मला इथे एकट्याला सोडून कुठे गेला आहेस’’ ते त्रासिकपणाने म्हणाले.\n‘‘मी आता घरी आलो आहे. उद्या सकाळी तुम्हाला भेटायला येतो. तुम्ही आता जेवण करा आणि औषध घ्या बघू.’’\n‘‘पण मला इथे जेवायचे नाही.’’\n‘‘असे नका करू बाबा. तुम्हाला लवकर बरे व्हायचे आहे की नाही मग तुम्हाला वेळेवर जेवण आणि औषधं घ्यायला हवीत. तुम्ही माझे ऐकणार आहात की नाही मग तुम्हाला वेळेवर जेवण आणि औषधं घ्यायला हवीत. तुम्ही माझे ऐकणार आहात की नाही\n‘‘ठीक आहे. तू सांगतो आहेस म्हणून जेवतो. पण उद्या सकाळी लवकर ये.’’ आजोबा समजूतदारपणे म्हणाले. मुलाचा परिचित आवाज ऐकल्यामुळे ते आता बऱ्यापैकी शांत झाले होते. विशेष म्हणजे, त्यानंतर ते व्यवस्थितपणे स्वतःच्या हातांनी जेवले. सिस्टर्सनी दिलेली औषधे घेतली. मी सिस्टर्सना गर्दी करून त्यांच्यासमोर न जाण्याचा सल्ला दिला आणि परत माझ्या केबिनमध्ये आलो.\nदुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मुलगा त्यांना भेटायला आला. त्या वेळी त्यांनी आपल्या मुलाशी व्यवस्थित गप्पा मारल्या, पण नर्सिंग स्टाफला मात्र ते अजिबात सहकार्य करत नव्हते. त्यामुळे त्यांची शुश्रूषा करताना आम्हाला अनेक अडचणी येत होत्या. एकदा तर त्यांना जेवण भरविताना त्यांनी एका सिस्टरचे चक्क बोटच चावले. मी त्यांच्या मुलाशी सविस्तर चर्चा केली. शेवटी आम्ही मानसोपचारतज्ज्ञांना व्हिजिटला बोलावून त्यांचा सल्ला घ्यायचा ठरविले. त्यानुसार दुसऱ्या दिवशी मानसोपचारतज्ज्ञ येऊन त्यांना तपासून औषध देऊन गेले. पण त्यांच्या ट्रीटमेंटमुळेही त्यांच्यावर फारसा परिणाम झाला नाही. दिवसेंदिवस ते अधिकच व्हायोलंट होऊ लागले.\nत्यांचा मुलगा नियमितपणे त्यांना भेटायला यायचा. त्याच्याशी मात्र ते अगदी व्यवस्थित बोलायचे. त्यांची पत्नी आणि मुलगीही त्यांना अधून-मधून भेटून जायची. विशेषतः दिवसभर ते शांत असायचे. पण रात्री जेवणाची वेळ झाली की, त्यांचा दंगा सुरू व्हायचा, तो मग रात्रभर सुरू असायचा.\nपुढे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस अधिकच खालावत चालली. त्यांनी जेवण घेणेही कमी केले होते. नंतर-नंतर जेवणाचा घास बराच वेळ तोंडात धरून बसायचे. कितीही आग्रह केला तरी घास लवकर गिळायचे नाहीत. त्यांना घास व्यवस्थित गिळता येत नाही, की ते मुद्दाम घास गिळत नाहीत, अशी मला शंका येऊ लागली. त्यासाठी आम्ही नाक, कान, घसा तज्ज्ञांचाही सल्ला घेतला. पण त्यांच्या घशात काही दोष नसल्याचे लक्षात आले. अतिशय शिस्तबध्द आणि काटेकोर आयुष्य जगलेल्या या आजोबांना असे परावलंबी जगणे नकोसे झाले असावे. म्हणून कदाचित ते जेवण घ्यायला विरोध करत असावेत, असे मला वाटत होते. त्यांचा मुलगा त्यांना भेटायला आला की, खाण्याचा आग्रह करायचा आणि ते आपल्या आग्रह करणाऱ्या मुलाकडे डोळे भरून पाहत राहायचे. त्या वेळी त्यांचे डोळे आपल्या मुलाबद्दलच्या प्रेमाने व आपुलकीने काठोकाठ भरलेले असायचे. त्यांच्यातील हे बाप-लेकाचे अनोखे नाते पाहून मला त्या दोघांचेही खूप कौतुक वाटायचे.\nएके दिवशी दुपारी त्यांना अचानक हुडहुडी भरली आणि त्यांचे अंग तापाने फणफणले. त्यांना युरिन इन्फेक्शन झाले असावे, अशी मला शंका आली. मी त्यांच्या मुलाशी चर्चा करून त्यांना परत हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला सांगितले. तिथे ॲडमिट केल्यावर दोन-चार दिवसांत त्यांचा ताप कमी झाला, पण प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही. त्यातच त्यांना न्यूमोनियाची लागण झाली. छातीत कफ झाल्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यासाठीही औषधोपचार सुरू केले. पण ते आता उपचारांना फारसा प्रतिसाद देईनात. शेवटी आठ-दहा दिवसांनंतर त्यांच्या मुलाने त्यांना पुन्हा आमच्या शुश्रूषा केंद्रात शिफ्ट केले. त्या वेळी त्यांच्या नाकात नळी घातलेली होती. त्याद्वारेच त्यांना द्रव आहार व औषधं सुरू होती.\n‘‘बाबांचे हे हाल मला बघवत नाहीत डॉक्टर. आयुष्यभर ते बाणेदारपणे जगले आहेत. आता त्यांना अशा अवस्थेत पाहवत नाही.’’ मुलगा कासावीस होऊन म्हणाला.\n‘‘शक्य होते ते सर्व प्रयत्न करून झाले आहेत. आता केवळ शुश्रूषा करत राहणे, इतकेच आपल्या हातात आहे.’’ मी त्याची समजूत काढत म्हणालो.\nआमच्याकडे शिफ्ट केल्यानंतर दोन दिवसांनी ते आजोबा गेले. शेवटपर्यंत ते आपल्या मुलाला प्रतिसाद देत होते आणि त्यांचा मुलगा त्यांना ‘बाबा, मी आहे ना’ असे म्हणत धीर देत होता. स्ट्रेचरवर ठेवलेला त्यांचा निश्चेष्ट मृतदेह पाहून त्यांच्या मुलासोबतच माझे व शुश्रूषा केंद्रातील सर्वांचेच डोळे पाणावले. जवळपास दोन महिने त्यांनी आपल्या खणखणीत आवाजाने आमचे शुश्रूषा केंद्र दणाणून सोडले होते.\nपुढे आठ-दहा दिवसांनंतर त्यांचा मुलगा भेटायला आला.\n‘‘तुमच्या शुश्रूषा केंद्राची खूप मदत झाली. घरी आम्हाला त्यांची अशी व्यवस्था करणे जमले नसते. पण माझ्या बाबांमुळे तुमच्या नर्सिंग स्टाफला मात्र बराच त्रास सहन करावा लागला, त्याबद्दल मी तुमच्याकडे दिलगिरी व्यक्त करतो.’’ तो ओशाळल्या स्वरात म्हणाला.\n‘‘अहो, असे काही मनात आणू नका. आमचे हे कर्तव्यच आहे.’’ मी त्याला अडवीत म्हणालो. ‘‘मला तुमच्या बाप-लेकाच्या नात्याबद्दल जाणून घेण्याविषयी खरंच खूप जिज्ञासा आहे. तुमची हरकत नसेल, तर मला थोडं सविस्तरपणे सांगाल का\n‘‘अगदी आनंदाने सांगेन डॉक्टर. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही; पण ते इतके हेकेखोर होते तरीही माझे आणि माझ्या बाबांचे आयुष्यात एकदाही कडाक्याचे भांडण झाले नाही. अगदी अलीकडे या आजारपणाच्या निमित्ताने मी एक-दोन वेळा त्यांच्यावर थोडे ओरडलो असेल तर, तेवढेच. पण आमच्यात कधी मतभेद झाल्याचे मला आठवत नाही. जशी त्यांना शिस्त आवडायची तशी मलाही आवडते. ती त्यांच्या रक्तातूनच माझ्यात आली असावी. त्यामुळे त्यांचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता.’’ तो भावुक होऊन सांगू लागला.\n‘‘माझ्या बाबांचे बालपण हलाखीत गेले होते. त्यामुळे आयुष्यभर ते चिकाटीने वागले. एखादी गोष्ट ठरवली म्हणजे ती तशीच झाली पाहिजे, असा त्यांचा अट्टहास असे.’’\n‘‘त्यांच्या डिमेन्शियाबाबत तुमच्या कधी लक्षात आले\n‘‘चार वर्षांपूर्वी लक्षात आले. दोन वेळा त्यांनी हॉलमध्ये लघवी केली. त्याबद्दल त्यांना विचारले तर, ‘हे कोणी केले आहे, मला माहीत नाही’ म्हणून सांगितले. त्यानंतर आम्ही त्यांना दवाखान्यात दाखविले, पण आपल्याला काही समस्या आहे किंवा आपण काही गोष्टी विसरतो आहोत, हेच ते मान्य करायचे नाहीत. त्यामुळे खिशात पत्ता असूनही रस्ता चुकला तरी ते लोकांना काही विचारायचे नाहीत. खूप वेळ भटकत राहायचे. मग आम्ही त्यांना शोधून आणायचो. काही कामानिमित्त बाहेर गेल्यावरही तेथील लोकांशी किरकोळ गोष्टीवरूनही वाद घालायचे.’’\n‘‘हा सर्व त्यांच्या आजाराचा भाग झाला. पण तुमच्यावर जो त्यांचा विशेष लोभ आणि भरवसा होता, त्याबद्दल सांगाल का\n‘‘डॉक्टर, मला असे वाटते की, माणसाला आपल्या गुणावगुणांसह स्वीकारणारा एक तरी माणूस हवा असतो. माझ्या बाबांच्या बाबतीत कदाचित तसा मी होतो. त्यांच्यासारखाच माझा स्वभावही शिस्तप्रिय व काटेकोर असल्याचा त्यांना अभिमान वाटायचा आणि तरीही मी सर्वांशी जुळवून घेऊ शकतो, याचे त्यांना कौतुक वाटायचे. ते मला तसं कधी कधी बोलूनही दाखवायचे. त्यांना मात्र आपल्या शिस्तप्रिय स्वभावाला व्यावहारिकतेची जोड देता आली नव्हती. त्यामुळे वेळेच्या बाबतीत काटेकोर असणे, हा त्यांचा गुणविशेषच त्यांच्या बाबतीत त्यांची मर्यादा ठरला. त्यांचे पाहूनच मीही काटेकोरपणे वेळ पाळायला शिकलो आहे व समोरच्याकडूनही तशी अपेक्षा ठेवतो. पण त्याच्यावर कधी सक्ती करत नाही. माझे बाबा मात्र समोरच्यावर लगेच आगपाखड करायचे. त्यामुळे त्यांना फारसे कुणी जिवलग मित्रही जोडता आले नाहीत.\nत्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या हाताखाली काम करणारे दोघे-चौघे हेच त्यांचे मित्र होते. त्यामुळे बाबांच्या स्वभावातला हा अलिप्तपणा आणि त्यातून त्यांच्या वाट्याला आलेला एकटेपणा- यातून मी हे शिकलो की, नात्यांची जपणूक ही जबाबदारीची गोष्ट आहे. त्यासाठी आपल्याकडे विनाशर्त स्वीकारण्याची तयारी हवी आणि ही गोष्ट लक्षात आल्यावर मी सर्वांत प्रथम माझ्या बाबांनाच आहे तसे स्वीकारायचे ठरविले. त्यामुळे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांतील त्यांचा एकटेपणा थोडाफार कमी करू शकलो.’’ तो समाधानाने म्हणाला. मृत्यूप्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रांवर सही-शिक्का घेऊन पुन्हा एकदा माझे आभार मानून त्याने निरोप घेतला.\nआपल्या लहानपणी वडिलांनी आपल्याला कसे स्वातंत्र्य दिले नाही, हे हिरिरीने सांगणारी आणि प्रसंगी त्यांचा पाणउताराही करणारी अनेक मुले आपण आपल्या अवतीभोवती पाहतच असतो. पण आपल्या हट्टी व हेकेखोर पण ��िस्तप्रिय वडिलांना प्रेमाने समजून घेणाऱ्या आणि भावनिक आधार देणाऱ्या या मुलाच्या समंजसपणाचे मला कौतुक वाटले.\nवृध्दापकाळी जीवशास्त्रीय बदलांमुळे तसेच मेंदूच्या पेशींचा ऱ्हास झाल्याने अनेक वृध्दांना मानसिक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा वेळी त्यांच्या मुलांनी आणि कुटुंबीयांनी त्यांना असाच ‘मी आहे ना’ म्हणून प्रेमाने आधार द्यायला हवा.\nTags: वडील डॉक्टर म्हातारपण बाप लहानपण मुलगा wadil doctor mhatarpan lahanpan mulga weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक\nडॉ. दिलीप शिंदे, विश्रामबाग, सांगली\nसंचालक, संवेदना शुश्रुषा केंद्र, सांगली\nपंधरा कलमी फेमिनिस्ट मेनिफेस्टो\n‘तीन तलाक’ विरुद्ध पाच महिला\nएक न संपणारा प्रवास\nमहाराजा सयाजीराव आणि महात्मा फुले\n'साने गुरुजी व्यक्ती आणि विचार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/30PWSxh\n'श्यामची आई' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/2Qhy1vT\n'सुंदर पत्रे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/2OYUhx0\n'श्यामची पत्रे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/34SMWSu\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/auto-news/audi-to-launch-its-q8-on-15th-january/articleshow/72017291.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-10-01T08:35:42Z", "digest": "sha1:VSUSIEVM6AQ3TZTRNR5TXAXQCKPS4KI7", "length": 14447, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nऑडीची नवी SUV, 'या' दिवशी होणार लाँच\nलक्झरी कार निर्माता कंपनी ऑडी भारतात जानेवारी २०२० मध्ये Q8 एसयूव्ही लाँच करणार आहे. ही एसयूव्ही १५ जानेवारी २०२० रोजी लाँच केली जाईल. ऑडी भारतात २०२५ पर्यंत आपल्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यास उत्सुक आहे. आगामी एसयूव्हीसाठीची बुकिंगही आत्ताच सुरू करण्यात आली आहे. या कारच्या लाँचिंगमध्ये लक्झरी कार स��गमेंटमध्ये ऑडी आपलं वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे.\nमुंबई : लक्झरी कार निर्माता कंपनी ऑडी भारतात जानेवारी २०२० मध्ये Q8 एसयूव्ही लाँच करणार आहे. ही एसयूव्ही १५ जानेवारी २०२० रोजी लाँच केली जाईल. ऑडी भारतात २०२५ पर्यंत आपल्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यास उत्सुक आहे. आगामी एसयूव्हीसाठीची बुकिंगही आत्ताच सुरू करण्यात आली आहे. या कारच्या लाँचिंगमध्ये लक्झरी कार सेगमेंटमध्ये ऑडी आपलं वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे.\nऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंह ढिल्लन यांच्या मते, ‘ऑडी Q8 ही कंपनीच्या 'स्ट्रॅटेजी २०२५' चा महत्त्वपूर्ण भाग आहे. कंपनी सी आणि डी सेगमेंटमध्ये मजबूत होण्याच्या प्रयत्नात आहे. तर डी सेगमेंटमध्ये Q8 चं मोठं योगदान असेल.’\nवाचा : ऑडीच्या दोन प्रसिद्ध SUV वर ६ लाखांपर्यंत सूट\nऑडीच्या नव्या कारमध्ये ३.० लिटर टीएफएसआय पेट्रोल इंजिन दिलं जाऊ शकतं, ज्याची पीक पॉवर ३४०hp असेल. या कारची पाच जणांची क्षमता आहे. कारमध्ये १०.१ इंच एमएमआय रिस्पॉन्स डिस्प्लेसह ८.६ इंच डिजीटल डिस्प्ले मिळेल, जो एअर कंडिशनिंग सिस्टमच्या खाली बसवण्यात आला आहे. १२.३ आकाराच्या हाय रिझोल्युशन डिस्प्लेमध्ये दोन व्यू देण्यात आले आहेत, जे मल्टीफंक्शन स्टेअरिंग व्हीलने कंट्रोल होतील.\nया कारमध्ये वर उल्लेख केलेल्या दमदार फीचर्ससह क्रूझ असिस्ट, कर्ब वॉर्निंग, क्रॉसिंग असिस्ट, लेन चेंज वॉर्निंग आणि ३६० डिग्री कॅमेरा देण्यात आला आहे.BSVI मानकांसह येणारी कंपनीची ही दुसरी कार असेल. यापूर्वी ऑडी A6 बीएस ६ मानकांसह लाँच करण्यात आली होती. ऑडी A6 ची एक्स शोरुम किंमत ५४.२० लाख ते ५९.२० लाख रुपये आहे. ही लक्झरी कार फक्त पेट्रोल व्हेरिएंटसह बाजारात उतरवण्यात आली आहे.\nवाचा : Koffee With Karan 6: अजय देवगनला बक्षीस म्हणून मिळाली ऑडी\nऑडीच्या या शानदार कारचा सर्वोच्च वेग २५० कि. मी. प्रति तास आहे. ए ६ शून्य ते १०० कि. मी. प्रति तास वेग पकडण्यासाठी फक्त ६.८ सेकंदाचा वेळ घेते. या कारचं मायलेज १४.११ कि. मी. प्रति लिटर असल्याचा दावा ऑडीने केला आहे. नव्या ऑडी ए ६ ची भारतीय बाजारात मर्सिडिज बेंझ ई क्लास, बीएमडब्ल्यू ५ सीरिज, वॉल्वो एस ९० आणि जगवार एक्सएफ या लक्झरी कारसोबत टक्कर आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन ��िपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आ...\nमारुती WagonR ने बनवला रेकॉर्ड, सर्वात जास्त विकणारी CN...\nहोंडा Activa आणि Grazia वर मिळतोय ५ हजारांचा कॅशबॅक, जा...\nसर्वांना मागे टाकून नंबर वन बनली ह्युंदाईची ही कार, पाह...\nयामाहाची पहिली BSVI दुचाकी, किंमत तब्बल.... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसोशल मीडियावर तुम्हीही #CoupleChallenge स्वीकारलंय मग पाहा ते किती धोकादायक ठरू शकतं...\nहाथरसच्या निर्भयाचा मृत्यू नाही झाला, तिला निष्ठूर सरकारने मारले - सोनिया गांधी\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nदेश'या' राज्यांत करोनाची दुसरी लाट; सणासुदीच्या-थंडीच्या दिवसांत काळजी घ्या\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nविदेश वृत्तनेपाळचा श्रीरामांवर दावा कायम; रामजन्मभूमीचे काम सुरू होणार\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nगुन्हेगारीडान्सबारमधील तरुणीला ठाण्यातून पुण्यात आणले, तिच्यासोबत घडलं भयानक...\n रात्री नऊची वेळ, 'ते' दुचाकीवरून जात होते, तितक्यात...\nदेशहाथरस: 'दलित असणे हाच आमचा गुन्हा, आमच्या मुलांनी येथे राहूच नये'\nविदेश वृत्तऑफिसमध्ये 'या' गोष्टीमुळेही फैलावू शकतो करोनाचा संसर्ग\nकोल्हापूरहा लढून मरणारा समाज आहे हे लक्षात ठेवा: संभाजीराजे\n; यूपीच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचा योगींवर निशाणा\nब्युटीलांबसडक आणि काळ्याशार केसांसाठी करा हे ३ नैसर्गिक उपाय\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nआर्थिक राशिभविष्यवृश्चिक: धनवृद्धीचे शुभ योग; वाचा, ऑक्टोबरचे आर्थिक राशीभविष्य\nहेल्थया २ कारणांमुळे कमजोर होतं आपलं हृदय, ‘या’ ५ फळांचे सेवन केल्यास दूर होईल धोका\nमोबाइलसॅमसंग Galaxy A3 Core स्मार्टफोन लाँच, किंमत ६५०० रु\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : मह��राष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/uddhav-thackeray-meets-mumbai-police-commissioner/articleshow/72612056.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-10-01T08:26:26Z", "digest": "sha1:OHJ2K2VK5SYAEBCJMCYEQKZKHIGF3H7Q", "length": 12968, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला मुंबईच्या सुरक्षेचा आढावा\nमुंबई शहराच्या सुरक्षा व्यवस्थेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेऊन मुंबईकरांच्या सुरक्षेच्या बाबतीत विविध उपाययोजना करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. मुंबईच्या सुरक्षेचा आढावा घेणारी बैठक मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात आज पार पडली, यावेळी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.\nमुंबई: मुंबई शहराच्या सुरक्षा व्यवस्थेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेऊन मुंबईकरांच्या सुरक्षेच्या बाबतीत विविध उपाययोजना करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.\nमुंबईच्या सुरक्षेचा आढावा घेणारी बैठक मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात आज पार पडली, यावेळी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. यावेळी गृहमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.\nमुंबईच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असून 'सुरक्षित मुंबई'साठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.\nकंट्रोल रूमची पाहणी आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाची पाहणी करून मुंबईच्या सुरक्षेची खातरजमा केली. यावेळी पोलीस आयुक्त बर्वे यांनी सुरक्षा यंत्रणेची मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. २४ तास कार्यरत असणाऱ्या या नियंत्रण कक्षातील सीसीटीव्ही यंत्रणा, ड्रोनचा वापर आदींबाबत माहिती घेतल्यानंतर या यंत्रणेच्या माध्यमातून गुन्हेगारी प्रवृत्तीवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत���री ठाकरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nSharad Pawar: NDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'य...\nराऊत-फडणवीसांच्या भेटीची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती: ...\nMumbai Local Updates: मुंबई लोकल सुरू करण्याबाबत मुंबई ...\nUddhav Thackeray: रेस्टॉरंट उघडणार 'या' अटींवर\nहिरवाई जपण्यासाठी दक्ष महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nहाथरसच्या निर्भयाचा मृत्यू नाही झाला, तिला निष्ठूर सरकारने मारले - सोनिया गांधी\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nदेशहाथरस पीडित कुटुंबीयांच्या सुरक्षेत तैनात तीन पोलीस 'करोना पॉझिटिव्ह'\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nविदेश वृत्तऑफिसमध्ये 'या' गोष्टीमुळेही फैलावू शकतो करोनाचा संसर्ग\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n; यूपीच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचा योगींवर निशाणा\n रात्री नऊची वेळ, 'ते' दुचाकीवरून जात होते, तितक्यात...\nसिनेन्यूज...म्हणून इरफानच्या पत्नीनं CBD ऑईल कायदेशीर करण्याची केली मागणी\nगुन्हेगारीडान्सबारमधील तरुणीला ठाण्यातून पुण्यात आणले, तिच्यासोबत घडलं भयानक...\nअहमदनगरनगरमध्ये भाजपला धक्का; नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी धरली राष्ट्रवादीची वाट\nबीडमी गेल्यानंतर तरी कीव येईल; मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या\nमोबाइलसॅमसंग Galaxy A3 Core स्मार्टफोन लाँच, किंमत ६५०० रु\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nब्युटीलांबसडक आणि काळ्याशार केसांसाठी करा हे ३ नैसर्गिक उपाय\nकार-बाइकनवी मारुती सुझुकी ऑल्टो येतेय, आधीपेक्षा लांब आणि दमदार\nआर्थिक राशिभविष्यवृश्चिक: धनवृद्धीचे शुभ योग; व���चा, ऑक्टोबरचे आर्थिक राशीभविष्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.djvu/347", "date_download": "2020-10-01T07:01:31Z", "digest": "sha1:C3YFFA7ZLPDJTX6I2VWFNVP33CRQDJV4", "length": 5955, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:भाषाशास्त्र.djvu/347 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n३३८ भाषाशास्त्र. सीरिया, चाल्डिया, व बाबिलन, इकडील स्थिति दे| सीरिया, बाबिलन, खील अशाच मासल्याची होय. परंतु, वगैरे ठिकाणी, त्याव- इ. स. च्या सहाव्या शतकांत, इडीदूलची सामसूम, आ- सा येथे शाळा स्थापन झाल्याने, णि मागूनच यत्न. ग्रीक भाषेचा अभ्यास धर्मप्रसारार्थ प | ( मागील पृष्टावरून पुढे चालू. ) आर्यवीर भरतखंडांतून सिंधु नदीच्या मुखाने आरबी व तांबड्या समुद्रांत शिरले, आणि पुढे नील नदीवर आपल्या वसाहती वसवून, त्यांनी स्वपराक्रमाने आणि बाहुबलानें मिसर देश जिंकला, व आफ्रिकाखंडांत प्रवेश केला. अर्थात् राम आणि मनु ह्यांचेच रामासिस ( Ramases ) व मेनीज् ( Manes ) हे अपभ्रंश होत, हे ज्यास्त सांगावयास नलगे. ( Vide Royal Asiatic Society's Journal. vol XVI. ) मिसर देशाप्रमाणेच बाबिलन्, आसिरिया, सीरिया, चाल्डिया, इराण, इत्यादींची देखील स्थिति होय. कारण, त्या सर्वांचा उदय आमच्या मागून, म्हणजे भरतखंडानन्तरचाच असून, त्यांनीसुद्धा आमचे अनुकरण अनेक बाबतीत केले आहे, असे त्यांच्या धर्मसंस्था, त्यांची पवित्र पुस्तके, आणि त्यांचे आचारावचार, वगैरेवरून चांगले व्यक्त होते. इतकेच नव्हे तर, त्यासंबंधाने पाश्चात्य पंडित, व शोधक विद्वान, यांजलासुद्धा अवश्य मान डोलवावी लागते. राजस्थानचे सुप्रसिद्ध इतिहासकार कर्नल टॉड् यांनी एके ठिकाणी असे लिहिले आहे की, « That a system of Hinduism pervaded the whole Babylonian and Assyrian Empires, Scripturc furnaslues obtunadant poofs. ( Tod's Rajasthan. P. P. 19-520 ). ह्यावरून, आम्हा भारतीयांचे अग्रजनकत्व वाचकाच्या लक्षांत सहजी येईल.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१८ रोजी १४:१३ वाजता केला गेला.\nयेथील म��कूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://planetmarathimagazine.com/star-of-the-week-14-jaywant-wadkar/", "date_download": "2020-10-01T06:32:29Z", "digest": "sha1:QKYGKQG4JAE55ML4V4DRM5KIZO2JT4YX", "length": 24457, "nlines": 184, "source_domain": "planetmarathimagazine.com", "title": "STAR OF THE WEEK 14- Jaywant Wadkar", "raw_content": "\nNandu Tambe’s वन्यजीवन अभयारण्य\nरंगभूमी, मालिका, चित्रपट, जाहिरात आणि लवकरच आता वेब सिरीज अश्या उत्तमोत्तम आणि विविध माध्यमातून आपल्या अभिनयाच्या खास शैलीतून रसिकांचं मनोरंजन करणारे दिग्गज आणि प्रतिभावंत अभिनेते “जयवंत वाडकर”.. प्लॅनेट मराठी मॅगझीन च्या “स्टार ऑफ द वीक” च्या निमित्ताने आम्ही त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल काही महत्वपूर्ण गोष्टी जाणून घेतल्या..\nनाव : जयवंत पांडुरंग वाडकर\nवाढदिवस : ५ जून\nलग्नाचा वाढदिवस :  २९ जुलै\n“अभिनेता नसतो तर नक्कीच क्रिकेटर झालो असतो”\nमी आधी क्रिकेटर होतो. अनेक स्पर्धा, मॅचेस खेळलो आहे. जेंव्हा आपण कॉलेज मध्ये जातो तेव्हा तिथल्या प्रत्येक गोष्टीचा भाग होण्याची एक उत्सुकता असते. आपल्याला त्या प्रत्येक गोष्टीत सहभाग घ्यायचा असतो. १९७९ ला “सतीश पुळेकर” हे मी, प्रदीप पटवर्धन, विजय पाटकर, प्रशांत दामले आमचे सगळ्यांचे ४ ते ५ वर्ष ते दिग्दर्शक होते. राज्यस्तरीय स्पर्धा असो किंवा बाकी अनेक स्पर्धा आम्ही खुप गाजवल्या. आम्ही सगळीकडे एकदम टॉप ला असायचो. जयंत सावरकरांमुळे मला पहिलं नाटक मिळालं. तेंव्हा मग आम्ही “ऊन पाऊस” नावाची एकांकिका केली. त्यावर “घर-घर” नाटक झालं आणि मग त्यावर “गोलमाल” हा चित्रपट आला. “मामा पेंडसे” हे माझ्या व्यावसाईक नाटकाचे माझे पहिले दिग्दर्शक आणि मग नंतर साहित्य संघातून अनेक नाटकं मिळत गेली. तर सुरुवात हि अश्या अनेक दिग्ग्ज लोकांसोबत काम करण्यापासून झाली हे माझं भाग्यच मानतो. दिग्ग्ज लोकांसोबत काम करण्याची संधी आणि अनुभव इथून मिळत गेला. खूप पुरस्कार मिळाले. मग त्याच दरम्यान १९८५ साली पहिला चित्रपट दामू केंकरेंमुळे मिळाला. मग अशोक सराफ, लक्ष्या बेर्डे यांच्या सोबतीने हा चित्रपट केला. “तुझ्यावाचून करमेना” हा पहिला चित्रपट आला. मी आणि विजय पाटकर अशी आमची जोडी होती. मग त्यानंतर अनेक चित्रपट केले. १९७६ साली “तेजाब” केला मग हा प���रवास आज पर्यंत चालू आहे. “तेजाब” पासून “बेबी” पर्यंत अश्या अनेक हिंदी फिल्मस् केल्या. हा प्रवास कधीच न संपणारा आहे. चित्रपटांसोबतच मी ४ वेबसेरीज सुद्धा करतोय त्या सुद्धा लवकरच भेटीला येणार आहेत.\n“हिंदीत मिळणारा मान मोठा”\nअर्थात दिग्गज लोकांबरोबर काम करताना खूप चांगले अनुभव आले. खूप आठवणी आहेत. नुकतंच “रणवीर शौरी” सोबत खूप काम केलं तो खूप मस्त अनुभव होता. सोबत काम करत असताना त्यांना खूप फोन येत होते पण मला त्यांनी विचारून,अगदी माझी परवानगी घेऊन तो फोन उचल्ला. यामुळे आम्हाला त्रास होऊ नये शूट करताना हा मानस होता. तसेचं “वीर दास” हा एकटा माणूस अनेक रोल पार पाडतो. तो खूप चांगला लेखक,अभिनेता, स्टॅन्ड अप कॉमेडी करतो. त्याच्या सोबत काम करताना येणारा अनुभव कमाल आहे. तो मला “हसमुख” या सिरीजच्या निमित्ताने भेटला. हिंदीत काम करताना एक वेगळ्या दर्जाचा आदर दिला जातो. तो कुठेच मराठीत दिला जात नाही याची खंत जाणवते. तर हा किस्सा अगदीच आठवणीत राहिला त्यांना त्या लोकांना माझ्या बद्दल असलेली माहिती हि भन्नाट होती. आदर हा हिंदीत फार दिला जातो.\n“मी कॉम्बिनेशन फोटोग्राफी करतो”\nमी असं नाही म्हणार खिल्ली उडवतात. तर ते माझ्या फोटो मधून कुठेतरी स्वतःला रिप्रेझेन्ट करतात. स्वतःला यातून पब्लिसिटी मिळवून देतात. पण मला यातून खूप आनंद मिळतो. मी फोटो काढताना एका वेगळ्या नजरेतून ते काढत असतो. मी कुठेतरी त्या फोटो मध्ये एक वेगळी स्टोरी शोधून किंवा कॉम्बिनेशन ठेवून फोटो काढतो. मी रंगपंचमीला एका फोटो टाकला आणि तो खूप व्हायरल झाला. त्यात विजय पाटकर आणि सुशांत शेलार हे दोघे एका फ्रेम मध्ये होते हा फोटो मी सहज टाकला आणि त्याला खूप प्रतिसाद मिळाला. मी कॉम्बिनेशन फोटोग्राफी करतो आणि म्हणून त्याला एक वेगळं महत्व प्राप्त होत. कामाबद्दल हल्ली कमी बोललं जातं अनेक ठिकाणी मला सेल्फी काढायला लावतात तर हे कुठेतरी मी एक कॉम्प्लिमेंट मानतो.\n“पाठिशी उभी राहणारी फॅमिली”\nमाझं खूप मस्त कुटूंब आहे. मला नशिबाने खूप चांगलं कुटूंब मला मिळालं आहे. “विद्या नाईक- वाडकर” माझी बायको हि फार समजूतदार आहे. माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला ती माझ्या सोबत असते. मुलगी स्वामिनी आणि माझा मुलगा तन्मय अशी माझी फॅमिली आहे. स्वामिनी सुद्धा आता इंडस्ट्रीत काम करतेय तर मला असं कुठेतरी वा��तं कि स्वच्छ मनाने कोणत्याही गोष्टी केल्या ना कि त्या आपोआप घडत जातात.\n“विजय पाटकर हक्काचा मित्र”\nइंडस्ट्रीतील जवळचा आणि हक्काचा मित्र “विजय पाटकर” मी नुकतंच त्याचं १० बाय १० हे नाटक पाहिलं. साधारण २० वर्षांनंतर तो रंगभूमीवर परत एकदा पदार्पण करत होता. माझ्याच मनात धाकधूक होती कि हा कसं निभावेल. पण विजय विजय आहे. प्रयोग झाला आणि मी त्याला घट्ट मिठी मारली आणि मी रडलोचं. असा आमच्या नात्यामध्ये खूप स्ट्रॉंग बॉण्ड आहे. आम्ही खूपदा भेटत असतो. माणसं जोडणं हा माझा छंद आहे. त्यामुळे माझा मित्रपरिवाराचा गोतावळा हि खूप मोठा आहे.\n“लक्ष्या खूप काही शिकवून गेला”\nलक्ष्या सोबत असंख्य आठवणी आहेत. दुर्दैवाने तो फार लवकर सोडून गेला. लक्ष्या म्हंटल कि आम्ही कुठेतरी फार जास्त हळवे होतो. आम्ही अगदी पहिल्या नाटकापासून ते चित्रपटापर्यंत एकत्र आहोत. आजही त्याची फॅमिली मी विजय पाटकर सगळे एकत्र आहोत. एक कौटूंबिक वातावरण आमच्यात आहेत . एक आठवण फार गंमतीशीर आहे आम्ही नाटक करत होतो. तेंव्हा आमचा साताऱ्याला प्रयोग होता. पण आम्हाला तिथे गेल्यावर समजलं बुकिंग नाही आहे. मग प्रयोग तर रद्द झाला, मग आम्ही सगळे “रमी” खेळत बसलो होतो तर तिथले काही लोक आमच्याजवळ आली. त्यांनी आमची विचारपूस केली मग “लक्ष्या” ला असं वाटलं हे आपल्याला विचारतील नाटक का नाही केलं तर त्याने आवाज बदलून बोलयला सुरुवात केली आणि समोरची व्यक्ती जेंव्हा बोलली कि आम्हाला एक काँट्रॅक हवा तेव्हा याचा आवाज अगदी नीट होऊन हा पटकन जोरात “तुम्हाला कधी हवाय काँट्रॅक” आणि त्या नंतर आम्ही सगळेच हसून हसून लोटपोट झालो. हा किस्सा नेहमीच लक्षात राहणारा आहे. अनेक गोष्टी मी त्याच्याकडून शिकलो. इंडस्ट्री मधल्या अनेक गोष्टी बारकाईने शिकवल्या. व्यवहार शिकवले, वेळेवर येणं या गोष्टी मी शिकलो. आज लक्ष्या असता तर त्याने इंडस्ट्री कुठच्याकठे नेऊन ठेवली असती. मनाचा मोठेपणा हा त्याच्याकडे होता आणि त्यामुळे आमच्याकडे या गोष्टी आल्या आहेत.\nमाझ्या सगळ्याच भूमिका चांगल्या आहेत. भूमिका खूप वेगळ्या आणि हटके होत्या. प्रत्येक भूमिका हि आपण त्याच तन्मयतेने आणि उत्साहाने करायला पाहिजे. माझ्या सगळ्याच भूमिका मला आवडतात. विविध भूमिका साकारायला मिळणं हि फार मोठी गोष्ट आहे.\nमराठी इंडस्ट्रीत खुपणारी गोष्ट अशी कि लोकं फा��� कमी अभ्यास करून एखाद्या चित्रपटाची निर्मिती करतात. आपल्याकडे स्क्रीन प्ले, पटकथा या गोष्टीचा फार विचार न करता वर्षाला अनेक चित्रपट येतात. आणि मग त्यातले अगदीच कमी सिनेमे चालतात तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. लोकांनी एखाद्या विषयाचा सारासार विचार करून चित्रपट बनवायला हवा. आपल्या इंडस्ट्रीत लेखकाला अगदी दुय्यम स्थान दिलं जातंय जे हिंदीत होत नाही. लेखकाला त्याचा योग्य मान मिळायला हवा. आपल्याकडे खूप लोकं आहेत जे वर्षाला अनेक प्रोजेक्ट्स करतात पण ते का करतात हे समजत नाही. वर्षाला अगदीच २ किंवा ३ फिल्मस् केल्या तर त्या चालतील.\nहल्लीच्या नवख्या कलाकारांनी निरीक्षण केलं पाहिजे अनेकांची काम बघितली पाहिजे. वाचन केलं पाहिजे. व्हॅनिटी मध्ये बसून न राहता अनेक आपल्या पेक्षा मोठ्या सह कलाकारांची काम बघायला हवीत. त्यांच्या कामातून आपल्याला शिकायला मिळतं. कामाची आवड आणि नव्या गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता हल्लीच्या नवख्या कलाकारांमध्ये असायला हवी असं मला वाटतं. नव्या कलाकारांनी जाण ठेवून, समोरच्या व्यक्तीच् कामाचं कौतुक करायला शिकलं पाहिजे त्याला योग्य रित्या मान दिला पाहिजे.\nअनेक बडी नेते मंडळी जरी मित्र असली तरी राजकारणात जायला कधीच आवडणार नाही. आपल्याकडे राजकारण हे फार वाईट पद्दतीने चालवलं जातंय. मी राजकारणापासून दूर राहणं पसंत करेन.\nरॅपिड फायर “हे” कि “ते”\nआवडता दिग्दर्शक – महेश कोठारे, विजय पाटकर, सचिन पिळगावकर : विजय पाटकर\nअंकुश चौधरी, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, स्वप्नील जोशी : अंकुश चौधरी\nकिशोरी शहाणे, प्रिया बेर्डे, अलका कुबल, वर्षा उसगावकर : किशोरी शहाणे\nनाटक, सिनेमा, मालिका कि जाहिरात : नाटक\nकॉमेडी भूमिका कि गंभीर भूमिका : कॉमेडी भूमिका\nप्लॅनेट मराठी मॅगझीन तर्फे जगतमित्र तसेच हरहुन्नरी दिग्गज अभिनेते “जयवंत वाडकर” ह्यांच्या आजवरच्या कारकिर्दीला सलाम आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..\n‘चंद्रमुखी’ जाणार ऑन फ्लोअर; सध्याच्या परिस्थितीत नवं कोरं शूट सुरु करणारे हे पहिले मराठी बॅनर असेल….\nनाट्यकर्मी आणि रंगमंच कामगारांसाठी अभिनेते ‘वैभव मांगले’ यांचा मदतीचा हात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/television/sakshi-pradhan-was-victim-unwanted-pregnancy-truth-was-revealed-during-bigboss-srj/", "date_download": "2020-10-01T07:57:40Z", "digest": "sha1:L34XFFZCPQL5GIAH4ZMCNO43TF4A6TGW", "length": 28788, "nlines": 397, "source_domain": "www.lokmat.com", "title": "अनवाँटेड प्रेग्नेंसीची बळी ठरली होती ही अभिनेत्री, या कारणामुळे समोर आले होते सत्य - Marathi News | Sakshi Pradhan was the victim of Unwanted Pregnancy, Truth was revealed during Bigboss-SRJ | Latest television News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\nचेंबूरच्या जनता मार्केटला भीषण आग; ९ दुकाने जळून खाक, लाखोंचं नुकसान\ncoronavirus: माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना कोरोनाचा संसर्ग\nHathras Case: दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा जंगलराज सांभाळा; अनिल देशमुखांचा योगी आदित्यनाथांना टोला\nअवघ्या एका महिन्यात कोरोनाची उंचाकी १० हजार ८६१ नव्या रुग्णांची नोंद, तर १५२ जणांचा मृत्यु\nHathras gangrape case : हाथरसच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचा योगी सरकारवर घणाघात, म्हणाल्या....\nकंगना रणौतने शेअर केला सेल्फी, म्हणाली - आजचा दिवस खूप खास आहे, आशीर्वाद द्या...\nसुशांतने ज्या हाउस स्टाफ सदस्यासोबत केली होती शेवटची बातचीत, आता तो करतोय या बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरी काम\nमाझे सिनेमे पाहणे मुलांना लाजीरवाणे वाटते... जुही चावलाला नव्हती ही ‘अपेक्षा’\nतरी तू बेरोजगार राहणार... ट्रोलरचा टोमणा अन् अभिषेक बच्चनचे उत्तर\nसिनेमागृहात रिलीज होणार अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब', पण तुम्ही बघू शकणार नाही\nVaccineशिवाय कोव्हीडला थांबवू शकतो का\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\n महाराष्ट्रात होतोय भयंकर काँगो फीव्हरचा प्रसार; डॉक्टरांनी दिल्या 'या' महत्वाच्या सूचना\nआता कोरोना विषाणूला रोखण्यासाठी ९६ टक्के प्रभावी ठरणार हा 'नेझल स्प्रे'; तज्ज्ञांचा दावा\nCoronaVirus News : आता डिव्हाइस हवेत शोधणार कोरोना, पुढील महिन्यात येणार बाजारात\nVaccineशिवाय कोव्हीडला थांबवू शकतो का\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nमराठा आरक्षण संघर्ष समितीकडून १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची घोषणा\nGas Cylinder's New Price : लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा जाणून घ्या गॅस सिलिंडरचे नवे दर\nमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना कोरोनाचा संसर्ग\nहाथरस बलात्कार पिडीतेच्या कुटुंबाला भेटण्य़ासाठी काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी, राहुल गांधी रवाना.\nदुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा जंगलराज सांभाळा; अनिल देशमुखांचा योगी आदित्यनाथांना टोला\n अपहरण झालेल्या चिमुकल्याचा खून; मृतदेह विहिरीत आढळला\nओडिशामध्ये 3615 नवे रुग्ण सापडले. 17 मृत्यू. 4219 रुग्ण बरे झाले.\nCoronaVirus News : आता डिव्हाइस हवेत शोधणार कोरोना, पुढील महिन्यात येणार बाजारात\n\"लढून मरावं, मरुन जगावं, हेच आम्हाला ठावं\", संभाजीराजेंकडून युवकांना आत्महत्या न करण्याचे आवाहन\nअहमदाबादमधील कंपनीने पंजाब नॅशनल बँकेला घातला हजारो कोटींचा गंडा\nजालंधरमध्ये भारतीय किसान युनियनद्वारे रेल रोको आंदोलन सुरु.\nआयएफएस अधिकारी देवयानी खोब्रागडे कंबोडियामध्ये भारताच्या राजदूत नियुक्त.\nसोलापूर : कुंभारी येथील विडी घरकुल परिसरातील नाल्यात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला; पोलीस घटनास्थळी दाखल\nVIP: एअर इंडिया वन आज दिल्ली विमानतळावर उतरणार; पंतप्रधानांसाठी खास\nहाथरसच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचा योगी सरकारवर घणाघात, म्हणाल्या....\nमराठा आरक्षण संघर्ष समितीकडून १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची घोषणा\nGas Cylinder's New Price : लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा जाणून घ्या गॅस सिलिंडरचे नवे दर\nमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना कोरोनाचा संसर्ग\nहाथरस बलात्कार पिडीतेच्या कुटुंबाला भेटण्य़ासाठी काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी, राहुल गांधी रवाना.\nदुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा जंगलराज सांभाळा; अनिल देशमुखांचा योगी आदित्यनाथांना टोला\n अपहरण झालेल्या चिमुकल्याचा खून; मृतदेह विहिरीत आढळला\nओडिशामध्ये 3615 नवे रुग्ण सापडले. 17 मृत्यू. 4219 रुग्ण बरे झाले.\nCoronaVirus News : आता डिव्हाइस हवेत शोधणार कोरोना, पुढील महिन्यात येणार बाजारात\n\"लढून मरावं, मरुन जगावं, हेच आम्हाला ठावं\", संभाजीराजेंकडून युवकांना आत्महत्या न करण्याचे आवाहन\nअहमदाबादमधील कंपनीने पंजाब नॅशनल बँकेला घातला हजारो कोटींचा गंडा\nजालंधरमध्ये भारतीय किसान युनियनद्वारे रेल रोको आंदोलन सुरु.\nआयएफएस अधिकारी देवयानी खोब्रागडे कंबोडियामध्ये भारताच्या राजदूत नियुक्त.\nसोलापूर : कुंभारी येथील विडी घरकुल परिसरातील नाल्यात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला; पोलीस घटनास्थळी दाखल\nVIP: एअर इंडिया वन आज दिल्ली विमानतळावर उतरणार; पंतप्रधानांसाठी खास\nहाथरसच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचा योगी सरकारवर घणाघात, म्हणाल्या....\nAll post in लाइव न्यूज़\nअनवाँटेड प्रेग्नेंसीची बळी ठरली होती ही अभिनेत्री, या कारणामुळे समोर आले होते सत्य\nया व्हिडिओत साक्षी एका तरुणासोबत इंटीमेट होताना दिसली होती.\nअनवाँटेड प्रेग्नेंसीची बळी ठरली होती ही अभिनेत्री, या कारणामुळे समोर आले होते सत्य\nबिग बॉसच्या घरात साक्षीला हवं तेव्हा डॉक्टरांसोबत कन्सल्ट करण्याची परवानगी देण्यात आली होती. यावरुनच ती प्रेग्नेंट असल्याची बातमी समोर आली होती. इतकेच नाही तर तिने श्वेता तिवारी, वीणा मलिक आणि सारा खानला तिची मासिक पाळी चुकल्याचेही शोमध्ये सांगितले होते. मासिक पाळी न आल्याने अनवाँटेड प्रेग्नेंसीची भीती तिला सतावत होती.मात्र शोमधून बाहेर पडल्यानंतर तिचे म्हणणे काही वेगळेच होते. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत साक्षीने प्रेग्नेंसीची बातमी खोटी असल्याचे म्हटले होते. ती म्हणाली होती, मी आता फक्त 21 वर्षांची आहे. मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. मी प्रेग्नेंट कशी असू शकते.\nसाक्षी प्रधान 'स्प्लिट्सविला' या डेटिंग रिअॅलिटी शोच्या दुस-या पर्वाची विजेती आहे. इतकेच नाही तर तिचा एक एमएमएस लीक झाला होता. या व्हिडिओत साक्षी एका तरुणासोबत इंटीमेट होताना दिसली होती. याच कॉन्ट्रोव्हर्सीमुळे साक्षीला बिग बॉस या शोची ऑफर मिळाली होती. बिग बॉसमध्ये साक्षी अभिनेता अश्मित पटेलला पॉप्स म्हणून हाक मारायची. स्वतःला ती अश्मितची मुलगी म्हणायची.\nमध्यंतरी साक्षी तिच्या टॉपलेस फोटोमुळे चर्चेत आली होती. तिचे असे फोटो पाहून सोशल मीडियावर चांगलाच धुमाकुळ झाल्याचे पाहायला मिळाले होते. सोशल मीडियावर ती सतत अॅक्टीव्ह असते. तिचे हॉट आणि सेक्सी फोटोंमुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येतही अधिक वाढ झाली आहे.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nकोरोना काळात शूटिंग करण्यासाठी घाबरतोय सलमान खान, म्हणाला- माझ्या घरी...\nपार्थ समथान, उदय चोपडा आणि पूनम पांडेयच नाहीतर लोकप्रिय सेलिब्रेटींनी धुडकावली 'बिग बॉस'ची ऑफर,प्रत्येकाची आहे वेगवेगळी कारणं \nBigg Boss 14: सलमान खानने व्यक्त केली मानधनात कपात करण्याची इच्छा, म्हणाला...\nशूssss.... रोमान्स खराब मत करना ‘उतरन’ फेम टीना दत्ताने ‘बिग बॉस’ला लिहिले प्रेमपत्र\nहिना खानने शेअर केले लेटेस्ट फोटोशूट, पोल्का डॉट ड्रेसमध्ये दिसली स्टनिंग, पहा फोटो\nबिग बॉस 14 : रिअल लाईफमध्ये खूपच स्टायलिश आहे 'कुमकुम भाग्य'फेम अभिनेत्री नैना सिंग\nरंजक वळणावर ‘इश्क सुभान अल्ला’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, या दिवशी प्रसारित होतोय शेवटचा भाग\nVIDEO : रेखा छोट्या पडद्यावर चालवणार आपल्या अदांची जादू, 'या' खास अंदाजात करणार डेब्यू...\n'डॉक्टर डॉन' मालिकेने कोरोना पार्श्वभूमीवर घेतला मोठा निर्णय, वाचून तुम्हालाही वाटेल कौतुकास्पद\nटीव्हीवरील प्रसिद्ध कपल गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जीला झाली कोरोनाची लागण, म्हणाले- आमच्या संपर्कात जे आले..\n’दख्खनचा राजा ज्योतिबा’च्या भूमिकेत झळकणार हा अभिनेता, लवकरच रसिकांच्या भेटीला\nराम कपूरने पत्नी गौतमीसोबतचा थ्रोबॅक फोटो शेअर करत चाहत्यांची जिंकली मनं, पाहा तो फोटो\nगुरे राखण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा निघृण खून \nCube Film Review: एका अनोख्या दोस्तीची कहाणी03 July 2020\nGulabo Sitabo review : अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील आणखी एक मास्टर स्ट्रोक12 June 2020\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nमाणूस का जन्माला येतो\nआपले कर्म काय देते\nआपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे\nआपले अवयव चमत्कार आहेत\nHIV मुक्त झालेल्या जगातील पहिल्या व्यक्तीने घेतला जगाचा निरोप\n प्रियंका चोप्राने ‘पोस्ट’ शेअर केली अन् ‘गुड न्यूज’ची चर्चा रंगली\nआता कोरोना विषाणूला रोखण्यासाठी ९६ टक्के प्रभावी ठरणार हा 'नेझल स्प्रे'; तज्ज्ञांचा दावा\nCoronaVirus News : आता डिव्हाइस हवेत शोधणार कोरोना, पुढील महिन्यात येणार बाजारात\n हिट नाही सुट्यांसाठी सुपरहिट काळ; जाणून घ्या बँकांचा हॉलिडे\nयामी गौतमचे वडील आहेत दिग्दर्शक तर बहीण आहे अभिनेत्री, असे आहे तिच्या फॅमिलीचे फिल्मी कनेक्शन\n; KKRच्या विजयानंतर 'तिच्या' फोटोनं सोशल मीडियावर माजवली खळबळ\nIPL 2020 : कोलकाता नाइट रायडर्सचा विजय अन् दिल्ली कॅपिटल्स पोहोचले अव्वल स्थानी\n 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nयुजर चार्जेसमुळे १० ते ३० रुपयांनी महागणार रेल्वे तिकीट\nरंजक वळणावर ‘इश्क सुभान अल्ला’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, या दिवशी प्रसारित होतोय शेवटचा भाग\nबेशिस्तीमुळे सोलापूर शहरात सप्टेंबर महिन्यात वाढले कोरोनाचे रूग्ण\nHathras Case: दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा जंगलराज सांभाळा; अनिल देशमुखांचा योगी आदित्यनाथांना टोला\n अपहरण झालेल्या चिमुकल्याचा खून; मृतदेह विहिरीत आढळला\nVIP: एअर इंडिया वन आज दिल्ली विमानतळावर उतरणार; पंतप्रधानांसाठी खास\n\"लढून मरावं, मरुन जगावं, हेच आम्हाला ठावं\", संभाजीराजेंकडून युवकांना आत्महत्या न करण्याचे आवाहन\nअहमदाबादमधील कंपनीने पंजाब नॅशनल बँकेला घातला हजारो कोटींचा गंडा\nटँकरवर क्रेन आदळली; मुंबई अहमदाबाद महामार्गावर लांबच लांब रांगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-diwali-faral-savita-kurve-marathi-article-3483", "date_download": "2020-10-01T07:13:04Z", "digest": "sha1:XFGUG7OGOWL7QB7EETIPNBBM6Z4EFTRH", "length": 20771, "nlines": 154, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Diwali Faral Savita Kurve Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 14 ऑक्टोबर 2019\nचांगल्या शेवेसाठी टिप्स -\nशेव डाळीच्या पिठाची (बेसनाची) करतात. पीठ मात्र ताजेच हवे. पण चव बदल म्हणून, मका, मटकी, कुळीथ, तांदळाचे पीठ, मैदा घालूनपण शेव करता येते. पीठ भिजवताना तिखट, मीठ, ओवापूड, जिरेपूड, मिरेपूड सर्व बारीक चाळणीने चाळून पिठात घालावे, म्हणजे शेव करताना सोऱ्यात जाडसर कण अडकत नाही. शेवेचे पीठ फार घट्ट असेल, तर शेव पाडायला त्रास होतो व ती कडक होते. जर, सैल असेल तर त्याच्या गुठळ्या पडतात. भिजल्यावर लगेच शेव केली, तर जड जात नाही. १० ते १५ मिनिटांहून जास्त वेळ पीठ भिजवून ठेवू नये. कुरकुरीत शेव करण्याकरिता १-२ चमचे साबुदाणा पीठ घालता येते. पुदिना, पालक, टोमॅटो, बीटरूट अशा वेगवेगळ्या चवींची शेव छान लागते, पण हे वाटून गाळून मात्र घ्यावे लागते. शेव तळण्याकरिता कढईत जरा जास्त तेल असावे, म्हणजे ती चांगली फुलते. प्रथम मोठ्या गॅसवर, नंतर मध्यम आचेवर शेव तळली, की ती चांगली कुरकुरीत राहते. शेव तयार झाल्यावर आजकाल त्यावर थोडा मसाला टाकतात. त्याने चव टिकून राहते.\nमसाला : एक चमचा जिरे, १ चमचा मिरे, २ चमचे ओवा, १ चमचा पुदिना पावडर, अर्धा चमचा सुंठपूड, अर्धा चमचा पिठीसाखर, पाव चमचा सायट्रिक ॲसिड, २ चमचे आमचूर, १ चमचा काळे मीठ, साधे मीठ, १ सुकी लाल मिरची, ४ लवंगा. सर्व मिक्‍सरमधून फिरवून घ्यावे व बाटलीत भरून ठेवावे.\nसाहित्य : चार वाट्या बेसन, १ वाटी तेल, १ वाटी पाणी, चवीप्रमाणे हळद, तिखट, ओवापूड, तळण्यासाठी तेल.\nकृती : परातीत १ वाटी तेल व पाणी घ्यावे व हाताने चांगले पांढऱ्या रंगाचे होईपर्��ंत फेसून घ्यावे. मग त्यात तिखट, मीठ, ओवा पूड, हळद घालून लागेल तसे बेसन घालावे व पीठ भिजवावे. गरम तेलात शेव पाडून कुरकुरीत तळावे. फार लाल तळू नये. तिखट टाकले नाही, तर या शेवेचा रंग फार छान येतो. हाताने न फेसता मिक्‍सरमध्येसुद्धा आपण हे फेसून घेऊ शकतो.\nसाहित्य : अर्धा किलो बेसन, अर्धा किलो मैदा, मीठ, खायचा पिवळा रंग, अर्धी वाटी कडकडीत तेल.\nकृती : बेसन, मैदा एकत्र करून त्यात मीठ, रंग व तेल घालावे. जसे पाणी लागेल तसे घालून घट्टसर भिजवावे. ही शेव बारीक जाळी लावून पाडावी व मध्यम आचेवर तळावी.\nहिरवी मिरची मसाला शेव\nसाहित्य : चार वाट्या बेसन, १ वाटी गरम तेल, चवीप्रमाणे तिखट, मीठ, हळद, अर्धा चमचा सोडा, अर्धा चमचा आमचूर पावडर, ४-५ हिरव्या मिरच्या तळून व ठेचून, १ चमचा ओवा.\nकृती : बेसनात गरम तेल, ठेचलेल्या हिरव्या मिरच्या, चवीप्रमाणे तिखट, मीठ, ओवा, आमचूर व सोडा घालून एकत्र करावे. जसे लागेल तसे पाणी घालून पीठ भिजवावे. गरम तेलात मध्यम आचेवर शेव तळावी.\nसाहित्य : अर्धा किलो बेसन, १ वाटी तांदळाचे पीठ, ३ चमचे आले लसूण पेस्ट, अर्धा चमचा गरम मसाला, चवीप्रमाणे तिखट, मीठ, हळद.\nकृती : सर्व जिन्नस एकत्र करावेत. हाताने एकत्र करून लागेल तसे पाणी घालून जरा घट्टसर भिजवावे. १० मिनिटे झाकून ठेवावे. यात मोहन घालायची गरज पडत नाही. गरम तेलात कुरकुरीत शेव तळावी.\nसाहित्य : अर्धा किलो बेसन, २ गाठी लसूण पाकळ्या (जरा पाणी घालून वाटलेल्या), २ चमचे तिखट, १ चमचा जिरेपूड, १ चमचा ओवापूड, मीठ, ३ चमचे गरम तेल.\nकृती : बेसनात गरम तेलाचे मोहन, मीठ, तिखट घालावे. एका वाटीत लसणाची पेस्ट, ओवा, जिरेपूड व अर्धी वाटी पाणी घालावे व हे मिश्रण गाळून घ्यावे. मग तयार पाणी घालून पीठ भिजवावे व गरम तेलात शेव तळावी.\nसाहित्य : पालकाची १५-२० पाने, पाव वाटी पुदिना पाने, थोडी कोथिंबीर, २-३ तिखट मिरच्या, अर्धा चमचा आल्याचा कीस, एका लिंबाचा रस, मीठ, अर्धी वाटी तेल, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धी वाटी तांदळाची पिठी, ३ वाट्या बेसन.\nकृती : पालक, पुदिना, कोथिंबीर, मिरच्या, आले, लिंबाचा रस घालून चर्न करावे व गाळून घ्यावे. लागले तर अर्धी वाटी पाणी घालून बारीक करावे. गाळलेल्या पाण्यात तेल, चाट मसाला, मीठ घालून ढवळावे. तांदळाची पिठी घालून एकत्र करावे. लागेल तसे बेसन घालून गोळा तयार करावा. गरम तेलात कुरकुरीत शेव तळावी.\nसाहित्य : एक वाटी पुदिना पाने, १ वाटी कोथ���ंबीर, ५-६ लसूण पाकळ्या, ३ मिरच्या, २ लिंबांचा रस, अर्धा चमचा मिरेपूड, काळे मीठ, साधे मीठ, २ वाट्या बेसन, २ चमचे मैदा, २ चमचे तांदळाची पिठी किंवा कॉर्नफ्लोअर.\nकृती : पुदिना, कोथिंबीर, लसूण, मिरच्या, लिंबाचा रस, मिरेपूड व ४-५ चमचे पाणी घालून पेस्ट करावी व गाळून घ्यावी. त्यात अडीच चमचे तेल, मीठ, काळे मीठ, बेसन, मैदा, कॉर्नफ्लोअर घालून एकत्र करावे. सैलसर पीठ भिजवून १० मिनिटे झाकून ठेवावे. गरम तेलात शेव तळावी.\nसाहित्य : एक पाव बेसन, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, २ चमचे आले लसूण पेस्ट, ३ टोमॅटोचा गाळलेला रस, अर्धा चमचा जलजीरा पावडर, १ चमचा धनेपूड, अर्धा चमचा आमचूर पावडर, तिखट, मीठ, मोहनासाठी २ चमचे तेल.\nकृती : सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्र करावेत. लागेल तसेच पाणी घालून पीठ भिजवावे व शेव तळावी.\nसाहित्य : एक वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाची पिठी, पाऊण वाटी तयार टोमॅटो प्युरी, १ ते दीड क्‍युब चीज, पाव वाटी तेल, मीठ, तिखट, मिरेपूड.\nकृती : तेलात टोमॅटो प्युरी, किसलेले चीज, तिखट, मीठ, मिरेपूड घालावी. त्यात बेसन, तांदूळ पीठ घालून एकत्र करावे व शेव गरम तेलात तळावी. चीज क्‍युबऐवजी दोन चमचा चीज पावडरपण घालू शकता.\nसाहित्य : एक वाटी बेसन, अर्धा चमचा चाट मसाला, २ चमचे शेजवान सॉस, ओवा, तिखट, मीठ, १ टेबलस्पून तेल, ४ टेबलस्पून पाणी.\nकृती : पाण्यात तेल, शेजवान सॉस, ओवा, तिखट, मीठ घालून ढवळावे. मग बेसन घालून पीठ भिजवावे व शेव तळावी.\nकॉर्न शेव/मका पीठ शेव\nसाहित्य : एक वाटी मका पीठ, पाव वाटी रवा, चवीप्रमाणे तिखट, मीठ, ओवा, हिंग, हळद, पाव चमचा वाळलेल्या कढीपत्त्याची पावडर, बेकिंग पावडर, तेल.\nकृती : कढईत २ चमचे तेल घालावे. त्यात हिंग व २५० मिली पाणी घालावे. मग कढीपत्ता पावडर, मीठ, तिखट, ओवा जरासा हातावर चोळून आणि रवा घालून ढवळावे. मग त्यात मका पीठ, थोडी बेकिंग पावडर घालून हाय फ्लेमवर घट्ट होईपर्यंत ढवळत राहावे. गोळा तयार झाला, की तो थंड होऊ द्यावा. हाताने जरा मळून घ्यावा. शेवेच्या साच्यात घालून जरा मध्यम जाडीची शेव गरम तेलात तळून घ्यावी.\nसाहित्य : दीड वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, १ वाटी कुळथाचे पीठ, ८-१० लसूण पाकळ्या, २ मिरच्या, २ चमचे कोथिंबीर, ४ लवंगा, ३-४ मिरे, १ चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, मीठ, हळद.\nकृती : लसूण, मिरच्या, कोथिंबीर, लवंगा, मिरे, धने, जिरे, ओवा सर्व मिक्‍सरने बारीक करावे. लागेल तसे पाण�� घालून सर्व पिठे एकत्र करावीत. हळद, मीठ घालावे. तयार वाटण घालून पाण्याने भिजवावे. १० मिनिटे झाकून ठेवावे. गरम तेलात शेव तळावी.\nसाहित्य : एक पाव बेसन, १०० ग्रॅम उडदाचे पीठ, ३ चमचे पिठीसाखर, २ चमचे तिखट, २ चमचे तीळ, १ लिंबाचा रस, काळे मीठ, साधे मीठ, हळद, अर्धा चमचा सोडा, १ वाटी गरम तेल.\nकृती : खायचा सोडा अर्धी वाटी पाण्यात भिजवून ठेवावा. बाकीचे सर्व साहित्य एकत्र करावे व पाण्याने भिजवावे. मग खायचा सोडा घालून जरा सैलसर गोळा करावा व गरम तेलात शेव तळावी. ही शेव थोडी जाडसरच काढावी, म्हणजे चांगली चव लागते.\nसाहित्य : दोनशे ग्रॅम बेसन, ३ उकडलेले बटाटे, अर्धा चमचा गरम मसाला, तिखट, मीठ, हळद.\nकृती : बेसनात उकडलेले बटाटे किसून घालावेत. त्यात तिखट, मीठ, गरम मसाला, हळद घालून गोळा भिजवून १५ मिनिटे ठेवावा. मग शेव तळावी. यात पुदिना पेस्ट, चाट मसाला, गरम मसाला, जलजीरा पावडर घातली की पुदिना आलू भुजीया तयार.\nसाहित्य : अर्धी वाटी बेसन, अर्धा चमचा गरम मसाला, भरडलेल्या ७-८ लवंगा, ७-८ मिरे, तेल.\nकृती : अर्धा किलो बेसनात अर्धी वाटी गरम तेल, अर्धा चमचा गरम मसाला, भरडलेल्या लवंगा, मिरे, अर्धा चमचा पाणी घालून गोळा भिजवावा. गरम तेलात मध्यम आचेवर शेव तळावी. अशाच प्रकारे आपण गोड शेवपण करू शकतो. लोणी घालून बेसन भिजवावे व शेव तळावी. साखरेचा किंवा गुळाचा पक्का पाक तयार करून त्यात तयार शेव घोळवावी.\nडाळ टोमॅटो साखर हळद\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/4948", "date_download": "2020-10-01T09:08:03Z", "digest": "sha1:EGQMZGW3NMBWDGFG534H4BRY7LOML7I5", "length": 14297, "nlines": 167, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भेटवस्तू : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भेटवस्तू\nगिफ्ट सरप्राईज असावे का\nसरप्राईज गिफ्ट द्याव का त्यात एक अडचण असते की समजा आपल्याला आवडणार गिफ्ट हे ज्याला द्यायच आहे त्याला आवडल नाही तर त्यात एक अडचण असते की समजा आपल्याला आवडणार गिफ्ट हे ज्याला द्यायच आहे त्याला आवडल नाही तर त्याच्या आवडीच घ्यायच असेल तर त्याला विचाराव लागणार. मग ते सरप्राईज रहाणार नाही. मला म��झ्या विवाहित मुलीला गिफ्ट द्यायच आहे. डोक्यात अस आहे की गिफ्ट कुठल्याही निमित्ताने नसाव,इरॅशनल असाव, ईथनिक, पारंपारिक असाव म्हणजे सोन्याचे दागिने वगैरे अस काहीतरी .मनस्वास्थ्य जपण्यासाठी काही इरॅशन गोष्टी जाणीवपूर्वक कराव्यात हा हेतु त्यामागे आहे अजित अभ्यंकर म्हणतात कि सोन्यात गुंतवणूक म्हणजे ईरॆशनल तर आहेच पण तो देशद्रोह आहे त्याच्या आवडीच घ्यायच असेल तर त्याला विचाराव लागणार. मग ते सरप्राईज रहाणार नाही. मला माझ्या विवाहित मुलीला गिफ्ट द्यायच आहे. डोक्यात अस आहे की गिफ्ट कुठल्याही निमित्ताने नसाव,इरॅशनल असाव, ईथनिक, पारंपारिक असाव म्हणजे सोन्याचे दागिने वगैरे अस काहीतरी .मनस्वास्थ्य जपण्यासाठी काही इरॅशन गोष्टी जाणीवपूर्वक कराव्यात हा हेतु त्यामागे आहे अजित अभ्यंकर म्हणतात कि सोन्यात गुंतवणूक म्हणजे ईरॆशनल तर आहेच पण तो देशद्रोह आहे बायकोला सरप्राईज गिफ्ट दिले मागच्या वर्षी तो होता पुतळी हार\nRead more about गिफ्ट सरप्राईज असावे का\nमाझ्या भावाला वाचनाची खूप आवड..इतिहासात विषेशत जास्त रूची.. शिवाजी महाराज/संभाजी महाराजांच्या विषयी तर तारखेस सर्व पाठ.. रामायण महाभारत व त्यातील घटनेविषयी कोणी चूकूनही बोलायला सर्वात केली तर हा काही त्याला तासभर तरी सोडत नाही...पण आत्ता वाईट वाटते की धकाधकीच्या आयुष्यात इतरांसाठी जगताना स्वतचा छंद जोपासता आला नाही.. दोन महिन्याने महिनाभर रजा घेवून भारतात येतोय.\nमी प्रथमच काल्पनिक गोष्ट लिहतोय , जरा सांभाळून घ्या मला लिहण्याचा अनुभव कमी असला तरी जमवण्याचा हा प्रयत्न. हा प्रसंग माझ्यावर घडलेल्या प्रसंगाशी मिळताजुळता असला तरी यामधील पात्रे काल्पनिक आहेत.\nपुण्यापासून ६० किमी अंतरावर असलेले एक छोट गाव त्या गावात तश्या मुबलक सुविधा नसल्यामुळे त्या गावातील बरीच तरुण पिढी हि पुण्याला जाऊन तिथे नोकरी-धंदा करत होती त्यामधीलच एक म्हणजे चिन्मयचे बाबा.\nRead more about उद्यमितेची साथ\nभेट हवी की भेटवस्तू \nसुमारे ४० वर्षांपूर्वीचे लग्नसमारंभ आठवतात का पाहा. लग्न लागल्यानंतर वधूवर मंचावर बसत आणि मग लोक त्याना भेटायला येत. तेव्हा लग्नाला आलेला प्रत्येक पाहुणा हा त्यांच्यासाठी काहीतरी भेटवस्तू घेऊनच येई. वधू आणि वराच्या बाजूस प्रत्येकी एक जवळचा माणूस वही घेऊन बसलेला असे. पाहुण्याने वर किंवा वधूच्या ���ातात ती वस्तू दिल्यावर ते ती बाजूस बसलेल्या माणसाकडे देत. मग तो त्या वस्तूची व्यवस्थित नोंद (कुणी दिली यासह) त्याच्या वहीत करत असे. एक प्रकारे हा माणूस वधू अथवा वरपक्षाचा ‘ रोखापाल’ च असे कार्यक्रम संपेपर्यंत तो हे काम चोख बजावी आणि अखेरीस तो सर्व ‘हिशेब’ ज्या त्या यजमानाच्या स्वाधीन करे.\nRead more about भेट हवी की भेटवस्तू \nपूर्वीच्या काळी दळणवळणाची फारशी साधनं नव्हती. एका गावातून दुसर्या गावात जाण्यासाठी बरेच दिवस लागायचे. कधी कधी तर कित्येक महिने प्रवासात जायचे. त्या काळी मुलगी एका गावातून दुसर्या गावात लग्न करून जाणं म्हणजे मुलगी फार दूर गेली असं आईवडिलांना वाटायचं. कारण कधी कित्येक दिवस, कधी कधी कित्येक महिने, कधी तर कित्येक वर्षं आईवडिलांची आणि मुलीची भेटच व्हायची नाही. जी काही भेट व्हायची ती पत्रातूनच. अशाच एका आईवडील आणि त्यांच्या लाडक्या मुलीच्या बाबतीतली ही एक छोटीशी गोष्ट.\nभेटवस्तू : वारली चित्र काढलेले टी-शर्ट\nटाकाऊतून टिकाऊ कल्पक-कला : मेणबत्ती\nचहाचा मग आतून जरा काळा दिसायला लागला म्हणून तो बाजूला पडला होता. पूर्णपणे पांढरा असल्याने बाहेरून रंगवून त्याचा पेनस्टँड वगैरे करावा म्हणून जपून ठेवला होता.\nमाझ्या कडे असलेल्या कँडलजार मधील सुगंधित मेणबत्ती पेटायला त्रास होत होता कारण वात छोटी आणि आजूबाजूला मेण जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली होती. बरं त्याचा सुगंध इतका मस्त आहे की ते मेण तसंच टाकून द्यायला जीवावर येत होतं.\nRead more about टाकाऊतून टिकाऊ कल्पक-कला : मेणबत्ती\nयाची प्रेरणा, कल्पनाश्रेय इत्यादी : http://www.maayboli.com/node/35668\nहे खरे तर १४ फेब (व्हॅ डे) साठी नवर्‍याला देण्यासाठी बनवत होते. पण नवर्‍यापासून लपून-छपून बनवतांना ते १४च्या आत पूर्ण झालेच नाही. मग काल ३ मार्च ला त्याच्या वाढदिवसानिमित्त दिले. फक्त निवडलेले फोटो बदलावे लागले. आधी व्हॅ डे ला आमच्या दोघांचे फोटो लावून देणार होते, पण वादि निमित्त दिल्याने फक्त त्याचे फोटो लावावे लागले\nRead more about माझाही सरप्राईज बॉक्स\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/mumbai-police-rs-50-lakh-surety-protesting", "date_download": "2020-10-01T08:09:14Z", "digest": "sha1:UN7IEX7TA7VD4MZSC3PDXN6XF5RMWWZE", "length": 14016, "nlines": 78, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "पोलिसांना महिला कार्यकर्त्याकडून हवी ५० लाखांची हमी - द वायर मराठी", "raw_content": "\nपोलिसांना महिला कार्यकर्त्याकडून हवी ५० लाखांची हमी\nशांततापूर्ण निदर्शने करणे हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा घटनात्मक अधिकार असला तरी मुंबई पोलिसांना हा घटनात्मक अधिकार मान्य नाही. गेल्या जानेवारी महिन्यात जेएनयूतील प्राध्यापक व विद्यार्थ्यांवरच्या झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून मुंबईत निदर्शने करणार्या समता कला मंचच्या कार्यकर्त्या सुवर्णा साळवे (२४) यांना मुंबई पोलिसांनी एक नोटीस पाठवून त्यांच्याकडून ५० लाख रु.ची हमी मागितली आहे. साळवे यांनी अनेक वेळा विविध आंदोलनात भाग घेतला आहे, यावरही पोलिसांचा आक्षेप आहे.\nगेल्या ६ जानेवारी रोजी जेएनयू प्रकरणाचा निषेध म्हणून अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान मोर्चा काढला होता. या मोर्चात सुमारे ३०० हून अधिक आंदोलक सहभागी झाले होते. या मोर्चात सहभागी झाल्याबद्दल मुंबई पोलिसांनी ३१ जणांवर गुन्हे दाखल केले होते, त्यात समता कला मंचाच्या कार्यकर्त्या सुवर्णा साळवे यांचा समावेश आहे.\nत्यावेळी शांततेत मोर्चा काढणार्यांवर गुन्हे दाखल केल्यामुळे समाजातील विविध थरातून पोलिसांवर टीका झाली होती. जेएनयूतील विद्यार्थ्यांवर मारहाण होत असताना जसे दिल्ली पोलिस मूकपणे तमाशा पाहात होते व नंतर जखमी विद्यार्थ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले त्या प्रकरणाची पुनरावृत्ती मुंबई पोलिसांकडून केली जात असल्याचा आरोप केला जात होता.\n६ जानेवारीची निदर्शने दोन गटांकडून झाली होती. हे दोन्ही गट काही किमी अंतरावर निदर्शने करत होते. पण पोलिसांनी या दोन्ही गटांवर वेगवेगळ्या फिर्यादी दाखल केल्या. एक फिर्याद एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात तर एक कुलाबा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती.\nया दोन्ही मोर्चात मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्या. बी. जी. कोळसे पाटील, अभिनेता सुशांत सिंग व अन्य मान्यवर सामील झाले होते. हे दोन मोर्चे नंतर गेटवेला एकत्र झाले, त्यात अनेक जण सामील झाले. राज्याचे एक मंत्री जितेंद्र आव्हाड घटनास्थळी पोहचले व त्यांनी आंदोलकांशी चर्चाही केली होती.\nतरीह��� पोलिसांनी ३१ आंदोलकांवर आयपीसी १४१, १४३, १४९ (बेकायदा जमाव) व ३४१ कलमाखाली गुन्हे दाखल केले. नंतर मुंबई पोलिस कायदा १९५१ अंतर्गत कलम ३७ ही लावण्यात आले.\nहे सर्व गुन्हे जामीनपात्र असून दोषींना ६ महिन्याची शिक्षा दिली जाते. या मोर्चात सहभागी असलेल्या मान्यवर व्यक्तींवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले नाहीत, पण त्यांनी विद्यार्थी, कार्यकर्ते व वकील यांच्यावर फिर्याद दाखल केल्या. काही जण प्रत्यक्ष मोर्चात नसतानाही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.\nएकीकडे गुन्हे दाखल करूनही पोलिसांनी हमी रक्कम म्हणून फक्त सुवर्णा साळवे यांच्याकडूनच ५० लाख रु.ची हमी मागितली आहे. ही नोटीस २४ ऑगस्टला जारी करण्यात आली असून तुमच्याविरोधात सीआरपीसी ११०(ई) अंतर्गत का कारवाई करू नये, याबाबतचे स्पष्टीकरण मागितले आहे. या नोटीसीत दोन व्यक्तींची हमी मागितली असून त्यातील एकाकडून ५० लाख रु.ची हमी पोलिसांनी मागितली आहे. त्याचबरोबर सुवर्णा साळवे यांच्याकडून दोन वर्षे चांगल्या वर्तनाची अपेक्षा केली आहे. चांगले वर्तन व ५० लाख रु.ची हमी न दिल्यास सुवर्णा साळवे यांची मालमत्ता ताब्यात घेण्यात येतील असेही नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.\nदरम्यान, या संदर्भात सुवर्णा साळवेंशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, भविष्यात कोणत्याही राजकीय आंदोलनात आपण सामील होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांकडून असे प्रयत्न केले जात आहेत. पोलिसांचा हेतू फक्त त्रास देणे असून अनेक मान्यवर ६ जानेवारीच्या आंदोलनात सहभागी झाले होते पण त्यांना वगळून केवळ विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते पोलिसांचे लक्ष्य असल्याचे त्या म्हणाल्या. आपण ५० लाख रु.ची हमी देऊ शकत नाही हे पोलिसांना पक्के माहिती आहे. आपण दलित वर्गातल्या आहोत व झोपडपट्टीत राहतो म्हणून पोलिस असा दबाव टाकत असल्याचे त्या म्हणाल्या.\nसुवर्णा साळवे त्यांच्या महाविद्यालयीन जीवनापासून अनेक विद्यार्थी आंदोलनात सामील झाल्या आहेत. २०१६ रोजी हैदराबाद विद्यापीठातील पीएचडीधारक विद्यार्थी रोहित वेमुला याच्या मृत्यूची चौकशी व्हावी म्हणून स्थापन केलेल्या संयुक्त कृती समितीत त्या सहभागी होत्या.\nगेल्या वर्षी वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदमध्ये निदर्शने केल्याप्रकरणात त्यांच्यावर १४४ अंतर्गत गुन्हे दाखल केले हो���े.\nया संदर्भात सुवर्णा साळवे यांचे वकील इश्रत अली खान म्हणाले, सुवर्णा साळवे या सतत कायदा मोडत असल्याचा आरोप करणे यातून पोलिस आपली मानसिकता दर्शवतात. शांततामय मोर्चात सहभागी होणे हा गुन्हा पोलिस समजतात व त्यांच्याविरोधात चौकशी सुरू केली जाते. असे प्रकरण आपल्या वकिलीच्या व्यवसायात कधी पाहिले नव्हते, असे खान म्हणाले.\nकाश्मीरः पोलिस, प्रशासकीय सेवा उपराज्यपालांकडे\nसोशल मीडियाः मनाला ओळखणारे माध्यम\nमेहबुबांच्या स्थानबद्धतेविषयी उत्तर द्याः सर्वोच्च न्यायालय\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/pune/pune-to-get-the-mangoes-in-pune-to-compete-55462.html", "date_download": "2020-10-01T07:29:09Z", "digest": "sha1:77RGBPAVH66CUSAJ5SQZWGHH3V7JARKE", "length": 16144, "nlines": 191, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "पुणे तिथे काय उणे... पुण्यात आंबे खाण्याची स्पर्धा", "raw_content": "\nअहमदनगरमध्ये तक्रारदार महिलेवरच बंदुकीचा धाक दाखवत बलात्काराचा आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल\nBabri Verdict | 28 वर्षांच्या बाबरी खटला निकालानंतर निवृत्त, न्यायमूर्ती सुरेंद्र कुमार यादव यांची कारकीर्द\nमर्सिडीजच्या इंजिनचा स्फोट, धुळ्यात नगरसेवकाचा मृत्यू\nपुणे तिथे काय उणे… पुण्यात आंबे खाण्याची स्पर्धा\nपुणे तिथे काय उणे... पुण्यात आंबे खाण्याची स्पर्धा\nपुणे : आंबा हा लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वाचं आवडत फळ. उन्हाळ्याची सुरुवात झाली की प्रत्येकाला आंबे खाण्याचे वेध लागतात. असे हे चवदार, रसाळ, पिवळेधम्मक हापूस आंबे खाण्याची स्पर्धा झाली तर काय मजा येईल ना… मोठ्या माणसांप्रमाणे लहान मुलांनाही आंब्यावर ताव मारण्याचा मनमुराद आनंद लुटता यावा यासाठी पुण्यातील एका संस्थेने आंबे खाण्याची अनोखी स्पर्धा आयोजित …\nटीव्ही 9 मराठी, डिजीटल टीम\nपुणे : आंबा हा लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वाचं आवडत फळ. उन्हाळ्याची सुरुवात झाली की प्रत्येकाला आंबे खाण्याचे वेध लागतात. असे हे चवद���र, रसाळ, पिवळेधम्मक हापूस आंबे खाण्याची स्पर्धा झाली तर काय मजा येईल ना… मोठ्या माणसांप्रमाणे लहान मुलांनाही आंब्यावर ताव मारण्याचा मनमुराद आनंद लुटता यावा यासाठी पुण्यातील एका संस्थेने आंबे खाण्याची अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे.\nपुणे तिथे काय उणे अशी उपमा पुणे शहराला दिली जाते. याच शहरातील महाराष्ट्र माझा या संस्थेच्यावतीने अनोख्या आंबे खाण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. कोकणातील हापूस आंब्याच्या जनजागृतीच्या निमित्ताने पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहात ही स्पर्धा पार पडणार आहे. अवघ्या दोन मिनिटात तीन आंबे खाण्याची ही स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत पाच ते दहा वयोगटातील लहान मुलांना सहभाग घेता येणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने थेट शेतकरी ते ग्राहक आंबा विक्री केली जाते.\nफळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या आंब्याची चव लहान मुलांना चाखता यावी, यासाठी दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेच्या निमित्ताने रसाळ, चवदार, पिवळेधम्मक हापूस आंबे इवल्याशा हातांमध्ये पकडण्याची कसरत लहान मुलांमध्ये पाहायला मिळणार आहे. तसेच या स्पर्धेच्या निमित्ताने तल्लीन होऊन आंबे खाणारे चिमुकले आणि स्पर्धा जिंकण्यासाठी आंबा खाण्यासाठी मारलेला ताव असे चित्र लवकरच पुणेकरांना पाहायला मिळणार आहे.\nफसवणूक प्रकरणात विक्रम गोखलेंना दिलासा नाहीच, अटकपूर्व जामीन फेटाळला\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल…\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी,…\nपुण्यातील कोव्हिड सेंटरमधील धक्कादायक प्रकार, 27 दिवसांपासून मुलगी बेपत्ता, आईचं…\n'नाणार'मध्ये मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांनाच भूखंडाचे श्रीखंड; निलेश राणेंचा दावा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nइंदूमिलमधील पायाभरणी सोहळा अचानक रद्द, पुण्याहून वाशीपर्यंत पोहोचलेल्या अजितदादांचा यू…\nपुण्यातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन, अजित पवारांकडून श्रद्धांजली\nBabri Case | बाबरी विद्ध्वंस पूर्वनियोजित नव्हे, उत्स्फूर्त प्रतिक्रिया, अडवाणींसह…\nऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नाही, दहावीतील विद्यार्थिनीचा गळफास\nचंद्रकांत पाटलांची तब्येत बरी आहे ना\nलेखणी बंद आंदोलनाचा विद्यार्थ्यांना फटका, राज्याती�� विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nतू माझ्या मुलीसारखी, तुला पूर्ण सुरक्षा मिळेल, राज्यपालांचे पायल घोषला…\nमेगाभरती थांबवा, आम्ही मराठा समाजासोबत, मात्र OBC मधून त्यांना आरक्षण…\nमराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात ओबीसी समाज सहकार्य करेल, संभाजीराजेंना ओबीसी…\nमंगलाष्टके सुरु होण्यापूर्वी लग्नमंडपात पोलिसांची एंट्री, नागपुरात मुलीचा बालविवाह रोखण्यात…\nअहमदनगरमध्ये तक्रारदार महिलेवरच बंदुकीचा धाक दाखवत बलात्काराचा आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल\nBabri Verdict | 28 वर्षांच्या बाबरी खटला निकालानंतर निवृत्त, न्यायमूर्ती सुरेंद्र कुमार यादव यांची कारकीर्द\nमर्सिडीजच्या इंजिनचा स्फोट, धुळ्यात नगरसेवकाचा मृत्यू\nAnurag Kashyap | दिग्दर्शक अनुराग कश्यपची चौकशी होणार, पायल घोष प्रकरणी मुंबई पोलिसांचे समन्स\nUP GANGRAPE CASE | स्मृती इराणी गप्प का नेटकऱ्यांची इराणींवर टीकेची झोड, राजीनामा देण्याची मागणी\nअहमदनगरमध्ये तक्रारदार महिलेवरच बंदुकीचा धाक दाखवत बलात्काराचा आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल\nBabri Verdict | 28 वर्षांच्या बाबरी खटला निकालानंतर निवृत्त, न्यायमूर्ती सुरेंद्र कुमार यादव यांची कारकीर्द\nमर्सिडीजच्या इंजिनचा स्फोट, धुळ्यात नगरसेवकाचा मृत्यू\nAnurag Kashyap | दिग्दर्शक अनुराग कश्यपची चौकशी होणार, पायल घोष प्रकरणी मुंबई पोलिसांचे समन्स\nपुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/friendship-day-marathi/friendship-day-120080100010_1.html?utm_source=RHS_Widget_Article&utm_medium=Site_Internal", "date_download": "2020-10-01T06:57:20Z", "digest": "sha1:AWYJKLJL5ZRM3P4OQGUVYZMDCXCH4L5L", "length": 9427, "nlines": 133, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मित्र म्हणजे असा घागा.. | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 1 ऑक्टोबर 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनम���ाठी साहित्यमराठी कविता\nमित्र म्हणजे असा घागा..\nमित्र म्हणजे असा घागा,\nमोकळं व्हावं अशी जागा,\nकोणतच नाटक नको इथं,\nकुठं ही कधीही प्रवेश तिथं,\nकाही लपवता पण येत नाही,\nकाही सांगितल्या शिवाय राहता येत नाही,\nसर्व मर्म ठाऊक असते बरें,\nपण बोट मात्र कधी ठेवलं तर खरें\nकशी ही असो स्थिती मनाची,\nत्यावर औषध म्हणजे \"मात्रा\" दोस्तांची\nअसंच सुरू आहे हे नातं पूर्वापार,\nव्याख्या होतंच नसते दोस्तांची यार\nमाझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना समर्पित\nFriendship Status in Marathi मैत्री दिवसाच्या शुभेच्छा\nNational Best Friends Day 2020 : मित्रांना तुमच्या आयुष्यातील त्यांचे महत्त्व सांगा...\nFriendship Day Special : कोरोनाकाळात फ्रेंडशिप डे कसा साजरा करावा\nयावर अधिक वाचा :\nरिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली\nमुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन योजना सुरू ...\nमीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद ...\nशेती बिलावरून राज्यसभेत झालेल्या राड्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील ...\nसविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना ...\nमुंबईची लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. ...\nबाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त\nबारामती तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो ...\nइंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा ...\nरविवारी रात्री कोविड -19 मुळे 87 वर्षीय व्यक्तीच्या निधनानंतर येथील खासगी रुग्णालयात ...\n...अशी असावी भाषा, स्पर्शाची \"निःशब्द\"\nस्पर्श एक असा, पान्हा फुटवा, स्पर्श एक असा, हुंदका दाटावा, स्पर्श एक असा, रोमांच ...\nचला थोडं हसू या...\nमास्तर - राम्या सांग रे .. कडधान्य म्हणजे काय राम्या - मास्तर शेताच्या कडं कडं ने ...\nकेळीच्या फुलात सौंदर्य खुलवण्याचा खजिना, या प्रकारे वापरा\nकेळीचे फुल हे त्वचे साठी खूप फायदेशीर मानले जाते. केसांची निगा राखण्यासाठी केळीच्या ...\nलोहाची कमतरता दूर करणारी काळ्या हरभऱ्याची चविष्ट चाट\nकाळ्या हरभऱ्याची चाट रेसिपी : लोहाची कमतरता आणि अशक्तपणा आजकाल प्रत्येक व्यक्तीसाठी एक ...\nया राज्यात सुरु होणार आहे 3753 शिक्षकांची भरती\nसर्व शिक्षा अभियान, आसाम (SSA Assam) यांनी प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळेमध्ये TET पात्र ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.udyojakghadwuya.com/2019/12/blog-post_28.html", "date_download": "2020-10-01T08:10:48Z", "digest": "sha1:GILPYXFEKQUH5CXUFH7VOBE2TO3QFV5N", "length": 21607, "nlines": 199, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "शुद्धीकरणाचे महत्व, प्रकार आणि न केल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या - चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया अंतर्मन अध्यात्म आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास आर्थिक विकास शुद्धीकरण शुद्धीकरणाचे महत्व, प्रकार आणि न केल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या\nशुद्धीकरणाचे महत्व, प्रकार आणि न केल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या\nचला उद्योजक घडवूया ७:४९ म.पू. अंतर्मन अध्यात्म आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास आर्थिक विकास शुद्धीकरण\nशुद्धीकरणाचे महत्व, प्रकार आणि न केल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या\nआपल्या आयुष्यात शुद्धीकरणाचे खूप महत्व आहे. जर आपण ठराविक वेळेस शुद्धीकरण करत राहिलो तर जी उर्जा आणि भावना साठून काळी झालेली असते व तिचे गाळात रुपांतर होवून ती तुमच्या आयुष्यात नवीन चांगले काही घेऊन येवू देत नाही आणि आले तरी साठू देत नाही, सर्वकाही वाहून नेले जाते.\nमग कधीतरी वैतागून तुम्ही तुमच्या अंतर्मनातील अथांग खोल तलाव ढवळता आणि जे नकारात्मक होते ते भूतकाळाच्या गाळात साठून त्यांनी एक स्वरूप प्राप्त केले जे त्या व्यक्तीला वास्तवात दिसायला लागते, तशी परिस्थिती परत निर्माण होते पण काळी, लोक आयुष्यात येतात पण जे वाईट झाले आहेत तेच, आणि काही तर अश्यात लग्न करून आपले आयुष्य हे नर्क करून घेतात, स्त्रिया तर पती परमेश्वर मानतात म्हणजे नकारात्मक जोडीदारासोबतच ते आयुष्य व्यतीत करतात व बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही.\nगाळ हा काढून बाहेर टाकायचा असतो, त्याचा वापर खतासारखा केला जातो, तो गाळ अंतर्मनाचा तलाव स्वतः वापरू शकत नाही, आणि जर अध्यात्मिक लोक असतील विविध प्रकारच्या बाधा होण्याची दाट शक्यता असते.\nतुम्ही आयुष्य जगत आहात, उर्जा, भावना प्रवाहित होत आहेत, त्यापैकी काही साठून राहत आहे, तुमचे शरीर वजनदार बनत आहे पण तुम्हाला समजून येत नाही कारण हे उर्जा आणि भावनेचे वजन असते. ��णि बस एकदा तलाव धवळला कि सर्व संपले. इथून भाग्याची जागा दुर्भाग्य घेते.\nआत्मा शुद्धी : खूप महत्वाचा टप्पा ज्यामुळे आपण अनेक विधी करतो, खासकरून व्यक्ती मृत्यू मुखी पडल्यावर, वारल्यावर. हे आपल्या भारतीय शास्त्राचे महत्व आहे. इथे तज्ञांची मदत ह्यासाठी घ्यावी लागते कारण जिवंत असताना देखील शुद्धीकरण करण्याची गरज लागते. जर तुमचा अध्यात्मावर विश्वास आहे आणि त्यानुसार आयुष्य जगत असाल तर तुम्हाला कालांतराने तुम्ही उर्जा शुद्ध करून घ्यावी लागते जेणे करून अलौकिक संकटे हि टाळली जातात.\nशरीर शुद्धीकरण : ह्यामध्ये काही प्रकार आहेत. जसे उर्जा, कंपने, भावना, विचार, स्वभाव आणि सवयी.\nनंतरचा भाग येतो तो आयुष्य शुद्धीकरणाचा. त्या संदर्भात फक्त महत्वाचे मुद्दे देण्यात येतील.\nखाजगी आयुष्य शुद्धीकरण, आर्थिक आयुष्य शुद्धीकरण (सर्व प्रकारचे आर्थिक आयुष्य), वास्तू शुद्धीकरण (सर्व प्रकारच्या वास्तू खाजगी, व्यवसायिक ते सार्वजनिक), पुरुष, स्त्रिया, लहान मुले, आणि ज्येष्ठ शुद्धीकरण, शैक्षणिक शुद्धीकरण, वैवाहिक शुद्धीकरण, लैंगिक शुद्धीकरण.\nह्या शुद्धीकरणामध्ये नकारात्मक साठलेले, न वापरलेले गाळ काढून परत तुमचे आयुष्य सुख, समाधान, समृद्धी, संपत्ती आणि पैश्याने प्रवाहित केले जाते. नवीन नद्यारूपी मार्ग हि पुनरजीवित केले जातात. खूप बरे वाटते, हलके वाटते, परमोच्च आनंद गाठल्यासारखे वाटते, भाग्यशाली चमत्कारिक आयुष्य जगायला सुरवात होते, जे हवे ते मिळते आणि ते देखील अमर्याद मिळत जाते.\nमी जे सांगत आहे ते अनुभवण्याचा भाग आहे आणि अनुभव हे शब्दात व्यक्त करू शकत नाही. त्यामुळे ठराविक महत्वाचे मुद्दे मांडले आहेत, बाकी तुम्ही इनबॉक्स, किंवा व्हास्टएप मेसेज ह्याद्वारे विचारू शकता, तेव्हा फक्त माहिती दिली जाईल ना कि प्रक्रिया केली जाईल, ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यासाठी फक्त.\nमानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\nappointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.\nफेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nव्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :\nवरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nशुद्धीकरणाचे महत्व, प्रकार आणि न केल्यामुळे उद्भवण...\nपैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर...\nमुलाखतीला आत्मविश्वासाने सामोरे जावून नोकरी कशी मि...\nपैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे\nपैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे पिढीजात पैसे कमावण्याचे मार्ग संपत्ती किंवा पैसे कम...\nउद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव. मराठी आणि परप्रांतीय मधील फरक. मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाही\nउद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव मराठी आणि परप्रांतीय मधील फरक मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाह...\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा वैज्ञानिक आणि अध्यात्मिक अश्य...\nआपली किंमत वाढवण्यासाठी फक्त अंतर्मन नाही तर बाहेरील परिस्थिती देखील बदलावी लागते\nकल्पना करा कि तुम्ही हिरा आहात. तुम्ही स्वतःला हिरा बनवण्यासाठी १५० ते २०० किलोमीटर जमिनीमध्ये गाडले, म्हणजे कठीण परिश्रम घेतले. तु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://gadchiroli.gov.in/mr/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2020-10-01T07:56:53Z", "digest": "sha1:S2Z4QWCZZWPLNMT5RU3HXSFFR67YPYQU", "length": 10066, "nlines": 125, "source_domain": "gadchiroli.gov.in", "title": "संस्कृती आणि वारसा | जिल्हा गडचिरोली, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा गडचिरोली District Gadchiroli\nतहसील व महसूल मंडळ\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nडिजिटल स्वाक्षरीकृत 7/12 पहा\nजिल्ह्याची एकूण १०,७२,९४२ लोकसंख्या एवढी असून पुरुष व स्त्रिया यांची लोकसंख्या अनुक्रमे ५,४१,३२८ व ५,३१,६१४ एवढी आहे (जनगणना-२०११). जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यात सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असून तालुक्याची एकूण लोकस��ख्या १,७९,१२० एवढी आहे.\nजिल्ह्यात आदिवासी जमातीची लोकसंख्या ४,१५,३०६ एवढी असून त्यांचे प्रमाण जिल्ह्यात जास्त आहे. त्यांची टक्केवारी ३८.१७ % एवढी आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या १,२०,७४५ एवढी असून एकूण टक्केवारी ११.२५ % आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येपैकी ३८.१७ टक्के लोकसंख्या ही अनुसूचित जमातीची असल्याने हा जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून महाराष्ट्र राज्यात ओळखल्या जातो. अनुसूचित जमातीमध्ये मुख्यत्वे गोंड, कोलाम, माडिया, परधान इत्यादी जमातीचे लोक वास्तव्यास आहेत. त्यांची बोलीभाषा “गोंडी, माडिया” ह्या आहेत.\nजिल्ह्यातील आदिवासीची विशिष्ट अशी त्यांची संस्कृती आहे. येथील आदिवासी लोकांचे “पेरसा पेन” हे दैवत आहे. ही लोक शुभ कार्य प्रसंगी किवा पिकांचे उत्पादन झाल्यावर “रेला” नावाचे नृत्य करून आनंद व्यक्त करतात. ” ढोल ” हे सुध्दा त्यांचे आवडीचे नृत्य आहे. होळी, दसरा व दिवाळी हे त्यांचे मुख्य सण आहेत. आदिवासी जमात ही मुख्यता जिल्ह्याच्या घनदाट जंगलात वास्तव्य करून आहेत.\nजिल्ह्यातील इतर जातीतील लोक त्यांचे महात्च्वाचे गणपती, दसरा, दिवाळी, होळी इत्यादी सण साजरे करतात. जिल्ह्याच्या काही भागात झाडीपट्टीतील प्रसिध्द “नाटक, तमाशा” इत्यादी मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे गणपती, दसरा, होळी या सणाचे वेळी तसेच शंकरपटाच्या निमित्ताने आयोजन करतात.\nखालील दिलेला तक्ता जिल्ह्यामध्ये कोणत्या भागात कोणती भाषा बोलली जाते याबाबत माहिती दर्शविते. आदिवासी जमातिची प्रामुख्याने “गोंडी, माडिया” या मातृभाषा आहेत व त्यांचेमध्ये वरील भाषेतच बोलल्या जाते. जिल्ह्यातील इतर लोक मराठी, हिंदी, तेलगु, छत्तीसगडी, बंगाली व इतर भाषेचा वापर बोलण्यासाठी करतात.\nजिल्ह्याच्या सिमा भागास छात्तीगड, आंध्रप्रदेश इत्यादी राज्ये असल्याने तेथील भाषेचा प्रभाव या भागात दिसून येतो व त्या राज्यातील भाषा सुद्धा येथे बोलल्या जातात.\nया भागात भाषेचा वापर\n१ गडचिरोली मराठी, हिंदी, गोंडी, बंगाली, तेलगु\n२ आरमोरी मराठी, बंगाली, गोंडी\n३ वडसा मराठी, हिंदी, बंगाली\n४ कुरखेडा मराठी, गोंडी, धामी, छत्तीसगडी\n५ कोरची मराठी, गोंडी, धामी, छत्तीसगडी\n६ धानोरा मराठी, गोंडी, धामी, छत्तीसगडी, बंगाली, माडिया\n७ चामोर्शी मराठी, बंगाली, कन्नड, गोंडी\n८ मुलचेरा मराठी, बंगाली, गोंडी\n९ अहेरी मराठी, तेलगु, गोंड���\n१० एटापल्ली मराठी, गोंडी, माडिया\n११ सिरोंचा मराठी, तेलगु, गोंडी\n१२ भामरागड मराठी, माडिया\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा गडचिरोली , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 21, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/6/25/American-neta-aani-shastradnya-benjamin-franklin.aspx", "date_download": "2020-10-01T06:22:38Z", "digest": "sha1:HLF5NIPFCE66QNIMAH4ZQPUEXH5UHYOT", "length": 15589, "nlines": 55, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "अमेरिकन नेता आणि शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रँकलिन", "raw_content": "\nअमेरिकन नेता आणि शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रँकलिन\nसतराव्या शतकामधील पास्कल, न्यूटन, हूक, बॉइल, ह्यूजेन्स आदि शास्त्रज्ञांनी केलेल्या कामामधून युरोपमधील देशांमध्ये विज्ञानावरील संशोधनाला गती आली होती. अमेरिकेत स्थाईक होण्यासाठी गेलेले बहुतेक लोक युरोपमधून गेले होते. त्यांनी आपल्याबरोबर ख्रिश्चन धर्म आणि युरोपमधील संस्कृतीसुद्धा तिकडे नेली होती. युरोपमध्ये होत असलेल्या बदलांकडे त्यांचे लक्ष होते. यामुळे विज्ञानाच्या अभ्यासाचे लोणसुद्धा अमेरिकेत पोहोचले. तिथेसुद्धा प्रयोगशाळा बांधल्या गेल्या आणि त्यात शास्त्रीय संशोधन सुरू झाले. या प्रक्रियेमधून प्रसिद्ध शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रँकलिन हा पहिला मोठा अमेरिकन शास्त्रज्ञ तयार झाला.\nबेंजामिन फ्रँकलिनचा जन्म बोस्टन येथील एका सर्वसाधारण कुटुंबात झाला. त्याच्या वडिलांना झालेल्या १७ मुलांपैकी तो दहावा होता. त्याने चर्चमध्ये शिक्षण घेऊन धर्मगुरू व्हावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती म्हणून त्या उद्देशाने त्याला बोस्टनच्या शाळेत घातले होते, पण ते शिक्षण परवडत नसल्याने दोन वर्षांनंतर थांबले. बेंजामिन अत्यंत तल्लख बुद्धीचा आणि मेहनती होता. त्याने पुस्तके आणून आणि ती वाचून आपला अभ्यास सुरू ठेवला. बारा वर्षाचा असताना त्याने आपल्या मोठ्या भावाच्या छापखान्यात काम करायला सुरुवात केली आणि अवघा पंधरा वर्षाचा असताना त्या भागातले पहिले वर्तमानपत्र सुरू केले. ते काम सोडून काही वर्षे इकडे तिकडे नोकऱ्या केल्या. त्याच्या भावाचा मृत्यू झाल्यानंतर त्याने भावाचा छापखाना चालवायला घेतला आणि तो लेखनही करायला लागला. त्याने अनेक वर्तमानपत्रे काढून त्यांची साखळी तयार केली. त्यात लेख लिहून आणि व्यंगचित्रे काढून तो समाजाचे प्रबोधन करत राहिला. तो आपली मते प्रांजलपणे आणि धीटपणे मांडून चांगल्या गोष्टींसाठी आग्रह धरायचा. त्याने अनेक समाजसेवा करणाऱ्या संस्थांमधून समाजाच्या उन्नतीसाठी काम केले. एक विचारवंत, प्रतिभाशाली आणि तळमळीने काम करणारा लेखक म्हणून समाजात त्याचा मान वाढत गेला. पोस्टमास्टर जनरल, अमेरिकेचा राजदूत आणि पेन्सिल्व्हानिया राज्याचा अध्यक्ष यासारखी मोठी पदे त्याने भूषवली. इंग्रजांना लढाईत पराभूत करून घालवून दिल्यानंतर अमेरिकेतल्या निरनिराळ्या स्टेट्सनी एकत्र येऊन संयुक्तपणे युनायटेड स्टेट्स असे राष्ट्र उभारावे यासाठी फ्रँकलिनने खूप प्रयत्न करून ते घडवून आणले. यामुळे जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन वगैरेंच्या समवेत बेंजामिन फ्रँकलिन याचेही नाव फाउंडर्समध्ये घेतले जाते.\nबेंजामिन फ्रँकलिनचे हे सगळे सामाजिक आणि राजकीय काम चाललेले असतानाच तो विज्ञानात नवनवे संशोधन करून क्रांतिकारक असे शोध लावून गेला, यावरून त्याच्या कर्तृत्वाची कल्पना येईल. विल्यम गिल्बर्टने दाखवून दिलेल्या स्थिर विद्युतभारावर पुढील शंभर वर्षे हळूहळू संशोधन होत होते. बेंजामिन फ्रँकलिन याने काच आणि शिशाच्या चपट्या पट्ट्यांपासून विजेचा भार (चार्ज) साठवून ठेवण्याचा एक कपॅसिटर तयार केला. हा भार ऋण (निगेटिव्ह) आणि धन (पॉझिटिव्ह) अशा दोन वेगळ्या प्रकारचा असतो हे सांगितले. या संशोधनासाठी त्याला मानद (ऑनररी) डिग्री मिळाली आणि रॉयल सोसायटीची फेलोशिप (एफ आर एस) दिली गेली. आकाशात चमकणारी वीज आणि स्थिर विद्युत या दोघी एकच असतात असे भाकित करून ते सिद्ध करण्यासाठी त्याने एक प्रयोग करवला. एका पतंगाला वादळी हवेत उंच उडवले गेले. त्याला जोडलेल्या तारेमधून ढगांमधली वीज खाली उतरली आणि तिने ठिणगी पाडली. त्या विजेचा भार कपॅसिटरमध्ये गोळा करण्याचे प्रयोग सुद्धा त्याने केले. हे करत असताना विजेचा धक्का बसू नये यासाठी बेंजामिनने पूर्ण काळजी घेतली. तसे प्रयोग करून पाहणारे इतर काही संशोधक मात्र प्राणाला मुकले. इमारतींवर वीज कोसळू नये यासाठी बेंजामिनने लाइटनिंग रॉड (अरेस्टर) तयार केला.\nबेंजामिन फ्रँकलिनने इतरही निराळ्या प्रकारचे संशोधन केले. अॅटलांटिक महासागरामधील अंतर्गत प्रवाह आणि वारे यांच्यामुळे युरोप ते अमेरिका प्रवास करणाऱ्या जहाजांना कमी अधिक दिवस लागतात हे दाखवून त्यांचा योग्य मार्ग कसा असावा हे सांगितले. वारे आणि तापमान यांच्या त्याने केलेल्या अभ्यासामधून हवामानखाते होण्याला मदत झाली. जोराच्या वाऱ्यात मोठमोठे पतंग उडवून त्यांच्या साहाय्याने माणसांना आणि नौकांना पाण्यातून ओढून नेण्याची कल्पना करून त्यावर प्रयोग केले. लोकसंख्यांमधील वाढीचा अभ्यास करून अमेरिकेत त्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे हे दाखवले आणि त्याच्या मागची कारणे शोधली. ख्रिश्चन ह्यूजेन्सने मांडलेल्या प्रकाशाच्या लहरींच्या सिद्धांताला बेंजामिन फ्रँकलिनने उचलून धरले होते, पण न्यूटनच्या प्रभावामुळे त्या काळात तिला मान्यता मिळाली नाही. भिजलेले कपडे घातलेल्या माणसाला कोरडे कपडे घातलेल्यापेक्षा जास्त थंडी वाजते यावरून त्याने थर्मॉमीटरच्या बल्बला ईथरमध्ये भिजवून प्रयोग केले आणि तसा ओला थर्मॉमीटर कमी तापमान दाखवतो हे दाखवून दिले.\nबेंजामिन फ्रँकलिनने काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यावर साधक बाधक विचार करताना दोन्ही बाजूंचे मुद्दे आधी मांडून घ्यावे आणि एक एक करून त्यांची तुलना करावी अशी पद्धत त्याने सांगितली. नाण्यांच्या ऐवजी कागदावर छापलेल्या नोटा वापरण्याचा आग्रह केला, एवढेच नव्हे तर आपल्या छापखान्यात त्या छापून दिल्या. तो चांगला संगीतज्ञ होता, काही वाद्ये वाजवण्यात पारंगत होता आणि त्याने ग्लास हार्मॉनिका नावाचे एक वाद्य तयार केले. तो उत्कृष्ट बुद्धीबळपटू होता आणि त्याने त्या खेळावर निबंध लिहिले. त्याने आयुष्यातली अनेक वर्षे इंग्लंड आणि फ्रान्समध्ये घालवली. तिथे असतानासुद्धा आपल्या हुशारी आणि कर्तबगारीमुळे त्याला मानसन्मान मिळत गेले. शाळेय शिक्षणसुद्धा पूर्ण न केलेल्या बेंजामिन फ्रँकलिनने पुस्तके वाचून, त्यांचा अभ्यास करून आणि संशोधन करून इतके ज्ञान मिळवले, त्यावर अनेक पुस्तके लिहून ते दाखवून दिले की ऑक्सफर्डसारख्या प्रसिद्ध विद्यापीठाने त्याला डॉक्टरेटची पदवी दिली. त्याचे चित्र असलेली पोस्टाची तिकिटे अनेक वेळा छापली गेली.\nअसा हा एक अष्टपैलू माणूस महान शास्त्रज्ञही होऊन गेला.\nघड्याळाच्या वेळेवर काटेकोर नियंत्रण ठेवणारी प्रणाली तयार करणाऱ्या ह्यूजेन���स या शास्त्रज्ञाच्या संशोधनविषयी वाचा आनंद घारे यांच्या लेखात\nडच शास्त्रज्ञ ख्रिश्चन ह्यूजेन्स\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/17/order-to-close-te-kovid-center-in-ahmednagar-district/", "date_download": "2020-10-01T08:35:15Z", "digest": "sha1:UWJSHQYNQ22EZ3X6IQ22NYCGRNQKQBWO", "length": 11833, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर जिल्ह्यातील 'ते' कोविड सेंटर बंद करण्याचे आदेश ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nHome/Ahmednagar News/अहमदनगर जिल्ह्यातील ‘ते’ कोविड सेंटर बंद करण्याचे आदेश \nअहमदनगर जिल्ह्यातील ‘ते’ कोविड सेंटर बंद करण्याचे आदेश \nअहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- शहरात सुरू करण्यात आलेल्या दोन अनधिकृत खासगी कोविड सेंटरला परवानगी देऊ नये, असे आदेश प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी बुधवारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ यांना दिले.\nशहरातील खाडेनगर व बँक ऑफ महाराष्ट्रशेजारी खासगी कोविड सेंटर उभारण्यात येत होते. या संदर्भात स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण बोलभट, आम आदमी पक्षाचे बजरंग सरडे,\nतसेच रत्नदीप फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे आदींनी लोकवस्तीत कोविड सेंटर उभारण्यात येऊ नये, असे निवेदन तहसीलदार विशाल नाईकवाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाघ यांना दिले होते. तथापि,\nया कोविड सेंटरच्या पदाधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना काम सुरू केले. अधिकारीही टोलवाटोलवी करत होते. त्यामुळे बोलभट, सरडे,\nडॉ. चंद्रशेखर नरसाळे यांनी मंगळवारी परिसरातील रहिवाशांसह प्रांताधिकारी नष्टे यांची भेट घेऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली. नष्टे यांनी पाहणी केली असता खाडेनगरमधील कोविड सेंटरमध्ये रुग्ण आढळला.\nअसे अनधिकृत सेंटर चालवता येणार नाही. रुग्ण येथून ताबडतोब हलवा, असे नष्टे यांनी तेथील डाॅक्टरांना सांगितले. महाराष्ट्र बँकेशेजारी असलेल्या सेंटरमध्ये डॉक्टर नव्हता.\nहे सेंटरही बंद करून अहवाल सादर करण्याचे आदेश नष्टे यांनी दिले. अनधिकृत कोविड सेंटर उघडून अव्वाच्या सव्वा बिले घेतली जातात.\nसंबंधितांवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने स्थानिक अधिकाऱ्यांनी भूमिका संशयास्पद दिसते. अनधिकृत कोविड सेंटर बंद केले नाही, तर सेंटरसमोरच उपोषण करण्याचा इशारा बोलभट यांनी दिला आहे.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/17/those-who-attacked-the-police-were-sentenced-to-three-years-in-prison/", "date_download": "2020-10-01T07:29:55Z", "digest": "sha1:CZ7IXDOWZBEWUGVC3I4S2SNTAS5SK5NM", "length": 9737, "nlines": 142, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "पोलीसांवर हल्ला करणाऱ्यांना तीन वर्षे कारावासाची शिक्षा - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nमोठी बातमी : जिल्ह्यातील ‘ह्या’ पोलीस अधिकार्यांच्या झाल्या बदल्या\nअहमदनगर जिल्ह्यातील ‘हे’ शहर 4 दिवस बंद\nHome/Crime/पोलीसांवर हल्ला करणाऱ्यांना तीन वर्षे कारावासाची शिक्षा\nपोलीसांवर हल्ला करणाऱ्यांना तीन वर्षे कारावासाची शिक्षा\nअहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-पोलिसांवर हल्ला केल्या प्रकरणी बेल बेलवंडी पोलीस ठाणे येथील कुविख्यात गुन्हेगार सलीम खाजा शेख उर्फ पाप्या व व विनोद जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.\nतसेच या आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा तसेच रक्कम पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.\nसलीम शेख याच्यासह त्याच्या इतर साथीदारांना या गुन्हयाप्रकरणी न्यायाधीश एन जी शुक्ला यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षा सुनावली. दरम्यानं सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील मंगेश दिवाणे व जी के मुसळे यांनी काम पाहिले.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bjp-mla-nitesh-rane-opposed-sambhaji-bidi-calls-for-action/articleshow/77989620.cms", "date_download": "2020-10-01T06:23:59Z", "digest": "sha1:FNF556UHT5GBBYEZNBFQMQKEZ5STF73I", "length": 12392, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nइथेच आपण कमी पडतो; नीतेश राणे भडकले\nबिडीसारख्या उत्पादनाला छत्रपती संभाजी राजे यांचं नाव देण्याच्या उद्योजकांच्या धाडसाबद्दल भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी आश्चर्य व्यक्त केले असून संबंधितांना दणका देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.\nमुंबई: छत्रपती संभाजी राजे यांच्या नावानं असलेल्या बिडीला भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. 'बिडीला संभाजी राजेंचं नाव देण्याचं धाडस महाराष्ट्रात होतं, इथेच आपण कमी पडलो,' अशी खंत नीतेश यांनी व्यक्त केली आहे.\nपुण्यातील एक कंपनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बिडीचं उत्पादन करते. याबा��त अनेकदा आक्षेप नोंदवले गेले आहेत. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. आता पुन्हा एकदा हा मुद्दा समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी याबाबत ट्वीट केलं होतं. 'महापुरुषांच्या नावाचा असा गैरवापर करणं अक्षम्य चूक आहे. लोकभावनेचा विचार करून संबंधित कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर तातडीने थांबवावा,' असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता नीतेश राणे यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.\n'संभाजी राजेंचं नाव बिडीला देण्याचं धाडस आपल्या महाराष्ट्रात होतं, इथेच आपण कमी पडलो आत्ताच यांची हिंमत मोडली नाही तर उद्या अजून वाढेल. एकदाच धूर निघाला पाहिजे. हर हर महादेव,' असं त्यांनी म्हटलं आहे.\nवाचा: 'विमानतळं, रेल्वे विकून बैलगाड्या विकत घ्यायचा प्लान आहे का\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nSharad Pawar: NDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'य...\nराऊत-फडणवीसांच्या भेटीची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती: ...\nMumbai Local Updates: मुंबई लोकल सुरू करण्याबाबत मुंबई ...\nUddhav Thackeray: रेस्टॉरंट उघडणार 'या' अटींवर\nरुग्णालयांच्या दरांबाबत डॉक्टरांचा संघर्षाचा पवित्रा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nहाथरसची निर्भया: न्यायासाठी लोक रस्त्यावर, रुग्णालयाबाहेर निदर्शने\nक्या करोगे राम मंदिर बनाकर जब सीता ही सुरक्षित नही \nहाथरसची निर्भया: सामाजिक मानसिकता बदलणं गरजेच - रेखा शर्मा\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nCat Que Virus: करोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nदेशदहशतवादी समजून तिघांना ठार केले, शव कबरीतून काढून कुटुंबीयांना देणार\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबई...म्हणून अबू आझमींनी दिल्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात घ���षणा\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\nमुंबईराज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवले; 'हे' आहेत महत्त्वाचे निर्णय\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nकोल्हापूरकारखान्यापर्यंत ऊस कसा पोहचणार; 'या' मुद्द्यांवर फड रंगणार\nमुंबईमुंबई: मध्य रेल्वेवर आजपासून महिला विशेष लोकल\nहेल्थतुम्ही नियमित लिंबूचे सेवन करता का जाणून घ्या ही माहिती\nमोबाइल5000mAh बॅटरीच्या Redmi 9i स्मार्टफोनचा आज सेल, जाणून घ्या किंमत\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/92694193794d91593e933940-91593e93093e91c92891794091a94d92f93e-92493293e93593e902924-92c93e93092e93e939940-92a93e92394d92f93e91a940-91d93e932940-93894b92f", "date_download": "2020-10-01T06:50:47Z", "digest": "sha1:424ZLVHDAOQIROTUIU4VIT4CV4DD5IKT", "length": 18015, "nlines": 106, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "बारमाही पाण्याची झाली सोय — Vikaspedia", "raw_content": "\nबारमाही पाण्याची झाली सोय\nबारमाही पाण्याची झाली सोय\n\"सकाळ\" व ग्रामस्थांची साथ ठरलीय प्रेरणादायी\nमहाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील काराजनगी (ता. जत) या जतपासून चौदा किलोमीटर असणाऱ्या छोट्याशा गावात 'सकाळ रिलीफ फंड' व ग्रामस्थांच्या सहकार्याने तलावातील गाळ काढण्यात आला. यामुळे तलावात बारमाही पाणीसाठा झाला आहे. याचा फायदा ग्रामस्थांना होत आहे. सकाळ रिलीफ फंड, तनिष्का गट, ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून सदैव कोरड्या राहणाऱ्या तलावात आता चांगला पाणीसाठा झाला आहे.\nराज्यातील सर्वांत मोठे क्षेत्रफळ असणाऱ्या जत तालुक्‍यातील (जि. सांगली) काराजनगी हे दुष्काळी गाव. जतपासून चौदा किलोमीटरवर असलेल्या या गावची लोकसंख्या सुमारे अडीच हजार आहे. गावात तब्बल 142 विहिरी, नऊ हातपंप, पाणीपुरवठा योजना, दोन पाझर तलाव आहेत. पाण्याच्या सोयीबाबत जलस्रोतांची आकडेवारी पाहिल्यास गावात पाण्याची अडचण नसावी असं चित्र प्रथमदर्शनी समोर येतं; पण चित्र नेमके उलट आहे. काही ज���स्रोत सोडले, तर या गावात पिण्याच्या पाण्याची समस्या उभरली होती. बहुतांश जलस्रोत आटले होते. आश्‍चर्य म्हणजे गावात मध्यभागी हनुमान मंदिरामागे सुमारे चार फूट खोलीचा झरा आहे. त्याला बारमाही पाणी असते; पण ते पाणी इतके खराब आहे, की त्याचा वापर खर्चालाही होऊ शकत नाही.\nगावात पाच एकरपेक्षा जास्त शेती असणारे सुमारे तीनशे शेतकरी आहेत. एकूण साडेपाचशे खातेदारांपैकी निम्मे शेतकरी हे पाच एकरपेक्षा जास्त क्षेत्र असलेले आहेत; पण शेतीच्या दृष्टीने गावात फारसा उत्साह दिसत नाही. याला कारण म्हणजे सिंचनाचा अभाव हेच होते.\nगावच्या ग्रामस्थांनी दाखविली एकी... \"सकाळ'चे मिळाले बळ\nदोन वर्षांपूर्वी सकाळ माध्यम समूहाने काराजनगी गाव दत्तक घेतले. तिथे लोकसहभागातून श्रमदान झाले. गावापासून दीड किलोमीटरवर असणारा गडाणी हा मोठा तलाव व गावाशेजारील छोटा तलाव अशा दोन्हींतील गाळ काढण्यात आला. त्यातून किमान खर्चासाठी तरी पाणी मिळण्याची सोय या निमित्ताने गावाला झाली.\n'सकाळ'ने गावनिश्‍चितीपूर्वी परिसराचे सर्वेक्षण केले होते. त्यानंतरच काराजनगी येथे काम करण्याची अधिक संधी असल्याचे लक्षात आल्यावर \"सकाळ'ने हे गाव दत्तक घेण्याच ठरविले. ग्रामस्थांना याची कल्पना देण्यात आली. ग्रामस्थांची एकी करण्यास बरीच मेहनत घ्यावी लागली. होणाऱ्या जलसंधारणाच्या कामांबाबत त्यांच्यात विश्‍वास निर्माण करावा लागला. ज्या दिवशी कामाचा प्रारंभ झाला. त्या दिवसापासूनच गावातील ग्रामस्थांनी एकीचे प्रत्यंतर घडवले. गावातील तलावातील गाळ काढण्यास त्यांनी स्वत:हून पुढाकार घेतला. भर उन्हात गावच्या विकासासाठी महिलांनीही ट्रॉलीमध्ये मुरूम टाकत झपाटून काम सुरू केले. सकाळ समूहाचे अर्थसाह्य व ग्रामस्थांच्या एकीच्या माध्यमातून काम तातडीने पूर्ण झाले.\nतलावात पाणी तर गावकऱ्यांत उत्साह भरला\nदोन्ही तलावांतील गाळ काढल्यानंतर वळवाच्या पावसाने पहिल्यांदाच गेल्या वर्षी दोन्ही तलाव पूर्ण भरले. हे तलाव भरल्यानंतर ग्रामस्थांत मोठा उत्साह संचारला. हे पाणी पिण्यायोग्य नसले तरी गावांतील विहिरी, कूपनलिकेचे पाणी वाढण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे होते. याचा फायदा साहजिकच झाला.\nगाळमुक्त तलावामुळे साचले पाणी\nगडाणी तलावाच्या शेजारी चार ते पाच विहिरी आहेत, तसेच काही कूपनलिकाही आहेत. य�� तलावात पाणी साठून राहिल्याने त्याचा फायदा शेजारील विहिरींची पाणीपातळी वाढण्यावर झाला आहे. गाळामुळे तलाव भरून गेल्याने पाणी फारसे साठत नव्हते; पण आता तलाव गाळमुक्त झाल्याने पाणी साठून राहते.\nगावात सकाळ तनिष्का उपक्रमाद्वारा महिलांचे तीन गट तयार झाले आहेत. गावातील अनेक महिला या गटाच्या माध्यमातून एकत्र आल्या. एकत्र काम केल्यास गावाचा फायदा होऊ शकतो. या दृष्टीने गटातील सदस्यांनी गावांतील अन्य महिलांना प्रोत्साहित केले.\nसात हेक्‍टरवर नवीन झाडांची लागवड\nतलावाच्या आजू-बाजूच्या सात हेक्‍टर क्षेत्रावर ग्रामपंचायतीच्या वतीने नवीन झाडे गेल्या वर्षी लावण्यात आली आहेत. आंबा, निलगिरी, डाळिंब आदीसह विविध फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. या झाडांचे वन तयार करून तलावाभोवती वनराई फुलविण्याचे प्रयत्न ग्रामपंचायतीच्या वतीने होत आहेत. दुर्लक्षिलेल्या दुष्काळी काराजनगी या दुष्काळी गावच्या दृष्टीने ही वनराई फुलल्यास त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे.\nदोन्ही तलावांतील गाळ काढल्यानंतर काही दिवसांतच या परिसरात वळवाचा जोरदार पाऊस झाला. यापूर्वी वळवाचा पाऊस झाला, तरच पाणी साचायचे; पण प्रचंड गाळ असल्याने काही दिवसांतच पाणी आटायचे. याचा फायदा कोणालाच व्हायचा नाही. यामुळे तिकडे कोणाचे लक्षही नव्हते. दहा ते पंधरा दिवसांतच पाण्याचे अस्तित्व नाहीसे व्हायचे. सध्या मात्र तशी स्थिती नाही. गेल्या वर्षभरापासून दोन्ही तलावांत पाणी आहे. एका तलावात कमी साठा असला तरी पाणी टिकून राहिले आहे. गावाजवळच्या तलावातून सांडव्यापर्यंत पाणी आहे, तर गडाणी या तलावात चौदा टीसीएम इतका पाणीसाठा झाला आहे. आतापर्यंत दोन्ही तलावांतून सुमारे पाच हजार ब्रास गाळ काढण्यात आला आहे.\nसकाळ माध्यम समूहाच्या कार्यामुळे गावात उत्साह\nदोन तलावांतील गाळ काढल्याने उन्हाळ्यातही पाणीसाठा\nखर्चासाठी पाण्याचा होतोय वापर\nपरिसरातील विहिरींना पाणी आल्याने त्याचा शेतकऱ्यांना फायदा\nसकाळ माध्यम समूहाने आमच्यात ऊर्जा आणली. त्यांनी केलेल्या मदतीमुळे आमच्यामध्ये आत्मविश्‍वास आला. गाळ काढण्याच्या वेळी काही अडचणीही आल्या. गाळ काढण्याचे काम करण्यापूर्वी काही शेतकऱ्यांना कामाचे स्वरूप समजावून सांगावे लागले. गावालाच पाणी मिळणार असल्याने अनेकांनी समजूतदारपणा दाखवत क��मांत मदत केली. या सहकार्यामुळेच आज तलावांमध्ये पाणीसाठा होण्यास मदत झाली. येथून पुढील काळातही गावांतील पाणी जास्तीत जास्त टिकून राहावे, यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत.\nउपसरपंच, काराजनगी, ता. जत, जि. सांगली\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित30 Sep, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/02/Learn-about-bone-cancer-these-are-the-symptoms.html", "date_download": "2020-10-01T08:01:35Z", "digest": "sha1:L6JIKXXDCWYFUTLDCQZWWGSUR7FXU3SZ", "length": 9225, "nlines": 64, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "जाणून घ्या हाडाच्या कॅन्सर बद्दल,ही आहेत लक्षणे...", "raw_content": "\nजाणून घ्या हाडाच्या कॅन्सर बद्दल,ही आहेत लक्षणे...\nbyMahaupdate.in बुधवार, फेब्रुवारी १२, २०२०\nविशिष्ट प्रकारचा हाडांचा आजार असलेल्यांना आणि रेडिएशन घेतलेल्यांना हा कॅन्सर होण्याची शक्यता असते. हा कॅन्सर तीन प्रकारचा असतो. ऑस्टिओजेनिक सार्कोेमा प्रकारात लहान मुलांच्या किंवा तरुणांच्या मांडीचे हाड, पायाचे हाड किंवा दंडाचे हाड या ठिकाणी तो होतो.\nएविंग सार्कोभा प्रकारही लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्येही आढळतो. कमरेचे हाड, मणका किंवा पाठीचे हाड, डोक्याचे हाड व इतर चपट्या हाडांमध्ये तो आढळतो. कोन्ड्रोसार्कोमा प्रकार वृद्धांमध्ये आढळतो, यात कमरेच्या, मांडीच्या किंवा खांद्याच्या हाडाला ही व्याधी जडलेली दिसते.\nहाडात दुखणे, सूज येणे ही लक्षणे यात दिसतात. काही रुग्णांच्या हाडात गाठ दिसते. कॅन्सरग्रस्त हाड अशक्त असल्याने लहानशा आघातानेही तुटते व हा आजार लक्षात येतो. त्याशिवाय वजन कमी होणे, भूक न लागणे, खोकला होणे ही चतुर्थ अवस्थेतील कॅन्सरची लक्षणे असतात.\nरक्ताच्या तपासणीद्वारे रक्तातील अनेक घटकांची तपासणी करण्यात येते. क्ष-किरणांद्वारे हाडाच्या दुखणार्‍या भागाची पाहणी करण्यात येते. पूर्वी भूल देऊन बायोप्सी करण्यात येत असे. आता ऑपरेशन न करता, सुईने गाठीचा तुकडा तपासणीसाठी काढण्यात येतो. सीटी-स्कॅन, बॉनस्कॅन व अन्य तपासण्यांद्वारे याची लागण किती झाली आहे, हे तपासले जाते.\nतरुण वयात आढळणारा हा आजार इतरत्र पसरण्याची शक्यता अधिक असते. दुर्दैवाने याचे लवकर निदान करण्याच्या खात्रीशीर तपासण्या अद्याप आपल्याकडे उपलब्ध नाहीत. तरीही रुग्ण कॅन्सरमुक्त करणे आणि उपचारानंतर त्याला सुखाने जगता यावे हा हेतू ठेवून तज्ञ त्यांच्या उपचारांचे नियोजन करतात.\nपूर्वी या कॅन्सरमध्ये हात, पाय हे संपूर्ण अवयवच काढून टाकले जात. आता विकसित उपचारांमुळे रुग्णाचे अवयव वाचविण्यात कॅन्सर तज्ञांना यश आले आहे. ज्या रुग्णांच्या हाडांमध्येच कॅन्सर आहे त्यांची शस्त्रक्रिया करून तेवढा भाग काढून टाकता येतो व त्याठिकाणी कृत्रिम हाड किंवा सांधा बसवता येतो. मात्र, त्याच्या सभोवतालच्या मांसपेशींमध्ये व्याधी पसरली असल्यास पूर्ण अवयव काढून टाकावा लागतो.\nअनेकदा अवयव जाणार म्हणून रुग्ण शस्त्रकियेला तयार होत नाहीत आणि आयुष्यच गमवून बसतात. खरे तर अवयवापेक्षा आयुष्य महत्त्वाचे आहे. थोड्या प्रयत्नानंतर आपण एखाद्या अवयवाशिवाय अत्यंत आनंदाने आयुष्य जगू शकतो.\nकिमोथेरपी व रेडिओथेरपीसारख्या अत्याधुनिक औषधांमुळे या उपचारांचे खात्रीशीर फायदे रुग्णांना होत आहेत. काही प्रकारच्या हाडाच्या कॅन्सरसाठी हे उपाय यशस्वी ठरल्याने शस्त्रक्रियाही करावी लागत नाही. व्याधी वाढलेल्या अवस्थेत रुग्णाच्या वेदना कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो.\nअर्थात कॅन्सर पुन्हा उद्भवू नये म्हणून नियमित तपासणी गरजेचीच, पण एखादा अवयव काढावा लागला तरी उमेद न गमावता, स्वतंत्रपणे आयुष्य जगणारे रुग्ण अनेक आदर्श तयार करतात. वैभव हा त्यांच्यापैकीच एक. केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने नियतीवर विजय मिळवला. किमोथेरपीची तीन इंजेक्शने,\nशस्त्रक्रिया करून कॅन्सरग्रस्त सांधा काढणे आणि कृत्रिम सांधा बसवणे, पुन्हा किमोथेरपी एवढे दिव्य पार करूनही मला सचिन तेंडूलकर बनायचे आहे हे त्याचे स्वप्न कायम आहे. फक्त स्वप्न नाही, तर उपचार सुरू असताना तो नववीची परीक्षाही यशस्वीपणे उत्तीर्ण झाला.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव ���ेण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/tag/poems-about-love-in-marathi/", "date_download": "2020-10-01T08:49:31Z", "digest": "sha1:VPCJNNDDTHJJ7FK7XQY6EOQZTFIMWPMJ", "length": 2683, "nlines": 55, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "poems about love in marathi", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nप्रेम हे खुप छान असत\nते सतत हव असत\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\nनकळत शब्द बोलू लागले ..\nचलो बच्चो को बच्चे रहने देते हैं\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/26405", "date_download": "2020-10-01T08:41:50Z", "digest": "sha1:JVZIZIAFRUJ4XZXELVMJWYNYLAY4POWD", "length": 3880, "nlines": 82, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कालीचा अवतार : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कालीचा अवतार\nस्त्री ही अबला नसून प्रसंगी कालीचा अवतार धारण करू शकते. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने अशी ताकीद देणारी कविता-\nआम्हांस तू देऊ नकोस\nजुन्या झाल्या त्या प्रतिमा\nपुन्हा पुन्हा फसवू नकोस\nनिर्लज्ज होऊन लुटू नकोस\nमायावी तू वस्त्रे पांघरून\nनिर्वस्त्र करून भोगू नकोस\nबेअब्रू पावित्र्यां करू नकोस\nसबला आहोत आता आम्ही\nअबला आम्हां समजू नकोस\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/02/athang-savarakar.html", "date_download": "2020-10-01T06:52:19Z", "digest": "sha1:VVZHNKHEELYRZJZI7LSTPVNEQKU7BGTB", "length": 10887, "nlines": 99, "source_domain": "www.esuper9.com", "title": "`अथांग सावरकर' कार्यक्रम आता भाजप करणार - esuper9", "raw_content": "\nHome > राजकारण > `अथांग सावरकर' कार्यक्रम आता भाजप करणार\n`अथांग सावरकर' कार्यक्रम आता भाजप करणार\n`अथांग सावरकर' कार्यक्रम आता भाजप करणार\n'मराठी भाषा दिनी' मनोरंजन होत नसल्याचं कारण दाखवून शिवसेनेने रद्द केलेला अभिनेते शरद पोंक्षे यांचा 'अथांग सावरकर' कार्यक्रम भाजपने ठाण्यात आयोजित केला आहे.\nठाण्यात भाजपतर्फे मराठी भाषा दिन साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमातच भाजपचे शहराध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांनी 'अथांग सावरकर' कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला. 'मी नथुराम गोडसे बोलतोय' नाटकामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले अभिनेते शरद पोंक्षे यांचा हा कार्यक्रम शिवसेनेनं नाकारला असल्याची टीका भाजपने केली आहे. आमदार निरंजन डावखरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता भाजपतर्फे ठाण्यात डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम होईल.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रखर विचार असलेला `अथांग सावरकर'ची तुलना मनोरंजनात्मक कार्यक्रमाशी करणं अपमानास्पद आहे, अशी भाजपची भूमिका आहे. 'शिवसेना सरकारचा यासाठी प्रत्येक सावरकरप्रेमी निषेध करीत आहे. सावरकरांबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, असे छातीठोकपणे सांगणाऱ्या शिवसेनेकडून सावरकरांच्या विचारांचा प्रसार करणारा `अथांग सावरकर' कार्यक्रम रद्द होतो, यावरुन शिवसेनेचे `खरे' सावरकरप्रेम दिसून येते', असे निरंजन डावखरे यांनी सांगितले.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/90593294d92a92d94292793e930915-93893e92c933947-92693e92e94d92a92494d92f93e928947-915947932940-92b93e92f926947936940930-93594d92f93e93593893e92f93f915-936947924940", "date_download": "2020-10-01T06:37:52Z", "digest": "sha1:DEMSVDDZZP65OXX33CADKWNZF6SBJG45", "length": 16157, "nlines": 98, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "फायदेशीर व्यावसायिक शेती — Vikaspedia", "raw_content": "\n‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’ असा विचार संतांनी दिला. त्याच विचारातून प्रेरणा घेत शेतीमध्ये कष्ट उपसणारे पांडव उमरा (ता. जि. वाशीम) येथील साबळे दाम्पत्य आज निराशेच्या गर्तेतून बाहेर पडले आहे. अल्पभूधारक म्हणजे सुमारे तीन एकर क्षेत्रधारक राजू साबळे यांनी गावातील अन्य तीन शेतकऱ्यांच्या मदतीने विहीर खोदली होती. शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचे समान वितरण होणे अपेक्षित असताना एकाच शेतकऱ्याला विहिरीचे पाणी कसेबसे पुरायचे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांची आबाळ होत होती. त्यामुळेच गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात अर्धा एकरावर पेरलेला गहू पाण्याअभावी वाळला. त्यामुळे राजू यांनी शेतात पाण्याचा संरक्षित स्त्रोत निर्माण करण्याचा निर्णय घेतला.\nशोषखड्ड्याचे केले विहिरीत रूपांतर\nराजू यांच्याकडे विहीर खोदण्यासाठी पैसा नव्हता. त्यामुळे पर्यायाच्या शोधात असताना त्यांना स्वयं शिक्षण प्रयोग या स्वयंसेवी संस्थेच्या शोषखड्ड्याविषयी माहिती मिळाली. तीन मीटर खोल व सहा मीटर रुंद आकाराच्या खड्ड्याचे काम करण्यासाठी संस्था २५०० रुपये आकारते. श्रमदानातून हे काम व्हावे असे अपेक्षित असते. कष्ट उपसण्याची तयारी असलेल्या राजू यांनी त्यास तयार दर्शविली. अशासकीय संस्थेकडे त्यांनी त्यानुसार लाभार्थी हिस्सा म्हणून २५०० रुपये दिले. श्रमदानातून खड्डा खोदाईसाठी जेसीबी यंत्राची मदत झाली.\nशोषखड्‌डा तर तयार झाला. त्याचे रूपांतर पुढे विहिरीत करण्यासाठी राजू यांनी प्रयत्न केले. त्यासाठी पारंपरिक शेतीतील अर्थार्जनातून गाठीशी जमणारे पैसे राजू यांनी उपयोगात आणले. पत्नीचीही मदत झाली. जेसीबी, श्रमदान या माध्यमातून तीस फूट खोल विहीरच साकारण्यात आली. थोड्याशा प्रयत्नांतून हे मोठे कार्य तडीस गेले, याचा राजू यांना आनंद झाला. आज याच विहिरीतील पाण्याचा उपयोग ते शेतीसाठी करतात. पिकाला पाणी देण्यासाठी अशासकीय संस्थेकडून अनुदानावर तुषार संचाचा पुरवठा होतो. त्याकरिता १७ हजार रुपयांचा लोकवाटा घेतला जातो. ३० पाइप व आठ नोझल दिले जातात. त्यासोबतच कृषी विभागाकडून मिळणाऱ्या अनुदानासाठीही शेतकरी पात्र ठरतात, त्यामुळे अत्यल्प किमतीत तुषार संच मिळतो. साबळे कुटुंबाने या योज���ेचा लाभ घेतला.\nआठवडी बाजार आणि गावोगावी विक्री \nराजू यांच्याकडे खरिपात सोयाबीन, तूर आदी पिके असतात. त्यानंतर भाजीपाला पिके लावली जातात. भाजीपाला बाजार समितीत नेऊन विकला, तर मनासारखे दर मिळत नाहीत, असे राजू यांच्या पत्नी विद्या सांगतात. भाजीपाला नाशवंत शेतमाल असल्यामुळे, तो वेळीच विकला गेला नाही, तर नुकसान संभवते. त्यामुळे भाजीपाला पिकांचे विक्री व्यवस्थापन साधता आलेच पाहिजे, त्याशिवाय ही पीक पद्धती फायदेशीर ठरूच शकत नाही, हे त्यांनी मनाशी पक्के बाळगले. जिल्हा किंवा तालुक्‍यातील बाजारात व्यापाऱ्यांना भाजीपाला विकण्याऐवजी आठवडी बाजारात बसून थेट भाजीपाला विक्री करण्यावर या कुटुंबाने भर दिला आहे.\nशुक्रवारी पार्डी येथे, तर रविवारी वाशीम आठवडी बाजारात भाजीपाल्याची थेट विक्री केली जाते. आठवडी बाजारात अपेक्षित विक्री न झाल्यास सायकलवर टोपली बांधून लगतच्या खेड्यांमध्येही विक्री केली जाते. त्यामध्ये कोंडाळा, तांदळी, सावंगा, माळेगाव व पांडव उमरा या गावांचा समावेश आहे. शहरात भाजीपाल्याचे दर कितीही वाढत असले तरी, गावपातळीवर त्यात मोठे चढउतार होत नाहीत, असा त्यांचा अनुभव आहे. गावपातळीवर विविध भाजीपाला पिकांना सरासरी ३० ते ४० रुपये प्रतिकिलोचा दर मिळतो, असे त्यांनी सांगितले.\nभेंडी, चवळी, गवार, ढेमसे, मिरची आदी विविध प्रकारचा भाजीपाला साबळे कुटुंब घेतात. प्रत्येकी दहा गुंठ्यावर त्यांची लागवड केली जाते. या वर्षी प्रथमच विहिरीच्या पाण्याचा अंदाज घेत त्यांनी भाजीपाला लागवड क्षेत्र निर्धारित केले होते. १० गुंठे क्षेत्रातून त्यांना भेंडीचे दहा क्‍विंटलपर्यंत उत्पादन झाले. सात रुपये प्रतीकिलो दराने गावोगावी विक्री करण्यात आली. भेंडीच्या विक्रीतून सात हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. उत्पादनखर्च सुमारे दोन हजार रुपये आला.\nदहा गुंठे क्षेत्रावरील चवळी उत्पादनासाठी दीड हजार रुपये खर्च, तर तीन हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. दहा गुंठे क्षेत्रावरील ढेमसे पिकात एक हजार रुपये उत्पादनखर्च, तर विक्रीतून एक हजार ८६२ रुपयांचे उत्पन्न मिळाले. गवारविक्रीतून चार हजार रुपयांचे अर्थार्जन झाले. मिरची पिकातून सुमारे ५०० रुपयांचे उत्पन्न मिळाले. साबळे दाम्पत्य दोन एकरांवर सोयाबीन व त्यात तुरीचे आंतरपीक घेतात. सोयाबीनची एकरी उत्पादकता ��५ क्विंटलपर्यंत, तर तुरीचे उत्पादन नऊ क्‍विंटलपर्यंत मिळते. सोयाबीनची विक्री चार हजार रुपये प्रती क्‍विंटल दराने त्यांनी केली आ\n- राजू साबळे -९५५२६२०९६४\nएकूण तीन एकर क्षेत्रापैकी एक एकरावर भाजीपाला लागवड.\nबाजारात व्यापाऱ्यांना भाजीपाला विकण्याऐवजी जिल्हा व तालुका स्तरावरील आठवडी बाजारात विक्री\nसायकलवरूनही गावोगावी जाऊन भाजीपाला विक्री.\nया प्रयत्नांमुळे उत्पन्नाचे मार्जिन वाढले.\nभाजीपाला पिकांना सरासरी ३० ते ४० रुपये प्रतीकिलो\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित30 Sep, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/26/annas-dilemma-from-bjp-invitation-for-agitation-against-disciples/", "date_download": "2020-10-01T07:36:06Z", "digest": "sha1:POUCPW2ZAUCPDPNQV6Z6ZBQ6E6UXYTIW", "length": 13914, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "भाजपकडून अण्णांची कोंडी: शिष्याविरोधात आंदोलनासाठी निमंत्रण - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nमोठी बातमी : जिल्ह्यातील ‘ह्या’ पोलीस अधिकार्यांच्या झाल्या बदल्या\nअहमदनगर जिल्ह्यातील ‘ह��’ शहर 4 दिवस बंद\nHome/Politics/भाजपकडून अण्णांची कोंडी: शिष्याविरोधात आंदोलनासाठी निमंत्रण\nभाजपकडून अण्णांची कोंडी: शिष्याविरोधात आंदोलनासाठी निमंत्रण\nअहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- 2011 साली काँग्रेस सरकारच्या विरोधात अण्णा हजारे यांनी लोकपाल कायद्यासाठी मोठे आंदोलन केले होते. या भ्रष्टाचारविरोधी चळवळीत अनेक कार्यकर्ते होते. त्यातील अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सत्ता मिळवली आहे.\nएकेकाळी हजारेंचे शिष्य म्हणविल्या जाणाऱ्या केजरीवाल यांच्या विरोधात आता भाजपने जनआंदोलन उभारले आहे त्यात अण्णांना सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. दिल्लीतील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदर्श गुप्ता यांनी हजारे यांना पत्र पाठवून केजरीवाल यांच्या विरोधात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे.\nअण्णा हजारे यांनी अनेकदा टीका केली. मात्र, त्यांच्या विरोधात ठोस कृती केलेली नाही. गुप्ता यांनी पाठविलेले हे पत्र अद्याप राळेगणसिद्धी येथील कार्यालयात प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले. ते आल्यावरच भूमिका जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.\nत्यामुळे हजारे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. काहीही भूमिका घेतली तरी दोन्ही बाजूंनी पडसाद उमटण्याची शक्यता आहे. दिल्ली भाजपचे अध्यक्ष गुप्ता यांनी सोमवारी हजारे यांनी हे पत्र लिहिल्याचे ‘टाइम्स नाऊ’चे वृत्त आहे.\nत्या पत्रात हजारे यांना दिल्लीत सध्या भाजपतर्फे सुरू असलेल्या आम आदमी पार्टी सरकारविरोधातील जनआंदोलनात सहभागी होण्याची विनंती गुप्ता यांनी केली आहे. या पत्रात गुप्ता यांनी केजरीवाल सरकारवर विविध आरोप केले आहेत. केजरीवाल सरकार हे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक भ्रष्टाचाराचे नवे नाव आहे.\nया सरकारने गलिच्छ राजकारणाची परिसीमा ओलांडली आहे. स्वच्छ आणि निष्पक्ष राजकारणाच्या नावाखाली सरकारमध्ये आलेल्या आम आदमी पक्षाने राजकीय शुद्धतेचे सर्व मापदंड पायदळी तुडवले आहेत. दिल्लीतील दंगलीचे नियोजन केल्याचा आरोपही गुप्ता यांनी आम आदमी पार्टीवर केला आहे.\nत्यामुळे आम्ही त्यांच्याविरुद्ध सतत लढा देत आहोत. त्यामुळेच आपण दिल्लीत येऊन भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवावा आणि आमच्या आंदोलनास पाठिंबा द्यावा. केजरीवाल सरकारने विश्वासघात केल्याचे वाटत असलेल्या तरुणांना आणि दिल्लीतील लोकांची याप���सून सुटका करण्यासाठी आपण पुन्हा आंदोलन उभे केले पाहिजे,\nअसेही गुप्ता यांनी पत्रात म्हटले आहे. अनेक दिवस केजरीवाल यांना हजारे यांचे शिष्य संबोधून त्यांच्या सरकारच्या कारभारासंबंधी हजारे यांना भूमिका विचारली जात होती. अशा परिस्थितीत भाजपने केजरीवाल यांच्याविरोधात पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण हजारे यांना दिले असल्याचे त्यावर हजारे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tellychakkar.com/filmy-chakkar/show-must-go-even-when-boat-fracture-still-hidden-actress-supriya-pathare", "date_download": "2020-10-01T07:03:11Z", "digest": "sha1:TSCCXKLDBA3IVDNYHW62CZRJOH5RKN72", "length": 5114, "nlines": 52, "source_domain": "marathi.tellychakkar.com", "title": "दि शो मस्ट गो ऑन.... बोट फ्रॅक्चर असतानाही दुखणं लपवून रसिकांना हसविले अभिनेत्री सुप्��िया पाठारेने | Tellychakkar", "raw_content": "\nदि शो मस्ट गो ऑन.... बोट फ्रॅक्चर असतानाही दुखणं लपवून रसिकांना हसविले अभिनेत्री सुप्रिया पाठारेने\nस्वरूप रिक्रिएशन अँड मीडिया प्रा.लि. निर्मित व अष्टविनायक प्रकाशित 'दहा बाय दहा' नाटकाचा नुकताच ठाण्यात राम गणेश गडकरी प्रयोग पार पडला.\nत्या मध्ये सुप्रिया पाठारेची मैत्रीण सुरभी भावे ठाण्यात राम गणेश गडकरी नाट्यगृहात प्रयोग पाहण्यासाठी गेली होती. नाटक पाहिल्यानंतर तिने या नाटकावर प्रतिक्रिया देणारा एक व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यात तिने सांगितले की, मी आताच दहा बाय दहा नाटक पाहिले. अतिशय सुंदर, कॉमेडी व उत्तम अभिनय या नाटकात पहायला मिळतो. खूप हसायला मिळाले. सुप्रिया व विजय पाटकर यांनी खूप छान काम केले आहे. मी सुप्रिया ताईसोबत एका मालिकेत काम केले आहे. ताईचे विनोदी ट्युनिंग इथे पहायला मिळाले. खरेतर सुप्रिया ताईच्या एका बोटाला थोडेसे फ्रॅक्चर झाले आहे. ते दुःख लपवून लोकांना हसविण्याचे जे काम केले ते आऊटस्टॅण्डिंग आहे. खूप मजा आली. तुम्हीदेखील हे नाटक पहा.\nस्वरूप रिक्रिएशन अँड मीडिया प्रा.लि\nदि शो मस्ट गो ऑन\nअनिश गोरेगावकर ठरला ‘एक टप्पा आऊट’चा महाविजेता\nबिग बॉसच्‍या आधीच्‍या पर्वाची विजेती मेघा धाडेने दिला तिच्‍या बिस बॉस प्रवासाला उजाळा\nकिशोरी शहाणे बालपणीच्‍या आठवणींनी झाली भावूक\n‘जीव झाला येडापिसा’ मालिकेचे नवे भाग सोमवारपासून सिध्दी आणि शिवाचे आयुष्य कुठले वळण घेणार \nस्टार प्रवाहवरील श्री गुरुदेव दत्त या मालिकेत दत्तांची भूमिका साकारणाऱ्या मंदार जाधवशी खास गप्पा\nबाळूमामा भक्ताला मिळवून देणार खरीओळख \nजीव झाला येडा पीसा\"\nतुला पाहते रे - वय विसरायला लावणारी अनोखी प्रेम कहाणी.\nझी मराठी वरील ५ सर्वात लोकप्रिय मालिका\n© कॉपीराइट 2020, सभी अधिकार सुरक्षित.\nHome टीवी न्यूज़ फिल्मी चक्कर लाइफस्टाइल ट्रेंडिंग English", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.healthflatters.com/2020/08/annabhau-sathe-information-in-marathi.html", "date_download": "2020-10-01T06:52:32Z", "digest": "sha1:5Q6QJRYGPXYMSF75NNZC3S4HRUYACBGP", "length": 11111, "nlines": 66, "source_domain": "www.healthflatters.com", "title": "Annabhau sathe information in marathi लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची माहिती", "raw_content": "\nAnnabhau sathe information in marathi लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची माहिती\nAnnabhau sathe information in marathi लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची माहिती\nनमस्कार,मझ्या प्रिय बंधु भगिनिंनो. आज या पोस्टमध्ये आपल्यासाठी घेऊन आलो आहे अण्णाभाऊ साठे यांची माहिती.मित्रांनो Annabhau sathe information in marathi साठी आपण उत्सुक असालच.आमच्याकडे माझ्या वाचकांची annabhau sathe mahiti साठी मांगणी होती,त्यामुळे आज मी तुम्हाला अण्णाभाऊ साठे यांची माहिती देत आहे.कृपया करून annabhau sathe information marathi शेवटपर्यंत वाचा.\nलोकशाहीर अण्णाभाऊ साठे भाषण,कविता,पोवाडा व गाणे या साठी प्रसिद्ध आहेत.\nअण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० या दिवशी सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात वाटेगाव या खेड्यात मातंग समाजात झाला. आणि अण्णाभाऊ साठे नावाचा क्रांती सूर्य उगवला.त्यांच्या वडिलांचे नाव भाउराव सिद्धोजी साठे व आईचे नाव वालुबाई होते. त्यांना लहान भाऊ शंकर व बहीण जाईबाई.\nबारष्याचे दिवशी त्यांचे नाव तुकाराम ठेवण्यात आले. संत तुकारामा प्रमाणे हाही तुकाराम मोठा साहित्यिक झाला. साहित्यी क्षेत्रातील चमत्कारी ठरला. अर्थात अन्नाभाउच्या बाल्यावस्थेत कोणी म्हटले असते, कि हा मुलगा आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करील, तर असे भाकित ठरविनार्याला वेडेच ठरविले गेले असते. त्याचे कारण म्हणजे,एक तर पददलित जातीकुळी व विलक्षण दैन्यावस्था, रोज बारा वाजताची वेळ कशी भागेल याचीच भ्रांती असायची अन्नाभाऊंची आई विचारी होती. पूर्वी जिजाबाई ने शिवबाला रामायण-महाभारतातील कथा सांगितल्या, तद्वतच वाळूबाईंनी छोट्या तुकारामाला वीर लहुजी वस्ताद, फकीरा, वीर सत्तू , पिराजी यांच्या गोष्टींचे संस्कार केले.\n“माझी मैना गावाकड ऱ्हांयली , माझ्या जीवाची होतीया काह्यली ‘ या सारख्या ठसकेबाज लावण्या आणि ‘फकीरा’ ‘वारणेचा वाघ’ ‘ माकडी ची माळ ‘ मास्तर ‘ यांसारख्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. मातंग समाजात जन्मलेले अण्णाभाऊ अल्प शिक्षित असले तरी त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या समाज मनाचा ठाव घेणार्या आहेत. त्यांच्या अंतर मनाचा तो प्रकट हुंकार आहे. समाज परिवर्तनाचा विचार मांडणारा हा साहित्यिक स्वातंत्र चळवळी च्या जनसागरात गुंतलेला लढाऊ माणूस अण्णांनी आपल्या लेखणीतून उभा केला. ग्रामीण, पददलित, आणि लाचारीचे जिने जगणारी माणसे त्यांनी आपल्या खास शैलीत उभी केली.\nफकीरा प्रमाणे मातंग असणारा नायक , एक अजस्त्र ताकदीचा व धैर्याचा महामेरू, भारतीय स्वातंतत्र्य लढ्याच्या रनांगणात दिनद्लितांच्या व उपेक्षितांच्या वतीने लढणारा नायक म्हणून ��्यांनी ‘ फकीरात ‘ केला फकीरा हि कादंबरी त्याकाळात फार प्रसिद्ध झालेल्या सर्वोत्कृष्ट ठरल्या.पस्तीस कादंबर्या, तीन नाटके, अकरा लोकनाट्ये,तेरा कथा संग्रह आणि सात चित्रपट कथा लिहिणार्या अण्णाभाऊनि फक्कड लावण्याही लिहिल्या. शाहीर गवानकरांच्या ‘ लालबावटा ‘ कलापथकां द्वारा अनेक तमाशेही केले.जगण्यासाठी लढणार्या माणसांचे चित्रण करणार्या अन्नाभाउंनी “मुंबई नगरी बडीबांका,जशी रावणाची लंका वाजतोय डंका चौहुमुलुखी” अश्या शब्दात मुंबईचे चित्र रेखाटले.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे ” मार्क्सवाद भाकरीचा प्रश्न सोडवील पण माणूस म्हणून जगण्याचा प्रश्न शिल्लक राहतोच आणि मला भाकरीपेक्षा इज्जत आणि स्वाभिमान प्यारा आहे. “या विचाराने अण्णाभाऊ भाराऊन गेले. हा स्वाभिमान त्यांनी निर्माण केलेल्या पात्रांतून आपले अस्तित्व दाखवू लागला. अन्नाभाउंनी उभ्या आयुष्यात मुख्यत: दोन गोष्टींचा तिटकारा केला. एक म्हणजे श्रीमंत लोकांकडून होणारे गरीबांचे शोषण आणि अस्पृश्य बांधवामची होणारी धार्मिक, सामाजिक पिळवणूक. अनाभाउंनि या गोष्टीवर आपल्या लेखणीने सतत कोरडे ओढले, प्रहार केले. जनसामांन्यांच्या या लोकशाहिराचे दिनांक १८ जुलै १९६९ रोजी निधन झाले.\nAnnabhau sathe information in marathi या लेखाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.माझ्या लिहीण्यातून अण्णाभाऊ साठे यांची माहिती annabhau sathe information सांगण्यात काही चुका झाल्या असतील तर माफ करावे.\nआपणास माझी एक विनंती आहे कि अण्णाभाऊ साठे यांची माहिती आपल्या सर्व मित्र परिवारात शेअर करण्यास विसरू नका.\nआंखों के लाल होने पर न करें नजरंदाज\nइन घरेलू उपायों से 2 हफ्ते में कम करें वजन\n या ब्लाग मध्ये आपल्याला मराठी उखाणे,मराठी गाणी Lyrics,मराठी कविता,मराठी सुविचार,मराठी गोष्टी अश्याच विविध महत्त्वपुर्ण घडामोडी वाचायला भेटतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/12/the-minister-got-angry-because-of-coronas-anger-and-then-the-sp-himself-took-to-the-streets/", "date_download": "2020-10-01T08:17:48Z", "digest": "sha1:2CHIOISVN2X7U32SJGSCUMJ4YMN2MHZO", "length": 11679, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "कोरोनाच्या कहरामुळे मंत्री संतापले मग स्वतः एसपी रस्त्यावर उतरले - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nHome/Ahmednagar North/कोरोनाच्या कहरामुळे मंत्री संतापले मग स्वतः एसपी रस्त्यावर उतरले\nकोरोनाच्या कहरामुळे मंत्री संतापले मग स्वतः एसपी रस्त्यावर उतरले\nअहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अति प्रमाणात वाढत चालले आहेत. संगमनेरमध्ये जणू कोरोनाचा विस्फोटचं झाला आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत संगमनेरमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत.\nतालुक्यातील कोरोना बाधितांनी हजारी पार केली आहे. असे असतानाही प्रशासन गंभीरपणे पावले उचलत नसल्याच्या तक्रारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे नागरिकांनी केल्या होत्या.\nया तक्रारीची गंभीर दखल घेत थोरात यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना बऱ्याचशा सूचना केल्या अन पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली. काल जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंह हे फौजफाट्यासह संगमनेरात दाखल झाले.\nश्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे व इतर अधिकारीही संगमनेरात आले. पोलिसांनी शहरातील नवघरगल्ली, बसस्थानक व इतर प्रमुख ठिकाणी भेटी दिल्या. रस्त्यावर उतरत एसपींनी नागरिकांना सूचना केल्या.\nनियमांचे उल्लंघन करणार्‍या काही नागरिकांवर दंडाची कारवाई करण्यात आली. शहरातील एक प्रतिष्ठित वकील, राजकीय पदाधिकार्‍यांचे खाजगी सचिव व इतर प्रतिष्ठितांनाही या कारवाईला सामोरे जावे लागले.\nदररोज पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असतानाही स्थानिक प्रशासन फारशा गंभीरतेने याकडे पहात नाहीत. मास्क न वापरता फिरणे,\nसोशल डिस्टन्सिंग न पाळणे असे प्रकार शहरात सर्रास घडत असल्याच्या तक्रारी महसूल मंत्र्यांकडे केल्यानंतर मंत्री थोरात यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांना संगमनेरात लक्ष घालण्याची सूचना केली होती.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/ram-mandir-trust-general-secretary-champat-rai-favours-uddhav-thackeray-in-kangana-ranaut-controversy-ayodhya/articleshow/78101551.cms?utm_source=mostreadwidget", "date_download": "2020-10-01T08:12:38Z", "digest": "sha1:DSQUHS2JF4227FMEY2WGWOGRUBG43SCT", "length": 15857, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'कुणाच्या आईनं इतकं दूध पाजलंय की उद्धव ठाकरेंना अयोध्येत रोखू शकेल'\nShivsena Vs Kangana Ranaut : कंगना रानौत वादानंतर 'यापुढे अयोध्येत उद्धव ठाकरेंचं स्वागत नाही तर तीव्र विरोध होणार' असं म्हणणाऱ्यांना श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी उघडपणे आव्हान दिलंय.\nकंगना रानौत - उद्धव ठाकरे - चंपत राय\nअयोध्या : अभिनेत्री कंगना रानौत विरुद्ध शिवसेना वादात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनीही उडी घेतलीय. चंपत राय यांनी उद्धव ठाकरेंचं समर्थन केलंय. 'कुणाच्या आईनं इतकं दूध पाजलंय की उद्धव ठाकरेंना अयोध्येत प्रवेश करण्यापासून रोखू शकेल' अशा शब्दांत चंपत राय यांनी उद्धव ठाकरेंना अयोध्येत विरोध करणाऱ्यांना लक्ष्य केलंय.\nगेल्या काही दिवसांत शिवसेना आणि कंगना रानौत यांच्यातील शाब्दिक चकमक जोरदारपणे रंगली. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत आव्हान देताना कंगना रानौतनं 'मुंबईत येतेय, ज्याच्यात हिंमत असेल त्यानं रोखून दाखवावं' असं म्हटलं होतं. परंतु, कंगना रानौत मुंबईत दाखल होण्यापूर्वीच तिच्या घर वजा कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेनं हातोडा मारला. यानंतर उद्धव ठाकरे सरकारवर अनेकांनी टीका केली.\nउद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्यांत विश्व हिंदू परिषदेचा तसंच अयोध्येतील काही साधु-संतांचाही समावेश होता. परंतु, राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय हे उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठामपणे उभे राहिलेत.\nवाचा : 'यापुढे अयोध्येत उद्धव ठाकरेंचं स्वागत नाही तर तीव्र विरोध होणार'\nवाचा : 'यशस्वी मुख्यमंत्री होण्यासाठी ठाकरेंनी फडणवीसांकडून ट्रेनिंग घ्यावं'\nवाचा :राऊतांच्या 'त्या' वक्तव्यामुळे दुखावल्या भाजपच्या भावना, माफीची मागणी\nहनुमान गढी मंदिराचे पुजारी महंत राजू दास यांनी कंगनाचं कार्यालय उद्ध्वस्त करण्याच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तसंच 'यापुढे, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अयोध्येत कोणतंही स्वागत होणार नाही. यापुढे इथे आलेच तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अयोध्येतील संतांच्या विरोधाचा सामना करावा लागेल' असा इशारा विश्व हिंदू परिषदेनं दिला होता.\nमात्र, राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी उद्धव ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून रोखण्याची कुणात हिंमत आहे असं म्हणत विरोधकांना आव्हान दिलंय. 'कुणाच्या आईनं त्याला इतकं दूध पाजलंय की तो उद्धव ठाकरेंचा सामना करेल आणि तेदेखील अयोध्येत... कुणाच्या आईनं इतके जिरे खावून इतक्या शक्तीशाली मुलाला ज���्म दिलाय की तो गंगेला रोखू शकेल. अयोध्येत असं कोण आहे, ज्याच्या आईनं इतके जिरे खाल्यानं अशा संतानानं जन्म घेतलाय की तो अयोध्येत उद्धव ठाकरेंना येण्यापासून रोखू शकेल' अशा शब्दांत चंपत राय यांनी आपण उद्धव ठाकरेंच्या पाठिशी असल्याचं म्हटलंय. यानिमित्तानं अयोध्येतील संतांची मतमतांतरेही समोर आली आहेत.\nवाचा :एकजूट होऊन जवानांसोबत उभे राहा, पंतप्रधानांचं आवाहन\nवाचा : 'करोनापासून जीव स्वत:च वाचवा, मोदी मोरांसोबत व्यग्र आहेत'\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n'भाई ने बोला है, बॉलिवूड मसला बंद करो', धमकीची तक्रार द...\nगाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी, पण एकाच अटीवर.....\nUnlock 5 Guidelines: पाहा, १ ऑक्टोबरपासून काय सुरू होण्...\nहाथरस गँगरेप : अखेर पीडितेची जगण्याची धडपड अयशस्वी ठरली...\n'करोनापासून जीव स्वत:च वाचवा, मोदी मोरांसोबत व्यग्र आहेत' महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nश्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट चंपत राय उद्धव ठाकरे अयोध्या Uddhav Thackeray ram mandir trust Kangana Ranaut Champat Rai Ayodhya\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n रात्री नऊची वेळ, 'ते' दुचाकीवरून जात होते, तितक्यात...\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशहाथरस: 'दलित असणे हाच आमचा गुन्हा, आमच्या मुलांनी येथे राहूच नये'\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nगुन्हेगारीहाथरसनंतर बुलंदशहर हादरले, अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार\nसिनेन्यूजवर्सोवा पोलीस ठाण्यात पोहोचला अनुराग कश्यप, चौकशीला सुरुवात\nगुन्हेगारीडान्सबारमधील तरुणीला ठाण्यातून पुण्यात आणले, तिच्यासोबत घडलं भयानक...\nदेशहाथरस पीडित कुटुंबीयांच्या सु���क्षेत तैनात तीन पोलीस 'करोना पॉझिटिव्ह'\nदेश'या' राज्यांत करोनाची दुसरी लाट; सणासुदीच्या-थंडीच्या दिवसांत काळजी घ्या\nदेशमोदींचे स्पेशल विमान कोणत्याही क्षणी भारतात उतरणार, वैशिष्ट्ये पाहून थक्क व्हाल\nब्युटीलांबसडक आणि काळ्याशार केसांसाठी करा हे ३ नैसर्गिक उपाय\nमोबाइलसॅमसंग Galaxy A3 Core स्मार्टफोन लाँच, किंमत ६५०० रु\nआर्थिक राशिभविष्यवृश्चिक: धनवृद्धीचे शुभ योग; वाचा, ऑक्टोबरचे आर्थिक राशीभविष्य\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nकार-बाइकनवी मारुती सुझुकी ऑल्टो येतेय, आधीपेक्षा लांब आणि दमदार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/lunar-eclipse-on-5-june-2020-120060300015_1.html", "date_download": "2020-10-01T06:45:13Z", "digest": "sha1:26FMFVPB5KK7FBNCQDR2VP3HX2CMQJ7O", "length": 16767, "nlines": 162, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चंद्रग्रहण 2020 : 5 जून रोजी चंद्रग्रहण, 5 खबरदाऱ्या आणि 5 उपाय | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 1 ऑक्टोबर 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nचंद्रग्रहण 2020 : 5 जून रोजी चंद्रग्रहण, 5 खबरदाऱ्या आणि 5 उपाय\nयंदाच्या वर्षी 2020 मध्ये 4 चंद्रग्रहण सांगितले आहेत. पंचंगातील भिन्नतेमुळे प्रत्येकाची स्थिती वेगवेगळी सांगितली आहे. पहिले चंद्रग्रहण 10 जानेवारी रोजी झाले होते, दुसरे 5 जून रोजी होणार आहे, तिसरे 5 जुलै रोजी होणार आहे आणि चवथे 30 नोव्हेंबर रोजी होणार आहे. ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा शुक्रवार 5 जून रोजी मध्यरात्री ग्रहण असणार आहे. हे मध्य रात्री 11 वाजून 15 मिनिटापासून सुरू होणार आणि 6 जून ला 2 वाजून 34 मिनिटापर्यंत राहणार. या ग्रहणाची कालावधी 3 तास 19 मिनिटाची असणार.\nचला तर मग जाणून घेऊया 5 जून रोजी लागणाऱ्या या चंद्रग्रहणाविषयीच्या काय दक्षता घ्यावयाच्या आहेत.\n1 ग्रहण काळात कोणतेही नवे काम सुरू करू नये.\n2 ग्रहण काळात तुळशीला स्पर्श करू नये.\n3 ग्रहण काळात उपवास करावे आणि खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये तुळशीची पाने टाकून ठेवावे.\n4 ग्रहण काळात ब्रश करणे, कंगवा करणे आणि मलमूत्र विसर्जन करणे टाळावे.\n5 ग्रहण काळात गरोदर बा���कांनी तीक्ष्ण धार असलेल्या वस्तूंचा वापर करू नये.\n1 ग्रहण काळात धार्मिक आणि प्रेरणादायक पुस्तके वाचायला हव्या.\n2 ग्रहण काळाच्या वेळेस आपल्या इष्ट देवाच्या मंत्राचे जप करायला हवे.\n3 ग्रहण संपल्यावर पूर्ण घरात गंगा जल शिंपडावे.\n4 ग्रहण संपल्यावर एखाद्या गरिबाला देणगी द्यावी.\n5 ग्रहण संपल्यावर मेहतराला नवी केरसुणी आणि नाणं देणगी म्हणून द्यावं.\nचंद्रग्रहणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठीचे काही उपाय\n1 सोमवार आणि प्रदोषाचे उपास करावे.\n2 दाढी आणि केस वाढवू नये (वेणी ठेवू नये).\n3 सोमवारी केशराची खीर खावी आणि कुमारिकांना देखील खाऊ घालावी.\n4 सोमवारी पांढरे कपडे देणगी म्हणून द्यावे.\n5 महादेवाची पूजा करावी आणि तांदूळ देणगीमध्ये द्यावे.\nबुधवारी काय करावं आणि काय नाही हे जाणून घेउ या\nBeauty Tips : त्वचेला सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी बेकिंग सोडा\nमंगळवारचा उपवास: या 8 कामाच्या गोष्टी जाणून घ्या\nशनी जयंती 2020 शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजा विधी\nशनी जयंती 2020 : शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी काही ज्योतिषी उपाय\nयावर अधिक वाचा :\n\"संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो....अधिक वाचा\n\"आपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे...अधिक वाचा\n\"थंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या....अधिक वाचा\n\"आपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल....अधिक वाचा\n\"पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी...अधिक वाचा\n\"मित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक...अधिक वाचा\nआनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील....अधिक वाचा\nचाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक��य आहे. आपणास...अधिक वाचा\n\"आजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकतो. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. प्रवास व...अधिक वाचा\nकाही वेळ समस्या निवारणासाठी आणि आत्मविश्वासाच्या वाढीसाठी काढा. सामूहीक उपक्रम आणि प्रवास आपल्यासाठी श्रेयस्कर ठरतील. इतरांनी आपल्या...अधिक वाचा\nआजचा दिवस आर्थिक कार्यांसाठी चांगला आहे पण काही देवाण-घेवाण करू नका. अनिर्णित राहीलेली प्रकरणे नवे प्रश्न उभे...अधिक वाचा\nआज रात्री आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल. आज आपण एखाद्या अधिकार्‍यामुळे असंतुष्ट राहाल. सहकाऱ्यांशी होणारे वैचारिक मतभेद...अधिक वाचा\nसकाळ- संध्याकाळ दिवा लावण्याचे फायदे आणि नियम\nप्रकाशाची उपासना म्हणजे देवाची उपासना असते. चातुर्मासात, अधिक महिन्यातील पौर्णिमेला देऊळ ...\nगुरुवारी या झाडाची पूजा करावी\nआपल्या हिंदू धर्मात केळीच्या झाडाला अतिशय पवित्र मानले आहे. म्हणून केळीच्या झाडाची पूजा ...\nनवरात्री 2020 विशेष : आता गरब्यासाठी घरातच पार्लर सारखे ...\nनवरात्र आल्यावर सर्वांचा उत्साह द्विगुणित होतो. नवरात्र म्हटले की गरबे होणारच. गरबे ...\nअधिक मास 2020 : काय सांगता, देवी लक्ष्मीने श्रीविष्णूंना ...\nअधिक मास ज्याला मलमास, किंवा पुरुषोत्तम मास देखील म्हणतात. अशी आख्यायिका आहे की ज्या ...\nपंचकाचे पाच मुख्य नुकसान, या वेळी पंचक विशेष का आहे ते ...\nयावेळी 28 सप्टेंबर २०२० रोजी राज पंचक आहे जो धनिष्ठा नक्षत्रात लागत आहे. रविवारी रोग ...\nरिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली\nमुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन योजना सुरू ...\nमीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद ...\nशेती बिलावरून राज्यसभेत झालेल्या राड्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील ...\nसविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना ...\nमुंबईची लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. ...\nबाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त\nबारामती तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो ...\nइंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा ...\nरविवारी रात्री कोविड -19 मुळे 87 वर्षीय व्यक्तीच्��ा निधनानंतर येथील खासगी रुग्णालयात ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/tag/video/", "date_download": "2020-10-01T07:11:50Z", "digest": "sha1:55K2WXQJELTACNLXOQNXRZKW6563DOXS", "length": 6546, "nlines": 126, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "video Archives - Kesari", "raw_content": "\nसर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश\nभारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वाईट कामगिरी करणारी अर्थव्यवस्थांपैकी एक आहे,\n‘बाबरी विध्वंस’प्रकरणी सर्व आरोपी सुटले\nअयोध्येतील बाबरी मशिद पाडणे हा पूर्वनियोजित कट नसून तो असमाजिक तत्वांकडून अचानक झालेली कृती\nराज्यात मुदतपूर्व निवडणुकीची शक्यता नाही\nराज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असून, सरकारला कोणताही धोका नाही; सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वास\nखात्याच्या साफसफाईचे कृष्णप्रकाश यांच्यापुढे आव्हान\nदेशात संरक्षण आणि गृहखाते महत्वाचे समजले जाते.\nभारतीय राजकारणातील उदारमतवादाचे प्रतिनिधित्व करणारा एक ठळक चेहरा जसवंतसिंह यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला.\nशैक्षणिक निर्देशांकात महाराष्ट्र प्रथमस्थानी हवा\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nआठवडाभरात कांद्याचे भाव कडाडणार\nपरत फिरा रे घराकडे आपुल्या\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/major-breakthrough-in-surat-rape-case-accused-arrested-in-rajasthan/videoshow/63846152.cms", "date_download": "2020-10-01T09:05:52Z", "digest": "sha1:7XHFSBZ3L2TQIWXPJLNKHBUDC4Z23QGX", "length": 9741, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसूरत बलात्कार प्रकरणातील आरोपीला राजस्थानमधून अटक\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकोविड चाचणी जनजागृतीसाठी चिमुकल्याने केली खास वेशभूषा\nहाथरसच्या निर्भयाचा मृत्यू नाही झाला, तिला निष्ठूर सरकारने मारले - सोनिया गांधी\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कब...\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास...\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी अ...\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आ...\nन्यूजकोविड चाचणी जनजागृतीसाठी चिमुकल्याने केली खास वेशभूषा\nन्यूजहाथरसच्या निर्भयाचा मृत्यू नाही झाला, तिला निष्ठूर सरकारने मारले - सोनिया गांधी\nन्यूजअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nन्यूजबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nन्यूजनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nन्यूजयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nन्यूजबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nन्यूजहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nन्यूज'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nन्यूजभारतीयांना करोना लस देण्यासाठी ८० हजार कोटींचा खर्च\nन्यूजआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nन्यूजहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nन्यूजhathras gangrape: पोलिसांनी रातोरात केले पीडितेवर अंत्यसंस्कार; काँग्रेस,आपने साधला निशाणा\nन्यूज'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कटाचा भाग नाही- कोर्ट\nन्यूजहाथरसची निर्भया: न्यायासाठी लोक रस्त्यावर, रुग्णालयाबाहेर निदर्शने\nन्यूजक्या करोगे राम मंदिर बनाकर जब सीता ही सुरक्षित नही \nन्यूजहाथरसची निर्भया: सामाजिक मानसिकता बदलणं गरजेच - रेखा शर्मा\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महार���ष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2014/11/27/", "date_download": "2020-10-01T09:00:14Z", "digest": "sha1:BGNEAU4L52SMCKN2PX6SWEGIODWN3F6L", "length": 18500, "nlines": 353, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "27 | नोव्हेंबर | 2014 | वसुधालय", "raw_content": "\nसिडनीऑस्ट्रेलिया क्रिकेट पटू=फिल ह्यूज\nऑस्ट्रेलिया चा क्रिकेट पटू फिल ह्यूज\nक्रिकेट चा बॉल लागून मैदान मध्ये जखमी झाले\nउपचार केले ऑपरेशन केले तरी इलाज झाला नाही\nतिकडील बुधवार मृत्यू निधन झाले\nफिल ह्यूज यांना आदरांजली वंदन नमस्कार\nखूप वाईट वाटत आहे कस सांगू हळ हळ होत आहे\nवसुधालय ब्लॉग पोस्ट २, १३२ / 2, 132 वां\nब्लॉग वाचक यांना नमस्कार\nवसुधालय ब्लॉग पोस्ट २, १३२ / 2, 132 वां\nदोन हजार एकशे बत्तीस वां ब्लॉग पोस्ट होत आहे\nभेटी २२७, ३८७ / 227, 387\nदोन लाख सत्ताविस हाजार , तिनशे सत्त्याऐंशी\nआपण ब्लॉग वाचन करता मला खूप छान वाटत आहे\nमी खुष आहे थोडे वाचक का असेना कोणी तरी लिखाण\nयाची दखल घेतात त्या बद्दल मी आभारी आहे\nकाही वेळेला तेच ते लिखाण केले असे वाटते पण नवीन\nफोटो असतात माहिती साल प्रमाणे असते\nउडीद डाळ याचा महादेव\nउडीद डाळ याचा महादेव\n२५ / पंचवीस रुपये पावशेर उडीद डाळ आणली\nचांदी चे ताट मध्ये घातली हात बोट याने पसरविली\nछान चांदी च्या ताट मध्ये महादेव तयार केला\nओटा वर पसरून पण महादेव केला सहज धान्य घर भर\nहोण्या साठी करीत आहे हल्ली थोड थोड धान्य घर मध्ये असते\nते वापरून घर भरावे साठी करीत आहे\nअसो बाकि छान ठिक\nचंपाषष्ठी जयनाम = 2014\nब्लॉग वाचक यांना नमस्कार\nस्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६ जयनाम संवत्सर\nविक्रम संवत् २०७० -७१ इसवी सन २०१४ – १५\nदक्षिणायन हेमंत ऋतु नक्षत्र उत्तर षाढा श्रवण योग वृद्धि करण कौलव\nचंद्रराशिप्रवेश मकर नागपूजा नागदिवे चंपाषष्ठी मार्तंड भैरवोच्छव\nस्कंद षष्ठी दध्द ८५८नं . ३० \nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्���क (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« ऑक्टोबर डिसेंबर »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2020-10-01T07:51:54Z", "digest": "sha1:H763RQ2JJXT6DJALEOXC4QVGNCZDNYFB", "length": 9950, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "आमदार चंद्रकांत पाटील यांनी बोदवडमध्ये घेतली आढावा बैठक | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपीं��ा फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nआमदार चंद्रकांत पाटील यांनी बोदवडमध्ये घेतली आढावा बैठक\nin खान्देश, ठळक बातम्या, भुसावळ\nचढ्या भावाने सामानाची विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश\nबोदवड : बोदवडमधील संचारबंदीचा फायदा घेत काही किराणा व्यावसायीक चढ्या दराने जीवनावश्यक वस्तूंची विक्री करीत असल्याने अशांवर तातडीने कारवाई कराव्यात, अशा सूचना आमदारांनी अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीत केल्या. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तहसीलदार, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकार्‍यांची त्यांनी बैठक घेतली. कोरोना व्हायरसचे जिल्ह्यात रुग्ण वाढत असून याबाबत सतर्कता बाळगून संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय विशेष लक्ष घालून करण्यात आले पाहिजे. काही मदत लागल्यास मला संपर्क करण्यात यावा, असे आवाहन तसेच सूचना आमदार चंद्रकांत पाटील यांनी केल्या.\nग्रामीण रुग्णालयात सेवा पुरवण्याचे आदेश\nवैद्यकीय अधिकार्‍यांना ग्रामीण रुग्णालयांत लक्ष घालून जलद सेवा देण्याबाबत सूचना करण्यात आल्या तसेच बहुतांश गावांत ग्रामसेवक गैरहजर राहत असून गटविकास अधिकार्‍यांना त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना केल्या व तहसीलदार यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आली याबाबत चर्चा करण्यात आली. तहसीलदारांनी शहरातील गर्दीच्या ठिकाणांना बंद केले असून अत्यावश्यक सेवा देणारे किराणा, भाजीपाला, मेडिकल यांना सोशल डिस्टन्स बाबत वर्तूळे आखण्याबाबत जनजागृती सुरू असल्याचे सांगत बाहेरु गावावरून आलेल्यांचे सर्वे करून त्यांना होम क्वारंटाईनचे शिक्के मारले असल्याचे यावेळी तहसीलदारांनी बैठकीत सांगितले.\nजिल्ह्यातील 2 लाख 39 हजार 895 उज्वला लाभार्थींच्या खात्यात तीन महिन्यांची अग्रिम रक्कम जमा होणार\nमनूर बुद्रुकला होम क्वारंटाईन व्यक्तीं���ी व्हॅाट्सअप व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क\nपार्थ पवार पुन्हा सरकार विरोधात; मराठा आरक्षण प्रकरणी उचलले मोठे पाऊल\nधक्कादायक: कोरोना मृत्यूची संख्या एक लाखांच्या उंबरठ्यावर\nमनूर बुद्रुकला होम क्वारंटाईन व्यक्तींशी व्हॅाट्सअप व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क\nफैजपूरात अत्यावश्यक सेवांना हवी वेळेची मर्यादा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/01/blog-post_293.html", "date_download": "2020-10-01T08:43:55Z", "digest": "sha1:IWZHVR7JS5UV3ZNEK5Q22KGNCRR4QA32", "length": 6526, "nlines": 59, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "अतिरिक्त चरबी वाढवण्यास हेही एक कारण असू शकते !", "raw_content": "\nअतिरिक्त चरबी वाढवण्यास हेही एक कारण असू शकते \nbyMahaupdate.in बुधवार, जानेवारी १५, २०२०\nअतिरिक्त खाणे, फास्टफूड आणि ऑइली फूड खाणे, व्यायाम न करणे या गोष्टी आपण जाडी वाढण्यासाठी कारणीभूत असतात असं बोलतो. मात्र एका संशोधनातून असं स्पष्ट झालंय की कमी झोप हे देखील जाडी वाढण्यासाठी एक कारण आहे.\nअमेरिकेतल्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात असं स्पष्ट झालंय की पुरेशी झोप न मिळणे हे जाडी वाढण्याचं एक कारण आहे. लोकांना झोप कमी मिळते. ती पूर्ण होण्याच्या आतच कामाच्या निमित्ताने उठावे लागते. पण अर्धवट झोपेमुळे आलेला आळस घालविण्यासाठी चहा किंवा मोठा कप भरून कॉफी घेतली की, आळसावलेले शरीर कामाला लागते. मात्र अशा प्रकारची उत्तेजक पेये घेणे आणि झोप न झालेल्या शरीराला तसेच कामाला लावणे यातूनही जाडी वाढते.\nखाण्यावर कंट्रोल नसला की वजन वाढायला मदत तसं पाहिलं तर वजन वाढण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अतिरिक्त खाणे. खाण्यावर आपला कंट्रोल नसला की वजन वाढायला मदत होते. मात्र झोप आणि खाण्याचा खूप जवळचा संबंध आहे. झोपेच्या वेळा आणि झोपेचा पॅटर्न बदलला की, मेंदूमध्ये होणार्‍या प्रक्रिया विचलित होतात आणि परिणामी माणसाला अधिक उष्मांक पुरवणारे अन्न खाण्याची वासना होते आणि त्यामुळे जाडी वाढते.\nनियमितपणा कमी झाल्याने शरीरात चरबीपुरेशी झोप घेतली नसेल तर शरीरामध्ये घेरलीन नावाचे हार्मोन तयार होण्याची प्रक्रिया हीसुद्धा विस्कळीत होते. या हार्मोनमुळे भूक लागत असते. परंतु त्याचे पाझरणे विस्कळीत झाल्यामुळे जेवणाचा पॅटर्नही विस्कळीत होतो आणि जेवणातला नियमितपणा कमी झाल्याने शरीरात चरबी जमा व्हायला लागते.\nमधुमेहासारखे विकार सुद्धा बळावू शक���ात\nअनियमित आणि अपुर्‍या झोपेचे इतरही अनेक परिणाम शरीरावर होतात. याबाबत काही तज्ज्ञांनी तर फार गांभीर्याने इशारे दिले आहेत. शरीराच्या कष्टाबरोबरच झोपेची आवश्यकता असते, पण तिच्यात नियमितता नसेल तर शरीराच्या चयापचय क्रियेमध्ये हॅवॉक निर्माण होतो. त्यातून मधुमेहासारखे विकार सुद्धा बळावू शकतात असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. भूक, पचनक्रिया, रक्ताभिसरण आणि मन:स्थिती या सर्वांचेच अनियमित झोपेने खूप नुकसान होत असते.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AB/", "date_download": "2020-10-01T06:47:59Z", "digest": "sha1:KSFPD2Y5GBQ2YMKWJYISQNSSZSLY4I6S", "length": 8093, "nlines": 146, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "नंदुरबारमध्ये बालाजी वेफर्सच्या गोडाऊनमधून दारूसाठा जप्त | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादाय�� : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nनंदुरबारमध्ये बालाजी वेफर्सच्या गोडाऊनमधून दारूसाठा जप्त\nनंदुरबार: येथील वाघेश्वरी माता मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या बालाजी वेफरच्या गोडाऊनमध्ये पोलिसांनी छापा टाकून बेकायदेशीर दारूसाठा जप्त केला आहे. या ठिकाणी बालाजी वेफरच्या खाली कट्टयामध्ये दारूच्या बाटल्या आढळून आल्या, त्यांची किंमत 10 ते 12 हजार रुपये इतकी आहे. शहर पोलिसांनी ही कारवाई केली. नंदुरबार तालुका खेडरिया मार्केटिंग डीलरच्या नावाने हे गोडाऊन असून येथून होलसेल भावात वेफर्सची विक्री होते.या प्रकरणी डीलर गणेश पांडुरंग चौधरी यांना मुद्दे माला सोबत पकडण्यात आले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.\nकोरोनाच्या संकटात योध्दा बनुन लढणाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता द्या\nफैजपूरात दुसर्‍या दिवशीही आढळला कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nफैजपूरात दुसर्‍या दिवशीही आढळला कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण\n रावेर तालुक्यात पुन्हा आढळले आठ कोरोनाचे रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AD/", "date_download": "2020-10-01T07:09:56Z", "digest": "sha1:BNKFN24FEVUKLXP5G2PHZP5H46LW6OXE", "length": 12064, "nlines": 140, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "भुसावळातील महेश नगराचा भाग उद्या होणार सील | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्र���ल\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nभुसावळातील महेश नगराचा भाग उद्या होणार सील\nकोरोनाबाधीत डॉक्टरांच्या रहिवास परीसरातील घरांचे आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण\nin खान्देश, ठळक बातम्या, भुसावळ\nभुसावळ : भुसावळातील पालिका कर्मचार्‍यावर उपचार करणार्‍या व सिंधी कॉलनीत दवाखाना असलेल्या 42 वर्षीय डॉक्टरांना कोरोनाची बाधा असल्याचे शनिवारी निष्पन्न झाल्याने भुसावळात खळबळ उडाली होती. जामनेर रोडवरील महेश नगरात डॉक्टरांचे वास्तव्य असल्याने हा भाग रविवारी पालिका प्रशासनाकडून सील केला जाणार आहे. दरम्यान, शनिवारी शहरातील पंचशील नगरातील 55 वर्षीय महिलादेखील कोरोनाबाधीत असल्याचा अहवाल आल्यानंतर पालिका प्रशासनातर्फे शनिवारी या भागात आरोग्य सर्वेक्षण तसेच सॅनिटायझजेशन करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी दिली.\nमहेश नगरासह सिंधी कॉलनीचा काही भाग सील होणार\nशहरातील समता नगर, पंचशील नगर, डॉ.आंबेडकर नगर या भागात प्रत्येकी एक तर जामनेर रोडवरील सिंधी कॉलनी भागात यापूर्वी दोन बाधीत रुग्ण आढळल्यानंतर शांती नगर भागातील एकाच कुटुंबातील डॉक्टर, त्यांची पत्नी व मुलालादेखील कोरोनाची लागण झाल्याने बाधीतांची संख्या आठवर पोहोचली असतानाच शनिवारी पुन्हा पंचशील नगरातील महिलेसह जामनेर रोडवरील सिंधी कॉलनीतील डॉक्टरांचा तपासणी अहवाल पॉझीटीव्ह आल्याने शहरातील कोरोना बाधीतांची आता दहावर पोहोचल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. पंचशील नगराचा परीसर यापूर्वीच प्रशासनाने सील केला आहे तर सिंधी कॉलनीत दवाखाना असलेल्या डॉक्टरांचा रहिवास महेश नगरात असल्याने रविवारी हा परीसर सील करण्यात येणार आहे तसेच सिंधी कॉलनीचा परीसर सील असलातरी आणखीन काही भाग मंगळवारी सील करण्यात येणार आहे. शनिवारी पालिकेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे, डीवायएसपी गजानन राठोड व बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत यांनी या परीसराची पाहणी केली.\nसंपर्कात आलेल्यांना कोविड केअर सेंटरमध्ये कॉरंटाईन करणार\nरुग्ण आढळलेल्या परीसरात पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे आशा वर्कर्स, नर्सेस तसेच डॉक्टरांकडून सर्वेक्षण केले जात आहे. शनिवारी आढळलेल्या कोरोनाबाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना डॉ.आंबेडकर वस्तीगृहात कॉरंटाईन केले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर यांनी दिली.\nभुसावळात 650 बेडचे नियोजन\nशहरातील डॉ.आंबेडकर वस्तीगृहात कोरोना संशयीत रुग्णांना कॉरंटाईन केले जात असून लवकरच शहरातील नवोदय विद्यालयात 200 बेडची व्यवस्था केली जाणार आहे शिवाय शहरात एकूण 650 रुग्णांची कॉरंटाईन व्यवस्था करता येईल, या दृष्टीने प्रशासनाचे नियोजन सुरू असल्याचे मुख्याधिकारी करुणा डहाळे म्हणाल्या.\nराजकीय पुढार्‍यासह बड्या व्यावसायिकांच्या मद्यविक्रीच्या दुकानांवर छापे\nजिल्ह्यातील १५ ठिकाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर\nपार्थ पवार पुन्हा सरकार विरोधात; मराठा आरक्षण प्रकरणी उचलले मोठे पाऊल\nधक्कादायक: कोरोना मृत्यूची संख्या एक लाखांच्या उंबरठ्यावर\nजिल्ह्यातील १५ ठिकाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर\nधामोडीत तुंबळ हाणामारी : दोन्ही गटाच्या 27 जणांविरूद्ध गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/02/inernational-film-award.html", "date_download": "2020-10-01T07:18:34Z", "digest": "sha1:Q6LTVVXZX5KGFPJO76TFBID6EMIRFXYO", "length": 11698, "nlines": 98, "source_domain": "www.esuper9.com", "title": "नागराज मंजुळेंचा ‘पावसाचा निबंध’ ठरला सर्वोत्कृष्ट - esuper9", "raw_content": "\nHome > लोककला > नागराज मंजुळेंचा ‘पावसाचा निबंध’ ठरला सर्वोत्कृष्ट\nनागराज मंजुळेंचा ‘पावसाचा निबंध’ ठरला सर्वोत्कृष्ट\n16 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा पावसाचा निबंध हा लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला आहे. या लघुपटाला रौप्य शंख पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. मुंबईतील फिल्म्स डिव्हीजन येथे 16 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप वरळ��तील नेहरु सेंटरमध्ये पार पडला. या सभागृहात नागराज मंजुळे यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची प्रमुख उपस्थिती होती.\nपिस्तुल्यानंतर नागराज मंजुळे यांचा हा दुसरा लघुपट. पावसाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी त्यांनी पावसाचा निबंध या लघुपटातून दिली आहे. “पिस्तुल्या” या लघुपटापासून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या नागराज मंजुळे यांचे ‘फॅन्ड्री’ आणि ‘सैराट’ हे चित्रपट प्रचंड गाजले. वास्तववादी विषय निवडून त्यांचे तितकेच वास्तववादी चित्रण भेदकपणे मांडणाऱ्या नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीचा परीघ आणि खोली दोन्ही विस्तारला आहे.\nमराठी सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या नागराज मंजुळे यांच्या “पावसाचा निबंध” यातून पावसासोबत येणारे वादळ त्यांनी परिणामकारक दाखवले आहे. सशक्त व्यक्तिरेखा उभ्या करण्यात नागराज मंजुळे यांचा हातखंडा असून तशाच व्यक्तिरेखा या लघुपटातही आपल्याला बघायला मिळतात. त्यांचा पहिला लघुपट ‘पिस्तुल्या’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच, ‘पावसाचा निबंध’ या लघुपटालाही सर्वोत्कृष्ट लघुपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. या आधी अनेक महोत्सवात हा लघुपट दाखवण्यात आला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0/", "date_download": "2020-10-01T08:02:10Z", "digest": "sha1:RLMQKESNAEMPW633IACGLHE6TX4OFOXI", "length": 9986, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा योजना थांबिण्याचे आदेश !", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्काराती�� आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nजिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा योजना थांबिण्याचे आदेश \nin खान्देश, जळगाव, ठळक बातम्या\nजलजीवन मिशनची नव्याने राज्यभरात अमंलबजावणी\nजळगाव: राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत सुरु असलेल्या सर्व पाणी पुरवठा योजना थांबिण्याचे आदेश शासनाने दिले आहे. केंद्रशासनाकडून राबविण्यात येणार्‍या जलजीवन मिशनची नव्याने राज्यभरात अमंलबजावणी केली जाणार आहे. यामुळे या योजनेतील सर्व नवीन योजनांना प्रशासकीय मान्यतेसह निविदा प्रक्रिया, प्रशासकीय मान्यता तसेच वर्क ऑर्डर थांबविण्याचे पत्र राज्याच्या पाणी पुरवठा स्वच्छता विभागाकडून जिल्हा परिषदेस प्राप्त झाले आहे. यासंबधीचे पत्र पाणीपुरवठा विभागाचे अवर सचिव वसंत माने यांनी काढले आहे.\nकेंद्र सरकारने देखील भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन एक नवे अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘पाणी वाचवा अन् घर-घर पाणी पोहोचवा’ अशा पद्धतीच्या अभिनव योजनेसाठी तीन लाख पन्नास हजार कोटी रुपये खर्च करण्याची घोषणाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्या अभियाना अंतर्गत स्वच्छता अभियाना प्रमाणे हे जलजी���न मिशन अभियान राबविण्यात येणार आहे. त्यात या योजनांचा समावेश करण्यात येणार आहे. यामुळे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ज्या योजना 75 ते 100 टक्के पूर्ण झालेल्या आहेत, त्यांना प्राधान्याने पूर्ण करावे. यासह त्यांचे दायित्व कमी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमांतर्गत ज्या योजना प्रगतीपथावर आहेत, त्यांना प्राधान्याने पूर्ण करून आयएमएआयएस मधून या योजनांचे दायित्व कमी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहे. या योजनांवर होणारा केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या निधी बाबतची माहितीही अद्यावत करावी. पेयजल अभियानांतर्गत 2019-2020 च्या वार्षीक कृती आराखड्यात मंजूर असलेल्या सर्व नवीन योजनांच्या प्रक्रिया थांबविण्याचे आदेश दिले आहेत.\nकेंद्राची योजना; वापरला जि.प.चा निधी \nपार्थ पवार पुन्हा सरकार विरोधात; मराठा आरक्षण प्रकरणी उचलले मोठे पाऊल\nनागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.m4marathi.net/forum/marathi-vinod-marathi-jokes-joke/t8411/", "date_download": "2020-10-01T08:39:41Z", "digest": "sha1:VJP4F4CXFY6L44G6SHGPIJ2MKDMCBRAD", "length": 1907, "nlines": 42, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "दुःखी", "raw_content": "\nनक्की वाचा मस्त आहे..\nएकदा एका जोकर ने लोकांना खूप छान जोक सांगितला लोक खूप हसले...\nपरत त्याने दुसर्यांदा तोच जोक सांगितला लोककमी हसले....\nपरत तिसर्यांना त्याने तोच जोक सांगितला , काहीच लोक हसले ..\nत्याने वारंवार तोच जोक सांगितला , लोक हसेनासे झाले...\nआता त्याने एक महत्वाची गोष्ट लोकांना सांगितली कि,\n\"जर एखाद्या आनंदावर तुम्ही वारंवार आनंदी होऊ शकत नाही तर..\nएखाद्या दुखावर तुम्ही वारंवार दुःखी कसे काय होऊ शकतात\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.udyojakghadwuya.com/2019/07/blog-post.html", "date_download": "2020-10-01T06:29:28Z", "digest": "sha1:E5LSIWFUZA7CUAZKMPQFZVP77KGH6H5E", "length": 18877, "nlines": 195, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "तुमची निर्णय घेण्याची क्षमता कशी आहे? - चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया आत्मविकास आर्थिक विकास उद्योग लेख व्यवसाय तुमची निर्णय घेण्याची क्षमता कशी आहे\nतुमची निर्णय घेण्याची क्षमता कशी आहे\nचला उद्योजक घडवूया ९:०८ म.पू. आत्मविकास आर्थिक विकास उद्योग लेख व्यवसाय\nदिवसभरात तुम्ही जे निर्णय घेतात त्यापैकी विनाकारण वेळ वाया घालवणारे निर्णय किती घेता\nतुमचा वेळ आज कुठले कपडे घालू ह्याचा विचार करण्यात तर नाही जात आहे ना\nउद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार ह्यांना वेळेचे फार बंधन असते. उद्योजकांना कधीही कुठेही जावे लागते त्यासाठी त्यांना तश्या प्रकारचे कपडे घालणे बंधनकारक असते आणि महत्वाचे म्हणजे आज कुठले कपडे घालू ह्या नको त्या तोट्याच्या विचारात वेळ घालवू शकत नाही.\nफक्त उद्योजकच नाही तर तुम्ही कोणीही असा फक्त एक लक्ष्यात ठेवा कि तुम्ही विनाकारण तुमचा बहुमुल्य वेळ विविध डिझाईन चे कपडे खरेदी करण्यात तर घालवत नाही ना\nवेळ हि न भरून निघणारी संपत्ती आहे. आज तुम्ही शाळेत किंवा कॉलेज मध्ये आहात पण बघता बघता हे दिवस निघून जातील व तुम्ही अश्या ठिकाणी पोहचाल जिथे तुम्हाला वेळेचे महत्व समजून येईल.\nजर तुम्हाला यशस्वी बनायचे असेल तर तुम्ही डिझाईन आणि स्टाईल ह्यावर लक्ष्य केंद्रित न करता तुम्हाला गणवेशासारखे कपडे घालावे लागतील ज्यामुळे तुम्ही जास्त वेळ कुठले कपडे घालु ह्या मध्ये न घालवता तुम्ही तुमच्या ध्येयावर वर्तमानातील कामावर लक्ष्य केंद्रित करू शकता.\nआता आपण यशस्वी उद्योजकांचे उदाहरण घेवू ज्यामुळे तुम्हाला तुमचा वेळ वाचवता येईल व त्याचा वापर करून तुम्ही तो वाचलेला वेळ हा आत्मविकासासाठी वापराल.\nस्टीव्ह जॉब : काळ्या रंगाचा टरटल नेक टी शर्ट आणि निळी जीन्स.\nमार्क झुकसबर्ग : राखाडी टी शर्ट आणि निळी जीन्स.\nमतील्डा काह्ल (आर्ट डायरेक्टर सोनी कंपनी) : सफेद ब्लाउज आणि काळी पेंट\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा : राखाडी किंवा निळ्या रंगाचे सूट.\nहा लेख फक्त उद्योजकांसाठी नाही तर ज्यांना ज्यांना आयुष्यात काहीतरी मोठे करायचे आहे, ज्यांना विनाकारण वेळ वाया न घालवता ध्येय साध्य करण्यासाठी आपले आवडीचे काम करण्यासाठी ज्यांना वेळ हवा आहे त्यांना त्या सर्वांसाठी आहे. वेळ हि कधीही न भरून निघणारी संपत्ती आहे, त्याचा योग्य वापर करा, आज जिवंत आहोत पण उद्या किंवा पुढच्या क्षणी नसू म्हणून जे कामाचे आहेत त्यावरच लक्ष्य केंद्रित करा आणि ते निर्णय घेण्याची सवय लावून घ्या.\nयशावर कुणाची मक्तेदारी नाही आहे. मग ती स्त्री असो किंवा पुरुष. यशाचे नियम सर्वांना एकसारखेच आहे. जो ते नियम वापरेल तो यशस्वी बनेल जसे भौतिक शास्त्राचा गुरुत्वाकर्षणाचा नियम.\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आ���ि #उपचार उपलब्ध.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nकेफे कोफी डे चे मालक, संस्थापक आणि अध्यक्ष, ८००० क...\nपरप्रांतीय कमी खर्चात करत असलेला इडली चा कौटुंबिक ...\nमुंबई मध्ये लक्षणीय रित्या मराठी दुकानदारांची संख्...\nमराठी तरून तरुणींना \"कुठला व्यवसाय करू\nतुमची निर्णय घेण्याची क्षमता कशी आहे\nपैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे\nपैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे पिढीजात पैसे कमावण्याचे मार्ग संपत्ती किंवा पैसे कम...\nउद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव. मराठी आणि परप्रांतीय मधील फरक. मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाही\nउद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव मराठी आणि परप्रांतीय मधील फरक मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाह...\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा वैज्ञानिक आणि अध्यात्मिक अश्य...\nआपली किंमत वाढवण्यासाठी फक्त अंतर्मन नाही तर बाहेरील परिस्थिती देखील बदलावी लागते\nकल्पना करा कि तुम्ही हिरा आहात. तुम्ही स्वतःला हिरा बनवण्यासाठी १५० ते २०० किलोमीटर जमिनीमध्ये गाडले, म्हणजे कठीण परिश्रम घेतले. तु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/computer/indian-ethical-hacker-anand-prakash-has-earned-rs-2-2-core-by-ethical-hacking/articleshow/73011681.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-10-01T07:34:54Z", "digest": "sha1:5CHABD7K56ALSBQYSVY4H5SLPV5DJ6GR", "length": 13951, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Indian ethical hacker: 'या' भारतीय हॅकरने कमवले २.२ कोटी रुपये\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'या' भारतीय हॅकरने कमवले २.२ कोटी रुपये\nइंटरनेट हॅकिंग म्हटलं की डोक्यात आधी नकारात्मक विचार येतात, पण याची दुसरी सकारात्मक बाजूही आहे, ती म्हणजे एथिकल हॅकिंग. कंपन्या आणि प्रसिद्ध वेबसाइट्सना त्यांचे वर्तमान लूपहोल्स, त्रुटी समजाव्यात यासाठी हे एथिकल हॅकर्स काम करतात. आयटी क्षेत्रात भारताचं नाव आघाडीवर आहे आणि येथील एथिकल हॅकर्सही आता आपलं विशेष स्थान निर्माण करत आहेत. असाच एक चेहरा आहे सिक्युरिटी रिसर्चर आनंद प्रकाश. आनंदने आपल्या हॅकिंगच्या बळावर आतापर्यंत २.२ कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे\nइंटरनेट हॅकिंग म्हटलं की डोक्यात आधी नकारात्मक विचार येतात, पण याची दुसरी सकारात्मक बाजूही आहे, ती म्हणजे एथिकल हॅकिंग. कंपन्या आणि प्रसिद्ध वेबसाइट्सना त्यांचे वर्तमान लूपहोल्स, त्रुटी समजाव्यात यासाठी हे एथिकल हॅकर्स काम करतात. आयटी क्षेत्रात भारताचं नाव आघाडीवर आहे आणि येथील एथिकल हॅकर्सही आता आपलं विशेष स्थान निर्माण करत आहेत. असाच एक चेहरा आहे सिक्युरिटी रिसर्चर आनंद प्रकाश. आनंदने आपल्या हॅकिंगच्या बळावर आतापर्यंत २.२ कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे\nआनंदने वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतून अभ्यास पूर्ण केला आहे. २०१० पासून त्याने हॅकिंगची सुरुवात केली. एका मित्राच्या सांगण्यावरून त्याने गुगलची पॉप्युलर साइट ऑर्कुट हॅक करण्याचा प्रयत्न केला. कॉलेजच्या दिवसापासूनच तो बग्ज शोधण्यात एक्सपर्ट झाला. २०१३ रोजी त्याला फेसबुकचा एक बग सापडला. त्यासाठी त्याला फेसबुकने ५०० डॉलर्स (सुमारे ३५,००० रुपये) इनाम दिलं.\nकेवळ फेसबुकच नव्हे तर नंतर आनंदने अनेक कंपन्यांचे बग्ज शोधले. फेसबुकचा तर तो फेवरिट बनला. टॉप एथिकल हॅकर्सच्या वार्षिक यादीतही आनंदचं नाव आलं. ट्विटर आणि गुगलचे बग्जही त्याने शोधलेले आहेत. उबर, गिटहब, नोकिया, साउंडक्लाउड, ड्रॉपबॉक्स, पेपाल आणि अशा अन्य प्रसिद्ध साईट्ससाठीही त्याने काम केलं आहे. गेल्या वर्षी त्याला फेसबुकच्या पासवर्ड सिस्टीमची एक त्रुटी शोधल्यानंतर कंपनीने १५ हजार डॉलर्सचं म्हणजेच सुमारे १० लाख ७१ हजार रुपयांचं इनाम दिलं. आनंदला लवकरच आपलं स्वत:चं सिक्युरिटी स्टार्ट अप सुरू करायचं आहे.\nमीडिया टेकनं लाँच केला पहिला ५जी प्रोसेसर\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायच�� आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nफ्लिपकार्टवर सेल १८ सप्टेंबरपासून, १ रुपयात प्री-बुक कर...\nमुंबईकर म्हणजे सदैव बिझी, त्यांना वेळ कुठे असतो\nस्वत:च घरामध्ये तुम्ही करता का इंटरनेट करार\nएच १ २०२० मध्ये पीसी डेस्कटॉपमध्ये एसर नंबर वन वर...\nतुम्हीही जीवनाचा साथीदार ऑनलाइन शोधताय\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nहाथरसची निर्भया: सामाजिक मानसिकता बदलणं गरजेच - रेखा शर्मा\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nCat Que Virus: करोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nलॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची खास शक्कल\nभारतीय नौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' तोडणीला सुरुवात\nमोबाइलजिओच्या स्वस्त अँड्रॉयड स्मार्टफोनमध्ये असू शकतात हे जबरदस्त फीचर्स\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nकरिअर न्यूजशाळा कधी उघडणार\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nब्युटीलांबसडक आणि काळ्याशार केसांसाठी करा हे ३ नैसर्गिक उपाय\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nबातम्यानवरात्रोत्सव : यावर्षी देवीचे वाहन कोणते असेल\nहेल्थया २ कारणांमुळे कमजोर होतं आपलं हृदय, ‘या’ ५ फळांचे सेवन केल्यास दूर होईल धोका\nकार-बाइकनवी मारुती सुझुकी ऑल्टो येतेय, आधीपेक्षा लांब आणि दमदार\nमोबाइलरोज 4GB पर्यंत डेटा आणि फ्री कॉलिंगचे बेस्ट प्लान, किंमत ३०० पेक्षा कमी\nअहमदनगरनगरमध्ये भाजपला धक्का; नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी धरली राष्ट्रवादीची वाट\nमुंबईभाजप नेते नारायण राणे यांना करोना; सेल्फ आयसोलेट होणार\nगुन्हेगारीडान्सबारमधील तरुणीला ठाण्यातून पुण्यात आणले, तिच्यासोबत घडलं भयानक...\nठाणेमुंबई-अहमदाबाद महामार्गावर गॅस टँकर-क्रेनची धडक\nदेशराष्ट्रपती कोविंद यांचा ७५ वा वाढदिवस, पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती ��ास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/12-lakh-and-50-thousand-domicile-certificates-issued-by-jammu-kashmir-admin", "date_download": "2020-10-01T07:25:36Z", "digest": "sha1:6XGS2F72QMCLZFTYK4BNAUAH3WBDHXUI", "length": 9891, "nlines": 77, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "जम्मू-काश्मीरात १२ लाख नागरिकांना रहिवासी प्रमाणपत्र - द वायर मराठी", "raw_content": "\nजम्मू-काश्मीरात १२ लाख नागरिकांना रहिवासी प्रमाणपत्र\nश्रीनगरः जम्मू व काश्मीरमध्ये नव्या रहिवासी प्रमाणपत्र धोरणानुसार ३१ ऑगस्टपर्यंत १२ लाख ५० हजार नागरिकांना रहिवासी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. गेल्या एप्रिलमध्ये रहिवासी प्रमाणपत्र धोरणाची घोषणा करण्यात आली होती आणि त्याची अंमलबजावणी जूनपासून सुरू झाली होती.\nप्रशासनाकडून रहिवासी प्रमाणपत्रासाठी आलेले २० हजार अर्जही अवैध ठरवण्यात आले आहेत.\nजम्मू व काश्मीर प्रशासनाचे प्रवक्ते रोहित कन्सल यांनी, काश्मीरचे मूळ रहिवासी असलेल्यांपैकी ९९ टक्क्यांना रहिवासी प्रमाणपत्र देण्यात आले असून यात काश्मीरी पंडितांचाही समावेश असल्याचे सांगितले. ही प्रक्रिया अधिक वेगवान केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nमहसूल खात्याचे प्रधान सचिव पवन कोटवाल यांनी रहिवासी प्रमाणपत्राचा जमीन अधिकारांशी काही संबंध नसल्याचे सांगितले. ज्यांच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र असेल त्यांना इथे जमीन घेण्याचा अधिकार नाही हा विषय वेगळा असल्याचे त्यांनी सांगितले.\nरहिवासी धोरण काय आहे\nगेल्या एप्रिलमध्ये जम्मू व काश्मीरमध्ये १५ वर्ष वास्तव्याचा पुरावा असल्यास त्याला जम्मू व काश्मीर या नव्या केंद्रशासित प्रदेशाचा रहिवासी म्हणून ओळखले जाईल असा रहिवासी नियम केंद्र सरकारने जाहीर केला होते.\nहे नियम जम्मू-काश्मीर पुनर्गठन नियम २०२०मधील सेक्शन ३ अ मध्ये समाविष्ट केले होते. या नियमात राज्य व केंद्रशासित प्रदेशातील रहिवासी होण्यासंदर्भातील नियम व तरतुदी समाविष्ट केल्या होत्या.\nया नव्या नियमात जम्मू व काश्मीरमध्ये १५ वर्षे वास्तव्याचा पुराव्यासोबत अन्य काही नियमही जारी करण्यात आले होते. त्यानुसार संबंधिताने या केंद्रशासित प्रदेशात किमान ७ वर्षे शिक्षण घेतले असावे आणि त्याने १० वी व १२ वीची परीक्षा या केंद्रशासित प्रदेशातून दिली, असावी असाही एक नियम होता.\nरहिवाशी नियमात केंद्र सरका��चे अधिकारी, सर्व सरकारी सेवांचे अधिकारी-कर्मचारी, सार्वजनिक सेवाक्षेत्रातील कर्मचारी, स्वायत्त संस्थांमधील अधिकारी, सार्वजनिक बँका व वैधानिक महामंडळातील अधिकारी-कर्मचारी यांचाही समावेश करण्यात आला होता. त्याचबरोबर केंद्रीय आंतरराष्ट्रीय विद्यापीठे व केंद्र सरकार मान्यताप्राप्त संशोधन क्षेत्रातील अधिकारी यांनी १० वर्ष येथे नोकरी केली असल्यास त्यांनाही जम्मू व काश्मीरच्या रहिवासी दाखला मिळणार होता.\nया अधिकारी व कर्मचार्यांचा पाल्यांनाही रहिवासी दाखल मिळणार होता, तसेच ज्या नागरिकांनी जम्मू व काश्मीरमध्ये पूर्वी शरणार्थी वा अप्रवासी म्हणून प्रवेश केला असेल त्यांनाही या नियमाचा लाभ होणार होता.\nहा रहिवासी दाखला तहसीलदाराकडून मिळेल, असेही स्पष्ट करण्यात आले होते. या अगोदर हे अधिकार उपविभागीय अधिकार्याकडे होते.\nकेंद्र सरकारने जम्मू व काश्मीर रहिवासी नियमांसंदर्भातील अन्य २९नियम रद्द केले होते व १०९ कायद्यांमध्ये बदल केले होते.\n‘आरे’तील ६०० एकर जागा वनांसाठी राखीव\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n‘सरकारची सूडबुद्धी’ – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यालय बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2014/05/18/", "date_download": "2020-10-01T08:28:01Z", "digest": "sha1:U4BJA6C6KFHJIWYQCZKLW3KPCXUZ7XBA", "length": 17185, "nlines": 315, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "18 | मे | 2014 | वसुधालय", "raw_content": "\nमोगरा चि फुल ताजी मोगरा चं झाड येथून काढलेली कळी आहेत\nघरी आल्या नंतर काच बाऊल घेतला पाणी बाऊल घेतले पाणी\nमध्ये मोगरा कळ्या घातल्या पाणी मूळे झाड पासून लांब झालेल्या\nमोगरा कळ्या ताज्या तवान्या झाल्या फोटो काढला घर भर\nकळी कळ्या यांचा वास पसरला\n2006 सालापासून सेनेची पीछेहाट होत होती, 2009 साली लोकसभा,विधानसभा हातून गेल्या,अनेक पालिका निवडणुकित सेनेला जबरदस्त हादरे बसले,त्यात राज ठाकरे आणि मनसे फैक्टर मुले सेना नेत्रुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले,त्यातच बाळासाह��ब ठाकरे यांच्या निधनानंतर अनेक निष्ठावंत म्हणून गणले जाणारे सेनासोडून निघून गेले.\nया सर्व पार्श्वभूमीवर 2009 ला ज्या 11 जागा होत्या त्या 2014 साली 24 झाल्या यातुन उद्धव ठाकरे साहेबांचे कर्तुत्व काय आहे याचा अंदाज यावा. लोक म्हणतील,सेनेला मोदी फैक्टरने तारले, पण अशानी हे लक्षात घ्यावे नमो फैक्टर हा आज तयार झालाय, सेना फैक्टर हा आधीपासून आहे,व् तो अतिशय प्रभावी आहे. त्याच फैक्टरला उद्धवजी यांच्या संयमी व् प्रगल्भ नेतृत्वाची जोड़ लाभली म्हणून हे यश लाभले. याबद्दल माननीय उद्धव ठाकरेसाहेबांचे ख़ास अभिनन्दन करायला हवे.\nखडू ची रांगोळी ३\nखडू ची रांगोळी ३\nपाच टिपके काढायाचे दोन बाजूने तीन टिपके काढून\nचार टिपके ओळितिल तीन टिपके एकत्र करणे मधला\nटिपक घेउन तीन टिपके जोडत जाणे\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« एप्रिल जून »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/two-minor-children-stabbed-another-one-aurangabad-news-346309", "date_download": "2020-10-01T08:26:59Z", "digest": "sha1:YMISU6FYBA3Q7YGFQFQ6FQMUGFSDZBCU", "length": 14336, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "मुलाने कुत्र्याला दगड मारल्याचा जाब विचारताच चाकू हल्ला, औरंगाबादेत धक्कादायक घटना | eSakal", "raw_content": "\nमुलाने कुत्र्याला दगड मारल्याचा जाब विचारताच चाकू हल्ला, औरंगाबादेत धक्कादायक घटना\nबारा वर्षांच्या मुलाने कुत्र्याला दगड मारल्याचा जाब विचारताच भाजीपाला विक्रेत्या दोन मुलांनी १२ वर्षीय मुलावर चाकू हल्ला केल्याची घटना औरंगाबादेत घडली.\nऔरंगाबाद : बारा वर्षांच्या मुलाने कुत्र्याला दगड मारल्याचा जाब विचारताच भाजीपाला विक्रेत्या दोन मुलांनी १२ वर्षीय मुलावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणातील हल्ला करणारे दोन्ही संशयित विधिसंघर्ष बालक असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\nऔरंगबाद जिल्ह्यात लॉकडाऊन नाहीच, मात्र बुधवारपासून रात्री नऊनंतर बाजारपेठा..\nयाबाबत उस्मानपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जबिंदा इस्टेट परिसरात १३ वर्ष आणि १४ वर्षांचा असे दोन मुलं भाजीपाल्याची हातगाडी घेऊन फिरत होती. दरम्यान त्यांना एक कुत्रा भुंकला असता त्या मुलांनी कुत्र्याला दगड मारले. यावेळी एका १२ वर्षीय मुलाने दगड मारल्याचा जाब विचारला असता भाजीपाला विक्रेत्या मुलांनी भाजीपाला कापण्याचा गाड्यावरील चाकू घेत १२ वर्षीय मुलाच्या पोटात खुपसला आणि तिथून पळून गेले.\nपरिसरातील नागरिकांनी तात्काळ जखमी मुलाला दवाखान्यात भरती केले आहे. घटनेची माहिती मिळताच उस्मानपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच घटनास्थळावरून भाजीपाला विक्रीची हातगाडी जप्त केली. तसेच चाकू हल्ला करणाऱ्या दोन्ही संशयित विधिसंघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप तारे यांनी दिली.\nचालकाने लेकीच्या लग्नासाठी जमा केलेली १ लाखांची पुंजी ओळखीच्याच भामट्याने...\nजखमी मुलाची प्रकृती गंभीर\nया घटनेतील जखमी झालेल्या मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत. सहायक पोलिस निरीक्षक उपेंद्र यांनी जखमी मुलाच्या नातेवाईकांचे जबाब नोंदविले आहे.\nसंपादन - गणेश पिटेकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहिंगोलीत दसऱ्यानिमित्त बासा पूजनाचा कार्यक्रम\nहिंगोली : येथील ऐतिहासिक दसरा महोत्सव या वर्षी साधेपणाने साजरा होणार आहे . त्यानिमित्ताने सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने गुरुवारी ता.एक...\nआंतरराष्ट्रीय कॉफी दिन : कॉफी आणि बरंच काही\nपुणे : सुरवातीच्या काळामध्ये चहाला पर्याय म्हणून कॉफीची ओळख असायची. आता ही ओळख बदलली असून अभ्यासासाठी जागलेल्या रात्रीचा, ऑफिसमधल्या ओव्हर टाईमचा,...\n अमेरिकेत येवल्याच्या 'शेतकरीपुत्रा'चा वाजणार डंका; कामगिरीचं होतंय कौतुक\nनाशिक : (मुखेड) नेऊरगाव (ता.येवला) येथील शेतकरीपुत्र डॉ. आप्पासाहेब कदम यांना अमेरिकेच्या मेडिसिन फॉर ऑल इन्स्टिट्यूट (एम ४ ऑल), व्हीसीयू, रिचमंड...\n\"हॉटेल, बार, एसटी, रेल्वेही होणार सुरू; आता विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरही व्हावे दर्शनासाठी खुले'\nपंढरपूर (सोलापूर) : राज्यातील हॉटेल आणि बार 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. एसटी वाहतूक पूर्ववत सुरू झाली असून,...\nवाढीव २० टक्के अनुदानासाठी शासनाची पुन्हा ‘शाळा’\nकापडणे : विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित २० टक्के अनुदानप्राप्त प्राथमिक व माध्यमिक शाळांचा वाढीव २० टक्के अनुदानाच्या टप्प्यासाठी शासनाने...\nज्येष्ठ नागरिक दिन : ज्येष्ठांच्या कल्याणासाठी शासनाच्या महत्वपूर्ण योजना\nसातारा : एक ऑक्टोबर हा दिवस 'जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन' म्हणून साजरा केला जातो. ज्येष्ठांचेदेखील तीन प्रकार असतात. साधारण ५८ ते ६५ वयोगट, ६५ ते ७५...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/power-supply-through-parewadi-power-company-always-interrupted", "date_download": "2020-10-01T08:19:05Z", "digest": "sha1:AJNIQFFM7NGL6DXHLSDIWV2UN6DGDGVU", "length": 17366, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "\"येथे' होतोय पावसाचा एक थेंब पडला की वीजपुरवठा खंडित ! ग्राहकांमध्ये संताप | eSakal", "raw_content": "\n\"येथे' होतोय पावसाचा एक थेंब पडला की वीजपुरवठा खंडित \nकेत्तूरसह पारेवाडी, पोमलवाडी, दिवेगव्हाण, हिंगणी व राजुरीसह 11 ते 12 गावठाणांना पारेवाडी वितरण कंपनी कार्यालयामार्फत वीजपुरवठा केला जातो. या सर्वच गावांना खंडित वीजपुरवठ्याचा फटका बसत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वीज वितरण कंपनीला पावसाचे वावडे आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. कारण, पावसाचा पहिला थेंब पडला की वीजपुरवठा खंडित होतो.\nकेत्तूर (सोलापूर) : उजनी लाभ क्षेत्रातील महत्त्वाचे समजले जाणारे पारेवाडी (ता. करमाळा) वीज वितरण कंपनी कार्यालयामार्फत वितरित केल्या जाणाऱ्या केत्तूरसह पारेवाडी, पोमलवाडी, दिवेगव्हाण, हिंगणी व राजुरीसह 11 ते 12 गावठाणांना वीजपुरवठा गेल्या काही दिवसापांसून दिवस-रात्र खंडित होत आहे. यामुळे नागरिक तसेच व्यापारी व शेतकरी त्रस्त झाले आहेत. वीज वितरण कंपनी ग्राहकांना \"तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार' देत असल्याचा प्रकार घडत आहे.\nहेही वाचा : कोरोना कधी जाशील रे, आम्हाला शाळेत जायचंय चिमुकल्यांनी लिहिल कोरोनाला पत्र\nकेत्तूरसह पारेवाडी, पोमलवाडी, दिवेगव्हाण, हिंगणी व राजुरीसह 11 ते 12 गावठाणांना पारेवाडी वितरण कंपनी कार्यालयामार्फत वीजपुरवठा केला जातो. या कार्यालयामार्फत 10 ते 12 गावे जोडली गेली आहेत. या सर्वच गावांना खंडित वीजपुरवठ्याचा फटका बसत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वीज वितरण कंपनीला पावसाचे वावडे आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. कारण, पावसाचा पहिला थेंब पडला की वीजपुरवठा खंडित होतो. त्यातच सर्वच लाइन व तारा जीर्ण झाल्या आहेत. त्या बदलणे गरजेचे आहे.\nगेल्या दोन वर्षांपासून हे डिव्हिजन व सर्कल शेवटी असल्याने दुर्लक्षित झाले आहे.\nपारेवाडी वीज वितरण कार्यालयामध्ये सहाय्यक अभियंता व कायमस्वरूपी कर्मचारीच नाहीत. सर्व कार्यालय झिरो कर्मचारी वर्गामार्फत चालवले जात आहे, त्यामुळे कोणतेही काम पूर्ण होत नाही. किरकोळ कामांनाही विलंब होत आहे. या कार्यालयासह जिंती, मांजरगाव येथील कार्यालयांतही यंत्र चालकांच्या बदल्या झाल्याने ही कार्यालये रामभरोसे चालू आहेत. कार्यालयातील झिरो कर्मचारी मात्र साहेबी थाटात वागत आहेत. महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या कार्यालयासाठी कायमस्वरूपी सहाय्यक अभियंता, यंत्रचालक तसेच गावठाणासाठी वायरमनची त्वरित नेमणूक करून परिसराला विनाखंड वीजपुरवठा केला जावा, अशी मागणी व्यापारी, नागरिक व शेतकऱ्यांकडून होत आहे. याकडे तालुक्‍याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी लक्ष घालून यात सुधारणा करावी अशी मागणी होत आहे.\nयाबाबत केत्तूर येथील शेतकरी बापूसाहेब पाटील म्हणाले, शेतीसाठी मिळणाऱ्या आठ तासांचा वीजपुरवठाही वारंवार खंडित होत असल्याने पिकांना पाणी देताना अडचणी येत आहेत.\nकेत्तूरचे व्यापारी सुहास निसळ म्हणाले, गावठाणातील होणारा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक तसेच व्यापारी त्रस्त झाले आहेत. कमीत कमी रात्री तरी वीजपुरवठा विनाखंड द्यावा.\nगृहिणी शुभांगी विघ्ने म्हणाल्या, सध्या उष्णता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नागरिक उकाड्याने त्रस्त होत असताना वारंवार वीज खंडित होत असल्याने घरातील पंखे, कुलर बंद पडत आहेत.\nसंपादन : श्रीनिवास दुध्याल\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऑक्टोबर महिन्यात बँकाना 15 दिवस सुट्टी\nनवी दिल्ली: यावेळेसचा ऑक्टोबर महिना मोठा सणासुदींचा आहे. यामुळे या महिन्यात बॅंकासोबत अनेक शासकीय कार्यालयांना सुट्टी असणार आहे. महत्वाचे म्हणजे...\n\"हॉटेल, बार, एसटी, रेल्वेही होणार सुरू; आता विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरही व्हावे दर्शनासाठी खुले'\nपंढरपूर (सोलापूर) : राज्यातील हॉटेल आणि बार 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. एसटी वाहतूक पूर्ववत सुरू झाली असून,...\nचेंबूर रेल्वे स्थानक जवळच्या जनता मार्केटमध्ये अग्नितांडव, 9 दुकानं जळून खाक\nमुंबईः चेंबूर रेल्वे स्थानक जवळील जनता मार्केट मधील एका झेरॉक्स दुकानाला आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत चार दुकाने भस्म झाली आहेत....\nज्येष्ठ नागरिक दिन : ज्येष्ठांच्या कल्याणासाठी शासनाच्या महत्वपूर्ण योजना\nसातारा : एक ऑक्टोबर हा दिवस 'जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन' म्हणून साजरा केला जातो. ज्येष्ठांचेदेखील तीन प्रकार असतात. साधारण ५८ ते ६५ वयोगट, ६५ ते ७५...\nदिवाळीनंतर डाळींचा तुटवडा निर्माण होण्याची भिती\nनांदेड : यंदा खरीप अर्थात पावसाळ्यातील पेरण्या जवळपास मागीलवर्षी इतक्याच आहेत. त्या तुलनेत मागणी मात्र वाढण्याची स्थिती आहे. यामुळे दिवाळीनंतर...\nशेतकऱ्यांना मोठा दिलासा : यंदा २,२७१ कोटी खरीप पी�� कर्ज वाटपाचा टप्पा पार\nनाशिक : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात तब्बल दोन हजार २७१ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले असून, गत वर्षीच्या तुलनेत ६५८ कोटी रुपये अधिक पीककर्ज...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2020-10-01T07:49:21Z", "digest": "sha1:K2R3Q47HVSMXMKHOPJ2XTOKJTUT5KQ55", "length": 5258, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चोलुतेका प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख होन्डुरासचा प्रांत चोलुतेका याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, चोलुतेका (निःसंदिग्धीकरण).\nचोलुतेका प्रांत होन्डुरासच्या अठरा प्रांतांपैकी एक आहे. देशाच्या दक्षिण टोकाशी असलेल्या या प्रांताच्या पश्चिमेस फोन्सेकाचा आखात हा प्रशांत महासागराचा भाग तर पूर्व आणि दक्षिणेस निकाराग्वा देश आहे. या प्रांताची राजधानी चोलुतेका नावाच्याच शहरात आहे.\nइस्लास दे ला बाहिया\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ जानेवारी २०१७ रोजी ००:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2019/07/14/", "date_download": "2020-10-01T08:22:53Z", "digest": "sha1:7P42KMLGMMHRCSHHU7DDKBXZ3WGX4IBG", "length": 21869, "nlines": 356, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "14 | जुलै | 2019 | वसुधालय", "raw_content": "\nकोल्हापूर पुणे कोल्हापूर लग्न सोहळा चा प्रवास \nमाझे चुलत भाऊ केदार देशपांडे सौ माया देशपांडे यांच्या\nमुलाच देवाशीष सौ पूजा च लग्न पुणे येथे झाले .\nमी कोल्हापूर येथून पुणे येथे जाऊन आले.\nतारिख१० जुलै २०१९ ला लग्न झाल .\nमी तारिख ९ जुलै ला पुणे येथे घरी गेले .\nतारिख ९ जुलै ला रिक्षा चा संप आहे.\nसमजल मी जाण रद्द केल .पण\nतारिख ९ जुलै २०१९ ला सकाळी भाऊ चा फोन आला\nसंप संपला .तू आत्ता निघाली तर ५ वाजे पर्यंत घरी येशील .\nपुणे येथे गर्दी आहे वाहन चालविण्यास दोन दोन /२ तास लागतिल.\nतर रिक्षा करून घरी ये .\nमी कोल्हापूर घरातून ११ वाजता निघाले.रिक्षा केली.\nरिक्षा वाले यांना विचारले कि का संप करणार होते.\nभाड वाढवून हवे का नाही आत्ता च भाड वाढले आहे\nगिऱ्हाईक येणार नाहित.तर जुन्या रिक्षा काढा नविन रिक्षा घ्या .\nसरकार सांगत.नविन रिक्षा दोन लाख रुपये ला आहेत परवडत नाही .\nसाठी मिटिंग चालू आहे. संप मागे घेतला आहे.\nमला पुणे ची बस मिळाली १२ वाजता सकाळी .\nआधार कार्ड दाखवून तिकीट घेतले\nमध्ये एक तास बस थांबली.\nपुणे येथे ५ वाजता स्वारगेट येथे पोहचले .\nदोन तिन रिक्षा नाही म्हणाल्या.\nदीडशे रुपये भाड ठरवून रिक्षात बसले .\nघर जवळ आले भाऊ ला फोन केला\nकस घरी येऊ .रिक्षा वाले निं निट घरी पोहचविले .\nएकटी ७६ वय ची मी सामान घेऊन घरी आली\nबर वाटल खर वाटल .\nतारिख१० जुलै २०१९ ला भाऊ च्या गाडी तून\nकार्यालय येथे गेलो .बहिण सौ भावजय बरोबर .\nभाऊ म्हणाले वय ने एवढी मोठ्ठी एकटी सामान घेऊन\nघरी छान पोहचली आणि स्वारगेट येथे पाउस च्या सर मध्ये\n. माझ्या धाकटी बहिण ला सांगत राहिले.\nकार्यालय लग्न सोहळा येथे जळगाव चे किशोर कुलकर्णी चे\nओळखीचे भेटले. तेथे किशोर कुलकर्णी चिं आठवण काढली.\nमला किशोर कुलकर्णी माहित आहे असे मला म्हणाले .\nमला खूप छान वाटल. येथे पण किशोर कुलकर्णी\nओळखतात आणि मला पण याच च जास्त बर \nलग्न सोहळा येथे मला विचारले तुम्हाला कोठे तरी पाहिलं .\nतुम्ही ब्लॉग करता का मी हो \nमराठी संगणक मध्ये ब्लॉग करते .\nतुम्ही मला लोकमत टी. व्ही. बातम्या मध्ये पाहिलं असणार \nमाझी मुलाखत झाली आहे . बघा किती मराठी भाषा चा आणि\nवसुधा चिवटे यांचा प्रचार पोहचला \nएक जण भेटले ते पण म्हणाले तुम्हाला मी टी.व्ही. त पाहिलं.\nछान वसुधालय मराठी संगणक लिखाण वाचल जात .\nयाच च जास्त मला खरं आणि बरं वाटत आहे.\nलग्न सोहळा झाला.पुणे कोल्हापूर येथे येण्यास निघाले .\nमाझी मोठ्ठी बहिण रिक्षाने सौअनुराधा गरुड कडे गेलो .\nएकादशी चा फराळ केला.\nत्यांच्या आई वडील यांनी आमच लग्न जुळविल.\nत्याची आठवण जाण ��ाठी त्यांच्या कडे गेले.\nपुणे येथे खूप घर चे पाहुणे आहेत.पूर्वी येण जाण असे.\nपण हल्ली १० वर्षात कमी झाले.साठी सरळ घरी आले.\nस्वारगेट येथे कोल्हापूर बस घेतली.\nखालीच खिडकीत आधार कार्ड दाखविल. तिकीट घेतलं.\nकोल्हापूर येतांना पण बस एक तास नाष्टा साठी बस थांबली.\nचार ४ वाजता कोल्हापूर एस्टी बस ठिकाण येथे बस थांबली .\nरिक्षा करून घरी आले .\nआमचा मुलगा प्रणव माझी वाट पाहत च होता.\nत्यांनी मला पाणी चहा दिला .सर्व आवरून\nअसा लग्न सोहळा चा प्रवास\nकोठे हि त्रास न होता उच्छाह ने\nमहोच्छव केला लग्न सोहळा चा\nलग्न सोहळा छान गाजवून आले.\nजास्त चांगल बरं आणि खरं वाटत आहे.\nमराठी संगणक मध्ये मराठी वसुधालय ब्लॉग आणि\nलोकमत टी. व्ही. बातमी छान गाजली \nभेटी करण कोणा कडे घरी जाणं मन चं असतं \nत्यासाठी शब्द पाळण पण मन असतं \nशब्द पाळण अवघड असलं तरी \nते करण ते जास्त चांगल असतं \nचुकल असं आजिबात वाटत नसतं \nतसं घडल कि काही वाटत नसतं \nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« जून ऑगस्ट »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/3/2/vidnyan-navsankalpana-spardha-nikal.aspx", "date_download": "2020-10-01T07:15:01Z", "digest": "sha1:MOCTDTLUDNWP6HHZELRK23RUFXY2TXDB", "length": 3603, "nlines": 68, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "विज्ञान नवसंकल्पना स्पर्धा निकाल", "raw_content": "\nविज्ञान नवसंकल्पना स्पर्धा निकाल\nराष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त 'शिक्षणविवेक' आणि 'कुतूहल' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'विज्ञान नवसंकल्पना स्पर्धेचा' निकाल देत आहोत.\nगट १- इ.५वी ते इ. ७वी\nक्रमांक नाव शाळेचे नाव इयत्ता\nप्रथम लौकिक भिंताडे न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, पुणे ५ वी\nद्वितीय आकांक्षा पतंगे, नेहा हारगी\nशिशुविहार प्राथमिक विद्यालय कर्वेनगर, पुणे ७ वी\nसाईराज खटपे, अथर्व गडकरी\nएस्.पी.एम्. पब्लिक स्कूल, पुणे ५ वी\nगट २ - इ.८वी, ९वी.\nक्रमांक नाव शाळेचे नाव इयत्ता\nप्रथम सिद्धार्थ काकडे, मंदार कोकरे न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, पुणे ८ वी\nम.ए.सो.मुलांचे भावे हायस्कूल, पुणे ८ वी\nराणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा\nतृतीय राधिका चांदगुडे राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा\nशिक्षक प्रतिनिधी व विज्ञान शिक्षकांचे आभार.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tellychakkar.com/tv-news/big-boss2-marathi-competitor-sharmishtha-raut", "date_download": "2020-10-01T07:44:13Z", "digest": "sha1:FMHQRGFAHC2R4LVPIQNZ7CRVIKOHT3SQ", "length": 6063, "nlines": 59, "source_domain": "marathi.tellychakkar.com", "title": "शर्मीष्ठाचेने दिले 'बिग बॉस२ मधील स्पर्धकांना काही विशेष सल्ले. | Tellychakkar", "raw_content": "\nशर्मीष्ठाचेने दिले 'बिग बॉस२ मधील स्पर्धकांना काही विशेष सल्ले.\nबिग बॉस मराठीचा दुसरा सीझन येत्या २६ मे रोजी सुरू होत आहे. या घरात कोण स्पर्धक असणार याची उत्सुकता प्रत्येकाला असताना शर्मिष्ठा राऊत ने 'बिग बॉस' जिंकायचं असेल तर स्पर्धकांनी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायला हवं या प्रश्नाचं उत्तर शर्मीष्ठाने टेल्लीचक्कर मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना दिलंय. ती म्हणाले की, \"बिग बॉस'च्या घरात राहण्यासाठी स्पर्धक कितीही तैयारी करून गेला असेल, तरीही ते सगळे प्रयत्न फेल ठरतात. 'बिग बॉसच घर असा आहे कि जणू ते तुम्हाला सगळं काही विसरायला लावत\" त्याच सह तिने सगळ्या स्पर्धकांना हा मेसेजही दिला कि \"तुम्ही तिथे खोटं बो��ू किंवा नाटक करूच नाही शकत. जसे रिअल आहेत तसेच राहा. अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणासारखं तरी वागाल, त्यांचं अनुकरण कराल आणि जिंकाल असं वाटत असेल तर तसं होत नाही.\nतसेच या घरात नेमके कोण कोण कलाकार असतील हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहेत. परंतु, अभिनेता मिलिंद शिंदे, अभिनेत्री रसिका सुनील,अभिनेत्री नेहा पेंडसे, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, अभिनेत्री मनवा नाईक, अभिनेत्री केतकी चितळे, अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेता भूषण प्रधान, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर, नाट्यकर्मी दिगंबर नाईक, टिकटॉक गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अमृता देशमुख अशा काही नावांची जोरदार चर्चा रंगली आहे.\nअनिश गोरेगावकर ठरला ‘एक टप्पा आऊट’चा महाविजेता\nबिग बॉसच्‍या आधीच्‍या पर्वाची विजेती मेघा धाडेने दिला तिच्‍या बिस बॉस प्रवासाला उजाळा\nकिशोरी शहाणे बालपणीच्‍या आठवणींनी झाली भावूक\n‘जीव झाला येडापिसा’ मालिकेचे नवे भाग सोमवारपासून सिध्दी आणि शिवाचे आयुष्य कुठले वळण घेणार \nस्टार प्रवाहवरील श्री गुरुदेव दत्त या मालिकेत दत्तांची भूमिका साकारणाऱ्या मंदार जाधवशी खास गप्पा\nबाळूमामा भक्ताला मिळवून देणार खरीओळख \nजीव झाला येडा पीसा\"\nतुला पाहते रे - वय विसरायला लावणारी अनोखी प्रेम कहाणी.\nझी मराठी वरील ५ सर्वात लोकप्रिय मालिका\n© कॉपीराइट 2020, सभी अधिकार सुरक्षित.\nHome टीवी न्यूज़ फिल्मी चक्कर लाइफस्टाइल ट्रेंडिंग English", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/all/editor?page=4", "date_download": "2020-10-01T08:49:30Z", "digest": "sha1:36NJ3T57OZKB4OYCTDJOBZTHPNAIBIPW", "length": 5291, "nlines": 120, "source_domain": "www.krushival.in", "title": "संपादकीय: मराठी लेख, Editorial News in Marathi | Marathi Articles | Krushival Editorial Articles", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nजूनपासून सुरु झालेली अनलॉकची प्रक्रिया आता वेग घेऊ लागली असून,..\nसमाजातील अज्ञान दूर व्हावे यासाठी आयुष्यभर झटणार्‍या डॉ. नरेंद्र दाभोलकर...\nत्यांचे गाणे चिरंतन राहील\nभारतीय शास्त्रीय संगीत खर्‍या अर्थाने जगभर पोहचविणारे मेवाती घराण्याचे संगीत...\nस्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरुंनी तब्बल..\nएखाद्या सपेंन्स चित्रपटाचे कथानक शोभावे असे सध्या कथानक विविध चॅनल्समधून.....\nआज गोपाळकाला कुठेही साजरा होणार नाही.\nमुंबईत गुरुवारी झालेल्या तुफान वृष्टीमुळे या शहराचे वर्णन तुंब���फ असेच करावे.....\nनवे शैक्षणिक धोरण आखताना अनेक बाबींची त्रुटी आहे व त्यातील एक म्हणजे.......\nजेएनपीटी बंदराचे खाजगीकरण हा प्रकल्पग्रस्ताचा अवमान -रवि घरत\nआजपासून डेबिट-क्रेडिट कार्डच्या नियमात बदल,\nजपानमध्ये मुले तणावात, बाहेर जाण्यासही घाबरताहेत\nगुन्हेगारांना स्टंट नाही, थेट हिसका दाखवणार\nदरोडेखोर आंतरराज्य टोळीच्या 15 दिवसांत आवळल्या मुसक्या\nभाडे न भरल्याने सरकारी कार्यालयाला टाळे\nतंत्रशास्त्र विद्यापीठातील कर्मचारी संघाचे विविध...\nसुधागड तालुक्यात नवे 6 कोरोनाबाधित\nशांतिवन संस्थेसाठी सर्जिकल साहित्य वाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/tablets/qzey-kick-stand-hard-dual-rugged-armor-hybrid-bumper-back-case-cover-for-samsung-galaxy-j22016not-for-j2-black-price-pr31RF.html", "date_download": "2020-10-01T08:47:41Z", "digest": "sha1:XT6PKU4OSMTTBD5S6FKIJ5MCAQ4DU5HW", "length": 12249, "nlines": 199, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "Qzey किक स्टॅन्ड हार्ड ड्युअल रुग्गेड आरमोरी हायब्रीड बंपर बॅक कोइ कव्हर फॉर सॅमसंग गॅलॅक्सय ज२ 2016 न फॉर ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nQzey किक स्टॅन्ड हार्ड ड्युअल रुग्गेड आरमोरी हायब्रीड बंपर बॅक कोइ कव्हर फॉर सॅमसंग गॅलॅक्सय ज२ 2016 न फॉर ब्लॅक\nQzey किक स्टॅन्ड हार्ड ड्युअल रुग्गेड आरमोरी हायब्रीड बंपर बॅक कोइ कव्हर फॉर सॅमसंग गॅलॅक्सय ज२ 2016 न फॉर ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQzey किक स्टॅन्ड हार्ड ड्युअल रुग्गेड आरमोरी हायब्रीड बंपर बॅक कोइ कव्हर फॉर सॅमसंग गॅलॅक्सय ज२ 2016 न फॉर ब्लॅक\nवरील टेबल मध्ये Qzey किक स्टॅन्ड हार्ड ड्युअल रुग्गेड आरमोरी हायब्रीड बंपर बॅक कोइ कव्हर फॉर सॅमसंग गॅलॅक्सय ज२ 2016 न फॉर ब्लॅक किंमत ## आहे.\nQzey किक स्टॅन्ड हार्ड ड्युअल रुग्गेड आरमोरी हायब्रीड बंपर बॅक कोइ कव्हर फॉर सॅमसंग गॅलॅक्सय ज२ 2016 न फॉर ब्लॅक नवीनतम किंमत Sep 28, 2020वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nQzey किक स्टॅन्ड हार्ड ड्युअल रुग्गेड आरमोरी हायब्रीड बंपर बॅक कोइ कव्हर फॉर सॅमसंग गॅलॅक्सय ज२ 2016 न फॉर ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया Qzey किक स्टॅन्ड हार्ड ड्युअल रुग्गेड आरमोरी हायब्रीड बंपर बॅक कोइ कव्हर फॉर सॅमसंग गॅलॅक्सय ज२ 2016 न फॉर ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nQzey किक स्टॅन्ड हार्ड ड्युअल रुग्गेड आरमोरी हायब्रीड बंपर बॅक कोइ कव्हर फॉर सॅमसंग गॅलॅक्सय ज२ 2016 न फॉर ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nQzey किक स्टॅन्ड हार्ड ड्युअल रुग्गेड आरमोरी हायब्रीड बंपर बॅक कोइ कव्हर फॉर सॅमसंग गॅलॅक्सय ज२ 2016 न फॉर ब्लॅक वैशिष्ट्य\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nView All सॅमसंग टॅब्लेट्स\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nQzey किक स्टॅन्ड हार्ड ड्युअल रुग्गेड आरमोरी हायब्रीड बंपर बॅक कोइ कव्हर फॉर सॅमसंग गॅलॅक्सय ज२ 2016 न फॉर ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/naxalite-connection-in-that-letter-digvijay-singhs-mobile-number-8001.html", "date_download": "2020-10-01T07:46:24Z", "digest": "sha1:7TLLYHJP7NLIPYBSAMGO3RUM34KFM5FW", "length": 16579, "nlines": 196, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "TV9 Marathi : नक्षली कनेक्शन : 'त्या' पत्रात दिग्विजय सिंह यांचा मोबाईल नंबर", "raw_content": "\nAmit Deshmukh | नाट्यप्रयोग पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली, अमित देशमुख रंगकर्मींना भेटणार\nचंद्रपूर, गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी सुमारे अडीच लाख निवेदने; मंत्रालयात हालचालींना वेग\nNarayan Rane | खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण\nनक्षली कनेक्शन : ‘त्या’ पत्रात दिग्विजय सिंह यांचा मोबाईल नंबर\nनक्षली कनेक्शन : 'त्या' पत्रात दिग्विजय सिंह यांचा मोबाईल नंबर\nयोगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांची नक्षलवादी संबंधासंदर्भात पुणे पोलिस चौकशी करण्याची शक्यता आहे. कॉम्रेड प्रकाश यांच्या कथित पत्रात दिग्विजय सिंह यांचा संपर्क क्रमांक आढळल्याची माहिती पुणे पोलिसांनी मिळली आहे आणि त्याआधारे दिग्विजय सिंह यांची चौकशी करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. …\nयोगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांची नक्षलवादी संबंधासंदर्भात पुणे पोलिस चौकशी करण्याची शक्यता आहे. कॉम्रेड प्रकाश यांच्या कथित पत्रात दिग्विजय सिंह यांचा संपर्क क्रमांक आढळल्याची माहिती पुणे पोलिसांनी मिळली आहे आणि त्याआधारे दिग्विजय सिंह यांची चौकशी करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nमध्य प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचं वातावरण आहे. अशा काळात दिग्विजय सिंह यांची नक्षलवादी कनेक्शनप्रकरणी चौकशी झाल्यास, काँग्रेसची प्रतिमा मलीन होण्यास ही गोष्ट कारणीभूत ठरु शकते. त्यामुळे दिग्विजय सिंह यांच्यासह काँग्रेसच्याही अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nयाआधी 4 सप्टेंबर 2018 रोजी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन कॉम्रेड प्रकाश यांच्या कथित पत्राचा दाखला देत, दिग्विजय सिंह यांचा त्या पत्रात मोबाईल नंबर असल्याचा आरोप केला होता. त्यावेळी संबित पात्रा यांनी दिग्विजय सिंह यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते.\nत्यानंतर दिग्विजय सिंह यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन संबित पात्रा यांना उत्तर दिले होते. तेव्हा दिग्विजय सिंह म्हणाले होते की, “जर असे असेल, तर सरकारने मला अटक करावी. आधी देशद्रोही आणि आता नक्षलवादी असल्याचा आरोप माझ्यावर केला जातो आहे.”, असे थेट आव्हानच दिग्विजय सिंह यांनी केले होते. त्यानंतर पुढे संबित पात्रा किंवा कुठल्याच भाजपच्या नेत्याने हे आव्हान स्वीकारले नाही. त्यामुळे हे केवळ दिग्विजय सिंह यांच्या बदनामीसाठी केले होते का, असाही सवाल उपस्थित केला होता.\nदिग्विजय सिंह कोण आहेत\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि गांधी घराण्याचे निकटवर्तीय अशी दिग्विजय सिंह यांची ओळख आहे. 1993 ते 1998 आणि 1998 ते 2003 असे दोन कार्यकाळ दिग्विजय सिंह हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते.\nबेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, भाजप नेते अतुल भातखळकरांच्या सचिन…\nमहाराष्ट्रात 52 टक्के ओबीसी समाज, मात्र आजही अत्यंत गरीब असून…\n'राष्ट्रवादीच्या आमदारांचे निधींबाबत लाड, आम्ही मात्र ताटकळत', शि��सेना आमदारांचा मुख्यमंत्र्यांकडे…\nमार्केट कमिटीचा सेझ बुडेल याची चिंता काँग्रेसला पडलीय काय\nसंजू सॅमसन पुढचा धोनी, शशी थरुर यांच्याकडून कौतुक, गौतम गंभीर…\nशिवसेना येत नसल्यास राष्ट्रवादीने भाजपसोबत सरकार स्थापन करावं, आठवलेंचं आमंत्रण\nकृषी विधेयक महाराष्ट्रात लागू होणार नाही, याची काळजी घेऊ :…\nDrug Party Video | करण जोहरच्या पार्टीचा 'तो' व्हिडीओ खरा,…\nतुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही\nमुंबईकरांनो, अनधिकृत पार्किंग केल्यास 10 हजार रुपयांचा दंड\nनिलंबित IPS अधिकारी संजीव भट्ट यांना जन्मठेप\nअशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष\nपुण्यात 'तेलगी 2.0', तब्बल 86 लाखांच्या बनवाट स्टॅम्पचा घबाड\nमुंबई इंडियन्सच्या खेळाडूवर दोन वर्षांची बंदी\nमुख्यमंत्रिपदावरुन भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांचा शिवसेनेला जहरी टोला\nआता 'एका युतीची दुसरी गोष्ट' सुरु : उद्धव ठाकरे\nAmit Deshmukh | नाट्यप्रयोग पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली, अमित देशमुख रंगकर्मींना भेटणार\nचंद्रपूर, गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी सुमारे अडीच लाख निवेदने; मंत्रालयात हालचालींना वेग\nNarayan Rane | खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण\n देशात महिला अत्याचारात मोठी वाढ, दिवसाला सरासरी 87 बलात्काराच्या घटना, बलात्काराच्या गुन्ह्यांत राजस्थान अव्वल\nमी मेल्यावर तरी राज्य-केंद्र सरकारला मराठ्यांच्या मुलांची कीव येईल, बीडच्या विवेकची सुसाईड नोट\nAmit Deshmukh | नाट्यप्रयोग पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली, अमित देशमुख रंगकर्मींना भेटणार\nचंद्रपूर, गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी सुमारे अडीच लाख निवेदने; मंत्रालयात हालचालींना वेग\nNarayan Rane | खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण\n देशात महिला अत्याचारात मोठी वाढ, दिवसाला सरासरी 87 बलात्काराच्या घटना, बलात्काराच्या गुन्ह्यांत राजस्थान अव्वल\nपुण्यातील शिवशक्ती ऑक्सीलेट कंपनीत भीषण आग, परिसरात खळबळ\nपुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पह���टे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/shravan-marathi/relation-between-mahalaxmi-and-bilwapatra-120071400021_1.html", "date_download": "2020-10-01T08:11:21Z", "digest": "sha1:6B4RQ2P5POUMTRSUS6N4KLQI6MIGP3LX", "length": 23813, "nlines": 184, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बिल्ववृक्ष आणि महालक्ष्मीची दुर्मिळ कहाणी सांगितली भोलेनाथाने देवी पार्वतीस ... | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 1 ऑक्टोबर 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबिल्ववृक्ष आणि महालक्ष्मीची दुर्मिळ कहाणी सांगितली भोलेनाथाने देवी पार्वतीस ...\nमहालक्ष्मीने का घेतले बेलवृक्षाचे रूप, शिवाने बिल्ववृक्षाला शिवस्वरूप का मानले आहेत\nएकदा नारदाने भोलेनाथांची स्तुती करत विचारले -\nहे देवा आपणास प्रसन्न करण्यासाठी सर्वात उत्तम आणि सोपे साधन काय आहे, हे त्रिलोकीनाथ आपण तर निर्विकार आणि निष्काम आहात, आपण तर सहजच प्रसन्न होता. पण तरीही मला जाणून घ्यावयाचे आहेत की आपणास काय आवडतं \nशंकर म्हणाले - नारदजी तसं तर मला भक्तांच्या भावना आवडतात. पण आपण विचारलेच आहे तर मी आपणास सांगतो.\nमला पाण्यासह बेलाचे पान फार आवडतात. जे मला अखंड बिल्वपत्र किंवा बेलाचे पान भक्तिभावाने अर्पण करतो त्यांना मी माझ्या लोकात जागा देण्याचा मान देतो.\nनारद शंकराला आणि देवी पार्वतीस नमस्कार करून आपल्या लोकात परत गेले. त्यांचा तिथून गेल्यावर पार्वतीने महादेवाला विचारले - देवा माझीदेखील हे जाणून घ्यावयाची इच्छा प्रबळ होत आहे की आपल्याला बेलाचे पानच का बरं एवढे आवडते कृपया आपण माझी ही उत्सुकता शांत करावी.\nशिव म्हणाले - हे शिवे बेलाचे पान माझ्या जटांसारखे आहेत. त्याचे त्रिपत्र म्हणजे याची तीन पाने ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद आहेत. यांचा डहाळ्या साऱ्या शास्त्रांचे स्वरूप आहेत. बिल्ववृक्षाला आपण या साऱ्या पृथ्वीचे कल्पवृक्ष म्हणून समजावं जे की ब्रह्म-विष्णू-शिवाचे स्वरूप आहेत.\n खुद्द महालक्ष्मीने शैल या डोंगरावर बेलाच्या झाडाच्या रूपात जन्म घेतले होते, या कारणास्तव देखील मला हे बेलाचे झाड मला अत्यंत आवडते. खुद्द महालक्ष्मीने बेलाचे रूप घेतले, हे ऐकून पार्वती कुतूहलात पडल्या.\nपार्वती आपल्या कुतूहलातून उद्भवलेल्या जिज्ञासाला रोखू शकली नाही. त्याने विचारले - देवी लक्ष्मीने अखेर का बरं बेला��्या झाडाचे रूप घेतले आपण ही कथा सविस्तरपणे सांगावी.\nभोलेनाथाने देवी पार्वतीस गोष्ट सांगावयास सुरुवात केली. हे देवी,\nसत्ययुगात ज्योतिस्वरूपात माझे अंश रामेश्वर लिंग असे होते. ब्रह्म आणि इतर देवांनी त्याची विधिवत पूजा केली होती.\nयाचा परिणाम असा झाला की माझ्या कृपेने वाणी देवी म्हणजेच वाग्देवी किंवा देवी सरस्वती ह्या सर्वांच्या आवडत्या झाल्या. आणि त्या भगवान विष्णूंना देखील प्रिय झाल्या.\nमाझ्या प्रभावामुळे भगवान केशव म्हणजेच विष्णू यांचा मनात वाग्देवी साठी प्रेम उद्भवले ते या महालक्ष्मीस आवडले नाही.\nलक्ष्मीच्या मनात श्री विष्णूसाठी दुरावा निर्माण झाला. त्या काळजीने आणि रागावून श्रीशैल डोंगरावर निघून गेल्या. तिथे त्यांनी तपश्चर्या करण्याचे ठरविले आणि त्यासाठी एक योग्य अशी जागा बघू लागल्या.\nमहालक्ष्मीने योग्य अशी जागा निवडून माझ्या लिंग विग्रहाची कठोर अशी तपश्चर्या सुरू केली. दिवसां न दिवस त्यांनी तपश्चर्या कठीण होत चालली होती.\nहे, परमेश्वरी काहीच वेळा नंतर महालक्ष्मीने माझ्या लिंग विग्रहातून थोड्या वरील दिशेने एका झाडाचे रूप घेतले. आपल्या पाना-फुलांनी सतत माझी पूजा करत होत्या.\nअश्या प्रकारे महालक्ष्मीने तब्बल एक कोटी वर्षापर्यंत घोर उपासना केली. शेवटी त्यांना माझी कृपादृष्टी प्राप्त झाली. आणि मी तिथे हजर झालो आणि देवीच्या या घोर तपश्चर्या करण्यामागील आकांक्षा विचारून वर देण्यास तयार झालो.\nमहालक्ष्मी ने मागितले की श्रीहरींच्या मनातून आपल्या प्रभावामुळे वाग्देवींसाठी जे प्रेम आहे ते संपुष्टात यावं.\nशिव म्हणाले - मी महालक्ष्मीस समजावले की श्रीहरींच्या मनात आपल्या व्यतिरिक्त अजून कोणीही नाही. वाग्देवींसाठी त्यांचा मनात प्रेम नव्हे तर श्रद्धा आहेत.\nहे ऐकल्यावर लक्ष्मी प्रसन्न झाल्या आणि पुन्हा श्री विष्णूंच्या मनात स्थित होऊन त्यांचा बरोबर राहू लागल्या.\n महालक्ष्मीच्या मनाची अस्वस्थता अश्या प्रकारे दूर झाली. या कारणास्तव हरिप्रियाने त्या झाडाच्या रूपात भक्तिभावाने माझी पूजा करावयास सुरुवात केली.\nहे पार्वती म्हणूनच बेलाचे झाड, त्यांची पाने -फुले, फळ हे सर्व मला अतिप्रिय आहे. मी एखाद्या निर्जन स्थळी बिल्ववृक्षाचे आश्रय घेऊन राहतो.\nबेलाच्या झाडाला नेहमी सर्वतीर्थमय आणि सर्वदेवमय समजावं, यात अजिबात शंका नाही. बेलाचे पान, बेलाचे फुल, बेलाचे झाड किंवा बिल्वाकाठच्या चंदनाने जो भक्त माझी पूजा करतो तो मला प्रिय आहे.\nबेलाच्या झाडाला शिवासमच समजावे. ते माझं शरीर आहे, जे बेलाच्या पानावर चंदनाने माझे नाव लिहून मला ते अर्पण करतं मी त्यांना सर्व पापांपासून मुक्त करतो आणि त्यांना आपल्या लोकात शरण देतो.\nTraditional Dish : खुसखुशीत बाटी-बाफले बनविण्याचा या 15 टिप्स जाणून घेऊ या..\nतोंडातून वास का येतो, कारण आणि त्याचे 7 निदान जाणून घ्या ...\nआपल्या घरात देखील आहे का नकारात्मक ऊर्जा तर हे 5 ऊपाय नक्की करून बघा....\nआधार कार्डाशी निगडित प्रत्येक समस्या काही सेकंदातच दूर होईल, UIDAI ने सुरू केली ही सोय ....\nधोनीने IPLमध्ये आपली चमक नाही दाखवली तर ‘टीम इंडिया’चे दरवाजे कायमचे बंद होतील\nयावर अधिक वाचा :\n\"संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो....अधिक वाचा\n\"आपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे...अधिक वाचा\n\"थंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या....अधिक वाचा\n\"आपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल....अधिक वाचा\n\"पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी...अधिक वाचा\n\"मित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक...अधिक वाचा\nआनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील....अधिक वाचा\nचाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास...अधिक वाचा\n\"आजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकतो. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. प्रवास व...अधिक वाचा\nकाही वेळ समस्या निवारणासाठी आणि आत्मविश्वासाच्या वाढीसाठी काढा. सामूहीक उपक्रम आणि प्रवास आपल्यासाठी श्रेयस्कर ठरतील. इतरांनी आपल्या...अधिक वाचा\nआजचा दिवस आर्थिक कार्यांसाठी चांगला आहे पण काही देवाण-घेवाण करू नका. अनिर्णित राहीलेली प्रकरणे नवे प्रश्न उभे...अधिक वाचा\nआज रात्री आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल. आज आपण एखाद्या अधिकार्‍यामुळे असंतुष्ट राहाल. सहकाऱ्यांशी होणारे वैचारिक मतभेद...अधिक वाचा\nसकाळ- संध्याकाळ दिवा लावण्याचे फायदे आणि नियम\nप्रकाशाची उपासना म्हणजे देवाची उपासना असते. चातुर्मासात, अधिक महिन्यातील पौर्णिमेला देऊळ ...\nगुरुवारी या झाडाची पूजा करावी\nआपल्या हिंदू धर्मात केळीच्या झाडाला अतिशय पवित्र मानले आहे. म्हणून केळीच्या झाडाची पूजा ...\nनवरात्री 2020 विशेष : आता गरब्यासाठी घरातच पार्लर सारखे ...\nनवरात्र आल्यावर सर्वांचा उत्साह द्विगुणित होतो. नवरात्र म्हटले की गरबे होणारच. गरबे ...\nअधिक मास 2020 : काय सांगता, देवी लक्ष्मीने श्रीविष्णूंना ...\nअधिक मास ज्याला मलमास, किंवा पुरुषोत्तम मास देखील म्हणतात. अशी आख्यायिका आहे की ज्या ...\nपंचकाचे पाच मुख्य नुकसान, या वेळी पंचक विशेष का आहे ते ...\nयावेळी 28 सप्टेंबर २०२० रोजी राज पंचक आहे जो धनिष्ठा नक्षत्रात लागत आहे. रविवारी रोग ...\nरिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली\nमुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन योजना सुरू ...\nमीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद ...\nशेती बिलावरून राज्यसभेत झालेल्या राड्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील ...\nसविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना ...\nमुंबईची लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. ...\nबाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त\nबारामती तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो ...\nइंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा ...\nरविवारी रात्री कोविड -19 मुळे 87 वर्षीय व्यक्तीच्या निधनानंतर येथील खासगी रुग्णालयात ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/all/editor?page=5", "date_download": "2020-10-01T08:55:12Z", "digest": "sha1:Z7V4JVPE7B7JILTSQNKWWQIYF2P5RELI", "length": 5369, "nlines": 120, "source_domain": "www.krushival.in", "title": "संपादकीय: मराठी लेख, Editorial News in Marathi | Marathi Articles | Krushival Editorial Articles", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nजूनपासून सुरु झालेली अनलॉकची प्रक्रिया आता वेग घेऊ लागली असून,..\nजग सध्या कोरोनाच्या संकटातून वाटचाल करीत असताना व त्यावर उपाय म्हणून जगातील.....\nराजकारण, सिनेसृष्टी व उद्योग क्षेत्रात सेटिंग करण्यात माहीर असलेल्या खासदार.....\nकोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर असली तरीही सरकारने आता अनलॉकची...\nकोरोनाच्या विरोधातल्या लढाईत धारावी पॅटर्नचे सर्वत्र मोठे कौतुक झाले...\nमहाराष्ट्राची हास्य जत्रा या सोनी मराठीवरील विनोदी मालिकेत ऑनलाईन शिक्षणाने.....\nनाणार आणा, बुलेट ट्रेन हाकला\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने सामनाला दिलेल्या.....\nनिसर्ग वादळ येऊन दोन महिने आता पूर्ण होतील; परंतु सर्व वादळग्रस्तांना अद्याप...\nजेएनपीटी बंदराचे खाजगीकरण हा प्रकल्पग्रस्ताचा अवमान -रवि घरत\nआजपासून डेबिट-क्रेडिट कार्डच्या नियमात बदल,\nजपानमध्ये मुले तणावात, बाहेर जाण्यासही घाबरताहेत\nगुन्हेगारांना स्टंट नाही, थेट हिसका दाखवणार\nदरोडेखोर आंतरराज्य टोळीच्या 15 दिवसांत आवळल्या मुसक्या\nभाडे न भरल्याने सरकारी कार्यालयाला टाळे\nतंत्रशास्त्र विद्यापीठातील कर्मचारी संघाचे विविध...\nसुधागड तालुक्यात नवे 6 कोरोनाबाधित\nशांतिवन संस्थेसाठी सर्जिकल साहित्य वाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/2017/06/30/kodoli-4/", "date_download": "2020-10-01T08:38:53Z", "digest": "sha1:Z6TIWWBYVBBIND3GFYBNJG3VJBDOTVBG", "length": 7137, "nlines": 89, "source_domain": "spsnews.in", "title": "वारणा नदीत कोडोलीचा तरुण गेला वाहून – SPSNEWS", "raw_content": "\nजि.प. सदस्य मा.पै. विजयराव बोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब जनतेने त्यांच्यावर व्यक्त केलेल्या शुभेच्छा…\n“…समाजाच्या हृदयामधली नवसेवेची वीज तू “: श्री. विजयराव बोरगे वाढदिवस\nसिंहाच्या पोटी जन्मलेला ” छावा ” : रणवीरसिंग गायकवाड यांना शुभेच्छा\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\nवारणा नदीत कोडोलीचा तरुण गेला वाहून\nकोडोली ता.पन्हाळा येथील शेंडे कॉलनी इथं रहणारा सनी अर���ण चौगुले वय ३३ हा तरुण दिनांक २९ जून रोजी चिकूर्डे येथे वारणा नदीमध्ये मासे पकडण्यासाठी गेला असता, सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्याचा तोल जाऊन तो वारणा नदीत पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली असून, कोडोली पोलीस त्याचा शोध घेत आहेत.\nसनी चौगुले हा कोडोली येथील शेंडे कॉलनी येथे आपल्या आई सोबत वास्तव्यास आहे. काल ४ वाजण्याच्या सुमारास सनी आणि त्याचा मित्र थॉमस विजयकुमार बोर्डे हे मासे पकडण्यासाठी चिकूर्डे येथील वारणा नदी मध्ये गेले होते. यावेळी सनी चौगुले हा दारूच्या नशेत होता. ५ वाजण्यास सुमारास मासे पकडता पकडता सनी याचा तोल जाऊन तो नदी पात्रात पडला. यावेळी पाऊस सुरू असल्याने व पाण्याचा प्रवाह तीव्र असल्याने सनी हा पाण्याच्या प्रवाहा बरोबर वाहून गेला.\nकोडोली पोलीस सनी चौगुले याचा शोध घेत असून, याबाबत अधिक तपास कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव हे करत आहेत.\n← शहीद श्रावण माने कुटुंबियांच्या घरी खासदार राजू शेट्टी यांची भेट\nआम्ही रस्त्यावरची लढाई लढत राहू – खासदार राजू शेट्टी →\nवीर जवान तुम्हे सलाम …\nसंजय पाटील यांचे हृदयविकाराने निधन : साप्ताहिक शाहूवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज वतीने भावपूर्ण श्रद्धांजली\nविठुरायांच्या भेटीसाठी जमली अवघी मांदियाळी\nजि.प. सदस्य मा.पै. विजयराव बोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब जनतेने त्यांच्यावर व्यक्त केलेल्या शुभेच्छा…\n“…समाजाच्या हृदयामधली नवसेवेची वीज तू “: श्री. विजयराव बोरगे वाढदिवस\nसिंहाच्या पोटी जन्मलेला ” छावा ” : रणवीरसिंग गायकवाड यांना शुभेच्छा\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/09/a-tragic-accident-in-the-sinai-river-read-on/", "date_download": "2020-10-01T07:22:34Z", "digest": "sha1:5NOFCK6SUZPZOUHCRYF4DTA4XYSFKSIE", "length": 10505, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "सीना नदीत काळीज हेलवणारी दुर्घटना ; वाचा.. - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या व���ढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nमोठी बातमी : जिल्ह्यातील ‘ह्या’ पोलीस अधिकार्यांच्या झाल्या बदल्या\nअहमदनगर जिल्ह्यातील ‘हे’ शहर 4 दिवस बंद\nHome/Ahmednagar News/सीना नदीत काळीज हेलवणारी दुर्घटना ; वाचा..\nसीना नदीत काळीज हेलवणारी दुर्घटना ; वाचा..\nअहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- सध्या जिल्ह्यात व शहरात पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने यंदा सीन नदीला भरपूर पाणी आहे. तसेच धरणही पूर्ण क्षमतेने पाणी आहे.\nपरंतु काल दुपारी सीनमधे पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा सीना नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कर्जत तालुक्यातील रातंजन येथे घडली. सिध्दार्थ विजय काळे (वय १६), तेजस सुनील काळे (वय १५) अशी मृतांची नावे आहेत.\nसीना नदीतून बेसुमार वाळू उपसा असल्याने याठिकाणी वीस फूटापर्यत खड्डे आहेत. अनेक दिवसांनी सीना नदी वाहती झाल्याने ही मुले पोहण्यासाठी नदीवर गेली होती.\nपाण्यात या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने ही मुले पाण्यात बुडाली. घटनेची माहिती समजताच गावातील तरूणांनी सुमारे अर्धा तास पाण्यात बुड्या घेऊन या मुलांचे मृतदेह बाहेर काढले. सदर दुर्घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.\nसीन पात्रात बऱ्याच ठिकाणी बेसुमार वाळू उपसा झालेला आहे. त्यामुळे अनेक मोठंमोठे खड्डे पात्रामध्ये पडलेले आहेत. मागील वर्षीही अशीच दुर्घटना घडली होती.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2011/02/14/", "date_download": "2020-10-01T08:55:23Z", "digest": "sha1:I2U655KBEUNZ4M4LSMCPQMFEUZSWAKKJ", "length": 13945, "nlines": 256, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "14 | फेब्रुवारी | 2011 | वसुधालय", "raw_content": "\nसमुद्र व भूरचन शास्त्र\nसमुद्र मधील शंख शिंपले. शंख शिंपले घरात आहेत ते दाखवत आहेतं.\nभूरचन शास्त्र ( geology ) मी काढलेली अभ्यास युक्त माहिती पूर्वक रांगोळी ने चित्र दाखवून दिली आहेतं. ती अभ्यास पूर्वक पाहण्यास सर्वांना नक्कीचं आवडणार याची मला पूर्ण खात्री आहे.\nइयत्ता १२ वी. भूरचन शास्त्र पुस्तका मधील आकृती आहे.\nघरगुती, वाचन संस्कृती, वैयेक्तिक\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« जानेवारी मार्च »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/teachers-also-fight-corona-shoulder-shoulder-police-55007", "date_download": "2020-10-01T06:39:32Z", "digest": "sha1:JDHZWSNAEBKYYHOREDAQ3RGGDNBFBKXT", "length": 17889, "nlines": 195, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "The teachers also fight with Corona, shoulder to shoulder with the police | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपोलिसांच्या खांद्याला खांदा लावून शिक्षकांचीही कोरोनाशी लढाई\nपोलिसांच्या खांद्याला खांदा लावून शिक्षकांचीही कोरोनाशी लढाई\nपोलिसांच्या खांद्याला खांदा लावून शिक्षकांचीही कोरोनाशी लढाई\nमंगळवार, 26 मे 2020\nजामखेड तालुक्यात कोरोना पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी विविध घटक आपल्या परिने कर्तव्य निभावत आहेत. यामध्ये तालुक्यातील शिक्षक ही माघे नाहीत.\nजामखेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या अपत्तीप्रसंगी जामखेड तालुक्यात संघर्षाची लढाई सुरू आहे. यामध्ये तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील साडेतीनशे शिक्षकांनी स्वतःला कर्तव्यासाठी वाहून घेतले आहे. पोलिसांसोबत रस्त्यावर उतरुन शिक्षक आपलं 'कर्तव्य' बजावत आहेत. त्यांच्या सेवेतील प्रामाणिकपणाचे समाजाच्या विविध स्तरातून कौतुक होतं आहे.\nज���मखेड तालुक्यात कोरोना पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी विविध घटक आपल्या परिने कर्तव्य निभावत आहेत. यामध्ये तालुक्यातील शिक्षक ही माघे नाहीत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाबरोबरच माध्यमिक व उच्यमाध्यमिक विद्यालयातील शिक्षक तालुक्यातील विविध चेकपोस्ट, नागरिकांच्या विलगीकरणासाठी ताब्यात घेतलेल्या शाळा, महाविद्यालयाच्या ठिकाणी 'कर्तव्य' निभावत आहेत. ऐरवी अतिरिक्त कामाचे ओझे झाले की आरडाओरडा करणारे, संघटनेच्या माध्यमातून आंदोलनाची भाषा करणारे शिक्षक या अपत्तीप्रसंगी स्वतःला झोकून देऊन कर्तव्य निभावताना दिसत आहेत. तालुक्यातील तब्बल साडेतीनशे शिक्षक आपलं कर्तव्य नियमित निभावत आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम केंद्रप्रमुख करीत आहेत.\nजामखेड तालुक्यात कोरोणाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विशाल नाईकडे यांनी विविध विभागाच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन कर्तव्यासाठी बोलावले आहे. ऐवढेच नाही, तर त्यांच्यावर विश्वास दाखवून काही अधिकाऱ्यांच्या खांद्यावर काही जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. अशीच जबाबदारी गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदेे यांच्या खांद्यावर सोपविली आहे. तालुक्यातील चेक पोस्ट व विलगीकरण कक्षाच्या ठिकाणी दररोज शिक्षकांना सेवार्थ तैनात ठेवण्याची जबाबदारी दिली आहे. त्यांनीही विश्वास सार्थ ठरवित 'चोख' कामगिरी बजावली आहे.\nतालुक्यातील खर्डा, आरणगाव, चौंडीसह जामखेड शहरातील साकत फाटा, बीड रोड, नगर रोड, खर्डा रोड येथे असलेल्या चेक पोष्टवर पोलीस कर्मचारी, होमगार्ड, सेवानिवृत्त सैनिक, ग्रामसेवक, तलाठी,कोतवाल यांच्या खाद्यांला खांदा लावून 'शिक्षक' कर्तव्य पार पाडता आहेत. तालुक्यातील शिक्षकांना आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा 'कर्तव्य' (डियुटी) बजावण्याचे ठरले आहे. या साठी 'अ,ब,क ' असे तीन विभाग शिक्षकांचे केले असून, प्रत्येकी दोन दिवसप्रमाणे हे तिन्ही गटातील शिक्षक आपले कर्तव्य निभावत आहेत. प्रत्येक चेकपोष्टसाठी तीन शिक्षक असून, बारा तासाप्रमाणे दोन सत्रात त्यांचे काम सुरू आहे.\nमुंबई पुण्यासह राज्याच्या विविध भागातून आलेल्या नागरिकांची नोंद, आले कोठून, चालले कुठे, या ठिकाणांच्या सर्व नोंदी घेत आहेत. दररोज दोन शिफ्टमध्��े हे शिक्षक आपले कर्तव्य बजावतात. केंद्रप्रमुखांच्या माध्यमातून त्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवले जाते. तालुक्यातील 80 विलगीकरण कक्षाच्या ठिकाणी प्रत्येकी दोन, प्रमाणे तीन शिफ्टमध्ये शिक्षकांचे काम सुरू आहे. तसेच ज्या ठिकणच्या विलगीकरण कक्षात बाहेरून आलेल्या व्यक्ती ठेवलेल्या नाहीत, त्याठिकाणी नेमणूक केलेल्या शिक्षकाला गरजेनुसार अन्य ठिकाणी पाठविले जाणार असल्याचे नियोजन हाती घेण्यात आले आहे.\nअसे ठेवले जाते कामकाजावर नियंत्रण\nतालुक्यात सुरु असलेल्या दैनंदिन कामकाजाचा अहवाल केंद्रप्रमुख गटशिक्षणाधिकारी यांना देतात आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून हा अहवाल तहसीलदार विशाल नाईकवाडे आणि गटविकास अधिकारी पी. पी. कोकणी यांना सादर केला जातो. गेल्या दोन महिन्यांपासून हे काम सुरू आहे. या अपत्ती व्यवस्थापनप्रसंगी ज्यांच्याकडून कामचूकराई अथवा हलगर्जीपणा होईल, त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल, असे संबंधित शिक्षकांनी नेमणूक आदेश देतेवेळीच 'लेखी' स्वरूपात गटशिक्षणाधिकार्यांनी कळविलेले आहे. अशा पध्दतीने कामाची विभागणी केल्यामुळे हेल्दी वातावरणात सर्वसमावेशक कामाची परिणामकारकता अधिक प्रभावी होत आहे.\nदिव्यांग, अपंग,महिला, शुगर, बी. पी., शस्त्रक्रिया झालेले तसेच सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या शिक्षकांना या अपत्तीप्रसंगी 'कर्तव्यासाठी' बोलवले नाही,कामकाजातून वघळले आहे, असे गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी सांगितले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराज्यातील ९० डॉक्‍टरांचे राजीनामे; शासकीय अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे संताप\nमुंबई : कोरोनाकाळात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या डॉक्‍टरांना शासकीय अधिकारी त्रास देत असल्याचा आरोप करत राज्यातील ९० डॉक्‍टरांनी राजीनामे दिले आहेत....\nगुरुवार, 1 ऑक्टोबर 2020\n‘मास्क नाही, प्रवेश नाही’ मोहिमेची पालकमंत्र्यांनी केली स्वत:पासून सुरवात\nबुलढाणा : \"माझे कुटूंब माझी जबाबदारी\" ही मोहिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या जनजागृतीसाठी \"मास्क नाही, प्रवेश नाही \" असा...\nगुरुवार, 1 ऑक्टोबर 2020\nकोरोनामुळे शासकीय नोकरभरतीला खीळ; भविष्यात संधी कमीच\nमुंबई : कोरोनामुळे खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांसोबत केंद्र आणि राज्य सरकारमधील नोकऱ्यांची संधी वेगाने कमी होत चालली आहे. गेल्या चार महिन्यांत केंद्र...\nगुरुवार, 1 ऑक्टोबर 2020\nबरे होण्याची टक्केवारी वाढली नगरमध्ये नव्याने आढळले 674 कोरोना रुग्ण\nनगर : जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढली असून, हा दर 88.22 टक्के आहे. आतापर्यंत ३८ हजार ८३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज...\nगुरुवार, 1 ऑक्टोबर 2020\nराज्यातील वजनदार मंत्र्यांच्या खासगी सचिवाने बळकावली पुणे झेडपीची खोली\nपुणे : राज्यातील एका वजनदार मंत्र्यांच्या खासगी सचिवाने चक्क जिल्हा परिषद मुख्यालयातील एक खोलीच बळकावल्याचा प्रकार बुधवारी (ता. 30) उघडकीस...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nकोरोना corona तहसीलदार शिक्षक विभाग sections आंदोलन agitation आमदार रोहित पवार बीड beed नगर पोलीस मुंबई mumbai मका maize कोकण konkan दिव्यांग सेवानिवृत्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/in-our-opinion-the-investigation-of-bhima-koregaon-is-not-going-in-the-right-direction-sharad-pawar/", "date_download": "2020-10-01T08:31:21Z", "digest": "sha1:BD54ESLP4P37OFK5MOOIO46W3XTZKO5M", "length": 15839, "nlines": 381, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "राज्य सरकारलाही काही अधिकार आहेत, आमच्या मते भीमा कोरेगावचा तपास योग्य दिशेने सुरू नाही- शरद पवार - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nया मराठी माणसाच्या चित्रपटामुळे इंग्रजांनी देशात सुरु केली सेंसॉर पद्धत\nनारायण राणेंना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्याना दिला हा सल्ला\nजेव्हा तापसी पन्नूला एका फॅनने घातली लग्नाची मागणी\nवेळ मागणाऱ्या वकिलास नाव बदलण्याची सूचना \nराज्य सरकारलाही काही अधिकार आहेत, आमच्या मते भीमा कोरेगावचा तपास योग्य दिशेने सुरू नाही- शरद पवार\nमुंबई : भीमा कोरेगाव प्रकरणी राष्ट्रवादीचे (NCP) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांची आज त्यांच्या प्रमुख मंत्र्यांसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर विविध मुद्दे बाहेर आलेत. भीमा कोरेगाव आयोगाला मुदतवाढ मिळणार, अशी शक्यता वर्तवण्यात आली. तर त्यानंतर ही चौकशी एसआयटीकडे जाण्याचीही शक्यता माध्यमांच्या तर्कानुसार वर्तवण्यात आली होती. मात्र, या प्रकरणावर आता खुद्द शरद पवार यांनीच प्रतिक्रिया दिली आहे.\nबैठकीनंतर शरद पवार म्हणाले, आम्ही अस्वस्थ आहोत. गेले अनेक दिवस नक्षलवादाच्या नावाखाली अटक केली जात आहे हे योग्य नाही.\nपवार म्हणाले, आम्ही या प्र���रणाचा आढावा घेतला. या प्रकरणाची चौकशी NIA करतेय; पण या सरकारला काही अधिकार आहेत. त्या अनुषंगाने काय करता येईल याबाबत तज्ज्ञांची आम्ही मतं घेत आहोत. भीमा कोरेगावचा तपास आम्हाला वाटतं योग्य दिशेने सुरू नाही. त्यामुळे त्याचा विचार झाला पाहिजे.\nतसेच पवार म्हणाले, माझी मुख्यमंत्र्यांबरोबर याबाबत बैठक झाली नाही. या विषयावर लवकरात लवकर तोडगा काढला जावा ही राज्य सरकारची इच्छा आहे, असे शरद पवार म्हणाले.\nशरद पवार यांनी गुरुवारी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली आणि पुढच्या कामाची दिशाही ठरविण्यात आली असल्याचेही पवार यांनी सांगितले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleशूर आणि धाडसी राष्ट्रकन्या : अखिल भारतीय आखाडा परिषदेचा कंगनाला पाठिंबा\nNext articleमनसेच्या चर्चेनंतर बजाज फायनान्सचा आटोरिक्षाचालकांना दिलासा\nया मराठी माणसाच्या चित्रपटामुळे इंग्रजांनी देशात सुरु केली सेंसॉर पद्धत\nनारायण राणेंना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्याना दिला हा सल्ला\nजेव्हा तापसी पन्नूला एका फॅनने घातली लग्नाची मागणी\nवेळ मागणाऱ्या वकिलास नाव बदलण्याची सूचना \nकृष्ण जन्मभूमीच्या ‘मुक्तते’साठी केलेला दावा कोर्टाने फेटाळला\n‘लढून मरावं, मरून जगावं’ हेच आम्हाला ठावं’, संभाजीराजेंचे मराठा तरुणांना आवाहन\nमराठा आरक्षण : पार्थ पुन्हा आजोबांच्या भूमिकेविरोधात\nएक आमदार, खासदार नसलेल्या आठवलेंच्या मार्गदर्शनाला महत्व देत नाही – शरद...\nपवारांना हे झेपणार नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही; भाजपची...\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\nराष्ट्रवादीत जायचे पण पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ :...\nबाबरी मशीदप्रकरणी तब्ब्ल २८ वर्षांनी आज अंतिम निकाल\n‘लढून मरावं, मरून जगावं’ हेच आम्हाला ठावं’, संभाजीराजेंचे मराठा तरुणांना आवाहन\nपवारांचा सावध पवित्रा, भाजपच्या या नेत्याला भेटण्यास टाळाटाळ\n‘कृष्णकुंजवर न्याय मिळतोच’, डबेवाल्याना न्याय दिल्याबद्दल मनसेने मानले ‘ठाकरे’ सरकारचे आभार\nमुंबई आणि पुण्यात आगीच्या दोन मोठ्या घटना, करोडोंचे नुकसान\nजामखेडमध्ये राष्ट्रवादीत इनकमिंगला सुरुवात, लवकरच आणखी भाजप नेत्यांचा पक्षप्रवेश\nमराठा आरक्षण : पार्थ पुन्हा आजोबांच्या भूमिकेविरोधात\nएक आमदार, खासदार नसलेल्या आठवलेंच्या मार्गदर्शनाला महत्व देत नाही – शरद...\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांकडून सरकारला निर्वाणीचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/hockey/nagpur-academy-t-g-industries-win/articleshow/73254943.cms", "date_download": "2020-10-01T09:00:11Z", "digest": "sha1:NJ57EVPSOJJBM5ZHBDYNO3YM53DRT5ZN", "length": 11810, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनागपूर अकादमी, टी.जी. इंडस्ट्रीज विजयी\nमटा क्रीडा प्रतिनिधी, नागपूरखासदार क्रीडा महोत्सवातील हॉकी स्पर्धेत नागपूर अकादमी, टीजी...\nम.टा. क्रीडा प्रतिनिधी, नागपूर\nखासदार क्रीडा महोत्सवातील हॉकी स्पर्धेत नागपूर अकादमी, टी.जी. इंडस्ट्रीज, खेळ खिलाडी खेल व इरा इंटरनॅशनल संघाने विजय नोंदवून आगेकूच कायम ठेवली.\nअमरावती मार्गावरील व्हीएचए मैदानावर मुलांच्या गटात नागपूर अकादमीने प्रतिस्पर्धी तिडके विद्यालयाला ३-० अशा गोल फरकाने पराभूत केले. सामन्यात सुरुवातीपासूनच नागपूर अकादमी संघाचे वर्चस्व दिसून आले. यात संघाकडून रौनक चौधरीने (१०), बी. कौस्तुभने (१४) व तराग तागडेने (१९) व्या मिनिटाला गोल केले.\nनंतरच्या लढतीत टी. जी. इंडस्ट्रीजने एकतर्फी सामन्यात प्रतिस्पर्धी भरतिया अ‍ॅक्‍वाचा ५-० गोलने पराभूत करत स्पर्धेत आगेकूच केली. संघाकडून दोन गोल करत अनिकेत धरमाळीने संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. अनिकेतने ४५ आणि ५३व्या मिनिटाला गोल केले. त्याचबरोबर रितिक सलामने (५), रेहान शेखने (४४), आणि लव मदेनेने (४९)व्या मिनिटाला गोल केले. अमृतेश द्विवेदी व प्रशांत मिश्राच्या प्रत्येकी तीन गोलच्या जोरावर किंग्ज एकादशनेही आणखी एका एकतर्फी लढतीत आष्टीच्या भवन्स स्कूलला ९-० ने पराभूत केले. मुलींमध्ये सेजल सहाकारच्या दोन गोलच्या बळावर खेल खिलाडी खेल संघाने प्रतिस्पर्धी दिल्ली पब्लिक स्कूलला ३-० गोलफरकाने पराभूत करीत स्पर्धेत आव्हान कायम ठेवले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n... तर प्रचंड नुकसान होईल; देशासाठी मुंबईचे अस्तित्व मह...\nधक्कादायक... भारताच्या कर्णधारासह तीन खेळाडूंना झाला कर...\nमाजी कर्णधाराने उभी केली २२ लाखांची मदत...\nलॉकडाउन आणि बरेच काही......\nचिंगलेनसाना, सुमीत परतले महत्तवाचा लेख\nहैदराबाद विजयाचे खाते उघडणार का\nमुंबई विरुद्ध बेंगळुरू, आज होणार महामुकाबला\nराजस्थान विरुद्ध पंजाबची लढत, कोण मिळवणार दुसरा विजय\nकोलकाता विरुद्ध हैदराबाद, आज कोण जिंकणार\n आज कोण ठरणार सरस\nविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nदेशहाथरस पीडित कुटुंबीयांच्या सुरक्षेत तैनात तीन पोलीस 'करोना पॉझिटिव्ह'\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nअहमदनगरनगरमध्ये भाजपला धक्का; नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी धरली राष्ट्रवादीची वाट\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n पत्नीला १० हजार रुपयांना विकले, तिच्यासोबत घडली भयानक घटना\nदेशयोगींना मठात पाठवा, राज्यात राष्ट्रपती शासन लागू करा; मायावतींचा संताप\nकोल्हापूरहा लढून मरणारा समाज आहे हे लक्षात ठेवा: संभाजीराजे\nविदेश वृत्तनेपाळचा श्रीरामांवर दावा कायम; रामजन्मभूमीचे काम सुरू होणार\n; यूपीच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचा योगींवर निशाणा\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nविज्ञान-तंत्रज्ञानTV, फ्रीज आणि वॉशिंग मशीनवर बंपर सूट, ५ ऑक्टोबर पर्यंत सेल\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगआराध्याला सुदृढ व निरोगी बनवण्यासाठी ऐश्वर्या राय देते ‘हा’ ठोस आहार\nआर्थिक राशिभविष्यवृश्चिक: धनवृद्धीचे शुभ योग; वाचा, ऑक्टोबरचे आर्थिक राशीभविष्य\nब्युटीलांबसडक आणि काळ्याशार केसांसाठी करा हे ३ नैसर्गिक उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑ��लाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tellychakkar.com/index.php/lifestyle/rinku-rajguru-s-red-western-outfit-photo", "date_download": "2020-10-01T08:38:55Z", "digest": "sha1:DBOOWVQND2KDOX7H3IUY4XEYBWCILHFO", "length": 4696, "nlines": 51, "source_domain": "marathi.tellychakkar.com", "title": "रिंकू राजगुरूच्या रेड वेस्टर्न आऊटफिटमधील हा फोटो तुम्ही पाहिलात का? | Tellychakkar", "raw_content": "\nरिंकू राजगुरूच्या रेड वेस्टर्न आऊटफिटमधील हा फोटो तुम्ही पाहिलात का\nसैराट' सिनेमानंतर रिंकू राजगुरु हिने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. इतकंच नाही तर 'सैराट' या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. सैराटच्या यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिलं नाही.\nरिंकू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते. तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो.\nरिंकुने रेड व गोल्डन रंगाचा वेस्टर्न आऊटफिट एका पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने परिधान केला होता. या आऊटफिटमधील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोंमध्ये ती बसलेली असून गोड स्माईल देताना दिसतेय.\nअनिश गोरेगावकर ठरला ‘एक टप्पा आऊट’चा महाविजेता\nबिग बॉसच्‍या आधीच्‍या पर्वाची विजेती मेघा धाडेने दिला तिच्‍या बिस बॉस प्रवासाला उजाळा\nकिशोरी शहाणे बालपणीच्‍या आठवणींनी झाली भावूक\n‘जीव झाला येडापिसा’ मालिकेचे नवे भाग सोमवारपासून सिध्दी आणि शिवाचे आयुष्य कुठले वळण घेणार \nस्टार प्रवाहवरील श्री गुरुदेव दत्त या मालिकेत दत्तांची भूमिका साकारणाऱ्या मंदार जाधवशी खास गप्पा\nबाळूमामा भक्ताला मिळवून देणार खरीओळख \nजीव झाला येडा पीसा\"\nतुला पाहते रे - वय विसरायला लावणारी अनोखी प्रेम कहाणी.\nझी मराठी वरील ५ सर्वात लोकप्रिय मालिका\n© कॉपीराइट 2020, सभी अधिकार सुरक्षित.\nHome टीवी न्यूज़ फिल्मी चक्कर लाइफस्टाइल ट्रेंडिंग English", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/tag/kavitenchya-jagat/", "date_download": "2020-10-01T08:55:00Z", "digest": "sha1:Q6YYV5SI572S26XWILBRFQ56P5MC5FKB", "length": 3093, "nlines": 66, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "kavitenchya jagat", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nप्रेम हे खुप छान असत\nते सतत हव असत\nएक तु आणि एक मी\nसोबतीस एक सांज ती\nकवेत घ्यायला रात्र ही\nअबोल तु निशब्द मी\nबोलते एक वाट ती\nमागते एक साथ ती\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\nनकळत शब्द बोलू लागले ..\nचलो बच्चो को बच्चे रहने देते हैं\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2014/05/23/", "date_download": "2020-10-01T08:42:58Z", "digest": "sha1:LLGNZRIC2IJ5ZVYR6P53NLH2A6P37ZGF", "length": 16045, "nlines": 291, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "23 | मे | 2014 | वसुधालय", "raw_content": "\nVasudha Chivate ॐ अकाश ब्लॉग पोस्ट १,६६४ झाले आहेत एक हजार सहाशे चौसंष्ट झाले आहेत साडेतीन वर्ष मध्ये रोज एक पेक्षा जास्त ब्लॉग आहेत व भेटी १९९ , ९३०आहेत आज आता पर्यंत ०९. . ५१एम शुभेच्छा\nVasudha Chivate ॐसौ ज्योत्स्ना अभिनंदन सारखा चं फोटो तू मला दिला आहे शूभेच्छा\nVasudha Chivate ॐसौ प्राची भारी लिखाण केले आहे संगणक मध्ये\nVasudha Chivate ॐ बापरे छान लिहिले आहे\n मी कित्ती तनमन करून संगणक शिकले व आज त्याचा उच्छाह फळ मिळाले आहे मला आपण सर्वजन वाचन करता व प्रतिक्रिया देता त्यामुळे माझे लिखाण मराठी संगणक चालू आहे आपणास शूभेच्छा\nVasudha Chivate ॐ सौ मिनल मस्तफोटो आहे माझा कित्ती प्रकारे लिखाण केले आहे अभ्यास चं केला आहे शाळा म्हंटल कि एवढा अभ्यास नव्हता जेमतेम पास आता मजा गोडी वाटत आहेमराठी आहे सर्व आपणास शूभेच्छा\nVasudha Chivate ॐ सौ रंजना बसून मांडी घालून संगणक लिखाण करत आहे मी\nखडू ची रांगोळी ५\nखडू ची रांगोळी ५\n११ अकरा टिफके १ एक पर्यंत दोन्ही बाजूनेकाढले\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगु���ी (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« एप्रिल जून »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/08/Chandrapur-municipal-corporation.html", "date_download": "2020-10-01T07:20:26Z", "digest": "sha1:3LEMLMV2EZEQKTUVDUE5ZYL7AMPBEPTT", "length": 12966, "nlines": 113, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "चंद्रपूर मनपाची आर्थिक स्थिती बिकट;महापौरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे अतिरिक्त निधीची मागणी - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर चंद्रपूर मनपाची आर्थिक स्थिती बिकट;महापौरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे अतिरिक्त निधीची मागणी\nचंद्रपूर मनपाची आर्थिक स्थिती बिकट;महापौरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे अतिरिक्त निधीची मागणी\nमागील काही महीने हे कोव्हीड १९ च्या सावटाखाली गेले आहेत. आटोक्यात असलेली चंद्रपूर शहरातील कोरोना संक्रमितांची संख्या आता झपाट्याने वाढते आहे. या संपूर्ण काळात संक्रमित रुग्णांची संपुर्ण व्यवस्था महानगरपालिकेद्वारे करण्यात आली.\nया काळात कुठलीही कर वसुली होऊ शकलेली नाही. त्यामुळे मनपाची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. ही चिंताजनक बाब लक्षात घेता मा महापौर सौ. राखी कंचर्लावार यांनी कोरोना परिस्थितीशी लढण्यास अतिरिक्त निधीची मागणी मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.\nयासोबतच वाढती रुग्णसंख्या पाहता उपाययोजनांमधे वाढ करण्याच्या दृष्टीने शहरातील अँटीजन तपासणी केंद्र वाढविणे, लॉकडाऊन काळातील उपाययोजना इत्यादी अनेक विषयांव�� चर्चा झाली. कोव्हीड १९ या विषाणु प्रादुर्भावाच्या काळात चंद्रपूर महानगरपालिका या शहराप्रती, आपल्या नागरीकांप्रती असलेले आपले कर्तव्य चोख बजावीत आहे.\nकेवळ शहरच नाही तर संपुर्ण जिल्ह्याचे कोरोना संक्रमित रुग्ण चंद्रपूर शहरात उपचार घेतात, त्यांना मनपाद्वारे विविध सुविधा पुरविल्या जात आहेत. कोरोना संक्रमणाच्या सुरवातीच्या दिवसांपासुन संक्रमित रुग्ण तसेच अतिसंक्रमित रुग्णांची निवास व्यवस्था, दोन वेळेचे भोजन, पाणी, चहा, नाश्ता व दैनंदिन गरजेच्या वस्तू यांची संपूर्ण व्यवस्था महानगरपालिकेद्वारे केली जाते. एकप्रकारे संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी मनपाकडेच आहे.\nमात्र हे कर्तव्य बजावीत असतांना, मनपाच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेली कर वसुली ही होऊ शकलेली नाही. नागरीकांद्वारे कराचा भरणा करण्यात आला नसुन, डिसेंबर २०२० पर्यंत कर भरणाची सूट तसेच शास्तीत संपुर्णतः सुट मनपातर्फे देण्यात आली आहे.\nवाढत्या संक्रमणाचा विचार करता मनपाची जबाबदारी वाढते आहे मात्र आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यामुळे या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून महानगरपालिकेला आपली जबाबदारी पार पाडण्यास अतिरिक्त निधी उपलब्ध करून निवेदन महापौर सौ राखी कंचर्लावार यांनी दिले.\nतसेच चंद्रपूर शहरातील कोरोना संक्रमीत बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. पुन्हा एकदा लॉकडाऊन करावे लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील लॉकडाऊनची मोठी जबाबदारी महानगरपालिकेने समर्थपणे पार पाडली होती. आता लॉकडाऊन करावयाचे झाल्यास शहराच्या सीमा कडक बंदोबस्त ठेऊन पूर्णपणे सील करण्यात याव्या. कोणालाही प्रवेश मिळु नये.\nगरजू लोकांकरीता शिवभोजनाची व्यवस्था करण्यात यावी. अँटीजन टेस्टींग सेंटरची संख्या वाढविण्यात यावी. १२०० ते १५०० अँटीजन टेस्ट दररोज व्हाव्या.अश्या स्वरूपाची चर्चा याप्रसंगी झाली.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या ���्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/bharat-bachao-rally", "date_download": "2020-10-01T07:21:15Z", "digest": "sha1:DBH7BCCF5FXTNYAAJPK4NOJ475ZMAXPL", "length": 4891, "nlines": 71, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजयपूरमध्ये राहुल गांधी यांची 'युवा आक्रोश' रॅली\nउल्हासनगरः भाजप नगरसेवकाची राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी\nराहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजप आमदारांचे आंदोलन\nदेवेंद्र फडणवीसांचे राहुल गांधीवर शिवसेनेवर टीकास्त्र\nकाँग्रेसच्या 'भारत बचाव रॅली'वर प्रकाश जावडेकरांची टीका\n'भारत बचाव रॅली'त प्रियांका गांधींची सरकारवर टीका\n'मोदी है तो मुमकीन है'वरून प्रियांका गांधींचा टोला\nराम लीला मैदानात काँग्रेसची 'भारत बचाव' रॅली\nपाच वर्षांत मोदींनी अदानींना ५० कंत्राटं दिली; राहुल गांधींचा आरोप\n'राहुल जिन्ना' हेच नाव योग्य; भाजपचा पलटवार\n'माफी मागायला मी कुणी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे'\nकाँग्रेसकडून भारत बचाव रॅलीचे दिल्लीत आयोजन\nआरपारचा निर्णय घेण्याची वेळ;सोनियांचा हल्लाबोल\nकेंद्र सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसची भारत बचाओ रॅली\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/new-notification-issued-education-department-maharashtra-read-important-story-313076", "date_download": "2020-10-01T08:59:40Z", "digest": "sha1:KCLMER5QOT5UXDIHGHREUYP7UOJ6CRVN", "length": 16240, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "\"...तर शिक्षकांना शाळेत जावं लागणार\", शिक्षण विभागाने जाहीर केली नवीन नियमावली, | eSakal", "raw_content": "\n\"...तर शिक्षकांना शाळेत जावं लागणार\", शिक्षण विभागाने जाहीर केली नवीन नियमावली,\nमुख्याध्यापकांनी बोलावल्यास शिक्षकांना आठवड्यातून दोनदा शाळेत जावं लागणार..\nमुंबई : राज्यात कोरोनाचा प्रभाव झपाट्याने वाढत असल्यामुळे शिक्षण विभागाने शाळा सुरू न करता केवळ शैक्षणिक वर्ष सुरू केले. मात्र लॉकडाऊननंतर शिक्षकांना मुख्याध्यापकांनी बोलवल्यास आठवड्यातून दोन वेळा शाळेत उपस्थित रहावे लागणार आहे. याबाबतचा अध्यादेश शिक्षण विभागाने जारी केला आहे.\nराज्यातील शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू करण्याचे नियोजन आणि ऑनलाईन लर्निंग संदर्भात मुख्याध्यापकांना शिक्षकांना आठवड्यातून दोनवेळा शाळेत बोलविता येणार आहे.\n वर्क फ्रॉम होमचे दुष्परिणाम, मणक्यातून काढला 3.5 सेंमीचा ट्यूमर..\nत्यामुळे शिक्षकांना शाळेत जाण्याची तयारी करावी लागणार आहे. महिला शिक्षिका, मधुमेह, श्वसनाचे विकार, रक्तदाब ह्रदय विकार आणि 55 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या शिक्षकांना शाळेत बोलविण्यात येणार नसून जोपर्यंत प्रत्यक्ष शाळा सुरू होत नाही तोपर्यंत त्यांना वर्क फ्रॉम होम या पद्धतीने कामे देण्यात येणार आहे. शिक्षकांना शाळेत बोलविण्यासंदर्भात मुख्याध्यापकांनी नियोजन करत एकाचवेळी सर्व शिक्षक जमा होणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\nज्या शाळा कोरोनाच्या विलगीकरण कक्षामध्ये रूपांतर करण्यात आले आहे अशा शाळा मुख्याध्यापकांच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत शिक्षकांना शाळेत बोलाविण्यात येणार नाही. स्थानिक प्रशासनाच्या परवानगीशिवाय क्षेत्रीय अधिकाऱ्यांना शिक्षकांना कोणतेही निर्देश देता येणार नाही.\nINSIDE STORY : बेवारस कारमुळे तपास पोहोचला मेमन कुटुंबियांपर्यंत, युसुफच्या घराचा वापर दहशवादी कृत्यासाठी\nकोरोना ड्युटीपासून शिक्षकांची मुक्तता\nराज्यातील अनेक शिक्षकांना कोरोनाचे सर्वेक्षण आणि इतर विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. शिक्षकांना या जबाबदारीमधून मुक्त करण्याचे आदेश शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आले आहे. यासंदर्भात स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कोरोना ड्युटी असणाऱ्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.\nऑनलाईन शिक्षणासाठी अतिरिक्त शिक्षकांची मदत\nविद्यार्थी पट कमी झाल्याने मुख्य शाळेतून अन्य आस्थापनेवर पाठविण्यात आलेल्या अतिरीक्त शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळेत बोलावून ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी त्यांची मदत घ्यावी अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुंबईत लेप्टोचा पहिला बळी, मलेरियासह लेप्टोची भीती\nमुंबई: मुंबईत पावसाने जरी थोड्या प्रमाणात विश्रांती घेतली असली तरी वातावरणात वाढलेल्या उष्मामुळे मुंबईकरांमध्ये ताप, खोकला, सर्दी आणि डोकेदुखी या...\nअभिनेते दिलीप कुमार यांनी पेशावरमधील वडिलोपार्जित घराच्या आठवणीत चाहत्यांना केली खास विनंती\nमुंबई- ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि राज कपूर यांचं पाकिस्तानमधील पेशावर मध्ये असलेलं वडिलोपार्जित घर जतन करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने...\nलॉकडाऊनच्या सहा महिन्यानंतरही मुंबईत 4 लाख लोकं होम क्वॉरंटाईन\nमुंबई: कोरोना व्हायरसनं सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. कोरोना व्हायरसचा सर्���ाधिक प्रार्दुभाव मुंबई शहराला बसला आहे. त्यातच लॉकडाऊनच्या सहा महिन्यानंतरही...\nव्हिडिओ: अभिनेत्री रेखा म्हणाली, 'प्यार का इजहार तो है लेकिन उसका नाम लेने की इजाजत नही..'\nमुंबई- बॉलीवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखाच्या चाहत्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. रेखाला पडद्यावर पाहु इच्छिणा-यांसाठी रेखा एक सरप्राईज घेऊन आली...\nचेंबूर रेल्वे स्थानक जवळच्या जनता मार्केटमध्ये अग्नितांडव, 9 दुकानं जळून खाक\nमुंबईः चेंबूर रेल्वे स्थानक जवळील जनता मार्केट मधील एका झेरॉक्स दुकानाला आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत चार दुकाने भस्म झाली आहेत....\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणः A, D, S म्हणजे काय NCBच्या अधिकाऱ्याकडून बड्या अभिनेत्याच्या नावाचा खुलासा\nमुंबईः गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण चांगलंच गाजत आहे. या प्रकरणी बड्या अभिनेत्रींची सध्या चौकशी सुरु आहे. दरम्यान आता समोर...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/biggest-quarantine-center-under-construction-goregaon-mumbai-285975", "date_download": "2020-10-01T08:50:23Z", "digest": "sha1:WZRAIEATUWAL26BMN5U3NSAK6AKOOYZA", "length": 15141, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "हे आहे राज्यातील सर्वात मोठं क्वारंटाईन सेंटर; इथे एकूण बेड्स आहेत तब्बल..... | eSakal", "raw_content": "\nहे आहे राज्यातील सर्वात मोठं क्वारंटाईन सेंटर; इथे एकूण बेड्स आहेत तब्बल.....\nनेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये ५ मोठे हॉल आहेत, हे हॉल आता अलगीकरण कक्ष म्हणजे 'क्वारंटाईन वॉर्ड' म्हणून रूपांतरित करण्यात येत आहेत...\nमुंबई - महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना पाहायला मिळतेय. मुंबईत देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असल्याने मुंबईत सर्वाधिक चिंता आहे. येत्या काळात मुंबईत कोरोना रुग्णांची आकडेवारीमध्ये मोठी वाढ होणार असल्याचं देखील बोललं जातंय. अशात आता महानगरपालिकेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील सर्वात मोठ्या एक्झिब���शन सेंटर्स पैकी एक असणाऱ्या गोरेगाव नेस्को मैदानात ५ मोठे एक्झिबिशन हॉल आहेत. या सर्व हॉलचं रूपांतर आता क्वारंटाईन कक्षात करण्यात येतंय.\n८ डिसेंबर 2020 ला संपूर्ण जग होणार COVID19 मुक्त; भारताची तारीख आहे २०...\nनेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये ५ मोठे हॉल आहेत, हे हॉल आता अलगीकरण कक्ष म्हणजे 'क्वारंटाईन वॉर्ड' म्हणून रूपांतरित करण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब या अलगीकरण कक्षामुळे आता १२४० बेड्सचं मोठं क्वारंटाईन सेंटर तयार होतंय. में महिन्याच्या पहिल्या आठवडयात हे काम पूर्ण होणार आहे. या सेंटरमध्ये तब्बल २०० टॉयलेट्सची देखील सोय केली गेलीये, यामध्ये आणखीन वाढ करण्यात येणार आहे. हे तेच मैदान आहे जिथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या नव्या झेंड्याचं अनावरण केलेलं आणि इथे अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम तसंच एक्झिबिशन पार पडतात.\n मुंबईतील 'ही' 2 शहरं कोरोनापासून सर्वात सुरक्षित, वाचा\nसध्या इथे ३०० बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. बाकीच्या बेड्सची व्यवस्था मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करण्यात येणार आहे. १२४० बेड्स चं हे मुंबईमधील सर्वात मोठं क्वारंटाईन सेंटर असणार आहे. दरम्यान इथे ठेवण्यात येणार्यांना आणि त्यांच्या नातलगांना त्रास होऊ नये म्हणून इथे विविध हेल्पडेस्क देखील बनवण्यात आलेत. ज्यामध्ये चौकशी कक्ष, सॅनिटायझेशन कक्ष, मेडिकल चेकअप असे विविध कक्ष आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअभिनेते दिलीप कुमार यांनी पेशावरमधील वडिलोपार्जित घराच्या आठवणीत चाहत्यांना केली खास विनंती\nमुंबई- ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि राज कपूर यांचं पाकिस्तानमधील पेशावर मध्ये असलेलं वडिलोपार्जित घर जतन करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने...\nलॉकडाऊनच्या सहा महिन्यानंतरही मुंबईत 4 लाख लोकं होम क्वॉरंटाईन\nमुंबई: कोरोना व्हायरसनं सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रार्दुभाव मुंबई शहराला बसला आहे. त्यातच लॉकडाऊनच्या सहा महिन्यानंतरही...\nव्हिडिओ: अभिनेत्री रेखा म्हणाली, 'प्यार का इजहार तो है लेकिन उसका नाम लेने की इजाजत नही..'\nमुंबई- बॉलीवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखाच्या चाहत्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. रेखाला पडद्यावर पाहु इच्छिणा-यांसाठी रेखा एक सरप्राईज घेऊन आली...\nचेंबूर रेल्वे स्थानक जवळच्या जनता मार्केटमध्ये अग्नितांडव, 9 दुकानं जळून खाक\nमुंबईः चेंबूर रेल्वे स्थानक जवळील जनता मार्केट मधील एका झेरॉक्स दुकानाला आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत चार दुकाने भस्म झाली आहेत....\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणः A, D, S म्हणजे काय NCBच्या अधिकाऱ्याकडून बड्या अभिनेत्याच्या नावाचा खुलासा\nमुंबईः गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण चांगलंच गाजत आहे. या प्रकरणी बड्या अभिनेत्रींची सध्या चौकशी सुरु आहे. दरम्यान आता समोर...\nसावळ्या रंगावर स्पष्टीकरण देणा-या सुहानाला ट्रोलर्स म्हणाले, 'आधी शाहरुखला सांग फेअरनेस क्रीमची जाहीरात करणं बंद कर'\nमुंबई- शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने वर्णभेदावरुन ट्रोलर्सला उत्तर देणारी पोस्ट केली होती. सोशल मिडियावर तिने भलीमोठी पोस्ट शेअर करत म्हटलं...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/make-team-take-corona-suspects-swab-says-pimpri-mayor-312626", "date_download": "2020-10-01T08:10:47Z", "digest": "sha1:ZP73XQYIUHCZRCVGSTD7F6LWEU5GPBZF", "length": 19354, "nlines": 292, "source_domain": "www.esakal.com", "title": "'पिंपरी-चिंचवडमध्ये संशयितांचे स्वॅब घेण्यासाठी टीम तयार करा', महापौरांनी दिल्या सूचना | eSakal", "raw_content": "\n'पिंपरी-चिंचवडमध्ये संशयितांचे स्वॅब घेण्यासाठी टीम तयार करा', महापौरांनी दिल्या सूचना\nपिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.\nपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. तपासण्या लवकर होणे आवश्यक आहे. कोरोना संशयितांचे स्वॅब घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय आठ स्वतंत्र टीम तयार करण्याची सूचना महापौर उषा ढोरे यांनी प्रशासनाला गुरुवारी केली.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nआणखी वाचा- पिंपरी-चिंचवडमध्ये आज ८९ नवे पॉझिटिव्ह\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेत गुरुवारी महापौर ढोरे यांच्य��� अध्यक्षतेखाली सर्व गटनेते व अधिकारी यांची बैठक झाली. त्यावेळी महापौरांसह पदाधिकाऱ्यांनी कोरोनाचा आढावा घेत विविध सूचना केल्या.\n‍शहरामध्ये लॉकडाउन शिथिल झाल्यापासून कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. सरकारने 17 मेपासून लॉकडाउन शिथिल केले. त्यानंतर दुकाने, इंडस्ट्रीज व इतर आस्थापना उघडण्याच्या सवलती देण्यात आल्या. यामुळे नागरिकांची शहरात वर्दळ वाढल्याने तेव्हापासून पूर्वीच्या तुलनेत झपाट्याने रुग्ण संख्या वाढू लागली आहे.\nआणखी वाचा- पिंपरी-चिंचवडकरांसाठी जून ठरतोय सगळ्यात धोकादायक; रुग्णवाढ अन् मृत्यूदर पाहाच\nमहापालिकेच्या वतीने शहरात ११ ठिकाणी कोविड केअर सेंटर व चार ठिकाणी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आली आहेत. याशिवाय सरकारच्या निर्देशानुसार शहरातील खाजगी रुग्णालयातील ८० टक्के बेड नियंत्रित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोरोनावर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी नव्याने संशयित रुग्णांचे जागेवरच स्वॅब घेण्यासाठी आठ स्वतंत्र टिम तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये दोन डेंटिस्ट, दोन संगणक ऑपरेटर, एक नर्स व एक मदतनीस यांचा सहभाग असणार आहे. तसेच त्यांच्याबरोबर एक रुग्णवाहिका व कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी एक वाहन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.\nआणखी वाचा- पिंपरी कॅम्प बंदचा निर्णय कायम, आता 'या' तारखेपर्यंत राहणार बंद\nया आठ टीम महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये कार्यरत असणार आहेत. तसेच येत्या आठ दिवसांमध्ये महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालय येथे देखील स्वॅब टेस्टींगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यामुळे आठ क्षेत्रिय कार्यालयानुसार कोरोना संदर्भात कामकाजाची विभागणी केल्यामुळे एकट्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयावर येणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच, कोरोना संदर्भातील स्थानिक स्तरावर कार्यवाही करण्याचे सर्व अधिकार आठही क्षेत्रिय अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना संशयित रुग्ण तपासणी व कंटेनमेंट झोन निश्चित करणे, कंटेनमेंट झोन रद्द करणे ही सर्व कामांना गती मिळणार आहे.\n याला म्हणतात खाकी वर्दी; अवघ्या चार तासात मिळवून दिले पैसे\nपिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nयावेळी सर्वपक्षीय गटनेते व उपस्थित ��गरसदस्यांनी सूचना मांडल्या. त्यावर योग्य तो विचारविनिमय करुन त्या तातडीने मार्गी लावण्याचे आदेश महापौर ढोरे व पक्षनेते नामदेव ढाके यांनी प्रशासनास दिले.\nउपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते नाना काटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष गटनेते कैलास बारणे, नगरसेवक सागर आंगोळकर, तुषार कामठे, शशिकांत कदम, नगरसेविका शर्मिला बाबर, योगिता नागरगोजे, अतिरीक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रविण तुपे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, डॉ. पवन साळवे, डॉ. राजेंद्र वाबळे आदी उपस्थित होते.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nजुनी सांगवीत नागरीकांना खबरदारीच्या सूचना\nजुनी सांगवी : आरोग्य विभागाच्या पथकासमवेत नागरिकांना खबरदारी व करायच्या उपाययेजनांच्या सूचना देत महापौर उषा ढोरे यांनी प्रभाग दौरा केला. यात प्रतिबंधित केलेल्या क्षेत्राची पाहणी करून प्रतिबंधित क्षेत्रात सर्व उपाययोजना व्यवस्था चोख ठेवल्या जाव्यात नागरिकांनी महत्वाच्या कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCyclothon : पिंपरी-चिंचवडमध्ये सायकलस्वारांनी दिला सुरक्षिततेचा संदेश\nपिंपरी : पादचारी आणि सायकलस्वारांच्या सुरक्षिततेचा संदेश देण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी...\nपिंपरीत 17 जणांच्या मृत्यूची नोंद; काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन\nपिंपरी ः पिंपरी-चिंचवड शहरात आज 764 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 78 हजार 81 झाली आहे. आज 827 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या...\n'वायसीएम' प्लाझ्माथेरपी कक्ष की फोटोशूट डेस्टिनेशन\nपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात प्रसिद्धीच्या हव्यासापोटी चमकोगिरी करणारे कधी काय करतील याचा नियमच राहिला नाही. सर्वात प्रथम कोरोना काळात...\nराज्यस्तरीय गदिमा साहित्य पुरस्कार जाहीर\nपिंपरी : महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी अशी ओळख असलेले गीतरामायणकार ग. दि. माडगूळकर यांची एक ऑक्‍टोबर रोजी जयंती आहे. याचे औचित्य साधून...\nरुग्णांकडून अधिक दराने बिले आकारणाऱ्या 21 खासगी रुग्णालयांवर पिंपरीत कारवाई\nपिंपरी ः कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांकडून उपचारापोटी प्रमाणापेक्षा अधिक दराने बिले आकारण्याचा प्रकार शहरातील खासगी रुग्णालयांकडून सुरू आहे. पिंपरी-...\nपिंपरीमध्ये उद्या सायक्‍लोथॉन आणि वॉकेथॉन\nपिंपरी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्यातर्फे गुरुवारी (ता. 1)...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-3693", "date_download": "2020-10-01T08:06:47Z", "digest": "sha1:5KRQMPPDHG2KIM5VQMEJOTR6SLAJWMNN", "length": 14791, "nlines": 111, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 23 डिसेंबर 2019\nरशियातील क्रीडाविश्व उत्तेजकांमुळे बदनाम झालेले आहे. पदके जिंकण्यासाठी त्या देशातील क्रीडापटू मोठ्या प्रमाणात संघटित पद्धतीने उत्तेजकांची मदत घेत आहेत, त्यात सरकारचाही हस्तक्षेप असल्याचा आरोप होत आहे. क्रीडा क्षेत्रात उत्तेजक सेवनाच्या रोगाने साऱ्याच देशांना ग्रासलेले आहे, पण रशियात डोपिंगने राक्षसी स्वरूप धारण केले आहे. साहजिकच रशियन क्रीडापटू मेहनतीने जिंकण्याचे दिवस मागे पडले आहेत. मोठ्या प्रमाणात या देशातील क्रीडापटू उत्तेजक सेवनप्रकरणी दोषी आढळत आहेत. यावरून एक बाब सिद्ध होते, ती म्हणजे उत्तेजक सेवन प्रकरण सर्वसंमतीने होते, खेळाडूंना नियोजनबद्ध पद्धतीने उत्तेजकांचे डोस दिले जातात, जेणेकरून जास्त मेहनत न करता या खेळाडूंची क्षमता उच्च प्रतीची ठरावी. रशियातील क्रीडा मंत्रालयाकडेही बोट दाखविले जाते. उत्तेजक सेवन परंपरा आता रशियासाठी भस्मासुर ठरली आहे. जागतिक उत्तेजकविरोधी संस्थेने (वाडा) रशियाविरोधात कठोर पावले उचलली आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो येथील ऑलिंपिक स्पर्धेत, बीजिंगमध्ये २०२२ मध्ये होणाऱ्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेत, तसेच २०२२ मधील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत रशियाला सहभ��गी होऊ देऊ नये अशी शिफारस वाडाने केल्यामुळे क्रीडाविश्व खडबडून जागे झाले आहे. वाडाच्या शिफारशीचा मान राखला गेला, तर टोकियो ऑलिंपिकमध्ये रशियाचे राष्ट्रगीत वाजण्याची शक्यता नाही. क्रीडापटूंवर उत्तेजक सेवन प्रकरणी आजन्म बंदी घातल्याची कित्येक उदाहरणे आहेत. उत्तेजक सेवनप्रकरणी संपूर्ण देशावर बंदी येण्याची जागतिक क्रीडाक्षेत्रातील पहिलीच घटना ठरू शकते. डोपिंगप्रकरणी सारेच देश सावध आहेत. आपल्या भारतातही उत्तेजकविरोधी जागृती आहे. युवा क्रीडापटूंना उत्तेजकांचे दुष्परिणाम पटवून दिले जात आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अगोदर उत्तेजक चाचणीस अनुकूल नव्हते, पण त्यांनीही आता दृष्टिकोन बदलला आहे.\nऑलिंपिकमध्ये नेहमीच अमेरिका व रशिया यांच्यात चढाओढ पाहायला मिळालेली आहे. पूर्वी सोविएत युनियन रशिया या अखंडित भूखंडाची जागतिक क्रीडाक्षेत्रात मोठी मक्तेदारी होती. नव्वदच्या दशकात सोविएत युनियनचे विघटन झाले. रशियाची क्रीडा क्षेत्रातील ताकद कमी झाली. मात्र, या देशाचा क्रीडाक्षेत्रात दादागिरी राखण्याची महत्त्वाकांक्षा कायम राहिली. त्यातून जग जिंकण्याच्या उद्देशाने क्रीडापटूंना उत्तेजक सेवनाची सवय लावण्याचे प्रकार संघटितपणे सुरू झाले. उत्तेजकसेवनाशिवाय पदक शक्य नाही हेच क्रीडापटूंच्या मनावर बिंबवण्यात येते. गेल्या काही वर्षांत रशियातील उत्तेजक सेवनाचा मोठा उद्रेकच पाहायला मिळाला. दोषी क्रीडापटूंवर कारवाई करत उत्तेजकविरोधी जागतिक संस्थाही थकली, त्यामुळे आता त्यांनी संपूर्ण देशावरच बंदी लादण्याची शिफारस केली आहे. रशियातील उत्तेजकविरोधी संस्थाही निलंबित झाली आहे. उत्तेजकांच्या मदतीने रशियन क्रीडापटू यशवंत ठरले, ही पूर्णतः अखिलाडूवृत्ती होती. कालांतराने त्यांचा गुन्हा सिद्धही झाला. जिंकण्यासाठी मेहनत घेणाऱ्या इतर देशांतील क्रीडापटूंच्या परिश्रमावर रशियातील डोपिंगमुळे पाणी पडले जात होते. त्यास चाप बसणे आवश्यक होते. हे काम ग्रेगॉर रेडचेनकोव्ह यांनी केले. ते रशियन उत्तेजकविरोधी संस्थेचे पदाधिकारी होते. रशियातील क्रीडा क्षेत्रात नियोजनबद्ध पद्धतीने चालणाऱ्या डोपिंगची जगभरात वाच्यता झाल्याने मोठा स्फोटच झाला. केवळ क्रीडापटूच नव्हे, तर क्रीडा संघटक, नेते, सरकारी यंत्रणा, प्रशिक्षक आणि संबंधितांच्��ा संगनमताने रशियात डोपिंग सर्रासपणे चालत असल्याचे जगजाहीर झाले. साऱ्या क्रीडाविश्वाला जबर धक्का बसला.\nवाडाने ऑलिंपिक आणि विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत उत्तेजकाच्या आहारी गेलेल्या रशियावर बंदीची शिफारस केली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेने, तसेच जागतिक फुटबॉल महासंघाने (फिफा) त्यावर शिक्कामोर्तब केलेले नाही. याप्रकरणी रशिया दाद मागण्याची शक्यता आहे, तरीही रशियन क्रीडापटूंकडे सारे विश्व संशयाच्याच नजरेने पाहील. २०१६ मध्ये ब्राझीलमधील रिओ द जानेरो येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत रशियाने एकूण ५६ पदके जिंकली होती. यामध्ये १९ सुवर्ण, १७ रौप्य आणि २० ब्राँझपदकांचा समावेश होता. उत्तेजक सेवनप्रकरणी रशियातील काही क्रीडा संघटनांच्या ऑलिंपिक सहभागावर २०१६ मध्ये निर्बंध होते. तेव्हाही जागतिक उत्तेजकविरोधी संस्थेने रशियावरील बंदीची शिफारस केली होती, पण आयओसीने ती स्वीकारली नव्हती. त्याबद्दल वाडाने स्पष्ट नाराजीही व्यक्त केली होती. रिओ ऑलिंपिकसाठी आयओसीने २७८ क्रीडापटूंच्या ऑलिंपिक सहभागास हिरवा कंदील दाखविताना, १११ क्रीडापटूंना बाहेर ठेवले होते. यामध्ये ॲथलेटिक्स, रोईंग, वेटलिफ्टिंग, कनोईंग, कुस्ती, मॉडर्न पेंटाथलॉन, सायकलिंग या खेळांचा समावेश होता. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पॅरालिंपिक समितीने खंबीर भूमिका घेतली होती.\nक्रीडा सरकार ऑलिंपिक रशिया\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/mahavikas-aaghadi-first-budget", "date_download": "2020-10-01T08:22:40Z", "digest": "sha1:SPNAN3MSIZE7LO773ALNJZ2JW327TJU3", "length": 13133, "nlines": 93, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "महाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प सादर - द वायर मराठी", "raw_content": "\nमहाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प सादर\nउद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडीच्या सरकारने आज आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला.\nराज्याचा आर्थिक पाहणी अहवाल पवार यांनी गुरुवारी विधानसभेत मांडला होता. राज्याची महसुली तूट २० हजार २९३ कोटींनी वाढल्याचे आणि दरडोई उत्पन्नात महार��ष्ट्राची पिछेहाट झाल्याचे त्यात स्पष्ट झाले. राज्यावर एकूण ४ लाख ७१ हजार ६४२ कोटी रुपयांचे कर्ज असल्याचेही त्यात स्पष्ट झाले.\n– १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार २०१९-२० या वित्तीय वर्षात केंद्राकडून राज्याला मिळणारी रक्कम कमी करण्यात आली आहे.\n– केंद्राकडून वस्तू व सेवा (जीएसटी) कराची रक्कम मिळण्यास विलंब होत असल्याने राज्याची विकासकामे रखडली.\n– सरकारने शेतकऱ्यांना सुटसुटीत कर्जमाफी दिली असून, यामध्ये सर्व बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा समावेश आहे. कर्जमाफीसाठी एकूण २२ हजार कोटी रुपयांचा निधी.\n– ऊसाची शेती पूर्णपणे ठिबक सिंचनाखाली आणणे हे राज्याचे लक्ष.\n– शेतीला वीज पुरवठा करण्यासाठी सौर पंप बसविण्याची योजना.\n– पुण्यासाठी प्रस्तावित रिंग रोड चार वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न. त्यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या नितीन गडकरी यांच्या बैठकीत केंद्राने १२०० कोटी रुपये देण्याचे मान्य झाले आहे.\n– पुणे मेट्रोसाठी या वर्षात अधिक निधी.\n– औद्योगिक वापरातील वीज दरातही कपात.\n– आमदार निधी आता २ ऐवजी ३ कोटी.\n– उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारकडून सवलती.\n– प्रत्येक जिल्ह्यात एक महिला पोलीस ठाणे.\n– स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी सरकार कायदा करणार आणि मुख्यमंत्री रोजगार योजना राबविणार.\n– महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर मराठी शाळा चालविण्यास प्रोत्साहन.\n– वैद्यकीय महाविद्यालयांच्या जागा वाढवून नवीन महाविद्यालये सुरू करणार.\n– एसटी महामंडळाच्या ताफ्यातील जुन्या बस बदलून नवीन बस आणणार. सर्व गाड्यांमध्ये वायफाय सुविधा.\n– सोलापूर आणि पुण्यात नवीन विमानतळासाठी निधीची तरतूद.\n– ग्रामीण भागातील ४० हजार किमीची रस्त्याची कामे करणार.\n– मराठवाडा वॉटर ग्रीड योजना, पहिल्या टप्प्यात उजनी आणि जायकवाडीचं पाणी देणार त्यासाठी तरतूद.\n– नाट्यसंमेलनासाठी १० कोटी रुपये, तर पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ४ कोटी रुपयांची तरतूद.\n– सॅनिटरी नॅपकीनच्या नवीन मशीनसाठी अनुदानित नॅपकिनसाठी १५० कोटींची तरतूद.\n– महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालयांची संख्या ४९३ वरून १ हजार करणार.\n– शिकाऊ उमेदवार भरतीसाठी आस्थापनांना प्रोत्साहन देऊन पाच वर्षात १० लाख सुशिक्षित बेरोजगार तरुण प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न.\n– तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याणासाठी मंडळ स्थापन करण्यासाठी ५ कोटींचा निधी अर्थसंकल्पातून प्रस्तावित करण्यात आला.\n– महर्षी धोंडो केशव कर्वे, पां.वा. काणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आचार्य विनोबा भावे या भारतरत्नांचे एकत्रित स्मारक, माजी मुख्यमंत्री स्व.शंकरराव चव्हाण यांचे स्मारक, माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांचे स्मृतीभवन, माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील, लोकनेते कै.बाळासाहेब देसाई यांचे पाटण, जिल्हा सातारा येथील शताब्दी स्मारक, मंगळवेढ्यातील संत चोखामेळा आणि जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक, कोल्हापूर येथील शाहू मिलमध्ये शाहू महाराजांचे स्मारक, स्वातंत्र्यसेनानी राघोजी भांगरे यांचे मौजे वासाळी, जिल्हा नाशिक येथील स्मारक, राजगुरू नगर येथील हुतात्मा राजगुरू यांचे स्मारक यासाठी भरीव निधीची तरतूद केल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.\n– महात्मा गांधी यांचे विचार व तत्वे यांचा प्रसार करण्यासाठी गांधीजींच्या वास्तव्याने पावन झालेल्या मणीभवन या वास्तुचे नुतनीकरण करण्यासाठी या आर्थिक वर्षासाठी रुपये २५ कोटी इतका निधी प्रस्तावित आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेचे हीरकमहोत्सवी वर्ष असून विविध कार्यक्रमाद्वारे हे वर्ष साजरे करण्यात येणार आहे. त्यासाठी ५५ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला रुपये १२ कोटी देण्याचे प्रस्तावित.\n– पुण्यात नोकरी करणाऱ्या महीलांसाठी १००० क्षमतेचे वसतीगृह, मुंबई व पुणे विद्यापिठात ५०० निवासी क्षमतेची वसतीगृहे राज्य शासनाच्या विचाराधीन.\nगोव्याचा चित्तथरारक वाङ्मयीन इतिहास\nअमेरिका-तालिबान दोहा करार : एक अनपेक्षित वळण\nमेहबुबांच्या स्थानबद्धतेविषयी उत्तर द्याः सर्वोच्च न्यायालय\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-10-01T08:06:32Z", "digest": "sha1:SRCVFNOFDUYWMYASNOMDDB5I54BJ6F72", "length": 14523, "nlines": 152, "source_domain": "pcbtoday.in", "title": "गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nहाथसर सामूहिक बलात्कार प्रकरणातील दलित युवतीचा मृत्यू,देशभर संतापाची लाट\nबाबरी मशीद प्रकरणी आज निकाल\nतीन आजी, पाच माजी नगरसेवक अनेक मान्यवरांवर कोरोनाची अवकृपा आणखी किती…\nबँक घोटाळ्यातील एका पुणेकर आमदाराची ३० कोटींची मालमत्ता जप्त\nउच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत कोरोनाग्रस्त\nपिंपरी चिंचवड पोलीस दलातील 399 पोलिसांच्या बदल्या\nरिक्षास खुली परवानगी द्या अन्यथा कायदेभंग आंदोलन : बाबा कांबळे\nराज्यस्तरीय गदिमा साहित्य पुरस्कार जाहीर\nरिक्षा पंचायतचे रिक्षा बंद आंदोलन अविवेकी पणाचे, रिक्षा चालकांसाठी नुकसान दायक…\nते पत्र हा निव्वळ खोडसाळपणा – नितिन लोखंडे\nडान्सबारमध्ये काम करणा-या तरुणीवर लग्नाची भुरळ घालून बलात्कार\nझोपलेल्या जागी फावड्याने मारून तरुणाचा खून; संशयित पत्नी पोलिसांच्या ताब्यात\nचिंचवड गावठाणातील विकासकामे कूर्म गतीने; नागरिकांना नाहक मनस्ताप नगरसेवक मोरेश्वर शेडगे…\nशहरात आणखी तीन मोबईल हिसकावण्याच्या घटना\nपिंपरी-चिंचवड शहरातून अडीच लाखांची वाहने चोरीला\nशहरात चोरट्यांचा धुमाकूळ; आणखी तीन दुचाकी, एक टेम्पो चोरीला\nआईची बदनामी करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ\nबंद घरातून तीन मोबईल फोन आणि रोकड चोरीला\nनेहरूनगर येथे ज्वेलर्सचे दुकान फोडले; रविवारी सकाळी प्रकार उघडकीस\nदुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी दोन मोबईल फोन पळवले\nकोल्हापूर, सांगली, सोलापूर आटोक्यात\nसुरळीत वीजपुरवठा, नवीन वीजजोडणीसाठी प्राधान्याने उपाययोजना करा; महावितरणचे सीएमडी असीम कुमार…\nटाटा मोटर्सने बनविलेल्या 51 विंगर रुग्णवाहिकांचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nअधिवेशनासाठी निघालेल्या आमदाराच्या कार अपघाताची २२ दिवसानंतर गुन्ह्यात नोंद\nजम्बो कोव्हिड सेंटरमध्ये एका महिला डॉक्टरचा विनयभंग\n“जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात, ते मराठा समाजाला मान काय देणार\nहाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण:”…मग त्यावेळी रामदास आठवले पुढे का आले नाहीत\nउषा मंगेशकर यांना लता मंगेशकर पुरस्कार\nसुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणात अखेर सत्य काय बाहेर आले पहा…\nपंतप्रधान मोदींना पत्र पाठवूनही मराठा आरक्षणासाठी वेळ मिळत नसेल तर, ठोकायचं…\nमशीद जादूने गायब झाली काय \nहाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण: मृत पीडित तरुणीच्या कुटुंबियांना घरात कोंडून उत्तरप्रदेश…\nबाबरी मशीदप्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; कोर्टाचा निकाल\nउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनाही कोरोनाची बाधा\nकोरोना प्रसार मोठा, झोपडपट्ट्यांतून चौपट धोका\n‘हि’ कंपनी वापरलेले कंडोम धुवून विकत होती…\nचीनमध्ये हजारो मशिदींवर बुलडोझर\n“कोरोनाशी सामना कसा करावा, हे जगाने पाकिस्थानकडून शिकावे”\nऑक्सफर्डने तिसऱ्या टप्प्यातील ‘करोना-लस’ चाचणी का थांबवली\nही अखेरची महामारी नाही; पुढील महामारीसाठी सज्ज व्हा – WHO चा…\nHome Desh गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nगुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nदिल्ली, दि.१३ (पीसीबी) – विविध गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना उमेदवारी का देण्यात आली, याच गुन्हेगारी पार्श्र्वभूमी असलेल्या नेत्यांसंदर्भात सर्वौच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेवर न्यायालयासमोर गुरूवारी सुनावणी झाली. पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेल्या नेत्यांची निवडीची कारणं, महत्त्वाची माहिती आणि गुन्हेगारी पार्श्र्वभूमीवर माहिती पक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धि करावी . त्याचबरोबर वृत्तपत्रे, फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशेल माध्यमातूनही ही माहिती जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत\nगुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nPrevious articleयुवतींवरील अत्याचाराला कारणीभूत ठरणारी ‘व्हॅलेंटाइन डे’ची विकृती बंद करा\nNext article मध्य प्रदेशमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझरने हटवल्याने उदयनराजे आक्रमक\nमशीद जादूने गायब झाली काय \nहाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण: मृत पीडित तरुणीच्या कुटुंबिया���ना घरात कोंडून उत्तरप्रदेश पोलिसांनी केले ‘तिच्या’ पार्थिवावर अंत्यसंस्कार\nबाबरी मशीदप्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; कोर्टाचा निकाल\nउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनाही कोरोनाची बाधा\nकोरोना प्रसार मोठा, झोपडपट्ट्यांतून चौपट धोका\nकोरोना बाधित १० लाख मृत्यू\nमशीद जादूने गायब झाली काय \nडान्सबारमध्ये काम करणा-या तरुणीवर लग्नाची भुरळ घालून बलात्कार\nपिंपरी चिंचवड पोलीस दलातील 399 पोलिसांच्या बदल्या\nरिक्षास खुली परवानगी द्या अन्यथा कायदेभंग आंदोलन : बाबा कांबळे\n“जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात, ते मराठा समाजाला मान काय देणार\nदुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी दोन मोबईल फोन पळवले\nअनुप मोरे वाढदिवसा निमित्त मोफत रुग्णवाहिका सेवा\nठाकरे सरकार अंतर्विरोधामुळं पडेल, पण जेव्हा पडेल तेव्हा… – चंद्रकांत पाटील\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमशीद जादूने गायब झाली काय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0......%E0%A4%8F%E0%A4%B8.-%E0%A4%8F%E0%A4%AE.-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96-:-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/JkG0VR.html", "date_download": "2020-10-01T08:06:17Z", "digest": "sha1:GGCA3VBGLOBGJ7W7VNNXGJHADL2FJZA4", "length": 9842, "nlines": 41, "source_domain": "rajsatya.page", "title": "पत्रकारांच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर लढाई लढावी लागणार......एस. एम. देशमुख : कराडच्या पत्रकारांच्यावतीने सत्कार समारंभ.....महिनाभरात जिल्हा कार्यकारणीचा निकाल - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गो��ख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nपत्रकारांच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर लढाई लढावी लागणार......एस. एम. देशमुख : कराडच्या पत्रकारांच्यावतीने सत्कार समारंभ.....महिनाभरात जिल्हा कार्यकारणीचा निकाल\nकराड - पत्रकार हल्ला विरोधी कायदा करून पत्रकारांचे संरक्षण करण्यात आले आहे, मात्र येत्या काही दिवसांत पत्रकारांच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर लढाई लढावी लागणार आहे. कारण वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आणि सोशल मिडिया यांच्यामध्ये आमुलाग्र बदल होत असून ते प्रत्येक पत्रकारांने आत्मसात करून आपले अस्तित्व जपण्याची गरज असल्याचा सल्ला मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी दिला.\nकराड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार संरक्षण कायदा लागू करण्याच्या लढाईला यश मिळाल्याबद्दल कराडच्या पत्रकारांच्यावतीने श्री. देशमुख यांच्या सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. अशोक चव्हाण होते. यावेळी शशिकांत पाटील, गोरख तावरे, प्रा. प्रमोद सुकरे, सतिश मोरे, दिलीप भोपते, खंडू इंगळे, विकास भोसले, अमोल चव्हाण, सुभाष देशमुखे, पराग शेणोलकर, नितिन ढापरे, मुख्याध्यापक दिपक पवार, विशाल पाटील, सकलेन मुलाणी, प्रकाश पिसाळ, शरद गाडे, तन्मय पाटील, रूपाली जाधव, प्रियांका पाटील आदी उपस्थित होते.\nएस. एम. देशमुख म्हणाले, वृत्तपत्रांचा खप दिवसेन दिवस कमी होत आहे, ही बाब चिंतेची आहे. तसेच सोशल मिडियातील बदलामुळे वृत्तपत्रांत काम करणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. वृत्तपत्रांच्या जागी आता इलेक्ट्रॉनिक्स मिडिया बरोबर वेब, युट्यूब यासारख्या सोशल मिडिया स्थान घेत आहे. पत्रकार संरक्षण कायद्यामुळे कोणत्याही प्रिंटमधील दैनिकांसह, साप्ताहिके, मासिके व इलेक्टॉनिक्स मिडियात काम करण्याऱ्या प्रत्येक व्यक्तिला संरक्षण मिळणार आहे, काही निकष आहेत ते सर्वांनी समजून घ्यावेत. या लढ्याला फार मोठा संघर्ष करावा लागला, मात्र आता केवळ संरक्षण गरजेचे नसून आता पत्रकारांना अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. कारण आपल्या बरोबर आपले कुटुंब असते, परंतु त्या पत्रकारांच्या पाठिमागे त्या कुटुंबाची व्यवस्था होणे गरजेच�� आहे. त्यासाठी आपण लढा देणे गरजेचे आहे, मात्र त्यासोबत प्रत्येक तालुका, जिल्हा पत्रकार संघानी एक स्वतंत्र व्यवस्था करावी. जेणेकरून आपल्या जिल्ह्यातील पत्रकारांच्या वाईट काळात, पत्रकार व त्यांच्या कुटुंबाला सावरता येईल.\nशशिकांत पाटील म्हणाले, पत्रकारांच्या संरक्षणासाठी आणि हक्कासाठी श्री. देशमुख सरांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी आपली नोकरीचा राजीनामा देवून काम केले. पत्रकार संरक्षण कायद्याचा लढा हा कराडमधून सुरू झाला होता. यापुढील पत्रकारांच्या आवश्यक असलेल्या कोणत्याही लढाईला कराडचे पत्रकार नेहमीच अग्रस्थानी राहतील, अशी ग्वाही दिली.\nयावेळी पराग शेणोलकर, दिलीप भोपते, खंडू इंगळे, विकास भोसले, सतिश मोरे, प्रा.अशोक चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन प्रा. प्रमोद सुकरे यांनी केले. आभार गोरख तावरे यांनी मानले.\nमहिनाभरात जिल्हा कार्यकारणीचा निकाल\nसातारा जिल्ह्यात गेल्या सहा वर्षात कोणत्याही प्रकारची निवडणूक झाली नाही. संघटनेची बैठक किंवा सभासद नोंदणी झाली नसून सहा वर्षच आहे तेच पदाधिकारी त्या जागेवर असल्याचे यावेळी उपस्थित पत्रकारांनी सांगितले. त्यावर संघटनेत कोणत्याही पदाधिकाऱ्यांना दोन वर्षापेक्षा जास्त काळ पदावर राहण्याचा अधिकार नाही. तसेच एकादा पद मिळालेल्या व्यक्तीला पुन्हा पद मिळू शकत नाही. त्यामुळे यापूर्वीच जिल्हा संघनेने निवडी बदलणे गरजेचे होते. यापुढील सातारा जिल्हा कार्यकारणीचा निकाल येत्या महिनाभरात लावला जाईल असे संघटनेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/15/a-restraining-order-has-been-issued-in-the-revenue-limits-of-the-district-from-midnight-today/", "date_download": "2020-10-01T08:15:18Z", "digest": "sha1:JWBTURPJZE46AVZHXRPKRV7L7MT5UCUF", "length": 11368, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "जिल्ह्याच्या महसूल सीमेच्‍या हद्दीत आज मध्यरात्रीपासून प्रतिबंधात्‍मक आदेश जारी - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nHome/Ahmednagar News/जिल्ह्याच्या महसूल सीमेच्‍या हद्दीत आज मध्यरात्रीपासून प्रतिबंधात्‍मक आदेश जारी\nजिल्ह्याच्या महसूल सीमेच्‍या हद्दीत आज मध्यरात्रीपासून प्रतिबंधात्‍मक आदेश जारी\nअहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्याच्या महसूल सीमेच्‍या हद्दीत आजपासून (दि. 15 सप्टेंबर) ते दि. 24 सप्‍टेंबर 2020 रोजीचे मध्यरात्रीपर्यंत प्रतिबंधात्‍मक आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत.\nया आदेशानुसार खालील बाबींना मनाई करण्यात आली आहे. यात, शस्त्रे, काठया, सोटे, तलवारी, भाले, सुरे, बंदुका, दंडे अगर लाठया किंवा शारिरीक इजा करणेसाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर नेणे.\nदगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे व साधणे जवळ बाळगणे किंवा तयार करणे किंवा जमा करणे.\nकोणत्याही व्यक्तींच्या आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक जवळ बाळगणे किंवा तयार करणे. जाहीरपणे घोषणा.\nदेणे, गाणे म्हणणे, वादय वाजविणे, ध्वनिवर्धक किंवा ध्वनीक्षेपक वापरणे किंवा वाजवणे, शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे वर्ज्य आहे.\nतसेच भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणणे अगर तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर क्स्तु तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे.\nसार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्य कारणास्तव सभा घेणेस मिरवणूका काढणे आणि पाच पेक्षा जास्त व्यक्‍ती एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लो���प्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/bbc-marathi-news/why-the-decision-of-uddhav-thackeray-government-to-appoint-administrators-on-gram-panchayats-got-into-controversy-120072000019_1.html", "date_download": "2020-10-01T07:28:55Z", "digest": "sha1:UKQVDDR5LMDFNBASBCNHACYIM4XG4QYA", "length": 24091, "nlines": 130, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "उद्धव ठाकरे सरकारचा ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय वादात का अडकला? | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 1 ऑक्टोबर 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nउद्धव ठाकरे सरकारचा ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय वादात का अडकला\nकोरोनाकाळात सरकार आणि विरोधकांमध्ये अनेक विषयांवरुन कलगीतुरा रंगलेला पहायला मिळाला. सध्या असाच वाद रंगला आहे ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या निर्णयावरुन.\nराज्यातील 19 जिल्ह्यातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींची मुदत एप्रिल ते जून 2020 दरम्यान समाप्त झाली आहे. तर 12 हजार 688 ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीदरम्यान समाप्त होत आहे.\nकोरोना संकटामुळे या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचं कामकाज तात्पुरत्या स्वरूपात शासकीय अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलं.\nपण आता कोरोनाच्या कामात या अधिकाऱ्यांची आवश्यकता असल्याचं सांगत या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय ग्राम विकास खात्याने घेतला आहे.\nप्रशासक निवडीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पण शासनाचा हा निर्णय लोकशाहीला मारक आहे, अशी टीका करण्यात येत आहे. हा वाद नेमका काय, हे आपण समजून घेऊ.\nपालकमंत्र्यांचा 'सल्ला' आणि 'योग्य' व्यक्तीची नियुक्ती\n13 जुलै 2020 च्या ग्राम विकास मंत्रालयाच्या शासननिर्णयानुसार, ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज सुरळीत सुरु राहील या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.\nकोव्हिड-19 च्या प्रादुर्भावामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार ग्रामपंचायतीच्या निवडणूका घेणे शक्य होत नाही. त्यामुळे मुदत संपणाऱ्या व यापूर्वी मुदत संपलेल्या आणि सध्या ज्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून शासकीय अधिकारी नियुक्त आहेत, अशा ग्रामपंचायतीवर सुध्दा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nयासंदर्भातील शासन स्तरावरील अधिकार प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या नियुक्त्या संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने करावयाच्या आहेत, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. याबाबतचं पत्र त्यांनी बुधवारी (15 जुलै) रोजी सर्व पालकमंत्र्यांना पाठवलं होतं.\nराष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांकडे 11 हजारांची मागणी\nग्रामविकास खात्याचा ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय येतो न येतो तोच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी एक पत्र जारी केलं.\nपुणे जिल्ह्यातील 750 ग्रामपंचायतींची मुदत या काळात संपणार असून प्रशासक म्हणून जाण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खात्यावर 11 हजार रुपये भरून रितसर अर्ज करावेत, असं गारटकर यांनी पत्रात म्हटलं होतं.\nपुणे जिल्ह्याचं प���लकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडे आहेत, शिवाय पक्षाचा जिल्हाध्यक्षच पक्षनिधी भरण्यास सांगत असल्यामुळे प्रशासक निवडीचा बाजार मांडल्याचा आरोप या पत्रानंतर होऊ लागला होता.\nयाबाबत बीबीसीने गारटकर यांच्याशी संपर्क साधला. प्रशासक म्हणून नेमणुकीसाठी खूपच जास्त अर्ज येत असल्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय हे पत्र पक्षांतर्गत कामाचा भाग असून पक्षाच्या सदस्यांना ते पाठवण्यात आल्याचंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं.\n11 हजार रुपये निधीबाबत वाद निर्माण झाल्यानंतर हे पत्र रद्द करण्यात आलं. त्याबाबत दुसरं पत्रक काढलं, पण विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सोयीस्करपणे फक्त पहिलं पत्र व्हायरल करून राजकारण केल्याची प्रतिक्रिया गारटकर यांनी दिली.\nराष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी पक्षाने अशा प्रकारचे अर्ज दाखल करून घेण्याची सूचना पक्षाने दिली नसल्याचं सांगितलं.\nपण त्यांनी आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी अर्ज मागवले असतील, तर त्यात काहीच गैर नाही, असं मलिक म्हणतात.\nयाप्रमाणे लातूर जिल्ह्यात सुद्धा असंच एक प्रकरण पाहायला मिळालं. या गावात एका मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी पैसे देणाऱ्या व्यक्तीची प्रशासक पदासाठी नियुक्ती करणार असल्याच ठरलं. या पदासाठी लोकांनी बोली लावल्याचं चित्र लातूर जिल्ह्यातील कोळनूर गावात पाहायला मिळालं.\nनियुक्तीचे निकष नाही, निर्णयाला न्यायालयात आव्हान\nया प्रकारानंतर प्रशासक नेमणुकीबाबत ग्राम विकास मंत्रालयाचा शासन निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.\nया निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.\nराज्य निवडणूक आयोगाशी सल्ला मसलत ना करता वरील निर्णय घेण्यात आला. पालक मंत्र्याच्या मर्जीतील राजकीय व्यक्तींची प्रशासक म्हणून नेमणूक केल्याने या पुढील ग्राम पंचायतच्या निवडणुका निर्भय, निपक्षपाती आणि स्वछ वातावरणात पार पडणार नाहीत अथवा त्यात राजकीय हस्तक्षेप होईल, असं याचिकेत म्हटलं आहे.\nसरपंच ग्रामसंसद महासंघ संघटनेतर्फे व संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे, पेमगिरी व कोकणगाव या ग्रामपंचायतच्या सरपंचानी अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे.\nयाबाबत बीबीसीने अॅड. तळेकर यांच्याशीही बातचीत केली. तळेकर यांच्या मते, \"राज्य शासनाचे अधिकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करता येत नाहीत. कायद्यात अशा प्रकारची तरतूद नसल्यामुळे प्रशासकाच्या सर्व नियुक्त्या बेकायदेशीर ठरतील.\"\n\"ग्रामपंचायत ही काय खासगी संस्था नाही. शिवाय इथं नियुक्ती करण्यासाठी पात्रतेचे निकष ठरवण्यात आलेले नाहीत. ही नियुक्ती कोणत्या आधारे करायची याचा उल्लेख शासननिर्णयात नाही. सरतेशेवटी पालकमंत्र्यांच्या मर्जीतील कार्यकर्ताच या पदावर नियुक्त करण्यात येईल, ही पूर्णपणे राजकीय नेमणूक असेल. असं झाल्यास शासनाच्या फंडचा वापर राजकीय कारणासाठी होण्याची शक्यता आहे, हे लोकशाहीसाठी मारक ठरेल,\" असं मत अॅड. तळेकर नोंदवतात.\nप्रशासक नेमणुकीचा निर्णय शासनाकडून घेण्यात आल्यानंतर आता महाविकास आघाडीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधी आमने-सामने आले आहे.\nग्रामपंचायत प्रशासक पदावर राजकीय कार्यकर्त्याची निवड करण्यात येऊ नये, असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.\n\"पुणे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांनी दिलेलं पत्र हा या निवडीत होणाऱ्या भ्रष्टाचाराचा पुरावा आहे. काही कारणामुळे निवडणुका घेणं शक्य नसेल, तर ग्रामसेवक अथवा सरकारी अधिकाऱ्यांचीच प्रशासक पदावर नेमणूक करावी. महाविकास आघाडीने कोणत्याही व्यक्तीची या पदावर निवड करता येईल, अशी दुरूस्ती कायद्यात केली आहे. हे बेकायदेशीर आहे, आम्ही या निर्णयाचा विरोध करतो,\" असं फडणवीस म्हणाले.\nवंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही या निर्णयाला विरोध दर्शवत राजकीय पक्षांनी दुकानादारी उघडल्याचा आरोप केला आहे. प्रशासनाची शपथ घेतलेल्या व्यक्तीलाच प्रशासक म्हणून नेमता येतं. त्यांची नेमणूक राज्यपालांच्या परवानगीशिवाय होऊ नये, असं आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.\nपण परिवहन मंत्री आणि शिवसेना प्रवक्ते अॅड. अनिल परब ग्राम विकास खात्याच्या शासन निर्णयाचं समर्थन करताना दिसतात.\nते म्हणतात, \"निवडणुका पुढे गेल्यामुळे ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये झालेला आहे. ग्रामपंचायतीचा नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी सामान्य व्यक्ती कुणीही अर्ज करू शकतो, त्याचप्रमाणे कुणीही व्यक्ती या पदावर नियुक्त केला जाऊ शकतो. ��े सगळं नियमानुसार करण्यात आलं आहे. वस्तुस्थिती पाहून काही निर्णय घ्यावे लागतात.\"\n\"फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांची निवड चुकीची आहे, या आरोपाला परब यांनी प्रत्युत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक वेगवेगळ्या सरकारी पदांवर जाऊन बसले होते, तेव्हा त्यांनी कोणते निकष लावले होते ते सत्तेत असते तर त्यांनीही राजकीय व्यक्तींनाच पदावर बसवलं असतं,\" असं परब म्हणाले.\nयाशिवाय अॅड. तळेकर यांनी नियुक्तीसाठी निकष ठरवण्यात आले नसल्याबाबतच्या न्यायालयात याचिका केली आहे. याबाबत बोलताना, \"आम्ही सरकार म्हणून निर्णय घेतला. हे प्रकरण आता कोर्टात गेलं आहे. आता पुढील निर्णय कोर्ट घेईल,\" असं परब सांगतात.\nयावर अधिक वाचा :\nअयोध्या प्रकरणात पुनर्विचार याचिकेमुळे काय बदल होईल\nअयोध्येच्या वादग्रस्त जमिनीच्या वादावर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने 9 नोव्हेंबरला ...\nप्रसिद्ध गायिका गीता माळी यांचा अपघात सीसीटीव्हीत कैद, ...\nप्रसिद्ध गायिका आणि नाशिकच्या रहिवासी गीता माळी या प्रवास करत असलेली कार गॅस टँकरला ...\nTik-Tok पुन्हा अडचणीत, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका ...\nपूर्वी एकदा कोर्टाने बंदी घातलेल्या Tik-Tok विरोधात आता पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात ...\nराजधानी मुंबईच्या मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर\nमुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांचे नाव निश्चित झाले आहे. ...\nकाँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी सरकार स्थापनेबाबत ...\nमहाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबतचा पेच अद्याप कायम असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/reason-behind-accidental-cases-near-amavasya-and-prunima-120062500038_1.html", "date_download": "2020-10-01T07:15:31Z", "digest": "sha1:OVZJUYVECWA3G2NRKGVKTX3SR225GDZM", "length": 20269, "nlines": 155, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अमावस्या आणि पौर्णिमेच्या जवळच्या का वाढतात आत्महत्या किंवा अपघात, जाणून घ्या गुपित | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 1 ऑक्टोबर 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअमावस्या आणि पौर्णिमेच्या जवळच्या का वाढतात आत्महत्या किंवा अपघात, जाणून घ्या गुपित\nवर्षांमधील असे बरेच दिवस आणि रात्र येतात जे पृथ्वी आ���ि माणसाच्या मनावर सखोल प्रभाव टाकतात. त्यामधून देखील महिन्यातील 2 दिवस सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत - पौर्णिमा आणि अमावस्या.\nनकारात्मक आणि सकारात्मक शक्ती :\nपृथ्वीच्या मुळात 2 प्रकाराच्या शक्ती असतात. सकारात्मक आणि नकारात्मक, दिवस आणि रात्र, चांगले आणि वाईट. पृथ्वीवर दोन्ही शक्ती आप आपले वर्चस्व गाजवतात. काही अश्या मिश्रित शक्ती देखील असतात, जसे की संध्याकाळ होते जे दिवस आणि रात्रीच्या मध्ये असते. या मध्ये दिवसाचे गुण देखील असतात आणि रात्रीचे गुण देखील असतात. अश्या प्रकारे पौर्णिमेच्या दिवशी सकारात्मक शक्ती आणि अवसेच्या दिवशी नकारात्मक शक्ती जास्त करून सक्रिय राहतात.\n1 पौर्णिमेच्या रात्री मन अस्वस्थ राहतं आणि झोप देखील कमी येते. दुर्बळ मनाचे लोकांमध्ये आत्महत्या किंवा खून करण्याचे विचार वाढतात. शास्त्रज्ञांच्या मते या दिवशी चंद्राचा प्रभाव तीव्र असतो या कारणामुळे शरीरात रक्तामधील न्यूरॉन पेशी सक्रिय होतात आणि अश्या स्थितीत व्यक्ती अत्यधिक उत्तेजित आणि भावनिक असतो. एकदाच नाही, जर प्रत्येक पौर्णिमेला असे घडले तर व्यक्तीचे भविष्य देखील त्यानुसार बनतं आणि बिघडतं.\n2 ज्यांना अपचनाचा आजार असतो किंवा ज्यांचा पोटात चय-उपचय क्रिया शिथिल होते, तेव्हा असे ऐकण्यात येते की अश्या माणसांना जेवल्यावर नशा केल्याची अनुभूती होते. आणि अशावेळी त्यांचे न्यूरान्स पेशी शिथिल होतात जेणे करून मेंदूचा ताबा शरीरापेक्षा मनावर जास्त होतो. अश्या माणसांवर चंद्राचा प्रभाव चुकीची दिशा घेतो. या कारणासाठी पौर्णिमेचा उपवास धरण्याचा सल्ला दिला जातो.\n3 चंद्र पृथ्वीच्या पाण्याशी निगडित आहे. पौर्णिमेचा काळात समुद्रात भरती येते कारण चंद्र हा समुद्राच्या पाण्याला वर ओढतो. मानवाच्या शरीरामध्ये सुमारे 85 टक्के पाणी असतं. पौर्णिमेच्या दिवशी या पाण्याचा वेग आणि गुणधर्ण बदलतात.\nचेतावणी : या दिवशी कोणत्याही प्रकाराचे तामसिक आहाराचे सेवन करू नये.\nमद्यपानापासून लांबच राहावे. जेणे करून ते आपल्या शरीरावरच नव्हे तर भविष्यावर देखील विपरीत प्रभाव पाडू शकतं.\nजाणकार लोकं म्हणतात की चतुर्दशी, पौर्णिमा आणि प्रतिपदा या 3 दिवसांमध्ये पावित्र्य जपणं चांगलं आहे.\n1 अवसेच्या दिवशी भुतं- प्रेतं, पितर निशाचर प्राणी आणि राक्षस अत्यधिक क्रियाशील आणि मुक्त असतात. अश���या दिवसाचे स्वरूप बघूनच सावधगिरी बाळगली पाहिजे.\n2 ज्योतिष शास्त्रामध्ये चंद्राला मनाचे देव मानले गेले आहे. अवसेला चंद्र दृष्टीस येत नाही. अश्या वेळेस जे लोकं जास्त भावनिक असतात त्यांचा मनांवर याचा जास्त प्रभाव पडतो. मुली खूपच भावनिक असतात. या दिवशी चंद्र दिसत नसल्याने शरीरातील हालचाल वाढते. जे माणसं नकारात्मक विचारसरणीचे असतात त्यांच्यावर नकारात्मक शक्ती आपला प्रभाव जास्त पाडते.\nया दिवशी कोणत्याही प्रकाराचे तामसिक आहाराचे सेवन करू नये.\nमद्यपानापासून लांबच राहावे. जेणे करून ते आपल्या शरीरावरच नव्हे तर भविष्यावर देखील विपरीत प्रभाव पाडू शकतं. जाणकार लोकं म्हणतात की चतुर्दशी, अमावस्या आणि प्रतिपदा या 3 दिवसांमध्ये पावित्र्य जपणं चांगलं आहे.\nमंगळ सातव्या घरात असल्यास ही खबरदारी घ्यावी आणि हे 5 कार्ये करावे\nPlanetary Indications for life: ग्रहांच्या शुभ अशुभ स्थितीचे संकेत\nभविष्याचे संकेत देतं ग्रहण, जाणून घ्या पुढील वेळ कशी असणार\nसूर्य ग्रहण: आपल्या राशीनुसार लाल किताबाचे अचूक उपाय फायदेशीर ठरतील\nकुंडलीत सूर्य ग्रहण असल्यास करा हे 5 उपाय\nयावर अधिक वाचा :\n\"संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो....अधिक वाचा\n\"आपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे...अधिक वाचा\n\"थंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या....अधिक वाचा\n\"आपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल....अधिक वाचा\n\"पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी...अधिक वाचा\n\"मित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक...अधिक वाचा\nआनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील....अधिक वाचा\nचाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीह��� आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास...अधिक वाचा\n\"आजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकतो. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. प्रवास व...अधिक वाचा\nकाही वेळ समस्या निवारणासाठी आणि आत्मविश्वासाच्या वाढीसाठी काढा. सामूहीक उपक्रम आणि प्रवास आपल्यासाठी श्रेयस्कर ठरतील. इतरांनी आपल्या...अधिक वाचा\nआजचा दिवस आर्थिक कार्यांसाठी चांगला आहे पण काही देवाण-घेवाण करू नका. अनिर्णित राहीलेली प्रकरणे नवे प्रश्न उभे...अधिक वाचा\nआज रात्री आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल. आज आपण एखाद्या अधिकार्‍यामुळे असंतुष्ट राहाल. सहकाऱ्यांशी होणारे वैचारिक मतभेद...अधिक वाचा\nसकाळ- संध्याकाळ दिवा लावण्याचे फायदे आणि नियम\nप्रकाशाची उपासना म्हणजे देवाची उपासना असते. चातुर्मासात, अधिक महिन्यातील पौर्णिमेला देऊळ ...\nगुरुवारी या झाडाची पूजा करावी\nआपल्या हिंदू धर्मात केळीच्या झाडाला अतिशय पवित्र मानले आहे. म्हणून केळीच्या झाडाची पूजा ...\nनवरात्री 2020 विशेष : आता गरब्यासाठी घरातच पार्लर सारखे ...\nनवरात्र आल्यावर सर्वांचा उत्साह द्विगुणित होतो. नवरात्र म्हटले की गरबे होणारच. गरबे ...\nअधिक मास 2020 : काय सांगता, देवी लक्ष्मीने श्रीविष्णूंना ...\nअधिक मास ज्याला मलमास, किंवा पुरुषोत्तम मास देखील म्हणतात. अशी आख्यायिका आहे की ज्या ...\nपंचकाचे पाच मुख्य नुकसान, या वेळी पंचक विशेष का आहे ते ...\nयावेळी 28 सप्टेंबर २०२० रोजी राज पंचक आहे जो धनिष्ठा नक्षत्रात लागत आहे. रविवारी रोग ...\nरिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली\nमुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन योजना सुरू ...\nमीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद ...\nशेती बिलावरून राज्यसभेत झालेल्या राड्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील ...\nसविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना ...\nमुंबईची लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. ...\nबाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त\nबारामती तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो ...\nइंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाच��� ...\nरविवारी रात्री कोविड -19 मुळे 87 वर्षीय व्यक्तीच्या निधनानंतर येथील खासगी रुग्णालयात ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lockdown-in-rajgurunagar-municipal-council/", "date_download": "2020-10-01T06:42:00Z", "digest": "sha1:KQCLSNFAAQ4WKUHPD42VPR6ZHXW4W4NA", "length": 3141, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lockdown In Rajgurunagar municipal council Archives - MPCNEWS", "raw_content": "\nRajgurunagar : आळंदी, चाकण, राजगुरुनगरसह 19 गावांमध्ये सोमवारपासून 10 दिवसांचा लॉकडाऊन\nएमपीसीन्यूज : खेड तालुक्यातील तीन नगरपरिषदा व कंटेनमेंट झोनमधील 19 गावांमध्ये 13 तारखेपासून दहा दिवसांसाठी लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्णय झाल्यास संपूर्ण तालुका लॉकडाऊन करण्याचे नियोजन होऊ…\nPimpri News: पालिकेचे उत्पन्न ‘लॉकडाउन’ सहा महिन्यात मालमत्ता करातून पालिका तिजोरीत केवळ 220 कोटी\nMoshi Crime : घरफोडी करून चार कॅमेरा लेन्स पळवल्या\nPimpri News : डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयात पॅरालीसीस ट्रीटमेंट युनिट सुरु\nPune Crime : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना अटक\nPimpri News: सेवानिवृत्त कर्मचा-यांनी प्रामाणिकपणा, शिस्त, सचोटीने पालिकेचे अस्तित्व टिकवून ठेवले – महापौर ढोरे\nChinchwad News : पादचारी नागरिकांचे मोबाईल फोन हिसकावणा-या चोरट्याला अटक; 23 मोबाईल जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2012/04/10/", "date_download": "2020-10-01T07:37:47Z", "digest": "sha1:2ZZ62OD3Y4XB6UKQCWTTQ6UGN57ZY7HG", "length": 18702, "nlines": 292, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "10 | एप्रिल | 2012 | वसुधालय", "raw_content": "\nयेमेन पासून पर्शियन आखाता पर्यंत पसरलेले हे वाळवंट असून ओमान, जॉर्डन व इराक पर्यंत अरेबियन उपखंडा चा बराच भाग त्याने व्यापलेला आहे.\nयाचं क्षेत्रफळ २,५०,००० चौ. मैल असून युरापातील फ्रान्स, बेल्जियम,नेदरल्यंडस् या तिन्ही देशांच्या एकत्रित क्षेत्रफळा पेक्षा ही ते मोठं आहे.या वाळवंटा च्या मध्यावर रुब -अल -खली नावाचा सलग वाळू चा डोंगर आहे.येथे ऑरिक्स , वाळू वर राहणारी मांजर व गोलाकार शेपट्या असणाऱ्या पाली आढळतात.अति गरम वाळूच्या डोंगरा पासून दलदली पर्यंत निसर्गाची सर्व रूपं येथे दिसतात.सौदी अरेबिया हा या वाळवंटा चाच एक भाग. येथे उन्हाळ्यात तापमान ४० – ४५ डिग्री से.व हिवाळ्यात ५ -१५ डिग्री से असते.तेल फॉ��्फेट व सल्फर यांचा येथे मोठा साठा आहे.व यातील बराच साठा सौदी अरेबिया मध्ये मोडतो.\nअल-खली या डोंगराची रांग पुढे पश्र्चिम ओमान व पूर्व येमेन मध्ये जाते.या भागात बऱ्याच वंशाचे लोक असून त्यात शिया व सुन्नी पंथ प्रमुख आहेत.\nयेशू : स्वर्गाज्या राज्यात मोठा कोण\nयेशू : त्या वेळेस शिष्य येशूकडे येऊन म्हणाले,\nस्वर्गाच्या राज्यांत मोठा कोण \nबाळकाला बोलावून त्याला त्यांच्या उभें केले आणि\nम्हटलें “मी तुमहांस खचीत सांगतो, तुमचे मन\nवळल्याशिवाय व तुम्ही बाळकां सारखे झाल्याशिवाय\nस्वर्गाच्या राज्यांत तुमचा प्रवेश होणारच नाहीं. यास्तव जो\nकोणी आपणाला या बाळकासारिखा लीन करील तोच स्वर्गाच्या\nराज्यांत मोठा होय.आणि जो कोणी माझ्या नामानें अशा एका बाळ्काला\nजवळ करील त्यानें मला जवळ केलें असे होईल.\nमजवर विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहाणांतील एकाला जो कोणी अडखळवील\nत्याच्या गळ्यांत मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात\nबुडवावें ह्यात त्याचें हित आहे.\nसांभाळा, यां लहान मुलांतील एकालाही तुच्छ मानूं नका;कारण मी तुम्हांस सांगतो की\nस्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे तोंड नित्य पाहतात.\nतुम्हांस कसे वाटतें,कोणाएका मनुष्या जवळ शंभर मेंढरें आहेत, आणि त्यातून एखादें\nभटकले तर तो ती नव्याणव डोंगरावर सोडून त्या भटकले ल्याचा शेध करण्यास जाणार नाही\n कदाचित ते त्याला सांपडले, तर न भटकलेल्या नव्याण्णव पेक्षा तो त्यावरून अधिक\nआनंद करील असे मी तुम्हांस खाचीत सांगतों. तसे या लहानातील कोणाचाही नाश व्हावा\nअशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाहीं.”\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« मार्च मे »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/people-insulting-savarkar-should-be-beated-says-uddhav-thackeray", "date_download": "2020-10-01T07:38:24Z", "digest": "sha1:6XPQ6DOQQNDLAGK4IN4WG7O3TWCZL5NL", "length": 8218, "nlines": 163, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "VIDEO: सावरकरांचा अपमान कणाऱ्यांना भरचौकात फटकावलं पाहिजे : उद्धव ठाकरे | People insulting Savarkar should be beated says Uddhav Thackeray", "raw_content": "\nIPL 2020, RR vs KKR Live Score : राजस्थान रॉयल्सची विजयी घौडदौड कोलकाता नाईट रायडर्स रोखणार\nहाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना, आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश\nशिवसेनेने ‘करुन दाखवलं’, भाजपसोबत निफाडमध्ये युती, सेनेचा सभापती\nसावरकरांचा अपमान कणाऱ्यांना भरचौकात फटकावलं पाहिजे : उद्धव ठाकरे\nसावरकरांचा अपमान कणाऱ्यांना भरचौकात फटकावलं पाहिजे : उद्धव ठाकरे\nIPL 2020, RR vs KKR Live Score : राजस्थान रॉयल्सची विजयी घौडदौड कोलकाता नाईट रायडर्स रोखणार\nहाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना, आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश\nशिवसेनेने ‘करुन दाखवलं’, भाजपसोबत निफाडमध्ये युती, सेनेचा सभापती\nDisneyland| कोरोनाचा फटका, जगप्रसिद्ध ‘डिस्नेलँड’मध्ये 28,000 कर्मचाऱ्यांची कपात\n‘मास्क घालतोस की दंड करु’, सायकलवरुन फेरफटका, कोल्हापूरच्या आयुक्तांकडून खरडपट्टी\nIPL 2020, RR vs KKR Live Score : राजस्थान रॉयल्सची विजयी घौडदौड कोलकाता नाईट रायडर्स रोखणार\nहाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना, आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश\nशिवसेनेने ‘करुन दाखवलं’, भाजपसोबत निफाडमध्ये युती, सेनेचा सभापती\nDisneyland| कोरोनाचा फटका, जगप्रसिद्ध ‘डिस्नेलँड’मध्ये 28,000 कर्मचाऱ्यांची कपात\nपुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2019/12/jio-lite-399-rs.html", "date_download": "2020-10-01T06:27:56Z", "digest": "sha1:MTYJYCZ5SP3UGYEGAKDBLQFYRJUTEZLP", "length": 11906, "nlines": 99, "source_domain": "www.esuper9.com", "title": "जियोफोन लाइट लवकरच 399 Rs रुपयांमध्ये लाँच करणार: यात इंटरनेट कनेक्टिव्हिटी, अ‍ॅप्स आणि बरेच काही असणार नाही - esuper9", "raw_content": "\nHome > विज्ञान > जियोफोन लाइट लवकरच 399 Rs रुपयांमध्ये लाँच करणार: यात इंटरनेट कनेक्टिव्हिटी, अ‍ॅप्स आणि बरेच काही असणार नाही\nजियोफोन लाइट लवकरच 399 Rs रुपयांमध्ये लाँच करणार: यात इंटरनेट कनेक्टिव्हिटी, अ‍ॅप्स आणि बरेच काही असणार नाही\n91 मोबाईलच्या अहवालानुसार रिलायन्स आता जिओफोन लाईटवर काम करत आहे - जिओफोनची स्वस्त आवृत्ती. जिओफोन आधीपासूनच स्वस्त होता आणि तो आणखी स्वस्त कसा केला जाऊ शकतो याबद्दल आश्चर्य करणे सोपे आहे. अहवालात असे म्हटले आहे की जिओफोन लाइट सर्व 'स्मार्ट' वैशिष्ट्ये काढून टाकेल आणि मूलत: फक्त कॉल करण्यासाठी सक्षम असा मोबाइल फोन असेल- इंटरनेट नाही, अ‍ॅप्स नाही आणि काहीही नाही.\nअहवालात असे नमूद केले आहे की जियोफोन लाइटमध्ये एक छोटा प्रदर्शन आणि अल्फान्यूमेरिक टी 9 कीपॅड असेल. अफवा असलेल्या जिओफोन लाइटमध्ये कॅमेरा किंवा एफएम रेडिओच्या उपस्थितीचा उल्लेख नाही.\nआधुनिक वापरकर्त्यांची उपस्थिती बहुतेक वापरकर्त्यांसाठी चिंताजनक आहे, परंतु रिलायन्स किंमतीमुळे असे करतात असे म्हणतात. बाजारात जिओफोन लाइटची किंमत 399 रुपये इतकी कमी असणे अपेक्षित आहे, जे नियमित जिओफोनपेक्षा खूपच स्वस्त आहे. अत्यंत कमी किंमतीचे उद्दीष्ट त्या वापरकर्त्यांसाठी आवाहन केले जाते जे फोनवर जास्त खर्च करू शकत नाहीत आणि फक्त कॉलिंगसाठी डिव्हाइसची आवश्यकता आहे.\nरिलायन्सने देखील जियोफोन लाइटसाठी अत्यंत परवडणारी प्रीपेड योजना आणण्याची अपेक्षा आहे. जिओला Rs 50 दिवसांच्या योजनेची ऑफर दिली जाऊ शकते जी 2 दिवसांची वैधता देऊ शकेल. Jio ते Jio वर कॉल विनामूल्य असतील परंतु इतर नेटवर्कवर केलेल्या कॉलवर शुल्क आकारले जाईल. वापरकर्ते 100 विनामूल्य एसएमएसची अपेक्षा देखील करू शकत होते परंतु फोन इंटरनेटला समर्थन देत नाही म्हणून योजना कोणताही डेटा ऑफर करणार नाहीत.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष:- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इत...\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन\n#corona remedies: कोरोना बाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे अवाहन कोरोना व्हायरस विषयी, आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे ...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nअसे आहे नवीन मंत्र्यांचे मंत्र्यालयातील दालन वाटप\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागले असतानाच गुरुवारी सर्व मंत्र्यांना मंत्र्यालयातील ...\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न\nस्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्वप्न पुर्तीसाठी नाना पटोले, छगन भुजबळ यांचे प्रयत्न विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या...\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे,4 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल मात्र मतमोजणी 13 जानेव...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/citizenship-act-protest-jamia-bollywood", "date_download": "2020-10-01T07:27:57Z", "digest": "sha1:LOY7AHT7WT2AD4N3OIA6PGWXITZ6LOF5", "length": 22953, "nlines": 96, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "आत्ता गप्प रहाणे म्हणजे अपराधात सामील असणे - द वायर मराठी", "raw_content": "\nआत्ता गप्प रहाणे म्हणजे अपराधात सामील असणे\nभारताच्या इतिहासातला हा असा कालखंड आहे, जिथे भयंकर हेच सामान्य आहे.\nदेशाच्या इतिहासात असा एक काळ येतो, जेव्हा गप्प राहणे हा पर्याय असूच शकत नाही.\nजेव्हा तटस्थता, संदिग्धता, सावधपणा या गोष्टी भित्रेपणा असतात. जेव्हा उभे राहणे आणि निषेध व्यक्त करणे हे नैतिक कर्तव्य ठरते, कारण वैयक्तिक किंवा तात्त्विक गोष्टींपेक्षाही बरेच काही पणाला लागलेले असते. भारत देश आज अशा एका वळणावर आहे, जिथे त्याचा आत्मा आणि अस्तित्वच पणाला लागले आहे.\nजामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे एक ‘मुस्लिम प्रतिक्रिया’ असे चित्र रंगवण्याचे प्रयत्न चालू आहेत – सरकार आणि हिंदुत्ववादी शक्तींसाठी ते सोयीचे आहे.\nसमाजमाध्यमांवर एक नजर टाकली तरी हे दिसून येईल, भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पाठीराख्यांनी लगेचच हा मुस्लिम मुद्दा पकडला आहे – इतक्या मोठ्या संख्येने ��शस्त्र पोलिस जामियामध्ये (आणि नंतर अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये) गेले हा काही निव्वळ योगायोग नाही.\nखरे तर हा ‘मुस्लिम प्रतिक्रियेचा मुद्दा’ पूर्णपणे खोटा आहे आणि ते सहज सिद्ध होते.\nपण उद्दिष्ट स्पष्ट आहे – शासनकर्ते ‘हिंदू’ मूल्यांसाठी लढत आहेत असे चित्र उभे करण्याकरिता केवळ विद्यार्थी नव्हे तर संपूर्ण समुदायालाच खलनायक ठरवणे.\nभाजप-आरएसएसला हिंसा सोयीची आहे. ध्रुवीकरण करण्यासाठी दंगली घडवल्याचा भाजपला नेहमीच निवडणुकांमध्ये फायदा झाला आहे.\nनागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आसाममध्ये चालू असलेल्या आंदोलनाकडेही त्याच पद्धतीने पाहिले जात आहे. २०२१ मध्ये जिथे निवडणुका होणार आहेत त्या पश्चिम बंगालमधील हिंदू मतदारांना भिववण्याचा एक मार्ग\nअर्थात हाही एक हेतू असला तरीही CAA आणि त्याबरोबर राष्ट्रीय नागरिक नोंदणी या दोन्हींच्या मागे जे नियोजन आहे ते त्यापेक्षा खूप जास्त धोकादायक आहे. हे नियोजन करणाऱ्या विकृत मेंदूंचे मुस्लिम असलेल्या भारतीयांना केवळ दुय्यम दर्जाचे नागरिक ठरवून समाधान होत नाही. ते भारतीयच नाहीत असे सिद्ध करण्यासाठी त्यांचा हा सर्व खटाटोप चालू आहे.\nहे फाळणीच्या काळात ‘अर्धवट राहिलेले कार्य’ पूर्ण करणे चालू आहे. शेजारच्या देशांमध्ये ज्यांच्यावर अत्याचार होतात अशा हिंदूंचे स्वागत वगैरे खोटे आहे. जे हिंदू कागदपत्रे सादर करू शकणार नाहीत, आणि CAA अंतर्गत आपोआप स्वीकारले जातील त्यांनाही त्यांचा अधिकार परत करण्याच्या नावाखाली उदारपणे नागरिकत्व दिले जाईल.\nजन्माने मिळणारे नागरिकत्व ही सर्वोच्च स्वरूपाची ओळख असते. त्याला काही अपवाद असतात, आणि आईवडिलांच्या नागरिकत्वाची स्थिती महत्त्वाची असते, पण धर्माची आजवर त्यामध्ये कधीच कोणतीही भूमिका राहिलेली नाही.\nकोणताही धर्म, जात, पंथ, लिंग किंवा सामाजिक स्थिती असली तरीही सर्वांना ते समान पातळीवर आणते. अत्यंत गरीब भारतीयाला अत्यंत धनाढ्य भारतीयासारखेच हक्क असतात. अर्थात प्रत्यक्षात ते तसे असत नाही ही गोष्ट अलाहिदा पण दोघेही आपल्याला हव्या त्या उमेदवाराला मुक्तपणे मत देऊ शकतात, मग त्यांचा धर्म कोणताही असो.\nसंपूर्ण NRC आणि CAA प्रक्रियेमुळे हे पूर्णपणे उलटेपालटे होईल. भारताने नेहमीच जगभरातील निर्वासितांचे स्वागत केले आहे, जे उचितच आहे – मात्र धर��माच्या आधारावर भेदभाव करणे हे घटनेच्या विरोधी आहे आणि ही भूमी ज्या मूल्यांचा आदर करते त्यांच्या विरोधात आहे.\nभारतीयांनी आपल्या सत्ताधाऱ्यांची ही भ्रष्ट योजना ओळखली आहे आणि ते तिचा विरोध करत आहेत. राज्य सरकारांनी NRC-CAA ची अंमलबजावणी करण्यास नकार दिला आहे, देशाच्या विविध भागांमध्ये नागरिक निषेध मोर्चे काढत आहेत, नागरी समाज या कायद्याच्या विरोधात बोलत आहे, कायदेशीररित्या त्याला आव्हान दिले जात आहे, आणि सामान्य नागरिक, जे कदाचित समाज माध्यमांवर नसतील, त्यांची घृणा आणि राग व्यक्त करत आहेत.\nविद्यार्थी नेहमीच कोणत्याही लढाईच्या अग्रस्थानी असतात, तसेच आत्ताही ते रस्त्यावर उतरले आहेत. प्रसारमाध्यमे जे काही घडत आहे ते विकृत करून दाखवत असली तरीही ते ही लढाई थांबवू शकत नाहीत. शिवाय प्रमुख माध्यमांची विश्वसनीयता जवळपास संपलेलीच आहे, त्यामुळे लोक सत्य जाणून घेण्यासाठी वेगळ्या मार्गांचा अवलंब करत आहेत.\nमात्र, हे सगळे कितीही आश्वासक असले, तरीही ते पुरेसे नाही.\nअनेक प्रसिद्ध व्यक्तींनी गप्प राहणेच पसंत केले आहे. आसाममध्ये अनेक सेलिब्रिटींनी जनतेबरोबर उभे राहून CAA च्या विरोधात त्यांचा राग व्यक्त केला आहे, मात्र देशातील इतर भागांमधील सेलिब्रिटी मात्र गप्प आहेत. सेलिब्रिटींवर नेहमीच संपूर्ण जनतेचे लक्ष असते, आणि त्यांच्याकडे बोटे दाखवणे सोपे असते.\nतसेच ते कधी बोललेच तर त्यांच्या विरोधात ज्या प्रकारे सुसंघटित मोहिमा चालवल्या जातात ते कुणालाही भीती वाटावी असेच असते – २०१५ मध्ये आमिर खानच्या बाबतीत जे झाले ते अजूनही सगळ्यांच्या स्मरणात आहे.\nशाहरुख खान जामिया मिलियाचा माजी विद्यार्थी असल्यामुळे त्याने विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ उतरावे असे काही संदेश फिरत आहेत. तो येईल किंवा नाही, पण जर त्याने तसे केले तर ते त्या विद्यार्थ्यांचा लढा ज्या कारणासाठी आहे त्या कारणाचे महत्त्व ओळखून केलेले असावे. मुद्दा केवळ CAA किंवा NRC चा नाही. जामिया विद्यार्थी ज्यांचा प्रत्येक भारतीयावर परिणाम होणार आहे अशा अधिक मूलभूत गोष्टींसाठी लढा देत आहेत. शाहरूख खानला पूर्वी शिवीगाळ ऐकून घ्यावी लागली आहे, त्यामुळे अशा प्रकारे कुणावर दबाव आणणे योग्य नाही.\nपण तरीही समजा शाहरूख खान – किंवा त्यासारखे अन्य – यांनी मायकेल डग्लस, रॉबर्ट दी नीरो किंवा सार्वजनिकरित्या व्यवस्थाविरोधी राजकीय मते मांडणाऱ्या इतर अनेक हॉलिवुड अभिनेत्यांचे अनुकरण केलेच तर काय होईल\nआणि तरीही, अनेक तरुण अभिनेते आणि दिग्दर्शकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या लोकशाहीला धरून चाललेल्या आंदोलनांमध्ये स्पष्ट पाठिंबा दिला आहे. ज्यामध्ये अनुराग कश्यप, नीरज घेवान, रिचा चढ्ढा आणि मनोज वाजपेयी यांचा समावेश आहे.\nपरंतु सेलिब्रिटी, किंवा खेळाडू, किंवा मोठे उद्योगपती प्रसिद्ध असल्यामुळे त्यांच्याकडे जास्त लक्ष जात असले तरीही ते केवळ त्यांच्याबद्दल नाही. हा देश आपल्या मूलभूत, धर्मनिरपेक्ष मूल्यांना धरून राहिला पाहिजे, जिथे प्रत्येक जण द्वेषपूर्ण आणि धर्मांध क्रूर राज्यकर्त्यांच्या लहरीनुसार नव्हे तर त्यांच्या या भूमीवर असलेल्या हक्काने राहू शकला पाहिजे असे वाटणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाबद्दल आहे.\nमागील पाच वर्षे किंवा अधिक काळ भारतीय लोक देशात सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांच्या कृपेने आणि प्रोत्साहनाने जे धार्मिक ध्रुवीकरण होत आहे त्याकडे सावधपणे पाहत आहेत. झुंडहत्यांना दिला जाणारा पाठिंबा, आमदार-खासदारांसहित हिंदुत्ववादी नेत्यांद्वारे खुलेपणाने केली जाणारी अल्पसंख्यांकविरोधी विधाने, निवडणुकांच्या काळात आपला खरा रंग दाखवत वर वर साधी वाटणारी परंतु वेगळा गर्भितार्थ असणारी पंतप्रधानांची भाषणे, हे सगळे २०१४ नंतर अधिकाधिक नित्याचे होत गेले.\nसुरुवातीच्या काळात असहिष्णुतेच्या विरोधात जोरदार आवाज उठले – मोठ्या लेखकांनी परत केलेले पुरस्कार हे असेच एक आंदोलन होते. त्यानंतर मात्र खुल्या आणि पडद्याआडच्या धमक्या आणि शिवीगाळ विरोधाचे आवाज दाबून टाकण्यात यशस्वी झाले आहेत, किमान प्रसिद्ध व्यक्तींचे तरी\nसरकारवर आणि नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्यांना ‘देशद्रोही’ आणि ‘पाकिस्तानात जा’ म्हणून हिणवले जाते, तर काहींच्या मागे थेट तपासयंत्रणांचा सोटा लावला जातो. या पद्धती परिणामकारक ठरल्या आहेत आणि त्यामुळे सरकार अधिकाधिक बेदरकार होत गेले आहे.\nभयावह गोष्ट ही, की अनेकजण सरकारच्या कारवायांचे समर्थकही राहिलेले आहेत. जसे की काश्मीरमधील निर्बंध, जिथे लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधींना चार महिन्यांपेक्षा जास्त काळ स्थानबद्ध करून ठेवले आहे.\nमागच्या काही वर्षात जे काही झाले ती सगळी या क्षणाची तयारी ह���ती. भयंकर हेच आता सामान्य झाले आहे आणि बधीर झालेले लोक पुढची जी कोणतीही दुष्ट योजना येईल ती स्वीकारण्यासाठी तयार आहेत.\nकिंवा असे सत्ताधाऱ्यांना वाटते.\nपण देशाची चेतना इतकीही कमजोर नाही, आणि देशाची पायाभूत तत्त्वे अजूनही लोकांच्या मनात आहेत. सध्याची लढाई अशीच वाढत जाईल आणि भारताचे हे विकृतीकरण आपल्याला स्वीकार्य नाही हे दाखवण्यासाठी अधिकाधिक लोक त्यात सामील होती. विरोध अनेक प्रकारचा असू शकतो – सार्वजनिक किंवा खाजगी, आणि प्रत्येकजण मोर्चात सामील होणार नाही, किंवा ट्वीटही करणार नाही; काहीजण विश्वासू मित्रांमध्ये शांतपणे आपला विरोध नोंदवतील.\nतरीही, काही जण शांत राहतील आणि ते मात्र सरकारच्या बाजूनेच आहेत असे आपल्याला म्हणावे लागेल. तोलूनमापून बोलण्याची ही जागा आता उरलेली नाही – आज न बोलणे म्हणजे अपराधात सामील असणेच आहे.\nजहाल विद्यार्थी आंदोलनांनीच मोदी यांच्या कारकीर्दीची सुरुवात\nविरोधकांची राष्ट्रपतींना विनंती पण शहा कायद्यावर ठाम\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n‘सरकारची सूडबुद्धी’ – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यालय बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/mumbai-cyclone-nisarga-kokan", "date_download": "2020-10-01T07:51:32Z", "digest": "sha1:QWTZZBLCUNDB7PHQHA2VYMHELPHDIQXW", "length": 26933, "nlines": 86, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मुंबईसह कोकण किनारपट्टीवरचे ‘निसर्ग’ संकट - द वायर मराठी", "raw_content": "\nमुंबईसह कोकण किनारपट्टीवरचे ‘निसर्ग’ संकट\nगेल्या शंभरेक वर्षात तरी मुंबईत चक्रीवादळ आलेले नाही. मुंबईत जर ‘निसर्ग’ येऊन थडकले तर ती एक दुर्मिळ घटना असेल.\n‘निसर्ग’ नावाचे वादळ कोकण किनारपट्टीवर घोंघावत आहे व त्याची तीव्रता तासागणिक वाढते आहे. याच वाढत्या तीव्रतेने जर हे वादळ जमिनीवर कूच करून आले तर फार मोठ्या प्रमाणावर वित्तहानी व्हायची शक्यता आहे. सजीव हानी कमीतकमी होण्यासाठी सरकार व समाज जितकी काळजी घेता येईल तितकी घेत आहे. आन्फान चक्रीवादळाने कोलकात��याला तीनच आठवड्यांपूर्वी जबरदस्त तडाखा दिला होता. आता बहुदा मुंबईची पाळी आली आहे.\nजमिनीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला तर वादळ येते व समुद्रात झाला तर चक्रीवादळ निर्माण होते. बंगालच्या उपसागरात तापमान विसंगती ही अरबी समुद्राच्या तुलनेत तुलनात्मकरित्या जास्त असते. त्या कारणाने तिथे उपसागरात चक्रीवादळ निर्मितीचे प्रमाण अरबी समुद्राच्या प्रमाणात जास्त आहे. महासागराचे पृष्ठीय तापमान तसेच वातावरणातील तापमान एकमेकांपेक्षा भिन्न झाले तर त्यांच्यात युग्मीकरण होऊन अनेक क्रिया निर्माण होतात. त्यापैकी एक महत्त्वाची जी क्रिया आहे ती आहे चक्रीवादळ.\nसमुद्राच्या पृष्ठीय तापमानात एकसंघपणा नसतो. काही ठिकाणी पाणी थंड तर इतर ठिकाणी ते गरम असते. त्यामुळे कमीजास्त दाबाचे पट्टे वेगवेगळ्या ठिकाणी तयार होतात. जिथे तापमान जास्त असते तिथे सामान्यपणे कमी दाबाचा पट्टा तयार होतो व या पट्ट्याकडे आजूबाजूच्या परिक्षेत्रातून हवा झेप घेत राहते. चक्रीवादळात हवा कमी दाब असणाऱ्या एका बिंदूच्या अवतीभोवती चक्राकार रीतीने फिरत राहते. या फिरण्याचा वेग फार असतो. हे चक्रीवादळ हवेतल्या कमी दाबाच्या दिशेने नेहमी सरकत राहते. अशा वादळांचा वेग प्रती तास ३० ते ५० किमी इतका असू शकतो. पण जेव्हा हे वादळ जमिनीला टेकते तेव्हा पाण्याची ऊर्जा न मिळाल्याने ते शांत होऊन जाते. पण तत्पूर्वी आपल्यासोबत आणलेल्या पाणी व पाण्याच्या वाफेला पावसाच्या रूपाने जमिनीवर सांडून जाते.\nबंगालच्या उपसागरात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत चक्रीवादळ एकापाठोपाठ एक निर्माण होत असतात. मात्र, अरबी समुद्रात चक्रीवादळ हे सामान्यपणे मे-जून व नोव्हेंबर-डिसेंबर असे दोन सत्रात निर्माण होतात. भारतीय हवामान वेधशाळेच्या आकडेवारीनुसार अरबी समुद्रात चक्रीवादळ मे व ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात दक्षिणपूर्व आणि पूर्व अरबी समुद्रात तयार होतं व जून महिन्यात पूर्वमध्य समुद्रात तयार होतं. त्यांच्या आकडेवारीनुसार असंही निदर्शनात आले आहे की मे महिन्यात निर्माण होणारे वादळ पश्चिम उत्तर पश्चिम दिशेने अरबी समुद्रातून कूच करतात व जून महिन्यात निर्माण होणारे वादळ गुजरातच्या किनारपट्टीकडे सरकते.\nचक्रीवादळ निर्माण होण्याची प्रक्रिया\nचक्रीवादळ निर्माण होण्यासाठी काही मूलभूत गोष्टी अस्तित���वात असाव्या लागतात. त्याची एक विशिष्ट अशी जटिल प्रक्रिया आहे. तापमान विसंगतीबरोबरच हवेची दिशा व वाहण्याची गती योग्य प्रमाणात असावी लागते. हवेची दिशा व गती योग्य नसेल तर चक्रीवादळ निर्मितीची प्रक्रिया बाळसे धरत नाही. चक्रीवादळ निर्मितीच्या प्रक्रियेत खरेतर समुद्राच्या पृष्ठ पाण्याचे तापमान अतिशय महत्वाची भूमिका पार पडत असते. पण त्याचबरोबर वातावरणातील ७ ते १२ किमीचा पट्टा, ज्याला ट्रोपोस्फेयर म्हटले जाते, त्याचेही तापमान अगदी योग्य असावे लागते. पाण्याचे पृष्ठीय तापमान व वातावरणातील सरासरी १० किमी उंचीवरील तापमान चक्रीवादळ निर्मितीसाठी सुयोग्य असले, पण हवेची गती फार कमी व फार जास्त झाली, किंवा हवेचे तापमान व तिच्यातील ऊर्जा कमी किंवा अधिक झाली तर वादळ निर्माण होण्याची शक्यता विरळ होते. समजा एक चक्रीवादळ निर्माण होण्याच्या उंभरठ्यावर येऊन पोहोचलेले आहे, पण हवेच्या अधिकच्या गतीने हे वादळ पूर्णत्वास येण्याआधीच दुसरीकडे उडून गेलेले असते. याच कारणामुळे मान्सूनच्या मोसमात चक्रीवादळ निर्माण होत नाहीत. पावसाळी हंगामात संक्षेपण जास्त व बाष्पीभवन कमी होत असते. त्याचबरोबर हवेची गती सुद्धा जास्त असते. अशा वातावरणात चक्रीवादळ निर्माण होण्यासाठीचे पोषक वातावरण नसते.\nबंगाल खाडीतील पृष्ठ पाण्याचे तापमान सामान्यपणे २८ डिग्री सेल्सिअस इतके असते. आणि हे तापमान चक्रीवादळ निर्मितीसाठी अगदी योग्य असते. या तापमानामुळे पाण्याच्या पृष्ठ आणि ट्रोपोस्फेयर दरम्यान ऊर्जा अभिसरण सहजपणे घडून येते. जमीन व समुद्रातील तापमान विसंगतीमुळे काही ठिकाणी कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात. अशा पट्ट्यातील परिसरात आजूबाजूची हवा धाव घेते. अशा ठिकाणची हवा जर शुष्क व कोरडी असेल तर या हवेत मोठ्या प्रमाणात पाण्याची वाफ सामावते. अशा वातावरणात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता कैकपटीने वाढते. वादळात चक्राकार फिरणारे वारे जेव्हा जमिनीच्या दिशेने सागरातून कूच करत असते तेव्हा तिला मिळणारी ऊर्जा कमी होत जाते. त्यामुळे, या वाफेचे बाष्पीभवन होते व पावसाच्या रूपात हे समुद्राचे पाणी जमिनीवर कोसळते. जमिनीला जेव्हा चक्रीवादळ स्पर्श करते तेव्हा या वादळाला सागराच्या पाण्याची ऊर्जा मिळत नाही व त्यामुळे हे वादळ आपोआप शांत होते.\nदक्षिण-पश्चिम वाहणाऱ्या वाऱ्याला फिंडलातर जेट किंवा सोमाली जेट असे म्हटले जाते. या वाऱ्यांचाही वादळनिर्मितीत फार मोठा सहभाग असतो. हे वारे पश्चिम भारतीय महासागरातील विषुववृत्तापासून वाहते झालेले असते. ते अरबी समुद्रावरून संचार करत सह्याद्रीला पार करतात, व नंतर भारतीय उपखंडावरून उडत जातात. हे वारे आपल्याबरोबर समुद्रातील आर्द्रता घेऊन येतात. ही आर्द्रता भारतावर पावसाच्या स्वरूपात शिंपडली जाते. बंगाल खाडीतील वादळ या हवेची दिशा बदलू शकतात व मान्सूनला रोखू शकतात. म्हणून ‘फोनी’ आणि ‘वायू’ चक्रीवादळामुळे मान्सूनचे आगमन मागच्या वर्षी लांबले होते. यावर्षीही मान्सून आंफान व ‘निसर्ग’ चक्रीवादळांमुळे पुढे ढकलला जाऊ शकतो.\nअरबी समुद्र व बंगाल उपसागरातील भिन्नता\nअरबी समुद्राचे तापमान बंगालच्या खाडीतील पृष्ठीय तापमानापेक्षा एकदोन डिग्रीने कमी असते. या समुद्रात हिमालयातील नद्यांचे पाणी मोठ्या प्रमाणावर मिसळत राहते. बंगालच्या खाडीत सुद्धा हिमालयाच्या नद्या पाणी ओतत असतात. पण अरबी समुद्रात पृष्ठीय गरम पाणी व खालच्या थरातील थंड पाणी अभिसरणाद्वारे एकसंग होण्याचा प्रयत्नात असते. त्यामुळे अरबी समुद्राचे पृष्ठीय तापमान बंगाल खाडीच्या तुलनेत एकदोन डिग्रीने कमी असते. बंगालच्या खाडीत पाणी अभिसरणाची क्रिया तितक्याशा प्रभावीपणे होत नसते. २८ डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असल्याकारणाने अरबी समुद्रावरील वातावरणातील ट्रोपोस्फिअरबरोबर अभिसरण प्रवाह निर्माण होत नाही. चक्रीवादळ निर्मितीचा हा एक महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागराच्या तुलनेत इथे कमी प्रमाणात वादळ निर्माण होतात. डिसेंबर २००९ साली फयान आणि २००७ साली क्यार नावाचे चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार झाले होते व भारताच्या पूर्व किनारपट्टीला त्याची झळ पोहोचली होती.\nअरबी समुद्रात चक्रीवादळांची संख्या का वाढते आहे\nतापमानवाढीची समस्या आपल्या ग्रहाला भेडसावत आहे यात कोणतीही शंका नाही. पण ही तापमानवाढ किती नैसर्गिक व किती मानवी कारणामुळे होते आहे याची कोणतीही आकडेवारी वैज्ञानिकांनी दिलेली नाही जी सर्वमान्य आहे. कोविड-१९ मुळे गेले दोन ते तीन महिने जागतिक स्तरावर बहुतांश औद्योगिक क्रिया बंद पडलेली आहे. काही शास्त्रज्ञांनी प्रतिरूप तयार करून कार्बन डायऑक्सईड सारखे हरित���ृह वायू किती प्रमाणात या दोनतीन महिन्यात कमी झाला आहे याची आकडेवारी जमा केली आहे. त्यात असं दिसून आलं आहे की या वायूत फक्त काही टक्केच कपात घडून आली आहे. तापमान कमी होण्यासाठी ही कपात परिणामकारक नाही व हि कपात निरंतर होणे आवश्यक आहे.\nतरीही, जागतिक तापमानात वाढ होतं असल्याकारणाने आपल्या ग्रहावर अनेकानेक बदल घडत आहेत. त्याला अरबी समुद्र तरी कसा अपवाद राहणार या समुद्रावरून वाहणारे वारे बंगाल उपसागर पेक्षाही जास्त वेगाने वाहत असते. त्यामुळेच अरबी समुद्रात मोठमोठे व नित्यनेमाने चक्रीवादळ निर्माण होत नाहीत. काही संशोधनाच्या अहवालानुसार अरबी समुद्रावर वाढते प्रदूषण वादळांना जन्म देते आहे. गेल्या काही दशकातील वाढलेल्या प्रदूषणामुळे इथे अनेक प्रकारचे रासायनिक धुळकण वातावरणात मिसळले गेले आहेत. या समुद्रावर अनेक प्रकारचे एरोसोल मिसळलेले आहेत. हे धुळकण काळ्या व तपकिरी ढगांच्या रूपात अरबी समुद्रावर विहरताना सर्वांना दिसतात.\nया धुळकणांचा प्रभाव वाऱ्याच्या गतीवरसुद्धा होत असतो. प्रदूषणामुळे साचलेल्या धुळकणांचा प्रतिकूल परिणाम इथल्या हवेच्या वेगावर होतो. वाऱ्याचा वेग कमी झाल्याने अरबी समुद्रात चक्रीवादळाची शक्यता वाढलेली आहे. प्रदूषणापूर्वी हवेचा वेग जास्त होता, पण धुळीकणांमुळे हा वेग आता मंदावलेला आहे. काही हवामान संशोधकांच्या मते या ढगांमुळे इथले हवामानसुद्धा बदलत चालले आहे. धुळकणांमुळे सूर्यप्रकाश परावर्तित होतो व त्यामुळे समुद्र पृष्ठाचे तापमान कमी राहते.\nपूर्वीची अरबी समुद्रातील वादळे\n१९९८ मध्ये गुजरातला अरबी समुद्रातील एका चक्रीवादळाने तडाखा दिला होता ज्यात किमान ३००० लोकांचा मृत्यू झाला होता. २००७ साली गोनू नावाचे वादळ इराणपर्यंत पोहोचले होते. ही घटना तशी दुर्मिळ आहे. फेट नावाचे वादळ पाकिस्तान व ओमान येथे २०१० साली धडकले होते. २०११ ते २०१८ सालांदरम्यान अरबी समुद्रात पुढील वादळ निर्माण झाले होते: किला (ऑक्टोबर, २०११), मार्जाण (ऑक्टोबर, २०१२), नानौक (जून, २०१४), निलोफर (ऑक्टोबर, २०१४), अशोबा (जून, २०१५), चपळ (ऑक्टोबर, २०१५), मेघ (नोव्हेंबर, २०१५), सागर (मे, २०१८) आणि मेकुनू (मे, २०१८). या साऱ्या वादळांमुळे तिथल्या प्रशासनाला करोडो रुपयांचे नुकसान झेलावे लागले होते.\nमुंबईत जर ‘निसर्ग’ येऊन थडकले तर ती एक दुर्मिळ घटना असेल. गेल्या शंभरेक वर्षात तरी इथे चक्रीवादळ आलेले नाही. पण पाण्यातील उलथापालथींमुळे किनारपट्टीला व तिथल्या बीचला धोका संभवत असतो. पुळणची वाळू अनेक नैसर्गिक प्रक्रिया पार पाडून तयार होत असते व किनारपट्टीलगत जमा होत असते. पण वादळाच्या शक्तीमुळे ही वाळू विखुरली जाते व समुद्राच्या लाटा व प्रवाह त्यांना बाहेर फेकून देतो किंवा पाण्यात घेऊन जातो. क्यार वादळामुळे सिंधुदुर्गची किनारपट्टी फार मोठ्या प्रमाणावर बदलली होती. अरावली बीचची वाळू फार मोठ्या प्रमाणावर कमी झाली होती.\nआज ‘निसर्गा’ची भेट जमिनीबरोबर कुठे होणार त्याच्यावर नुकसान किती होणार हे अवलंबून आहे.\nप्रवीण गवळी, भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अधीन नवी मुंबई येथील भारतीय भूचुंबकत्व संस्थेत, वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.\nशाह फैजल यांच्यावरील पीएसए मागे\nमेहबुबांच्या स्थानबद्धतेविषयी उत्तर द्याः सर्वोच्च न्यायालय\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/theaters-will-start-after-october-one/", "date_download": "2020-10-01T09:04:51Z", "digest": "sha1:EG2YP5UUM4J3TLMBFINVDRJJK6MQIAXF", "length": 15616, "nlines": 374, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "एक ऑक्टोबरनंतर सुरु होणार चित्रपटगृहे - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्यातील 65 लाख विद्यार्थ्यांची आधार नोंदणीचा नाही\nया मराठी माणसाच्या चित्रपटामुळे इंग्रजांनी देशात सुरु केली सेंसॉर पद्धत\nनारायण राणेंना कोरोनाची लागण\nजेव्हा तापसी पन्नूला एका फॅनने घातली लग्नाची मागणी\nएक ऑक्टोबरनंतर सुरु होणार चित्रपटगृहे\nअनलॉक 5.0 ची सुरुवात एक ऑक्टोबरपासून होणार असून त्यानतंर देशातील चित्रपटगृहे सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी चित्रपटगृह मालकांनी नियमावली तयार केली असून ती केंद्र सरकारडेही पाठवली आहे. यात अनेक नवीन नियमांचा समावेश करण्यात आलेला आहे. पाहूया काय आहे ही नियमावली.\nमल्टीप्लेक्स आणि सिंगल चित्रपटगृह मालकांनी पेपरलेस तिकीट, प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझेशनची सोय, बसण्यासाठी एक आड एक सीट एवढेच नव्हे तर इंटरव्हलचा कालावधीही वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एकाच वेळी दोन शो आयोजित केल्याने गर्दी वाढू शकते हे लक्षात घेऊन मल्टीप्लेक्समध्ये एकाच वेळी दोन शो आयोजित न करण्याचाही निर्णय मल्टीप्लेक्स मालकांनी घेतला आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे पालन केले जाणार आहे. तसेच प्रत्येक प्रेक्षकाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात येणार असून थर्मल स्कॅनिंगही केले जाणार आहे. चित्रपटगृहाची लॉबी, रेलिंग आणि दरवाजे सतत सॅनिटाईझ करण्याचा निर्णयही चित्रपटगृह मालकांनी घेतलेला आहे. आयनॉक्स आणि पीव्हीआरने ऑनलाईन तिकिट विक्रीच करण्याचे ठरवले आहे.\nऑक्टोबरमध्ये चित्रपटगृहे सुरु झाल्यानंतर अक्षय कुमारचा रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी आणि भारताने 1983 मध्ये जिंकलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपवर आधारित रणवीर सिंह अभिनीत 83 चित्रपटगृहातच प्रदर्शित केले जाणार आहेत. त्यानंतर सलमान खानचा राधेही प्रदर्शित केला जाणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleराम्या कृष्णन; वयाच्या १४ व्या वर्षी डेब्यू आणि श्रीदेवीच्या नाकारण्यावर मिळाली होती ‘शिवगामी’ची भूमिका\nNext articleसंरा : भारत चीनवर मात करून बनला महिलांविषयक आयोगाचा सदस्य\nराज्यातील 65 लाख विद्यार्थ्यांची आधार नोंदणीचा नाही\nया मराठी माणसाच्या चित्रपटामुळे इंग्रजांनी देशात सुरु केली सेंसॉर पद्धत\nनारायण राणेंना कोरोनाची लागण\nजेव्हा तापसी पन्नूला एका फॅनने घातली लग्नाची मागणी\nवेळ मागणाऱ्या वकिलास नाव बदलण्याची सूचना \nकृष्ण जन्मभूमीच्या ‘मुक्तते’साठी केलेला दावा कोर्टाने फेटाळला\nमराठा आरक्षण : पार्थ पुन्हा आजोबांच्या भूमिकेविरोधात\nएक आमदार, खासदार नसलेल्या आठवलेंच्या मार्गदर्शनाला महत्व देत नाही – शरद...\nपवारांना हे झेपणार नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही; भाजपची...\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्र्यां��ी बोलावलेल्या बैठकीला दांडी\nराष्ट्रवादीत जायचे पण पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ :...\nबाबरी मशीदप्रकरणी तब्ब्ल २८ वर्षांनी आज अंतिम निकाल\n‘लढून मरावं, मरून जगावं’ हेच आम्हाला ठावं’, संभाजीराजेंचे मराठा तरुणांना आवाहन\nपवारांचा सावध पवित्रा, भाजपच्या या नेत्याला भेटण्यास टाळाटाळ\n‘कृष्णकुंजवर न्याय मिळतोच’, डबेवाल्याना न्याय दिल्याबद्दल मनसेने मानले ‘ठाकरे’ सरकारचे आभार\nमुंबई आणि पुण्यात आगीच्या दोन मोठ्या घटना, करोडोंचे नुकसान\nजामखेडमध्ये राष्ट्रवादीत इनकमिंगला सुरुवात, लवकरच आणखी भाजप नेत्यांचा पक्षप्रवेश\nमराठा आरक्षण : पार्थ पुन्हा आजोबांच्या भूमिकेविरोधात\nएक आमदार, खासदार नसलेल्या आठवलेंच्या मार्गदर्शनाला महत्व देत नाही – शरद...\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांकडून सरकारला निर्वाणीचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/various-activities-to-increase-sales-of-kolhapur-slippers-piyush-goyal/", "date_download": "2020-10-01T07:18:51Z", "digest": "sha1:QO7QDQLH5O25WZA6UPL3LLK7G4SQYNRG", "length": 17442, "nlines": 375, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "कोल्हापूर चपलांची विक्री वाढविण्यासाठी विविध उपक्रम : पीयुष गोयल - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nमिस इंडिया बनणारी पहिली अभिनेत्री नूतन\nचला बिग बॉसच्या घरात जेथे मॉल आहे, थिएटर आहे आणि स्पा…\nबहुजन संघटनेकडून योगी आदित्यनाथ सरकारचा निषेध, पीडितेला वाहली श्रद्धांजली\nIPL २०२० दरम्यान बेटिंगचा खुलासा, हैदराबादहून अटक\nकोल्हापूर चपलांची विक्री वाढविण्यासाठी विविध उपक्रम : पीयुष गोयल\nनवी दिल्ली : कोल्हापूर (Kolhapur) चपलांची विक्री वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा विचार आहे. थ्री आणि फाईव्ह स्टार हॉटेलसोबत शासन करार करुन याठिकाणी कोल्हापुरी चप्पल (Kolhapur Slipers) विक्रीसाठी खास शोकेस किंवा दालन सुरू करेल. येथे ठेवलेल्या चपला आवडल्यानंतर खरेदी करण्याची मुभा ग्राहकाला असेल. चामड्यासह कोल्हापुरी चपलांच्या विक्रीतून सुमारे साडेसात हजार कोटी रुपयांची निर्यात करण्याचे केंद्र शासनाचे उदिष्ट असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) यांनी एएनआय वृत्तसंस्थेला नुकतीच दिली.\nदेशभरातील एकूणच चमड्याच्या वस्तूंच्या ���िक्रीची सुमारे साडेसात हजार कोटी रुपयांची उलाढाल वाढविण्याबाबत केंद्रीय उद्योग मंत्रालय आराखडा तयार करत आहे. जगप्रसिध्द कोल्हापुरी चपलांचा यामध्ये खास अग्रक्रमाने समावेश असून या चप्पलांची थ्री आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये विक्रीसाठी व्यवस्था करण्यात येणार आहे.\nशंभरटक्के कातड्यापासून बनणाऱ्या कोल्हापूरी चपला (पायतान) हा व्यक्तीमत्व रुबाबदार बनविणारा विषय आहेच, याशिवाय चपला घातल्यानंतर कडक उन्हाळ्यातही पायांना थंडपणा मिळतो, हे वैशिष्ट आहे. जिल्ह्यात चपलांच्या खरेदीविक्रीतून ३० कोटी रुपयांपेक्षा अधिकची वार्षीक उलाढाल होते. तर एकूण या व्यावसायाची वार्षीक उलाढाल सव्वाशे कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. जिल्ह्यात चपला तयार करुन उपजीविका करणारी साधारणत: दहा हजारावर कुटुंबे आहेत.\nचामड्यांची टंचाई आणि वाढणारी किंमत यामुळे चपला निर्मितीवर मर्यादा आहेत. कोल्हापुरी पुडा, कोल्हापुरी फ्लॅट, वेणी चपलांना शहरी भागात तर कापशी चपलांना ग्रामीण भागात मागणी आहे. घडीच्या कोल्हापुरी चपलांना परदेशी मोठी मागणी आहे. स्वित्झर्लंड, अमेरिका, युरोप, इजिप्त, इटली या देशात कोल्हापुरी चपलांची प्रदर्शने भरविली जातात. अशा या जगप्रसिध्द कोल्हापुरी चपला आता यापुढे देशभरातील थ्री आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. अशा पध्दतीमुळे चपलांना उच्च दर्जाची नवी बाजारपेठ मिळेल, हॉटेलमध्ये चप्पल खरेदी केलेला उच्चवर्गातील ग्राहक पुढील वेळी थेट दुकानात येईल, उद्योग वाढीला चालना मिळणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nNext articleआंबेडकरांनी केलेली कायदेभंगाची भाषा जनतेला फूस देणारी – संजय राऊत\nमिस इंडिया बनणारी पहिली अभिनेत्री नूतन\nचला बिग बॉसच्या घरात जेथे मॉल आहे, थिएटर आहे आणि स्पा सुध्दा\nबहुजन संघटनेकडून योगी आदित्यनाथ सरकारचा निषेध, पीडितेला वाहली श्रद्धांजली\nIPL २०२० दरम्यान बेटिंगचा खुलासा, हैदराबादहून अटक\nपवारांचा सावध पवित्रा, भाजपच्या या नेत्याला भेटण्यास टाळाटाळ\nIPL २०२०: वयाच्या ३७ व्या वर्षी काय आहे अमित मिश्राच्या फिटनेसचे रहस्य\nमराठा आरक्षण : पार्थ पुन्हा आजोबांच्या भूमिकेविरोधात\nएक आमदार, खासदार नसलेल्या आठवलेंच्या मार्गदर्शनाला महत्व देत नाही – शरद...\nपवारांना हे झेपणार नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही; भाजपची...\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\nराष्ट्रवादीत जायचे पण पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ :...\nबाबरी मशीदप्रकरणी तब्ब्ल २८ वर्षांनी आज अंतिम निकाल\nपवारांचा सावध पवित्रा, भाजपच्या या नेत्याला भेटण्यास टाळाटाळ\n‘कृष्णकुंजवर न्याय मिळतोच’, डबेवाल्याना न्याय दिल्याबद्दल मनसेने मानले ‘ठाकरे’ सरकारचे आभार\nमुंबई आणि पुण्यात आगीच्या दोन मोठ्या घटना, करोडोंचे नुकसान\nजामखेडमध्ये राष्ट्रवादीत इनकमिंगला सुरुवात, लवकरच आणखी भाजप नेत्यांचा पक्षप्रवेश\nमराठा आरक्षण : पार्थ पुन्हा आजोबांच्या भूमिकेविरोधात\nएक आमदार, खासदार नसलेल्या आठवलेंच्या मार्गदर्शनाला महत्व देत नाही – शरद...\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांकडून सरकारला निर्वाणीचा इशारा\nमराठा आरक्षण : वैद्यकीय प्रवेशासाठी निवड होणार नसल्याचे लिहून युवकाची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.weeklysadhana.in/view_article/gandhian-thought-and-sane-guruji-literature", "date_download": "2020-10-01T06:59:58Z", "digest": "sha1:SIJP3MYQZBFI2KU46F6ZFLZIVB5XYWHL", "length": 81415, "nlines": 133, "source_domain": "www.weeklysadhana.in", "title": "गांधीविचारधारा आणि साने गुरुजींचे साहित्य", "raw_content": "\nगांधीविचारधारा आणि साने गुरुजींचे साहित्य\nरमेश नारायण वरखेडे\t, नाशिक, महाराष्ट्र\nसाने गुरुजींच्या साहित्यनिर्मितीमागे गांधीवादी विचारधारेचा प्रेरणस्रोत होता, हे निर्विवाद सत्य आहे. ही विचारधारा साहित्याच्या माध्यमातून संक्रमित करताना गुरुजींनी कोणत्या विचारांना अग्रक्रम दिला, त्यासाठी कोणती कथानके निर्माण केली, कोणती निरुपणपद्धती वापरली, भाषा व शैली यांची कोणती नवी प्रारूपे धुंडाळली याचा तपास करणे, हे या निबंधाचे मध्यवर्ती आशयसूत्र आहे. या तपासासाठी गांधीविचारांचा एक संकल्पनात्मक नकाशा हाताशी असावा या उद्देशाने गांधीजींच्या ‘माझ्या स्वप्नांतील भारत’ या पुस्तिकेचा आधार घेतला आहे. तसेच एका छोट्या निबंधात साने गुरुजींच्या समग्र साहित्याचा मागोवा घेणे शक्य नसल्याने प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्या निवडक कलाकृती घेऊन हा तपास करावा लागणार आहे, ही या निबंधाची मर्यादा आहे.\nगांधीजींनी ‘माझ्या स्वप्नातील भारत’ या पुस्तिकेतून त्यांना अभिप्रेत असलेल्या भारताच्या राजकीय, सामाजिक, नैतिक आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या पुनर्घटनेचे स्वप्नचित्र रेखाटले आहे. गरिबातल्या गरिबालासुद्धा आपला वाटावा आणि ज्याच्या निर्मितीत त्याच्या मताला महत्त्व राहील असा भारत गांधीजींना निर्माण करावयाचा होता. जेथे उच्च आणि नीच असा वर्गभेद राहणार नाही, जेथे निरनिराळ्या पंथांमध्ये पूर्णपणे सामंजस्य राहील, जिथे अस्पृश्यता किंवा दारू वा इतर नशेच्या वस्तूंना स्थान राहणार नाही, स्त्रीपुरुषा ंना समान हक्क असतील, कुणी कोणाचे शोषण करणार नाही आणि कोणाकडून शोषण होऊही देणार नाही, असा नवा भारत त्यांना निर्माण करावयाचा होता. अहिंसेच्या दैवी संपत्तीच्या साह्यानेच भारतवासी जनता हे ध्येय साध्य करू शकेल असा विेशासही त्यांनी या निरुपणातून व्यक्त केला आहे.\nगांधीजींच्या नजरेत भारत ही भोगभूमी नसून कर्मभूमी आहे. पाश्चिमात्य संस्कृतीतील भोगसाधनांच्या कांचनमृगाकडे धावण्याऐवजी ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ या जीवनसूत्राचा उद्‌घोष करण्यावर त्यांनी भर दिला आहे. या विचारसरणीतून भारताची पुनर्घटना झाल्यास भारत जागतिक नकाशावर शांतिदूताची भूमिका निभावण्याइतका सक्षम होईल, अशी गांधीजींची धारणा होती. मात्र त्यासाठी भारतवासीयांनी अंधविेशास व भ्रमाची धूळ झटकून, विवेकशून्यतेचा संपूर्ण त्याग करून, तितिक्षा आणि तपस्येचे अग्नीदिव्य करण्यासाठी सरसावले पाहिजे, असा संदेश गांधीजींनी या पुस्तिकेतून दिला आहे. या नवभारत निर्माणासाठी अहिंसा, सत्याग्रह, असहकार, ‘सविनय कायदेभंग’ ही चळवळीची अस्त्रे त्यांनी सुचविलेली आहेत. लोकचळवळीसाठी लागणारी ही आयुधे भारतवासीयांना नवी नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ‘तपस्या’ व ‘आत्मत्यागा’च्या संकल्पनेचीच ही नवी रूपे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आत्मत्याग याचा अर्थ ‘जुलूम करणाऱ्याला भिऊन त्याच्यापुढे गुडघे टेकणे नव्हे, तर जुलूम करणाऱ्याच्या इच्छेच्या विरोधात संपूर्ण आत्मिक बळ पणाला लावणे.’ आत्मबळ आणि स्नायूबळ\nस्वराज्याचा अर्थ आम्हाला सभ्य बनविणे आणि आमच्या सभ्यतेला अधिक शुद्ध व शक्तिशाली बनविणे, या महात्मा गांधींच्या विचारधारेमुळे ‘स्वातंत्र्या’ची संकल्पना अधिक व्यापक बनली. राजाची सत्ता प्रजेत वाटली जाणे हा स्वातंत्र्याचा एक अर्थ होताच, परंतु केवळ राजकीय सत्तांतर होऊन एतद्देशीयांच्या हाती सत्तेचे सुकाणू येणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. लोकशाही निर्माण व्हायची असेल तर सामाजिक समतेचे अधिष्ठान आवश्यक आहे; त्यासाठी स्पृश्यास्पृश्यभाव, धार्मिक-जातीय तेढ, लिंगभावात्मक विषमता ही सामाजिक दुफळीची प्रारूपे समाजमनातून हटविण्याला अग्रक्रम दिला पाहिजे, हा विचार दृढ होऊ लागला. ज्ञान आणि परस्परविेशासाच्या आधारावर राजकारण ही लोकशाहीची पूर्वअट आहे, हे सूत्र गांधीजींच्या राजकीय कृतिकार्यक्रमांतून आकार घेत होते. लोकशाहीचे हे पायाभूत मूल्य समाजात रूजविणे हे एक मोठे आव्हान होते. हे आव्हान खांद्यावर घेऊन सुशिक्षितांमध्ये बौद्धिक आणि आत्मिक जागरणाचे क्रांतिकारी पर्व सुरू झाले. राजकीय, सामाजिक, आर्थिक, आणि वैचारिक दास्यातून मुक्ती साधण्यासाठी लोकशाही मूल्यचौकटीत कार्यरत असणारी लवचिक अशी सामाजिक उतरंड हवी; आर्थिक स्वावलंबनातून मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण व्हायला हवा, या दृष्टीने सामाजिक पुनर्घटनेचे नवे प्रयोग सुरू झाले. खादी आणि ग्रामोद्योगाच्या जनचळवळीतून, बुनियादी शिक्षण-प्रणालीतून ग्रामीण पुनर्रचनेचे नवे आयाम रचले जाऊ लागले. साक्षरताप्रसार, अस्पृश्यतानिवारण, स्वच्छता, दारूबंदी, अंधश्रद्धानिर्मूलन अशी नानाविध अभियाने सुरू झाली. अभिजनांपासून लोकजनांपर्यंत नवपरिवर्तनाचे वारे वाहू लागले. रोमप्रमाणे भारताचे नवनिर्माण करण्यासाठी सुशिक्षितांमध्ये ‘परिवर्तनवादी संप्रदाया’ची गुरुकुले निर्माण होऊ लागली. विनोबा भावे, संत तुकडोजी महाराज, साने गुरुजी यांची गुरूकुले आपापल्या पद्धतीने गांधीविचारधारा जनमानसात रूजविण्यासाठी लोकप्रबोधनाचा कृतिकार्यक्रम हाती घेऊन क्रियाशील झाली होती. साने गुरुजी यांची क्रांतीदर्शी साहित्यनिर्मिती ही या परिवर्तनवादी चळवळीचीच फलश्रुती होती.\n1924 साली साने गुरुजी अमळनेरच्या छात्रालयात रूजू झाल्यानंतर त्यांच्या लेखनाला प्रारंभ झाला. त्यावेळी महाराष्ट्रात ‘कलेसाठी कला’ या कलावादाचा पुरस्कार होत होता. साने गुरुजी यांना कलेसाठी कला हे थोतांड वाटत होते. ‘गुलगुल गोष्टी करण��रे, व्रात्य विनोद करणारे, गुळमुळीत लिहिणारे लोक का राष्ट्र तयार करतात’ असा प्रश्न त्यांनी ‘धडपडणारी मुले’ या कादंबरीतून उपस्थित केला होता. त्यांच्यामते, ‘कला ही कधीही निर्विचार व निर्विकार असू शकत नाही. ‘समाजाचे मंगल’ हे कलेचे ध्येय आहे. त्या त्या काळातील महापुरुष समाजाला ध्येये देत असतात; कलावंत या ध्येयबळाला वाढविण्यासाठी, या युगप्रवर्तकाचे विचार प्रत्येक झोपडीत नेण्यासाठी साहित्यनिर्मिती करीत असतो.’ महात्मा गांधी हे आपल्या काळातले महापुरुष असल्याने त्यांनी दिलेल्या ध्येयवादाला पुढे नेणारे साहित्य निर्माण करण्याचे व्रत आपण स्वीकारले असल्याची नोंद साने गुरुजींनी या कादंबरीत करून ठेवली आहे. महात्माजींचे लेखन ही आपल्यासाठी ‘सत्यनारायणाची पोथी’ असल्याचे त्यांनी म्हटले होते.\nगांधीजींप्रमाणे गुरुजींचे लेखनही आत्मदर्शनाच्या स्वरूपातच रूपबद्ध झालेले दिसते. त्यांच्या कादंबऱ्यांतील माणुसकीवर डोळस श्रद्धा ठेवणारा श्याम (श्यामची आई) किंवा ‘धडपडणारी मुले’ या कादंबरीतले ‘स्वामी’ हे पात्र म्हणजे स्वत: साने गुरुजीच आहेत. खानदेशातील राष्ट्रीय चळचळीच्या बांधणीत साने गुरुजींचा मोठा सहभाग होता; त्यातल्या अनुभवांचे द्रव्य हेच इथे कलाद्रव्य म्हणून उपयोजिले आहे. गांधीविचारांनी भारलेले स्वामी अमळनेरात विेशधर्ममंडळाची स्थापना करतात, हिंदू- मुस्लिमांमधील झगडे नाहीसे करण्यासाठी पुढाकार घेतात, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी, मिश्रविवाहाला आणि वृक्षसंवर्धनाला चालना देण्यासाठी विविध कृतिकार्यक्रम चालवतात. आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन देवपूरला आश्रमशाळा काढतात. मुलांची कलापथके तयार करून प्रबोधनाचे मेळे आयोजित करतात. महाराष्ट्रातील कलावंतांना ‘राष्ट्रातील दु:खाला वाचा फोडणारे व पांढरपेशा सुखासीन लोकांना बेचैन वाटेल असे लेखन करण्याचे’ आवाहन करतात. स्वामी म्हणतात, ‘‘हे राष्ट्र जगायला हवे असेल तर राष्ट्राच्या मुळाला पाणी घालण्यास सर्वांनी उठले पाहिजे. कमळाला फुलवायचे असेल तर खालचा देठ शाबूत हवा... हा खेड्यातील जनतारूपी देठ चिखलात, शेवाळात धडपडत आहे. तेथला ओलावा कमी होत आहे. हा देठ सुकेल, गळून पडेल; आणि ही वरची हसणारी पांढरपेशी कमळे, तीही धुळीत पडतील महापुरुष या देठांची काळजी घ्यायला बोलावीत आहे... युग��ुरुषाच्या हाकेला ओ द्या.. राष्ट्राची नवीन ध्येये रंगवून, नटवून घरोघर न्या.. अंधार दूर करणे, आनंद निर्माण करणे, दु:ख दैन्य निराशा झडझडून दूर करणे, ध्येयपूजेला प्रेरणा देणे, सर्वांना चैतन्य, स्फूर्ती व उत्साह देणे हे कलावंतांचे काम आहे.’’ साहित्यनिर्मिती ही क्रांतिकारी चळवळीला पूरक ठरणारी पर्यायी नैतिक कृती आहे, अशा धारणेतून त्यांनी आपले लेखन केले. या ध्येयवादातूनच हिंदू-मुसलमानांचे ऐक्य, हरिजनोद्धार, खेड्यातील लोकांची दुर्दशा, खादीचा प्रसार, बंधुभाव, प्रेम, असहकार, निर्भयता, ऐक्य यांना कलेची वस्त्रे चढविण्याचे ध्येय ठेवून त्यांनी साहित्यनिर्मिती केली.\nमहाराष्ट्रातील सुशिक्षितांमध्ये कलावंतांमध्ये, वर्तमानपत्रक र्त्यांमध्ये राष्ट्रनिर्माणाविषयी अपेक्षित असलेली उत्कटता व बांधिलकी आढळत नसल्याची तक्रारही गुरुजींनी ‘धडपडणारी मुले’ या कादंबरीत ठळकपणे नोंदवली आहे. तत्कालीन वर्तमानपत्रे समाजात ऐक्याचे व प्रेमाचे वारे पसरविण्याऐवजी द्वेष-मत्सराचे विषारी वारेच सोडत असतात, असे त्यांचे निरीक्षण होते. ‘हिंदू- मुसलमानांच्या दंग्यांची तिखटमीठ लावून विषारी केलेली वार्ता वर्तमानपत्रे जगभर नेतात, कोट्यवधी हिंदू- मुसलमानांची मने अशांत केली जातात. आग नसेल तेथे आग उत्पन्न होते. प्लेग नसेल तेथे प्लेगाचे जंतू जातात. भडक काहीतरी प्रसिद्ध करावे, पैसे मिळवावे. अंक खपवावे हे वर्तमानपत्रांचे ध्येय मग भारत मरो का तरो,’ अशा शब्दांत गुरुजींनी वृत्तपत्रीय अभिव्यक्तीविषयीची नाराजी व्यक्त केली आहे. या पोर्शभूमीवर ‘कलावंतांनी आपल्या अहंकाराचे विषारी बुडबुडे उडविणे बंद करून या दिव्य जीवनकलेचे उपासक झाले पाहिजे,’ अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी आपली गांधीविचारदर्शनाशी असलेली बांधिलकी जाहीर केली होती.\n‘चित्रकार रंगा’ या कादंबरीचा नायक महात्मा गांधींच्या स्वप्नातल्या भारताचे चित्ररूप रेखाटण्याचा प्रकल्प हाती घेतो. मुंबईच्या खादी प्रदर्शनासाठी तो ‘ग्राम-गोकुळ’ ही संकल्पना घेऊन काही चित्रफलक तयार करतो. गरीब मायबहिणींना खादी कसा आधार देत आहे, हे दाखविणारी चित्रे, भीक मागण्याऐवजी आंधळा माणूस चरख्यावर सूत कातून स्वाभिमानपूर्वक आपली भाकरी मिळवतो आहे, या आशयाचे चित्र, जुन्या खानदानातील मुसलमान अम्मा रूढीमुळे घराबाहेर पडून शेत��त वा कारखान्यात कामाला जाऊ शकत नाही; परंतु घरात चरखा आल्याने ती आणि तिच्या मुली स्वावलंबी झाल्याचे चित्र, गुराखी वर्तमानपत्र वाचीत आहे, गावातल्या मुली ऐक्याचा गोफ विणीत आहेत, रात्रशाळेत निरक्षर लोक नवे शिक्षण घेत आहेत, स्वच्छतेच्या मोहिमेत सर्व गाव कामाला लागले आहे, महात्माजी मुरली वाजवीत आहेत आणि त्यांच्या पाठीमागून लहान-थोर मार्गक्रमण करीत आहेत, अशी चित्रमाला हा कलावंत रेखाटतो. ग्रामीण जीवनातली अस्पृश्यता गेली आहे, भाऊबंदकी कमी झाली आहे, निरक्षरता जात आहे, नवे सुधारलेले ग्रामोद्योग येत आहेत, राष्ट्रीय भावना वाढत आहे, अशी गांधीजींच्या स्वप्नातल्या भारताची मूर्तचित्रे रंगविण्याचे काम चित्रकार रंगा करतो आहे.\nफैजपूर काँग्रेसच्या अधिवेशनात बंगालचे चित्रकार नंदलाल स्थानिक कलाकारांना सोबत घेऊन अधिवेशनस्थळी बांबूच्या झिलप्या, शेणमातीच्या ग्रामीण द्रव्यसाधनांतून एक नवे गोपूर उभे करीत असल्याचे घटनाचित्र ‘चित्रकार रंगा’ या कादंबरीत रेखाटले आहे. नंदलाल रंगाला कलेचे सारतत्त्व समजावून सांगत आहेत: कलेचा शेवटी अर्थ काय कला आनंद देते. कला परिस्थितीवर स्वार होते. अरे एखादा गरीब मनुष्य घे. तो गरीब असला तरी कुडाच्या भिंतींना गेरूचा रंग देईल. त्या शेणाने सुंदर सारवील. घरासमोर चार झेंडूची फुलझाडे लावील. घरातील मडकीच, परंतु त्यांना पांढरा तांबडा रंग देईल. त्या दारिद्य्रातही कलेने तो सुंदरता आणतो. श्रमणारी सर्व जनता कलाविलासात भाग घेत आहे. शेते हिरवीगार करणारा शेतकरी हाही कलावानच असतो. श्रमातून नवनिर्मितीचा आनंद हे गांधीवादी सौंदर्यशास्त्रातले कलामूल्य प्रस्थापित करण्याचे काम साने गुरुजींच्या साहित्याने केले आहे. कलावंतांनी धनिकांचे रंजन करण्यासाठी आपल्या कलेला गुलाम बनविण्याऐवजी पारतंत्र्याच्या बेड्यात अडकलेल्या समाजात बंधमुक्तीच्या प्रेरणा जागविणारा आशय आपल्या कलाकृतीतून संज्ञापित करावा, ही लोकजागरणाची भूमिका गुरुजींनी स्वीकारली आहे. चित्रकार रंगा आपल्या चित्रकलेतून भारतीय अस्मितेची चित्रे रंगविण्याची स्वप्ने पाहतो. स्वतंत्र हिंदुस्थानातील पार्लमेंटच्या भिंतीवर राष्ट्रनिर्माणाचा इतिहास रंगवण्याची त्याची मनीषा आहे. लोकमान्य न्यायाधीशासमोर गंभीरपणे म्हणत आहेत, ‘येथल्या न्यायासनापेक्षा श्रेष्ठ असे ईेशरी न्यायासन आहे. त्याच्यासमोर मी निर्दोषच आहे. माझ्या हालअपेष्टांनीच माझे कार्य पुढे जाईल,’ हा प्रसंग त्याला चितारायचा आहे. मिठाचा खडा उचलताना ‘हे रावणी राज्य मी समुद्रात बुडवतो’ असे निर्धाराने उद्‌गार काढणारे महात्माजी त्याला रेखाटायचे आहेत. गांधीजींचे मुक्तोहास्य कुंचल्यात पकडण्याचे स्वप्न पाहणारा रंगा ही एका अर्थाने साने गुरुजींचीच वाङ्‌मयमूर्ती आहे.\nसामाजिक विषमता घालविण्यासाठी ‘समाजवादी परंपरे’तून आलेले विचारधन गांधीजींनी स्वीकारले होते. आपल्या स्वाभाविक गरजा भागविण्यापुरती प्रत्येकाजवळ संपत्ती असणे, म्हणजे आर्थिक समता, अशी समतेची समाजवादी विचारचौकटीतली व्याख्या गांधीजींनी स्वीकारली होती. त्यामुळे प्रत्येकाला पचनशक्तीनुसार मिळावे ही दारिद्य्ररेषेची संकल्पनाही त्यांनी मान्य केली होती. सर्वांचा सामाजिक दर्जा सारखाच असावा; शेतकरी, विणकर आणि शिक्षक यांच्यात कदापि भेदभाव होणार नाही, अशी समताधिष्ठित समाजरचना हा साम्यवादी आदर्श त्यांनाही भावलेला होता. मात्र तरीही साम्यवादी अर्थशास्त्रापेक्षा गांधीजींचे अर्थशास्त्र काहीसे वेगळे होते. ‘मी अर्थशास्त्राला नीतिशास्त्राहून वेगळे मानत नाही’ असे त्यांनी स्पष्ट केले होते. ‘सब भूमी गोपालकी’ या तत्त्वज्ञानावर आधारलेला समाजवाद त्यांना अभिप्रेत होता. धनिकांनी विेशस्ताप्रमाणे वागण्याची कल्पना त्यांच्या अर्थविचाराच्या मुळाशी होती. त्यामुळे आर्थिक समतेसाठी भांडवलदार आणि मजूर यांच्यातील वर्गलढ्याला वावच राहणार नाही; श्रीमंत गरिबांचे विेशस्त म्हणून काम करू लागले, तर संघर्षाशिवाय एक मूक सामाजिक क्रांती घडून येईल असा त्यांचा विेशास होता. समाजाने गरजा कमी करून अपरिग्रहाचे तत्त्व जीवनमूल्य म्हणून स्वीकारावे, अशी त्यांची भूमिका होती. हातकताई आणि विणाई यांच्या पुरस्काराने भारताच्या आर्थिक आणि नैतिक परिस्थितीचे पुनरुज्जीवन होईल, या भूमिकेतून त्यांनी कुटिरोद्योगांचा प्रकल्प हाती घेतला होता. त्यांच्या या विचारसरणीत चरखा हे व्यापारी युद्धाचे प्रतीक नसून व्यापार क्षेत्रात शांती निर्माण करण्याचे प्रतीक होते. सुताच्या प्रत्येक तारेत त्यांना शांती सद्‌भाव आणि प्रेम भरलेले दिसत असे. ग्रामपुनर्रचनेचा हा कल्याणकारी विचार समाजात रूजविण्यासाठी गांधीजींच्या अनुयायांनी लोकजागरणाचे अनेक उपक्रम सुरू केले होते. साने गुरुजींच्या साहित्यातून गांधीजींच्या या कल्याणकारी अर्थशास्त्राचे वाङ्‌मयीन नमुने चित्रित झालेले दिसतात. गांधींच्या स्वप्नातील नवभारताचे चित्र रंगवणारा चित्रकार रंगा, खादीचा प्रचार करणारा व विलायती वस्त्रांची होळी करणारा दिगंबरराय, आर्य आणि नाग यांच्यात सांस्कृतिक ऐक्य घडवून आणण्यासाठी पुढे सरसावणारा ‘आस्तिक’ कादंबरीतील नागानंद, श्रमणाऱ्याला सुखी करणे म्हणजे ‘क्रांती’ असा संदेश देणारा रामदास, श्रमप्रतिष्ठा, सफाई व गरिबांशी एकरूपता साधून सुंदरपूर येथे संस्कृतिमंदिर उभारण्यास चालना देणारा ‘नवा प्रयोग’मधील सखाराम, स्त्रियांची व अस्पृश्यांची गुलामगिरी संपविण्यासाठी प्रयत्नशील असणारी ‘रामाचा शेला’मधील सरला, ही गांधीजींना अभिप्रेत असलेल्या समाजवादी भारताच्या नवनिर्माणासाठी कृतिशील असणारी पात्रे आहेत. कम्युन्सच्या धर्तीवर शेतकरी-कामगारांच्या सामुदायिक वसाहती अर्थात ‘स्वराज्यवाड्या’ उभारण्याच्या कल्पना अशी सामाजिक पुनर्घटनेची विविध पर्यायी रूपे ‘क्रांती’, ‘नवा प्रयोग’, ‘आपण सारे भाऊ’ या कादंबऱ्यांच्या माध्यमातून साने गुरुजी यांनी सुचविली आहेत.\nआस्तिक : गांधीवादी तत्त्वज्ञानाला वाङ्‌मयीन रूप देताना कथनपद्धती आणि शैलीचे कोणते प्रयोग गुरुजी करतात व त्यातून गांधीवादी साहित्यशास्त्राची पायाभरणी कशी होत गेली हे समजावून घेण्यासाठी इथे ‘आस्तिक’ या कादंबरीच्या घाटाची पाहणी करावयाची आहे. नाग व आर्य यांच्यातील वर्णद्वेषाची पौराणिक कथा ही या कादंबरीची प्राथमिक विषयवस्तू आहे. मात्र या विषयवस्तूची हाताळणी गांधीवादी विचारधारेतून होत असल्याने ही केवळ भूतकाळाचे उत्खनन करणारी ऐतिहासिक गोष्ट अथवा पुराणकथा राहात नाही. तर ती भूतकालीन वर्णविद्वेषाच्या पारंपरिक चौकटीतून मुक्त होण्याची कथा म्हणून नव्या रूपात संरचित केली जाते. कादंबरीच्या संघटनेचे रचनातंत्रही याच मूल्यदृष्टीतून घडविले जाते. या कादंबरीच्या कथानकाला पुढे नेण्यासाठी वाचकाला महाभारतकालीन इतिहासाच्या पोर्शभूमीची एक सांस्कृतिक संदर्भचौकट पुरवली जाते. राजा परीक्षिताच्या चित्रशाळेत महाभारतातील घटना-प्रसंगांवर आधारलेल्या विविध चित्रांचा एक मालिकापट असतो. भाऊबंदकीमुळे कुरूक्षेत्रावर कापल्या गेलेल्या वैभवशाली क्षत्रियांच्या कुलक्षयाचा रक्तरंजित व शोकार्त इतिहास या चित्रशाळेतील चित्रांतून परीक्षिताच्या नजरेसमोर येत राहतो. महाभारतातील अर्जुनानेही नागकन्यांशी विवाह लावला होता; पण त्याने या नागकन्यांना कधीही सुभद्रेचा आणि द्रौपदीचा मान दिला नव्हता. वीरांच्या करमणुकीचा विषय एवढेच त्या नागकन्यांचे स्थान होते. नाग स्त्रीपासून झालेला पुत्र बभ्रुवान यालाही अर्जुनाने अभिमन्यूच्या बरोबरीचे स्थान कधीच दिले नाही. नर्मदेच्या तीरावर तक्षक कुळातील नागांची वसाहत होती. महर्षि अग्नीला आश्रम स्थापण्यासाठी परीक्षिताच्या आजोबांनी ही नागांची वसाहत भस्मसात केली होती. कृष्णानेही गंगा-यमुनेच्या सुपीक प्रदेशातून नागांना हद्दपार केले होते. कालिया जात नव्हता, तर त्यालाही स्नायुबलाने हाकलून लावले होते. या घटनाचित्रांतून परीक्षिताच्या पूर्वजांचा इतिहास हा नागांना हाकलून देण्याचा इतिहास असल्याचे कथन केले जाते. आताही आर्य आणि नागांचा संस्कृतीसंकर टाळण्यासाठी नागांचा संहार करावा, असा सल्ला वक्रतुंड परीक्षिताला देत आहे. चित्रशाळेतील या रंगपटातून नाग व आर्यांच्या सांस्कृतिक संबंधांचा पूर्वकालीन इतिहास वाचकाला कादंबरीतील आशयद्रव्याकडे पाहण्यासाठी एक भिंग पुरवतो. हा सांस्कृतिक संघर्ष प्रामुख्याने प्रतिष्ठितांच्या तथाकथित अस्मितेतून फुलत असतो; वर्णद्वेषा्‌च्या या राजकारणाला सामान्य माणसांच्या जीवनात अग्रक्रम नसतो, हे गांधीजींनी अधोरेखित केले आहे.\nकादंबरीतील आर्य कुटुंबातील वत्सलेचे आजोबा आणि वडील दोघेही नाग-आर्य संघर्षाचे बळी आहेत. आजोबांची तलवार आणि वडिलांचे धनुष्य त्यांच्या वीरगतीचे स्मारक म्हणून ह्या घराण्याने जपून ठेवले आहे. कादंबरीचा प्रारंभ नागांच्या एका लहानशा वसाहतीला आर्यांनी आग लावली होती, या घटनेच्या स्मरणातून होतो. वत्सलेचा पिता रत्नाकर याने आगीत उडी घेऊन नागांच्या दोन मुलांना वाचवले; स्वत: मात्र आगीत होरपळल्याने जीव गमावून बसला. वत्सलेची आई पतीबरोबर सती गेली. सुश्रुता आजीने वत्सलेचा सांभाळ केला. वत्सलेचा पिता स्वत: आर्य असला तरी भेदभावाला त्याच्या जीवनात स्थान नव्हते. तो कधीही नागांची निंदा करीत नसे, नागपूजेच्या उत्सवात तो आनं���ाने सहभागी होई. किंबहुना त्याला नाग जातीच्या मुलीबरोबर विवाह करायची इच्छा होती; पण आईच्या शब्दाखातर ती त्याने सोडून दिली होती. रत्नाकरला नागांची काळीसावळी मुले म्हणजे गगनाची बाळे, समुद्राची मुले असल्यासारखी वाटत. आर्य जातीच्या लोकांना रत्नाकरची ही नागांबरोबरची सामिलकी रुचत नव्हती. ते त्याला नावे ठेवीत. रत्नाकरच्या नाग मित्राने एक चंदनाची डबी त्याला भेट दिली होती. नाग आणि आर्यांच्या परस्पर प्रेमाची, सांस्कृतिक ऐक्यभावनेची ही खूण सुश्रूता आजीने जपून ठेवली होती. सुश्रूताच्या नवऱ्याने कुरूक्षेत्रावर लढाईला जाण्यापूर्वी अशोकाची फुले त्या डबीत साठवून ठेवली होती. अशोकाची ही फुले अनासक्तीचे प्रतीक समजली जातात.\nया कादंबरीतले आस्तिक ऋषींचे पात्र महत्त्वाचे आहे. आस्तिक ऋषी हे आर्यपुत्र होते आणि त्यांची आई मात्र नागकन्या होती. आर्यांची संस्कृती वाढावी यासाठी अनार्यांना नष्ट करावे, ही भूमिका स्वत: आस्तिक ऋषींना मान्य नव्हती. उंबराच्या फळात असंख्य बिया आनंदाने राहतात, तसे नाग आणि आर्य यांनी न भांडता परस्पर सहकार्याने आनंदात रहावे, अशी त्यांची शिकवण होती. प्रेमाची पताका खांद्यावर घेऊन नाग व आर्य यांच्यात ऐक्य व्हावे यासाठी ते प्रयत्न करीत होते. आपल्या आश्रमातील तरुणांनी मानव्याची उपासना करावी, यावर त्यांचा कटाक्ष असे. गुरुजींनी आस्तिकाच्या व्यक्तिरेखेवर भाष्य करण्याची उचित संधी घेऊन गांधीवादी विचारधारेतून सौंदर्याची व्याख्या केली आहे. शरीराची सर्वांगीण प्रमाणबद्ध वाढ झाली की शारीरिक सौंदर्य उत्पन्न होते; मनाची व बुद्धीची परिपूर्ण वाढ झाली की ज्ञान जन्मते आणि मानव्याची परिपूर्ण वाढ झाली की दिव्यता जन्माला येते. ही सौंदर्ये एकापेक्षा एक अधिक उच्च तर आहेत. पण शारीरिक सौंदर्य म्हणजे घराची शोभा, बौद्धिक सौंदर्य म्हणजे माजघरातील शोभा आणि मानव्याच्या परिपूर्णतेचे सौंदर्य म्हणजे गाभाऱ्यातील सौंदर्य असे सुबोध विश्लेषणही त्यांनी दिले आहे. गांधीजींना आणि पर्यायाने गांधीविचारधारेला अनुसरणाऱ्या कलावंताला अभिप्रेत असलेल्या मानव्याच्या सौंदर्याची व्याख्या या कादंबरीच्या माध्यमातून आपल्याला मिळते.\nसुश्रूता आजीने आपल्या नातीला- वत्सलेला आस्तिक ऋषीच्या आश्रमात शिकायला पाठविले होते. वत्सलेला या आश्रमात शिकून ब्रह्मवादिनी होण्याची आकांक्षा होती. आणि प्रत्यक्षात विवाहवेदीवर चढायची वेळ आली तर नाग तरुणाला तिची पसंती असणार होती. वत्सला ज्या आश्रमात शिकत होती, त्याच आश्रमात कार्तिकही शिकत होता. कार्तिकच्या घरात नागांचा द्वेष केला जाई. कार्तिक मात्र समन्वयवादी विचारांचा होता. कार्तिकला वत्सलेशी लग्न करायचे होते पण वत्सलेची पसंती नाग तरुणाला असल्याने, त्याचा कोंडमारा झाला होता. एकदा खळाळणाऱ्या नदीच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्यात वत्सलेला वाचविण्याचे आव्हान समोर आले होते पण त्यावेळी कार्तिक पुढे सरसावला नाही; नागानंद नावाच्या एका नाग तरुणाने प्रवाहात उडी घेऊन वत्सलेला वाचविले होते. वत्सलेला भित्र्या कार्तिकापेक्षा मरणाशी खेळणारा नागानंद भावतो. नाग लोक कलावान होते. सृष्टीच्या सान्निध्यात राहून नागानंदला शेती करता येई, तीर मारता येई, भाला फेकता येई, बासरी वाजवता येई. त्याच्या आईने त्याला दुसऱ्यासाठी श्रमायला, दुसऱ्यासाठी मरायला शिकवले होते. त्यामुळे आर्य वत्सलेची पसंती नागानंदाला होती. तिच्या लेखी लग्न म्हणजे एक प्रकारची पूर्णता. एकमेकांतील उणीवा भरून काढून उभयतांतील समानधर्माची वाढ नाग आणि आर्य या जातीतील समानधर्माचा विकास साधणारे जातीय ऐक्य साध्य करणारे कथानक रचणे हे साने गुरुजींच्या कादंबरीलेखनाचे ध्येय होते. या दृष्टीने त्यांनी कथानकात संघर्ष व सलोख्याच्या विविध प्रसंगांची रचना साधली आहे. मिथके, प्रतिके, निसर्गवर्णने यातून वैिेशक सामंजस्याचे भरण-पोषण होईल अशी ठिकाणे निवडली आहेत. मानव्याची साधना करणारे अगस्ती ऋषी, प्रेमभावाचे मूल्य प्रमाण मानणारे व जीवन सौंदर्यसन्मुख करण्याचा सल्ला देणारे शुक्राचार्य; भिन्न जातीवंशाचे घटक असूनही प्रेमबंधाचे मूल्य जपणारे व आपल्या वर्तनव्यवहारातून ‘प्रेमाला जात नसते’ हा संदेश संज्ञापित करणारे नागानंद व वत्सला ही पात्रे गांधीवादी मूल्यादर्श जपणारी प्रातिनिधिक पात्रे आहेत. ‘सर्व माणसे समान आहेत आणि समान हक्क आणि समान संधींसाठी ते पात्र आहेत’ हे गांधीविचारधारेतील समतेचे मूल्य या कादंबरीतून अधोरेखित होते.\nजन्मेजयाच्या सर्पसत्रात नागांची होळी होत असताना इंद्राने केलेली मध्यस्थी, युद्ध टाळण्यासाठी आस्तिकाने केलेली आत्मसमर्पणाची तयारी, शांतिसूक्ते गात राजाचे सैन्य परतवून लावणारी स्त्रियांची शांतिसेना, अशा विविध घटनानाट्यातून आर्य-नाग संघर्षाच्या कथेचा विकास साधत गुरुजी कादंबरीच्या अखेरीस आर्य-नाग मिलनाचे सुंदर चित्र उभे करतात. द्वेषासाठी द्वेष नको, बहुजन समाजातले प्रेमाचे धागे घट्ट राहोत हा विचार पुढे आणतात. आर्यांचा विष्णू व नागांचा सहस्र फणांचा नागदेव या दोन दैवतांच्या एकात्मतेतून शेषशायी भगवानाच्या निर्माणाचे, नव्या संमिश्र संस्कृतीचे एक आदर्श प्रारूप पुढे आणतात.\nया कादंबरीत मानव्याच्या आदर्श समाजरचनेचे एक स्वप्नचित्र पूर्ण झालेले असले, तरी भविष्यात ते खरोखर किती टिकेल याविषयीची साशंकताही गुरुजींनी कादंबरीच्या अखेरीस नोंदवून वाचकाला एक वास्तववादी धक्का दिला आहे. ही अखेरची घंटा अशी आहे :\n‘ज्या नागांची व आर्यांची आज एकी झाली त्यातूनही पुढे निराळे प्रश्न उत्पन्न होतील. आर्य लोक नागांची संस्कृती आत्मसात करतील, परंतु नागांना खाली लटकवतील. त्यांना एक प्रकारे ठिकठिकाणी अस्पृश्य करतील. त्यांच्या शेतीभाती जप्त करतील. त्यांना परावलंबी करतील. त्यामुळे आर्य व नाग यांच्या झगड्याऐवजी स्पृश्य व अस्पृश्य या नावाने झगडा सुरू होईल. परंतु त्याने घाबरून जाण्याचे कारण नाही. काही उदार स्पृश्य ह्या अस्पृश्यांना पुन्हा प्रेमाने जवळ घेऊ पाहतील. परंतु मग अस्पृश्यच रागावून दूर राहू लागतील. ते म्हणतील, ‘आम्ही अलगच राहू’. परंतु त्यांचा हा राग हळूहळू दूर होईल... हे प्रवाह पुन्हा जवळ येतील. तसेच हिंदू व मुसलमान असे झगडे होतील. परंतु मागाहून ते एकमेकांची संस्कृती अभ्यासू लागतील. एकमेकांच्या सुंदर चालीरीती घेतील. निरुपद्रवी धार्मिक आचारविचारांना मान्यता देतील... या देशाचे तुकडे करा असे म्हटले जाताच झोपलेलेही जागे होतील, न बोलणारेही बोलू लागतील. सर्व सत्प्रवृत्तीचे लोक पांगलेले होते, ते एक होतील. म्हणतील, नाही होऊ देणार तुकडे. आम्ही एकत्र राहू. परस्परांचे मांगल्य पाहू. तडजोड करू. हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्चन सारे उठतील व ऐक्याचे प्रयत्न करू लागतील.’\nभारतातील सामाजिक दुहीची संपूर्ण जाण आणि तरीही एकात्म भारताची तितिक्षा असणारे कलावंताचे मन यातून आलेले हे एक स्वगत आहे. गांधीवादी मूल्यादर्शाचा नमुनापाठ आणि एतद्देशीय वास्तवाची राखाडी बाजू या दोन्हींचे एक सम्यक दर्शन घडविणारी ही कादंब���ी गांधीवादी साहित्यशास्त्राच्या बांधणीसाठी पथदर्शक ठरू शकेल.\nअस्पृश्योद्धार : जीवनमूल्ये आणि कलामूल्ये, आध्यात्मिक मूल्ये आणि सौंदर्यमूल्ये, श्रद्धा आणि विवेक, परंपरा आणि नवता यांच्यातली अतूट सलगता हे साने गुरुजींच्या साहित्याचे वैशिष्ट्य आहे. गांधीवादी साहित्यशास्त्राला अनुसरणाऱ्या साहित्यकृतीचा नमुनादर्श म्हणून त्यांच्या ‘अस्पृश्योद्धार’ या नाटकाची समीक्षा येथे करावयाची आहे. या नाटकात लोकसंवादाच्या सांस्कृतिक मुशींचा कलात्मक वापर केला आहे. साहित्याने शोशत मूल्यांचा शोध घ्यावा, जाती-धर्म-लिंगाधिष्ठित भेदभावाच्या पारंपरिक समजुतींमुळे निर्माण झालेला दुरावा संपविण्यासाठी समाजाला सदाचाराचा मार्ग दाखवावा, त्या मार्गावरून चालण्यासाठी लोकांना वैचारिक व आध्यात्मिक आत्मबळ पुरवावे, आत्मपरीक्षण व हृदय परिवर्तनाच्या मार्गाने चित्तशुद्धी साधता येते याचे नमुने साकार करावेत, ही गांधीविचाराची बांधिलकी ‘अस्पृश्योद्धार’ या नाटकात तंतोतंत उतरलेली दिसते. अस्पृश्यतेच्या रूढीमुळे तुटलेल्या हिंदू समाजाची संलग्नता साधण्यासाठी गांधीजींच्या अनुयायांची चाललेली धडपड हा या नाटकाचा विषय आहे. नाटकाच्या पहिल्या प्रवेशात महार वस्तीत तापाने फणफणलेला ‘राघू’ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी तडफडतो आहे; अंगारा-धुपाऱ्याऐवजी वैद्यकीय उपचार करवून घेण्यासाठी लागणारा पैसाही नाही आणि अस्पृश्य वस्तीत येऊन उपचार करणारा डॉक्टर मिळणेही दुरापास्त असल्याने अगतिक होऊन बसलेला राघूचा बाबा पांडू आणि कुठे पाणी मिळते का त्याचा शोध घ्यायला बाहेर पडलेली राघूची आई यांच्यातल्या संवादातून भविष्याच्या पोकळीतले शून्य गरगरावे तसे नाटकात संवाद सरपटत येतात.\nया अभंगाच्या आर्ततेने ही पोकळी अधिकच गडद होते. गावातल्या लक्ष्मीकांत सावकाराचा पुत्र नारायण हा नव्या पिढीतला सुशिक्षित तरुण घरातल्या परंपरेने चालत आलेल्या शोषणाच्या आकृतिबंधांचा निषेध करणारा आहे. त्याला सावकारी पाशातून खऱ्याचं खोटं करून, लोकांच्या जमिनींवर जप्त्या आणून मिळवलेल्या संपत्तीचा तिटकारा असतो. गांधीविचारांनी प्रेरित झालेला हा नवा शिपाई रूढींच्या बेड्या तोडून महारवाड्यात जाऊन अस्पृश्यांच्या सेवेचे कंकण बांधून काम करीत असतो. तापलेल्या राघू्‌ला वैद्यकीय उपचा�� मिळवून देण्यासाठी तो पुढे सरसावतो. पारंपरिक लोकाचारांपेक्षा तो असा लोकविलक्षण निर्णय का घेतो, या प्रश्नाचे उत्तर त्याची गांधीजींच्या कार्मिक नैतिकतेशी असलेली बांधिलकी गावात नव्याने शिकून आलेल्या डॉक्टरला नारायण महारवाड्यात घेऊन येतो. परंपरेचे संस्कार डोक्यातून गेले नसल्याने हा डॉक्टर सुरुवातीला महारवस्तीत यायला नकार देतो. या दु:खदायी प्रसंगाची संवेद्यता\nदेश आपुला दीन झाला \nझोप त्यास, बहु बाजूंनी जडाला \nजरी नाही सावध झाला तरी बुडाला\nया उत्कट काव्यातून घनगर्द होत जाते. वैद्यकीय शिक्षण घेताना उंदीर, बेडूक, प्रेतं फाडताना न कचरणारा हा डॉक्टर माणसाला शिवताना मात्र मागे हटतो. तेव्हा नारायण त्याला सदसद्‌विवेकाचे खडे बोल सुनावतो. लोकमताच्या तलवारीच्या धारेखाली राहून तुम्हीही आपल्या शिक्षणानं सुधारलेल्या बुद्धीचा उपयोग देशदैन्याकडे डोळेझाक करण्याकडे करणार काय या खणखणीत वैचारिक प्रश्नाने डॉक्टरची सद्‌सदविवेकबुद्धी जागी होते आणि तो उपचाराला तयार होतो. राघू दुरुस्त होतो. नारायण त्याला सूतकताईचे काम शिकवतो, चरखा आणून देतो, तो गांधीजींच्या चळवळीचा सदस्य बनतो. लक्ष्मीपंत मात्र महाराच्या मुलाच्या मदतीला धावून गेलेल्या नारायणला घरातून हाकलून लावतो. तेथेही नारायण आपल्या बापाला खडे बोल सुनावतो. तुम्हाला मांजर, पोपट, कुत्रे चालतात; 84 लक्ष योनींनंतर जन्म घेतलेला माणूस मात्र चालत नाही.\nनाटकाच्या उत्तरार्धात, घरातून हद्दपार झालेला नारायण तापाने फणफणलेला आहे. बालवीर चळवळीचे शिक्षक त्याला आश्रय देतात, वैद्यकीय उपचार मिळवून देतात; महाराचा पुत्र राघू नारायणाची सेवा-सुश्रूषा करतो. पुत्र मरणासन्न पडल्याचे कळल्यावर बापाचे हृदय पाझरते; महाराच्या मुलाने सेवा करून आपल्या मुलाला वाचविल्याचे पाहिल्यावर आपल्या पूर्वीच्या वर्तनाचा पश्चाताप होतो. अहंकाराचा डोंगर वितळून सपाट होतो. हृदयात कारुण्याची गंगा वाहू लागते. परपीडन हे पाप आणि परोपकार हे पुण्य, याचा साक्षात्कार होऊन नैतिक मार्गाने चालण्याची प्रेरणा मिळते. लक्ष्मीपंत बालवीर चळवळीचा आश्रयदाता बनतो. चळवळीला आपला बंगला देतो. कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करतो. लक्ष्मीधरांनी समाजाचे विेशस्त बनले पाहिजे या गांधीजींच्या भूमिकेला अनुसरणारा वर्तनव्यवहार अस्तित्वात येतो. सत्याचे नवे क्षितिज आकाराला येते. ‘सर्वोदय’ हे साहित्याचे सर्वश्रेष्ठ प्रयोजन आहे, या भूमिकेतून हे लेखन झाले आहे. गुरुजींनी व्यक्ती हे एकक न मानता, खेडे हे एकक मानून कथानकाची रचना केल्याने, या नाटकाचा शेवट सार्वजनिक सुखाच्या संवेदनेचा प्रत्यय जागविणारा होतो. त्यामुळेच ‘सर्वांच्या कल्याणात आपले कल्याण’ हा विचार रुजविण्यात या नाटकाला यश प्राप्त होते.\nया नाटकात एक उपकथानक आहे. लक्ष्मीकांतचा वसुली करणारा गुमास्ता एका गरिबाची गाय बळजबरीने विकत घेतो. ही गाय हा त्याच्या दैनंदिन जीवनाचा मूलाधार असते. त्यामुळे घरातली गाय गेल्यावर त्याच्या वाट्याला येणारा शोक गुरुजींनी सूफी भजनाच्या धाटणीने, शहिदांना श्रद्धांजली वाहावी अशा भावनेने एका ‘मरसिया’ कव्वालीतून व्यक्त केला आहे :\n गाय जाता नाश झाला \n काय शोभा या गृहाला \nया विलापामुळे नाटकात करुणरसाची निर्मिती होते. गायीच्या दुराव्याचे दु:ख स्वरबद्ध करणाऱ्या या विलापिकेसाठी गुरुजींनी अभंग वा श्लोकाच्या वृत्ताऐवजी ‘कव्वाली’ची योजना केली आहे. गोरक्षणाचा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी कव्वालीचे सप्रयोजक उपयोजन करून धर्माच्या हृदयात ओलावा असतो, ही भावना अप्रत्यक्षपणे संज्ञापित होते. हिंदू-मुस्लिम ऐक्यभावनेच्या गांधीविचारांना उजळून टाकणारी ही सौंदर्यदृष्टी आहे. अभंग, फटका, गझल, कव्वाली, रागदारी संगीतातली पदरचना यांच्या सांस्कृतिक परिघात नाट्यसंवादांची प्रवेशरचना करून ही नाट्यनिर्मिती झाली आहे. सर्वमान्य सांस्कृतिक अस्मितेच्या प्रतीकांमागच्या अंधविेशासांना धक्का देऊन सामाजिक दंभस्फोट करण्याचे नाट्यतंत्र उपयोगात आणले जाते. अस्पृश्यांनी पांडव-प्रतापाची मिरवणूक काढली म्हणून स्पृश्यांनी पांडवप्रतापाची प्रत जाळली. या घटनेचा संदर्भ घेऊन नाटककाराने समाजबांधवांना प्रश्न केला आहे की, पांडवप्रतापाच्या प्रतीकात्मक स्वरूपात असलेल्या श्रीकृष्णाच्या वाङ्‌मयीन मूर्तीला जाळून तुम्हाला कसा काय स्वर्ग लाभणार आहे’ नाटकातल्या दैवी-आसुरी संपत्तीतल्या द्वंद्वाचा शेवट ‘लोक नांदो एकमताने/आनंदाने संसार करो’ या सर्वमांगल्याच्या पसायदानाने होतो. सर्वोदय हे साहित्याचे सर्वश्रेष्ठ प्रयोजन होय. संघर्षाचे विसर्जन, संवादाचा उदय आणि त्यातून उदयाला येणारे सत्याचे नवे भ���न हे टप्पे साधित या नाटकाचे संविधान भरतवाक्याप्रत येऊन पोचते.\nलोकांनी आत्मज्ञान आणि आत्मपरीक्षणातून शहाणपणा आणि भलेपणा कमावणं हे भारतवासीयांपुढचं सर्वात मोठं आव्हान आहे, हे साने गुरुजींनी ओळखलं होतं. आपल्या भूतकाळाविषयी पश्चाताप करणे किंवा त्याचे ओशाळवाणे ओझे पुढे वागविण्याऐवजी ज्याची लाज वाटणार नाही अशी स्वत:ची नवी ओळख निर्माण करण्यावर भर देणारे विचारमूल्य समाजात रूजविण्यासाठी गुरुजी लेखनाला प्रवृत्त झाले होते. त्यांच्या ‘पुनर्जन्म’ कादंबरीचा निवेदक विचारतो की, ‘राष्ट्राला उभे करील ते वाङ्‌मय खरे की राष्ट्राला चिखलात ठेवील ते खरे की राष्ट्राला चिखलात ठेवील ते खरे’ साहित्य हे साध्य नसून समाजाच्या सर्वांगीण उत्थानाचे, अभ्युदयाचे एक प्रभावी साधन आहे, या बांधिलकीतून त्यांनी आपल्या लेखनाचे घाट शोधले. जीवाला शिवत्वाकडे घेऊन जाणारा शब्दसोपान म्हणून ते साहित्याकडे बघत असत. विेशाविषयी वाटणारी प्रेममय करुणा हा त्यांच्या वाङ्‌मयाचा स्थायीभाव असल्यामुळे त्यांच्या साहित्यातील अश्रूंनाही तीर्थाचे मूल्य प्राप्त होते. गांधीवादी विचारधारेचे ललितरूप म्हणून साने गुरुजींच्या साहित्याचे वाचन झाले, तर या साहित्याच्या माध्यमातून शोशत सत्याच्या आकलनाचा मार्ग प्रशस्त व्हायला नक्कीच मदत होईल असा विेशास वाटतो.\n‘साहित्य अकादमी’ आणि ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठा’चे मराठी विभाग व ‘गांधी विचारधारा विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात 14 सप्टेंबर 2019 रोजी वाचलेला हा निबंध आहे.\nTags: Ramesh Narayan Warkhede Sane Guruji Mahatma Gandhi साहित्य साने गुरुजी महात्मा गांधी रमेश नारायण वरखेडे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक\nरमेश नारायण वरखेडे, नाशिक, महाराष्ट्र\nकामावर जाणारा आठ वर्षांचा मुलगा\nगांधीविचारधारा आणि साने गुरुजींचे साहित्य\n'साने गुरुजी व्यक्ती आणि विचार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/30PWSxh\n'श्यामची आई' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/2Qhy1vT\n'सुंदर पत्रे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/2OYUhx0\n'श्यामची पत्रे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/34SMWSu\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधन�� साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/10/23/Dhatuvidyecha-itihaas-bhag-2.aspx", "date_download": "2020-10-01T07:58:48Z", "digest": "sha1:BPVRZFXM6KHBXRZUAZYLVAZIL4F62GLH", "length": 13303, "nlines": 56, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "धातुविद्येचा इतिहास - भाग २", "raw_content": "\nधातुविद्येचा इतिहास - भाग २\nओल्या मातीपासून तयार केलेल्या वस्तूला भट्टीत भाजल्यावर कणखरपणा आणि टिकाऊपणा येतो हे माणसाला पाषाणयुगातच समजले होते आणि तो विटा, कौले, गाडगी, मडकी वगैरेंचा वापर करायला लागला होता. त्याने निरनिराळ्या प्रकारच्या आणि आकारांच्या भट्ट्या तयार केल्या. या कुंभारांच्या भट्ट्यांमध्ये दगडमातीवर केलेल्या प्रयोगांमधून तांबे, कथिल, शिसे यासारख्या धातूंचे शोध लागत गेले. कमी तापमानावर वितळणारे धातू कांस्ययुगात सापडले. त्यांचा अधिक अभ्यास आणि प्रयोग करून ते धातू आणि त्यांचे मिश्रधातू तयार करून त्यांना आकार देण्याच्या तंत्रज्ञानाचा विकास होत गेला.\nलोखंड हा धातू खनिजांच्या स्वरूपात पृथ्वीवर भरपूर प्रमाणात सापडतो, पण त्यापासून लोखंड तयार करण्याची क्रिया सोपी नाही. सुमारे साडेतीन ते चार हजार वर्षांपूर्वीच्या काही उद्योगशील लोकांनी लोखंडाचे खनिज आणि कोळसा यांना चुनखडीसारख्या आणखी काही पदार्थांसोबत खास प्रकारच्या भट्ट्यांमध्ये खूप जास्त तापमानापर्यंत भाजले आणि त्यातून लोखंड तयार केले. या धातूच्या अद्भुत गुणधर्मांमुळे त्याने इतर धातू आणि कांस्य यांना बाजूला सारून आघाडी मारली. इतिहासातले कांस्ययुग संपून लोहयुग सुरू झाले. पुढील काळातही तांबे, कथिल, शिसे, कांस्य आदी धातूंचा विशिष्ट कामांसाठी उपयोग होत राहिलाच.\nलोखंडाचे निरनिराळे प्रकार आहेत आणि त्यांच्या गुणधर्मानुसार त्याचा उपयोग केला जातो. लहान भट्ट्यांमध्ये लोखंड तयार करतांना त्याच्या द्रवणांकापेक्षा (melting point) कमी तापमानावर तप्त लोखंडाचा स्पंजसारखा गोळा तयार होतो. त्याहून अधिक तापमानावर ते वितळते तसेच त्यात कर्ब (कार्बन) मिसळले जाऊन त्याचे कच्चे लोखंड (पिग आयर्न) बनते. प्राचीन काळातल्या काही ठिकाणी पहिल्या आणि काही जागी दुसऱ्या प्रकाराने लोखंड तयार होत होते. य��� दोघांच्याही गोळ्यांना पुन्हा तापवून ते मऊ झाल्यावर त्यांना ठोकून एकत्र जोडता येते; तसेच गोल किंवा चपटा असा आकार देता येतो. या प्रकाराला रॉट आयर्न (Wrought Iron) म्हणतात. दिल्ली येथील प्रख्यात लोहस्तंभ खास प्रकारच्या रॉट आयर्नचा आहे.\nलोखंडाला वितळवून आणि साच्यात ओतून वेगवेगळ्या आकारांच्या ओतीव लोखंडाच्या (Cast Iron) वस्तू तयार करता येतात. या वस्तू कणखर आणि मजबूत असतात, पण त्या काही प्रमाणात ठिसूळ असल्यामुळे त्यांना तडे जाऊ शकतात. लोहामध्ये विशिष्ट प्रमाणात कर्ब आणि इतर काही द्रव्ये मिळवली तर त्यामधून पोलाद तयार होते. हा धातू मजबूत तसाच लवचीकही असतो. पोलादाला तापवून पाण्यात बुडवले तर ते जास्तच कणखर होते. त्याला धार लावता येते आणि ती बोथट न होता टिकून राहते. यामुळे त्यापासून भाले, कट्यार, खंजीर आणि तलवारी यांच्यासारखी शस्त्रे तयार होऊ लागली आणि या पोलादी शस्त्रांमधून सामर्थ्य निर्माण झाले. आदिमानव लहान टोळ्यांमध्ये राहत होते. मानवाच्या हातात घातक शस्त्रे हातात आल्यानंतर मोठी राज्ये-साम्राज्ये तयार झाली, त्यांनी शस्त्रास्त्रांनी सुसज्ज अशी सेनादले बाळगली आणि त्यांच्या जोरावर ते लोक आक्रमणे व युद्धे करायला लागले. पुढे तोफा, बंदुका यासारखी लांब पल्ल्यावर मारा करणारी शस्त्रेही निघाली आणि त्यामुळे जगभरात कमालीची उलथापालथ झाली.\nशस्त्रे आणि अवजारे यांचा विकास नेहमीच हातात हात घालून होत आला आहे. पोलादाचे गुण पाहून त्याचा उपयोग शेती, उद्योग आणि घरातदेखील व्हायला लागला. शेतकामासाठी कुदळ, पहार, कुऱ्हाड यांसारखी, कारखान्यांसाठी हातोडे, घण, करवती वगैरे, यंत्रे आणि वाहने यांच्यासाठी चक्रे आणि घरातल्या उपयोगासाठी सुरी, कात्री, दाभण, तवा, झारा अशी अनेक अवजारे तयार होत गेली. लोहारकाम हा एक महत्त्वाचा उद्योग सुरू झाला. लोखंड आणि पोलादाच्या शोधानंतर अशा प्रकारे माणसाच्या जीवनाला आणि इतिहासाला कलाटणी मिळाली. या सगळ्या गोष्टींची सुरुवात सुमारे अडीच तीन हजार वर्षांपूर्वी झाली.\nत्यानंतर लोखंड तयार करण्याच्या विद्येत अनेक सुधारणा होत गेल्या. चांगल्या दर्जाचे खनिज वापरणे, भट्ट्यांचा आकार वाढवणे, त्यामध्ये जाळण्यासाठी चांगल्या ज्वलनशील लाकडांपासून केलेला कोळसा तयार करणे, आगीची आंच वाढवण्यासाठी भात्याने हवा पुरवत राहणे यांसारखे प्रयत्�� होत राहिले. साध्या कोळशाशिवाय दगडी कोळशाचाही उपयोग सुरू झाला. त्यामधून लोखंडाचे उत्पादन वाढत गेले. लोखंडामध्ये इतर धातू मिसळून निरनिराळ्या यंत्रांना किंवा शस्त्रांना उपयुक्त असे विशिष्ट गुणधर्म असलेले किंवा कमी गंजणारे अनेक प्रकारचे मिश्रधातू तयार होत गेले, त्यांना पत्रे, सळ्या किंवा नळ्या अशासारखे आकार देऊन आणि त्यांचा उपयोग करून नवी शस्त्रास्त्रे तसेच यंत्रे आणि उपयोगाची साधने तयार होत गेली .\nधातुविद्येमध्ये सुमारे तीनशे वर्षांपूर्वीच्या काळापर्यंत झालेल्या प्रगतीचा थोडक्यात आढावा या लेखात घेतला आहे. त्यानंतर म्हणजे वाफेच्या इंजिनाच्या शोधापासून सुरू झालेल्या यंत्रयुगामध्ये खाणीमधून खनिजे काढणे, त्यापासून निरनिराळे धातू निर्माण करणे, नवनवे नवीन धातू शोधून काढणे आणि या सर्वांपासून उपयोगाच्या वस्तू तयार करणे या सर्वच बाबतीत झपाट्याने वाढ झाली. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात पुढील काळात झालेल्या प्रगतीची चर्चा करताना त्याची माहिती येईल.\nविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये फार मोठे योगदान असणाऱ्या धातुविद्येच्या इतिहासाविषयी माहिती घेऊ आनंद घारे यांच्या खालील लेखात\nधातूविद्येचा इतिहास - भाग १\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://navmaharashtranews.com/2020/02/08/dombivlimurdered_/", "date_download": "2020-10-01T07:34:45Z", "digest": "sha1:QJPZSYVXQSNUAC4ZPCKGZ7WARPQJKR2S", "length": 7011, "nlines": 74, "source_domain": "navmaharashtranews.com", "title": "डोंबिवलीत समलिंगी संबंधातून पार्टनरचीच हत्या", "raw_content": "\nडोंबिवलीत समलिंगी संबंधातून पार्टनरचीच हत्या\nBy नवमहाराष्ट्र न्यूज टीम February 8, 2020\nडोंबिवलीत सूटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणात उमेश पाटील (५३) यांची समलिंगी संबंधातून हत्या झाल्याचं उघड झालं आहे. आरोपी प्रफुल्ल पवार याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने अटक केली. आरोपी प्रफुल्ल पवार आणि मयत उमेश पाटील या दोघांमध्ये समलैंगिक संबंध होते. सहा महिन्यांपूर्वी दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते. काही दिवसांपूर्वी आरोपी प्रफुल्ल पवार याचा विवाह झाला. प्रफुल्लच्या लग्नानंतरही उमेश त्याच्याकडे संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. मात्र प्रफुल्लने ��कार दिल्यामुळे ‘तुझ्या बायकोला सगळं सांगेन’ अशी धमकी तो देत होता. प्रफुल्ल आणि उमेश यांच्यामध्ये शारीरिक संबंधांवरुन बुधवारी रात्री जोरदार भांडण झालं. उमेशच्या नेहमीच्या धमक्यांना कंटाळून प्रफुल्लने त्याची गळा आवळून हत्या केली. पुरावा नष्ट करण्याकरता प्रफुल्लने उमेशचा मृतदेह बॅगेत भरला. डोंबिवली पश्चिमेतील 52 चाळ परिसरात झुडूपात टाकला होता.\nPublished by नवमहाराष्ट्र न्यूज टीम\nView all posts by नवमहाराष्ट्र न्यूज टीम\nनवमहाराष्ट्र न्यूज द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या,उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख आणि अन्य मजकूर यांचा डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी २४/७ न्यूज वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील आणि देशातील घडामोडी, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन, आरोग्य आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा ‘नवमहाराष्ट्र न्यूज’चा कटाक्ष आहे.\nह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\nआमच्या फेसबुक पेजला लाईक करा.\nआमच्या फेसबुक पेजला लाईक करा.\nआमच्या स्वतंत्र पत्रकारितेसाठी आपले योगदान आवश्यक आहे.समभाग निधीसाठी येथे क्लिक करा.\nPrevious Entry त्यांच्याकडे सापडले १८२महिलांसोबतचे व्हिडीओ\nNext Entry वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला ५१ हेक्टर जमीन देण्याचा निर्णय वादात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/maharashtra/hasan-mushrif-says-opportunity-for-professional-development-for-womens-self-help-groups", "date_download": "2020-10-01T07:08:16Z", "digest": "sha1:H5E6EKN6K7BNX762AZW5CGSO2NQPBWFJ", "length": 5415, "nlines": 71, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Hasan Mushrif says Opportunity for professional development for women's self-help groups", "raw_content": "\nमहिला बचतगटांना व्यावसायिक विकासाची संधी - हसन मुश्रीफ\nऑनलाइन मेळाव्यात राज्यभरातून सुमारे एक लाख महिला सहभागी\nमहिलांनी बचतगटांच्या माध्यमातून तयार केलेले साहित्य व उत्पादनास अ‍ॅमेझॉनद्वारे जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचे काम उमेद अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. करोना काळात ऑनलाईन खरेद���स चालना मिळाली आहे. त्या अनुषंगाने करोना संकटामुळे निर्माण झालेली स्थिती ही अर्थार्जनाच्या संधीत परावर्तित करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)यांनी केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे आयोजित ऑनलाइन महिला मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यात राज्यभरातून जवळपास एक लाख महिला सहभागी झाल्या होत्या.\n15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत ग्रामीण भागात मासिक पाळीविषयक जनजागृतीसाठी जागर अस्मितेचा मोहिम राबविण्यात येणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त बचतगटांनी सहभागी होऊन अस्मिता प्लस सॅनिटरी नॅपकिन विक्री करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही मुश्रीफ यांनी केले. Maharashtra State Rural Livelihoods Mission (MSRLM)\n‘एक ग्रामपंचायत एक बीसी सखी उपक्रमाला अधिक गती मिळण्याकरीता याच कालावधीत उमेद महिला सक्षमीकरण - बीसी सखी तसेच डिजी पे सखी अभियान’ राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतून ग्रामस्थांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा व अटल पेन्शन योजना या सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे. या अभियानास यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी बीसी सखी म्हणून काम करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/2/24/measurements.aspx", "date_download": "2020-10-01T07:19:22Z", "digest": "sha1:5BRSYHFLHT5EXHZQSKT2OUD56EAU5R6S", "length": 9810, "nlines": 59, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "विज्ञानातील मोजमापे", "raw_content": "\nदररोजच्या व्यवहारात अनेक मोजमापांचा आपण विचार करत असतो. जसे - १ किलो वजनात किती बटाटे येतात या मोटरीचा वेग किती आहे या मोटरीचा वेग किती आहे इ. थोडक्यात काय तर आपल्या अनेक क्रिया, विविध कृती यांचा या मोजमापांशी फार जवळचा संबंध आहे आणि तो अगदी रोजचा आहे.\nमोजमापे म्हणजे ग्रॅम-किलोग्रॅम; सेंटीमीटर-मीटर; इंच-फुटी- मैल; या गोष्टी आहेतच, पण ही मापे अस्तित्वात कशी आली असा प्रश्न आपल्याला पडतो. आणि या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेताना, या मोजमापांचा आधार मुळात आपल्या शारीरिक मोजमापांवर आहे, हेही आपल्याला कळते.\nपूर्वी जेव्हा मोजमाप करायला उपकरणे उपलब्ध नव्हती, तेव्हा आपल्या शारीर अवयवांनी मोजमाप केले जायचे. चालताना किती लांब चाललो याचा अंदाज घेण्यासाठी ‘फूट’ हे मोजमाप आले. इंग���लिशमधील फूट या शब्दाचा अर्थ पायाची लांबी असा आहेआणि त्यावरूनच लांबीचे मोजमाप फुटात केले जाते. टाचेपासून अंगठ्यापर्यंतची लांबी म्हणजे ‘फूट’ म्हणजे आपले पाऊल. आपली अशी तीन पावलं म्हणजे एक यार्ड. याचप्रमाणे हातांचाही वापर लांबी मोजताना करत असत. एकंदरीत ‘मापनपद्धतीचा विकास’ अभ्यासणे अगदी मनोरंजक आहे.\nया मापन पद्धतीचा म्हणजे गणिताचा आणि विज्ञानाचा फार जवळचा संबंध आहे. ओघानेच गणित आणि विज्ञान यात या मापनपद्धतींचे स्थान फार मूलभूत असणार हेही आपल्याला कळते. ‘मेट्रिक’ पद्धती आणि ‘इपिरिअल’ पद्धती या दोन परिमाण पद्धतींचा वापर आज प्रामुख्याने केला जातो. यातील परिमाणांना Si (system international) परिमाणे असे म्हणतात.\nलांबी, वस्तुमान आणि काळ ही मोजमापे मूलभूत आहेत; तर वेग, बल, दाब, घनता...यांसारखी परिमाणे या मूलभूत मोजमापांवरून तयार होतात. सेकंद, मिनिट, तास, दिवस, वर्ष, शतक, दशक, शतक, याप्रमाणे कालमापन केले जाते.\nसध्याचे कालमापन अणूतील स्पंदनांवरून निश्चित केले गेले आहे. या स्वरूपाची अॅटॅामिक वेळ एक लाख वर्षांपर्यंत काहीही फरक न करता चालेल.या मोजमापांमुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची प्रगती होत आहे. मानवाचे दैनंदिनजीवन हे प्रमाणबद्ध झाले आहे.\nप्रत्येक सजीवाच्या जगण्यासाठी हवा, पाणी, जमीन या अत्यावश्यक बाबी आहेत. पाण्याची उपलब्धता किती शुद्ध हवेचे प्रमाण किती शुद्ध हवेचे प्रमाण किती वातावरणातील फरक का होतात वातावरणातील फरक का होतात शेत जमिनीची सुपीकता का बदलते शेत जमिनीची सुपीकता का बदलते यांसारख्या सर्व प्रश्नांची उत्तरे विज्ञानातील मापन क्रियेशी जोडलेली आहेत.\nहवेचा दाब मोजण्याच्या यंत्राला ‘बॅरॅामीटर’ असे म्हणतात. हवेचा दाब ‘मिलीबारमध्ये’ सांगितला जातो. समुद्र सपाटीला १००० मिलीबार इतका दाब सर्वसाधारणपणे असतो.\n‘बॅरॅामीटर’ या यंत्राची आवश्यकता मुख्यत: विमानात भासते. विमान जितके उंच उडेल, तितका दाब कमी होत जातो. त्यामुळे ‘हवेचा दाब’ योग्य ठेवून विमान संचार करत असते. ‘बॅरॅामीटर’ या यंत्राची सर्वात जास्त गरज वेधशाळेला आहे. हवेच्या दाबमापानासाठी पाऊस, वादळे, इत्यादींचा अंदाज ठरवण्यासाठी शास्त्राज्ञांचे लक्ष सतत बॅरॅामीटरवर असते.\nआता दुसरी अत्यावश्यक बाब म्हणजे पाण्याचा वापर. अंघोळ, दात घासणे इ. व्यक्तिगत गरजा, अन्न शिजवणे, पिण्यासाठी, धुणे-भांडी, बागकाम व इतर स्वच्छता या सगळ्यांचा एकत्रित विचार केला तर प्रत्येक माणसास अंदाजे २५० लीटर पाणी लागते. गेल्या दहा वर्षापासून पाणी टंचाई ही उग्र समस्या झाली आहे. पाण्याचे नैसर्गिक साठे त्यांचे पुनरुज्जीवन यासाठी पाण्याचा वापर मोजूनमापूनकरण्यासाठी विज्ञानानुसार मापन पद्धतीच उपयुक्त आहे.\nआणि आता तिसरी महत्त्वाची गरज म्हणजे शेतजमीन व तिची सुपीकता. यासाठी जमिनीतील विविध घटकांचे मापन करून जमिनीची आम्लता ठरवावी लागते. तेही वैज्ञानिक मापनानुसार phमोजूनच करतात.\nविज्ञानातील मोजमापे आपले संपूर्ण जीवन व्यापून आहेत, हे यावरून लक्षात आले असेलच, मुलांनो.. तर आता आपल्या रोजच्या आयुष्यातील या मोज्मापांचे निरीक्षण करा आणि गणित आणि विज्ञान यांची सांगड घालायला शिका.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://menakaprakashan.com/tag/1980/", "date_download": "2020-10-01T08:41:03Z", "digest": "sha1:I5DTJMXASXDXHLH7G7LYY2ZSMHO7WFYA", "length": 6293, "nlines": 213, "source_domain": "menakaprakashan.com", "title": "1980 | Menaka Prakashan", "raw_content": "\nदिवाळी २०१८ (Diwali 2018)\nद ग्रेट बँक रॉबरी\nतूच कर्ता आणि करविता\nलेह लडाख – एक आत्मिक अनुभव\nअमेरिकन ‘ मेल्टिंग पॉट’\nकेल्याने देशाटन, होते स्वतःची पहचान\nतूच कर्ता आणि करविता\nसिंधुआज्जींची उगम कहाणी (थोडी पार्श्वभूमी)\nसाज, ठुशी आणि टिका\nदिवाळी २०१८ (Diwali 2018)\nस्वच्छ गाव… एक अभियान\nलिंबू सरबत बुक ऑफ रेकॉडर्स\nस्वच्छ गाव… एक अभियान\nलिंबू सरबत बुक ऑफ रेकॉडर्स\nद ग्रेट बँक रॉबरी\nतूच कर्ता आणि करविता\nलेह लडाख – एक आत्मिक अनुभव\nअमेरिकन ‘ मेल्टिंग पॉट’\nकेल्याने देशाटन, होते स्वतःची पहचान\nतूच कर्ता आणि करविता\nसिंधुआज्जींची उगम कहाणी (थोडी पार्श्वभूमी)\nसाज, ठुशी आणि टिका\nदिवाळी २०१८ (Diwali 2018)\nस्वच्छ गाव… एक अभियान\nलिंबू सरबत बुक ऑफ रेकॉडर्स\nस्वच्छ गाव… एक अभियान\nलिंबू सरबत बुक ऑफ रेकॉडर्स\nक्लिओपॅट्रा / नीला वाटवे / मेनका / फेब्रुवारी १९८०\nआम्ही दोघी / शं. ना. नवरे / मेनका / दिवाळी १९८०\nपॉलीग्रॅमॉक्रॅसिस् / डॉ. बाळ फोंडके / मेनका / ऑक्टोबर १९८०\nerror: सूचना:सर्व हक्क कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://navmaharashtranews.com/2018/07/21/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A2%E0%A4%BF%E0%A4%97/", "date_download": "2020-10-01T07:33:43Z", "digest": "sha1:NCTRELD4BQGEJREWWJPQKA52HCWK323J", "length": 6632, "nlines": 90, "source_domain": "navmaharashtranews.com", "title": "पुण्यात इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नऊ जणांची सुटका सुटका", "raw_content": "\nपुण्यात इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नऊ जणांची सुटका सुटका\nBy नवमहाराष्ट्र न्यूज टीम July 21, 2018\nLeave a Comment on पुण्यात इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नऊ जणांची सुटका सुटका\nपुणे: मुंढवा येथील केशवनगर परिसरात असणारी जुनी इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नऊ जणांची सुटका करण्यात यश आले आहे. तर आणखीन काही जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून शोध कार्य सुरू आहे.\nकेशवनगर परिसरात असणारी जुनी इमारत दुपारी एकच्या सुमारस अचानक कोसळली. यावेळी इमारतीमध्ये असणारे नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले गेले. यामधील नऊ जणांची सुटका करण्यात आली आहे. तर इमारतीखाली असणाऱ्या गोट्यामधील ३ ते ४ जनावरे ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nPublished by नवमहाराष्ट्र न्यूज टीम\nView all posts by नवमहाराष्ट्र न्यूज टीम\nनवमहाराष्ट्र न्यूज द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या,उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख आणि अन्य मजकूर यांचा डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी २४/७ न्यूज वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील आणि देशातील घडामोडी, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन, आरोग्य आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा ‘नवमहाराष्ट्र न्यूज’चा कटाक्ष आहे.\nह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\nआमच्या फेसबुक पेजला लाईक करा.\nआमच्या फेसबुक पेजला लाईक करा.\nआमच्या स्वतंत्र पत्रकारितेसाठी आपले योगदान आवश्यक आहे.समभाग निधीसाठी येथे क्लिक करा.\nPrevious Entry जानकरांचा भाजपच्या आमदारकीचा राजीनामा \nNext Entry सुरज गायकवाडच्या “ ग्लोबल वार्मिंग” पेंटिंगचा देशात प्रथम क्रमांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/television/tv-actress-jennifer-winget-was-depression-after-divorce-gda/", "date_download": "2020-10-01T08:26:06Z", "digest": "sha1:WVBVIFCJABEJRMEGFDNFO52QLKGF7NMV", "length": 22755, "nlines": 327, "source_domain": "www.lokmat.com", "title": "घटस्फोटानंतर डिप्रेशनमध्ये गेली होती टीव्हीवरील ही ग्लॅमरस अभिनेत्री - Marathi News | Tv actress jennifer winget was in depression after divorce gda | Latest television News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\nपहिल्या दिवशी कल्याण मुंबई मार्गावरील लेडीज स्पेशलला अल्प प्रतिसाद\nमराठा आरक्षण: १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nचेंबूरच्या जनता मार्केटला भीषण आग; ९ दुकाने जळून खाक, लाखोंचं नुकसान\ncoronavirus: माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना कोरोनाचा संसर्ग\nHathras Case: दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा जंगलराज सांभाळा; अनिल देशमुखांचा योगी आदित्यनाथांना टोला\nकंगना रणौतने शेअर केला सेल्फी, म्हणाली - आजचा दिवस खूप खास आहे, आशीर्वाद द्या...\nसुशांतने ज्या हाउस स्टाफ सदस्यासोबत केली होती शेवटची बातचीत, आता तो करतोय या बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरी काम\nमाझे सिनेमे पाहणे मुलांना लाजीरवाणे वाटते... जुही चावलाला नव्हती ही ‘अपेक्षा’\nतरी तू बेरोजगार राहणार... ट्रोलरचा टोमणा अन् अभिषेक बच्चनचे उत्तर\n'बिग बॉस' शो सोडण्याच्या तयारीत होता सलमान खान, कारण वाचून व्हाल हैराण\nVaccineशिवाय कोव्हीडला थांबवू शकतो का\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nHIV मुक्त झालेल्या जगातील पहिल्या व्यक्तीने घेतला जगाचा निरोप\n महाराष्ट्रात होतोय भयंकर काँगो फीव्हरचा प्रसार; डॉक्टरांनी दिल्या 'या' महत्वाच्या सूचना\nआता कोरोना विषाणूला रोखण्यासाठी ९६ टक्के प्रभावी ठरणार हा 'नेझल स्प्रे'; तज्ज्ञांचा दावा\nCoronaVirus News : आता डिव्हाइस हवेत शोधणार कोरोना, पुढील महिन्यात येणार बाजारात\nVaccineशिवाय कोव्हीडला थांबवू शकतो का\nरोहतांग येथील अटल बोगद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ ऑक्टोबरला उद्घाटन करणार.\nचेंबूरच्या जनता मार्केटला भीषण आग; ९ दुकाने जळून खाक, लाखोंचं नुकसान\nमराठा आरक्षण: १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nZomato आणि Swiggy ला गुगलकडून नोटीस, नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप\nमराठा आरक्षण संघर्ष समितीकडून १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची घोषणा\nGas Cylinder's New Price : लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा जाणून घ्या गॅस सिलिंडरचे नवे दर\nमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना कोरोनाचा संसर्ग\nहाथरस बलात्कार प��डीतेच्या कुटुंबाला भेटण्य़ासाठी काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी, राहुल गांधी रवाना.\nदुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा जंगलराज सांभाळा; अनिल देशमुखांचा योगी आदित्यनाथांना टोला\n अपहरण झालेल्या चिमुकल्याचा खून; मृतदेह विहिरीत आढळला\nओडिशामध्ये 3615 नवे रुग्ण सापडले. 17 मृत्यू. 4219 रुग्ण बरे झाले.\nCoronaVirus News : आता डिव्हाइस हवेत शोधणार कोरोना, पुढील महिन्यात येणार बाजारात\n\"लढून मरावं, मरुन जगावं, हेच आम्हाला ठावं\", संभाजीराजेंकडून युवकांना आत्महत्या न करण्याचे आवाहन\nअहमदाबादमधील कंपनीने पंजाब नॅशनल बँकेला घातला हजारो कोटींचा गंडा\nजालंधरमध्ये भारतीय किसान युनियनद्वारे रेल रोको आंदोलन सुरु.\nरोहतांग येथील अटल बोगद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ ऑक्टोबरला उद्घाटन करणार.\nचेंबूरच्या जनता मार्केटला भीषण आग; ९ दुकाने जळून खाक, लाखोंचं नुकसान\nमराठा आरक्षण: १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nZomato आणि Swiggy ला गुगलकडून नोटीस, नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप\nमराठा आरक्षण संघर्ष समितीकडून १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची घोषणा\nGas Cylinder's New Price : लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा जाणून घ्या गॅस सिलिंडरचे नवे दर\nमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना कोरोनाचा संसर्ग\nहाथरस बलात्कार पिडीतेच्या कुटुंबाला भेटण्य़ासाठी काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी, राहुल गांधी रवाना.\nदुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा जंगलराज सांभाळा; अनिल देशमुखांचा योगी आदित्यनाथांना टोला\n अपहरण झालेल्या चिमुकल्याचा खून; मृतदेह विहिरीत आढळला\nओडिशामध्ये 3615 नवे रुग्ण सापडले. 17 मृत्यू. 4219 रुग्ण बरे झाले.\nCoronaVirus News : आता डिव्हाइस हवेत शोधणार कोरोना, पुढील महिन्यात येणार बाजारात\n\"लढून मरावं, मरुन जगावं, हेच आम्हाला ठावं\", संभाजीराजेंकडून युवकांना आत्महत्या न करण्याचे आवाहन\nअहमदाबादमधील कंपनीने पंजाब नॅशनल बँकेला घातला हजारो कोटींचा गंडा\nजालंधरमध्ये भारतीय किसान युनियनद्वारे रेल रोको आंदोलन सुरु.\nAll post in लाइव न्यूज़\nघटस्फोटानंतर डिप्रेशनमध्ये गेली होती टीव्हीवरील ही ग्लॅमरस अभिनेत्री\nपर्सनल लाईफवरुन कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये राहिली.\nआपल्या दमदार अदाकारीने आणि अदांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री जेनिफर विंगेट हे आज टेलिव्हिजन विश्वात मोठं नाव आहे\nवयाच्या 12व्या वर्षी अभिनयाला सुरुवात करणाऱ्या जेनिफरने शाका लाका बूम बूम या मालिकेतून बालकलाकार म्हणून डेब्यू केलं होतं.\nजेनिफर सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते\nसोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात असते.\nइन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकली तर त्यात तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतात\nतिच्या फॅन्सानासुद्धा तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज भावतो.\nजेनिफर नेहमीच पर्सनल लाईफवरुन कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये राहिली\nकरण सिंह ग्रोव्हर आणि जेनिफर 'दिल मिल गए' या मालिकेच्या शूटिंग दरम्यान भेटले होते\nत्यानंतर त्यांनी 1012 मध्ये लग्न केले आणि 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.जेनिफर ही करणची दुसरी पत्नी होती.\nयाआधी करणने अभिनेत्री श्रद्धा निगमसोबत लग्न केलं होतं.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\n प्रियंका चोप्राने ‘पोस्ट’ शेअर केली अन् ‘गुड न्यूज’ची चर्चा रंगली\nयामी गौतमचे वडील आहेत दिग्दर्शक तर बहीण आहे अभिनेत्री, असे आहे तिच्या फॅमिलीचे फिल्मी कनेक्शन\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\n भूमी पेडणेकर रणवीर सिंहबाबत 'हे' काय म्हणाली, दीपिकाला कसं वाटेल\n; KKRच्या विजयानंतर 'तिच्या' फोटोनं सोशल मीडियावर माजवली खळबळ\nIPL 2020 : कोलकाता नाइट रायडर्सचा विजय अन् दिल्ली कॅपिटल्स पोहोचले अव्वल स्थानी\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nIPL 2020 : आई रोजंदारी कामगार अन् वडील साडी कंपनीत कामाला; SRHच्या टी नटराजनचा प्रेरणादायी प्रवास\nपृथ्वी शॉ बाद झाला, पण विकेट पडली नेटिझन्सची; SRHला चिअर करण्यासाठी 'ती' दुबईत पोहोचली\nबाबो; कागिसो रबाडाची अजब कामगिरी; IPLमध्ये भल्याभल्या दिग्गजांनाही हे जमलं नाही\nHIV मुक्त झालेल्या जगातील पहिल्या व्यक्तीने घेतला जगाचा निरोप\nआता कोरोना विषाणूला रोखण्यासाठी ९६ टक्के प्रभावी ठरणार हा 'नेझल स्प्रे'; तज्ज्ञांचा दावा\nCoronaVirus News : आता डिव्हाइस हवेत शोधणार कोरोना, पुढील महिन्यात येणार बाजा��ात\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nपहिल्या दिवशी कल्याण मुंबई मार्गावरील लेडीज स्पेशलला अल्प प्रतिसाद\nZomato आणि Swiggy ला गुगलकडून नोटीस, नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप\nCoronaVirusVaccine: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वीच ट्रम्प यांना झटका, मॉडर्नानं लशीसंदर्भात केला मोठा खुलासा\nमराठा आरक्षण: १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\n सुशांतच्या आत्म्याला तरी शांततेत राहू द्या, हितेन तेजवानी वैतगला\nमराठा आरक्षण: १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक\nCoronaVirusVaccine: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वीच ट्रम्प यांना झटका, मॉडर्नानं लशीसंदर्भात केला मोठा खुलासा\nZomato आणि Swiggy ला गुगलकडून नोटीस, नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप\nGas Cylinder's New Price : लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा जाणून घ्या गॅस सिलिंडरचे नवे दर\nHathras Case: दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा जंगलराज सांभाळा; अनिल देशमुखांचा योगी आदित्यनाथांना टोला\ncoronavirus: माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना कोरोनाचा संसर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://youth4jath.org/coronavirus", "date_download": "2020-10-01T07:04:17Z", "digest": "sha1:3WQNKZDPHW36UVZ3YACL5IPHBDIMC562", "length": 5931, "nlines": 83, "source_domain": "youth4jath.org", "title": "Help during coronavirus pandemic | Youth For Jath", "raw_content": "\nसह-संस्थापक श्री अजय पवार आणि त्यांच्या पत्नी सौ. हेमा यांना दैनिक सूर्योदय त्यांच्या फेसबुक लाईव्ह मध्ये बोलावले होते. इंग्लंड मधील कोरोना व्हायरस ची परिस्थिती यावर दोघांनी गप्पा मारल्या.\nकोरोनाविरुस या जागतिक महामारी मध्ये सर्व जग होरपळून निघाले आहे. टाळेबंदी च्या संकटामुळे अनेक गरीब कुटुंबांना त्यांचा रोजगार गमवावा लागला. ज्यांचे पोट हातावर असते अशा कुटुंबावर तर अक्षरशः उपासमारीची वेळ आली. आम्ही अशा कुटुंबांचा शोध घेतला. या कुटुंबामध्ये लहान मुले, स्त्रिया आणि वृद्ध अक्षरशः भुकेवीन तडफत होती.\nया सर्व गोष्टीचा अभ्यास करून आम्ही संवेदना कार्यक्रमाची आखणी केली आणि १००० रुपयांचे एक किट या प्रमाणे एका कुटुंबाला एक किट याप्रमाणे किराणा दुकानांमधून बनवून घेतले.\nएप्रिल च्या सुरवातीला आणि मध्यापर्यंत आम्ही अशा ३० कुटुंबांचा शोध घेतला. आमचे युथ फॉर जत चे वरिष्ठ सदस्य डॉक्टर सुनील जोशी यांच्या गुजरात येथील गोकुळ ग्लोबल विद्यापीठ मधील मेडिकल महाविद्यालयाच्या मदतीच्या आधारे आम्ही सुमारे ३५ हजार रुपयांचे किराणा साहित्य या ३० कुटुंबाला वाटले.\nएप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्या मध्ये आमचे सह संस्थापक आणि इंग्लंड मध्ये स्थायिक असेलेले आमचे वरिष्ठ सदस्य श्री अजय पवार यांच्या मदतीच्या साहाय्याने आणि इतर रक्कम मिळून असे परत २० कुटुंबांना आम्ही परत १ महिना पुरेल इतके किराणा सामान देऊन मदत केली.\nअशा प्रकारे ५५ हजार रुपयांची मदत आणि ५० कुटुंबांना मदत पोहचवण्यात आलेली आहे.\nफक्त १००० रुपयांमध्ये तुम्ही एका गरीब कुटुंबाचा संपूर्ण महिन्याचा किराणा भरून देऊ शकता. आपल्या गावा कडील गरजू लोकांना मदत करण्याची आम्ही कळकळीची विनंती करतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/08/20/crime-rahuri-23654/", "date_download": "2020-10-01T07:33:35Z", "digest": "sha1:WUSB2KUR6YW7KX7G4RUBZOHSQUHLDKOJ", "length": 9550, "nlines": 141, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "धरण पाहण्यास आलेल्या महिलेचा मोबाइल चोरला - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nमोठी बातमी : जिल्ह्यातील ‘ह्या’ पोलीस अधिकार्यांच्या झाल्या बदल्या\nअहमदनगर जिल्ह्यातील ‘हे’ शहर 4 दिवस बंद\nHome/Breaking/धरण पाहण्यास आलेल्या महिलेचा मोबाइल चोरला\nधरण पाहण्यास आलेल्या महिलेचा मोबाइल चोरला\nराहुरी : मुळा धरण पाहण्यासाठी आलेल्या मुंबईतील महिलेचा ६० हजार किमतीचा अ‍ॅपल आयफोन भामट्याने लांबवला. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली.\nधरण पूर्ण क्षमतेने भरल्याने ते पाहण्यासाठी पूजा राजेश पेटकर (गोरेगाव, मु��बई) या कुटुंबासमवेत आल्या होत्या. पेटकर यांच्या पॅन्टच्या पाठीमागील खिशात ठेवलेला अ‍ॅपल कंपनीचा मोबाइल भामट्याने हातोहात लांबवला.\nमोबाइल चोरीला गेल्याचे लक्षात येताच पेटकर यांनी शोध घेतला. मात्र, तो व्यर्थ ठरला. राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.तपास पोलिस नाईक संजय जाधव करत आहेत. मुळा धरणावर येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनाच्या काचांची तोडफोड करून चोरीच्या घटना यापूर्वी घडल्या.\nसुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. तथापि, यावर पायबंद बसला नाही.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/punjab-police-pnb-team-hockey-players-suspended/", "date_download": "2020-10-01T06:47:55Z", "digest": "sha1:VJMBJ6MTBFMNDRRAWH4AWARXRXGOMHV5", "length": 6186, "nlines": 87, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हाणामारी प्रकरणी पंजाब पोलिस आणि पीएनबी संघाच्या हाॅकी खेळाडूचं निलंबन", "raw_content": "\nहाणामारी प्रकरणी पंजाब पोलिस आणि पीएनबी संघाच्या हाॅकी खेळाडूचं निलंबन\nनवी दिल्ली : नेहरू कप हाॅकी स्पर्धेच्या पंजाब पोलिस विरूध्द पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) या अंतिम लढतीत दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये हाणामारी झाली होती. यासंबंधीचा अहवाल हाॅकी इंडियाच्या शिस्त पालन समितीकडे सादर केला गेला आहे.\nत्यानुसार हाॅकी इंडियाच्या अनुशासन समितीने पंजाब पोलिसाचे खेळाडू हरदीप सिंह आणि जसकरण सिंह यांना १८ महिन्यांपर्यत तर दुपिंदरदीप सिंग, जगमीत सिंह, सुखप्रित सिंह , सरनवजीत सिंह आणि बलविंदर सिंह यांना १२ महिन्यापर्यत निलंबित केले आहे. याच हे निलंबन ११ डिसेंबरपासून लागू होईल. ही कारवाई हाॅकी इंडिया/ हाॅकी लीग आचारसंहिता लेव्हल तीन चे उल्लंघन केल्यानंतर दोषी आढळल्यानंतर करण्यात आली आहे.\nत्यानुसार ११ खेळाडू आणि दोन्ही संघाच्या अधिका-यांना निलंबित करण्यात आले आहे. पंजाब पोलिस संघाचे मॅनेजर अमित संधू यांना १८ महिन्यापर्यंत निलंबित केलं आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या सुखजीत सिंह, गुरसिमरन सिंह यांना १२ महिने तर कर्णधार जसबीर सिंह याला ६ महिने निलंबित केले आहे. पंजाब पोलिस संघास कोणत्याही अखिल भारतीय टूर्नामेंट मध्ये सहभागी होण्यापासून ( १० मार्च ते ९ जून २०२० ) चार महिने निलंबित करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.\nमराठा आरक्षणावरून पार्थ पवार आक्रमक; सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा\n“थलाइवी’च्या शुटिंगसाठी कंगना दक्षिण भारतात रवाना, फॅन्सला केली ‘ही’ विनंती\nअनुराग कश्यप चौकशीसाठी वर्सोवा पोलिस स्थानकात दाखल\n‘बेटी बचाओ, बेटी पढावो’,मात्र योगी सरकारचा या उलटच कारभार\nघरांच्या दरात 2.8 टक्‍के वाढ\nमराठा आरक्षणावरून पार्थ पवार आक्रमक; सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/at-present-water-erosion-has-started-from-the-almaty-at-a-speed-of-5-lakh-3-thousand-119081000023_1.html", "date_download": "2020-10-01T06:23:16Z", "digest": "sha1:JRGFX66BY636MV5W7P7ZTP5YZKM74QL6", "length": 10456, "nlines": 110, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सध्या अलमट्टीतून ५ लाख ३० हजार वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 1 ऑक्टोबर 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसध्या अलमट्टीतून ५ लाख ३० हजार वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु\nमहाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्य सरकारांमध्ये योग्य समन्वय असून सध्या अलमट्टीतून ५ लाख ३० हजार वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे अशी माहितीमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.\nकर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याशी बोलून आधी तीन लाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. जसजसे पाणी वाढत गेले तसा विसर्ग वाढवण्यात आला. सध्या अलमट्टीतून ५ लाख ३० हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी सध्या केल्या जात असलेल्या उपाययोजनांचीही माहिती दिली. केंद्राकडूनही मदत मागण्यात आली आहे. सकाळीच नेव्हीच्या १३ पथकाना पाचारण करण्यात आले आहे. परिस्थितीनुरूप प्रशासनाकडून पाऊले उचलण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली\nसोनभद्र: प्रियंका गांधी यांना विश्रामगृहातच भेटून पीडितांनी मांडले जगापुढे दुःख\nअर्थसंकल्प मांडण्याआधीच सोशल मीडियामध्ये जाहिरातीसह कसा येतो\nमुकुल रोहतगी मराठा आरक्षणावर सरकारची बाजू मांडणार\nप्रियांका-निकच्या लग्नाला मोदी राहाणार उपस्थित\nटॅरो कार्ड : प्रत्येक समस्यांचे समाधान\nयावर अधिक वाचा :\nरिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली\nमुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन योजना सुरू ...\nमीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद ...\nशेती बिलावरून राज्यसभेत झालेल्या राड्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील ...\nसविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना ...\nमुंबईची लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. ...\nबाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त\nबारामती तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो ...\nइंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा ...\nरविवारी रात्री कोविड -19 मुळे 87 वर्षीय व्यक्तीच्या निधनानंतर येथील खासगी रुग्णालयात ...\nउत्तर प्रदेशानंतर आता मध्य प्रदेशात झोपडीत राहणार्‍या ...\nयूपीमधील हाथरस आणि बलरामपूरमध्ये दलित मुलीवर बलात्कार आणि मृत्यूची घटना थांबत नव्हती तर ...\nआता बलरामपूरमध्ये हाथरससारखी घटना, दलित युवतीवर सामूहिक ...\nयूपीच्या हाथरस येथे दलित मुलीवर जे घडले त्याचा धक्क्यातून अ���ूनही लोक सावरू शकले नाही, तर ...\nअखेर राज्य सरकारकडून 'तो' अध्यादेश रद्द\nकेंद्र सरकारच्या कृषी (पणन) कायद्याची अंमलबजावणी करणारा अध्यादेश अखेर राज्य सरकारकडून ...\nप्रख्यात कलाकार चंद्रशेखर शिवशंकर यांचे निधन\nआमच्या बालपणात, चंदमामा बाल पत्रिकेद्वारे हजारो रंगीबेरंगी चित्रे सजवणारे प्रख्यात कलाकार ...\nसीता सुरक्षित नाही, राम मंदिर बनवून काय करणार : तृप्ती\n'योगी जी क्या करोगे राम मंदिर बनाकर जब आपके अंगण में पल रही सीता ही सुरक्षित नही है \nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-%C2%A0cover-story-ramesh-jadhav-marathi-article-1798", "date_download": "2020-10-01T07:45:09Z", "digest": "sha1:A77HMG2KB3ALMKIOTTDORXR7LJX2CQYI", "length": 35924, "nlines": 130, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Ramesh Jadhav Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 12 जुलै 2018\nशेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली हमीभावाची घोषणा वरकरणी शेतकरी हिताची वाटत असली, तरी यात अनेक त्रुटी आहेत. या घोषणेचा फायदा शेतकऱ्यांना कितपत होणार याचा घेतलेला आढावा.\nकेंद्र सरकारने यंदाच्या खरीप हंगामातील पिकांसाठी उत्पादन खर्चाच्या दीडपट किमान आधारभूत किंमती (हमीभाव) जाहीर करून शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याचा दावा केला आहे. मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांनी सरकारच्या या दाव्याची चिकित्सा न करता ‘घोषणा हेच वास्तव‘ असा ग्रह करून घेऊन मोठमोठे मथळे दिल्यामुळे खरोखरच शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव मिळाले, असे चित्र निर्माण झाले आहे. विशेषतः शेतीशी दैनंदिन संबंध येत नसलेल्या शहरी लोकांना या विषयातल्या खाचाखोचा आणि ग्यानबाची मेख ठाऊक नसल्याने त्यांची दिशाभूल होत आहे. सरकार शेतकऱ्यांसाठी एवढं सगळं करत असताना हे शेतकरी कायम रडत का असतात, ते उठसूट आंदोलनाच्या पवित्र्यात का असतात असा प्रश्न या मंडळींना पडतो. शेती आणि शेतकऱ्यांविषयीच्या धारणा आणि प्रत्यक्षातील सरकारची धोरणे यातील तफावत या मंडळींपर्यंत पोहोचत नसल्याने त्यांची ही अशी फसगत होते.\nहमीभावाच्या निर्णयाची माहिती देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी पत्रकार परिषद घेतली. सरकारने खूप मोठा तीर मारला आहे, अशाच आविर्भावात ते बोलत होते. हमीभावाच्या बाबतीत मोदी सरकारने ऐतिहासिक कामगिरी केली अस��न स्वातंत्र्यानंतर कोणत्याही सरकारने हे पाऊल उचलण्याचे धाडस केले नाही, अशी दर्पोक्ती त्यांनी केली. सरकारने आकड्यांची चलाखी करून मुळात पिकांचा उत्पादन खर्च कमी धरत दीडपट हमीभाव दिल्याची मखलाशी केली आहे. हा मुद्दा लक्षात येण्यासाठी प्रथम हे हमीभाव कसे काढले जातात याची माहिती घेऊ.\nखरीप व रबी हंगामातील मिळून एकूण शेतमालांचे हमीभाव सरकारकडून जाहीर केले जातात. कृषी मूल्य व किंमत आयोग या यंत्रणेची भूमिका त्यात महत्त्वपूर्ण असते. मात्र आयोग केवळ शिफारस करतो. त्यानुसार अंतिम किंमती किती द्यायच्या ते भारत सरकार ठरवतं. आयोग शिफारशी कशा करतो आयोग शेतमालाच्या उत्पादन खर्चाविषयी आणि किंमतीविषयी एक सविस्तर प्रश्नावली तयार करतो. ती विविध राज्य सरकारं, राष्ट्रीय संस्था, मंत्रालयांना पाठवली जाते. त्यांचे अभिप्राय घेतले जातात. तसेच विविध राज्यांतील शेतकरी, राज्य सरकारं, एफसीआय, नाफेड, सीसीआयसारख्या संस्था यांच्याशी विचारविनिमय केला जातो. तसेच आयोगाचे प्रतिनिधी अनेक राज्यांत ऑन दि स्पॉट भेटी देऊन शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी समजून घेतात. या साऱ्या इनुपुट्‌सचा विचार करून विविध पिकांची आधारभूत किंमत किती असावी, याची शिफारस केंद्र सरकारला केली जाते. केंद्र सरकार या शिफारशींचा अहवाल विविध राज्य सरकारे आणि संबंधित केंद्रीय मंत्रालयांना अभिप्रायासाठी पाठवते. हा सगळा फिडबॅक मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची आर्थिक व्यवहारविषयक समिती हमीभाव जाहीर करते.\nआयोगाकडून उत्पादन खर्च काढण्यासाठी एक मोठी प्रक्रिया राबवली जात असली तरी या प्रक्रियेत जाणीवपूर्वक अनेक त्रुटी ठेवल्या जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार असते. शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा, मजुरी, इतर वस्तूंच्या किंमती अतिशय कमी किंवा हास्यास्पद धरल्या जातात आणि गणित मांडले जाते, हा प्रमुख आक्षेप आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात येणारा उत्पादन खर्च आणि जाहीर होणारी आधारभूत किंमत यात खूप तफावत असल्याचे आढळून येते. तसेच एखाद्या पिकासाठी संपूर्ण देशासाठी एकच आधारभूत किंमत काढली जाते. त्यासाठी सरासरी काढली जाते. त्यामुळे अनेक राज्यांवर अन्याय होतो. वास्तविक प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र आधारभूत किंमत असावी, अशीही मागणी गेल्या काही वर्षांपासून पुढे येत आहे. असो. तो एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. हमीभावासाठी सध्या जी पद्धत वापरली जाते, त्या चौकटीतच या विषयाची चर्चा आपण करू.\nकेंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोग पिकांचा उत्पादन खर्च काढताना तीन व्याख्या वापरते- A२, (A२ + FL) आणि C२. एखादे पीक पिकवताना शेतकरी बियाणे, खते, रासायनिक औषधे, मजूर, सिंचन, इंधन आदी वस्तूंवर जो खर्च करतो तो A२ मध्ये मोजला जातो. तर (A२ + FL) मध्ये या खर्चासोबतच शेतकरी आणि त्याच्या कुटुंबीयांनी शेतात केलेल्या कामाची मजुरी हिशेबात धरली जाते. C२ मध्ये मात्र जमिनीचे आभासी भाडे/खंड आणि स्थायी भांडवली साधनसामुग्रीवरील व्याज हे सुद्धा मोजले जाते. त्यामुळे C२ ही व्याख्या अधिक व्यापक ठरते आणि त्यानुसार काढलेला पिकाचा उत्पादन खर्च हा अधिक रास्त असतो.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच निवडक शेतकऱ्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून साधलेल्या संवादात पिकांचा सर्वसमावेशक उत्पादन खर्च (C२) लक्षात घेऊन हमीभाव जाहीर करण्याची ग्वाही दिली होती. प्रत्यक्षात सरकारने (A२ + FL) उत्पादन खर्च गृहीत धरला आहे. पिकांच्या (A२ + FL) आणि C२ उत्पादन खर्चामध्ये प्रचंड तफावत असते. उदा. यंदाच्या हंगामासाठी कापसाचा A२ + FL उत्पादन खर्च आहे प्रति क्विंटल ३४३३ रुपये तर C२ खर्च आहे ४५१४ रुपये. त्यामुळे (A२ + FL) खर्चाच्या दीडपट भाव देण्यात विशेष काही नाही. कारण खुद्द मोदी सरकारने गेल्या वर्षीच तूर, बाजरी आणि उडदाला (A२ + FL) खर्चाच्या दीडपट हमीभाव दिलेला होताच. शिवाय रबी हंगामातही बहुतांश पिकांना (A२ + FL) खर्चाच्या दीडपट हमीभाव होता. गंमत म्हणजे मनमोहनसिंह सरकारच्या काळातही अनेक पिकांना या व्याख्येनुसार दीडपट हमीभाव मिळतच होता. ही पद्धत सदोष व अपुरी असल्याचे सांगत स्वामिनाथन आयोगाने C२ खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची शिफारस केली होती. ती लागू करू, हे आश्वासन देऊन नरेंद्र मोदींनी सत्ता हस्तगत केली होती. तो शब्द मोदी सरकारने पाळला का, याचे उत्तर नाही असेच मिळते. पण तरीही दीडपट हमीभावाचे आश्वासन पूर्ण करून ऐतिहासिक कामगिरी केल्याची द्वाही फिरविणे, हा अप्रामाणिकपणा आहे.\nयातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारने जाहीर केलेले हमीभाव शेतकऱ्यांना खरोखर मिळतात का आजमितीला देशातील केवळ सहा टक्के शेतकऱ्यांना हमीभावाचा फायदा मिळतो, असे अभ्यासकांनी दाखवून दिले आहे. सर��ार भात आणि गहू वगळता इतर पिकांची फारशी खरेदी करतच नाही. त्यामुळे हमीभाव कागदावरच राहतात. ते प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळावेत यासाठी ठोस मेकॅनिझम तयार करू, असे (सध्या रजेवर असलेले) अर्थमंत्री अरुण जेटली, पंतप्रधान मोदी यांनी वारंवार सांगितले होते. त्याचे नेमके काय झाले, याचे उत्तर सरकार टाळले आहे. वास्तविक हमीभाव म्हणजे सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजारपेठेत हस्तक्षेप करण्याचा एक मार्ग आहे. किमान आधारभूत किमतीच्या खाली बाजारभाव गेले तर सरकारने या किंमतीला शेतकऱ्यांकडून खरेदी करणं अभिप्रेत आहे. प्रत्यक्षात प्रामुख्याने केवळ गहू आणि भात या दोनच पिकांची खरेदी केंद्र सरकारतर्फे दरवर्षी नियमितपणे केली जाते. काही वेळाच इतर पिकांचाही खरेदी केली जाते. उदा. महाराष्ट्रात तुरीची, गुजरातमध्ये भुईमुगाची, कर्नाटकात मूग, उडदाची खरेदी. ही खरेदी केंद्र सरकारच्या पैशाने केली जाते. परंतु राज्य सरकारे अन्य योजनेतून स्वतःच्या तिजोरीतूनही शेतमालाची खरेदी करू शकतात. उदा. गेल्या हंगामात आंध्र प्रदेशने लाल मिरचीची खरेदी केली. काही राज्ये आधारभूत किमतीवर बोनस रक्कम शेतकऱ्यांना देतात. परंतु बाकीच्या बहुतांश शेतमालाची खरेदी करण्याबद्दल सरकारचा दृष्टिकोन उदासीन असतो.\nसरकार खरेदीच करणार नसेल तर आधारभूत किंमतीला शून्य अर्थ उरतो. गेल्या वर्षी तुरीचा दाणा न्‌ दाणा खरेदी करू असं आश्वासन महाराष्ट्र सरकारने दिलं होतं. प्रत्यक्षात २०.३६ लाख टन तुरीपैकी कशीबशी रडतखडत साडे सहा लाख टन तूर खरेदी केली. यंदाही महाराष्ट्रात तुरीची ३३ टक्के, हरभऱ्याची १० टक्के आणि सोयाबीनची तर केवळ अर्धा टक्के खरेदी करण्याचा पराक्रम सरकारने केला. सरकारी खरेदीची ही स्थिती असेल तर हमीभाव दीडपट काय दीडशे पट जाहीर केले तरी त्याने काय फरक पडणार आहे\nसरकारने केवळ आधारभूत किंमती जाहीर करून भागत नाही, तर त्या किंमती प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कशा मिळतील, यासाठी कंबर कसून प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्यक्षात तसं होत नाही. धोरणात्मक निर्णयांची भक्कम तटबंदी नसेल तर आधारभूत किंमती हवेतच राहतात. एकच उदाहरण पाहू. सरकारने गेल्या हंगामात तुरीच्या आधारभूत किंमती जाहीर केल्या, परंतु निर्यातबंदी उठवणे, आयात रोखणे, स्टॉक लिमिट हटविणे यासंदर्भात वेळेवर निर्णय घेतले नाहीत, त्या���ुळे दर हमी भावापेक्षा खाली गडगडले. शिवाय त्याचे दूरगामी परिणाम होऊन यंदाच्या हंगामातही दरात सुधारणा होऊ शकली नाही. शिवाय गेल्या वर्षी खरेदी केलेल्या तुरीची विल्हेवाट लावण्यात सरकारला अपयश आल्यामुळे ही तूर हमीभावापेक्षा कमी किमतीत खुल्या बाजारात सरकारने विक्रीस काढली. हे कमी म्हणून की काय, केंद्र सरकारने मोझंबिकासारख्या आफ्रिकी देशातून तूर आयातीचा दीर्घकालीन करार करून ठेवल्यामुळे ती तूर बाजारात येऊन परिस्थिती आणखीनच बिघडली.\nसर्व प्रमुख पिकांच्या बाबतीत सरकारची धोरणे एक तर शेतकऱ्यांच्या विरोधात तर आहेत किंवा मग वरातीमागून घोडे नाचविण्याचे प्रकार होतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे धोरणात्मक निर्णय घेतले तरी त्यांचं टायमिंग चुकल्यामुळे शेतकऱ्यांपेक्षा व्यापारी आणि प्रक्रिया उद्योजकांनाच त्याचा फायदा होतो.\nथोडक्‍यात धोरणात्मक पातळीवर सरकारने भक्कम मोर्चेबांधणी केली नाही तर हमीभावाचे शस्त्र बोथट बनून जाते. हमीभाव हा खरं तर अगदी शेवटचा उपाय आहे. शेतमालाचे दर आधारभूत किमतीच्या खाली गेले तर सरकार खरेदीत उतरेल, असा धाक असल्यामुळे बाजारात एक समतोल निर्माण व्हावा आणि शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठीची ती तजवीज आहे. त्या दृष्टीने हमीभावाने खरेदी हा अपवादात्मक परिस्थितीत करावयाचा उपाय आहे. मुळात दर आधारभूत किमतीच्या खाली जाऊ नयेत यासाठी धोरणं आखणं आणि उपाययोजना करणं गरजेचं असतं. पण सरकारचा याबाबतीतला कारभार ‘आंधळं दळतंय कुत्रं पीठ खातंय‘ अशा धाटणीचा असल्यामुळे धोरणात्मक उपाययोजनांत तर सरकार कमी पडतेच परंतु दर खाली गेल्यानंतर खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यातही हयगय केली जाते. दोन्ही बाजूंनी शेवटी शेतकरीच नागवला जातो.\nजमिनीवरच्या वास्तवाची खबरबात नसणारे अर्थशास्त्री मंडळी पिकांचे हमीभाव वाढवले तर चलनवाढ होऊन महागाई वाढण्याचा धोका आहे, अशी मल्लिनाथी करत वातावरण आणखीनच गढूळ करून ठेवतात. यंदाच्या हमीभावाच्या ताज्या घोषणेनंतरही हमीभावातील वाढीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लागेल, अशा आशयाचे पतंग उडवण्याची स्पर्धा तथाकथित बुध्दिमंतांमध्ये सुरू झाली आहे. वास्तविक घोषित केलेल्या सर्व पिकांचे हमीभाव शेतकऱ्यांना खरोखर मिळतातच आणि सरकार सर्वच शेतमालाची खरेदी करते या दोन ���ृहीतकांवर आधारित हे आडाखे आणि अंदाज असतात. मुळात ही दोन गृहितकंच चुकीची आहेत. शिवाय केवळ खाद्यान्नामुळे महागाई वाढत नाही, तर त्याला इतर अनेक घटकही जबाबदार असतात, असे खुद्द अनेक अर्थतज्ज्ञांचेच मत आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ. रमेश चंद यांनीही ‘शेतीमालापेक्षा बिगर शेतीमालाच्या किंमती वाढलेल्या आहेत. त्यामुळे महागाईचा धोका शेतीमालाच्या वाढीव किमतीमुळे नाही,‘ असे स्पष्ट करून नेमकी वस्तुस्थिती मांडली आहे.\nदीडपट नव्हे उणे हमीभाव\nमोदी सरकारने खरीप पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची ऐतिहासिक कामगिरी केल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात सर्वसमावेशक (C२) उत्पादन खर्चाचा विचार करता उणे भाव दिल्याचे कृषी मूल्य व किंमत आयोगाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. भाताला (C२ खर्च +५०%) पेक्षा उणे ५९० रुपये, तुरीला उणे १७९६ रुपये, सोयाबीनला उणे १०५९ रुपये तर कापसाला उणे १६२१ रुपये हमीभाव देण्याची विक्रमी आणि स्वातंत्र्यानंतरची एकमेवाद्वितीय कामगिरी मोदी सरकारने करून दाखवली आहे. सर्वच पिकांना उणे हमीभाव मिळाला असून, बाजरी (उणे ३३ रुपये) ते मूग (उणे २२६६ रुपये) अशी रेंज आहे.\nमोदी सरकारने पहिल्या चार वर्षांच्या काळात पिकांच्या हमीभावात सरासरी केवळ ३-४ टक्के वाढ दिली, ती यंदा २५ टक्‍क्‍यांच्या घरात गेली, एवढीच एक सकारात्मक बाब आहे. परंतु गंमत म्हणजे मनमोहनसिंह सरकारच्या काळातील सरासरी हमीभावांशी तुलना करता ही वाढ कमीच भरते.\nकेंद्र सरकारने मध्यप्रदेश, छत्तीसगड आदी राज्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका आणि आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हमीभावाची फसवी पेरणी करून मतांचे भरघोस पीक काढण्यासाठी सुरू केलेला आटापिटा म्हणून हमीभावाच्या निर्णयाकडे पाहावे लागेल. केंद्र सरकार खरीप हंगामातील केवळ भाताचीच मोठ्या प्रमाणावर खरेदी करत असल्याने उत्तरेकडील राज्यांनाच या निर्णयाचा फायदा होणार आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याच्या पदरात फारसे काही पडण्याची शक्‍यता नाही. मुळात हे हमीभाव सर्वसमावेशक उत्पादन खर्चाच्या दीडपट नाहीतच; पण तरीही आश्वासनपूर्ती केल्याचा जोरदार गजर करत मतांचा जोगवा मागायचा, ही भाजपची रणनीती दिसतेय. त्यासाठी प्रतिमानिर्मिती आणि प्रतिमासंवर्धनासाठी शक्‍य असेल ते सगळं करण्यात अजिबात हय��य करायची नाही हा पवित्रा तर स्पष्ट दिसतो आहे. त्यामुळे पैशांच्या राशी ओतून जोरदार मोहिमा राबविल्या जातील, यात शंका नाही. परंतु झगमगाटी प्रचार आणि खोट्या माहितीचा ढोल बडवल्याने ‘सरकार शेतकऱ्यांसाठी खूप काही करते आहे‘ असा शहरी मतदारांचा काही प्रमाणात ग्रह होऊ शकतो. परंतु ज्या शेतकऱ्याची तूर दोन वर्षांपूर्वी १२ हजार रुपये क्विंटलने विकली जात होती, आणि आज मात्र तीन-साडेतीन हजार दर मिळत असेल तर त्याला सरकारची दीडपट हमीभावाची लोणकढी थाप ऐकून जखमेवर मीठ चोळल्यासारखे वाटेल. ग्रामीण मतदार सरकारच्या ‘प्रतिमा आणि प्रतिभे‘ला भुलण्याची शक्‍यता अंधूक आहे. कारण शेतकऱ्यांना चहूबाजूंनी झळ बसत असल्यामुळे त्यांच्यासाठी आता ‘पर्सेप्शन‘पेक्षा ‘रियलायजेशन‘ अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. आणखी चार महिन्यांनी शेतमाल काढणीला येईल तेव्हा दर काय मिळतोय, यावर दीडपट हमीभावाच्या दाव्याचा खरे-खोटेपणा सिद्ध होणार आहे. कितीही नगारे वाजवून आणि कानीकपाळी ओरडून ‘हाल्या दूध देतो‘ असे सांगितले तरी ‘हा सूर्य आणि हा जयद्रथ‘ करण्याची वेळ आली की बिंग फुटल्याशिवाय राहत नाही. आज शेती क्षेत्र कडेलोटाच्या टोकाला जाऊन पोहोचले आहे. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी दीडपट हमीभावाचे शेवटचे ठेवणीतले अस्त्र पणाला लावून नरेंद्र मोदींनी मोठा जुगार खेळला आहे, हे मात्र नक्की.\nहमीभाव शेतकरी सरकार खरीप शेती\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-maharashtrachi-lokyatra-dr-sadanand-more-1076", "date_download": "2020-10-01T07:26:43Z", "digest": "sha1:U4WBF5MX3R6KF7SJIWZHNDTL43RHQ24Z", "length": 30264, "nlines": 120, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Maharashtrachi Lokyatra Dr. Sadanand More | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 25 जानेवारी 2018\nसाम्राज्यशाही भांडवलवादी विचारांचे ब्रिटिश सरकार उलथून लावणे ही मुख्य प्रेरणा बनल्याने डांगे यांच्यासारख्यांचे प्रश्‍नाच्या इतर बाजूंकडे लक्ष जाणे शक्‍य नव्हते. या बाजूंपैकी एक महत्त्वाची बाजू म्हणजे, महात्मा जोतिराव फुले यांनी मांडलेला जातिग्रस्त समाजातील विषमतेचा प्रश्‍न. पारंपरिक हिंदू समाजव्यवस्थ��त शूद्र आणि अतिशूद्र यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला फुले यांनी वाचा फोडली. या समाजाच्या न्याय्य हक्कांची त्यांनी मागणी केली.\nभारतीय समाजरचना ही मुळात जातींवर आधारित होती. तिचे वर्गसमाजात रूपांतर होण्याची प्रक्रिया ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनी येथे घडवून आणलेल्या बदलांमुळे झाली, याबाबत कोणाचे दुमत व्हायचे कारण नाही. पण ही प्रक्रिया पूर्ण झाली असे मात्र म्हणता येत नाही. उलट आज भारतातील समाज अर्धा जात वा अर्धा वर्ग अशा विचित्र संकटाचा समाज बनला आहे. हा समाज पूर्णपणे वर्गसमाज बनण्यासाठी येथे पूर्णपणे औद्योगीकरण होण्याची गरज होती व ते शक्‍य नव्हते. पारतंत्र्याच्या काळात भारतात जे काही औद्योगीकरण झाले, ते ब्रिटिशांच्या हातून व अर्थातच ब्रिटिश भांडवलशाहीला पूरक ठरेल. एवढ्याच प्रमाणात या प्रक्रियेत देशी भांडवलदारांना काहीच स्थान नव्हते, असे म्हणणे चुकीचे ठरेल. पण तुलनात्मकदृष्ट्या पाहिले, तर ते प्रमाण नगण्य होते. येथील भांडवलदार वर्गाची स्वराज्याच्या चळवळीला सहानुभूती व प्रसंगी सहकार्य मिळत राहिले याचे कारणच मुळी या औद्योगीकरणाच्या प्रक्रियेवर आपले पूर्ण नियंत्रण असले पाहिजे, तिची दिशा व मर्यादा आपणच निश्‍चित करायला हवी असे त्याला वाटत होते. आणि स्वराज्यात हे शक्‍य होईल अशी त्याला आशा होती. अर्थात प्रत्यक्षात असे काही घडू शकले नाही, हा भाग वेगळा. त्याची कारणेही सांगता येतील. एक म्हणजे स्वतंत्र भारताच्या सरकारने भांडवली अर्थव्यवस्थेचा पूर्ण स्वीकार न करता तिला समाजवादी व्यवस्थेची जोड देत मिश्र अर्थव्यवस्था नावाचा एक तिसराच प्रकार सिद्ध केला. त्यामुळे भांडवलशाहीच्या विकासाला आपोआपच खीळ बसली. दुसरे असे, की शेवटी हा प्रश्‍न एका देशाचा राहात नाही. भारतीय भांडवलदारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर शेवटी सामना करायचा होता, तो परकीय भांडवलदारांशी - जे तुलनेने खूप समर्थ व प्रभावी होते.\nयाचे आणखीही एक कारण सांगता येईल. भांडवलदारांनी उद्योगांमधून केलेली उत्पादने ग्राहकांनी विकत घेतली. त्यांची मागणी वाढत राहिली तरच औद्योगीकरणाच्या प्रक्रियेला व अनुषंगाने भांडवशाहीच्या विकासाला गती मिळेल. भारतातील सर्वसाधारण जनतेची क्रयशक्ती मर्यादित होती, हा एक मुद्दा आणि दुसरीकडे उत्पादित वस्तू आपल्या गरजेच्या आहेत या मानसिकतेचा अभाव हा दुसरा भारतात पिढ्यान्‌ पिढ्या साध्या राहणीची, त्यागाची, इतकेच काय तर क्‍लेशांचीही शिकवण देण्यात आलेली आहे. भांडवलशाहीला उपभोगवादी, निदान उपयुक्ततावादी विचारांचा तरी आधार लागतो. गरजांची अमर्याद साखळी गृहीत धरल्याशिवाय भांडवली उत्पादनप्रक्रिया पुढे सरकूच शकत नाही. भारतातील एकाही धर्माने अनिर्बंध उपभोग्यतेचा पुरस्कार केला नाही.\nमहात्मा गांधींना भांडवलदारांचे पाठीराखे ठरवायची एक वैचारिक फॅशन आहे. पण गांधींची शिकवण भांडवलशाहीच्या मुळावर उठणारी आहेच. गांधींनी लोकांना गरजा कमी करायला सांगितल्या. लघु आणि कुटीर उद्योगांचा पुरस्कार करीत त्यांनी मोठ्या यंत्रांच्या उपयोगाला विरोध केला. याही पुढे जाऊन त्यांनी स्वावलंबी गावाची कल्पना मांडल्यामुळे आयातनिर्यातीला प्रोत्साहन मिळणेही कठीण होते. आचार्य रजनीश (नंतरचे ओशो) यांनी यामुळेच गांधींवर प्रचंड टीका केली आहे. त्यांचे ‘अस्वीकृति में उठा मेरा हाथ’ हे पुस्तक या संदर्भात वाचण्यासारखे आहे.\nएकीकडे गांधींमुळे भांडवली संस्कृतीसाठी आवश्‍यक असणारा ग्राहक घडत नव्हता, तर दुसरीकडे मार्क्‍सच्या साम्यवादी विचारांमुळे भांडवलदारांना पुढे येण्यास अडथळे निर्माण होत होते. रजनीशांनी मार्क्‍सला टीकेचे लक्ष्य केले असल्यास आश्‍चर्य नाही. लेखी गांधीवाद आणि मार्क्‍सवाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.\nभारतातील भांडवली विकास हा अशा प्रकारे गांधीवाद आणि मार्क्‍सवाद यांच्या कैचीत कात्रीत सापडल्यामुळे रजनीशांसाठी तो अध्यात्मसाधनेसाठी योग्य नव्हताच. म्हणूनच त्यांनी त्या काळात पृथ्वीवरील स्वर्ग मानला जाणाऱ्या अमेरिकेची निवड केली. तेथे आधुनिक आश्रमही स्थापन केला. अर्थात नंतर त्यांना ‘दुरून डोंगर साजरा’ असाच अनुभव आला व यथावकाश मातृभूमीस प्रस्थान ठेवणे भाग पडले, हा मुद्दा वेगळा.\nगांधींच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव हा घटकही गांधीवादाच्या प्रसारास कारणीभूत होता. मॅक्‍स वेबरने ‘करिष्मा’ हा शब्द रूढ केला तो अशा नेतृत्वाच्या संदर्भात. पण गांधींच्या करिष्म्याला परत भारतीय मानसिकतेची साथ लाभली होती हे नाकारता येत नाही. भारतीय जनतेला पहिल्यापासून साधेपणाने राहणाऱ्या, चारचौघांपेक्षा वेगळ्या दिसणाऱ्या व्यक्तींबद्दल आदर वाटत आलेला आहे. गांधींनी फक्त पंचा नेसून अर्धनग्न राहाणे या गोष्टीला भारतीयांसाठी नक्कीच महत्त्व होते. भारतातील एक बुद्धिमान मार्क्‍सवादी नेते एम. एन. रॉय व विद्यार्थिदशेतील रजनीश यांची मध्यप्रदेशातील एका रेल्वे स्थानकावर भेट झाली होती. दोघांची चर्चा खूप रंगली. चर्चेच्या समारोपात रजनीशांनी रॉयना तुम्ही कितीही बुद्धिमान व विद्वान असला तरी भारतीय जनता तुमचे नेतृत्व स्वीकारणार नाही. त्यासाठी तुम्हाला पाश्‍चात्त्य पोशाख आणि जीवनशैली यांचा त्याग करावा लागेल. फकिरासारखे राहावे लागेल, असा इशारा दिला. रॉय यांनी तो गंभीरपणाने घेतला नाही. पुढचा इतिहास आपण जाणतोच. मात्र बुद्धिनिष्ठ भूमिकेतून गांधीवादावर टीका करण्यासाठी रजनीशांची वाट पाहात थांबायची बिलकूल गरज नव्हती. गांधी ऐन जोमात होते, तेव्हा आणि नंतरही येथील बुद्धिवाद्यांनी गांधींवर टीका करताना कधीच हात आखडता घेतला नाही. गांधी काळाच्या पडद्याआड गेल्यानंतरही त्या टीकेचे पडसाद उमटतच राहिले. त्यांनी चर्चाक्षेत्राची मर्यादा ओलांडून कलाक्षेत्रातही प्रवेश केला. पु. ल. देशपांडे यांचे ‘तुझे आहे तुजपाशी’ हे नाटक त्याचे उत्तम उदाहरण आहे.\nही सारी चर्चा महाराष्ट्राच्या लोकयात्रेच्या संदर्भात करायचे कारण म्हणजे भारतात मार्क्‍सवादी विचारांचे बीजारोपण झाले, तेव्हा गांधींचे नेतृत्व प्रस्थापित झालेले होते. मात्र ज्याला गांधीवाद असे नाव प्राप्त झाले, तो विचार अद्याप नीटपणाने मांडला गेलेला नव्हता. उलट मार्क्‍सवादाची चर्चा जगभर होऊन त्याला अनुसरून रशियात क्रांती होऊन तेथे कम्युनिष्टांचे राज्यही स्थापन झाले होते.\nगांधींच्या नेतृत्वावर पहिले शिक्कामोर्तब झाले ते कलकत्ता येथील काँग्रेसच्या अधिवेशनात गांधींनी त्याआधीच आपल्या जबाबदारीवर जोखीम पत्करून खिलाफत आणि इतर काही मुद्यांवर असहकारितेचे सत्याग्रही आंदोलन सुरू केले होते. त्यासाठी त्यांना काँग्रेसची संमती मिळाली नव्हती व त्या संमतीसाठी ते थांबणारही नव्हतेच. गांधींनी आंदोलन उभारल्यावर त्याला जनतेकडून पाठिंबा मिळत आहे हे पाहून काँग्रेसला त्यावर विचार करणे भाग पडले व त्यासाठी कलकत्ता येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन भरवण्यात आले. या अधिवेशनात गांधींना पुरेसा पाठिंबा मिळून त्यांचा कार्यक्रम मंजूर झाला. तथापि ही तात्कालिक उपाय योजना होती. काँग्रेसच्��ा अधिकृत वा नियमित अधिवेशनात त्याला मान्यता मिळाली तरच खरी मान्यता मिळून तो कार्यक्रम काँग्रेसचा झाला असे म्हणता येईल असा सूर गांधील विरोधकांनी उमटवला. तेव्हा त्याप्रमाणे नागपूर येथे ‘खरे’ अधिवेशन भरले व त्यातही गांधींवर आणि गांधींच्या कार्यक्रमावर विश्‍वास व्यक्त करण्यात आला. असहकारिता, खादी, चरखा, अस्पृश्‍यता निवारण हे शब्द काँग्रेसने अधिकृतपणे अंगीकारले. थोड्याच दिवसांत ते लोकप्रियही झाले. विशेषतः तुर्कस्तानच्या खिलाफतीचा प्रश्‍न गांधींनी उचलून धरल्यामुळे व त्यालाही काँग्रेसच्या कार्यक्रमात हिस्सा बनल्यामुळे भारतातील मुसलमानही गांधींचे नेतृत्व स्वीकारून गांधींच्या मागे उभे राहिले. थोडक्‍यात १९२०-२५ हा कालखंड गांधींचा होता.\nनेमक्‍या याच काळात भारतात व महाराष्ट्रात डाव्या म्हणजे कम्युनिस्ट विचारांचा, मार्क्‍सवादाचा प्रादुर्भाव झाला. तिकडे एम. एन. रॉय व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी रशियातील ताश्‍कंद या शहरात भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. आणि इकडे मुंबईत कॉ. श्रीपाद अमृत डांगे, घाटे, निमकर आदी तरुण कार्यकर्त्यांनी कामगार संघटना उभारता उभारता पक्षही उभारला.\nकम्युनिस्टांच्या या विचारांची मांडणी गांधी विचारांच्या पार्श्‍वभूमीवर होणे अगदीच स्वाभाविक, नव्हे अपरिहार्य होते. स्वतः डांगे यांना लोकमान्य टिळकांच्या विचारांचा व प्रेरणेचा वारसा लाभला होता. आणि गांधींचा प्रभावही त्यांच्या नजरेसमोरची म्हणजेच अनुभवसिद्ध गोष्ट होती. मुळात टिळकांना गुरुस्थानी मानणारे डांगे प्रारंभीच्या काळात गांधींनी दिलेल्या काँग्रेसच्या कार्यक्रमाचा स्वीकार करून असहकारितेचा प्रचार करू लागले होते. विद्यार्थ्यांना कॉलेजवर बहिष्कार टाकायला सांगत होते. असहकारितेला विरोध करणाऱ्या ॲनी बेझंट प्रभृतींच्या सभा उधळण्यात ते अग्रेसर होते. त्यात त्यांना मार्क्‍सच्या विचारांचा आणि लेनिनच्या कार्याचा परिचय झाला. भारताला स्वातंत्र्य मिळवण्याच्या कामात गांधींचा मार्ग व नेतृत्व उपयुक्त ठरणार असल्याची त्यांची खात्री पटली असली, तरी गांधींच्या मार्गाने मिळणाऱ्या स्वराज्यात सत्ता भांडवलदार वर्गाकडेच राहील या विचाराने ते अस्वस्थही झाले होते. म्हणून भारताची राजकीय वाटचाल गांधी आणि लेनिन या दोघांना वाट पुसतच झाली पाहिजे, असा सिद्धांत मांडणारी पुस्तिकाच त्यांनी प्रकाशित केली. याउलट रॉयना मात्र ते बरीच वर्षे भारताच्या बाहेर असल्यामुळे त्यांना गांधींच्या सामर्थ्याचा व लोकप्रियतेचा अंदाज नव्हता. त्यामुळे त्यांना गांधी हे प्रतिगामी, बुरसटलेले व आधुनिकतेच्या विरोधी वाटले. त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे भांडवलदारांचे हस्तक वाटले. तशी मांडणी करणारे लेखनही त्यांनी केले. विशेष म्हणजे रॉय थेट कम्युनिस्टांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे सभासद असल्यामुळे व साक्षात लेनिनच्याच मांडीला मांडी लावून बसत असल्यामुळे त्यांचा मोठा दबदबा निर्माण झाला. त्याचा परिणाम म्हणून स्वातंत्र्यचळवळीबरोबर राहून समाजवाद आणण्याचा डांगे यांचा विचार मागे पडला.\nसाम्राज्यशाही भांडवलवादी विचारांचे ब्रिटिश सरकार उलथून लावणे ही मुख्य प्रेरणा बनल्याने डांगे यांच्यासारख्यांचे प्रश्‍नाच्या इतर बाजूंकडे लक्ष जाणे शक्‍य नव्हते. या बाजूंपैकी एक महत्त्वाची बाजू म्हणजे, महात्मा जोतिराव फुले यांनी मांडलेला जातिग्रस्त समाजातील विषमतेचा प्रश्‍न. पारंपरिक हिंदू समाजव्यवस्थेत शूद्र आणि अतिशूद्र यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला फुले यांनी वाचा फोडली. या समाजाच्या न्याय्य हक्कांची त्यांनी मागणी केली. जोतिरावांचे कार्य वेगळ्या पद्धतीने कोल्हापूरचे संस्थानिक शाहू छत्रपती यांनी सुरू ठेवले. पुढे त्यातूनच ब्राह्मणेतर चळवळ उद्‌भवली. ब्राह्मणांकडून न्याय्य हक्क सुखासुखी मिळण्याचा संभव नाही, हे लक्षात आलेल्या शाहू छत्रपतींनी मग प्रसंगी परकीय ब्रिटिश सरकारशी सहकार्य करायचे ठरवले.\nडांगे यांच्या विचारचौकटीत हे बसत नव्हते. पूर्वी म्हणजे शाहू व टिळक हयात असताना न. चिं. केळकरांनी लिहिलेल्या ‘आमचे स्वराज्यद्रोही छत्रपती’ या चोपड्याचे पुनर्मुद्रण केले, त्यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ माजली. बडोद्याचे पत्रकार भगवंतराज पाळेकर यांनी ‘स्वजनद्रोही केसरी’ या नावाचा लेख ‘जागृती’ या पत्रात लिहून डांग्यांचा प्रतिकार केला. खरे तर डांगे ज्याच्यासाठी काम करीत होते, तो श्रमिक वर्ग सहसा शूद्र व अतिशूद्र या वर्णजातींमधूनच निष्पन्न झालेला होता.\nवर्ग आणि जाती यांच्यातील हे द्वंद्व अद्यापही मिटलेले दिसत नाही.\nमहाराष्ट्र सरकार भारत महात्मा गांधी पु. ल. देशपांडे आंदोलन लोकमान्य टिळक ब्राह्मण\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/accident/4", "date_download": "2020-10-01T08:33:35Z", "digest": "sha1:L5WPI6DOS3PPOVLKOF6G7TCSB2JOUSE6", "length": 6485, "nlines": 82, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nउत्तर प्रदेश: औरैयात भीषण अपघात; घरी निघालेल्या २४ मजूर ठार\nपालघर झुंडबळी: साधूंची बाजू मांडणाऱ्या वकिलाचा अपघाती मृत्यू\nयूपी, बिहार, एमपीत रस्ते अपघातात १६ मजुरांचा मृत्यू\nठाण्यात मजुरांच्या टेम्पोला अपघात; ८ जण जखमी\nपालघरमध्ये भीषण अपघात; एक ठार, तीन जखमी\nमुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात; वकील जागीच ठार\nपुणे: दारुच्या नशेत धक्काबुक्की जीवावर बेतली, मित्राचा जीव गेला\nपुणे: दारुच्या नशेत धक्काबुक्की जीवावर बेतली, मित्राचा जीव गेला\nपायी घरी जाणाऱ्या ४ स्थलांतरित मजुरांचा अपघातात मृत्यू\nइराणचा स्वत:च्याच जहाजावर हल्ला; एक ठार, अनेक जखमी\nऔरंगाबाद रेल्वे अपघात: उच्चस्तरीय समितीकडून रेल्वे, पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी\nबोईसरमध्ये ट्रेलर पलटला; सुदैवाने मजूर बचावले\nनाशिक: लष्करी जवानाचा अपघातात मृत्यू\nमुलाला आणण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांचा अपघाती मृत्यू\nऔरंगाबाद अपघात: 'मानवी हक्क आयोगानं केंद्राला नोटीस बजावावी'\nऔरंगाबाद अपघात: '४ आठवड्यांत अहवाल सादर करा'\nउद्धव ठाकरेंवर टीका करणारी बबिता रेल्वे अपघातावर म्हणाली...\nऔरंगाबाद रेल्वे अपघात प्रकरणी मानवाधिकार आयोगाची नोटीस\nस्थलांतरीत मजुरांना मरण्यासाठी सोडलंयः यशवंत सिन्हा\nस्थलांतरीत मजुरांना मरण्यासाठी सोडलंयः यशवंत सिन्हा\nस्थलांतरितांसाठी भरारी पथक नेमा; शरद पवारांची सूचना\nऔरंगाबादजवळ भीषण अपघात; रेल्वेखाली चिरडून १६ मजूर ठार, २ जखमी\nमजुरांना रुळावर पाहून गाडी थांबवण्याचा प्रयत्न झाला होता पण...\nजालना अपघात: रेल्वेमंत्री गोयल यांनी राजीनामा द्यावा- शिवसेना\nधीर धरा; जीव धोक्यात घालून प्रवास करू नक��: अजित पवार\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/93593f93894d92493e93093e91a947-927921947", "date_download": "2020-10-01T07:07:40Z", "digest": "sha1:D25VAVMON56SXWOGVQEFU7YURTHVLP3Q", "length": 31630, "nlines": 107, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "विस्ताराचे धडे — Vikaspedia", "raw_content": "\nसधन धान लागवड पद्धती ही ज्ञानावर आधारित पद्धती आहे आणि ती सतत विकसीत होत आहे. ह्या पद्धतीचा जास्तीत जास्त व शाश्वत प्रसार करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करावे लागतील. ज्ञान वृद्धी सहभागिता सततचे मार्गदर्शन, ढाच्यांगत समन्वयन आणि सरकारी मदत यांची नितांत गरज यासाठी लागेल.\nपारंपारिक पणे आंध्रप्रदेश, कर्नाटक व तामिलनाडू या दक्षिणेकडील राज्यातील दुष्काळी जिल्हातील छोटे शेतकरी, दुष्काळी परिस्थितीशी तग धरुन वाढणारी पण सकस पीके घेत असत. त्यांच्या रोजच्या अज्ञाच्या गरजा यामधून भागविल्या जात होत्या परंतु कामानुसार ह्या शेतक-यांनी आपल्या पिकामध्ये फरक केला अणि अगदी सिंचनाची पुर्ण व्यवस्था नसतांना देखिल बाहय लागतीच्या जोरावर धानाचे पिक घ्यायला सुरुवात केली. सततचा दुष्काळ व वेळी अवेळी पडणारा पाऊस यामुळे पानी टंचाई अधिकच या भागात वाढली. एवढेच नव्हे तर अव्याहत जमिनी खालच्या भरमसाठा उपसा आणि जलसंधारण्याचा अभाव यामुळे जमिनीला ओलावा सुद्धा कमी जाणवू लागला. परिणामी उत्पादन प्रमाण ढासळले व नैसर्गिक संसाधनाची गुणवत्ता लयाला गेली. अश्या परिस्थितीशी झुंजणाच्या कोरडवाहू शेतक-यांना मदत करण्यासाठी व तुटपुंजा पाण्याचा योग्य वापर करण्याचे हेतुन ए.एम.ई. फाऊंडेशन ने एस.आरआय पद्धती ला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. सुरुवात धानाच्या पिकापासून केली. व हळुहळु रागी हरभरा सारख्या पिकामध्ये देखिल ही पद्धती आणली.\n2004-2005 मध्ये आंध्रप्रदेशातील काही शेतकरी सतत घटणा-या उत्पादनामुळे चिंतित होते. उत्पादन वाढी साठी काय वाटेल ते करण्याची त्यांची मानसिकता बनली होती. तेव्हाच एसं आर आय ही नविनच कल्पना आली होती. ए एम ई फाऊंडेशन सोबत काम करणा-या काही शेतक-यानी एस आर आय पद्धतीचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्याचे ठरविले. पहिल्याच वर्षी त्यांचे उ��्पादन भरमसाठ वाढले यामुळे आनखी काही शेतकरी प्रभावित होऊन त्यांनी पण पुढील हंगामात एस आर आय पद्धतीचा वापर केला. एकूनच झालेल्या उत्पादन वाढीमुळे प्रभावित होउन ए एम ई फाऊंडेशन ने इतर भागातील शेतक-यांना आंध्रमधील शेतक-यांच्या शेतीला भेटी देऊन अभ्यास करावा म्हणून आणले. अशा त-हेने 2008 पर्यंत केवळ आंध्रप्रदेश नव्हे तर कर्नाटक, तामिळनाडू राज्यातील देखिल 250 शेतक-यांनी एस आर आय पद्धतीने धान पिके घेतली.\n2008-2009 हेच काम वाढवण्यासाठी ए एम ई फाऊंडेशनला डब्ल्यु डब्ल्युएफ व देशपांडे फाऊंडेशनची आर्थिक मदत मिळाली. हळूहळू 9 जिल्ह्यातील शेतक-यांसोबत हे काम पुढे सरकले. आंध्रप्रदेश मधील मेहबुबनगर व चितोर जिल्हे, तामिलनाडूमधील धर्मापूरी, पेरामाबलूर, पुडूकोढाई आणि तिरुची जिल्हे व कर्नाटक मधील धारवाड आणि हस्सन जिल्हे . धारवाड मधील पावसाच्या पाण्यावर एस आर आय पद्धत राबविल्यामुळे ए एम ऐइ फाउंडेशनला बरीच आव्हाने झेलावी लागली 2009-10 पर्यंत 4900 शेतक-यांनी एस आर आय पद्धती अवंलबली त्याच वेळी नाबार्ड च्या आर्थिक सहयोगाने ए एम ई फाउंडेशन 2010-11 मध्ये 13000 शेतकरी 2011-12 मध्ये 16000 शेतकरी तर 2012-13 मध्ये 19000 शेतकऱ्यानपर्यंत पोहचू शकली.\nशिकवण, नाविन्य व समक्षीकरण\nएसआरआय पद्धती ही ज्ञानावर आधारित असल्यामुळे शेतक-यांमध्ये ह्या पद्धतीची मूळतत्वे पक्की व्हावी यावर भर दिला.ह्यासाठी शेतशाळा हि रणरिती अवलंबिली ज्याच्यामुळे पूर्ण हंगामभर पाहणी, निरीक्षण, परिक्षण याद्वारे ज्ञान वाढ़वण्याची संधी उपलब्ध झाली. अशा शेतक-याचे गट स्थापन केले गेले. अगदी पारंपारिक पद्धतीने व संपूर्ण पाण्याने तूडुंब भरलेल्या शेतामध्ये भात पिक घेण्याची परंपरा व त्या आधारे निर्माण झालेली शेतक-यांची मानसिकता बदलण्यासाठी ह्या पद्धतीची गरज होती. ह्या सतत च्या मार्गदर्शनामुळे शेतक-यांमध्ये एसआरआय पद्धती बाबत आत्मविश्वास निर्माण झाला. सोबतच ह्या शेतक-यासाठी क्षेत्रभेठी, प्रात्याक्षिके, प्रशिक्षण, शेतकरी ते आदान प्रदान इ. प्रयत्न प्रसार प्रचारासाठी महत्वाचे ठरले .\nदरवर्षी दरवर्षाँ साधारणत: 250 प्रक्षिशण कार्यक्रमः, दोन वेळ्ळा3भादान प्रदान कार्यक्रम, हंगामाच्या शेवटी प्रत्येक गावामध्ये क्षेत्रिय भेटी आयोजित केल्या होत्या . आपल्या परिस्थितीमध्ये जुळून येण्याच्या उद्देशाने योग्य मशागत पद्धती काय व कशा आसाव्या हे स्वतः शेतक-यांच्या लक्षात यावे म्हणून प्रत्यक्ष शेतावर शास्त्रीय दृष्टीकोनातून विविध प्रयोग करण्यास शेतक-यांना सतत प्रोत्साहन देण्यात आले. याला आम्ही शेतक-यांच्या शेतावर विविध प्रयोग करुन विशिष्ट्र प्रकारच्या पाणी त्याच्या मात्रा अशा विविध अवस्थांमध्ये विविध शेतावर विविध प्रयोग केले गेले अशा एकूण १६ वाचण्या केल्या गेल्या. ह्या कल्पना राबवू लागले. उदा. लोखंडी तिफन वापरणे, शेतक-याला जड व त्रासदायक वाटायचे म्हणून लाकडी तिफन करन वापरायला सुरवात केली. तसेच आनखी एका ठिकाणी सायकलला लोखंडी पात्याचा वापर करुन पिकातील तन काढणे, कोळपणी व ओल्या जमिनीनी नांगरणी करणे सुद्धा सोपी जाते. हे सिद्ध केले.\nसहभागी प्रक्रीयामुळे शेतक-यामंध्ये नाविण्य करुन पाहण्याचा उत्साह निर्माण झाला. शेतीशाळांच्या दरम्यान अनेक शेतकरी तिविध प्रकारच्या नविन गोष्ठी इतरांना सांगू शकेल\nनाचणीच्या शेतात शेतकरी कृषी पर्यावरण व्यवस्थेचे विश्लेषण करताना\nअर्थात या सर्व नविन गोष्टी एका एकी आत्मसात करणे एवढे सोपे नाही. व अनेक शेतक-यांना अडचणी जाणवत होत्या पण या सर्व प्रक्रीयेमध्ये ए.एम.ई. फाउंडेशनच्या च्या बाजुने सतत मार्गदर्शन होत राहीले. शंकाचे समाधान केले गेले. यातून शेतक-यांना एक शास्त्रीय आधार वाटला. एक वेळ सोमानाका गावातील शेतक-यांना योग्य वेळी धानाची रोपे रोवणी करण्यासाठी मजूर मिळत त्यावेळी रोवणी यंत्र त्यांना उपलब्ध करन दिले ह्याच्या वाप्रामुळे अगदी वेळेत व कमी पैशात काम झाले. त्यामुळे मजुराचा प्रश्न सुटला. शिवाय मजुरीवर खर्च होणारा पैसा एक ष्ठष्टांश एवढा कमी झाला,\nएम.आर.आय. एक नविन व पारंपारिक पद्धतीला आव्हान देणारी पद्धती असल्यामुळे अगदी बारीक बारीक मुद्यावर व प्रत्येक हे आवश्यक आहे. जस जसे शेतकरी वाढू लागले तसे सर्व शेतक-यांना हे सततचा मार्गदर्शन व सोबत देण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ ए एम. ई. फाऊंडेशन कडे शक्य नव्हते. म्हणून शेती मध्ये काम करण्याच्या अशा अनेक लोकांना निवडून त्यांना शास्त्रीय न साचेबद्धप्रशिक्षण दिले व गावोगावी \"शाश्वत शेती प्रसारक’ तयार केले.\nह्या युवा प्रसारकांनी त्यांना दिलेल्या नवनविण प्रयोग स्वतःच्या पातळीवर करु लागले व गावातील इतर शेतक-यांना देखील ते मदत व मार्गदर्शन करु लागले. अशा प्���कारे 500 पेक्षा जास्त शेतकरी युवांना प्रशिक्षीत केले व त्यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात एस.आरआय चा प्रसार होऊ लागला. अशा प्रशिक्षत युवाची गावातल्या गावात सहज उपलब्धीमुळे अनेक शेतक-यांनी या पद्धतीचा अवलंब करण्याचे धाडस केले. डीपीहल्ली हे कोलार जिल्हयातील असे एक गाव आहे की जेथिल सर्वच्या सर्व शेतकर्यांनी एसआरआय पद्धती अवलंबली आहे.\nमोठ्या प्रमाणात प्रसार होण्याच्या हेतुने एमई फाऊंडेशनने समविचारी स्वयंसेवी संस्था व स्वयंसेवी संस्थांची नेटवर्क यांच्याशी एकत्र येऊन काम करण्यास सुरुवात केली. अशा रितीने तामिळनाडू मध्ये पीएसएसएस , बी.ई.एस.टी व एस.पी.पी.डी आणि आंध्रप्रदेश इकोक्लब व ओव्हीएफ यांच्या सोबत काम सुरु केले. अशा काही भागामध्ये जेथे टि एम ई फाऊंडेशन प्रत्यक्षात पोहोचू शकले नव्हते प्रयत्न केले. जसे 2009 मध्ये कर्नाटकातील हस्सन जिल्ह्यातील सकलेशपूर तालुक्यामध्ये कृषि विभागासोबत संबंध जोडले तर तामिलनाडूमध्ये पाच जिल्ह्यातील कृषि विभागातर्फे आयोजित शेतीशाळेच्या “ कार्यक्रमात एएमई फाउंडेशन साधन संस्था म्हणून उपस्थित राहिली. या शेतीशास्त्रामध्ये एसआरआय हाच प्रमुख विषय होता.\nएमई फाऊंडेशनने त्यांच्या पुढे जाऊन विशेषत्वाने एसआरआय अभियान या नावाने अभियान सुरु केले. 2009 मध्ये केवळ शेतकरीच नव्हे तर विविध संघटना, प्रसारमाध्यमे लोक प्रतिनिधी की जे एसआरआय पद्धतीसाठी विविध मार्गाने सहकार्य करतील अशा सोबत हे अभियान पोहोचवले. याचा तातडीने फायदा असा झाला की 35 गावातील सुमारे 1500 शेतकरी प्रथमच एस.आरआय करायला तयार झाले. त्याच पद्धतीने कर्नाटक मधिल कोलार व बल्लारपूर येथे देखिल प्रयत्न झाले भिंती पत्रके, बँनर्स, तक्ते , व्हीडिओ अशा विविध साधनांचा वापर करुन धारवाड जिल्ह्यातील ३० गावामध्ये अभियानाने प्रसार केला मोठ्या प्रमाणात शेतक-यांनी याला प्रतिसाद दिला.\nधानाच्या पिकासाठी एस.आरआय ची तत्त्वप्रणाली पद्धती वापरल्याने बराच फायदा झाला म्हणून नागली आणि तूरी सारख्या पिकामध्ये देखिल असे करुन पाहावे असे शेतक-यांना वाटले.\n2010-11 मध्ये सुमारे 290 शेतक-यांनी एसआरआय च्या मूलभूत पद्धती, जसे बियाणाची मात्रा कमी, निंदन व्यवस्थापन इ. कोलार जिल्ह्यातील 14 गावातील या शेतक-यांनी 209 एकरामध्ये या पद्धतीने नागलीचे पीक घेतले. यामुळे त्यांना 22 टक्के ��ास्त उत्पादन व 33 टक्के जास्त उत्पन्न मिळाले. पुढेकाही वर्षात आनखी काही शेतक्यांनी ही पद्धती स्विकारली. आणि आता 900 शेतकरी या पद्धतीने नागली पिकवत आहेत. याचा प्रमाणे कोलार जिल्ह्यातील पाच गावातील35 शेतक-यांनी 16 एकरावर तुरीचे पिक घेऊन सुमारे 70 टक्के उत्पादन वाढीचा अनुभव घेतला.\nआज एसआरआय पद्धती तांदुळ पिकविण्याच्या 19000 शेतक-यांपर्यंत नागली पिकवणाच्या 977 तरतूर पिकवण्याच्या 70 शेतक-यापर्यंत पोहोचवली आहे. विशेतः कोरडवाहू शेतीमध्ये 8 वर्षे मागे वळून पाहील्यास असे दिसते की या यशाच्या मागे अनेक कारणे आहे. त्यामध्ये संपूर्ण हंगामाभर शेतक-यांच्या सहभागी प्रक्रियांचा सर्वात मोठा वाटा आहेत. एसआरआय मध्ये ज्ञानाला जास्त महत्न आहे. आणि लागतीला नाहे शेती शेतीशाळा व सहभागी तंत्रविकास या पद्धतीमध्ये शेतक-यांना करन, नविन पर्याय शोधणे, समजून घेणे यासाठी चांगला वेळ, संधी मिळाली. अर्थात या पद्धतीने उत्तम परिणाम' उत्पादन व उत्पन्न वाढ' हे तर नवीन शेतकर्यांना खात्री देणारच ठरले .\nत्याचप्रमाणे शेतक-यांसोबत गटा गटातून काम केल्यामुळे एकमेकाकडून शिकल्याने खूप चांगला परिणाम झाला खर तर ज्या शेतकर्यांसोबत हे काम केले जात आहे ते लहान शेतकरी आहेत आणि माहिती व खात्री नसलेले प्रयोग करणे त्यांना परवडणारे नाही. त्यामुळे सतत त्यांची सोबत देऊन मार्गदर्शन करण्याची गरज ए एमई फाऊंडेशनच्या लक्षात आली किमान ही गरज सुरुवातीच्या 3 हंगामापर्यंत असते. त्यांसाठी शास्वत शेती क्षमता, वृद्धी करण्यावरच जास्त उपयोगात आली.\nया अनुभवातून असे लक्षात येते की संपूर्ण जिल्हाच नव्हेतर एस.आरआय प्रसार पलिकडे जाऊन अनेक जिल्हे, राज्ये येथे प्रसार करण्यासाठी इतर घटक, संस्था सोबत करणे हे आवश्यक आहे. ह्याचाच अर्थ असा की आपल्याला समान क्षेत्रातील अनेक घटकांनी मिळून \"एक केंद्राभिमुख’ पद्धती अवलंबल्यास त्याचे परिणाम चांगले व दुरगामी होतात. मग तो आदर्शवाद असो की एकादी पद्धती. यासाठी गारज3सते च. खरंतर अगदी मोठ्या प्रमाणावर या पद्धतीचा अवलंब वाढणे आवश्यक आहे.\nज्यामुळे उत्पादन वाढ, संसाधन संवर्धन व संबंधित राज्यसरकारांनी याकडे लक्ष देऊन भरघोस सहाय्य नाही केले तर असले अनमोल प्रयोगा मर्यादित राहतील. ज्ञान वाढविणे, संशोधन करणे, विस्तार शिक्षण इत्यादी क्षेत्रातील सहाय्य म्हणून लहान ��ेतक-यांसाठी महत्वाचे आहे. छोटे शेतकरीना तर सोबत पण हवी असतेच पण त्याशिवाय तांदूळ पिकविणाच्या मोठ्या शेतक-यांना सुद्धा या पद्धतीकडे वळविणे महत्वाचे आहे. अलिकडे मोठ्या शेतक-यांना एस.आरआय पद्धती नारायला अनेक कारणांनी अडचणीचे जात आहे.\nअशा शेतक-यांसाठी सरकारने कमी मजुराच्या आधारे चालविता येणारी छोटी छोटी साधने, यंत्रे बनविण्यात पैसा गुंतवावा. सर्वात महत्वाचे म्हणजे मोठ्या प्रमाणात शेतक-यांनी अशी पद्धत अवलंबने हे आपण तीह पद्धत शेतक-यापर्यंत कशी पोहोचवतो यावर अवलंबुन राहते. एसआयआर ही इतर तंत्रज्ञानासारखी शेतक-यांच्या डोक्यावर मारुन चालणार नाही. तर प्रत्येक व खोदलत्या परिस्थिानुसार विकसीत करण्याची ही पद्धत आहे. आणि त्यासाठी शासनाला अगदी तळागाळात काम करण्याच्या छोट्या छोट्या संस्थासोबत काम करावे लागेल. सहभागी तत्वावर कार्यपद्धती ठेवावी लागेल. आणि तरच एसआरआई पद्धती सर्वदूर व दूरगामी पोहोचेल /टिकेल.\nस्त्रोत - लीजा इंडिया\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित30 Sep, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/from-a-child-artist-to-a-great-actor-this-is-a-marathi-face/", "date_download": "2020-10-01T07:41:57Z", "digest": "sha1:VYY7UV4DLX3RKL6POKKXHSIGEDOU7E5C", "length": 20215, "nlines": 381, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "बालकलाकार ते उत्तम अभिनेता कोण आहे हा मराठमोळा चेहरा - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nनारायण राणेंना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्याना दिला हा सल्ला\nजेव्हा तापसी पन्नूला एका फॅनने घातली लग्नाची मागणी\nवेळ मागणाऱ्या वकिलास नाव बदलण्याची सूचना \nकृष्ण जन्मभूमीच्या ‘मुक्तते’���ाठी केलेला दावा कोर्टाने फेटाळला\nबालकलाकार ते उत्तम अभिनेता कोण आहे हा मराठमोळा चेहरा\nबालरंगभूमी वरून अभिनयात पदार्पण केलेला अभिनेता ” उमेश कामत ” (Umesh Kamant). नाटक , चित्रपट आणि मालिका अश्या विविध क्षेत्रातुन आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेला तरुण अभिनेता म्हणून आज उमेश ओळखला जातो. अभिनयात एक बालकलाकार म्हणून एन्ट्री करून आज वेब क्षेत्रात देखील त्याने एक वेगळीच छाप पाडली आहे. प्रत्येक कलाकार हा ठरवून अभिनयात पदार्पण करत नसतो तर काही कलाकार हे अचानक अभिनय क्षेत्रात येतात. असचं काहीस अभिनेता उमेश कामत च देखील आहे. अभिनयात आपली अनोखी ओळख संपादन आज उमेश ने केली आहे. प्रायोगिक रंगभूमी ते चित्रपट , मालिका असा अनोखा पल्ला त्याने गाठला. उमेश चा या क्षेत्रात येण्याचा प्रवास नक्की कसा होता जाणून घेऊ या ….\n” अचानक या क्षेत्रात आलो “\nकलाकार व्हायचं हे कधीच ठरवलं नव्हत मी जेव्हा लहान होतो तेव्हा ” सोनचाफा ” (Sonchafa) या बालनाटका पासून माझ्या करियर ची सुरवात झाली. शाळेत असताना छोटे – मोठे रोल करायचो. मग एखादी मालिका , नाटक असं सगळं सुरू होत. सातवीत मी एक मालिका केली तर हे सगळं सुरू होत.कॉलेज मध्ये असताना मी करियर म्हणून या क्षेत्राकडे कधीच पाहिलं नव्हत तेव्हा फक्त आंतर कॉलेज स्पर्धा केल्या तेव्हा तिथे कुठेतरी जाणवलं की आपल्याला हे करण्यात मज्जा येते. अभिनयाची आवड इथे लागली हा एक चस्का इथेच लागला असं म्हणायला हरकत नाही. खऱ्या अर्थाने मी तेव्हा सुद्धा मी करियर म्हणून या क्षेत्राकडे पाहिलं नव्हत. तेव्हा सुद्धा आपल्याला अभिनय , नाटक करून मज्जा येते हे काम आपण एन्जॉय करतोय असं वाटत होतं. एकांकिका, नाटक हे सुरू होत मग पदवी कॉलेज संपलं आणि मग मी पुन्हा नाटक करायला मिळावं म्हणून मी एमकॉम ला ऍडमिशन घेतलं. पोदार मधून मग मी रणांगण ही एकांकिका केली मग पुढे हा प्रवास सुरु झाला. इथून नाटक करत करत चित्रपट , मालिका करत राहिलो. नाटक करून मला एक वेगळाच आनंद मिळतो कारण एखादं नाटक करून आपण प्रेक्षकांना खूप वेगळं सुख देतो असं मला वाटतं. नाटकं हे माझं खरं पहिलं प्रेम आहे नाटकाचा प्रयोग झाल्यावर आपल्याला एक लाईव्ह प्रतिसाद मिळतो तर हे बघणं खूप सुख असतं नाटक करताना त्यात वेगवेगळे फ्लेवर्स आलेले मला आवडतात. प्रेक्षकांना आपलं नाटक बघून आनंद मिळाल��� पाहिजे हे माझं मत असत त्यामुळे नाटक असं असावं जे प्रेक्षकांना काहीतरी देऊन जाईन.प्रत्येक प्रोजेक्ट साठी वेगळा प्रयन्त करावा लागतो. अगदी संवाद , अभिनय या सगळ्या बाबी लक्षात घेऊन नाटक हे केलं जातंय.नाटक , चित्रपट , मालिका , वेब सीरिज ((Web Series) या सगळ्या गोष्टी एक कलाकार म्हणून मला खूप काही शिकवून जातात.\nआजवर उमेश कामत ने खूप उत्तम काम केलंय. ” आभाळमाया , ऋणानुबंध , असंभव , एका लग्नाची दुसरी-तिसरी गोष्ट या सारख्या गाजलेल्या मालिका सोबत धुरळा , लग्न पाहावे करून ,टाईम प्लीज सारखे कमालीचे चित्रपपटातुन विविध भूमीका अगदी चोख पणे उमेश ने पार पाडले आहेत. ” सोनचाफा , स्वामी , रणांगण , डोन्ट वरी बी हॅप्पी , दादा एक गुड न्यूज अश्या विविध नाटकातून आणि अनेक चित्रपट मालिका मधून प्रेक्षकांच मनोरंजन करताना उमेश कामत ने आज स्वतःची मराठी इंडस्ट्रीत एक वेगळीच ओळख संपादन केली आहे. सातासमुद्रापार जाऊन आपल्या नाटकाचे विविध प्रयोग केलेला हा अभिनेता आहे. अभिनयात वेगवेगळ्या भूमिका बजावून प्रेक्षकांची मन त्याने आजवर जिंकली आहेत.\n” अजून काय हवं ” अश्या भन्नाट वेब सिरीज मधून त्याने मराठी वेब सीरिज ला एक वेगळा चेहरा दिला आहे. अभिनय संपन्न असा अभिनेता असून अभिनयात अचानक एंट्री घेतलेला हा बालकलाकार ते एक उत्तम अभिनेता म्हणून उमेश कामत आज ओळखला जातो.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleआता सैफ अली बनणार रावण\nनारायण राणेंना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्याना दिला हा सल्ला\nजेव्हा तापसी पन्नूला एका फॅनने घातली लग्नाची मागणी\nवेळ मागणाऱ्या वकिलास नाव बदलण्याची सूचना \nकृष्ण जन्मभूमीच्या ‘मुक्तते’साठी केलेला दावा कोर्टाने फेटाळला\n‘लढून मरावं, मरून जगावं’ हेच आम्हाला ठावं’, संभाजीराजेंचे मराठा तरुणांना आवाहन\nमिस इंडिया बनणारी पहिली अभिनेत्री नूतन\nमराठा आरक्षण : पार्थ पुन्हा आजोबांच्या भूमिकेविरोधात\nएक आमदार, खासदार नसलेल्या आठवलेंच्या मार्गदर्शनाला महत्व देत नाही – शरद...\nपवारांना हे झेपणार नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही; भाजपची...\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; ��ुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\nराष्ट्रवादीत जायचे पण पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ :...\nबाबरी मशीदप्रकरणी तब्ब्ल २८ वर्षांनी आज अंतिम निकाल\n‘लढून मरावं, मरून जगावं’ हेच आम्हाला ठावं’, संभाजीराजेंचे मराठा तरुणांना आवाहन\nपवारांचा सावध पवित्रा, भाजपच्या या नेत्याला भेटण्यास टाळाटाळ\n‘कृष्णकुंजवर न्याय मिळतोच’, डबेवाल्याना न्याय दिल्याबद्दल मनसेने मानले ‘ठाकरे’ सरकारचे आभार\nमुंबई आणि पुण्यात आगीच्या दोन मोठ्या घटना, करोडोंचे नुकसान\nजामखेडमध्ये राष्ट्रवादीत इनकमिंगला सुरुवात, लवकरच आणखी भाजप नेत्यांचा पक्षप्रवेश\nमराठा आरक्षण : पार्थ पुन्हा आजोबांच्या भूमिकेविरोधात\nएक आमदार, खासदार नसलेल्या आठवलेंच्या मार्गदर्शनाला महत्व देत नाही – शरद...\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांकडून सरकारला निर्वाणीचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/villagers-will-now-get-loans-on-home-property-in-rural-areas-hassan-mushrif/", "date_download": "2020-10-01T07:04:31Z", "digest": "sha1:QD64UUK5ZLOYZLWRB6LUF6CAPSJRFO6Z", "length": 18070, "nlines": 377, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता मिळणार कर्ज - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nबहुजन संघटनेकडून योगी आदित्यनाथ सरकारचा निषेध, पीडितेला वाहली श्रद्धांजली\nIPL २०२० दरम्यान बेटिंगचा खुलासा, हैदराबादहून अटक\nपवारांचा सावध पवित्रा, भाजपच्या या नेत्याला भेटण्यास टाळाटाळ\nIPL २०२०: वयाच्या ३७ व्या वर्षी काय आहे अमित मिश्राच्या फिटनेसचे…\nग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता मिळणार कर्ज\nमुंबई : ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे. ग्रामविकास विभागाच्या ६ डिसेंबर २०१७ रोजीच्या एका आदेशान्वये ग्रामस्थांच्या मालकीहक्क दर्शविणाऱ्या मालमत्ता कर आकारणीपत्रक नमुना ८ वर कर्जाच्या बोजाची नोंद करण्यास मनाई करण्यात आली होती. पण आता हा आदेश रद्द करण्यात येत असून त्यामुळे ग्रामस्थांना घराच्या मालमत्तेवर बोजा चढवून बँका, पतसंस्था किंवा इतर अधिकृत वित्तसंस्थांकडून कर्ज घेता येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी दिली.\nमंत्��ी श्री. मुश्रीफ म्हणाले की, कोरोनामुळे सध्या सर्वच जण अडचणीत आले आहेत. ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आदीजण वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन पुन्हा आपले आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही जण घराच्या मालमत्तेवर बोजा चढवून कर्ज घेण्याचा प्रयत्न करतात. पण ग्रामविकास विभागाच्या ६ डिसेंबर २०१७ रोजीच्या शासन आदेशान्वये अशा प्रकारे घरांचे मालकीहक्क दर्शविणाऱ्या मालमत्ता कर आकारणी पत्रक नमुना ८ वर कर्जाच्या बोजाची नोंद करण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशामुळे ग्रामस्थांना या पद्धतीने कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. आपल्या कर्जाच्या बोजाची नोंद होत नसल्यामुळे बँका, पतसंस्था यांच्याकडूनही कर्ज नाकारण्यात येत आहे. त्यामुळे आता हा शासन आदेश रद्द करुन नमुना ८ वर बँका, पतसंस्था आणि इतर अधिकृत वित्तीय संस्थांना कर्जाचा बोजा चढविण्यास अनुमती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना या संस्थांकडून सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होईल, असे त्यांनी सांगितले.\nमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, केंद्र तसेच राज्य शासनाने ग्रामीण भागातील सर्व मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी स्वामीत्व योजना हाती घेतली असून सर्व गावांची ड्रोनद्वारे मोजणी होऊन भूमी अभिलेख कार्यालयाकडून ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध होणार आहेत. पण तोपर्यंत पूर्ववत ग्रामपंचायत नमुना ८ मालकीहक्क दर्शविणारे मालमत्ता कर आकारणी पत्रकावर बँका, पतसंस्था आणि इतर परवानगी असलेल्या अर्थसहाय्य करणाऱ्या संस्थांचे बोजा नोंद करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने आज घेतला आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे ते म्हणाले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleराम मंदिराचे नकाशे अयोध्या विकास प्राधिकरणाने केले मंजूर\nNext articleअमिताभ बच्चन यांनी घेतली आणखी एक कोट्यवधीची कार; महागड्या कारचे ‘कलेक्शन’\nबहुजन संघटनेकडून योगी आदित्यनाथ सरकारचा निषेध, पीडितेला वाहली श्रद्धांजली\nIPL २०२० दरम्यान बेटिंगचा खुलासा, हैदराबादहून अटक\nपवारांचा सावध पवित्रा, भाजपच्या या नेत्याला भेटण्यास टाळाटाळ\nIPL २०२०: वयाच्या ३७ व्या वर्षी काय आहे अमित मिश्राच्या फिटनेसचे रहस्य\nट्रोलमुळे सलमान जेव्हा बिग बॉस सोडणार होता, तेव्���ा सलमान या कारणामुळे थांबला\n‘कृष्णकुंजवर न्याय मिळतोच’, डबेवाल्याना न्याय दिल्याबद्दल मनसेने मानले ‘ठाकरे’ सरकारचे आभार\nमराठा आरक्षण : पार्थ पुन्हा आजोबांच्या भूमिकेविरोधात\nएक आमदार, खासदार नसलेल्या आठवलेंच्या मार्गदर्शनाला महत्व देत नाही – शरद...\nपवारांना हे झेपणार नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही; भाजपची...\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\nराष्ट्रवादीत जायचे पण पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ :...\nबाबरी मशीदप्रकरणी तब्ब्ल २८ वर्षांनी आज अंतिम निकाल\nपवारांचा सावध पवित्रा, भाजपच्या या नेत्याला भेटण्यास टाळाटाळ\n‘कृष्णकुंजवर न्याय मिळतोच’, डबेवाल्याना न्याय दिल्याबद्दल मनसेने मानले ‘ठाकरे’ सरकारचे आभार\nमुंबई आणि पुण्यात आगीच्या दोन मोठ्या घटना, करोडोंचे नुकसान\nजामखेडमध्ये राष्ट्रवादीत इनकमिंगला सुरुवात, लवकरच आणखी भाजप नेत्यांचा पक्षप्रवेश\nमराठा आरक्षण : पार्थ पुन्हा आजोबांच्या भूमिकेविरोधात\nएक आमदार, खासदार नसलेल्या आठवलेंच्या मार्गदर्शनाला महत्व देत नाही – शरद...\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांकडून सरकारला निर्वाणीचा इशारा\nमराठा आरक्षण : वैद्यकीय प्रवेशासाठी निवड होणार नसल्याचे लिहून युवकाची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://marathiblogs.in/story.php?title=%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2020-10-01T07:35:34Z", "digest": "sha1:UZXB4XKM5HOTI56QPBN3S3DWN7UZTN2R", "length": 14668, "nlines": 167, "source_domain": "marathiblogs.in", "title": "रॅगिंगला आळा घाला | MarathiBlogs : मराठीब्लॉग्स", "raw_content": "\n-दादासाहेब येंधे(dyendhe1979@gmail.com)मुंबईतील नायर रूग्णालयात तीन वरिष्ठ महिला डाॅक्टरांच्या रॅगिंगला कंटाळून डाॅ. पायल तडवी या पदव्युत्तर विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. तारूण्याला पोखरून टाकणारी ही भीषण कीड किती वाढत चालली आहे- याचे ते द्योतक आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.नायर रूग्णालयातील डाॅ. पायल तडवींची आत्महत्या ही सर्वसाधारण नाही. किंबहुना ती आत्महत्या नव्हे तर हत्याच आहे. ती सुद्धा मह��ला डाॅक्टरांनी केलेली. डाॅ. तडवींचा छळ सुरू होता. तीन सहकारी महिलांकडून. त्यांची नावेही प्रसिद्ध झालीत. मुंबईतील आग्रीपाडा पोलीसांकडून त्या तीन महिला डाॅक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. डाॅ. पायल तडवी हिस सहकारी तीन महिला तिला सतत त्रास देत होत्या. तिच्या अभ्यास आणि कामात अडथळे आणत होत्या. डाॅ. तडवी ही कनिष्ठ जातीय. मागासगर्वीय. तिच्या जातीवरूनच तिचे मानसिक खच्चीकरण केले जात होते. यालाच रॅगिंग असे म्हणतात. जात नाही ती जात. असे म्हटले जाते. जातीभेदाची भीषणता दर्शवण्यासाठी ही उक्ती वापरण्यात येते. यात काही खोटे नाही. जातीभेद हा नष्ट होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. इतका की डाॅक्टरसारख्या पवित्र पेशालाही जातीयतेने मतिभ्रष्ट केले आहे.महाविद्यालयात येणारे विद्यार्थी हे आपल्या स्वप्नांचे, अपेक्षांचे ओझे घेऊनच प्रवेश करत असतात. इथे त्यांना वरिष्ठ आणि कनिष्ठ अर्थात सिनिअर आणि ज्युनिय अशा दोन वर्गांचा सामना करावा लागतो. परंपरागत चालत आलेल्या तथाकथित रॅगिंगचा रथ तो पुढे चालवत असतो. सिनिअर विद्याथ्र्यांनी नवीन विद्याथ्र्यांची ओळख विचारण्यापासून सुरूवात झालेल्या या गोष्टीचा शेवट मात्र किती टोकाचा असू शकतो याचा अनुभव अख्खा महाराष्ट्र घेतोय. रॅगिंगची सुरूवात ही अगदी लहान-सहान गोष्टींपासून होते. समोरच्याचं म्हणणं ऐकून न घेणं, मनात राग धरणं, मस्करी केली म्हणून जातीवाचक शिवीगाळ. या गोष्टी कधी-कधी एवढं भीषण रूप धारण करतात की, शेवटी विद्यार्थी आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलतात. आपला दरारा दाखविण्यासाठी, ज्युनिअर विद्याथ्र्यांना भीती दाखविण्यासाठी रॅगिंगसारख्या चुकीच्या गोष्टींचा अवलंब केला जातो. जोे कायद्याने गुन्हा ठरतो. रॅगिंगच्या विरूद्ध महाराष्ट्र शासनाने वीस वर्षांपूर्वी कायदा करूनही व रॅगिंगविरूद्ध समिती आणि अन्य उपाययोजना असतानाही रॅगिंगच्या घटना विविध व्यवसायिक प्रशिक्षण संस्थांमधून उघडकीस आल्याचे दिसते. जेवढया घटना घडतात त्यातील अतिषय थोडया घटनांबाबत वाच्यता होते व त्यातील फारच थोडया घटनांमध्ये कारवाई होते. आपल्या कुटुंबाची बेअब्रु होऊ नये म्हणून भीतीने व व्यवसायातील अन्य लोकांनी आपल्याला बहिष्कृत करू नये या भावनेने नवीन विद्यार्थी-विद्यार्थींनी त्या��िरूद्ध तक्रार करत नाहीत. कारण कुणालाही पंगा घ्यायचा नसतो. तक्रार करूनही पुन्हा इथेच राहायचं आहे. छळात दुप्पट वाढ होईल. ही भिती त्यांना वाटत असते. राज्यातच नव्हे तर देषभरात रॅगिंगच्या घटनांची संख्या पाहिली तर समाजाला लागलेली हि एक किड असल्याचे समोर येते. कारण याचे मूळ हे शिक्षणासारख्या पवित्र आणि अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रात रूजलेले असल्यामुळे याची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाची आहे. यासाठी प्रत्येक घटकांनी चिंतन करण्याची गरज आहे. रॅगिंगसाठीची मानसिकता तयार होण्यास कोणकोणत्या प्रवृत्ती, कौटुंबिक, सामाजिक आणि सामूहिक व्यवस्था कारणीभूत असतात याचा नव्याने विचार होण्याची गरज आहे. महाविद्यालयांमध्ये विद्याथ्र्यांकडून होणारे रॅगिंग बंद व्हावे यासाठी महाविद्यालयांच्या स्तरांवर समित्या नेमणे. विद्यार्थ्यांना प्रवेश देताना त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेणे गरजेचे आहे. रॅगिंग किंवा लैंगिक त्रास किंवा अनुसूचित जाती जमातींच्या नावाखाली अत्याचार, जात व धर्माच्या नावाखाली त्रास देणे, हिणवणे हा कायदेशीर गुन्हा आहे व ते महाविद्यालयांमध्ये खपवून घेतले जाणार नाहीत हे विद्याथ्र्यांना प्रवेश देताना स्पष्टपणे सांगणे गरजेचे आहे. हाॅस्टेलमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये केवळ सीसीटिव्ही लावून रॅगिंगच्या घटना थांबणार नाहीत तर त्यासाठी हाॅस्टेल प्रमुख, सल्लागार, शिक्षक यांनी नवीन विद्यार्थ्यांशी वारंवार संपर्क करून त्यांना होणाÚया त्रासाबददल सहानुभूतीने चौकशी करणे आणि त्याची कडक अंमलबजावणी गरजेचे आहे. महाविद्यालयांमधील प्राध्यापक, शिक्षक, वरिष्ठ विद्यार्थी नवीन प्रवेश केलेले ज्युनियर विद्यार्थी यांच्यात वारंवार चर्चा, सभा, स्पर्धा आयोजित करून रॅगिंगच्या घटना घडणार नाहीत असे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे.\nMarathiBlogs : मराठीब्लॉग्स हे संकेतस्थळ सर्व मराठी वाचकांसाठी आहे. MarathiBlogs : मराठीब्लॉग्स या संकेतस्थळावर आपण इंटरनेट च्या माया जाळावरील आपल्या आवडीची कोणतीही लिंक इतर अनेक मराठी वाचकांबरोबर शेअर करू शकता. Learn More >\nलॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.udyojakghadwuya.com/2017/01/blog-post_3.html", "date_download": "2020-10-01T07:14:51Z", "digest": "sha1:M3WIXRPXZQY5NSSUP7MFBHUANKPSEJFW", "length": 20139, "nlines": 229, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "भारतातील २०० मोठ्या कंपन्यांमधील ७२ % सीइओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) हे आयआयटी किंवा आयआयएम मधून शिकलेले नाही आहेत. - चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया आर्थिक विकास गर्भसंस्कार बालक पालक लेख भारतातील २०० मोठ्या कंपन्यांमधील ७२ % सीइओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) हे आयआयटी किंवा आयआयएम मधून शिकलेले नाही आहेत.\nभारतातील २०० मोठ्या कंपन्यांमधील ७२ % सीइओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) हे आयआयटी किंवा आयआयएम मधून शिकलेले नाही आहेत.\nचला उद्योजक घडवूया १२:५८ म.पू. आर्थिक विकास गर्भसंस्कार बालक पालक लेख\nभारतातील २०० मोठ्या कंपन्यांमधील ७२ % सीइओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) हे आयआयटी किंवा आयआयएम मधून शिकलेले नाही आहेत.\nतुम्ही कुठल्याही विद्यापीठामधून शिकलेले असू द्यात, तुम्ही आरामत उच्च पदावर जावू शकतात. ह्यासाठी तुम्हाला आयआयटी किंवा आयआयएम मधूनच शिक्षण घ्यायची गरज नाही आहे. उच्च विद्यापीठांनी फक्त २८ % सीइओ दिले आहेत, बाकी ७२ % सीइओ हे सामान्य विद्यापीठांमधून आलेले आहेत.\nआता जेव्हाही तुम्ही तुमच्या विद्यापीठात शिकायला जाल तेव्हा तेवढ्याच आत्मविश्वासाने जा, प्रत्येक विद्यार्थ्याकडे आणि स्वतःकडे तुम्ही भविष्यातील सीइओ होणार ह्याच दृष्टीकोनातून बघा. शिक्षकांनी देखील हीच भावना ठेवून विद्यार्थ्यांना शिकवायचे, लहान विद्यापीठामधल्या शिक्षकांनीहि लक्ष्यात असू द्यात कि तुमच्या वर्गातील विद्यार्थी कदाचित भविष्यात सीइओ किंवा मालक बनतील.\nमर्यादा आखून घेवू नका. जग विद्यापीठांच्या चार चौकटीत बनवलेल्या शिक्षणामुळे चालत नाही, जगाला कोणीहि बंधनात बांधून ठेवू शकत नाही. आपल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षणाला जाणीव करून द्याल. स्पर्धेला घाबरू देवू नका, मोठी स्वप्न बघायला लावा.\nहत्ती हा मोठा ताकदवर झाल्यावरहि त्याच्या पायाला बांधलेला दोरखंड तोडू शकत नाही कारण लहानपणी त्याच्या पायाला दोरखंड बांधून ठेवलेला असतो, लहनपणी त्याची ताकद हि कमी असते त्यामुळे तो प्रयत्न करूनही ते दोरखंड तोडू शकत नाही, त्याच लहानपणी ज्याला आपण संस्कार बोलू तो तो मोठा बलवान झाल्यावरही निघत नाही आणि, मोठा शक्तिशाली हत्ती ती लहानशी दोरी तोडू शकत नाही.\nहा मानसिक दोरखंड कायमस्वरूपी तोडून टाका. प्रत्येक परिस्थितीवर स्वतः संशोधन करा, स्वतः प्रयोग करा आणि करा स्वतः ला ह्या मानसिक दोरखंडापासून मुक्त.\nतार्किक शक्तीवर मानसिक शक्ती नेहमीच विजय मिळवते, कारण मानसिक शक्ती हि ध्येय आणि स्वप्नांमध्ये कुणालाही येवू देत नाही, तुमच्या स्वतःच्या नकारात्मक विचार आणि कृतीलासुद्धा.\nसंपूर्ण माहिती हि खालील लिंक मध्ये दिली आहे.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n\" भडकवणारे \" आणि \" भडकणारे \"\nमहाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांपेक्षा मुंबई मध्ये मर...\nउद्योजक, व्यवसायिक आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत\nमहाभारतातील अभिमन्यू, गर्भ संस्कार, अनुवांशिकता आण...\nमुख्य मुंबई, पश्चिम मुंबई उपनगर आणि नवी मुंबई मधून...\nप्रोस्ताहन देणारे व्यक्तिमत्व ओपरा विनफ्रे\nपाचवी पास आजोबा सगळ्यात श्रीमंत भारतीय CEO\nसंपूर्ण जगामध्ये तुम्हाला ९ प्रकारच्या मानसिकतेची ...\nमनुष्याची परिस्थिती इतिहास, वर्तमान आणि भविष्य\nउद्योग, व्यवसाय, गुंतवणूक, पैसा आणि आयुष्य समज गैरसमज\nप्रोस्ताहन देणारे मराठी व्यक्तिमत्व फिटनेस गुरू, स...\nमायकल जॉर्डन जगप्रसिद्ध बास्केट बॉल खेळाडू\nसकाळी उठल्या उठल्या करायचे विचार\nनव उद्योजक, व्यवसायिक, अपयश, तणाव आणि आत्महत्या\nघर हि मनुष्य प्राण्याची मुलभूत गरज आहे ना कि बँकां...\nभारतातील २०० मोठ्या कंपन्यांमधील ७२ % सीइओ (मुख्य ...\nपैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे\nपैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे पिढीजात पैसे कमावण्याचे मार्ग संपत्ती किंवा पैसे कम...\nउद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव. मराठी आणि परप्रांतीय मधील फरक. मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाही\nउद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव मराठी आणि परप्रांतीय मधील फरक मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाह...\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैक��� कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा वैज्ञानिक आणि अध्यात्मिक अश्य...\nआपली किंमत वाढवण्यासाठी फक्त अंतर्मन नाही तर बाहेरील परिस्थिती देखील बदलावी लागते\nकल्पना करा कि तुम्ही हिरा आहात. तुम्ही स्वतःला हिरा बनवण्यासाठी १५० ते २०० किलोमीटर जमिनीमध्ये गाडले, म्हणजे कठीण परिश्रम घेतले. तु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/crime-news/delhi-neighbor-throws-60-year-old-man-from-2nd-floor-of-nsa-colony/articleshow/78145484.cms", "date_download": "2020-10-01T07:18:16Z", "digest": "sha1:45DYU3WUF73P2SJGL44MPJOBFAFR6K7J", "length": 14392, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nएसीच्या गरम हवेवरून शेजाऱ्यांमध्ये गरमागरमी; वृद्धाला दुसऱ्या मजल्यावरून फेकले\nएसीमधून निघणाऱ्या गरम हवेवरून शेजाऱ्यांमध्ये वाद झाला. या वादातून साठ वर्षीय वृद्धाला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकले. यात त्यांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत शाहदरामध्ये ही घटना घडली.\nनवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीतील शाहदरा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील फर्श बाजाराजवळील एनएसए कॉलनीत एसीच्या गरम हवेवरून शेजाऱ्यांमध्ये वाद झाला. एका वृद्ध व्यक्तीला शेजाऱ्यांनी दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.\nमृत्यू झालेली वृद्ध व्यक्ती कुटुंबीयांसोबत त्याच कॉलनीत राहत होती. एसीमधून बाहेर निघणाऱ्या गरम हवेवरून शेजाऱ्यांमध्ये नेहमी खटके उडत होते. मंगळवारी दुपारी छतावर एसीच्या मागच्या बाजूने निघणाऱ्या गरम हवेवरून शेजाऱ्यांमध्ये वाद झाला. अचानक वाद वाढला. रागाच्या भरात शेजाऱ्याने वृद्ध व्यक्तीला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकले. यात जखमी होऊन वृद्धाचा मृत्यू झाला.\nपोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास रुग्णालयातून फोन आला. या घटनेबाबत माहिती दिली. वृद्धाचा मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. धर्मपाल (वय ६०) आपल्या कुटुंबीयांसोबत कॉलनीत राहत होते. त्यांचा शेजारी धर्मेंद्र उर्फ धंमूसह एसीच्या हवेवरून वाद सुरू होते. दोघांच्या घरात एसी लावण्यात आला होता. एसीमुळे घरात गरम हवा येत असल्यावरून त्यांच्यात वाद होत होते. कालही त्यांच्यात भांडण झाले. त्याचदरम्यान धंमूच्या कुटुंबीयांनी धर्मपाल यांना धक्का दिला. दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.\nधंमू हा पूर्व दिल्ली नगरपालिकेत कंत्राटी नोकरी करतो. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या कुटुंबीयांची आणि नातेवाईकांची चौकशी केली जात आहे. धर्मपाल यांना खाली फेकून दिल्यानंतर त्याचा एक नातेवाईक फरार झाला आहे. आरोपींनी धर्मपाल यांच्या मुलालाही मारहाण केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.\n ड्युटीवरून परतणाऱ्या नर्सवर सामूहिक बलात्कार, मध्यरात्री रस्त्यावर फेकले\n 'लिव्ह-इन'मध्ये राहणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार\nजास्त पैसे खर्च केल्याने पतीने हटकले; पत्नीने पळवून पळवून मारले\nनिवृत्त नौदल अधिकारी मारहाण: 'त्या' ६ शिवसैनिकांना पुन्हा केली अटक\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n डॉक्टर पती-पत्नी मध्यरात्री पुण्याकडे येत हो...\nपुणे: हिंजवडी आयटी पार्कमधील हॉटेलातील सेक्स रॅकेटचा पर...\nपुण्यातील आमदाराच्या घरावर छापे; २ महागड्या कार, कागदपत...\nIPS अधिकाऱ्याला फ्लॅटमध्ये महिलेसोबत पत्नीने रंगेहाथ पक...\nडॉ. दाभोलकर हत्या: आरोपी डॉ. तावडे, विक्रम भावे यांना जामीन नाहीच महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nवृद्धाला फेकले दिल्ली पोलीस दिल्ली एनएसए कॉलनी nsa colony Delhi Police Delhi\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nदेशबाबरी विध्वंस हा पूर्वनियोजित तयारीचा परिणाम असल्याचे लिब्रहान आयोगाने म्हटले होते\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशराष्ट्रपती कोविंद यांचा ७५ वा वाढदिवस, पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nदेशमोदींचे स्पेशल विमान कोणत्याही क्षणी भारतात उतरणार, वैशिष्ट्ये पाहून थक्क व्हाल\nदेशहाथरस गँगरेप : राहुल-प्रियांका गांधी घेणार पीडित कुटुंबीयांची भेट\nसिनेन्यूजवर्सोवा पोलीस ठाण्यात पोहोचला अनुराग कश्यप, चौकशीला सुरुवात\nअहमदनगरनगरमध्ये भाजपला धक्का; नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी धरली राष्ट्रवादीची वाट\nगुन्हेगारीपालघर: तलासरीजवळ मध्यरात्री थरार, हॉटेलात गोळीबार करून लूट\nगुन्हेगारीहाथरसनंतर बुलंदशहर हादरले, अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार\nमोबाइलजिओच्या स्वस्त अँड्रॉयड स्मार्टफोनमध्ये असू शकतात हे जबरदस्त फीचर्स\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nबातम्यानवरात्रोत्सव : यावर्षी देवीचे वाहन कोणते असेल\nफॅशनबॅग एक, वापर अनेक जाणून घ्या बॅगचे पाच प्रकार\nहेल्थया २ कारणांमुळे कमजोर होतं आपलं हृदय, ‘या’ ५ फळांचे सेवन केल्यास दूर होईल धोका\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/marathi-lifestyle?utm_source=Marathi_Lifestyle_HP&utm_medium=Site_Internal", "date_download": "2020-10-01T08:18:34Z", "digest": "sha1:73QYIFJV7GFUI6GIMMWMRLQBM6DW6ORY", "length": 16275, "nlines": 131, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लाईफस्टाईल | सखी |आरोग्य| मराठी लेखक | सौंदर्य | खाद्यसंस्कृती | पाककृती | योग | मराठी कवी | साहित्य | लव्ह स्टेशन |बालमैफल Lifestyle|MarathiRecipe|Marathi Sahitya|Love station|Aarogya|Marathi Literature", "raw_content": "\nगुरूवार, 1 ऑक्टोबर 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनोकरीसाठी अर्ज करा, 6 ऑक्टोबर शेवटली तारीख\nहृदयविकारांच्या झटक्यापासून वाचवणार हे घरगुती औषध\nहृदयरोग आणि हृदय विकाराच्या झटका येण्याचे सर्वात मोठे कारण आहे, हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होणं. कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे, या नळ्या आतून अरुंद होतात आणि हृदयापर्यंत पुरेश्या प्रवाहाबरोबर रक्त पोहोचतच नाही. अधिक प्रमाणात चरबी ...\nमुलांना खुश करायचे असल्यास घरच्या घरी पिझ्झा बनविण्याची सोपी रेसिपी जाणून घ्या\nआपल्याला दररोजचा हा मोठा प्रश्न पडत असतो की स्वयंपाकात काय करावं. मुलांना दररोज चे तेच ते खाऊन कंटाळा आलेला असतो. त्यामुळे त्यांची मागणी असते काही तरी चविष्ट आणि वेगळं करण्याची. त्यासाठी कधी तरी पिझ्झा करावा. पिझ्झा हा मुलांनाच नव्हे तर मोठ्यांना ...\nमैत्रिणींनो आपण वेगवेगळ्या प्रकारचे, स्टाईलचे कपडे आणतो. त्यातही विविधांगी कुर्त्यांनी आपला वॉर्डरोब व्यापलेला असतो. सध्या निळ्या रंगाचे कुर्ते ट्रेंडमध्ये आ\n...अशी असावी भाषा, स्पर्शाची \"निःशब्द\"\nस्पर्श एक असा, पान्हा फुटवा, स्पर्श एक असा, हुंदका दाटावा, स्पर्श एक असा, रोमांच फुलावा, स्पर्श एक असा, शहारा तो यावा,\nचला थोडं हसू या...\nमास्तर - राम्या सांग रे .. कडधान्य म्हणजे काय राम्या - मास्तर शेताच्या कडं कडं ने जे धान्य उगवतात. त्यालाच कडधान्य असे म्हणतात.\nकेळीच्या फुलात सौंदर्य खुलवण्याचा खजिना, या प्रकारे वापरा\nकेळीचे फुल हे त्वचे साठी खूप फायदेशीर मानले जाते. केसांची निगा राखण्यासाठी केळीच्या फुलांचा वापर करता येईल. केसांचा कोंडा कमी करण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. ह्याची पेस्ट बनवून हेअरपॅक लावल्याने केस चांगले होतात.\nलोहाची कमतरता दूर करणारी काळ्या हरभऱ्याची चविष्ट चाट\nकाळ्या हरभऱ्याची चाट रेसिपी : लोहाची कमतरता आणि अशक्तपणा आजकाल प्रत्येक व्यक्तीसाठी एक समस्याच बनली आहे. ही समस्या बहुतांश स्त्रियांमध्ये आढळून येते. जर आपल्या शरीरात देखील हिमोग्लोबिनची कमतरता आहे तर दररोज आपल्या आहारात काळ्या हरभऱ्याची चाट ...\nया राज्यात सुरु होणार आहे 3753 शिक्षकांची भरती\nसर्व शिक्षा अभियान, आसाम (SSA Assam) यांनी प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळेमध्ये TET पात्र शिक्षकांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक उमेदवार सर्व शिक्षा अभियान, आसाम (SSA Assam)च्या अधिकृत संकेतस्थळावर ssa.assam.gov.in जाऊन अर्ज करू शकतात.\nचेची मी बनलेली, प्रत्येक रंगात येते शरीराने मी आहे गोल ओळखा मी आहे कोण \nपोटाची चरबी कमी करण्यासाठी केवळ 60 सेकंदाचा व्यायाम\nपोटाचा घेर कमी करण्यासाठी लोकं काही ही करण्यासाठी तयार असतात. पोटाचा घेर म्हणजे आपल्या शरीरावरील साचलेली अतिरिक्त चरबी. पोटाची चरबी कमी करून फ्लॅट टमी मिळविण्यासाठी बरेच व्यायाम आहेत. पण आम्ही इथे आपल्याला सांगत आहोत अश्या व्यायामाबद्दल ज्याला आपण ...\nमास्क लावणे जडं जातंय, आरोग्यावर दुष्परिणा�� दिसून येत असल्यास उपाय जाणून घ्या\nकोरोना व्हायरसने सर्वत्र उच्छाद मांडला आहे. गेल्या 6 महिन्यापासून माणसाचे सर्व आयुष्यच बदलून गेले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकांचे जीवन जगण्याची पद्धतच जणू बदलून गेली आहे. मास्क लावणे, वारंवार हात धुणे, स्वतःला आणि वस्तूंना सेनेटाईझ ...\nआरोग्यदायी आयुष्यासाठी आपल्या आहारामध्ये या 10 गोष्टींचा समावेश करा\nनिरोगी आणि उत्साही राहण्यासाठी आपल्या आहारात बदामांचा समावेश करावा. बदामामध्ये प्रथिनं मुबलक प्रमाणात आढळतात. याचा नियमित सेवनानं आपले आरोग्य चांगले राहतात.\nऑइल फ्री हेल्दी आणि टेस्टी उत्तपम\nसर्वप्रथम एका भांड्यात रवा घ्या. त्यात ताक किंवा दही घाला आणि चांगल्या प्रकारे मिसळा आणि अर्धा तास तसेच ठेवून द्या. नॉनस्टिक तव्यावर तेल किंवा तूप घालून रव्याच्या घोळाला त्यावर पसरवून द्या. आता त्या वर कांदा, शिमला मिर्च, टोमॅटो चे बारीक काप, ...\nवाढदिवसाचा आंनद की काय समजे न मला, एक दिवसांनी मोठे झालो, ही जाणीव मनाला,\nघरात पाल आणि झुरळ झाले आहेत, घरगुती उपाय करून बघा\nआपल्या घरात आढळून येणारे नकोसे वाटणारे जीव म्हणजे पाल आणि झुरळ. पाल आणि झुरळांचं नाव ऐकूनच अंगाचा थरकाप होतो. यांना बघून अक्षरश: किळस येते. पाल भिंतीवर तर झुरळ सगळ्या घरात उच्छाद मांडतात. यांच्यामुळे शरीरात विषबाधा होण्याची दाट शक्यता असते. बाजार ...\nएकदा एका गावात एक फार गरीब माणूस राहत होता. त्याचे नाव श्रीधर असे होते. त्याच्या घरात काहीही नव्हते. तो कसं बस आपले पोट भरायचा. जरी तो गरीब होता तरी ही मनाने फार श्रीमंत होता. कधी ही कोणी त्याचा दारी आल्यावर रिते हाती जात नसे. त्याच्याकडे जे असायचे ...\nरेल्वेमध्ये सरकारी नौकरी मिळविण्याची सुवर्ण संधी, त्वरा अर्ज करा\nSouthern Railway Paramedical Recruitment 2020: दक्षिणी रेलवेने चेन्नईच्या रेलवे हॉस्पिटल पेरम्बूरमध्ये कोविड-19 वॉर्डाच्या व्यवस्थापनासाठी काही पदांसाठी अर्ज घेणे सुरु केले आहे. पॅरा मेडिकल स्टाफच्या विविध पदांसाठी या भरती सुरु आहेत. या रिक्त ...\nWorld Heart Day 2020 : कोरोना काळात आपल्या हृदयाची या प्रकारे काळजी घ्या\nकोरोना काळात स्वतःला निरोगी ठेवणं हे कुठल्या आव्हानापेक्षा कमी नाही, अश्या परिस्थितीत, सर्व लोकांनी स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे. जेणे करून या विषाणूच्या संपर्कात येऊ नये. पण त्या लोकांना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, जे कोणत्या न कोणत्या आजाराने ...\nनवीन कपडे लगेच वापरणं आवडत असलं तरी जरा थांबा\nनवीन कपडे घेणं सगळ्यांनाच आवडते आणि बऱ्याच लोकांची सवय असते लगेच घालून बघतात पण असं करणं आपल्यासाठी त्रासदायक असू शकतं. आपली ही सवय आपल्या त्वचेस त्रासदायी होऊ शकते. खरंतर नवीन कपड्यांचे थेट संपर्क रोगास कारणीभूत असू शकतं. म्हणून गरज आहे की नवीन ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/92e93394791793e93591a940-91c93293892e94392694d927940915921947-92f93693894d935940-93593e91f91a93e932", "date_download": "2020-10-01T07:34:11Z", "digest": "sha1:GUUW3J4UB67RJQN4RVXEUDDCEGMJWS2F", "length": 19591, "nlines": 92, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "मळेगावची जलसमृद्धीकडे यशस्वी वाटचाल — Vikaspedia", "raw_content": "\nमळेगावची जलसमृद्धीकडे यशस्वी वाटचाल\nमळेगावची जलसमृद्धीकडे यशस्वी वाटचाल\nश्री क्षेत्र नर्मदेश्वर नागनाथ महाराजांच्या पदस्पशनेि पावन झालेले बार्शी ते तुळजापूर रस्त्यावर मळेगाव हे बार्शीपासून १६ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. मागील ४० वर्षापासून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत असलेले सोलापुर जिल्ह्यातील मळेगाव हे एकमेव गाव आहे. मागील २o वर्षापासून गावात एकही मोठा तंटा अथवा भांडण झाले नसल्याने महाराष्ट्र शासनाचा 'विशेष शांतता पुरस्कार' तत्कालीन मुख्यमंत्री यांचेहस्ते प्राप्त झाला आहे.\nतसेच रस्ते व परिसर नेहमीच स्वच्छ ठेवण्याची गावक-यांच्या सतर्कतेची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्यावतीने 'संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता'अभियान अंतर्गत जिल्ह्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. गावाच्या सभोवताली व मोकळ्या परिसरात गावातील नागरिक तसेच विद्याथ्र्यांच्या मदतीने मागील २० वर्षापासून एक व्यक्ती एक झाड या संकल्पनेनुसार मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाकडून मागील सलग तीन वर्षापासून पर्यावरण संतुलीत 'समृध्द ग्राम पुरस्कार' या गावास प्राप्त झाला आहे.\nकेंद्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम सन २o१o११ मध्ये प्रकल्प क्र. WMP34 (SA3283) अंतर्गत मळेगावचा समावेश करण्यात आला आहे. गावाचे भगोलेिक क्षेत्र २१७८ हेक्टर आहे. गावातील १८९१ हेक्टर क्षेत्र वहितीखाली आहे. त्यापैकी ३५५ हेक्टर बागा��त व १५३६ हेक्टर जिरायत क्षेत्र आहे. गावाची लोकसंख्या २५२९ असून एकुण खातेदार संख्या ९७२ असुन कुटूंब संख्या ५o८ आहे. गावातील एकुण विहिरींची संख्या ११o असून ६५ विंधनविहीर, १ पाणीपुरवठा विहीर असून गावात २ पाझर तलाव व १ गाव तलाव आहे. गावामध्ये वार्षीक सरासरी ५५0 तें ६५0 मेिं.मेिं. पाऊस पड़ती.\nएकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे ग्रामसभेव्दारे पाणलोट सर्मिती स्थापन करण्यात आलेली आहे. ग्रामसभेच्या\nमान्यतेनुसार प्रेरक प्रवेश उपक्रमांतर्गत गावात ७ सौंरपथ दिवे, कृषेि वाचनालय, कृषि अवजारे बँक व दृक्ष लागवड करुन ६३ ट्री गार्ड अशा विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली. सन २o१२-१३ मध्ये एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये १७४.00 हेक्टर क्षेत्रात कंपार्टमेंट बंडींगची कामे पुर्ण करण्यात आली असून सन २o१३-१४ मध्ये उर्वरित ५७४.00 हेक्टरचे काम पुर्ण झाले. सन २०१४-१५ मध्ये सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र-२o१९ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान ही योजना जाहीर झाली व त्यामध्ये प्रामुख्याने टंचाईग्रस्त गावे निवडण्यात आल्याने मौजे मळेगावचा समावेश झाला. सदर योजनेच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे ग्रामसभेमध्ये कंपार्टमेंट बंडींग १२२६ हेक्टर, ४ सिमेंट नालाबांध, १४ शेतातळी, ११ सिमेंट नालाबांधातील गाळ काढणे व दुरुस्तीकरण, विहीर पुर्नभरण, सुक्ष्मसिंचन, तुषारसिंचन, मल्विंग, वनराई बंधारे व १ पाणीपुरवठा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यापैकी सन २o१४-१५ मध्ये १५0 हेक्टर कंपार्टमेंट बर्डींगची कामे पुर्ण झाली असून मे-२o१५ अखेर गावामध्ये ६२६ हेक्टर कंपार्टमेंट बंडींग,\nलोकसहभागातून ४o विहीर पुर्नभरण, ६ हातपंप, विंधन विहीर पुर्नभरण, ५ वनराई बंधारे, २ लोकसहभागातून सिमेंट नालाबांधातील गाळ काढणे-खोलीकरण व १ स्ता अशी कामे पुर्ण करण्याचे प्रस्तावेित करण्यात आले. २o१४-१५ व २o१५-१६ मधील झालेल्या कामामुळे ३७oटीसीएम पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आहे. आतापर्यंत झालेल्या सर्व कामामुळे १३८o टीसीएम प्रस्तावित अडविल्या जाणा-या अपधावांपैकी ११७७.५o ठीसीएम अपश्धाव अडविण्यात\nआला आहे. मौजे मळेगावमध्ये दि. १२.g४.२o१५ रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे काम पुर्ण झालेले सर्व स्ट्रक्चर पुर्णक्षमतेने भरुन ���ाहिले व उन्हाळ्यात शेतक-यांना दिलासा मिळाला. तसेच संरक्षित पाण्याची सोय झाली. त्यामुळे अवकाळी पावसाचे पाणी वाहून न जाता शेतातच अडविण्यात आले. त्याचा फायदा या परिसरातील ५o ते ६o विहीरीतील व २५ ते ३g बोअरच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास झाला आहे. त्याचा परिणाम म्हणजे शेतक-यांनी उर्वरित कंपार्टमेंट बंडींगची कामे लवकर पुर्ण करण्याची मागणी केली. दि. ७ व ८ जून २०१५ रोजी सलग २/३ दिवस पडलेल्या ९१ मि.मी. पावसाचे पाणी शेतात अडल्यामुळे व विहीर पुनर्भरण केल्यामुळे या परिसरातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली.\nउन्हाळ्यात ३५ ते ४० फूट अंतरावर असलेले विहीरीचे पाणी १० ते १५ फूट अंतरावर येऊन थांबले. तर काही विहीरीचे तट ४ ते ५ फूट अंतरावर येऊन पाणी थांबले. पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतक-यांनी सोयाबीन पेरणी व कांदा रोपे टाकण्यास सुरुवात केली. जेणेकरुन हे पिक निघाल्यानंतर रब्बीमध्ये दुसरे मिश्र पिक घेता येईल. पुर्वी याच विहीरीला ऑगस्ट/ सप्टेंबरपर्यंत पाणी वाढत नव्हते तर काही विहीरी जून महिन्यामध्ये कोरड्या पडत असत. परंतु एकत्रित कामाचा परिणाम म्हणजे यावर्षी विहीरीचे पाणी काठावर बसून घेता येवू लागले आहे. सन २०१२-१३ पासून एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम व २०१४-१५ पासून जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमाच्या एकत्रितपणे अंमलबजावणीतून लोकसहभागातून नाला खोलीकरण करण्यात आले. त्यामुळे गावातील पाण्याची पातळी वाढू लागली आहे.\nगावातील शेतक-यांचा कल फळबाग लागवडीकडे वाढला असून २२ शेतक-यांनी रोहयो योजनेतून १३.७० हेक्टर क्षेत्रावर कागदी लिंबु व १.00 हेक्टर क्षेत्रावर अांब्याची मागणी केली आहे. त्यापैकी १९ शेतक-यांनी ११.०० हेक्टर कागदी लिंबू व १ हेक्टर आंबा लागवड केली. पुर्वी हे प्रमाण १ ते २ हेक्टर होते. तसेच सन २०१४-१५ मध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियान (म्तया) अंतर्गत क्षेत्र विस्तार योजनेतून २० शेतक-यांनी १७.०० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षाची मागणी केली व द्राक्षे रुष्टस्टॉकवर कलमीकरण केले. सर्व क्षेत्रावर ठिबक सिंचनाचा वापर करुन पाण्याची बचत करण्याकडे शेतक-यांचा कल वाढत आहे.\nआजअखेर गावात १२७.00 हेक्टर क्षेत्रावर ठिबक असून त्यापैकी ७९.oo हेक्टर फळबाग व ४८ हेक्टर ऊस व इतर पिकासाठी वापर सुरु आहे. फळबागेमध्ये ५ ते ६ हेक्टर क्षेत्रावर पपई या ���िकाची नव्याने लागवड करण्यात आली असून ५ ते ६ हेक्टर क्षेत्रावर कलिंगड या पिकासाठी मल्चिगचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे गावामध्ये एका तरुणाने भाजीपाला, फळबाग तसेच फुलझाडे नर्सरी सुरु केली व त्यास रोजगार मिळाला.\nगावामध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियान (म्त) योजने अंतर्गत २ शेतक-यांनी सामुहिक शेततळी उभारली आहेत. त्यामुळे संरक्षित बँक आली व अर्थसहाय्यास मदत झाली आहे. अशाप्रकारे गावाच्या जडणघडणीत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम व जलयुक्त शिवार अभियानाचा मोठा वाटा आहे.\nस्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित30 Sep, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.djvu/354", "date_download": "2020-10-01T08:36:37Z", "digest": "sha1:QAZAUX5FUWZYVW6ZSRX5PXIBJ6IHQZMJ", "length": 5900, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:भाषाशास्त्र.djvu/354 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nभाषाविषयक पाश्चात्य प्रयत्न. ३३५ आभिरुचि लागल्यावर, त्याने तिच्या श्रेष्ठत्वासंबंधी मासलेवाईक पत्रव्यवहार आपल्या युरोपखंडांतील अनेक इष्टमित्रांबरोबर चालविला. त्यावरून, संस्कृत भाषेची चारुता, तिचें माधुर्य, व सौन्द्रय, इत्यादिगुण त्याच्या मनांत किती बिंबले होते,यांचे आपोआपच दिग्दर्शन होईल.(इ.स.१९८८) हाँ पर्ने हल्लीं छापली असून, त्यांत त्याने असे स्पष्टपणे त्याचा अनुभव. कळविले आहे की, संस्कृत भाषेतील पुष्कळ शब्द भरतखंडांतल्या अनेक व्यवहारिक भाषांत आढळून येतात, व कित्येक शब्द तर इतालिक भाषेतसुद्धां दृग्गोचर होतात. ह्याच पत्रांत त्याने आणखी असेही प्रसि���्ध रीतीने जाहीर केले आहे की, 'मी आठरा वर्षांचाच असतांना जर भरतखंडांस आलो असतो, तर इतालिदेशांस परत येण्यापूर्वी, मजला संस्कृतांतल्या कित्येक सुन्दर आणि महत्वाच्या गोष्टींचे चांगले ज्ञान झाले असते.' असो. तदनन्तर, सुमारे पंचवीस वर्षे तसाच खाडा पड त्यावर, इ. स. १६०४ साली, रॉबर्ट रॉबर्ट डी नोविली- डी नोविली नांवाचा गृहस्थ हिंदुस्थाचे परिश्रम. नांत आला. ह्याच्या मनांत ब्राह्मणांचा धर्म व त्यांचा शास्त्रोदधि शिकण्याचे फारच होते. परंत. वाह्मणेतरांस शिकविण्याचा नाही, असा भारतीयांकडून त्याला कायमचा जबाब मिळाल्यामुळे, त्याने एक विलक्षण धृष्टपणा केला, आणि मी द्विज आहे, अशी सर्वांस खाटाच थाप देऊन, 9 Letter edite e inedite di Filippo Sassette raccolte to da, Uttore. Maircucci, Firenze 1855 P. 417,\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१८ रोजी १४:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://newstide.in/news/marathi/www.majhapaper.com/29-jun-2020", "date_download": "2020-10-01T08:26:12Z", "digest": "sha1:PCQCKELTKNIMAPIS2FUJQCZGXRCZKN35", "length": 21787, "nlines": 159, "source_domain": "newstide.in", "title": "https://www.majhapaper.com/", "raw_content": "\n2020-06-29 19:33:58 : पाकिस्तानात ७० टक्के बहिण-भाऊ करतात एकमेकांशी लग्न\n2020-06-29 19:33:58 : वैज्ञानिकांनी शोधले पृथ्वीसारखे दोन ग्रह, जीवन असण्याची शक्यता\n2020-06-29 19:33:58 : ऑस्कर विजेत्या अभिनेत्याने दान केली 444 कोटींची संपत्ती\n2020-06-29 19:33:58 : कपडे कधी धुतले होते समजण्यासाठी कपड्यांमध्ये लावता येणार मायक्रो चीप\n2020-06-29 18:55:40 : सुशांतने आत्महत्येच्या तीन दिवसांपू...\n2020-06-29 18:55:40 : सलग तिसऱ्यांदा अजीम प्रेमजी झाले भारतीय दानवीर\n2020-06-29 18:55:40 : सुशांतला श्रद्धांजली देण्यासाठी भूमी पेडणेकर करणार हे काम\n2020-06-29 18:55:40 : नव्या रूपातील ‘एर्टिगा’ बाजारपेठेत दाखल\n2020-06-29 18:55:40 : या ठिकाणी सापडला तब्बल 8 हजार वर्ष जुना मोती\n2020-06-29 18:33:34 : गारठ्यामुळे द्राक्ष उत्पादकांना तब्बल दीडशे कोटींचा फटका\n2020-06-29 18:33:34 : UAEने चक्क वाळवंटात घेतले ७६३ किलो बासमती तांदळाचे उत्पादन\n2020-06-29 18:33:34 : वर्णभेदाच्या निषेधार्थ विंडीज संघ 'हा' लोगो लावून उतरणार मैदानात\n2020-06-29 18:11:08 : या रुग्णालयात कुंडली पाहून केले जातात उपचार\n2020-06-29 18:11:08 : मोदींनी स्वीकारले विराटचे फिटनेस चॅलेंज\n2020-06-29 18:11:08 : ई-पास मागितला म्हणून माजी खासदाराने चक्क केली पोलिसाला मारहाण\n2020-06-29 18:11:08 : पतंजलीचे घुमजाव; कोरोना प्रतिबंधक औषध बनवलेच नाही\n2020-06-29 18:11:08 : १० वी उत्तीर्णांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परिक्षेशिवाय होईल निवड\n2020-06-29 18:11:08 : रॉयल लूक्सची मस्केट बाईकप्रेमींना घालणार मोहिनी\n2020-06-29 17:55:28 : रूमानियम फोटोग्राफरने टिपल्या भारतीय नारींच्या छबी\n2020-06-29 17:55:28 : पवन जल्लादने मोडला आपल्या पुर्वजांचा विक्रम\n2020-06-29 17:55:28 : पदवीधरांसाठी दिल्ली उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी\n2020-06-29 17:55:28 : ई-पासची मागणी केल्याने भडकलेल्या माजी खासदाराची पोलिसाला मारहाण\n2020-06-29 17:34:01 : बीएमडब्ल्यूच्या दोन बाईक्स भारतात सादर\n2020-06-29 17:34:01 : चीनला उत्तर देण्यास भारत सज्ज, 27 जुलैपर्यंत 6 राफेल विमाने भारतात होणार दाखल\n2020-06-29 17:34:01 : मुलांना पर्यावरणाच्या रक्षणाचे धडे कसे द्याल\n2020-06-29 17:34:01 : व्हायरल; इस्त्रोच्या बैठकीत डायरेक्टरने वाजवली चक्क बासरी\n2020-06-29 17:34:01 : Video : धोनीवरील प्रेमाखातर ब्राव्होचे स्पेशल गाणे; टीझर रिलीज\n2020-06-29 17:11:56 : फेरारी स्पायडर स्काग्लेटीसाठी २२४ कोटींची बोली\n2020-06-29 17:11:56 : कॅन्सरपिडीतांसांठी मदत गोळा करणार हुंडाईची कॉन्टॅक्टलेस कार\n2020-06-29 17:11:56 : व्हॅलेंटाइन्स डे निमित्त या लहानग्याची आपल्या सर्वच शाळकरी मैत्रिणींसाठी आगळी भेट\n2020-06-29 17:11:56 : जगातील सर्वांत मोठ्या प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्राचा उद्धव ठाकरेंच्या हस्ते शुभारंभ\n2020-06-29 17:11:56 : जाणून घ्या चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी सीमेवर तैनात केलेल्या क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये\n2020-06-29 16:56:05 : वजन घटविण्यासाठी आहारात समाविष्ट करा ओट्स पराठा\n2020-06-29 16:56:05 : जगाची भूक भागविण्याची ताकद फणसात\n2020-06-29 16:56:05 : 1 ते 11 जुलैदरम्यान ठाण्यात महापालिकेचा कडकडीत लॉकडाऊन\n2020-06-29 16:56:05 : नासा देत आहे 26 लाख रुपये, पुर्ण करावे लागेल हे चॅलेंज\n2020-06-29 16:56:05 : मॅक्डोनल्डमध्ये काम करणाऱ्या तरुणाची इंग्लंडमध्ये आहे कोट्यवधींची कंपनी\n2020-06-29 16:56:05 : आपल्या देशातील स्वयंघोषित देशभक्त निघाले चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकायला\n2020-06-29 16:33:54 : डोळे वटारुन बघाल तर डोळे काढून घेऊ;...\n2020-06-29 16:33:54 : पेन्शनसाठी १२० वर्षांच्या आईला खाटेवरुन न्यावे लागले बँकेत\n2020-06-29 16:33:54 : ठाकरे सरकारचा राज्यातील लॉकडाऊन वाढीचा आदेश जारी\n2020-06-29 16:33:54 : पीएम केअर्स फंडासाठी चायनीज कंपनीने...\n2020-06-29 16:33:54 : शेर्वलेटची ‘ट्रेलब्लेजर’ झाली स्वस्त\n2020-06-29 15:33:57 : प्रवीण दरेकरांनी इंधन दरवाढीचे खापर फोडले राज्य सरकारवर\n2020-06-29 15:33:57 : संगीतकारांच्या मदतीसाठी या गायकाने सलग 64 दिवस गायले गाणे, जमवले 15 लाख रुपये\n2020-06-29 15:33:57 : जास्तीत जास्त जमीन मिळवण्याच्या प्रयत्नात एक व्यक्तिने केले तब्बल २३ वेळा लग्न\n2020-06-29 15:33:57 : फ्रांसमध्ये लवकरच खुले होत आहे ‘अल्झायमर्स व्हिलेज’\n2020-06-29 15:33:56 : आरक्षणासाठी पुन्हा रस्त्यावर उतरणार मराठा समाज\n2020-06-29 15:33:56 : होंडाची क्लिक स्कूटर चार रंगात आली\n2020-06-29 15:11:44 : हायपोटेन्शन (लो ब्लडप्रेशर) ; कारणे, लक्षणे, आणि उपाय.\n2020-06-29 15:11:44 : फेसबुकवर जाहिरातदारांनी टाकला बहिष्कार; परिणामी शेअरच्या किंमतीत घसरण\n2020-06-29 15:11:44 : ब्रिटन मध्ये सुरु झाली पहिली केसांची बँक\n2020-06-29 15:11:44 : बर्लिनच्या प्राचीन वस्तूसंग्रहालयामधून गायब झालेल्या सुवर्णमुद्रेचा अजूनही थांगपत्ता नाही\n2020-06-29 14:55:46 : 10 हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करून सुरू करा हे व्यवसाय\n2020-06-29 14:55:46 : रोबॉटची कमाल, 530 कोटींच्या चित्रपटात साकारणार प्रमुख भूमिका\n2020-06-29 14:55:46 : यामुळे गणितासाठी दिले जात नाही नोबेल पुरस्कार\n2020-06-29 14:55:46 : चक्क बिअर कॅनच्या मदतीने सापडले 3 वर्षांपुर्वी हरवलेले कुत्रे\n2020-06-29 14:55:46 : भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण\n2020-06-29 14:34:11 : फास्ट फूड देखील बनविता येईल आरोग्यपूर्ण\n2020-06-29 14:34:11 : या शेतकऱ्याने उगवले जगातील सर्वात उंच कोथिंबीरचे झाड, गिनीज बुकमध्ये नोंद\n2020-06-29 14:34:11 : ही आहे जगातील सर्वाधिक वेगवान बाईक\n2020-06-29 14:34:11 : अभिनव कला महाविद्यालय बंद होणार \n2020-06-29 14:34:11 : सरन्यायाधीशांच्या Harley स्वारीवर प्रशांत भूषण यांची टीका\n2020-06-29 14:11:31 : या पठ्ठ्याने ई-कचऱ्यापासून तयार केले 600 ड्रोन्स\n2020-06-29 14:11:31 : 'विदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असू शकत नाही', प्रज्ञा ठाकूर यांचा राहुल गांधींवर निशाणा\n2020-06-29 14:11:31 : समुपदेशनाने आत्महत्या टाळता येतील\n2020-06-29 14:11:31 : ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आलिया भट्टचा ‘सडक २’\n2020-06-29 14:11:31 : फोर्डच्या इंडेव्हरच्या किंमतीत लाखांची कपात\n2020-06-29 13:54:50 : देशासाठी मोठे योगदान देणाऱ्या काही महिला गुप्तहेर\n2020-06-29 13:54:50 : या हिऱ्याच्या खाणीत ज्याला जे सापडले ते त्याच्याच मालकीचे होते\n2020-06-29 13:54:50 : आयात बंदीचा औषध निर्मितीसाठी चीनमधून मागवलेल्या कच्चा मालाला फटका\n2020-06-29 13:54:50 : चीनला उत्तर देण्यासाठी भारताने एलएस...\n2020-06-29 13:54:50 : सोशल डिस्टेंसिंग असावे तर असे, थेट झाडावर बांधले घर\n2020-06-29 13:54:50 : कोरोनाच्या लक्षणात आणखी तीन नव्या लक्षणांची वाढ \n2020-06-29 13:54:49 : तापसीनंतर रेणुका शहाणेंना आले भरमसाठ वीज बिल, ट्विटरवर व्यक्त केला संताप\n2020-06-29 13:11:09 : हिंदू धर्मियांसाठी पूजनीय आहेत नाग नागिणी\n2020-06-29 13:11:09 : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याऱ्या पुण्यातील हाऊसिंग सोसायटीवर गुन्हा दाखल\n2020-06-29 13:11:09 : अवघ्या १२ दिवसांच्या चिमुकल्याला मिळाले आधारकार्ड\n2020-06-29 13:11:09 : ‘कॅन्सर सेल्स’ होऊ शकतात केवळ दोन तासांत नष्ट \n2020-06-29 13:11:09 : या प्राण्याची पूजा करून नेपाळमध्ये साजरी केली जाते दिवाळी\n2020-06-29 12:55:17 : …म्हणून पत्नीला भेट दिलेल्या 55 हजार ड्रेसची केली विक्री\n2020-06-29 12:55:17 : पाकिस्तानच्या स्टॉक एक्सचेंजवर दहशतवादी हल्ला\n2020-06-29 12:55:17 : फेसबुकमुळे तब्बल 48 वर्षांनी या व्यक्तीची झाली कुटुंबियांशी भेट\n2020-06-29 12:55:17 : या आहेत सर्वाधिक श्रीमंत पोर्न स्टार; कमाई ऐकून व्हाल थक्क\n2020-06-29 12:34:04 : हार्ले डेव्हिडसनवर फिरताना दिसले सरन्यायाधीश बोबडे, फोटो व्हायरल\n चक्क डोक्यावर बाईक घेऊन बसवर चढली व्यक्ती, व्हिडीओ व्हायरल\n2020-06-29 12:34:04 : बटाट्याच्या पाच चिप्सची किंमत ४४०० रुपये\n2020-06-29 12:34:04 : मूर्तींचे पाण्यातच का होते विसर्जन\n2020-06-29 12:34:04 : ‘या’ जीन्सची किंमत आहे चक्क 26 हजार रुपये\n2020-06-29 11:33:59 : कोरोना : रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी बाजारात येणार 'आरोग्य संदेश' मिठाई\n2020-06-29 11:33:59 : पहिला किडस स्मार्टफोन भारतात दाखल\n2020-06-29 11:33:59 : एड्सचा विषाणू १.६ कोटी वर्षांपूर्वीचा; बोस्टन महाविद्यालयाचे संशोधन \n2020-06-29 11:33:59 : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 64 हजार 626 वर; काल 5493 नव्या रुग्णांची नोंद\n2020-06-29 11:33:59 : दुबईमधील पंजाबी मजूराने जिंकली 1.5 कोटींची कार\n2020-06-29 11:33:59 : डोळ्याच्या खोबणीत बसविला दात – मिळाली दृष्टी\n2020-06-29 11:11:17 : उद्या दुपारी दोन वाजल्यापासून 2 जुलैपर्यंत पंढरपुरात संचारबंदी\n2020-06-29 11:11:17 : सचिनने बीएमडब्ल्यूची, तर विराटने ऑडीची कार केली लॉंच\n2020-06-29 11:11:17 : दूध पिण्याच्या बाबतीत चीनपेक्षा भारतच पुढे\n2020-06-29 11:11:17 : या देशात वाढत पोकेमॉन वेडिंगची क्रेझ\n2020-06-29 11:11:17 : ‘अकरा’च्या आकड्यावर संपूर्ण शहराचे असाधारण प्रेम \n2020-06-29 10:55:19 : सोशल मीडियात व्हायरल होत आहे शेतकरी झालेल्या धोनीचा व्हिडीओ\n2020-06-29 10:55:19 : जम्मू-काश्मिरमध्ये हि��बुलच्या कमांडरचा खात्मा, आणखी एक जिल्हा दहशतवाद मुक्त\n2020-06-29 10:55:19 : गिनीज बुकमध्ये नोंद असलेल्या देवेंद्रचा जगण्याचा संघर्ष अजूनही सुरूच\n2020-06-29 10:55:19 : कचरा द्या आणि पैसे घ्या, या स्टार्टअपची भन्नाट कल्पना\n2020-06-29 10:33:42 : असे आहेत महिलांकरिता ज्येष्ठमधाचे फायदे\n2020-06-29 10:33:42 : धनकुबेर जेफ बेजोसकडे आहेत या खास गोष्टी\n2020-06-29 10:33:42 : सुशांत सिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी जवळच्या मित्राविरोधात तक्रार दाखल\n2020-06-29 10:11:42 : काय सांगतात हे निरनिराळे लाफिंग बुद्ध \n2020-06-29 10:11:42 : 100 वर्षांपुर्वी पसरला होता कोरोना व्हायरसपेक्षा भयंकर आजार\n2020-06-29 10:11:42 : तब्बल 20 हजार लोकांना तात्पुरत्या स्वरुपात रोजगार देणार अॅमेझॉन\n2020-06-29 10:11:42 : हिवाळ्यातील मटार सेवन देईल आरोग्यप्राप्ती\n2020-06-29 10:11:42 : बहिरी ससाण्यांसाठी पंचतारांकित हॉस्पिटल\n2020-06-29 00:55:09 : व्हिडीओ; लग्नमंडपात चक्क रोड रोलर घेऊन पोहोचला नवरदेव\n2020-06-29 00:55:09 : विदेशी वंशाच्या महिलेने केली आहे परमवीर चक्राची रचना\n2020-06-29 00:55:09 : स्वादासोबतच आरोग्याचा देखील खजिना-पाणीपुरी\n2020-06-29 00:55:09 : मॅक्लरेनची सर्वात वेगवान कार, स्पीड ताशी ३९१ किमी\n2020-06-29 00:32:51 : फेसबुक बनले आहे व्हर्च्युअल कब्रस्तान\n2020-06-29 00:32:51 : गुगलची हॅकींग स्पर्धा- इनाम २७ लाख डॉलर्स\n2020-06-29 00:32:51 : पॅनकार्ड हरवले अथवा चोरीला गेले असल...\n2020-06-29 00:32:51 : तुम्ही अति तणावाखाली तर नाही अशी ओळखा तणावाची लक्षणे\n चक्क उंदराना देण्यात आले कार चालविण्याचे प्रशिक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://nileshsakpal.wordpress.com/2009/10/12/%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A5%A6%E0%A5%AE-%E0%A5%A6%E0%A5%AF-%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A5%A7%E0%A5%A7-%E0%A4%91%E0%A4%95/", "date_download": "2020-10-01T07:38:11Z", "digest": "sha1:XXMJ7SHGA6NC4PAXZ5UQFMSDGRZ2HTDX", "length": 30251, "nlines": 150, "source_domain": "nileshsakpal.wordpress.com", "title": "दैनंदिनी – ०८, ०९, १० आणि ११ ऑक्टोबर २००९‏ | तेजोमय", "raw_content": "\n सामर्थ्य जयाचे॥ – समर्थ रामदासस्वामी\n← दैनंदिनी – ०६ आणि ०७ ऑक्टोबर २००९\nशक्ती – दैनंदिनी – १२ ऑक्टोबर २००९ →\nदैनंदिनी – ०८, ०९, १० आणि ११ ऑक्टोबर २००९‏\nऑक्टोबर 12, 2009 5 प्रतिक्रिया\nचुकीचा इतिहास नक्की काय करू शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे आपली सगळ्यांची बदललेली मानसिकता… परस्त्रीबरोबर उघड उघड संबंध ठेवणार्‍या माणसाला आपण ‘चाचा’ म्हणतो, आयुष्यभर ज्या माणसाने दारूचे अन सिगारेटचे व्यसन जोपासले त्याचा जन्मदिवस आपण ‘बालदिन’ म्हणून साजरा करतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे आपली सगळ्यांची बदललेली मानसिकता… परस्त्रीबरोबर उघड उघड संबंध ठेवणार्‍या माणसाला आपण ‘चाचा’ म्हणतो, आयुष्यभर ज्या माणसाने दारूचे अन सिगारेटचे व्यसन जोपासले त्याचा जन्मदिवस आपण ‘बालदिन’ म्हणून साजरा करतो ज्या माणसाने उघड उघड छत्रपती शिवरायांना ‘दहशतवादी’ म्हंटले त्याच्या नावाने आपण कितीतरी पवित्र स्थानांना नाव देऊन गौरव करतो ज्या माणसाने उघड उघड छत्रपती शिवरायांना ‘दहशतवादी’ म्हंटले त्याच्या नावाने आपण कितीतरी पवित्र स्थानांना नाव देऊन गौरव करतो ज्या माणसाने आपल्यातील कामभावना जागृत आहे की नाही किंवा आपल्या मनाचा ताबा आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्या बाजुला स्त्रियांना नग्नावस्थेत झोपवले त्या माणसाला आपण ‘महात्मा’ म्हणतो ज्या माणसाने आपल्यातील कामभावना जागृत आहे की नाही किंवा आपल्या मनाचा ताबा आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्या बाजुला स्त्रियांना नग्नावस्थेत झोपवले त्या माणसाला आपण ‘महात्मा’ म्हणतो अशा एक ना अनेक गोष्टी आपल्यापासून का लपविल्या गेल्या अशा एक ना अनेक गोष्टी आपल्यापासून का लपविल्या गेल्या याचा जाब आपण कधी आपल्या आधीच्या पिढ्यांना विचारला आहे का याचा जाब आपण कधी आपल्या आधीच्या पिढ्यांना विचारला आहे का आपल्या येणार्‍या पिढ्यांनी जर हे प्रश्न उपस्थित केले तर आपण काय उत्तर देणार आहोत\nमित्रांनो, खर्‍या इतिहासाचा शोध घ्या…. आपल्या इथे इतिहासाचेही राजकारण करणारे भडवे आहेत… आता तुमच्यासाठी नाही पण येणार्‍या पिढ्यांसाठी तरी बरोबर माहिती जाणून घ्या…. इतिहास कसाही असला तरी तो खर्‍या स्वरुपात माहीत असला पाहीजे.. उगीच कोणाला पाहीजे त्या स्वार्थी उद्देशाने मांडलेला इतिहास म्हणजे शाप आहे… प्रश्न विचारा… उत्तरांसाठी कासावीस व्हा… आता जर हातावर हात ठेवून बसलात तर मात्र खैर नाही… कितीही गुलाबांच्या सज्जामध्ये असलात तरी हा सज्जा भ्रामक आहे याची जाणीव ठेवा… आपल्या आतमध्येही निखारा आहे.. त्यावर विश्वास ठेवा… त्याला संघर्षाची हवा द्या… पेटून उठू देत त्याला अन त्याच्याबरोबर स्वतः पेटून उठा… परकीयांची गुलामी उघड उघड होती ही स्वकीयांकडून होणारी पिळवणुक अदृश्य आहे पण नकळत आपल्या स्वाभिमानाचा गळा घोटत आहे हे लक्षात घ्या स्वाभिमान असेल तर पुढे या… नसेल तर काळाबरोबर नष्ट होण्यास तयार रहा… भित्र्��ांच्या माथी येणार्‍या पिढ्या गद्दारीचा छाप मारतील… तर लढून मरणार्‍यांसाठी क्रांतीचा टिळक माथी लागेल.. इतिहास घडवण्यास सज्ज व्हा… येणारा काळ बदलण्यास सज्ज व्हा\nस्पंदनांची भाषा जेव्हा मनाची भाषा होते तेव्हा एक व्यक्ती बदलतो.. जेव्हा वेगवेगळ्या मनांची भाषा एक होते तेव्हा समाज बदलतो.. प्रत्येक शेवट हा एक नवी सुरुवात घेऊन येतो.. नेहमी शेवटावर रडत बसणार्‍यांस काळ त्याच्या सापळ्यात कैद करतो.. तर शेवटामध्येही संधी शोधून नवी सुरुवात करणार्‍यांच्या उद्देशपूर्तीसाठी काळ कटीबद्ध होतो… आत्मविश्वास प्रत्येकालाच हवा असतो.. आत्मविश्वास जगण्याचा, झगडण्याचा, लढण्याचा, जिंकण्याचा प्रत्येकालाच हवा असतो… पण त्या आत्मविश्वासापर्यंत पोहचविणारा संघर्ष किती जणांना मान्य असतो\nहा संघर्षच सामान्यांना महान ठरवतो वा त्यांना दूर भूतकाळाच्या इतिहासात फेकून देतो… संघर्षाला पर्याय नाही… संघर्षास उभे रहा… स्वतःला या भट्टीत झोकुन द्या.. यज्ञ यशस्वी होण्यासाठी समिधांची आहुती द्यावीच लागते… या समिधा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून हा आपला जपलेला पुळचट नेभळटपणा, पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करुन आलेला पंगुपणा होय आपल्या सदसदविवेकबुद्धीवर साठलेले मळभ आपल्यालाच दूर केले पाहीजे… आता वेड्याप्रमाणे धावणे सोडून थांबून थोडा विचार केलाच पाहीजे… आधी स्वतः बदलून इतर बांधवांपर्यंत ही भावना पोहचवलीच पाहीजे… सुरुवातीला सागर हा एक थेंबच असतो.. तसेच आपणही सुरुवातीला एकटेच असू… आपल्याला आपल्यासारख्यांचा समुद्र गोळा करायचा आहे… दिशाभूल झालेल्यांना योग्य दिशेकडे घेऊन जाण्यासाठी आधी आपले वारू योग्य दिशेला मार्गस्थ केले पाहीजेत… बदलायचे आहे हे मनात ठाम करा आपल्या सदसदविवेकबुद्धीवर साठलेले मळभ आपल्यालाच दूर केले पाहीजे… आता वेड्याप्रमाणे धावणे सोडून थांबून थोडा विचार केलाच पाहीजे… आधी स्वतः बदलून इतर बांधवांपर्यंत ही भावना पोहचवलीच पाहीजे… सुरुवातीला सागर हा एक थेंबच असतो.. तसेच आपणही सुरुवातीला एकटेच असू… आपल्याला आपल्यासारख्यांचा समुद्र गोळा करायचा आहे… दिशाभूल झालेल्यांना योग्य दिशेकडे घेऊन जाण्यासाठी आधी आपले वारू योग्य दिशेला मार्गस्थ केले पाहीजेत… बदलायचे आहे हे मनात ठाम करा जर सद्य परिस्थितीतून सुवर्णयुग परत आणायचे असेल तर ‘संघर्ष’ करायचाच आहे.. आपली पिढी यासाठी आहुती बनण्यास सज्ज झालीच पाहीजे… उध्वस्त माळरानात एकच महाल बांधून काय फायदा.. सार्‍या माळरानाचे नंदनवन करायला हवे तेव्हाच आणि तेव्हाच त्या महालास खरी शोभा येईल\nसमविचारी लोकांपर्यंत पोहचणे अवघड नाही… पण त्या समविचारी लोकांकडून त्या विचारांची अंमलबजावणी होणे महत्वाची असते.. जेव्हा राजकीय नेतृत्वालाच देशाच्या संस्कृतीचा विसर पडला आहे… जिथे सर्वांगीण विकासापेक्षाही एकांगी विकासाला महत्व देण्यात धन्यता मानली जात आहे… तिथे आपल्या पुढच्या पिढ्या कशा काय समृद्धपणे उभ्या राहतील… हे बदलाचे शिवधनुष्य आपल्या पिढीला पेलावे लागणारच आहे… सुरुवात ही आपल्यापासून आहे अन ती आपल्याला करावीच लागणार आहे.. बदलाची जबाबदारी टाळणे अवघड नाही पण येणार्‍या पिढ्यांचे शाप माथी घेऊन मरणे किती अवघड असेल याचा विचार करा…\nशिक्षणाचा खरा अर्थ काय हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे… शिक्षण म्हणजे फक्त वैयक्तिक स्वार्थच असतो का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे… शिक्षण म्हणजे फक्त वैयक्तिक स्वार्थच असतो का शिक्षण म्हणजे जिथे उपजलो, जिथे वाढलो तिथल्या लोकांशी प्रतारणा करणे होय का शिक्षण म्हणजे जिथे उपजलो, जिथे वाढलो तिथल्या लोकांशी प्रतारणा करणे होय का दोन चारशे रुपये दान करून परिस्थिती सुधारणार आहे का दोन चारशे रुपये दान करून परिस्थिती सुधारणार आहे का विकसित जगाची भुरळ आपल्यावर पडली आहे अन त्यात काहीही गैर नाही… पण ही धुंदी एवढी आहे की आपल्याला आपल्या देशातील वास्तविकतेचा विसर पडला आहे… आपल्या देशाची जगाला भुरळ पडेल असा समृद्ध देश बनवायची मनिषा आपल्या मनात का रुंजी घालत नाही विकसित जगाची भुरळ आपल्यावर पडली आहे अन त्यात काहीही गैर नाही… पण ही धुंदी एवढी आहे की आपल्याला आपल्या देशातील वास्तविकतेचा विसर पडला आहे… आपल्या देशाची जगाला भुरळ पडेल असा समृद्ध देश बनवायची मनिषा आपल्या मनात का रुंजी घालत नाही … सोप्पं नक्कीच नाही पण इथेच ‘खरा संघर्ष’ आहे.. इथे अन इथेच खर्‍या व्यक्तिमत्वाची कसोटी लागणार आहे.. आधीच तयार झालेल्या सकस वातावरणात स्वतःला बदलवून घेणे अवघड नाही… पण असेच सकस वातावरण तयार करणे खरे जिकरीचे आव्हान आहे\nइतर देशात जाउन मी स्वतःला कसे काय तिथल्या संकृतीमध्ये मिळते-जुळते करुन घेतले याची प्रौढी मिरवणारे कितीतरी सहज सापडतील… लोकं यातच खुश होतात.. नवीन देश बघणे यात गैर काहीच नाही.. पण लोकहो, आधी आपला देश बघा भारत भ्रमण करा युवकांमध्ये भारतभ्रमणाविषयी असलेली अनास्थाच आपल्या देशाच्या प्रगतीचे खरे स्वरुप सांगत नाही का भारत भ्रमण करा .. भारतातील खर्‍या भारताला शोधा… आज भारतातील बहुतांश भाग फिरल्यानंतर मी नक्कीच सांगू शकतो की ते इतके सहज नाही… आयुष्यभरासाठी एक जखम मिळेल.. भळभळती.. कधीही खपली न धरणारी… मित्रांनो ती जखम जगा… ती जखमच तुम्हाला बदलासाठी, संघर्षासाठी परावृत्त करेल\nगेल्या चार दिवसातील मनःस्थिती यावेगळी नव्हती… इथे लंडनमध्ये आपल्या क्रांतीकारकांच्या स्वातंत्र्यपूर्व वास्तव्याच्या जुन्या खुणा शोधण्याचा योग आला… न ऐकलेला व न वाचलेला इतिहास जवळून अनुभवण्याचा योग आला… सावरकर, मदनलाल धिंग्रा, उधम सिंग, श्यामजी कृष्णवर्मा, लोकमान्य टिळक यांची पदचिन्हे शोधताना अंगावरील रोमांच उभे राहीले.. मन शंभर वर्षापूर्वीच्या काळात हरवून गेले… ब्रिटीशांच्या अघोरीपणाची किळस आली, घृणा वाटली.. आज जगाला ‘शांतता’ शिकवण्यासाठी निघालेल्या या इंग्रजांनी केलेल्या अत्याचाराचे थोडुसे वर्णनही यांचे कपटी रुप उघड करते… याचा सविस्तर गोषवारा इथे ब्लॉगवर लवकरच प्रस्तुत करेल… एका बाजुला लंडनमध्ये असताना अशा स्थानांना भेट देता आली यासाठी धन्य वाटत होते तर दुसर्‍या बाजूला आपल्या सरकारचे बेरकी स्वरुप समोर आल्याने चीड आली होती… एक वेगळीच उर्जा नकळतपणे अंगात संचारली… या क्रांतिकारकांच्या साहसाचा एक अंश, एक थेंब आपल्याही वाट्याला यावा, त्यांचे सार्वभौम देशाचे अपूर्ण राहीलेले स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने काहीतरी प्रयत्न करण्याचे बळ आपल्या अंगी यावे यासाठी मनोमन प्रार्थना करुन या नव्या आठवड्याची सुरुवात केली\nFiled under दैनंदिनी Tagged with इतिहास, क्रांती, चाचा, दहशतवादी, दैनंदिनी, महात्मा, शांतता\n5 Responses to दैनंदिनी – ०८, ०९, १० आणि ११ ऑक्टोबर २००९‏\n” स्पंदनांची भाषा जेव्हा मनाची भाषा होते तेव्हा एक व्यक्ती बदलतो.. जेव्हा वेगवेगळ्या मनांची भाषा एक होते तेव्हा समाज बदलतो.. प्रत्येक शेवट हा एक नवी सुरुवात घेऊन येतो.. नेहमी शेवटावर रडत बसणार्‍यांस काळ त्याच्या सापळ्यात कैद करतो.. तर शेवटामध्येही संधी शोधून नवी सुरुवात करणार्‍यांच्या उद्देशपूर्तीसाठी काळ कटीबद्ध होतो… आत्मविश्वास प्रत्येकालाच हवा असतो.. आत्मविश्वास जगण्याचा, झगडण्याचा, लढण्याचा, जिंकण्याचा प्रत्येकालाच हवा असतो… पण त्या आत्मविश्वासापर्यंत पोहचविणारा संघर्ष किती जणांना मान्य असतो हा संघर्षच सामान्यांना महान ठरवतो वा त्यांना दूर भूतकाळाच्या इतिहासात फेकून देतो… संघर्षाला पर्याय नाही… संघर्षास उभे रहा… स्वतःला या भट्टीत झोकून द्या.. यज्ञ यशस्वी होण्यासाठी समिधांची आहुती द्यावीच लागते… या समिधा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून हा आपला जपलेला पुळचट नेभळटपणा, पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करुन आलेला पंगुपणा होय हा संघर्षच सामान्यांना महान ठरवतो वा त्यांना दूर भूतकाळाच्या इतिहासात फेकून देतो… संघर्षाला पर्याय नाही… संघर्षास उभे रहा… स्वतःला या भट्टीत झोकून द्या.. यज्ञ यशस्वी होण्यासाठी समिधांची आहुती द्यावीच लागते… या समिधा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून हा आपला जपलेला पुळचट नेभळटपणा, पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करुन आलेला पंगुपणा होय आपल्या सदसदविवेकबुद्धीवर साठलेले मळभ आपल्यालाच दूर केले पाहीजे… ”\n-> एका पाठोपाठ एक प्रभावी विचार… मनातल्या निखा-यांवर फुंकर घालून त्या ठिणग्या पुन्हा प्रकट झाल्या…\nआज असे विचार वाचण्याचीच नाही तर जगण्याची गरज आहे.. हा नेभळटपणा आला आहे तो शिकवल्या गेलेल्या चुकीच्या इतिहासामुळे.. इतिहास का शिकायचा हे तर हल्ली शाळेत सांगितले जात नाहीच, पण इतिहासाच्या नावाखाली जे काही शिकवले जातेय त्याचे परिणाम जर काही झाले असतील तर तो गेल्या २ (आपली अन मागची) पिढ्यांमधे आलेला नेभळटपणा, स्वकेंद्रित वृत्ती… क्रांतिकारकांचे बलिदान आमच्या रक्तात उतरलेच नाही.. आमच्या श्वासातून ती भाषा कधी व्यक्तच झाली नाही.. आमच्या विचारांमधे ती विश्वव्यापी झेप कधी आलीच नाही…\nआता इथून पुढच्या पिढ्यांपर्यंत तरी खरा इतिहास अन त्यामागची खरी भूमिका पोचावी असे तळमळून वाटते.. खुप कमी जणांना शाळेपेक्षा घरी असलेल्या पुस्तकात खरा इतिहास शोधता आला, शिकता आला अन ख-या अर्थाने समजून घेता आला… आता आपण सगळे जण ही स्थिती नक्कीच बदलु शकतो.. आपण असे साहित्य पुढच्या पिढीला देऊ शकतो… अन ’नवी’ पिढी घडवु शकतो..\nलेख अगदी रोखटोक आहे,आवडला.अगदी परखड पणे तुमचे विचार मांडले आहेत.\nखरतर मलाही लहानपणा पासून गांधी-नेहरू कधी पटलेच नाही.\nआपल्या क्रांतिकारकानी अखंड हाल अपेष्टा सहन केल्या प्राण गमावले आणी\nहे लोग उगाचच क्रेडिट खातात अस मला वाटते.\nफक्त नेहरु-गांधी तिरस्कार मांडायचा नाही मला…. पण हो, जे खरे आहे ते तितक्याच निरपेक्ष भुमिकेतुन प्रत्येकाने वाचुन आपले मत बनवावे असेच वाटते… फक्त झापडबंद भुमिका किंवा निव्वळ समर्थक म्हणुन वावरणे हीसुद्धा एक प्रकारची अंधश्रद्धाच आहे… सारासार बुद्धीतुन आलेली डोळस श्रद्धा असावी असे मला वाटते…\nऑक्टोबर 14, 2009 येथे 4:26 सकाळी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nभालेराव दाढे , वाफळे च्यावर गुरुपौर्णिमा :२५ जुलै २०१…\nBhagyashree च्यावर माझाही छानसा गाव आहे…\nyogesh च्यावर माझाही छानसा गाव आहे…\naneel च्यावर दैनंदिनी – ०२, ०३ आणि ०४…\naneel च्यावर पाऊसप्रवासी : दैनंदिनी २७ जुलै…\nVijay More च्यावर समिधा – माझ्या नजरे…\nprasad च्यावर दैनंदिनी – ०८, ०९, १० आण…\nshubhangi च्यावर आई – दैनंदिनी – १४…\nvikram च्यावर पाऊसप्रवासी : दैनंदिनी २७ जुलै…\n||जय जय रघुवीर समर्थ|| मी निलेश सकपाळ, आणखी एक ब्लॉगर तुमच्या सारखाच शब्दांपाशी अडलेला, शब्दांभोवती घुटमळणारा, अन शब्दातून शब्दापलिकडे जाण्याचा प्रयत्न करणारा एक ‘शब्दप्रवासी’ तुमच्या सारखाच शब्दांपाशी अडलेला, शब्दांभोवती घुटमळणारा, अन शब्दातून शब्दापलिकडे जाण्याचा प्रयत्न करणारा एक ‘शब्दप्रवासी’ तेजाळणार्‍या सूर्याशी गप्पा मारणारा, रात्रीला थोपटत झोपविणारा, चंद्राला बोटाच्या अग्रभागी घेऊन गोल गोल फिरवणारा, शून्यातून शून्याकडे निघालेला एक शून्यमोल शून्य तेजाळणार्‍या सूर्याशी गप्पा मारणारा, रात्रीला थोपटत झोपविणारा, चंद्राला बोटाच्या अग्रभागी घेऊन गोल गोल फिरवणारा, शून्यातून शून्याकडे निघालेला एक शून्यमोल शून्य व्यवसायाने अभियंता व त्यातही risk engineeringशी संबंध असल्याने जगण्याचे वेगळे कोन जवळून पहायला मिळतात, वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधण्यास मिळतो अन यातुनच बरोबरीला असलेल्या अनुभवाच्या शिदोरीत भर पडत असते. या सर्व अनुभवांना शब्दरुप देता येते वा तो परमेश्वरच माझ्याकडून हे करवून घेत असला पाहिजे, हे सारे लिखाण त्याच्याच चरणी समर्पित\nप्रा. सुरेश नाखरे (सासरेबुवा)\nआता इथे किती वाचक आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://planetmarathimagazine.com/star-of-the-week-34-shivani-baokar/", "date_download": "2020-10-01T07:06:11Z", "digest": "sha1:DNUWJP7A2DQGMUHK22IAVXBRPQ6WWRXM", "length": 21729, "nlines": 187, "source_domain": "planetmarathimagazine.com", "title": "STAR OF THE WEEK 34-Shivani Baokar", "raw_content": "\nNandu Tambe’s वन्यजीवन अभयारण्य\n“लागींर झालं जी” या मालिकेतून शितली ने सगळ्यांची मनं जिंकून घेऊन “अलटी पलटी” या नवीन मालिकेतून आपल्या भेटीला आलेली “गरिबांची रॉबिनहूड” शिवानी बावकर हिच्या अभिनयाच्या हटके प्रवासाबद्दल जाणून घेऊ या प्लॅनेट मराठी मॅगझिनच्या “स्टार ऑफ द वीक” मधून…..\nशिवानी बावकर हिला अभिनयाच्या सोबतीने जर्मन शिकण्याची आवड असून लवकरचं जर्मन थिएटर करण्याची इच्छा तिने व्यक्ती केली आहे.\nसंपूर्ण नाव : शिवानी नितीन बावकर\nवाढदिवस : ११ मार्च\nशिक्षण : बीकॉम, एमकॉम\nअभिनयाची गोडी आधीपासूनचं होती. घरातून मला अभिनयासाठी नेहमीच पाठींबा होता पण अभिनयासोबत कुठेही शिक्षण मागे सोडू नकोस असं घरच्यांनी सांगितलं आणि प्लॅन बी नेहमी सोबत असावा म्हणून कॉलेज पूर्ण केलं. रुपारेल मध्ये असताना कॉलेज मधल्या एका एकांकिकेत मला छोटासा रोल मिळाला अगदी एकचं वाक्य होतं पण ते मिळाल्याचा आनंद खूप जास्त होता. प्रत्येक प्रयोगाला मी जायचे. नंतर शिक्षणासाठी थोडा ब्रेक घेतला. मास्टर्स करत असताना ऑडिशन देत होते. हिंदी जाहिरातींसाठी ऑडिशन दिल्या. मग यातून ऑडिशन कशी असते यांची एक कल्पना आली. स्वतःचा पोर्टफोलिओ सुद्धा बनवला मग फक्त ऑडिशन च्या भरवश्यावर न राहता सोबतीने जॉब करू या असं ठरवलं. मास्टर्स आणि जर्मन शिकत असताना सहजपणे मुलाखत दिली आणि मला नोकरी मिळाली. नोकरी करतानाचं मी ‘उंडगा’ हा चित्रपट केला. नोकरी सांभाळुन अभिनय चालू होता. माझ्या एका मित्राने माझे फोटो कुठेतरी पाठवले आणि त्यातून मला “लागींर झालं जी” साठी फोन आला. नोकरी मुळे साताऱ्याला ऑडिशन द्यायला जायला जमलं नाही मग फोन वरून ऑडिशन दिली आणि मग मालिकेचे लेखक तेजपाल वाघ यांनी सांगितलं की त्यांना माझं काम आवडलंय. मला त्यांनी सांगितलं की तुला आताच्या आता नोकरी सोडावी लागेल आणि इकडे यावं लागेल. त्या घाईत नोकरी सोडली खूप समस्या आल्या पण घरच्यांनी पाठींबा दिला. नवीन भूमिका स्विकारण्यासाठी घरच्यांचा भक्कम पाठींबा होता ते सोबत होते म्हणून इथवर पोहोचले. इथून नवीन प्रवास सुरु झाला. साताऱ्याला गेल्यावर समजलं की आपल्याला एक महिना इथेच राहायचंय. शीतल च्या भूमिकेसाठी साताऱ्याची मूळ भाषा शिकण्याची सुरुवात झाली. जसं जर्मन शिकताना तयारी केली तेवढ्याच तयारीने नवीन भाषा शिकायला सुरुवात झाली. मूळ भाषेवर जम बसवण्यासाठी ती शिकण्याची अनोखी पद्धत वापरत गेले. वही पेन घेऊन तासभर मार्केट मध्ये जाऊन तिथल्या लोकांची भाषा ऐकायचे. असं करता करता ती भाषा अवगत होत गेली. सुरुवातीला तिथली लोकं काय बोलायचे हे समजायचं नाही, मग थोडं टेन्शन यायचं की ही भाषा आपल्याला समजतं नाही आणि त्या भाषेतच आपल्याला भूमिका साकारायची आहे हे दडपण होतं. ही भूमिका साकारणं हे एक आव्हान होतं आणि हे जमत गेलं आणि पुढे मी फार एन्जॉय केलं. मालिका सुरू झाल्यावर हे वेगळंच जग माझ्यासमोर उभं राहिलं.\n“आपल्या गुणांना योग्य वाव देणारी भाषा”\nएक गोष्ट असते की आपल्याला भूमिका सोडून भाषा बोलायची नसते हे पक्कं करून ती भूमिका करायची असते. मी आता पल्लवी साकारतेय आणि आधी शीतल ची भूमिका करायचे तर या दोघी फार डॅशिंग आहेत. मी एवढी डॅशिंग नाही पण आपल्यात कुठेतरी ते गुण असतात, त्या गुणांना योग्य तऱ्हेनं वाव दिला तर आपण उत्तम पध्दतीने ते साकारू शकतो आणि आपल्याला ते जमतचं.\n“लोकांच्या प्रेमामुळे दुसरी मालिका मिळाली”\nखरं सांगायचं झालं तर लागींर झालं संपून एक महिना नाही झाला आणि मला नवीन मालिका मिळाली. घरी येऊन कुठेतरी घरी सेट होत असताना मी शूटिंग आणि बाकी गोष्टी मिस करायचे. इन्स्टाग्राम वर मी एक शेवटची पोस्ट टाकली होती माझा आणि नितीश चा फोटो होता आणि त्यावर लोकांच्या एवढ्या कंमेंट्स होत्या की त्या वाचताना मला खूप भरून आलं होतं. लोकांच्या प्रेमामुळे मला ही नवीन मालिका मिळाली असं मी म्हणेन. दुसरी मालिका आणि ती सुद्धा झी मराठीवरचं\nमला बायोपिक करायला खूप आवडेल. कारण मला एखाद्या भूमिकेचा अभ्यास करून ती साकारायला आवडते. मला नवीन गोष्टी शिकायला आवडतात. मी आधी फुटबॉल खेळायचे, भाषा शिकण्याची अनोखी आवड आहे, देश फिरायला आवडतात त्यामुळे सगळ्यांमधलं सगळं शिकण्याची ओढ आहे. मला बायोपिक्स साठी कुठल्याही स्पोर्ट्स पर्सन (खेळाडू व्यक्तिमत्त्व) साकारायला आवडेल किंवा अशी एखादी महिला जिने आपल्या देशाचं नाव मोठ्ठ् केलंय अशी भूमिका साकारायला नक्कीचं आवडेल.\n“शाहरुख सोबत काम करायचंय”\nमला लहान असल्यापासून शाहरु�� खान फार आवडतो. तो माझं प्रेम आहे, क्रश आहे तर भविष्यात शाहरुख खान सोबत काम करण्याचं स्वप्न आहे.\nमला नाटक करण्याची फार इच्छा आहे. लागींर नंतर नाटक करावं असा माझा विचार सुद्धा होता पण लगेच मालिका मिळाल्या मुळे नाटक जमलं नाही. पण मला माझ्या आधीच्या ड्रामा ग्रुप सोबत किंवा नवीन लोकांसोबत काहीतरी हटके आणि वेगळ्या विषयावर नाटक करायचंय.\nमला लोकं असं कुठेच सांगत नाहीत की शितली सारखी भूमिका आहे. मला प्रेक्षकांनी नवीन भूमिकेत देखील तितक्याच आपुलकीने स्वीकारलं आहे. पल्लवी सुद्धा त्यांना आवडते आहे. लुक्स वर एखादी भूमिका अवलंबून असते तर लोकांना माझा नवीन लुक देखील आवडला. हल्ली ड्रेसिंग, स्टायलिंग यावर लोकं कंमेंट्स करतात. गरिबांची रॉबिनहूड अशी प्रतिक्रिया मला प्रेक्षकांकडून मिळते.\nलागींर च्या वेळी भाषा शिकताना मला खूप मेहनत घ्यावी लागली. भाषा अवगत होण्यासाठी आपल्याला थोडेफार कष्ट करावे लागतात. भाषेच्या विविध पायऱ्या शिकत ती बोलली जाते.\nमी ज्या इन्स्टिट्युशन मधून जर्मन शिकले आहे तिथे परफोर्मिंग आर्टस् आणि थिएटर आहे तर तिकडे अनेक इव्हेंट्स होत असतात म्हणून मला एकदा जर्मन थिएटर करायचंयं.\n“हिंदीत काम करायला आवडेल / उत्तम स्क्रिप्ट असल्यास हिंदीत काम करेन”\nमला हिंदीत सुद्धा काम करण्याची संधी आली तर नक्कीच मी हिंदी इंडस्ट्रीत काम करेन. जेवढं मला मराठी उत्तम जमतं तेवढ्याच सहजतेने मी हिंदी बोलू शकते. मी कॉन्व्हेंट शाळेत होते तर आजूबाजूला सगळी कॉस्मो लोकं होती. तिकडे फार मराठी बोललं जायचं नाही. मी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेत अगदी सहजतेनं काम करू शकते. मला भाषा शिकण्याची आवड असल्याने ती पटकन अवगत होते. म्हणून उत्तम स्क्रिप्ट आलं तर कुठल्याही भाषेत मी काम करू शकते.\n“बोल्ड भूमिकेसाठी मनाची तयारी” / सध्या बोल्डनेस भूमिका नको”\nमला नाही वाटत मी बोल्डनेस भूमिका साकारेन. कारण जरी भूमिका बोल्ड असली तर ती आपण एक भूमिका म्हणून त्याकडे बघून ती साकारतो. मला असं वाटतं नाही की मी सध्या बोल्ड भूमिकेसाठी तयार आहे. यासाठी मला मानसिक तयारी करावी लागेल.\nरॅपिड फायर….हे की ते….\nचित्रपट, वेब की मालिका : चित्रपट आणि मालिका दोन्ही. कारण काम काम असतं.\nअलटी पलटी की लागींर झालं जी – लागींर झालं जी.\nशीतली की पल्लवी – पल्लवी\nआवडता अभिनेता : निखिल चव्हाण, राहुल मगदूम, नितीश चव्हाण – निखिल चव्हाण आणि नितीश सोबत केमिस्ट्री सीन करायला आवडतात.\nआवडती अभिनेत्री : लक्ष्मी विभुते, अनिता दाते, किरण धाने – लक्ष्मी विभुते\nजर्मन की मराठी : मराठी कारण गोडवा आहे या भाषेत.\nसगळ्यात जास्त कोणतं सोशल मीडिया फॉलो करतेस\nआवडता लुक / आऊट फिट : वेस्टर्न की पारंपरिक – वेस्टर्न\nस्टाईल आयकॉन – आलिया भट\nशिवानी बावकर ह्या गुणी अभिनेत्री ला तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी प्लॅनेट मराठी कडून खूप शुभेच्छा\n‘चंद्रमुखी’ जाणार ऑन फ्लोअर; सध्याच्या परिस्थितीत नवं कोरं शूट सुरु करणारे हे पहिले मराठी बॅनर असेल….\nनाट्यकर्मी आणि रंगमंच कामगारांसाठी अभिनेते ‘वैभव मांगले’ यांचा मदतीचा हात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://churapaav.blogspot.com/2020/07/blog-post_7.html", "date_download": "2020-10-01T08:42:48Z", "digest": "sha1:U2APBPQLQYQ5HN3OVLJKIDXAL2GG2HRU", "length": 26340, "nlines": 146, "source_domain": "churapaav.blogspot.com", "title": "चुरापाव: 'मधुशाला' - हरिवंशराय बच्चन", "raw_content": "\nचुरापाव ... चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ\nचुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.\nतसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...\nमंगळवार, ७ जुलै, २०२०\n'मधुशाला' - हरिवंशराय बच्चन\nकविता आवडणाऱ्या प्रत्येक��च्या संग्रही असावं असं हे एक अफलातून पुस्तक. या पुस्तकाद्वारे हरिवंशराय बच्चन यांनी फार मायेने, आणि अत्यंत विश्वासाने त्यांच्या प्रिय मधुशालेला वाचकांच्या हवाली केलं.\nवयाच्या २७-२८ व्या वर्षी हरिवंशराय बच्चन यांनी 'मधुशाला' लिहिली. नावाप्रमाणे मधुशाला मदिरा, मदिराक्षी नि मदिरालय या गोष्टींभोवती या कवितेची कडवी फिरतात. अशी जवळपास १४० च्या आसपास कडवी त्यांनी लिहिली. आणि यातल्या प्रत्येक कडव्याचा शेवट मधुशाला ने होतो. १९३३ साली काशी विश्व हिंदू विद्यालयात एका कविता संमेलनात बच्चनजींनी मधुशाला सादर केली. एकतर कवितेचा अंगभूत ठेका आणि तरुणाईला आवडणारा विषय त्यामुळे मधुशाला फार थोड्या दिवसांत लोकप्रिय झाली. महाविद्यायीन तरुणांना मधुशालाची कडवी तोंडपाठ झाली, मधुशाला आवडीने कट्ट्यावर गुणगुणू जाऊ लागली. कविता संमेलनासारख्या साहित्य या विषयाला वाहिलेल्या कार्यक्रमात चक्क महाविद्यालयीन तरुण गर्दी करू लागले, आणि बच्चनजींना मधुशाला सादर करण्याच्या फर्माईशी येऊ लागल्या. एकूणच मधुशाला ने आगमनापासून धमाल उडवली होती. बच्चन नावाचं वलय जंजीर पासून सुरु झालं असं आपण आपलं म्हणतो, पण वलयाची खरी सुरुवात १९३३ पासूनचीच.\nवर म्हटल्याप्रमाणे मदिरालय हा एकच धागा घेऊन एखादा कलाकार त्यात काय काय विचार गुंफू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे मधुशाला. पुष्पमाला म्हणून ती नितांत सुंदर आहेच, पण यातल्या प्रत्येक फुलानेही आपलं वेगळं सौंदर्य आणि मनमोहक गंध उराशी आजही जपला आहे. उदाहरण द्यायचं झालं तर काही ठिकाणी बच्चनजी धर्मभेद, जातिभेद यांवर भाष्य करतात, साम्यवादाचा पुरस्कार करतात, जसं ही कडवी पहा\nमुसलमान औ' हिन्दू हैं दो,\nएक, मगर, उनका प्याला,\nएक, मगर, उनका मदिरालय\nएक, मगर, उनकी हाला;\nदोनों रहते एक न जब तक\nमस्जिद - मन्दिर में जाते;\nवैर कराते मस्जिद - मन्दिर\nकभी नहीं सुन पड़ता, 'इसने,\nहा, छू दी मेरी हाला',\nकभी न कोई कहता, 'उसने\nजूठा कर डाला प्याला;\nसभी जाति के लोग यहाँ पर\nसाथ बैठकर पीते है;\nसौ सुधारकों का करती हैं;\nकाम अकेली मधुशाला |\nसाम्यवादाबद्दल मत मांडताना म्हणतात,\nरंक-राव में भेद हुआ है\nकभी नहीं मदिरालय में,\nसाम्यवाद की प्रथम प्रचारक\nहै यह मेरी मधुशाला |\nतर कधी आयुष्याचा शेवट कसा असावा यावर ते विनोदबुद्धीने भाष्य करतात.\nमेरे शव पर वह रोए, हो\nजिसके आ��सू में हाला,\nआह भरे वह, जो हो सुरभित\nदें मुझकों वे कंधा जिनके\nपद मद - डगमग होते हों,\nऔर जलूं, उस ठौर, जहाँ पर\nकभी रही हो मधुशाला\nतर पुढच्याच कडव्यात श्राद्धाबद्दल लिहितात,\nप्राणप्रिये यदी श्राद्ध करो तुम,\nमेरा, तो ऐसा करना\nअसे नानाविध विषय त्यांनी कल्पकतेने या मधुशालेत मांडलेत. एवढं सगळं लिहिणारा म्हणजे अट्टल दारुडा असणार याची आपल्याला खात्री होते, बच्चनजींना अशा बऱ्याच शंका विचारून विद्यार्थ्यांनी भंडावून सोडलं, पण बच्चनजी दारूला स्पर्श करत नसत. त्यांनी दारूचा पुरस्कारही केला नाही. काहीजण केवळ दारू या विषयी गमतीशीर वाचायला मिळेल म्हणून या प्याल्यावर घोंघवतात, मात्र फक्त मोजके रसिक या प्याल्यातल्या अर्थाच्या अर्कापर्यंत खोल शिरू शकतात. म्हणून बच्चनजी म्हणतात,\nजितनी दिल की गहराई हो,\nउतना गहरा है प्याला;\nजितनी मन की मादकता हो,\nउतनी मादक है हाला;\nजितनी उर की भावुकता हो\nउतना सुन्दर साक़ी है,\nजितना ही जो रसिक, उसे है\nमधुशाला बद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मतं असण्याचा निश्चित संभव आहे. पण एक गोष्ट तितकीच खरी १९३३ साली लिहिलेल्या या मधुशालेची आजच्या वाचकांवरही नशा कायम आहे. म्हणतात ना वाईन जुनी झाली की अधिक चवदार होते तसं काहीसं. आयुष्यात एकदा तरी तोंडी लावावा असा हा अस्सल रसरसता प्याला रसिकांनी जरुर चाखावा.\nद्वारा पोस्ट केलेले प्रसाद साळुंखे येथे ११:४९ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nया ब्लॉगवरील सर्व लिखाण, छायाचित्रे कॉपीराईट प्रोटेक्टेड आहे, इतरत्र कुठेही प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nमी प्रसाद साळुंखे, मी एक साधा कारकून आहे. मला नवनवीन प्रयोग करायला आवडतात. मला माझी मतं मांडायला आणि मतभेदांना सामोरं जायला आवडतं. काहींच्या मते मी माठ आहे, तर काहींच्या मते मी पक्का शहाणा आहे. माझ्या मते मी मी आहे. मला पहिजे तसाच आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nनमस्कार मंडळी, रविवार ६ डिसेंबर २०१५ च्या 'मी मराठी लाइव्ह' या मुंबईहून प्रसिद्ध होणार्‍या वर्तमानपत्रातील 'सप्तमी' या पुरवणीतील 'ब्लॉगांश' या सदरात माझा एक लेख प्रसिद्ध झाला, आपण त्या लेखाचा नक्की आस्वाद घ्या आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा. २००९ पासून सुरु असलेल��या या विरंगुळ्याची, अनौपचारिक अघळपघळ लिखाणाची दखल ध्यानीमनी नसताना अचानक 'मी मराठी लाइव्ह' सारख्या नव्या दमाच्या वृत्तपत्रात घेतली गेली ते पाहून समाधान वाटलं. समाधान या गोष्टीचं की ते लिखाण आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. वरील छायाचित्रावर टिचकी देऊन आपण हा लेख वाचू शकता. धन्यवाद, प्रसाद साळुंखे\nमराठी कल्चर आणि फेस्टिव्हलस दिवाळी अंक\nआंतरजालावर 'मराठी कल्चर आणि फेस्टिव्हलस' च्या २०१६च्या ई-दिवाळी अंकात माझी 'माणसं आणि फटाके' ही कविता समाविष्ट करण्यात आली आहे. या बद्दल मी त्यांचा आभारी आहे. आपण या ई-दिवाळी अंकाचा आस्वाद घ्यावा तसेच अन्य रसिकांपर्यंत या ई-दिवाळी अंकाचा दुवा पोहोचवावात ही नम्र विनंती.\n२०२० अतिरेकी अपघात अपराध अफवा अश्रू अस्वस्थ आकाशीचे तारे आठ्या आत्महत्या आत्मा आयुष्य आरसा आव्हान आसमां इंद्रधनुष्य इच्छा इसापनिति उडती बातें उपहास एकटा जीव सदाशिव ऑफिस ओशो औकाद कर्ज कलाकुसर कलिंगड कविता कवी कसाब कळी कागद काजवा कारुण्य कोर्ट कौतुक क्लासिक खरेदी गच्ची गणपति गणू गम्माडीगंमत गिरणी गिरणी कामगार गुजराथी गोळी चंद्र चक्रीवादळ चाँद चाळ चिटोरं चित्र चोरपांड्या छप्पर जिंदा जॉनी जॉनी झुळूक ट्रॅक ट्रेक ट्रेन ठाकरे डायरी तळं ती ती सध्या काय करते थेंब दखल दत्ता सामंत दान दिल दिवाळी दुर्गेश्र्वर देश दोन धडकन नाईलाज नाटकं निखारे निर्दयी निसर्ग नोकरी नोट पमा-दुमा पक्ष पाऊस पावसाळा पिक्चर पेन पैसे पोलिस प्यार प्याला प्रवास प्रेत प्रेम फटाके फर्स्टक्लास फलंदाजी फुंकर फुल फुसकूल्या बघे बाक बाजारू बातमी बाप बालमानसशास्त्र बियर बेभान ब्रेक ब्लॉगांश भक्तीरस भजन भांडण भागादौड भारत भूक भ्याड मरण मरीन ड्राईव्ह मळभ माज माझिया ब्लॉगाचिये कवतिके माणसं माणुसकी माथेरान मार मास्तर मिडिया मी मराठी लाइव्ह मूठ मृत्यू मॅडम मेघ मोकळ श्वास मोबाईल म्हातारपण यश चोप्रा युद्ध रडणं रविवार राज कपूर राजकारण राजवाडा राजा राजेमास्तर राणी रात्र रॉंग नंबर रोशनि लस्ट फॉर लालबाग लाच लेख वन्यजीव वर्दी वाघ वाद वादळ वारा विंडचीटर विडंबन विनातिकीट विनोदी विश्वास पाटील विसर्जन वेडा शाई शाळा शिवसेना शिक्षण पद्धत शुभंकरोती शेजारधर्म शेजारी शेवाळ श्री. ना. पेंडसे संदिप खरे संध्याकाळ सप्तमी समज समाजसेवा समुद्र ससा ससुल्या सांसें साहित्यचोर सितारे सिनेमा सुकून सुख सुट्टी सूड सूर्य सौदा स्वघोषित कवी स्वप्न स्वप्निल स्वभाव हद्दपार हल्ला हिंदी क्षण different strokes Gary Coleman GTB guilt hit and run hobbies hope lockdown management Rain Lilly sex ti sadhya kay karate trek trekking writer's block\nमाझिया ब्लॉगाचिये कवतिके (1)\nशितू - गो. नी. दांडेकर\nशितू पुस्तक म्हणावं की प्रस्तावनेत लेखक म्हणतात तशी गो.नी.दांडेकर यांची मानसकन्या. ही एक अनोखी प्रेमकथा आहे. विसू आणि शितू या दोघांची. यातला...\nहे आहे 'कसे सरतील सये' चं विडंबन. संदीप खरे यांची 'कसे सरतील सये' ही प्रसिद्ध कविता एकाकी नवरा माहेरी गेलेल्या बायकोला उद्...\nती सध्या काय करते \nपमा - अरे ती दिसली होती दुमा - कोण ती पमा - अरे ती रे ती (डोळा मिचकावत ) दुमा - आयवा काय ...\nतत्पुरूष - कविता महाजन\nकधी कधी आयुष्यात अनपेक्षित गोष्टी घडतात. ' तत्पुरुष ' या कवितासंग्रहाचा असाच एक किस्सा. वाशीला सेंटर वन मॉलच्या समोर एक पुस्तकांचं द...\n\"जागते रहो\" अशी आरोळी पूर्वी रात्रीच्या वेळी दिली जायची. लोकांनी भुरट्या चोरांपासून सतर्क रहावं यासाठी. पण चोराची नेमकी व...\nकितीदा बोलतो मी माझ्या अंतरीचे कितीदा सांगतो मी गूढ हे मनीचे कितीदा आसमंत चांदण्यात न्हाले कितीदा रेशमाचे गंधमग्न वारे कितीदा पाण...\nमनात माझ्या कालवाकालव मनात बधीर शांतता भावनांचे .. घटनांचे धागेदोरे विचारांचा गुंता मनात ओरखडे मनात पापुद्रे मनात भेगा मनात रेघा असंख्...\n'लस्ट फॉर लालबाग' नावाचं पुस्तक वाचलं. लालबाग परेल भागात मी आधी केवळ गणपती समारंभात मौज म्हणून,छायाचित्रणाचा नाद म्हणून आणि हल्ली का...\n'गावनवरी' नावाच्या कवितासंग्रहाबद्दल खूप वाचलं होतं. काहीतरी चाकोरीबाहेरचं वाचायला मिळेल म्हणून हा कवितासंग्रह वाचला. वेदिका कुमारस्...\nतू येता येता हाय स्पंदल्या वाटा, ती कुजबूज हलकी, की पुरता बोभाटा. शतनेत्रे रोखुनी बसे कसा मनमोर, कल्लोळगीत मौनाचे गाता गाता. सर चुकार ओली, झ...\nमला लहानपणापासून ससा खूप आवडतो. पांढराशुभ्र लोकरीचा गोळा कावराबावरा, घाबराघुबरा, धसमुसळा. शाळेच्या सुरवातीला असाच तर होतो मी घाबरागुबर...\nब्लॉग संग्रहण जून (7) जुलै (2) सप्टेंबर (8) ऑक्टोबर (2) नोव्हेंबर (2) डिसेंबर (4) जानेवारी (1) फेब्रुवारी (2) मार्च (1) जून (1) जुलै (2) ऑगस्ट (2) ऑक्टोबर (1) नोव्हेंबर (1) जुलै (2) जुलै (2) सप्टेंबर (2) जानेवारी (1) फेब्रुवारी (1) मार्च (2) एप्रिल (4) सप्टेंबर (1) नोव्हेंबर (1) डिसेंबर (4) जानेवारी (1) सप्टेंबर (2) जानेवारी (2) डिसेंबर (1) सप्टेंबर (1) मे (1) जून (7) जुलै (6)\nदलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस\nसगळंच अवघड परि आहे सुंदर..\nइथरल थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahaupdates.com/corona-alert-lockdown-maintained-till-july-31-by-state-government/", "date_download": "2020-10-01T07:08:47Z", "digest": "sha1:MW2PAEOPQSSZMTD262FKQHECMVT3VZCI", "length": 8330, "nlines": 52, "source_domain": "mahaupdates.com", "title": "Corona Alert: Lockdown maintained till July 31 by state government", "raw_content": "\nCorona Alert : राज्यसरकारकडून ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम\nCorona Alert : राज्यसरकारकडून ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम\nराज्यातील कोरोना विषाणू प्रादुर्भावाशी सामना करण्यासाठी मिशन बिगिन अंतर्गत देण्यात आलेल्या सवलतींसह दि. 31 जुलै 2020 पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णयाची अधिसूचना शासनाने आज निर्गमित केली. या कालावधीत विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त त्यांच्या क्षेत्रात आवश्यक निर्बंध घालू शकतील. अत्यावश्यक नसलेल्या कामांसाठी तसेच नागरिकांच्या चलनवलनास प्रतिबंध घालू शकतील. व्यक्तिगत व्यायाम, दुकानांमधील खरेदी या बाबी संबंधित व्यक्तींच्या नजीकच्या परिसरात करता येतील. यासाठी सामाजिक अंतर,व्यक्तिगत स्वच्छता या बाबींचे पालन करणे आवश्यक राहील. कार्यालयीन कामकाजासाठी जाण्यायेण्यास प्रतिबंध राहणार नाही.\nकोविड विषाणू नियंत्रणासाठी राष्ट्रीय स्तरावरील सूचना\nमास्कचा वापर : सार्वजनिक ठिकाणे, कार्यस्थळे या ठिकाणी तसेच प्रवासादरम्यान चेहरा झाकून घेणारी साधणे/ मास्क वापरणे बंधनकारक आहे.\nसामाजिक अंतर पाळणे(सोशल डिस्टंसिंग) : प्रत्येक व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी वावरताना इतरांपासून किमान 6 फुटाचे (दो गज की दूरी) अंतर राखावे.\nग्राहक सुरक्षित अंतर राखतील याची दुकानदारांनी काळजी घ्यावी,दुकानांमध्ये एका वेळी 5 व्यक्तींपेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देऊ नये.\nजमावाबाबतची बंधने : मोठ्या प्रमाणावर जमाव होऊ शकणारे समारंभ/सभा आदींना यापुढेही प्रतिबंध राहील.विवाह सोहळ्याला 50 पेक्षा अधिक अधिक अभ्यागतांना आमंत्रित करता येणार नाही. अंत्यसंस्कार आणि त्यासंबंधित विधींना 50 पेक्षा अधिक व्यक्तींना सहभागाची परवानगी नसेल.\nसार्वजनिक ठिकाणी थुंकणे शिक्षापात्र असून त्यासाठी संबंधित प्राधिकरणाचे कायदे, नियम, नियमनानुसार असलेला दंड ��ागू राहील.\nमद्य, पान, तंबाखू इ. चे सार्वजनिक ठिकाणी सेवन करण्यास प्रतिबंध राहील.\nकामाच्या ठिकाणी पाळावयाच्या मार्गदर्शक सूचना :\nघरातून काम (वर्क फ्रॉम होम) : शक्यतोवर घरातूनच काम करण्याची पद्धत अवलंबली पाहिजे.\nकार्यालये, कामाची जागा, दुकाने, बाजारपेठ, औद्योगिक तसेच व्यावसायिक आस्थापनांमध्ये कामाचे/ व्यवसायाच्या वेळेचे विभाजन करण्याचा नियम पाळला पाहिजे.\nकार्यालयाच्या सर्व प्रवेशद्वारांवर तसेच बाहेर पडण्याच्या दरवाज्याजवळ थर्मल स्कॅनिंग (शरीराचे तापमान मोजणे) , हात धुणे आणि सॅनिटायझर ची व्यवस्था करावी .\nसंपूर्ण कामाची जागा , सामान्य सुविधा आणि मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व गोष्टींची/ वस्तूंची वारंवार स्वच्छता करण्यात यावी. शिफ्ट मध्ये काम करताना प्रत्येक शिफ्टनंतर दरवाज्याचे हॅन्डल इत्यादी गोष्टींची स्वच्छता राखणे आवश्यक आहे.\nसुरक्षित अंतर : – कामाच्या ठिकाणी असलेले सर्व कर्मचारी / कामगारांमध्ये प्रत्येक शिफ्टच्या वेळांमध्ये पुरेसे अंतर ठेउन काम करतील याची दक्षता घेतली जाणे आवश्यक राहील. कर्मचाऱ्यांनी दुपारचे जेवण एकत्र घेऊ नये व त्यांनी सुरक्षित अंतर पाळावे याबाबींची कार्यालय प्रमुखाने काळजी घेणे आवश्यक राहील.\nमराठा आरक्षणाच्या समर्थनात कोल्हापूरचे जि.प.सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांचा राजीनामा\nसाळवणमध्ये रोगप्रतिकारक शक्तिवर्धक औषधाचे वाटप\nकोरोना काळातील देवदूत – संताजी बाबा घोरपडे\nशिवणी रोड-चकवा ग्रामपंचायतने बनवले ग्रामपंचायत मोबाईल अ‍ॅप\nबहिरेश्वर ग्रामपंचायतने बनवले ग्रामपंचायत मोबाईल अ‍ॅप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bankonlineexams.com/2016/08/blog-post_68.html", "date_download": "2020-10-01T08:25:10Z", "digest": "sha1:IVCIFH4EKNJWT6YGLWWXLTB3V4H4MV6P", "length": 18475, "nlines": 198, "source_domain": "www.bankonlineexams.com", "title": "Spardha Pariksha.... Flat 40% Off on Kiran Prakashan Pratiyogita Kiran Books: पं. लच्छू महाराज", "raw_content": "\nतबला हे भारतीय अभिजात संगीतातील अविभाज्य अंग नेमके कधी झाले, याची नोंद नाही. मात्र तबल्याच्या, म्हणजेच लयीच्या साथीशिवाय संगीत पूर्ण होऊ शकत नाही, अशी स्थिती त्यामुळे निर्माण झाली. संगीत ऐकणाऱ्या सामान्य रसिकांना हेही माहीत असण्याचे कारण नाही, की तबल्याच्या क्षेत्रात गेल्या काही शतकांमध्ये प्रचंड म्हणावे असे सर्जन झाले आहे. अभिजात संगीतातील घराणी म्हणजे गायन सादर\nकरण्याची ���ैली. अशाच प्रकारच्या शैली तबलावादनातही निर्माण झाल्या. बनारस हे त्यातील एक नामांकित घराणे. पंडित लच्छू महाराज हे या घराण्यातील सध्याच्या काळातील आदरणीय कलावंत. यापूर्वी निवर्तलेले पं. किशन महाराज हेही याच घराण्याचे. लच्छू महाराज यांनी आयुष्यभर तालाची साधना केली. त्यांचे मूळ नाव लक्ष्मीनारायण सिंह. त्यांचे वडील वासुदेव नारायण सिंह यांच्याकडून त्यांनी तालाची तालीम घेतली. संगीताच्या क्षेत्रात बनारस या शहराचे योगदान अनन्यसाधारण म्हणावे असे. उस्ताद बिस्मिल्ला खाँ, गिरिजा देवी यांच्यासारख्या अनेक कलावंतांनी याच शहरात साधना केली आणि ते रसिकप्रिय झाले. लच्छू महाराज यांनी या शहरात नाव मिळवले, मात्र ते लोकप्रिय झाले ते चित्रपट संगीताच्या क्षेत्रात. तिथे त्यांनी अनेक गीतांसाठी तबलावादन केले. सामान्यत: चित्रपट संगीतातील साथीदार कलावंतांची नावेही माहीत होत नाहीत. लच्छू महाराज यांच्यासारख्या अनेक गुणी कलावंतांनी या संगीतात आपल्या कलेने अतिशय मोलाची भर घातली आहे. तबला हे वाद्य वाजवण्यास अवघड आणि त्यावर हुकमत मिळवणे तर त्याहूनही असाध्य. आयुष्यभर साधना केल्यानंतर येणारे प्रभुत्व लयीच्या अथांग दुनियेत मोलाची भर घालणाऱ्या सर्जनशीलतेची वाट दाखवत असते. लच्छू महाराजांसारख्या कलावंतांनी ही अपार साधना तर केलीच; पण त्यामध्ये नवसर्जनही केले. गणिती पद्धतीने तालाच्या मात्रांचा हिशेब करता करता, त्यातून लयीचा देखणा ताजमहाल उभा करणे, ही सोपी गोष्ट नसते. त्यासाठी परिश्रमांबरोबरच प्रज्ञेचीही आवश्यकता असते. लच्छू महाराज यांच्याकडे ती होती. त्यामुळेच केवळ ते रसिकांचे प्रेम मिळवू शकले. तालाच्या अगाध दुनियेत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेली साधना आणि त्याच्या बरोबरीने अंगी असलेली सर्जनशीलता कुणालाही हेवा वाटावी अशीच होती. अलीकडील संगीत मैफलींमध्ये वाद्यवादनात तबल्याबरोबरच्या जुगलबंदीचे प्रस्थ वाढते आहे. तबलावादक आणि वाद्यवादक यांच्यातील सवाल-जवाबला रसिकांकडून वाहवाही मिळत असते. वाद्यवादनात तबलावादकास स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करता येते, हे खरे असले तरीही गायनाच्या वेळी तबलजीने केलेली नम्र संगत गायकाला नवसर्जनाची ताकदच देत असते. लच्छू महाराज यांनी हे नेमके ओळखले होते आणि त्यामुळेच ते आपल्या कलेशी इमान राखू शकले. त्यांच्या निधनाने तालाच्या दुनियेतील एक हिरा निखळला आहे.\nपं. लच्छू महाराज तबला हे भारतीय अभिजात संगीतातील अविभाज्य अंग नेमके कधी झाले , याची नोंद नाही. मात्र तबल्याच्या , म्हणजेच लयीच्या साथीश...\nसाइबर फ्राड रोकने की नीति\nजागरण ब्यूरो, नई दिल्ली बैंकों में साइबर अपराध से जुड़ी घटनाओं में तेजी से हो रही बढ़ोतरी और इसे रोकने में बैंकों की नाकामयाबी को देखते ह...\n१ जूनपासून या गोष्टींवर होणार करवाढ नवी दिल्ली : एक जूनपासून आता हॉटेलचे खाणे , मोबाईलवर बोलणे , विमानाने आणि रेल्व...\nअंतरिक्ष यात्रियों से लाइव बात करेंगे मार्क जुकरबर्ग\nवाशिंगटन : कनेक्टिविटी को एक नई ऊंचाई देते हुए फेसबुक के संस्थापक और मुख्य कार्यकारी अधिकारी ( सीईओ ) मार्क जुकरबर्ग एक...\nस्पर्धक जबाँग अखेर मिंत्राच्या ताब्यात\nनरसिंगच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात, प्रवीण रा...\nउत्तेजक प्रकरणी रशियाच्या १९ रोइंगपटूंवर बंदी\nबॅस्टिअन श्वाइनस्टायगरची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून ...\nरशियाच्या आठ वेटलिफ्टर्सवर बंदी\nराष्ट्रीय क्रीडापटू पूजा कुमारीचा सेल्फी काढताना म...\nपाटणा पायरेट्स सलग दुसऱयांदा चॅम्पियन\nआशिया खंडातील सर्वाधिक तापमान कुवेतमध्ये, आकडा पाह...\n‘ज्ञानपीठ’प्राप्त लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या ...\nभाजपच्या पासवानांची खासदारकी रद्द\nगेको सरडय़ाची दुर्मीळ प्रजाती छत्तीसगडमध्ये सापडली\nकाश्मीरमध्ये पुन्हा संचारबंदी लागू\nभारतीय वंशाची सर्वात कमी वयाची मुलगी डेमोक्रॅटिक प...\nगुगलही रमले मुन्शी प्रेमचंद यांच्या आठवणीत\nपेलेट गनवर बंदी घालण्याची बार असोसिएशनची मागणी\nदारू पिणाऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला शिक्षा; दारूबं...\nसौदीतील भारतीय कर्मचाऱ्यांना सुखरुप परत आणू: सुषमा...\nपारंपरिक इंधनाचा थेंबही न वापरता सौर विमानाची जगप्...\nजीएसटीवर सर्व राज्यांची सहमती\nडेमोक्रॅटिक पक्षातर्फे हिलरी क्लिंटन यांना राष्ट्र...\n‘कोहिनूर हिऱ्यावर भारताचा कायदेशीर हक्क नाही’\nभारताच्या टी.एम.कृष्णा आणि बेझवाडा विल्सन यांना मॅ...\nडॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांच्या पूर्णाकृती पुतळ्य...\nबीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांची नवी इनिंग; प्र...\nगोव्यात परदेशी नागरिकांना कृषी जमीन खरेदीची अनुमती\nचौदा वर्षांखालील मुलास कामावर ठेवणे गुन्हा\nशरीरात औषधे सोडण्���ासाठी विविध आकाराची यंत्रे\nचार ‘पी-८ आय’ विमानांसाठी भारताचा अमेरिकेशी करार\nवस्तू व सेवा कर ; एक पाऊल सहमतीकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://gadchiroli.gov.in/mr/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8/", "date_download": "2020-10-01T06:22:48Z", "digest": "sha1:PH4N37EN5YETM6CMY7CRUMDJOU3FOLKW", "length": 4654, "nlines": 110, "source_domain": "gadchiroli.gov.in", "title": "आपत्ती व्यवस्थापन | जिल्हा गडचिरोली, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा गडचिरोली District Gadchiroli\nतहसील व महसूल मंडळ\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nडिजिटल स्वाक्षरीकृत 7/12 पहा\nआपत्ती व्यवस्थापन कार्यालयाचे नाव\nराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारत सरकार हेल्पलाईन नंबर : 011-1078\nमहाराष्ट्र राज्य, मुंबई नियंत्रण कक्ष\nमहाराष्ट्र राज्य -गडचिरोली जिल्हा नियंत्रण कक्ष 07132-222031\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा गडचिरोली , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 21, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B2/4", "date_download": "2020-10-01T08:11:15Z", "digest": "sha1:EKOKQ4SCMMU4Q3FKMKUGGKLPCT3AD7OU", "length": 6480, "nlines": 82, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'IPO'मध्ये गुंतवणूक; कसा आहे 'हॅपिएस्ट माइंड्स टेक्नालॉजिज'चा इश्यू\nसुशांतसिंह मृत्यू प्रकरणी दिपेश सावंतला अटक, आता रियाचं काय होणार\nस्वत:च घरामध्ये तुम्ही करता का इंटरनेट करार\nभारतात या चायनीज अॅप्सवर अद्याप बंदी नाही, जाणून घ्या डिटेल्स\nअर्थव्यवस्थेसाठी शुभसंकेत ; अनलाॅकनंतर किरकोळ व्यवसायात वृद्धी\nकाही लोकांची उगीचच घराणेशाही हा वादाचा मुद्दा केला आहे:शबाना आझमी\nलडाखमध्ये LAC वरील स्थिती बदलण्याचे चीनचे षड्यंत्र, भारताने सुनावले\nपब्जी बॅन : काय आहे पब्जी खेळणाऱ्यांची प्रतिक्रिया\nलुडोवरही बंदी, यादीत पबजीसह हे प्रसिद्ध अॅप्स\nदिवाळी आधी स्मार्टफोन महाग होणार, ���े आहे कारण\nsanjay raut : मोदी आणि उद्धव ठाकरेंची कामाची पद्धत सारखीच; राऊतांचा भाजपला टोला\nभारताचा दणका, या ११८ चायनीज अॅप्सवर बंदी, पाहा संपूर्ण यादी\nPM modi's account hacked: पंतप्रधान मोदींचे ट्विटर अकाउंट हँक; हॅकरने मोदींकडे केली 'ही' मागणी\nबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी निर्विघ्न या\nरॉयल एनफील्डची नवी Meteor 350 बाईक याच महिन्यात लाँच होणार\nभारताचा पुन्हा डिजिटल स्ट्राईक; पबजीसह चीनच्या ११८ अॅप्सवर बंदी\nNews in Brief: आजच्या ठळक बातम्या अगदी थोडक्यात\nजबरदस्त फीचरचे वेस्पाचे नवीन स्कूटर, १ हजारांत करा बुकिंग\nमहिंद्राची दमदार बोलेरो SUV ३५ हजारांनी महाग, पाहा नवी किंमत\n‘तो’ करतोय लोककलांचा डिजिटल जागर\n'UPI' शुल्क वसुली; केंद्रीय प्रत्यक्ष करनिर्धारण मंडळाचा बँकांना दणका\nमोदी सरकार विकत आहे स्वस्तात सोने; ही संधी सोडू नका\n सडक २ चं IMDb रेटिंग पाहून आलिया भट्टलाही वाटेल लाज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/law-explained-anti-defection-law", "date_download": "2020-10-01T08:35:46Z", "digest": "sha1:2C33LEPUETMPS5V42SZWOW7FQTYYCCLS", "length": 20844, "nlines": 95, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "राजस्थान पेचप्रसंगः पक्षांतरबंदी कायद्यातील धूसर रेषा - द वायर मराठी", "raw_content": "\nराजस्थान पेचप्रसंगः पक्षांतरबंदी कायद्यातील धूसर रेषा\nराजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि १८ बंडखोर आमदारांना पक्षांतरबंदी कायद्याच्या तरतुदींखाली अपात्र ठरवण्याच्या काँग्रेस पक्षाच्या कृतीला गुरुवारी राजस्थान उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. न्यायालयाने केस दाखल करून घेतली आहे आणि आपल्या याचिकेत काही फेरफार करण्यास वेळ मिळावा म्हणून दुसरी तारीख देण्याची पायलट यांची विनंतीही मान्य केली आहे.\nकेंद्र सरकार व भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत प्रभावी ठरत आलेले वरिष्ठ कौन्सेल्स मुकुल रोहटगी आणि हरीश साळवे यांच्याकडे आपली केस सोपवून आपल्या गटाला अपात्र ठरवण्याची राजस्थान विधानसभा अध्यक्षांची चाल आधीच मोडून काढण्याची खेळी खेळण्याचा प्रयत्न पायलट करत आहेत. पायलट आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही किंवा सभागृहात पक्षा��्या व्हिपची अवज्ञा केलेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून आमदारांच्या या दोन कृत्यांचा अन्वयार्थ न्यायालयांद्वारे पक्षाच्या राजीनाम्याशी समतुल्य कृत्य असा लावला गेला आहे आणि ही कृत्ये करणाऱ्यांवर पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरवले जाण्याची कारवाई करण्यात आली आहे.\n२०१८ मध्ये झालेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने एकूण २००पैकी १०७ जागा जिंकल्या होत्या. पायलट यांच्या गटातील आमदार अपात्र ठरवले गेले नाहीत, तर काँग्रेसचे प्रत्यक्ष संख्याबळ ८८वर येईल आणि अशोक गेहलोत सरकारला सत्ता टिकवण्यासाठी १३ अपक्ष किंवा छोट्या पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा आवश्यक ठरेल. मात्र, पायलट गट अपात्रच ठरला, तर विधानसभेची एकूण संख्या १८१ होईल आणि बहुमतासाठी आवश्यक आकडा ९१ होईल. याचा अर्थ गेहलोत यांना सत्ता टिकवण्यासाठी केवळ तीन अपक्षांची गरज भासेल. अर्थात, या १९ जागांसाठी नव्याने निवडणुका होईपर्यंत ही स्थिती कायम राहील.\nआता हे प्रकरण उच्च न्यायालयापुढे प्रलंबित आहे. त्यानिमित्ताने पक्षांतरबंदी कायद्याच्या तरतुदी आणि तो कसा संमत झाला हे स्पष्ट करून सांगण्याची संधी ‘द वायर’ घेत आहे.\n१९६७ मध्ये हरयाणातील आमदार गयालाल यांनी एका वर्षात तीनवेळा पक्ष बदलल्यानंतर भारतीय राजकारणात ‘आया राम गया राम’ हा वाक्प्रचार रुढ झाला. या खोडसाळपणाला प्रतिबंध करण्यासाठी १९८५ मध्ये राजीव गांधी पंतप्रधान असताना केंद्र सरकारने राज्यघटनेत ५२वी दुरुस्ती करून राज्यघटनेतील चार अनुच्छेदांमध्ये बदल केले आणि दहावे परिशिष्ट समाविष्ट केले.\nराज्यघटनेच्या दहाव्या परिशिष्टात समाविष्ट असलेल्या या कायद्यामध्ये एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या खासदार किंवा आमदारांना अपात्र ठरवण्याची तरतूद आहे.\nपक्षांतर म्हणजे नेमके काय\nएखाद्या राजकीय पक्षाची सदस्य असलेली व्यक्ती खालील परिस्थितींमध्ये सभागृहाची सदस्य म्हणून अपात्र ठरवली जाऊ शकते:\nए. व्यक्तीने आपल्या मूळ राजकीय पक्षाचे सदस्यत्व स्वेच्छेने सोडल्यास;\nबी. संबंधित व्यक्तीने तिच्या राजकीय पक्षाची पूर्वपरवानगी न घेता, राजकीय पक्षाने जारी केलेल्या निर्देशांशी विसंगत मतदान केल्यास किंवा मतदान टाळल्यास आणि तिचे हे कृत्य पक्षाने १५ दिवसांच्या आत माफ न केल्यास;\nकोणत्याही राजकीय पक्षा��ी संलग्नतेशिवाय निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष आमदार/खासदाराने निवडणुकीनंतर एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश केल्यास, ते सदनाचे सदस्य राहण्यास अपात्र ठरतात, अशीही तरतूद या कायद्यात आहे.\nनामांकित सदस्यांनी सदनाचे सदस्यत्व स्वीकारल्याच्या तारखेपासून सहा महिने उलटल्यानंतर एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश केला, तर त्या कारणाखाली त्यांना अपात्र ठरवले जाऊ शकेल, अशीही तरतूद कायद्यात आहे.\nया निकषांना अपवाद आहेत का\nसदस्याने पक्षांतर करूनही अपात्र ठरवले जाण्याची कारवाई होऊ शकत नाही, असे दोन अपवाद दहाव्या परिशिष्टात नमूद आहेत.\nए. सदस्याचा मूळ राजकीय पत्र दुसऱ्या एखाद्या पक्षात विलीन होतो, अशी परिस्थिती. संबंधित पक्षांच्या दोन तृतीयांश सदस्यांची मंजुरी असेल तरच विलीनीकरण घडू शकते;\nबी. एखादा सदस्य सदनाचा अध्यक्षीय अधिकारी (सभापती/अध्यक्ष) नियुक्त झाला आणि स्वतंत्रपणे व नि:पक्षपातीपणे काम करता यावे म्हणून त्याने/तिने आपल्या राजकीय पक्षाचे सदस्यत्व स्वेच्छेने सोडल्यास तसेच अध्यक्षीय अधिकाराचे पद सोडल्यानंतर पुन्हा आपल्या पक्षात प्रवेश केल्यास, त्याला/तिला अपात्र ठरवले जाऊ शकत नाही.\nसभागृहात पक्षांतराचे प्रकरण कसे हाताळले जाते\nअध्यक्षीय अधिकाऱ्याला सभागृहातील सदस्यांकडून तक्रार प्राप्त झाली, तरच तो/ती पक्षांतराच्या प्रकरणात कारवाई करू शकतो/शकते.\nतक्रार प्राप्त झाल्यानंतर अध्यक्षीय अधिकारी ज्या सदस्याविरोधात तक्रार आली आहे त्याला/तिला स्पष्टीकरण सादर करण्यासाठी वेळ देतो/देते. अध्यक्षीय अधिकाऱ्याला स्पष्टीकरण प्राप्त झाले नाही, तर तो/ती सदस्याला अपात्र ठरवण्याचा निर्णय एक्स-पार्टी पद्धतीने करू शकतो/शकते. हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे चौकशीसाठी सोपवण्याचाही पर्याय असतो.\nअपात्र ठरवण्याबद्दल निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार कोणाला आहे\nअपात्र ठरवले जाण्याचे निकष स्पष्ट असले तरी ही कारवाई समर्थनीय आहे की नाही हे कोण ठरवणार याबाबत प्रश्नच आहे.\nदहाव्या परिशिष्टातील पक्षांतरविरोधी तरतुदींनुसार, सभागृहाच्या सदस्याला अपात्र ठरवण्याची आवश्यकता आहे की नाही हा प्रश्न सभागृहाच्या अध्यक्षीय अधिकाऱ्यापुढे ठेवला जातो आणि याबाबत त्याचा/तिचा निर्णय अंतिम असतो.\nखरे तर या कायद्यात पूर्वी एक तरतूद होती. “सभागृहातील सदस्यावर या पुरवणीखाली झालेली अपात्र ठरवले जाण्याची कारवाई कोणत्याही न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात मोडत नाही” अशा तरतुदीमुळे ज्या सदस्यावर पक्षांतरबंदी कायद्याखाली कारवाई झाली आहे, त्याला न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचीही सोय नव्हती.\nमात्र, किहोतो होलोहोन विरुद्ध झचिल्हु या प्रकरणाच्या संदर्भात, सर्वोच्च न्यायालयाने ही तरतूदच घटनाबाह्य ठरवली. एखाद्या सभागृहाचा अध्यक्षीय अधिकारी जेव्हा अपात्र ठरवल्या जाण्याच्या कारवाईबाबत निर्णय देतो, तेव्हा तो एखाद्या लवादाच्या क्षमतेत काम करत असतो आणि लवादाच्या निर्णयाचे न्यायालयीन परीक्षण होऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात स्पष्ट केले होते.\nगेहलोत सरकारने सचिन पायलट यांच्यासह १९ आमदारांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल केली आहे. एक दिवसापूर्वीपर्यंत पायलट राजस्थान सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदावर तसेच राजस्थानात काँग्रेस प्रदेशाध्यक्षवदावर होते.\nसर्व १९ आमदार अद्याप काँग्रेस पक्षाचाच भाग आहेत, कारण, त्यांनी अद्याप पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही किंवा अन्य कोणत्या पक्षात प्रवेशही केलेला नाही. अशा परिस्थितीत काँग्रेस आमदारांच्या (सीएलपी) बैठकांना अनुपस्थित राहणे, राजस्थानातील निर्वाचित सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करणे, पक्षविरोधी वर्तन आणि अनुपलब्ध राहणे ही गेहलोत सरकारने दिलेली कारणे पक्षांतरबंदी कायद्याखाली कारवाई करण्यासाठी वैध ठरतात का हे बघावे लागेल.\nपक्षांतरबंदी कायद्यातवर होणाऱ्या टीकेचा एक प्रमुख मुद्दा म्हणजे यांमध्ये पक्षविरोध (सदस्याने स्वत:च्या पक्षाविरोधात बोलणे) आणि पक्षांतर (दुसऱ्या पक्षात प्रवेश) यांतील सीमारेषा फारच धूसर ठेवण्यात आल्या आहेत.\nपायलट आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची हीच भूमिका आहे. त्यांनी काँग्रेसच्या विरोधात कोणतेही विधान केलेली नाही, असा त्यांचा दावा आहे. “आपल्या मागण्या सादर करणे किंवा पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधून घेणे हा लोकशाहीमध्ये गुन्हा ठरतो का” असा प्रश्न राजस्थान सरकारमधील माजी मंत्री आणि पायलट यांना पाठिंबा देणारे आमदार विश्वेंद्र सिंग यांनी ट्विटरद्वारे केला आहे. हा मुद्दा या प्रकरणात महत्त्वाचा ठरणार आहे.\nओबामा, बिल गेट्स, जो बिडेन यांची ट्विटर अकाउंट हॅक\nदिल्ली दंगलीत नेत्यांचा सहभाग नाही – पोलिस\nमेहबुबांच्या स्थानबद्धतेविषयी उत्तर द्याः सर्वोच्च न्यायालय\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.djvu/98", "date_download": "2020-10-01T08:43:04Z", "digest": "sha1:DRCK5H6XHMZT5IHX7MBS5XNM7S57TNHZ", "length": 5947, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:भाषाशास्त्र.djvu/98 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nभाषोपपत्ति, ध्वनि, शब्द, वः श्रवणविचार. ८७, लाऊन, द्वैताच नसता खेळतीच माजविते. अर्थात्, वंध्यापुत्राच्या क्रीडाकौतुकाप्रमाणेच ही सृष्ट चमत्कृति आहे, हे विशेष रीतीने सांगावयास नलगे. तथापि, ज्यापेक्षां ही कल्पना, नावारूपास येऊन सृष्टीची सत्यता आपणांस खरी वाटत , आहे, त्यापेक्षां विषयोपन्यासार्थ ज़ी परिभाषा ठरली आहे, तिच्यांतच आपण सांप्रतचे विवेचन करूं. ह्या अद्वैत चैतन्यांत, व ब्रह्ममय विश्वांत, * अहं ब्र\nह्मास्मि' अशी कल्पना होऊन, आदुभअहंकारांत सृष्टीचें णांत चेचे बीजारोपण. त्म्यापासून आकाश झालें, आकाशा जोडप्ट \" णांत चेचे बीजारोपण. त्म्यापासून आकाश झालें, आकाशा जोडप्ट \" . पासून वायु, वायूपासून आग्ने, अग्नीत्याच्यः' \"\nयाच्या आप ( पाणी ), आपापासून पृथिवी, पृथीपासून . \" 21 मनात, वनस्पतीपासून, अन्न, अन्नापासून रेत, आणि \" पासून मनुष्य, याप्रमाणे सृष्टिक्रमाला सुरवात होऊन, श्व उदयास आले.}} .. एतद्विषयक, रामगीतेत एक आधार दृष्टीस पडत असून, (सा अन्यत्रही पुष्कळ ठिकाणी उपलब्ध होतो. ८ विकल्पमायारहिते चिदात्मकेऽ . हंकार एष प्रथमः प्रकल्पितः आणि त्याला श्रुतीचे तर बलवत्तरच प्रमाण आहे. असो. अशा प्रकारच्या कल्पनेने अहंकार उत्पन्न झाल्यावर, त्याचा परिणाम तत्क्षणच निदर्शनास आला. १ ह्याला श्रुतीचा जो आधार आहे; तो येथे देतो. तस्मादात्मन आकाशः संभूतः आणि त्याला श्रुतीचे तर बलवत्तरच प्रमाण आहे. असो. अशा प्रकारच्या कल्पनेने अहंकार उत्पन्न झा��्यावर, त्याचा परिणाम तत्क्षणच निदर्शनास आला. १ ह्याला श्रुतीचा जो आधार आहे; तो येथे देतो. तस्मादात्मन आकाशः संभूतः इत्यादि. ( भारतीय साम्राज्य उत्तरार्ध. पु. ७ वें, पा. ३१४.) श्रुतिस्तु वेदो विज्ञेयोधर्मवाक्यं तुवैस्मृतिः इत्यादि. ( भारतीय साम्राज्य उत्तरार्ध. पु. ७ वें, पा. ३१४.) श्रुतिस्तु वेदो विज्ञेयोधर्मवाक्यं तुवैस्मृतिः १२. \nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१८ रोजी १३:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/05/blog-post_66.html", "date_download": "2020-10-01T07:07:39Z", "digest": "sha1:VMRPEDVJVGSA4MO5E2COK554DYXG6T4W", "length": 11749, "nlines": 109, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "नागपुरात झाडे घेऊ लागली मोकळा श्वास - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर नागपुरात झाडे घेऊ लागली मोकळा श्वास\nनागपुरात झाडे घेऊ लागली मोकळा श्वास\nआयुक्तांच्या आदेशानंतर डी-चोकींगला वेग\nसिमेंट रस्त्यांच्या मार्गात असलेल्या झाडांच्या बुंध्याभोवती मोकळी जागा न सोडल्याने शहरातील अनेक झाडांचे अस्तित्व धोक्यात आले होते. यासंदर्भात मनपा आयुक्तांनी दिलेल्या आदेशानंतर संपूर्ण शहरात डी-चोकींगच्या कामाने वेग घेतला असून अनेक झाडांच्या बुंध्याभोवतीची जागा मोकळी करण्यात आली आहे. त्यामुळे झाडे आता मोकळा श्वास घेऊ लागले आहेत.\nसिमेंट रस्ता बांधताना रस्त्यालगत असलेल्या बहुतांश झाडांभोवती कंत्राटदाराने सिमेंटचे आवरण केले होते. यामुळे झाडांना पाणी टाकता येत नव्हते. पाणी मिळत नसल्याने झाडांचे अस्तित्वच धोक्यात आले होते. अनेक झाडे मरणासन्न अवस्थेत यायला लागली होती. यासंदर्भात शहरात पर्यावरण क्षेत्रात कार्य करणारी संस्था ग्रीन व्हिजील फाऊंडेशनने संस्थेचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या लक्षात ही बाब आणून दिली. नागपुरातील झाडांमुळे ‘ग्रीन सिटी’ म्हणून शहराची ओळख आहे. मात्र, कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे ही ओळख मिटण्याची चिन्हे दिसत होती. सिमेंटने झाडांची बुं��े बांधल्या गेल्याने जमिनीखालील मुळांवर त्याचा परिणाम जाणवू लागला होता. ही गंभीर बाब लक्षात येताच मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व झोन आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली आणि गांभीर्य लक्षात आणून दिले. २३ मे पर्यंत ही सर्व झाडे मोकळी करण्यात यावी, झाडांच्या बुंध्यांच्या बाजूला ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांचे तांत्रिक सहकार्य घेऊन जागा मोकळी करण्याचे आदेश देण्यात आलेत. आदेशाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी आणि प्रत्येक सोमवारी त्यासंदर्भातील अहवाल मांडण्यात यावा, असेही आयुक्तांनी निर्देशित केले होते.\nत्यानुसार संपूर्ण शहरातील सिमेंट रस्त्यांनी वेढलेल्या झाडांना मोकळे करण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे. संपूर्ण झोनमधील सहायक आयुक्तांनीही हा विषय गांभीर्याने घेत तातडीने कार्याला सुरुवात केली आहे. प्रत्येक झाडांच्या बुंध्याभोवतीचे सिमेंट आवरण काढून झाडांचा बुंधा मोकळा करण्यात येत आहे व त्याला आकर्षक स्वरूपही देण्यात येत आहे. यासंदर्भात ग्रीन व्हिजील फाऊंडेशनने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक होत आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रप��र महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/bbc-marathi-news/shama-chi-aai-120072800021_1.html", "date_download": "2020-10-01T07:59:47Z", "digest": "sha1:L3RZAU3HPFQBODPHMUZTW3GOZT3DZS7V", "length": 21804, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "'श्यामची आई'वरील मीम्सचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत का गेला? | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 1 ऑक्टोबर 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n'श्यामची आई'वरील मीम्सचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत का गेला\nप्रतिभावंत लेखक आणि समाजसुधारक साने गुरुजी यांच्यावरील मीम्समुळे सध्या वादाला तोंड फुटलं आहे.\nसोशल मीडियावरील काहीजणांकडून मास्क आणि दारू यांबाबतच्या मीम्ससाठी 1953 साली प्रदर्शित झालेल्या 'श्यामची आई' सिनेमातील दृश्यांचा आधार घेतला जात आहे.\n'श्यामची आई' सिनेमा पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजींच्या पुस्तकावर आधारित असून आचार्य अत्रेंनी या सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती. 1954 साली हा सिनेमा भारत सरकारच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा पहिला मानकरी ठरला होता.\n'श्यामची आई'वरील मीम्सवर सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी आक्षेप घेतला असून त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे याबाबत ईमेलद्वारे तक्रारही नोंदवली आहे.\nत्या 'मीम्स'मध्ये नेमकं आक्षेपार्ह काय आहे\nबीबीसी मराठीशी बोलताना हेरंब कुलकर्णी म्हणाले, \"श्यामची आई पुस्तकाने 85 वर्षं महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांना संस्कारी बनवले आहे. नैतिक प्रेरणा रुजवल्या आहेत. श्याम आणि त्याची आई हे प्रेम, विवेक, संस्कार सामाजिक भान याचे प्रतीक बनले आहेत. समाज अशा प्रतिकांनी प्रेरणा घेत असतो. तेव्हा इतर सगळे विषय सोडून केवळ 'श्याम' आणि 'श्यामची आई' यावर अनेक प्रतिमाभंजन करणारी चित्रे येऊ लागतात, दहा वर्षाच्या मुलाला तोंडी दारू पिण्याची भाषा टाकली जाते, तेव्हा ते अस्वस्थ करणारे आणि संतापजनक असते.\"\nहेरंब कुलकर्णी यांनी आक्षेप नोंदवलेल्या मीम्समध्ये श्यामची आईच्या तोंडी 'श्याम, बायकोला दारुचा वास येऊ नये आणि कोरोना होऊ नये यासाठी काय वापरशील' हे प्रश्नार्थक वाक्य, तर श्यामच्या तोंडी 'मास्क' असं उत्तर दाखवण्यात आलंय.\nहेरंब कुलकर्णी यांनी या मिमवर आक्षेप घेतला. मात्र, त्यांच्या म्हणण्यांनुसार, माझ्या आक्षेपानंतर सोशल मीडियावरील अनेकांनी आणखी अशाच पद्धतीचे बदनामीकारक मीम्स तयार केले आहेत.\nमात्र, श्यामची आई किंवा श्याम हे कादंबरीतील पात्र आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष नाही का करता येणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र,त्यावर उत्तर देताना हेरंब कुलकर्णी प्रश्न विचारतात, \"राम आणि कृष्ण या काल्पनिक व्यक्तिरेखा होत्या, असेही मानणारे लोक आहेत. पण त्यांच्यावरील चित्रपटातील प्रतिमांची ही अशा प्रकारच्या मीम्स लोक करतील का\nते पुढे म्हणतात, \"पुतळ्याची विटंबना करताना तो दगडाचा असतो असा युक्तिवाद आपण करतो का मानबिंदू लक्षात घेतले पाहिजेत आणि मानबिंदू म्हणजे त्यांचे विचार त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विकृती यात फरक करायला हवा.\"\nपोलीस ठाण्यात तक्रारीची नोंद\nहेरंब कुलकर्णी यांनी याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे ईमेलद्वारे तक्रार केलीये. शिवाय, अशाप्रकारे मीम्स व्हायरल करणाऱ्यांवर कारवाईची मागणी हेरंब कुलकर्णींनी केलीय.\nदुसरीकडे, साने गुरुजी ज्या संघटनेचे संस्थापक होते, त्या राष्ट्र सेवा दलानंही 'श्यामची आई'संदर्भातील मीम्सची गंभीर दखल घेत, पोलीस ठाण्यात धाव घेतलीये.\n\"श्यामची आईबद्दल मीम्स तयार करून फेसबुकवर विकृत लिखाण फिरत आहे. अशा अज्ञात विकृत माणसाचा आपण शोध घ्यावा. कारण या गोष्टीमुळे समाजात तीव्र असंतोष आहे. त्यामुळे याची योग्य दखल घेऊन सायबर गुन्हा दाखल करावा,\" अशी तक्रार विनंती राष्ट्र सेवा दलाच्या पुणे जिल्हा विभागानं पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात केलीय.\nसमाजातील वंदनीय व्यक्तींचा अवमान होणं योग्य नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या अवमानाला आळा घालण्यासाठीच्या संबंधित कायद्याद्वारे पोलिसांनी कारवाई करावी, असं राष्ट्र सेवा दलाच्या पुणे जिल्ह्याच्या सदस्या अॅड. शारदा वाडेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.\nशिवाय, राष्ट्र सेवा दलाच्या महाराष्ट्रातील सर्वच शाखा जवळच्या पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारपत्र देतील, अशीही माहिती अॅड. वाडेकर यांनी बीबीसी मराठीला दिली.\nमात्र, सोशल मीडियावरील मीम्सवर कुठली कारवाई होऊ शकते का, याबाबत बीबीसी मराठीनं कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांच्याकडून जाणून घेतलं.\nअॅड. असीम सरोदे म्हणतात, \"अशाप्रकारचे मीम्स तयार करणं चुकीचंच आहे. मात्र, कायद्याच्या दृष्टीने हा अदखलपात्र गुन्हा आहे.\"\n\"कुणाविरोधात कारवाई करायची झाल्यास त्याचं नाव, गाव, पत्ता इत्यादी माहिती लागते. अज्ञाताविरोधात तक्रार करू शकतो, मात्र तिथेही आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी स्रोत किंवा काहीतरी धागेदोरे द्यावे लागतात. एवढं असूनही पोलिसांनी आरोपीला पकडल्यास त्याला समज देऊन सोडलं जाईल.\"\n\"कायदेशीर आणि नैतिक असे दोन प्रकारचे गुन्हे असतात. हा नैतिक गुन्हा आहे आणि नैतिक गुन्हे हे बऱ्याचदा अदखलपात्र असतात,\" असं अॅड. असीम सरोदे सांगतात.\nपोलिसात जाण्यावरून सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये दुमत\nसामाजिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश सावंत यांनी पोलीस ठाण्यापर्यंत जाण्यावर आक्षेप घेतलाय.\nसुरेश सावंत म्हणतात, \"ज्यांनी हे मिम केलं ती तरुण मुले असून ती त्यांच्या पिढीच्या नव्या फॉर्ममध्ये व्यक्त होत आहेत. या मीम्समागे त्यांचा गैर हेतू नव्हता असे काही मित्रांचं म्हणणॆ आहे. काहीही असो. एकूणच अशा प्रकरणात कारवाईची मागणी करू नये, त्याबद्दल आपले वेगळं म्हणणं, निषेध जरुर नोंदवावा आणि ते प्रकरण सोडून द्यावं असं माझं मत आहे.\"\n\"हे औचित्याला धरून आहे का, नैतिकतेला धरून आहे का, हा आपल्या चर्चेचा भाग आहे. मुळातच किमान समज असलेली कुणीही व्यक्ती असे मीम्स तयार करणार नाही. त्यामुळे हे प्रकरण कायद्याच्या चौकटीत सुटण्यापेक्षा आपण तरुणांच्या वैचारिक प्रबोधनावर भर दिल्यास सुटेल,\" असंही सावंत यांचं म्हणणं आहे.\nमात्र, हेरंब कुलकर्णी म्हणतात, \"महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्याबाबतच्या विनोदांकडेही आपण असंच दुर्लक्ष केलं. परिणामी आज गांधी आणि नेहरूंबाबत नव्या पिढीला त्या विकृती सत्य वाटाव्यात इतक्या पद्धतीने पसरल्या आहेत. त्यामुळे समाजाचे मानबिंदू असणाऱ्या व्यक्ती यांच्या विकृत चेष्टाकडे दुर्लक्ष करता कामा नये. अन्यथा श्याम आणि त्याची आई हे जणू विनोदासाठी आहेत असा समज होईल.\"\nसामाजिक कार्यकर्ते विश्वभंर चौधरी यांनी सुरेश सावंत आणि हेरंब कुलकर्णी यांच्या मतांमधील सुवर्णमध्य साधणारी भूमिका मांडली आहे.\n'मीम्स'कारांना विश्वभंर चौधरींचं आवाहन\nसामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी म्हणतात, \"मीम्सच्या माध्यमातून होणारी अभिव्यक्ती मान्यच आहे. तरूण पिढीची ती भाषा आहे. आमच्या पिढीला ही भाषा कळवूनही घेतली पाहिजे आणि त्या भाषेचं कौतुकही केलं पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य घटनेच्या 19 व्या कलमानुसार आहेच. ते येतं वाजवी बंधनांसह. विथ रिझनेबल रिस्ट्रिक्शनन्स. ती बंधनं कायदेशीर देखील आहेत आणि नैतिक देखील असावीत असं कोणत्याही मानवी मूल्य सांभाळणाऱ्या समाजात अभिप्रेत आहेच.\"\n\"तरूण मित्रांनो, तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहरत राहो, ते टिकावं म्हणून मी लढेन तुमच्या सोबत. पण फक्त त्या अभिव्यक्तीला रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स असू द्या. तेच समाजाच्या हिताचं आहे,\" अशी विनंती चौधरींनी केली.\nतसंच, मीम्सच्या अनुषंगाने सुरू झालेला वाद थांबवण्याचं आवाहनही विश्वंभर चौधरी यांनी केलंय.\n\"पोलीस केस वगैरे गोष्टी होऊ नयेत. तरूण मुलं आहेत, कधीतरी चुकीचं व्यक्त होऊ शकतात. समजावून सांगून सामोपचारानं पुढे जाऊ,\" असं चौधरी म्हणाले.\nयावर अधिक वाचा :\nअयोध्या प्रकरणात पुनर्विचार याचिकेमुळे काय बदल होईल\nअयोध्येच्या वादग्रस्त जमिनीच्या वादावर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने 9 नोव्हेंबरला ...\nप्रसिद्ध गायिका गीता माळी यांचा अपघात सीसीटीव्हीत कैद, ...\nप्रसिद्ध गायिका आणि नाशिकच्या रहिवासी गीता माळी या प्रवास करत असलेली कार गॅस टँकरला ...\nTik-Tok पुन्हा अडचणीत, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका ...\nपूर्वी एकदा कोर्टाने बंदी घातलेल्या Tik-Tok विरोधात आता पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात ...\nराजधानी मुंबईच्या मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर\nमुंबईच्या मह��पौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांचे नाव निश्चित झाले आहे. ...\nकाँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी सरकार स्थापनेबाबत ...\nमहाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबतचा पेच अद्याप कायम असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.com/2017/08/indian-constitution.html", "date_download": "2020-10-01T08:52:39Z", "digest": "sha1:GQXP6PFZEC3T5VUP4WHU7RSG7XF4725R", "length": 29098, "nlines": 153, "source_domain": "www.mpsckida.com", "title": "भारतीय राज्यघटना Indian Constitution", "raw_content": "\nHomeराज्यघटनाभारतीय राज्यघटना Indian Constitution\nभारतीय राज्यघटना Indian Constitution\nलोकनियुक्त घटना समितीची कल्पना सर्व प्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी १९२७ मध्ये सायमन कमिशन पुढे मांडली भारतमंत्री र्बकन हेड यांच्या आवाहनानुसार भारतीय नेत्यांनी नेहरू रिर्पोट च्या स्वरुपात १९२८ मध्ये घटनेबाबतच्या शिफारशी देण्यात आल्या होत्या. गोलमेज परिषदेतही घटना निर्मितीबाबत कॉंग्रेसने आग्रह धरला. ३० मार्च १९४२ रोजी क्रिप्स योजना जाहीर झाली. त्यानुसार महायुध्द समाप्तीनंतर भारतासाठी एक घटना परिषद नेमण्याचे आश्र्वासन देण्यात आले व १९४६ च्या कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजनेनुसार घटना समितीच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली.\nत्रिमंत्री योजनेनुसार १० लाख लोकांमागे एक अशा प्रमाणात प्रतिनिधींची निवड करण्यात येऊन घटना परिषदेची निर्मिती झाली. या परिषदेमध्ये सर्वसामान्य २१० मुस्लीम ७८ शीख ४ इतर ४ अशा २९६ प्रतिनिधींची निवड करण्यात आली. घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉ. सच्चिदानंद सिन्हा निवडले गेले. त्यांच्या अध्याक्षतेखाली अध्यक्षपदी डॉ. राजेंद्रप्रसाद यांची निवड झाली घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणुन डॉ. एच. सी. मुखर्जी यांची तर समितीचे सल्लागार म्हणून डॉ. बी. एन. राव यांची निवड झाली. याचबरोबर सा समितीमध्ये प्रमुख सदस्य म्हणुन पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर, डॉ. राधाकृष्णन, के.एम. मुन्शी डॉ. जयकर इत्यादींचा सहभाग होता.\nघटना परिषदेमार्फत २९ ऑगस्ट १९४७ रोजी मसूदा समितीची निवड झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मसूदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्याचबरोबर बी. एन. राव, एस, एन. मुखर्जी, इ. मसुदा समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले. घटनेच्या मसुद्यामध्ये ३१५ कलमे व ७ परिशिष्टे आहेत. घटना समितीने भारताच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती केली. तर गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांच्या भारत भाग्य विधाता, या गीताला राष्ट्रगीताचा मान देण्यात आला. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी नवीन राज्यघटनेला मंजूरी देण्यात आली. राज्यघटना निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे.\nम्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. २६ जानेवारी १९५० पासून नवीन राज्यघटनेनुसार देशाचा कारभार सुरु झाला. म्हणून हा दिवस सर्व देशभर साजरा केला जातो. भारताचे संविधान हा राज्यघटनेचा अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे. घटनेची ध्येये आणि उद्दिष्टे यात प्रतिबिंब्ंिात झाली आहेत. भारताचे संविधान खालीलप्रमाणे.\nआम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्र्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता: निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्र्वासन देणारी बंधूता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करुन, आमच्या संविधान सभेस आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.\nभारतीय राज्यघटनेची वैशिष्टे :-\nभारताची राज्यघटना लिखित स्वरुपाची आहे. इंग्लंडच्या घटनेप्रमाणे ती अलिखित नाही. राज्यकारभाराबाबतचे नियम, कोणाचे काय अधिकार व कर्तव्य याबाबतची माहिती राज्यघटनेत देण्यात आयली आहे. घटना लिखित असली तरी काही अलिखित परंपरा पाळल्या जातात. उदा. एकच व्यक्ती तीन वेळा भारताचा राष्ट्रपती होऊ शकत नाही.\nजगातील सर्वात मोठी विस्तृत राज्यघटना\nभारतीय राज्यघटना व्यापक व विस्तारित स्वरुपाची आहे. घटनेमध्ये ३९५ कलमे, ९ परिशिष्टे आहेत, केंद्र व प्रांत यांचे स्वरूप व अधिकार, न्यायव्यवस्थेचे अधिकार, निवडणूक आयोगाचे अधिकार, याची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. यामुळे भारतीय राज्यघटना जगातील इतर देशांच्या तुलनेत विस्तृत स्वरूपाची आहे.\nघटनेनुसार जनता सार्वभैाम आहे. जनतेच्या हाती खरी सज्ञ्ल्ता आहे. कारण जनता आपल्या प्रतिनिधीमार्फ़त राज्यकारभार चालविते राष्ट्रप्रमुखाची (राष्ट्रपती) निवड जनता आपल्या प्रतिनिधीकरवी करते. निवडणुकीच्या माध्यमातुन जनता आपणास आवश्यक असा बदल घडवून आणू शकते. २६ जानेवारी १९५० पासून घटनेनुसार देशाचा राज्यकारभार सुरु झाला म्हणून २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सण म्हणुन साजरा केला जातो.\nस्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांनी लोकशाही शासनपध्दतीची मागणी केली होती. घटनाकारांनी इंग्लंडचा आदर्श समोर ठेवून संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला. लोसभा व राज्यसभेची निर्मिती करण्यात आली. लोकसभेतील सदस्य पक्ष आपले मंत्रिमंडळ (कार्यकारीमंडळ) बनवतो. कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार आहे. लोकसभा, राज्यसभा व राष्ट्रपती, मिळून भारतीय संसद निर्माण झाल्याचे दिसून येते.\nभारतीय घटनेने संघराज्यात्मक शासनपध्दतीचा स्वीकार केला आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात सत्तेचे विभाजन करण्यात आले. आहे. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यांना आपआपले अधिकार देण्यात आले आहेत. मात्र आणीबाणीच्या वेळी भारतीय संघराज्याचे स्वरूप एकात्म झाल्याचे दिसून येते.\nघटना अंशत परिवर्तनीय व अंशत परिदृढ\nलिखित व अलिखित याप्रमाणेच परिवर्तनीय व परिदृढ असे घटनेचे प्रकार आहेत. इंग्लंडची राज्यघटना अतिशय लवचीक तर अमेरिकेची राज्यघटना अतिशय ताठर स्वरूपाची आहे. भारतीय राज्यघटना इंग्लंइतकी लवचीक नाही व अमेरिकेइतकी ताठरही नाही. भारतीय घटनादुरुस्तीची पध्दत कलम ३६८ मध्ये देण्यात आलेली आहे. एखाद्या साधारण मुद्यावर संसदेच्या साध्या बहुमताने घटनेत दुरुस्ती करण्यात येते मात्र राष्ट्रपतीची निवडणूक पध्दत केंद्र व प्रांत यांचे अधिकार, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, इ. महत्वपूर्ण बाबीविषयी घटनेत दुरुस्ती करताना संसदेच्या २/३ सदस्यांची अनुमती निम्म्याहून अधिक घटक राज्याच्या विधिमंडळाची अनुमती आवश्यक असते. त्यामुळे भारतीय घटना अंशत, परिवर्तनीय व अंशत परिदृढ अशा स्वरुपाची बनविण्यात आली आहे.\nभारतीय राज्यघटनेत व्यक्तीच्या मूलभूत अधिकारावर भर देण्यात आला आहे. कलम १२ ते ३५ मध्ये मूलभूत हक्क्ांचा समावेश करण्यात आलेला आहे. स्वातंत्र्य समता शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क, धार्मिक स्वातंत्र्य संपत्तीचा हक्क, पिळवणुकिविरुध्द हक्क इ. महत्वपूर्ण हक्�� व्यक्तीला देण्यात आलेले आहेत. हक्काबरोबरच व्यक्तीला काही कर्तव्यही पार पाडावी लागतात. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. घटनेत व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा समावेश हे घटनेचे महत्वाचे वैशिष्टे आहे.\nभारत हे धर्मातील राष्ट्र संबोधण्यात आले आहे. कोणत्याही विशिष्ट धर्माला राजाश्रय न देता सर्व धर्माना समान लेखण्यात आले आहे. प्रत्येकाला आपआपल्या धर्माप्रमाणे प्रार्थना करण्याचा, आचरण ठेवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. सर्व धर्मीयांना समान लेखण्यात आले. असून धर्म, जात पंथ, याद्वारे भेदभाव न करता सर्वाना समान संधी देण्यात आली आहे.\nअमेरिकन व स्वित्झर्लंड या देशामध्ये केंद्र व प्रांत यांचे दुहेरी नागरिकत्व देण्यात आलेले आहे. भारतात संघराज्यात्मक पध्दतीचा स्वीकार केलेला असूनही केंद्राचे व घटक राज्याचे असे वेगळे नागरिकत्व व्यक्तीस देण्यात आलेले नाही. प्रत्येक भारतीय यास संघराज्याचे नागरिकत्व देण्यात आलेल आहे. राष्ट्रीय ऐक्य वाढीस लागावे यासाठी एकेरी नागरिकत्वाची पध्दत स्वीकारण्यात आली आहे.\nज्याप्रमाणे एकेरी नागरिकत्वाच पुरस्कार करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणेच देशातील सर्व नागरिकांसाठी एकाच घटनेची तरतूद करण्यात आली आहे. घटक राज्यांना स्वतंत्र अशी घटना बनविण्याचा अधिकार नाही. घटक राज्यांना संघराज्याबाहेर फुटून निघण्याचा अधिकार नाकारण्यात आलेला आहे.\nदेशाचा सर्वोच्च कायदा म्हणजे त्या देशाची राज्यघटना होय. राज्यघटनेच्या सर्वश्रेष्ठत्वाला आव्हान देता येत नाही. राष्ट्रपती, राज्यपाल, न्यायाधीश, मंत्री यांना राज्यघटनेची एकनिष्ठ राहण्याबाबत शपथ घ्यावी लागते.\nभारताचा राज्यकारभार जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फ़त चालतो. भारताचा राष्ट्रपती हा इंग्लंडच्या राजाप्रमाणे वंश परंपरेनुसार नसतो, तर अप्रत्यक्ष निवडणूक पध्दतीने निवडण्यात येतो. जनता आपणास हवे असणारे सरकार निर्माण करू शकते व हे सरकार जनकल्याणासाठी बांधील असते.\nव्यक्तीला मूलभूत हक्कांना कायदेशीर मान्यता असते. मूलभूत हक्कांची शासनाकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून पायमल्ली झाल्यास संबंधिताला न्यायालयात दाद मागता येते. मात्र मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत हे धोरण लागू पडत नाही. मार्गदर्शक तत्वे व्यक्तीला कल्याणासाठी असली त��ी ती सरकारने पाळलीच पाहिजेत असे सरकारवर बंधन नसते. मार्गदर्शक तत्वे ही नावाप्रमाणे मार्ग दाखविण्यासाठी उपयुक्त ठरतात. भारतीय घटनेतील काही निवडक मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे (१) जीवनावश्यक गोष्टी सर्वाना मिळाव्यात (२) राज्यातील सर्वासाठी एकच मुलकी कायदा असावा (३) राज्यातील सर्व स्त्री -पुरुषांना समान वेतन असावे. (४) १४ वर्षाखालील सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण असावे (५) संपत्तीचे केंद्रीकरण होऊ नये (६) देशातील साधनसंपज्ञ्ल्त्;ा्ीचे समाजहिताच्या दृष्टीने वाटप व्हावे. (७) दारुबंदी व इतर उपायांनी लोकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे.\nलोकशाहीच्या यशस्वीतेसाठी न्यायालयांना स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे. भारतास एकेरी न्यायव्यवस्था आहे. सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, जिल्हा, कोर्ट व इतर दुय्यम न्यायालये यांची एक साखळी निर्माण करण्यात आली आहे. न्याय व्यवस्थेवर राजकीय सत्तेचा दबाब येऊ नये यासाठी विधिमंडळ व कार्यकारीमंडळ यांच्या पासून न्यायमंडळाची व्यवस्था स्वतंत्र करण्यात आली आहे. न्यायाधीशांची नेमणूक बदली, बढती, पगार, या सर्व गोष्टींना संरक्षण देऊन न्यायाधीशांकडून कार्यक्षम व निपक्षपाती न्यायाची अपेक्षा करण्यात आली आहे.\nराष्ट्रपती व त्यांचे आणीबाणीचे अधिकार\nभारताचा राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहे. त्यांची निवड संसद सदस्य व विधानसभा सदस्यांकडून क्रमदेय निवड पध्दतीने होत असते. सर्व महत्वपूर्ण गोष्टी राष्ट्रपतींच्या नावे होत असल्या तरी प्रत्यक्षात मंत्रिमंडळाच्या हाती सज्ञ्ल्ता केंद्रित झाली आहे. भारताच्या राष्ट्रपतीला कायदेविषयक अंमलबजावणीविषयक आर्थिक बाबीविषयी घटक राज्याविषयक, न्यायविषयक व संकटकाल विषयक अशा सहा प्रकारचे अधिकार देण्यात आलेले आहेत. भारतीय राष्ट्रपतीला मिळालेला संकटकाल विषयक अधिकार अत्यंत महत्वाचा आहे.\nहिंदी भाषेस राष्ट्रभाषेचा दर्जा\nभारतीय राज्यघटनेत भाषाविषयक धोरण स्पष्ट करण्यात आले आहे. अनुच्छेद ३४३ मध्ये स्पष्ट घोषणा करण्यात आली आहे की, भारत या संघराजयाची अधिकृत भाषा देवनागरीतील हिंदी ही राहील. प्रादेशिक राज्यकारभार ज्या त्या प्रादेशिक भाषेमधून चालविण्याबाबत घटनेत स्पष्ट करण्यात आले आहे. इंग्रजी एक जादा भाषा म्हणून राहील. आंतराष्ट्रीय व्यवहार व हिंदी समजू न शकणार्‍या राज्या���ना केद्र सरकारशी व्यवहार करण्यासाठी इंग्रजीचा वापर करता येईल.\nभारतीय लोकशाहीने प्रौढ मतदार पध्दतीचा स्वीकार केलेला आहे. १८ वर्षावरील सर्व स्त्री पुरुषास मतदानाचा अधिकार देण्यात आलेला. आहे निवडणूक मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. लोकसंख्या व विस्ताराच्या दृष्टीने भारतासारख्या विशाल देशात प्रौढ मताताधिराने लोकशाहीचा प्रयोग राबविण्यात येत आहे. सनदी नोकरांच्या निवडीसाठी पब्लिक सर्व्हिस कमिशन (लोकसेवा अयोग मंडळ) ची स्थापना करण्यात आली.\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nअभ्यास कसा करावा 24\nकोणती पुस्तके वापरावीत 9\nमहाराष्ट्र पोलीस भरती 17\nमानवी हक्क व अधिकार 4\nमेगा भरती 2019 5\nशिक्षक भरती 2019 2\nसरळ सेवा भरती 7\nसमानार्थी शब्द | Synonyms\nपोलिस भरतीचा निर्णय जाहीर : साडे बारा हजार जागांसाठी परीक्षा घेण्याची गृहमंत्र्यांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/st-bus-accident/articleshow/70665658.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-10-01T09:12:26Z", "digest": "sha1:Z2XVSTB3HJ35JSRPKMB2MGZWK5PA7IME", "length": 10694, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n५० विद्यार्थी जखमीम टा ...\nम. टा . वृत्तसेवा, पालघर\nपालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील पिवळी ते वाडा एसटी बसचा आबिटघर जांभूळ पाडा येथे भीषण अपघात झाला असून या अपघातात ५२ प्रवासी जखमी झाले. यात कॉलेज विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले. तर दोघांवर वाड्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन कामगार जखमी आहेत.\nमंगळवारी पहाटे पिवळीवरून वाड्याला जाणारी पहिली भरधाव बस गतिरोधकावर आदळल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या खाली जाऊन आदळली. या अपघातात पहाटेच्या बसने प्रवास करणारे स्वामी विवेकानंद कॉलेज आणि अ. ल. चंदावरकर कॉलेजचे सुमारे ५० विद्यार्थी होते. ते सर्वच जखमी झाले आहेत. सध्या सर्व विद्यार्थ्यांवर वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.\nMarathi News App: तुम्हा��ाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nJitendra Awhad: एकनाथ शिंदे पुन्हा लढताना दिसतील; आव्हा...\nठाणे: पार्टीत दारू पाजल्यानंतर नगरसेवकाच्या मुलाला संपव...\nकल्याण-डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊनची चर्चा; महापालिका आयुक...\nबनावट नोटांसह मजूर अटकेत महत्तवाचा लेख\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nकोल्हापूरहा लढून मरणारा समाज आहे हे लक्षात ठेवा: संभाजीराजे\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nअहमदनगरनगरमध्ये भाजपला धक्का; नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी धरली राष्ट्रवादीची वाट\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n पत्नीला १० हजार रुपयांना विकले, तिच्यासोबत घडली भयानक घटना\nदेशHathras Live : राहुल-प्रियांकांना रोखलं, १४० किलोमीटर चालत निघाले\nदेशहाथरस: 'दलित असणे हाच आमचा गुन्हा, आमच्या मुलांनी येथे राहूच नये'\nदेशयोगींना मठात पाठवा, राज्यात राष्ट्रपती शासन लागू करा; मायावतींचा संताप\nमुंबईभाजप नेते नारायण राणे यांना करोना; सेल्फ आयसोलेट होणार\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगआराध्याला सुदृढ व निरोगी बनवण्यासाठी ऐश्वर्या राय देते ‘हा’ ठोस आहार\nकार-बाइकनवी मारुती सुझुकी ऑल्टो येतेय, आधीपेक्षा लांब आणि दमदार\nविज्ञान-तंत्रज्ञानTV, फ्रीज आणि वॉशिंग मशीनवर बंपर सूट, ५ ऑक्टोबर पर्यंत सेल\nआर्थिक राशिभविष्यवृश्चिक: धनवृद्धीचे शुभ योग; वाचा, ऑक्टोबरचे आर्थिक राशीभविष्य\nमोबाइल२५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lonikand-crime/", "date_download": "2020-10-01T09:12:13Z", "digest": "sha1:EAHGRGG5X76UJHTYYXBHJEJXVZUMMA6N", "length": 3165, "nlines": 65, "source_domain": "mpcnews.in", "title": "lonikand crime Archives - MPCNEWS", "raw_content": "\nLonikand crime News : सोन्याचा मुलामा देऊन चांदीची अंगठी विकणाऱ्या भामट्यावर गुन्हा\nLonikand : केसनंद येथील विहिरीतील गाठोड्यात आढळलेल्या मानवी सांगाड्याचे गुढ उलगडले\nएमपीसी न्यूज – पुण्याजवळील केसनंद-थेऊर रस्त्यावरील विहिरीतील गाठोड्यात सापडलेल्या मानवी हाडांच्या सांगाड्याचे गुढ उलगडले आहे. पोलिसांनी अवघ्या 48 तासात गुन्ह्याचा छडा लावला. पत्नीच्या आजारपणाला कंटाळून पतीनेच खून केल्याचे उघडकीस आले आहे.…\nTalegaon News : लेखणी बंद आंदोलनात इंद्रायणी महाविद्यालयाचा सहभाग\nPimpri News : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ सर्वेक्षणाची जबाबदारी आशा, अंगणवाडी सेविकांच्या खांद्यावर\nChinchwad News : पिंपरी-चिंचवड शहरात एक उपायुक्त, दोन सहाय्यक आयुक्तांची बदली\nDighi Crime : सुपरवायझरची कंपनी मालकाला आत्महत्येची धमकी\nPimpri News: पालिकेचे उत्पन्न ‘लॉकडाउन’ सहा महिन्यात मालमत्ता करातून पालिका तिजोरीत केवळ 220 कोटी\nMoshi Crime : घरफोडी करून चार कॅमेरा लेन्स पळवल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://navmaharashtranews.com/2019/12/30/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2020-10-01T06:27:30Z", "digest": "sha1:NHQVV63TXTNTLFX667QVYA4N552IZOMP", "length": 6949, "nlines": 75, "source_domain": "navmaharashtranews.com", "title": "सत्तेत स्थान न मिळाल्याने आघाडीतील घटक पक्ष नाराज", "raw_content": "\nसत्तेत स्थान न मिळाल्याने आघाडीतील घटक पक्ष नाराज\nBy नवमहाराष्ट्र न्यूज टीम December 30, 2019\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज होणार आहे. विधानभवनाच्या परिसरात शपथविधी सोहळा पार पडेल. आज महाविकास आघाडीतील एकूण 36 मंत्री शपथ घेतील. त्यातच महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना आघाडीतील अंतर्गत वाद मात्र चव्हाट्यावर आला आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अपेक्षित वाटा न मिळाल्यामुळे घटक पक्ष नाराज असल्याचं समोर आलं आहे.\nकाँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे घटक पक्ष नाराज झाले आह��त. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, समाजवादी पक्ष, भाकप, बहुजन विकास आघाडी, प्रहार यांचा समावेश असल्याचं कळतंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शेकापचे जयंत पाटील, समाजवादी पक्ष, प्रहारचे बच्चू कडू आदी पक्षांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला. बच्चू कडू यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. तर इतर पक्षांनी काँग्रेस- राष्ट्रवादीसह निवडणुकीत आघाडी केली होती. त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान मिळावं अशी त्यांची अपेक्षा होती.\nPublished by नवमहाराष्ट्र न्यूज टीम\nView all posts by नवमहाराष्ट्र न्यूज टीम\nनवमहाराष्ट्र न्यूज द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या,उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख आणि अन्य मजकूर यांचा डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी २४/७ न्यूज वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील आणि देशातील घडामोडी, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन, आरोग्य आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा ‘नवमहाराष्ट्र न्यूज’चा कटाक्ष आहे.\nह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\nआमच्या फेसबुक पेजला लाईक करा.\nआमच्या फेसबुक पेजला लाईक करा.\nआमच्या स्वतंत्र पत्रकारितेसाठी आपले योगदान आवश्यक आहे.समभाग निधीसाठी येथे क्लिक करा.\nPrevious Entry अजित पवारांसह ३५आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ\nNext Entry गोकुळ निवडणुकीत विनय कोरे करणार महाडीक गटाला मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81-%E0%A4%9C%E0%A4%BE/", "date_download": "2020-10-01T07:07:56Z", "digest": "sha1:CWCKS6CEPGCYOTJHB2GNP5ATESILY3BG", "length": 9668, "nlines": 137, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "भुसावळात काँग्रेस अनु.जाती विभागातर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; ज��गावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nभुसावळात काँग्रेस अनु.जाती विभागातर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार\nin खान्देश, ठळक बातम्या, भुसावळ\nभुसावळ : राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त जे आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता कोरोना या संसर्गाशी लढा देऊन जनतेचे संरक्षण करणार्‍या शहातील कोरोना योद्ध्यांचा शुक्रवार, 19 रोजी काँग्रेस अनु.जाती विभागातर्फे सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक योगेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबवण्यात आला.\nया योद्ध्यांचा झाला सत्कार\nभुसावळचे पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, पोलिस कर्मचारी, सीआरपीएफचे जवान, महसूल विभागाचे तहसीलदार, भुसावळ नगर परीषदेचे वैद्यकीय अधिकारी, परीचारीका व सफाई कामगार तसेच पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला. कोरोनासारख्या कठीण काळात जनतेसाठी अहोरात्र झटणार्‍या योद्ध्यांचे प्रसंगी कौतुकही करण्यात आले. कोरोना योद्ध्यांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांना धीर देण्यासाठी त्या सर्वांचा सत्कार करणं, त्यांचा मान-सन्मा�� करणं हे आपले आद्य कर्तव्य नव्हे तर आपली प्रत्येकाची नैतीक जबाबदारी असल्याचे ाँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे म्हणाले.\nयावेळी जळगांव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक योगेंद्र पाटील, ईस्माईल गवळी, प्रवीण पाटील, दिलीप क्षिरसागर, संदीप मोरे उपस्थित होते.\nवीज ग्राहकांना मोठा दिलासा ; वीज बिलातील स्थिर आकार तीन महिन्यांसाठी स्थगित\nभुसावळात सॅनिटायझर मशीनचे लोकार्पण\nपार्थ पवार पुन्हा सरकार विरोधात; मराठा आरक्षण प्रकरणी उचलले मोठे पाऊल\nधक्कादायक: कोरोना मृत्यूची संख्या एक लाखांच्या उंबरठ्यावर\nभुसावळात सॅनिटायझर मशीनचे लोकार्पण\nशिवसेना वर्धापन दिनानिमित्त भुसावळात वृक्षारोपण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.healthflatters.com/2020/08/sachin-tendulkar-information-in-marathi.html", "date_download": "2020-10-01T08:53:06Z", "digest": "sha1:7PWIYABGUIUKVPDHW67ZDY3SCEOMQW3T", "length": 11354, "nlines": 65, "source_domain": "www.healthflatters.com", "title": "Sachin tendulkar information in marathi माझा आवडता खेळाडू सचिन तेंडुलकर माहिती || Essay in Marathi", "raw_content": "\nनमस्कार मित्रांनो,कसं आहात तुम्ही सर्व मजेत ना Sachin tendulkar information in marathi nibandh करिता School मध्ये शिक्षक/शिक्षिका विद्यार्थ्यांना लिहायला सांगतात.दरवर्षी परीक्षांमध्ये माझा आवडता खेळाडू निबंध येत असतो,या Marathi nibandh ची आवश्यकता सर्व माझ्या प्रिय मित्रांना होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून माझा आवडता खेळाडू सचिन तेंडुलकर माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.\nशाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी निबंध लिहायला येत असतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Marathi Nibandh आपल्याला उपलब्ध करून देत असतो.\nमित्रांनो,या पोस्टमध्ये sachin tendulkar marathi mahiti उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी हा निबंध आपल्या परिक्षेकरीता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया माझी Sachin tendulkar information in marathi कडे .\nसचिन तेंडुलकरचा जन्म मुंबईमध्ये एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. सचिनच्या कुटुंबीयांचे आवडते संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन ह्यांच्या नावावरून त्याचे सचिन असे नाव ठेवण्यात आले. सचिनने त्याच्या शारदाश्रम विद्यामंदिर ह्या शाळेत क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर ह्यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. शाळेत असताना त्याने आपला मित्र व सहखेळाडू असलेल्या विनोद कांबळीबरोबर हॅरीस शील्ड सामन्यात ६६४ धावांची भागीदारी रचली. १९८८ साली तो आपल्या पहिल्यावहिल्या प्रथम श्रेणी सामन्यामध्ये १०० धावांवर नाबाद राहिला. त्यावेळी तो मुंबई संघामधून गुजरात संघाविरुद्ध खेळत होता. तेव्हा त्याचे वय १५ वर्षे होते आणि त्यावेळी हा विक्रम करणारा तो सर्वांत तरुण खेळाडू होता.\nसचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९८९ साली पाकिस्तानविरुद्ध कराची येथे खेळला. त्या सामन्यात त्याने वासिम अक्रम, इम्रान खान, अब्दुल कादिर आणि वकार युनूससारख्या दिग्गज गोलंदाजांचा सामना केला. सचिनची आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सुरुवात निराशाजनक झाली. वकार युनूस, ज्याचा सुद्धा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता, त्याने सचिनला १५ धावांवर त्रिफळाचीत केले. याचे उट्टे सचिनने फैसलाबाद येथील कसोटी सामन्यात आपले पहिले अर्धशतक झळकावून काढले. सचिनची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधील सुरुवातही खराब झाली. डिसेंबर १८ला झालेल्या आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खाते उघडण्यापूर्वीच (पुन्हा) वकार युनूसने त्याला बाद केले. तेंडुलकरला खरा सुर त्याच्या १९९१-९२ सालच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात गवसला, ज्यात त्याने पर्थमधील वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर सुंदर शतकी खेळी केली. सचिनला आत्तापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये ११ वेळा सामनावीराचा बहुमान मिळाला आहे व २ वेळा तो मालिकावीर राहिला आहे. सचिनने आपले पहिले एकदिवसीय सामन्यांमधील शतक सप्टेंबर ९ इ.स. १९९४ साली कोलंबो, श्रीलंका येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोंदवले. त्याला पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक नोंदवण्यासाठी ७९ सामने वाट पहावी लागली.\nसचिन हा एकमेव असा खेळाडू आहे की ज्याने रणजी चषक, दुलिप चषक आणि इराणी चषकाच्या आपल्या पहिल्या सामन्यांमध्ये शतक झळकावले. १९९७ साली विस्डेनने सचिनला त्या वर्षीचा सर्वोत्तम वार्षिक क्रिकेटपटू घोषित केले. तेंडुलकर हा नियमितपणे गोलंदाजी करत नसला तरी त्याने १३२ कसोटी सामन्यांमध्ये ३७ बळी आणि ३६५ एकदिवसीय सामन्यांमध्ये १४२ बळींची कामगिरी केली आहे. ज्यावेळेस महत्त्वाचे गोलंदाज अपयशी ठरत असतात त्यावेळेस सचिनला गोलंदाजी देण्यात येते आणि बऱ्याच वेळेस तो बळी मिळविण्यात यशस्वी ठरतो. जरी त्याची गोलंदाजी���ी सरासरी ५० च्या वर असली, त्याला ‘जम बसलेली फलंदाजांची जोडी फोडण्याचा हातगुण असणारा गोलंदाज’ समजण्यात येते.\nSachin tendulkar information in marathi nibandh तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Nibandh तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण हे माझा आवडता खेळाडू सचिन तेंडुलकर माहिती or sachin tendulkar marathi mahiti आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.\nआंखों के लाल होने पर न करें नजरंदाज\nइन घरेलू उपायों से 2 हफ्ते में कम करें वजन\n या ब्लाग मध्ये आपल्याला मराठी उखाणे,मराठी गाणी Lyrics,मराठी कविता,मराठी सुविचार,मराठी गोष्टी अश्याच विविध महत्त्वपुर्ण घडामोडी वाचायला भेटतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/ramdas-athwale-meet-sharad-pawar", "date_download": "2020-10-01T08:18:46Z", "digest": "sha1:GRUMTRZN7M5QLLC6VJMAPREJ2KCGVJIU", "length": 8347, "nlines": 163, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "भर पावसात रामदास आठवले शरद पवार यांच्या भेटीला", "raw_content": "\n6 ऑक्टोबरला ‘मातोश्री’बाहेर आंदोलन तर 10 ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’; मराठा आंदोलकांचा इशारा\nऑपरेशन जीवनरक्षक | औषधांच्या काळाबाजारावर कठोर कारवाई, टीव्ही 9 च्या स्टिंगची आरोग्यमंत्र्यांकडून गंभीर दखल\nAmit Deshmukh | नाट्यप्रयोग पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली, अमित देशमुख रंगकर्मींना भेटणार\nभर पावसात रामदास आठवले शरद पवार यांच्या भेटीला\nभर पावसात रामदास आठवले शरद पवार यांच्या भेटीला\n6 ऑक्टोबरला ‘मातोश्री’बाहेर आंदोलन तर 10 ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’; मराठा आंदोलकांचा इशारा\nऑपरेशन जीवनरक्षक | औषधांच्या काळाबाजारावर कठोर कारवाई, टीव्ही 9 च्या स्टिंगची आरोग्यमंत्र्यांकडून गंभीर दखल\nAmit Deshmukh | नाट्यप्रयोग पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली, अमित देशमुख रंगकर्मींना भेटणार\nचंद्रपूर, गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी सुमारे अडीच लाख निवेदने; मंत्रालयात हालचालींना वेग\nNarayan Rane | खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण\n6 ऑक्टोबरला ‘मातोश्री’बाहेर आंदोलन तर 10 ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’; मराठा आंदोलकांचा इशारा\nऑपरेशन जीवनरक्षक | औषधांच्या काळाबाजारावर कठोर कारवाई, टीव्ही 9 च्या स्टिंगची आरोग्यमंत्र्यांकडून गंभीर दखल\nAmit Deshmukh | नाट्यप्रयोग पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली, अमित देशमुख रंगकर्मींना भेटणार\nचंद्रपूर, गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी सुमारे अडीच लाख निवेदने; मंत्रालयात हालचालींना वेग\nपुण्यातील शिवशक्ती ऑक्सीलेट कंपनीत भीषण आग, परिसरात खळबळ\nपुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/2017/12/30/borpadle/", "date_download": "2020-10-01T07:30:58Z", "digest": "sha1:UUM2NYIUIWEBEXM2CDKKTAG3UTDN2JKQ", "length": 7597, "nlines": 90, "source_domain": "spsnews.in", "title": "…अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा : बोरपाडळे तरुणांचे निवेदन – SPSNEWS", "raw_content": "\nजि.प. सदस्य मा.पै. विजयराव बोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब जनतेने त्यांच्यावर व्यक्त केलेल्या शुभेच्छा…\n“…समाजाच्या हृदयामधली नवसेवेची वीज तू “: श्री. विजयराव बोरगे वाढदिवस\nसिंहाच्या पोटी जन्मलेला ” छावा ” : रणवीरसिंग गायकवाड यांना शुभेच्छा\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\n…अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा : बोरपाडळे तरुणांचे निवेदन\nबोरपाडळे (ता.पन्हाळा) येथिल ग्रामपंचायती कडून आजवर युवकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्धतेसाठी कोणतीही ठोस कामे केली नसल्याने युवकांचा शैक्षणिक, बौद्धिक, शारीरिक विकास होण्यास मोठी कुचंबणा होत असून, हुशार, होतकरू युवकांच्या प्रोत्साहनासाठी कोणतेही कार्यक्रम अथवा उपक्रम राबवले नाहीत. तसेच युवकांसाठी कोणत्याही शासकीय सुविधा उपलब्ध करून न दिल्याची उदासीनता व्यक्त करत, गावातील सर्व तरुणवर्ग संघटित होऊन, ग्रामपंचायतीला विविध मागण्यांचे निवेदन दिले.\nया निवेदनात युवकांसाठी प्रशस्त क्रीडांगण, सुसज्ज व्यायामशाळा, सर्व सोयीनियुक्त वाचनालय, या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दयाव्यात, त्याच बरोबर प्राथमिक ते उच्च स्तरीय शिक्षण घेत असलेल्या, गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध शासकीय व शैक्षणिक सुविधा आणि त्याकरिता लागणा��ी कागदपत्रे ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर जाहीर करावे, अशा आणि अन्य मागण्यांचे निवेदन ग्रामसेविका सौ.माधुरी साळोखे यांचेकडे दिले.\nया मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास ग्रामपंचायतीसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही युवकांनी दिला आहे.\nया वेळी सरपंच शरद जाधव, उपसरपंच बिरंजे, सदस्य सतीश निकम, गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह मोठ्या संख्येने युवकवर्ग हजर होता.\n← नेबापूर येथे ख्रिस्तजयंती उसाहात साजरी\nलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने तुकाराम खुटाळे यांचा सत्कार →\n…एक ” अंत ” जिव्हारी चा\nसाहेब तुमच्या ” xxx ” इथे आहेत\nविजयी उमेदवारांचे अभिनंदन,तर पराभूत उमेदवारांना शुभेच्छा\nजि.प. सदस्य मा.पै. विजयराव बोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब जनतेने त्यांच्यावर व्यक्त केलेल्या शुभेच्छा…\n“…समाजाच्या हृदयामधली नवसेवेची वीज तू “: श्री. विजयराव बोरगे वाढदिवस\nसिंहाच्या पोटी जन्मलेला ” छावा ” : रणवीरसिंग गायकवाड यांना शुभेच्छा\nबळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.\n” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/14/big-news-raids-on-gambling-dens-worth-rs-44-lakh-17-thousand-790/", "date_download": "2020-10-01T06:52:56Z", "digest": "sha1:IVZBV4Q7RHCYC55DOOYQWQTRZO4MVZSN", "length": 13734, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "मोठी बातमी : जुगार अड्ड्यावर छापा तब्बल 44 लाख 17 हजार 790 रुपयांचा मुद्देमाल जप्त ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nमोठी बातमी : जिल्ह्यातील ‘ह्या’ पोलीस अधिकार्यांच्या झाल्या बदल्या\nअहमदनगर जिल्ह्यातील ‘हे’ शहर 4 दिवस बंद\nHome/Ahmednagar News/मोठी बातमी : जुगार अड्ड्यावर छा���ा तब्बल 44 लाख 17 हजार 790 रुपयांचा मुद्देमाल जप्त \nमोठी बातमी : जुगार अड्ड्यावर छापा तब्बल 44 लाख 17 हजार 790 रुपयांचा मुद्देमाल जप्त \nअहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- कोल्हार बुद्रुक येथे तिरट नावाच्या झुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून तब्बल 41 जणांना पोलिसांनी ताब्यात आहेत. त्यांच्याकडून अंगझडतीमध्ये 8 लाख 19 हजार 140 रुपये रोख 2 लाख 66 हजार 650 रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे 32 मोबाईल, सात चारचाकी वाहणे,\nमोटार सायकल व जुगाराचे साहित्य असे मिळून 44 लाख 17 हजार 790 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सविस्तर असे की, एसपी अखिलेश कुमार सिंह यांना मिळालेल्या माहितीनुसार कोल्हार बुद्रूक, ता- राहाता येथे कोल्हार ते लोणी जाणारे रोडचे कडेला मुदस्सर शकील शेख,\nरा. कोल्हार बुद्रूक हा कय्युम करीम शेख याचे इमारतीचे टेरेसवर 25 ते 30 लोकांना एकत्र जमवून तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळत व खेळवीत आहे. सदरची माहीती परीविक्षाधिन सहायक पोलीस अधीक्षक अभिनव त्यागी, परीविक्षाधिन सहायक पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी,\nपोनि दिलीप पवार यांनी व त्यांच्या पथकाने कय्यूम करीम शेख याचे इमारतीचे टेरेसवर 35 ते 40 इसम पाच वेगवेगळ्या ठिकाणी गोलाकार बसून पत्ते घेवून तिरट जुगार खेळत असताना दिसले. त्यांना पोलिसांनी नावे विचारले असता चेतन विजय वाघमारे, मुदस्सर शकील शेख, अश्पाक जमील शेख, सागर वसंत बेदाडे,\nदिलावर मन्सूर शेख, अरबाज राजू पठाण, माहीद कय्यूम शेख, जुबेरखान निसारखान पठाण, असीम तसलिम शेख, अर्शद रशिद मोमीन, वंसत लक्ष्मण वडे, अमित हरिभाऊ गाडेकर, लालू मारुती चौधरी, कय्युम गुलाब पठाण, नवाब हुसेन शेख, जाहीद दिलावर सय्यद, सय्यद अली मोहमंद, सतिष हणूमंत वैष्णव, रविंद्र सुभाष चकोर,\nमुनावर सलीम शेख, दिपक रामदास उंबरे, परवेज शेख अब्दुल रेहमान, अब्बास राजू शेख, चाँद इब्राहीम शेख, जयहींद गोविंद माळी, विलास दत्तात्रय चोथे, सागर मदनलाल वर्मा, गणेश विठ्ठल जेजूरकर, इम्रान याकूब मोमीन, शकील सलीम शेख, नजीर अजीज शेख, संतोष बाबूराव चौधरी, शकील जब्बार शेख,\nसंजय कांतीलाल पटेल, नुमान सत्तार शेख, संकलेन कय्यूम शेख, भाऊसाहेब रामराव चौधरी, सचिन बाळाराम पवार, अमोल भास्करराव वाघमारे, गणेश रंगनाथ सोमासे, महेश आण्णा बुरकूल असे सांगितले. त्यांच्या अंगझडतीमध्ये 8 लाख 19 हजार 140 रुपये,\n2 लाख 66 हजार 650 रुपये किंमतीचे ���ेगवेगळ्या कंपन्यांचे 32 मोबाईल, 33,00,000 रुपये किमतीची एकूण 7 चारचाकी वाहने व 32 हजार रुपये किंमतीच्या दोन मोटार सायकली व तिरट जुगाराची साधने असा एकूण 44 लाख 17 हजार 790 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/take-action-on-private-lenders-in-pune-city/", "date_download": "2020-10-01T08:06:30Z", "digest": "sha1:TFYF2WDACC2Y7DNOPFNJH4YF4LGSPMSQ", "length": 11325, "nlines": 121, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "(private lenders)पुणे शहरातील खाजगी सावकारांवर कारवाई करा", "raw_content": "\nमहाराष्ट्रात 5 ऑक्टोबर पासून बार आणि हॉटेल सुरु करण्याची परवानगी\nबाबरी मस्जीद विध्वंस प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय,\nकाळेपडळ रेल्वे गेट वरील भुयारी मार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण क��ा,\nकर्जदारांकडून कर्जाच्या व्याजावर व्याज संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nपुणे शहरातील खाजगी सावकारांवर कारवाई करा\nPrivate lenders : पुणे शहरातील खाजगी सावकारांवर कारवाई करा .जनशक्ती विकास संघाची मागणी.\nPrivate lenders news : सजग नागरिक टाईम्स :पुणे शहरामध्ये खाजगी सावकरांनी धुमाकूळ घातला आहे ,\nसावकारी धंदांच्या आड मध्ये नागरिकांना लूटण्याचा प्रकार बिनधास्तपणे सुरू आहे.\nयाला काहि स्थानिक पोलीसांची मदत मिळत असल्याने सावकारी धंदे जोमात चालवायला रस्ते मोकळे झाले आहे.\nसावकारांच्या कडून दहा वीस टक्क्यांनी पैसे दिले जाते व ते परत फेड न केल्याने नागरिकांच्या घरातून जोर जबरदस्तीने सामान उचलून नेण्याचे प्रकार सुध्दा घडत आहे.\nयावरच न थांबता नागरिकांकडून कोरे चेक, कोरे स्टॅम्प पेपरवर सह्या घेणे, घर व जागेचे कागदपत्रे ताब्यात ठेवणे व इतर प्रकारच्या शक्कल लढवत व्यवसाय करत आहेत,\nयाचीच दखल घेत पुणे हडपसर येथील समाजिक संस्था जनशक्ती विकास संघाने पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम\nयांची भेट घेऊन सदरील प्रकरणात स्वत: लक्ष घालण्यास सांगितले आहे व पुणे शहरात राजरोसपणे सुरू असलेल्या सावकारांवर कारवाई करावी ,\nसंबंधिता विरोधात फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी ,अशी मागणी हि जनशक्ती विकास संघाचे अध्यक्ष आसिफ सोफि,\nरहिम शेख,रघुराज सोळुंके, भारती गायकवाड, सिमा दांडगे, यांच्याकडून दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.\nमागील बातमी : आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२५ व्या जयंतीनिमित्त अन्नदान ,घरगुती वस्तूंचा भव्य लकी ड्रा\nसजग नागरिक टाइम्स : आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त दणकट मारुती मंडळाच्यावतीने अन्नदान ,घरगुती वस्तूंचा भव्य लकी ड्रा\nदणकट मारुती मंडळाच्यावतीने गुरुवार पेठ पंचहौद येथे अन्नदान करण्यात आले .तसेच ,घरगुती वस्तूंचा भव्य लकी ड्रा आयोजित करण्यात आला होता\nगंज पेठमधील महात्मा फुले वाड्याजवळ हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आमदार सुनिल कांबळे , नगरसेवक अजय खेडेकर ,\nपुणे जिल्हा मातंग समाजाचे सचिव राहुल खुडे , स्वीकृत नगरसेवक सुनील खंडागळे , अग्निशमन कर्मचारी मारुती देवकुळे ,\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते जितेश मेह���ा , शिवसेना सहसंपर्कप्रमुख अजय भोसले , भाजप नेते उमेश चव्हाण ,\nनगरसेवक सम्राट थोरात , नगरसेविका आरती कोंढरे , नगरसेविका विजयालक्ष्मी हरिहर , माजी नगरसेवक विष्णूअप्पा हरिहर आदी मान्यवर उपस्थित होते .\nया कार्यक्रमाचे आयोजन दणकट मारुती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष निलेश कुचेकर , अध्यक्ष गणेश भिसे , अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा\nइतर बातमी : पुणे के वकील ने कि कोर्ट मे जस्ट डाइल के खीलाफ पीटीशन फाइल\n← आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२५ व्या जयंतीनिमित्त अन्नदान ,घरगुती वस्तूंचा भव्य लकी ड्रा\nअप्पर डेपोजवळ शहिद टीपू सूलतान जयंती उत्साहात साजरी →\nएका दिवसात मिळणार पॅनकार्ड\nकसे वागावे कसे जगावे\nOne thought on “पुणे शहरातील खाजगी सावकारांवर कारवाई करा”\nPingback:\tIncome tax department ने सय्यदनगरमधील एजुकेशन ट्रस्ट/शाळेकडून केली लाखो..\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nमहाराष्ट्रात 5 ऑक्टोबर पासून बार आणि हॉटेल सुरु करण्याची परवानगी\nPermission to start bars and hotels : हॉटेल आणि बारला परवानगी देण्यात आली असली तरी ५० टक्क्याहून अधिक ग्राहकांना परवानगी\nबाबरी मस्जीद विध्वंस प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय,\nकाळेपडळ रेल्वे गेट वरील भुयारी मार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा,\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-bookshelf-paraga-potadara-marathi-article-4381", "date_download": "2020-10-01T06:35:29Z", "digest": "sha1:CJ655ESB4PY4HWQHN2XWRLDKLCS5MXTH", "length": 13652, "nlines": 116, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Bookshelf Paraga Potadara Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nप्राचीन कलात्मक ठेव्याचे सौंदर्यदर्शन\nप्राचीन कलात्मक ठेव्याचे सौंदर्यदर्शन\nसोमवार, 3 ऑगस्ट 2020\nआयुष्यात एकेका विषयाला वाहून घेतलेली माणसे असतात. तो त्यांचा जीवनानंद असतो. त्यातच ती रमतात आणि अधिकाधिक सखोल जात राहतात. ‘अजिंठा’ हे पुस्तक वाचताना त्याचा प्रत्यय येत जातो. पूर्वानुभवाची शिदोरी कमरेला बांधून त्याच विषयात पीएच. डी. पदवी संपादन करण्याचे स्वप्न राधिका टिपरे यांनी पाहिले आणि त्या प्रबंधाला दिलेले पुस्तकरूप म्हणजे ‘अजिंठा’ हे पुस्तक आहे.\nऔरंगाबादेतील अजिंठा येथील अद्‍भुत लेणी पाहण्यासाठी देशातून आणि जगभरातून असंख्य पर्यटक येत असतात. अशा पर्यटकांना त्या लेण्यांचे सौंदर्य आणि इतिहास उलगडून दाखवण्याचे, पर्यटकांना योग्य वस्तुनिष्ठ असे मार्गदर्शन कर���्याचे काम राधिका टिपरे या गेली अनेक वर्षे करीत आहेत. त्यामुळे त्यानिमित्ताने या विषयाचा त्यांचा सखोल अभ्यास यापूर्वीच होत आलेला होता. त्यामुळेच त्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रेरणा घेऊन पीएच.डी. संशोधन पूर्ण करण्याचे ठरवले आणि ‘अजिंठा लेण्यातील भित्तीचित्रांतून साधला जाणारा कलात्मक संवाद, सामाजिक आणि सांस्कृतिक विश्लेषण’ असे व्यापक अवकाश कवेत घेणारा विषय संशोधन प्रबंधासाठी निवडला. विशेष म्हणजे वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी संशोधन पूर्ण करून पीएच. डी. पदवी संपादन करीत डॉक्टरेट मिळवलेली आहे.\nअजिंठामधील भित्तीचित्रे ही अतिशय प्राचीन आहेत. ही भित्तीचित्रे केवळ हौसेमौजेसाठी काढलेली नसून ती तत्कालीन समाजजीवनाचा आरसा आहेत. त्यामुळे तत्कालीन समाजजीवनाचे एक सुस्पष्ट आणि देखणे चित्रण त्यातून होते. धर्मसंकल्पनांचा कथाविस्तार त्यामध्ये आहे. त्यामुळे एका अर्थाने पौराणिक आणि सांस्कृतिक परंपरेचे एक समृद्ध दालन म्हणून या लेण्यांमधील भित्तीचित्रे आणि शिल्पांकडे पाहिले जाते. विशेष म्हणजे या सर्व अद्‍भुत कलाकृती साकारणाऱ्या कलाकारांची नावे अज्ञात आहेत. त्यामुळे टिपरे यांनी हे पुस्तकही त्या अनाम कलाकारांनाच अर्पण केलेले आहे.\nअजिंठामध्ये सुंदर शिल्पकामाने नटलेल्या ३० गुफा आहेत. त्यातील दीड-दोन हजार वर्षांपूर्वी काढलेली अजंठा म्यूरल्स हा तर एक मोठा ठेवा आहे. अजिंठा हे कलासाधना करण्याचे केंद्र होते आणि शिल्पकलेइतकेच त्या काळीदेखील चित्रकलेला महत्त्व होते, या बाबी तेथील उपलब्ध संचितातून ध्यानात येतात. त्याचे महत्त्व व सौंदर्य अतिशय रसाळ व ओघवत्या शैलीत उलगडण्याचा प्रयत्न राधिका टिपरे यांनी केलेला आहे. अजिंठ्यातील शिल्पे ही दगडात एकसंध असल्याने तिथे चूक करण्याची परवानगी नव्हती. कारण चूक झाली तर दगड बदलता येणार नव्हता, त्यामुळे तत्कालिन शिल्पकार हे किती तयारीचे असतील याचा अंदाज आपल्याला टिपरे यांच्या विश्लेषणातून व त्यांनी दिलेल्या माहितीतून येत जातो. त्याचबरोबर दोन हजार वर्षांपूर्वीचे समाजजीवन कसे असेल याचीही ओळख या पुस्तकातून होत जाते. जातक कथांवर आधारलेल्या प्रसंगांची वर्णनेही प्रवाही पद्धतीने यात रेखाटलेली आहेत. लेखिकेची रसग्रहण क्षमता कौतुकास्पद आहे.\nव्यासंग, प्रत्यक्ष अनुभूती आणि पूरक संदर्भ ग���रंथांची मदत अशा तीनही गोष्टींच्या साह्याने हे लेखन केलेले असल्याने ते अधिक वस्तुनिष्ठ आणि अभ्यासपूर्ण झालेले आहे. एकूण ३२० पानांचा हा ग्रंथ असून त्याला ज्येष्ठ पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. गो. बं. देगलुरकर यांची प्रस्तावना लाभली आहे. त्यात उच्चार व लेखनातील काही त्रुटींचा त्यांनी उल्लेख केला असून तो जसाच्या तसा देण्याचे औदार्य लेखिकेने दाखवले आहे.\nया पुस्तकाची मांडणी चार भागांत करण्यात आली आहे. भारतीय कला, भारतीय चित्रकला यांचा अभ्यासपूर्ण मागोवा घेण्यात दोन मोठी प्रकरणे खर्ची घातलेली आहेत. अजिंठा : धर्माधिष्ठीत कलेचा ठेवा या विषयावर तिसरे प्रकरण असून अंजिठा लेण्यातील कलाविष्कार उलगडण्यासाठी गुफा क्रमांक १ ते २७ मधील समग्र माहिती देण्यात आली आहे.\nवाघूर नदीमध्ये असलेल्या अजिंठ्यातील लेण्यांचे दर्शन घडवणारे विहंगम दृश्य सुरुवातीच्या पहिल्या पानावर अतिशय सुंदररीत्या वापरलेले आहे. अविनाश कढे यांनी त्याची सजावट केलेली आहे. कलात्मक मांडणीमध्ये खुद्द लेखिकेचाही हातभार आहे. एकुणात हे पुस्तक अभ्यासपूर्ण तर आहेच, पण ते वाचनीय आणि प्रेक्षणीयही झाले आहे. त्यानिमित्ताने अजिंठ्यामधील सर्व लेण्यांचा इतिहास व त्यातील कलात्मकता सुंदररीतीने शब्दबद्ध झालेली आहे. त्यामुळे संग्राह्य ठेवावे असे हे पुस्तक झाले आहे.\nलेखिका : डॉ. राधिका टिपरे\nप्रकाशक : कृष्णा प्रकाशन,\nकिंमत : ९०० रुपये\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://planetmarathimagazine.com/star-of-the-week-45-abhijeet-khandkekar/", "date_download": "2020-10-01T06:29:27Z", "digest": "sha1:RCACEPODXWCW2KBRKAK66NBHFF5W2FB7", "length": 20671, "nlines": 189, "source_domain": "planetmarathimagazine.com", "title": "STAR OF THE WEEK 45- Abhijeet Khandkekar", "raw_content": "\nNandu Tambe’s वन्यजीवन अभयारण्य\n“महाराष्ट्राचा सुपरस्टार” मधून घराघरात पोहचलेला “माझिया प्रियाला” मधला प्रेमळ अभि ते माझ्या नवऱ्याची बायको” मधला गुरुनाथ सुभेदार अश्या विविध भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य करणारा अभिजीत खांडकेकर.\nनाटक, चित्रपट, मालिका आणि एक बहुपैलु निवेदक. स्टाईल चा अनोखा अंदाज जपून त्याने आज स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्लॅनेट मरा��ी मॅगझीन “स्टार ऑफ द वीक” मधून आम्ही काही खास गप्पा मारल्या आहेत….\nवाढदिवस : ७ जुलै १९८६\nशिक्षण : मास कम्युन्यूकेशन (mass communation)\n“मालिका मुळे करिअरला नवीन वळण”\nअभिनेता म्हणून माझ्या आयुष्यातला पहिला शो म्हणजे ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ इथून आम्ही सगळेच कलाकार म्हणून लोकांसमोर आलो. एक कलाकार म्हणून करियरची सुरुवात इकडून झाली. मग झी सारखं मोठं चॅनेल आणि मग अभिनयासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी इथून शिकत गेलो. महाराष्ट्राचा सुपरस्टार या शो मुळे मी प्रकाशझोतात आलो. सगळे एक अभिनेता म्हणून ओळखायला लागले. या कार्यक्रमामुळे अभिनय क्षेत्रातील स्ट्रगल कमी झाला. अनेक ठिकाणी ऑडिशन देणं सुरू झालं. दिग्दर्शक आणि काही प्रोडक्शन ला भेटी देणं चालू असताना एकीकडे चित्रपट आणि मालिकांसाठी ऑडिशन देत असताना मला “माझिया प्रियाला” ही मालिका मिळाली. पहिली मालिका मिळणं हा आयुष्याला कलाटणी देणारा क्षण होता, कारण तेव्हा सासू सुनांच्या मालिका येत असताना त्यात एखादी रोमॅंटिक मालिका येणं आणि लोकांना ही प्रेम कहाणी आवडणं त्यात लोकांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळणं. मग माझा खऱ्या अर्थाने इथून प्रवास सुरु झाला. माझिया प्रियाला नंतर जवळपास ६ वर्ष मी दुसरी मालिका केली नाही. मग या मधल्या काळात इव्हेंट्स, चित्रपट यांच्यासाठी मी निवेदक म्हणून काम केलं. ६ वर्षांनी “माझ्या नवऱ्याची बायको” या मालिकेसारखी संधी मला मिळाली आता सव्वा तीन वर्षे ही मालिका करतो आहे. लोकांना सुद्धा ही मालिका आवडत आहे आणि लोकप्रिय ठरते आहे.\nएक अभिनेता म्हणून नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारता येतात, एक वेगळं आयुष्य जगून बघता येतं. आपल्याला रोजच्या आयुष्यात एकाच रोल मध्ये जगावं लागतं तर कलाकारांचं असं नसतं. कलाकार हा फार नशीबवान असतो कारण त्याला विविध भूमिका जगता येतात आणि साकारता येतात. माझ्या पहिल्या मालिकेत मी अगदी एक आदर्श नवरा, मुलगा, प्रियकर होतो अशी एक रामासारखी भूमिका बजावत असताना आताच्या मालिकेत एकदम विरुद्ध भूमिका साकारतो आहे. नकारात्मक भूमिका साकारायला मिळते आहे. माझ्यासाठी प्रत्येक रोल किंवा भूमिका साकारणं हे आव्हानात्मक आहे. मला असं नेहमी वाटतं की एक अभिनेता म्हणून मी प्रत्येक भूमिकेत दिसलो पाहिजे, नव्या भूमिका साकारल्या पाहिजे.\n“मालिकेनंतर रंगभूमी कडे वळेन” / “लवकरचं नाटकात काम करेन”\nरंगभूमीवर काम करण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो तो डेलीसोप मुळे देता येत नाही म्हणून काही काळ नाटकापासून मी लांब आहे. मध्यंतरी मालिका चालू असताना मी एक व्यावसायिक नाटक केलं ज्याचे २५ प्रयोग सुद्धा झाले. आता मालिका संपल्या नंतर मी एखादं नाटक करेन.\nफॅशन आयकॉन असं नाही सांगता येणार. जर कोणी काही वेगळं आणि चांगलं ट्राय केलं असेल आणि त्यात काही वेगळं प्रयोग असेल तर मला ते ट्राय करून बघायला आवडतं. अगदी रणबीर पासून आयुषमान किंवा मराठीत असे अनेक कलाकार आहेत जे उत्तम स्टाईल ट्राय करतात. फॅशन बद्दल एक उत्तम नजर असली पाहिजे, फॅशन सेन्स असला पाहिजे. माझ्या फॅशन च्या बाबतीत माझी बायको सुखदा ही मला नेहमी मदत करते तिच्याकडे एक बेस्ट डिजाईनर वृत्ती आहे. आमच्या या निमित्ताने काही आवडी निवडी जुळतात, मला काही तरी ट्राय करून बघायचं असतं मग ती त्यासाठी सल्ले देते. तीच कधीतरी माझ्यासाठी काहीतरी डिजाईन करते. सतत काहीतरी नवीन आणि वेगळं करण्याचा माझा प्रयत्न असतो.\nनिवेदक आणि सूत्रसंचालक हे काम आज सुद्धा चालू आहे. सध्या मी अभिनय आणि निवेदक म्हणून काम करतो आहे. मी माझं करियर निवेदनापासून सुरू केलंय. वयाच्या १६ वर्षी एका लोकल वृत्त वाहिनी साठी वृत्त निवेदक म्हणून मी काम केलं त्यानंतर रेडिओ मध्ये मी पाच ते सहा वर्षे मी काम केलं. अभिनेता होण्याआधी मी विविध माध्यमातून निवेदन करत होतो. आता टेलिव्हिजन वर आल्यावर अभिनेता आणि निवेदक हे कॉम्बिनेशन तयार होतं तर तेव्हा सारेगमप चे दोन सिजन केले. झी च्या अनेक कार्यक्रमांसाठी निवेदन केलं. देशात परदेशात अनेक निवेदनाची काम केली. तर माझ्यात असलेल्या दोन्ही कलांमुळे मी अभिनय आणि निवेदक अशी दुहेरी भूमिका बजावतो आहे.\n“भविष्यात सुखदा सोबत काम करायचं”\nसुखदा आणि मला नक्कीच सोबत काम करायला आवडेल. आम्ही अजून सोबत काम नाही केलंय पण भविष्यात नक्कीच सोबत काम करू. या पूर्वी आम्ही दोघांनी सोबत थोडंफार काम केलंय. काही जाहिराती, एक नाटक आणि स्टार प्रहाव वर आम्ही एक एपिसोडिक काम केलंय. ती सुद्धा तिच्या हिंदी आणि मराठी नाटकात व्यस्त आहे. मला फार हेवा वाटतो ती पृथ्वी थिएटर सारख्या संस्थेसाठी एवढं उत्तम काम करते तर नक्कीच मला तिच्यासोबत काहीतरी वेगळं काम करायला आवडेल.\n“क्षेत्र ग्लॅमरस असलं तरी मी ग्लॅमरस नाही”\nम���झं क्षेत्र ग्लॅमरस आहे पण मी ग्लॅमरस नाही आहे असं मला नेहमी वाटतं. अभिनयाला एक वलय आहे ग्लॅमर आहे पण या व्यतिरिक्त मी एक माणूस म्हणून जगतो. आपल्याकडे अभिनयाला एक एवढं मोठं वलंय प्राप्त झालंय की लोकं त्याला वेगळ्या दृष्टीकोनातून बघतात. इथे लोकांकडून मिळणारं प्रेम खूप आहे. मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की मला एवढं प्रेम आणि कामामुळे प्रसिद्धी मिळते. पण यांची दुसरी बाजू अशी की तुम्हाला पब्लिक फिगर म्हणून फार गोष्टी जपून कराव्या लागतात. राजकारण्या नंतर अभिनेत्यांवर सुद्धा बारकाईने नजर ठेवली जाते. खऱ्या आयुष्यात मला फार साधं जगायला आवडतं. कारण प्रसिद्धी ही एका बुडबुडया सारखी आहे. आज आहे तर उद्या नाही. त्यामुळे तुम्ही त्याच्यात किती वाहवत जायचं हे आपल्यावर आहे. मला माझी माणसं जपून ठेवायला आवडतात, आजूबाजूला सतत कोणीतरी हवं असतं, साध्या साध्या गोष्टी मध्ये आनंद मी शोधत असतो. त्यामूळे क्षेत्राला जरी वलंय असलं तरी मी खऱ्या आयुष्यात मी ग्लॅमरस नाही.\nआवडता चित्रपट : जिंदगी ना मिलेगी दोबारा\nआवडती जागा : फिरण्यासाठी चांगली सोबत असेल तर कुठेही फिरायला आवडतं.\nआवडता अभिनेता : रणवीर सिंग, अमिर खान, शाहरुख खान.\nआवडती अभिनेत्री : जुलिया रॉबर्ट्स.\nआवडती डिश : आजकाल घरगुती जेवणं आवडायला लागलंय. (अगदी साधा वरण भात, नॉनव्हेज)\nआवडत सोशल मीडिया : इन्स्टाग्राम\nआवडते गायक , गायिका : अवधूत गुप्ते, महेश काळे, अजय-अतुल, श्रेया घोषाल, बेला शेंडे.\nआवडत नाटक : प्रशांत दामलेंची सगळी नाटकं\nआवडत पुस्तक : पुलं च कुठलंही पुस्तक\nआवडता लेखक : पुलं देशपांडे\nआवडती वेबसिरीज : सेक्रेड गेम्स, फ्रेंड्स\nमुलाखत : नेहा कदम (प्लॅनेट मराठी)\n‘चंद्रमुखी’ जाणार ऑन फ्लोअर; सध्याच्या परिस्थितीत नवं कोरं शूट सुरु करणारे हे पहिले मराठी बॅनर असेल….\nनाट्यकर्मी आणि रंगमंच कामगारांसाठी अभिनेते ‘वैभव मांगले’ यांचा मदतीचा हात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://researchmatters.in/hi/node/1959", "date_download": "2020-10-01T08:15:54Z", "digest": "sha1:2WM42EFP5DRQRDVUYQWEXERWTUZKFHPH", "length": 15082, "nlines": 50, "source_domain": "researchmatters.in", "title": "भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील प्राध्यापक सुबिमल घोष, २०१९ च्या शांती स्वरूप भटनागर पुरस्काराचे मानकरी | रिसर्च मैटर्स", "raw_content": "\nभारत में विज्ञान, इंजीनियरिंग, प्रौद्योगिकी और मानविकी में नवीनतम शोध आधारित समाचार कथाएं\nभारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील प्राध्यापक सुबिमल घोष, २०१९ च्या शांती स्वरूप भटनागर पुरस्काराचे मानकरी\nभारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील स्थापत्य विभागात कार्यरत, प्राध्यापक सुबिमल घोष यांना वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सी एस आय आर) पुरस्कृत शांती स्वरूप भटनागर पुरस्कार २०१९ जाहीर झाला आले. भूपृष्ठावरील प्रक्रियांचा भारतीय पर्जन्यमानावर कसा प्रभाव पडतो तसेच क्षेत्रीय पर्जन्यमान आणि त्याचा अंदाज अचूकपणे वर्तविण्यासाठी त्याचा उपयोग कसा करता येईल, यासाठी त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.\nवैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सी एस आय आर) संस्थापकीय संचालकांच्या नावाने दिला जाणारा ‘शांती स्वरूप भटनागर पुरस्कार’ देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेतील उत्कृष्ठ कामगिरी साठी प्रदान करण्यात येतो. पुरस्कार म्हणून डॉ. घोष यांना रुपये ५ लाख रोख, प्रशस्तिपत्र आणि सन्मान चिन्ह तसेच वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंत दरमहा १५००० रुपयांचे विद्यावेतन प्रदान करण्यात येईल.\n“माझ्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम काम केले आहे, त्यामुळे त्यांच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारत आहे. खरं तर मी रोज माझ्या विद्यार्थ्यांकडूनच शिकत असतो. ह्या व्यतिरिक्त भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरु येथील माझे पीएचडी चे सल्लागार प्रा. प्रदीप मुजुमदार यांना देखील मी या यशाचे श्रेय देऊ इच्छितो. त्यांनीच मला संशोधनाशी संबंधित विविध गोष्टी शिकवल्या तसेच गुणवत्तेशी कधीही तडजोड करू नये ही शिकवण दिली. त्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी आहे,” असे प्राध्यापक सुबिमल घोष सांगतात.\nप्राध्यापक घोष जल-हवामानशास्त्र आणि जल-विज्ञान ह्या विषयांत संशोधन करतात. हवामानामुळे जलचक्र कसे प्रभावित होते याबद्दलचा अभ्यास म्हणजे जल-हवामानशास्त्र तर जल-विज्ञान म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील आणि भूगर्भातील पाण्याचा अभ्यास होय. बाष्प, आर्द्रता, समुद्र यासारखे जलचक्रातील पाण्याचे विविध घटक, त्यांच्या हालचाली, त्यांचे रासायनिक व भौतिक गुणधर्म यासारख्या अनेक गोष्टींचा अभ्यास ह्यात समाविष्ट केला जातो.\nजलचक्रामध्ये अनेक वातावरणीय, भूपृष्ठाशी निगडीत आणि सामुद्रिक घटक व घडामोडींचा समावेश असतो. यांपैकी कशातही थोडासा फरक झाला तरी त्याचा प्रभाव जलचक्रावर होतो. उदाहरणार्थ, वनस्पतींची पाने श्वासोच्छवासाद्वारे बाष्प वातावरणात सोडतात. यामुळे जलचक्राचे कार्य सुरळीत चालते. परंतु जंगलतोड झाल्यामुळे ही क्रिया मंदावते आणि त्याचा परिणाम त्या क्षेत्राच्या पर्जन्यमानावर होतो.\nप्राध्यापक घोष आणि त्यांचा चमू, त्यांच्या हवामान अभ्यासामधील सैद्धांतिक आणि प्रयोगात्मक ज्ञानाचा वापर करून, सद्यस्थितीत येणारे पूर आणि उष्णतेच्या लाटा यांसारख्या संकटाचे निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. २०१५ मध्ये चेन्नईत आलेल्या पुरामुळे उद्भवलेले संकट लक्षात घेऊन, पुराचे पूर्वानुमान लावता यावे म्हणून प्राध्यापक घोष यांनी पुढाकार घेऊन देशातील सर्वात पहिली ‘तज्ज्ञ प्रणाली’, केवळ दीड वर्षाच्या विक्रमी वेळेत विकसित केली. ह्या प्रणालीचा वापर मुंबई आणि कोलकाता सारख्या इतर शहरांमध्ये देखील करता येऊ शकतो.\nप्राध्यापक घोष आणि त्यांचा चमूने पर्जन्यमान आणि जंगल-तोड यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास केला. समुद्रातून वाऱ्याबरोबर आलेल्या आर्द्रतेच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या परिचलनाचा परिणाम म्हणजे मोसमी पाऊस. परंतु परिचलनावर जमिनीचा असलेला प्रभाव मात्र अद्याप अभ्यासला गेला नव्हता. त्यामुळे प्राध्यापक घोष आणि त्यांचे विद्यार्थी डॉ. अमेय पाठक यांनी, उरबाना-शॅंपेन येथील इलिनॉय विद्यापीठातील डॉ. प्रवीण कुमार यांच्या सहकार्याने, आर्द्रतेचा स्रोत शोधण्यासाठी लॅग्रानजीयन दृष्टीकोन विकसित केला. लॅग्रानजीयन दृष्टीकोन हे द्रायुगतिकीचे (फ्लुइड डायनॅमिकस) तंत्र असून त्याद्वारे प्रत्येक पाण्याच्या कण चिन्हांकित करून त्याची गती व ठिकाण यांची वेळेनुसार मांडणी करून त्याचा स्रोत बिनचूक शोधून काढता येतो. ह्या अभ्यासात असे दिसून आले की शेवटच्या दोन महिन्यांत झालेला सगळाच पाऊस फक्त समुद्रातील बाष्पीभवनाने झाला नसून २०% पाऊस केवळ जमिनीवरील पाण्याच्या बाष्पीभवनमुळे झाला होता. संशोधकांनी, हवामान संशोधन आणि हवामानाचा अंदाज व्यक्त करणारे प्रतिमान यांची सांगड जमीनीच्या वापराशी घालत, जंगलतोडीमुळे पर्जन्यमान कमी होते असा निष्कर्ष काढला.\nसदृशीकरण (सिम्युलेशन) आधारित हवामान अभ्यास करण्यासाठी शास्रज्ञ, परिचलनाचे सार्वत्रिक परिमाण (जनरल सर्कुलेशन मॉडेल्स, जीसीएम) वापरतात. राष्ट्रीय स्तरावरील पर्जन्यमानांची प्रतिमाने प्रादेशिक-स्तरावरील हवामान टिपण्यास अकार्यक्षम आहेत. ही प्रतिमाने केवळ देशभरातील सरासरी पावसाचा अंदाज लावण्यासाठी उपयुक्त आहेत. २०१९ मध्ये राष्ट्रीय पातळीवर सरासरीपेक्षा अधिक पाऊस होता, मात्र ओरिसा आणि पश्चिम बंगाल मध्ये कमी पाऊस झाल्याने कोरडा दुष्काळ होता. प्राध्यापक घोष आणि त्यांच्या चमूने जीसीएम सदृशीकरणामधून (सिम्युलेशन) प्रादेशिक-स्तरीय हवामान बदलांची माहिती मिळवण्यासाठी सांख्यिकीय उतरती गणनपद्धती (डाऊन स्केलिंग ऍलोगॉरिदम) विकसित केली आहे. त्यासाठी त्यांनी भारतातील नदी पात्राच्या पातळीवरील प्रादेशिक जल-हवामानशास्त्रीय अंदाजाचा वापर केला.\nमोठ्या प्रमाणावर होणाऱ्या हवामान बदलांमुळे ओढवणाऱ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी त्याचे वेगवेगळे पैलू समजावून घेण्याचे विविध प्रयत्न नक्कीच मदत करू शकतील. पाण्याची गरज भागवण्यासाठी भारत प्रामुख्याने पावसावर अवलंबून असल्याने, हवामानाचे चढउतार समजून घेण्यासाठी अधिक अभ्यास होणे गरजेचे आहे.\n“संपूर्ण जलचक्र समजण्यासाठी आंतरशाखीय संशोधन आवश्यक आहे. भारतातील पावसाचे योग्य अनुमान लावण्यासाठी तसेच त्याचे विश्लेषण करण्यासाठी आपल्याला तंत्र विकसित करण्याची गरज आहे. हे साध्य करण्यासाठी आपण एकत्र येऊन काम केले पाहिजे,” असे मत प्राध्यापक घोष व्यक्त करतात.\nआम आदमी को सांख्यिकी में निहित अनिश्चितता के बारे में जानकारी देने की आवश्यकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/failure-to-support-skill-set-for-students/", "date_download": "2020-10-01T07:27:56Z", "digest": "sha1:7E3TLLYSIXLH3HO7WZMIY5PTW2O7UZ2Z", "length": 6138, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना \"कौशल्य सेतू'चा आधार!", "raw_content": "\nअनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना “कौशल्य सेतू’चा आधार\nनगर – इयत्ता दहावी व बारावी परीक्षा अनुत्तीर्ण झाल्यास समोरच्या भविष्याच्या वाटचालीत राहण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी व विद्यार्थ्यांना रोजगार कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करण्यासाठी दहावी व बारावीउत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांकरिता कौशल्य सेतू कार्यक्रम योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली, त्यामुळे दहावी बारावी नापास विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.\nप्राप्त माहितीनुसार इयत्ता दहावी व बारावी अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करण्याची योजना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी व महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत राबविण्यात येईल.\nया योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत शैक्षणिक वर्ष 2018 – 19 पासून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयांमध्ये उत्तीर्ण न होऊ शकलेले विद्यार्थी या योजनेचे लाभार्थी असतील. ही योजना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी व महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत राबविली जाणार असल्याची माहिती कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्यावतीने 4 डिसेंबर रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले.\nआता म्हणणार का ‘नमस्ते ट्रम्प’ पी. चिदंबरम यांचा सवाल\nएनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धाला क्लीन चिट नाहीच\nमराठा आरक्षणावरून पार्थ पवार आक्रमक; सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा\n“थलाइवी’च्या शुटिंगसाठी कंगना दक्षिण भारतात रवाना, फॅन्सला केली ‘ही’ विनंती\nअनुराग कश्यप चौकशीसाठी वर्सोवा पोलिस स्थानकात दाखल\nआता म्हणणार का ‘नमस्ते ट्रम्प’ पी. चिदंबरम यांचा सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/Home/ShowCategoryNews?page=18&NewsCategoryFilter=Editorpage", "date_download": "2020-10-01T07:00:43Z", "digest": "sha1:T4OIO77GD5SAVFXHBMG5VCLMA4WHJS2V", "length": 3014, "nlines": 82, "source_domain": "www.krushival.in", "title": "×", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nजपानमध्ये मुले तणावात, बाहेर जाण्यासही घाबरताहेत\nगुन्हेगारांना स्टंट नाही, थेट हिसका दाखवणार\nदरोडेखोर आंतरराज्य टोळीच्या 15 दिवसांत आवळल्या मुसक्या\nभाडे न भरल्याने सरकारी कार्यालयाला टाळे\nतंत्रशास्त्र विद्यापीठातील कर्मचारी संघाचे विविध...\nसुधागड तालुक्यात नवे 6 कोरोनाबाधित\nशांतिवन संस्थेसाठी सर्जिकल साहित्य वाटप\nहाथरस बलात्कार प्रकरणाची मोंदींकडून दखल\nनोंदणी व मुद्रांक विभागाचे लेखणी बंद आंदोलन\nलाच घेणारे अन देणारे दोघेही हुशार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/today-birthday/todays-birthday-sushilkumar-shinde-senior-leader-congress%C2%A0-61221", "date_download": "2020-10-01T07:04:23Z", "digest": "sha1:GSEB5B4CMH3CFAYPHXSCWYXXQ2SWFSJZ", "length": 16715, "nlines": 190, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Todays Birthday Sushilkumar Shinde Senior Leader Congress | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआजचा वाढदिवस : सुशीलकुमार शिंदे (ज्येष्ठ नेते, काँग्रेस)\nआजचा वाढदिवस : सुशीलकुमार शिंदे (ज्येष्ठ नेते, काँग्रेस)\nशुक्रवार, 4 सप्टेंबर 2020\nमुंबईत सीआयडी विभागात नवी नोकरी सुरू झाली. ही नोकरी करीत असतानाच सुशीलकुमारांनी एल्एल्.बीचे शिक्षण पूर्ण केले.\nपुणे : कोणतीही राजकारणाची पार्श्वभूमी नसताना, घरात अठरा विश्व दारिद्र्य, अशा संघर्षमय परिस्थितीमध्ये लढा देऊन आमदार, मुख्यमंत्री ते केंद्रीय गृहमंत्री असा प्रवास..काँग्रेसचे निष्ठावान नेते अशी ओळख असलेले काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांचा आज वाढदिवस.\nशिंदे यांचा जन्म माकडाची उपळाई (परांडा तालुका, उस्मानाबाद जिल्हा) या खेड्यात सामान्य गरीब कुटुंबात झाला. सुशीलकुमारांचा बालपण ते राजकारणपूर्व जीवन प्रवास खडतर होता. वडिलांच्या निधनानंतर घरची परिस्थिती खालावत गेली. आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर सोलापूरच्या न्यायालयात शिरस्तेदाराची (शिपाई म्हणून) नोकरी मिळाली. एकीकडे शिरस्तेदारांची नोकरी आणि दुसरीकडे शाळा सुरू होती. हातात दोन पैसे येत असल्याचे समाधान होते. नोकरी करीत असताना शाळेत बसविलेल्या नाटकातही ते काम करायचे.\nन्यायालयात दहा वर्षे नोकरी केल्यानंतर तेथे बढती मिळून क्‍लार्कची जागा मिळाली. १९६५ मध्ये बीएची पदवी घेतल्यानंतर नोकरीचा राजीनामा दिला आणि कायद्याच्या अभ्यासासाठी पुणे गाठले. पुण्यातील लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तेथे विद्यार्थी चळवळीतही सहभाग घेतला. त्या वेळी शरद पवारांशी भेट झाली. काकासाहेब गाडगीळांनीही मदतीचा हात दिला. कायद्याचे शिक्षण आणि विद्यार्थी चळवळ सुरू असतानाच त्या वेळी वर्तमानपत्रात पोलीस उपनिरीक्षकपदासाठी जाहीरात आली. त्यांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून नोकरी मिळाली. त्यातूनच मुंबईत सीआयडी विभागात नवी नोकरी सुरू झाली. ही नोकरी करीत असतानाच सुशीलकुमारांनी एल्एल्.बीचे शिक्षण पूर्ण केले.\nपोलीस खात्यातील नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी ���ुंबईत भोईवाडा न्यायालयात वकिलीस प्रारंभ केला. वकिली करत असतानाच काँग्रेस पक्षाच्या राजकारणात सक्रिय सहभागी झाले (१९७१). सुरुवातीस त्यांनी ‘काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट अॅक्शन’ या समितीचे प्रदेश निमंत्रक म्हणून काम पाहिले. दरम्यान त्यांनी जानेवारी १९७३ मध्ये शरद पवार यांचे शिंदे यांच्याबरोबर जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे करमाळा (सोलापूर जिल्हा) या राखीव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे पोटनिवडणूक लढविली आणि ते मताधिक्याने विजयी झाले. येथून त्यांच्या राजकीय जीवनाची वाटचाल सुरू झाली.\nवसंतराव नाईक यांच्या मंत्रीमंडळात ते राज्यमंत्री होते. पुढे शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात त्यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले. याच काळात ‘इंडियन जेसिज’ या संस्थेने निवडलेल्या देशातील दहा कर्तबगार तरुणांत त्यांचा अंतर्भाव होता. पुढे शरद पवारांच्या पुलोद मंत्रीमंडळात (१९७८) ते होते. त्यानंतर त्यांनी १९८३–९२ या काळात राज्याचे कॅबिनेट मंत्रिपद भूषविले. तब्बल नऊ वेळा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प त्यांनी विधानसभेत सादर केला .त्यांची अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्यकारिणीवर तसेच सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाल्यावर (१९९२) त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्याच वर्षी त्यांची राज्यसभेवर निवड झाली.\nमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून १९९०-९१ आणि १९९६-९७ अशी दोनदा त्यांची निवड झाली. बाराव्या लोकसभेवर प्रथमच सोलापूरच्या सर्वसाधारण मतदारसंघातून एक लाखापेक्षा अधिक मतांनी ते निवडून आले. पुढील वर्षी लगेचच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये त्याच मतदारसंघातून ते पुन्हा निवडून आले. १८ जानेवारी २००३ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली. पुढे त्यांची केंद्रीय ऊर्जा मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली (२९ जानेवारी २००६). त्याचबरोबर पुढे लोकसभेचे नेते व केंद्रीय ग्रहमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून शिंदे यांची भारतीय राजकारणात ओळख आहे .\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nसात उपायुक्तांच्या पुण्यात बदल्या\nपुणे : पोलीस महासंचालकांनी राज्यातील पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांची यादी रात्री उशि��ा जारी केली आहे़ त्यात पुणे शहर व पिंपरी चिंचवडमध्ये ७...\nगुरुवार, 1 ऑक्टोबर 2020\nराज्यातील वजनदार मंत्र्यांच्या खासगी सचिवाने बळकावली पुणे झेडपीची खोली\nपुणे : राज्यातील एका वजनदार मंत्र्यांच्या खासगी सचिवाने चक्क जिल्हा परिषद मुख्यालयातील एक खोलीच बळकावल्याचा प्रकार बुधवारी (ता. 30) उघडकीस...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nमहिन्याला चार कोटींचा हप्तावसुली आणि त्याचे वाटप असे : पोलिस कर्मचाऱ्याचे ते पत्र व्हायरल\nपुणे : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या एका पोलिस काॅन्स्टेबलच्या नावाने एक पत्र व्हायरल झाले आहे. यात अनेक खळबळजनक बाबींचा दावा करण्यात आला आहे....\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nपुण्यात भाजपविरोधात शिवसेना, काँग्रेस अन् राष्ट्रवादी एकत्र लढले\nपुणे : महापालिकेतील पूर्ण बहुमताच्या बळावर भारतीय जनता पक्षाने चारही विषय समित्यांची अध्यक्ष व उपाध्यपदाची निवडूक जिंकली. या निवडणुकीत भाजपविरोधात...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nअजितदादांकडे आता टोल्यांचे घड्याळ : शिवसेनेचा चंद्रकांत पाटील यांना चिमटा\nपुणे : मध्यावधी निवडणुकांची भाकिते करून त्यांना पहाटेचा गजर लावायचा असेल तर 'घड्याळा'चे काटे गतिमान आहेत आणि यावेळी वेळा चुकणार नाहीत याची खात्री...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nपुणे राजकारण politics मुख्यमंत्री काँग्रेस indian national congress सुशीलकुमार शिंदे उस्मानाबाद usmanabad नोकरी नाटक पदवी शिक्षण education शरद पवार sharad pawar पोलीस विभाग sections पोटनिवडणूक महाराष्ट्र maharashtra अर्थसंकल्प union budget भारत maharashtra september महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/05/ajitdada-said-he-was-shocked-to-hear-that-anilbhaiyya-is-no-longer-with-him/", "date_download": "2020-10-01T08:05:52Z", "digest": "sha1:Y7UCANNPJWDDJSI4VFHP4DKI45ZIMOAA", "length": 11127, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अजितदादा म्हणाले अनिलभैय्या आता आपल्यात नाहीत हे ऐकून धक्का बसला... - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्��ार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\nआज स्वीकृत नगरसेवकपदासाठी विशेष सभा; कोणाकडून कुणाची नावे\nखा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न\n ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागाची दहशत\nHome/Ahmednagar City/अजितदादा म्हणाले अनिलभैय्या आता आपल्यात नाहीत हे ऐकून धक्का बसला…\nअजितदादा म्हणाले अनिलभैय्या आता आपल्यात नाहीत हे ऐकून धक्का बसला…\nअहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री अनिल राठोड (वय 70) यांचे आज (बुधवारी) पहाटे ह्यदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा विक्रम, 3 मुली असा परिवार आहे\nमाजी राज्यमंत्री, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचे निधन झाल्याचे समजून धक्का बसला. त्यांच्या निधनाने सामाजिक कार्याला वाहून घेतलेलं कर्तृत्ववान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.\nतर, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. आम्ही सर्वजण त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही प्रार्थना. अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.\nमाजी राज्यमंत्री,शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचं निधन झाल्याचं समजून धक्का बसला.त्यांच्या निधनानं सामाजिक कार्याला वाहून घेतलेलं कर्तृत्ववान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीलोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ केलेलं कार्य सदैव स्मरणात राहील. pic.twitter.com/UA450x59kQ\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nसत्���जित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nअहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक \nपुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…\nभाजपचे ‘हे’ नामकरण आघाडीने बदलले ; पण याने ‘रोजगार’ वाढणार \nस्वस्त धान्य दुकानात वाद; एकाने विनयभंग तर एकाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला दाखल\nसत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न\nहाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी – ना. बाळासाहेब थोरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/guptas-candidature-from-sp/articleshow/68444865.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-10-01T08:08:48Z", "digest": "sha1:ZWAT2DK2EUCGJFLUU2MKFCKYBMJULRFF", "length": 10915, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nगुप्ता यांना 'सप'कडून उमेदवारी\nवृत्तसंस्था, लखनौभारतीय जनता पक्षाचे अलाहाबाद येथील खासदार श्यामचरण गुप्ता यांना लोकसभेसाठी बांदा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा निर्णय समाजवादी ...\nवृत्तसंस्था, लखनौ भारतीय जनता पक्षाचे अलाहाबाद येथील खासदार श्यामचरण गुप्ता यांना लोकसभेसाठी बांदा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा निर्णय समाजवादी पक्षाने घेतला आहे. समाजवादी पक्षाच्याच तिकिटावर गुप्ता २००४मध्ये लोकसभेवर निवडून गेले होते. २००९मध्ये त्यांनी फूलपूर येथून निवडणूक लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला. २०१४मध्ये त्यांनी समाजवादी पक्ष सोडला आणि भाजपमध्ये आले. अलाहाबाद येथून त्यांनी निवडणूक लढवली. गुप्ता यांना समाजवादी पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष महेंद���रनाथ पांडे म्हणाले, 'गुप्ता आणि त्यांच्या मुलाने पक्षाविरोधात वक्तव्ये केल्यानंतर त्यांना पक्षातर्फे इशारा देण्यात आला होता. प्रयागराज आणि बांदा येथे भाजपच जिंकेल. सर्व्हे केल्यानुसार गुप्ता यांची स्थिती (निवडून येण्याची) फारशी चांगली नाही. त्यामुळे त्यांनी दुसरा पक्ष निवडला.'\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n'भाई ने बोला है, बॉलिवूड मसला बंद करो', धमकीची तक्रार द...\nगाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी, पण एकाच अटीवर.....\nUnlock 5 Guidelines: पाहा, १ ऑक्टोबरपासून काय सुरू होण्...\nहाथरस गँगरेप : अखेर पीडितेची जगण्याची धडपड अयशस्वी ठरली...\nन्यूझीलंडः तीन जखमी भारतीयांचा मृत्यू, ९ बेपत्ता महत्तवाचा लेख\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nभारतीयांना करोना लस देण्यासाठी ८० हजार कोटींचा खर्च\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबईआठवले आता कुठे आहेत; यूपीतील घटनेवरून राऊतांचा टोला\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nमुंबईमुंबई: मध्य रेल्वेवर आजपासून महिला विशेष लोकल\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nमुंबई...म्हणून अबू आझमींनी दिल्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणा\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\n��ार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/loyla-sports-vision/", "date_download": "2020-10-01T07:34:41Z", "digest": "sha1:JLCVTLIFEVMHL7RRDPPOOOVDQJ6OXUDG", "length": 2982, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Loyla sports vision Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : लॉयला प्रशालेने साकारले फुटबॉल मैदान\nमैदानावर पहिले पाऊल भारतीय कर्णधार सुनील छेत्रीचे, उदघाटनासाठी छेत्रीसह गुरप्रीतसिंग संधू, उदांता सिंगची उपस्थिती एमपीसी न्यूज- शालेय क्रीडा जगतात आपला ठसा निर्विवादपणे उमटविणाऱ्या लॉयला प्रशालेने \"फिफा'ने प्रमाणित केलेल्या नैसर्गिक…\nPimpri News: पालिकेचे उत्पन्न ‘लॉकडाउन’ सहा महिन्यात मालमत्ता करातून पालिका तिजोरीत केवळ 220 कोटी\nMoshi Crime : घरफोडी करून चार कॅमेरा लेन्स पळवल्या\nPimpri News : डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयात पॅरालीसीस ट्रीटमेंट युनिट सुरु\nPune Crime : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना अटक\nPimpri News: सेवानिवृत्त कर्मचा-यांनी प्रामाणिकपणा, शिस्त, सचोटीने पालिकेचे अस्तित्व टिकवून ठेवले – महापौर ढोरे\nChinchwad News : पादचारी नागरिकांचे मोबाईल फोन हिसकावणा-या चोरट्याला अटक; 23 मोबाईल जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://marathiblogs.in/story.php?title=%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2020-10-01T06:59:22Z", "digest": "sha1:CSEJAHADCHU7UPPERW6P76AQBFOEXCC7", "length": 16970, "nlines": 167, "source_domain": "marathiblogs.in", "title": "अग्रलेखांचा बादशहा | MarathiBlogs : मराठीब्लॉग्स", "raw_content": "\nमी मुंबईला आलो तेव्हा निळूभाऊ हे नवाकाळचे रिपोर्टर होते. गाजलेले नाटककार कृष्णाजी प्रभाकर उर्फ काकासाहेब खाडिलकरांचा हा नातू कसा आहे हे पाहण्याची मला उत्सुकत होती. पण तो योग जुळून यायला खूप वर्ष लागली. मी मराठात लागलो तेव्हा निळूभाऊंचे रिपोर्ट नवाकाळमध्ये छापून यायचे. विशेष म्हणजे एखाद्या घटनेची इ���्थभूत माहिती जाणून घ्यायची तर नवाकाळच्या पहिले पान अवश्य वाचण्याचा प्रघात मी सुरू केला निळूभाऊंच्या बातम्या पहिल्या पानावर यायच्या. त्यामुळे मराठा वाचून झाला की नवाकाळ ‘मस्ट’ होता. आतल्या पानात अप्पासाहेबांचा अग्रलेख असायचा. पण आतल्या पानापर्यंत मी क्वचितच जात असे.त्या काळी मराठाच्या संपादक खात्यात आणि दुस-या मजल्यावर असलेल्या साहेबांच्या निवासस्थानी मुंबईहून प्रसिध्द होणारी सकाळीवर्तमानपत्रे यायची. आचार्य अत्रे रोज सकाळी लौकर उठायचे. घाडी किंवा पाटील हे त्यांचे शिपाई सकाळी ताजे पेपर आले की साहेबांच्या टीपॉयवर नेऊन ठेवायचे. साहेबांचा अवडता पेपर कोणता ह्याची चर्चा संपादक खात्यात चालायची. त्या चर्चेतून असे कळले की नवाकाळ हा साहेबांचा आवडता पेपर निळूभाऊंच्या बातम्या पहिल्या पानावर यायच्या. त्यामुळे मराठा वाचून झाला की नवाकाळ ‘मस्ट’ होता. आतल्या पानात अप्पासाहेबांचा अग्रलेख असायचा. पण आतल्या पानापर्यंत मी क्वचितच जात असे.त्या काळी मराठाच्या संपादक खात्यात आणि दुस-या मजल्यावर असलेल्या साहेबांच्या निवासस्थानी मुंबईहून प्रसिध्द होणारी सकाळीवर्तमानपत्रे यायची. आचार्य अत्रे रोज सकाळी लौकर उठायचे. घाडी किंवा पाटील हे त्यांचे शिपाई सकाळी ताजे पेपर आले की साहेबांच्या टीपॉयवर नेऊन ठेवायचे. साहेबांचा अवडता पेपर कोणता ह्याची चर्चा संपादक खात्यात चालायची. त्या चर्चेतून असे कळले की नवाकाळ हा साहेबांचा आवडता पेपर मला आश्चर्यच वाटले. नवाकाळ वाचून झाला की साहेब टाईम्स ऑफ इंडिया वाचायचे. टाईम्स वाचता वाचता एखादी आगाळीवेगळी बातमी वाचली की त्यावर खूण करायचे आणि पेपर खाली संपादक खात्यात पाठवून द्यायचे. खूण केलेल्या बातम्यांपैकी एखादी बातमी सांजमराठाला घ्यायची असेल तर संपादक खात्यातल्या सांजच्या संपादकाला आवर्जून फोन करायचे. कधी कधी बोलावूनही घ्यायचे.नवाकाळमध्ये साहेब अर्थात् निळूभाऊंनी लिहलेला रिपोर्ट वाचायचे. तो वाचून झाला की त्यांचे नवाकाळचे वाचन संपले मला आश्चर्यच वाटले. नवाकाळ वाचून झाला की साहेब टाईम्स ऑफ इंडिया वाचायचे. टाईम्स वाचता वाचता एखादी आगाळीवेगळी बातमी वाचली की त्यावर खूण करायचे आणि पेपर खाली संपादक खात्यात पाठवून द्यायचे. खूण केलेल्या बातम्यांपैकी एखादी बातमी सांजमराठाला घ्यायची असे��� तर संपादक खात्यातल्या सांजच्या संपादकाला आवर्जून फोन करायचे. कधी कधी बोलावूनही घ्यायचे.नवाकाळमध्ये साहेब अर्थात् निळूभाऊंनी लिहलेला रिपोर्ट वाचायचे. तो वाचून झाला की त्यांचे नवाकाळचे वाचन संपले त्यावेळी निळूभाऊ ‘अग्रलेखांचे बादशहा’ झाले नव्हते. अग्रलेखांचा बादशहा ही बहुमानाची पदवी निळूभाऊंना कुणी दिली हे मला माहित नाही. पण आचार्य अत्र्यांच्या निधनानंतर केव्हातरी त्यांना ती प्राप्त झाली असावी. निळूभाऊंच्या शैलीवर नाटककार कृष्णाची प्रभाकर खाडिलकर आणि आचार्य अत्रे ह्या दोघांच्या शैलीचा प्रभाव पडला होता. मात्र, दोन्हींचा प्रभाव बाजूस सारून निळूभाऊंनी त्यांची स्वतःची शैली निर्माण केली. ती निर्माण करत असताना अतिशयोक्तीचा अलंकार निळूभाऊंनी बाजूस सारला. जे लिहायचे ते रोखठोक असा त्यांचा खाक्या होता. अन्य वर्तमानपत्रांच्या अग्रलेखात शक्यतो कोणावरही घसरायचे नाही किंवा दिलखुलास पाठिंबाही द्यायचा नाही ह्याची जणू संपादक काळजी घएत आहेत की काय असे वाटायचे. एखाद्या धोरणाबद्दल अथवा घटनेबद्दल वाक्यावाक्यातून संपादकांचे ‘रिझर्व्हेशन’ व्यक्त व्हायचे. साध्या भाषेत सांगायचे तर निःसंदिग्ध मत व्यक्त करण्यापेक्षा अशी भूमिका घ्यायची की संपादकांची नक्की भूमिका कोणती ह्याचा वाचकाला थांग पत्ता लागू नये. थोडक्यात, गुळमुळीत अग्रलेख लिहून मोकळे व्हायचे त्यावेळी निळूभाऊ ‘अग्रलेखांचे बादशहा’ झाले नव्हते. अग्रलेखांचा बादशहा ही बहुमानाची पदवी निळूभाऊंना कुणी दिली हे मला माहित नाही. पण आचार्य अत्र्यांच्या निधनानंतर केव्हातरी त्यांना ती प्राप्त झाली असावी. निळूभाऊंच्या शैलीवर नाटककार कृष्णाची प्रभाकर खाडिलकर आणि आचार्य अत्रे ह्या दोघांच्या शैलीचा प्रभाव पडला होता. मात्र, दोन्हींचा प्रभाव बाजूस सारून निळूभाऊंनी त्यांची स्वतःची शैली निर्माण केली. ती निर्माण करत असताना अतिशयोक्तीचा अलंकार निळूभाऊंनी बाजूस सारला. जे लिहायचे ते रोखठोक असा त्यांचा खाक्या होता. अन्य वर्तमानपत्रांच्या अग्रलेखात शक्यतो कोणावरही घसरायचे नाही किंवा दिलखुलास पाठिंबाही द्यायचा नाही ह्याची जणू संपादक काळजी घएत आहेत की काय असे वाटायचे. एखाद्या धोरणाबद्दल अथवा घटनेबद्दल वाक्यावाक्यातून संपादकांचे ‘रिझर्व्हेशन’ व्यक्त व्हायचे. साध्या भाषेत सांगायचे तर निःसंदिग्ध मत व्यक्त करण्यापेक्षा अशी भूमिका घ्यायची की संपादकांची नक्की भूमिका कोणती ह्याचा वाचकाला थांग पत्ता लागू नये. थोडक्यात, गुळमुळीत अग्रलेख लिहून मोकळे व्हायचे ह्या पार्श्वभूमीवर निळूभाऊ सडेतोड लिहायचे. त्यांचा पाठिंबा इंदिरा काँग्रेसला होता. पण इंदिरा काँग्रेसमधील गणंगाना त्यांचा अजिबात पाठिंबा नव्हता. निळूभाऊ ‘अग्रलेखांचे बादशहा’ ठरले नसते तरच नवल होते. मी मराठा सोडून लोकसत्तेत गेल्यानंतर पत्रकारसंघात निळूभाऊंची गाठ पडली. त्यांच्याशी बोलण्यासाठी त्यांच्याशी ओळखच असली पाहिजे असे काही त्या काळात नव्हते. बसच्या तिकीटीवर एखाद्या सभेतील प्रमुख वक्त्यांच्या भाषणातील एकदोन शब्दच ते लिहून घ्यायचे. त्याबद्दल मी आश्चर्य व्यक्त करताच ते म्हणाले, मन लावून भाषणे ऐकली की तुम्हालाही ते जमेल ह्या पार्श्वभूमीवर निळूभाऊ सडेतोड लिहायचे. त्यांचा पाठिंबा इंदिरा काँग्रेसला होता. पण इंदिरा काँग्रेसमधील गणंगाना त्यांचा अजिबात पाठिंबा नव्हता. निळूभाऊ ‘अग्रलेखांचे बादशहा’ ठरले नसते तरच नवल होते. मी मराठा सोडून लोकसत्तेत गेल्यानंतर पत्रकारसंघात निळूभाऊंची गाठ पडली. त्यांच्याशी बोलण्यासाठी त्यांच्याशी ओळखच असली पाहिजे असे काही त्या काळात नव्हते. बसच्या तिकीटीवर एखाद्या सभेतील प्रमुख वक्त्यांच्या भाषणातील एकदोन शब्दच ते लिहून घ्यायचे. त्याबद्दल मी आश्चर्य व्यक्त करताच ते म्हणाले, मन लावून भाषणे ऐकली की तुम्हालाही ते जमेल शब्दशः रिपोर्टिंगची फॅशन त्या काळात लुप्त होत चालली होती. एकामागून एक पॅरेग्राफचे पॅरेग्राफ लिहणे म्हणजेच रिपोर्टिंग असे काही जर्मानलिझममध्ये नाही असे त्या काळात इंग्रजी वर्तमानपत्रात काम करणारे पत्रकार उठता बसता बोलायचे. निळूभाऊंचे ‘रिपोर्टींग स्कूल’ मात्र वेगळे होते. एकच रिपोर्ट लिहला तरी चालेल, पण तो सणसणीत असला पाहिजे असे त्यांचे मत होते. कदाचित कमी पृष्टसंख्येवर मात करण्याचा त्यांचा तो प्रयत्न असावा.‘मोठ्या वर्तमानपत्रांना जाहिराती कशा मिळतील ह्याचा विचार करावा लागतो शब्दशः रिपोर्टिंगची फॅशन त्या काळात लुप्त होत चालली होती. एकामागून एक पॅरेग्राफचे पॅरेग्राफ लिहणे म्हणजेच रिपोर्टिंग असे काही जर्मानलिझममध्ये नाही असे त्या काळात इंग्रजी वर्तमानपत्रात काम करणारे पत्रकार उठता बसता बोलायचे. निळूभाऊंचे ‘रिपोर्टींग स्कूल’ मात्र वेगळे होते. एकच रिपोर्ट लिहला तरी चालेल, पण तो सणसणीत असला पाहिजे असे त्यांचे मत होते. कदाचित कमी पृष्टसंख्येवर मात करण्याचा त्यांचा तो प्रयत्न असावा.‘मोठ्या वर्तमानपत्रांना जाहिराती कशा मिळतील ह्याचा विचार करावा लागतो’ निळूभाऊ‘मोठी वर्तमानपत्रे खपाचाही विचार करतात’ निळूभाऊ‘मोठी वर्तमानपत्रे खपाचाही विचार करतात’ माझा क्षीण युक्तिवाद.त्यावर निळूभाऊ हसले. म्हणाले, ‘अजून तुम्हाला वर्तमानपत्रांच्याधंद्याची माहिती नाही. होईल हळुहळू’ माझा क्षीण युक्तिवाद.त्यावर निळूभाऊ हसले. म्हणाले, ‘अजून तुम्हाला वर्तमानपत्रांच्याधंद्याची माहिती नाही. होईल हळुहळू’नंतर त्यांनी खप आणि कंपनीचे बॅलन्सशीट कसे मॅन्युपिलेट केले जाते मलालेक्चर दिले. त्याच विषयावर त्यांनी नंतर नवाकाळमध्ये सणसणीत लेखमाला लिहली. त्या लेखमालिकेत एबीसी रिपोर्ट, जमाखर्च, बँकिंग वगैरे सगळ्या मुद्द्यांचा निळूभाऊंनी विस्तृत परामर्ष घेतला. कुणाचेही नाव न घेता त्यांनी जास्त खपाचे मर्म उलगडून दाखवले. बारकावे टिपण्याची त्यांच्या लेखणीचा किमया पाहायची असेल तर ही लेखमाला अवश्य वाचून पाहावी असे मला वाटते. नंतर माझ्या जसजशा अनेक चार्टर्ड अकौऊंटंटच्या भेटीगाठी वाढत गेल्या तेव्हा मला निळूभाऊंच्या लेखमालेतली सत्यता पटू लागली. मिडिया व्यवसायाचे अंतरंग जाणून घ्यायचे असेल तर ती लेखमाल अवश्य वाचून पाहावी.नव्वदच्या दशकात मी न्यूजएडिटर झाल्यानंतर माझा व्यवस्थापकवर्गाशी जवळून संबंध आला. एका भेटीत आमच्या कंपनीचे ज्येष्ठ अधिकारी रंगनाथन् ह्यांनी मला सांगितले, नवाकाळ हा लोकसत्तेचा पहिल्या नंबरचा स्पर्धक आहे. कमी पानांच्या वर्तमानपत्राचा खप वाढण्याचे कारण एकच होते, डाऊनमार्केटमधल्या वाचकांना आवडणारा मजकूर देण्यावर निळभाऊंचा कटाक्ष होता. त्या जोरावरच छोट्या जाहिरातींचा ओघ नवाकाळकडे वळवण्यात नवाकाळला यश मिळाले. संपादक ह्या नात्याने पेपरचा खप वाढवून दाखवणारे निळूभाऊ खाडिलकर हे, मला वाटते, अखेरचे मराठी संपादक’नंतर त्यांनी खप आणि कंपनीचे बॅलन्सशीट कसे मॅन्युपिलेट केले जाते मलालेक्चर दिले. त्याच विषयावर त्यांनी नंतर नवाकाळमध्ये सणसणीत लेखमाला लिहली. त्या लेखमालिकेत एबीसी रिपोर्ट, जमाखर्च, बँकिंग वगैरे सगळ्या मुद्द्यांचा निळूभाऊंनी विस्तृत परामर्ष घेतला. कुणाचेही नाव न घेता त्यांनी जास्त खपाचे मर्म उलगडून दाखवले. बारकावे टिपण्याची त्यांच्या लेखणीचा किमया पाहायची असेल तर ही लेखमाला अवश्य वाचून पाहावी असे मला वाटते. नंतर माझ्या जसजशा अनेक चार्टर्ड अकौऊंटंटच्या भेटीगाठी वाढत गेल्या तेव्हा मला निळूभाऊंच्या लेखमालेतली सत्यता पटू लागली. मिडिया व्यवसायाचे अंतरंग जाणून घ्यायचे असेल तर ती लेखमाल अवश्य वाचून पाहावी.नव्वदच्या दशकात मी न्यूजएडिटर झाल्यानंतर माझा व्यवस्थापकवर्गाशी जवळून संबंध आला. एका भेटीत आमच्या कंपनीचे ज्येष्ठ अधिकारी रंगनाथन् ह्यांनी मला सांगितले, नवाकाळ हा लोकसत्तेचा पहिल्या नंबरचा स्पर्धक आहे. कमी पानांच्या वर्तमानपत्राचा खप वाढण्याचे कारण एकच होते, डाऊनमार्केटमधल्या वाचकांना आवडणारा मजकूर देण्यावर निळभाऊंचा कटाक्ष होता. त्या जोरावरच छोट्या जाहिरातींचा ओघ नवाकाळकडे वळवण्यात नवाकाळला यश मिळाले. संपादक ह्या नात्याने पेपरचा खप वाढवून दाखवणारे निळूभाऊ खाडिलकर हे, मला वाटते, अखेरचे मराठी संपादकत्यांना माझी विनम्रश्रध्दांजली.रमेश झवर ज्येष्ठ पत्रकार\nMarathiBlogs : मराठीब्लॉग्स हे संकेतस्थळ सर्व मराठी वाचकांसाठी आहे. MarathiBlogs : मराठीब्लॉग्स या संकेतस्थळावर आपण इंटरनेट च्या माया जाळावरील आपल्या आवडीची कोणतीही लिंक इतर अनेक मराठी वाचकांबरोबर शेअर करू शकता. Learn More >\nलॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://planetmarathimagazine.com/star-of-the-week-9-pushkar-jog/", "date_download": "2020-10-01T08:16:20Z", "digest": "sha1:HKYFAH7AMJAYZM64AFMVDLAOKXULRG4Q", "length": 18708, "nlines": 173, "source_domain": "planetmarathimagazine.com", "title": "STAR OF THE WEEK 10 : Pushkar Jog", "raw_content": "\nNandu Tambe’s वन्यजीवन अभयारण्य\nसध्या बहुचर्चित असलेला सिनेमा ”ती अँड ती” ह्या सिनेमाचा निर्माता अभिनेता “पुष्कर जोग” ह्याच्याशी केलेली खास बातचीत.\nप्लॅनेट मराठी मॅगझीन च्या निमित्ताने पुष्कर ने काही खास गोष्टी आणि रोखठोक मतं आपल्याशी शेअर केल्या आहेत.. जाणून घेऊयात पुष्कर कडून कसा आहे त्याचा आज वरचा प्रवास आणि त्याचे अनुभव..\nएक अभिनेता म्हणून अजून सुद्धा प्रवास चालू आहे. बालकलाकार म्हणून या क्षेत्रात आलो. कोणत्याही अभिनेत्याला त्याच्या आयुष्यात चढ उतार बघावे लागतात. जेंव्हा चढ असतो तेव्हा सगळेचं आपल्या सोबत असतात आणि आयुष्यात वाईट प्रसंगी कोणी सोबत नसतं. या चढ-उतार्यातून धडपड करत आपण शिकत असतो. करियरची जिद्द आणि वेड नसेल तर या क्षेत्रात काम करू नये. मला या क्षेत्राचं वेड आहे म्हणून मी घडत गेलो. उतार नसतील तर चढाला मज्जा नाही. हा प्रवास खडतर आहे. इथे इंडस्ट्रीत कोणी कोणाचं नाही. सरते सुरज ला सलाम आहे..\n“जिद्दीच्या जोरावर शिकत गेलो”\nअवघड प्रवासातून मार्ग काढत आज इथवर येऊन पोहचलो आहे. शिक्षणासाठी थोडा ब्रेक घेतला मग अभिनयाला सुरुवात केली. यात मध्ये बाबा गेले, तेंव्हा कुठेतरी आपला जवळचा व्यक्ती गेल्यामुळे थोडं नैराश्य आलं. कारण “बाप हा बाप असतो” कुठल्याही समस्येत बाबा मदत करायचे. खचून गेलो, मग थोडी जिद्द एकत्र करून मुंबईत आलो स्ट्रगल केलं. आई भावाचा पाठींबा होता. मुंबईत पाऊल टाकलं मग आयुष्यात काही चूका केल्या. २ हिंदी चित्रपटांची निर्मिती केली पण तिथे माझी फसवणूक झाली मग बाकी गोष्टींमध्ये अडकलो. अभिनय कारकिर्दीतली ४ वर्ष यात वाया गेली आणि दुनिया कशी आहे हे समजलं.\n“बजेट आणि बरंच काही,वागणुकीतला जाणवणारा फरक..”\nहिंदी आणि मराठीत बजेट आणि वागणुकीत जमिन अास्मानाचा फरक आहे. मराठीत कलाकाराला एक कलाकार म्हणून तशी वागणूक दिली जात नाही. इथे आपला माणूस आहे म्हणून गृहित धरलं जातं. हिंदीत संजय दत्त यांचा एक चित्रपट केला होता बालाजी प्रोडक्शनचा चित्रपट होता. तिथे अर्जुन रामपाल आणि मला सारखी वागणूक दिली जायची तेंव्हा कुठेतरी वागणुकीतला फरक जाणवतो.\n“मराठी चित्रपट करणार नाही ”\nनक्कीचं दिग्दर्शनात पाऊल टाकणार पण थोड्या वर्षांनी पण मराठी चित्रपट आता करणार नाही. कारण मराठी प्रेक्षकांना मराठी चित्रपट हे प्रेक्षक गृहात जाऊन बघायचे नाही आहेत. हिंदी चित्रपट किंवा वेब कन्टेन्टची निर्मिती नक्कीच करेन. वेब सिरीज करेन पण मराठी चित्रपट आता करणार नाही. कारण मराठी प्रेक्षकांना मराठी चित्रपट हे प्रेक्षक गृहात जाऊन बघायचे नाही आहेत. हिंदी चित्रपट किंवा वेब कन्टेन्टची निर्मिती नक्कीच करेन. वेब सिरीज करेन मी माझ्या चित्रपटाच्या प्रमोशन साठी खूप फिरलो. मराठी प्रेक्षक वर्ग आणि सगळ्यात महत्त्वाचं मराठी चित्रपटगृह हे दुर्दैव आहे. या सगळ्यांची चीड येते मला. प्लॅनेट मराठीच्या या प्लॅटफॉर्म वरून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की मराठी चित्र���टगृह जो पर्यंत मराठी चित्रपटांना जागा देणार नाहीत तो पर्यंत मराठी चित्रपट पुढे जाणार नाही. मी अनेक चित्रपटगृहात गेलो तिथे “ती अँड ती” चित्रपट चालू असताना चित्रपट गृहाच्या बाहेर चित्रपटाचं पोस्टर नव्हतं. लोकांना कसं समजणार की इथे मराठी चित्रपट लागला आहे मी माझ्या चित्रपटाच्या प्रमोशन साठी खूप फिरलो. मराठी प्रेक्षक वर्ग आणि सगळ्यात महत्त्वाचं मराठी चित्रपटगृह हे दुर्दैव आहे. या सगळ्यांची चीड येते मला. प्लॅनेट मराठीच्या या प्लॅटफॉर्म वरून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की मराठी चित्रपटगृह जो पर्यंत मराठी चित्रपटांना जागा देणार नाहीत तो पर्यंत मराठी चित्रपट पुढे जाणार नाही. मी अनेक चित्रपटगृहात गेलो तिथे “ती अँड ती” चित्रपट चालू असताना चित्रपट गृहाच्या बाहेर चित्रपटाचं पोस्टर नव्हतं. लोकांना कसं समजणार की इथे मराठी चित्रपट लागला आहे मराठी चित्रपटाच एक पोस्टर नाही आणि कॅप्टन मर्व्हल चे मोठे पोस्टर लावतात इथेच मराठी चित्रपट कचऱ्याच्या पेटित जातो. साऊथ मध्ये अशी गोष्टी होणार नाही. मराठी चित्रपटाचं हे दुर्दैव आहे. पण आपल्याकडे कोणी सोबत येऊन या विषयावर बोलत नाही, म्हणून मराठी चित्रपट करणार नाही. आपण फक्त मराठी असल्याचा गर्व बाळगतो पण अश्या गोष्टी सत्यात येण्यासाठी कोणी प्रयत्न करत नाही. म्हणून मराठी निर्मात्यांसाठी वाईट वाटतं.\n“यंगेस्ट ब्रेक डान्सर, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नाव…\nहा योगायोग आहे आणि आई बाबांचे आशिर्वाद, तुमच्या सगळ्याचं प्रेम म्हणून या गोष्टी घडल्या. मिथुन आणि गोविंदाचा खूप मोठा फॅन असल्याने त्याचं बघून बघून शिकलो आणि आता ते जमायला लागलंय.\n“परदेशी जागांचा सामावेश असून,शाब्बासकी नाही धक्काचं”\nमराठी प्रेक्षकांना अश्या ठिकाणी नव्या गोष्टी दाखवून ते नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न असतो. टेलिव्हिजन वर जगभरच्या गोष्टी दाखवून लोकांना माहिती द्यावी हा असं काही तरी वेगळं करण्याचा तो एक प्रयोग असतो यातून मला आनंद मिळतो पण काय आहे नं मराठीत याच कौतुक होत नाही पाठीवर शाब्बासकी न देता धक्का दिला जातो.\n“मराठी बिग बॉस : अविस्मरणीय अनुभवांचा पल्ला”\nबिग बॉस मध्ये जाणं हा प्रचंड कठीण प्रवास होता. पण तो १०० दिवसांचा प्रवास अविस्मरणीय होता. कधीचं हे दिवस विसरणार नाही. मी जसा आहे तसा वागण्याचा प्रयत्न ��ेला. कदाचित हे लोकांना भावलं असेल म्हणून एवढे दिवस टिकलो. खूप शिकायला मिळालं. बिग बॉस मुळे मी लोकांच्या मनात स्थान निर्माण केलं. एक माणूस म्हणून त्यांनी मला तिथे पाहिलं. मी आभार मानेन सगळ्यांचे जे बिग बॉस चा भाग होते.\n“मी स्टार नाही कारण…\nमी स्वतःला कधीच स्टार समजत नाही. मला हे मिळणारं प्रेम फार अनरियल वाटतं. अरे आपण या योग्यतेचे आहोत का याची जाणीव होते. माझ्यासाठी खरे हिरो देशातील सैनिक आहेत. आम्ही लोकांचं मनोरंजन करतो पण माझ्यासाठी तेच खरे हिरो आहेत. प्रत्येक फॅन्सना मी रिप्लाय करतो. इथे कधी ही काहिही घडू शकतं. आज हे आहे तेच उद्या राहणार नाही. साधेपणाने आणि जमिनीवर पाय ठेवून काम करत राहायचं.\n“सोशली जगताना भान ठेवा”\nआजकालच्या युवा पिढीला हेच सांगेन की सोशल मीडियाचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करा. ट्रॉलिंग च प्रमाण फार आहे. आम्ही कलाकार म्हणून ट्रोल होतो इथवर ठीक आहे पण तुम्ही त्यांच्या परिवाराला यात कधीच ट्रोल करू नका. हा हक्क कोणी ही तुम्हाला दिला नाही. इंडस्ट्रीत खरेपणा नाही. मुळात एकी नसल्यामुळे सगळे येऊन याला विरोध दर्शवणार नाहीत. माझ्या बाबतीत जेव्हा ट्रॉलींग झालं तेव्हा मी सायबर गुन्हा दाखल केला.\nइंडस्ट्रीत सगळे नाटकी आहेत. कोणी कोणाची मदत करत नाही. इथे ८०% लोकं खोटी आहेत. २०% लोकं चांगली आहेत. खंत याची वाटते की खूप ग्रुपिजम आहे. इथल्या व्यक्ती कधीच सुधारणार नाहीत.\nप्लॅनेट मराठी कडून “पुष्कर जोग” ला त्याच्या ह्या जिद्दीसाठी सलाम आणि भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा..\n‘चंद्रमुखी’ जाणार ऑन फ्लोअर; सध्याच्या परिस्थितीत नवं कोरं शूट सुरु करणारे हे पहिले मराठी बॅनर असेल….\nनाट्यकर्मी आणि रंगमंच कामगारांसाठी अभिनेते ‘वैभव मांगले’ यांचा मदतीचा हात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vdo.matrubharti.com/nagesh.shewalkar/stories", "date_download": "2020-10-01T08:37:42Z", "digest": "sha1:O44NAJT6XTUMW7BJRWMB7KQUJVW6KCG7", "length": 3087, "nlines": 135, "source_domain": "vdo.matrubharti.com", "title": "Nagesh S Shewalkar Books | Novel | Stories download free pdf | Matrubharti", "raw_content": "\nमी मराठी साहित्यिक आहे. माझी एकोणतीस पुस्तके प्रकाशित आहेत. शेतकरीआत्महत्या करी कादंबरीची तिसरीआव्रुत्ती प्रकाशित आहे.राम शेवाळकर,सचिन तेंडुलकर, बाळासाहेब ठाकरे, सदाशिव पाटील ही चरित्र पुस्तके प्रकाशित आहेत. श्यामच्या छानछान गोष्टी या पुस्तकाची निवड राज्यशासनाने पुरक व��चनासाठी केली असून या पुस्तकाच्या ऐंशी हजार प्रती शासनाने छापून महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांमध्ये वितरित केल्या आहेत. मी नुकताच मात्रुभारतीला जोडलागेलो असून मात्रुभारतीवर माझी सचिन आणि मी बाप्पा बोलतोय ही पुस्तके प्रकाशित आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A", "date_download": "2020-10-01T07:00:58Z", "digest": "sha1:QX3AD2PVVYKLDK6ZFOT5GFXIH2ZEX3ND", "length": 5489, "nlines": 67, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "संरक्षणावर सर्वाधिक खर्च पण भाषणात उल्लेख नाही - द वायर मराठी", "raw_content": "\nसंरक्षणावर सर्वाधिक खर्च पण भाषणात उल्लेख नाही\nनवी दिल्ली : २०१०-१२च्या अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एकदाही संरक्षण क्षेत्रावरील खर्चाचा मुद्दा मांडला नाही पण संरक्षणावर गेल्या वित्तीय वर्षापेक्षा ६ टक्के खर्च वाढवला असून ही रक्कम ३,३७,५५३ कोटी रु. इतकी झाली आहे. या रकमेव्यतिरिक्त १,३३,८२५ कोटी रु. पेन्शनसाठी राखीव असून ती एकूण जीडीपीच्या १.५ टक्के आहे. त्यामुळे संरक्षण क्षेत्रावरील एकूण खर्च ४७१,३७८ कोटी रु. इतका झाला आहे. हा खर्च अन्य क्षेत्रांशी तुलना करता सर्वाधिक आहे.\nया अर्थसंकल्पात केवळ चार क्षेत्रे अशी आहेत की, ज्यावर एक लाख कोटी रु.पेक्षा अधिक तरतूद केली आहे, त्यात ग्रामीण विकास (१.२२ लाख कोटी रु.), ग्राहक, अन्न व सार्वजनिक वितरण (१.२४ लाख कोटी रु.), कृषी व शेतकरी कल्याण (१.४२ लाख कोटी रु.) व गृहखाते (१.६७ लाख कोटी रु.) यांचा समावेश आहे.\nपल्लेदार वाक्ये व पोकळ घोषणा , काँग्रेसची टीका\nएलआयसी विक्रीचा कर्मचारी संघटनांकडून विरोध\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n‘सरकारची सूडबुद्धी’ – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यालय बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/delhi-riots-amit-shah-narendra-modi", "date_download": "2020-10-01T08:06:45Z", "digest": "sha1:YTKVFPDLIICO3ECKR5QYKJ2PQ3VY66IO", "length": 22637, "nlines": 74, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "दिल्ली हिंसाचाराबद्दल इतकं दीर्घ मौन का? - द वायर मराठी", "raw_content": "\nदिल्ली हिंसाचाराबद्दल इतकं दीर्घ मौन का\nसरकार आमचं म्हणणंच ऐकत नाही त्यामुळे आम्ही हतबल आहोत असं सांगत तृणमूल काँग्रेसच्या डेरेक ओ ब्रायन यांनी तर लोकसभेच्या प्रांगणातल्या लॉबीतच आपलं भाषण रेकॉर्ड करून समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केले.\nदेशाच्या राजधानीत उसळलेल्या दंगलीला आता १०-१२ दिवस झाले आहेत. ज्या गृहमंत्रालयाकडे अशा घटनांचं उत्तरदायित्व येतं, त्यांनी याबाबत अद्याप चकार शब्दही काढलेला नाही. त्यातही कमाल म्हणजे संसदेचं अधिवेशन सुरू असताना, एक आठवडा उलटून गेला तरी संसदेतही याबाबत कुठलं सरकारी वक्तव्य देण्याची तसदी घेतली गेलेली नाहीय.\nगृहमंत्र्यांनी ना कुठल्या दंगलग्रस्त भागाला भेट दिली, ना जखमींची विचारपूस करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. ही देशातली नव्या नॉर्मलची व्याख्या असावी. कारण एरवी ज्या दंगलीत ५० पेक्षा अधिक जणांचा जीव जातो, तेही देशाच्या राजधानीत, आणि अमेरिकेसारख्या राष्ट्राध्यक्षांचं आगमन होत असताना झालं तर केवळा गहजब उडाला असता. देशाच्या गृहमंत्र्यांच्या कारभाराबद्दल शेकडो सवाल उपस्थित केले गेले असते, माध्यमांनी त्यांना सडेतोड प्रश्न विचारले असते. पण दिल्ली दंगलीबाबत असे काही प्रश्न कुणाला पडले नाहीत. संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधक दिल्ली दंगलीबाबत चर्चेची मागणी करतायेत, मात्र ती बिनदिक्कतपणे धुडकावली जातेय. संसदेचं अधिवेशन सुरू असताना देशातल्या महत्त्वाच्या घटनांबाबत सरकारनं सभागृहाला माहिती देणं अपेक्षित असतं. पण मोदी सरकारकडून दिल्ली दंगलीबाबत काही अधिकृत निवदेन अद्याप आलेलं नाही. ज्या अमित शहांना सध्या पोलादी पुरुष अशी उपाधी अनेकांकडून दिली जाते, ते पोलादी पुरुष सभागृहासमोर जायला इतका वेळ का बरं लावत असावेत..\nसंसदेत दिल्ली हिंसाचाराबद्दल ११-१२ मार्चला चर्चा करू असं सरकारनं ठरवलं आहे. विरोधकांच्या गदारोळात खुद्द लोकसभा अध्यक्षांनीच होळीनंतर चर्चेला तुमचा काय आक्षेप आहे असं विचारलं होतं. पण तातडीनं चर्चा का घेत नाही सरकार असं म्हणत विरोधक चर्चेच्या मागणीवर ठाम राहिले. २ मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरं सत्र सुरू झालं. त्यानंतर इतक्या दिवसांनी सरकारनं चर्चेचं व���ळापत्रक का बरं आखलं असावं. तर त्याचं उत्तर कदाचित एकच असावं, सरकारला आपल्या इच्छेप्रमाणे दंगलीची स्क्रिप्ट लिहिण्यासाठी वेळ हवा होता. आम आदमी पक्षाचा नगरसेवक ताहिर हुसैनला कोर्टासमोर शरणागती पत्करण्यासाठी येत असतानाच त्याला अटक करण्यात आलीय. पोलिसांवर पिस्तुल ताणताना ज्या शाहरुख नावाच्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यालाही अटक करण्यात आलीय. या दोघांचीही रवानगी सध्या पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. दुसरीकडे या दंगलीच्या दरम्यान प्रक्षोभक वक्तव्यं करणाऱ्या कपिल मिश्रावर मात्र अद्याप काही कारवाई करण्यात आलेली नाही. उलट दरम्यानच्या काळात शांती मार्च काढून त्यानं या सगळ्या प्रकरणात सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. अर्थात या शांती मार्चमध्येही पुन्हा ‘देश के गद्दारों को..’च्या आरोळ्या काही जणांनी लगावल्या. त्यामुळे आत्तापर्यंत तरी केवळ एकाच समाजाला या सगळ्या हिंसाचारासाठी जबाबदार धरण्याचा प्रयत्न होतोय का असाही सवाल उपस्थित होतो. सरकार चर्चेची मागणी मान्य करत नाही त्यामुळे सभागृहात गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसच्या सात खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. गौरव गोगोई आणि या सात खासदारांना अधिवेशनापर्यंत निलंबित करण्यात आलंय. सरकार आमचं म्हणणंच ऐकत नाही त्यामुळे आम्ही हतबल आहोत असं सांगत तृणमूल काँग्रेसच्या डेरेक ओ ब्रायन यांनी तर लोकसभेच्या प्रांगणातल्या लॉबीतच आपलं भाषण रेकॉर्ड करून समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केले. २०१६ नंतर राज्यसभेत विरोधकांची एखाद्या मुद्द्यावर चर्चेची मागणी मान्यच होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. होळीच्या सुट्टीनंतर आता जेव्हा या मुद्द्यावर चर्चा होईल तेव्हा ती किती वादळी होते याची उत्सुकता आहे.\nदरम्यानच्या काळात सरकारनं माध्यमांच्या गळचेपीचा एक छोटा प्रयोगही करून पाहिला. दिल्ली दंगलीत एकतर्फी वार्तांकन केल्याच्या आरोपावरून एशियानेट आणि मिडिया वन या दोन केरळी चॅनेलचं प्रक्षेपण ४८ तासांसाठी बंद केल्याचं फर्मान काढलं. या चॅनेलवर आरोप काय तर त्यांचे वृत्तांकन दिल्ली पोलीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेवर ताशेरे ओढणारं होतं. केंद्र सरकारनं ठरवलं असतं तर हिंसाचार अवघ्या काही तासांत थांबला असता, पण सरकारची याला मौन सहमती होती अशी टीका करणं हा चॅनेलचा ��ुन्हा ठरला. सरकारचे मीडियाबद्दलचे अंतस्थ हेतू उघड करणारा हा निर्णय होता. पण चाचपणी करून सरकारनं दुसऱ्याच दिवशी तो माघारीही घेतला. ही एका अर्थानं लिटमस टेस्ट होती. आणीबाणीविरोधात आम्ही तुरुंगात गेलो असं म्हणणाऱ्यांनी कुठल्या तोंडानं याचं समर्थन केलं असतं हा प्रश्न आहे.\nएकीकडे या सगळ्या मुद्द्यावरून संसदेतलं वातावरण तापलेलं असताना पंतप्रधान मोदींच्या एका सुडोकू खेळीनं मात्र देशात भलतीच चर्चा रंगली. येत्या रविवारी आपण सोशल मिडिया सोडून देण्याचा विचार करतोय असं म्हटल्यानंतर त्यावर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा महापूर आला. अनेकांच्या कल्पना भरारी घेऊ लागल्या, तर काहींनी थेट सुतावरुन स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न केला. एक रात्रभर जणू सगळ्या देशाला वेड लागलं होतं, पण नंतर हा केवळ महिला दिनासाठीचा एक छोटा प्रयोग असल्याचं स्पष्ट झालं. पंतप्रधान मोदी ट्विटर, फेसबुक सोडून एक स्वदेशी अप आणणार पासून ते अगदी सोशल मीडियाच्या अतिवापरापासून दूर राहण्यासाठी काही मंत्र देणार पर्यंतच्या अनेक कल्पना तोवर रंगवून झाल्या होत्या. आंतरराष्ट्रीय जगतात कोरोनाच्या संकटाशी झुंजण्याची तयारी सुरू असताना, देशाच्या राजधानीत झालेल्या हिंसाचाराच्या जखमा चालू असताना अशा नॉनसिरीयस खेळात पंतप्रधान व्यग्र होते. त्यात भर पडली ती आर्थिक आघाडीवरुन. जेव्हा येस बँकेवर आर्थिक निर्बंधांची घोषणा रिझर्व्ह बँकेकडून झाली. पीएनबी, त्यानंतर पीएमसी बँक आणि आता येस बँक. मोदींच्या कार्यकाळात डबघाईला आलेली ही तिसरी बँक. बँका या अर्थव्यवस्थेसाठी ऑक्सिजनचं काम करत असतात. त्यामुळे एकापाठोपाठ एक अशा बँका धोक्यात येणं ही धोक्याची घंटा आहे.\nयेस बँकेतल्या थकित कर्जांचा आकडा २ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे हा आकडा इतका वाढेपर्यंत आरबीआय, केंद्र सरकारच्या एजन्सीज नेमकं काय करत होत्या हा देखील प्रश्न उपस्थित होतो. नोटबंदीचा निर्णय झाला तेव्हा याच येस बँकेच्या राणा कपूर यांनी त्याचं मास्टरस्ट्रोक म्हणून तोंडभरुन कौतुक केलेलं होतं. पण अवघ्या काही वर्षातच त्यांचे ग्रह फिरलेत. येस बँक ही २००४ साली स्थापन झालेली बँक. गेल्या १५-१६ वर्षातच या बँकेनं वेगानं प्रगती करत देशातल्या टॉप बँकांमध्ये स्थान पटकावलं. पण २०१८ पासूनच या बँकेत सर्व काही आलबेल नसल्याचं स्पष्ट होऊ लागलं होतं. कॉर्पोरेट क्लायंटस हे या बँकेचं बलस्थान. पण अनेकांना नियमबाह्य बेधडक कर्जांचं वाटप केल्यानं परिस्थिती हाताबाहेर गेली. २०१४ला या कर्जांचा आकडा ५५ हजार कोटी रुपयांपर्यंत होता, तो २०१९ पर्यंतच २ लाख ४९ हजार कोटी रुपयापर्यंत वाढला. त्यामुळे ज्या काळात ही बेसुमार वाढ झाली, त्या काळात निगराणाची जबाबदारी असणारे आता या घोटाळ्यापासून आपली जबाबदारी झटकू शकत नाहीत. एकीकडे या तीन बँका अशा डबघाईला आल्यात, दुसरीकडे रिझर्व्ह बँकेच्या राखीव निधीवर डल्ला सरकारनं मारला. एलआयसीच्या पैशांवरही डोळा आहेच. नोकरदारांच्या पीएफवरचंही व्याजही खायचं आहेच. त्यामुळे हा पैसा नेमका जातोय कुठल्या दिशेनं हा प्रश्न आहे.\nयेस बँकेकडे अनेक मोठ्या संस्था, कंपन्यांच्या ठेवी अडकल्या आहेत. महाराष्ट्रातल्या नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड अशा महापालिकांचे जवळपास दीड हजार कोटी रुपये या बँकेकडे अडकले आहेत. त्यात गुजरातच्या बडोदा महापालिकेनं आपले २६५ कोटी रुपये बरोबर काही तास आधी काढून घेतले. अदानी ग्रुपच्या एका कंपनीनंही फेब्रुवारीच्या अखेरीस ही रक्कम काढून घेतली होती. त्यामुळे अनेकांना पुन्हा नोटबंदीच्या दिवसांची आठवण आली.\nमोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मला अजून एक वर्षही पूर्ण झालेले नाही तोच दिल्लीतल्या हिंसाचाराच्या भडक्यानं नागरिकत्व कायद्यानं वातावरण किती कलुषित झालंय याची जाणीव करून दिली. येस बँकेच्या रुपानं आधीच गर्तेत सापडलेल्या अर्थव्यवस्थेचा पाय आणखी खोलात गेलाय. समोर करोनाचं संकट आ वासून उभं आहे. कुठल्याही सरकारसमोर अशी चौफर आव्हानं येत असतातच. फक्त त्यावेळी पंतप्रधानांनी ट्विटरवर सुडोकूचे खेळ खेळण्यात, आणि गृहमंत्र्यांनी राजनाधीत इतका मोठा हिंसाचार होऊन मौनात राहू नये इतकीच काय ती अपेक्षा.\nप्रशांत कदम हे एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे दिल्ली प्रतिनिधी आहेत.\nकोरोना, तेलबाजार; शेअर बाजारांत ऐतिहासिक घसरण\nलोकसभेतील गोंधळात कोळसा विधेयक मंजूर\nमेहबुबांच्या स्थानबद्धतेविषयी उत्तर द्याः सर्वोच्च न्यायालय\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tellychakkar.com/index.php/movie-news/girlgriend-trailor-music-launch", "date_download": "2020-10-01T08:49:25Z", "digest": "sha1:TE2MT7R5ZKQHOR5KQIHDSPYTW6QGOGDH", "length": 7859, "nlines": 58, "source_domain": "marathi.tellychakkar.com", "title": "बहुचर्चित ‘गर्लफ्रेंड’ चा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न | Tellychakkar", "raw_content": "\nबहुचर्चित ‘गर्लफ्रेंड’ चा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\nफर्स्ट लुक पासून उत्सुकता वाढवलेल्या अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांच्या प्रमुख भूमिका बहुचर्चित ‘गर्लफ्रेंड’ या मराठीचित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी चित्रपटाचे लेखक – दिग्दर्शक उपेंद्र सिधये, निर्माते अनिश जोग, रणजीत गुगळे यांच्यासह सर्व कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते.\nचित्रपटाच्या ट्रेलर मध्ये अमेय वाघ म्हणजेच नचिकेत प्रधान सिंगल असल्याने अत्यंत भावूक झालेला दिसतो. आपल्याला गर्लफ्रेंड का मिळत नाही याचा विचार करण्याचा सल्ला नचिकेतला त्याचे मित्र-मैत्रिणी देतात, तर नचिकेतचा बॉस नचिकेतला गर्लफ्रेंड नसल्यामुळे त्याची चेष्टा करत उलट सुलट प्रश्नांची सरबत्ती करत असल्याचे दिसते. नचिकेतची आई त्याला थेट विचारते, तुला मुलं आवडतात का याचा विचार करण्याचा सल्ला नचिकेतला त्याचे मित्र-मैत्रिणी देतात, तर नचिकेतचा बॉस नचिकेतला गर्लफ्रेंड नसल्यामुळे त्याची चेष्टा करत उलट सुलट प्रश्नांची सरबत्ती करत असल्याचे दिसते. नचिकेतची आई त्याला थेट विचारते, तुला मुलं आवडतात काअशा घटनांमुळे नचिकेतच्या मनात गर्लफ्रेंड नसल्याबद्दलची खंत अधिक वाढीस लागते. दरम्यान, नचिकेत बरोबर पावसाच्या सरींमध्ये भिजताना मोहक दिसणारी अलिशा म्हणजेच अभिनेत्री सई ताम्हणकर दिसते. त्यामुळे आजवर सिंगल असणाऱ्या नचिकेतला अचानक गर्लफ्रेंड कशी मिळालीअशा घटनांमुळे नचिकेतच्या मनात गर्लफ्रेंड नसल्याबद्दलची खंत अधिक वाढीस लागते. दरम्यान, नचिकेत बरोबर पावसाच्या सरींमध्ये भिजताना मोहक दिसणारी अलिशा म्हणजेच अभिनेत्री सई ताम्हणकर दिसते. त्यामुळे आजवर सिंगल असणाऱ्या नचिकेतला अचानक गर्लफ्रेंड कशी मिळाली हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\nह्यूज प्रॉडक्शन्स आणि प्रतिसाद प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘गर्लफ्रेंड’ चित्रपटाला हृषीकेश-सौरभ-जसराज यांचे संगीत असून यात विविध धाटणीची गाणी आहेत. गीतकार क्षितीज पटवर्धन यांच्या गीतांना श्याल्मली खोलगडे, श्रुती आठवले, जसराज जोशी यांचा आवाज लाभला आहे. ‘‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ या गाण्याने सोशल मिडीयावर धमाल उडवली आहे, वेस्टर्न म्युझिकचा तडका असलेले ‘लव्ह स्टोरी’ हे गाणे या गाण्यातून सई – अमेय यांच्यातील केमिस्ट्री दिसते. तर ‘कोडे सोपे थोडे, अवघड थोडे पडले का रे’ नचिकेत -अलिशाच्या नात्याबद्दलची उत्कंठा निर्माण करते.\n‘गर्लफ्रेंड’ चित्रपटात अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांच्यासह सागर देशमुख, रसिका सुनील, ईशा केसकर, कविता लाड, यतीन कार्येकर, तेजस बर्वे, सुयोग गोऱ्हे, उदय नेने यांच्या भूमिका आहेत. एखादा इंट्रोव्हर्ट मुलगा ‘गर्लफ्रेंड’ च्या शोधात असेल तर काय गंमती-जमती घडतात याचा मनोरंजक प्रवास असलेला ‘गर्लफ्रेंड’ हा चित्रपट येत्या २६ जुलै पासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे.\nअनिश गोरेगावकर ठरला ‘एक टप्पा आऊट’चा महाविजेता\nबिग बॉसच्‍या आधीच्‍या पर्वाची विजेती मेघा धाडेने दिला तिच्‍या बिस बॉस प्रवासाला उजाळा\nकिशोरी शहाणे बालपणीच्‍या आठवणींनी झाली भावूक\n‘जीव झाला येडापिसा’ मालिकेचे नवे भाग सोमवारपासून सिध्दी आणि शिवाचे आयुष्य कुठले वळण घेणार \nस्टार प्रवाहवरील श्री गुरुदेव दत्त या मालिकेत दत्तांची भूमिका साकारणाऱ्या मंदार जाधवशी खास गप्पा\nबाळूमामा भक्ताला मिळवून देणार खरीओळख \nजीव झाला येडा पीसा\"\nतुला पाहते रे - वय विसरायला लावणारी अनोखी प्रेम कहाणी.\nझी मराठी वरील ५ सर्वात लोकप्रिय मालिका\n© कॉपीराइट 2020, सभी अधिकार सुरक्षित.\nHome टीवी न्यूज़ फिल्मी चक्कर लाइफस्टाइल ट्रेंडिंग English", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://nileshsakpal.wordpress.com/2014/10/17/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%9C-%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A8/", "date_download": "2020-10-01T07:09:42Z", "digest": "sha1:R5I46PHUTB24DJDCMLA27SB7YAJAV4ES", "length": 9647, "nlines": 114, "source_domain": "nileshsakpal.wordpress.com", "title": "सहज…वळणावरुन.. | तेजोमय", "raw_content": "\n सामर्थ्य जयाचे॥ – समर्थ रामदासस्वामी\nऑक्टोबर 17, 2014 यावर आपले मत नोंदवा\nउरल्या सुरल्या अवसानाच्या मुसक्या बांधुन पुन्हा अशक्यतेच्या शक्यतांना झुगारुन पंख छाटलेले पाखरु उंचावरुन आकाशाकडे झेपावताना… स्वतःला झोकुन देताना काय विचार क���त असेल… कुणी मागेपुढे आहे वा नाही… कुणी मागेपुढे आहे वा नाही… पुढच्या क्षणाची खातरजमा आहे वा नाही… पुढच्या क्षणाची खातरजमा आहे वा नाही… जख्मांच्या थारोळ्यात पंचप्राण गमावून आगतिकतेमध्ये विरुन जाऊ वा नाही… जख्मांच्या थारोळ्यात पंचप्राण गमावून आगतिकतेमध्ये विरुन जाऊ वा नाही… किंवा याहीपलिकडे असणारी अंधुकशी, मिणमिणती आशा म्हणजे.. हे अमर्याद आकाश आपल्याला त्याच्या बाहूंमध्ये अलगद स्वीकारेल… वार्‍याच्या या झोक्यामध्ये पंखाना नवसंजीवनीचे अमृत प्राप्त होईल\nझगडा कधीच कुणाला चुकला नाही… जन्म देणार्‍या मातेला नाही किंवा जन्म घेणार्‍या अभ्रकालाही नाही.. नवनिर्मितीचे स्वप्न रंगविणार्‍या पुढार्‍याला नाही किंवा खोट्या आश्वासनांच्या कागदी बंगल्यात राहुन वास्तवाची धग सोसणार्‍या सामान्य कार्यकर्त्यालाही नाही…. संघर्ष हवाच्च.. कधी आपला आपल्याशी तर कधी आपला वास्तवाशी… कदाचित कुणी असेही म्हणेल की आपण आणि वास्तव या दोन बाजू नाहीच आहेत मुळी… पण सुखवस्तू मायेच्या हिंदोळ्यांवर झुलताना पाय जमिनीवर न टेकवणारे कमी नाहीत\nअसफलतेचा खंजीर काळजात घुसलेला असताना मिळालेल्या सफलतेची फुंकर निराळीच स्वतःच स्वतःच्या मर्यादांना आव्हान देणे म्हणजेच कदाचित संघर्ष, झगडा किंवा आपल्या भाषेत जगणे\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nभालेराव दाढे , वाफळे च्यावर गुरुपौर्णिमा :२५ जुलै २०१…\nBhagyashree च्यावर माझाही छानसा गाव आहे…\nyogesh च्यावर माझाही छानसा गाव आहे…\naneel च्यावर दैनंदिनी – ०२, ०३ आणि ०४…\naneel च्यावर पाऊसप्रवासी : दैनंदिनी २७ जुलै…\nVijay More च्यावर समिधा – माझ्या नजरे…\nprasad च्यावर दैनंदिनी – ०८, ०९, १० आण…\nshubhangi च्यावर आई – दैनंदिनी – १४…\nvikram च्यावर पाऊसप्रवासी : दैनंदिनी २७ जुलै…\n||जय जय रघुवीर समर्थ|| मी निलेश सकपाळ, आणखी एक ब्लॉगर तुमच्या सारखाच शब्दांपाशी अडलेला, शब्दांभोवती घुटमळणारा, अन शब्दातून शब्दापलिकडे जाण्याचा प्रयत्न करणारा एक ‘शब्दप्रवासी’ तुमच्या सारखाच शब्दांपाशी अडलेला, शब्दांभोवती घुटमळणारा, अन शब्दातून शब्दापलिकडे जाण्याचा प्रयत्न करणारा एक ‘शब्दप्रवासी’ तेजाळणार्‍या सूर्याशी गप्पा मारणारा, रात्रीला थोपटत झोपविणारा, चंद्राला बोटाच्या अग्रभागी घेऊन गोल गोल फिरवणारा, शून्यातून शून्याकडे निघालेला एक शून्यमोल शून्य तेजाळणार्‍या सूर्याशी गप्पा मारणारा, रात्रीला थोपटत झोपविणारा, चंद्राला बोटाच्या अग्रभागी घेऊन गोल गोल फिरवणारा, शून्यातून शून्याकडे निघालेला एक शून्यमोल शून्य व्यवसायाने अभियंता व त्यातही risk engineeringशी संबंध असल्याने जगण्याचे वेगळे कोन जवळून पहायला मिळतात, वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधण्यास मिळतो अन यातुनच बरोबरीला असलेल्या अनुभवाच्या शिदोरीत भर पडत असते. या सर्व अनुभवांना शब्दरुप देता येते वा तो परमेश्वरच माझ्याकडून हे करवून घेत असला पाहिजे, हे सारे लिखाण त्याच्याच चरणी समर्पित\nप्रा. सुरेश नाखरे (सासरेबुवा)\nआता इथे किती वाचक आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/12/dozens-of-bicycles-seized-from-thieves.html", "date_download": "2020-10-01T07:45:03Z", "digest": "sha1:F2ZRAWALGADVTIJRDVKW272MXFK2VFMJ", "length": 10912, "nlines": 110, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "दोघा चोरट्यांकडून डझनभर दुचाकी जप्त - KhabarBat™", "raw_content": "\nHome नाशिक महाराष्ट्र दोघा चोरट्यांकडून डझनभर दुचाकी जप्त\nदोघा चोरट्यांकडून डझनभर दुचाकी जप्त\nयेवला विशेष प्रतिनिधी/ विजय खैरनार\nयेवला: दोघा चोरट्यांकडून डझनभर दुचाकी जप्त नाशिक जिल्ह्यातील विविध भागांमधून दुचाकी चोरी करणाऱ्या मनमाडच्या दोघा चोरट्यांना ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या एक डझन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरासह ग्रामीण भागातदेखील दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. तालुकास्तरावर दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त होत होत्या. यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडून माहिती घेत तत्काळ चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले.\nयानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी गुप्त बातमीदारांकडून माहिती घेण्यास सुरुवात केली असता मनमाडमध्ये दोन दुचाकी चोर असल्याची माहिती मिळाली.\nपोलिसांनी मनमाडमध्ये सापळा रचला. शनिवारी (दि.१४) मनमाडमधून संशयित राजू रमेश सपकाळे (२६), संदीप बाबूराव मोरे (२८, दोघे रा. विवेकानंदनगर, मनमाड) यांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरी केलेल्या विविध कंपन्यांच्या एकूण साडेतीन लाख रुपये किमतीच्या १२ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत, उपनिरीक्षक संजयकुमार सोने, हवालदार रवींद्र वानखेडे, शांताराम घुगे, सुनील पानसरे, दीपक अहिरे आदींच्या पथकाने मुद्देमाल लपवून ठेवलेल्या ठिकाणी छापा मारला. यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणावरून चोरीच्या दुचाकी ताब्यात घेतल्या. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या शिर्डी येथील साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.\nनाशिक, अहमदनगर जिल्ह्यांत सक्रिय\nदुचाकींना बनावट क्रमांकाच्या पाट्या लावून हे दोघे चोरटे नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील विविध गावे, शहरांमधून दुचाकी चोरी करीत\nTags # नाशिक # महाराष्ट्र\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर नाशिक, महाराष्ट्र\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive सप्टेंब�� (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/07/chandrapur-cmc-ramu-tiwari.html", "date_download": "2020-10-01T08:32:15Z", "digest": "sha1:G4E2PIPO2WDNJC5WMNHQS7FWKM7CDBXL", "length": 12637, "nlines": 111, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "मनपा अंतर्गत येणाऱ्या गाळेधारकांचे चार महिन्यांचे भाडे रद्द करा;मालमत्ता करात ५० टक्के सूट घ्या:रामू तिवारी - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर मनपा अंतर्गत येणाऱ्या गाळेधारकांचे चार महिन्यांचे भाडे रद्द करा;मालमत्ता करात ५० टक्के सूट घ्या:रामू तिवारी\nमनपा अंतर्गत येणाऱ्या गाळेधारकांचे चार महिन्यांचे भाडे रद्द करा;मालमत्ता करात ५० टक्के सूट घ्या:रामू तिवारी\nजनतेच्या हितासाठी चंद्रपूर शहर (जिल्हा)\nकाँग्रेस कमिटी तर्फे रस्त्यावर येऊन आंदोलनाचा इशारा\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठा बंद होत्या. त्याच प्रमाणे चंद्रपूर येथील मालमत्ता धारक मध्यम वर्गीय आहेत. तीन महिने बाजारपेठ बंद असून आता आर्थिक मंदीचे सावट आहे. त्यामुळे गाळेधारकांचे चार महिन्यांचे भाडे रद्द करा तसेच मालमत्ता करात ५० टक्के सूट घ्या नाहीतर जनतेच्या हितासाठी चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी तर्फे रस्त्यावर येऊन आंदोलनाचा इशारा करू असा जनहितार्थ इशारा शहर (जिल्हा) काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन महापौर राखी कंचर्लावार, मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना दिले. यावेळी महिला शहर अध्यक्ष सुनीता अग्रवाल, माजी नगरसेवक प्रसन्ना शिरवार, गोपाल अमृतकर, पप्पू सिद्धीकी, माजी नगरसेवक दुर्गेश कोडाम, माजी नगरसेवक एकता गुरले, एन. एस. यू.आ य. प्रदेश महासचिव कुणाल\nकोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे शासनाने लाॅकडाउन जाहीर केला. मार्च, एप्रिल, मे असे सलग तीन महीने व्यवसाय 100 टक्के बंद होते. व आता जुलै मध्ये सकाळी 10 ते 5 या वेळेत सुरू असल्याने मंद��चे सावट आहे. व्यवसाय ठप्प असल्याने गाळेधारकांच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच दुकानाचे भाडे द्यायचे कसे असा प्रश्न या व्यवसायिकांवर पडला आहे. शहरातील मनपा अंतर्गत येणारे गोल बाजार, टिळक मैदान, आझाद बगीचा नेहरू मार्केट, संजय गांधी मार्केट, जटपूरा कांजी, नेताजी नगर भवन, सुपर मार्केट भिवापूर, महाकाली मंदीर मार्केट, इंदीरा नगर मार्केट, गंज वार्ड, रामाळा तलाव, राजकुल मार्केट, व्यापार संकुल, सराई मार्केट इ. गाळे महानगरपालीके अंतर्गत येतात. यांचेे मागील 4 महिन्याचे मनपाचे गाळे भाडे माफ करण्यात यावे.\nतसेच शहरातील मालमत्ता धारकांना ही कोरोना काळात कोणताच व्यवसाय करणे शक्य झाले नाही. शहरात मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग वास्तव्यास आहे. तुटपुंजा पैशात कुटूंब चालवित असतो. सद्या सर्वत्र मंदीचे सावट असून आर्थिक दृष्ट्या त्यांचे या काळात नुकसान झाले आहे. तरीही सन 20-21 या काळातील मालमत्ता करात 50 टक्के सुट देण्यात यावी. अशी जनतेच्या हिताची मागणी चंद्रपूर शहर काॅगे्रस कमिटी तर्फे करण्यात आली आहे. या मागण्या पूर्ण न झाल्यास रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करू असा इशारा शहर (जिल्हा) काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी यांनी दिला आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive ऑक्टोबर (1) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/08/ritesh-tiwari-ganeshotsav.html", "date_download": "2020-10-01T08:25:33Z", "digest": "sha1:TQOP7K4YNMMVWRZ7V4A7CTW3GXQFAT4M", "length": 10127, "nlines": 107, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "चंद्रपुर शहर (जिल्हा ) काँग्रेस कमेटीतर्फे भव्य घरगुती गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर चंद्रपुर शहर (जिल्हा ) काँग्रेस कमेटीतर्फे भव्य घरगुती गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन\nचंद्रपुर शहर (जिल्हा ) काँग्रेस कमेटीतर्फे भव्य घरगुती गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन\nप्रथम 11111 रु, द्वितीय 7777 रु, तृतीय 4444 रु, तसेच चतुर्थ 2222 रु, पारितोषिकांची मेजवानी\nचंद्रपूर : कोरोना जनजागृती व पर्यावरण पूरक इकोफ्रेंडली घरगुती गणपती व सजावट स्पर्धेचे आयोजन चंद्रपुर शहर (जिल्हा ) कांग्रेस कमेटी तर्फे करण्यात आले आहे. सर्वांच्या लाडके गणपतीची बाप्पा च्या आगमनाच्या प्रित्यर्थ पर्यावरण पूरक बाप्पाच्या स्थापनेने जनजागृती एक सामाजिक संदेश देणारा उपक्रम चंद्रपूर शहर (जिल्हा) कांग्रेस कमेटी तर्फे करण्यात येत आहे.\nयामध्ये स्पर्धक चंद्रपूर शहरातील राहील. स्पर्धकांनी आपल्या सजावटीचे व बाप्पाच्या मूर्तीचे फोटो खालील क्रमांकावर वॉट्सअप च्या माध्यमातून पाठवायचे आहेत. सजावटीमध्ये कोरोना जनजागृती व पर्य��वरण पूरक सजावटीला प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रमुख १५ स्पर्धकाकडे चमू जाऊन त्यातील पाच उत्कृष्ट सार्धकांना विजयी घोषित करेल. त्यामध्ये प्रथम 11111 रु, द्वितीय 7777 रु, तृतीय 4444 रु, तसेच चतुर्थ 2222 रु, पारितोषिकांची मेजवानी मिळणार आहे. या स्पर्धेतील स्पर्धकानी २६ ऑगस्ट २०२० पर्यंत फोटो खालील वॉट्सअप क्रमांकावर पाठवावेत. केतन 9970790037, शुभम 9021231661,वैभव 8180051173 स्वर्धेचे पुरस्कार २८ ऑगस्ट २०२० रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त शहरातील स्पर्धकानी भाग घ्यावा असे आवाहन रितेश तिवारी, अध्यक्ष, चंद्रपूर शहर(जिल्हा) कांग्रेस कमेटी यांनी केले आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive ऑक्टोबर (1) सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/vidhansabha-2019/udayanraje-bhosale-defeated-in-satara-loksabha-bypoll-by-ncp-candidate-shrinivas-patil-132930.html", "date_download": "2020-10-01T06:54:56Z", "digest": "sha1:LJACL56LFTKKOCA5DWQP533VYD3MSEQH", "length": 19738, "nlines": 195, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "25 वर्ष समाजकारणात घालवली, आता पुढचा प्लॅन ठरला : उदयनराजे | Udayanraje Bhosale defeated in Satara Loksabha bypoll by NCP candidate Shrinivas Patil", "raw_content": "\n‘पावलो ट्रॅव्हल्स’च्या मारियो परेरांचे कोरोनाने निधन, बसचालकांकडून अनोखी मानवंदना\nAnurag Kashyap | लैंगिक शोषणाची तक्रार, चौकशीसाठी अनुराग कश्यप वर्सोवा पोलिस स्थानकात\nआंबोलीमध्ये गॅस टँकर आणि क्रेनमध्ये अपघात, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 3 किमीपर्यंत वाहतूक कोंडी\n25 वर्ष समाजकारणात घालवली, आता पुढचा प्लॅन ठरला : उदयनराजे\nमहाराष्ट्र राजकारण विधानसभा 2019 हेडलाईन्स\n25 वर्ष समाजकारणात घालवली, आता पुढचा प्लॅन ठरला : उदयनराजे\n25 वर्ष समाजकारणात घालवली, आता गप्प बसणार, असं लोकसभा पोटनिवडणुकीतील निकालावर उदयनराजेंनी म्हटलं. तसेच, आपण हरल्यास पुढील 5 वर्षे साताऱ्याचा विकास थांबेल, असंही त्यांनी सांगितलं.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nसातारा : राज्यात आज (24 ऑक्टोबर) विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले (Maharashtra Assembly Election Result). त्यासोबतच सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचीही (Satara Loksabha Bypoll Result) मतमोजणी झाली. मात्र, या निवडणुकीत साताऱ्याच्या जनतेने छत्रपती उदयनराजे यांच्या विरोधात कल दिला आहे. पाच महिन्यांपूर्वी मोठ्या मताधिक्क्याने लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या उदयराजेंना पोटनिवडणुकीत मोठा पराभव पत्करावा लागला. उदयनराजेंनी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला, त्यानंतर ही पोटनिवडणूक घेण्यात आली. मात्र, सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव केला. त्यामुळे उदयनराजेंना मोठा धक्का बसला.\nमतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून उदयनराजे पिछाडीवर होते. उदयनराजे सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्येच 30 हजार मतांनी पिछाडीवर होते. राजेंच्या पराभवामुळे समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.\n25 वर्ष समाजकारणात घालवली, आता गप्प बसणार, असं लोकसभा पोटनिवडणुकीतील निकालावर भाजपचे नेते आणि सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार उदयनराजेंनी म्हटलं. तसेच, आपण हरल्यास पुढील 5 वर्षे साताऱ्याचा विकास थांबेल, असंही त्यांनी सांगितलं (Udayanraje Bhosale defeat). एक पाऊल मागे जाणं हे मोठी झेप घेण्यासाठी असतं. लोकांनी विचार करुन मतदान केलं. प्रचारात मी काय केलं हे स्पष्टपणे सांगितले आहे. मी जर निवडून आलो नाही, तर पुढील 5 वर्षे विकास थांबेल, असं उदयनराजे म्हणाले.\nराजेंनी जनतेचा कौल मान्य केला आहे. मात्र, हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याचं दिसून आलं. ‘नागरिक हे लोकशाहीतले राजे आहेत, त्यांनी जो कौल दिला, तो इतर लोक कधीच स्वीकारु शकत नाहीत, मात्र मी तो स्विकारतो. आजपर्यंत ज्यांना केंद्रबिंदू मानून (शरद पवार) काम केलं, त्यांनी सांगितली तिच पूर्वदिशा मानली. मी चुकीचा निर्णय घेतला असेल, तर जास्तीत जास्त काय होणार, मी पराभूत होईल आणि ते मला मान्य आहे. पण माझं वैयक्तिक जीवनही आहे, 20-25 वर्ष मी समाजकारणात घालवली, निस्वार्थीपणे लोकांसाठी काम केलं. मात्र, याच्यापुढे गप्प बसणार, आणखी काय करु करतो’, अशी खंत यावेळी उदयराजे यांनी व्यक्त केली. यावेळी ते भावूक झाले होते.\nगेल्या मेमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचा पराभव केला होता. उदयनराजेंना 5 लाख 79 हजार 26 मतं, तर नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार498 मतं मिळाली होती. उदयनराजे भोसले यांनी मागील 2014 च्या निवडणुकीत जवळपास साडेतीन लाख मतांनी विजय मिळवला होता. मात्र, यंदा त्यांची आघाडी निम्म्याने घटली. 2014 मध्ये उदयनराजे भोसले 3 लाख 66 हजार 594 मतांनी विजयी झाले होते. यंदा उदयनराजेंना इतकं लीड घेता आलं नाही. 2019 च्या निवडणुकीत राजेंनी 1,26,528 मतांनी विजय मिळवला होता.\nसाताऱ्यातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर मिळवलेल्या खासदारकीचा राजीनामा देत उदयनराजे भोसले यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसोबतच साताऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीचीही (Satara Loksabha Bypoll Result) घोषणा केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार श्रीनिवास पाटील यांना साताऱ्यातून उमेदवारी देण्यात आली होती.\nUnlock 5 | मुंबईच्या डबेवाल्यांसाठी खुशखबर, अखेर लोकलमधून प्रवासाची परवानगी\nUnlock 5 Guidelines : राज्यात 5 ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट सुरु,…\nEknath Khadse | राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा, खडसे भाजपच्या बैठकीला, ठाकरे…\nशिवसेनेने 'करुन दाखवलं', भाजपसोबत निफाडमध्ये युती, सेनेचा सभापती\nbabri Case | बाबरी मशीद निकाल हा देशहिताचा नाही, लोकांचा…\nमाजी आमदार रमेश कदमांची राष्ट्रवादीत घरवापसी, चांगल्या प्रवृत्तीच्या नेत्यांना पक्षात…\nBabri Case | न्यायाचा विजय, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, पवारांची टिपण्णी…\nSanju Samson : \"संजू सॅमसनला संधी मिळाली असती, तर त्याने…\nभंगारातील कारमध्ये खेळताना दरवाजा लॉक, चिमुकल्या भावांचा गुदमरुन मृत्यू\nसाताऱ्यात घरात झोपलेल्या 8 महिन्यांच्या बाळाचे अपहरण, दुचाकीवरुन आलेल्या जोडप्यावर…\nUnlock 5 | मुंबईच्या डबेवाल्यांसाठी खुशखबर, अखेर लोकलमधून प्रवासाची परवानगी\nलॉकडाऊनमध्ये आश्रय, नवी मुंबईत अल्पवयीन मुलगा सोन्याच्या दागिन्यांसह पसार\n'मास्क घालतोस की दंड करु', सायकलवरुन फेरफटका, कोल्हापूरच्या आयुक्तांकडून खरडपट्टी\nBabri Case | न्यायाचा विजय, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, पवारांची टिपण्णी…\nनागपुरात कोरोनाचा उद्रेक, तरीही नागरिक बेफिकीर, विनामास्क फिरणाऱ्यांकडून 27 लाख…\n'दख्खनचा राजा ज्योतिबा' मालिका लवकरच स्टार प्रवाहवरुन प्रेक्षकांच्या भेटीला\n‘पावलो ट्रॅव्हल्स’च्या मारियो परेरांचे कोरोनाने निधन, बसचालकांकडून अनोखी मानवंदना\nAnurag Kashyap | लैंगिक शोषणाची तक्रार, चौकशीसाठी अनुराग कश्यप वर्सोवा पोलिस स्थानकात\nआंबोलीमध्ये गॅस टँकर आणि क्रेनमध्ये अपघात, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 3 किमीपर्यंत वाहतूक कोंडी\nLive Update : माजी ऊर्जामंत्र्यांचा ऊर्जा विभाग आणि महावितरणाला इशारा\nनागपूरमधील सरकारी कार्यालयांचं अनधिकृत बांधकाम पाडणार का काँग्रेस आमदाराचा संतप्त सवाल\n‘पावलो ट्रॅव्हल्स’च्या मारियो परेरांचे कोरोनाने निधन, बसचालकांकडून अनोखी मानवंदना\nAnurag Kashyap | लैंगिक शोषणाची तक्रार, चौकशीसाठी अनुराग कश्यप वर्सोवा पोलिस स्थानकात\nआंबोलीमध्ये गॅस टँकर आणि क्रेनमध्ये अपघात, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 3 किमीपर्यंत वा��तूक कोंडी\nLive Update : माजी ऊर्जामंत्र्यांचा ऊर्जा विभाग आणि महावितरणाला इशारा\nपुण्यातील शिवशक्ती ऑक्सीलेट कंपनीत भीषण आग, परिसरात खळबळ\nपुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mahaupdates.com/administration-should-focus-on-reducing-corona-morbidity-and-mortality-amit-deshmukh/", "date_download": "2020-10-01T09:14:19Z", "digest": "sha1:2J5AJMH7VJY2AZDFZLHCFERKDTFJ3K27", "length": 9642, "nlines": 44, "source_domain": "mahaupdates.com", "title": "Administration should focus on reducing corona morbidity and", "raw_content": "\nकोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित करावे-अमित देशमुख\nकोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित करावे-अमित देशमुख\nपुणे जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करुन कोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केल्या.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या उपाययोजना तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये देण्यात येत असलेल्या सेवा सुविधा, आवश्यक वैद्यकीय साधनसामग्री व आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.\nबैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांचे म्हणणे व सूचना ऐकून घेतल्यानंतर श्री. देशमुख म्हणाले, शहर व ग्रामीण भागातील रुग्णांना बेडच्या उपलब्धतेबद्दल माहिती होण्यासाठी तसेच वेळेत वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी प्रशासनाने शासकीय व खाजगी रुग्णालयाचे व्यवस्थापन योग्य तऱ्हेने हाताळावे. कोविड-19 विरुध्दच्या लढाईत आरोग्य विभाग अग्रेसर आहे. आरोग्य विभागासह या लढ्यात सहभागी असणाऱ्या अन्य विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. तसेच य�� काळात आरोग्य व अन्य विभागात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर, परिचारीका, स्वच्छता कर्मचारी आदींना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, याची दक्षता घेवून आवश्यक तपासणी करुन घ्यावी, असे सांगून कोरोनामुळे आजवर काहींना आपला जीव गमवावा लागला, त्याबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. रुग्णांवर वेळेत उपचार होण्यासाठी राज्य शासन सुरुवातीपासूनच सक्रीय आहे. शासकीय तसेच खाजगी रुग्णांलयांना पीपीई कीट, मास्क, सॅनिटायझर, औषधसाठा कमी पडणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असून यापुढेही राज्य शासन आवश्यक त्या सेवा सुविधा गतीने उपलब्ध करुन देईल, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.\nकोरोनाच्या अनुषंगाने घ्यावयाच्या दक्षतेबद्दल जनजागृतीवर भर देणे आवश्यक आहे. कोविड बरोबरच अन्य आजारांच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होता कामा नये, याची दक्षता घ्यावी. झोपडपट्टी परिसरात तपासणी क्षमता वाढवून उच्च रक्तदाब, मधुमेह, श्वसन विकार आदी आजार असणाऱ्या नागरिकांची विशेष काळजी घ्यावी, असे सांगून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून निर्धारीत करण्यात आलेला औषधोपचार करावा, असेही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी म्हणाले.\nयावेळी कोरोनाच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेले नियंत्रण कक्ष, शासकीय व खाजगी रुग्णालयाचे व्यवस्थापन, प्रशासनाच्या उपाययोजना, स्वॅब तपासणी क्षमता, ‘मिशन बिगिन अगेन’ आदी विविध विषयांचा आढावा श्री. देशमुख यांनी घेतला.\nविभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागात आजवर तपासणी करण्यात आलेले नागरिक, यापैकी बाधित रुग्ण, मृत्यू झालेल्या नागरिकांची वैद्यकीय पार्श्वभूमी, बरे होवून घरी गेलेल्यांची संख्या, करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.\nमुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणासाठी सुरु असलेल्या उपाययोजनांबाबत सादरीकरण केले.ससूनचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी ससून रुग्णालयामध्ये आतापर्यंत दाखल करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या, वयोमानानुसार रुग्ण दर, मृत्यूदर, क्षेत्रनिहाय दाखल रुग्ण, अतिदक्षता विभाग व अन्य विभागात देण्यात येत असलेल्या सुविधा आदींची माहिती दिली.\nजिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करुन कोरोनाचा रुग्ण दर व मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष के��द्रित करावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री @AmitV_Deshmukh यांनी केल्या.#FightAgainstCOVID19 #MissionBeginAgain pic.twitter.com/JAixI1uirz\nमराठा आरक्षणाच्या समर्थनात कोल्हापूरचे जि.प.सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांचा राजीनामा\nसाळवणमध्ये रोगप्रतिकारक शक्तिवर्धक औषधाचे वाटप\nकोरोना काळातील देवदूत – संताजी बाबा घोरपडे\nशिवणी रोड-चकवा ग्रामपंचायतने बनवले ग्रामपंचायत मोबाईल अ‍ॅप\nबहिरेश्वर ग्रामपंचायतने बनवले ग्रामपंचायत मोबाईल अ‍ॅप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/psu-rti-csr-pmcares-covid-19-contribution", "date_download": "2020-10-01T08:25:19Z", "digest": "sha1:5LMI5DTG24H5IJXICC3VFREELGQ6KDFE", "length": 8296, "nlines": 72, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "सार्वजनिक कंपन्यांचे पीएम केअरला २,१०५ कोटी दान - द वायर मराठी", "raw_content": "\nसार्वजनिक कंपन्यांचे पीएम केअरला २,१०५ कोटी दान\nनवी दिल्लीः देशातल्या ३८ सार्वजनिक उद्योगांनी पीएम केअर्स फंडमध्ये २,१०५ कोटी रु. देणगी दिल्याची माहिती इंडियन एक्स्प्रेसने दाखल केलेल्या माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे.\nया पीएम केअर्स फंडमध्ये ओएनजीसी, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी), एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, ऑइल इंडिया व कोल इंडिया या सार्वजनिक उद्योगांनी अधिक देणगी दिली आहे.\nपीएम केअर्स फंड हा पब्लिक ऑथॉरिटी नसल्याने तो माहिती अधिकार कक्षात येत नसल्याचे कारण दाखवत त्यामध्ये कोणी देणगी दिली आहे, याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून दिली जात नाही. पण इंडियन एक्स्प्रेसने ५५ सार्वजनिक उद्योगांचा पीएम केअरमधील किती वाटा आहे, याचा माहिती अधिकार अर्ज दाखल केला होता. अखेर १३ ऑगस्टला सरकारने ३८ सार्वजनिक उद्योगांकडून मिळालेल्या देणग्यांची माहिती दिली आहे.\nया देणग्यांमध्ये सर्वाधिक देणगी ओएनजीसीने ३०० कोटी रु. दिली असून त्यानंतर एनटीपीसीने २५० कोटी रु., इंडियन ऑइलने २२५ कोटी रु., पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन अँड पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने २०० कोटी रु. देणगी दिली आहे.\nतर एचपीसीएल, एनएमडीसी, आरईसी, बीपीसीएल व कोल इंडिया या उद्योगांनी १०० कोटी रु.हून अधिक देणगी दिली आहे.\nइंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार बहुसंख्य सार्वजनिक उद्योगांनी पीएम केअर्स फंडला दिलेली देणगी ही त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) फंड मधून दिली आहे. हा फंड २०१९-२० सालातील असून ओएनजीसी, एचपीसीएल यासारख्या उद्योगांनी २०२०-२१ सालचा त्यांना मंजूर न झालेल्या सीएसआर फंडातून देणगी दिली आहे. तर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने एक पाऊल पुढे टाकत २०२०-२१ चा त्यांना मंजूर झालेल्या सीएसआर फंडापेक्षा (१५० कोटी रु.) अधिक रक्कम म्हणजे २०० कोटी रु. पीएम केअर्समध्ये जमा केली आहे.\nऑइल इंडियाने २०१९-२० व २०२०-२१ या दोन सीएसआर फंडामधील अनुक्रमे १३ कोटी रु. व २५ कोटी रु. पीएम केअर्सला दिले आहेत. तसेच रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशने १०० कोटी रु. व ५० कोटी रु. पीएम केअर्स फंडला दिले आहेत.\nदेशाची औद्योगिक दिशा बदलणारी एक संध्याकाळ\nफेसबुकच्या धोरणावर कंपनीतल्या ११ कर्मचाऱ्यांचे पत्र\nमेहबुबांच्या स्थानबद्धतेविषयी उत्तर द्याः सर्वोच्च न्यायालय\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/corona-patient-shrigonda-due-rashin-guest-310678", "date_download": "2020-10-01T06:58:32Z", "digest": "sha1:IENWCY7RTDT5FD2FWPBJBLU7VB5UST66", "length": 13440, "nlines": 269, "source_domain": "www.esakal.com", "title": "राशीनच्या पाहुण्यामुळे श्रीगोंद्यात कोरोनाची बाधा, नर्सही पॉझिटिव्ह | eSakal", "raw_content": "\nराशीनच्या पाहुण्यामुळे श्रीगोंद्यात कोरोनाची बाधा, नर्सही पॉझिटिव्ह\nतालुका आरोग्य अधिकारी डाॅ. नितीन खामकर म्हणाले, आजचे तीन कोरोना बाधित व्यक्तींमध्ये दोन पुरुष व एक महिला आहे. सदर महिला ही शहरातील एका महत्वाच्या रुग्णालयात नर्स आहे.\nश्रीगोंदे : तालुका कोरोनापासून लांब असतानाच आता राशीनच्या त्या कोरोनाबाधित पाहुण्याने होत्याचे नव्हते केले. दोन दिवसांपूर्वी दोन जण कोरोना बाधित सापडले होते. आज पुन्हा तीनजण कोरोना बाधित आढळले. यात एका रुग्णालयातील नर्स असल्याने खळबळ उडाली आहे.\nराशीनच्या त्या व्यक्तीमुळे दोन जण कोरोनाबाधित सापडले. तो पाहुणा गेल्या आठवड्यात श्रीगोंद्यात मुक्कामी होता. एका हॉस्पिटलमध्येही गेला होता. त्यामुळे आता त्यात अजून तीनची वाढ झाली. त्यामुळे तालुक्यात एकुण आठ जण कोरोना बाधित झाले अाहेत. त्यातील तिघांना घरी पाठवले आहे.\nहेही वाचा - बाप रे आज तर एकदम अठरा पॉझिटिव्ह\nतालुका आरोग्य अधिकारी डाॅ. नितीन खामकर म्हणाले, आजचे तीन कोरोना बाधित व्यक्तींमध्ये दोन पुरुष व एक महिला आहे. सदर महिला ही शहरातील एका महत्वाच्या रुग्णालयात नर्स आहे. मात्र, संशय आल्याने तीन दिवसांपासून तिला क्वारंटाईन करण्यात आले आहे.\nदोन पुरुष साळवणदेवी परिसरातील तर महिला काळकाई चौकातील आहे. त्यामुळे कोरोनाचा शहरात विस्तार होत असल्याने शहर काही दिवसांसाठी पुर्ण बंद करण्याच्या हालचाली प्रशासन करीत आहे. या बाबत तहलीदार महेंद्र माळी म्हणाले, वरिष्ठांशी चर्चा करुन निर्णय घेत आहोत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसाहेब, आमच्या सोयाबीनचे पंचनामे करा हो एकवीस गावांतील शेतकऱ्यांचा टाहो\nजळकोट (जि.लातूर) : सोयाबीनची रास करावी, सावकराचे घेतलेले कर्ज फेडावे आणि पुन्हा कर्ज घेऊन रब्बी पेरणी करुन कुंटूब जगवावे असे स्वप्न रात्री झोपेत पाहत...\nपुणे शहरातील चार कोविड सेंटर बंद\nपुणे - कोरोनाच्या भीतीने कोट्यवधी रुपयांची खरेदी करीत उभारलेले कोविड केअर सेंटरला तात्पुरते टाळे लावण्याची भूमिका महापालिकेने बुधवारी पुन्हा घेतली...\nएसटी कामगार संघटनेचा एल्गार...प्रलंबित वेतनासाठी सात ऑक्‍टोबरची डेडलाईन\nसांगली- कोरोना आपत्तीत जीव धोक्‍यात घालून काम करणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यांना जुलै व ऑगस्टचे वेतन मिळाले नाही. या दोन महिन्यांसह सप्टेंबरचे...\nमुक्‍त विद्यापीठात राज्‍यातील चार लाख २६ प्रवेश; उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश शक्य\nनाशिक : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठांतर्गत उपलब्‍ध विविध अभ्यासक्रमांकरिता शैक्षणिक वर्ष २०२०-२१ प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. नियमित...\nCoronaupdate : जिल्ह्यात ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत ४६५ ने वाढ; तर दिवसभरात ८५६ कोरोनामुक्‍त\nनाशिक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्‍या एकूण संख्येने ७५ हजारांचा आकडा ओलांडला आहे. बुधवारी (ता. ३०) दिवसभरात एक हजार २४३ नवीन कोरोनाबाधित आढळले असून...\nनाशिक परिक्षेत्रात आता गुन्हेगार दत्तक योजना राबविली जाणार\nजळगाव ः दिवसेंदिवस गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. या गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी नाशिक परिक्षेत्रात गुन्हेगार दत्तक योजना राबविणार असल्याची...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/crowded-competitive-exams-15-lakh-35-thousand-applications-five-thousand-posts-324393", "date_download": "2020-10-01T06:46:35Z", "digest": "sha1:GI2VY3T7OHLQTO3ZL5VO4H5LZOADO25D", "length": 17710, "nlines": 287, "source_domain": "www.esakal.com", "title": "स्पर्धा परीक्षेसाठी गर्दी ! पाच हजार पदांसाठी तब्बल 15 लाख 35 हजार अर्ज | eSakal", "raw_content": "\n पाच हजार पदांसाठी तब्बल 15 लाख 35 हजार अर्ज\nराज्य सरकारच्या गृह, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक न्याय, जलसंपदा, उद्योग व कामगार, कृषी व पशुसंवर्धन, अन्न व नागरी पुरवठा, महसूल आणि महिला व बालविकास या विभागांमध्ये तब्बल एक लाखाहून अधिक तर गट अ ते गट क या संवर्गातील एक लाखापर्यंत पदे रिक्‍त आहेत. या पार्श्‍वभूमीवर तेव्हा फडणवीस सरकारने 72 हजार पदांची मेगाभरती जाहीर केली; परंतु त्याला मूर्त स्वरूप मिळाले नाही आणि आता महाविकास आघाडी सरकारने एकूण रिक्‍त पदांच्या 50 टक्‍के जागा भरती करण्याचे ठरविले. त्यासाठी राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी अक्षरश: गर्दी केली आहे. यावर्षी आयोगामार्फत भरती होणाऱ्या पदांमध्ये एका जागेसाठी तब्बल 315 जणांचे अर्ज आहेत. तत्पूर्वी, 2018-19 मध्ये पाच हजार 363 पदांसाठी राज्यातील 26 लाख 64 हजार तरुणांनी अर्ज केले होते. या पार्श्‍वभूमीवर परीक्षेचे नियोजन करताना आयोगाची दमछाक होऊ लागली आहे.\nसोलापूर : सुशिक्षित बेरोजगारांचा कल दिवसेंदिवस स्पर्धा परीक्षांकडे वाढू लागला आहे. 2020-21 मध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) चार हजार 867 पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी राज्यभरातून तब्बल 15 लाख 34 हजार 337 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. दरम्यान, आयोगाने या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. परंतु, कोरोनाचा संसर्ग वाढत असून अर्जदारांची संख्याही मोठी असल्याने परीक्षा कशी घ्यायची असा पेच आयोगासमोर उभारला आहे.\nहेही वाचा : बळिराजा��ाठी खुषखबर कर्जमाफीची पाचवी यादी जाहीर\nखासगी क्षेत्रात आता नवतंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने कमीत कमी मनुष्यबळात अधिकाधिक काम होऊ लागले आहे. त्यामुळे अभियांत्रिकीसह अन्य अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचा कल सरकारी नोकऱ्यांकडे वाढत आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या गृह, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक न्याय, जलसंपदा, उद्योग व कामगार, कृषी व पशुसंवर्धन, अन्न व नागरी पुरवठा, महसूल आणि महिला व बालविकास या विभागांमध्ये तब्बल एक लाखाहून अधिक तर गट अ ते गट क या संवर्गातील एक लाखापर्यंत पदे रिक्‍त आहेत. या पार्श्‍वभूमीवर तेव्हा फडणवीस सरकारने 72 हजार पदांची मेगाभरती जाहीर केली; परंतु त्याला मूर्त स्वरूप मिळाले नाही आणि आता महाविकास आघाडी सरकारने एकूण रिक्‍त पदांच्या 50 टक्‍के जागा भरती करण्याचे ठरविले. त्यासाठी राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी अक्षरश: गर्दी केली आहे. यावर्षी आयोगामार्फत भरती होणाऱ्या पदांमध्ये एका जागेसाठी तब्बल 315 जणांचे अर्ज आहेत. तत्पूर्वी, 2018-19 मध्ये पाच हजार 363 पदांसाठी राज्यातील 26 लाख 64 हजार तरुणांनी अर्ज केले होते. या पार्श्‍वभूमीवर परीक्षेचे नियोजन करताना आयोगाची दमछाक होऊ लागली आहे.\nहेही वाचा : बोकडाचे जेवण अंगलट; अनेकजण स्वत:हून क्वारंटाइन\nवर्षनिहाय पदे अन्‌ अर्जांची संख्या (सन : जागा - अर्ज)\nस्पर्धा परीक्षांकडे सुशिक्षित तरुणांचा ओढा वाढला\nस्पर्धा परीक्षांकडे सुशिक्षित तरुणांचा ओढा वाढला असून, यंदा चार हजार 867 पदांसाठी 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. राज्य सेवा आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. या परीक्षांसाठी त्यानुसार परीक्षेचे नियोजन केले, परंतु त्यावेळची परिस्थिती आणि केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे उपसचिव सुनील आवताडे यांनी दिली.\nसंपादन : श्रीनिवास दुध्याल\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऑक्टोबर महिन्यात बँकाना 15 दिवस सुट्टी\nनवी दिल्ली: यावेळेसचा ऑक्टोबर महिना मोठा सणासुदींचा आहे. यामुळे या महिन्यात बॅंकासोबत अनेक शासकीय कार्यालयांना सुट्टी असणार आहे. महत्वाचे म्हणजे...\nहिंगणा एमआयडीसी : महामेट्रो आली मात्र उद्योगाला अवकळा\nहिंगणा एमआयडीसी (जि. नागपूर) : एमआयडीसी परिसरात उद्योगवाढीला महत्वाचे पाणी, वीज व जमीन मुबलक उपलब्ध आहे. उद्योगवाढीच्या दृष्टीने आणि उद्योगवाढीला वेग...\nवडिलांनी म्हटलं होतं, \"तू सरपंच झालास तर एक गाव सुधारशील पण अधिकारी झालास तर..\nउपळाई बुद्रूक (सोलापूर) : उजनी धरणाच्या पट्ट्यातील पुनर्वसन झालेले गाव रिटेवाडी. गावातील समस्या लहानपणापासून जवळून पाहिल्या होत्या. त्यामुळे आपण...\nकुरनूर धरण परिसरात पहिल्यांदाच आढळला छोटा क्षत्रबलाक पक्षी \nअक्कलकोट (सोलापूर) : कुरनूर (ता. अक्कलकोट) येथील बोरी धरण परिसरात पहिल्यांदाच छोटा क्षत्रबलाक पक्षी आढळला आहे. त्यामुळे या भागातील पक्षीप्रेमी व...\nसिंहगड घाटात पडली दरड\nखडकवासला(पुणे) : सिंहगड घाटात दरड पडली आहे. गडावरील घाट रस्ता बंद असल्याने त्याची फारशी अडचण जाणवली नाही. स्थानिकांच्या माहितीनुसार, मंगळवारी(ता...\nमाणदेशात आढळले महाराष्ट्र राज्य फुलपाखरू \"निलवंत'\nगोंदवले (जि. सातारा) : सातत्याने जलसंधारण व मनसंधारणाची वाट चोखळताना किरकसालकरांनी निसर्गाशी नाते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/madras-high-court-has-issued-notice-composer-ar-rahman-evading-income-tax-344860", "date_download": "2020-10-01T07:05:32Z", "digest": "sha1:JFEADUFPFYAB2VBY6FUJQ7BRJUV4C2XA", "length": 14631, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "बापरे! ए.आर.रेहमानवर एवढे कोटी रुपयांचा टॅक्स चुकवल्याचा लागला आरोप, वाचा काय आहे प्रकरण | eSakal", "raw_content": "\n ए.आर.रेहमानवर एवढे कोटी रुपयांचा टॅक्स चुकवल्याचा लागला आरोप, वाचा काय आहे प्रकरण\nदिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ\nआयकर विभागाने ऑस्कर विजेत्या ए.आर.रेहमान विरुद्ध मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यानंतर मद्रास हायकोर्टाने ए.आर.रेहमानला नोटिस देखील पाठवली आहे.\nमुंबई- प्रसिद्ध संगीतकार आणि गायक ए.आर.रेहमान अडचणीत आला आहे. रेहमान यांच्यावर आयकर विभागाने टॅक्स ��ुकवल्याचा आरोप लावला आहे. इतकंच नाही तर त्याच्या टॅक्स भरण्यामध्ये विसंगती देखील दिसून आल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे आयकर विभागाने ऑस्कर विजेत्या ए.आर.रेहमान विरुद्ध मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यानंतर मद्रास हायकोर्टाने ए.आर.रेहमानला नोटिस देखील पाठवली आहे.\nहे ही वाचा: मेगास्टार चिरंजीवींचा नवा लूक पाहिलात का चाहत्यांसोबत मुलगा राम चरणलाही बसला धक्का\nआयकर विभागाच्या म्हणण्यानुसार ए.आर.रेहमान यांनी ३ कोटी ४७ लाख रुपये त्याच्या नावावर असलेल्या ट्रस्टमध्ये ट्रान्सफर केले आहेत. सोबतंच आयकर विभागाने २०११-१२ या वर्षातील रेहमान यांच्या टॅक्स पेमेंटमध्ये विसंगती आढळून आल्याचं म्हटलं आहे. वकिल डीआर सेंथिल कुमार यांनी म्हटलंय की, 'ए.आर.रेहमान यांना इंग्लंडमधील लिब्रा मोबाईल कंपनीने एक कॉन्ट्रॅक्टनुसार २०११-१२ मध्ये ३ कोटी ४७ लाख रुपये दिले होते. या करारानुसार तीन वर्षांसाठी रेहमान यांना कंपनीसाठी एक विशेष कॉलर ट्युन बनवायची होती.'\nए.आर.रेहमान यांनी या कराराची रक्कम सरळ त्यांच्या ट्रस्टच्या नावावर करायला सांगितली होती. मात्र नियमानुसार ही रक्कम रेहमान यांना स्वतः घ्यायची होती आणि त्यावर टॅक्स दिल्यानंतरच ते ती रक्कम ट्रस्टला देऊ शकत होते मात्र रेहमान यांनी तसं केलं नाही. यामुळे आयकर विभागाच्या याचिकेवर सुनावणी करत न्यायाधीस पीएस शिवज्ञानम आणि वी भारती यांच्या खंडपीठाने संगीतकार रेहमान यांना नोटीस पाठवली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअमरावती धरणाच्या कालव्यांच्या दुरवस्थामूळे वाहू लागले पाणी सैरावैरा\nदोंडाईचा ः मालपूर (ता.शिंदखेडा) येथील अमरावती मध्यम प्रकल्पाचे कालवे सक्षम नसल्याने पाणी सैरावैरा वाहत आहे. डाव्या आणि उजव्या कालव्यांना अनेक...\nनांदेड : एमएचटी- सीईटी परिक्षेला जाण्या- येण्यासाठी उमेदवारांसाठी बसेसची सोय\nनांदेड : एमएचटी- सीईटी 2020 या परीक्षा कालावधीत परिक्षार्थी उमेदवारांच्या मागणी व आवश्यकतेनुसार नांदेड विभागातील प्रत्येक आगारातून अतिरिक्त बसेस...\nसाहेब, आमच्या सोयाबीनचे पंचनामे करा हो एकवीस गावांतील शेतकऱ्यांचा टाहो\nजळकोट (जि.लातूर) : सोयाबीनची रास करावी, सावकराचे घेतलेले कर्ज फेडावे आणि पुन्हा कर्ज घेऊन रब्ब��� पेरणी करुन कुंटूब जगवावे असे स्वप्न रात्री झोपेत पाहत...\nएलईडी बंदीचा मसुदा लवकर मंत्रिमंडळापुढे : योगेश कदम\nदाभोळ (रत्नागिरी) : एलईडी मच्छीमाराला कोकणातील पारंपरिक मच्छीमारांचा विरोध आहे. एलईडीचा वापर बंद करण्यासाठी कायदा करण्यात येणार असून, त्याचा...\nगुंजवणी धरण पाणीपुरवठ्याचे पाईप वेल्ह्यात दाखल; धरणग्रस्तांच्या प्रश्नांचे घोंघडे भिजत\nवेल्हे(पुणे) : वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरणाचे पाणी हे बंद पाईपलाईन मधुन पुंरधर तालुक्यात नेणार असुन संबधित कामाला लागणारे पाईप वेल्हे...\nएसटी कामगार संघटनेचा एल्गार...प्रलंबित वेतनासाठी सात ऑक्‍टोबरची डेडलाईन\nसांगली- कोरोना आपत्तीत जीव धोक्‍यात घालून काम करणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यांना जुलै व ऑगस्टचे वेतन मिळाले नाही. या दोन महिन्यांसह सप्टेंबरचे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/corona-patient-counseling-bmc-made-helpline-339316", "date_download": "2020-10-01T08:55:59Z", "digest": "sha1:PYH5557OSLBIKOWBNUCVHRFJWUCQO5SE", "length": 13747, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "घरी विलगीकरणात आहात? BMC ने तुम्हाला उपलब्ध करुन दिलीये 'ही' विशेष सुविधा | eSakal", "raw_content": "\n BMC ने तुम्हाला उपलब्ध करुन दिलीये 'ही' विशेष सुविधा\nकोव्हिडवर मात केल्यानंतरही रुग्णांना 7 दिवस गृहविलगीकरणात ठेवण्यात येते. अशा रुग्णांशी नियमित संपर्क ठेवण्यासाठी पालिकेने स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे.\nमुंबई : कोव्हिडवर मात केल्यानंतरही रुग्णांना 7 दिवस गृहविलगीकरणात ठेवण्यात येते. अशा रुग्णांशी नियमित संपर्क ठेवण्यासाठी पालिकेने स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. तसेच, कोव्हिडमुळे मानसिक धक्क्यात असलेले रुग्ण आणि नातेवाईकांच्या समुपदेशनासाठीही पालिकेने हेल्पलाईन सुरु केली आहे. 18001024040 या हेल्पलाईनवरुन त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे.\nनक्की वाचा : अजित पवारांनी GST परिषदेत केंद्राकडे केली 'ही' मागणी, म्हणालेत थकबाकी वाढत राहिल्यास 1 लाख कोटींव��� जाईल\n21 हजार 250 पैकी 14 हजार रुग्णांनी आतापर्यंत गृहविलगीकरणाचा कालावधी पुर्ण केला आहे. गृहविलगीकरणात असलेल्या व्यक्तीशी सतत संपर्क ठेवण्यासाठी जुलै महिन्यापासून पालिकेने 'मुंबई मैत्री' मोहिम सुरू केली आहे. याअंतर्गत 21 हजार 250 रुग्णांशी सतत संपर्क ठेवण्यात आला असून त्यातील 14 हजार 800 रुग्णांनी 7 दिवसांचा कालावधी पुर्ण केला आहे. कोव्हिडवर मात केलेल्या रुग्णांपैकी काहींना औषधोपचारांची आवश्यकता असते. त्यामुळे त्यांचा नियमीत पाठपुरवा होणेे गरजेचे असते. यासाठी पालिकेने 'प्रकल्‍प मुंबई’ या स्‍वयंसेवी संस्‍थेच्‍या आणि पोर्टीया मेडिकल या संस्‍थेच्‍या सहकार्याने ही मोहिम राबवली आहे.\n(संपादन : वैभव गाटे)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअभिनेते दिलीप कुमार यांनी पेशावरमधील वडिलोपार्जित घराच्या आठवणीत चाहत्यांना केली खास विनंती\nमुंबई- ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि राज कपूर यांचं पाकिस्तानमधील पेशावर मध्ये असलेलं वडिलोपार्जित घर जतन करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने...\nलॉकडाऊनच्या सहा महिन्यानंतरही मुंबईत 4 लाख लोकं होम क्वॉरंटाईन\nमुंबई: कोरोना व्हायरसनं सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रार्दुभाव मुंबई शहराला बसला आहे. त्यातच लॉकडाऊनच्या सहा महिन्यानंतरही...\nव्हिडिओ: अभिनेत्री रेखा म्हणाली, 'प्यार का इजहार तो है लेकिन उसका नाम लेने की इजाजत नही..'\nमुंबई- बॉलीवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखाच्या चाहत्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. रेखाला पडद्यावर पाहु इच्छिणा-यांसाठी रेखा एक सरप्राईज घेऊन आली...\nचेंबूर रेल्वे स्थानक जवळच्या जनता मार्केटमध्ये अग्नितांडव, 9 दुकानं जळून खाक\nमुंबईः चेंबूर रेल्वे स्थानक जवळील जनता मार्केट मधील एका झेरॉक्स दुकानाला आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत चार दुकाने भस्म झाली आहेत....\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणः A, D, S म्हणजे काय NCBच्या अधिकाऱ्याकडून बड्या अभिनेत्याच्या नावाचा खुलासा\nमुंबईः गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण चांगलंच गाजत आहे. या प्रकरणी बड्या अभिनेत्रींची सध्या चौकशी सुरु आहे. दरम्यान आता समोर...\nसावळ्या रंगावर स्पष्टीकरण देणा-या सुहानाला ट्रोलर्स म्हणाले, 'आधी शाहरुखला स��ंग फेअरनेस क्रीमची जाहीरात करणं बंद कर'\nमुंबई- शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने वर्णभेदावरुन ट्रोलर्सला उत्तर देणारी पोस्ट केली होती. सोशल मिडियावर तिने भलीमोठी पोस्ट शेअर करत म्हटलं...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/former-mp-raju-shetty-criticizes-chief-minister-uddhav-thackeray-338603", "date_download": "2020-10-01T07:59:01Z", "digest": "sha1:WQINWZCKBP4I3JURS7AXZQ2FLXLBERFS", "length": 16807, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "मुख्यमंत्री जरा डोळे उघडा अन् मातोश्रीच्या बाहेर पडा..राजू शेटी यांची टीका | eSakal", "raw_content": "\nमुख्यमंत्री जरा डोळे उघडा अन् मातोश्रीच्या बाहेर पडा..राजू शेटी यांची टीका\nबारामतीतील शारदा प्रांगणापासून प्रांत कार्यालयापर्यंत तीन गायींसह मोर्चा काढून शेट्टी यांनी आपला निषेध नोंदविला. प्रांत कार्यालयासमोर झालेल्या सभेत शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.\nबारामती (पुणे) : मुख्यमंत्री जरा डोळे उघडा...मातोश्रीच्या बाहेर पडा, आणि महाराष्ट्रात काय चालले आहे बघा...अलिबाबा आणि चाळीस चोर कशा पद्धतीने चोरी करीत आहेत ते बघा....यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस असे सर्वच पक्ष सहभागी आहेत, तुम्ही आम्ही मावसभाऊ दोघे मिळून वाटून खाऊ....असे सुरु आहे, अशा शब्दात माजी खासदार राजू शेट्टी यांनी दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळण्याच्या मागणीवरून मुख्यमंत्र्यांसह सर्वच राजकीय पक्षांना बारामतीत लक्ष्य केले.\nटेमघर धरणाची पाणीगळती 96 टक्के रोखण्यात यश\nबारामतीतील शारदा प्रांगणापासून प्रांत कार्यालयापर्यंत तीन गायींसह मोर्चा काढून शेट्टी यांनी आपला निषेध नोंदविला. प्रांत कार्यालयासमोर झालेल्या सभेत शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, अनेक दूध संघ कागदावरचे असून, यांचे लेखापरिक्षण करावे, मी आव्हान देऊन सांगतो, 6 एप्रिलपूर्वी यांच्या डेअरित दूध किती होते, ते दाखवावे. 18 रुपयांनी अगदी परराज्यातूनही दूध विकत घ��ऊन सरकारला ते 25 रुपये लिटरने विकले आहे. सरकारी दूधखरेदी योजना सुरु झाल्यावरच यांचे दूध कसे वाढले, कागदी मेळ करुन सरकारी तिजोरी लुटण्याचे काम झालेले आहे. यात अनेक मंत्रीही सहभागी आहेत. हे सगळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर उघड्या डोळ्याने पाहत असतील, तर उध्दवसाहेब दूध उत्पादकांनी हातात लोढण का घेऊ नये, याचे उत्तर तुम्ही मला द्या.\nपुण्यात रुग्णालयाच्या दारात सोडला प्राण\nसरकारी खरेदी होऊनही दूधाचे भाव वाढत नसल्याने ही उत्पादकांची फसवणूकच असल्याचा गंभीर आरोप करत शेट्टी यांनी विविध ठिकाणच्या दूध संघांनी दिलेल्या भावांची आकडेवारीच वाचून दाखवली. गोमूत्र व शेणालाही दूधापेक्षा अधिक दर मिळतो, पाण्याची बाटलीही दूधापेक्षा महाग आहे, ही बाब राज्यकर्त्यांना शरम वाटायला हवी, अशी आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. अनेक जण दूध उत्पादकांच्या नावाने दरोडेखोरी करीत आहेत, दूध उत्पादकांच्या हक्काचा पैसा लुटला जात असल्याने आम्ही रस्त्यावर उतरल्याचे शेट्टी म्हणाले.\nपुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nस्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनीही सविस्तर आकडेवारी मांडून दूध उत्पादकांना पाच रुपयांचे अनुदान मिळणे हा त्यांचा हक्क असल्याचे सांगितले. शांततेच्या मार्गाने बारामतीत येऊन आम्ही घामाचा दाम मागतोय, वेळ पडली तर जहाल आंदोलन उभे करु, असा इशारा त्यांनी दिला. दशरथ राऊत यांनीही या प्रसंगी आपल्या व्यथा मांडल्या. युवा प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम यांनीही आत वेळ पडल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करु, असा इशारा दिला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nडाॅक्टरांची कमाल : चार वर्षांच्या मुलाने गिळलेले नाणे काढले वीस मिनिटात बाहेर\nबारामती : ....स्थळ बारामतीतील डॉ. राजेंद्र मुथा यांचे हॉस्पिटल...अचानकच एका चार वर्षांच्या मुलाला घेऊन पालक घाईघाईने येतात....पालक आणि मुलगा...\nकोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाखांची मदत\nपुणे - कोरोनाने मृत्यू झालेल्या जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या कुटुंबीयांच्या मदतीला इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी धावून आली आहे...\nपुणे जिल्ह्यातील वजनदार मंत्र्यांच्या खासगी सचिवाने झेडपीत थ���टले कार्यालय\nपुणे - जिल्ह्यातील एका वजनदार मंत्र्यांच्या खासगी सचिवाने चक्क जिल्हा परिषद मुख्यालयातील एक खोलीच बळकावल्याचा प्रकार बुधवारी (ता.30) उघडकीस आला. या...\nबारामतीकरांची दंड आकारूनही सवय काही जाईना; बेशिस्त वाहन चालकांकडून पाच महिन्यांत 35 लाख वसूल\nबारामती (पुणे) : बेशिस्त वाहने लावण्याबद्दल गेल्या पाच महिन्यांत बारामतीकरांनी तब्बल 35 लाखांचा दंड भरूनही लोक अजूनही अस्ताव्यस्तपणे गाड्या...\n विदर्भात ७१ हजार ग्राहकांना नवीन वीजजोडणी\nचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात सर्व व्यवहार बंद होते. मात्र, त्या काळातही महावितरणने ग्राहकांना सर्वोत्तम सेवा...\nबारामतीच्या सौंदर्यात भर घालणार नीरा डावा कालवा\nबारामती : शहराची जीवनवाहिनी असलेला नीरा डावा कालवा अनेक वर्षांनंतर कात टाकतो आहे. बारामतीच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेला नीरा डावा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/fuel-price-hikes-will-be-less-and-price-will-come-down-next-few-days-346521", "date_download": "2020-10-01T07:15:34Z", "digest": "sha1:UAZUQFGWAIPYMBIQPUYOHWLBE2756VAS", "length": 15757, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "इंधन दरवाढीची झळ होणार कमी; येत्या काही दिवसांत किंमत उतरणार | eSakal", "raw_content": "\nइंधन दरवाढीची झळ होणार कमी; येत्या काही दिवसांत किंमत उतरणार\nलॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर शहरातील इंधनाच्या किमती झपाट्याने वाढल्या होत्या. 1 जून रोजी 78.09 रुपये प्रतिलिटर असलेले पेट्रोल ऑगस्ट अखेरीस 88.44 रुपयांपर्यंत पोचले होते. म्हणजे गेल्या तीन महिन्यात पेट्रोल 10.35 रुपयांनी वाढले आहे. तर या काळात डिझेल 11.68 रुपयांनी महागले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर झालेली पगार कपात, नोकरीची हमी नाही, उद्योग व्यवसायात झालेले नुकसान नागरिक सहन करीत आहे.\nपुणे : इंधन दरवाढीने हैराण असलेल्या पुणेकरांना येत्या काही दिवसांत दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांत इंधनाच्या क��मतीत मोठी वाढ झालेली नाही. तर या महिन्यात किंमत कमी होऊ लागली असून पुढील आठवड्यात दर आणखी कमी होण्याची शक्‍यता आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nलॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर शहरातील इंधनाच्या किमती झपाट्याने वाढल्या होत्या. 1 जून रोजी 78.09 रुपये प्रतिलिटर असलेले पेट्रोल ऑगस्ट अखेरीस 88.44 रुपयांपर्यंत पोचले होते. म्हणजे गेल्या तीन महिन्यात पेट्रोल 10.35 रुपयांनी वाढले आहे. तर या काळात डिझेल 11.68 रुपयांनी महागले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर झालेली पगार कपात, नोकरीची हमी नाही, उद्योग व्यवसायात झालेले नुकसान नागरिक सहन करीत आहे. त्यात सतत इंधन दरवाढ झाल्याने नागरिकांना दुहेरी फटका सहन करावा लागत होता. पूर्वीच्या तुलनेत आता परिस्थिती सुधारली असली तरी इंधनावर होणारा खर्च कमी झाला नव्हता. मात्र या महिन्याच्या सुरवातीपासून काहीसा दिलासा मिळण्यास सुरवात झाली आहे. एक सप्टेंबरपासून आजपर्यंत पेट्रोल 46 पैशांनी कमी झाले आहे. तर डिझेल 1.03 रुपयांनी उतरले आहे.\nकच्चा तेलाची किंमत 40 डॉलर प्रतिबॅरल\nसध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या बॅरलाचा दर 40 रुपयांच्या घरात आहेत. पुढील आठवड्यापर्यंत हे दर 36 डॉलरपर्यंत खाली येतील, असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवला आहे. तसे झाल्यास पेट्रोल डिझेलची किंमत पुढील काही दिवसांत सुमारे पाच रुपयांनी कमी होण्याची शक्‍यता आहे.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nमहिना 1 जून 1 जुलै 1 ऑगस्ट 1 सप्टेंबर 15 सप्टेंबर\nआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रती बॅरल 36 डॉलरपर्यंत खाली येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे देशातील इंधनाचे दर कमी होतील. मात्र दर अचानक कमी होणार नाहीत. ज्याप्रमाणे ते वाढत गेले तसेच ते कमी होणार आहेत.\n- अली दारूवाला, प्रवक्ते, ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन\nदेशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआता मला थेट पतीच्या पगारातून पोटगी मिळते\nपुणे- पोटगीच्या रकमेवरच माझी व मुलाची गुजराण होते. माझा छोटासा व्यवसाय आहे, पण त्यातून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने पोटगीसाठी अर्ज केला होता. 10 हजार...\nपुणे शहरातील चार कोविड सेंटर बंद\nपुणे - कोरोनाच्या भीतीने कोट���यवधी रुपयांची खरेदी करीत उभारलेले कोविड केअर सेंटरला तात्पुरते टाळे लावण्याची भूमिका महापालिकेने बुधवारी पुन्हा घेतली...\nपुणे विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विद्यापीठात लेखणी बंद आंदोलन\nपुणे विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विद्यापीठात लेखणी बंद आंदोलन पुणे : अकृषी विद्यापीठाच्या शिक्षकेतर पदांसाठी सातवा...\nवडिलांनी म्हटलं होतं, \"तू सरपंच झालास तर एक गाव सुधारशील पण अधिकारी झालास तर..\nउपळाई बुद्रूक (सोलापूर) : उजनी धरणाच्या पट्ट्यातील पुनर्वसन झालेले गाव रिटेवाडी. गावातील समस्या लहानपणापासून जवळून पाहिल्या होत्या. त्यामुळे आपण...\nसगळं काही 'रेकॅार्ड'वर असूनही निकाल अनपेक्षित कसा\nपुणे - बाबरी मशिदीला धोका आहे...त्यासाठी काही घटक प्रयत्नशील आहेत.... याची संबंधितांच्या नावांसह यादी केंद्रीय यंत्रणांकडेच नव्हे तर, सर्वोच्च...\nमराठा आरक्षणासाठी सरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार - पार्थ पवार\nपुणे - सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानं सध्या राज्य सरकारवर टीका केली जात आहे. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार चर्चा करत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2020/09/city-corporation-belgaum-smart-city-fund-misuse/", "date_download": "2020-10-01T06:21:26Z", "digest": "sha1:QZWRCO2EZIQXGLLPKEPEJQ5HNTPE4WOU", "length": 8070, "nlines": 125, "source_domain": "belgaumlive.com", "title": "स्मार्ट सिटीच्या नावाखाली सरकारी निधीची उधळपट्टी? - बेळगांव Live", "raw_content": "\nHome बातम्या स्मार्ट सिटीच्या नावाखाली सरकारी निधीची उधळपट्टी\nस्मार्ट सिटीच्या नावाखाली सरकारी निधीची उधळपट्टी\nदिवसेंदिवस स्मार्ट सिटीअंतर्गत होत असणाऱ्या कामांवर नागरिकांकडून ताशेरे ओढण्यात येत आहेत. दिवसेंदिवस नवनव्या तक्रारी पुढे येत आहेत. कधी रस्ते, कधी गटारींची समस्या, कधी बसथांबे तर कधी आणखी काय ही स्मार्ट सिटी योजना आहे की शहराला भकास करण्याची योजना आहे, अशापद्धतीने प्रश्न आ��ा उपस्थित होऊ लागले आहेत.\nटिळकवाडी हा परिसर मोठा आहे. या परिसरात वावरताना सहजपणे रस्त्यांची आणि येथील गल्लीची ओळख मिळावी यासाठी येथे अनेक मार्गदर्शक नामफलक लावण्यात आले आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत येथे रस्त्यांचे कामकाज सुरु होते. या दरम्यान हे फलक बाजूला ठेवण्यात आले होते. आणि काम संपूर्ण झाल्यानंतर ते फलक तशाच अवस्थेत पडून राहिले आहेत. सध्या यापरिसरातील हे नामफलक कोसळलेल्या स्थितीत आढळून येत आहेत. याबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार येथील नागरिक करीत आहेत.\nहे नामफलक बसविण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मनपाला सूचित केले होते. अवाढव्य खर्च करून हे नामफलक बसविण्यात आपले. रस्त्यांचे कामकाज सुरू असताना बाजूला ठेवण्यात आलेले फलक पुन्हा का बसविण्यात आले नाहीत पालिका आयुक्त स्मार्ट सिटी कंत्राटदारांना अशा कामांसाठी नोटीस का बजावत नाही पालिका आयुक्त स्मार्ट सिटी कंत्राटदारांना अशा कामांसाठी नोटीस का बजावत नाही जर हे नामफलक आणखी काही दिवस असेच पडून राहिले तर ते गंजून जातील, आणि त्यानंतर ते भंगारात टाकले जातील. यामुळे सरकारी पैशांची उधळपट्टी होत नाही का जर हे नामफलक आणखी काही दिवस असेच पडून राहिले तर ते गंजून जातील, आणि त्यानंतर ते भंगारात टाकले जातील. यामुळे सरकारी पैशांची उधळपट्टी होत नाही का असा संतप्त सवालही येथील जनता उपस्थित करत आहे.\nसंपूर्ण शहरात स्मार्ट सिटी कामकाज, कामगार आणि कंत्राटदार नवनव्या चुकांसाठी वादाच्या विळख्यात सापडत आहेत. शिवाय तांत्रिकदृष्ट्या विचार न करता या कामांचे नियोजन करण्यात आल्याचेही समोर येत आहे.\nत्यामुळे पालिका आयुक्तांनी वेळीच या कामकाजाच्या त्रुटींकडे गांभीर्याने लक्ष पुरवून पैशांचा चुराडा होऊ नये आणि या कामामुळे होणारे नुकसान टाळता यावे, यासाठी गांभीर्याने लक्ष पुरविण्याची आवश्यकता आहे.\nPrevious articleशिपायाची गळफास घेऊन आत्महत्या\nNext articleअंमली पदार्थांच्या तस्करी रोखा-\nकिणये येथील लक्ष्मी मंदिरात लाखांची चोरी.\nस्मार्ट बस स्थानकावर समजणार लाईव्ह स्टेटस\nअनेक तालुका पंचायत सदस्य ग्रामपंचायत साठी इच्छुक\nकिणये येथील लक्ष्मी मंदिरात लाखांची चोरी.\nस्मार्ट बस स्थानकावर समजणार लाईव्ह स्टेटस\nअनेक तालुका पंचायत सदस्य ग्रामपंचायत साठी इच्छुक\n‘सागर पाटील यांचे अपघाती न��धन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2014/11/28/", "date_download": "2020-10-01T08:36:15Z", "digest": "sha1:JO5YCGLWR4BHFK7KSZVYUYO5FNH2ULOS", "length": 16611, "nlines": 317, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "28 | नोव्हेंबर | 2014 | वसुधालय", "raw_content": "\nब्लॉग वाचक यांना नमस्कार\nदिनांक २७,नोव्हेंबर २०१४ ला आकाश स्वच्छ होत मी\nचंद्र चंद्रकोर चा फोटो घेतला आहे सध्या पौर्णिमा येई पर्यंत\nछान चंद्रकोर दिसेल बघू मला किती फोटो चंद्रकोर चे मिळतात ते\nब्लॉग वाचक यांना नमस्कार\nषटकोन रांगोळी खर तर कड्या सुया तारा मध्ये कोलर यांनी विणतात\nमी चाफेकळी आंगठा बोट मध्ये रांगोळी घेऊन चिमुट भर सोडून\nकलाकृती केली आहे चार रंग आहेत पंधरा पिवळा जांभळा लाल असे षटकोन मध्ये\nरांगोळी काढली आहे दिवस च मध्ये दिवे लावले आहेत रात्री ला निट रांगोळी\nफोटो त दिसत नाही साठी दिवस च सर्व केले आहे\nबसने बोट याना व्यायाम नजर सर्व क्रिया रांगोळी काढते तेंव्हा होतात स्थिर बसने\nध्यान सारखे च आहे ७२ वय याला मांडी घालून बसने जमते\nबोट निट वळतात महत्व पूर्वक आहे\nमुग डाळ याचा महादेव\nमुग डाळ याचा महादेव\nपावशेर मुग डाळ आणली चांदी चे ताट मध्ये ठेवली\nमहादेव चा आकार आकार दिला परत काळा ओटा वर\nपसरून महादेव हाताने केला\nवेळ व धान्य पसरणे घर भर राहणे साठी ब्लॉग साठी\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवा��ी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« ऑक्टोबर डिसेंबर »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://vasudhalaya.wordpress.com/2017/10/01/", "date_download": "2020-10-01T07:17:56Z", "digest": "sha1:PBBFP74OE57I5RXSGBW3EFKA6ALXAITY", "length": 16076, "nlines": 341, "source_domain": "vasudhalaya.wordpress.com", "title": "01 | ऑक्टोबर | 2017 | वसुधालय", "raw_content": "\nतारिख १ आक्टोबर २०१७\nरांगोळी मुळे घर बंदिस्त होत\nकुणाचा त्रास होणार नाही\nयाची काळजी साठी काढतात\nदेऊळ याला त्रास होऊ नये\nघर मध्ये मंत्र जागर असतो\nभिती ने काही करू शकत नाही\nअजून का आली नाही\nसाठी कडी मध्ये पळी घालत\nप्रणव पुणे येथे होता त्याला\nउशीर झाला यावयाला तर\nत्याच्या सौ काकू नीता ने\nपुतण्या पण जीव लावला\nतारिख १ अक्टोबर २०१७\nझाड याची पान पाहून\nकोणत झाड आहे असं पण\nपुष्कर वाढ दिवस शुभेच्छा\nतारिख १ अक्टोबर २०१७\nयांचा वाढ दिवस आहे\nआकाशवाणी कोल्हापूर येथे मुलाखत\nआकाशवाणी वरील मुलाखतीचे इंग्रजी भाषांतर\nरेडिओ सिटी वर बातचीत\nलोकमत टीव्ही वर स्पेशल रिपोर्ट\nसकाळ वर्तमान पत्र ची मुलाखत\nबोल भिडू वर बातमी\nस्वीट डिश पुस्तक (PowerPoint)\nस्वीट डिश पुस्तक (pdf)\nछान छान माहिती पुस्तक (PowerPoint)\nछान छान माहिती पुस्तक (pdf)\nअमेरिका यात्रा पुस्तक (PowerPoint)\nआई ची मुंबई ट्रीप पुस्तक (PowerPoint)\nश्रेणी कॅटेगरी निवडा अक्षय्य तृतीया (1) करंजी (1) कोजागिरी पौर्णिमा (1) कोल्हापूर (915) गणेश जयंती (6) घरगुती (378) थोडीफार माहिती (4,824) दसरा (1) दिवाळी (4) देव दर्शन (22) नवरात्र (5) पाककृती (127) ब्लॉग पोस्ट (10) मराठी (145) महाराज (3) महाशिवरात्र (2) मार्गशीर्ष पोर्णिमा (1) मी देव जाणला (17) रांगोळी (42) वाचन संस्कृती (406) विविध (98) वैयेक्तिक (397) श्रावण पौर्णिमा (1) श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने (1) श्रीदत्त जयंती (2) संस्कृत (7) सामाजिक (7) सीतानवमी (1) २६ जानेवारी २०११ प्रजासत्ताक दिन (1)\nया ब्लॉग चे सदस्य व्हा\nह्या ब्लोग चे सदस्य होण्यासाठी आपले इमेल लिहा आणि आपल्याला इमेल द्वारे माहिती मिळेल.\nवसुधालय ब्लॉग ला आराम \nजैन इरिगेशनतर्फे जळगाव कोव्हिड युध्दा \nशुभम् करोती कल्याणम् व्हिडीओ \nओळख ओळखी ने वाढते \nआंबाडा सोन याचा आकडा \n वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई \nदिवस कसे भरा भरा जातात \nदगडी पाटी हस्ताक्षर गृप \nजून महिना हस्ताक्षर TOP 10 मेंबर्स \nविठ्ठल | विठ्ठल || ब्लॉगवाल्या आजीबाई \nआपल काम याच समाधान \nसात खंड ला प्रतिक्रिया \nलोखंडी तवा तल पिटल \nथोडे पूर्वी प्रकाशित केलेले…\n« सप्टेंबर नोव्हेंबर »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402124756.81/wet/CC-MAIN-20201001062039-20201001092039-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}