diff --git "a/data_multi/mr/2020-40_mr_all_0318.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2020-40_mr_all_0318.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2020-40_mr_all_0318.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,630 @@ +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%89", "date_download": "2020-09-28T23:09:34Z", "digest": "sha1:IGOUAXGVV3HMMNGAQMQF2XYTILPKDR5G", "length": 2553, "nlines": 37, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "नासाउ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनासाउ ही बहामास ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १० जून २०१७ रोजी १८:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://themlive.com/nilu-phule-upendra-limaye-in-forbes-magazine-25-greatest-acting-performances-of-indian-cinema/", "date_download": "2020-09-28T21:29:55Z", "digest": "sha1:5FQETQYBK5VKHRH2WJKPZ6RUD3SVYZ5E", "length": 5340, "nlines": 68, "source_domain": "themlive.com", "title": "Nilu Phule & Upendra Limaye in Forbes Magazine 25 - Glam World", "raw_content": "\nभारतीय चित्रपटसृष्टीला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त “फोर्ब्स’ मासिकाने भारतातील काही कलाकारांच्या संस्मरणीय भूमिकांची यादी जाहीर केली आहे. त्या यादीत दिवंगत ज्येष्ठ अभिनेते निळू फुले (सामना) आणि अभिनेता उपेंद्र लिमये (जोगवा) यांचा समावेश आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत आनंद व्यक्त केला जात आहे.\n“सामना’ (1974) चित्रपटात निळू फुले यांनी “हिंदूराव पाटील’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. उपेंद्र लिमये यांनी “जोगवा’ (2009) चित्रपटात साकारलेल्या तायप्पाच्या व्यक्तिरेखेचीही प्रशंसा झाली होती. या दोन्ही व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. याबाबत उपेंद्र लिमये म्हणाले, “”भारतीय चित्रपटसृष्टीच्या शताब्दी वर्षानिमित्त “फोर्ब्स’च्या यादीत नाव येणे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. “जोगवा’ हा माझ्या कारकिर्दीला कलाटणी देणारा चित्रपट ठरला. तायप्पाच्या भूमिकेने मला बरेच शिकवले. ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या हृदयाला जाऊन भिडली.”\nजब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या “सामना’ चित्रपटाला 25 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नामांकन मिळाले होते. उत्कृष्ट अभिनयासाठी राज्य सरकारने निळू फुले यांचा गौरव केला होता. “जोगवा’ने राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कारासह अनेक पुरस्कारांवर मोहोर उमटवली. उपेंद्र लिमये यांना राष्ट्रीय पुरस्कारासह इतर पुरस्कार मिळाले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.gurumauli.in/2017/06/?m=1", "date_download": "2020-09-28T21:48:16Z", "digest": "sha1:TQKIEULKEQO64FBGERUBN7MJT6DY2FY4", "length": 11187, "nlines": 194, "source_domain": "www.gurumauli.in", "title": "Gurumauli", "raw_content": "\n_पहिली मराठी प्रश्नमंजुषा चाचणी\n_दुसरी मराठी प्रश्नमंजुषा चाचणी\n_तिसरी मराठी प्रश्नमंजुषा चाचणी\n_चौथी मराठी प्रश्नमंजुषा चाचणी\n_पाचवी मराठी प्रश्नमंजुषा चाचणी\nआकारिक चाचणी 1 (2020)\n_पहिली मराठी Mp3 कविता\nशाळापूर्व तयारी PDF अभ्यास\nSave EARTH , Plant a TREE (झाड लावू चला ) -पर्यावरण संवर्धन गीत\nखाली क्लिक करून व्हिडिओ पहा झाड लावू... झाड वाढवू... झाड लावू , झाड वाढवू…\nखालील व्हिडीओ ला क्लिक करा व ऐका - शिक्षणाच्या वारीतील शिक्षकांचे नाविन्यपूर्ण…\nखालील व्हिडीओ ला क्लिक करा व ऐका - शिक्षणाच्या वारीतील शिक्षकांचे नाविन्यपूर्ण…\nबलसागर भारत होवो गीत (Balsagar Bharat Hovo ) -इयत्ता 6 वी\nखालील व्हिडीओ ला क्लिक करा. मोबाईलवर फुल्ल स्क्रीनवर हा व्हिडिओ पाहण्यासाठी …\nमहाराष्ट्र माझा(Maharashtra Maza) - कविता - 7 वी\nप्रस्तुत कवितेचा व्हिडिओ पहा व आपली प्रतिक्रिया जरुर कळवा. प्रस्तुत कवित…\nखालील व्हिडीओ ला क्लिक करा व ऐका - शिक्षणाच्या वारीतील शिक्षकांचे नाविन्यपूर्ण…\nक - ची ओळख(अक्षर/शब्द/वाक्य) : ज्ञानरचनावादी व्हिडिओ\nप्रस्तुत \"क\" या ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह व्हिडिओतून अक्षर, शब्द व…\nशिक्षणाची वारी stall क्र. ६ ते १० चा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील व्हिडिओवर क्लिक…\nआकारिक चाचणी क्र.1 (2020/21)+-\nइयत्ता पहिली आकारिक चाचणी इयत्ता दुसरी आकारिक चाचणी इयत्ता तिसरी आकारिक चाचणी इयत्ता चौथी आकारिक चाचणी इयत्ता पाचवी आकारिक चाचणी\nइयत्ता पहिली ऑनलाईन टेस्ट+-\nमराठी ऑनलाईन टेस्टगणित ऑनलाईन टेस्टइंग्रजी ऑनलाईन टेस्ट\nइयत्ता दुसरी ऑनलाईन टेस्ट+-\nमराठी ऑनलाईन टेस्टगणित ऑनलाईन टेस्टइंग्रजी ऑनलाईन टेस्ट\nइयत्ता तिसरी ऑनलाईन टेस्ट+-\nमराठी ऑनलाईन टेस्टगणित ऑनलाईन टेस्टइंग्रजी ऑनलाईन टेस्टपरिसर ऑनलाईन टेस्ट\nइयत्ता चौथी ऑनलाईन टेस्ट+-\nमराठी ऑनलाईन टेस्टगणित ऑनलाईन टेस्टइंग्रजी ऑनलाईन टेस्टपरिसर 1 ऑनलाईन टेस्टपरिसर 2 ऑनलाईन टेस्ट\nइयत्ता पाचवी ऑनलाईन टेस्ट+-\nमराठी ऑनलाईन टेस्टगणित ���नलाईन टेस्टइंग्रजी ऑनलाईन टेस्टहिंदी ऑनलाईन टेस्टपरिसर 1 ऑनलाईन टेस्टपरिसर 2 ऑनलाईन टेस्ट\nइयत्ता सहावी ऑनलाईन टेस्ट+-\nमराठी ऑनलाईन टेस्टगणित ऑनलाईन टेस्टइंग्रजी ऑनलाईन टेस्टहिंदी ऑनलाईन टेस्टविज्ञान ऑनलाईन टेस्टइतिहास ऑनलाईन टेस्टभूगोल ऑनलाईन टेस्ट\nइयत्ता सातवी ऑनलाईन टेस्ट+-\nमराठी ऑनलाईन टेस्टगणित ऑनलाईन टेस्टहिंदी ऑनलाईन टेस्टविज्ञान ऑनलाईन टेस्टइतिहास ऑनलाईन टेस्टभूगोल ऑनलाईन टेस्ट\nदुसरी गणित ऑनलाईन टेस्ट\nदुसरी गणित ऑनलाईन टेस्ट क्र. १७.वजाबाकीने कमी करूया\nआजचा अभ्यास - शाळापूर्व तयारी उपक्रम\nराष्ट्रगीत Mp3 व Video\nइयत्ता पाचवी_आजचा अभ्यास_शाळापूर्व तयारी\nचौथी मराठी ऑनलाईन टेस्ट - ७. धूळपेरणी\nचौथी मराठी ऑनलाईन टेस्ट - २. बोलणारी नदी\nप्रार्थना - नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा\nपाचवी मराठी ऑनलाईन टेस्ट -७.अरण्यलिपी\nचौथी गणित ऑनलाइन टेस्ट क्र.६. बेरीज (भाग 1)\nचौथी मराठी ऑनलाईन टेस्ट - ५. मला शिकायचंय\nपहिली ते सातवी शाळापूर्व तयारी PDF व पहिली ते पाचवी ऑनलाईन टेस्ट अपडेट होत आहेत. ...तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... ९४२३३०९२१४/९४०४९७४३५६\nया आमच्या गुरुमाऊली ब्लॉगवर फक्त आमचे (प्रविण & जयदिप डाकरे ) स्वनिर्मित शैक्षणिक साहित्यच मिळेल.सदर ब्लॉग लिंक परवानगी घेऊनच आपल्या ब्लॉगवर अॅड करु शकता.आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद... नवीन माहितीसाठी ब्लॉगवर जरुर अपडेट रहा..\nआजचा अभ्यास - शाळापूर्व तयारी उपक्रम\nराष्ट्रगीत Mp3 व Video\nइयत्ता पाचवी_आजचा अभ्यास_शाळापूर्व तयारी\nचौथी मराठी ऑनलाईन टेस्ट - ७. धूळपेरणी\nचौथी मराठी ऑनलाईन टेस्ट - २. बोलणारी नदी\nप्रार्थना - नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा\nपाचवी मराठी ऑनलाईन टेस्ट -७.अरण्यलिपी\nचौथी गणित ऑनलाइन टेस्ट क्र.६. बेरीज (भाग 1)\nचौथी मराठी ऑनलाईन टेस्ट - ५. मला शिकायचंय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-jammu-and-kashmir-tourist-curbs-to-be-lifted-from-10th-october-1820860.html", "date_download": "2020-09-28T21:44:01Z", "digest": "sha1:6KTHKU4NSGRWQ5DOY2VNP7ZHIZTZXHXH", "length": 23798, "nlines": 294, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Jammu and Kashmir tourist curbs to be lifted from 10th october , National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईती�� काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nकाश्मीर गुरुवारपासून पर्यटकांसाठी खुले करण्याचा निर्णय\nHT मराठी टीम , मुंबई\nअमरनाथ यात्रेकरू आणि पर्यटकांना जम्मू-काश्मीरमधून माघारी पाठविण्याबाबत गृह विभागाने दोन महिन्यांपूर्वी जारी केलेला आदेश राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मागे घेतला आहे. मलिक यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पर्यटकांसाठी जम्मू- काश्मीर पुन्हा खुले झाले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या १० ऑक्टोबरपासून होणार आहे. जम्मू-काश्मीरमधील स्थिती पूर्ववत करण्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे असं मानलं जातंय.\nआरे कॉलनीतील २१४१ वृक्ष तोडली, मुंबई मेट्रोने दिली माहिती\nजम्मू काश्मीरमध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं २ ऑगस्टरोजी पर्यटक आणि यात्रेकरुंना तातडीनं माघारी पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर तीन दिवसांनी काश्मीरमधलं कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे कलम रद्द झाल्यानंतर जम्मू काश्मीरला दिलेला विशेष राज्याचा दर्जा काढून घेण्यात आला त्यानंतर जम्मू आणि काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला.\nतालिबानने ११ दहशतवाद्यांच्या ��दल्यात ३ भारतीय अभियंत्यांना सोडले\nजम्मू-काश्मीरमध्ये ब्लॉक विकास बोर्डाच्या निवडणुका घेण्याची घोषणा गेल्याच आठवडय़ात करण्यात आली होती. त्यानंतर तेथे पर्यटकांना पुन्हा प्रवेश देण्याचा हा निर्णय सोमवारी घेण्यात आला आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\n'J&k च्या राज्यपालांना मद्यपान अन् गोल्फ खेळण्याशिवाय काही काम नसते'\nअमित शहा जम्मू-काश्मीर दौऱ्यावर; सुरक्षा, विकासाचा घेणार आढावा\nJ&K : राज्यपाल म्हणाले, राहुल गांधींसाठी खास विमान पाठवतो\nस्वातंत्र्यदिनी अमित शहांचा काश्मीर दौरा ठरलाय, पण...\nकाश्मीर गुरुवारपासून पर्यटकांसाठी खुले करण्याचा निर्णय\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nइरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर बॉलिवूड सुन्न\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन\nदेशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डो��'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/sushant-sing-rajput-diary-page-torned/", "date_download": "2020-09-28T22:31:07Z", "digest": "sha1:ONO2VJ7VGFPO7MXNKRFHAXRK4L63QX57", "length": 16418, "nlines": 210, "source_domain": "policenama.com", "title": "SSR Case : सुशांतच्या डायरीतील पानं कुणी फाडली ?, महत्त्वाचे पुरावे मिटवल्याचा संशय | sushant sing rajput diary page torned | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\nSSR Case : स��शांतच्या डायरीतील पानं कुणी फाडली , महत्त्वाचे पुरावे मिटवल्याचा संशय\nSSR Case : सुशांतच्या डायरीतील पानं कुणी फाडली , महत्त्वाचे पुरावे मिटवल्याचा संशय\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांत सिंह राजपूतला डायरी लिहण्याची सवय होती. त्याच्या पर्सनल डायरीतून खूप मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. जूनमध्ये मुंबई पोलिसांनी सुशांतची डायरी जप्त केली होती. ही डायरी आता सीबीआयच्या हाती लागली आहे. मात्र, या डायरीतील काही पानं फाडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.\nसुशांत नियमित डायरी लिहायचा. याबाबत त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिताने माहिती दिली होती. वर्तमानातील नोंदी आणि भविष्यातील त्याची स्वप्न या डायरीमध्ये होती. शिवाय काही आर्थिक बाबींच्या नोंदी असल्याची देखील माहिती मिळत आहे. त्यामुळे सीबीआय तपासात सुशांतची पर्सनल डायरी खूप महत्त्वाची ठरणार आहे.\nसुशांचे वडील केके सिंह यांचे वकील विकास सिंह यांनी देखील याबाबत उल्लेख केला होता. या डायरीतून अनेक खुलासे होऊ शकतात असं त्यांनी सांगितले होतं. मात्र, या डायरीतील काही पानं गायब आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, या डायरीत एका नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानंतरची पानं गायब असल्याचं सांगितलं जात आहे.\nसुशांतच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांनी सुशांतच्या चार डायऱ्या जप्त केल्या होत्या. त्यावेळी पोलिसांना बरीच माहिती मिळाली. सुशांतच्या कंपनीत रिया चक्रवर्ती, आमि शोबिज चक्रवर्ती हे भागीदार आहेत ही माहिती पोलिसांना मिळाली होती. कंपनीत संचालक कोण कोण असतील, त्यांची भूमिका काय असेल, त्यांचा आर्थिक सहभाग इत्यादी सर्व गोष्टींबाबत सुशांतने डायरीत लिहले होते.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nविधानपरिषदेवर खेळाडू कोट्यातून काका पवार यांना संधी द्या, पैलवान मंडळींची शरद पवारांकडे मागणी\n‘कोविड’ लढ्यात महाराष्ट्र देशासाठी ठरेल उदाहरण, केंद्रानं केलं ‘कौतुक’\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\n‘या’ अटींवर सुरू होणार रेस्टॉरंट, CM उद्धव ठाकरेंनी सांगितलं \nBigg Boss 14 : ‘हे’ आहेत या सिझनचे ‘कंफर्म’ कंटेस्टेंट्स\nसुशांत सिंह राजपूतची ‘मैत्रीण’ रिया चक्रवर्तीवर बनणार…\nKangana Vs BMC : ‘हरामखोर’ शब्दाचा अर्थ ‘नॉटी’ \n‘फडणवीसांनी गुप्तेश्वर पांडेंच्या उमेदवारीला निकराचा…\nभारतात सुरु झालं ‘Apple Online Store’, ट्रेड इन…\nभिवंडी इमारत दुर्घटनेत मृतकांचा आकडा 13 वर पोहोचला\nपीरियड्सच्या भयानक वेदना मिनीटांमध्ये करा दूर,…\nड्रग्स कनेक्शन : दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांना NCBकडून…\nजाणून घ्या एका पाणी विकणाऱ्या व्यक्तीबद्दल ज्याने चीनच्या…\nगावस्करने कॉमेंट्रीमधून अनुष्काला पुन्हा दिले उत्तर –…\nPune : गुण वाढविलेल्या मुल्यांकन प्रमुखास जामीन\nPIB Fact Check : केंद्र सरकार शालेय पुस्तकांवर टॅक्स लावलाय…\nब्रेकिंग – भारतातील आणखी एका राज्यात…\nशहरात ‘स्वाईन फ्लू’ लागण झालेले तीन रुग्ण आढळले\n‘IT पार्क’सह पिंपरी चिंचवड शहरावर…\nगरोदरपणा नंतरचा लठ्ठपणा नको मग ‘हे’ पाणी प्या\nकार्डिओ एक्सरसाइजसाठी उत्तम पर्याय ‘स्पॉट रनिंग’\nचेहऱ्यावरील रोमछिद्रे मोठी का होतात कसे दूर कराल याचे डाग…\nवजन कमी करताना येणारा अशक्तपणा धोकादायक\nHealth in Your 30s : वाढत्या वयात देखील तुम्हाला…\nआरोग्यासाठी नियमित पथ्य आवश्यक\n‘त्यानं मला जनावरासारखं मारलं…’, लग्नानंतर…\n‘चक दे इंडिया’मधील कर्णधार पद भूषविणार्‍या…\nलग्नाच्या पहिल्या महिन्यातच पूनम पांडेचं पतीसोबत भांडण,…\nअभिनेत्री नमगानं NCB वर निर्माण केले प्रश्नचिन्ह, ड्रग्सबाबत…\nअभिनेत्री आणि गायिका हिमांशी खुराना निघाली…\nIPL 2020 : राहुल तेवतियाच्या ‘तुफानी’नं युवराजला…\nकोरड्या खोकल्यावर ‘हे’ 4 घरगुती उपाय प्रभावी,…\nअभिनेत्री आणि गायिका हिमांशी खुराना निघाली…\nMP च्या स्पेशल DG चा पत्नीला मारहाण करतानाचा Video झाला…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPM केअर फंडासाठी बँका, वित्तसंस्थांकडून 349 कोटींची…\nअवघ्या 28 व्या वर्षी 3 लाख मतांनी जिंकली लोकसभा निवडणुक, आता भाजपनं…\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर\nNIA नं अलकायदाच्या 10 व्या आंतकवाद्याला केलं अटक, भारतावर हल्ला…\nसांगली : कोविड रुग्णालयात कोरोनाबाधित वृद्धाची आत्महत्या\nकरण जोहरच्या पार्टीच्या व्हायरल व्हिडिओचं सत्य आलं बाहेर, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये ‘खुलासा’ \nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 779 नवे पॉझिटिव्ह तर 33 जणांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87-%C2%A0%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96/QpDbxF.html", "date_download": "2020-09-28T22:38:15Z", "digest": "sha1:AIKQ2IAK6YAPVKADZPZTFPVXDFNI7J2J", "length": 7231, "nlines": 39, "source_domain": "rajsatya.page", "title": "नव्याने भरती होणाऱ्या प्रत्येक बंद्याचे स्क्रीनिंग करावे- गृहमंत्री अनिल देशमुख - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nनव्याने भरती होणाऱ्या प्रत्येक बंद्याचे स्क्रीनिंग करावे- गृहमंत्री अनिल देशमुख\nMarch 18, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nनव्याने भरती होणाऱ्या प्रत्येक बंद्याचे स्क्रीनिंग करावे- गृहमंत्री अनिल देशमुख\nमुंबई : 'कोरोना' विषाणूच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर तुरुंगात नव्याने भरती होणाऱ्या प्रत्येक बंद्याचे ‘स्क्रिनिंग’ करण्यात यावे. नव्याने भरती होणाऱ्या बंद्यांना आवश्यकता असल्यास इतर बंद्यांपासून वेगळे ठेवण्यात यावे. आधीपासून तुरुंगात असलेल्या सर्व बंद्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. क्षमतेपेक्षा जास्त बंदी असलेल्या कारागृहातून बंद्यांना अन्य कारागृहात हलविण्यात यावे, असे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.\n'कोरोना' प्रसाराविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने गृह विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक गृहमंत्र्यांनी घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस अपर मुख्य सचिव संजय कुमार, श्रीकांत सिंह, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, पोलीस महासंचालक (सुधारसेवा) सुरेन्द्र पांडे, प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक (सुधारसेवा) दीपक पांडे उपस्थित होते.\nगृहमंत्री श्री.देशमुख म्हणाले, 'कोरोना' प्रसाराला प्रतिबंध घालण्यासाठी सर्व स्तरावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. कारागृहातील बंद्यांच्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. नव्याने घडणाऱ्या गुन्ह्यातील बंदी कारागृहात दाखल होतात. अंमली पदार्थांच्या विक्रीसारख्या गुन्ह्यात काही वेळा विदेशी मूळ असलेले बंदीही नव्याने कारागृहात दाखल होतात. त्या माध्यमातून अनुचित प्रकार घडू नये म्हणून नवीन दाखल होणाऱ्या प्रत्येक बंद्याची प्राथमिक तपासणी करुन स्क्रीनिंग करण्यात यावे. आवश्यकता असल्यास त्यांना अन्य बंद्यांपासून विलग ठेवण्यात यावे. प्रत्येक कारागृहामध्ये सर्दी, फ्ल्यूसारखे आजार असलेल्या बंद्यांना इतरांपासून वेगळे करण्यासाठी वेगळा वॉर्ड ठेवण्यात यावा.\nमुंबई आणि महामुंबई हद्दीतील कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त बंदी दाखल आहेत. त्यामुळे मुंबईत नव्याने दाखल होणाऱ्या गुन्ह्यातील बंद्यांना थेट तळोजा कारागृहातच भरती करावे. राज्यातील कारागृहातील बंद्यांची गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने बंद्यांची अधिक संख्या असलेल्या कारागृहातून बंद्यांना इतर कारागृहात हलविण्यात यावे. बंद्यांना भेटण्यास येणाऱ्या नातेवाईकांना भेटण्याची सुविधा बंद करण्यात यावी, असे सांगून या कालावधीत सर्व गुन्ह्यांची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे करण्यासाठी न्यायालयाला विनंती करावी, असेही निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/954/", "date_download": "2020-09-28T22:36:20Z", "digest": "sha1:RV7YJ7ZCAESKBGUT4GZ3PGSTU6XFRVNS", "length": 15484, "nlines": 92, "source_domain": "aajdinank.com", "title": "पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यास मान्यता - आज दिनांक", "raw_content": "\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nअर्थदिनांक महाराष्ट्र मुंबई शेती -कृषी\nपुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यास मान्यता\nशेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी – कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन\nमुंबई, दि. ६ : राज्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सन २०२०-२१ ते २०२२-२३ या तीन वर्षांसाठी राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक केली आहे. या योजनेत सहभागासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.\nमृग बहारामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरु, लिंबू व चिकू या सहा फळपिकांसाठी १८ जिल्ह्यांमध्ये तर आंबिया बहारामध्ये द्राक्ष, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, आंबा व काजू या सात फळ पिकासाठी २३ जिल्ह्यांमध्ये व स्ट्रॉबेरी हे फळ पिक प्रायोगिक तत्वावर फक्त सातारा या जिल्ह्यांमध्ये राबविण्यास मान्यता दिली असल्याचे असे कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले.\nयासंदर्भात माहिती देताना कृषिमंत्री म्हणाले, योजनेत सहभागासाठी एकूण विमा हप्त्याच्या केवळ ५ टक्के विमा हप्ता शेतकऱ्यांना द्यावा लागणार आहे. उर्वरित विमा हप्ता राज्य व केंद्र शासन भरणार असून. त्यात या वर्षांपासून केंद्र शासन एकूण ३० टक्के विमा हप्त्याच्या ५० टक्के मर्यादेतच विमा हप्ता अनुदानाचा भार उचलणार आहे. त्यामुळे ३० टक्के पुढील उर्वरित विमा हप्ता अनुदानाचा मोठा हिस्सा राज्य शासन अदा करणार आहे.\nपाऊस, तापमान, सापेक्ष आर्द्रता, गारपीट व वेगाचे वारे या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांचे विमा संरक्षणाद्वारे आर्थिक स्थैर्य आबाधित राखणे हे या योजनेचे उद्दीष्ट असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.\nमृग व आंबिया बहारामध्ये जिल्हा समूहांमध्ये ई-निविदा प्रक्रियेतून निवडलेल्या विमा कंपन्यामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे.\nअहमदनगर, अमरावती, सिंधुदुर्ग, नाशिक, वाशिम, यवतमाळ तसेच सातारा, परभणी, जालना, लातूर, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी\nरायगड, बुलढाणा, जळगाव, नांदेड, पुणे, उस्मानाबाद या जिल्ह्यांसाठी बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी\nधुळे, पालघर, सोलापूर, रत्नागिरी, नागपूर, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी भारतीय कृषि विमा कंपनी\nबीड, औरंगाबाद, अकोला, सांगली, वर्धा, ठाणे, हिंगोली या जिल्ह्यांकरिता निविदा प्रक्रिया प्रगतिपथावर असल्याचे कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.\nशेतकऱ्यांनी (कर्जदार व बिगर कर्जदार) योजनेतील सहभागाचा अर्ज सादर करणे, विमा हप्त्याची रक्कम कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधून प्राथमिक सहकारी संस्था, बँक, आपले सरकार सेवा केंद्र, विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे, शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक असे आहेत.\nमृग बहाराच्या मोसंबी व चिकू पिकासाठी ३० जून, संत्रा पिकासाठी २० जून (मृग २०२० साठी), पेरू पिकासाठी १४ जून (मृग २०२१ व २०२२) डाळिंब पिकासाठी १४ जुलै. आंबिया बहारमधील द्राक्ष पिकासाठी १५ ऑक्टोबर, मोसंबी व केळीसाठी ३१ ऑक्टोबर, संत्रा, काजू आणि कोकणातील आंबा पिकासाठी ३० नोव्हेंबर, इतर जिल्ह्यातील आंबा पिकासाठी आणि डाळींबासाठी ३१ डिसेंबर, स्ट्रॉबेरीसाठी १४ ऑक्टोबर आहे.\nयोजनेत सहभागी होण्यासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपले खाते असलेल्या बँकेशी, आपले सरकार केंद्राशी नोंदणीस आवश्यक कागदपत्रांसह व फळबागेच्या अक्षांश रेखांश नोंदवलेल्या फोटोसह संपर्क करावा. यासोबतच शेतकऱ्यांना स्वत: ऑनलाइन पद्धतीने राष्ट्रीय पीक विमा संकेतस्थळाद्वारे फळपिक विमा नोंदणी करता येईल. विमा नोंदणीच्या अंतिम मुदतीची वाट न पाहता योजनेत सहभागासाठी शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क करण्याचे व पीक विमा संरक्षणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले आहे.\n← १५ मेपासून आतापर्यंत ९ लाख ४७ हजार ग्राहकांना घरपोच मद्य विक्री\nलॉकडाऊन काळात अन्न, नागरी पुरवठा विभागाचा अन्नधान्य वाटपात विक्रम →\nमुंबईत पूर येण्यापूर्वीच त्याचे भाकीत वर्तविणे लवकरच होणार शक्य, मालमत्तेचा सांभाळ व जीविताचे संरक्षण करण्यासही होणार मदत\nराज्यात जून महिन्यात आतापर्यंत २२ लाख ५५ हजार शिवभोजन थाळ्यांचे ���ाटप\nश्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट व घरगुती गणपतीसाठी २ फुटाच्या मर्यादित\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n१९ हजार ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी; ११ हजार ९२१ नवीन, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के – आरोग्यमंत्री\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nमहाराष्ट्र मुंबई संगीत सांस्कृतिक\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबई शिक्षण संगीत सांस्कृतिक\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/25/crime-654/", "date_download": "2020-09-28T22:47:05Z", "digest": "sha1:MCI3ZPPPTWIQA73NLBSNL7U5HQK6M4W4", "length": 9865, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अपंग मुलीवर बलात्कार - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्य��तील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar News/अपंग मुलीवर बलात्कार\nसंगमनेर: अकोले तालुक्यातील वाशेरे गावात राहणाऱ्या एका कुटुंबातील १७ वर्ष वयाची अल्पवयीन तरुणी जी मतीमंद आहे व अपंग आहे ती घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेवून अज्ञात आरोपी मुलीच्या घरात घुसला व तिच्या अपंगपणाचा गैरफायदा घेवून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला.\nहा अत्याचार झाल्याने सदर अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली असून काल याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी अकोले पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोनि जोंधळे यांनी घटनास्थळी भेट दिली.\nपोसई ढोमणे हे पुढील तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/26/rohit-pawar-talks-about-bjp-politics/", "date_download": "2020-09-28T22:22:00Z", "digest": "sha1:7VQNGRRWMFJVAITTJGEQRK7PFQ66JHRT", "length": 10901, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "भाजपा लहान मुलांसारखी चिडतेय ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Breaking/भाजपा लहान मुलांसारखी चिडतेय \nभाजपा लहान मुलांसारखी चिडतेय \nअहमदनगर :- अवघ्या काही दिवसांवर येवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने भाजपाला शरद पवारांची भीती असून भाजपा ही लहान मुलांसारखी चिडत असल्याचा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.\nमहाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा शरद पवार, अजित पवार यांच्यासह अन्य ७० जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे.\nया आरोपासह मंगळवारी ईडीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार यांच्यासह अन्य ७० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शरद पवारांवर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर पवारांचे नातु रोहित पवार यांनी भाजपावर टीका केली आहे.\nलहानपणी क्रिकेट ख���ळताना एखादा चांगला खेळत असेल तर लगेच एखादा चिडका मुलगा यायचा. माझी बॅट, माझा बॉल म्हणून चिडून बॅट-बॉल घेवून जायचा.\nतसेच हे ‘ईडी’चं प्रकरण चालू असल्याचा संशय येतो. चांगल खेळता येत नसलं की चिडायचं अश्या शब्दांत शरद पवार यांचे नातु रोहित पवार यांनी भाजपावर टीका केली आहे.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/11/23/ajit-pawar-has-sinned-in-one-night/", "date_download": "2020-09-28T22:00:58Z", "digest": "sha1:OBKYLTCFQTUI5DWWTDAVPPP7ZYTX2GPJ", "length": 10052, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अजित पवारांनी एका रात्रीत पाप केलं ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Breaking/अजित पवारांनी एका रात्रीत पाप केलं \nअजित पवारांनी एका रात्रीत पाप केलं \nमुंबई :- आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.संपूर्ण महाराष्ट्रात साखरझोपेत असताना भाजप – राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले.\nया सर्व पार्श्वभूमीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांवर हल्लाबोल केला.\n‘अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला काळीमा फासली आहे. त्यांना जनता माफ करणार नाही. असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.\nअजित पवार काल रात्रीपर्यंत आमच्यासोबत होते. पण आमच्या नजरेला नजर लावून बोलत नव्हते. नंतर ते अचानक गायब झाले. हे आमच्या लक्षात आलं होतं. त्यांचा फोन नंतर बंद होता.\nते वकिलाकडे बसले होते असं कळत होतं. ते कोणत्या वकिलाकडे बसले होते हे आता कळालं. शरद पवारांचा या गोष्टीशी काहीही संबंध नाही हे मी सांगू शकतो.\nशरद पवार यांना ईडीची नोटीस आल्यानंतर महाराष्ट्रातील वातावरण बदललं. त्यानंतर अजित पवारांनी राजीनामा दिला. अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंत खंजीर खुपसला. अजित पवारांनी शरद पवारांना दगा दिला आहे.असे त्यांनी सांगितले.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\n परंतु दिसू शकतात ‘ह्या’ आजाराची लक्षणं\nकिसान क्रेडिट कार्डद्वारे एसबीआयकडून जास्तीचे कर्ज घेण्याची संधी; ‘असा’ घ्या लाभ\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/12/12/suicide-by-strangulation/", "date_download": "2020-09-28T21:12:28Z", "digest": "sha1:J7FZNFNYBCEUAY33KFJ23K64PXLZOQQE", "length": 9284, "nlines": 143, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "महानगर पालिका कर्मचाऱ्याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar City/महानगर पालिका ���र्मचाऱ्याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या\nमहानगर पालिका कर्मचाऱ्याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या\nनगर : महापालिकेच्या आरोग्य विभागात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या नामदेव दत्तात्रय गाढवे (वय ५६, रा. सबजेल चौक, नगर) याने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.\nकाल सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली. गाढवे यांनी नेमकी कशामुळे आत्महत्या केली, हे समजू शकले नाही. ड्युटी संपल्यानंतर गाढवे यांनी सबजेल चौकातील घरी दोरीने गळफास घेतला.\nकाही वेळातच हा प्रकार लक्षात आल्यानंतर बेशुद्धावस्थेतील गाडगे यांना उपचारासाठी आनंदऋषी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी गाढवे हे मयत झाल्याचे सांगितले.\nयाप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/12/29/shocking-three-students-studying-in-this-college-are-pregnant/", "date_download": "2020-09-28T22:56:49Z", "digest": "sha1:VHBYZH2D6EASSTMEE6GE46ERCDXUPAWS", "length": 10333, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "धक्कादायक : कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थीनी प्रेग्नंट ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Breaking/धक्कादायक : कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थीनी प्रेग्नंट \nधक्कादायक : कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थीनी प्रेग्नंट \nअहमदनगर लाईव्ह 24 टीम :- सरकारी कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थीनी प्रेग्नंट असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय\nहैदराबादमधील कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची नियमित वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. या वैद्यकीय तपासणीत कॉलेजमधील तीन विद्यार्थीनी गरोदर असल्याचं उघडकीस आलं आहे.\nया कॉलेजच्या विद्यार्थीनींचं रूटीन चेकअप करण्यात आलं होत त्यांनतर तीन विद्यार्थीनी गरोदर असल्याचं उघड झालं.\nया तिन्ही विद्यार्थीनींवर काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचार करण्यात आला असावा असा अंदाज जिल्हा बाल सुरक्षा अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.\nगरोदर असलेल्या तीन विद्यार्थीनींपैकी दोन विद्यार्थीनी या बीएससी फर्स्ट ईयरमध्ये शिक्षण घेत आहेत. तर तिसरी मुलगी बीएससीच्या सेकंड ईयरची विद्यार्थीनी आहे. या तिन्ही विद्यार्थीनींवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे.\nप्राथमिक तपासात या मुलींनी सांगितले की, त्यांचया घराजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीने त्यांचे लैंगिक शोषण केलं आहे. कॉलेज प्रशासनाने अद्याप आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केलेली नाहीये.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जि���्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\n परंतु दिसू शकतात ‘ह्या’ आजाराची लक्षणं\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/06/10/dad-a-case-has-been-registered-against-15-persons-for-tearing-a-womans-clothes/", "date_download": "2020-09-28T22:39:35Z", "digest": "sha1:ZR6V7ZVIZ6AFO3NFENM2UAUYCMTF3AZ7", "length": 9461, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "बापरे ! महिलेचे कपडे फाडले १५ जनांवर गुन्हा दाखल - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\n महिलेचे कपडे फाडले १५ जनांवर गुन्हा दाखल\n महिलेचे कपडे फाडले १५ जनांवर गुन्हा दाखल\nअहमदनगर Live24 ,10 जून 2020 : बहिणीच्या मुलीस पोलिसांच्या मदतीने एकाच्या ताब्यातून सोडवत तिला स्नेहालयात पाठविल्याचा राग मनात धरुन या महिलेस १० ते १५ लोकांनी जातीवाचक शिवीगाळ करत, संगनमताने लाकडी दांडक्याने मारहाण केली.\nतसेच या दरम्यान लज्जास्पद वर्तणूक करीत अंगावरील कपडे फाडले. याप्रकरणी या महिलेच्या फिर्यादीवरून आरोपोंविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुऱ्हा नोंदविण्यात आला आहे.\nही घटना श्रीरामपूर शहरातील गोपीनाथनगरमध्ये घडली. ही घटना ५ मे २०२० रोजी घडली. महिलेने घटनेबाबत शहर पोलिसांकडे तक्रार केली. मात्र तिची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे न्यायालयात तक्रार दाखल केली होती.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/15/mp-navneet-rana-said-i-survived-dying-somewhere-or-other/", "date_download": "2020-09-28T22:03:41Z", "digest": "sha1:LTROZSU4LWEKVJEFE5Z3ABMEUTPDBNK5", "length": 11453, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "खासदार नवनीत राणा म्हणाल्या मी मरता मरता वाचले. कुठे न कुठे तरी ... - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Breaking/खासदार नवनीत राणा म्हणाल्या मी मरता मरता वाचले. कुठे न कुठे तरी …\nखासदार नवनीत राणा म्हणाल्या मी मरता मरता वाचले. कुठे न कुठे तरी …\nअहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- राज्यातील कोरोनाची स्थित गंभीर होत चालली आहे. लोकप्रतिनिधींना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण वाढले असून काही दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा, पती रवी राणा यांच्यासह कुटुंबातील 12 सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती.\nलीलावती रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आज अतिदक्षता विभागातून बाहेर आल्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी भावनिक पोस्ट लिहिली आहे.\n‘आज मला अतिदक्षता विभागामधून सामान्य कक्षात स्थलांतर करण्यात आले. आता माझी प्रकृति थोड़ी स्थिर आहे. मी मरता मरता वाचले. कुठे न कुठे तरी आपल्या चांगल्या कर्माचे फळ मिळते.\nतसेच आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे. लवकर बरी होऊन मी पुन्हा जनसेवेसाठी सज्ज होणार’, असे नवनीत राणा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.\nदरम्यान, खासदार नवनीत कौर राणा यांची तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने मुंबईत आणण्यात आले होते. पूर्वी नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना अमरावतीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.\nतेथे त्यांच्यावर 6 दिवस उपचार सुरु होते. मात्र त्रास अधिक वाढल्याने त्यांना नागपूरच्या ओकार्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.\nयेथे श्वसनाचा आणि फुफ्फुसाचा त्रास अचानक वाढल्याने त्यांना तातडीने मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज त्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना अतिदक्षता विभागातून सामान्य विभागात ठेवण्यात आले.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathidecline-minimum-temperaturemaharashtra-25103?page=1", "date_download": "2020-09-28T22:01:30Z", "digest": "sha1:WR6LJE3KRJEFEOKNG6RMF7WZ4G632VSE", "length": 15141, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi,decline in minimum temperature,Maharashtra | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंगळवार, 19 नोव्हेंबर 2019\nपुणे: राज्यात होत असलेले ढगाळ हवामान निवळल्यानंतर राज्याच्या किमान तापमानात घट होत आहे. सोमवारी (ता.१८) नगर येथे राज्यातील नीचांकी १३ अंश, तर औरंगाबाद येथे १३.६ अशं सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता.१९) किमान तापमानातील घट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.\nपुणे: राज्यात होत असलेले ढगाळ हवामान निवळल्यानंतर राज्याच्या किमान तापमानात घट होत आहे. सोमवारी (ता.१८) नगर येथे राज्यातील नीचांकी १३ अंश, तर औरंगाबाद येथे १३.६ अशं सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता.१९) किमान तापमानातील घट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.\nहवामानात वेगाने होत असलेल्या बदलामुळे तापमानात चढ-उतार सुरू आहेत. दोन दिवस वाढलेले किमान तापमान सोमवारी पुन्हा कमी झाले होते. अनेक ठिकाणी वाढलेले किमान तापमान पुन्हा सरासरीच्या जवळपास आले आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारठा वाढत आहे, तर कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तापमान मात्र अद्यापही सरासरीच्या वरच आहे. पुढील काही दिवसांत राज्यात गारठा वाढत जाणार आहे. सोमवारी (ता.१८) मध्य प्रदेशातील बेतुल येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.\nसोमवारी (ता. १८) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १६.२ (३), नगर १३.० (-१), जळगाव १५.०(१), कोल्हापूर २०.३(३), महाबळेश्वर १४.५(०), मालेगाव १६.२ (२), नाशिक १४.८ (१), सांगली १९.६ (२), सातारा १८.६ (३), सोलापूर १८.७ (१), अलिबाग २३.२ (०), डहाणू २२.५ (१), सांताक्रूझ २४.० (३), रत्नागिरी २३.५ (२), औरंगाबाद १३.६ (-१), परभणी १५.५ (-१), नांदेड १६.० (१), अकोला १५.६ (-१).\nपुणे हवामान नगर औरंगाबाद किमान तापमान महाराष्ट्र विदर्भ कोकण मध्य प्रदेश जळगाव कोल्हापूर महाबळेश्वर मालेगाव नाशिक सांगली सोलापूर अलिबाग परभणी नांदेड अकोला\nमॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून माघार सुरू...\nपुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल झालेल्या मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू के\nकृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया गेटसमोर ट्रॅक्टर...\nनवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी (ता.२७) शिक\nनिकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्न\nशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभता) विधेयक, शेतकरी (सबलीकरण आणि संरक्ष\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी\nनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी\nकृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन की बात :...\nनवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमात सहसा राजकीय विषयांवर भाष्य करण्याचे टा\nमुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...\nकृषी उपसंचालकानेच घातली कृषी उपक्रमांना...यवतमाळ: आत्महत्याग्रस्त अशी जागतिक स्तरावर ओळख...\nमहिला गट बनवितो ३० प्रकारचे मसालेइटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील महिला...\nमराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...\nराज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...\nएक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...\nसूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...\nकृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...\nशेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...\nसोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...\nकेळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...\nअडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...\nकृषी विधेयकांविरोधात राज्यात शेतकरी...पुणेः केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केलेल्या कृषी...\nसेंद्रिय व्यवस्थापनाच्या बळावर रोखली...सर्वाधिक संत्रा लागवडीखाली क्षेत्र असल्यामुळे ‘...\nऑनलाइन शिक्षणात बरेच ऑफलाइन पाऊस आणि शाळा, महाविद्यालयं सुरू होण्याचा काळ...\nआता शेतमाल खरेदीचे बोलाऑगस्ट २०२० च्या पहिल्या आठवड्यात देशभरातील खरीप...\nउद्योजकांच्या कर्जमाफीवर सर्वांचीच...भारतात शेती आणि शेतकरी याला खूप महत्त्व आहे....\nखरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...\nऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/the-state-government-is-capable-of-handling-a-drought-chief-minister/", "date_download": "2020-09-28T22:12:42Z", "digest": "sha1:YX42MCQJTOLDYJ4WS7ZGLEBUSP2R7QQH", "length": 11844, "nlines": 135, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "राज्य सरकार दुष्काळाशी दोन हात करण्यास समर्थ आहे- मुख्यमंत्री - News Live Marathi", "raw_content": "\nराज्य सरकार दुष्काळाशी दोन हात करण्यास समर्थ आहे- मुख्यमंत्री\nNewslive मराठी- राज्यातील अनेक भागात दुष्काळी स्थिती गंभीर आहे. राज्य सरकार दुष्काळाशी दोन हात करण्यास समर्थ आहे. अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.\nयंदा राज्यातील अनेक भागात दुष्काळी स्थिती आहे. मात्र, याविरोधात सरकार आणि प्रशासनाच्या इच्छाशक्तीच्या बळावर आपण दुष्काळाशी दोन हात करू यावर्षी राज्य सरकारने लवकर पाऊले उचलत दुष्काळ जाहीर केला. असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.\nदरम्यान, शहर विकासासाठी राज्य सरकारकडून कुठली ही कमतरता भासू दिली जाणार नाही. शहरातील रस्ते विकासासाठी पहिला टप्पा ८८ कोटी रुपयांचा दिला. दुसरा टप्पाही तातडीने दिला जाईल. प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ४४८ घरांच्या निर्मिती, नगर पालिकेच्या सभागृहाचे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे सभागृह असे नामकरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.\nNewslive मराठी पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा. newslivemarathi\nशेतकऱ्याची समुळ जात नष्ट करण्याचा सरकारचा डाव आहे- धनंजय मुंडे\nचहा विका; देश नको- छगन भुजबळ\nप्रियंका गांधीच्या निवडीमुळे आमच्यामध्ये `उत्साह संचार’ला आहे….\nसोनिया गांधी यांनी सादर केला राजीनामा, मात्र…\nकाँग्रेस पक्षात सध्या अंतर्गत कलह सुरू झाला आहे. सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेत्यांनी पाठवलेल्या पत्राला उत्तर देणारं पत्र कार्यसमिती��डे सोपवलं असल्याची माहिती समोर येत आहे. आपल्याला हंगामी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी मागणीही त्यांनी बैठकीत केली. मात्र, पक्षाचं नेतृत्व करत राहावं, अशी विनंती डॉ. मनमोहन सिंग यांनी सोनिया गांधी यांना केली आहे. अध्यक्षपदाची जबाबदारी काढून […]\nशिवसेनेकडून मतदानासाठी फोन आला म्हणून मी मतदान केलं\nNewslive मराठी- अहमदनगर महापालिकेत महापौरपदाच्या मतदानासाठी शिवसेना नेत्यांनीच आपल्याला फोन केला होता, त्यामुळेच आपण महापौर निवडणुकीत शिवसेनेला मतदान केल्याचा दावा श्रीपाद छिंदमने पत्रकारांशी बोलताना केलाय. महापौर निवडणुकीदरम्यान छिंदम याने शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांना मतदान केले. त्यामुळे सभागृहात छिंदम याला मारहाण झाली. छिंदम अपक्ष म्हणून निवडून आला आहे. त्याने सेनेचा उमेदवार बाळासाहेब बोराटे यांना मतदान करण्यासाठी […]\nप्रकृती बिघडल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुन्हा रुग्णालयात दाखल\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती 2 ऑगस्ट रोजी समोर आली होती. अमित शाह यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. जवळपास दहा ते बारा दिवसांच्या उपचारानंतर शाह यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. आता अमित शाह यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. थकवा आणि अंगदुखीचा त्रास होत असल्याने ‘एम्स’ मध्ये ऍडमिट […]\nबारामतीत पार पडला माजी सैनिक परिवार मेळावा\nडोळा मारल्यानंतर प्रियाने केला किस व्हिडिओ व्हायरल\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध��ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\n‘पबजी’मुळे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या\nराष्ट्रवादाचे प्रमाणपत्र देणारे आपण कोण- आदित्य ठाकरे\nजपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी देशाची माफी मागत दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://blogs.shrutisagarashram.org/2018/03/real-skill-in-work.html", "date_download": "2020-09-28T21:28:56Z", "digest": "sha1:RASFCEWWT42SH2SNV27EVBIXB6DLYL5M", "length": 8486, "nlines": 146, "source_domain": "blogs.shrutisagarashram.org", "title": "ब्लॉग: श्रुतिसागर आश्रम (Shrutisagar Ashram): कर्माची खरी कुशलता | The Real Skill in Work", "raw_content": "ब्लॉग: श्रुतिसागर आश्रम (Shrutisagar Ashram)\nमोक्षाच्या प्राप्तीसाठी क्रमाने पाहिले तर सर्वप्रथम निष्कामकर्मयोग हेच साधन आहे. मग येथे शंका येईल की, कर्म हेच मोक्षाचे साधन असेल तर सर्वच माणसे रात्रंदिवस कर्मरत आहेत. त्यामुळे सर्वच जण मुक्त झाले पाहिजेत. परंतु असे होत नाही. तर उलट कर्म करून मनुष्य बद्ध होतो. म्हणूनच भगवान सांगतात की, कर्म करताना अशा कुशलतेने कर्म करावे की, ज्यामुळे कर्म करूनही मनुष्य कर्मापासून अलिप्त, अस्पर्शित, अपरिणामी राहू शकेल. यालाच भगवान गीतेमध्ये ‘योग’ असा शब्द वापरतात.\nयोगः कर्मसु कौशलम् | (गीता अ. २-५०)\nकेवळ नाकतोंड दाबणे, दोन वेळेला प्राणायाम करणे म्हणजे योग नव्हे, तर कर्मामधील कुशलता म्हणजेच योग आहे आणि ही कुशलता म्हणजेच कर्मामधील निष्काम सेवावृत्ति होय. अशा प्रकारे कर्म करूनच क्रमाने नैष्कर्म्यावस्था प्राप्त होते.\nजसे, व्यवहारामध्ये आपण पाहतो की, काट्यानेच काटा काढावा. काटा पायात गेला की खूप यातना होतात. त्यामुळे त्याठिकाणी कितीही चिंध्या बांधल्या, मलमपट्टी केली तरी सुद्धा जोपर्यंत काटा आत आहे, तोपर्यंत यातना या होणारच या यातनांच्यामधून कायमचे मुक्त व्हावयाचे असेल तर उपाय एकच आहे आणि तो म्हणजे दुसरा टोकदार काटा घ्यावा आणि त्याच्या साहाय्याने पहिला काटा काढावा आणि नंतर दोन्हीही काटे फेकून द्यावेत.\nतसेच निष्काम कर्माच्या साहाय्याने कर्मबंधनाचा नाश केला पाहिजे. दुष्कर्मांचा त्याग करावा आणि सत्कर्म करीत असताना सुद्धा त्या कर्मामागील कामनांचा, वासनांचा त्याग करावा. म्हणजेच कर्मामागील दृष्टि बदलावी. क��्मे तीच करावयाची आहेत. जर तीच कर्मे सकाम केली, कामना ठेवून केली तर जीवाला ती बद्ध करतात. जसे, ज्योतिष्टोमेन यजेत् स्वर्गकामः | स्वर्गकामनेने प्रेरित होऊन जर अग्निहोत्रादि कर्म केले तर मनुष्याला स्वर्गप्राप्ति होते, परंतु – क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति | या न्यायाने तो मनुष्य पुन्हा मर्त्यलोकात येऊन कर्म-कर्मफळाच्या चक्रामध्ये अडकतो. परंतु तेच कर्म निष्काम भावनेने केले, आसक्तीचा त्याग केला तर अंतःकरणशुद्धीसाठी ते साधन होते आणि क्रमाने मनुष्य कर्म-कर्मफळाच्या जंजाळामधून मुक्त होतो.\n- \"ईशावास्योपनिषत्\" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९\n- हरी ॐ –\nदिव्यत्वाचा मार्ग | Divine Path\nअज्ञानामुळे बौद्धिक अधःपतन | Intellectual Degra...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80_(%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2020-09-28T22:39:39Z", "digest": "sha1:V4MCBJCUCRUOAPSGW52FWE3P5MJPPV67", "length": 6763, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गुळाचा गणपती (चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "\nपु. ल. देशपांडे, चित्रा, वसंत शिंदे\nआशा भोसले, माणिक वर्मा, वसंतराव देशपांडे, पं. भीमसेन जोशी\nया चित्रपटात खालील गाणी आहेत.\nही कुणी छेडिली तार\nया चित्रपटात पु. ल. देशपांडे यांची मुख्य भूमिका होती. पण केवळ प्रमुख भूमिकाच नव्हे तर कथा, पटकथा, संवादलेखन, दिग्दर्शन, संगीत आणि अभिनय वगैरे सबकुछ पु. ल. असा हा चित्रपट आहे\nया चित्रपटाची निर्मिती विनायक राजगुरू यांनी केली होती. त्यांच्याच कुटुंबातील डॉ. सरोजिनी राजगुरू यांच्याकडे या चित्रपटाच्या हस्तलिखिताची प्रत होती. ती त्यांनी २०१५ सालच्या नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला दिली. हा चित्रपट १९५३ साली प्रकाशित झाला होता, त्याअर्थी ही हस्तलिखित प्रत त्याआधीची आहे. हे हस्तलिखित चांगल्या अवस्थेत असून त्यामध्ये 'पुलं'नी काही सूचना लिहून ठेवल्या आहेत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शे���टचा बदल १० मार्च २०१७ रोजी ०९:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathicinereview.co.in/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-today/", "date_download": "2020-09-28T22:41:09Z", "digest": "sha1:U4ETYS5AWUPCN7CGZMDKKXNSK5RCS4CY", "length": 2402, "nlines": 43, "source_domain": "marathicinereview.co.in", "title": "#राशिभविष्य today Archives - marathicinereview.co.in", "raw_content": "\nमेष:- आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा तणावाचा राहण्याची शक्यता आहे , प्रवासाचे योग संभवतात , लहान मुलांचे नको ते हट्ट पुरवू नका आजचा शुभ रंग – पांढरा वृषभ:- आज जवळच्या माणसांची भेट होईल, मोठ्यांशी आदराने वागा, मनातल्या गोष्टी सांगून मन हलके केल्यास फायदा होईल आजचा शुभ रंग – पांढरा वृषभ:- आज जवळच्या माणसांची भेट होईल, मोठ्यांशी आदराने वागा, मनातल्या गोष्टी सांगून मन हलके केल्यास फायदा होईल आजचा शुभ रंग – पांढरा, पिवळा व केसरी मिथुन:-जास्त तिखट खाणे […]\n#कागद के तुकडों का गुलाम बन बैठा ..\n#जो आदमी जरूरत से जादा मीठा बोलता है……\n##भाषण पे भाषण नही चाहिए साहब\nकुछ खाने को हो तो दो ना \n#Rich dad poor dad आयुष्य घडविणारे पुस्तक \n#समझदारी की बात # आपस में ही लडोगे तो तरक्की कब करोगे \n#कागद के तुकडों का गुलाम बन बैठा ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://swayamprerit.in/2020/03/", "date_download": "2020-09-28T21:26:26Z", "digest": "sha1:BN57YXABXOOIHIXCVWO4OCTHKHNHUABH", "length": 8889, "nlines": 124, "source_domain": "swayamprerit.in", "title": "March 2020 – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nवुमनहूड : मोरपंखी पिचकारी\nIn: मैत्रीण, ललित साहित्य\nलहानपणी मला असं वाटायचं की, या जादूई दुनियेच्या निळ्याशार आकाशात विस्मयकारक इंद्रधनुष्याचे रंग उधळणारी सोनसळी रंगाची परीराणी असते. तिच्याकडं एक चमचमणारी चांदीची पिचकारी असते. ज्यातून ती तिला कंटाळा आला की, इंद्रधनुष्याच्या आकारात सात रंगांची उधळण करते. तिचा कंटाळा बघता सूर्य, इंद्र आणि वायू यांनी ठरवलं की, बाकीच्या रंगीत कामांसाठी पृथ्वीवरच्यापूर्ण वाचा …\nवुमन हेल्थ : बीएमआय आणि गर्भधारणा\nIn: आरोग्य , महितिपूर्ण , मैत्रीण, विविधा\nआपण कधीकधी दिसण्याविषय�� खूप जागरूक असूनही, वजनाविषयी तितके दक्ष नसतो. कमी किंवा जास्त वजनाचे आरोग्यावर परिणाम दिसायला लागल्यावरच ते लक्षात येते. माणसाची उंची आणि वजन यांच्यातील प्रमाण सांगणारा निर्देशांक म्हणजे बीएमआय म्हणजेच, बॉडी मास इंडेक्स. योग्य बीएमआय असणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. वजन कमी असणे किंवा जास्त असणे यापूर्ण वाचा …\nआपण कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक या गावातील मुख्य चौकात सायंकाळी सहा साडेसहा वाजता असाल, तर आपल्याला एक दृश्य दिसतं आणि आपण त्या दृश्यातील व्यक्तीची चौकशी करायला लागतो. दृश्य असं असतं की, साठीकडं झुकलेली स्त्री जीपगाडी चालवत आपल्यासमोरून जाते. आता आपण शहरात चारचाकी गाड्या चालवणाऱ्या स्त्रिया पाहतो. मात्र, तुम्ही रेठरे गावातपूर्ण वाचा …\nआईच माझा कंफर्ट झोन\nमेमॉयर्स : माझ्या आयुष्यात ज्या व्यक्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, ती म्हणजे माझी आई – डॉ. स्वाती दैठणकर. मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते; कारण मला माझ्या आईमध्येच माझा गुरू मिळाला. जन्मल्यापासून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिची साथ आणि मार्गदर्शन मला मोलाचे ठरले. मी तिचा रियाज बघतच लहानाची मोठी झाले आणि नृत्याची गोडीपूर्ण वाचा …\nवुमनहूड : तिसरा डोळा\nशंकराला तिसरा डोळा असतो. तो त्याच्या दोन डोळ्यांच्या मध्यभागी सुप्त अवस्थेत असतो म्हणे. तो त्यानं उघडला तर प्रलय येतो. इतर वेळी तो बंद असतो. बंद का असतो कारण तो त्याच्या आत काय चाललं आहे, हे बघण्यासाठी असतो. चिंतन, मनन, चेतना आणि चैतन्य जागृत राहण्यासाठी. छान आहे की नाही कल्पना कारण तो त्याच्या आत काय चाललं आहे, हे बघण्यासाठी असतो. चिंतन, मनन, चेतना आणि चैतन्य जागृत राहण्यासाठी. छान आहे की नाही कल्पना\nअक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nआधी वंदू तुज मोरया\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\nCategories Select Category Bappa Maza (2) Uncategorized (2) आरोग्य (8) कविता (8) खवय्येगिरी (3) प्रेरणादायक (12) फीचर्ड आर्टिकल्स (8) महितिपूर्ण (19) मुक्तपीठ (3) मैत्रीण (24) राज्यस्तरीय निबंध स्पर्धा (2) ललित साहित्य (19) विविधा (17) व्यवसाय (5) व्यवस्थापन (1) शैक्षणिक (5) श्रावण-विशेषांक (5) संस्कृती (6)\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – रा���्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2017/04/24/", "date_download": "2020-09-28T21:45:28Z", "digest": "sha1:AHBZ54INDGH26DT24L27FDCX732IR75D", "length": 10655, "nlines": 131, "source_domain": "belgaumlive.com", "title": "April 24, 2017 - बेळगांव Live", "raw_content": "\nस्मशान भूमीतील राख गेली चोरीस संशय जादूटोण्याचा\nवडगाव स्मशानभूमितील जळालेल्या चितेची राख विस्कटून ती गायब केल्याचा प्रकार घडला आहे. राखेतील अस्थींच्या एकंदर रचनेवरून हा जादूटोण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. एक तरुण अपघातात दगावला. त्याचे अंत्यसंस्कार झाले होते, सोमवारी रक्षाविसर्जन होणार होते. त्यावेळी दाखल झालेल्या नातेवाईकांना विचित्र...\nदोघा क्रिकेट बेटिंग बुकींना अटक\nबेळगाव येथील शहापूर येथील बेटिंग प्रकरणाशी संबंधित हुबळी येथील दोघा बुकींना सी सी बी पोलिसांनी अटक केलं आहे कृष्णा रघुनाथ कबाडी रा.केशवपूर हुबळी आणि नेकार नगर येथील देवेंद्र वासुदेव जेडी अशी या दोघा युवकांची नाव आहेत. हुबळीत बसून बेळगाव मध्ये क्रिकेट...\nप्रयत्न अपुरे… कावेरी अब नहीं रही\nबेळगाव जिल्ह्याच्या अथणी तालुक्यातील झुंजरवाड गावातील शेतात काढण्यात आलेल्या कुपनलिकेच्या खड्ड्यात पडलेल्या ६ वर्षाच्या मुलीच्या संरक्षणासाठी शनिवारी सायंकाळपासून सलग ५० तास शोधमोहीम सुरू होते, मात्र कावेरी नामक त्या मुलीला जिवंतपणे बाहेर काढणे शक्य झाले नाही. सोमवारी सायंकाळी ६:३० वाजता तिच्या...\nचैत्राचं आगमन झालं आणि मराठी नववर्षाची सुरवात झाली.बघता बघता चैत्र संपुन वैशाखाचं आगमन होतंय..वैशाख हा भारतीय कालगणनेत वर्षातील दुसरा महिना. वसंत ऋतुच्या उत्साही आणि प्रसन्न वातावरणात याचं आगमन असतं. शाळेला सुट्टी असल्यामुळे वैशाखाची ऊन्हं सुद्धा सुसह्य होतात.वर्षभर वाट पाहून मिळालेली...\nट्रॅफिक पोलिसांना पाण्याचे जार व चष्मे वाटप\nदिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे, अशा वेळी सामाजिक सेवेचे भान व मानवतेचा दृष्टीकोन समोर ठेऊन जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेन, रोटरी क्लब, भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांच्या वतीने बेळगाव शहरातील ट्रॅफिक पोलीसाना पिण्याच्या पाण्याचे जार आणि गॉगल वितरणाचा कार्यक्रम...\nपी डी ओ दाम्पत्य सो���तीनं झालं के ए एस\nकर्नाटक लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणं सोपी गोष्ट नसते कुटुंबातील एक सदस्य उत्तीर्ण होईपर्यंत बरेच परिश्रम मेहनत घ्यावी लागते इथं दांपत्यानं सोबतीनं के ए एस परीक्षा उत्तीर्ण केली आहे. बेळगाव तालुक्यातील बडस गावचे ग्राम पंचायत विकास अधिकारी अशोक मिरजी...\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nमार्च महिन्यापासून बेळगाव पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले होते. सोमवार दि. २८ सप्टेंबर...\nकेंद्र आणि राज्य सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत यासाठी अनेक शेतकरी संघटनानी राज्यव्यापी आंदोलन छेडून कर्नाटक बंदची हाक दिली होती. आज...\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\nकेंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज अनेक रयत संघटनेच्या वतीने कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली होती. सुवर्णविधानसौधसमोर भुसुधारणा कायदा, वीज खाजगीकरण कायदा, एपीएमसी कायदा...\nमूल्यमापनाचा आदेश बदला अन्यथा बहिष्कार\nकोरोना काळात मूल्य मापनासाठी बेळगावातील शिक्षकांना ४५० कि मी लांब बिदरला बोलावण्यात आले आहे कोविड काळात शिक्षकांना हे पेपर मूल्यमापन बेळगाव बाहेर जाऊन करणे...\nठप्प झालेली बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू\nभू सुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आधी शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी बंद पुकारला आहे . सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांनी बस वाहतूक...\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.rajhansprakashan.com/all-books/", "date_download": "2020-09-28T22:18:58Z", "digest": "sha1:YC6F6O7E3MN6THD64U26J3UX2XTLORN7", "length": 68124, "nlines": 2058, "source_domain": "www.rajhansprakashan.com", "title": "{{left-columns-heading}}", "raw_content": "\nग्रंथसूची - राजहंस प्रकाशन\n१. या ग्रंथसूचीची PDF डाउनलोड करण्यासाठी माउस चे उजवीकडील बटण दाबा व आलेल्या सूची मधून print या पर्यायावरती क्लिक करा.\n२. प्रिंटच्या पर्यायांमधून Save As PDF अथवा Adobe PDF असा पर्याय निवडा.\n३. खाली दिल��ल्या Print या बटणावरती क्लिक करा. या ग्रंथसूचीची PDF फाईल डाउनलोड होईल.\n... के हर ख्वाहिश पे\nए.पी.जे. अब्दुल कलाम एक व्यक्तिवेध\nआणि वसंत पुन्हा बहरला\nअसे होते विल्यम कॅरी\nअभंग तुकयाचे ( चिकित्सात्मक अभ्यास)\nसुयोग्य मार्ग - भाग-१\nसुयोग्य मार्ग - भाग-२\nऐसा विठेवर देव कोठे\nअंधश्रध्दा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम\nअंतोनी गौडी आणि सँटियागो कॅलट्राव्हा\nअसावी शहरे आपुली छान\nअशी ही इंग्रजी (भाग ५वा)\nअशी ही इंग्रजी (भाग ६वा)\nअशी करा गुंतवणूक असा वाचवा प्राप्तिकर\nबछडा आणि इतर कथा\nबदलू या जीवनशैली (भाग-१)\nबदलू या जीवनशैली (भाग-२)\nबाई - एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास\nभारताची धर्मनिरपेक्षता : धोक्याच्या वळणावर\nभारताच्या संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्षा\nभविष्यवेध - संगणक / इंटरनेट / यंत्रमानव\nभविष्यवेध - तंत्रज्ञान / अवकाश / युद्धशास्त्र\nभय इथले... तालिबानी सावट:प्रत्यक्ष अनुभव\nबोक्या सातबंडे (भाग १ ते ३)\nबोक्या सातबंडे : (भाग- ४ ते ५)\nबोक्या सातबंडे (भाग ६ ते ७)\nबोक्या सातबंडे (भाग ८ ते १०)\nचला जाऊ अवकाश - सफरीला\nचालता - बोलता माणूस\nचित्रकार गोपाळ देऊसकर कलावंत आणि माणूस\nकंपनी सरकार (ईस्ट इंडिया कंपनी)\nकाँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला\nकल्चर शॉक - अखाती देश\nकल्चर शॉक - जर्मनी\nकल्चर शॉक - जपान\nदादासाहेब बिडकर वसा अदिवासी सेवेचा\nदहशतीच्या छायेत : डायरी एका काश्मिरी अनामिकाची\nधर्मनिरपेक्षतेच्या दृष्टीतून हिंदुत्वविचाराची फेरमांडणी\nज्ञात-अज्ञात : अहिल्याबाई होळकर(लोकावृत्ती)\nदौलतबंकी आणि त्याचा खजिना\nडॉ. खानखोजे (नाही चिरा...)\nड्रॅगन जागा झाल्यावर (लोकआवृत्ती)\nएक होता कार्व्हर (डिलक्स आवृत्ती)\nएक उलट... एक सुलट\nएका रानवेडयाची शोधयात्रा (लोकावृत्ती)\nफैज अहमद फैज : एक प्यासा शायर\nफ्रेग्रांन्स ऑफ दि अर्थ\nफन विथ मॅच बॉक्सेस (भाग-१)\nफन विथ मॅच बॉक्सेस (भाग-२)\nजीएंची कथा : परिसरयात्रा\nगांधी : प्रथम त्यांस पाहता...\nगांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी\nगणित आणि विज्ञान : युगायुगांची जुगलबंदी\nगणितयोगी डॉ. श्रीराम अभ्यंकर\nगार्गी अजून जिवंत आहे\nगावगाडा : शताब्दी आवृत्ती\nगोष्ट : एका ख-या 'इडियट'ची\nगुरुदत्त : तीन अंकी शोकांतिका\nहे दु:ख कुण्या जन्माचे\nहे सारं मला माहीत हवं\nहे विश्र्वाचे अंगण वास्तुरचनाकाराची कहाणी\nह्या पाणपोईवर मिळते फक्त तहान\nइंदिरा : अंतिम पर्व\nइंदिरा गांधी : एक वादळी पर्व\nइंटरनेट : एक कल्पवृक्ष\nईशावास्यम् इदं सर्वम्… एक आकलन-प्रवास\nइस्लाम-मेकर ऑफ द मुस्लिम माईंड\nजादूगार व इतर कथा\nजगणं प्रेमाचं अन् मरणंही\nजेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ (मराठ्यांचा इतिहासकार-प्रशासक)\nजनहितयाचिका मानवी हक्कसंपादनाचा एक प्रभावी मार्ग\nजेव्हा गुराखी राजा होतो\nज्याच्या हाती फासाची दोरी\nकाडेपेटयांची करामत भाग १\nकालजयी कुमार गंधर्व (मराठी)\nकालजयी कुमार गंधर्व (हिंदी-इंग्रजी)\nकाश्मीर :एक शापित नंदनवन (संक्षिप्त आवृती)\nकथारूप महाभारत (खंड-१ व २)\nखेळ खेळताना (३ ते ५ वयोगट)\nकोंबडू आणि इतर कथा\nकोण होते सिंधू लोक \nकोणे एके काळी : सिंधु संस्कृती\nकोरा कागद... निळी शाई...\nलढले अन् जिंकले मी\nलाइफ ऍण्ड डेथ इन शांघाय\nलोभस एक गाव - काही माणसं\nलोक माझे सांगाती.... (राजकीय आत्मकथा)\nलोकमान्य ते महात्मा (भाग १ व २)\nमध्यम वर्ग : उभा\nमगरू आणि इतर कथा\nमहाराष्ट्र एका संकल्पनेचा मागोवा\nमहात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर : संघर्ष आणि समन्वय\n : गणित : भाग १\n : संगणक व इंटरनेट\nमन में है विश्र्वास\nमांजरु आणि इतर कथा\nमनोभावे देशदर्शन : अरुणाचल\nमनोभावे देशदर्शन : असम\nमनोभावे देशदर्शन - मणिपूर\nमनोभावे देशदर्शन : मेघालय\nमनोभावे देशदर्शन - मिझोरम\nमनोभावे देशदर्शन - नागालॅण्ड\nमनोभावे देशदर्शन : सिक्किम\nमनुष्यबळ व्यवस्थापन व औद्योगिक संबंध\nमराठा समाज : वास्तव आणि अपेक्षा\nमर्ढेकरांची कविता (सांस्कृतिक समीक्षा)\nमाझंही एक स्वप्न होतं : वर्गीस कुरियन\nमी महंमद खान शपथेवर सांगतो की\nमीना : अफगाणमुक्तीचा आक्रोश\nडॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे\nमोरू आणि इतर कथा\nनवे सूर अन नवे तराणे\nनेहरू : नवभारताचे शिल्पकार\nनेहरूंची सावली - केएफ रुस्तमजी यांच्या रोजनिशीतून (नेहरुंचे मुख्य सुरक्षा अधिकारी)\nनिमित्त... जिप्सी शिवाजी पार्क\nपळभरही नाही हाय हाय\nपांथस्थ : मोहित सेन यांचे आत्मचरित्र\nपोप दुसरे जॉन पॉल : जीवनगाथा\nप्राचीन भारतीय गणित (भाग-१)\nप्राचीन भारतीय गणित (भाग-२)\nप्रायोगिक रंगभूमी : तीन अंक\nपु. लं. चांदणे स्मरणाचे\nपुतिन - महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान\nराजबंदिनी (ऑंग सान स्यू ची)\nराजीव साने यांची सुलटतपासणी\nराजीव आणि सोनिया यांच्या सहवासात...\nरामानुजन - जिनीयस गणितज्ञ\nरॉबी डिसिल्वा एका मनस्वी कलाकाराचा प्रवास\nरोश विरुद्ध स्टॅनले अ��डॅम्स\nसंघर्षयात्री : उत्तम खोब्रागडे\nसंवादाचा सुवावो : प्रा. राम शेवाळकरांशी रंगलेल्या गप्पा\nसत्यमेव जयते : शोध राजीव हत्येचा\nसावरकर ते भा.ज.प. : हिंदुत्वविचाराचा चिकित्सक आलेख\nसावरकरांचा बुध्दिवाद आणि हिंदुत्ववाद\nसय - माझा कलाप्रवास\nशहर : एक कबर\nशरद जोशी - शोध अस्वस्थ कल्लोळाचा\nशेअर बाजार - जुगार\nश्रीगणेश : आशियाचे आराध्यदैवत\nश्रीशिवराय M B A FINANCE\nशुभ्र काही जीवघेणे (व्यक्तिचित्रे)\nश्यामची आई आचार्य अत्रे आणि मी\nशाम्याची गंमत व इतर कथा\nसिंगापूरची नवलकथा (पंतप्रधान ली क्वान यू यांची चरित्रकथा)\nस्मार्ट सिटी - सर्वांसाठी\nसुजाण पालक व्हावं कसं\nसुंदर ती दुसरी दुनिया\nसुपरबाबा व इतर कथा\nत्र्यं. वि. सरदेशमुख : आत्मनिष्ठ लेखकाची बखर\nटाटायन : एक पोलादी उद्यमगाथा\nते चौदा तास (ताज हल्ला 'आतून अनुभवताना)\nद सी लिंक स्टोरी\nठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम\nथोडे विज्ञान थोडी गंमत\nतिसरा ध्रुव (हिमालयदर्शन व एव्हरेस्टमाहात्म्य)\nटीएलसी : टीचिंग लर्निंग कम्युनिटी\nतो प्रवास सुंदर होता (कुसुमाग्रज-वि.वा.शिरवाडकर जीवन आणि साहित्य)\nतुम्ही भी घडा ना\nउत्क्रांती - एक महानाट्य\nवाक्यकोश - भाग १\nवाक्यकोश - भाग 2\nवाक्यकोश - भाग ३\nवीरप्पन विरुद्ध विजय कुमार\nविज्ञानयात्री - डॉ. आनिल काकोडकर\nविज्ञानयात्री- डॉ. गोविंद स्वरूप\nविज्ञानयात्री - डॉ. माधव चितळे\nविज्ञानयात्री - डॉ. वसंत गोवारीकर\nविज्ञानयात्री - व्यंकटेश बापुजी केतकर\nविल्यम शेक्सपिअर - जीवन आणि साहित्य\nयाला ‘जीवन’ ऐसे नाव\nये है मुंबई मेरी जान\nझिम्मा : आठवणींचा गोफ\nटेलीफोन : (०२०) २४४ ६५० ६३ /२४४ ७३४ ५९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/iran-america-tanavamule-aakhati-yudhha-ghadel-ka", "date_download": "2020-09-28T23:21:55Z", "digest": "sha1:GEWTXDRIEDDPC63PFJG42RGOKLHZRKVC", "length": 31927, "nlines": 91, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "इराण –अमेरिका तणावामुळे आखाती युद्ध घडेल का? - द वायर मराठी", "raw_content": "\nइराण –अमेरिका तणावामुळे आखाती युद्ध घडेल का\nइराणवर हल्ला केल्यास ट्रम्प यांच्या म्हणण्याप्रमाणे १५० सैनिकांची आहुती द्यावी लागेल मात्र प्रत्यक्षात होणारी वित्त व जीवितहानी ट्रम्प यांच्या दाव्याहून कैकपटीने जास्त असेल. अमेरिका पुन्हा एकदा लांबलेल्या युद्धाच्या जाळ्यात अडकेल. युद्ध जेव्हा संपेल तेव्हा अमेरिका विजयी जरी झाली तरीही तिचे एकमेव जागतिक महासत्ता म्���णून असणारे स्थान धोक्यात येईल.\nओबामा सरकारने महत्प्रयासाने इराणसोबत केलेला आण्विक करार म्हणजे ‘Joint Comprehensive Plan of Action’ (JCPOA) अध्यक्षीय निवडणुकांच्या प्रचारापासून ट्रम्प यांच्या निशाण्यावर होता. ओबामांच्या ‘ओबामा केअर’पासून या आण्विक करारापर्यंत सगळ्याच गोष्टींचा तिटकारा असणाऱ्या ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणुका जिंकल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या सभेत दिलेल्या भाषणात त्यांच्या करारविरोधी भूमिकेचा पुनरुच्चार केला तेव्हाच अमेरिका-इराण संबंध चिघळू शकतात, हे स्पष्ट झालं होतं.\n“ट्विटरवरून देश हाकणाऱ्या सत्ताधीशांच्या यादीत’ अव्वल स्थानी असणाऱ्या ट्रम्प यांनी ८ मे २०१८रोजी जेव्हा इराणसोबतचा बहुराष्ट्रीय करार एकतर्फी रद्द करून निर्बंध नव्यानं लादण्याची घोषणा केली तेव्हा आजवरच्या आखाती युद्धांचा अनुभव असणाऱ्या जगाच्या काळजाचा ठोका चुकला नसता तर नवलच\nइराण आणि अमेरिकेसोबतच या कराराचा हिस्सा असणाऱ्या रशिया, चीन, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी आणि युरोपियन महासंघ यांच्या अंतर्बाह्य राजकारणात या निर्णयामुळे प्रचंड उलथापालथ सुरू आहे. चीन पाठोपाठ इराणच्या तेलाचा दुसऱ्या क्रमांकाचा आयातदार असणाऱ्या भारतावरही याचा गंभीर परिणाम होणार आहे. त्यामुळे इराण-अमेरिकेतील हा संघर्ष नीट समजून घ्यायला हवा. म्हणूनच यातून उद्भवू शकणाऱ्या युद्धआदी विविध शक्यतांचे चित्र कसे असू शकेल याचा भूराजकीय-ऐतिहासिक-आर्थिक-सामाजिक आणि सामरिक परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अभ्यास करून केलेलं हे विश्लेषण वाचकांसमोर मांडत आहे.\nइराण : ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक आणि भूराजकीय धावता आढावा\nइतर आखाती देशांसारखा इराणी राष्ट्रवाद ही केवळ वसाहतवादाची उत्पत्ती नाही. असेरियन-पर्शियन साम्राज्यातून मिळालेला सांस्कृतिक वारसा आणि गेल्या सुमारे ५०० वर्षांपासून फारशा न बदलेल्या भौगोलिक सीमा यातून घडलेली इराणी राष्ट्रवादाची संकल्पना इतरांच्या तुलनेनं अधिक प्रबळ आहे.\nतीन बाजूंनी झार्ग्रोस व एलबुर्झ या पर्वतांनी आणि दक्षिणेकडे समुद्राने वेढलेल्या आजच्या इराणमध्ये कुर्द, अरब, अझरबैजानी, बलुची हे पर्शियनेतर अल्पसंख्यांक गट एकूण लोकसंख्येच्या जवळपास ५०% आहेत. इराणच्या मध्यभागी काराकम नावाचा विराण वाळवंटी प्रदेश आहे. देशाच्या मध्यभागाला लागून वसलेले पर्शि���न शिया बहुसंख्यांक आणि सुसंघटित असल्याने सत्ताधारी ठरतात तर डोंगराळ सीमांवर असलेले हे अल्पसंख्यांक गट सुन्नी मुसलमान आहेत.\nया साऱ्याच गोष्टी फुटीरतावादाला खतपाणी घालणारी परिस्थिती निर्माण करतात. त्यामुळे शियांची धार्मिक एकाधिकारशाही असलेली व्यवस्था इराणच्या अखंड आणि सार्वभौम अस्तित्वासाठी अपरिहार्य बनली आहे. अल्पसंख्यांकांचे व्यवस्थेतील दुय्यमत्व आणि दडपशाही तिथे नित्याचीच बाब बनली आहे. प्रादेशिक प्रभावक्षेत्र वाढवण्यासाठी इराक, बहारीन, अझरबैजान वगैरे शिया बहुल क्षेत्रांत आणि लेबनॉन, सीरिया, येमेन इत्यादी लक्षणीय शिया लोकसंख्या असलेल्या देशांत कथित इराणी इस्लामिक क्रांती पोहचवण्यासाठी हिजबुल्लाह, हौथी इत्यादी दहशतवादी संघटनांमार्फत इराणने अघोषित युद्ध छेडले आहे. [१]\nपर्शियन आणि ओमानच्या आखाताला जोडणारी होर्मूझची सामुद्रधुनी हा इराणच्या प्रादेशिक भूराजकीय वर्चस्वाचा सर्वोच्चबिंदू आहे. जगातल्या २०% कच्च्या तेलाची आणि समुद्रमार्गाने होणाऱ्या ऊर्जाक्षेत्रातील एकूण वाहतुकीपैकी ४०% वाहतूक या समुद्रधुनीतून होते.[२]\nनैसर्गिक वायू आणि कच्चे तेल याचसोबत चांदी, तांबे, युरेनियम इत्यादी खनिजांचे मोठे साठे इराणमध्ये आहेत. इतक्या वर्षांच्या व्यापारी निर्बंधामुळे खनिज उत्खननाचे मागास तंत्रज्ञान आणि डोंगराळ दुर्गम प्रदेशातील साठे यामुळे इराणचे तेल उत्पादन तुलनेनं कमी किफायतशीर असले तरीही तोच इराणच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. त्यामुळेच शिया राष्ट्रवादातून मागास सामाजिक धोरणं सोडू न शकणाऱ्या इराणी धर्ममार्तंडांनाही खुली अर्थव्यवस्था आणि निर्बंध विरहित व्यापाराचे महत्त्व अंतर्गत शांतता, एकोपा आणि सुव्यवस्थेकरीता अपरिहार्यपणे जाणवल्याशिवाय राहत नाही.\nइराणमधील बहुसंख्य उद्योग हे राजकीय आणि धार्मिक संस्थांच्या ताब्यात आहेत. इराणमध्ये धर्म प्रमुख इमाम सर्वोच्च नेता आहे आणि त्यांनी मान्यता दिलेल्या उमेदवारांमधून लोकशाही मार्गाने निवडलेले राष्ट्राध्यक्ष अशी दोन सत्ताकेंद्रे आहेत. ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्डस्’ नावाने समांतर लष्कर धर्मसंस्थेने उभे केल्याने पूर्ण देश ताब्यात ठेवणं त्यांना शक्य आहे. कडवे परंपरावादी-सनातनी-मध्यममार्गी-आग्रही सुधारणावादी असे वैविध्यपूर्ण ��तप्रवाह इराणच्या राजकीय पटलावर आहेत. त्यातून अंतर्गत सत्तासंघर्ष रंजक बनला आहे.\nअमेरिकेसोबत करार करणे गरजेचे आहे याबाबतीत मात्र सर्वच गटांचे तपशील वगळता जवळजवळ एकमत आहे. मात्र त्याचवेळी बाह्यशक्तींचा हस्तक्षेप रोखण्यासाठी अण्वस्त्रांची अपरिहार्यता ही देखील इराणी राजकारणातली सर्वमान्य बाब आहे. अमेरिकेला देशातील सत्तांतरापासून अण्वस्त्रांच्या जोरावर रोखण्यात यश मिळवणाऱ्या उत्तर कोरियाचा इराणच्या आण्विक कार्यक्रमाला सक्रिय पाठिंबा आहे.\nओबामा सरकारने जेव्हा इराणसोबत करार करायचे ठरवले तेव्हा इराण अण्वस्त्र निर्मितीपासून अवघे काही महिने दूर आहे, अशी गुप्तचर संस्थांची खात्रीशीर माहिती होती. अण्वस्त्र सज्ज इराण, इराणवर सैनिकी कारवाई करणे आणि इराणसोबत करार करून अण्वस्त्र कार्यक्रम संथ करणे हे तीनच मार्ग त्यावेळी उपलब्ध असल्याने ओबामांनी वाटाघाटी जास्त न ताणता करार केला. हा करार एकाचवेळी सार्वत्रिक कौतुकाचा आणि टीकेचं लक्ष्य बनला होता.\nआता अमेरिकेने एकतर्फी करार रद्द केल्यानंतर गेले वर्षभर करारात सहभागी असणाऱ्या इतर देशांच्या प्रतिक्रियेची वाट पाहून ८ मे २०१९रोजी इराणने कराराचे पालन करण्याच्या बदल्यात निर्बंधांवर तोडगा काढण्यासाठी ६० दिवसांची मुदत दिली होती. ती मुदत ७ जुलै रोजी संपली आहे.\nआणि इराणने अण्वस्त्रनिर्मितीक्षम समृद्ध युरेनियमच्या निर्मितीची कराराने आखून दिलेली ३०० किलोंची मर्यादा ओलांडून अतिरिक्त उत्पादन सुरू केले आहे. [३] येत्या काळात इराणचा आण्विक कार्यक्रम पुन्हा वेगाने सुरू होईल असा इशारा इराणचे राष्ट्राध्यक्ष रूहानी यांनी दिला आहे.[४] १३जून रोजी ओमानच्या आखातात दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला करण्यात आला, याची जबाबदारी घेण्यास कोणीही समोर आलेलं नाही.[५] मे महिन्यापासून आत्तापर्यंत एकूणसहा जहाजांवर हल्ले झाले आहेत. [६] २० जून रोजी अमेरिकेचे १८२ दशलक्ष डॉलर्सचं ‘आरक्यू-४ए ग्लोबल हॉक बीएएमएस-डी’हे मानवविरहित विमान(UAV) इराणने अवघ्या २६०० डॉलर्सच्या रॉकेटनी पाडलं.[७] या गोष्टी इराणवरील निर्बंधांपोटी अमेरिकेला मोजावी लागत असलेली जबरी किंमत दाखवतात.\nइराणने हे विमान पडल्यानंतर ते नेमकं आंतरराष्ट्रीय की इराणी हवाई हद्दीत होते यावरून दावे-प्रतिदावे करण्यात आले. याच दरम्यान हे विमान ���ाडल्याच्या आदल्या दिवशी अमेरिकेचे पी-८ टेहळणी विमान ३५ जणांसहित इराणी हद्दीत होते असा दावा इराणने केला आहे.[८] समजा ते विमानसुद्धा जर इराणने पाडले असते तर परिस्थिती आणखी स्फोटक झाली असती, नेमक्या याच मुद्द्याकडे बहुतांश माध्यमांनी दुर्लक्ष केलं आहे. या संभावित नुकसानाकडे पाहूनच ट्रम्प यांनी प्रतिउत्तर म्हणून इराणमधल्या क्षेपणास्त्रे आणि रडारतळांवर हवाई हल्ल्यांचे आदेश दिले होते, जे हल्ला करण्याच्या आधी ऐनवेळी अवघी १० मिनिटे राहिली असताना रद्द करण्यात आले.\nट्रम्प यांनी ही ‘गंभीर चूक’ इराणने नव्हे तर इराणच्या एखाद्या अधिकाऱ्याने केली असावी आणि हल्ला केला असता तर किमान १५० जवानांचे बलिदान द्यावं लागलं असतं असा युक्तिवाद केला. [९, १०] अमेरिकेचे राज्यसचिव माईक पॉम्पेओ, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन, ‘सीआयए’चे जिना हॅस्पेल इत्यादी युद्धखोर (Hawks) मंडळींना शांततावादी(Doves) पुरून उरले म्हणून तो हल्ला झाला नाही हे यामागचे खरे वास्तव आहे.\nशांततावाद्यांचा विजय होण्यामागे इराणची सामरिक क्षमता कारणीभूत आहे. इराण म्हणजे सद्दाम हुसेनचा इराक किंवा तालिबान्यांचा अफगाणिस्तान नव्हे याची पुरेपूर जाणीव ‘पेंटॉगॉन’मधल्या तज्ज्ञ मंडळींना आहे. अमेरिकेने २००२ साली ‘नव्या सहस्रकातील आव्हाने २००२’ (Millennium Challenge 2002) या युद्धसरावाचे आयोजन केले होते. या युद्धसरावावर तब्बल २५० दशलक्ष डॉलर्स खर्च झाले होते. दोन दिवस चाललेल्या या युद्धसरावात अमेरिकेच्या बाजूने १३,५०० सैनिक, १३ युद्धनौका, ६ उभयचर युद्धपोत आणि एक विमानवाहू युद्धनौका सहभागी झाले होते. पैकी १० युद्धनौका, ५ उभयचर युद्धपोत आणि एक विमानवाहू युद्ध नौका इराण नष्ट करू शकते असा अंदाज अमेरिकन सैन्याने वर्तवला होता.\nइराक किंवा इराणविरोधात आखातात होऊ शकणाऱ्या युद्धातील अमेरिकेच्या सामरिक मर्यादा या सरावामुळे अक्षरशः उघड्या पडल्या. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि वरचढ सैन्यबळाच्या भरवशावर हल्ला करू पाहणाऱ्या अमेरिकेला असंतुलित युद्धामध्ये (asymmetric warfare) अत्यंत साध्या तंत्रज्ञान आणि पारंपरिक गनिमीकाव्याच्या रणनीतीद्वारे इराण जेरीस आणू शकतो, हे यातून समोर आलं. हे युद्ध प्रत्यक्षात झालं असतं तर किमान २०००० सैनिकांना प्राणांची आहुती द्यावी लागली असती. हे चित्र समोर आल्यावर अमेरिकन ��ुद्धवर्चस्वाला लागलेला सुरुंग पाहून बिथरलेल्या आयोजकांनी, जेव्हा युद्धाचे नियम अमेरिकेचा विजय होईल असे आखून पुन्हा युद्धसराव घ्यायचा घाट घातला, तेव्हा इराणच्या प्रतिकात्मक सैन्याचं नेतृत्व करणाऱ्या नि. लेफ्ट. जनरल पॉल व्हान रिपर यांनी तसल्या दिखाऊ सरावात सहभागी व्हायला ठामपणे नकार दिला होता. [११, १२]\nइराण किंवा इराकच्या विरोधातील हा युद्धसराव संगणकीय अभिकल्पनाची (Computer Simulation) जोड लाभलेला होता. त्यामुळं योग्य नेतृत्वाखाली इराण अमेरिकेला टक्कर देऊ शकतो आणि व्हिएतनामपेक्षाही वाईट अवस्था अमेरिकेची होऊ शकते ही शक्यता समोर आली होती.\nया सरावानंतर प्रत्यक्ष इराकयुद्धात इराकमधील कमकुवत नेतृत्वामुळे अमेरिकेने जिंकू शकली. तसेच इराक आणि इराणमधला मूलभूत सामरिक फरक हा की इराक शस्त्रास्त्रांसाठी सुरुवातीपासूनच परावलंबी होता मात्र काही काळ स्वबळावर युद्ध लढवता येईल इतपत इराणची युद्धसाहित्य निर्मितीमध्ये पुरेशी औद्योगिक प्रगती झाली आहे.\nतसेच होर्मूझची सामुद्रधुनी बंद करून जगाला तेलाचा पुरवठा बंद करू शकेल इतपत सामरिक क्षमता इराणकडे आहे. बंदर-ए-अब्बास हा मोक्याच्या ठिकाणी असणारा नाविक तळ यासाठी कारणीभूत आहे. या समुद्रधुनीची रुंदी १०० सागरी मैलांहून कमीच आहे आणि प्रत्यक्षात नाविक मार्ग ३ सागरी मैलांहून अरुंद आहेत. त्यामुळं हा नैसर्गिक भू-रणनीतिक फायदा इराणला मिळतो.\nएकंदरीत इराणवर हल्ला केल्यास ट्रम्प यांच्या म्हणण्याप्रमाणे १५० सैनिकांची आहुती द्यावी लागेल मात्र प्रत्यक्षात होणारी वित्त व जीवितहानी ट्रम्प यांच्या दाव्याहून कैकपटीने जास्त असेल. अमेरिका पुन्हा एकदा लांबलेल्या युद्धाच्या जाळ्यात अडकेल. युद्ध जेव्हा संपेल तेव्हा अमेरिका विजयी जरी झाली तरीही तिचे एकमेव जागतिक महासत्ता म्हणून असणारे स्थान धोक्यात येईल.\nअमेरिकेच्या निर्बंधांना न जुमानणाऱ्या चीन, रशिया आणि तुर्कीच्या आडमुठेपणामुळे इराणची पूर्णतः नाकाबंदी करणे शक्य होणार नाही. तसेच चीनकडे झुकणारा आणि दहशतवादी कारवायांमुळे जागतिक निर्बंधांचा सामना करत असलेला पाकिस्तान अमेरिकेचे त्यांच्या भूमीवरील सैन्यतळ कधी बंद करेल याची खात्री देता येणार नाही. अफगाणिस्तानात नाईलाजास्तव तालिबान्यांशी चर्चेत गुंतलेल्या अमेरिकेला अफगाणिस्तानशी संपर्��� ठेवण्याचा पर्याय म्हणूनही इराणचे सामरिक महत्त्व आहे. भारत विकसित करत असलेलं छाबहार बंदर भारत आणि अमेरिकेच्या अफगाणिस्तानच्या राजकारणातील सहभागाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपूर्वाश्रमी उद्योजक म्हणून वावरलेल्या ट्रम्प यांना अमेरिकेच्या हितासाठी आणि सौदीतल्या त्यांच्या उद्योगांतील भागीदार असणाऱ्यांना खुश ठेवण्यासाठी खनिज तेलांच्या किंमतींवर नियंत्रण हवे आहे. तसेच आगामी अध्यक्षीय निवडणूक लक्षात घेता अमेरिकेला एकूणच इराणवरील सर्वंकष हल्ला परवडण्यासारखा नाही. ट्रम्प यांचे आजवरचे वर्तन पाहता ट्विटर आणि मुलाखतीत कठोर बोलून प्रत्यक्षात मात्र नरमाईचे धोरण स्वीकारायचे असे राजकारण सुरू आहे. ‘अमेरिका फर्स्ट’चा नारा देत सत्तेत आलेल्या ट्रम्पकडून वेडाचा झटका वगळता इराणवर हल्ला केला जाण्याची शक्यता दुर्मिळच म्हणावी लागेल.\nअमरनाथ यात्रेपासून काश्मीरी माणूस दूरच\nईव्हीएमवर राज ठाकरे यांचा निशाणा\nराज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी करणार\nसर्वपक्षीयांचा लडाख निवडणुकांवरील बहिष्कार मागे\nपीएम केअर्समध्ये १५ बँका-संस्थांकडून २०४ कोटी\nमग अधिवेशनाची गरजच काय\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\nनैतिक श्रेष्ठतेचा ‘हिंदु’स्तानी दंभ\nकाँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश\nपोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/coronavirus-marathi-news-within-30-seconds-your-voice-will-know-corona-or-not/", "date_download": "2020-09-28T21:23:52Z", "digest": "sha1:RXUP6SMBGOMZNYHHKPTYERFAMFJKHRGT", "length": 15958, "nlines": 209, "source_domain": "policenama.com", "title": "Coronavirus : केवळ 30 सेकंदात आवाजावरून समजेल 'कोरोना' आहे की नाही ? जाणून घ्या | coronavirus marathi news within 30 seconds your voice will know corona or not | Policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\nCoronavirus : केवळ 30 सेकंदात आवाजावरून समजेल ‘कोरोना’ आहे की नाही \nCoronavirus : केवळ 30 सेकंदात आवाजावरून समजेल ‘कोरोना’ आहे की नाही \nपोलीसनामा ऑनलाईन टीम : कोरोना व्हायरसचा कहर अद्यापही वाढतच आहे. आता लवकरच आवाजावरून अवघ्या 30 सेकंदात एखाद्याला कोरोनाची लागण झाली आहे किंवा नाही याची माहिती मिळणार आहे. रुग्णाच्या केवळ आवाजावरून आणि श्वासोच्छावासाच्या गतीवरून कोरोना झाला आहे किंवा नाही हे ओळखणं शक्य आहे का या विषयावर दिल्लीत रिसर्च सुरू आहे. एलएनजेपी रुग्णालयात इस्रायली संशोधकांची एक टीम चाचणी घेत आहे.\nदिल्लीत ही चाचणी एलएनजेपी हॉस्पिटलसोबतच राम मनोहर लोहिया रुग्णालयातही सुरू आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, 10 हजार लोकांवर आता या पद्धतीनं कोरोना चाचणीचा प्रयोग केला जाणार आहे. जर ही चाचणी यशस्वी ठरली तर केवळ 30 सेंकदाच कोरोना झाला की नाही हे समजणार आहे.\nएलएनजेपी हॉस्पिटलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चाचणीत 4 पद्धतींचा समावेश आहे. परंतु यापैकी ब्रिदींग टेस्ट आणि व्हाईस टेस्ट जास्त महत्त्वाची आहे. याशिवाय तर इतरही दोन टेस्ट यात असणार आहेत. येत्या काही दिवसातच या चाचणीचा निकाल हाती येईल. ही चाचणी यशस्वी झाल्यास याचा मोठा फायदा होणार आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, 10 हजार लोकांवर दोनदा ही चाचणी केली जाणार आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nVideo : प्रणती राय प्रकाशनं शेअर केला आगामी म्युझिक व्हिडीओमधील ‘तो’ मजेदार सीन \nसंभाजी भिडे ‘अज्ञानी’, राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याचे ‘टीकास्त्र’\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक लाख रुपये,…\n ‘हे’ आहे असं औषध जे ‘कोरोना’वर होऊ शकतं 10 पट…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली – ‘होय मीच मागितला होता माल,…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले नियम, जाणून घ्या\nअनिल अंबानींची विदेशातील संपत्ती जप्त करण्याचा प्रयत्न करतील चीनी बँका, जाणून घ्या…\n‘देशात नवीन राजकीय समीकरणाची सुरूवात, जे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये…\nवजन कमी करणं अन् तारुण्य टिकवण्यासाठी फायदेशीर ठरतं नारळपाणी…\nवाळू माफियाकडून शेतकऱ्यांला मारहाण, शिरुर पोलिसांत FIR\nज्युस ऐवजी सालीसकट फळ खाणं का असतं जास्त फायदेशीर \nPreity Zinta Net Worth : प्रीती झिंटा इतक्या कोटींची मालकीण,…\nPune : पिंपरीत रेमडीसिवीर इंन्जेक्शनची चढया दराने विक्री,…\n ‘हे’ 17 धोकादायक Apps फोनमधील…\nशहरी सहकारी बँकांबाबत आणख�� कडक धोरण, RBI नं सायबर सिक्युरिटी…\nPune : बिबवेवाडी आणि कोंढवा परिसरातील 4 फ्लॅट चोरटयांनी…\nतोंड उघडताना येतेय समस्या, जाणून घ्या ट्रिसमसची लक्षणे आणि…\nडिप्रेशनमुळं महिलांमध्ये वाढतो ‘या’ गंभीर…\nलग्नानंतर मुलींमध्ये होतात ‘हे’ ६ महत्वपूर्ण बदल…\nअबब…७० वर्षीय आजोबांच्या पोटात निघाला आठ इंचाचा गोळा\n‘काकडी’ अन् ‘टोमॅटो’ एकत्र…\nCoronavirus : कशी आहे लोकांची प्रतिकारशक्ती, अभ्यासाने…\nअवयवदान हे वैद्यकीय संशोधनाने दिलेले वरदान – डाॅ अजय…\nपिरियडमध्ये येतेय चक्कर, जाणून घ्या कारणे आणि टाळण्याचे…\nकिडनी खराब होण्याचं ‘हे’ एक कारण\n‘गलगंड’ आजाराची ‘ही’ आहेत 7 लक्षणे,…\nPhotos : लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक ‘स्वानंदी’…\nअभिनेत्री नीना गुप्ता यांचा जावई होता मधू मंटेना, आता ड्रग्ज…\nड्रग्स कनेक्शन मध्ये ‘या’ 5 दिग्गजअभिनेत्रींची…\nबिग बॉस 14 साठी पूनम पांडेनं पतीसोबत केलं भांडण \n‘बालिका वधू’ मालिकेच्या दिग्दर्शकाचे प्रचंड वाईट…\n‘या’ 13 संस्था देणार ‘ड्रोन’…\nWhatsApp चॅट्स लीक होताहेत \nअरेरे…गडचिरोलीत जनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n1 ऑक्टोबरपासून गाडीत पेपर ठेवण्याची गरज नाही, ट्रॅफिक पोलिस…\n‘हे’ 4 घरगुती पदार्थ तुम्हाला निरोगी ठेवतील, दवाखान्यात…\nऔरंगाबादमध्ये लॉकडाउन कालावधीत 52 शाळांच्या प्रांगणात हिरवाईचा…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी घेतलं…\nमोठ्या डिस्काउंटसह मिळतेय Mahindra ची ‘ही’ सर्वात सुरक्षित 8 सीटर कार, जाणून घ्या\n‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि विजय शिवतारे यांची भेट\nCovid-19 In India : देशात ‘���ोरोना’बाधितांचा आकडा 60 लाखांच्या पुढं, 24 तासात 82170 पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/shops-in-pune-will-continue-for-seven-days/", "date_download": "2020-09-28T20:54:42Z", "digest": "sha1:AMIGHX4IR3QNJ3QQC5KOMWI6YSADZT27", "length": 16219, "nlines": 210, "source_domain": "policenama.com", "title": "पुण्यातील दुकाने सातही दिवस चालू राहणार, पुणें व्यापारी महासंघाच्या मागणीस अजित पवारांचा सकारात्मक प्रतिसाद | Shops in Pune will continue for seven days | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\nपुण्यातील दुकाने सातही दिवस चालू राहणार, पुणें व्यापारी महासंघाच्या मागणीस अजित पवारांचा सकारात्मक प्रतिसाद\nपुण्यातील दुकाने सातही दिवस चालू राहणार, पुणें व्यापारी महासंघाच्या मागणीस अजित पवारांचा सकारात्मक प्रतिसाद\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळा ने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचीआज मुंबई येथे मंत्रालयात भेट घेतली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष फतेहचंद रांका ,सचिव महेंद्र पितळीया व विपुल अष्टेकर उपस्थित होते .\nत्यावेळी झालेल्या चर्चे मध्ये पुण्यातील व्यापाऱ्यांचा P1/ P2 या पद्धतीला तीव्र विरोध असून आम्हाला आता पूर्वीप्रमाणे मुक्त पणे सातही दिवस व्यवसाय करू द्यावा हि आग्रहाची मागणी करण्यात आली त्याला अजितदादांनी सकारात्मक प्रतिसाद देत तेथूनच पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री.विक्रमकुमार यांना फोनवर सूचना देऊन आजच त्वरित तसे परिपत्रक काढण्याचे आदेश दिले.त्यानुसार आयुक्तांनीहि आजच तसे आदेश काढले .सणासुदीचा काळ व मोडकळीस आलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी व्यापाऱ्यांनी या निर्णयाचे आनंदाने स्वागत केले आहे .\nयावेळी गेल्या पाच दिवसात कर्मचाऱ्यांच्या झालेल्या तपासणी मध्ये कोरोना बाधितांचे प्रमाण ३ टक्के पेक्षा कमी असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. व्यापाऱ्यांचा मागणीस पाठिंबा देऊन सहकार्य केल्याबद्दल विभागीय आयुक्त सौरभ राव,जिल्हा अधिकारी नवल किशोर राम,महापालिका आयुक्त विक्रमकुमार,अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अगरवाल यांचे महास��घातर्फे हार्दिक आभार व्यक्त करण्यात आले\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n‘सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा संबंध नाही’, ‘या’ मंत्र्याचं वक्तव्य\nबलात्कारातील आरोपीला कठोर शिक्षा मिळावी : उमा खापरे\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\nPune : 50 लाखांपर्यंतच्या थकबाकीच्या दंडाच्या रक्कमेवर 80 % सूट देण्यास प्रशासकिय…\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 779 नवे पॉझिटिव्ह तर 33…\n गेल्या 24 तासात राज्यातील 19932 रूग्णांनी केली…\n‘होम’, ‘कार’ आणि ‘पर्सनल’ Loan वर SBI ची…\nVastu Tips : वास्तुनुसार करा ‘हे’ उपाय वाढेल आत्मविश्वास, मिळेल यश\n‘कोरोना’ व्हायरसला रोखण्यासाठी ‘फेस…\nमेंदू खाणार्‍या ‘अमीबा’मुळं मुलाचा मृत्यू,…\nVideo : झूमवर Live सुरू होती संसदेची बैठक, ऑन कॅमेरा…\nविचारपूर्वक कराल Credit-Card चा वापर तर होतील खुप फायदे,…\nFact Check : महामारीमुळं शाळा आणि कॉलेजातील विद्यार्थ्यांना…\nमोठ्या प्रमाणावर होणार ‘पिनाका’ मिसाईलची…\nदूधासह ‘हे’ 4 दुग्धजन्य पदार्थ टिकतील जास्तवेळ,…\nसुप्रसिध्द पार्श्वगायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं 74 व्या…\nसुमारे 1 अरब भारतीय होऊ शकतात ‘कोरोना’ व्हायरस…\nतुम्हाला माहित आहे का \nजाणून घ्या उपाशी पोटी आल्याचे पाणी पिण्याचे फायदे, लठ्ठपणा…\n‘बॉडी इमेज डिसऑर्डर’ का होतो ; जाणून घ्या कारणे\nनियमित खाल्ल्या जाणाऱ्या डाळींमुळं ‘हे’ 6…\nCoronavirus Lockdown : घरात बसून बसून लोक होतायेत…\nमासिक पाळीच्या वेदना दूर करतो ‘हा’ खास चहा\nHealth Tips : मुलांना ‘या’ 3 कारणांमुळे होऊ शकतो…\n‘डेड बॉडी’मुळं फोफावत नाही ‘कोरोना’,…\nकंगना राणावतच्या विरूद्ध केस, शेतकर्‍यांचा अपमान केल्याचा…\nसिनेमाच्या शुटिंगदरम्यान एकाच वेळी 2 अभिनेते झाले…\nकंगना आणि महेश भटच्या ‘त्या’ व्हायरल फोटोमुळं…\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने केला ‘बलात्कार’…\nकैलाश खेरनं गायलं ‘मनमोहक मोर निराला’, PM…\nभारतीय लष्कराची ‘पावर’ आणखी वाढणार, संरक्षण…\nपाण्यात सापडला मानवी ‘मेंदू खाणारा’ अमीबा,…\nराज्यातील बहुतांश सातबारा उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्त\n सावली ग्रामस्थांनी केलं सोशल मीडियावर आवाहन, 40…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशां��� सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजच्याच दिवशी झाला होता भारत मातेचे सुपूत्र भगत सिंह यांचा जन्म\nदेवेंद्र फडणवीस यांना भेटणे अपराध आहे का \nरामदास आठवलेंनी सुचवला 2-3 चा ‘फॉर्म्युला’, शिवसेनेला…\n‘ही’ 4 आहेत फुफ्फुसं खराब होण्याची लक्षणं,…\n‘सुशांत राजपूतच्या प्रकरणात शिवसेनेची नाहक बदनामी झाली, त्याची भरपाई कोण करणार \nMP च्या स्पेशल DG चा पत्नीला मारहाण करतानाचा Video झाला व्हायरल, मुलाने DGP कडे केली तक्रार\nशरद पवार उद्या पंढरपूर दौर्‍यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/06/blog-post_12.html", "date_download": "2020-09-28T22:47:06Z", "digest": "sha1:PREV4MT7K27LEIMDM74LOHRHRVU7MMOM", "length": 10879, "nlines": 110, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "माजी आमदार दादाराव केचे यांच्या प्रयत्नांना यश - KhabarBat™", "raw_content": "\nHome कारंजा वर्धा माजी आमदार दादाराव केचे यांच्या प्रयत्नांना यश\nमाजी आमदार दादाराव केचे यांच्या प्रयत्नांना यश\nकारंजा-आष्टीला प्रत्येकी २ कोटी रुपये प्राप्त\nमाजी आमदार दादाराव केचे यांच्या प्रयत्नांतून कारंजा आणि आष्टी शहरांच्या विकासासाठी प्रत्येकी २ कोटी रुपयांचा निधी नगरविकास खात्याकडून प्राप्त झाले आहेत. आष्टी आणि कारंजा नगरपंचायत मध्ये सत्ता नसतांनाही नगरसेवकांच्या आणि स्थानिकांच्या विनंतीला मान देत माजी आमदार दादाराव केचे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिनांक २०/०८ /२०१८ रोजी आष्टी आणि कारंजा नगरपरिषद करीता प्रत्येकी ३ कोटी रुपयांचे मागणी पत्र दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक १८ /९ /२०१८ रोजीचे रणजित पाटील यांनी पत्र दिले.\nयातूनच आष्टी आणि कारंजा नगरपंचायत करीता प्रत्येकी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून कारंजा ���हराच्या १७ वार्ड मध्ये व आष्टी शहरांच्या वार्ड मध्ये विकास कामे होणार आहेत. यासाठी आष्टी नगरपरिषदचे सदस्य मनिष ठोंबरे, अशोक विजेकर, अजय लेकूरवाडे, सुरेश काळपांडे, वंदना दारोकार, विमल दारोकार, प्रमोद गुप्ता (स्विकृत सदस्य) तसेच कारंजा नगरपंचायतचे सदस्य संजय कदम, शेख निसार, निता काकडे यांच्या मागणीला प्रत्यक्षरूपात दादाराव केचे यांनी उतरवले. दिनांक १६ /०६ /२०१९ रोजी कारंजा येथील विकास कामांचे भूमिपूजन दादाराव केचे यांच्या हस्ते तथा रामदास तडस खासदार वर्धा लोकसभा क्षेत्र यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत.\nयाबाबत अधिक माहिती देतांना दादाराव केचे यांनी सांगितले की, जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्षाचे सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे नगरपरिषदवर जरी सत्ता नसली तरी कारंजा आणि आष्टीत राहणारी जनता माझी आहे. त्याच्या विकासासाठी मी सदैव कार्यरत आहे असे सांगत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास खात्याचे मंत्री रणजित पाटील यांचे आभार मानले.\nसर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध\nTags # कारंजा # वर्धा\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर कारंजा, वर्धा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (218) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/05/blog-post_4.html", "date_download": "2020-09-28T21:32:00Z", "digest": "sha1:FPHSOHA3DZF2NEOANYPN3SKO7BXSFBFQ", "length": 12375, "nlines": 71, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "स्त्रियांनी तिशीनंतर काळजी घेणं आवश्यक", "raw_content": "\nस्त्रियांनी तिशीनंतर काळजी घेणं आवश्यक\nbyMahaupdate.in सोमवार, मे ०४, २०२०\nस्वत:च्या आरोग्याच्या बाबतीत असलेला हलगर्जीपणा आणि दिवसेंदिवस बदलत जाणारी जीवनशैली यामुळे स्त्रियांदेखील आता विविध गंभीर आजारांना बळी पडताना दिसत आहे. मात्र असे आजार उद्भवू नये म्हणून स्त्रियांनी तिशीनंतर काही चाचण्या करणं आवश्यक आहे.\nकित्येकदा आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यात महिला वर्ग इतका गुंतलेला असतो की त्यांना स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच नसतो. आपल्या लहान-सहान दुखण्याकडे त्या दुर्लक्ष करतात परिणामी आजारी पडतात. खासकरून तिशी उलटल्यानंतर महिलांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी वर्षातून एकदा तरी काही चाचण्या नियमित तपासणी करणं गरजेचं आहे.\nएकदा का तिशी उलटली की प्रत्येक स्त्रीने ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीत जागरूक असणं आवश्यक असतं. या गंभीर आजारापासून बचाव होण्यासाठी महिलांनी स्वत:च आपली ब्रेस्ट चेक करणं आवश्यक आहे. म्हणजे काखेत कोणत्याही स्वरूपाची गाठ नाही ना, ब्रेस्टचा आकार किंवा त्वचेत काही बदल झाले आहेत का निपल्समधून पाणी येणे, किंवा दुखणे, खाज येणे अशी काही लक्षणं दिसल्यास ताबडतोब एमआरआय किंवा मेमोग्राफी करणं आवश्यक आहे.\nकाळजी : तुमच्या कुटुंबात कोणाला अशा स्वरूपाचा आजार असल्यास तुम्ही प्रतिवर्षी ही चाचणी करून घेणं आवश्यक आहे.\nविवाहित स्त्रियांमध्ये गर्भाशायासंबंधित आजार होण्याची शक्यता असते. सर्वाकल कॅन्सची भीती अधिक असते. म्हणून पेप्स्मीअर किंवा पेल्बिक अल्ट्रासाऊंड करणं आवश्यक आहे. कारण याद्वारे गर्भाशयाशी संबंधित कॅन्सरपोषक पेशी दिसू शकतात.\nकाळजी : अनियमित मासिक पाळी, अतिरिक्त ब्लिडिंग किंवा गाठी पडणे.. अशा स्वरूपाचा त्रास असलेल्यांनी विशेषज्ञाचा सल्ला जरूर घ्यावा.\nभारतातील बहुतांश महिलांमध्ये रक्ताची कमतरता जाणवते. अनावश्यक थकवा जाणवू लागतो. डोळ्यांखाली काळी वर्तुळं जमा होतात. नखं आणि डोळे अधिक पांढरे होतात. म्हणूनच वर्षातून एकदा सीबीसी (कम्पलीट ब्लड काऊंट) ही चाचणी करणं आवश्यक आहे. स्त्रीयांनी आपल्या जेवणाकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. रोजच्या जेवणात लोहयुक्त वस्तू उदा. पालक, गाजर, बीट, सफरचंद, केळं, खजूर किंवा गुळाचा समावेश करावा. गर्भावस्थेनंतर किंवा गरोदरपणात आपल्या खाण्याकडे विशेषत: लक्ष द्यावं. कारण त्या दिवसांत योग्य प्रमाणात आहार मिळाला नाही तर स्त्रिया दगावण्याचाही धोका असतो.\nहा आजार कुटुंबातील कोणाला झाला असेल किंवा तो अनुवंशिक असेल तर हा तुम्हाला होण्याचा धोका अधिक असतो. ज्यांचं वजन मुळातच अधिक असतं. त्यांना हा धोका अधिक असतो. तसंच मेनोपॉजनंतर महिलांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात आढळतो. कारण हाडं, स्नायू आणि मांसपेशी त्यानंतर दुखायला लागतात. म्हणून मेनोपॉजनंतर डॉक्टरांकडे अवश्य जावं. तुमच्या पैकी कोणाला अशा समस्या जाणवत असतील तर तुम्ही तुमच्या शरीरातलं कॅल्शिअम वाढवणं आवश्यक असतं. तुम्ही ताबडतोब दूध, अंडी, फळं खाणं आवश्यक असतं. तिशीनंतर साधारणत: प्रत्येक महिलेला हजार ते बाराशे मिलिग्राम कॅल्शिअमची गरज असते. दररोजच्या जेवणातून हे मिळत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हाडं आणि मांसपेशीच्या मजबुतीसाठी व्यायाम किंवा औषधं घेणं गरजेचं आहे.\nतणावपूर्ण जीवनशैलीमुळे आजकालच्या स्त्रिया उच्च रक्तदाबाच्या शिकार होतात. मेनोपॉजच्या अवस्थेमध्ये हा आजार बळावण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच नियमित रूपात रक्तदाबाची चाचणी करणं आवश्यक आहे. वजन अ��िक असल्यास किंवा परिवारात हा आजार असल्यास विशेष काळजी घ्यावी. तसंच डॉक्टरांकडून योग्य आहाराचा सल्ला घ्यावा.\nतुमचं वजन वाढलं आहे, तुमच्या कुटुंबात कोणाला मधुमेह असल्यास आणि तुम्हाला उच्च रक्तदाब असल्यास तुम्ही तुमच्या शरीराची विशेषत्वाने काळजी घेणं आवश्यक आहे. तीस वर्षानंतर तर वर्षातून एकदा तरी रक्तातील साखरेची पातळी तपासून घ्यावी. विशेषत: तुम्हाला आई व्हायचं असेल तर अशा महिलांनी स्वत:ची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. कारण गरोदरपणात रक्तातील साखरेची पातळी वाढते. कारण ती वाढल्यास नवजात बाळालाही हा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nथायराईडच्या ग्रंथी गळ्याच्या खालच्या बाजूला असून त्यात टी-३, टी-४ असे स्रव स्र्वत असतात. त्यांची मात्रा असंतुलित झाल्यास त्याचा परिणामा स्त्रियांच्या आरोग्यावर होतो. परिणामी झटक्यात वजन वाढणं किंवा कमी होणं, थकवा येणे, त्वचा कोरडी होणे, चिडचिड होणे, उदास होणे, स्मरणशक्ती कमी होणे अशी लक्षणं नजरेस येतात. गर्भावस्थेत थायरॉडसंबंधी समस्या आढळल्यास नवजात शिशूलाही त्रास होण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच तुमच्यामध्ये यापैकी कोणतंही लक्षण दिसल्यास ताबडतोब थायरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोन्सची चाचणी करून घ्यावी.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/aimim-asaduddin-owaisi-expansion", "date_download": "2020-09-28T22:12:59Z", "digest": "sha1:MT5SVFCPM57ZA37DTBOXKHQTU6NP7LHV", "length": 18710, "nlines": 87, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "बिहारच्या यशानंतर एमआयएमचे लक्ष्य पक्षविस्ताराकडे - द वायर मराठी", "raw_content": "\nबिहारच्या यशानंतर एमआयएमचे लक्ष्य पक्षविस्ताराकडे\nहैदराबाद : असाउद्दीन ओविसी यांच्या ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इतेहादूल मुसलमीन’ (एआयएमआयएम)ने नुकत्याच बिहारमध्ये किशनगंज लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप व काँग्रेसला धूळ चारल्याने या पक्षाच्या विस्ताराच्या आकांक्षा बळ���वल्या आहेत.\nकिशनगंज पोटनिवडणुकीत एमआयएमचे उमेदवार कमरूल होडा यांनी भाजपचे उमेदवार स्वीटी यांचा पराभव केला पण त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसचा पारंपरिक मतदारही आपल्याकडे खेचला.\nएमआयएमच्या या अनपेक्षित यशाने जीतनकुमार मांझी यांच्या ‘हिंदुस्तानी अवाम मोर्चा’ला दलित-मुस्लिम मतांचे एकत्रिकरण दिसत असून बिहारच्या पूर्वेकडील या मतांद्वारे भाजपाच्या एनसीआर धोरणाला राजकीय विरोध करता येईल या पद्धतीने त्यांची चाचपणी सुरू आहे.\nकिशनगंजच्या एमआयएमच्या विजयामागे लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीने खेळलेली राजकीय चालही निर्णायक ठरली. या पक्षाने तेथे आपला उमेदवार उभा केला नाही. त्यामुळे दलित-मुस्लिम मतांचे विभाजन िकशनगंज येथे झाले नाही.\nबिहारमध्ये एमआयएमचे हे पहिले राजकीय यश आहे. आजपर्यंत हैदराबाद हा एमआयएमचा पारंपरिक गड राहिला होता. या पक्षाने महाराष्ट्रात औरंगाबादमध्ये लोकसभेची एक जागा व महाराष्ट्रात दोन विधानसभा जागा जिंकल्या आहेत. आता ते झारखंडमध्ये आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. झारखंडमध्ये येत्या ३० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका होत आहेत.\nआपला पक्ष झारखंडमध्ये निवडणुका लढणार असल्याची माहिती एमआयएमचे एक नेते सय्यद अमीनउल हसन जाफरी यांनी ‘द वायर’ला दिली. ‘आमच्या रांचीमध्ये काही सभा होतील या सभेला प्रमुख नेते असाउद्दीन ओवेसी उपस्थित असतील. राज्यातल्या आदिवासी गटांशी आमच्या चर्चा सुरू असल्याचे’ त्यांनी सांगितले.\n२०१५मध्ये बिहार विधानसभा निवडणुकांत एमआयएमने सहा जागा लढवल्या होत्या. या सर्व सहा जागा सीमांचल भागातील होत्या जेथे मुस्लिम बहुल मतदार आहेत. या पक्षाला त्यावेळी ८०,२४८ मते पडली होती पण एकही उमेदवार निवडून आला नाही. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाने किशनगंज येथून अख्तरूल इमान यांना उमेदवारी दिली होती. इमान यांनी तीन लाख मते मिळवली व त्यांचा पक्ष जनता दल युनाएटेड, काँग्रेसनंतर तिसऱ्या क्रमांकावर आला.\n२०१७मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत एमआयएमने ३८ उमेदवार उभे केले होते. त्यात त्यांना २ लाख ४ हजार मते मिळाली पण एकही जागा मिळाली नाही.\n१९५९मध्ये एमआयएमने आपली पहिली निवडणूक हैदराबादमध्ये महापालिकेची लढवली. नंतर त्यांनी विधानसभा व लोकसभा निवडणुका लढवल्या. पण त्यांचे ��्रभावक्षेत्र हैदराबाद व आसपासचा परिसर एवढाच मर्यादित होता. असाउद्दीन यांचे वडील सुलतान सलाउद्दीन ओवेसी यांनी सलग सहा वेळ हैदराबाद लोकसभा मतदारसंघ राखला आहे. पण त्यांच्या कारकिर्दीत त्यांचा पक्ष मर्यादित राहिला. त्यांच्या मुलाकडे असाउद्दीन यांच्याकडे पक्षाची सूत्रे हाती आली तेव्हा चित्र बदलू लागले.\nअसाउद्दीन ओवेसी हे लंडन येथील लिंकन इन येथून बॅरिस्टरची पदवी घेऊन राजकारणात उतरले आहेत. त्यांची इच्छा भारतातील मुसलमानांचे प्रतिनिधित्व करावे अशी आहे. बाबरी मशीदीवरील त्यांची ठाम भूमिका, त्यांच्या सभांना मिळणारा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद, त्यांची उत्तम वक्तृत्वशैली यामुळे त्यांची प्रतिमा देशव्यापी पसरली आणि मुसलमानांमध्ये ते लोकप्रिय झाले.\nआपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेला धरून असाउद्दीन यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू येथे पक्षविस्तार सुरू केला. त्यांच्या पक्षाने महाराष्ट्र व कर्नाटकात शिरकाव केला.\nअसाउद्दीन ओवेसी यांच्या राजकारणाविषयी हैदराबादस्थित मीर अयुब अली खान या वरिष्ठ पत्रकारांशी संवाद साधला असता ते म्हणाले, ‘असाउद्दीन ओवेसी यांनी आपल्या राजकीय डावपेचात कमालीचे बदल केले आहेत. त्यांनी पक्षाची कट्टरवादी भूमिका बदलत ती सर्वसमावेशक केली आहे. त्यामुळे एमआयएमचा राजकीय विस्तार वाढत तो समाजातील निम्न स्तरापर्यंत पोहचला आहे. निम्न जाती त्यांच्याकडे आकर्षिल्या गेल्या आहेत. या जातींचे सामाजिक-राजकीय प्रश्न एमआयएमने हाती घेतले. त्यामुळे महाराष्ट्रात औरंगाबादमध्ये त्यांनी मुसंडी मारली. पूर्वीच्या निझामाच्या राजवटीतल्या प्रदेशात ते आता जम बसवू लागले आहेत.\nअसाउद्दीन यांनी आपल्या पक्षाची घोषणा ‘जय भीम -जय मीम’ अशी केली. मुस्लिम –दलित युती असा तो नारा होता. त्यामुळे महाराष्ट्र, बिहार व उ. प्रदेशात ते संवेदनशील भागात विस्तार करू शकले आहेत.\nजाफरी सांगतात, प. बंगालमधील सुमारे ३० टक्के मुस्लिम लोकसंख्या हे एमआयएमचे पुढील लक्ष्य आहे. या राज्यात राजकीय पोकळी आहे असे एमआयएमला वाटत असल्याने २०२१च्या विधानसभा निवडणुकीत हा पक्ष प. बंगालमध्ये आपले उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे.\nतेलंगणात एमआयएमचा तेलंगण राष्ट्र समितीला पाठिंबा आहे. या पक्षाची व्होटबँक आम्हाला छेदायची नाही. ती छेदण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा फायदा विरोधकांना होईल अशी एमआयएमची भूमिका आहे.\nआंध्र प्रदेशात त्यांनी एन. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसमविरोधात उभे राहून केसीआरशी हातमिळवणी केली. एमआयएमने वायएसआर काँग्रेसचाही प्रचार केला होता.\nभाजपची बी-टीम असल्याचा आरोप\nपक्षविस्तार वाढत असल्याने व सेक्युलर मते खात असल्याने एमआयएमवर काँग्रेस व अन्य भाजपविरोधी पक्षांकडून सातत्याने राजकीय हल्ले होत असतात. एमआयएम भाजपला मदत करत असल्याचा यांचा आरोप होता. २०१७मध्ये उ. प्रदेशातील विधानसभा निवडणुका होण्याअगोदर अखिलेश यादव सरकारने असाउद्दीन ओवेसी यांना राज्यात सभा घेऊ दिल्या नव्हत्या. समाजवादी पार्टीला दलित व ओबीसी मतांमधील विभाजन नको होते. त्या कारणाने ते कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करत ओवेसी यांना सभा घेण्यास अडवत होते.\nकाँग्रेसही ओवेसी यांच्या राजकारणावर टीका करत असते. ओवेसी संसदेत नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर कडक हल्ले करत असले, त्यांचा ३७० कलम रद्द करण्याला विरोध असला तरी ज्या एनडीएमध्ये केसीआर सामील आहे त्याला एमआयएम का मदत करत आहे, असा सवाल काँग्रेसचा आहे.\nमहाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या ९ विधानसभा मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादीची मते खाल्ल्याचा आरोप एमआयएमवर आहे. एमआयएममुळे या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार हरले आणि त्यांनी भाजपची बी टीम म्हणून काम केले असे काँग्रेसचे म्हणणे आहे.\nकाँग्रेसच्या या आरोपाला फेटाळून लावत जाफरी म्हणतात, काँग्रेसने आपली सेक्युलर व्होटबँक त्यांच्या आपमतलबी राजकीय भूमिकेमुळे गमावली आहे. सध्याची सेक्युलर व्होटबँक व कट्‌टरवादी व्होटबँक यांच्यातील सीमारेषा कमी होत असून मुस्लिमांचा वापर मतांसाठी केला जातो असे जाफरी यांचे मत आहे. त्यामुळे एमआयएम कमावत असलेली व्होटबँक हे काँग्रेस-भाजपच्या राजकारणाला एक उत्तर आहे असे जाफरी यांचे म्हणणे आहे.\nगाली नागराज, हे मुक्त पत्रकार असून ते दोन तेलुगू राज्यातल्या घडामोडींवर लिहितात.\nभीमा कोरेगाव : जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले\nआयएमएफला हवी भारताकडून पारदर्शी आकडेवारी\nराज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी करणार\nसर्वपक्षीयांचा लडाख निवडणुकांवरील बहिष्कार मागे\nपीएम केअर्समध्ये १५ बँका-संस्थांकडून २०४ कोटी\nमग अधिवेशनाच�� गरजच काय\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\nनैतिक श्रेष्ठतेचा ‘हिंदु’स्तानी दंभ\nकाँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश\nपोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/astrology-news/daily-horoscope-astrology-in-marathi-sunday-02-december-2018-1798349/", "date_download": "2020-09-28T22:07:11Z", "digest": "sha1:5XXU75U26V6UHT4LNZZWDY5LXU6RJMIE", "length": 16472, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "daily horoscope astrology in marathi Sunday 02 December 2018 | आजचे राशीभविष्य, रविवार, ०२ डिसेंबर २०१८ | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nआजचे राशीभविष्य, रविवार, ०२ डिसेंबर २०१८\nआजचे राशीभविष्य, रविवार, ०२ डिसेंबर २०१८\nसर्व बारा राशींचे भविष्य\nDaily Astrology : आजचे बारा राशींचे राशीभविष्य\nआज देवाला दुध, भाताचा नैवेद्य दाखवावा. प्रकृतीची काळजी घ्यावी. उष्णतेची आणि वाताशी निगडीत आजार संभवतात. व्यवसायामध्ये सावधपणे निर्णय घ्यावेत. मोठ्या आर्थिक गुंतवणूकीचे निर्णय घेत अ‍सताना सावधानता बाळगावी. वादविवाद टाळावेत. प्रवासाचे योग संभवतात.\nआज ॐ द्रा गुरूवै नमः या नामाचा जप करावा. महत्वाचे व्यावसायिक निर्णय घेवू शकाल. नवीन योजना राबविण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभेल. कुटूंबाचे आणि संततीचे प्रश्न सोडवू शकाल. व्यवसायामध्ये धाडसी निर्णय घेऊ शकाल. कमोडीटी मार्केट, शेअर्समध्ये उत्तम ग्रहमान आहेत.\nआजचा रंग – आकाशी\nॐ आदित्याय नमः या मंत्राचा जप करून दिवसाची सुरूवात करावी. कुटूंबाशी निगडीत अडी-अ‍डचणी सोडवू शकाल. घरातील ज्येष्ठ मंडळीच्या प्रकृतिची काळजी सतावेल. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. बांधकाम व्यवसायिक, फर्निचर, गृह उपयोगी वस्तु आणि लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणार्‍यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत. कुटूंबासमवेत वेळ घालवू शकाल.\nपशुपक्ष्यांना अन्नदान करावे. भावंडांच्या गाठीभेटीचे योग आहेत. सर्व क्षेत्रामध्ये स्पर्धा जाणवेल, परंतु स्पर्धेमध्ये टिकून राहू शकाल. कामामध्ये ताणतणाव जाणवेल. नोकरदारांना, गृहिणींना अतिरीक्त काम���चा आणि जबाबदारीचा योग आहे. आर्थिक नियोजन उत्तम राहील.\nकालभैरवांचे दर्शन घ्यावे. नवीन योजना राबवू शकाल. व्यावसायिक हितसंबंध दृढ करू शकाल. जुनी येणी वसूल करू शकाल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यावसायिकांना उत्तम आर्थिक स्थितीचा दिवस आहे.\nॐ श्री आदि गुरूवै नमः या मंत्राचा जप करावा. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. आर्थिक आवक उत्तम राहील. व्यावसायिक नियोजन आर्थिक उन्नती करणारे ठरेल.\nपशुपक्ष्यांना अन्नदान करावे. मोठी आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी. कुठल्याही स्वरूपाचे वादविवाद टाळावेत. कौटुंबिक सौख्य लाभेल. बांधकाम व्यावसायिक, जमिनीची खरेदी-विक्री करणारे व्यवसायिक यांनी विशेष दक्षता घ्यावी. कायदेशीर प्रश्न सोडवू शकाल.\nॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. आर्थिक स्थिती उत्तम राहील. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहेत. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. स्थावर मालमत्तेशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. कोर्ट, कचेरी, वादविवाद यातून सामोपचाराने मार्ग काढू शकाल.\nकुलदैवतांचे पुजन करावे. मोठे व्यावसायिक धाडस करू शकाल. सर्व क्षेत्रातील अधिकारी वर्गासाठी अ‍नुकूल ग्रहमान आहेत. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. व्यावसायिकांचे नियोजन उत्तम राहील.\nमहादेवाचे दर्शन घ्यावे. परदेशांशी निगडीत व्यापार, व्यवसाय करणार्‍यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत. व्यावसायिकांना लाभदायक ग्रहमान आहेत. प्रतिष्ठेचे योग संभवतात. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल, महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. संततीशी निगडीत अडी-अ‍डचणी सोडवू शकाल.\nॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. व्यावसायिक उलाढाल जपून करावी. महत्त्वाचे निर्णय घेत असताना विचारविनिमय करावा. प्रवास जपून करावेत. सर्वांशी सलोखा राखावा. मोठी आर्थिक उलाढाल करू नये.\nकालभैरवाचे दर्शन घ्यावे, दानधर्म करावा. व्यावसायिकांना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. कौटुंबिक स्थिरतेच्या दृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. शेती, कमोडीटी, शेअर्स, लोखंड आणि रासायनिक उद्योगांना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. गुंतवणुकीस अनुकूल ग्रहमान आहे.\nआजचा रंग – राखाडी\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 आजचे राशीभविष्य, शनिवार, ०१ डिसेंबर २०१८\n2 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ३० नोव्हेंबर २०१८\n3 आजचे राशीभविष्य, गुरुवार, २९ नोव्हेंबर २०१८\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/ramnath-goenka-awards-rajnath-singh-felicitates-outstanding-achievers-in-journalism-1817297/", "date_download": "2020-09-28T22:32:08Z", "digest": "sha1:O4ZP427RSZ2VKC7JMVXOLF6X22RPRTNT", "length": 14266, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ramnath Goenka Awards : Rajnath Singh felicitates outstanding achievers in journalism | | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nRamnath Goenka Awards: लोकसत्ताच्या संदीप आचार्य आणि निशांत सरवणकर यांचा गौरव\nRamnath Goenka Awards: लोकसत्ताच्या संदीप आचार्य आणि निशांत सरवणकर यांचा गौरव\nपत्रकारिता क्षेत्रात वेगळं काहीतरी करून दाखवणाऱ्यांचा गौरव या पुरस्काराने केला जातो, हा पत्रकारितेतील मानाचा पुरस्कार आहे\nपत्रकारिता क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या पत्रकारांचा रामनाथ गोएंका पुरस्काराने गौरव केला जातो. हे पुरस्कार पत्रकारिता क्षेत्रातील अत्यंत मानाचे पुरस्कार मानले जातात. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या पुरस्काराच्या मानकऱ्यांचा गौरव केला जातो आहे. हा सोहळा दिल्लीमध्ये रंगला आहे. १८ विभागातील २९ पत्रकारांचा गौरव रामनाथ गोएंका पुरस्काराने केला जातो आहे. ज्यामध्ये प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियातील पत्रकारांचा समावेश आहे. लोकसत्ताचे संदीप आचार्य आणि निशांत सरवणकर यांनाही या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. या दोघांनीही विश्वास पाटील यांच्याबाबत जी वृत्तमालिका राबवली त्याच योगदानाचा गौरव करण्यात आला.\nविश्वास पाटील यांच्या फायली निकाली काढण्याच्या गतिमानतेचे वृत्त ३ व ४ जुलै २०१७ रोजी सर्वप्रथम ‘लोकसत्ता’ने दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले. नवे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांनी या प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आणि या प्रकरणी चौकशी सुरू केली. याच संदर्भातल्या बातम्यांची जी मालिका संदीप आचार्य आणि निशांत सरवणकर या दोघांनी राबवली त्याचमुळे त्यांच्या कार्याचा गौरव रामनाथ गोएंका पुरस्काराने करण्यात आला.\nया कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. पत्रकारितेचे समाजाशी असलेले नाते हे विश्वासाचे नाते आहे. विश्वास कधीही एक दोन दिवसात बसत नाही. त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. रामनाथ गोएंका यांनी सत्याची कास कधीही सोडली नाही. सत्तेची, यंत्रणेची पर्वा न करता ते सच्ची पत्रकारिता करत होते त्याचमुळे ते आपल्या सगळ्यांच्या मनामनात जिवंत आहेत असेही सिंह यांनी म्हटलं आहे. ज्यांना सच्ची पत्रकारिता करायची आहे त्यांनी रामनाथ गोएंका यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असेही सिंह यांनी म्हटलं आहे.\nरामनाथ गोएंका यांनी समाजात निर्माण केलेला विश्वास अढळ आहे. त्यांनी हा विश्वास मिळवण्यासाठी अपार कष्ट घेतले. आपले तत्त्व आणि खरं बोलणं गोएंका यांनी कधीही सोडलं नाही. इंग्रजांशी दिलेला लढा असो, आणीबाणी असो किंवा कोणताही प्रसंग असो रामनाथ गोएंका कधीही डगमगले नाहीत. अशाच र��मनाथ गोएंका यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार ही खरोखरच गौरवाची बाब आहे असेही राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी रामनाथ गोएंका यांनी लिहिलेल्या अग्रलेखाच्या काही ओळीही वाचून दाखवल्या.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 फेसबुकवरच्या ओळखीतून तरुणीवर बलात्कार\n2 ‘वेल डन’; निर्मला सीतारमनजी\n3 भय्यूजी महाराज यांची आत्महत्या नव्हे हत्याच-रामदास आठवले\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/mns-chief-raj-thackeray-slams-muslims-who-are-opposing-india-scj-81-2067710/", "date_download": "2020-09-28T23:14:14Z", "digest": "sha1:6DYZL5IDKFBPMAL3RSHZNT44P3XC4LUJ", "length": 13058, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "MNS Chief Raj Thackeray Slams Muslims who are opposing India scj 81 | आमची आरती त्रास देत नाही तुमचा नमाज का त्रास देतो?-राज ठाकरे | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवार���ासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nआमची आरती त्रास देत नाही तुमचा नमाज का त्रास देतो\nआमची आरती त्रास देत नाही तुमचा नमाज का त्रास देतो\nधर्म ही बाब वैयक्तिक असली पाहिजे असंही राज यांनी म्हटलं आहे.\nआमची आरती त्रास देत नाही तर तुमचा नमाज का त्रास देतो आहे असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात उपस्थित केला आहे. एवढंच नाही तर मशिदींवरचे भोंगे हटवले गेले पाहिजेत ही आपली भूमिका त्यांनी आज पुन्हा एकदा मांडली. पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुसलमानांना हाकला हा मुद्दा मी अनेकदा मांडला आहे. जे मुसलमान देशाचा अभिमान बाळगतात त्यांना आम्ही कोणीही नाकारलेलं नाही. नाकारणार नाही. अब्दुल कलाम, झहीर खान यांना आम्ही कधीही नाकारलेलं नाही. कुणीही यायचं आणि इथे यायचं आपला देश म्हणजे काय धर्मशाळा आहे का असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात उपस्थित केला आहे. एवढंच नाही तर मशिदींवरचे भोंगे हटवले गेले पाहिजेत ही आपली भूमिका त्यांनी आज पुन्हा एकदा मांडली. पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुसलमानांना हाकला हा मुद्दा मी अनेकदा मांडला आहे. जे मुसलमान देशाचा अभिमान बाळगतात त्यांना आम्ही कोणीही नाकारलेलं नाही. नाकारणार नाही. अब्दुल कलाम, झहीर खान यांना आम्ही कधीही नाकारलेलं नाही. कुणीही यायचं आणि इथे यायचं आपला देश म्हणजे काय धर्मशाळा आहे का असाही प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. बांगलादेशातून भारतात यायचं असेल तर फक्त अडीच हजार रुपये लागतात. पाकिस्तानातून येणारेही नेपाळमार्गे येत आहेत. माझं केंद्राला सांगणं आहे पहिल्यांदा समझौता एक्सप्रेस बंद करा.\nबांगलादेश आणि पाकिस्तानातून येणारे घुसखोर हा मोठा धोका आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. असेच उभे राहिलेले अनेक मोहल्ले हे देशाला त्रास देणार. उद्या जर युद्ध झालं तर आपल्याला आतच लढावं लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या निर्णयावर टीका केली मात्र जी गोष्ट योग्य वाटली तेव्हा मी अभिनंदनही केलं असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. राम मंदिर, अनुच्छेद ३७० या निर्णयांवर मी मोदी सरकारचं अभिनंदनही केलं आहे कारण मी माणूसघाणा नाही. बाहेरुन आलेल्यांना का पोसायचं हे लोक कोण आहेत हे लोक कोण आहेत कुठे आहेत याची पूर्ण माहिती पोलिसांकडे आहे असंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.\nमुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांवर माझा प्रचंड विश्वास आहे. एकदा ४८ तासांसाठी मोठा हात द्या त्यांना बघा ते काय करु शकतात असंही आवाहन राज ठाकरेंनी म्हटलं आहे. CAA, NRC वरुन अनेक मुसलमान रस्त्यावर आले. या मुसलमानांच्या मनात राम मंदिर आणि अनुच्छेद ३७० बाबतचा राग आहे. त्या मोर्चांमधून राग व्यक्त केला गेला. आता मी हे विचारतो आहे की त्यात इथले मुसलमान किती आहेत बाहेरच्या मुसलमानांना इथले मुसलमान साथ देत असतील तर आम्ही का साथ द्यायची तुमची असंही राज ठाकरेंनी विचारलं आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 धर्माला हात लावाल तर हिंदू म्हणून अंगावर जाईन – राज ठाकरे\n2 झेंड्यातला बदल वर्षभरापासून मनात होता-राज ठाकरे\n3 राज ठाकरेंचा मनसैनिकांना इशारा : .. तर पदावरुन गच्छन्ती अटळ\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/shraddha-kapoor-fulfills-ailing-fans-wish-to-meet-her-1832770/", "date_download": "2020-09-28T22:18:21Z", "digest": "sha1:ZDZ3S6JEQXW3KFUZTC67A7NG4FAEWP5V", "length": 13382, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "श्रद्धाने आपल्या १३ वर्षाच्या चाहतीची ‘ती’ इच्छा केली पूर्ण | Shraddha Kapoor fulfills ailing fans wish to meet her | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nश्रद्धाने आपल्या १३ वर्षाच्या चाहतीची ‘ती’ इच्छा केली पूर्ण\nश्रद्धाने आपल्या १३ वर्षाच्या चाहतीची ‘ती’ इच्छा केली पूर्ण\nइतर रुग्णांना, रुग्णालय प्रशासनाला त्रास होऊ नये म्हणून ती बुरखा परिधान करुन गेली\nअनेकदा चाहते आपल्या आवड्या अभिनेत्यांची एक झकल मिळवण्यासाठी धडपडताना दिसतात. मात्र अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने स्वत: आपल्या एका खास चाहतीची भेट घेतली आणि तिही रुग्णालयामध्ये जाऊन. यासंदर्भातील फोटो श्रद्धाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊण्टवर शेअर केला आहे.\nसाम्या नावाच्या या १३ वर्षीय चाहतीला श्रद्धा रुग्णालयात जाऊन भेटली आणि तिच्याबरोबर काढलेला फोटोही तिने शेअर केला आहे. मुंबईमधील एका रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या साम्याला क्षयरोग झाला आहे. श्रद्धा ही साम्याची आवडती अभिनेत्री असून तिने श्रद्धाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. केटो या क्राऊण्ड फंडिंगच्या माध्यमातून समाजकार्यासाठी पैसे उभे करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून साम्या आणि श्रद्धाची भेट घडवून आणण्याचे ठरले. अखेर श्रद्धाला साम्याबद्दल समजले तेव्हा ती स्वत: आपल्या व्यस्त वेळापत्रकामधून वेळ काढून साम्याला भेटण्यासाठी थेट रुग्णालायात गेली. यावेळी इतर रुग्णांना तसेच रुग्णालय प्रशासनाला सुरक्षेसंदर्भातील त्रास होऊ नये म्हणून तीने आपली ओळख लपवण्यासाठी बुरखा परिधान केला होता.\nया भेटीच्या वेळी साम्या बरोबरच फोटो शेअर करताना श्रद्धा म्हणते, ‘आज मला साम्याला भेटता आले याचा मला खूप आनंद आहे. ती एखाद्या छोट्या परीप्रमाणेच आहे. तिला लवकर बरे वाटावे हीच इच्छा आहे. केटो (ज्या संस्थेच्या माध्यमातून भेट झाली) साम्याच्या उपचारांसाठी मी आणखीन कशाप्रकारे मदत करु शकते ते नक्की सांग. तुम्ही करत असलेल्या कामासाठी तुम्हाला शुभेच्छा.’\nसध्या श्रद्धा ह��� जाहिराती आणि चार सिनेमांच्या शुटींगसाठी मुंबईहून सतत हैदराबादचे दौरे करत असते. या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून तिने साम्याची भेट घेतली. सध्या ती या वर्षी स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होणाऱ्या शाहो सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त असून या सिनेमात ती प्रभाससोबत झळकणार आहे. मागील वर्षी श्रद्धाची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘स्त्री’ सिनेमाने बॉक्सऑफिसवर अपेक्षेहून चांगली कामगिरी केल्याने सिनेमा सुपरहीट ठरला होता.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 आला रे आला रोहित आला… ‘सिम्बा’च्या कमाईतील ५१ लाख दिले मुंबई पोलिसांना\n2 एकता कपूर झाली आई\n3 कपिल देवच्या बायोपिकमध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/the-collapsed-bridge-responsibility-of-the-municipal-corporation-says-ministry-of-railways-1857917/", "date_download": "2020-09-28T23:22:27Z", "digest": "sha1:Z6AGWNLVTNRTV5N23ICVFN7QE63YPWBG", "length": 10659, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "The collapsed bridge responsibility of the municipal corporation says Ministry of Railways |कोसळलेला पुल महापालिकेचा, रेल्वे मंत्रालयाने जबाबदारी झटकली | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nकोसळलेला पूल मुंबई महापालिकेचा; रेल्वे मंत्रालयाने जबाबदारी झटकली\nकोसळलेला पूल मुंबई महापालिकेचा; रेल्वे मंत्रालयाने जबाबदारी झटकली\nरेल्वेचे डॉक्टर्स आणि अधिकारी महापालिकेला या बचाव आणि मदत कार्यात सहकार्य करीत असल्याचेही रेल्वे मंत्रालयाने सांगितले.\nसीएसएमटी येथील कोसळलेल्या पादचारी पुलाची जबाबदारी रेल्वे मंत्रालयाने झटकली आहे. हा पूल महापालिकेच्या आखत्यारितील असल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. तर दुसरीकडे महापालिकेचे स्थानिक नगरसेवकांनी या दुर्घटनेला रेल्वेच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. यावरुन याची जबाबदारी एकमेकांच्या अंगावर ढकलण्याचा प्रकार सुरु झाला आहे.\nदरम्यान, या दुर्घटनेतील जखमींना सर्व प्रकारची मदत पुरवण्यात येत असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. रेल्वेचे डॉक्टर्स आणि अधिकारी महापालिकेला या बचाव आणि मदत कार्यात सहकार्य करीत असल्याचेही रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्���त्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुलाच्या फक्त डागडुजीचा प्रस्ताव होता-अरविंद सावंत\n2 स्मारकांसाठी हजारो कोटी रुपये, पण पुलासाठी पैसे नाहीत : आमदार वारिस पठाण\n3 CSMT Bridge collapsed : पुलाचं ऑडिट झालेलं नाही, याला रेल्वेचं जबाबदार – नगरसेविका सुजाता सानप\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/devendra-fadnavis/page/3/", "date_download": "2020-09-28T20:44:31Z", "digest": "sha1:VFENQTPGSHYWEYM3MCBZJ7EMSAMZUNRT", "length": 33620, "nlines": 174, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणाला झालेला महारोग असं मी म्हणणार नाही- अनिल गोटे | फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणाला झालेला महारोग असं मी म्हणणार नाही- अनिल गोटे | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSarkari Naukri | महाराष्ट्र ग्राम विकास विभागात 288 पदांची भरती IPL 2020 | मुंबईने नाणेफेक जिंकली | आरसीबी करणार पहिली फलंदाजी सुशांतच्या वकिलांना मुंबई पोलिसांचं महत्व पटलं | CBI व बिहार पोलिसांबाबत वक्तव्य सेना खासदाराची ती मोठी चूक | फोटो शदीह भगतसिंह यांचा | नाव चंद्रशेखर आझाद यांचं शिवसेना सोबत आली नाही तर, राष्ट्रवादीनं युतीसाठी एकत्र यावं - आठवले Unlock 5 | रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची माहिती MPSC Prelims Exam 2020 | उमेदवारांचे Admit Card डाउनलोडसाठी उपलब्ध\nफडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणाला झालेला महारोग असं मी म्हणणार नाही- अनिल गोटे\nभाजपचे आमदार गोपीचंद पडाळकर यांनी राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या थराला जाऊन टीका केल्याने सर्वत्र रोष पसरत आहे. आता या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनीही उडी मारली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी माझाय विश्वासघात केला, पण संतापाच्या भरात मी कधी फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग आहे, असे म्हणणार नाही. वस्तुस्थिती असली तरी मी असे बोलणार नाही, असं ते म्हणाले. गोटे यांनी एक जाहीर पत्रक काढून थेट नामोल्लेख करत फडणवीसांवर गंभीर आरोप केल्याने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.\nमुंबईतले रुग्णालयाबाहेरचे १ हजार मृत्यू का लपवले\nमुंबईमध्ये रुग्णालयाबाहेर झालेले १ हजार मृत्यू का लपवण्यात आले आहेत असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे. याबाबतचं एक पत्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. रुग्णालयाबाहेर झालेले, पण वेगवेगळ्या प्राधिकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले १ हजार मृत्यू अद्याप अधिकृत आकडेवारीत दाखवण्यात आले नाहीत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.\nत्या पहाटेच्या शपथविधीचे शिल्पकार अमित शाह - फडणवीस\nराज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर मोठं राजकीय नाट्य रंगलं होतं. तब्बल महिनाभर चालेल्या राजकीय घडोमोडीमुळे नागरिकांना दररोज नवं चित्र बघायला मिळत होतं. मात्र, पडद्यामागील घटनांचा नेमका अंदाज येत नव्हता. नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या सत्ता स्थापनेतील कुरघोड्यामध्ये एक घटना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागली. एका मुलाखतीत फडणवीस यांनी त्याविषयीची सल व्यक्त केली.\nत्यावेळच्या राजकीय घडामोडीवर खरं पुस्तक मी लिहणार, सगळा घटनाक्रम डोक्यात - फडणवीस\nराज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर मोठं राजकीय नाट्य रंगलं होतं. तब्बल महिनाभर चालेल्या राजकीय घडोमोडीमुळे नागरिकांना दररोज नवं चित्र बघायला मिळत होतं. मात्र, पडद्यामागील घटनांचा नेमका अंदाज येत नव्हता. नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या सत्ता स्थापनेतील कुरघोड्यामध्ये एक घटना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागली. एका मुलाखतीत फडणवीस यांनी त्याविषयीची सल व्यक्त केली.\nकोणाच्या म्हणण्यानं राज ठाकरे काही करतील, असे ते व्यक्ती नाहीत - फडणवीस\nदेवेंद्र फडणवीस यांनी एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. राज्यातील सध्याची कोरोना परिस्थिती, राजकारण, देशाची आर्थिक परिस्थिती आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगवरही त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.\nट्रॉलिंगसाठी राष्ट्रवाद��� आणि शिवसेनेकडून प्रचंड फेक अकाऊंट - फडणवीस\nदेवेंद्र फडणवीस यांनी एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. राज्यातील सध्याची कोरोना परिस्थिती, राजकारण, देशाची आर्थिक परिस्थिती आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगवरही त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.\nमुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे - फडणवीस\nकोरोनामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसेंदिवस हलाखीची होत आहे, असं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं असून, त्यात राज्यातील एकूण स्थिती मुख्यमंत्र्यांच्या निर्दशनास आणून दिली आहे. विशेषतः फडणवीस यांनी मुंबईतील वाढत्या मृत्यूदराबद्दल चिंता व्यक्त केली आहे.\nवादळग्रस्त कोकणी माणसाचे प्रश्न घेऊन फडणवीस मुख्यमंत्र्यांना भेटले\nनुकसानग्रस्तांना तातडीने रोख रक्कम म्हणून मदत द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर फडणवीस यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी विविध मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सादर केलं. यावेळी फडणवीस यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार देखील उपस्थित होते.\nमी अनेकदा बारामतीत गेलो, मला तिथेही समुद्र दिसला नाही – फडणवीस\nनिसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आजपासून दोन दिवस कोकणचा दौऱ्यावर आहेत. या दोन दिवसांत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विविध ठिकाणी ते भेटी देऊन नुकसानीची पाहणी करतील.\nठाकरे सरकारची १०० कोटींची मदत अत्यंत तुटपुंजी - देवेंद्र फडणवीस\nराज्य सरकारने चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या रायगडला १०० कोटींची केलेली मदत अत्यंत अपुरी आहे. ही मदत अत्यंत तुटपुंजी असून नुकसानग्रस्तांना नुकसानाच्या ७५ टक्के मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.\nआज ४ वाजता देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची पत्रकार परिषद\nमहाराष्ट्रात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे राजकीय हालचालींना वेग आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी विरोधकांकडून होत असतानाच राज्य सरकार अस्थिर करण्याचे विरोधकांचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे.\nही वेळ टीका, आरोप करण्याची नाही; शिवसेनेचं फडणवीसांवर टीकास्त्र\nसरकारच्या सूचना व लॉकडाऊनचे नियम धुडकावून रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांवर टीका करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेनं जोरदार हल्ला चढवला आहे. ‘ही वेळ वादविवादाची नाही. टीका, आरोप करण्याची नाही. हातात हात घालून राष्ट्र आणि महाराष्ट्र वाचवण्याची आहे. सरकारी पगार भाजपच्या कोषात जमा करणाऱ्यांना हे कोणी समजावयाचे,’ असा बोचरा सवाल शिवसेनेनं केला आहे.\nफडणवीस सरकारच्या सिडकोतील 'पारदर्शक' कारभारावर कॅगचे ताशेरे\nदेवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये सिडकोमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भातील कॅगचा अहवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. कॅगच्या अहवालामध्ये फडणवीसांच्या काळात झालेल्या सिडकोच्या २ हजार कोटींच्या कामावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. या अहवालात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पात अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आला आहे.\n निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपवल्याने फडणवीसांवर खटला चालणार\nमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. फडणवीस यांची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपवल्याचे प्रकरण पुढे आले आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हे लपवल्याप्रकरणी आता खटला चालणार आहे.\nमुस्लीम आरक्षणाला भाजपचा तीव्र विरोध; फडणवीस आक्रमक\nमुस्लिम समाजाला महाविकास आघाडी सरकार लवकरच गुड न्यूज देणार आहे. मुस्लिमांना शैक्षणिक संस्थांमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. या संदर्भातील कायदे संमत करणार असल्याची ग्वाही अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.\nसिडकोत २५०० कोटींचा घोटाळा; पारदर्शक 'चौकीदारांच्या' का���भारावर कॅगचा ठपका\nसिडको घोटाळ्याप्रकरणी कॅगनं फडणवीस सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात सिडकोमध्ये घोटाळा झाल्याचा ठपका कॅगनं ठेवला आहे. या अहवालवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान या प्रकरणाची निवृत्त न्यायधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या सुनील प्रभूंनी केली आहे.\nशाळा १ लाख भरून मोकळ्या होतील, या कायद्याचा काहीच उपयोग नाही: फडणवीस\nआज ‘मराठी भाषा दिन’, राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातल्या सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याची घोषणा ठाकरे सरकारने केली आहे. त्यानुसार राज्यात पहिली ते दहावी मराठी विषय सक्तीचा होणार आहे. मराठी भाषा सक्ती करण्याबाबतचं विधेयक विधानपरिषदत एकमतानं मंजूर करण्यात आलं आणि त्यानंतर विधानसभेत देखील सहमत झाला. दरम्यान आपल्यासाठी हा भाग्याचा क्षण असल्याचं यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.\nआधी सावरकरांना भारतरत्न द्या; महाविकास आघाडीकडून भाजपची विकेट\nविधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून भाजपनं आज विधानसभा अध्यक्षांकडं सावरकरांचा गौरवपर प्रस्ताव दिला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांमध्ये सावरकारांविषयी मतभेद आहेत. त्यामुळं गौरवपर प्रस्तावावरून त्यांना कोंडीत पकडण्याची रणनीती भाजपनं आखली होती. मात्र ती रणनीती भाजपवरच पलटली आहे.\nमुख्यमंत्र्यांनी त्या ‘१०५’ लोकांशी संवाद साधायचे ठरवले तर फडणवीसांचे काय होईल\nभाजपने सत्तेचा गैरवाजवी वापर करून विरोधी पक्ष खरेदी-विक्री संघ उघडला होता. त्या मार्गाने महाविकास आघाडी किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज तरी जाताना दिसत नाहीत. त्यांनी विरोधी बाकावरील ‘१०५’ लोकांशी संवाद साधायचे ठरवले तर विरोधी पक्षनेत्यांचे काय होईल असा टोला शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपाला टोला लगावला आहे.\nCAA-NRC: महाविकास आघाडीत धुसफूस, पण फडणवीसांकडून मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन\nमहाविकास आघाडी सरकारला तीन महिने झाले पण अजूनही त्यांना सूर गवसलेला नाही. विरोधकांशी संवाद साधण्यासाठी चहापान ठेवलं पण या तीन पक्षांमध्येच विसंवाद असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ठाकरे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आज भाजपची बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी कर्जमाफी, तूर आणि भात खरेदी, बाजार समिती निवडणुकीतून शेतकऱ्यांना दूर करणं या मुद्द्यावरुन सरकारला घेणार असल्याचा इशारा फडणवीसांनी दिला.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nपोलीस भरतीसाठी सज्ज आहात | मग जाणून घ्या मैदानी चाचणी परीक्षेतील बदल\nनाणारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मावस भावाला भूखंडाचे श्रीखंड | निलेश राणेंचा खळबळजनक दावा\nशरद पवारांना आयकर विभागाची नोटीस | उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजारांचा दंड\nभाजपमध्ये लवकरच राजकीय भूकंप | दिग्गज नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर | राष्ट्रवादीची बैठक\nVIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nराज्यात आज कोरोनाचे २०,५९८ रुग्ण वाढले | तर ४५५ रुग्णांचा मृत्यू\nWhatsApp मध्ये लवकरच एक अकाऊंट मल्टीपल डिव्हाईसमध्ये\nही विधेयकं शेतकऱ्याला गुलाम बनवतील | कृषि विधेयकावरून राज्यसभेत घमासान\nगलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्ष | संरक्षण मंत्र्यांची संसदेत महत्त्वाची माहिती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://tusharnagpur.blogspot.com/2014/10/blog-post.html", "date_download": "2020-09-28T22:57:38Z", "digest": "sha1:CMBFQLREKCRGHCH3D6RMDUB5ZHQ4TN2A", "length": 9271, "nlines": 286, "source_domain": "tusharnagpur.blogspot.com", "title": "तुष्की नागपुरी: सख्या सजणा", "raw_content": "\nनागपूरचा कवी तुष्की नागपुरी याच्या कविता या ब्लाग वर वाचा\nशुक्रवार, १७ ऑक्टोबर, २०१४\nतुझ्या नजर मिठीत, ऊब हिवाळी उन्हाची\nतुझी ऊब पांघरावी, भीड नकोच जगाची\nतुझे रोखून बघणे, काळजाचे करे पाणी\nतुला बघावे वाटते, पण बघेल का कोणी\nझुकवते पाणण्यांना, अशी लाज वाटू येते\nमाझे मनातले सारे, तुला कळेल कधी ते\nतुला पाहिल्या पासून, जग तुझे तुझे सारे\nलपवुन ठेवलेले, बघ तुझे तुझे सारे\nबघ तुझे तुझे सारे, जपलेले किती वर्ष\nआसुसली शबरी ही, कधी होई राम स्पर्ष\nतुझी पाहून भरारी, मला वाटते कौतुक\nतुझ्या मनात रहावे, इतकीच इच्छा एक\nइतकीच इच्छा एक, माझ्या भाबड्या मनाची\nतुझ्या नजर मिठीत, ऊब हिवाळी उन्हाची\nनागपूर, १७ ऑक्टोबर २०१४, १५:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: शुक्रवार, ऑक्टोबर १७, २०१४\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले पटली का काही जुने अनुभव ताजे झाले का आवडली का तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का इथे तुमचा अभिप्राय लिहून जा:\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n तुष्की नागपुरीच्या ब्लाग वर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. या ब्लाग वरच्या सर्व कविता तुष्की नागपुरी यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांचे सर्व हक्क तुष्की नागपुरी यांच्या कडे आहेत. तुम्हाला कविता आवडली व मित्रांना दाखवावीशी वाटली तर या ब्लाग चा दुवा त्या��ना द्या. कविता कॉपी पेस्ट करून किंवा ईमेल करून पाठवावीशी वाटली तर तुष्की नागपुरी हे कलाकाराचे नाव पण त्या कवितेसोबत राहू द्या.\nनेहमीच वाटतं मला (1)\nसावळ्या मिलीच्या कविता (1)\nसावळ्या मुलीची गाणी (1)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-vedh-maj-gen-retired-sanjay-bhide-marathi-article-1794", "date_download": "2020-09-28T20:44:51Z", "digest": "sha1:MJML4DDQ3P4PI5C7WENPGVI3VE7PDN6D", "length": 13973, "nlines": 114, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Vedh Maj. Gen. (retired) Sanjay Bhide Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसुरक्षा दलांना साथ हवीच\nसुरक्षा दलांना साथ हवीच\nसंजय भिडे, मेजर जनरल (निवृत्त)\nगुरुवार, 5 जुलै 2018\nअमरनाथ यात्रा २८ जूनपासून सुरू झाली आहे. ही यात्रा नेहमीच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असते. दरवर्षी लाखो भाविक आपला जीव मुठीत धरूनच ही यात्रा करतात. गेल्या वर्षी अमरनाथ यात्रेवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतरही यंदा हीच परिस्थिती कायम आहे आणि त्याला कारणेही तशीच आहेत.\nगेल्या काही महिन्यांपासून राज्याची स्थिती नाजूक बनली आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी सुरक्षा दलांना मोठी मेहनत घ्यावी लागत आहे. त्याशिवाय केंद्राने एकतर्फी लागू केलेल्या शस्त्रसंधीमुळे दहशतवादी गटांना आपली संघटना पुन्हा स्थापण्यास संधी मिळाली आहे. गेल्या वर्षी अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे इसिसचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले होते. युवकांकडूनही दहशतवाद्यांना मिळणारा आश्रय आणि यात्रेकरूंची माहिती ही मोठी गंभीर गोष्ट आहे. यंदा जवळपास दोन लाख भाविकांनी यात्रेसाठी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी हाच आकडा अडीच लाखांच्या घरात होता. आतापर्यंतचा अनुभव लक्षात घेता मोठ्या संख्येने यात्रेकरू अमरनाथ गुहेचे दर्शन घेतात. गेल्या काही वर्षांपासून काही पर्यटन कंपन्यांनी यात्रेकरूंना बलतालमार्गे यात्रेला नेले आहे. कारण या मार्गाने गेल्यास केवळ एक दिवसात अमरनाथ गुहेचे दर्शन घेऊन परत येता येते. ही यात्रा म्हणजे सुरक्षा दलांसाठी मोठे आव्हानच असते.\nयंदा यात्रेतील भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मोठी व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा ४० हजार सुरक्षा दलांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे. त्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या २१३ कंपन्या तैनात आहेत. गे���्या वर्षी ही संख्या १८० कंपन्या इतकी होती. सुरक्षा दलांच्या या मोठ्या बेड्यामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दल हे यात्रेकरूंच्या शिबिराच्या ठिकाणी सुरक्षा पुरविणार आहेत. त्याशिवाय मोबाईल नेटवर्कद्वारे यात्रेकरूंच्या समूहाशी संपर्कात राहणार आहेत. राष्ट्रीय रायफल्स यांच्यावर संवेदनशील भागातील रस्ते आणि डोंगराळ भागात जेथे यात्रेकरू पायी जाणार आहेत तेथील त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी देण्यात आली आहे. लष्कर आणि विशेष पथके यात्रेकरूंच्या दोन्ही बाजूंनी अतिरिक्त सुरक्षा पुरविणार आहेत.\nदक्षिण काश्‍मीरमधील ज्या मार्गाने बसेस यात्रेकरूंना घेऊन जातात तेथे दहशतवादी मोठ्या प्रमाणावर हल्ला करून हिंसाचार घडविण्याची शक्‍यता आहे. या हल्ल्यात स्थानिक दहशतवादी सहभागी होण्याची शक्‍यता असते. त्याशिवाय मोटारसायकलचा वापर यासाठी केला जातो. कारण हल्ला करून लगेचच पळून जाणे त्यांना सोयीचे होते.\nकाय करण्याची आवश्‍यकता आहे\nकेंद्र सरकारने शस्त्रसंधी संपविण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत चांगला आहे. तसेच केंद्राने दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी सुरक्षा दलांना पूर्णपणे मोकळीक दिली आहे. जम्मू काश्‍मीर पोलिसांच्या सहकार्यावर सुरक्षा दलांची मोहीम अवलंबून आहे. गुप्त माहितीच्या आधारेच मोठे यश मिळू शकते. वाचकांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की सामान्यांकडून मिळालेली माहिती ही कधी अधिकृत असू शकत नाही. दहशतवादी कधी, कोठे आणि केव्हा हल्ले करणार आहेत याची संपूर्ण माहिती मिळणे आवश्‍यक आहे. पोलिसांनी आपल्या सूत्रांना यासंदर्भात मोकळीक देणे आवश्‍यक आहे.\nदहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईसाठी स्थानिक नागरिकांचे प्रबोधन करणे आवश्‍यक आहे. यामध्ये टूर आणि ट्रान्स्पोर्ट ऑपरेटर, हॉटेल आणि धाबा मालक, पोर्टर्स, तट्टूचे मालक आणि घोडेवाले यांच्यावर दबाव आणणे आवश्‍यक आहे. अमरनाथ यात्रा ही या लोकांचे उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. योग्य माहितीच्या अभावी सरकार अपयशी ठरत आहे; ती माहिती मिळविण्यासाठी आक्रमक मोहीम उघडण्याची हीच वेळ आहे. दहशतवादी येथील व्यवसायाचे कशा प्रकारे नुकसान करू शकतात याबाबतचे संदेश प्रसार माध्यमांसह विविध माध्यमांतून सामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोचविले पाहिजेत. दहशतवाद्यांना कारवायांपासून रोखणारे दबाव गट नागरिक, हॉटेल चालक व यात्रेसंबंधित विविध घटकांमधून निर्माण होणे गरजेचे आहे. किमान स्थानिक दहशतवाद्यांवर तरी या दबाव गटाचा अंकुश निर्माण होणे गरजेचे आहे. सर्वसामान्य नागरिकांनी सरकार आणि लष्कर यांचे डोळे आणि कान बनणे गरजेचे आहे. अर्थातच काश्‍मीरमधील प्रत्येक नागरिक यामुळे उद्युक्त होईलच अशी शक्‍यता नाही. खोऱ्यातील काही टक्के नागरिकांनी जरी हा संदेश गांभीर्याने घेतला तरीही ते खूप सहाय्यभूत ठरेल. निष्पाप यात्रेकरूंच्या भावना आणि रक्ताच्या आधारे मत विभाजनाचे राजकारण मात्र काटेकोरपणे टाळणे गरजेचे आहे.\n(अनुवाद : योगेश नाईक)\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/03/news-shevgaon-65/", "date_download": "2020-09-28T22:28:00Z", "digest": "sha1:HHUTNEIXSLVTRM64LFZZS73NJCUGFNNV", "length": 13014, "nlines": 150, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "विकासकामांसाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र यावे - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Breaking/विकासकामांसाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र यावे\nविकासकामांसाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र यावे\nशेवगाव : निवडणुकीपुरते राजकारण, निवडणूक झाल्यानंतर मात्र विकासकामांसाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र यावे, असे माझे धोरण असून, निधी देतानाही मी कधी कोण कोणत्या पक्षाचा आहे, याचा विचार केला न��ही, शहरात सरसकट सर्व नगरसेवकांना निधी दिला.\nयापुढील काळातही सार्वजनिक कामांना प्राधान्याने निधी दिला जाईल, विकासाच्या मुद्यावर आपण आगामी निवडणुकीला सामोरे जाणार असून, विकास कामांसाठी यापुढील काळातही निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले.\nशेवगाव नगर परिषद अंतर्गत ९ कोटी ६१ लाख रुपये खर्चाची विविध विकास कामे, शहरटाकळी येथे २० लाख रुपये खर्चाचा मुरकुटे वस्ती-पवार वस्ती रस्ता डांबरीकरण, सुलतानपूर (मठाचीवाडी) येथे ४० लाख रुपये खर्चाच्या पेट्रोल पंप ते सामृत वस्ती रस्ता डांबरीकरण,\n१ कोटी ४६ लाख रुपये खर्चाच्या सुलतानपूर – कुकाणा रस्ता दुरुस्ती ,रांजणी येथे २० लाख रुपये खर्चाच्या शिदोरे वस्ती ते सरकारी विहीर रस्ता डांबरीकरण, अशा तालुक्यातील ११ कोटी ८७ लाख खर्चाच्या विविध कामांचा शुभारंभ आज गणेशचतुर्थीच्या मुहुर्तावर आ. राजळे यांच्या हस्ते झाला , त्यावेळी शेवगाव येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.\nअध्यक्षस्थानी बापूसाहेब भोसले होते. आ. राजळे म्हणाल्या, शेवगाव शहर हे आपले आहे ही ही भावना मनात असल्याने शहराच्या विकासासाठी मी भरीव निधी दिला आहे, निधी खर्च झाला नाही तर नागरिकांत रोष निर्माण होतो म्हणून अधिकारी व कर्मचायांनी तातडीने हा निधी खर्च होण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.\nशहरासाठी स्वतंत्रपणे ६८ कोटी रुपये खर्चाची पाणीयोजना अंतिम टप्प्यात आहे. बाह्यवळण रस्त्याच्या कामाचा सर्व्हे सुरू असून, शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे कामही लवकरच मार्गी लागेल. निवडणुकीमुळे काहीजण याबाबतीत गैरसमज पसरवून संभ्रम निर्माण करीत आहेत. मात्र, त्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी केले.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/07/shocking-two-years-of-atrocities-by-taking-nude-photos-of-a-young-woman-a-case-has-been-filed-against-those-six-people/", "date_download": "2020-09-28T22:26:42Z", "digest": "sha1:5II6J3AHO75FJEL2XL3UB66CF5HBLBT4", "length": 10685, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "धक्कादायक : तरुणीचे नग्न फोटो काढून तब्बल दोन वर्ष अत्याचार,'त्या' सहा जणांविरोधात गुन्हा दाखल ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar News/धक्कादायक : तरुणीचे नग्न फोटो काढून तब्बल दोन वर्ष अत्याचार,’त्या’ सहा जणांविरोधात गुन्हा दाखल \nधक्कादायक : तरुणीचे नग्न फोटो काढून तब्बल दोन वर्ष अत्याचार,’त्या’ सहा जणांविरोधात गुन्हा दाखल \nअहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- नेवासा तालुक्यातील सोनई येथील रहिवासी असलेल्या १८ वर्षीय तरूणीचे अपहरण करून आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो काढून तिलला ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.\nयाप्रकरणी सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सोनई पोलीस ठाण्यातून समजलेली माहिती अशी, की सोनई येथील हलवाई गल्लीत राहणाऱ्या १८ वर्षे वयाच्या तरूणीने फिर्थाद दिली आहे.\nत्यात तिने म्हटले आहे की सन २०१७, २०१८ ते ५ सप्टेंबर २०२० पर्यंत तिला बळजबरीने पळवून नेऊन अपहरण केले राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी,\nनाशिक जिल्ह्यातील पंचवटी त इतर ठिकाणी नेऊन तरूणीचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो काढून तीला ब्लॅकमेल केले.तिच्यावर अत्याचार कले.\nया आरोपावरून संशयित आरोपी ऋषीकेश विजय खंडागळे, केशव पनोहर सुद्रिक, संकेत संजय थोरात उर्फ बॉबी, विजय मेघराज खंडागळे, संजय मेघराज खंडागळे व शुभम (पुर्ण नाव ‘पाहीत नाही) या सर्वाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच���या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/05/businessman-chandak-commits-suicide-due.html", "date_download": "2020-09-28T21:00:17Z", "digest": "sha1:MEHD4NIDTFOBRUUSP7BWYIHTQ3S5ZAIY", "length": 10141, "nlines": 111, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "लाॅकडऊनला कंटाळून व्यावसायिक चांङक यांची आत्महत्या - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर महाराष्ट्र लाॅकडऊनला कंटाळून व्यावसायिक चांङक यांची आत्महत्या\nलाॅकडऊनला कंटाळून व्यावसायिक चांङक यांची आत्महत्या\nकोव्हिड -19 विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारने देशात लाॅकडाऊन घोषीत केले. या 40 दिवस लोटूनही लाॅकडाऊन न उघडल्याने नेहमीच्या बंद ला त्रासून सावनेर येथील कापड व्यापा-याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. राजु चांडक (44) आत्महत्या करणा-या तरूण व्यापा-याचे नांव आहे.\nजगात कोव्हिड -19 या विषाणूने मागील पाच सहा महीन्यांपासून थैमान धातले आहे. भारतातही या जिवघेण्या विषाणूचा फैलाव मोठया प्रमात होत असल्याने व यावर औषधोपचार नसल्यामुळे यावर काही उपाय योजना शोधण्या करीता भारत सरकारला देशात लाॅकडाऊन चा निर्णय घ्यावा लागला.\nपरंतू या लाॅकडाऊनला 40 दिवस लोटल्यानंतर देशात निर्माण झालेल्या अनेक समस्यांमुळे मानसिक खच्चीकरण होऊन सावनेर गडकरी चैकातील कपडा व्यापा-याने रात्री 2 च्या सुमारास पत्नीला गर्मीमुळे बाहेरील खोलीत झोपतो असे सांगून रूमच्या शटरच्या वरील राॅड ला ओढणीने गळफास घेउन आत्महत्या केली.\nसकाळी राजूने खोलीचे दार न उघउल्याने घरच्यांनी शटर खालून बघीतले असता राजुचे पाय लटकतांना दिसले. त्यामुळे सावनेर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. यावेळी घराचे दार तोडून त्याला सावनेर रूग्णालयात नेण्यात आले. डाॅक्टरांनी राजूला मृत घोषीत करीत त्याचा मृतदेह शवविच्छेदना करीता पाठविण्यात ��ला.\nराजूच्या पश्च्यात पत्नी व 12 वर्षाची एक मुलगी आहे. मृत्यूपूर्वीच्या लेखात त्याने लाॅकडाऊन ला त्रासून आत्महत्या करीत असल्याचे लिहीले आहे, असे सांगण्यात येत आहे.\nTags # नागपूर # महाराष्ट्र\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर नागपूर, महाराष्ट्र\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (218) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/Social_Awareness/90692693094d936-90691a93e93093890293993f92493e", "date_download": "2020-09-28T21:35:06Z", "digest": "sha1:LRQEEEN5PUWAJWCTG2OXWMEQEF62IV6O", "length": 74507, "nlines": 175, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "आदर्श आचारसंहिता — Vikaspedia", "raw_content": "\nनिवडणूक आयोगाद्वारे निवडणुकीचे वेळापत्रक जाहिर झाल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात येेते आणि निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चालू राहते.\nमंत्री, त्याच्या शासकीय भेटीची निवडणूक प्रचार कार्याशी सांगड घालू शकत नाही आणि निवडणूक प्रचार कार्या दरम्यान शासकीय यंत्रणेचा किंवा कर्मचारी वर्गाचा सुद्धा वापर करु शकत नाही.\nकोणताही पक्ष किंवा उमेदवार त्याच्या हितसंबंधाला मदत व्हावी म्हणून सरकारी विमाने, वाहने इत्यादींसह कोणत्याही परिवहनाचा वापर करणार नाही.\nनिवडणूक घेण्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंधीत असलेले सर्व अधिकारी/कर्मचारी यांची बदली किंवा नियुक्त करण्यावर संपूर्णपणे बंदी असेल. जर एखाद्या अधिकाऱ्याची कोणतीही बदली किंवा नियुक्ती करण्याची आवश्यकता असेल तर आयोगाची पूर्व मान्यता मिळवणे आवश्यक असेल.\nसमजा निवडणूक कामाशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांची शासनाने आचारसंहिता अंमलात येण्यापूर्वी बदली केलेली आहे आणि त्याने नवीन ठिकाणी कार्यभार घेतलेला नाही. असा अधिकारी आचारसंहिता जाहिर झाल्यानंतर नवीन ठिकाणचा पदभार घेऊ शकत नाही. जैसे थे स्थिती ठेवण्यात येईल.\nकोणताही मंत्री मग तो केंद्रीय मंत्री असो किंवा राज्याचा मंत्री असो, शासकीय चर्चेसाठी मतदारसंघाच्या किंवा राज्याच्या कोणत्याही निवडणुकीशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्याला कोठेही बोलावू शकत नाही\nजर केंद्रीय मंत्री निव्वळ कार्यालयीन कामासाठी दिल्लीच्या बाहेर प्रवास करीत असेल व लोकहितास्तव तो टाळू शकत नसेल तर मंत्रालयाच्या विभागाच्या संबंधीत सचिवांकडून तो या अर्थाचे प्रमाणित करणारे व पत्र संबंधीत राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठवील व त्याची एक प्रत निवडणूक आयोगाला पाठवील.\nमतदारसंघात मंत्र्यांना त्यांच्या खाजगी भेटीत कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने भेटणे हे संबंध सेवा नियमाखालील गैरवर्तनाबद्दल दोषी ठरेल आणि लोकप्रतिनिधी अधिनियम, 1951 च्या कलम 129 (1) मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे असे काही त्या शासकीय अधिकाऱ्याने केले असेल तर त्या कलमाच्या सांविधानिक तरतुदीचा देखील त्याने भंग केला आहे असा अधिकचा विचारदेखील केला जाईल आणि त्याखाली तरतूद केलेल्या शिक्षार्थ कारवाईस देखील पात्र असेल.\nमंत्र्यांना केवळ शासकीय कामासाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानापासून त्यांच्या कार्यालयापर्यंत प्रवास करण्यासाठी शासकीय वाहनाचा वापर करण्याचा हक्क आहे. परंतु अशा प्रवासाची निवडणुकीत प्रचार कार्याशी किंवा कोणत्याही राजकीय कामाशी सांगड घातली जाणार नाही.\nमंत्री किंवा कोणत्याही इतर राजकीय कार्याधिकारी निवडणुकीच्या काळामध्ये पायलट कार, कोणताही रंग असलेला संकेतदिप असलेली मोटारगाडी किंवा कोणत्याही प्रकारचा सायरन (Siren) लावलेली मोटारगाडी खाजगी किंवा कार्यालयीन कामकाजासाठी, जरी राज्य प्रशासनाने अशा भेटीसाठी त्याच्यासोबत त्याला सुरक्षेसाठी सुरक्षा पुरविलेली असली तरीही, ती वापरण्याची मुभा नाही. वाहन, शासनाच्या मालकीचे असो किंवा खाजगी मालकीचे असो तेथेही ही बंदी लागू आहे.\nआचारसंहितेच्या तरतुदींचा ज्यांनी भंग केला आहे, अशा मंत्र्यांकडून शासकीय वाहनांच्या सुविधा काढून घेऊ शकतात. आपल्या शासकीय पदाचा गैरवापर करणाऱ्या मंत्र्यांकडून झालेल्या खर्चाची वसुलीदेखील मुख्य निवडणूक अधिकारी करतील.\nसत्ताधारी पक्षाच्या छापील माहितीपत्रकास मदत करण्याच्या दृष्टीने त्यांच्या कामगिरीच्या संबंधात सार्वजनिक राजकोषाच्या खर्चाने जाहिरात देण्यास निर्बंध आहे. छापील आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये, सार्वजनिक राजकोषाच्या खर्चाने, पक्षाच्या कामगिरींच्या संबंधात जाहिरात देण्यास आणि निवडणुकीच्या कालावधीत शासकीय प्रसिद्धी माध्यमाचा गैरवापर करण्यास प्रतिबंध आहे.\nसार्वजनिक राजकोषाच्या खर्चाने केंद्र / राज्य शासनातील सत्ताधारी पक्षाची (पक्षांची) कामगिरी, होर्डिंग/जाहिरात इत्यादींवर दाखविता येणार नाही. लावण्यात आलेली अशी सर्व होर्डिंग्स, जाहिराती इत्यादी, संबंधित प्राधिकाऱ्यांकडून तात्काळ काढून टाकण्यात येतील. याशिवाय, सार्वजनिक राजकोषाच्या खर्चाने वर्तमानपत्रांमध्ये आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांसह इतर माध्यमांमध्ये जाहिराती देण्यात येऊ नयेत.\nमंत्री आणि इतर प्राधिकारी निवडणुका घोषित झाल्यापासून स्वेच्छाधीन निधीतून अनुदान��� / रकमा मंजूर करणार नाहीत.\nनिधी संबंधित विभागाच्या “वैयक्तिक खातेवही लेखा” मध्ये ठेवता येईल किंवा निवडणुका पूर्ण होईपर्यंत तो देण्यास स्थगिती देण्यात येईल.\nनिवडणूक घोषित होण्यापूर्वी कार्यादेश देण्यात आला असेल, परंतु त्या क्षेत्रामध्ये प्रत्यक्षपणे काम सुरु करण्यात आलेले नसेल त्या संबंधात, काम सुरु करण्यात येणार नाही. त्या क्षेत्रामध्ये जर काम प्रत्यक्षपणे सुरु झाले असेल तर ते चालू ठेवता येईल.\nजेथे निवडणूक चालू आहे अशा कोणत्याही क्षेत्रात निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत कोणत्याही योजनेसाठी संसद सदस्य / विधानसभा सदस्य / विधानपरिषद सदस्य यांच्या अधीन असलेल्या स्थानिक क्षेत्र विकास निधीमधून कोणताही नवीन निधी देण्यात येणार नाही.\nखाली नमूद केल्याप्रमाणे, प्रत्येक योजना / कार्यक्रम यांच्या संबंधात पुढील मार्गदर्शकतत्त्वे अनुसरण्यात येतील :-\nइंदिरा आवास योजनेअंतर्गत घरांची योजना मंजूर झालेल्या आणि बांधकाम सुरु झालेल्या लाभार्थींना मानकांनुसार सहाय्य करण्यात येईल. निवडणुका पूर्ण होईपर्यंत, कोणतीही नवीन बांधकामे हाती घेण्यात येणार नाहीत किंवा नवीन लाभार्थींना सहाय्य मंजूर करण्यात येणार नाही.\nसंपूर्ण ग्रामीण रोजगार योजना\nचालू असलेली कामे चालू ठेवता येतील आणि अशा कामांकरिता ठरवून दिलेला निधी देता येईल. कोणत्याही पंचायतीच्या बाबतीत, जेथे सर्व चालू कामे पूर्ण झालेली असतील आणि जेथे नवीन वेतन रोजगाराची कामे हाती घेण्याची आवश्यकता असेल आणि जेथे ग्राम विकास मंत्रालयाने पंचायतींना थेट निधी दिला असेल तेथे, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याच्या पूर्व संमतीने चालू वर्षाकरिता मान्यताप्राप्त वार्षिक कृती योजनेमधून नवीन कामे सुरु करता येतील. इतर निधींमधून कोणतीही नवीन कामे सुरु करण्यात येणार नाहीत.\nस्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना\nज्या बचत गटांना त्यांच्या अर्थसहाय्याचा / अनुदानाचा भाग मिळाला आहे केवळ त्यांना उर्वरित हप्ते देण्यात येतील. निवडणुका पूर्ण होईपर्यंत, कोणत्याही नवीन वैयक्तिक लाभार्थींना किंवा स्वयंसहाय्यता बचत गटांना वित्तीय सहाय्य देण्यात येणार नाही\nराष्ट्रीय कामाच्या मोबदल्यात अन्न कार्यक्रम\nज्या जिल्ह्यांमध्ये निवडणुका घोषित झालेल्या नाहीत अशा जिल्ह्यांमध्ये चालू असलेली जुनी कामे करण्��ास आणि नवीन कामांना मंजुरी देण्यास कोणताही आक्षेप नाही. जेथे निवडणुका घोषित करण्यात आल्या असतील आणि चालू असतील त्या जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्षात यापूर्वीच सुरु झालेली कामेच केवळ हाती घेण्यात येतील. परंतु दिलेल्या वेळेत अशा कामांच्या अंमलबजावणीकरिता देण्यात आलेली शिल्लक आगाऊ रक्कम ही 45 दिवसांकरिता असलेल्या कामाच्या रकमेपेक्षा अधिक असणार नाही.\nराष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम\nग्रामविकास मंत्रालय, निवडणुका घोषित झाल्यानंतर ज्या जिल्ह्यांमध्ये त्या घेण्यात येणार आहेत त्या जिल्ह्यांच्या संख्येत वाढ करणार नाही. निवडणुका घोषित झाल्यानंतर, जॉब कार्ड धारकांना, त्यांची कामाची मागणी असेल तर, चालू कामामध्ये त्यांना रोजगार पुरविण्यात येईल. चालू कामामध्ये कोणताही रोजगार पुरवता आला नाही, तर त्याबाबतीत सक्षम प्राधिकाऱ्यांस संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना मान्यता दिलेल्या मागे पडलेल्या प्रकल्पांमध्ये आणि त्यांना या वस्तुस्थितीची माहिती देऊन, नवीन काम (कामे) सुरु करता येतील. चालू कामांमध्ये रोजगार देण्यात येऊ शकेपर्यंत, सक्षम प्राधिकाऱ्याकडून कोणतेही नवीन काम सुरु करण्यात येणार नाही. कोणताही मागे पडलेला प्रकल्प उपलब्ध नसेल किंवा मागे पडलेल्या प्रकल्पामधील उपलब्ध असलेली सर्व कामे पूर्णपणे संपविण्यात आली असतील तर, संबंधित सक्षम प्राधिकारी, संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यामार्फत मान्यतेसाठी आयोगाकडे प्रकरण निर्देशित करील. सक्षम प्राधिकारी चालू प्रकल्पामध्ये, जॉब कार्डधारकांना, रोजगार देण्यात येऊ शकला नाही. म्हणून, नवीन कामास मंजुरी देण्यात आली अशा अर्थाचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याला एक प्रमाणपत्रदेखील देईल.\nकोणताही मंत्री व अन्य कोणताही प्राधिकारी कोणत्याही स्वरुपातील वित्तीय अनुदाने किंवा त्याची वचने देणार नाही, किंवा (नागरी कामगारांव्यतिरिक्त) कोणत्याही प्रकारच्या प्रकल्पांच्या किंवा योजनांच्या कोनशिला बसवणार नाही. किंवा रस्त्यांचे बांधकाम, पिण्याच्या पाण्याची सुविधा, इत्यादी पुरविण्याचे किंवा शासन, सार्वजनिक उपक्रम इत्यादीमध्ये कोणत्याही एतदर्थ नियुक्त्या करण्याचे वचन देणार नाही.\nअशा प्रकरणात वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यास, कोणत्याही राजकीय कार्यकर्त्यांचा अंतर्भाव न करता कोनशिल�� बसविता येईल.\nविशिष्ट योजनेसाठी किंवा यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या योजनेसाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली नाही. निवडणूक कालावधीमध्ये अशा योजनेचे उद्घाटन करण्यास /घोषित करण्यात मनाई आहे.\nक्षेत्रात प्रत्यक्षपणे काम चालू झालेले नसेल तर, ज्या कामाकरिता यापूर्वी कार्यादेश देण्यात आलेला असेल असे कोणतेही कामदेखील सुरु करण्यात येईल. तथापि, एखादे काम प्रत्यक्षात सुरु झाले असेल तर ते चालू ठेवता येऊ शकेल.\nदुष्काळ, पूर, घातक साथ, इतर नैसर्गिक आपत्ती यांची झळ पोचलेल्या व्यक्तींना किंवा ज्येष्ठ नागरिक, विकलांग व्यक्ती यांच्याकरिता कल्याणकारी उपाययोजना इत्यादींसाठी सहाय्य देणे यासारख्या आणीबाणीचा किंवा अनपेक्षित आपत्तींचा सामना करण्यासाठी शासनास, आयोगाची पूर्व मान्यता मिळविल्यानंतर उपाययोजना करता येईल आणि सर्व दिखाऊ कामे कठोरपणे टाळण्यात येतील आणि अशा कल्याणकारी उपाययोजना किंवा सहाय्य आणि पुनर्वसन कामे ही कोणत्याही अंतस्थहेतुने सत्तेवर असणाऱ्या शासनाकडून हाती घेण्यात आली आहेत असे कोणतेही मत देण्यात येणार नाही.\nमहसूल संकल्पनाचा आढावा घेण्यासाठी आणि वार्षिक प्रारुप अंदाजपत्रक इत्यादी तयार करण्यासाठी महानगरपालिकेची, नगरपंचायतीची, नगरक्षेत्र समिती आदींची बैठक बोलविता येऊ शकते. परंतु अशा बैठका दैनंदिन प्रशासनाशी संबंधित असणाऱ्या नित्याच्या स्वरुपाच्या बाबींवरच केवळ घेता येतील. तथापि, त्या बैठका धोरणे व कार्यक्रम याच्याशी संबंधित असणाऱ्या बाबींवर घेता येणार नाहीत.\nस्वातंत्र्यदिनाच्या/गणतंत्र दिनाच्या संबंधात कवी संमेलन, मुशियारा किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करता येऊ शकेल. केंद्रीय मंत्री / मुख्यमंत्री / राज्यांमधील मंत्री व इतर राजकीय कार्याधिकारी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात. तथापि, याप्रसंगी सत्ताधारी पक्षाची कामगिरी व ठळक वैशिष्ट्ये दर्शविणारी राजकीय भाषणे करण्यात येणार नाहीत. याची खात्री करुन घेण्यात येईल.\nपरंतु सत्ताधारी पक्षाच्या बाजूने, मतदारांवर प्रभाव टाकण्याच्या दृष्टीनेच केवळ ती करण्यात येत आहे, अशी छाप पाडण्यात येणार नाही किंवा प्रभाव निर्माण करण्यात येणार नाही. याशिवाय, जाहिरांतीच्या बाबतीत, मंत्र्याचे/राजकीय कार्याधिकाऱ्याचे छायाचित्र, त्यात समाविष्ट करण��यात येणार नाही.\nकोणताही पक्ष किंवा उमेदवार हा निवडणूक प्रचार मोहीमे दरम्यान ज्यामुळे विद्यमान मतभेद अधिक वाढतील किंवा परस्परांमध्ये द्वेष निर्माण होईल किंवा विविध जाती व समाज याच्यामध्ये धार्मिक किंवा भाषिक तणाव निर्माण होईल अशा कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नाही. तसेच जेव्हा इतर राजकीय पक्षांवर टीका करण्यात येईल तेव्हा ती टीका त्यांची धोरणे व कार्यक्रम, मागील अभिलेख व काम एवढ्या पर्यंतच मर्यादित असेल, पक्षांनी व उमेदवारांनी इतर पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांशी संबंधित नसलेल्या खाजगी जीवनाच्या सर्व बाबतीतील टीकपासून अलिप्त रहावे. खरे किंवा खोटे यांची शहानिशा न केलेले आरोप किंवा विपर्यास होईल, अशारीतीने इतर पक्षांवर किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांवर टीका करणे टाळावे.\nमंदीर, मशिद, चर्च, गुरुद्वारा यासारखी धार्मिक ठिकाणे किंवा पूजेची इतर ठिकाणे निवडणूक प्रचारासाठी चर्चापीठ म्हणून वापरण्यात येणार नाहीत. तसेच, मते मिळविण्यासाठी जात किंवा समुदायाच्या भावनांना आवाहन करता येणार नाही.\nनिवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात येण्यासाठी परवानगी देण्यात आलेल्या वाहनांची कमाल मर्यादा 3 इतकी निर्बंधित केलेली आहे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रवेश करण्यासाठी परवानगी देण्यात आलेल्या व्यक्तींची कमाल संख्या 5 इतकी (उमेदवारासह) मर्यादित करण्यात आलेली आहे.\nउमेदवार, त्याचा निवडणूक प्रतिनिधी, एक प्रस्तावक आणि इतर कोणत्याही व्यक्तीने नव्हे तर उमेदवाराने यथोचितरित्या लेखी स्वरुपात प्राधिकृत केलेली एक इतर व्यक्ती (जी वकील असू शकेल) यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याद्वारे नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळी उपस्थित राहता येईल. (संदर्भ : लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 यांचे कलम 36 (1)\nज्यांना सुरक्षा दिलेली आहे अशा व्यक्तींच्या संबंधात, विशिष्ट व्यक्तींसाठी, जेथे गुप्तवार्ता प्राधिकाऱ्यासह सुरक्षा अभिकरणास अशा वापरासाठी विहित करण्यात आले आहे, अशा सर्व प्रकरणामध्ये, राज्याच्या मालकीच्या एका बुलेटप्रूफ वाहनाचा वापर करण्यास परवानगी देण्यात येईल. सुरक्षा अभिकरणांनी तसे विनिर्देशपूर्वक विहित केले असल्याखेरीज, राखीव अ���णाऱ्या अनेक मोटारगाड्यांच्या वापरास परवानगी देण्यात येणार नाही. जेथे अशा बुलेटप्रूफ वाहनांचा वापर विनिर्दिष्ट केलेला असेल तेथे अशी बुलेटप्रूफ वाहने चालविण्याचा खर्च त्या विशिष्ट व्यक्तीलाच सोसावा लागेल. पथदर्शक, संरक्षक वाहने इत्यादींचा समावेश असणाऱ्या वाहनांच्या ताफ्यासोबतच्या वाहनांची संख्या ही काटेकोरपणे सुरक्षा प्राधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनुसार असेल आणि ती संख्या कोणत्याही परिस्थितीत त्याहून अधिक असणार नाही. अशी सर्व वाहने मग ती शासनाच्या मालकीची असोत किंवा भाड्याने घेतलेली असोत, चालविण्याचा खर्च राज्य शासनाकडून भागविण्यात येईल.\nहे निर्बंध पंतप्रधानांना लागू नाहीत कारण त्यांच्या सुरक्षा विषयक गरजांचे शासनाच्या ब्ल्यू बुकद्वारे नियमन केले जाते.\nउमेदवार निवडणूक प्रचाराच्या प्रयोजनार्थ कितीही वाहने (दुचाकीसह सर्व यंत्रित/मोटारयुक्त वाहने) चालवू शकतो परंतू अशी वाहने चालविण्यासाठी त्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची पूर्व मान्यता घेतली पाहिजी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने दिलेला मूळ परवाना (फोटोकॉपी नव्हे) वाहनाच्या विंडीस्क्रीनवर ठळकपणे लावलाच पाहिजे. परवान्यावर वाहनाचा क्रमांक व उमेदवाराच्या नावे परवाना दिला आहे अशा उमेदवाराचे नाव असले पाहिजे.\nदुसऱ्या उमेदवाराने निवडणूक प्रचारासाठी अशा वाहनाचा वापर केल्यास तो दंड भारतीय संहितेच्या कलम 171 एच अन्वये कारवाईस पात्र असेल.\nउमेदवाराने प्रचारासाठी वापरलेले असे वाहन अनधिकृत असल्याचे मानण्यात येईल आणि तो भारतीय दंड संहितेच्या प्रकरण नऊ-ए च्या दंडनीय तरतूदीनुसार कारवाईस पात्र असेल आणि म्हणून ते वाहन निवडणुकीच्या प्रचार कार्यातून तात्काळ बाहेर काढण्यात येईल आणि ते पुढील प्रचारकार्यासाठी वापरण्यात येणार नाही.\nराजकीय प्रचार मोहिमेसाठी व मेळाव्यांसाठी शैक्षणिक संस्थांचा त्यांच्या मैदानासह (शासन अनुदानित, खाजगी किंवा शासकीय असो) वापर करण्यासाठी मुभा नाही.\nविश्रामगृहे, डाकबंगले किंवा इतर शासकीय जागा सत्ताधारी पक्षाची किंवा त्यांच्या उमेदवारांची मक्तेदारी असणार नाही आणि अशा जागेचा इतर पक्षांना व उमेदवारांना वापर करता येईल. परंतु कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला तिचा निवडणूक प्रचार कार्यालय म्हणून वापर करता येणार नाही. तसेच पुढील गोष्टींची सुनिश्चिती करण्यात येईल :-\nविश्रामभवन/डाकबंगले हे केवळ तात्पूरत्या मुक्कामासाठी (भोजन व निवास) असल्यामुळे कोणत्याही पदाधिकाऱ्यांना मार्गस्थ असताना विश्राम भवनाचा डाकबंगल्याचा त्यांचे निवडणूक प्रचार कार्यालय म्हणून वापर करता येणार नाही.\nराजकीय पक्षाच्या सदस्यांना शासनाच्या मालकीच्या विश्रामगृह इत्यादीमधील जागांमध्ये नैमित्तिक सभा देखील घेता येणार नाहीत आणि त्याचा कोणताही भंग झाल्यास तो आदर्श अचारसंहितेचा भंग झाला आहे, असे समजण्यात येईल.\nविश्रामगृहामध्ये निवासासाठी जागा दिलेल्या व्यक्तीची ने-आण करण्यासाठी असलेल्या वाहनालाच केवळ प्रवेशास मुभा असेल आणि अशा व्यक्तींकडून वापरण्यात येणाऱ्या दोनापेक्षा अधिक वाहनांना विश्रामगृहाच्या आवारात प्रवेशास मुभा असणार नाही.\nकोणत्याही एका व्यक्तीला 48 तासापेक्षा अधिक कालावधीसाठी खोल्या उपलब्ध करुन देता येणार नाहीत आणि\nकोणत्याही विशिष्ट क्षेत्रात मतदान समाप्त होण्यापूर्वी 48 तास, मतदान किंवा फेरमतदान पूर्ण होईपर्यंत अशा खोल्या उपलब्ध करुन देणे बंद असेल.\nउमेदवाराला स्थानिक कायदा व अंमलात असलेल्या मनाई आदेशंच्या तरतूदीच्या अधीन राहून सार्वजनिक मालमत्तेवर संबंधित पक्षाचे किंवा उमेदवाराचे भित्तीपत्रक, घोषणाफलक, बॅनर, झेंडे इत्यादी प्रदर्शित करता येईल. तपशीलासाठी आयोगाच अनुदेश क्र. 3/7/2008 जेएस/दोन, दिनांक 7/10/2008 पहावेत.\nस्थानिक कायदा, उपविधी अन्वये खाजगी जागा/मालमत्ता यावरील भितींवर लिहिणे आणि भित्तीपत्रके चिकटविणे प्रचार फलक (होर्डिग्स), कापडी फलक इत्यादी लावणेसाठी अनुज्ञेय असेल तर उमेदवाराने मालमत्तेच्या जागांच्या मालकांकडून लेखी पूर्व परवानगी मिळविणे आवश्यक आहे आणि अशा परवानगीची छायाप्रत/ प्रती निवडणूक निर्णय अधिका-याला किंवा या प्रयोजनासाठी त्याने पदनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्याला 3 दिवसांच्या आत सादर करणे आवश्यक असेल.\nउमेदवारास, मोटार वाहन अधिनियम आणि इतर कोणतेही स्थानिक कायदे/ उपविधि यांच्या तरतूदीना अनुसरुन मिरवणुकी दरम्यान वाहनावर त्याच्या पक्षाचे किंवा त्यांचे स्वत:चे एक चित्र घोषणाफलक/चॅर्नर, झेंडा प्रदर्शित करता येईल/ लावता येतो/ पाहून नेता येईल.\nराजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी भित्तीचित्रे, ��ॅनर इत्यादी तयार करण्यासाठी प्लास्टिक/पॉलिथिनचा वापर शक्यतो टाळावा.\nउमेदवार, ज्यांवर मुद्रक आणि प्रकाशक यांची दर्शनी नावे आणि पत्ते नसतील असे कोणतेही निवडणूक पत्रक किंवा भित्तीचित्र यांचे मुद्रण करणार नाही किंवा ते प्रकाशित करणार नाही किंवा ते मुद्रित वा प्रकाशित करण्याची व्यवस्था करणार नाही. (संदर्भ : लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 यांचे कलम 127-क)\nराजकीय पक्षांनी/उमेदवारांनी छापील हस्तपत्रके/ पत्रके हवेतून खाली सोडण्यास कोणतेही निर्बंध नाहीत. परंतु यासंबंधातील सर्व खर्चाची नोंद, ज्याच्या वतीने अशी छापील हस्तपत्रके/ पत्रके हवेतून खाली सोडण्यात आली, त्या उमेदवाराच्या निवडणूक खर्चात केली जाते.\nनिवडणूक प्रचारादरम्यान उमेदवाराची टोपी, मुखवटा स्कार्फ इत्यादीसारखी विशेष साधने परिधान करण्यास मुभा आहे. मात्र संबंधित उमेदवाराच्या निवडणूक खर्चात त्याचा हिशेब घेण्यात येतो. तथापि, साड्या, शर्ट इत्यादी सारख्या मुख्य वस्त्रांचा पक्षाकडून/ उमेदवाराकडून होणाऱ्या पुरवठ्यास आणि त्यांच्या वाटपास परवानगी दिलेली नाही. कारण ते कृत्य मतदारांना लाच देणे या सदरात मोडते.\nमतदारांना प्रशिक्षित करण्याच्या प्रयोजनासाठी उमेदवारांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची प्रतिरुप मतदान युनिटे तयार करता येऊ शकतात. अशी प्रतिरुप मतदान युनिटे, अधिकृत मतदान युनिटांच्या अर्ध्या आकारमानात, लाकडी प्लास्टिक किंवा प्लाय बोर्डाच्या पेट्यामधून तयार करता येतील आणि त्यांना तपकिरी, पिवळा किंवा करडा रंग देता येईल.\nमतदान समाप्तीसाठी निश्चित केलेली वेळ संपण्याच्या 48 तासांच्या कालावधीत निवडणूक विषयक कोणतीही बाब लोकांना चलचित्रक, दूरदर्शनसंच किंवा इतर तत्सम उपकरणाद्वारे दाखवू शकणार नाही. (संदर्भ : लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 याचे कलम 126)\nउमेदवारास त्याची प्रतिमा किंवा देव/देवता इत्यादींची प्रतिमा असलेली दैनंदिनी/कॅलेंडर/स्टिकर छापून त्याचे वाटप करता येत नाही. हे कृत्य भारतीय दंड संहितेच्या कलम 171-ड अन्वये लाच देण्याच्या सदरात जमा होते.\nपक्षाचे उमेदवाराचे चिन्ह असलेल्या किंवा नसलेल्या छापील स्टेफनी कव्हर्सचे किंवा इतर साहित्य वाटप केल्याचे सिद्ध झाल्यास उक्त साहित्याच्या वाटपा विरुद्ध, जिल्हा प्रशासनाकडून भारतीय दंड संहितेचे कलम 171-ख अन्वये क्षेत्र दंडाधिका-यासमोर तक्रार दाखल करण्यात येईल.\nपक्षाने किंवा उमेदवाराने तात्पुरती कार्यालये उभारणे आणि ती चालविणे यासाठी काही शर्ती/मार्गदर्शक तत्त्वे आहेत. अशी कार्यालये, सार्वजनिक किंवा खाजगी मालमत्तेवर/ कोणत्याही धार्मिक ठिकाणी किंवा अशा धार्मिक ठिकाणांच्या जागेत/ कोणत्याही शैक्षणिक संस्थेला/रुग्णालयाला लागून अथवा विद्यमान मतदान केंद्राच्या 200 मीटरच्या आत, कोणतेही अतिक्रमण करुन उघडता येणार नाही. शिवाय अशा कार्यालयांवर पक्ष चिन्ह/ छायाचित्रे असलेला केवळ एकच पक्ष ध्वज आणि बॅनर लावता येईल आणि अशा कार्यालयांमध्ये वापरणात येणाऱ्या बॅनरचा आकार स्थानिक कायद्याद्वारे फलक/ जाहिरात फलक इत्यादींचा याहून लहान आकार विहित केला असेल तर स्थानिक कायद्याद्वारे विहित केलेला लहान आकार लागू असेल या शर्तीच्या अधीन राहून 4 फूट बाय 8 फूट यापेक्षा असता कामा नये.\n(मतदान बंद होण्याच्या 48 तास अगोदर सुरु होणारा) प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर, मतदारसंघाबाहेरुन आलेले आणि त्या मतदारासंघाचे मतदार नसलेले राजकीय नेते इत्यादीनी त्या मतदारसंघात उपस्थित राहू नये. अशा नेत्यानी प्रचाराचा कालावधी समाप्त होताच तो मतदारसंघ सोडावा. त्या मतदारसंघाचे मतदान नसले तरी सुद्धा उमेदवार किंवा त्याचा निवडणूक प्रतिनिधी यांना ही बाब लागू होणार नाही.\nकेवळ निवडणुकीच्या कालावधीत राज्याचा प्रभारी असलेलया पदाधिकाऱ्याच्या बाबतीत, लोकसभा/ राज्य विधानसभा यांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी अशा निर्बंधाचा आग्रह धरला जात नाही. असा पदाधिकारी राज्य मुख्यालयातील आपले राहण्याचे ठिकाण घोषित करील आणि प्रस्तूत कालावधीतील त्याची ये – जा ही सामान्यपणे त्याचे पक्ष कार्यालय आणि त्याचे राहण्याचे ठिकाण यापुरतीच मर्यादित राहील. वरील निर्बंध सर्व निवडणुकीमधील इतर सर्व पदाधिकाऱ्यांना लागू होतील.\nकोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी सभा घेण्याकरीता आणि मिरवणुका काढण्याकरीता संबंधित पोलीस प्राधिकाऱ्याकडून लेखी पूर्व परवानगी घ्यावी.\nध्वनिक्षेपकांच्या वापरासाठी संबंधित पोलीस प्राधिकाऱ्यांची लेखी पूर्व परवानगी घ्यावी.\nरात्री 10.00 ते सकाळी 6.00 या कालावधीत ध्वनिक्षेपकाचा वापर करता येत नाही.\nरात्री 10.00 नंतर आणि सकाळी 6.00 च्या आधी कोणतीही जाहीर सभा घेता येणार ना��ी. शिवाय उमेदवारास मतदान समाप्तीसाठी निश्चित केलेली वेळ संपण्याच्या 48 तासांच्या कालावधीत कोणत्याही जाहीर सभा आणि मिरवणुका आयोजित करता येत नाहीत. समजा 15 जुलै हा मतदानाचा दिवस असेल आणि मतदानाची वेळी सकाळी 8.00 वाजेपासून ते संध्याकाही 5.00 पर्यंत असेल तेव्हा जाहीर सभा व मिरवणुका घेणे 13 जुलै रोजी संध्याकाळी 5.00 बंद करण्यात येतील. (संदर्भ : लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 126)\nपांढऱ्या कागदावरील अनौपचारिक ओळख चिठ्ठलत केवळ मतदाराचा तपशील म्हणजेच मतदाराचे नाव त्याचा अनुक्रमांक मतदार यादीतील भाग क्रमांक, मतदान केंद्राचा अनुक्रमांक व नांव आणि मतदानाचा दिनांक अंतर्भूत असेल. त्यात उमेदवाराचे नाव, त्याचे छायाचित्र आणि चिन्ह अंतर्भूत करता कामा नये.\nउमेदवारास सुरक्षा पुरविलेला मंत्री/ खासदार/ विधानसभा सदस्य/ विधान परिषद सदस्य किंवा इतर कोणतीही व्यक्ती यांची निवडणूक प्रतिनिधी/ मतदान प्रतिनिधी/ मतमोजणी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करता येत नाही. कारण अशा नियुक्तीमुळे त्याची वैयक्तिक सुरक्षा धोक्यात येईल. त्यामुळे, त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत मतदान केंद्राचा परिसर असे वर्णन केलेल्या मतदार केंद्राच्या 100 मीटर परिघाच्या क्षेत्रात आणि मतदान केंद्रात आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात आणि मतमोजणी केंद्राच्या आत त्याच्या सोबत येऊ दिले जाणार नाही.. अशा दिलेल्या कोणत्याही व्यक्तीस एखाद्या उमेदवाराचा असा प्रतिनिधी म्हणून कार्य करण्यासाठी त्याची सुरक्षा सोडण्याची परवानगी देण्यात येणार नाही.\nउमेदवाराने मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केलेली व्यक्ती सामान्यपणे संबंधित मतदान केंद्राच्या भागातील रहिवाशी आणि संबंधित मतदान केंद्रक्षेत्रातील मतदार असली पाहिजे, आणि संबंधित मतदान केंद्राच्या क्षेत्राबाहेरील असता कामा नये. अशा व्यक्तींकडे निवडणूक छायाचित्र ओळखपत्रही असले पाहिजे. तथापि, केवळ महिला मतदान कर्मचारी असलेल्या मतदान केंद्राच्या बाबतीत, त्याच मतदान क्षेत्रातील रहिवासाबद्दल निर्बंध लागू केले जाणार नाहीत.\nराजकीय पक्षाच्या अभिनेता-प्रचारकर्त्यांना (नेत्यांना) रस्त्याने प्रवास करण्याचा वाहनाचा लाभ घ्यावयाचा असल्यास केंद्रातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांद्वारे परवाने देण्यात येतील. संपूर्ण ���ाज्यभरात निवडणूक प्रचाराकरिता कोणत्याही नेत्याला हेच वाहन वापरण्यासाठी परवाना देण्याबद्दल, अशा पक्षाने अर्ज केल्यास, केंद्रातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना हाच परवाना देता येईल आणि तो संबंधित नेत्याने (नेत्यानी) वापरावयाच्या अशा वाहनाच्या (वाहनांच्या) समोरच्या काचेवर/ठळकपणे लावलेला असेल अशा पक्ष नेत्यांना निरनिराळया क्षेत्रात निरनिराळी वाहने वापरावयाची असल्यास, वाहन अशा नेत्याद्वारे वापरण्यात येणार आहे, त्या वाहनाच्या समोरच्या काचेवर ठळकपण दर्शवील, अशा संबंधित व्यक्तीच्या नावाने परवाना देता येईल.\nघेण्यात आलेल्या जनमत चाचणीचा किंवा मतदानोत्तर चाचणीचा निकाला कोणत्याही वेळी मुद्रित इलेक्ट्रॉनिक किंवा कोणत्याही इतर माध्यमातून कोणत्याही प्रकारे\n(क) एकाच टप्प्यात घेतलेल्या एखाद्या निवडणुकीतील मतदान समाप्त करण्यासाठी निश्चित केलेल्या शेवटच्या तासासह 48 तासाच्या कालावधी दरम्यान, आणि\n(ख) अनेक टप्प्यातील निवडणुकीमध्ये आणि वेगवेगळया राज्यातील निवडणुका एकाच वेळी घोषित केल्या असल्यास कोणत्याही वेळी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान समाप्त करण्यासाठी निश्चित केलेल्या तासापूर्वीच्या 48 तासापासून सुरु होऊन सगळ्या राज्यातील सगळ्या टप्प्यातील मतदान जोपर्यंत संपत नाही तो पर्यंतच्या कालावधी दरम्यान कोणत्याही वेळी प्रकाशित, प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाही.\nनिवडणुकी दरम्यान लघु संदेश सेवेमार्फत आक्षेपार्ह संदेश पाठविण्यास बंदी आहे. कायद्याचा किंवा भारताच्या निवडणूक आयोगाने याबाबत दिलेल्या सूचनांचा भंग करणारे आक्षेपार्ह लघुसंदेशाच्या संबंधात पोलीस प्राधिकारी, काही विवक्षित भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर करतील असा लघु सेवा संदेश प्राप्त करणारी व्यक्ती, उक्त संदेश तो पाठविणाऱ्या व्यक्तींच्या भ्रमणध्वनी क्रमांकासह त्या क्रमांकापुढे पाठवू शकेल. पोलीस अधिकारी कायद्यांन्वये त्यावर कारवाई करील.\nमतदान केंद्रापासून 200 मीटर अंतरापलीकडे, निवडणूक मंडप उभारता येईल. तो दोन व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी छत्रीचा किंवा ताडपत्रीचा अथवा कापडाच्या तुकड्याचा बनविलेला असेल व त्यात केवळ एक टेबल (मेज) व 2 खुर्च्यां असतील मंडपामध्ये उमेदवाराचे पक्षाचे नाव / निवडणूक चिन्ह दर्शविणारा केवळ एक बॅनर तीन बाय दीड फुटाचा लावता येईल. तथापि, एकाच इमारतीमध्ये दोन मतदान केंद्रे उभारण्यात आली असल्यास दोन मतदान मंडपही उभारता येतील.\nनिवडणूक मंडप (बूथ) उभारण्यापूर्वी संबंधित शासकीय प्राधिकाऱ्याची किंवा स्थानिक प्राधिकाऱ्याची लेखी परवानगी मिळविणे आवश्यक आहे. संबंधित पोलीस/निवडणूक प्राधिकाऱ्यांनी मागणी केल्यावर त्यांच्या समोर मंडप सादर करण्यासाठी उभारण्याच्या कामासाठी लावलेल्या व्यक्तीकडे लेखी परवानगी उपलब्ध असणे आवश्यक आहे.\nमतदानाच्या दिवशी मतदान केंद्रापासून शंभर मीटर परीघाच्या आत मतांसाठी प्रचार करण्यास प्रतिबंध आहे. (लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 130 पहा )\n100 मीटर परीघाच्या आत मतदान केंद्र परिसर म्हणून वर्णन केलेल्या मतदान केंद्राच्या परिसरात आणि मतदान मंडपामध्ये भ्रमणध्वनी, तार विरहित दूरध्वनी आणि विनतारी संदेश संच इत्यादी बाळगण्यास किंवा वापरण्यास कोणत्याही व्यक्तीला मुभा नाही. केवळ निरिक्षक / सूक्ष्म निरिक्षक, मतदान केंद्राध्यक्ष व सुरक्षा कर्मचारी वर्ग यांनाच भ्रमणध्वनी वाळगण्यास मुभा आहे. परंतु त्यांचे भ्रमणध्वनी नि:शब्द (सायलेंट मोडवर) ठेवतील.\nकोणत्याही व्यक्तीला, शस्त्र अधिनियम 1959 मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या शस्त्रांनी सुसज्ज होऊन मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या जवळपास जाण्यास मुभा नाही. (लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 134 – ख )\n(एक) लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार पुढीलप्रमाणे हक्कदार असेल :-\n(क) संपूर्ण मतदारसंघासाठी उमेदवाराच्या स्वत:च्या वापरासाठी एक वाहन. संपूर्ण मतदारसंघासाठी उमेदवाराच्या निवडणूक प्रतिनिधीच्या वापरासाठी एक वाहन\n(ख) याशिवाय लोकसभा (पार्लमेंटरी) मतदारसंघात समाविष्ट असलेले प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी उमेदवाराचे कार्यकर्ते किंवा पक्ष कार्यकर्ते यांच्या वापरासाठी एक वाहन.\n(दोन) राज्य विधानसभेच्या निवडणुकीकरीता एखादा उमेदवार :- पुढीलप्रमाणे हक्कदार असेल.\nउमेदवाराच्या स्वत:च्या वापरासाठी एक वाहन, उमेदवाराच्या निवडणूक प्रतिनिधीच्या वापरासाठी एक वाहन, याशिवाय, उमेदवारांचे कार्यकर्ते किंवा पक्ष कार्यकर्ते यांच्या वापरासाठी एक वाहन\nमतदानाच्या दिवशी उमेदवार मतदारसंघात उपस्थित नसला तरी इतर कोणत्याही व्यक्तीला उमेदवाराच्या वापरासाठी वाटप केलेले वाहन वापरण्याची मुभा नाही.\nमतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे हक्काचे वाहन वापरता येऊ शकत नाही. उमेदवार किंवा त्याचा प्रतिनिधी किंवा पक्ष कार्यकर्ते किंवा कार्यकर्ते यांना केवळ चार/तीन/दोन चाकी वाहने म्हणजेच मोटारी (सर्व प्रकारच्या) टॅक्सी, ऑटो रिक्षा, रिक्षा आणि दुचाकी वाहने वापरण्याची अनुमती असेल मतदानाच्या दिवशी, या वाहनामधून चालकासह पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी ने-आण करता येणार नाही.\nमतदारांची ने-आण करण्यासाठी वापरलेल्या कोणत्याही प्रकारच्या वाहनाद्वारे, मतदान केंद्राकडे व मतदान केंद्रापासून मतदारांची ने-आण करण्याची कोणतीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष व्यवस्था करणे हा फौजदारी अपराध आहे. (लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 133 पहा)\nबस, मिनीबस यासारखी शासकीय वाहने वापरण्यास मुभा आहे परंतु ती मतदारांनी येण्या जाण्यासाठी चोरुन वापरली जात नाहीत, याची खातरजमा करुन घ्यावी. याशिवाय मतदान मंडपा व्यतिरिक्त रुग्णालये, विमानतळ, रेल्वे स्थानके, बस स्थानके, मित्र किंवा नातेवाईक यांची घरे, क्लब आणि रेस्टॉरन्ट यासारख्या ठिकाणाहून रस्त्याने प्रवाशांची ने-आण करणाऱ्या खाजगी कार टॅक्सी यांना चालविण्यास मुभा देण्यात येईल परंतु मतदारांची ने-आण करण्यासाठी त्यांना मतदान केंद्राजवळ वाहने चोरटेपणाने आणण्यास मुभा देता येणार नाही.\nएखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याला मतदानाच्या व मतमोजणीच्या दिवशी, मतदानाचे व मतमोजणी प्रक्रियेचे पर्यवेक्षण व संनियंत्रण करण्याच्या प्रयोजनाकरीता खाजगी फिक्सड-विंग विमानाचा व हेलिकॉप्टरचा वापर करण्यास मुभा असणार नाही.\n(लोकराज्य : मार्च-एप्रिल २०१४ मधून)\nनिवडणुकीसंबंधी अधिक माहितीसाठी http://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0", "date_download": "2020-09-28T23:12:15Z", "digest": "sha1:MU4FRD2AGBVKHCZ26OBTPKZZXAORVRBC", "length": 7698, "nlines": 159, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डोव्हर - विकिपीडिया", "raw_content": "\nDover, Kent, केंट, आग्नेय इंग्लंड, इंग्लंड\n५१° ०७′ ३९″ N, १° १८′ ४३.९२″ E\nडोव्हर हे इंग्लंडमधील शहर आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nनकाशासह विकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ सप्टेंबर २०२० रोजी ०१:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2020-09-28T22:28:31Z", "digest": "sha1:IFZG33MHSJFZJ6JXD644ZE57XYPCWOWW", "length": 11504, "nlines": 69, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "लोकसंख्या - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n'लोकसंख्या'म्हणजे एखाद्या भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या होय.\nलोकसंख्या मोजायचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक [देश] आपल्या लोकसंख्येची ठरावीक कालखंडानंतर गणना करतो.सहसा हा कालखंड १० वर्षे एवढा असतो व दर वर्षी वाढीव संख्येचा [अंदाज अपना अपना|अंदाज] प्रकाशित केला जातो.\nलोकसंख्या म्हणजे एखाद्या देशातील किंवा राज्यातील लोकांची संख्या होय.\n१ राष्ट्रीय लोकसंख्या धोरण इ.स. १९७६\n१.१ उद्दिष्टे व उपाययोजना\n२ लोकसंख्या धोरण इ.स. २०००\nराष्ट्रीय लोकसंख्या धोरण इ.स. १९७६संपादन करा\nघोषणा १६ एप्रिल १९७६ रोजी केंद्रीय स्वास्थ्य व कुटुंबराज्य मंत्री डॉ. करणसिंग यांनी मांडले.\nउद्दिष्टे व उपाययोजनासंपादन करा\nयोग्य कायदा करून लग्न चे किमान वय मुलींसाठी १८ वष्रे व मुलांसाठी २१ वर्षांपर्यंत वाढवणे.\nनिर्बीजीकरण प्रोत्साहनासाठी दिल्या जाणाऱ्या राशीत वाढ करणे, दोन मुलांनंतर कुटुंब नियोजन केल्यास १५० रुपये, तीन मुलांनंतर केल्यास १०० रुपये, चार मुलांनंतर केल्यास ७० रुपये.\nराज्य शासनांना अनिवार्य निर्बीजीकरणासाठी कायदे करण्याची अनुमती द्यावी.\n२००१ वर्षांपर्यंत लोकसभा व राज्य विधानसभा यामधील प्रतिनिधित्व १९७१ च्या जनगणनेनुसार निश्चित करावे.\nकेंद्रीय व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लहान कुटुंब संकल्पना स्वीकारण्यासाठी प्रोत्साहनपर लाभ द्यावेत.\nराज्यांना त्यांच्या कुटुंबनियोजन कार्यक्रमासाठी केंद्राकडून निधी मिळावा.\n१९७६ चे लोकसंख्या धोरण हे जास्त काळ टिकले नाही. १९७७ साली निवडणुका झाल्या व ११ मे २००० रोजी भारताची लोकसंख्या १०० कोटी झाली. जगातील क्षेत्रफळाच्या २.४ % क्षेत्रफळ असलेल्या या देशात जगातील १६ % लोकसंख्या रा सत्तेत आलेल्या सरकारने २९ जून १९७७ रोजी वरील धोरणातील, कुटुंबनियोजन कार्यक्रमात जी सक्ती करण्यात आली होती, ती रद्द केली.१९७५ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारने आणीबाणी जाहीर केली व या काळात १९७६ च्या लोकसंख्या धोरणाला संसदेत मान्यता देण्यात आली. संजय गांधी यांच्यामुळे या धोरणात सक्तीच्या कुटुंबनियोजनाचा समावेश करण्यात आला. या काळात मोठय़ा प्रमाणावर निर्बजिीकरण शस्त्रक्रिया करण्यात आल्या\nलोकसंख्या धोरण इ.स. २०००संपादन करा\nहत होती. लोकसंख्या वाढीचा दर आटोक्यात आणण्यासाठी दुसरे लोकसंख्याविषयक धोरण जाहीर करण्यात आले.\nइ.स.१९९३ साली एम. एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. या समितीने आपला अहवाल १९९४ मध्ये सादर केला व त्यानुसार पुढे २००० सालचे लोकसंख्या धोरण ठरविण्यात आले.\nअल्पकालीन उद्दिष्ट - संततीनियमनासाठी आवश्यक साधनांचा पुरवठा करणे. आरोग्याच्या पायाभूत सुविधा एकात्मिक सेवा पुरविणे\nमध्यकालीन उद्दिष्ट - प्रत्येक जोडप्याला दोन मुले यासाठी प्रोत्साहन देणे\nदीर्घकालीन उद्दिष्ट - लोकसंख्येचे २०४५ पर्यंत स्थिरीकरण करणे\n१४ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे क���ावे.\nशाळेतील गळतीचे प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील प्रमाण २० टक्क्य़ांपेक्षा कमी आणावे.\nजननदर नियंत्रणासाठी व संतती नियमनासाठी याबाबत सामान्य लोकांना माहिती देण्यासाठी विशेष व्यवस्था निर्माण करावी.\nफक्त दोन मुले असलेल्या व निर्बजिीकरण करून घेतलेल्या दारिद्य्ररेषेखालील दाम्पत्यांच्या नावे ५००० रुपयांची विमा पॉलिसी उघडावी.\n१८ वर्षांपेक्षा उशिरा विवाह करणाऱ्या मुलींना बक्षीस देणे तसेच २१ वर्षांनंतर मातृत्व स्वीकारणाऱ्या मुलींना बक्षीस देणे.\nमाता मृत्युदराचे प्रमाण दर एक लाख जिवंत जन्मामागे १०० पेक्षा कमी आणावा.\n८०% प्रसूती संस्थात्मक पद्धतीने व १०० टक्के प्रसूती या प्रशिक्षित व्यक्तींच्या उपस्थितीत व्हाव्यात.\nजन्म, मृत्यू, विवाह, गर्भधारणा यांचे १०० टक्के नोंदणीचे लक्ष साध्य करावे.\nग्रामीण भागात रुग्णवाहिका सेवा पुरविण्यासाठी विशेष फंड व कमी व्याजदराचे कर्ज उपलब्ध करून द्यावे.\nपंचायत समिती व जिल्हा परिषदांना लहान कुटुंब धोरण राबविण्यासाठी बक्षिसे द्यावीत.\nआई वडिलांनी आपल्या पाल्यावर वयक्तिक लक्ष द्यावे\nLast edited on १३ एप्रिल २०२०, at २२:५९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १३ एप्रिल २०२० रोजी २२:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8_(%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80)", "date_download": "2020-09-28T23:10:40Z", "digest": "sha1:RG7GLLGUDXI567NRMY3V7IM2IK7DMUCP", "length": 6762, "nlines": 170, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्यास (भूमिती) - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्तुळाच्या मध्य बिंदूमधून जाणाऱ्या व त्याच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदुना जोडणाऱ्या सरळ रेषेस वर्तुळाचा व्यास (इंग्लिश: Diameter, डायमिटर) असे म्हणतात. अशी ही रेषा वर्तुळास दोन समान भागांत दुभागते. अशा रेषेच्या लांबीस सुद्धा व्यासच म्हटले जाते. वर्तुळाच्या व्यासाची लांबी त्याच्या त्रिज्येच्या दुप्पट असते.\nव्यास ही वर्तुळाची सर्वांत मोठी ज्या होय. एखाद्या वर्तुळात अगणित व्यास काढता येतात व सर्व व्यासांची लांबी सारखीच असते.\nवर्तुळाच्या अन्य गुणधर्मांशी संबंध[संपादन]\nत्रिज्येप्रमाणेच, वर्तुळाचा व्यास माहीत असल्यास परीघ व क्षेत्रफळ यांची माहिती मिळते. समजा :\nd = व्यास, c = परीघ, A = क्षेत्रफळ असेल, तर\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ जानेवारी २०२० रोजी ०३:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/coronavirus-video-migrant-workers-fight-over-food-on-train-taking-them-home-scsg-91-2152327/", "date_download": "2020-09-28T21:49:23Z", "digest": "sha1:CXYLTUU5YB5DFKHE3CLOI6U33S356GMU", "length": 13955, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Coronavirus Video Migrant Workers Fight Over Food On Train Taking Them Home | Video: कल्याणहून बिहारला जाणाऱ्या ट्रेनमध्ये मजुरांची तुफान हाणामारी | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nVideo: कल्याणहून बिहारला जाणाऱ्या ट्रेनमध्ये मजुरांची तुफान हाणामारी\nVideo: कल्याणहून बिहारला जाणाऱ्या ट्रेनमध्ये मजुरांची तुफान हाणामारी\nजेवणाच्या पाकिटांवरुन मजुरांमध्ये जुंपली\nकल्याण स्थानकामधून आंध्र प्रदेशमधील गुंतकल आणि बिहारमधील दानापूर येथे विशेष गाड्या सोडण्यात आल्या. या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांमध्ये गाडीमध्येच तुफान हणामारी झाल्याची वृत्त समोर आले आहे. ही गाडी कल्याणमधून निघाल्यानंतर मध्य प्रदेशमधील सतना येथे पोहचली असता मजुरांमध्ये वाटप करण्यात आलेल्या अन्न पदार्थांच्या पाकीटांवरुन हणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार बुधवारी कल्याण रेल्वे स्थानकावरुन मुंबई आणि परिसरात अडकलेल्या हातवर पोट असणाऱ्या मजुरांसाठी विशेष गाड्या सोडण्यात आल्या. या गाड्यांमधून आपल्या राज्यात जाण्यासाठी मोठी गर्दी कल्याण स्थानकात झाली होती. यापैकी १२०० मजुरांना बिहारला घेऊन जाणारी गाडी संध्याकाळच्या सुमारात मध्य प्रदेशमधील सताना स्थनकात पोहचल्यानंतर मजुरांना फूड पॅकेट देण्यात आले. मात्र यावरुनच मजुरांमध्ये हणामारी झाली. अनेकांनी एकमेकांना रेल्वेच्या सीटवर चढून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. “आम्हाला फूड पॅकेट मिळाली नाहीत. कंपार्टमेंटमध्ये २४ पाकिटं वाटण्यात आल्याचे मी पाहिले. मात्र आमच्यापर्यंत ती आलीच नाहीत,” असं एका मजुराने सांगितल्याचे ‘एनडीटीव्ही’ने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.\nसोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करुन हे मजूर एकमेकांना मारत असताना संसर्गाच्या भितीने पोलिसांनीही गाडीच्या बाहेर उभं राहून प्लॅटफॉर्मवरुनच या भांडणावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे ‘एनडीटीव्ही’ने म्हटलं आहे. पोलीस प्लॅटफॉर्मवरुनच खिडक्यांवर दांडक्यांनी मारत मजुरांना न भांडण्याचा सल्ला देत होते. अखेर मारामारी करुन थकल्यानंतर हे मजूर आपआपल्या जागेवर बसले. पोलिसांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत ही ट्रेन निघाली होती.\nकल्याणहून बिहारला जाणाऱ्या ट्रेनमध्ये कामगारांची तुफान हाणामारी\nजेवणाच्या विषयावरुन या कामगारांमध्ये हाणामारी झाल्याचे सांगितले जात आहे.https://t.co/ZfyIjh1oZt pic.twitter.com/cuBXvLDf12\nकल्याणमधून सोडलेल्या या दोन ट्रेनमधून आपल्या राज्यात परत जाण्यासाठी मुंबईतील भाऊचा धक्का, विलेपार्ले, मशीद बंदर, वाडी बंदर या परिसरामधून हे मजूर आले होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nरत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांचे प्रमाण नियंत्रणात\nमुंबईत करोना रुग्णांच्या एकूण संख्येने ओलांडला २ लाखांचा टप्पा\nCoronavirus : एका दिवसात ३६ टक्के बाधित\nठाणे जिल्ह्य़ात १ ल���ख ७० हजार करोनाबाधित\n‘ती’ घटना धक्कादायक आणि चिंताजनकही\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 भारताच्या इशाऱ्यामुळे इम्रान खान आले टेन्शनमध्ये, जगाला केली विनवणी\n2 “…अन्यथा पुन्हा देशभरात लॉकडाउन करावा लागेल”, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा\n3 “चला एकत्र जाऊ आणि IFSC मुंबईतच झाले पाहिजे असं केंद्राला सांगू”; भाजपा नेत्याचे राज्य सरकारला आवाहन\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/matheran-tourists-women-dead-after-fallen-from-belvidear-point-1888178/", "date_download": "2020-09-28T21:43:42Z", "digest": "sha1:XOTNZWLRQHCYNXF4MLLXUQCTKDSKNC2T", "length": 9974, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "माथेरानमध्ये 800 फूट खोल दरीत महिला कोसळली | matheran tourists women dead after fallen from belvidear point | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nमाथेरानमध्ये 800 फूट खोल दरीत महिला कोसळली\nमाथेरानमध्ये 800 फूट खोल दरीत महिला कोसळली\nया पॉइंटवर गेले असता त्यांना दगडाची ठेच लागली आणि...\nमाथेरानमध्ये 800 फूट खोल दरीत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली. संगीता मिश्रा असं मृत महिलेचं नाव आहे.\nसंगीता ह्या मुंबईहून पती आणि दोन मुलांसोबत माथेरान येथे फिरण्यासाठी आल्या होत्या. हे कुटुंब माथेरान येथील बेल्व्हीडीयर पॉईंट येथे गेले. या पॉइंटवर गेले असता त्यांना दगडाची ठेच लागली आणि त्यांचा तोल गेल्याने त्या आठशे फूट दरीत कोसळल्याची माहिती आहे. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे पती व लहान दोन मुली व एक मित्र होता.\nया अपघातानंतर स्थानिक पोलीस आणि माथेरानमधील सह्याद्री बचाव पथकाने खोल दरीत उतरुन तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतहेद बाहेर काढला. या घटनेमुळे माथेरानमधील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 नक्षलवादी काही बाहेरचे नाहीत, मी मध्यस्थीसाठी तयार – अण्णा हजारे\n2 राज यांच्या सभांचा खर्च मागण्याचा अधिकार नाही – शरद पवार\n3 ‘नीट’परीक्षेसाठी कडक नियम नाहकच\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/proposed-army-chief-manoj-naravane-talks-about-marathi-language-in-pune-scsg-91-2042749/", "date_download": "2020-09-28T23:16:22Z", "digest": "sha1:HXJ5SAD53JEDSJRWBVZDPJ6ATPVAIMA5", "length": 17641, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "proposed army chief manoj naravane talks about marathi language in pune | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\n“लष्करप्रमुख होणार असलो तरी बायकोचं ऐकावंच लागतं”\n“लष्करप्रमुख होणार असलो तरी बायकोचं ऐकावंच लागतं”\nभावी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे हे पुणेकर आहेत\nवीणा आणि मनोज नरवणे\nनव्या वर्षांत लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे हे नवे लष्करप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. मनोज नरवणे यांनी सप्टेंबर महिन्यातच उप लष्करप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला होता. आता लष्करप्रमुख बिपीन रावत ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी लष्करप्रमुख म्हणून मनोज नरवणे कार्यभार स्वीकारणार आहेत. नरवणे पुणेकर असल्याने पुण्यासाठी हा अभिमानाचा विषय ठरला आहे. सध्या नरवणे हे पुण्यामध्ये असून शुक्रवारी ते एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याला हजर होते. पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे नितीन गोखले यांनी लिहिलेल्या ‘आर. एन. काव – जेंटलमन स्पायमास्टर’ या पुस्तकाचे प्रकाशन लेफ्टनंट जनरल नरवणे यांच्या हस्ते करण्यात आले. रविवारी नरवणे यांचा ज्ञानप्रबोधिनीच्या वतीने सत्कार करण्यात आला. ज्ञानप्रबोधिनीचे विद्यार्थी असणाऱ्या नरवणे यांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती होत असल्याने हा सत्कार कऱण्यात आला. यावेळी नरवणे यांनी पुण्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.\nआपल्या शाळेकडून झालेला सत्कार स्वीकारल्यानंतर नरवणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना त्यांनी बरीच वर्ष महाराष्ट्राबाहेर असल्याने मराठीत बोलताना अडखळायला होतं असं नम्रपणे सांगितलं. “आज सकाळीच मी बायकोला फोन करुन शाळेकडून माझा सत्कार होणार असून तेथे जाणार आहे असं सांगितलं. त्यावेळी तिने मला काहीही कर पण मराठीमध्ये बोलू नकोस असा सल्ला दिला. माझी मराठी भाषा आता खूपच बिघडली आहे. त्यात पुण्यात बोलायचं म्हणजे नेमकं आणि नीट बोलावं लागतं,” असं नरवणे यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. “मराठीत ��ोलताना काही कमी जास्त झाल्यास उगच अडचण नको या भितीने माझ्या बायकोनं मला हा सल्ला दिला असावा. आता लष्करप्रमुख होणार असलो तरी बायकोचं मात्र प्रत्येकालाच ऐकावंच लागतं,” असंही नरवणे म्हणाले. यानंतर पुन्हा एकदा सभागृहामध्ये जोरदार हशा पिकला. ज्ञानप्रबोधिनीचं यंदा हिरकमोहोत्सवी वर्ष आहे. याच निमित्ताने नरवणे यांच्या सत्कारसमारंभाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला दीड हजार आजी-माजी विद्यार्थी हजर होते.\nगुप्तचर यंत्रणांचे योगदान महत्त्वाचे\nशनिवारी झालेल्या ‘आर. एन. काव – जेंटलमन स्पायमास्टर’ या पुस्तक प्रकाश सोहळ्यामध्ये बोलताना नरवणे यांनी “सैन्य दलांच्या मोहिमा यशस्वी होण्यात गुप्तचर यंत्रणांचे योगदान महत्त्वाचे असते,” असं मत व्यक्त केलं. “गुप्तचर यंत्रणा म्हटल्यावर सर्वसामान्यांच्या डोळ्यांसमोर जेम्स बॉण्ड आणि त्याचे गन्स, गिटार, ग्लॅमर हे बॉण्डपटातील चित्र येते. मात्र ते चुकीचे आहे. कधीही न पाहिलेल्या, ऐकलेल्या आणि नेहमीच पडद्यामागे राहणाऱ्या या गुप्तहेरांचे देशाच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे योगदान असते. सैन्यदलांची कोणतीही मोहीम गुप्तचर विभागाने पुरवलेल्या माहितीशिवाय पूर्ण होत नाही. सैन्यदलांना नेहमीच शत्रूच्या गोटातली बित्तंबातमी हवी असते, ती पुरवण्याचे महत्त्वाचे काम गुप्तचर यंत्रणा करतात. ‘रीसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंग’ म्हणजेच ‘रॉ’ देखील असेच सहकार्य सैन्यदलांना करत आली आहे. त्यामुळे सैन्यदलांच्या मोहिमांमध्ये गुप्तचर यंत्रणांचे योगदान महत्त्वाचे असते,” असे प्रतिपादन नरवणे यांनी यावेळी बोलताना केले.\nमूळचे पुण्याचे असलेल्या मनोज नरवणे यांचे वडील मुकुंद नरवणे हे हवाई दलातील निवृत्त अधिकारी आहेत. त्यांच्या आई सुधा या प्रसिद्ध लेखिका आणि आकाशवाणीच्या वृत्तनिवेदक होत्या. पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीचे विद्यार्थी असलेल्या मनोज नरवणे यांनी १९८० मध्ये शीख लाइट इन्फेन्ट्रीच्या ७ व्या बटालियनमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांच्या पत्नी वीणा यांनी नरवणे यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. मनोज नरवणे यांनी युद्ध, शांतताकालीन काम आणि दहशतवादाने ग्रस्त असलेल्या क्षेत्रात उत्तम काम केले आहे. त्यांना आतापर्यंत परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. या पूर्वी पुण्याचे जनरल अरुणकुमार वैद्य यांनी लष्करप्रमुखपद भूषवले होते. नरवणे देशाचे २८ वे लष्कर प्रमुख असतील.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 टिकटॉकवरुन ‘मुळशी पॅटर्न’ची नक्कल करणं पडलं महागात; सहा तरुण पोहचले तुरुंगात\n2 पुणे : फेसबुकवर खऱ्या प्रेमाचा शेवट नसतो, म्हणत तरुणानं मरणाला कवटाळलं\n3 मुंबईसह राज्यात चार दिवस पावसाळी स्थिती\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/categories/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2020-09-28T21:39:36Z", "digest": "sha1:HXDBB5PQB3XRYIFPCVUV4LKO3LC3GQGF", "length": 5064, "nlines": 126, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); युवा प्रवासवर्णने | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nबिलीगीरी रंगनच ते जंगल....\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://blogs.shrutisagarashram.org/2018/06/desire.html", "date_download": "2020-09-28T22:19:52Z", "digest": "sha1:2WIU5UXL727Z277LQN5QBO5E7F4GJTWW", "length": 7950, "nlines": 145, "source_domain": "blogs.shrutisagarashram.org", "title": "ब्लॉग: श्रुतिसागर आश्रम (Shrutisagar Ashram): काम | Desire", "raw_content": "ब्लॉग: श्रुतिसागर आश्रम (Shrutisagar Ashram)\nविषयाच्या श्रवणाने, दर्शनाने, अथवा प्राप्त केल्यानंतर तो विषय उपभोगण्यासाठी मन अत्यंत अधीर, व्याकूळ होते. या उपभोगण्याच्या वृत्तीलाच ‘काम’ असे म्हणतात. या विषयांमधून सुख मिळेल या आशेने मनुष्य इष्ट, प्रिय, अनुकूल विषयांमध्ये उपभोगण्यासाठी प्रवृत्त होतो. रात्रंदिवस त्याच विषयांचे चिंतन करतो. मनामध्ये सतत हाव, तृष्णा निर्माण होवून त्याची इंद्रियेही तो विषय उपभोगण्यासाठी वखवखलेली असतात. या प्रबल इच्छेलाच ‘काम’ असे म्हणतात.\nमनुष्याच्या मनामध्ये ज्यावेळी हा ‘काम’ निर्माण होतो त्यावेळी तो विवेकी, श्रेष्ठ पुरुषांनाही भ्रष्ट करतो. त्यांची बुद्धि विवेकहीन, भ्रष्ट होवून तो मनुष्य संपूर्णपणे कामाच्या आहारी जातो. सदसद्विवेकबुद्धि नष्ट होते. सारासार विचार न करता मोहीत होवून तो कोणत्याही कर्मामध्ये प्रवृत्त होतो. इतकेच नव्हे, तर हा काम वृध्द माणसाच्या मनामध्येही भोगलालसा निर्माण करतो. सामान्यपणे आपण समजतो की, जसजसा मनुष्य वृद्ध होतो तसतसे त्याचे मन अधिक विरक्त, परिपक्व, शांत होते. परंतु कामाच्या प्रभावामुळे वृद्ध मनुष्यही एखाद्या अविवेकी, कामांध पुरुषाप्रमाणे उपभोगामध्ये प्रवृत्त होतो.\nएखादा अत्यंत शांत, संयमी, विवेकी मन���ष्य असेल तर अशा जितेंद्रिय पुरुषाच्या मनामध्येही हा काम संताप निर्माण करतो. या संयमी पुरुषाची दक्षता, सावधानता संपते. विवेक संपतो. बुद्धि भ्रष्ट होते. त्याचे तत्त्वज्ञान लंगडे पडते. इंद्रिय व मनावरील संयमन सुटते. त्याचा चांगुलपणा धुळीस मिळतो. त्याचे पूर्ण अधःपतन होते. तो अत्यंत कामुक, विषयलंपट होतो असा हा कामाचा परिणाम आहे.\nज्याप्रमाणे अग्नीमध्ये जितके इंधन टाकावे तितका अग्नि अधिक भडकतो त्याप्रमाणे हा कामाग्नि सुद्धा कामनांच्या उपभोगामुळे शांत ना होता अधिक वर्धन पावतो. तो कधीही तृप्त होत नाही. म्हणुनच एकदा मनुष्य कामनेने पेटला की, सर्व ब्रह्मांड सुद्धा ग्रासून टाकण्याचे सामर्थ्य या कामामध्ये आहे म्हणुनच याला ‘कामाचा आवेग’ असे म्हटले आहे.\n- \"श्रीमद् भगवद्गीता\" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२\n- हरी ॐ –\nविदेहकैवल्यप्राप्ति | Achieving Liberation\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://karmalamadhanews24.com/category/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-28T20:53:32Z", "digest": "sha1:33I343UUBDLQ6BZS6FBD67BXQSS4EPEH", "length": 18481, "nlines": 173, "source_domain": "karmalamadhanews24.com", "title": "सोलापूर जिल्हा", "raw_content": "\nरेस्टॉरंट सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिला ‘हा’ निर्णय; रेस्टॉर... September 28, 2020\n..म्हणून नाभिक समाजाला अँट्रॉसिटी कायद्यानुसार संरक्षण द्या; नाभिक बांधवांचे करम... September 28, 2020\nकृषी करमाळा: कोऴगाव येथे शेतकरी मेऴावा संपन्‍न... September 28, 2020\nएच आय व्ही ग्रस्त जोडप्याच्या विवाहाने जागली नवी उमेद... September 28, 2020\nमाढा ब्रेकिंग; सोमवारी माढा तालुका ६८ पाॅझिटिव्ह तर २ जणाचा मृत्यू; वाचा गावनिहा... September 28, 2020\nएच आय व्ही ग्रस्त जोडप्याच्या विवाहाने जागली नवी उमेद\nएच आय व्ही ग्रस्त जोडप्याच्या विवाहाने जागली नवी उमेद कुर्डुवाडी (राहुल धोका):नवी उमेद जागवत आज दि 28 आज सोमवार रोजी दुपारी या आगळ्या वेळग्या आजारा\nम्हणून कुर्डुवाडी येथील नाभिक समाजाने केली स्व संरक्षणाची मागणी ; प्रांतांना दिले निवेदन\nम्हणून कुर्डुवाडी येथील नाभिक समाजाने केली स्व संरक्षणाची मागणी ; प्रांतांना दिले निवेदन कुर्डुवाडी (राहुल धोका):नागपुर जिल्ह्यातील कामठी या शहरात\nसंपूर्ण बहूजन समाज मराठा तसेच धनगर आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनाचे नवे पर्व सूरू होणार; करमाळ्यात रिपाई (आ) च्या वतीने मराठा धनगर आरक्षणासाठी आंदोलन\nसंपूर्ण बहूजन समाज मराठा तसेच धनगर आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनाचे नवे पर्व सूरू होणार; करमाळ्यात रिपाई (आ) च्या वतीने मराठा धनगर आरक्षणासाठी आं\nकरमाळा तालुक्यातील पाथुर्डी गावच्या सुपूत्राची राज्यस्तरीय आदर्श युवक युथ आयडॉल अवाॅर्डसाठी निवड\nकरमाळा तालुक्यातील पाथुर्डी गावच्या सुपूत्राची राज्यस्तरीय आदर्श युवक युथ आयडॉल अवाॅर्डसाठी निवड करमाळा (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील पाथुर्डी गा\nकरमाळा नगपरिषदेच्या वतीने ‘माझे कुंटूब माझी जबाबदारी’ मोहिम अंतर्गत नागरिक , शिक्षक डॉक्टर यांकरिता निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन\nकरमाळा नगपरिषदेच्या वतीने माझे कुंटूब माझी जबाबदारी मोहिम अंतर्गत नागरिक , शिक्षक डॉक्टर यांकरिता निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन. करमाळा: महार\nसोलापूर ग्रामीण मध्ये सोमवारी ३७८ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू; वाचा कोणत्या तालुक्यात किती रुग्ण वाढले.\nसोलापूर ग्रामीण मध्ये सोमवारी ३७८ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू; वाचा कोणत्या तालुक्यात किती रुग्ण वाढले. सोलापूर जिल्हा ग्रामीण भागातील कोरोनाचा आ\nमाझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेत सर्व नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, पदाधिकारी यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवावा- डॉ.पंकज जावळे\nमाझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेत सर्व नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, पदाधिकारी यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवावा -डॉ.पंकज जावळे जिल्हाप्रशासन आधिकारी सोलापूर\nसोलापूर ग्रामीण मध्ये रविवारी ४३५ नवे रुग्ण तर १४ जणांचा मृत्यू; वाचा कोणत्या तालुक्यात किती रुग्ण वाढले.\nसोलापूर ग्रामीण मध्ये रविवारी ४३५ नवे रुग्ण तर १४ जणांचा मृत्यू; वाचा कोणत्या तालुक्यात किती रुग्ण वाढले. सोलापूर जिल्हा ग्रामीण भागातील कोरोनाचा\nकरमाळा; मुख्याधिकारी वीणा पवार यांनी लिहिलेले ‘कोरोनाला हरवायचं हाय’ हे गाणं नक्की पहा व ऐका\nकरमाळा; मुख्याधिकारी वीणा पवार यांनी लिहिलेले 'कोरोनाला हरवायचं हाय' हे गाणं नक्की पहा व ऐका करमाळा माढा न्यूज; करमाळा शहरात कोरोनाने शिरकाव केल्या\nकरमाळा; राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेचा बोजवारा,सर्वर डाऊन, सीएससी केंद्रावर शेतकऱ्यांचे हेलपाट्यावर हेलपाटे\nकरमाळा; राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेचा बोजवारा,सर्वर डाऊन, सीएससी केंद्रावर शेतकऱ्यांचे हेलपाट्यावर हेलपाटे केत्तूर ( अभय माने)-- सध्या महाराष्ट्र\nरेस्टॉरंट सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिला ‘हा’ निर्णय; रेस्टॉरंट व्यवसायिकांच्या संघटना प्रतिनिधीशी संवाद\n..म्हणून नाभिक समाजाला अँट्रॉसिटी कायद्यानुसार संरक्षण द्या; नाभिक बांधवांचे करमाळा तहसीलदारांना निवेदन\nकृषी करमाळा: कोऴगाव येथे शेतकरी मेऴावा संपन्‍न\nएच आय व्ही ग्रस्त जोडप्याच्या विवाहाने जागली नवी उमेद\nमाढा ब्रेकिंग; सोमवारी माढा तालुका ६८ पाॅझिटिव्ह तर २ जणाचा मृत्यू; वाचा गावनिहाय रुग्णसंख्या\nविहाळ; भैरवनाथचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न; कारखाना पूर्ण क्षमतेने चालणार, ५ लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट -प्रा.शिवाजी सावंत\nम्हणून कुर्डुवाडी येथील नाभिक समाजाने केली स्व संरक्षणाची मागणी ; प्रांतांना दिले निवेदन\nसंपूर्ण बहूजन समाज मराठा तसेच धनगर आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनाचे नवे पर्व सूरू होणार; करमाळ्यात रिपाई (आ) च्या वतीने मराठा धनगर आरक्षणासाठी आंदोलन\nकरमाळा ब्रेकिंग: आज सोमवारी तालुका ग्रामीण मध्ये 14 तर करमाळा शहरात 15 नवे कोरोना रुग्ण; वाचा गावनिहाय रुग्णसंख्या\nकरमाळा तालुक्यातील पाथुर्डी गावच्या सुपूत्राची राज्यस्तरीय आदर्श युवक युथ आयडॉल अवाॅर्डसाठी निवड\nकरमाळा नगपरिषदेच्या वतीने ‘माझे कुंटूब माझी जबाबदारी’ मोहिम अंतर्गत नागरिक , शिक्षक डॉक्टर यांकरिता निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन\nसोलापूर ग्रामीण मध्ये सोमवारी ३७८ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू; वाचा कोणत्या तालुक्यात किती रुग्ण वाढले.\nमाझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेत सर्व नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, पदाधिकारी यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवावा- डॉ.पंकज जावळे\nमाढा ब्रेकिंग; धक्कादायक आज तालुक्यात कोरोनाने 4 जणांचा मृत्यू तर 18 जण पॉझिटिव्ह; वाचा गावनिहाय रुग्णसंख्या\nसोलापूर ग्रामीण मध्ये रविवारी ४३५ नवे रुग्ण तर १४ जणांचा मृत्यू; वाचा कोणत्या तालुक्यात किती रुग्ण वाढले.\nतालुक्याला दिलासा, रुग्णसंख्या घटत आहे.. आज रविवारी करमाळा ग्रामीणमध्ये 7 एकूण तर शहरात 5 बाधित; वाचा गावनिहाय रुग्णसंख्या\nकरमाळा; मुख्याधिकारी वीणा पवार यांनी लिहिलेले ‘कोरोनाला हरवायचं हाय’ हे गाणं नक्की पहा व ऐका\nखा.उदयनराजे म्हणत���त ‘सर्वांचेच आरक्षण रद्द करा’ आणि…\nकरमाळा; राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेचा बोजवारा,सर्वर डाऊन, सीएससी केंद्रावर शेतकऱ्यांचे हेलपाट्यावर हेलपाटे\nकरमाळा नगरपरिषदेच्यावतीने ‘या’ स्पर्धांचे आयोजन, ही आहेत बक्षिसे: ‘या’ नंबरवर करा संपर्क\nसोलापुरात सुट्ट्या सिगारेट, बिडी विक्रीवर आता कडक बंदी लागू होणार : आयुक्त पी. शिवशंकर\nसोलापूर आयुक्तालयातर्फे फेसबुक वरील कपलचॅलेंज व इतर ट्रेंडबद्दल नागरिकांना केेेेले ‘हे’ आवाहन\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव साजरा करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केले ‘हे’ आवाहन\nपरिवर्तनाच्या चळवळीचा ‘दास’ गेला.. ह.भ.प. रामदास महाराज जाधव यांचे निधन\nकरमाळा एसटी आगारातून पुणे-मुंबई सह ‘या’ आणखीन चार बसफेऱ्या सुरू; प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन\nरेस्टॉरंट सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिला ‘हा’ निर्णय; रेस्टॉरंट व्यवसायिकांच्या संघटना प्रतिनिधीशी संवाद\n..म्हणून नाभिक समाजाला अँट्रॉसिटी कायद्यानुसार संरक्षण द्या; नाभिक बांधवांचे करमाळा तहसीलदारांना निवेदन\nकृषी करमाळा: कोऴगाव येथे शेतकरी मेऴावा संपन्‍न\nएच आय व्ही ग्रस्त जोडप्याच्या विवाहाने जागली नवी उमेद\nमाढा ब्रेकिंग; सोमवारी माढा तालुका ६८ पाॅझिटिव्ह तर २ जणाचा मृत्यू; वाचा गावनिहाय रुग्णसंख्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://omg-solutions.com/mr/spy-camera/end011-portable-industry-endoscope-video-scope-with-2-way-tip-articulations-more-than-150-deg-probe-lens-can-rotate-360-deg/", "date_download": "2020-09-28T20:35:56Z", "digest": "sha1:DZZQPZLG35GCLZD5ZGRTSL7W63DQMP7H", "length": 11505, "nlines": 150, "source_domain": "omg-solutions.com", "title": "ओएमजी पोर्टेबल इंडस्ट्री एंडोस्कोप व्हिडिओ स्कोप, 2-वे टिप आर्टिक्युलेशन, प्रोब लेन्स 360 डिग्री फिरवू शकतात [END011] | ओएमजी सोल्यूशन्स", "raw_content": "\nऑफिस, होम, इन / आउट डोअरसाठी टॉप एसपीवाय हिडन कॅमेरा व्हॉइस रेकॉर्डर आणि डिटेक्टर (सिंगापूर / जकार्ता)\nबोर स्कोप एंडोस्कोप कॅमेरा\nआणीबाणी पॅनीक बटण / गडी बाद होण्याचा प्रतिबंध अलार्म\nपाहणे ऑडिओ व्हॉइस रेकॉर्डर\nमॅन डाउन सिस्टीम / लॉन वर्कर्स सेफ्टी सोल्यूशन\nओएमजी पोर्टेबल इंडस्ट्री एंडोस्कोप व्हिडिओ स्कोप, एक्सएनयूएमएक्स-वे टिप आर्टिक्युलेशन, प्रोब लेन्स एक्सएनयूएमएक्स डिग्री फिरवू शकतात [एंडएक्सएनएमएक्स]\nओएमजी पोर्टेबल इंडस्ट्री एंडोस्कोप व्हिडिओ स्कोप, एक्सएनयूएमएक्स-वे टिप आर्���िक्युलेशन, प्रोब लेन्स एक्सएनयूएमएक्स डिग्री फिरवू शकतात [एंडएक्सएनएमएक्स]\nचौकशी केबल लांबी: 3.0 M\nकॅमेरा लेन्स व्यास: 5.5 मिमी.\nसेंसर आकार एक्सएनयूएमएक्स / एक्सएनयूएमएक्स ″ सीएमओएस व्हीजीए\nरंग सेन्सर पिक्सेल एक्सएनयूएमएक्स (एचडी कॅमेरा)\nकोन पहा एक्सएनयूएमएक्स X - एक्सएनयूएमएक्स °\nफील्ड खोली एक्सएनयूएमएक्सएमएम - अनंतता\nप्रकाश स्त्रोत एक्सएनयूएमएक्स एलईडी दिवे\nमॉनिटर एक्सएनयूएमएक्स ″ टीएफटी एलसीडी\nव्हिडिओ रेकॉर्डिंग स्वरूप ASF\nभाषा इंग्रजी, स्पॅनिश, इटली, जर्मनी इ. एक्सएनयूएमएक्स भाषा.\nझूम फंक्शन 8 वेळा\nचित्र / व्हिडिओ रिटर्न फंक्शन समर्थन\nतेल / जलरोधक मानक IP67\nबॅटरी चार्जिंग ली-बॅटरी 3.7V\nकाम तापमान -एक्सएनयूएमएक्स - एक्सएनयूएमएक्स. से\nतापमान चार्ज होत आहे एक्सएनयूएमएक्स — एक्सएनयूएमएक्स ° से\nअॅक्सेसरीज चार्जर , मॅन्युअल , जलरोधक साधन बॉक्स\n3391 एकूण दृश्ये 4 दृश्ये आज\nसिंगापूर अव्वल 500 उपक्रम 2018\nचौकशी फॉर्म भरा आणि आम्ही तुम्हाला परत 2 तासांच्या आत मिळेल\nसंदेश (स्पाय कॅमेरा उत्पादने) *\n3G / 4G कॅमेरा\nलेख - स्पाय कॅमेरा\nबोरस्कोप - एंडोस्कोप कॅमेरा\nकप / वॉटर बाटली कॅमेरा\nओएमजी ची शिफारस केली\nस्पाय ऑडिओ व्हॉइस रेकॉर्डर\nयूएसबी थंब ड्राइव्ह कॅमेरा\nएच.एक्सएनएक्सएक्स व्हिडिओ कम्प्रेशन मोशन डिटेक्शन नाइट व्हिजन वायफाय दूरस्थ प्रवेश\nपेया यूबी इंडस्ट्रीयल पार्क, एक्सएमएक्स यूबी ऍव्हेन्यू 51 # 1-05A लेव्हल 07,\nव्हाट्सएपः + 65 8333-4466\nनवीन सोहो अपार्टमेंट एक्सएनयूएमएक्स\nजालान लेटजेन एस परमण कव. एक्सएनयूएमएक्स, आरटी. एक्सएनयूएमएक्स / आरडब्ल्यू. एक्सएनयूएमएक्स, तंजुंग दुरेन सेलाटन एक्सएनयूएमएक्स जकार्ता\nबोर स्कोप एंडोस्कोप कॅमेरा\nआणीबाणी पॅनीक बटण / गडी बाद होण्याचा प्रतिबंध अलार्म\nपाहणे ऑडिओ व्हॉइस रेकॉर्डर\nमॅन डाउन सिस्टीम / लॉन वर्कर्स सेफ्टी सोल्यूशन\nएक लपलेला कॅमेरा किंवा गुप्तचर कॅमेरा स्थिर किंवा व्हिडिओ कॅमेरा आहे जो विषयांचे ज्ञान आणि संमतीशिवाय व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी वापरला जातो (बहुतेक ऑडिओसह येतो). स्पाय कॅमेरे प्रामुख्याने पाळत ठेवण्याच्या कार्यांसाठी वापरले जातात पण कधीकधी ते व्यावसायिक उद्देशाने देखील वापरले जाते.\nलपलेल्या कॅमेर्‍याने भयानक क्रौर्य आणि दुर्लक्ष करणार्‍या काळजी उघडकीस आणण्यास मदत केली आहे. लपविलेले हेरगिरी करणारे कॅमेरे वापरण्याबाबतचे निर्णय अत्यंत अवघड आहेत - आपणास एखाद्याच्या सुरक्षिततेचे रक्षण करणे व त्यांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचा आदर करणे यात संतुलन असणे आवश्यक आहे.\nकॉपीराइट 2011, OMG परामर्श Pte Ltd\tओएमजी कन्सल्टिंग प्रा. लि", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/eng-vs-pak-2nd-test-england-squad-declared-vs-pakistan-ben-stokes-out-ollie-robinson-in-team-vjb-91-2244896/", "date_download": "2020-09-28T21:48:20Z", "digest": "sha1:XTFKDEHYOOZQZZZZTCZ6DNBC3ZOSACJ4", "length": 11409, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "eng vs pak 2nd test england squad declared vs pakistan ben stokes out ollie robinson in team | ENG vs PAK : दुसऱ्या कसोटीसाठी बेन स्टोक्सच्या जागी संघात ‘हा’ खेळाडू | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nENG vs PAK : दुसऱ्या कसोटीसाठी बेन स्टोक्सच्या जागी संघात ‘हा’ खेळाडू\nENG vs PAK : दुसऱ्या कसोटीसाठी बेन स्टोक्सच्या जागी संघात ‘हा’ खेळाडू\n१३ ते १७ ऑगस्ट दरम्यान साऊथॅम्प्टन येथे दुसरी कसोटी\nयजमान इंग्लंडने मँचेस्टरमध्ये पाकिस्तानचा ३ गडी राखून पराभूत केल्यानंतर इंग्लंडने साऊथॅम्प्टन येथे होणार्‍या दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडने बेन स्टोक्सऐवजी १४ सदस्यीय इंग्लंड संघात वेगवान गोलंदाज ओली रॉबिनसनला स्थान दिले आहे. वैयक्तिक कारणास्तव स्टोक्सने उर्वरित मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याच्या जागी वेगवान गोलंदाजाला संधी देण्यात आली आहे. इंग्लंड-पाकिस्तान दुसरी कसोटी १३ ऑगस्टपासून (गुरुवारी) खेळविण्यात येणार आहे. यजमान संघा मालिकेत १-० अशा आघाडीवर आहे.\nओली रॉबिन्सन हा वेगवान गोलंदाज आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५७ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २४४ बळी घेतले आहेत. याशिवाय त्याने फलंदाजीतही चमक दाखवून दिली आहे. १ शतक आणि ५ अर्धशतकांसह त्याने आपल्या नावावर चांगल्या धावाही जमवल्या आहेत. इंग्लंडने ख्रिस वोक्स आणि जोस बटलरच्या शानदार खेळीमुळे जोरदार पुनरागमन करत पहिली कसोटी तीन गडी राखून जिंकली होती.\nअसा आहे इंग्लंडचा संघ-\nजो रूट- कर्णधार, जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, डोमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जोस बटलर, झॅक क्रॉले, सॅम कुरन, ओली पोप, ओली रॉबिन्सन, डोम सिबली, ख्रिस वॉक्स, मार्क वूड\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 IPL 2020: विराट कोहलीच्या RCB संघात ‘आदित्य ठाकरे’\n2 विराटने तोंडावर सांगितली होती ‘ही’ गोष्ट – पाकिस्तानी खेळाडू\n3 IPL 2020 : आनंदाची बातमी ‘टीम इंडिया’च्या खेळाडूची करोनावर मात\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/maharashtra-ncp-president-jayant-patil-warn-party-workers-1733692/", "date_download": "2020-09-28T22:51:57Z", "digest": "sha1:CCLF26CDIF7A6ACDXYHBQTXBWU5Q5X45", "length": 12627, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "maharashtra ncp President Jayant Patil warn party workers | पक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nपक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा\nपक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा\nपक्षाच्या बैठकीला अतिशय अल्प पदाधिकाऱ्यांची उपस्थिती बघून त्यांनी संतापही व्यक्त केला.\nप्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा स्वपक्षीयांना खणखणीत इशारा\nचंद्रपूर : रस्त्यावर उतरून काम करण्याऐवजी केवळ पद घेऊन घरी बसण्यापेक्षा, पक्षाचे काम होत नसेल तर बाजूला व्हा, दुसऱ्यांना संधी दिली जाईल या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना खडे बोल सुनावले आणि कानपिचक्यासुद्धा घेतल्या. पक्षाच्या आढावा बैठकीला अत्यल्प पदाधिकाऱ्यांची उपस्थिती बघून जिल्हाध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांनी आडव्या हाताने घेतले.\nचंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. माजी मंत्री अनिल देशमुख, जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, प्रदेश पदाधिकारी राजेंद्र वैद्य, महिला अध्यक्ष बेबी उईके, माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल, सुदर्शन निमकर, शोभा पोटदुखे, संजय वैद्य यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पाटील यांनी सर्वप्रथम जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, महिला अध्यक्ष तथा पक्ष प्रवक्त्यांकडून त्यांनी जिल्हय़ात आजवर केलेल्या कामाची माहिती जाणून घेतली. मात्र, यातील बहुतांश पदाधिकाऱ्यांना योग्य पद्धतीने खरी व सविस्तर माहिती सादर करता न आल्यामुळे त्यांनी पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावताना चांगल्याच कानपिचक्या घेतल्या.\nरस्त्यावर उतरून, लोकांमध्ये जाऊन पक्षाचे काम करता येत नसेल तर पदाधिकाऱ्यांनी घरी बसावे, पक्षाचे पद घेऊन ते अडवून ठेवणे योग्य नाही, तेव्हा अशा पदाधिकाऱ्यांनी पद सोडावे, त्यांच्या जागेवर नवीन लोकांना संधी दिली जाईल, असे म्हणून त्यांनी काम करा, अन्यथा पद सोडा, असा संदेश दिला.\nदरम्यान, पक्षाच्या बैठकीला अतिशय अल्प पदाधिकाऱ्यांची उपस्थिती बघून त्यांनी संतापही व्यक्त केला. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर जिल्हय़ातील तसेच चंद्रपूर शहरातील व्यापारी व प्रतिष्ठित लोकांची बैठक घेऊन त्यांच्याकडूनही मते जाणून घेतली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 ‘कुठले तिकीट हवे, ‘रेल्वे’चे की ‘एसटी’चे\n2 गजराजांची संख्या घटली\n3 जळगावमध्ये महाजन-खडसे गटबाजीची सर्वत्र बाधा\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/prithviraj-chavan-criticized-cm-devendra-fadnavis-in-pune-press-conference-scj-81-1961296/", "date_download": "2020-09-28T22:58:34Z", "digest": "sha1:AENPYCGGJOZM5ZHC5QST7YC3SG6GKRBP", "length": 14696, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "prithviraj chavan criticized cm devendra fadnavis in pune Press conference scj 81| मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता ज्योतिषाचे काम करावे : पृथ्वीराज चव्हाण | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता ज्योतिषाचे काम करावे : पृथ्वीराज चव्हाण\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता ज्योतिषाचे काम करावे : पृथ्वीराज चव्हाण\nपृथ्वीराज चव्हाण यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा\nलोकसभा निवडणुकापासून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला मुख्यमंत्र्यासह भाजपाचा छुपा पाठिंबा होताच. आता आगामी विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीचाच विरोधी पक्ष नेता असेल असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यांनी आता ज्योतिषाचे काम करावे असा खोचक सल्ला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.\nदेशभरात जे विरोधक भाजपात येणार नाही त्यांच्याविरोधात चौकशी लावली जाते आहे. चौकशी लावू अशी धमकीही त्यांना दिली जाते आहे. फक्त राष्ट्रवादीच्याच नेत्यांना नाही तर काँग्रेसच्या नेत्यांनाही अशाचप्रकारे धमक्या देऊन भाजपात घेतले जाते आहे असाही आरोप चव्हाण यांनी केला.\nआघाडी सरकारच्या काळात देखील किरकोळ घोटाळे होत होते. त्यावेळी घोटाळेबाजावर कारवाई केली. पण यांच्या कार्यकाळात तर लाखो कोटी रूपयांचा घोटाळा झाला आहे. तसेच अनेक भागांत घोटाळ्यांची प्रकरणं पुढे येत आहे. त्यावर हे सरकार कोणत्याही प्रकारची संबधितावर कारवाई केली जात नाही. आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही बॅंकाचे विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून काय साध्य होणार हे अद्याप पर्यंत योग्य स्पष्टीकरण सरकारकडून दिले गेले नाही असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.\nसरकारने कोल्हापूरला पूर्ण वेळ पालकमंत्री द्यावा : पृथ्वीराज चव्हाण\nसांगली आणि कोल्हापूर येथे पूर आला. त्यावेळी त्या दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमात व्यस्त होते. अनेक खात्यांचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे कोल्हापूरचे पालकमंत्री जबाबदार आहे आणि त्यात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहत आहे. त्यामुळे त्यांना पूरस्थिती वर उपाय योजना काढण्यात यश आले नाही. त्यामुळे कोल्हापूरला पूर्णवेळ पालकमंत्री द्यावा. अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.\nतसेच ते पुढे म्हणाले की, सांगली आणि कोल्हापूर येथे २००५ मध्ये पूर आला होता. त्यावेळी आघाडी सरकारने तातडीने घटनास्थळी जाऊन धाव घेऊन मदत पोहोचवली होती. पण यंदाच्या पूरस्थिती दरम्यान सध्याचे सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यात्रेत होता. यातून यांना पूरपरिस्थितीचे गांभीर्य लक्षात येत आहे. अशा शब्दात सत्ताधारी पक्षावर त्यांनी निशाणा साधला. तसेच ते पुढे म्हणाले की, सत्ताधारी भाजपने वेळीच दखल घेतली असती. तेथील परिस्थिती नियंत्रणात आली असते. तसेच या जिल्ह्यातील राज्याचे कोयना आणि अलमट्टी धरणाच्या पाणी नियोजनासाठी समिती स्थापन करावी. यामुळे आगामी काळात पूरपरिस्थिती बाबत सतर्क राहण्यास मदत होईल. अशी भूमिका त्यांनी मांडली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 विघनहर्ता बाप्पालाही मंदीचा फटका; मूर्तींचे भाव १५ टक्क्यांनी वाढले\n2 मंदीचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर नाही- चंद्रकांत पाटील\n3 गणेशोत्सवात रात्री बारापर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/assal-pahune-irsal-namune-makarand-anaspure-bharat-jadhav-kedar-shinde-pradeep-patwardhan-sachin-kundalkar-1762715/", "date_download": "2020-09-28T22:49:25Z", "digest": "sha1:6PWGV2VPVKRMRFQOGB6Z2DUTBIN7SE2J", "length": 14239, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Assal Pahune Irsal Namune Makarand Anaspure Bharat Jadhav Kedar Shinde Pradeep Patwardhan Sachin Kundalkar | इंडस्ट्रीतल्या जवळच्या व्यक्तींना मामा/काका म्हणणं हा संस्काराचा भाग; सचिन कुंडलकरांना टोला | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nइंडस्ट्रीतल्या जवळच्या व्यक्तींना मामा/काका म्हणणं हा संस्काराचा भाग; सचिन कुंडलकरांना टोला\nइंडस्ट्रीतल्या जवळच्या व्यक्तींना मामा/काका म्हणणं हा संस्काराचा भाग; सचिन कुंडलकरांना टोला\nकुंडलकर यांच्या फेसबुक पोस्टचा दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेता भरत जाधव आणि प्रदीप पटवर्धन यांनी खरपूस समाचार घेतला.\nकेदार शिंदे, सचिन कुंडलकर, भरत जाधव\nगेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनानंतर कलाविश्वातील अनेकांनी शोक व्यक्त केला. विजू मामा यांच्या जाण्याने रंगभूमी पोरकी झाली अशा शब्दांत काहींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यावरच संताप व्यक्त करत दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. रंगभूमीवरील प्रत्येक व्यक्ती तुमचा मामा किंवा मावशी कशी होते असा सवाल त्यांनी केला. कुंडलकर यांच्या फेसबुक पोस्टचा दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेता भरत जाधव आणि प्रदीप पटवर्धन यांनी खरपूस समाचार घेतला. ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमात तिघांनी हजेरी लावली होती. यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असलेल्या मकरंद अनासपुरेनं हा विषय काढला.\nइंडस्ट्रीतल्या जवळच्या व्यक्तींना मामा किंवा काका म्हणतो, पण काही जणांना यावर आक्षेप आहे, यावर तुमचं काय मत आहे असा प्रश्न मकरंदनं विचारला. त्यावर भरत म्हणाला, ‘हा संस्काराचा भाग असतो. मराठी इंडस्ट्रीतली येणारी पिढी ही नाती जपणारी आहे. त्याला आपण संस्कार म्हणतो. सेटवर आपण एक कुटुंब म्हणून काम करतो. म्हणून मामा किंवा काका म्हणणं स्वाभाविक आहे.’\nVideo : तनुश्रीच्या कारवरील हल्ल्याचा २००८ मधला व्हिडिओ व्हायरल\nदिग्दर्शक केदार शिंदेंनीही यावर त्यांचं मत मांडलं. ‘पट्या दादा किंवा पाटकर दादा हे शब्द बोलताना मनापासून निघतात. कोणी��ी सांगितलेलं नसतं. पण शेवटी आपण या गोष्टीकडे कसं पाहतो त्याचा भाग आहे. मला झोपेतून उठवून जरी कोणी विचारलं तरी विजू मामा असंच नाव येणार. बाकी हा सगळा ‘इंटलेक्च्युअल’ नावाचा खेळखंडोबा आहे,’ असा उपरोधिक टोला त्यांनी कुंडलकर यांना लगावला. या कार्यक्रमात विजू मामांच्या आठवणी सांगताना अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे डोळे पाणावले.\nआपल्या लाडक्या कलाकाराविषयी किंवा नावाजलेल्या व्यक्तींबाबत जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांनाच असते. ही मंडळी त्यांच्या खऱ्या आयुष्यामध्ये कशी आहे, त्यांचे विचार काय आहेत, त्यांचा जीवनप्रवास कसा होता, कसे ते या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचले असे बरेच प्रश्न सामान्य माणसांच्या मनामध्ये असतात. या नावाजलेल्या व्यक्तींची कधी न पाहिलेली बाजू आणि त्यांच्याबद्दलचे कधी न ऐकलेले किस्से ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमातून पाहायला मिळतात.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 तनुश्रीच्या कारवरील हल्ल्याचा २००८ मधला व्हिडिओ व्हायरल\n2 अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्रियेवर तनुश्री दत्ताची जळजळीत टीका\n3 अभिनेता होण्यासाठी आयटी कंपनीची ऑफर धुडकावली- विकी कौशल\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/take-a-harsh-stand-if-need-be-hrithik-roshan-on-vikas-bahl-1767105/", "date_download": "2020-09-28T22:02:00Z", "digest": "sha1:4S4DJHFGY6D7EKOQESRVV5JBZEH6TPTL", "length": 13200, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Take a harsh stand if need be Hrithik roshan on Vikas Bahl | ..तर कडक कारवाई करा; कंगनानंतर हृतिक रोशन विकास बहलविरोधात मैदानात | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\n..तर कडक कारवाई करा; कंगनानंतर हृतिक रोशन विकास बहलविरोधात मैदानात\n..तर कडक कारवाई करा; कंगनानंतर हृतिक रोशन विकास बहलविरोधात मैदानात\nलैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप असलेल्या एखाद्या व्यक्तीसोबत मी काम करणं अशक्य आहे, असं हृतिकने म्हटलं.\nदिग्दर्शक विकास बहलवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप झाल्यानंतर आता त्याच्याविरोधात अभिनेता हृतिक रोशन मैदानात उतरला आहे. हृतिकच्या आगामी ‘सुपर ३०’ या चित्रपटाचं दिग्दर्शन विकास बहल करत आहे. त्यामुळे त्याच्यावर असलेल्या आरोपांची पडताळणी करून गरज भासल्यास कडक कारवाई करा अशी विनंती हृतिकने निर्मात्यांना केली आहे.\n‘लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप असलेल्या एखाद्या व्यक्तीसोबत मी काम करणं अशक्य आहे. मला त्या घटनेबाबत फारशी माहिती नाही. पण मी निर्मात्यांना विनंती केली आहे की योग्य ती माहिती काढून गरज भासल्यास त्यांच्याविरोधात कडक कारवाई करा,’ असं हृतिकने त्याच्या ट्विटमध्ये लिहिलं. ‘मी टू’ #MeToo मोहिमेचं समर्थन करत महिलांनी पुढे येऊन अशा घटनांबद्दल बोललं पाहिजे आणि दोषींना शिक्षा ही झालीच पाहिजे असं मत हृतिकने मांडलं.\nवाचा : अवघ्या एका मिनिटात नानांनी आटोपली पत्रकार परिषद\n‘क्वीन’ चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहलवर एका तरूणीने छेडछाडीचा आरोप लावला होता. त्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतनं पीडित महिलेचं समर्थन करत विकास बहलवर काही आरोप केले. ‘त्या महिलेने केलेल्या आरोपात तथ्य आहे आणि त्यावर मी पूर्णतः ���िश्वास ठेऊ शकते. २०१४ मध्ये ‘क्वीन’ सिनेमाचं शूटिंग करत होते, त्यावेळी विकास विवाहित होते. आपल्या जोडीदारासोबतच्या शारीरिक संबंधांबाबतच्या गोष्टी ते बऱ्याचदा माझ्यासोबत शेअर करायचे. मी त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर कोणतेही विधान, मत व्यक्त करत नाही, पण आपण अनुभवू शकतो की हे सर्व त्यांच्यासाठी एक व्यसन झाले आहे. जेव्हा कधीही विकास मला भेटायचे तेव्हा विचित्र पद्धतीनं आलिंगन द्यायचे, माझ्या केसांचा सुगंध आवडतो, असे सांगायचे. त्यांच्या हालचालींवरुन त्यांच्या वागण्यात काहीतरी चुकीचे आहे, असे नेहमी वाटायचे,’ असं कंगना म्हणाली होती.\nतनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर असभ्य वर्तनाचे आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेला सुरुवात झाली आहे. यामध्ये लेखक चेतन भगन, गायक कैलाश खेर, अभिनेता रजत कपूर आणि दिग्दर्शक विकास बदल अशी नावं समोर आली आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 तन्मय भट आणि गुरसिमरन खंबा AIB मधून पायउतार\n2 न्यूयॉर्कच्या रस्त्यावर ऋषी कपूर यांचा अनपुम खेरसोबत फेरफटका \n3 अवघ्या एका मिनिटात नानांनी आटोपली पत्रकार परिषद\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/rbi-clarification-on-gold-sales-report/", "date_download": "2020-09-28T21:58:28Z", "digest": "sha1:LRADKZ67VTTFFE2TCSJ55TJRX2LBK6YK", "length": 7071, "nlines": 92, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सोने विक्रीबाबतच्या वृत्तावर आरबीआयने दिले स्पष्टीकरण", "raw_content": "\nसोने विक्रीबाबतच्या वृत्तावर आरबीआयने दिले स्पष्टीकरण\nसोन्याची विक्री किंवा सोन्याचा व्यापार बॅंक कधीच करत नाही -आरबीआय\nनवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने तब्बल तीन दशकांनंतर पहिल्यांदाच सोन्याची विक्री सुरू केली आहे. तसेच बॅंकेने जालान समितीच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर यावर्षी ऑगस्ट महिन्यापासून सोन्याच्या ट्रेडिंगमध्येही सक्रीय झाल्याचे वृत्त दोन दिवसांपासून समोर येत आहे. त्याबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.\nआरबीआय सोन्याची विक्री किंवा व्यापार करत असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. पण आरबीआयकडून अशाप्रकारे कोणत्याही सोन्याची विक्री किंवा सोन्याचा व्यापार देखील आरबीआय करत नाही, असे बॅंकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ट्‌विटरद्वारे आरबीआयने हे स्पष्टीकरण दिल आहे. अशाप्रकारचे वृत्त म्हणजे केवळ अफवा असल्याचे बॅंकेने स्पष्ट केले आहे.\nआरबीआयने जुलै महिन्यापासून एकूण 5.1 अब्ज डॉलरचे सोने खरेदी केले आहे, तर 1.15 अब्ज डॉलर सोन्याची विक्री केली आहे. आरबीआयकडे ऑगस्टच्या अखेरपर्यंत 19.87 दशलक्ष औंस कोटी सोने होते तर, 11 ऑक्‍टोबर रोजी फॉरेक्‍स रिझर्व्हमध्ये केवळ 26.7 अब्ज डॉलर सोने होते, अेम दोन दिवसांपूर्वी आलेल्या वृत्तात म्हटले होते. याशिवाय सोन्याच्या विक्रीतून निर्धारीत लाभापेक्षा जास्त लाभ सरकारसोबत आरबीआय शेअर करणार असल्याचेही या वृत्तात म्हटले होते. पण, आरबीआयने हे वृत्त फेटाळून लावले असून या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.\nसोन्याची विक्री किंवा सोन्याचा व्यापार बॅंक कधीच करत नाही -आरबीआय हे वृत्त वाचले हे खरे आहे ना\nमग ज्या वृत्त पत्रातून खोटी प्रसिध्दी दिली गेली त्यावर खटला का टाकता येत नाही\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\nभरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी\nसराफाला लूटणा��ा फरार सराईत गुन्हेगार जेरबंद\n“नवाज शरीफ भारताचे एजंट; ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गुपचूप बोलतात”\n“बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले”\nपिंपरी-चिंचवड : सुरक्षा आवरणाअभावी तीन हजार रोहित्र धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/latest-news-of-pimpri-chinchwad/", "date_download": "2020-09-28T22:24:20Z", "digest": "sha1:ZYLJDYBJOO7QZBWZNF4ZLSVHWQYTIKXZ", "length": 2869, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "latest news of pimpri-chinchwad Archives - MPCNEWS", "raw_content": "\nBhosari: जेवताना तरुणावर कोयत्याने वार, भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या आई-वडिलांनाही मारहाण\nएमपीसी न्यूज- जुन्या भांडणाच्या कारणावरून सात जणांच्या टोळक्याने जेवण करत असताना एका तरुणावर कोयत्याने वार केले. तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या जखमी तरुणाच्या आई, वडिलांना आणि भावाला देखील मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि.29) दुपारी…\nKasarwadi News : आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार\nVadgaon News : पोलीस पाटलांचे रखडलेले मानधन लवकर द्या- आमदार सुनिल शेळके\nPune News : संत साहित्याचे गाढे अभ्यासक वा. ना. उत्पात यांचे कोरोनामुळे निधन\npimpri news : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आणखी 300 रोहित्रांना सुरक्षा आवरण लावणार\nHinjawadi crime News : क्रेनच्या धडकेत एकजण ठार\nMumbai news: लता दीदींना वाढदिवसानिमित्त राज्य सरकारतर्फे ‘ही’ खास भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3_%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2", "date_download": "2020-09-28T23:06:07Z", "digest": "sha1:TU7FGACZKHAW4V2Y26LGWMIMNVA23TTV", "length": 4165, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:ऑलिंपिक खेळ बेसबॉल - विकिपीडिया", "raw_content": "\n१९१२* • १९२०-१९३२ • १९३६* • १९४८ • १९५२* • १९५६* • १९६० • १९६४* • १९६८-१९८० • १९८४* • १९८८* • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८\nऑलिंपिक बेसबॉल पदक विजेत्यांची यादी\nऑलिंपिक खेळ मार्गक्रमण साचे\nआडव्या याद्यांशिवाय असलेले नेव्हीगेशनल बॉक्सेस\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑक्टोबर २०१३ रोजी १८:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/bihar-assembly-election-eknath-khadse-taunts-devendra-fadnavis/articleshow/78045747.cms", "date_download": "2020-09-28T22:05:53Z", "digest": "sha1:HB6HUVBEKQ3FBZVMJEKHGHYTBNM7FZTC", "length": 15796, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Eknath Khadse Taunts Devendra Fadnavis - महाराष्ट्रात केलं ते बिहारात करू नका; फडणवीसांवर खडसेंचे हल्ले सुरूच | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nEknath Khadse: महाराष्ट्रात केलं ते बिहारात करू नका; फडणवीसांवर खडसेंचे हल्ले सुरूच\nEknath Khadse देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ खडसे असा भाजप अंतर्गत कलह येत्या काळात अधिक धारदार होण्याची शक्यता आहे. फडणवीसांवर सातत्याने आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या खडसे यांनी आज पुन्हा एकदा फडणवीसांवर टोलेबाजी केली.\nजळगाव: 'देवेंद्र फडणवीस यांना बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पण त्यांनी महाराष्ट्रात तिकीट वाटपात जसे राजकारण केले तसे बिहारमध्ये करू नये', असा टोला भाजपचे माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. (Eknath Khadse Taunts Devendra Fadnavis )\nवाचा: फडणवीस रात्री दीड वाजता हॅकरला का भेटले\nभुसावळ येथील भाजप कार्यकर्ते प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी एकनाथ खडसे यांच्या राजकीय जीवनावर लिहिलेल्या 'जनसेवेचा मानबिंदू : एकनाथराव खडसे' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज दुपारी मुक्ताईनगर येथे खडसेंच्या फार्महाऊसवर ऑनलाइन पद्धतीने पार पडला. या सोहळ्यानंतर खडसे पत्रकारांशी बोलत होते. एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, फडणवीस यांना बिहार विधानसभेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेतच. बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजपात युती आहे. त्यामुळे आमचे सरकार येईल, अशी आशा करतो. पण देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकच अपेक्षा करतो, त्यांनी महाराष्ट्रात जे राजकारण खेळले, याचे तिकीट कापायचे, त्याचे तिकीट कापायचे, याला पाडण्यासाठी प्रयत्न करायचे, त्याला पाडण्यासाठी प्रयत्न करायचे, असे त���थे होऊ नये, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांना चिमटा काढत आपली नाराजी बोलून दाखवली.\nवाचा: फडणवीस ड्रायक्लिनर; मला सोडून त्यांनी सर्वांनाच क्लीन चिट दिली; खडसेंचा टोला\nदरम्यान, एकनाथ खडसे यांच्यावर पुस्तक आलं असलं तरी खुद्द खडसे यांनीही एका पुस्तकाची घोषणा आधीच केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध गेले काही दिवस मोहीम उघडणारे खडसे 'नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान' हे पु्स्तक लिहून त्यात फडणवीसांविरुद्ध अनेक गौप्यस्फोट करणार आहेत. हॅकर मनीष भंगाळेने रात्री दीड वाजता कृपाशंकर सिंह यांच्यामार्फत घेतलेली भेट, विधानसभा निवडणुकीत झालेली तिकिटांची कापाकापी यावरून खडसे यांनी फडणवीस यांच्यावर उघड हल्ला केला आहे. मी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असेन हे लक्षात येताच फडणवीसांनी माझ्याविरुद्ध अनेक षडयंत्रं रचली असा थेट आरोपही खडसेंनी केला आहे. या आरोपांच्या मालिकेत आज आणखी भर टाकत खडसेंनी पुन्हा एकदा फडणवीसांना लक्ष्य केलं. स्वपक्षाचा नेता उघड आरोप करत असताना फडणवीस यांनी मात्र या सर्वावर मौन बाळगलं आहे. फडणवीस यांनी खडसेंच्या आरोपांवर कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे येत्या काळात ही खदखद अधिक वाढण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र भाजपात त्यातून मोठा कलह निर्माण होण्याचीही शक्यता आहे.\nवाचा: फडणवीस-अजितदादांच्या चार दिवसांच्या संसारावर खडसेंची फटकेबाजी\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nUjjwal Nikam: 'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का\nसुशांतसिंह राजपूत प्रकरणः माध्यमांकरवी तपाससंस्थावर दबा...\nCoronavirus: एक लाखाचे बिल; तीन लाख भरले असतानाही मृतदे...\nखडसे म्हणतात, राष्ट्रवादीकडून ऑफर नाही; पण चर्चा काही थ...\nEknath Khadse : फडणवीस ड्रायक्लिनर; मला सोडून त्यांनी सर्वांनाच क्लीन चिट दिली; खडसेंचा टोला महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nभाजप बिहार विधानसभा नितीश कुमार देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसे Eknath Khadse Devendra Fadnavis BJP Bihar Assembly election\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ���ाब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nसुशांत वॅनिटी व्हॅनमध्येच घ्यायचा ड्रग्ज, अभिनेत्रींनी दिली माहिती\nकरोनाचा काळ सुरूय, गर्दी नको राष्ट्रवादीचे गटनेत्यांची सारवासारव\nनाशिकमध्ये ग्रेप पार्क रिसॉर्ट पर्यटकांच्या सेवेत\nबिहार निवडणूकः तेजस्वी यादव यांनी तरुणांना दिले मोठे आश्वासन\nआयपीएलRCB vs MI: रोहित शर्माने दिलेले जीवदान मुंबईला पडले महाग\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nदेशलष्कराला मिळणार आणखी ७२ हजार सिग सॉर अ‍ॅसॉल्ट रायफल्स\nमुंबईसुशांतसिंह प्रकरणः CBIकडून निवेदन जारी; गृहमंत्र्यांनी विचारला 'हा' प्रश्न\nदेशकेंद्राच्या कृषी कायद्यांना पर्याय शोधा, सोनिया गांधींची सूचना\n डॉक्टर पती-पत्नी मध्यरात्री पुण्याकडे येत होते, ते थांबताच...\nआयपीएलआरसीबीने मुंबईला नमवल्यावर गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nमुंबईकंगनाच्या बंगल्यावरील कारवाई; हायकोर्टाने नोंदवले 'हे' महत्त्वाचे निरीक्षण\nजळगावपोहणं बेतलं जीवावर; जळगावात तीन लहानग्यांचा बुडून मृत्यू\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/shivsena-compares-bjp-with-muhammad-ghori-in-saamna-edit-scj-81-2018129/", "date_download": "2020-09-28T22:35:00Z", "digest": "sha1:B5INI4BAN2XNWP7IKUMPQI3YPZ55JYZQ", "length": 12322, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Shivsena compares bjp with Muhammad Ghori in saamna edit scj 81 | भाजपाचं वागणं मुस्लिम शासक मोहम्मद घोरीसारखं विश्वासघातकी : शिवसेना | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्या���वर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nभाजपाचं वागणं मुस्लिम शासक मोहम्मद घोरीसारखं विश्वासघातकी : शिवसेना\nभाजपाचं वागणं मुस्लिम शासक मोहम्मद घोरीसारखं विश्वासघातकी : शिवसेना\nभाजपा विश्वासघातकी असल्याचंही शिवसेनेने म्हटलं आहे\nमुस्लिम शासक मोहम्मद घोरी जसा कृतघ्नपणे वागला तेच धोरण भाजपाने अवलंबलेलं आहे अशी टीका शिवसेनेने केली आहे. हिंदू राजे पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद घोरी यांच्यात १८ छोटी-मोठी युद्धं झाली. त्यातल्या १७ युद्धांमध्ये मोहम्मद घोरीचा पराभव झाला. मात्र प्रत्येकवेळी पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद घोरीला जीवदान देऊन सोडून दिले. हीच चूक त्यांना महागात पडली.\nशेवटच्या युद्धात मोठी तयारी करुन आलेल्या मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहान यांचा पराभव केला. त्यांनी वेळोवेळी दिलेली जीवदानं विसरुन घोरीने कृतघ्नपणा केला. पृथ्वीराज चौहान यांना अटक केली. त्यांचे हालहाल केले. महाराष्ट्रातही आम्ही अशा विश्वासघातकी आणि कृतघ्न प्रवृत्तीला अनेकदा जीवदान दिले. आज हीच प्रवृत्ती शिवसेनेवर पाठीमागून वार करण्याचा प्रयत्न करते आहे. शिवरायांच्या महाराष्ट्र पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना सहजासहजी सोडणार नाही अशी टीका शिवसेनेने केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे.\nभाजपा आता हा बोभाटा करते आहे की शिवसेनेने काँग्रेससोबत संबंध जोडले आहेत. आम्ही विचारतो, असे काही घडताना दिसत असेल राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक बोलवून याबाबत शिवसेनेवर आरोपपत्र का ठोकले नाही म्हणजे चोर कोण व ढोंगी कोण याची शहानिशा समोर आली असती. मात्र शिवसेनेच्या प्रखर माऱ्यापुढे तुमचे ढोंग टिकले तर ना म्हणजे चोर कोण व ढोंगी कोण याची शहानिशा समोर आली असती. मात्र शिवसेनेच्या प्रखर माऱ्यापुढे तुमचे ढोंग टिकले तर ना काश्मीरमध्ये राष्ट्रदोही तसेच पाकड्यांचे गोडवे गाणाऱ्या मेहबुबा मुफ्तींशी सत्तेसाठी निकाह लावताना भाजपाने एनडीएने परवानगी घेतली होती का काश्मीरमध्ये राष्ट्रदोही तसेच पाकड्यांचे गोडवे गाणाऱ्या मेहबुबा मुफ्तींशी सत्तेसाठी निकाह लावताना भाजपाने एनडीएने परवानगी घेतली होती का पाक पुरस्कर्त्यांना एनडीएच्या बैठकीत मानाच्या खुर्च्या देताना परवानगी घेतली होती का पाक पु��स्कर्त्यांना एनडीएच्या बैठकीत मानाच्या खुर्च्या देताना परवानगी घेतली होती का असाही प्रश्न शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून विचारला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 शरद पवारांमुळे शिवसेनेत अस्वस्थता, दोन हात लांब राहणं योग्य असल्याची भावना\n2 आपसातील भांडणामुळे दोघांचंही नुकसान : सरसंघचालक\n3 VIDEO : दिवेघाटात वारकऱ्यांसोबत नक्की काय घडलं \nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/recipes/cheese-corn-roll/", "date_download": "2020-09-28T21:16:29Z", "digest": "sha1:IZPTFGBSXG6M4HTOD7K42S43OE35Y4NX", "length": 5487, "nlines": 104, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "चीझ कॉर्न रोल – गावोगावची खाद्ययात्रा", "raw_content": "\n[ November 11, 2019 ] काया टोस्ट\tगोड पदार्थ\n[ October 22, 2019 ] आजचा विषय केळी भाग तीन\tआजचा विषय\n[ October 20, 2019 ] आजचा विषय केळी भाग दोन\tआजचा विषय\n[ October 18, 2019 ] आजचा विषय अळू\tआजचा विषय\nHomeनाश्त्याचे पदार्थचीझ कॉर्न रोल\nFebruary 2, 2019 खाद्यपदार्थ WhatsApp ग्रुप नाश्त्याचे पदार्थ\nसाहित्य: चीज १ वाटी, हिरवी चटणी २ टे. स्पून, काळीमिरी पूड १ टे. स्पून, साबुदाण्याचे पीठ १ वाटी, स्मॅश केलेला बटाटा १ वाटी, कॉर्न १ वाटी, मीठ चवीनुसार, तेल आवश्यकतेनुसार.\nकृती: प्रथम एका बाऊलमध्ये कॉर्न, चीज, हिरवी चटणी, काळीमिरी पूड, चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करुन घ्या. उकडलेला बटाटा, साबुदाण्याचे पीठ आणि चवीपुरते मीठ घालुन मिश्रण मळुन घ्या. बटाट्याचे रोल करुन त्यात कॉर्नचे मिश्रण स्टफ करा आणि नंतर रोल पीठात घोळवून तळुन घ्या. अश्याप्रकारे चीज कॉर्न रोल तयार.\nश्री. संजीव वेलणकरांच्या ”मराठी खाद्यपदार्थ” या WhatsApp ग्रुपवरील पाककृती...\nजागतिक अन्न दिवस – १६ ऑक्टोबर\nआजचा विषय केळी भाग एक\nआजचा विषय केळी भाग तीन\nआजचा विषय केळी भाग दोन\nकसे ओळखावे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://arkaarttrust.blogspot.com/2014/02/abhijeet-tamhane-from-loksatta.html", "date_download": "2020-09-28T23:10:10Z", "digest": "sha1:BVCJCG3PDZF7PGNMFHV73QIBH6L4IJEL", "length": 7786, "nlines": 32, "source_domain": "arkaarttrust.blogspot.com", "title": "Open Forum: भारतीय कलाव्यवहार ८५०० लोकांपुरता? - Abhijeet Tamhane from Loksatta", "raw_content": "\nभारतीय कलाव्यवहार ८५०० लोकांपुरता\nभारतीय दृश्यकला-व्यवहार आजघडीला फक्त ८५०० माणसांपुरता मर्यादित आहे, असे काहीसे धाडसी विधान जगभरातील तीन महत्त्वाच्या कलाव्यापार-मेळ्यांचे संस्थापक आणि संचालक सँडी अँगस यांनी गुरुवारी दिल्लीच्या 'इंडिया आर्ट फेअर' या कलाव्यापार मेळ्याच्या उद्घाटनप्रसंगी केले. मात्र, इंडिया आर्ट फेअरच्या संचालक नेहा कृपाल यांनी भारतातील मध्यम आणि लहान शहरांमध्ये चित्रकलाव्यवहार वाढतो आहे आणि त्याचे प्रतिबिंब दिसणारच असा आशावादी सूर लावला, तो सर्वानाच मान्य झाला.\nइंडिया आर्ट फेअरचा पसारा यंदाच्या सहाव्या वर्षी, ९१ लघुदालने, त्यांत एक हजार दृश्यकलावंतांच्या कलाकृती तसेच याखेरीज २४ निवडक कलाकारांच्या मोठय़ा कलाकृती इतका वाढला आहे. भारतभरच्या साठ शहरांमधून या मेळ्यासाठी प्रेक्षक येतात, त्यापैकी अनेकजण त्या त्या शहरांत आर्ट गॅलरी चालवणारे, चित्रकलेचा अभ्यास करणारे लोक आहेत.\nया मोठय़ा शहरांमध्येच भारतीय कलाव्यवहाराची व्याप्ती वाढवण्याची क्षमता आहे. मेळ्याला येणारे या शहरांतले लोक, हीदेखील आमची ताकदच आहे, असे निधी कृपाल म्हणाल्या. भारतीय कलाव्यवहाराबद्दल सँडी अँगस य��ंनी केलेल्या विधानाला त्यांनी प्रत्युत्तर दिले नाही.\nअँगस हे हाँगकाँग, लंडन आणि इस्तंबूलमधील कलामेळ्यांचे संस्थापक आहेत. त्यांनी 'फक्त ८५०० लोक' हा जो हिशेब लावला, त्यामागे या तीन आंतरराष्ट्रीय कलामेळ्यांसाठी किती भारतीय येतात आणि त्यापैकी किती चित्रकार, गॅलरीचालक, प्रदर्शन-नियोजक (क्युरेटर) 'कामाचे' आहेत, एवढेच गणित होते. मात्र, नेहा कृपाल यांच्या मते, हा फक्त खरेदीविक्रीचा मामला नाही. कलेची बाजारपेठ आम्हाला वाढवायची आहेच, परंतु आजची दृश्यकला आनंद देते आहे, हे लोकांना कळणे तितकेच महत्त्वाचे आहे. हा कलेचा केवळ व्यापारमेळा नसून उत्सवदेखील आहे.\nदुसरीकडे, दिल्लीच्या या मेळ्याने आंतरराष्ट्रीय बाजार वाढविण्याची सावकाश, परंतु सशक्त सुरुवात केलेली आहेच. चीनशी या मेळ्याचे संबंध वाढताहेत आणि वाढणार आहेत. त्यासाठीच, 'चायना आर्ट फाउंडेशन'चे संस्थापक आणि त्या संस्थेतर्फे १९९८ पासून चीनच्या कलाव्यवहाराशी संबंधित असलेले फिलिप डॉड हे दिल्लीत १० चिनी कलासंस्थांच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ घेऊन आलेले आहेत.\nमुंबईतील 'गॅलरी केमोल्ड प्रिस्कॉट रोड'च्या संचालक शिरीन गांधी यांनीही दिल्लीच्या या व्यापारमेळ्याच्या एक भागीदार या नात्याने, उद्घाटनपर वार्ताहर-बैठकीत मनोगत व्यक्त केले. 'दिल्लीत २००६ साली झालेल्या पहिल्या आर्ट फेअरबद्दल (तेव्हा त्याला आर्ट समिट म्हटले जाई) मी साशंक होते. पण यात माझी चूकच झाली, हे त्या मेळ्याला मिळालेल्या प्रतिसादाने माझ्या लक्षात आले.' असे सांगून त्यांनी या मेळ्याच्या यशस्वी वाटचालीचे वर्णन केले.\nदिल्लीच्या ओखला भागात गोविंदपुरी मेट्रो स्थानकालगतच्या 'एनएसआयसी व्यापार-प्रदर्शन संकुला'त हा मेळा शुक्रवारपासून सर्वासाठी खुला होत आहे. अर्थात, त्यासाठी नाममात्र प्रवेशशुल्क आकारले जाते.\nअभिजित ताम्हणे, नवी दिल्ली\nकला आणि कलेचा व्यापार : संजीव खांडेकर from Choufer...\nभारतीय कलाव्यवहार ८५०० लोकांपुरता\nपाहून रंगवण्याऐवजी रंगवून पाहिलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://gharchavaidu.in/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3/", "date_download": "2020-09-28T20:33:35Z", "digest": "sha1:E63AGBVOLQKZM7ABLWX4BBOK7UKTEHR2", "length": 6127, "nlines": 69, "source_domain": "gharchavaidu.in", "title": "अजीर्ण - घरचा वैदू", "raw_content": "\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nभूक मंदावलेली असतांना जड पदार्थ खाल्यास अजीर्ण होते.\nअजीर्ण वर घरगुती उपाय :-\nसुंठ, मिरे, लेंडी पिंपळी यांचे चूर्ण प्रत्येकी १/४ चमचा सकाळी-दुपारी-रात्री जेवणानंतर कोमट पाण्यासह घ्यावे. लिंबाचा रस, हिंग, मिरेपूड व जिरे पूड याचाही वापर करावा. जेवणात हलके पदार्थ अल्प प्रमाणात घ्यावेत.\nभूक न लागणे, अपचन होणे, आंबट ढेकर येणे यावर उपाय म्हणून अर्धा ग्लास पाण्यात एक लिंबू पिळून साखर मिसळून नेहमी प्यावे. एक चमचा आल्याचा रस, लिंबू, पादेलोण (सेंधा मीठ) एक ग्लास पाण्यात मिसळून प्यावे.\nअननसाच्या फोडीवर मीठ व काळे मीठ टाकून खाल्ल्याने अजीर्ण दूर होते.\nपपई खाल्याने पण अजीर्ण मध्ये आराम येतो.\nएक चमचा कांद्याचा रस दोन-दोन तासाने घेतल्यास अजीर्ण बरे होते, लाल कांद्यावर लिंबू पिळून जेवताना खाल्यास अजीर्ण दूर होते.\nलहान मुलांस अजीर्ण झाल्यास पाच थेंब कांद्याचा रस दिल्यास आराम येतो\nयामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन होते व पचनशक्ति सुधारते.\nइतर काय काळजी घ्यावी\nहिरवे मूग, मसूर , ज्वारीची भाकरी, भाताची खिचडी यांचा आहारात समावेश ठेवावा.\nवाचा घरचा वैदू तुमच्या मोबाइल वर\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग ची सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट/सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nतोंड, कान आणि नाकाचे रोग\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nअजीर्ण अतिसार आम्लपित्त आव पडणे उचकी उच्च रक्तदाब उलटी एसिडीटी कफ कान कारळे कावीळ क्षय रोग खोकला गोळा सरकणे (बेंबी सरकणे ) चक्कर चटणी जिरे जुलाब डाग डोकेदुखी डोळे येणे डोळ्याखालचे काळे घेरे तीळ दमा दात दालचिनी धने पोट दुखणे पोटदुखी पोटातील कृमि पोटातील गॅस फिट बडीशेप भस्मक मळमळ मिरची मिरी मेंदूची ताकद वाढवा शारीरिक दुखणे सर्दी-पडसे सुरकुत्या हगवण हाय ब्लड प्रेशर हृदय रोग\nगोळा सरकणे (बेंबी सरकणे )\nघरचा वैदू हिंदी में देखिए\nघरचा वैदू हिंदी में देखिए\n\"घरचा वैदू\" मध्ये दिलेली माहिती अनुभवावर आधारित आहे. शरीराच्या प्रकृति प्रमाणे प्रयोगाच्या पूर्वी वैद्याचा सल्ला घ्यावा.\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/03/blog-post.html", "date_download": "2020-09-28T21:07:47Z", "digest": "sha1:2CXGZ62UAFPBAISW7EDQK2OTJH6ITURB", "length": 16911, "nlines": 69, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "लॉबिंग, राफेल, संरक्षण घोटाळे आणि निवडणूक - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social लॉबिंग, राफेल, संरक्षण घोटाळे ��णि निवडणूक\nलॉबिंग, राफेल, संरक्षण घोटाळे आणि निवडणूक\nराफेल विमान खरेदीवरुन काँग्रेसचा आक्रमकपणा कमी होण्याचे नाव घेत नाही. अगदी सुप्रिम कोर्ट व कॅगने निर्यण दिल्यानंतरही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सरंक्षण मंत्रालय व पीएमओला संशयाच्या घेर्‍यात उभे करत आहे. याचा अर्थ काँग्रेसकडे काहीतरी ठोस माहिती असू शकते, मात्र ते सिध्द करण्यात काँग्रेस अपयशी ठरत आहे. दुसरीकडे भाजपानेते व विशेषत: संरक्षण मंत्री निर्मला सितारमण या देखील प्रतिहल्ले करत आहेत मात्र राहूल गांधी खोटं बोलत आहेत हे एकालाही सिध्द करता आलेले नाही. यामुळे नेमके कोण खोटे बोलत आहे यावर संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. सोळाव्या लोकसभेचे अधिवेशन याच विषयाच्या अवती-भोवती फिरत राहिल्याने तिन तलाकसह अनेक महत्त्वपूर्ण विषय बाजूला पहले. सत्ताधारी व विरोधकांनी या विषयाचा इतका किस पाडला आहे की आता सर्वसामान्यांना राफेल या शब्दावरुन देखील चिड यायला लागली आहे.\nलोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा वाद शिगेला\nराफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी दस्सू एव्हिएशन्स या फ्रेंच कंपनीबरोबर मोदी सरकारने केलेल्या ५९ हजार कोटी रुपयांच्या करारावरून भाजप व काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा वाद शिगेला पोहचला आहेे. संरक्षण साहित्याच्या आणि शस्त्रास्त्रांच्या खरेदीवरून वाद निर्माण होण्याची आणि निवडणूक प्रचारांत तो महत्त्वाचा मुद्दा बनण्याची आपल्या देशातील जूनी परंपरा आहे. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळापासून प्रत्येक पंतप्रधानांच्या काळात घोटाळा हा झालेला आहेच. पंडित नेहरूंच्या काळात जीप घोटाळा होता, तर इंदिरा गांधींच्या काळात नगरवाला प्रकरण घडले होते. राजीव गांधींचा बोफोर्स होता, तर वाजपेयींच्या काळात शवपेटिका घोटाळा फर्नाडिस यांच्या नावावर नोंदवला गेला होता. या घोटाळ्यात कधीच कोणी सापडत नाही. मात्र त्यामुळे राजकीय भूकंप नक्कीच होता. ‘बोफोर्स’ घोटाळ्याचा प्रचंड गाजावाजा करत राजीव गांधी यांना पराभूत करून विश्वनाथ प्रताप सिंग हे निवडून आले होते. याच धर्तीवर पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीत राफेल वादाला प्रमुख मुद्दा बनविण्याचे काँग्रेसने ठरविले असून, २०१४ मध्ये उधळलेला मोदींचा वारु २०१९ मध्ये रोखण्यासाठी काँगे्रसने राफेलचा मुद्दा लावून धरला आहे. राफेलबाबत यूपीएनेही करार केला होता; परंतु तो प्रत्यक्षात आला नव्हता. २०१४मध्ये सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारने तो रद्द करून नव्याने करार केला. यूपीए सरकारने १२६ लढाऊ विमानांसाठी करार केला आणि त्यांपैकी १०८ विमाने देशात ‘एचएएल’मध्ये बनणार होते. या करारात दर विमानाची किंमत ५७० कोटी रुपये असणार होती. हा करार रद्द करून मोदी सरकारने ३६ लढाऊ विमानांसाठी ५९ हजार कोटी रुपयांचा करार केला. त्यानुसार एका विमानासाठी १६७० कोटी रुपये मोजावे लागतील. काँग्रेस तसेच मोदी सरकारच्या काळातील असे दोन वेगवेगळे करार असून, आपलाच करार कसा योग्य असा दावा भाजप व काँग्रेस करीत आहेत. खरा प्रश्न असा येतो, की जर एक-तृतीयांश किमतीत १२६ विमाने आणि त्यातही १०८ विमाने हिंदुस्तान एअरोनॉटिक्सकडून तयार होणे, अशी सुर्वणसंधी होती, तर ती काँग्रेसने घेतली का नाही एव्हाना विमाने आलीही असती एव्हाना विमाने आलीही असती काँग्रेसला या प्रश्नाचे उत्तर द्यायला हवे परंतू भाजपवाले तो प्रश्‍न विचारत नाही व काँग्रेस त्यावर बोलत नाही, एकंदरीत तु मारल्या सारखे करायचे मी रडल्यासारखे करता, असा खेळ सुरु आहे.\nमहालेखापालांचा अर्थात कॅगचाही अहवाल\nराफेलच्या विषयावरुन रणकंदन सुरु असतांना दोन्ही बाजूने लष्कराच्या आजी-माजी अधिकार्‍यांचे दावे, प्रतिदावे, रिलायन्सला विमान निर्मितीचा नसलेला अनुभव, देशात विमान तयार करणार्‍या सरकारी कंपनी हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेडला डावलले वगैरे असंख्य मुद्दे चर्चेला आले. अनिल अंबानींच्या रिलायन्स एन्टरटेन्मेंट कंपनीने फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांच्या पत्नीच्या सिनेमासाठी मोठी गुंतवणूक केल्याचा मुद्दा आला. ओलांद यांनी भारत सरकारनेच आमच्यापुढे केवळ अंबानींचा मध्यस्थ कंपनी म्हणून एकमेव पर्याय ठेवला होता हा कथित दावाही गाजला. यावर फ्रान्स सरकारने खुलासा केला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या व्यवहाराबद्दल सरकारच्या बाजूने कौल दिला. पण, त्यावेळीही काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोप केला. आता देशाच्या महालेखापालांचा अर्थात कॅगचाही अहवाल आलेला आहे. संसद अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यसभेत सरकारने कॅगचा अहवाल ठेवला आहे आणि त्या अहवालानुसार मोदी सरकारने राफेल विमानांचा केलेला व्यवहार हा युपीए सरकारच्या व्यवहारांपेक्षा २.८६ टक्के स्वस्त आहे. ३६ विमान खरेदीमध्ये १७.०८ टक्के खर्च वाचला असे अहवालात म्हटले आहे. तरीही काँग्रेस राफेलचा मुद्दा सोडण्यास तयार होत नाही. या व्यवहारात घोटाळा झाला आहे, याचे पुरावे जर काँग्रेसकडे आहेत तर ते सिध्द का होत नाही व जर राहूल गांधी खोटं बोलत आहेत तर भाजपा त्यांना संपुर्ण देशासमोर उघडे का पाडत नाही या प्रश्‍नाचे कोड देशवासियांना पडले आहे. जसे अनेक घोटाळ्यांवर जोरदार चर्चा होते व नंतर त्याचा सोईस्कररित्या सर्वांना विसर पडतो, तसेच यातही झाल्यास आश्‍चर्य वाटायला नको या प्रश्‍नाचे कोड देशवासियांना पडले आहे. जसे अनेक घोटाळ्यांवर जोरदार चर्चा होते व नंतर त्याचा सोईस्कररित्या सर्वांना विसर पडतो, तसेच यातही झाल्यास आश्‍चर्य वाटायला नको मुळात राजकारण करण्यासाठी चिखलफेकीसाठी या घोटाळ्यांचा वापर केला जातो, निवडणुका जवळ आल्यावर हे असे आरोप-प्रत्यारोप सुरू होतात. त्याचा मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी ते अतिरंजित करून सांगितले जातात. यातून निष्पन्न तर काहीच होत नाही. सत्ताधारी व विरोधक फक्त राजकारण करून सगळे मोकळे होतात. यामध्ये जनतेची दिशाभूल होते, तर प्रसारमाध्यमांकडून छान रंजन केले जाते. सत्य नेमके काय आहे, हे कोणापर्यंत पोहोचत नाही, असा आजवरचा इतीहास सांगतो. येत्या महिनाभरात लोकसभेची घोषणा होण्याची शक्यता आहे. यानंतर उडणार्‍या राजकीय धुराळ्यात असे अनेक घोटाळ्यांचे विषय बाहेर पडतील, आरोप-प्रत्यारोप होतील, मतदान झाल्यानंतर जसे काही झालेच नाही या आर्विभावात सर्वजण वावरतील व पुन्हा पाच वर्षांनी घोटाळ्यांचे नवे भूत बाहेर येईल.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जम���फी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-cyber-crime-news-6-august/", "date_download": "2020-09-28T21:09:14Z", "digest": "sha1:U37RBB3LNO7FOVXAEJNA7N5S7FJLGO7R", "length": 17277, "nlines": 212, "source_domain": "policenama.com", "title": "पुण्यात सायबर चोरटयांचा धुमाकूळ, 3 महिलांना फसवलं | Pune : cyber crime news 6 august | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\nपुण्यात सायबर चोरटयांचा धुमाकूळ, 3 महिलांना फसवलं\nपुण्यात सायबर चोरटयांचा धुमाकूळ, 3 महिलांना फसवलं\nपुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात सायबर चोरट्यांचे फसवणुक सत्र कायम आहे. दररोज वेगवेगळ्या माध्यमातून सायबर चोरटे बँक खात्यातून पैसे पळवत आहेत. आज देखील तीन महिलांना या सायबर चोरट्यांनी फसवविले आहे. त्यांचे 3 लाख रुपये पळविले आहेत. सीमकार्ड व पेटीएम अ‍ॅप अद्यावयत करण्याच्या बतावणीने ही फसवणूक केली आहे.\nवानवडी येथील महिलेची 1 लाख 19 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. त्यांना मोबाइल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करीत सीमकार्ड अपग्रेड न केल्यास तुमची मोबाइल सेवा बंद पडेल, असे सांगितले. त्यानंतर महिलेच्या बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवली. त्यानंतर बँक खात्यातून१ लाख १९ हजार रुपये ऑनलाईनरित्या काढून घेतले. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील तपास करत आहेत.\nतर दुसऱ्या घटनेत औंध येथील महिलेला ८४ हजार ३१३ रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेला काही दिवसांपूर्वी संदेश पाठविला होता. त्यामध्ये तुमच्या पेटीएम अ‍ॅपची मुदत संपत आली आहे. पेटीएम अपग्रेड न केल्यास बंद पडेल अशी बतावणी केली. त्यानुसार महिलेने संबंधित मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा सायबर चोरट्याने महिलेला क्विक सपोर्ट अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले. अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ८४ हजार ३१३ रुपये ऑनलाईनरित्या लांबविण्यात आले.\nतसेच बँक अधिकारी असल्याची बतावणी करून सायबर चोरट्याने ज्येष्ठ महिलेच्या खात्याची माहिती घेउन ऑनलाईनरित्या ९५ हजार रुपये ट्रान्सफर केल��� आहेत. याप्रकरणी एका ७४ वर्षीय महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्याने महिलेच्या बँक खात्यातील माहिती अद्यावयत करण्याचे काम सुरू आहे. माहिती न दिल्यास बँकखाते बंद पडेल अशी बतावणी केली होती.\nसायबर चोरटे नागरिकांकडून बँकखात्याची गोपनीय माहिती घेत आहेत. त्यामुळे ऑनलाईन फसवणूक केली जात आहेत. नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता आमिष किंवा बतावणीचे फोन आल्यास सायबर पोलिस ठाण्यात तक्रार करावी.\n-संभाजी कदम, पोलीस उपायुक्त, सायबर विभाग\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nसुशांत सिंह मृत्यू प्रकरणानंतर ‘या’ प्रकरणात सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारला फटकारलं\nहडपसरमधील महिलेचे दागिने चोरले\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\nPune : 50 लाखांपर्यंतच्या थकबाकीच्या दंडाच्या रक्कमेवर 80 % सूट देण्यास प्रशासकिय…\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 779 नवे पॉझिटिव्ह तर 33…\n गेल्या 24 तासात राज्यातील 19932 रूग्णांनी केली…\nनवर्‍यानं पकडला बायकोचा हात, मेहुणा अन् सासर्‍यानं केला जावयाचा घात\n‘होम’, ‘कार’ आणि ‘पर्सनल’ Loan वर SBI ची…\nCoronavirus : मुंबईत समोर आलं ‘कोरोना’ व्हायरसनं…\nCovid-19 In India : देशात ‘कोरोना’बाधितांचा आकडा…\nIPL 2020 : 10 कोटींना विकला गेला होता ‘हा’…\nPune : पादचाऱ्याच्या पिशवीतून मोबाइल चोरणाऱ्यास अटक\n…तर कोणत्याही परिस्थितीत परत घेतले जातील PM-Kisan…\nUP Filmcity : ‘बॉलिवूडवाले घरात गांजा पिकवत असल्याचं…\nदेशातील सर्वात ‘व्यस्त’ विमानतळ बनलं पटणा…\nमुंबईतील कोविड वॉर्डमध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे…\n भारत सरकारविरूद्ध 20 हजार कोटींचा दावा…\nआयएमए डॉक्टर घरपोच देणार सीपीआर ट्रेनिंग\nत्वचेच्या अनेक समस्यांवर फायदेशीर ठरतील ‘हे’ 6…\n‘कोरोना’ला अटकाव, लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील…\nएक्सरसाइजआधी कॉफी पिल्याने होतात ‘हे’ फायदे\n‘अळू’ची पाने खाल्ल्याने होतात ‘हे’ 5…\nपुढील 60 वर्षांत भारतातून ‘डासांचा’ नाश होईल,…\n हा डाएट प्लॅन फॉलो करा\nमहिलांनी करावा ‘हा’ उपाय, होतील ‘हे’…\nपावसाळ्यात ‘या’ 10 चुका चुकून देखील करू नका…\n‘त्यानं मला जनावरासारखं मारलं…’, लग्नानंतर…\n‘त्या’ Whatsapp ग्रुपची ऍडमिन होती दीपिका, ज���यात…\nदीपिका पादुकोणचं नाव ड्रग प्रकरणात समोर आल्यानंतर व्हायरल…\nपार्टीजमध्ये खूप एन्जॉय करते सारा अली खान, ड्रग कनेक्शनमध्ये…\nThe Disciple : मराठी चित्रपट ‘द डिसायपल’नं जिंकला…\nफडणवीस आणि राऊत यांच्या बैठकीवर काँग्रेसच्या…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nकोरड्या खोकल्यावर ‘हे’ 4 घरगुती उपाय प्रभावी,…\nCorona Impact : ‘लॉकडाऊन’मुळे मासळी उत्पादन…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune : बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस कर्मचाऱ्यांच्या…\nरामदास आठवलेंनी सुचवला 2-3 चा ‘फॉर्म्युला’, शिवसेनेला…\nआमचा अंत न पाहता धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी,…\nशरद पवार उद्या पंढरपूर दौर्‍यावर\n निकोलस पूरनच्या जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा हा Video नक्की पाहा\n ‘हे’ 17 धोकादायक Apps फोनमधील ‘मॅसेज’ आणि ‘कॉन्टॅक्ट’ चोरतात, गूगलने केलं…\nAnil Deshmukh : ‘कोरोना’च्या रूग्णांची लूट थांबणार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उचललं ‘हे’ मोठं…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-28T22:15:18Z", "digest": "sha1:LKXL5MRIHRIHXTVETRE2XP3BA5WLG3KH", "length": 8368, "nlines": 98, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "हुक्का", "raw_content": "\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून न���ही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nपुणे पोलिसांचा हुकका पार्लर वर छापा सहा जणांवर कारवाई..\nहुकका पार्लर वर छापा.. सहा जणांवर कारवाई..\nसनाटा प्रतिनिधी : आज पुणे शहरात दिवसेंदिवस हुकका पार्लर मध्ये वाढ होत असताना पुणे शहर पोलीसांनी हुकका पार्लर चालविणाऱ्यावर जोरदार कारवाई केली आहे कोरेगाव पार्क भागात राजरोस पणे सुरू असलेल्या हुक मी अप या हुकका पार्लर वर पुणे पोलीसांनी छापा घालून हुकका ओढणारे एकुण पाच व हुकका पार्लर चालविणारा वेदप्रकाश सुरेश वर्मा तसेच हुककयाचे सामान पुरविणारा अमिनुल इसुफ शेख यांना पकडण्यात आले त्यांच्या विरोधात दि सिगारेट व अन्य तंबाखू जन्य उत्पादने सन 2003 चे कलम 4 व 21 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 33 नुसार 135 प्रमाणे 6 खटले भरण्यात आले असल्याचे पुणे पोलीसांनि सांगितले आहे.. अशीच कारवाई पुणे शहरातील शेकडो हुक्का पार्लरवरहि करावी अशी मागणी नागरिकांची असून पुण्यातील अनेक भागत बिनधास्त पणे सुरू असलेले हुकका पार्लर वर कारवाई होणार आहे का असा प्रश्न नागरिकांन कडून उपस्थित केला जात आहे\nहि कारवाई गुन्हे शाखेचे प्रदिप देशपांडे, अप्पर पोलीस आयुकत पंकज डहाणे, उपायुकत सुरेश भोसले, युनिट 3 चे सिताराम मोरे, पोलीस निरिक्षक रविंद्र बाबर, रोहिदास लवांडे, व ईतर कर्मचारी यांनी मिळून केली.\n← पुण्यातील अधिकारी यांचा (barty)”बारटी” ला गंडा.RTI कार्यशाळेचे जोडले बोगस बिले.\nपुण्याचे माजी उपमहापौराने पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढेंना दीली धमकी →\nपुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची बदली करा; मुख्यमंत्र्याकडे मागणी\nकिडलेल्या दाढेचं रुट कॅनल करताना चिमुरड्याचा पोटात गेली सुई\n12 पोलिस ठाण्यांच्या आवारात आढळल्या डेंग्यूच्या अळ्या\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nसजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे : कोरोना संक्रमणामुळे जनजीवन विस्कळित झाले असून नागरिकांना वेळेवर औषध उपचार मिळत नसल्याने एकीकडे संताप\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/mumbai-municipal-corporation-will-seize-household-items-if-one-fails-pay-property-tax-kkg/", "date_download": "2020-09-28T22:17:01Z", "digest": "sha1:GFIMWXHKSWWA2YFP3IUN4QPBEVBH5VRH", "length": 29960, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मालमत्ता कर थकवल्यास घरातील वस्तू होणार जप्त; पालिकेचा इशारा - Marathi News | mumbai municipal corporation will seize household items if one fails to pay Property tax kkg | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर\nलॉकडाऊन काळात हृदयविकाराच्या रुग्णांत ५० टक्के घट\nअनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन - रामदास आठवले\nमंत्री वर्षा गायकवाड, आमदार अबू आझमी कोरोनामुक्त\nएनसीबी आता आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करणार\nढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक\nगुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसे दिसतेय खूप सुंदर, फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nNCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या समोर घेतले होते सुशांत सिंग राजपूतने ड्रग्स\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nCoronaVirus News : कोरोनावर सापडले रामबाण औषध, IIT दिल्लीचा दावा\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nमालमत्ता कर थकवल्यास घरातील वस्तू होणार जप्त; पालिकेचा इशारा\nथकबाकी वसुलीसाठी प्रशासनाने कसली कंबर\nमालमत्ता कर थकवल्यास घरातील वस्तू होणार जप्त; पालिकेचा इशारा\nमुंबई : आर्थिक वर्ष संपत आले, तरी मालमत्ता कराचे सुमारे अडीच हजार कोटी रुपये थकले आहेत. यामुळे पालिकेने आता शेवटच्या महिन्याभरात ही थकबाकी वसूल करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यानुसार, आता महापालिका थकबाकीदारांच्या घरातील वस्तू जप्त करणार आहे.\nया कारवाईची सुरुवात विलेपार्ले येथील विमान कंपनीचे दोन हेलिकॉप्टर जप्त करून केली आहे. त्यामुळे अशी कारवाई टाळण्यासाठी मुंबईकरांनी तत्काळ मालमत्ता कराची थकबाकी भरावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.\nजकात कर रद्द झाल्यानंतर मालमत्ता कर महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत बनला आहे. मात्र, सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षात आतापर्यंत मालमत्ता करापोटी पालिकेच्या तिजोरीत केवळ तीन हजार १५४ कोटी रुपये जमा झाले आहेत. यामुळे उर्वरित थकबाकी वसूल करण्यासाठी पालिका प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. महापालिका अधिनियम १८८८च्या कलम २०३ अन्वये जलजोडणी खंडित करणे, मालमत्तेची अटकावणी, जप्ती करणे यांसारखी कारवाई करण्यात येत होती. मात्र, यंदा मालमत्ता कर वसुली अपेक्षेपेक्षा फारच कमी प्रमाणात झाल्याने, या कर वसुलीसाठी विविध स्तरीय प्रयत्न करण्यात येत आहेत. या अंतर्गत संबंधित थकबाकीदारांशी संवाद साधणे, जनजागृती करण्यात येत आहेत.\nमात्र, असे करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिका अधिनियम १८८८च्या कलम २०५ व २०६चा वापर करून थकबाकीदारांच्या घरातील वस्तू जप्त करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. मात्र, ही कारवाई करताना स्त्री-धन, जडजवाहीर, दागिने यांसारख्या वस्तू या कारवाईतून वगळण्यात येणार आहेत. मात्र, पालिकेच्या कर निर्धारण व संकलन खात्याने दररोज किमान ८० कोटींची मालमत्ता कर वसुली करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यानुसार, थकबाकीदारांना हुडकून जप्तीची कारवाई सुरू आहे.\nया वस्तू करणार जप्त\nमहापालिका प्रशासन मालमत्ता कराच्या वसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरातील वस्तू जप्त करणार आहे. यात दुचाकी, चारचाकी, घरातील फर्निचर, टीव्ही, फ्रीज, वातानुकूलन यंत्रणा आदी वस्तुंचा समावेश आहे.\nportal.mcgm.gov.in या संकेतस्थळासह 'MyBMC 24x7' या अँड्रॉइड अ‍ॅपद्वारेही आॅनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरता येऊ शकतो. हे अ‍ॅप प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे.\nमेस्को एअरलाइन्स या विमान कंपनीवर जप्तीची कारवाई पालिकेने मंगळवारी केली. या कंपनीने एक कोटी ६४ लाख ८३ हजार ६५८ रुपये मालमत्ता कर थकविला आहे.\nवा��कहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nकाळ्या यादीतील ठेकेदारांवर महापालिका प्रशासन मेहरबान\ncoronavirus : बेस्टच्या प्रवासी संख्येत तीन टक्क्यांनी घट\nकोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापौर सरसावल्या\nअतिवृष्टीचा अचूक अंदाज २४ तास आधी द्या; आयुक्तांनी हवामान खात्याला बजावले\nमहापालिकेने महागड्या गाड्या केल्या जप्त; मालमत्ता कर थकवणाऱ्यांना दणका\nखासगी बँकांमधील असुरक्षिततेची पालिकेला चिंता; सरकारी बँकेत गुंतवणूक करण्याची मागणी\nलॉकडाऊन काळात हृदयविकाराच्या रुग्णांत ५० टक्के घट\nअनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन - रामदास आठवले\nमंत्री वर्षा गायकवाड, आमदार अबू आझमी कोरोनामुक्त\nएनसीबी आता आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करणार\nशिवसेनेच्या कोंडीसाठी स्थायी समितीवर भाजपचे आक्रमक चेहरे\nकंगना रनौत बेकायदा बांधकामप्रकरणी कारवाईत काळेबेरे, BMC ने नियम मोडले\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nDayabenची मालिकेत पुन्हा वापसी\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nपाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\n१ ऑक्टोबरपासून राज्यात 'मायक्रो लॉकडाऊन'; मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला होता सल्ला\nMI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं टेंशन वाढवलं\n हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली ज��तेय धमकी\nRanbir kapoor Birthday: रणबीर कपूरच्या ३८व्या वाढदिवसानिमित्ताने पहा त्याचे आतापर्यंत न पाहिलेले फोटो\nमहिलेच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी सरकारची नाही का\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर\nलॉकडाऊन काळात हृदयविकाराच्या रुग्णांत ५० टक्के घट\nअनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन - रामदास आठवले\nमंत्री वर्षा गायकवाड, आमदार अबू आझमी कोरोनामुक्त\n“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\n एटीएममध्ये विसरलेले पाकीट पोलिसांनी केले परत\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nअधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दीपिकानं 'वेगळे'च अर्थ सांगितले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2020-09-28T21:45:51Z", "digest": "sha1:ADFQB3XMXDAEH4MABU7DFYEX3FKXIMOP", "length": 9994, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पतनियंत्रण - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nपतनियंत्रण म्हणूनही मध्यवर्ती बॅंक कार्य करीत असते. मध्यवर्ती बॅंक स्वतः चलननिर्मिती करीत असल्याने तीच पत पैशाचे प्रभावीपणे नियंत्रण करू शकते.\nमध्यवर्ती बॅंक पतनियमन करते. त्यासाठी संख्यात्मक आणि गुण��त्मक साधने वापरते. मध्यवर्ती बॅंक चलनविषयक धोरणाशी संबंधित पतनियंत्रणाचे काम करते. पतनियंत्रण म्हणजे ‘ पत व्यवहाराची एकूण व्यवहाराशी सांगड घालणे होय.\"\nभारतीय रिझर्व्ह बॅंक कायदा १९३४ आणि बॅंकिंग विनिमय कायदा १९४९ अन्वये, भारतीय रिझर्व्ह बॅंकेला पतनियंत्रणाच्या पद्धती ठरविण्यासाठी कायदेशीर अधिकार देण्यात आले. आहेत. अर्थव्यववस्थेत स्थैर्य निर्माण करणे या कामाबरोबर भारतीय रिझर्व्ह बॅंक चलनपुरवठा आणि बॅंक पतपुरवठा दोन महत्त्वाच्या विभागांवर लक्ष ठेवून असते.\n१ बॅंकेच्या कर्जपुरवठ्यात नियमितता आणि नियंत्रण असावे. यासाठी रिझर्व्ह बॅंक असे नियम करत असते की, जेणेकरून त्यांना पतपुरवठा करणे सोइचे जाते.\n२. ज्या वेळेला बॅंकेकडे खूप पैसे असतो, तेव्हा पतपुरवठा नियंत्रित करणे गरजेचे असते आणि ज्या वेळेला बॅंकेकडे पैसे / निधी नसतो तेव्हा मुद्रा – नीती शिथिल होते. उदा. रोखता निधीचे प्रमाण कमी होते आणि मुद्रा – बाजारात तरलता वाढते.\nथोडक्यात याद्वारे चलन अतिवृधी व चलनघटक नियंत्रित केली जाते.\n३. ज्या वेळेला एकत्रित बॅंक कर्ज नियंत्रित केले जाते तेव्हा खासगी क्षेत्राला जादा अर्थपुरवठा आणण्यावर बंधन आणले जाते.\nकेवळ व्यापारी बॅंकांवर रिझर्व्ह बॅंकेचे हे पतनियंत्रणाचे हत्यार चालते, असे नाही. हे नियंत्रण सर्व वित्तीय संस्थांना लागू आहे. पतनियंत्रणासाठी रिझर्व्ह बॅंकेकडे सर्व प्रकारची पारंपारिक तसेच आधुनिक साधनांचा वापर करतात. तसेच ते व्यापारी बॅंकांना आपल्या कर्जविषयक धोरणात बदल करण्याचा आणि व्याजाच्या दरात बदल करण्यासंबंधी आदेश देऊ शकतात.\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पण चित्र नसलेली पाने\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १६:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AC%E0%A5%AE", "date_download": "2020-09-28T22:41:10Z", "digest": "sha1:LAKUYDC5UYQOL223XSPLCIAWUNC723QO", "length": 2426, "nlines": 35, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १५६८ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १५६८ मधील जन्म‎ (१ प)\n\"इ.स. १५६८\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nLast edited on २३ एप्रिल २०१३, at ०१:५१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०१:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sohamvastu.in/online-vastushastra-consultation-new/", "date_download": "2020-09-28T22:55:36Z", "digest": "sha1:2A25LAKHMCP45IWS6IC7HGN6HMED67GE", "length": 5832, "nlines": 75, "source_domain": "sohamvastu.in", "title": "घरबसल्या वास्तूशास्त्र मार्गदर्शन फक्त 999 रुपयांमध्ये - सोहम वास्तू | Soham Vastu", "raw_content": "\nघरबसल्या वास्तूशास्त्र मार्गदर्शन फक्त 999 रुपयांमध्ये – सोहम वास्तू\nघरबसल्या वास्तूशास्त्र मार्गदर्शन फक्त 999 रुपयांमध्ये - सोहम वास्तू\nतुमच्या वास्तूचा नकाशा अपलोड करा\nसोहम वास्तु मुंबईतील एक अग्रणी वास्तुमार्गदर्शन कंपनी आहे. सोहम वास्तू 15 वर्षापासून या क्षेत्रात आहे आणि आम्ही आतापर्यंत अनेक लोकांना वास्तू आणि ज्योतिष मार्गदर्शन केले आहे.\nसोहम वास्तुमध्ये आम्ही कोणत्याही वास्तू विषयक समस्यांचे तोडफोडी शिवाय निवारण करतो.\nआम्ही घर, फ्लॅट्स, कार्यालय, बांधकाम साइट्स वास्तुविषयक मार्गदर्शन करतो.\nघरबसल्या वास्तू मार्गदर्शन कसे मिळेल\nआपण आपल्या घराचा / वास्तूचा नकाशा आम्हाला ऑनलाईन किंवा WhatsApp वर पाठवू शकतात. नकाशा मध्ये किमान एक योग्य दिशा दर्शवावी लागेल.\nघरबसल्या वास्तू मार्गदर्शन ची फी किती असेल \nकोणत्याही प्रकारच्या एका वास्तूसाठी १००० रु. मार्गदर्शन फी असेल.\nजरा विस्तृत पद्धतीने सांगा\nआमच्यापर्यंत आपण नकाशा पाठवल्यानंतर आमच्या कंपनी अकाउंट वर नियोजित पेमेंट करावे. त्यानंतर आम्ही वास्तू परीक्षण करून आपणास फोन द्वारे संपूर्ण मार्गदर्शन करू व महत्वाच्या वास्तुदोष समजावून सांगू. त्यानंतर जर आपणास उपाय करावेसे वाटले तर आमचे प्रतिनिधी आपल्याला भेटून उपाय करतील.\nकोणत्या पद्धतीने पेमेंट स्विकारता येईल \nआम्ही ऑनलाईन पेमेंट , PhonePe, ऑनलाईन ट्रान्सफर, चेक, कॅश, PayTM इ. प्रकारे पेमेंट स्वीकारतो.\nपेमेंट करण्याची पद्धत फोन द्वारे समजावली जाईल.\nकिती दिवसांनी आम्हाला रिप्लाय मिळेल\nआपण नकाशा देऊन पेमेंट केल्यावर आधी पेमेंट पोहोचल्याचा फोन आपणास येतो नंतर किमान एक दिवसात आपणास फोन द्वारे मार्गदर्शन मिळते.\nवास्तू उपाय शाश्वत असतात का\nहोय. आपण जे उपाय करतो त्याची शास्त्रीय व वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपणास पूर्ण कल्पना दिली जाते.\nसोहम वास्तू बद्दल माहिती आणि संपर्क\nपत्ता : ऑफिस नंबर ३, गौरी अपार्टमेंट – बी विंग, बेतुरकर पाडा, हिंदुस्थान बॅंकेजवळ, कल्याण (प) ४२१३०१\nतुमच्या फ्लॅट / घर रेजिस्ट्रेशन कॉपी मध्ये नकाशा असतो.\nजर तुम्हाला काही मदद हवी असेल तर अधिक माहिती साठी संपर्क – WhatsApp / मोबाइल नंबर : 9324060860\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://swayamprerit.in/profile/anjalin/", "date_download": "2020-09-28T20:51:46Z", "digest": "sha1:FZ44WYQJCMICYVCF3YLMTRXPQ7PQMMFE", "length": 5622, "nlines": 119, "source_domain": "swayamprerit.in", "title": "स्वयं प्रेरित | anjalin", "raw_content": "\nअशी शाळा तुझ्यासाठी माझ्या बाळा, घडवेन मी अशी शाळा , नसेल फक्त निर्जिव फळा असेल वात्सल्य अन् लळा , नसेल तुझ्या तोंडावर बोट , अन्...\nभल्या पहाटे कसल्याशा आवाजाने जाग आली दुर्मिळ झालेल्या चिमण्यांची चिवचिव कानी पडली हळूच बाहेर जाऊन जेव्हां थोडी चाहूल घेतली खिडकीला घरटं बांधण्याची त्यांची तयारी...\nप्रगतीसाठी मत्सर नव्हे, प्रेरणेची गरज\nमत्सर करणारा माणूस प्रगती करण्या- ऐवजी इतरांच्या प्रगतीत अडथळे उत्पन्न करीत असतो. असा माणूस मानसिक कुरापतींमुळे स्वतः महत्त्वाकांक्षी नसतोच, उलट स्वतःच्या व इतरांच्या प्रगतीतील अडसर...\nजीवनात फक्त हेच बघणं महत्त्वाचं नाही की कोण आपल्यापेक्षा पुढे आहे..कोण मागे आहे .,,हे सुद्धा बघायला हवं की कोण आपल्या सोबत आहे. आपण कोणासोबत आहोत....\nअक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nआधी वंदू तुज मोरया\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्��…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\nCategories Select Category Bappa Maza (2) Uncategorized (2) आरोग्य (8) कविता (8) खवय्येगिरी (3) प्रेरणादायक (12) फीचर्ड आर्टिकल्स (8) महितिपूर्ण (19) मुक्तपीठ (3) मैत्रीण (24) राज्यस्तरीय निबंध स्पर्धा (2) ललित साहित्य (19) विविधा (17) व्यवसाय (5) व्यवस्थापन (1) शैक्षणिक (5) श्रावण-विशेषांक (5) संस्कृती (6)\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/shivrajyabhishekgeet/", "date_download": "2020-09-28T22:48:14Z", "digest": "sha1:W3YHC2VYACL5EUOC4EJNWCR3EJOSAHFX", "length": 6071, "nlines": 87, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लोककलेचे दर्शन घडविणारे 'शिवराज्यभिषेक' गीत", "raw_content": "\nलोककलेचे दर्शन घडविणारे ‘शिवराज्यभिषेक’ गीत\nमुंबई – मराठी अभिनेता ‘प्रसाद ओक’ सिनेरसिकांसाठी लवकर एक सुंदर विषयावर चित्रपट घेऊन येणार आहे. ‘हिरकणी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी प्रसादने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हिरकणी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित केलं आहे.\nदरम्यान, त्यातच प्रसाद ओक चित्रपटाबाबत आणखी एक सरप्राइज घेऊन आला आहे. नऊ कलाकार आणि सहा लोककलांमधून ‘शिवराज्यभिषेक’ गीत सादर करणार आहे. नुकताच या गीताचा ऑफिशल टीझर लाँच करण्यात आला आहे. या ऐतिहासिक गीतातून अभिनेता चिन्मय मांडलेकर, जितेंद्र जोशी, पुष्कर श्रोत्री, हेमंत ढोमे, प्रियदर्शन जाधव, सिद्धार्थ चांदेकर, राहुल रानडे, सुहास जोशी आणि क्षिती जोग यांची झलक पाहायला मिळत आहे.\n‘हिरकणी’ हा चित्रपट येत्या दिवाळीत 24 ऑक्टोबरला संपूर्ण महारष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\nभरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी\nसराफाला लूटणारा फरार सराईत गुन्हेगार जेरबंद\n“नवाज शरीफ भारताचे एजंट; ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गुपचूप बोलतात”\n“बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले”\nपिंपरी-चिंचवड : सुरक्षा आवरणाअभावी तीन हजार रोहित्र धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/recipes/palak-paratha-2/", "date_download": "2020-09-28T21:49:50Z", "digest": "sha1:TU7P6XZNBEZL7PEIM4KH4MF3HSZYJK3V", "length": 5941, "nlines": 104, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "पालक परोठा – गावोगावची खाद्ययात्रा", "raw_content": "\n[ November 11, 2019 ] काया टोस्ट\tगोड पदार्थ\n[ October 22, 2019 ] आजचा विषय केळी भाग तीन\tआजचा विषय\n[ October 20, 2019 ] आजचा विषय केळी भाग दोन\tआजचा विषय\n[ October 18, 2019 ] आजचा विषय अळू\tआजचा विषय\nNovember 29, 2018 मराठी पदार्थ व्हॉटसअॅप ग्रुप जेवणातील पदार्थ, नाश्त्याचे पदार्थ\nसाहित्य: १ जुडी पालक, पाने खुडून घ्यावीत. (बारीक चिरून साधारण २ ते अडीच कप), कणीक, ६-७ लसूण पाकळ्या\n३-४ तिखट मिरच्या, १/४ टीस्पून हळद, १ टीस्पून जीरे, चवीपुरते मीठ, तेल.\nकृती: मिरची आणि लसणीच्या पाकळ्या मिक्सरमध्ये वाटून घ्याव्यात. पालक धुवून बारीक चिरून घ्यावा. त्यात मिरची-लसणीचे वाटण घालावे. हळद घालावी. त्यात मावेल इतपत कणीक घालावी (साधारण १ ते दीड कप). चवीनुसार मीठ आणि जीरे घालावे. अगदी थोडे पाणी घालून मळावे. जास्त पाणी घालू नये कारण मळताना पालकाचे सुद्धा पाणी निघते, जर गोळा सैल झाला तर गरजेनुसार कणीक वाढवावी. मिश्रण एकजीव झाले की त्यात २ टेबलस्पून तेल घालावे. पीठ जास्त वेळ मळावे. मळलेल्या पीठाचे गोळे करून मध्यम आकाराचे पराठे लाटावेत. परोठा गरम तव्यावर टाकावा. बाजूने तेल किंवा तूप सोडावे. दोन्ही बाजूने मध्यम आचेवर भाजून घ्यावा.\nआजचा विषय केळी भाग एक\nआजचा विषय केळी भाग तीन\nआजचा विषय केळी भाग दोन\nकसे ओळखावे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/11/05/news-rahuri-mla-prajakt-tanpure-05/", "date_download": "2020-09-28T22:52:04Z", "digest": "sha1:BPWM4SX7SZGMT6VKNSNZCVMSBS3WGPUH", "length": 12028, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "नगर-मनमाड राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करा - आ. प्राजक्त तनपुरे - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब���रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar News/नगर-मनमाड राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करा – आ. प्राजक्त तनपुरे\nनगर-मनमाड राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करा – आ. प्राजक्त तनपुरे\nराहुरी : नगर-मनमाड राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्ग (एमएच १६०) म्हणून केंद्र सरकारने २२ मार्च २०१३ मध्ये राजपत्रात घोषीत केल्यानंतर आजअखेर ह्या रस्त्याचे रुपांतर करण्यात आले नाही. सदर राज्य मार्गाचे लवकरच राष्ट्रीय महामार्गात रुपांतरीत करण्यात यावा, अशी मागणी आमदार प्राजक्त प्रसाद तनपुरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.\nआमदार तनपुरे पुढे म्हटले आहे की, नगर-मनमाड राज्य मार्ग हा दक्षिण भारत व उत्तर भारताला जोडणारा महत्वाचा राज्य मार्ग आहे. ह्या मार्गावर शिर्डी, शिंगणापूर सारखी आंतरराष्ट्रीय दर्जाची दोन महत्त्वाची धार्मिक स्थळे तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अनेक साखर कारखाने, बाजार समितींचे सर्व दळणवळण याच राज्य मार्गावरून होत असल्याने सदर रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणावर वाहतूक होते.\nसदर रस्त्याचा आराखडा करताना प्रतिदिन २० टन क्षमतेची वाहनाची वाहतूक ग्राह्य धरून केला होता. आज प्रत्यक्षात या रस्त्यावरून १०० टनी किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या वहानांची वाहतूक होत असल्याने रस्ता कायम खराब होत आहे.\nगेल्या दहा ते बारा वर्षांपासून या रस्त्याचे काम बांधा वापरा हस्तांतरित करा ह्या तत्वावर सुप्रीम कंस्ट्रक्शन ह्या एका खासगी कंपनीला देण्यात आले होते. सदर कंपनीने नगर, कोल्हार ह्या मार्गाचे काम पहाताना त्यांनी देहरे येथे टोल वसूली नाका सुरु केला होता.\nसदर कंपनीची मुदत ३१ डिसेंबर २०१८ रोजी संपल्याने या रस्त्याचे मुदत संपताच राष्ट्रीय महामार्ग म्हणून हस्तांतरण करणे गरजेचे होते. सदर रस्ता रुपांतरण करताना अनेक कारणे देत सदर रुपांतर लांबणीवर टाकत आजपर्यंत प्रलंबित पडला आहे.\nराष्ट्रीय महामार्गासाठी सहा पदरी रस्त्याची जरी अट असली तरी सध्याचा नगर-मनमाड राज्य मार्ग हा चौपदरी असून तो राष्ट्रीय महामार्गा योग्य असल्याचे समजते.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/11/22/a-21-year-old-girl-was-found-naked-in-a-sack-on-a-railway-train/", "date_download": "2020-09-28T22:40:10Z", "digest": "sha1:I75FYXTT7ZAVE22HAEZNJU4RIGZMM7YS", "length": 11373, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर ब्रेकिंग : बलात्काराची फिर्याद दिल्याच्या रागातून महिलेस विवस्त्र करत सोडले रेल्वे रुळावर ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात���ल एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar News/अहमदनगर ब्रेकिंग : बलात्काराची फिर्याद दिल्याच्या रागातून महिलेस विवस्त्र करत सोडले रेल्वे रुळावर \nअहमदनगर ब्रेकिंग : बलात्काराची फिर्याद दिल्याच्या रागातून महिलेस विवस्त्र करत सोडले रेल्वे रुळावर \nअहमदनगर :- बलात्काराची फिर्याद पोलीस ठाण्यात दिल्याच्या रागातून एक 21 वर्षीय तरुणीस पोत्यात घालून तिचे अपहरण केले. त्यानंतर तिचा खून करण्याच्या उद्देशाने रेल्वे रूळावर फेकून देण्यात आले.\nभाजी आणण्यासाठी गेलेल्या तरुणीचे अपहरण करून नंतर तिला विवस्त्र अवस्थेत विळद परिसरात पोत्यात सोडल्याची घटना गुरूवारी सायंकाळी उघडकीस आली आहे.\nएक 21 वर्षीय तरुणी हातपाय बांधलेल्या, तोंडाला चिकटपट्टी लावलेल्या नग्न अवस्थेत विळद परिसरात रेल्वे रूळावर पोत्यात आढळली आहे. ही बाब स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी या तरुणीची पोत्यातून सुटका केली.\nविळद परिसरातील रेल्वे रूळावर एका तरुणीला नग्न अवस्थेत, हात-पाय बांधून पोत्यात घालून आणून टाकले होते.विळद ग्रामपंचायतचे सदस्य संदीप जगताप, दगडू जगताप यांनी घटनेची माहिती एमआयडीसी पोलीसांना दिली.\nएमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पवन सुपनर हे आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. या महिलेला पुढील उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.\nही तरूणी गुरूवारी (दि. 21) गजानन कॉलनीत भाजी आण्यासाठी गेली होती. त्याचवेळी एका चारचाकी वाहनातून माझे अपहरण चौघांनी केल्याची माहिती या तरूणीने उपस्थितांना दिली.\nयाप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तुषार अर्जुन वाघ, बंडू हिराजी मतकर, सुभाष कराळे, अर्जुन वाघ, अरुण मतकर, दिलीप नगरे (सर्व रा. जवखेड खालसा, ता.पाथर्डी, जि.अ.नगर) यांचा समावेश आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्��े दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A8%E0%A5%AD", "date_download": "2020-09-28T23:02:35Z", "digest": "sha1:57OQO3OVPQMV7RCJUYU2E4O5VH66577T", "length": 5016, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२२७ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १२२७ मधील मृत्यू‎ (२ प)\n► इ.स. १२२७ मधील जन्म‎ (१ प)\n\"इ.स. १२२७\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १२२० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/maharashtra-assembly-elections-single-phase/2", "date_download": "2020-09-28T21:44:38Z", "digest": "sha1:HJDVYABTP5AVNCSQGDP22MKWJONE47KV", "length": 25718, "nlines": 170, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Maharashtra Assembly Elections Single Phase Latest news in Marathi, Maharashtra Assembly Elections Single Phase संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page2", "raw_content": "\nविधान प���िषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर��शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nबोगस मतदारांवरुन बीडमध्ये क्षीरसागर काका-पुतण्यात जुंपली\nबोगस मतदारांवरुन बीडमध्ये क्षीरसागर गटात जुंपली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे काका आणि प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्यावर बोगस मतदानासाठी त्यांच्या...\nहात जोडून विनंती करतो की मतदान करा - उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान केले पाहिजे. मी हात जोडून सर्व मतदारांना विनंती करतो की प्रत्येकाने घराबाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...\nकरमाळा मतदारसंघातील मतदान केंद्रावर दोन गटांत हाणामारी\nसोलापूर जिल्ह्यातील करमाळा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर दोन गटांत हाणामारी झाली. करमाळा मतदारसंघातील माढा तालुक्यातील दहिवली गावात दोन गटात तुफान हाणामारी झाली. यामुळे काही काळ मतदान...\nमतदान करतात त्यांनाच सरकारकडे अपेक्षा मांडण्याचा अधिकार - देवेंद्र फडणवीस\nलोकांच्या सरकारकडून अपेक्षा असतात. आशा-आकांक्षा असतात. पण त्या पूर्ण करायच्या असतील तर मतदान केले पाहिजे. मतदान करतील त्यांनाच सरकारकडे अपेक्षा मांडण्याचा अधिकार आहे, असे मत राज्याचे मुख्यमंत्री...\nसदसदविवेकबुद्धीला स्मरून मतदार मतदान करतील हा विश्वास - शरद पवार\nमतदान हा लोकशाहीचा उत्सव आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, असे आवाहन करून राज्यातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मतदार नक्कीच सदसदविवेकबुद्धीला स्मरून मतदान करतील, असा विश्वास राष्ट्रवादी...\n'शिवसेना-भाजप युती २२० जागांच्याही पुढे जाईल असे वाटत नाही'\nमी आतापर्यंत अनेक निवडणुका बघितल्या आहेत. अनेक निवडणुकांमध्ये भाग घेतला आहे. पण निवडणुकीचा अंदाज वर्तविणे वाटते तितके सोपे नाही. मला शिवसेना-भाजप युती राज्यात २२० जागांच्याही पुढे जाईल असे वाटत नाही,...\nराज्यात पुन्हा एकदा युतीचेच सरकार येईल, नितीन गडकरींना विश्वास\nगेल्या पाच वर्षांत केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वामध्ये विकास झाला आहे. तो बघून राज्यातील मतदार पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्त्वाखाली...\nMaharashtra Assembly Election 2019 : मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज\nमहाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज २१ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चां���ल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/pawar-told-the-commissioner-these-injections-should-only-be-used-for-poor-patients/", "date_download": "2020-09-28T21:36:16Z", "digest": "sha1:CRTSU7HDMW2XW5MHA5SCKNI6I2D4RLDX", "length": 18889, "nlines": 387, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "कडक शब्दात पवार आयुक्तांना म्हणाले, 'ही इंजेक्शने केवळ गरीब रुग्णांसाठी वापरावीत' - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\nकडक शब्दात पवार आयुक्तांना म्हणाले, ‘ही इंजेक्शने केवळ गरीब रुग्णांसाठी वापरावीत’\nपुणे : पुण्यात (Pune) वेळेत सुविधा उपलब्ध न झाल्याने बुधवारी ‘टीव्ही 9 मराठी’चे पुण्याचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर (Pandurang Raikar) यांचा मृत्यू झाला. या घटनेला गांभीर्याने घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गुरुवारी पिंपरी-चिंचवड शहराला ‘सरप्राईज व्हिजिट’ दिली. पवार यांनी यावेळी महापालिका मुख्यालयातील कोरोना (Corona) वॉर रुमला भेट देत शहरातील कोरोना रुग्णसंख्या, सर्व्हेक्षण, उपाययोजना आदी परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. तसेच अधिकाऱ्यांचे कानही टोचले.\nपिंपरी मधील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये नेमकं कसे उपचार दिले जात आहेत, हा महत्वाचा प्रश्न असल्याचं शरद पवारांनी म्हटलं. “तुम्ही पाहताय पुण्यातील माध्यम प्रतिनिधीचा मृत्यू झाला. पत्रकार असो की सामान्य यात अनेक बिचाऱ्यांचे मृत्यू होत आहेत. कोरोनासाठी स्वतंत्र व्यवस्था करुनही अनेक बाबी समोर येत आहेत. कोणत्याही परिस्थितीत मृत्यूदर रोखण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, असा सल्ला दिला.\nपिंपरी-चिंचवड येथील वाढत्या कोविड रुग्णसंख्येची कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी तेथील मनपा कार्यालयातील डिझॅस्टर मॅनेजमेंट वॉररुमला भेट देऊन आयुक्तांकडून सविस्तर आढावा घेतला. गरीब रुग्णांसाठी ५० #remdesivir इंजेक्शन्सही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे याप्रसंगी सुपूर्द केली. pic.twitter.com/q3ocMyf76y\nजंबो रुग्णालयात डॉक्टर, रुग्णवाहिकेचे नियोजन व्यवस्थित करावे. पुण्यात पत्रकाराचा झालेला मृत्यू दुर्दैवी आहे. कोणाचाही असा मृत्यू होता कामा नये. राज्य सरकारकडून काही मदत लागली तर सांगा. आवश्यक ती मदत केली जाईल, असे आश्वासन पवार यांनी दिले.\nत्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना उपाययोजनांविषयी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. ‘समजा, माझ्यासारखी वयोवृद्ध व्यक्ती करोनाबाधित झाल्यास तुम्ही त्यांच्या संपर्कात आलेल्या किती व्यक्तींचे ट्रेसिंग करता’ त्यावर आयुक्तांनी ‘चौदा व्यक्तींचे’ असे उत्तर दिले. त्याविषयी नाराजी व्यक्त करून ‘किमान वीस लोकांचे ट्रेसिंग करा. टेस्टिंगची संख्या वाढवा,’ अशी सूचना त्यांनी या वेळी केली.\nकरोना रुग्णांसाठी सद्यःस्थितीत वरदान ठरणारी रेमडेसिवरची पन्नास इंजेक्शने शरद पवार यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सुपुर्द केली. ‘करोनाबाधित गरीब आणि गरजू रुग्णांसाठी ही इंजेक्शने वापरावीत,’ अशी सूचना त्यांनी केली. यापूर्वीदेखील पवार यांनी पन्नास इंजेक्शने उपलब्ध करून दिली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious article२ लाख ५ हजार ४२८ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nNext articleरिया चक्रवर्तीच्या घरात एनसीबीची झाडाझडती, अटक होण्याची शक्यता\n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\nकोरोना : महाराष्ट्रात आजही नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त \nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्�� ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nमोदींच्या झंझावातानेच ‘एनडीए'(NDA) नष्ट झाली, शिवसेनेची मोदींवर विखारी टीका\nएनडीएतून बाहेर पडलेल्या ‘शिरोमणी अकाली दल’चे शरद पवारांनी केले स्वागत\nमहाविकास आघाडीत आलबेल नाही शरद पवार – उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल तासभर...\nशिवसेना कधीही विश्वासघात करू शकते; संजय निरुपम यांचा टोमणा\n…तर भाजप शिवसेनेसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत भाजप नेत्याने दिले ‘हे’ उत्तर\nसंजय राऊत, ‘हरामखोर’ कुणाला म्हटले होते सांगा; मुंबई उच्च न्यायालयाचा...\nपत्नीला मारहाण करणारा पोलीस अधिकारी म्हणतो – हा घरगुती वाद, गुन्हा...\nमुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि शरद पवारांमध्ये बैठक\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nकृषी विधेयक : आंदोलनाला हिंसक वळण, इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवला\nतिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/rajkapur-had-named-tabassum-and-nimmi/", "date_download": "2020-09-28T21:45:10Z", "digest": "sha1:ASWX7A7XXVR5MYC5E6TGZ6TQM77PRBWO", "length": 16705, "nlines": 378, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "राज कपूरने केले होते तबस्सुम आणि निम्मीचे नामकरण - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\nराज कपूरने केले होते तबस्सुम आणि निम्मीचे नामकरण\nचित्रपटातील कलाकारांची मूळ नावे बदलून त्यांना नवे नाव देण्याचा प्रघात फार जुना आहे. तबस्सुम (Tabassum)यांचे चित्रपटासह सगळीकडे नाव तबस्सुम असले तरी त्यांना किन्नी या नावाने ओळखले जाते आणि हे नाव त्यांना राज कपूर यांनीच दिले होते. स्वतः तबस्सुम यांनीच याबाबतची आठवण सांगत नवाब बानोचे निम्मी (Nimmi)असे नामकरण कसे झाले त्याची माहिती दिली होती. राज कपूर (Raj kapoor) नेहमीच तबस्सुमच्या आई वडिलांना म्हणत की, मुलीचे इतके कठिण नाव का ठेवले. सोपे सुटसुटीत नाव ठेवायला पाहिजे होते ज्यामुळे तिला हाक मारणे सोपे जाईल. यातूनच त्यांनी तबस्सुमचे नामकरण किन्नी केले. सगळीकडे तबस्सुम यांना लहानपणी किन्नी या नावानेच हाक मारली जात असे. तबस्सुम यांनाही किन्नी नाव आवडू लागले होते.\nराज कपूर यांनी बरसात चित्रपटासाठी नवाब बानोला साईन केले. परंतु हे नाव फिल्मी वाटत नसल्याने त्यांनी ते नाव बदलण्याचा विचार केला. असेच एक दिवस राज कपूर तबस्सुमच्या घरी गेले असता तिच्या वडिलांशी बोलताना बरसातमध्ये नव्या मुलीला लाँच करीत असून तिचे नाव नवाब बानो आहे परंतु मी ते बदलू इच्छितो असे म्हटले. तसेच तिचे नाव किन्नी ठेवण्याचा विचार करीत असल्याचेही त्यांनी म्हटले.\nमात्र हे ऐकताच तबस्सुम रडू लागली. कारण तबस्सुमला सगळे जण किन्नी म्हणत. आपले नाव दुसऱ्या कोणाला तरी देणार हे लक्षात येताच ती आरडाओरडा करीत रडू लागली. तेव्हा राज कपूर यांनी किन्नीच्या ऐवजी निम्मी नाव ठेवण्याचा निर्णय घेतला. राज कपूर यांनी हे नाव सांगताच तबस्सुमचे रडणे थांबले आणि नवाब बानो निम्मी झाली.\nही बातमी पण वाचा : म्हणून या नायिकेला चित्रपटात पुन्हा जीवंत दाखवावे लागले\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleIPL इतिहास: “ते” ५ गोलंदाज जे डेथ ओव्हर्समध्ये ठरले सर्वात किफायतशीर\nNext articleके.के.रेंजप्रश्नी शेतकरी राज ठाकरे यांना भेटणार\n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\nकोरोना : महाराष्ट्रात आजही नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त \nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्���ा भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nमोदींच्या झंझावातानेच ‘एनडीए'(NDA) नष्ट झाली, शिवसेनेची मोदींवर विखारी टीका\nएनडीएतून बाहेर पडलेल्या ‘शिरोमणी अकाली दल’चे शरद पवारांनी केले स्वागत\nमहाविकास आघाडीत आलबेल नाही शरद पवार – उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल तासभर...\nशिवसेना कधीही विश्वासघात करू शकते; संजय निरुपम यांचा टोमणा\n…तर भाजप शिवसेनेसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत भाजप नेत्याने दिले ‘हे’ उत्तर\nसंजय राऊत, ‘हरामखोर’ कुणाला म्हटले होते सांगा; मुंबई उच्च न्यायालयाचा...\nपत्नीला मारहाण करणारा पोलीस अधिकारी म्हणतो – हा घरगुती वाद, गुन्हा...\nमुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि शरद पवारांमध्ये बैठक\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nकृषी विधेयक : आंदोलनाला हिंसक वळण, इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवला\nतिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/right-has-to-be-like-sm-joshi/", "date_download": "2020-09-28T23:12:23Z", "digest": "sha1:S7CZWOWC5AEIXLFMKQKXQB6Z7CNBD2NB", "length": 22206, "nlines": 386, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "अधिकारही एसेम जोशींसारखा हवा हो दादा... - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\nअधिकारही एसेम जोशींसारखा हवा हो दादा…\nअजितदादा जरा प्रेमानं घ्या, धाक दाखवून माणसं काम करत नाहीत. अधिकाऱ्यांच्या अडचणी जाणून घ्या आणि प्रेमाने काम करा. मुळात त्यासाठी वीकेण्डला पुण्यात येण्याऐवजी पुण्यात मुक्काम टाकूनच पालकमंत्री म्हणून काम करा.\nभारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी हा सल्ला पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना दिलाय. त्याला कारणही तसंच आहे. पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्यानं आकांडतांडव केलं होतं आणि अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं होतं.\nमुळात मार्च महिन्यापासून पुण्यामध्ये कोरोना (Corona) नियंत्रणाच्या दृष्टीने राजकीय नेतृत्वानं पहिले दोन महिने पूर्ण दुर्लक्ष केलं होतं. दोन महिन्यांत अजित पवार यांना पुण्यात यायला वेळ नव्हता आणि बारामतीमध्ये राबवलेला जोधपूर पॅटर्न अचानक बारामती पॅटर्न करून पुण्यात राबवा, असा सल्ला त्यांनी दोन महिन्यांनी पुण्यात येऊन दिला होता. वास्तविक विकेंद्रित पद्धतीचं कोरोनाचा मुकाबला करायला हवा, हे अगदी पंतप्रधानांनीदेखील दुसऱ्या लॉकडाऊन उठवण्याच्या वेळेपासून स्पष्ट केलं होतं.\nतरीही मुंबई आणि मंत्रालय सोडून पवार पुण्यात आले नव्हते. मार्च-एप्रिल या दोन महिन्यांत त्यांनी अपवादात्मक एखादी बैठक पुण्यात घेतली होती. अर्थात त्यावेळी पुण्याच्या महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्याने राज्य सरकारनं पुण्याला वाऱ्यावर सोडलं असल्याची टीका स्थानिक वृत्तपत्रातून झाली होती. मग अजित पवार यांनी मे महिन्यात बैठकासत्र सुरू केलं आणि एकापाठोपाठ एक असे आठ प्रशासकीय अधिकारी कोरोना मुकाबल्यासाठी पुण्यात नेमले.\nत्याआधी पुण्यात जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि विभागीय आयुक्त ही चारही चाकं वेगवेगळ्या दिशेनं जात कोरोना नियंत्रणाचा प्रयत्न करत होती. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी दुकानं खुली करा म्हटलं की पोलीस आयुक्त पोलीस पाठवून ती बंद करताना दिसत होते. पुण्याला वाली नव्हताच आणि आता टू मेनी कुक्स स्पॉइल द फूड, अशी अवस्था झाली आहे.\nकेवळ आणि केवळ पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे अधिकार देऊन कोरोना मुकाबल्याची पावलं उचलली जायला हवीत. अर्थात, केंद्रीय मंत्री, राज्याचे सर्वेसर्वा, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असे एकापाठोपाठ एक येतात, बैठका घेतात, अधिकाऱ्यांचे कान उपटून जातात आणि त्यातून फक्त पुणेकरांना होणारा पोलिसांचा त्रास वाढतो, हा गेल्या तीन महिन्यांतला अनुभव आहे. त्यामुळे आली लहर केला कहर, असल्या कोणत्याही नियोजनशून्य बैठकांऐवजी मुळात बैठका कोणी घ्याव्यात हेही एकदा ठरवायला हवं. लोकशाहीच्या सर्व मर्यादा लक्षात घेतल्या तरी थोर, ज्येष्ठ, केंद्रीय राज्यस्तरीय नेत्यांनी यावं, बैठक घ्यावी, पार पिंपरीपासून सगळीकडच्या अधिकाऱ्यांनी यावं आणि पुन्हा पहिले पाढे पन्नास, हे म्हणजे करदात्यांच्या पैशांचा शुद्ध अपव्यय आहे.\nत्यामुळेच चंद्रकांत पाटील यांनी दिलेला सल्ला अगदीच काही अनाठायी नाही. म्हणूनच आता आम्हाला अधिकाऱ्यांकडून कामं कशी करून घ्यायची, हे चंद्रकांत पाटील शिकवणार का, असं म्हणत अजितदादा त्यांच्या स्टाइलने बाईट वगैरेही देतील; पण त्यातून मूळ प्रश्न सुटणार नाही, हे लक्षात घ्यायला हवं. मुळात असा सल्ला देण्याची वेळ का येते, हे लक्षात घ्यायला हवं. माणूस मरताना ग्लासभर पाणी पुरते, पण वेळ गेल्यावर घागरभर पाणी तोंडात ओतूनही प्राण जायचा तो जातोच; कारण राजकारणात टायमिंग महत्त्वाचं आहे तसंच ते समाजकारणातही आहे आणि दंगलीतल्या जमावाच्या सामोरं जात हातातले दगड प्रक्षुब्ध लोक खाली टाकतील, अशी एसेम जोशी यांच्यासारखी पुण्याई, चारित्र्य यांचीदेखील राजकारणात, समाजकारणात गरज आहे. कोरोनामुळे ती जाणीव झाली तरी पुरे. बाकी धाक दाखवणे, प्रेम करणे आपापल्या वकुबाप्रमाणे सर्वांनीच करत राहावं; पण पुणेकरांना वाचवावं, इतकीच विनंती.\n‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleरक्तदुष्टी : आयुर्वेदविचार\nNext article‘जय हिंद’च्या शालिवाहन माने-देशमुख यांच्यावर हल्ला\n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\nकोरोना : महाराष्ट्रात आजही नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त \nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिट���व्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nमोदींच्या झंझावातानेच ‘एनडीए'(NDA) नष्ट झाली, शिवसेनेची मोदींवर विखारी टीका\nएनडीएतून बाहेर पडलेल्या ‘शिरोमणी अकाली दल’चे शरद पवारांनी केले स्वागत\nमहाविकास आघाडीत आलबेल नाही शरद पवार – उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल तासभर...\nशिवसेना कधीही विश्वासघात करू शकते; संजय निरुपम यांचा टोमणा\n…तर भाजप शिवसेनेसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत भाजप नेत्याने दिले ‘हे’ उत्तर\nसंजय राऊत, ‘हरामखोर’ कुणाला म्हटले होते सांगा; मुंबई उच्च न्यायालयाचा...\nपत्नीला मारहाण करणारा पोलीस अधिकारी म्हणतो – हा घरगुती वाद, गुन्हा...\nमुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि शरद पवारांमध्ये बैठक\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nकृषी विधेयक : आंदोलनाला हिंसक वळण, इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवला\nतिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/fuel-price-hike-petrol-diesel-prices-mumbai-pune-aurangabad-iocl-1746081/", "date_download": "2020-09-28T22:48:58Z", "digest": "sha1:GS3BAEFXBEMVTTYZNNCVTHFSMOZQUOOB", "length": 11653, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "fuel price hike Petrol Diesel prices mumbai pune aurangabad iocl | इंधनाचा भडका पेट्रोल डिझेल महागले | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nइंधनाचा भडका, पेट्रोल, डिझेल महागले\nइंधनाचा भडका, पेट्रोल, डिझेल महागले\nमुंबईत एक लिटर पेट्रोलचे दर ८७. ३९ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. तर एक लिटर डिझेलचे दर ७६. ५१ रुपयांपर्यंत पोहोचले आहे.\nइंधनाच्या दरात सातत्याने वाढ सुरुच असून शुक्रवारी पेट्रोल प्रति लिटरमागे ४८ पैसे आणि डिझेल प्रति लिटरमागे ५५ पैशांनी महागले. मुंबईत एक लिटर पेट्रोलचे द�� ८७. ३९ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. तर एक लिटर डिझेलचे दर ७६. ५१ रुपयांपर्यंत पोहोचले आहे.\nगटांगळ्या खाणारा रुपया आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या दरात झालेली वाढ यामुळे देशात इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८७. ३९ रुपये आणि डिझेलचे प्रति लिटर ७६. ५१ रुपये इतके झाले आहे. तर दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ७९. ९९ रुपये आणि डिझेलचे दर प्रति लिर ७२. ०७ रुपये इतके आहे.\nप्रत्येक महिन्याच्या १ आणि १६ तारखेला इंधनदरांचा आढावा घेण्याची पद्धत इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने गेल्या वर्षी जूनमध्ये मोडीत काढली. तेव्हापासून दररोज सकाळी ६ वाजता इंधनदराचा आढावा घेण्याची पद्धत सुरू आहे. त्यानुसार नवी इंधन दरवाढ जाहीर करण्यात आली.\nदरम्यान, पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीवरुन मोदी सरकारवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. इंधनाच्या भडकणाऱ्या दरांविरोधात काँग्रेसने १० सप्टेंबर रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे.\nराज्यातील प्रमुख शहरांमधील दर\nपेट्रोल – ८७. १९ रुपये\nडिझेल – ७५. १४रुपये\nपेट्रोल – ८७. ८७ रुपये\nडिझेल – ७७. ०४ रुपये\nपेट्रोल – ८८. ४४ रुपये\nडिझेल – ७७. ५७ रुपये\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 भारतातून चोरीला गेलेल्या १२ व्या शतकातील मूर्ती अमेरिकेने केल्या परत\n2 हॉलिवूड अभिनेते बर्ट रेनॉल्ड्स यांचे निधन\n3 स्वातंत्र्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीमुळे देशाचे विभाजन-फारूख अब्दुल्ला\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/coronavirus-these-essential-services-will-be-functional-in-lockdown-says-cm-uddhav-thackeray-scsg-91-2115021/", "date_download": "2020-09-28T23:20:02Z", "digest": "sha1:3JH3OED6UL74HCCJIR7CLGU25KHG4VXR", "length": 15343, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Coronavirus these essential services will be functional in lockdown says CM Uddhav Thackeray | “राज्यात या सेवा कधीच बंद होणार नाहीत”, उद्धव ठाकरेंनी वाचून दाखवली यादी | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\n“राज्यात या सेवा कधीच बंद होणार नाहीत”, उद्धव ठाकरेंनी वाचून दाखवली यादी\n“राज्यात या सेवा कधीच बंद होणार नाहीत”, उद्धव ठाकरेंनी वाचून दाखवली यादी\nउद्धव ठाकरेंनी साधला जनतेशी संवाद\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशामध्ये २१ दिवस लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांशी संवाद साधला. यासंदर्भातील माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनीच ट्विटर तसेच फेसबुकवरुन लाइव्ह व्हिडिओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना दिली. जनतेशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन हे जनतेच्या सुरक्षेसाठी असल्याचे सांगतानाच यामुळे घाबरुन जाण्याची गरज नसल्याचे म्हटलं आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.\n“पंतप्रधानांनी लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर माझं त्यांच्याशी बोलणं झालं. मी पंतप्रधानांशी बोललो आणि त्यांना कल्पना दिली की तुम्ही दिलेल्या सूचना आम्ही आधीच राज्यात दिल्या आहेत. जवळपास महाराष्ट्र आम्ही लॉकडाउन के��ा आहे. पण अत्यावश्यक सेवा आणि त्यासाठी लागणारे कर्मचारी आपल्याला ठेवावे लागतील अन्य़था गोंधळ निर्माण होईल” अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यावेळी “युरोपमध्ये संकट ओढावल्यानंतर काय वातावरण होतं याची कल्पना मला मोदींनी दिली”, असंही मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले.\n“आपण पाहत आहात, ठिकठिकाणाहून बातम्या येत आहेत, टीव्हीवर सुद्धा दृष्य दिसताहेत दुकानामध्ये झुंबड उडाली आहे. लोकं रस्त्यावर आलेली आहेत. गैरसमज करुन घेऊ नका अशी विनंती आहे. कोणत्याही परिस्थितीत जीवनाश्यक वस्तू सुविधा बंद केल्या जाणार नाहीत,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं. “राज्यातील सर्व जनतेला माझं आवाहन आहे की त्यांनी आपल्या मनातील भिती दूर करावी. आपल्या मनातील भिती दूर करा असं मी तुम्हाला सांगेन”, असं मुख्यमंत्री म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी कोणकोणत्या सेवा बंद होणार नाही याची यादीच वाचून दाखवली.\nआत्यावश्यक सेवा कधीच बंद होणार नाहीत, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार खालील सेवा लॉकडाउनच्या काळतही सुरु राहतील\n“माझे पंतप्रधान नरेंद्र मोदींजी यांच्याशी बोलणे झाले. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले जे नियम आहेत ते तसेच राहतील. जीवनावश्यक सोयी व सुविधा सुरूच राहतील. कोणीही गोंधळू नये, घाबरु नये आणि रस्त्यावर, दुकानात बाजारपेठेत गर्दी करू नये,” असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी ट्विटवरुनही केलं आहे.\n“माझे पंतप्रधान @NarendraModi जी यांच्याशी बोलणे झाले. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले जे नियम आहेत ते तसेच राहतील. जीवनावश्यक सोयी व सुविधा सुरूच राहतील. कोणीही गोंधळू नये, घाबरु नये आणि रस्त्यावर, दुकानात बाजारपेठेत गर्दी करू नये.”\n-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे\nसंकट अतिशय गंभीर आहे. हे लक्षात घ्या. संकटाची भिती नको पण गंभीर्य ठेवा, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nरत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांचे प्रमाण नियंत्रणात\nमुंबईत करोना रुग्णांच्या एकूण संख्येने ओलांडला २ लाखांचा टप्पा\nCoronavirus : एका दिवसात ३६ टक्के बाधित\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ���० हजार करोनाबाधित\n‘ती’ घटना धक्कादायक आणि चिंताजनकही\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 दूध, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा कायम राहणार : अजित पवार\n2 घाबरून जाऊ नका, सध्या जे आहे तसंच सुरू राहिल : उद्धव ठाकरे\n3 लॉकडाउनमध्ये जीवनावश्यक सेवा सुरुच राहतील- उद्धव ठाकरे\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/ncp-chief-sharad-pawar-pimpri-chinchwad-meeting-give-rss-example-vcp-88-1906970/", "date_download": "2020-09-28T21:47:24Z", "digest": "sha1:CMZGOETRWHRO44THCUD2HMDCENJV5YOC", "length": 13886, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ncp chief sharad pawar pimpri chinchwad meeting give rss example vcp 88 | संघाकडून चिकाटी शिका; शरद पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nसंघ स्वयंसेवकांकडून चिकाटी शिका; शरद पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला\nसंघ स्वयंसेवकांकडून चिकाटी शिका; शरद पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला\nआपणही आत्तापासूनच घरोघरी जाऊन भेटायला हवं. हे काम केलं तर ऐनवेळी आठवण काढली का असा प्रश्न विधानसभेवेळी मतदार उपस्थित करणार नाहीत\nराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार\n“राष���ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक कसा प्रचार करतात, हे लक्षात घ्या. पाच घरांमध्ये भेटायला गेले आणि यातील एक घर बंद असेल तर ते संध्याकाळी पुन्हा त्या बंद घरात जातात. संध्याकाळीही ते घर बंद असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्या घरात जातात, पण काहीही झालं तरी ते त्या घरातील सदस्यांशी संपर्क साधतातच. त्यांच्या काही गोष्टी आपल्याला पटणार नाहीत पण जे चांगलं आहे ते घ्यायला हवं. ही चिकाटी आपल्या कार्यकर्त्यांनीही शिकावी,” असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. भाजपाला यश का मिळतं हे सांगताना संघाच्या या कार्यशैलीबाबत मला एका भाजपा खासदारानेच माहिती दिली होती, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.\nपिंपरी- चिंचवडमध्ये शरद पवार यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांना संबोधित केले. पदाधिकाऱ्यांनी आजपासून एक निर्णय घ्यावा, प्रत्येकाला जो भाग वाटून दिला आहे त्या भागातील नागरिकांशी संपर्क साधावा, घरोघरी भेट द्यावी. मतदारांकडून सविस्तर माहिती घ्यावी. यामुळे मतदार असं म्हणणार नाही की निवडणुकीतच तुम्हाला आमची आठवण येते का, असे शरद पवारांनी सांगितले.\nभाषणात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाची पद्धत कशी असते हे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही याचे अनुकरण करावे, असा सल्ला दिला. पवार म्हणाले, भाजपाच्या एका खासदाराने मला संघाच्या कार्यपद्धतीबाबत माहिती दिली होती. संघाच्या एका स्वयंसेवकाला एखादा विभाग दिला आणि यादी दिली की तो पक्षाचे निवेदन घेऊन जातो. एखादे घर बंद असेल तर ते वारंवार त्या घरात जाऊन त्यांच्याशी संपर्क साधतात. पक्षाचं निवेदन प्रत्येकाच्या हाती पोहोचेल यावर ते भर देतात. असा शिस्तबद्ध कार्यकर्ता पक्षासाठी उपयुक्त असतो असे तो भाजपा खासदार सांगत होता. आपण यातून शिकलं पाहिजे, असे पवारांनी आवर्जून सांगितले.\nसंबंध देशाने पाहिले की देशाचे पंतप्रधान एका गुहेत जाऊन बसले होते. भगवे कपडे घालून ते सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत गुहेत जाऊन बसले. काय चाललंय,नव्या पिढीसमोर काय आदर्श ठेवताय. जग कुठं चाललंय..आधुनिकता काय सांगतं विज्ञान काय सांगतं आणि आम्ही गुहेत जाऊन बसतो, अशा शब्दात त्यांनी मोदींचा समाचार घेतला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्या��ाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 डॉ. पायल तडवींवर जातीवाचक टिप्पणी केली नाही; आरोपींचा हायकोर्टात दावा\n2 प्रकाश महेतांनी राजीनामा द्यावा, अन्यथा विधिमंडळाचे कामकाज चालू देणार नाही: मुंडे\n3 विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून पतीवर कुऱ्हाडीने वार करुन पत्नीची आत्महत्या\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/nitesh-rane-invites-udayan-raje-bhosle-in-maharashtra-swabhiman-party-1766946/", "date_download": "2020-09-28T22:51:27Z", "digest": "sha1:UKHJRLRD5SP6M7RNHCGNI3RMC7HK2H7R", "length": 10955, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Nitesh rane invites Udayan raje bhosle in maharashtra swabhiman party | उदयनराजे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात येत असतील तर त्यांचे स्वागतच!- नितेश राणे | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nउदयनराजे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात येत असतील तर त्���ांचे स्वागतच\nउदयनराजे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात येत असतील तर त्यांचे स्वागतच\nनितेश राणे यांच्या सूचक ट्विटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या\nलवकरच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन मी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जाणार आहे असा ट्विट काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचंही स्वागत असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा नारायण राणे यांनी स्थापन केलेला पक्ष आहे. त्यामुळे या पक्षात नितेश राणे जाणार हे निश्चित होतेच. मात्र त्यांनी उदयनराजे भोसले यांनाही या पक्षात येण्याचं निमंत्रण दिलंय. उदयनराजे भोसले हे बलाढ्य नेते आहेत, आमचे चांगले मित्र आहेत.त्यांचे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात स्वागत असा ट्विट नितेश राणेंनी केला आहे. त्यांच्या या सूचक ट्विटमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.\nउदयनराजे एक ताकदवर नेते आहेत..आमचे चांगले मित्र आहेत..\nमी लवकरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षत जात आहे ..\nमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षात त्यांच ही स्वागत आहे\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उध���पट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 संजय निरुपम हा कुत्राच: मनसे\n2 मंत्रोच्चार केल्याने वाढते पीक, कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंचा अजब दावा\n3 ठाण्यात लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमास मनसेने पत्रकार परिषदेत चोपले\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/partha-hanging-on-the-gallows-ajit-pawar/", "date_download": "2020-09-28T20:36:15Z", "digest": "sha1:25WI6DAZVWHHJZAEL5EDKH2XBW4VYAQK", "length": 11009, "nlines": 135, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "नवख्या पार्थला फासावर लटकवता का?- अजित पवार - News Live Marathi", "raw_content": "\nनवख्या पार्थला फासावर लटकवता का\nNewslive मराठी – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार अंधश्रद्धा पसरवणाऱ्या एका ख्रिश्चन धर्मगुरूला भेटल्यामुळे चांगलेच वादात सापडले आहेत.\nपार्थ पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. ख्रिश्ती धर्मगुरूकडे जाण्याचे कृत्य चुकीचे आहे. त्याच्या हातून अजाणतेपणी ती चूक घडली. मात्र मी त्याला समजावून सांगितले असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं.\nदरम्यान, नवख्या पार्थला यामुळे आता फासावर लटकवता का’ असे खडेबोल पवारांनी टीका करणाऱ्यांना सुनावले.\nराजकारणातून पवारांना संपवणार- चंद्रकांत पाटील\n‘राज ठाकरे’ आमच्या सोबत आघाडीत नाहीत- शरद पवार\nबारामतीमध्ये भाजपाचं कमळ फुलणार – मुख्यमंत्री\nNewsliveमराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi\nमुख्यमंत्र्यांनी दिली माहिती; मराठा आरक्षणाबाबत उद्या-परवाच घेणार निर्णय\nमराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती देण्यात आल्यानंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी मराठा संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील दिशा ठरवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक संपली असून लवकरच कायदेशीर बाबी तपासून घटनापीठकडे जाणार, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. ‘एक […]\nराज्यात आंतरजिल्हा बससेवा लवकरच सुरू होणार- विजय वडेट्टीवार\nNewsliveमराठी – करोनामुळे राज्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होऊन पडलं आहे. करोना प्रसाराची साखळी तोडण्यासाठी आणि रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउनचं पाऊल टाकलं होतं. त्यामुळे सर्वच वाहतूक सेवा बंद करण्यात आल्या. हळूहळू लॉकडाउन शिथिल केला जात असून, राज्यातही लवकरच आंतरजिल्हा बससेवा सुरू होणार आहे. राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याविषयी महत्त्वाची माहिती […]\nकेंद्र सरकारकडून 240 ई-बस महाराष्ट्राला जाहीर\nइलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी मोदी सरकारने महाराष्ट्रातील एसटी महामंडळाला आणि नवी मुंबई महापालिकेला प्रत्येकी 100 इलेक्ट्रिक बस आणि मुंबईच्या ‘बेस्ट’ला 40 बस देण्याचे जाहीर केले आहे. फेम’ इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्याअंतर्गत देशात सर्वाधिक ई- बस महाराष्ट्राला मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यात पुण्यातील पीएमपीला केंद्र सरकारने 125 ई बस गेल्या वर्षी जाहीर केल्या आहेत. परंतु, त्यांची निविदा […]\nआर्चीच्या कागरचा टीझर रिलीज पहा व्हिडिओ-\nमोदींच्या सभेचा आम्हाला फायदाच होतो- शरद पवार\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nछत्तीसगडमधील सुकमामध्ये चार नक्षलवाद्यांचा खात्मा\nढोल-ताशा पथकात सहभागी होणाऱ्या तरुणींचे मातृत्व धोक्‍यात\nकोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी विशेष रेल्वेकडे फिरवली पाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://omg-solutions.com/mr/spy-camera/omgend015-omg-industrial-borescope-endoscope-5-5mm-with-4-3inch-screen-1080p-hd-2800mah-battery-semi-rigid-tube-3-5m-5m/", "date_download": "2020-09-28T21:03:40Z", "digest": "sha1:SP7WEJQ574YPWVBV6K3AXA7G35ZEYIMO", "length": 12901, "nlines": 146, "source_domain": "omg-solutions.com", "title": "ओएमजी इंडस्ट्रियल बोरस्कोप / एंडोस्कोप 5.5 मिमी, 4.3 इंच स्क्रीन, 2800 एमएएच बॅटरी अर्ध-रेगिड ट्यूब (3.5 मीटर / 5 मीटर) [END015] | ओएमजी सोल्यूशन्स", "raw_content": "\nऑफिस, होम, इन / आउट डोअरसाठी टॉप एसपीवाय हिडन कॅमेरा व्हॉइस रेकॉर्डर आणि डिटेक्टर (सिंगापूर / जकार्ता)\nबोर स्कोप एंडोस्कोप कॅमेरा\nआणीबाणी पॅनीक बटण / गडी बाद होण्याचा प्रतिबंध अलार्म\nपाहणे ऑडिओ व्हॉइस रेकॉर्डर\nमॅन डाउन सिस्टीम / लॉन वर्कर्स सेफ्टी सोल्यूशन\nओएमजी इंडस्ट्रियल बोरस्कोप / एंडोस्कोप एक्सएनयूएमएक्सएमएम, एक्सएनयूएमएक्सइंच स्क्रीन, एक्सएनयूएमएक्सएक्सएएच बॅटरी सेमी-रेगिड ट्यूब (एक्सएनयूएमएक्सएम / एक्सएनयूएमएक्सएम) [एंडएक्सएनयूएमएक्स]\nओएमजी इंडस्ट्रियल बोरस्कोप / एंडोस्कोप एक्सएनयूएमएक्सएमएम, एक्सएनयूएमएक्सइंच स्क्रीन, एक्सएनयूएमएक्सएक्सएएच बॅटरी सेमी-रेगिड ट्यूब (एक्सएनयूएमएक्सएम / एक्सएनयूएमएक्सएम) [एंडएक्सएनयूएमएक्स]\n4.3 इंच एचडी स्क्रीन: 4.3 इंच एलसीडी स्क्रीन स्कोप कॅमेरा, थेट व्हिडिओ आणि फोटो त्वरित पाहण्यास सक्षम करते. कोणतीही एपीपी स्थापना आवश्यक नाही.\n16.5 फूट अर्ध-कठोर ट्यूब एकाधिक तपासणीसाठी आकार ठेवण्यासाठी बराच काळ आहे.\nस्लिम 5.5 मिमी कॅमेरा: 5.5 मिमी (0.21 इंच) कॅमेरा तपासणी कोणत्याही मर्यादित ठिकाणी पोहोचण्यास सक्षम करते, जसे की डिझेल इंजिन, पाईप क्लॉज, वाहन वाहन इंजिन, सिलिंडर, सीवर इ.\nमोठी क्षमता रीचार्ज करण्यायोग्य बॅटरी: सुपर क्षमतेसह 2800 एमएएच रीचार्ज करण्यायोग्य लिथियम बॅटरीमध्ये तयार केलेला, एनआयडीएजीएड एन्डोस्कोप तपासणी कॅमेरा 3-4 तासांपर्यंत सतत कार्यरत कालावधी ऑफर करू शकतो.\nअष्टपैलू तपासणी साधने: मायक्रोस्कोप कॅमेरा हव्हॅक तपासणी, व्हेंट पाईप, मशीन उपकरणे, इंजिन, ऑटोमोटिव्ह, बोट, विमान तपासणीसाठी योग्य आहे. हे यूएसबी एंडोस्कोप वैद्यकीय किंवा वैयक्तिक तपासणीसाठी नाही.\nसंकुल समाविष्टीत: इंडस्ट्रियल एंडोस्कोप कॅमेरे, मायक्रो-यूएसबी केबल, यूजर मॅन्युअल, हुकची एक्सेसरीज, पिकअप करण्यासाठी चुंबक आणि साइड मिरर आणि पाहण्याचे विस्तृत कोन, 4.3 इंच एंडोस्कोप मॉनिटर, GB जीबी टीएफ कार्ड, कॅरींग बॅग.\nविशेष वैशिष्ट्ये: डब्ल्यूएटरप्रूफ / ��ेदरप्रूफ\nमॉनिटरः 4.3 इंच रंग एलसीडी स्क्रीन\nप्रदर्शन: 500 सीडी / ㎡\nरोटेशनः 360 ° मिररिंग फिरविणे\nझूम करा: 3x डिजिटल झूम\nकेबलची लांबी: 3.5M / 5M\nपाहणारे कोन: 60 °\nफील्डची खोली: 3 ~ 10cm\n3329 एकूण दृश्ये 3 दृश्ये आज\nसिंगापूर अव्वल 500 उपक्रम 2018\nचौकशी फॉर्म भरा आणि आम्ही तुम्हाला परत 2 तासांच्या आत मिळेल\nसंदेश (स्पाय कॅमेरा उत्पादने) *\n3G / 4G कॅमेरा\nलेख - स्पाय कॅमेरा\nबोरस्कोप - एंडोस्कोप कॅमेरा\nकप / वॉटर बाटली कॅमेरा\nओएमजी ची शिफारस केली\nस्पाय ऑडिओ व्हॉइस रेकॉर्डर\nयूएसबी थंब ड्राइव्ह कॅमेरा\nएच.एक्सएनएक्सएक्स व्हिडिओ कम्प्रेशन मोशन डिटेक्शन नाइट व्हिजन वायफाय दूरस्थ प्रवेश\nपेया यूबी इंडस्ट्रीयल पार्क, एक्सएमएक्स यूबी ऍव्हेन्यू 51 # 1-05A लेव्हल 07,\nव्हाट्सएपः + 65 8333-4466\nनवीन सोहो अपार्टमेंट एक्सएनयूएमएक्स\nजालान लेटजेन एस परमण कव. एक्सएनयूएमएक्स, आरटी. एक्सएनयूएमएक्स / आरडब्ल्यू. एक्सएनयूएमएक्स, तंजुंग दुरेन सेलाटन एक्सएनयूएमएक्स जकार्ता\nबोर स्कोप एंडोस्कोप कॅमेरा\nआणीबाणी पॅनीक बटण / गडी बाद होण्याचा प्रतिबंध अलार्म\nपाहणे ऑडिओ व्हॉइस रेकॉर्डर\nमॅन डाउन सिस्टीम / लॉन वर्कर्स सेफ्टी सोल्यूशन\nएक लपलेला कॅमेरा किंवा गुप्तचर कॅमेरा स्थिर किंवा व्हिडिओ कॅमेरा आहे जो विषयांचे ज्ञान आणि संमतीशिवाय व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी वापरला जातो (बहुतेक ऑडिओसह येतो). स्पाय कॅमेरे प्रामुख्याने पाळत ठेवण्याच्या कार्यांसाठी वापरले जातात पण कधीकधी ते व्यावसायिक उद्देशाने देखील वापरले जाते.\nलपलेल्या कॅमेर्‍याने भयानक क्रौर्य आणि दुर्लक्ष करणार्‍या काळजी उघडकीस आणण्यास मदत केली आहे. लपविलेले हेरगिरी करणारे कॅमेरे वापरण्याबाबतचे निर्णय अत्यंत अवघड आहेत - आपणास एखाद्याच्या सुरक्षिततेचे रक्षण करणे व त्यांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचा आदर करणे यात संतुलन असणे आवश्यक आहे.\nकॉपीराइट 2011, OMG परामर्श Pte Ltd\tओएमजी कन्सल्टिंग प्रा. लि", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/2017/05/13/%E0%A4%AE%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2020-09-28T22:45:49Z", "digest": "sha1:JBO2YANAPLG5XMI6JHSGMDTHSGPO4U3R", "length": 10306, "nlines": 88, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "मन आईचे", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nअसंख्य वेदनांचा त्रास मी पहाता पहाता विसरुन गेले जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या बाळा तुला पाहिलं. तुझे भिरभिरणारे डोळे फक्त मला पहात होते आणि मीही फक्त तुला पाहत होते. ती तुझी आणि माझी पहिली भेट. त्या पहिल्याच भेटीतले तुझे ते मला आपलेसे करने आणि आई म्हणून मी तुला मिठी मारने खरंच खुप मनाला आनंद देऊन गेले. पण बाळा आईपण इथेच संपले नाही त्याची तर ती सुरुवात होती.\nतु लहान होतास माझ्या हातात आनंदाने रहात होतास. माझ्याकडे पाहुन तुझ्या कुतुहल मनाला एक शांतता होती. माझी आई आहे जवळ तेव्हा तुला या जगाची भिती नव्हती. हळूहळू तु रांगत चालायला लागलास या आईच्या जवळ येण्यासाठी धडपड करायला लागलास. मलाही तुझ्या कित्येक आठवणींच गाठोडं भरायचं होतं आणि ही तर खरी सुरुवात होती. मला आठवतं तु पहिला शब्द ‘आई’ म्हणाला होतास. तेव्हा माझ्या मनाला काय आनंद झाला होता, ते कसं मी सांगु. तुझ्या खोड्या वाढतं होत्या सोबत तु आता घरभर पळायला लागला होतास. एक आई म्हणुन माझ्या डोळ्यात हे सगळं मी साठवुन घेतं होते.\nपुढे तु शाळेत जायला लागलास तेव्हा बाळा मी तुझा एक फोटो काढुन ठेवला होता. तो आजही माझ्या खोलीत आहे. कारण ते तुझ या जगास पहाण्याच पहिलं पाऊल होतं. या आईच्या पंखातुन बाहेर पडुन या जगात मुक्त फिरायच ते एक पाऊल होतं आणि तिथुनच पुढे या जगात एक माणुस म्हणुन तु कसा असावास याचे संस्कार तुझ्यावर होने गरजेचं होतं. एक आई म्हणुन मला जिजाऊ व्हायचं होतं, एक आई म्हणुन मला राधामाता व्हायचं होतं. एक आई म्हणुन मला माझं बाळ घडवायचं होतं. तुला शिवरायांचे , राम,कृष्णांचे संस्कार द्यायचे होते एका आईची ती एक परिक्षाच होती.\nपण बाळा हे सगळं मला फक्त तुझ्याचसाठी करायचं होतं. पुढे तु उच्चशिक्षणात पास झालास तेव्हा तु पहिले माझ्या पायांवर मस्तक ठेवले होतेस तो तुझा स्पर्श आजही माझ्या पायास जाणवतो. एक आई म्हणून मला एक माणुस घडवायचा होता आणि तुझ्या रुपात मी तो पाहु शकत होते. आई होनं खरंच छान असतं हे तेव्हा मला जाणवलं होतं. पण बघता बघता माझं बाळ मोठं झालं होतं. त्या माझ्या बाळाच्या आयुष्यात आता एक नवीन कोणीतरी आलं होतं. त्याची काळजी करणारं त्याला आपलंस करणारं. पण या आईला त्याचा ही आनंद झाला होता कारण माझं बाळ आता मोठं झालं होतं.\nया आईपणात वर्ष सरुन जातात. बघता बघता बाळ मोठे होतात. आणि या आईच म्हातारपण येतं. केस पांढरे होतात तर हात ही थकुन जातात पण थकतं नाही ते आईपपण तिच्यातील ते प्रेम. आजही ते तुझ्यासाठी तसेच आहे. एक आई म्हणुन तु आजह��� माझा तो लहान बाळच आहेस अस वाटतं. माझे हात थकुन गेलेत पण माझं बळ तु आहेस हे मला माहिती आहे. माझे डोळे कमजोर झालेत पण तुझ्या डोळ्यातुन हे जग मला दाखवशील हेही मला बाळा माहितेय. हे वय थकुन जातं रे पण आईपण नाही ते सतत वाहत असतं नदी सारख.\nअसंख्य वेदनांचा त्रास होऊनही\nसहन करणारी फक्त आईच असते\nकधी सहज तर कधी कठोर वागणारी\nमनास संस्कार देणारी आईच असते\nपहिला घास भरवणारी ती\nकाळजी करणारीही ती आईच असते\nबोटं धरुन चालवणारी तिचं\nजगात जगायला शिकवणारी आईच असते\nआई असते या देवाचंच दुसर रुप\nम्हणुनच जगात प्रेमरुपी ईश्वर ती आईच असते\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\nनकळत शब्द बोलू लागले ..\nचलो बच्चो को बच्चे रहने देते हैं\n poems in marathi कविता कविता संग्रह प्रेम कविता मराठी कथा\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/women-agitation-against-municipality-shevgaon-343284", "date_download": "2020-09-28T22:33:28Z", "digest": "sha1:24XHOKYDGRPPT3TLBAE7GOML2SYWN7YH", "length": 15473, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "घंटागाडीची उंची वाढली; कचरा टाकण्यासाठी महिलांनी शोधला ‘असा’ पर्याय | eSakal", "raw_content": "\nघंटागाडीची उंची वाढली; कचरा टाकण्यासाठी महिलांनी शोधला ‘असा’ पर्याय\nशहरातील कचरा संकलन करण्यासाठी असलेल्या नगरपालिकेच्या घंटागाडयांची उंची जास्त असल्याने त्यात कचरा टाकण्यासाठी महिलांना मोठी कसरत करावी लागते.\nशेवगाव (अहमदनगर) : शहरातील कचरा संकलन करण्यासाठी असलेल्या नगरपालिकेच्या घंटागाडयांची उंची जास्त असल्याने त्यात कचरा टाकण्यासाठी महिलांना मोठी कसरत करावी लागते. अनेक ठिकाणी ओटयांचा वापर करुन कचरा गाडीत टाकावा लागत असल्याने घंटीगाडयांची अशी रचना नेमकी कोणाच्या सोयीसाठी केली असा प्रश्न आता शेवगावकरांना पडला आहे. याबाबत महिलांनी आंदोलन करुन दोन तास घंटागाडी रोखून धरत नगरपालिकेचे लक्ष वेधले.\nशहरातील कचरा संकलनाचे काम टेंडर संपल्यामुळे सध्या नगरपाल���केकडे आहे. त्यासाठी सात घंटागाडया आहेत. त्यातील तीन पूर्वीच्या तर चार नव्याने घेण्यात आलेल्या आहेत. त्या चारही गाडयांची अदयाप उपप्रादेशीक वाहतुक कार्यालयाकडे नोंदणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे विनाक्रमांकाच्या असून कचरा संकलनाचे काम करतात.\nया गाडयांची बांधणी करतांना त्यांची उंची प्रमाणापेक्षा अधिक वाढवण्यात आली आहे. त्यामुळे त्यात कचरा टाकण्यासाठी नागरीकांना व महिलांना मोठी कसरत करावी लागते. अनेक वेळा तर ओटयाचा किंवा उंच जागेचा वापर करुन कचरा त्यात टाकावा लागतो. मात्र गल्लीत गाडी आल्यानंतर अशी उंच जागा उपलब्ध नसल्यास तो कचरा गाडीतील कचरा कुंडीत न जाता काही रस्त्यावर तर काही टाकणा-या महिलांच्या अंगावर पडतो. त्यामुळे गाडी कचरा टाकणे म्हणजे मोठया जिकीरीची बाब होवून बसली आहे.\nकोरोनाच्या पार्श्वभुमीवर घंटागाडीतील कर्मचा-यांना सुरक्षेविषयक साधने उलब्ध नसल्याने ते हातात कचरा घेवून गाडीत टाकत नाहीत. त्यामुळे अनेकदा नागरीक व महिलांसोबत वादाचे प्रसंग निर्माण होतात. सोमवारी नेवासे रस्त्यावरील सिध्दीविनाक काँलनीत घंटागाडीतील कर्मचारी व महिलांची याच कारणावरुन वाद झाला.\nअंजली कुलकर्णी, माधूरी पाटील, रचना पाटील, शीतल बोरा, उषा दहिवाळकर, स्मिता देशपांडे, पल्लवी पांडव आदी महिलांनी दोन तास घंटागाडी अडवली. त्यानंतर नगरपरीषदेचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्याशी चर्चा केली असता गाडीची उंची कमी करणार असल्याचे त्यांनी सांगितली.\nमाधुरी पाटील म्हणाल्या, घंटागाडीच्या उंचीबाबत गेल्या अनेक दिवसापासून तक्रार करत आहेत. आता मुख्याधिका-यांनी दोन दिवसाची मुदत दिली आहे. मात्र त्यानंतरही या गाडयांची उंची कमी न केल्यास रस्त्यावर कचरा टाकून नगरपालिकेचा निषेध करणार आहोत.\nसंपादन : अशोक मुरुमकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकेईएमनंतर नायरमध्येही कोव्हिशील्डच्या चाचणीला सुरुवात\nमुंबई,ता.28 : केईएम रुग्णालयात शनिवारी सुरू झालेील्या कोव्हीशिल्डच्या चाचणीनंतर आता नायर रुग्णालयातही चाचणीस सुरूवात करण्यात आली. नायरमध्ये देखील 3...\nपिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर दिव्यांगांचा ठिय्या\nपिंपरी : दिव्यांगांसाठी आरोग्य विमा तत्काळ लागू करावा. पंतप्रधान आवास योजनेच्या घर��ुलासाठी पाच टक्के राखीव ठेवावा. कोरोनात दिव्यांगांना 10 हजार...\nसोलापूर शहरात 59 नवे कोरोनाबाधित\nसोलापूर ः सोलापूर शहरामध्ये आज 59 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज केवळ 288 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 229 जणांचे अहवाल निगेटिव्ह...\nसोलापूरच्या ग्रामीण भागात 378 नवे कोरोनाबाधित\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज 378 जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. मागील 10-15 दिवसांमध्ये आजची संख्या ही सर्वात कमी...\nलोहा : गांधीनगर येथील रस्त्यासाठी ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप\nलोहा ( जि. नांदेड ) : लोहा तालुक्यातील गांधी नगर (धनोरा मक्ता ) येथील महिलांनी एकत्र येऊन पुरामुळे गावचा संपर्क तुटतो आहे. या गावाला मुख्य...\nभयानक वास्तव : पावसात आजारी आजीला पाठीवर घेऊन नातू पळाला तीन किलोमीटर\nजिंतूर (जिल्हा परभणी) : संध्याकाळची वेळ, बाहेर धो-धो पाऊसही चालू असल्याने सर्वत्र अंधार पसरलेला अन् घरात वयोवृध्द आजी गंभीर आजारी. गावात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/year-acharya-atre-convention-canceled-saswad-pune-323245", "date_download": "2020-09-28T21:37:33Z", "digest": "sha1:ZK2A2UPYYGD62K3X6YI7AHRV4SJSAPH5", "length": 13995, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "यंदाचे अत्रे संमेलन रद्द; पिंपळे विद्यालयाचे अत्रेंच्या नावाने होणार नामकरण | eSakal", "raw_content": "\nयंदाचे अत्रे संमेलन रद्द; पिंपळे विद्यालयाचे अत्रेंच्या नावाने होणार नामकरण\nआचार्य अत्रे यांच्या जन्मगावी सासवड (ता.पुरंदर) दरवर्षी होणारे अत्रे मराठी साहित्य संमेलन यंदा कोरोनामुळे रद्द केल्याचे अत्रे विकास प्रतिष्ठान व साहित्य परिषद शाखा सासवड यांच्या वतीने जाहीर करण्यात आले. मात्र, जन्मदिनानिमित्त अत्रेंचे शाळेला नाव देण्याचा कार्यक्रम होईल.\nसासवड : आचार्य अत्रे यांच्या जन्मगावी सासवड (ता.पुरंदर) दरवर्षी होणारे अत्रे मराठी साहित्य संमेलन यंदा कोरोनामुळे रद्द केल्याचे अत्रे विकास प्रतिष्ठान ��� साहित्य परिषद शाखा सासवड यांच्या वतीने जाहीर करण्यात आले. मात्र, जन्मदिनानिमित्त अत्रेंचे शाळेला नाव देण्याचा कार्यक्रम होईल.\nताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nही माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी दिली. १३ ऑगस्ट रोजी प्रतिष्ठानच्या कलादालनात आचार्य अत्रे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येईल. तसेच प्रतिष्ठानच्या पिंपळे येथील न्यू इंग्लिश स्कुल या माध्यमिक विद्यालयाचे नामकरण 'आचार्य प्रल्हाद केशव अत्रे विद्यालय पिपळे' असे करण्याचा समारंभ.. जन्मदिनी १३ ऑगस्टला\nमोजक्या लोकांचे उपस्थितीत पिंपळ्यात होईल. शासनाचे नियम पाळले जातील; असे कोलते यांनी म्हणाले.\nउत्तर भारताला पावसाचा जोरदार तडाखा; आसाममध्ये पूर\nराजस्थानच्या राजकारणात नवा ट्विस्ट; गृह खात्याने मागितले फोन टॅपिंग प्रकरणाचे रिपोर्ट\nआचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान व साहित्य परिषद शाखा सासवड यांच्या संयुक्त बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. सन १९९१ साली ग्रामस्थांच्या मागणीवरून तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी पिपळे येथे हे अनुदानित माध्यमिक विद्यालय सुरु करण्यास मान्यता दिली होती. आज सर्व सोयींयुक्त असे विद्यालय सुरु आहे. या विद्यालयास आचार्य अत्रेंचे नाव देण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे याचा आनंद आहे; असे\nजिल्हा परिषद जलसंधारण समितीचे सदस्य शिवाजी पोमण यांनी सांगितले.\nया बैठकीस साहित्य परिषदेचे सासवड शाखेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश खाडे ,कार्याध्यक्ष खाजाभाई बागवान, सदस्य रवींद्र पोमण, कला फडतरे, संस्थेच्या विश्वस्त शशिकला कोलते, सचिव शांताराम पोमण, सहसचिव हनुमंत चाचर, शिवाजी घोगरे आदी उपस्थित होते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअरे नक्की चाललंय काय; अजित पवारांनंतर शरद पवार यांची शिवतारेंनी घेतली भेट\nसासवड (पुणे) : पुरंदर तालुक्‍यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शिवसेना नेते व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची धावपळ अद्याप...\nलॉकडाउनच्या काळात प्राध्यापकांने फुलविला भाज्यांचा मळा अन्...\nगराडे (पुणे) : लॉकडाउन व कोरोना काळातच भोर महाविद्यालयाची नोकरी सोडली. मग काय करायचे, उत्पन्नाचे साधन काय, हा विचार करीत असताना दाजी प्रशांत...\nड्रीम प्रोजेक्टसाठी विजय शिवतारे डायलिसीसपूर्वी फिल्डवर\nसासवड (पुणे) : पुरंदर, भोर व वेल्हे तालुक्यास सिंचनासाठी लाभदायक ठरणाऱ्या गुंजवणी प्रकल्पाच्या पाइप निर्मिती प्रकल्पास माजी राज्यमंत्री विजय...\nपुण्यातील या गावात आठवड्यात कोरोनाचा तिसरा बळी\nमाळशिरस (पुणे) : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील टेकवडी येथे कोरोनाचा या आठवड्यातील तिसरा बळी गेला. गावातील एका 55 वर्षीय महिलेचा रुग्णालयात उपचार...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/47", "date_download": "2020-09-28T22:07:25Z", "digest": "sha1:KPVBHNGWQHK3SRETFJZ7MJIK5CSOWRHC", "length": 41687, "nlines": 221, "source_domain": "aisiakshare.com", "title": " सौदा - भाग ४ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nसौदा - भाग ४\nसौदा - भाग १\nसौदा - भाग २\nसौदा - भाग ३\nमध्यंतरी एक दिवस तिची मामे बहीण श्रद्धा येऊन गेली. तिच्यासमोरही मामी हजर होत्या. अनघाने तिच्याशी बर्‍याच दिवसांत काही संपर्कच ठेवलेला नसल्याने ती थोडी काळजीत पडली आणि सरळ उठून भेटायलाच आली. अनघा आणि श्रद्धा यांच्यात तशी फार जवळीक नव्हती. लहानपणापासून अनघाच्या बाबांच्या बदल्या होत त्यामुळे नातेवाईकांशी खूप जवळीक निर्माण होणे शक्य नव्हते परंतु तरीही समवयस्क आणि आता मुंबईतच राहायला आल्याने दोघी थोड्याफार जवळ आल्या होत्या. अनघाची अवस्था आणि अस्वस्थता दोन्ही श्रद्धाच्या नजरेने टिपल्या.\n“अगं मी कितींदा फोन केला तुला पण सतत तुझ्या व्हॉइसमेलवर जात होता म्हणून शेवटी भेटायलाच आले. बरी आहेस ना.”\n“नाही गं. माझ्या पोटात सतत कळा येतात. आता सहावा महिना लागला तरी बंद होत नाहीयेत. जेवण फारसं जात नाही.. आणि.. आणि..”\nअनघा पुढलं फार बोलू नये यासाठी मामींनी चटकन तोंड उघडलं.\n“अगं श्रद्धा, तिची मानसिक स्थितीही बरी नाहीये. तिला भास होतात. कोणीतरी बायका दिसतात. इतकंच काय आम्ही सगळे तिच्या वाईटावर आहोत असं तिला वाटू लागलंय. त�� निलिमाताईंनाही विचार हवं तर. अनघाच्या मनाचे विचित्र खेळ सुरू आहेत, आम्ही सर्व काळजीत आहोत.” मामी चेहरा पाडून म्हणाल्या.\nश्रद्धा या अचानक पुढे आलेल्या गोष्टींनी गोंधळून गेली. मामींसारख्या अनुभवी बाईवर तिचा विश्वास बसत होता आणि अनघाची झालेली दशा काळजीत टाकणारीही होती.\n“पण पोटात दुखणं नॉर्मल नाही अनघा. असं सतत पोटात दुखत नाही कुणाच्या. आधी मला सांग की तू अचानक डॉक्टर का बदललास आणि कुठली औषधं घेते आहेस आणि कुठली औषधं घेते आहेस” श्रद्धाने चौकशी सुरू केली पण अनघाचा चेहरा पाहून तिला कळत होतं की अनघा बोलण्यास कचरते आहे.\n\"डॉ. मखिजा मला सांगत होते की प्रत्येक प्रेग्नन्सी वेगळी असते. त्यांनी पोटात दुखण्याच्या अशा केसेस पाहिलेल्या आहेत.\" अनघा म्हणाली.\n“मामी, चहा टाका ना. दुपारचे तीन वाजत आले. आपण सर्व मिळून चहा पिऊया.” मामींना काही क्षणांसाठी तरी खोलीबाहेर घालवायची श्रद्धाची युक्ती नामी होती.\nमामी बाहेर गेल्या तशी अनघा म्हणाली, “श्रद्धा, माझ्या बाळाला धोका आहे गं. मला खूप भीती वाटते आहे. मला हे मूल हवहवसं आहे आणि हे सर्व या बाळाला माझ्यापासून दूर करतील अशी सतत भीती वाटत राहते. मी सतत दडपणाखाली असते.” तिचा आवाज कातर झाला होता. श्रद्धा आणखीच गोंधळात पडली.\n“तू प्लीज माझ्यासाठी एक करशील का इंटरनेटवर किंवा लायब्ररीत जाऊन कपालिक या पंथाची माहिती घे.” अनघा अजीजीने म्हणाली.\n” श्रद्धाने आश्चर्याने विचारले.\n“अघोर पंथ आहे. करणी, काळी जादू, नरबळी वगैरे करणारा. त्यातून सिद्धी प्राप्त करून घेणारा. स्वार्थ साधणारा.”\n“पण तुला काय माहित इथे काय संबंध याचा इथे काय संबंध याचा\n“मला कळलं असं समज. मामा, मामी, दिलआंटी आणि विक्रमही सर्व माझ्या बाळाच्या जिवावर उठले आहेत. मला शंका आहे की हे सर्व कपालिकांना मानतात... अगदी विक्रमही. त्याने ही नोकरी, करिअरसाठी काहीतरी चुकीचा मार्ग निवडला आहे.” अनघाला हुंदका आवरला नाही. श्रद्धाला आपण जे ऐकतो आहोत त्यावर विश्वास बसेना. ती चक्रावून गेली. त्यापुढे त्यांचे काही बोलणं होऊ शकलं नाही कारण चहा टाकून मामी पुन्हा हजर झाल्या होत्या.\nश्रद्धा घरी जायला निघाली तेव्हा तिला तिचा हातरूमाल सापडत नव्हता. इतका वेळ तो तिच्या हातातच होता पण चहा पिण्यासाठी तिने तो खाली ठेवला आणि त्यानंतर तो मिळत नव्हता. शेवटी शोधूनसुद्धा मिळालाच ना��ी तसा तिने नाद सोडला आणि ती घरी जायला निघाली.\n“अनघा तू काळजी करू नकोस. मी बघते काय करता येईल ते.”\nत्या दिवशी रात्री साडेनऊच्या सुमारास घरातला फोन खणखणला. विक्रमने उचलला आणि अनघाला सांगितलं की श्रद्धाचा फोन आहे. अनघाने खोलीतून झोपल्या झोपल्या कॉर्डलेस उचलला. “अनघा,” श्रद्धाचा आवाज चिंतातुर वाटत होता. “मी तुझ्याकडून निघाले ती तडक माझ्या लायब्ररीत गेले. तिथे काही मिळते का ते पाहिलं नंतर इंटरनेटवर शोधलं. हे बघ तू कपालिकांबद्दल म्हणालीस त्यात तथ्य आहे पण तरीही तुझ्या आजूबाजूची सर्व माणसंच तुझ्याविरुद्ध आहेत हे मला पटत नाहीये गं. मी एक करेन म्हणते, तुला जर तिथे बरं वाटत नसेल तर तू डिलीवरीपर्यंत माझ्याकडे येऊन राहा. पाहिजे तर आपण डॉक्टर बदलू. पुन्हा क्षोत्रींकडे जाऊ. तू इथे माझ्या घरी सुखरूप राहशील.”\nअनघाला कुठेतरी दूरवर आशेचा किरण दिसला. ती श्रद्धाकडे जायला एका पायावर तयार होती. दोघींचे थोडे अधिक बोलणे झाले. बोलणं संपायला आलं तशी अनघाला 'खट्ट' असा आवाज ऐकू आला. ती क्षणात समजली की विक्रम बाहेरून त्यांचं बोलणं ऐकत होता. तिने श्रद्धाशी बोलणं आवरतं घेतलं. श्रद्धा दोन दिवसांनी येऊन तिला घेऊन जाणार होती. ती स्वत: विक्रमशीही याबाबत बोलणार होती. अनघानेही बोलून घ्यावं असं त्यांच्यात ठरलं. फोन ठेवल्यावर अनघाने आपल्या पुढे आलेल्या पोटावर हात फिरवला आणि ती पुटपुटली, \"मला आणि माझ्या बाळाला इथून सुटका हवी. इथून निघायला...\"\nविक्रमला समोर उभं बघून तिचे पुढले शब्द घशातच विरले. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. “हा काय मूर्खपणा लावलाय पुरे झाली ही नाटकं आता अनघा. मी शांतपणे घेतो आहे. तुझे आरोप सहन करतो आहे पण आता तू जगासमोर रडगाणं गायला लागलीस का पुरे झाली ही नाटकं आता अनघा. मी शांतपणे घेतो आहे. तुझे आरोप सहन करतो आहे पण आता तू जगासमोर रडगाणं गायला लागलीस का\n“नाही विक्रम.” अनघा निर्धाराने म्हणाली. “तू, मामा-मामी, दिल आंटी तुम्ही काहीतरी षडयंत्र रचताय. माझ्या बाळाला तुमच्यापासून धोका आहे. विक्रम तू किती आनंदला होतास रे आपल्याला बाळ होणार आहे हे ऐकून. असा कसा बदललास तू मला सांग की कसला सौदा केला आहेस तू मामामामींशी आपल्या बाळाच्या बदल्यात तू मला सांग की कसला सौदा केला आहेस तू मामामामींशी आपल्या बाळाच्या बदल्यात कसली काळी जादू करताय तुम्ही कसली काळी ��ादू करताय तुम्ही अर्भकांचे बळी देतात ना काही साध्य करण्यासाठी, काय हवंय तुला अर्भकांचे बळी देतात ना काही साध्य करण्यासाठी, काय हवंय तुला ...” अनघाच्या तोंडातून पुढे शब्द फुटेना. तिने आपला चेहरा दोन्ही हातांनी झाकून रडायला सुरूवात केली.\n” विक्रमचा आवाज मवाळ झाला होता. “अगं काय लावलं आहेस हे वेड्यासारखं. तू एवढी शिकली सवरलेली. कसल्या भयंकर शंका येताहेत तुला. आपल्या बाळाला इजा पोहोचवेन का मी” विक्रमने सुस्कारा सोडला आणि म्हणाला, “या सर्व गोंधळात मी तुला सांगायला विसरलो. आमचे डायरेक्टर आहेत ना, मि. मित्तल. ते कामानिमित्त बंगलोरला होते. त्यांच्या कारला मोठा अपघात झाला आहे. जबर जखमी झाले आहेत ते. वाचतील असं वाटत नाही. आज संध्याकाळी तातडीची मिटींग होती. बहुतेक त्यांच्या गैरहजेरीत आणि कदाचित पुढेही मला डायरेक्टरची पोझिशन सांभाळावी लागेल.”\nअनघा बातमीने चकित झाली. विक्रमला फारच लवकर हवं ते साध्य होत होतं. फारच झपाट्याने आणि अनपेक्षितरित्या. तिच्या मनातल्या कुशंकांनी पुन्हा उचल खाल्ली. या सर्व सुखांसाठी, बढतीसाठी विक्रमने काहीतरी सौदा केला होता. बहुतेक बाळाचाच.\nपुढले दोन दिवस अनघा, श्रद्धाच्या फोनची वाट बघत होती पण फोन आलाच नाही किंवा तिला त्या औषधांनी इतकी झोप येत असे की फोन आल्याचे कळलेच नाही. शेवटी दोन दिवसांनी मोठ्या आशेने तिने श्रद्धाला फोन लावला. श्रद्धाने फोन उचलला खरा पण तिचा आवाज अतिशय मलूल होता. अनघाने चौकशी केली तेव्हा कळलं की अनघाला भेटून आल्यावर दुसर्‍या दिवशी श्रद्धा घरातून बाहेर जाण्यासाठी पायर्‍या उतरत असताना अचानक तिचा पाय सटकला होता आणि ती गडगडत खाली गेली. पायाला फ्रॅक्चर झालं होतं आणि आता ३ आठवडे तरी पाय प्लास्टरमध्ये राहणार होता. त्यानंतरही पुढले काही आठवडे तिला कुबड्या घेऊन चालणे भाग होते. अशा परिस्थितीत ती अनघाची काळजी घेऊ शकत नव्हती.\nअनघा निराश झाली. आता एकच आशा उरली होती ती म्हणजे तिची आई सातव्या महिन्यांत येणार होती ती; पण आता अनघाला भरवसा नव्हता... होणार्‍या गोष्टी आपोआप घडत नसून घडवून आणल्या जात होत्या. तिने त्या साइटवर वाचलं होतं. एखाद्यावर करणी करण्यासाठी त्या माणसाची एखादी वस्तू हस्तगत करावी लागते. मि. मित्तलांचं पुस्तक आणि श्रद्धाचा रूमाल... आणि.. आणि बहुधा अनघाचा कंगवा. ती मनात प्रार्थना करत होती की आई-बाबांना काही न होवो. त्यांची तब्येत बरी राहो, पण नाही, तसे घडायचे नव्हते.\nअनघाला आठवा महिना सरत आला होता. एके रात्री घरातला फोन खणखणला. विक्रमचा आवाज फोनवर खूप काळजीत असल्यासारखा वाटत होता. अनघाचं मन शंकेने ग्रस्त झालं. तिला उठवत नव्हतं तरी ती कशीबशी उठली आणि बाहेर गेली. तिच्या पोटात कळा येत होत्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तिने विक्रमला काय झालं ते विचारलं. विक्रमने तिला सोफ्यावर बसवलं आणि फोन तिच्या हातात दिला. आईचा फोन होता. रडत होत्या फोनवर. आनंदरावांना अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं होतं. परिस्थिती गंभीर होती.\nअनघाचे हातपाय कापायला लागले. तिच्या तोंडातून आवाज फुटत नव्हता. विक्रम तिला धीर देत होता पण तिने विक्रमचा हात झिडकारून दिला. निलिमाताई विक्रमशी बोलत होत्या. त्यांची अवस्था कठीण झाली होती. आनंदरावांचं पाहायचं झालं तर अनघाकडे दुर्लक्ष होणार होतं. विक्रमने त्यांची समजूत काढली. इथे सर्व होते अनघाची काळजी करायला. तिला काही कमी पडू देणार नव्हते. शेवटी निलिमाताईंनी विक्रमचं म्हणणं मानलं. अनघाचा उरलेला आधारही तुटून पडला होता...\nनववा महिना लागला तशी अचानक अनघाच्या पोटातली दुख कमी व्हायला लागली. तिला जेवण जायला लागलं. तरतरीही येऊ लागली. डॉक्टर मखिजांनी सांगितलं की ’ती घरातल्या घरात थोडी उठूफिरू शकते. आता डिलीवरी कधीही झाली तरी प्रश्न नव्हता. सर्व काही ठीक होतं.’ अनघाला आश्चर्य वाटत होतं की सर्व काही ठीक होतं तर मग इतके महिने पोटात का दुखत होतं पण तिने समजूतीने घ्यायचं ठरवलं होतं.\nनववा महिना भरत आला होता. एके दिवशी विक्रम घरात शिरला तो कान धरून. त्याच्या कानावर बँडेज होतं. \"काय झालं विक्रम\" अनघाने विचारलं तरी काय झालं असावं याची कल्पना तिला आली होती.\n\"काही विशेष नाही. खाली पोरं क्रिकेट खेळत होती. मी गाडीतून उतरलो तर कानावरती फाटकन बॉल लागला. डॉक्टरकडे जाऊन बॅंडेज करून आलो.\" विक्रम उत्तरला.\n'खोटं.' विक्रम खोटं बोलतो आहे हे अनघाला कळून चुकलं होतं. तिने वाद घालायचा नाही, शांत राहायचं ठरवलं आणि ती उठून बेडरूममध्ये निघून आली.\nअनघा भीतीने थरथरत होती. तिच्या सर्वांगावर काटा फुलला होता. “को..कोण... का..का..काय पाहिजे” तिने उसनं अवसान आणून विचारलं.\nदुसर्‍या दिवशी सकाळी विक्रम ऑफिसला गेल्यावर अन���ा आंघोळीसाठी बाथरूममध्ये शिरली, तिने दरवाजाची कडी लावली आणि ती मागे वळली. बाथरूममध्ये कोणीतरी होतं. एक अस्फुट किंचाळी तिच्या तोंडून निघाली. शॉवरखाली सोनिया उभी होती.\n\"इथून जा अनघा. इथून निघून जा. ते बाळ यांना देऊ नकोस. ते बाळ तिला देऊ नकोस.\" सोनिया मान खाली घालून म्हणाली आणि रडायला लागली. तिचं ते भेसूर रडणं अनघाला ऐकवेना. डोकं गच्च धरून ती मटकन तिथेच खाली बसली. थोड्यावेळाने भानावर आल्यावर तिच्या लक्षात आलं की बाथरूममध्ये तिच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. ती भिंतीच्या आधाराने सावकाश उठली आणि तशीच बाहेर आली. एका लहान बॅगेत तिने हाताला येतील ते कपडे भरले, थोडे पैसे घेतले, मोबाईल उचलला आणि ती तडक घराबाहेर पडली.\nघराबाहेर पडल्यावर तिने श्रद्धाला फोन केला पण तिच्या दुर्दैवाने फोन लागत नव्हता. सारखा वॉइसमेलवर जात होता. तिने मुख्य रस्त्यावरून टॅक्सी केली तेव्हा तिच्या लक्षात आलं की समोर ढेंगभर अंतरावर ती सुती साडीतली, वृद्ध बाई उभी होती. अनघाकडे पाहून ती स्मितहास्य करत होती. अनघाला शहारून आलं.\n” टॅक्सीत बसत असतानाच अनघाच्या पोटात कळ आली. पूर्वीच्या कळांपेक्षा ही कळ तिला वेगळी वाटली. तिने टॅक्सीवाल्याला डॉ. क्षोत्रींच्या क्लिनिकचा पत्ता दिला. ती डॉक्टरच्या क्लिनिकपाशी उतरली तेव्हा सकाळचे ११ वाजून गेले होते. डॉ. क्षोत्री क्लिनिकमध्येच होत्या. बाहेर रिसेप्शनिस्टला अनघाने आपली अवस्था सांगितली तशी तिला चटकन आत घेतलं गेलं. डॉ. क्षोत्री तिला बघून चकित झाल्या होत्या.\n तुम्ही येणंचं बंद केलंत आणि आज अचानक” डॉ. क्षोत्री आश्चर्याने म्हणाल्या तसा अनघाच्या भावनांचा बांध फुटला. ती हमसून हमसून रडायला लागली आणि तिने घडलेल्या सर्व घटनांची जंत्री डॉ. क्षोत्रींना दिली. तिला ते बायांचं दिसणं, कपालिक, परांजपे मामींचा तो रस, मित्तल, श्रद्धा, बाबांचे अचानक झालेले अपघात आणि आजारपणं, तिचं ते सतत पोटात दुखणं, परांजप्यांवर आणि विक्रमवर असणारा तिचा संशय तिने काहीही आडपडदा न ठेवता सर्व सांगून टाकलं.\n“मी वेडी नाहीये डॉक्टर. यू मस्ट ट्रस्ट मी. हे सर्व मी अनुभवलं आहे. मला त्या लोकांनी बंदिस्त केलं होतं इतके महिने. हेल्प मी डॉक्टर, हेल्प मी... प्लीज ते माझ्या बाळाला मारणार आहेत. त्याचा बळी देणार आहेत.” अनघा ओक्साबोक्शी रडू लागली तसं डॉ. क्षोत्रींनी तिच्या डोक्य��वरून हात फिरवला. त्यांच्या नजरेतली करूणा पाहून अनघाला थोडा धीर आला.\n“डोन्ट वरी. यू आर इन सेफ हॅंड्स नाउ. रडू नकोस. ते बरं नाही तुझ्यासाठी. रिलॅक्स. तुला कसलीही भीती नाही. ये. इथे आतल्या खोलीत येऊन स्वस्थ पडून राहा. मी पुढली तयारी करते.” डॉ. क्षोत्रींच्या हळूवार आवाजाने अनघाला हायसं वाटलं. डॉक्टरांनी तिला आतल्या खोलीत नेऊन झोपवलं आणि तपासायला सुरुवात केली.\n“डॉक्टर तुम्ही श्रद्धाला फोन कराल मी नंबर देते. मी करत होते पण लागत नव्हता. प्लीज, तिला बोलवा.” अनघा काकुळतीला येऊन म्हणाली.\n“बरं, द्या नंबर, पण आता काळजी करायची नाही. आराम करा. तुमचे दिवस भरले आहेत. थोड्यावेळात कळांची फ्रिक्वेन्सी वाढेल, तोपर्यंत टेक रेस्ट.” डॉ. हसून म्हणाल्या आणि खोलीबाहेर गेल्या. आज इतक्या दिवसांत अनघाला पहिल्यांदाच सुरक्षित वाटत होतं. पोटात एक हलकीशी कळ आली पण तिला त्याचं काही वाटलं नाही. तिने डोळे बंद केले.\nदरवाजा खाडकन उघडला तसे अनघाने डोळे उघडले. दारात विक्रम, डॉ. मखिजा आणि परांजपे मामा उभे होते. डॉ. मखिजा, डॉ. क्षोत्रींचे आभार मानत होते. “शी इज अंडर ट्रेमेन्डन्स स्ट्रेस. आय होप यू अंडरस्टॅंड.”\n“हो. तिच्या बोलण्यावरून मला कल्पना आलीच की तिला प्रेग्नन्सी डिप्रेशन आलं आहे. तुमचा नंबर माझ्याकडे होताच म्हणून तुम्हाला इथे बोलावून घेता आलं. तिची काळजी घेण्याची गरज आहे.” डॉ. क्षोत्री चिंतेने विक्रमकडे म्हणाल्या.\n“खरंय डॉक्टर. माझाच हलगर्जीपणा झाला. मी तिच्याकडे यापेक्षा जास्त लक्ष द्यायला हवं होतं पण आता देईन. चल अनघा, येतेस ना” विक्रम म्हणाला. अनघाने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या कानावरचं बँडेज निघालं होतं आणि कापलेल्या पाळीची ताजी खूण उठून दिसत होती.\n“प्लीज डॉक्टर. मला नाही जायचं. हे लोक माझ्या बाळाला मारणार आहेत. सौदा केलाय या माणसाने पोटच्या पोराचा. प्लीज... हेल्प मी” अनघा रडत होती पण कोणावर फारसा परिणाम नाही झाला. परांजपेमामा आणि विक्रमने तिला उठवून उभं केलं आणि क्लिनिकबाहेर नेऊन गाडीत बसवलं.\n“तुझी हिम्मत कशी झाली अनघा हे असले चाळे करायची” गाडीत बसल्यावर विक्रम डाफरला.\n टेक इट इझी मि. विक्रम” डॉक्टर मखिजा म्हणाले, “आता काहीच तासांचा अवकाश आहे. तिच्या कळा सुरू झाल्या आहेत. मी डॉ. क्षोत्रींबरोबर कन्फर्मही केलं आहे.”\n“माझ्या बाळाला मारू नका. प्लीज इतके कसे क्र���र होऊ शकता तुम्ही सगळे इतके कसे क्रूर होऊ शकता तुम्ही सगळे” अनघा हताश आवाजात म्हणाली.\n“अनघा,” परांजपेमामांनी तोंड उघडलं, “कोण मारतंय तुझ्या बाळाला आम्ही सर्व इतके महिने तुझी काळजी घेतो आहोत. तुला हवं, नको ते बघतोय ते या बाळाला मारायला का आम्ही सर्व इतके महिने तुझी काळजी घेतो आहोत. तुला हवं, नको ते बघतोय ते या बाळाला मारायला का शांत हो बरं\nविक्रमने गाडी सरळ घरी नेली. घरात मामी आणि दिलआंटी हजर होत्याच. आपली डिलिवरी इथेच होणार हे अनघा समजून चुकली होती. या सर्वांच्या तावडीतून सुटायला आता कोणताच मार्ग शिल्लक नव्हता. अनघाच्या डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखे झाले आणि नंतर काय घडते आहे त्याची शुद्ध तिला राहिली नाही....\nवाचते आहे. उत्कंठा वाढली आहे.\nवाचते आहे. उत्कंठा वाढली आहे.\nजबरी आहे कथा. कधी एकदा पुढचा\nजबरी आहे कथा. कधी एकदा पुढचा भाग येतोय असं झालंय\nमस्त चालू आहे. पुढचा भाग लवकर\nमस्त चालू आहे. पुढचा भाग लवकर लिहा.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : फ्लोरीन वेगळं करणारा नोबेलविजेता रसायनशास्त्रज्ञ आंरी म्वासां (१८५२), गायिका, संगीतकार लता मंगेशकर (१९२९), नेमबाज अभिनव बिंद्रा (१९८२), अभिनेता रणबीर कपूर (१९८२)\nमृत्यूदिवस : विश्वाच्या प्रसरणाचा शोध लावणारा खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल (१९५३), बोईंग कंपनीचा जनक विल्यम बोईंग (१९५६), जाझ संगीतकार आणि ट्रंपेटवादक माइल्स डेव्हिस (१९९१), चित्रपट संकलक एम. एस. शिंदे (२०१२)\nराष्ट्रदिन - चेक प्रजासत्ताक.\n१८८९ : मीटरची पहिली व्याख्या वजन आणि मापनांच्या परिषदेत ठरवली.\n१९२४ : जगाला विमानाने पहिली फेरी मारून अमेरिकन वायुदलाची दोन विमाने अमेरिकेत परतली.\n१९२८ : अलेक्झांडर फ्लेमिंगला जीवाणू मारणाऱ्या बुरशीचा (पेनिसिलीन) शोध लागला.\n१९२८ : युनायटेड किंग्डमने घातकी द्रव्य कायदा बनवून गांजा व तत्सम पदार्थ बेकायदा ठरवले.\n१९९५ : पॅलेस्टाईन वेस्ट बँकचा कारभार पाहणार यावर शिक्कामोर्तब.\n२००८ : पहिले खासगी अवकाशयान स्पेसेक्स कंपनीने अवकाशात पाठवले.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्द��ष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/06/26/mlla-ram-shinde-fraud-news/", "date_download": "2020-09-28T21:46:38Z", "digest": "sha1:LLC4JMDUAGGJMIKO43ZP4A7NSW3I3XZ2", "length": 12696, "nlines": 152, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "मंत्री राम शिंदे कडून जलसंधारणाच्या कामात गैरव्यवहार,मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar City/मंत्री राम शिंदे कडून जलसंधारणाच्या कामात गैरव्यवहार,मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी\nमंत्री राम शिंदे कडून जलसंधारणाच्या कामात गैरव्यवहार,मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी\nअहमदनगर :- नगरचे पालकमंत्री तथा तत्कालीन जलसंधारण मंत्री असलेले प्रा.राम शिंदे यांनी जलसंधारणाच्या प्रत्येक कामात टक्केवारी घेऊन गैरव्यवहार केला आहे.\nयामुळे त्यांच्या संपत्तीची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी अहिल्यादेवींचे वंशज अक्षय शिंदे यांनी केली.\nया मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात गृह शाखेचे उपचिटणीस यांना देण्यात आले.\nविधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जलसंधारणाच्या कामामध्ये झालेल्या गैरव्यवहाराबद्दल तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता.\nया प्रश्‍नाला उत्तर देताना विद्यमान जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी जलसंधारणाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे मान्य ���ेले असून, यासाठी उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करत असल्याचे सांगितले.\nप्रा. राम शिंदे यांनी 2009 निवडणुकी वेळी प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचे विवरण देण्यात आले होते.पूर्वी व सध्याच्या संपत्तीत मोठी वाढ झाली असून, शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात पैसा मिळवला आहे.\nयाच कमाईमधून त्यांनी 10 कोटींचा अलिशान बंगला बांधला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पालकमंत्री शिंदे यांनी जलसंधारणाच्या कामात केलेल्या गैरकारभाराची व त्यांच्या संपत्तीची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करावी,\nओबीसी मंत्री असताना स्वतःच्या सासर्‍यास निवासी शाळा चालविण्यास दिल्या आहेत. तसेच नाशिक, बारामती एमआयडीसी कंपन्यांत असलेली भागिदारी याची देखील निवृत्त न्यायधिशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/14/yamahas-popular-sports-bike-is-expensive-this-is-the-new-plan/", "date_download": "2020-09-28T21:26:43Z", "digest": "sha1:7FEMW7HCM6ZZDQAT5XXBZL6UPY5XWKZI", "length": 9579, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "Yamaha ची ‘पॉप्युलर’ स्पोर्ट्स बाइक महागली.. असा आहे नवीन प्लान - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/India/Yamaha ची ‘पॉप्युलर’ स्पोर्ट्स बाइक महागली.. असा आहे नवीन प्लान\nYamaha ची ‘पॉप्युलर’ स्पोर्ट्स बाइक महागली.. असा आहे नवीन प्लान\nYamaha ने गाड्यांची अनेक मॉडेल बाजारात आणली. Yamaha चे YZF-R15 V3.0 मॉडेल भारतात लोकप्रिय झाले. आता हे मॉडेल महागणार आहे. कंपनीने याची कीम्मत वाढवली आहे.\nगेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ही बाइक कंपनीने इंजिनसाठी लागू झालेल्या नवीन निकषांसह म्हणजेच अपडेटेड बीएस-6 इंजिनमध्ये लॉन्च केली.\nत्यानंतर पहिल्यांदाच कंपनीने या बाइकच्या किंमतीत वाढ केली आहे. यामाहा YZF-R15 V3.0 बाइकच्या सर्वात लोकप्रिय रेसिंग ब्लू कलर व्हेरिअंटची किंमत कंपनीने एक हजार रुपयांनी वाढवली आहे.\nआधी या कलर व्हेरिअंटची किंमत 1,45,900 रुपये होती. पण आता तुम्हाला या बाइकसाठी 1,46,900 रुपये मोजावे लागतील.\nतर, थंडर ग्रे कलर ऑप्शनची ���िंमत आधी 1,45,300 रुपये होती, पण आता 1,45,800 रुपये झाली आहे. या बाइकच्या किंमतीत कंपनीने 500 रुपयांची वाढ केली आहे.\nतर, डार्क नाइट कलर व्हेरिअंटच्या किंमतीतही कंपनीने 600 रुपयांची वाढ केली असून ही बाइक आता 1,47,900 रुपयांमध्ये उपलब्ध असेल.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \n परंतु दिसू शकतात ‘ह्या’ आजाराची लक्षणं\nकिसान क्रेडिट कार्डद्वारे एसबीआयकडून जास्तीचे कर्ज घेण्याची संधी; ‘असा’ घ्या लाभ\nकोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने सोन्यासह कच्चे तेल आणि बेस मेटलचे दर घसरले\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/20/indorikar-maharaj-was-given-this-date-by-the-court/", "date_download": "2020-09-28T20:57:03Z", "digest": "sha1:TULBCP5GL4V7W4HHKW4XKJ43LJLIHHCU", "length": 11660, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "इंदोरीकर महाराजांना कोर्टाने दिली `ही` तारीख - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री पर���ानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Maharashtra/इंदोरीकर महाराजांना कोर्टाने दिली `ही` तारीख\nइंदोरीकर महाराजांना कोर्टाने दिली `ही` तारीख\nअहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- विनोदी कीर्तनासाठी महाराष्ट्रभरात प्रसिद्ध असलेले निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी काहीदिवसापूर्वी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला होता.\nलिंगभेदभाव करणारे विधान असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. यानंतर संगमनेर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर आज अतिरिक्त जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली आहे.\nइंदोरीकर महाराजांच्या वतीने प्रथम वर्ग न्यायालयाच्या त्या हुकूमाविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालयात रिव्हीजन अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर जिल्हा सत्र न्यायालयाने खालील कोर्टातील सुनावणीला स्थगिती दिली होती. सरकारी पक्ष्याच्या वतीने सरकारी वकील बी.जी.कोल्हे हजर झाले.\nत्यांनी सरकार पक्षाचे म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाकडे मुदत मागितली. यावर मा. न्यायालयाने त्यांना 16 सप्टेंबर 2020 पर्यंत म्हणणे मांडण्याची मुदत दिली आहे. तसेच या खटल्यात साक्षीदार असलेल्या रंजना गवांदे यांनी अर्ज दिला आहे की, आम्हाला या खटल्यात बाजू मांडण्याची संधी द्यावी.\nदरम्यान, निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी कीर्तनातून प्रसूतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा भंग केल्याने त्यांच्या विरुद्ध संगमनेर न्यायालयात दाखल झालेल्या फिर्यादीवर आज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली.\nआता पुढील सुनावणी दि. 16 सप्टेंबर 2020 रोजी जिल्हा सत्र न्यायालयात होणार आहे. साक्षीदार यांनी सदर खटल्या संदर्भात दिलेल्या अर्जावर इंदोरीकर महाराजांच्या वतीने हरकत घेणार आहोत, अशी माहिती इंदोरीकर महाराज यांचे वकील के. डी. धुमाळ यांनी दिली आहे.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\n परंतु दिसू शकतात ‘ह्या’ आजाराची लक्षणं\nकिसान क्रेडिट कार्डद्वारे एसबीआयकडून जास्तीचे कर्ज घेण्याची संधी; ‘असा’ घ्या लाभ\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/07/Mumabai-Stock-market-News.html", "date_download": "2020-09-28T22:39:03Z", "digest": "sha1:VI7XBCOX4SKQSVJ75MAHOWWNBXVHW2VF", "length": 13369, "nlines": 60, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "इंट्रा डे ट्रेडिंगमध्ये असे ओळखा प्रमुख शेअर्स", "raw_content": "\nइंट्रा डे ट्रेडिंगमध्ये असे ओळखा प्रमुख शेअर्स\nदिवसा व्यापार (डे ट्रेडिंग) करणा-यांना योग्य स्टॉक्सची निवड करणे आवश्यक आहे. एखादी लहान चूक झाली तरी काही तासातच मोठे नुकसान होऊ शकते. त्याचप्रमाणे स्टॉक्सची योग्य निवड केल्यास सरासरी आरओआय पेक्षा अधिक कमाई करता येते. हे लक्षात घेता, इंट्रा-डे ट्रेडिंगसाठी सर्वोत्तम स्टॉक ओळखण्यासाठी खाली काही टिप्स दिल्या आहेत:\nसुरक्षित रहा; फक्त लिक्विड स्टॉक्समध्ये व्यापार करा: एखाद्या दिवसाच्या ट्रेडरला योग्य स्टॉक निवडण्यासाठी सर्वात चांगली सूचना काय असू शकते, याचा विचार केलाय कधी तुम्ही याचे उत्तर एकाच शब्दात देऊ शकता- लिक्विडिटी. लिक्विड स्टॉक्सचा फायदा म्हणजे तुम्ही ते मोठ्या संख्येने घेऊ शकता आणि किंमतीवर कोणताही महत्त्व���चा परिणाम न होता ते विकू शकता. बहुतांशवेळा असेही दिसून आले आहे की, मोठ्या प्रमाणात खरेदीदार नसल्यामुळे कमी लिक्विड असलेले स्टॉक्स व्यापा-यांना मोठ्या प्रमाणात खरेदी किंवा विक्री करण्याची संधी देत नाहीत.\nतर काही व्यापाऱ्यांच्या मते, किंमतीत वेगाने बदल होत असल्याने इल्लिक्विड स्टॉक्समध्ये जास्त संधी असतात. पण आकडेवारी दुसरेच चित्र दर्शवते. लिक्विड स्टॉक्सबाबत खूप कमी वेळात जास्त बदल होतात आणि बहुतेकवेळा संभाव्य नफा नष्ट होतो. परिणामी नकारात्मक बाजू मोठ्या प्रमाणात वाढते.\nचांगल्या परस्पर-संबंधांतील स्टॉक्समध्ये व्यापार: प्रमुख सेक्टर्स आणि निर्देशांकांशी सर्वोत्तम परस्पर संबंध असलेल्या स्टॉसची निवड करा. इंट्रा-डे व्यापा-यांसाठी सर्वोत्तम सूचनांपैकी ही एक. प्रमुख सेक्टर्स आणि निर्देशांकांशी चांगला संबंध असलेले स्टॉक्स योग्य असतात. उदा. निर्देशांक किंवा सेक्टरच्या वृद्धीतील हालचालीने स्टॉक्सची किंमत वाढते. म्हणजेच जो स्टॉक समूहाच्या भावनेनुसार मूल्य बदलतो किंवा परस्पर संबंध ठेवतो तो विश्वासार्ह असतो आणि तो सेक्टरच्या अपेक्षित हालचालीनुसार अनुकरण करतो.\nउदाहरणार्थ, भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत बळकट झाला. तर अमेरिकी बाजारावर अवलंबून असलेल्या सर्व माहिती तंत्रज्ञान कंपन्यांवर त्याचा परिणाम होईल. रुपया मजबूत झाला तर आयटी कंपन्यांचे उत्पन्न कमी झाल्याचे दर्शवते. त्याचप्रमाणे, रुपया कमकुवत झाल्यास उपरोक्त कंपन्यांना जास्त निर्यात उत्पन्न मिळण्याची संधी असते.\nसंशोधनानंतर आपल्या स्टॉक्सची निवड करा: योग्य स्टॉक्स निवडीसाठी गुणात्मक संशोधन महत्त्वाचे आहे. आपण ज्या स्टॉकमध्ये व्यापार करणार आहोत, त्याची संपूर्ण माहिती मिळवणे यापेक्षा जास्त आश्वासक काही असू शकत नाही. दुर्दैवाने, बहुतांश ट्रेडर्स स्टॉक निवडण्यापूर्वी पुरेसे संशोधन करण्याकडे दुर्लक्ष करतात. संशोधनाच्या महत्त्वाबाबत आज्ञान किंवा साफ दुर्लक्ष यामुळे किंवा या दोन्ही कारणांमुळे असे होते. माहिती मिळाल्याने व्यापार वेगाने करण्याची क्षमता येते. इंट्रा-डे व्यापारी या नात्याने, तुम्ही ठराविक ट्रेडिंग कालावधीत कमी किंमतीत अस्थिरतेचा फायदा घेऊन नफा कमवाल. अशा प्रकारे, योग्य आरओआय घेण्यासाठी त्वरित निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे.\nस्वत: ���ार्ट वाचण्याची क्षमता वाढवा: इंट्रा डे ट्रेडर म्हणून आपण टेक्निकल चार्टवर अवलंबून आहोत, हे पहिल्या दिवसापासून माहिती असल्यास अत्यंत फायद्याचे ठरेल. या व्यवसायात तुम्ही चार्टद्वारे सर्व गोष्टी जाणून घेऊ शकता. सभोवती काय सुरू आहे, कशाचा परिणाम होतो, कशाचा होत नाही, हे दर्शवणारे ते जणू होकायंत्र असते. हे लक्षात घेता, चार्ट वाचण्याचे कौशल्य अत्यंत सूक्ष्म काम आहे.\nतुम्ही चार्ट वाचणे आणि त्याचे आकलन करण्याचे कौशल्य विकसित केले आहे, असे समजूया. त्यानंतरही तुम्ही चार्टमधील ज्या स्टॉकवर नजर ठेवली आहे, त्या चार्ट पॅटर्नच्या प्रकल्पाचीही खात्री करून घेतली पाहिजे. पुरेसा इतिहास नसलेल्या स्टॉकमध्ये व्यापार करणे योग्य नाही किंवा आपण स्पष्ट पॅटर्न नसलेल्या स्टॉकची निवडच करू नये. दीर्घ इतिहास असलेल्या स्टॉक्सद्वारे आपल्याला पॅटर्न कळतो तसेच उपरोक्त पॅटर्नची पुनरावृत्ती करून व्यापार करता येतो.\nबाजाराला आव्हान देऊ नका: दिवसाच्या ट्रेंडवर गेल्यास बरेच व्यापारी प्रवाहाविरुद्ध खेळी करताना दिसून येतात. मात्र ट्रेडिंग जगातील बहुतांश व्यापारी बाजाराच्या प्रवाहावर स्वार होऊन ट्रेडिंग करताना दिसतात. ही प्रक्रिया बाजारातील लाटा आणि त्यावर स्वार होण्याच्या स्वभावावरून ठरवण्यात आली आहे.\nतुम्हाला स्पष्ट चित्र पहायचे असल्यास, मार्केट वाढतेय, असे तुमच्या लक्षात येते तेव्हा आपल्याला अधिक कालावधीसाठी आपल्या स्थितीवर कायम राहता येईल, असे स्टॉक्स निवडावे. तसेच बाजारात घसरण होत असेल तर आपण लघु स्थानांचा विचार केला पाहिजे.\nतळटीप: इंट्रा-डे ट्रेडिंग हा पूर्णपणे वेगळा खेळ आहे. शीर्षस्थानी पोहोचण्यासाठी, तुम्हाला नियम आणि बाजार परिभाषित करणा-या ट्रेंड्सची माहिती असणे गरजेचे आहे. वयाचे शहाणपण हे निरंतर शिकणे , ज्ञान आणि सतर्कता वाढवत रहावी, हे सूचवते. परिपूर्ण व्यापार करण्यासाठी ज्ञान आणि कौशल्य असणे आवश्यक आहे. अखेरीस, आपण जे स्टॉक्स खरेदी करतोय किंवा ज्यात व्यापार करतोय, त्याबद्दल संपूर्ण माहिती घेणे, हाच खात्रीशीर मार्ग आहे.\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\nमराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिम���डळाचे निर्णय\nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/india-should-cooperate-with-russia-to-continue-the-fight-putin/", "date_download": "2020-09-28T20:32:31Z", "digest": "sha1:X6PIX7XOL7ZB2XY4YYNCWO32UOE74STA", "length": 12362, "nlines": 136, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "भारताने लढाई सुरू ठेवावी रशिया सहकार्य करेल - पुतिन - News Live Marathi", "raw_content": "\nभारताने लढाई सुरू ठेवावी रशिया सहकार्य करेल – पुतिन\nNewslive मराठी- हल्लेखोरांविरोधात भारताने लढाई सुरू ठेवावी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू असा संदेश रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवला आहे.आम्ही\nभारतासोबत आहोत – अमेरिका\nपुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे ४२ जवान शहीद झाले. भारत सरकारने या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.\nकाश्मीरमध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. हा हल्ला अत्यंत निंदनीय आहे. पुलवामाच्या हल्लेखोरांना शिक्षा निश्चितच व्हायला हवी. (या) दहशतवादविरोधी कार्यवाहीसाठी लागेल ती मदत रशिया करेल हे मी ठामपणे सांगतो. भारताच्या दुखवट्यात रशिया सहभागी आहेत. जखमींच्या प्रकृतीसाठी मी प्रार्थना करतो.’ असं पुतिन म्हणाले आहेत.\nमाझा दुसरा मुलगाही सैन्यात पाठवतो पण…\nपंतप्रधानांची ग्वाही; शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही…\nभारताने लढाई सुरू ठेवावी रशिया सहकार्य करू- पुतिन\n५६ इंच छाती असलेल्या पंतप्रधानाना देशाचे संरक्षण करण्यात अपयश- शरद पवार\nभारतातील ऑक्सफर्ड लसीच्या दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीचा मार्ग मोकळा\nNewslive मराठी- भारतात ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’च्या (सीडीएससीओ) तज्ज्ञांच्या समितीने सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी परवानगी देण्याची शिफारस केली. संपूर्ण मूल्यांकनानंतर सब्जेक्ट एक्सपर्ट समितीच्या तज्ज्ञांनी ‘सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’ला एक शिफारस केली ���हे. यामध्ये सिरम […]\nDJ ब्राव्होच्या गाण्यात भारतीय संघाचा जयजयकार (व्हिडिओ)\nNewslive मराठी- विंडीजचा माजी क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्होने काही वर्षांपूर्वी ब्राव्हाने गायलेल्या ‘चॅम्पियन…चॅम्पियन’ या गाण्यामुळे तो DJ Bravo या नव्या नावाने ओळखला जाऊ लागला. आताही त्याने एक नव्या गाण्याच्या माध्यमातून सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या या नव्या गाण्यात त्यांने भारतीय संघातील दिग्गज खेळाडूंचा जयजयकार केला आहे. View this post on Instagram The song all my fans been […]\nरेल्वेमंत्री पीयुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार\nNewslive मराठी- केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडे असलेला अर्थमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्याकडे तात्पुरता देण्यात आला आहे. १ फेब्रुवारी रोजी यंदाचा वार्षिक अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. यादरम्यान अर्थमंत्री अरुण जेटली अनुपस्थित राहिल्यास पीयुष गोयल हेच यंदाचा अर्थसंकल्प सादर करतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, अर्थमंत्री अरुण जेटली उपचारासाठी अमेरिकेत गेले आहेत. अरुण […]\n५६ इंच छाती असलेल्या पंतप्रधानाना देशाचे संरक्षण करण्यात अपयश- शरद पवार\nनिवडणूक सोडा; पाकिस्तानचा सोक्षमोक्ष लावा- उद्धव ठाकरे\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nऑनलाईन राख्या खरेदीमुळे दुकानदार चिंताग्रस्त\nबिअर ग्रील्ससोबत आता खतरोंके खिलाडी अक्षय कुमारही दिसणार\n आता राज्यांतील आणि परराज्यातील वाहतुकीसाठी आता पासची गरज नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/agrostar-information-article-5f48b76864ea5fe3bd8ff3dc", "date_download": "2020-09-28T22:45:49Z", "digest": "sha1:ARYJ46HB7C7KG2NWGCIDHJ47BWNDWVVQ", "length": 8073, "nlines": 97, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - सप्टेंबरमध्ये या १० पिकांची पेरणी करून मिळवा अधिक नफा! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nसप्टेंबरमध्ये या १० पिकांची पेरणी करून मिळवा अधिक नफा\nशेतकर्‍यांनो बंधूनो, कोणतेही काम करण्यापूर्वी नियोजन करणे ही प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे. कोणत्या महिन्यात कोणती पिके किंवा भाजीपाला पिकवावा हे एखाद्या शेतकर्‍याला माहित असल्यास ते त्याच्यासाठी फायदेशीर ठरते. म्हणूनच या लेखात, आम्ही आपल्याला सप्टेंबरमध्ये पिकविल्या जाणाऱ्या पिकांविषयी माहिती आणि त्यापासून आपण चांगला नफा मिळवू शकता. सप्टेंबरमध्ये घेतल्या जाणारे पिके व भाजीपाला- गाजर, मुळा, बीट्स, मटार, बटाटे, ओवा, फुलकोबी, ब्रोकोली, पत्ताकोबी, टोमॅटो इत्यादी. विशेष म्हणजे सप्टेंबरमध्ये पाऊस सामान्य असतो आणि तापमान मध्यम ते उबदार असते आणि या दिवसात थंडी हि पडत नाही. हा महिना चौथ्या हंगाम तयार होण्यास समान भूमिका बजावतो. सप्टेंबरच्या शेवटी ते डिसेंबरच्या सुरूवातीस कालावधी हा शेतकऱ्यांच्या वाढत्या हंगामाचा परिणाम दिसून येतो. जर आपण योग्य कॅलेंडर तयार केले आणि वेळेवर शेती केली आणि काढणी केली तर किडी कमी लागतील, खतांचे ओझे कमी होईल आणि मातीची चांगली उत्पादकता वाढेल. तर, आपल्याला शेतीतून अधिक फायदे मिळू शकतात.\nसंदर्भ - कृषी जागरण, शेतकरी बंधूंनो, जर तुम्हाला हि माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा आणि तुमच्या इतर शेतकरी मित्रांना शेयर करा, धन्यवाद.\nटमाटरकॉलीफ्लॉवरकोबीकृषी जागरणकृषी वार्ताकृषी ज्ञान\nटमाटरपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nटोमॅटो पिकातील बकआय रॉट (फळ काळे पडण्याची) समस्या\nटोमॅटो पिकात या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर फळावर तपकिरी रंगाचे बैलाच्या डोळ्याच्या खुणासारखे ओलसर गुळगुळीत डाग दिसून येतात. यामुळे फळ अर्ध्यापेक्षा जास्त सडून जाते....\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nटोमॅटोची लागवड महाराष्ट्रात साधारणतः तीनही हंगामांत यशस्वीरीत्या केली जाते. अपेक्षित उत्पादनासाठी योग्य जातींची निवड, त्यांची योग्य पुनर्लागवड यासोबतच रोप व्यवस्थापन...\nसल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nटमाटरपीक पोषणपीक संरक्षणवीडियोकृषी ज्ञान\nटोमॅटो पिकातील फळ सड समस्या आणि त्यावरील उपाययोजना\nशेतकरी मित्रांनो, सध्या आपण पाहत आहोत वातावरणातील बदल आणि जमिनीत जास्त आर्द्रता वाढल्यामुळे प्रामुख्याने टोमॅटो पिकामध्ये फळ खराब होण्याची समस्या सर्वत्र जाणवत आहे....\nव्हिडिओ | अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-announcement-maratha-chamber-commerce-awards-25565", "date_download": "2020-09-28T22:43:06Z", "digest": "sha1:EVURU7FNGFG5OD5MRCD4EMYPSEQKBOG2", "length": 16467, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi Announcement of Maratha Chamber of Commerce Awards | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या पुरस्कारांची घोषणा\nमराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या पुरस्कारांची घोषणा\nबुधवार, 4 डिसेंबर 2019\nपुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्‍ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा रमाबाई जोशी महिला उद्योजक पुरस्कार घरगुती तांदळाच्या मिलच्या उत्पादक क्लायंबर सिस्टीमच्या उज्ज्वला गोसावी यांना जाहीर झाला आहे. चेंबरचे अध्यक्ष प्रदीप भार्गव आणि महासंचालक प्रशांत गिरबने यांनी मंगळवारी (ता. ३) पत्रकार परिषदेमध्ये विविध पुरस्कारांची घोषणा केली.\nगुरुवारी (ता. ५) सायंकाळी ६ वाजता बालगंधर्व रंगमंदिरात पुरस्कार वितरण कार्यक्रम फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया यांच्या हस्ते होणार आहे.\nपुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्‍ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा रमाबाई जोशी महिला उद्योजक पुरस्कार घरगुती तांदळाच्या मिलच्या उत्पादक क्लायंबर सिस्टीमच्या उज्ज्वला गोसावी यांना जाहीर झाला आहे. चेंबरचे अध्यक्ष प्रदीप भार्गव आणि महासंचालक प्रशांत गिरबने यांनी मंगळवारी (ता. ३) पत्रकार परिषदेमध्ये विविध पुरस्कारांची घोषणा केली.\nगुरुवारी (ता. ५) सायंकाळी ६ वाजता बालगंधर्व रंगमंदिरात पुरस्कार वितरण कार्यक्रम फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया यांच्या हस्ते होणार आहे.\nविविध पुरस्कार पुढीलप्रमाणे ः डॉ. आर. जे. राठी हरित पुढाकार पुरस्कार ः सुनील नाईक, प्रमोज वैद्य (जाबील सर्किट इंडिया प्रा. लि.), बी. जी. देशमुख उद्योगांचे सामाजित दायित्व पुरस्कार ः कृष्णन कोमंदूर (आदर पूनावाला क्लीन सिटी), सपना राठी (विंडसर शेल्टर्स), रितू छाब्रिया (मुकुल माधव फाउंडेशन), रमाबाई जोशी महिला उद्योजक पुरस्कार ः उज्ज्वला गोसावी (क्लायंबर सिस्टीम), प्रीती रासकर (रायका इंजिनिअरिंग सोल्युशन्स), किरण नातू उद्योजकता पुरस्कार ः आशुतोष गोखले (ऑलिमॅक्स सिस्टीम), यतीन तांबे (फ्रिक्शन वेल्डिंग), जी. एस. पारखे पुरस्कार ः प्रशांत पानसरे (इन्टेलिमेनंटर टेक्नॉलॉजिस), विजय देशपांडे (सॅम इंटरग्रेशन), सुबोध जोशी (सुव्हिरॉन इक्विपमेंटस)\nशेतकऱ्यांना घरातच साळीपासून तांदूळ तयार करता यावा यासाठी घरगुती मिल तयार करण्यात आली आहे. या मिलद्वारे हातसडीच्या तांदळांच्या दर्जाचा तांदूळ तयार होत असल्याचे गोसावी यांनी सांगितले. एका तासामध्ये २० किलो साळ भरडण्याची क्षमता मशिनची असून, ही मशिन सौरऊर्जेवर देखील चालू शकणार आहे.\nपुणे पुरस्कार awards प्रशांत गिरबने prashant girbane पत्रकार बालगंधर्व रंगमंदिर पुढाकार initiatives\nमॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून माघार सुरू...\nपुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल झालेल्या मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू के\nकृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया गेटसमोर ट्रॅक्टर...\nनवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी (ता.२७) शिक\nनिकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्न\nशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभता) विधेयक, शेतकरी (सबलीकरण आणि संरक्ष\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी\nनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी\nकृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन की बात :...\nनवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमात सहसा राजकीय विषयांवर भाष्य करण्याचे टा\nकृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...\nनिकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...\nनगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...\nपुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...\nरत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...\nऔरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...\nनांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...\nहिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...\nपूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...\nनिर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...\nलातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...\nमराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...\nफूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...\nलातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...\nऔरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nपुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे : नियमित कर्ज फेडणाऱ्या...\nमूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...\nखानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...\nवाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...\nखानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/guhagar-jetty-demolished-order-green-arbitration-340400", "date_download": "2020-09-28T21:07:37Z", "digest": "sha1:TUOBE33JRFXCFKBGYSBC73ANL4AJ4EDL", "length": 15710, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "हरित लवादाच्या आदेशामुळे `या` किनाऱ्यावरील जेटीवर पडला हातोडा | eSakal", "raw_content": "\nहरित लवादाच्या आदेशामुळे `या` किनाऱ्यावरील जेटीवर पडला हातोडा\n80 लाख खर्च करून उभारली\nपहिल्याच पावसात जेटीला तडे\nकासव संवर्धन उपक्रमाला त्रास\nगुहागर ( रत्नागिरी ) - तीन सी व्ह्यू गॅलरी पाडल्यानंतर गुहागर समुद्रकिनाऱ्याची ओळख बनलेली जेटी तोडण्याच्या कामाला आज (ता. 31) सुरवात झाली. सीआरझेड एकमध्ये केलेली अनधिकृत बांधकामे तोडण्याचे आदेश हरित लवादाने दिले होते. या आदेशांच्या अंमलबजावणी अंतर्गत हे जेटी तोडण्याचे काम पतन विभागाच्या देखरेखीखाली सुरू आहे.\nगुहागरमधील पर्यटन व्यवसाय वाढावा म्हणून तत्कालीन पर्यटन राज्यमंत्री व सध्याचे आमदार भास्कर जाधव यांनी समुद्रकिनाऱ्यावर तरंगती (फ्लोटिंग) जेटी बांधण्याची कल्पना मांडली होती. मात्र तरंगती जेटी बांधण्यासाठी विशिष्ट रचनेतील जागा गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर नाही. त्यामुळे स्थायी (सॉलिड) जेटीचा प्रस्ताव मे 2013 मध्ये मंजूर केला. 80 लाखांचा निधी उपलब्ध झाल्यावर पतन उपविभाग, दापोलीच्या देखरेखीखाली सॉलिड जेटीच्या कामाला सुरवात झाली. 2014 मध्ये हे काम पूर्ण झाले; मात्र 2014च्या पहिल्याच पावसाळ्यात जेटीला तडे गेल्याने या जेटीचा वापर शासनाने बंद केला.\nजेटीच्या बांधकामात पर्यावरण, प्रदूषण संदर्भात परवानग्या घेण्यात आल्या नव्हत्या. ही बाब लक्षात आल्यावर बळवंत परचुरे यांनी 2017 मध्ये राष्ट्रीय हरित लवादाकडे अपील केले. त्यानंतर हरित लवादाच्या समितीने गुहागर समुद्रकिनाऱ्याला भेट देऊन जेटीची पाहणी केली. त्यांनी दिलेल्या अहवालात जेटीमुळे समुद्र किनाऱ्याचे, कासव संवर्धन उपक्रमाचे तसेच पर्यावरणाची हानी झाल्याचे नमूद केले. त्यामुळे हरित लवादाने सीआरझेडचे उल्लंघन करून केलेली बांधकामे तोडण्यात यावीत, असे आदेश महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन समितीने (एमसीझेडएमए) दिले होते. या आदेशांच्या अंमलबजावणीला आजपासून सुरवात झाली. या वेळी पतन उपविभाग दापोलीचे उपअभियंता लक्ष्मण तनपुरे, कनिष्ठ अभियंता अमोल कांबळे, राकेश जाधव उपस्थित होते.\nजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांप्रमाणे जेटी तोडण्यास सुरवात केली आहे. जेटीचे बांधकाम ब्रेकर वापरून फोडावे लागणार असल्याने संपूर्ण ��ेटी तोडण्यास 5 ते 6 दिवसांचा कालावधी लागेल. जेटी तोडल्यानंतरचा कचरा टाकण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती नगरपंचायतीला केली आहे.\nउपअभियंता, पतन उपविभाग दापोली\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचांगल्या पावसामुळे मासे खाणाऱया खवय्यांची यंदा चंगळ \nकापडणे : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून नदी नाले वाहत आहेत. तलाव, बंधारे, धरणे आणि प्रकल्प ओसांडून वाहत आहेत. पाण्याचे सर्वच स्र्तोत...\nपाळंदे समुद्रकिनाऱ्याजवळ आढळला 37 फूटाचा मृत व्हेल मासा\nदाभोळ (रत्नागिरी) : दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्रकिनाऱ्याजवळील पाण्यात काल सायंकाळी मृत व्हेल मासा वहात आला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी...\nपर्यटन वाढीसाठी मांडवीत क्रुझ टर्मिनल, बिच शॅक्स\nरत्नागिरी : कोरोनामुळे बंद असलेल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी कोकणातील गणपतीपुळे, पावस यासारखी मंदिरे लवकरात लवकर सुरु करावीत. कोकणातील किनार्‍यांवर...\n''आमच्या हद्दीत घुसू नका, अन्यथा...''; किम जोंग उन यांचा दक्षिण कोरियाला इशारा\nसोल- माफी मागितल्यानंतर 48 तास उलटतात तोच उत्तर कोरियाने शेजारी देश दक्षिण कोरियाला इशारा दिला आहे. मारल्या गेलेल्या अधिकाऱ्याच्या मृतदेहाचा शोध...\n\"नोंदणी नौकांव्यतिरिक्‍त मासेमारीसाठी जाणाऱ्या अन्य नौकांवर कारवाई\"\nरत्नागिरी : रिअल क्राफ्ट प्रणालीनुसार मासेमारीसाठी नोंदणी नौकांव्यतिरिक्‍त मासेमारीसाठी जाणाऱ्या अन्य नौकांवर कारवाईचा बडगा उगारावा, असे आदेश...\nWorld Tourism Day Special : ‘रिस्पॉन्सिबल टुरिझम’ कोकणची गरज ; रोजगारनिर्मितीसाठी नव्या दिशा शोधाव्या लागणार\nसावंतवाडी : कोरोनाच्या सावटाखालीच सिंधुदुर्गासह कोकणात पर्यटन पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे; मात्र हा प्रवास सोपा नाही. पर्यटनाच्या बऱ्याच...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-football/sports-news-worldcup-football-competition-76722", "date_download": "2020-09-28T22:00:52Z", "digest": "sha1:E6D2GBDNSQLQK3U673C2TIEVQKQFLLDC", "length": 12488, "nlines": 266, "source_domain": "www.esakal.com", "title": "आम्ही घानाला हरवू | eSakal", "raw_content": "\nनवी दिल्ली - १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक गोल केलेल्या जिकसन थौनाओजाम याने यजमान संघाच्या आव्हानाबद्दल आत्मविश्‍वास व्यक्त केला. ‘आम्ही पदार्पण करीत असलो तरी घानाला हरविण्याचा विश्‍वास आहे,’ असे तो म्हणाला.\n‘अ’ गटातील अखेरच्या सामन्यात भारतासमोर गुरुवारी घानाचे आव्हान असेल. या लढतीत भारताला विजय अनिवार्य आहे. फिफाच्या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, की ‘आम्ही सारे खेळाडू सांघिक खेळ करू आणि विजयासाठी झुंज देऊ.’\nनवी दिल्ली - १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक गोल केलेल्या जिकसन थौनाओजाम याने यजमान संघाच्या आव्हानाबद्दल आत्मविश्‍वास व्यक्त केला. ‘आम्ही पदार्पण करीत असलो तरी घानाला हरविण्याचा विश्‍वास आहे,’ असे तो म्हणाला.\n‘अ’ गटातील अखेरच्या सामन्यात भारतासमोर गुरुवारी घानाचे आव्हान असेल. या लढतीत भारताला विजय अनिवार्य आहे. फिफाच्या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, की ‘आम्ही सारे खेळाडू सांघिक खेळ करू आणि विजयासाठी झुंज देऊ.’\nजिकसनने नेहरू स्टेडियमवरील ४६ हजार प्रेक्षकांच्या साक्षीने गोल केला. संजीव स्टॅलीनने कॉर्नरवर निर्माण केलेल्या संधीचे त्याने सोने केले. याविषयी तो म्हणाला, ‘मला गोल करण्याची संधी नेहमीच मिळत नाही. त्यामुळे मी फार रोमांचित झालो आहे. गोल नोंदविण्याची संधी दिल्याबद्दल मी संघातील सर्व सहकाऱ्यांचे आभार मानू इच्छितो. चेंडू माझ्या दिशेने येईल, असा विचार मी करीत होतो. त्यामुळे मी सारे लक्ष चेंडूवर केंद्रित केले होते. संधी मिळताच मी ‘हेडिंग’ केले.’\nभारतीय संघ विजयास पात्र होता, असे जिकसनला वाटते. त्याने सांगितले, ‘मी फिफा मुख्य स्पर्धेत भारताचा पहिला गोल केल्याचा आनंद आहे, पण आम्ही जिंकलो असतो तर या कामगिरीची गोडी आणखी वाढली असती. आम्हाला आंतरराष्ट्रीय फुटबॉलविषयी खूप धडे मिळाले.’\nबाद फेरी गाठली नाही तरी एका ऐतिहासिक वाटचालीत योगदान दिल्याचा अभिमान कायम राहील. आमच्या संघाने प्रतिस्पर्ध्याचा पहिला गोल झाल्यानंतरही हार मानली नाही. आम्हाला दुःख झाले होते, पण आम्���ी पूर्वीच्याच प्रयत्नाने खेळत राहिलो. त्यामुळे गोल करता आला, असेही जिकसनने नमूद केले.\nभारत विश्‍वकरंडक स्पर्धेत प्रथमच खेळत आहे. मीच नव्हे तर सारा देश या स्पर्धेसाठी रोमांचित झाला आहे. मी इतिहासाचा भाग बनलो आहे. मी फार आनंदित आणि रोमांचित झालो आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदिग्गज क्रिकेटपटू, समालोचक डिन जोन्स यांचं निधन; 'आयपीएल'ला बसला धक्का\nमुंबई : ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि समालोचक डिन जोन्स (वय 59) यांचे गुरुवारी (ता.24) मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A4%BE", "date_download": "2020-09-28T23:14:07Z", "digest": "sha1:L7IW3OXB35XWHFLSMYBGO4PW324PZ3VT", "length": 4475, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अरूबा - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १३:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://video.nbtiyuan.com/arc_1547312.html", "date_download": "2020-09-28T21:42:37Z", "digest": "sha1:RVU6UMCHMRCNGGBXCV2B5I7NABS4VHA6", "length": 1547, "nlines": 19, "source_domain": "video.nbtiyuan.com", "title": "सिंक गाळणे, स्टेनलेस स्टील किचन बेसिन बास्केट ड्रायर, किचन सिंक वेस्ट फ्लॅंज आणि स्टॉपर", "raw_content": "Marathi सिंक गाळणे, स्टेनलेस स्टील किचन बेसिन बास्केट ड्रायर, किचन सिंक वेस्ट फ्लॅंज आणि स्टॉपर\nउत्पादनाच��� नाव, सिंक गाळण्याचे यंत्र, स्टेनलेस स्टील किचन बेसिन बास्केट ड्रायर\nशैली, ट्रायपॉड पाय गाळणे\nमटेरियल ए, स्टेनलेस स्टील, एसयूएस 3030०, एसयूएस 4०4\nपृष्ठभाग उपचार, पॉलिश, ब्रश\nवापर, कचरा विल्हेवाट, स्वयंपाकघर विहिर\nअनुप्रयोग, सिंक, भाजीपाला चाळणारा कंटेनर\nकार्य, पाणी वाहून नेणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://marathicinereview.co.in/tag/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-28T21:28:10Z", "digest": "sha1:RLZ52DMMN2FDKQS5X26VIFWCA3AKLK7C", "length": 2473, "nlines": 43, "source_domain": "marathicinereview.co.in", "title": "#कोणी मटन देता का मटन ???? Archives - marathicinereview.co.in", "raw_content": "\n#कोणी मटन देता का मटन \n#कोणी मटन देता का मटन \nकोणी मटन देता का मटन एक परिचयाचा व्यक्ती आहे, गंगाराम एक परिचयाचा व्यक्ती आहे, गंगाराम तो एका आँफिसात शिपाई पदावर कामाला आहे, व आपल्या इमानदारी व कर्तव्यनिष्ठेसाठी तो सर्वांना परिचित आहे तो एका आँफिसात शिपाई पदावर कामाला आहे, व आपल्या इमानदारी व कर्तव्यनिष्ठेसाठी तो सर्वांना परिचित आहे गंगारामची लहानपणापासून एक सवय आहे ती म्हणजे त्याला मटन खाण्याचा लय भारी शौक आहे, त्याला रोज रात्री खायला मटन, चिकन किंवा मच्छी असलं काहीतरी लागतचं , यामुळे तो […]\n#कोणी मटन देता का मटन \n#कागद के तुकडों का गुलाम बन बैठा ..\n#जो आदमी जरूरत से जादा मीठा बोलता है……\n##भाषण पे भाषण नही चाहिए साहब\nकुछ खाने को हो तो दो ना \n#Rich dad poor dad आयुष्य घडविणारे पुस्तक \n#समझदारी की बात # आपस में ही लडोगे तो तरक्की कब करोगे \n#कागद के तुकडों का गुलाम बन बैठा ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2020-09-28T22:28:00Z", "digest": "sha1:LTGSYMQAMDO7DBSSDDNU56P7X47ZUJPL", "length": 3701, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "लॅटिन भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nलॅटिन भाषा (लिंग्वा लातिना) ही एक इटालिक भाषा आहे. हीचा उगम लॅटियम व प्राचीन रोममध्ये झाला. रोमन साम्राज्याबरोबर ही भाषा युरोप व मध्यपूर्वेत वापरात आली.\nइटालियन, फ्रेंच, कातालान, रोमेनियन, स्पॅनिश व पोर्तुगीझ सारख्या रोमान्स भाषा लॅटिनपासून आल्या आहेत. इंग्लिशसह युरोपमधील इतर अनेक भाषांवर लॅटिनचा मोठा प्रभाव आहे. या भाषांच्या शब्दभांडारात बहुतांश शब्दांना लॅटिन मूळ असते. सतराव्या शतकापर्यंत लॅटिनला आंतरराष्ट्रीय ज���ञानभाषेचा दर्जा होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०५:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F", "date_download": "2020-09-28T21:11:16Z", "digest": "sha1:EL5GGLTXBETWHVZYGUQMAGJGDSRYGW4N", "length": 4243, "nlines": 52, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सियालकोट - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसियालकोट (उर्दू: سیالکوٹ) हे पाकिस्तानमधील एक शहर आहे. सियालकोट शहर पंजाब प्रांताच्या ईशान्य भागात चिनाब नदीजवळ वसले असून ते लाहोरच्या १२० किमी उत्तरेस स्थित आहे.\nक्षेत्रफळ ३,०१६ चौ. किमी (१,१६४ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ८४० फूट (२६० मी)\n- घनता ३३२.५५ /चौ. किमी (८६१.३ /चौ. मैल)\nअनेक शतकांचा इतिहास असलेले सियालकोट भारताचे दुसरे पंतप्रधान गुलजारीलाल नंदा ह्यांचे जन्मस्थान आहे.\nक्रिकेट हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ असून सियालकोट स्टॅलियन्स हा येथील प्रमुख संघ आहे.\nविकिव्हॉयेज वरील सियालकोट पर्यटन गाईड (इंग्रजी)\nLast edited on ८ सप्टेंबर २०१४, at १६:३६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ८ सप्टेंबर २०१४ रोजी १६:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%A8", "date_download": "2020-09-28T23:04:14Z", "digest": "sha1:7K5BL2SE7QAOSWJAXAHVC2FVQEZN2S3Q", "length": 32871, "nlines": 317, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सर्वेपल्ली राधाकृष्णन - विकिपीडिया", "raw_content": "\n(सर्वपल्ली राधाकृष्णन या पानावरून पुनर्निर्देशित)\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\n२ रे भारतीय राष्ट्रपती\nमे १३, इ.स. १९६२ – मे १३, इ.स. १९६७[१]\nसप्टेंबर ५, इ.स. १८८८\nतिरुत्तनी, तमिळनाडू तील एक छोटे गाव, दक्षिण भारत\nएप्रिल १७, इ.स. १९७५\nपाच मुली व एक पुत्र, सर्वपल्ली गोपाल\nसर्वेपल्ली राधाकृष्णन हे भारतीय तत्वज्ञ होते. ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म दक्षिण भारतात तिरुत्तनी या ठिकाणी झाला. हे गाव चेन्नई शहरापासून ईशान्येला ६४ किमी अंतरावर आहे. राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात शिक्षक-दिन म्हणून साजरा केला जातो.\nसर्वेपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती व्हावेत हा एक योगायोग होता. ज्याची विवेकबुद्धी तांच्या राजकारणावर कधी कधी मात करते असे राजकीय\nइतिहासातील राधाकृष्णन हे एक उदाहरण होय. राजेंद्र प्रसाद हे सात्विक, सज्जन, चरित्र्यसंपन्न म्हणून प्रसिद्ध होते. प्रत्यश्यात ते अतिशय कसलेले मुत्सद्दी होते. पण सर्वेपल्ली राधाकृष्णन यांची परिस्थिती याहून वेगळी होती. ते कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हते. सत्याग्रह, तुरुंग या बाबी त्याच्या जीवनात नव्हत्या. महात्मा गांधीशी त्याचे सबंध होते. सर्वेपल्ली राधाकृष्णन हे तत्वज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. जगभर त्यांची तत्वज्ञान प्र��िद्ध होती. स्वातंत्रोदय काळी कॅगर्स पक्षाचे नेते राधाकृष्णन ह्यांच्याकडे गेले. त्यांना संविधानसभेचे सदस्य होण्यासाठी पाचरण केले. त्यांना तत्वज्ञान मार्गदर्शनाची गरज होती. त्यांना राजकारणात रस नव्हता. संविधान सभेत येण्यापुर्वी काही वर्ष ते प्राचार्य होते. नंतर बनारस विद्यापींठाचे ते कुलगुरू होते. प्रशासन त्यांनी यशस्वीपणे सांभाळले होते.\nपाश्चात्त्य जगताला भारतीय चिद्‌वादाचा तात्त्विक परिचय करून देणारा भारतावरच्या ब्रिटिश सत्ताकाळातला महत्त्वाचा विचारवंत म्हणून राधाकृष्णन यांना ओळखले जाते.[२] भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून ते ऑक्सफर्डमध्ये नावाजले गेले. त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांच्या नावाने 'राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट' हा पुरस्कार ठेवला आहे. शिक्षक दिन]] राधाकृष्णन यांच्या जीवनात तीन प्रमुख प्रश्न होते. पहिला प्रश्न असा की, नीतिमान पण चिकित्सक, विज्ञानोन्मुख पण अध्यात्मप्रवण असा नवा माणूस कसा निर्माण करता येईल या दृष्टीने शिक्षणाचा काही उपयोग होऊ शकेल का या दृष्टीने शिक्षणाचा काही उपयोग होऊ शकेल का दुसरा प्रश्न असा होता की, प्राचीन भारतीय तत्त्वचिंतन सर्व जगाला आधुनिक भाषाशैलीत, आधुनिक पद्धतीने कसे समजावून सांगता येईल दुसरा प्रश्न असा होता की, प्राचीन भारतीय तत्त्वचिंतन सर्व जगाला आधुनिक भाषाशैलीत, आधुनिक पद्धतीने कसे समजावून सांगता येईल भारतीय तत्त्वचिंतनाचे वैभव जगाला नेमकेपणाने कसे सांगावे भारतीय तत्त्वचिंतनाचे वैभव जगाला नेमकेपणाने कसे सांगावे कसे पटवून द्यावे तिसरा प्रश्न असा होता की; मानव जातीचे भवितव्य घडवण्यासाठी सांस्कृतिक संचिताचा उपयोग किती' कुणाशीही ते याच तीन प्रश्नांच्या अनुरोधाने बोलत, असे नरहर कुरुंदकर लिहितात.[३]\n७ हयात तत्त्ववेत्त्यांचे ग्रंथालय\n८ संदर्भ आणि नोंदी\nडॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी मद्रास प्रेसिडेन्सी मधील चित्तोर जिल्ह्यातील तिरुत्तनी या ठिकाणी झाला. मद्रास ख्रिचन कॉलेज मधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेऊन त्याच कॉलेज मधून पदवीत्तर शिक्षण घेतले.\nडॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीस सहाय्यक प्राध्यापक आणि नंतर प्राध्यापक म्हणून अनुक्रमे मद्रास प्रे��िडेन्सी कॉलेज आणि म्हैसूर विद्यापीठामध्ये १९१८ - १९२१ दरम्यान काम केले. म्हैसूर विद्यापीठाने राधाकृष्णन यांचा तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून गौरव केला.\n१९२१ - १९३१ या दरम्यान कोलकत्ता विद्यापीठाने त्यांना तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नियुक्त केले.\nराधाकृष्णन १९३१ - १९३६ मध्ये आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले. १९३९ मध्ये पंडित मदन मोहन मालविययांच्या विनंतीवरून त्यांनी बनारस विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सूत्र हाती घेतले. ते १९४८ पर्यंत बनारस विद्यापीठाचे कुलगुरू राहिले.\nकोलकत्ता विद्यापीठ आणि बनारस विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठात काम पाहत असताना डॉ. राधाकृष्णन यांनी प्राध्यापक पदाचा त्याग केला नाही. कोलकत्ता विद्यापीठातील आठवडाभराचे अध्यापनाचे दिवस सांभाळून शनिवार आणि रविवार हे दोन दिवस ते बनारस विद्यापीठाचेही प्रशासकीय कारभार पाहत असत.\nऑक्सफर्ड विद्यापीठात दरवर्षातून काही महिने अशाप्रकारे २० वर्षे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. राधाकृष्णन यांच्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात (१९३६ - १९५२) विद्यासन निर्माण केले.[४]\nडॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शैक्षणिक कारकिर्दी मध्ये यश मिळवल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. ते १३ मे १९५२ - १२ मे १९६२ पर्यंत उपराष्ट्रपती राहिले. भारताने १९५४ साली त्यांना 'भारतरत्न' हा किताब देऊन त्यांना गौरविले.\nत्याचप्रमाणे ते स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती (१३ मे १९६२ - १३ मे १९६७) होते.\nभारतरत्न, माजी राष्ट्रपती आणि शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. शिक्षणाबद्दल डॉ. राधाकृष्णन यांना अतिशय जिव्हाळा होता. शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावा यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील होते.\nचांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा, सत्याचा व ज्ञानाचा सन्मान आहे. समाजाचा विकास सत्तेने होत नाही, यंत्राने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होत असतो. शिक्षकांचे महत्त्व असाधरण आहे हे जाणल्याशिवाय आपली तांत्रिक व यांत्रिक प्रगती होणार नाही.\nज्या देशामध्ये शिक्षकाला सर्वत्र मान व प्रतिष्टा असते तेथील प्रज्ञावंत माणसे शिक्षण क्षेत्रा���च अधिकाधिक आढळून येतात. असे देश सर्वांगीण प्रगती करू शकतात. समाजाला सुसंस्कृत करणारा शिक्षक हा देशाचा आधार आणि दिलासा आहे. त्यामुळे नागरिकांनी या पवित्र व्यवसायाचा सन्मान केला पाहिजे.\nएक कुलगुरू हा गुरुकुलाचा आद्य आचार्य असावयास हवा. ज्ञानाने, तापाने, चारित्राने तो सगळ्यांच्या अग्रस्थानी असावा. हे वाक्य कुलगुरू, प्राध्यापक, आणि एक शिक्षक म्हणून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना पूर्णतः लागू होते. एक शिक्षक शिष्याला ज्ञान देताना परिपूर्ण असावा असे त्यांचे मत होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी अनेक विषयांचा अभ्यास केला होता.\nसंस्कृत भाषेचा अभ्यास करून त्यांनी प्रस्थानत्रयी आणि समग्र भाष्यग्रंथ अभ्यासले. पश्चिमेकडचे तत्त्वज्ञानातील प्लेटो, प्लॉटनिस, कान्ट, ब्रॅडले यांच्यासारख्या तत्त्वज्ञांच्या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला. त्याचप्रमाणे इंग्रजी साहित्यातील शेक्सपिअर, कोलारीज, ब्राउनिंग, वॊल्ट विटमन इत्यादी साहित्यिकांच्या लेखन शैलीचा त्यांनी अभ्यास केला. तसेच गटे, डानटे, होमर यांसारख्या महाकवींची काव्यसृष्टी अनुभवली. त्यामुळे एक परिपूर्ण शिक्षक म्हणून संपूर्ण जगाने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा गौरव केला.[५]\nडॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतः एक उत्तम शिक्षक असल्यामुळे त्या पेशाबद्दल वाटणारे प्रेम आणि त्यासाठी केलेले ४० वर्षांचे कार्य यांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने ५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस 'शिक्षकदिन' म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले.\n(१९५४) :' भारतरत्‍न' पुरस्काराने सन्मानित.\nहयात तत्त्ववेत्त्यांचे ग्रंथालय या ग्रंथमालेत डॉ. राधाकृष्णन यांच्यावर १९५२ साली THE PHILOSOPHY OF SARVEPALLI RADHAKRISHNAN प्रकाशित झाला.\n^ \"भारत के पूर्व राष्ट्रपति\" (हिंदी भाषेत). २६ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.\nडॉ. राजेंद्रप्रसाद भारतीय राष्ट्रपती\nमे १३, इ.स. १९६२ – मे १३, इ.स. १९६७ पुढील:\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसर्वपल्ली राधाकृष्णन, चक्रवर्ती राजगोपालाचारी आणी चंद्रशेखर वेंकट रामन (१९५४)\nभगवान दास, मोक्षगुंडम विश्वेश्वरया आणी जवाहरलाल नेहरू (१९५५)\nगोविंद वल्लभ पंत (१९५७)\nधोंडो केशव कर���वे (१९५८)\nबिधन चंद्र रॉय आणी पुरूषोत्तम दास टंडन (१९६१)\nझाकिर हुसेन आणी पांडुरंग वामन काणे (१९६३)\nलाल बहादूर शास्त्री (१९६६)\nवराहगिरी वेंकट गिरी (१९७५)\nखान अब्दुल गफारखान (१९८७)\nबाबासाहेब अांबेडकर आणी नेल्सन मंडेला (१९९०)\nवल्लभभाई पटेल, राजीव गांधी आणी मोरारजी देसाई (१९९१)\nमौलाना अबुल कलाम आझाद, जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा आणी सत्यजित रे (१९९२)\nए.पी.जे. अब्दुल कलाम, गुलझारीलाल नंदा आणी अरुणा आसफ अली‎ (१९९७)\nएम.एस. सुब्बुलक्ष्मी आणी चिदंबरम सुब्रमण्यम (१९९८)\nजयप्रकाश नारायण, पंडित रविशंकर, अमर्त्य सेन आणी गोपीनाथ बोरदोलोई (१९९९)\nलता मंगेशकर आणी बिस्मिल्ला खाँ (२००१)\nसी.एन.आर. राव आणी सचिन तेंडुलकर (२०१४)\nमदनमोहन मालवीय आणी अटलबिहारी वाजपेयी (२०१५)\nनानाजी देशमुख, भूपेन हजारिका आणी प्रणव मुखर्जी (२०१९)\nराजेंद्र प्रसाद • सर्वपल्ली राधाकृष्णन • झाकिर हुसेन • वराहगिरी वेंकट गिरी • मोहम्मद हिदायत उल्लाह • फक्रुद्दीन अली अहमद • बी.डी. जत्ती • नीलम संजीव रेड्डी • झैल सिंग • रामस्वामी वेंकटरमण • शंकर दयाळ शर्मा • के.आर. नारायणन • ए.पी.जे. अब्दुल कलाम • प्रतिभा देवीसिंह पाटील • प्रणव मुखर्जी • रामनाथ कोविंद\nसर्वपल्ली राधाकृष्णन · झाकिर हुसेन · वराहगिरी वेंकट गिरी · गोपाल स्वरूप पाठक · बी.डी. जत्ती · मोहम्मद हिदायत उल्लाह · रामस्वामी वेंकटरमण · शंकर दयाळ शर्मा · के.आर. नारायणन · कृष्णकांत · भैरोसिंग शेखावत · मोहम्मद हमीद अंसारी\nइ.स. १८८८ मधील जन्म\nइ.स. १९७५ मधील मृत्यू\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nभारतीय संविधान सभेचे सदस्य\nCS1 हिंदी-भाषा स्रोत (hi)\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ७ सप्टेंबर २०२० रोजी २२:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscmaterial.com/mpsc-interview-sopan-tompe/", "date_download": "2020-09-28T21:58:56Z", "digest": "sha1:7UF3GG5YBFTZJRE5L6IUHYXRPQ7T4A22", "length": 13383, "nlines": 253, "source_domain": "www.mpscmaterial.com", "title": "MPSC Interview- Sopan Tompe – MPSC Material", "raw_content": "\nमुलाखत- औरंगाबाद, दिनांक: 23/04/2018\nवेळ : 30 मिनिट\nदिलेली परीक्षा : MPSC राज्यसेवा परीक्षा २०१७\nतुमचं B.A, D.E.D झालंय का \nB.A मुक्त मधून का केलं \nसर, D.E.D करीत होतो. सोबत पदवी पूर्ण होण्यासाठी मी मुक्त मधून B.A करण्याचा निर्णय घेतला.\nशिक्षक का झाला नाहीस \nसर, माझे D.E.D 2011 साली पूर्ण झालं. परंतु 2010 साली शेवटची CET झाली. त्यानंतर CET झाली नाही.\nसर, दोन-अडीच वर्षे तलाठी म्हणून कार्यरत होतो.\nनिवड प्रक्रिया कशी आहे.\nसर, जिल्हा निवड समिती मार्फत केली जाते.\nमंत्रालयात किती दिवस व कुठे \nसर मंत्रालयात १ वर्ष, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात कार्यरत होतो.\nSTI म्हणून कुठे आहात \nसर, राज्यकर सहआयुक्त कार्यालय, रायगड विभाग बेलापूर या ठिकाणी कार्यरत आहे.\nOk. रायगड Division ला आहात का सध्या डिपारमेंटचे नाव काय आहे.\nकाय आहे हो GST \nसर, GST ही एक अप्रत्यक्ष कर प्रणाली आहे. पूर्वी विविध प्रकारचे 17 Taxes होते. आता त्याऐवजी एकच Tax आहे. तो म्हणजे GST.\n(17 Indirect Taxes होते असं म्हणायला पाहिजे होतं.) पण Cross Question झाला नाही.\nतिन्ही डिपार्टमेंट मध्ये काय फरक वाटला \nसर, तलाठी पदावर काम करतांना Public Contact जास्त आहे. तुलनेत ASO-STI पदावर तो कमी वाटला. त्यानंतर तलाठी पदावरील काम हे प्रत्यक्ष Field वरील आहे. ASO-STI पदावर Official काम जास्त असतात.\nसर, SDM म्हणून कार्यक्षेत्रामध्ये कायदा-सुव्यवस्था राखणे, ज. म. विषयक विविध कामे पार पाडणे. आपत्ती व्यवस्थापन, निवडणूका ही कामे आहेत. शिवाय तहसील कार्यालयामधील व जिल्हाधिकारी कार्यालयामधील दुवा म्हणून काम करणे. इतर पदावर DSO म्हणून पुरवठा विषयक बाबी, SLAO म्हणून जिल्ह्यातील भूसंपादन विषयक काम करावी लागतात.\nभूसंपादन कसं केलं जातं \nसर, सध्या सुधारित भूसंपादन अधिनियम 2013 आहे. त्यानुसार केलं जातं.\nसर, ही एक डाव्या विचारसरणीची चळवळ आहे. हिंसकमार्गाचा अवलंब करून सध्याचे लोकशाही सरकार उलथून टाकणे हा त्यांचा उद्देश आहे.\nNewspaper मध्ये काही आहे का \nहो सर, आजच्या पेपर मध्ये News आहे की, आपल्या सुरक्षा दलाने नक्षलवादी ठार केले आहेत.\nयु. म. पठाण यांच्याबद्दल माहिती आहे का \nहो सर, श्री. यु. म. पठाण सर, हे संत साहित्याचे अभ्यासक आहेत. त्यांचं ‘संतसाहित्याचे नवचिंतन’ हे पुस्तक सुद्धा मी वाचलंय.\nतलाठी म्हणून कुठे होता \nसर, हिंगोली तहसील कार्यालय अंतर्गत त���ाठी सज्जा बोराळा येथे कार्यरत होतो.\n7/12 मध्ये किती गाव नमुने असतात \nसर, 7,12, 7 अ. असे तीन नमुने असतात.\nपीक पाहणी कशी करतात \nसर, प्रत्यक्ष शेतावर जाऊन करतात सर,\nतुम्ही गेला होतात का शेतावर \nहो सर, प्रत्यक्ष शेतावर जाऊनच नोंदी केल्या होत्या.\nतलाठी शेतावर जातच नाहीत. सज्जावर बसूनच नोंदी करतात. बरोबर न\nनाही सर, शक्य होईल तेवढे शेतावर जाऊनच नोंदी केल्या जातात. त्यामुळे पुढील कामे सोपी होतात. Ex. दुष्काळ अनुदान वाटप, रोहयो, सै.उपकर याद्या.\nतुम्ही खोटे बोलताय ; शेतावर जाऊन मोजणी करता का \nनाही सर, अंदाजे केली जाते.\nसर, ज्यावेळी कृषी जमिनीचे अकृषी वापरासाठी रूपांतर होते. तेव्हा NA Process केली जाते. (त्यांना Details अपेक्षित होतं वाटतं.)\nतुमचा ‘छंद’ संतसाहित्य वाचन आहे \nकोणत्या संताबद्दल वाचन केलं \nसर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत कबीर इत्यादी. संतांबद्दल वाचन केले सर.\nसर, ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर केलेली टीका आहे.\nज्ञानेश्वरीचा संदेश काय आहे \nसर, “जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा” हा संदेश दिलाय सर.\n एका ओळीत सांगा. ( त्यांना केर्मव्यवाधिकारस्ते… अपेक्षित असावं)\nPhilosophical उत्तर दिलं. सर,अन्यायाविरुद्ध आपण लढलं पाहिजे ( मला कौरव-पांडव आठवले) आणि कार्यचरण हीच खरी ईश्वर भक्ती आहे. असा संदेश भगतगीतेतून दिला आहे.\nतुमची निवड का करावी\n2) अपयश आले तरी खचून न जाता त्यावर Overcome करू शकतो.\n1) सर, माझी Height कमी आहे. (ओक सर म्हटले, तुम्ही DySp Preference दिला नाही. तो झाला. दुसऱ्या सांगा.)\n2) सर, Spoken English मध्ये थोडा Weak आहे. पण त्याच्यावर सध्या काम करतोय सर.\nOkk, Thank You तुम्ही येऊ शकता.\nतुमचा Email ID टाका.\nखाली तुमचा Email ID टाका आणि Verify करून घ्या. जेव्हा या Website वर कोणती महत्वाची पोस्ट टाकली जाईल ती तुम्हाला Email वर येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/no-need-to-go-to-school-the-big-decision-of-the-government/", "date_download": "2020-09-28T21:12:04Z", "digest": "sha1:EXQXYOJ3F6O6AF7ALSY2AXIDEEBYTG4Y", "length": 10825, "nlines": 132, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "शाळेत जाण्याची गरज नाही; सरकारचा मोठा निर्णय - News Live Marathi", "raw_content": "\nशाळेत जाण्याची गरज नाही; सरकारचा मोठा निर्णय\nNewslive मराठी- महाराष्ट्र सरकारने एका मोठा निर्णय घेत कलाकार खेळाडू, दिव्यांग विद्यार्थ्याना मोठी गुड न्यूज दिली आहे. त्यानुसार आता राज्यात नवीन एसएससी बोर्ड तयार करण्यात आला आहे.\nयेत���या १० तारखेला ओपन एसएससी बोर्ड लाॅन्च करणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. यामध्ये कलाकार खेळाडू दिव्यांग यांना शाळेत येण्याची गरज नाही कलाकार खेळाडूंसाठी नवीन एसएससी बोर्ड तयार करण्यात आला आहे. त्यामुळे कलाकार खेळाडू दिव्यांगासाठी गुड न्यूज आहे.\nदरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे दिव्यांग, कलाकार, खेळाडू विद्यार्थ्याना शाळेत जाण्याची गरज नाही.\nTagged कलाकार, खेळाडू, दिव्यांग, विनोद तावडे, शिक्षण, सरकार\nपुण्यात जनता कर्फ्यू लावू शकता, पण…- अजित पवार\nदेशात सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आढळत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात जनता जनता कर्फ्यूू लागू करण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह दोन्ही महापौरांशी चर्चा करुन प्रशासनाने निर्णय घ्यावा, त्याला माझी सहमती असेल. परंतु उद्योग धंद्यावर परिणाम झालेला मला चालणार नाही, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. […]\nशिवसेनेचा अंत आता जवळ आला आहे- निलेश राणें\nबुधवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचे बाण सोडले होते. नाणार रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीत आणू पाहणारे मुख्यमंत्री कार्यालयाच्या संपर्कात असल्याचा दावा राणे यांनी केला होता. तसंच नाणार रायगडमध्ये होण्यासाठी चर्चा होत नसून तो राजापूरमध्ये व्हावा यासाठी प्रयत्न होत असल्याचंही ते म्हणाले होते. शिवसेनेचा अंत आता जवळ आला […]\nमागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा यांचा डाव आहे….\nNewslive मराठी- भारतीय जनता पार्टी ने देशात हुकूमशाही चालवली असून मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा यांचा डाव आहे. व्यक्तिस्वातंत्र्य राहिलेलं नाही, असहिष्णुता वाढलेली आहे. अशा पद्धतीनं हे देश आणि राज्य चालवत आहेत. असा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी परिवर्तन यात्रेत केला आहे. महाराष्ट्र तसंच देशातला एकही घटक आज समाधानी नाही. @BJP4India ने देशात हुकूमशाही चालवली असून […]\nसपनाने काढला या नावाचा टॅटू\nगरीब सवर्णांचं आरक्षण जुमला ठरू नये- सुप्रिया सुळे\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nमला माझी देशभक्ती सिद्ध करण्यासाठी सोशल मीडियाची गरज नाही….\nमध्यरात्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली- जयंत पाटील\nअखेर केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/04/blog-post_13.html", "date_download": "2020-09-28T20:34:28Z", "digest": "sha1:AHB6P3W4MKZTPBKHFKJUZBE2VSV4ABUV", "length": 17712, "nlines": 72, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "‘बॅलेट’ विरुध्द ‘बुलेट’ - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social ‘बॅलेट’ विरुध्द ‘बुलेट’\nलोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान अवघ्या काही तासांवर आले असतानाच, मंगळवारी छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये माओवाद्यांनी केलेल्या भूसुरूंगस्फोटात भाजपाचे स्थानिक आमदार भीमा मंडवी यांना जीव गमवावा लागला व चार सुरक्षा जवान हुतात्मा झाले. मतदानावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिलेल्या माओवाद्यांनी रक्तपात करत पुन्हा एकदा लोकशाही प्रक्रियेला हिंसेचे गालबोट लावले. दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये एका रुग्णालयात घुसून दहशतवाद्यांनी आरएसएस नेते चंद्रकांत शर्मा यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात देखील एक सुरक्षा रक्षक शहीद झाला. निवडणुकांच्या तोंडावर होणारा हा रक्तपात देशाच्या लोकशाहीसाठी घातक आहे. देशात ‘बॅलेट’ची ताकद मोठी असतांना काही ठिकाणी ‘बुलेट’च्या ताकदीच्या जोरावर निवडणूक काळात दहशत पसरविण्याचा प्रयत्न होतांना दिस�� आहे.\n.....ही एक मोठी शोकांतिका\nदेशात निवडणुका आणि नक्षली किंवा दहशतवादी हल्ले हे जणू एक समीकरणच झाले आहे. मे, २०१३च्या विधानसभा निवडणूककाळात छत्तीसगडमध्ये भूसुरूंगस्फोट घडवण्यात आला होता व त्यामध्ये काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल तसेच राज्यातील काँग्रेस नेतृत्वाच्या फळीसह २७ जणांना प्राण गमवावे लागले होते. हा भाग सुरुवातीपासूनच नक्षलग्रस्त आहे. नक्षलवाद्यांचा देशाच्या लोकशाहीवर विश्‍वास नसल्याने त्यांचा निवडणुकांना विरोध असतो. यंदाही माओवादी प्रभाव असलेल्या दंतेवाडा व बस्तरमध्ये काही दिवसांपूर्वीच पत्रके झळकावून मतदानापासून लांब राहण्याची धमकी नागरिकांना देण्यात आली होती. ही धमकी खरी करुन दाखविण्यासाठी भाजपाच्या आमदाराच्या ताफ्यावर हल्ला चढविण्यात आला. हा हल्ला कोण्या राजकारण्यावर नसून देशाच्या लोकशाहीवर आहे. दहशतवादी हल्ल्यांबाबत आपण जेवढा संताप दाखवितो तेवढा संताप नक्षलवादाविरोधात दिसत नाही, ही एक मोठी शोकांतिका आहे.\nसमाजात विष पेरण्याचे काम\nदहशतवादाप्रमाणेच माओवाद्यांच्या नक्षली कारवायांनी देश पोखरण्याचे काम सुरू आहे, हे वास्तव आहे. नक्षलवादी हल्ल्यांचे आणि त्यात गेलेल्या बळींचे सरकारी आकडे अस्वस्थ करणारे आहेत. गेल्या बावीस वर्षांत १३ हजारांहून अधिक लोकांचे बळी नक्षलवाद्यांनी घेतले आहेत. महाराष्ट्रासह छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या दहा राज्यांतील तब्बल २०३ जिल्हे आजघडीला नक्षलग्रस्त आहेत. त्यातील २३ जिल्हे नक्षलवादाने प्रत्यक्षात प्रभावीत आहेत तर २६ जिल्ह्यांमध्ये नक्षलवादी कारवायांनी टोक गाठले आहे. आता तर जंगलांमधून बाहेर पडलेले नक्षली संघटनांचे कमांडर मोठ्या शहरांमध्ये आपली पाळेमुळे रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा शहरी नक्षलवाद प्रचंड घातक आहे. हेच आता निवडणुक काळात समाजात विष पेरण्याचे काम करत आहेत. काही ठिकाणी त्यांचे प्रयत्न असफल झाल्याने त्यांनी रक्तपात घडवून आणला. जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान, दहशतवादी हल्ले होण्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला होता. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना हे हल्ले करतील, असेही याबाबतच्या दक्षता सूचनांमध्ये नमूद आहे.\nसुरक्षा दलांची दुहेरी जबाबदारी\nभारतात हल्ले करण्यासाठी लष्करे तय्यबा, जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनांप्रमाणेच पाकिस्तानची गुप्तचर संघटना असलेल्या आयएसआयने तीन पथके तयार केली आहेत. त्यातील दहशतवाद्यांना मतदान केंद्रे, उमेदवारांना लक्ष्य करण्यास सांगण्यात आले आहे. राज्यात गेल्या वर्षी झालेल्या पंचायतीच्या निवडणुकीतही दहशतवाद्यांनी काही उमेदवारांना धमकावले होते. मतदानावर बहिष्कार घालण्याचा आग्रह फुटीरतावादी गटांनी धरला होता. या पार्श्वभूमीवर, सुरक्षा दलांना दुहेरी जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. एक तर, निवडणूक प्रक्रिया आणि दुसरी भारत - पाकिस्तान मधील संबंध ताणले गेल्यामुळे सीमेवर निर्माण झालेल्या तणावामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक लागणार आहे. गेल्या ४८ तासात दंतेवाडा व किश्तवाडमध्ये झालेल्या रक्तपातामुळे निवडणुकीला गालबोट लागले आहे. भविष्यातही राजकीय नेत्यांच्या प्रचारसभा किंवा अन्य कार्यक्रमांवर नक्षलवादी हल्ले होण्याची दाट शक्यता आहे. या राजकीय नेत्यांना सुरक्षा पुरवण्यात येत असली तरी ती मोडून काढण्याचे कसब नक्षलवाद्यांकडे आहे. एक तर त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असतात शिवाय या यंत्रणेतील जवानांना नक्षलवाद्यांशी सामना करण्याचे पुरेसे प्रशिक्षणही दिले जात नाही.\nछत्तीसगढला नक्षलवादी कारवायांचा लागलेला शाप अजूनही दूर होत नाही. नक्षलग्रस्त भागात वारंवार हल्ले होतात आणि त्यामध्ये जवान हुतात्मे होत असले तरी त्यावर आळा घालण्यात सरकारला यश येत नाही. कारण, त्यासाठी लागणारी इच्छाशक्तीच तेथे नाही. शिवाय राज्यकर्त्यांमध्ये नक्षलवाद्यांचा पुळका असणारा एक गट आहेच. या गटाच्या दडपणामुळे नक्षलवाद्यांच्या विरोधात मोहिमा आखणे अवघड होते. विशेषत: डाव्या विचारसरणीच्या नेत्यांना या नक्षलवाद्यांविषयी उमाळा जास्त आहे. हे नक्षलवादी आदिवासींच्या हक्कांचे रक्षण करतात असे सांगत त्यांची बाजू घेतली जाते. तथापि, असे अनाठायी प्रेम कसे अंगलट येते ते नक्षलवाद्यांच्या हल्ल्यानंतर लक्षात येते.नक्षलवादी किंवा दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करण्याची गरज असते. तसा प्रतिबंध केल्याशिवाय संघर्षांचे निराकरण करता येत नाही. निराकरण करण्याची प्रक्रिया ही सर्वागीण विकास साध्य करण्याची असते, त्यासाठी शांतता व स्थर्याची गरज असते. परं��ु अशा प्रकारे प्रतिबळाचा वापर केला, तर आज आपण मानवी हक्कांच्या बागुलबुवात अडकतो. या वाढत्या आणि बदलत्या आव्हानांना सामोरे जाताना संकुचित राजकीय मानसिकतेतून बाहेर पडण्याची गरज आहे. किमान या विषयावरुन तरी राजकारण होणे अपेक्षित नाही. कारण बंदुकीची गोळी सुटल्यावर ती पक्ष बघत नाही, दुसरे महत्त्वाचे म्हणजे यात सुरक्षा रक्षकांसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांचाही नहाक बळी जातो. इतीहासात डोकावून पाहिल्यास असे लक्षात येते की, अनेकवेळा ‘बॅलेट’ वर ‘बुलेट’ चा हल्ला झाला आहे. या लढाईत बुलेटने काही काळाकरीता दहशत माजविण्याचा निश्‍चितपणे प्रयत्न केला मात्र दिर्घकालीन विचार केला तर प्रत्येकवेळी बॅलेटच जिंकले आहे. हे जरी अंतिम सत्य असले तरी निवडणूक काळात होणारे हल्ले थांबविण्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याची धमकी देणार्‍यांचा कायमचा बिमोड करणे आवश्यक आहे. जसा पुलवामा हल्ल्याला उत्तर दिले तसेच सडेतोड उत्तर अशा घटनांना देण्याची वेळ आली आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://blogs.shrutisagarashram.org/2015/03/cause-of-creation-of-world.html", "date_download": "2020-09-28T20:44:24Z", "digest": "sha1:D7O3MYD45DMIIFGAG44HWWMV6J4D6ELY", "length": 7838, "nlines": 145, "source_domain": "blogs.shrutisagarashram.org", "title": "ब्लॉग: श्रुतिसागर आश्रम (Shrutisagar Ashram): विश्वनिर्मितीचे कारण | Cause of Creation of World", "raw_content": "ब्लॉग: श्रुतिसागर आश्रम (Shrutisagar Ashram)\nजसे, अग्नीमधून ठिणग्यांची निर्मिती होते, त्याचप्रमाणे अक्षरब्रह्मामधून विश्वाची निर्मिती होते. कारणं विना कार्यं न सिध्यति | कारणाशिवाय कार्याची निर्मिती होऊच शकत नाही. जेथे जेथे कार्य आहे, तेथे तेथे कारण हे असलेच पाहिजे. तुम्हाला दिसो किंवा न दिसो, समजो किंवा न समजो, कारण हे आहेच.\nसाधा घट असेल, तर त्याच्यामागे माती आणि कुंभार आहे. कुंभार जरी आपल्या डोळ्यांना दिसत नसेल, तरी आपण मान्य करतो की, घट निर्माण करण्यासाठी कोणीतरी निर्माता-कारण हे असलेच पाहिजे. तसेच हे जगड्व्याळ विश्व जर निर्माण झाले असेल, तर त्याच्यामागे काहीतरी कारण हे आहेच आणि तेच कारण याठिकाणी श्रुति सांगते की, अक्षरस्वरूप परब्रह्म हेच जगत्कारण आहे.\nदृष्टांताप्रमाणे जर क्रमाने पाहिले तर समजते की, अव्यक्त अग्नीमधून निर्मिती होत नाही, तर सविशेष, सोपाधिक अग्नीमधून ठिणग्या निर्माण होतात. तसेच, याठिकाणी अव्यक्त, निर्गुण, निर्विशेष अक्षरामधून एकदम विश्वाची निर्मिती होऊ शकत नाही, कारण – उपादानकारणअभावात्| निर्मितीसाठी दोन करणे आवश्यक आहेत. निमित्तकारण म्हणजेच कर्ता आणि उपादानकारण म्हणजेच सामग्री होय. म्हणजेच घटनिर्मितीसाठी माती पाहिजे आणि कुंभार सुद्धा पाहिजे.\nतसेच, विश्वनिर्मितीसाठी सचेतन कर्ता तसेच सामग्री म्हणजेच उपादानकारण आवश्यक आहे. निर्गुण, निर्विशेष परब्रह्म निर्मिती करू शकत नाही, कारण – अविकारीस्वरुपत्वात् | त्या स्वरूपामध्ये कोणताही विकार, बदल होऊ शकत नाही. अक्षरस्वरुपापासून विश्व निर्माण व्हावयाचे असेल, तर परब्रह्म सगुण, साकार, सोपाधिक होणे आवश्यक आहे. निर्गुण, निर्विशेष परब्रह्माला माया ही उपाधि प्राप्त झाल्यावर ते सगुण, सविशेष, सोपाधिक होते. त्यालाच ‘मायाशबलब्रह्म’ असे म्हणतात. त्या सगुण, सविशेष परब्रह्मामधून संपूर्ण विश्वाची निर्मिती होते.\n- \"मुण्डकोपनिषत्\" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मार्च २००७\n- हरी ॐ –\nसंसाराचा निरास का करावा \nविश्वनिर्मिती – अग्नि व ठिणग्या | Creation - Fi...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-anandyatra-about-old-hindi-movie-songs-anjor-panchwadkar-marathi-article-4559", "date_download": "2020-09-28T22:20:10Z", "digest": "sha1:3JBY6N46NCFPZJ6TLQRXIW3GUUAQWHSW", "length": 24247, "nlines": 134, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Anandyatra About old Hindi movie songs Anjor Panchwadkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nहै सबसे मधुर वो गीत..\nहै सबसे मधुर वो गीत..\nसोमवार, 14 सप्टेंबर 2020\nअनेक जुनी हिंदी चित्रपटगीतं आजही आठवतात आणि आठवते त्यातील काही साम्य, त्यात वापरलेल्या प्रतिमा, त्यांनी समाजावर केलेलं भाष्य...\nमाझ्या लहानपणी आमच्याकडे एक एलपी रेकॉर्ड होती, ‘तलत महमूद इन ब्लू मूड.’ त्यावर सुटातल्या हसऱ्या माणसाचा देखणा फ़ोटो होता. गाणी पण ���गळी भारी भारी होती एकदम, बाबा आणि मोठ्या भावंडांकड़ून वरचेवर ऐकलेली. मी लहान होते, इंग्रजी फार काही येत नव्हतं. ती रेकॉर्ड, गाणी, फ़ोटो सारं बघून मला वाटे की ब्लू मूड म्हणजे काहीतरी छान मस्त प्रकार असणार. नंतर कळलं, की ब्लू मूड म्हणजे दुःखी, उदास मूड.. आणि तो गायक अशा प्रकारच्या गाण्यांचा बादशाह होता म्हणे.\nखरोखर मी स्वतःला फार भाग्यवान समजते, की तलत मेहमूदच्या गायकीचं गारुड लहानपणीच मनावर बसलं. या गायकाबद्दल आपलेपणापेक्षा एक आदरयुक्त दरारा होता. होता का, अजूनही आहे. मॉर्निंग वॉक घेताना प्लेलिस्टमधे अचानक तलतचं गाणं आलं की मी जवळचा बाक बघून त्यावर बसून ते गाणं ऐकते. चालता चालता सहज ऐकण्यासारखं गाणं नाहीच ते. तुमचं पूर्ण अटेंशन मागतं तलतचं गाणं.\nबेखता तूने मुझसे खुशी छिनली\nजिंदा रख्खा मगर जिंदगी छिनली... यातली काळीज पिळवटून टाकणारी वेदना चालता चालता कशी ऐकायची\nतलतच्या आवाजाचं वर्णन हमखास मृदु, मुलायम, मखमली असं केलं जातं ते अगदीच मान्य. पण त्याच्या आवाजात दर्द होता असंही म्हणतात. मुकेश, तलत आणि गीता दत्त यांच्या आवाजात दर्द होता, म्हणजे नक्की कसा होता त्यांचा आवाज तलत घरी जेवताना किंवा मित्रमंडळींमधे काय दर्दभऱ्या आवाजात गप्पा मारे तलत घरी जेवताना किंवा मित्रमंडळींमधे काय दर्दभऱ्या आवाजात गप्पा मारे मला वाटतं दर्द आवाजात नाही, तर गायकीत असतो. म्हणूनच ‘जाए तो जाए कहाँ’मधे दर्द जाणवतो; पण ‘ये नई नई प्रीत है’मधे नसतो दर्द. ‘आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिए’ किंवा ‘दिल मतवाला लाख संभाला फिरभी किसी पे आ ही गया’ ही किती प्रसन्न मूडची गाणी आहेत मला वाटतं दर्द आवाजात नाही, तर गायकीत असतो. म्हणूनच ‘जाए तो जाए कहाँ’मधे दर्द जाणवतो; पण ‘ये नई नई प्रीत है’मधे नसतो दर्द. ‘आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिए’ किंवा ‘दिल मतवाला लाख संभाला फिरभी किसी पे आ ही गया’ ही किती प्रसन्न मूडची गाणी आहेत ‘जलते है जिसके लिए’ हे तर माझ्यामते One of the best romantic songs of Hindi cinema आहे. काय सुरेख अनोखा प्रसंग आहे.. फोनवरून प्रेमाची कबुली... ‘गीत नाजुक है मेरा शिशेसेभी, टूटे ना कहीं..’ हे सांगायला तलतचा मुलायम आवाजच हवा आणि तलतच्या आवाजातला तो सूक्ष्म कंप, ती तर निसर्गाची देणगीच जणू. त्यामुळे तलतच्या आवाजाची कॉपी करणंच अशक्य.\nदुःखी गाण्यात नुसतं ढोबळ दुःख नसतं, त्यातही छटा अ���तात. ‘मुहोब्बत ही न जो समझे वो जालिम प्यार क्या जाने’मधे किंचित उपहास, ‘तेरी आंख के आंसू पी जाऊं, ऐसी मेरी तक़दीर कहा’ मधली खंत, ‘जाने अब तुझसे मुलाक़ात कभी होके ना हो’ (फिर वही शाम) मधली हुरहुर, ‘जिंदगी तेरे जामसे एक कतरा भी पीना नही’ (बेरहम आसमां) मधली सपशेल माघार, ‘मितवा नहीं आये’ मधला अपेक्षाभंग, ‘कोई नहीं मेरा इस दुनियां में आशियाँ बरबाद है’ मधली हताशा; तर ‘कभी है गम कभी खुशियां यहीं तो जिंदगानी है’ मधला स्वीकार, ‘आ भी जा आ भी जा आज मेरे सनम’ (शामे गमकी कसम) मधली आर्तता... दर्दच्या या छटा किती सहज उतरतात तलतच्या गाण्यात. म्हणूनच ही गाणी पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटतात. यातल्या दुःखितांची कीव येत नाही.\n‘रास्ते में रुक के दम ले लूँ मेरी आदत नहीं\nलौटकर वापस चला जाऊँ मेरी फ़ितरत नहीं\nऔर कोई हमनवा मिल जाए ये क़िस्मत नहीं\nऐ ग़म-ए-दिल क्या करूँ ऐ वहशत-ए-दिल क्या करूँ’... मजाज लखनवीची ही गझल, तलतच्या आवाजात एक वेगळी उंची गाठते. दुःखाचा सोहळा जणू\nआवाजापेक्षाही मला तलतच्या गाण्यातलं सगळ्यात जास्त काय आवडतं सांगू त्याचे शब्दोच्चार... शब्द असतात नेहमीचेच पण तलतच्या उच्चारात अगदी सूक्ष्म वेगळेपण असतं, त्यामुळं ते शब्द एकदम ‘हटके’ वाटतात. परेशान, मरिज, पांव, गमगीन, खून, सुहाना अशा शब्दांचे कंगोरे घासून पुसून तलत ते परेशां, मरज, पाओं, गमगीं, खूँ, सोहाना असे काय बहारदारपणे पेश करतो की ऐकत राहावे. ‘तसव्वुर’ या एका शब्दासाठी ‘फिर वो ही शाम’ ओवाळून टाकावं\nदिलपे क्या गुजरी तेरे जानेसे कोई क्या कहे\nसाँस जो आती है वो भी दर्द का पैगाम है\nदरवेळी या ‘दर्द का पैगाम’ची नजाकत ऐकायला जीव कानात गोळा होतो माझ्या\nया गझल किंगचा जन्मही गझलेच्या नगरीतला, लखनौचा (२४ फेब्रुवरी १९२४). वडील कर्मठ विचारांचे, त्यामुळं गाणं-चित्रपट कशालाच घरून पाठिंबा नव्हता. पुढं मुंबईला आल्यावर पार्श्वगायक म्हणून नाव झाल्यावर मग वडिलांनी स्वीकारलं, त्या आधी घरचा विरोध पत्करून मॉरिस कॉलेज (आत्ताचे भातखंडे संगीत विद्यालय) इथं गाण्याचं शिक्षण, सोळाव्या वर्षीच ऑल इंडिया रेडिओ लखनौला गैरफिल्मी गझल गायनाचे कार्यक्रम. मग कलकत्ता, मुंबई असे त्याकाळचे स्वाभाविक टप्पे. कलकत्त्याला असताना ‘तसवीर तेरी दिल मेरा बेहला न सकेगी’ (१९४४) ही गझल प्रचंड गाजली. मुकेशप्रमाणंच याच्याही डोक्यात अभिनयाचं वेड. चित्रपटकारकीर्द (आपल्या सुदैवानं) काही चालली नाही, पण त्यामुळं बंगाली नटी ललिता मल्लिक ही मात्र जीवनसाथी म्हणून लाभली. पुढं १९४९ ला मुंबईला आल्यावर अनिल विश्वास यांच्या पारखी नजरेनं तलतच्या गझलेतली जादू\nहेरली. १९५० मध्ये ‘आरजू’मधे दिलीपकुमारसाठी तलत गायला, गाजला आणि स्थिरावला. ते गाणं होतं - ‘ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल..’ दिलीपकुमारच्या रोमँटिक प्रतिमेला साजेसा आवाज आणि गायकी, त्याचं जोरदार स्वागत झालं नसतं तर नवल. तेव्हा देव - दिलीप - राज यांच्या जोडीनंच रफी, तलत, मुकेश हेही चित्रपटासंगीतसृष्टीचे नायकच होते दिलीपकुमार - तलत मेहमूद जोडीचे ‘आरजू’शिवाय हे अजून काही चित्रपट आणि त्यातली गाजलेली गाणी पाहा - बाबूल (नौशाद - मेरा जीवनसाथी बिछड़ गया), तराना (अनिल विश्वास - एक मैं हूँ एक मेरी), देवदास (एस. डी. बर्मन - मितवा लागी ये कैसी), संगदिल (सज्जाद हुसैन - ये हवा ये रात ये चांदनी), दाग (शंकर-जयकिशन - ऐ मेरे दिल कहीं और चल), शिकस्त (शंकर-जयकिशन - सपनोंकी सुहानी दुनियाको), फूटपाथ (खय्याम - शाम ए गम की कसम).\nदिलीपकुमारशी जोडी जमली तरी नौशाद आणि तलतची जोडी नाही जमली. गंमत म्हणजे तलत मेहमूद आणि शंकर-जयकिशन यांची गाणी कितीतरी जास्त आणि गाजलेली आहेत. दाग (हम दर्द के मारोंका इतना ही फसाना है, कोई नही मेरा इस दुनियामें), पतिता(अंधे जहाँके अंधे रास्ते), बुटपॉलिश (चली कौनसे देश), रूपकी रानी चोरोंका राजा (तुम तो दिलके तार छेड़कर).\nमुलायम मखमली दर्दभरी गझल गायकी आणि मदनमोहन हे एकत्र आले आणि एक सुंदर सुरेल ठसा उमटवून गेले. मदहोश (मेरी यादमें तुम ना आंसू बहाना), देख कबीरा रोया (हमसे आया ना गया), जहाँआरा (मैं तेरी नजरका सुरूर हूँ), आशियाना (मैं पागल मेरा मनवा पागल, मेरा करार लेजा), हक़ीक़त (होके मजबूर मुझे), बहाना (बेरेहम आसमां).\nसी. रामचंद्र (परछाई - मुहोब्बत ही ना जो समझे), सुबह का तारा (यास्मीन - बेचैन नजर बेताब जिगर), एस. डी. बर्मन (टॅक्सी ड्रायव्हर - जाए तो जाए कहा), (देवदास - किसको खबर थी), (सुजाता - जलते है जिसके लिए), सलिल चौधरी (छाया - आंसू समझके क्यूं मुझे, इतना ना मुझसे तू प्यार बढ़ा), (एक गाँव की कहानी - रात ने क्या क्या ख्वाब दिखाए) यांनी तलतबरोबर छान गाणी केली आहेत. याशिवाय रवि (एकसाल - सब कुछ लुटाके), खय्याम (फूटपाथ - शाम ए गमकी कसम), रोशन (अनहोनी - मैं दिल हूँ एक अरमान भरा), ओ. पी. नय्यर (सोने की चिड़िया - प्यार पर बस ���ो नही है), नाशाद (बारादरी - तस्वीर बनाता हूँ), जयदेव (किनारे किनारे - देख ली तेरी खुदाई), गुलाम मोहम्मद (मिर्झा गालिब - फिर मुझे दिदा ए तर याद आया) या संगीतकारांबरोबरची काही प्रसिद्ध गाणी.\nतलत मेहमूदची द्वंद्व गीते हा एक भन्नाट प्रकार आहे. भन्नाट अशासाठी की तलतचा मृदु आवाज लता - आशाच्या तलम आवाजांबरोबर जसा मॅच होतो तसाच शमशाद बेगम, सुरैया यांच्या वजनदार आवाजांबरोबरही होतो. ‘मन धीरे धीरे गाए रे’, ‘दिले नादान तुझे हुआ क्या है’, ‘राही मतवाले’ (सुरैया बरोबर); ‘मिलते ही आंखे दिल हुआ दीवाना किसीका’, ‘नदी किनारे साथ हमारे’ (शमशाद बेगम बरोबर); ‘दो दिल धड़क रहे है और आवाज एक है’, ‘सच बता तू मुझपे फिदा’, ‘प्यार पर बस तो नहीं है’, ‘तेरी निगाहोंमे तेरीही बाहोंमे (आशा बरोबर) ही काही उदाहरणे. लताबरोबरची ड्युएट्स तर अफाट आहेत - ‘सीनेमें सुलगते है अरमां’, ‘आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे’, ‘इतना ना मुझसे तू प्यार बढ़ा’, ‘नैन मिले नैन हुए बावरे’, ‘ओ दिलदार बोलो एकबार’, ‘आसमांवाले तेरी दुनियासे’, ‘गया अंधेरा हुआ उजाला’, ‘प्यार होके रहेगा’, ‘दिले बेकरार सोजा’, ‘ये नई नई प्रीत है’, ‘दिलमे समा गए सजन’... रत्न आहेत एकेक, रत्न\nतलत महमूद दर्दी चाहत्यांसाठी गाण्याचे हाउसफुल कार्यक्रम करत. परदेशी स्टेज शो करणारा हा पहिला हिंदी गायक, भारताचा फ्रँक सिनात्रा म्हणत त्याला. साधारण ८०० चित्रपटगीतं आणि २०० च्या आसपास गैरफिल्मी गीतं अशी कारकीर्द. पद्मभूषण तलत मेहमूद ९ मे १९९८ रोजी काळाच्या पडद्याआड गेले. चित्रपटसृष्टीतून ते त्या आधी बरीच वर्षं बाजूला झाले होते.\nसाठच्या दशकाच्या उत्तरार्धात चित्रपटाचा बाजच बदलायला लागला. शम्मी कपूरचे ‘राजकुमार’, ‘काश्मीर की कली’, ‘जंगली’, ‘अॅन इवनिंग इन पॅरिस’, ‘ब्रह्मचारी’ असे चित्रपट बॉक्स ऑफिस वर हंगामा करू लागले. तलतची खानदानी गझल मागं पडू लागली. पण संपली नाही. पारंपरिक जरतारी पैठणीसारखी आपण ती जपली, खास प्रसंगांत बाहेर काढायची, पुन्हा हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवायची.\nपर्सी शेले या इंग्लिश कवीच्या To a skylark या कवितेतील प्रसिद्ध ओळी. सुखदुःखाची विरोधाभासी एकतानता सांगणाऱ्या. त्यावर गीतकार शैलेंद्रनी गाणं लिहिलं -\nहै सबसे मधुर वो गीत जिन्हें\nहम दर्द के सुर में गाते है...\nतलत मेहमूदची दर्दभरी गाणी अशीच आहेत, दुःख सांगणारी पण आनंद देणारी... आहेत ��दास तरी गमती मनोहर\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-bookshelf-asha-sathe-marathi-article-2248", "date_download": "2020-09-28T22:29:21Z", "digest": "sha1:JGK4NLUJPQVORX5LJMDYMPDH3WDVL2EH", "length": 12397, "nlines": 120, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Bookshelf Asha Sathe Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018\n...के हर ख्वाहिश पे\nप्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे\nलेखक ः अरुणा देशपांडे\nकिंमत ः ३५० रुपये\nतरुण वयात मार्क्‍सवादाच्या प्रभावाने फक्त आपल्या व्यक्तिगत आयुष्याविषयी स्वप्ने न पाहता भोवतालच्या समाजात परिवर्तन घडवून आणण्याच्या ध्यासाने झपाटलेल्या, आयआयटी किंवा जेएनयुसारख्या शिक्षण संस्थेतून उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या मित्रमंडळींची त्यांच्या तशाच शिकलेल्या, स्त्री मुक्ती चळवळीच्या विचारांची पार्श्‍वभूमी असलेल्या जोडीदाराची कहाणी या कादंबरीत समोर येते.\nलग्नानंतर वीस बावीस वर्षांनी बहुतेक विवाहित जोडप्यांच्या आयुष्यात ‘मिडल एज क्रायसिस’ हा पॉइंट येतो म्हणतात. या कहाणीची सुरुवात या पॉइंटवरच होते. जागतिकीकरणाच्या रेट्याने सामाजिक चळवळीचा अवकाश आक्रसत असताना या मित्रमंडळींनी आपली ध्येयं, स्वप्नं यांची तपासणी केलेली आहे. काय मिळवलं काय गमावले पर्सनल इज पोलिटिकल या विचारापासून कितपत दूर आलो व्यक्तिवादी होण्यापासून वाचवता येतं का व्यक्तिवादी होण्यापासून वाचवता येतं का लग्न संस्थेत अडकताना जी स्त्री-पुरुष समतेची भूमिका घेतली ती कितपत निभावली लग्न संस्थेत अडकताना जी स्त्री-पुरुष समतेची भूमिका घेतली ती कितपत निभावली कोणाच्या जिवावर मुळात निभावता येणं शक्‍य असतं का असे असंख्य प्रश्‍न घेऊन यातली माणसं प्रामाणिकपणे स्वतःला तपासत आहेत.\nपहिल्या भागात मोठ्ठा पत्रकार झालेला हेमंत आणि बॅंकेतील नोकरी सांभाळून; एक आपले मूल आणि एक दत्तक मूल सांभाळताना मूल्यभाव जपत कुटुंब उभं करणारी वर्षा यांची कहाणी आहे.\nदुसऱ्या भागात कामगारांच्या प्रश्‍नावर काम करणारा मोठा अभ्यासू, डॅशिंग, बासरी वाजवणारा शिशिर आणि कॉलेजात नोकरी करणारी, विद्यार्थ्यांच्या मदतीने विविध प्रकल्प करणारी ��्रीष्मा यांची कहाणी आहे.\nतिसऱ्या भागात समाजशास्त्रज्ञ बनलेला नामवंत प्राध्यापक शरद आणि आधुनिक विचारांशी अपरिचित असलेली, त्याबद्दल कधीच ओढ निर्माण न होऊ शकलेली, पारंपरिक गृहिणीपणात रमण्याची स्वप्नं पाहात लग्न करून आलेली वासंती यांची कहाणी आहे.\nया कहाण्या पात्रांच्या मनोगतातून शोधाव्या लागतात. यांच्या निमित्ताने इतर व्यक्तींच्याही कहाण्या येतात.\nवीस पंचवीस वर्षात सगळंच झपाट्याने बदललं आहे. या बदलत्या वातावरणात खूप लढाया सगळ्यांनाच लढाव्या लागल्या आहेत. मुद्दा परिवर्तनाचा असो किंवा मानवी मूल्यांचा. खरी लढाई बाहेरच्या जगाशी असते. तशी स्वतःशीही असते. आपण जे बोलतो, इतरांना सांगतो त्याप्रमाणे वागणं कितपत शक्‍य झालं, याचा लेखाजोखा प्रामाणिकपणे प्रत्येकजण मांडतो. पुन्हा प्रत्येकाचा आपला आपला आतला आवाज असतो. तो दिशा ठरवतो. मग कुणी एखाद्या कंपनीत मॅनेजर बनतो, कुणी एनजीओच्या आधाराने तडजोडी करतो, स्त्री पुरुष नात्याचे गुंते होतातच. क्वचित समर्थनाचा सूर चढा लागतो. वैचारिक चिंतन, चर्चा असंच लेखनाचे स्वरूप आहे. कथानकाची एकरेषीय मांडणी नाही. त्यामुळे तोचतोचपणा आला आहे. कुठे अनाठायी विस्तार झाला आहे. पुढील पिढीने उभे केलेल्या प्रश्‍नाने कादंबरी सुरू झाली आहे. पण तो धागा पुढे प्रमुख राहिलेला नाही. शिशिर ग्रिष्मा, शरद वासंती यांच्या आयुष्यातले काही प्रसंग प्रत्ययकारी आहेत. पण एकूण प्रसंग घटना यापेक्षा कादंबरीचे स्वरूप वैचारिक वास्तव चित्रणाचे आहे.\nवासंतीने घटस्फोट स्वीकारणे, त्यामागची भूमिका प्रभावीपणे येते. मग इतर पुरोगामी, मुक्त विचाराच्या स्त्रियांचे काय वर्षा आणि ग्रीष्मा यांच्या मनोगतातून. ती भूमिका स्पष्ट झाली आहे. आपल्या जोडीदारांच्या विचारसरणीचे महत्त्व त्यांना कळले आहे. त्यावर भाळूनच आपण त्यांच्यावर प्रेम केले. जोडीदार म्हणून त्यांची निवड केली हे सत्य त्या नाकारत नाहीत. अस्वस्थ वर्तमान वाट्याला आले तरी खंबीर वैचारिक भूमिकेमुळे जगण्याची इयत्ता कशी वाढते याची त्यांना जाण आहे. त्यामुळे त्या संसार टिकवत आहेत; पण तो पारंपरिक भूमिकेतून नाही.\nअशा प्रकारच्या प्रामाणिक सिंहावलोकनातून कदाचित पुढची वाट स्वच्छ होण्याची शक्‍यता\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्नि���ग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-cover-story-amit-gadre-marathi-article-1409", "date_download": "2020-09-28T21:12:49Z", "digest": "sha1:IE4YP4CLQHZTSWEA2QN3MYHIGPZLAJF7", "length": 23182, "nlines": 127, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Amit Gadre Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nजपतोय गावरान आंब्यांचा मेवा\nजपतोय गावरान आंब्यांचा मेवा\nशुक्रवार, 13 एप्रिल 2018\nमहाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या वतीने सन २०११ ते २०१५ या काळात सह्याद्री पट्यातील शाळांमध्ये ‘पश्‍चिम घाट स्पेशल इको क्‍लब योजना’ राबविण्यात आली. या उपक्रमातून सह्याद्री पट्ट्यातील गावरान आंब्यांच्या २०५ जातींची नोंद झाली. जनुकीय ठेवा जपण्याच्या दृष्टीने, नवीन जातींचा विकास आणि हवामान बदलाच्या काळात या गावरान जाती महत्त्वाच्या ठरणार आहेत.\nसह्याद्री पट्ट्यातील जैवविविधता संवर्धन हा जागतिकदृष्टीने महत्त्वाचा विषय. या दिशेने पर्यावरण शिक्षण केंद्र, वन विभाग, शाळा आणि स्थानिक समुदायांच्या कडून विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमाच्या माध्यमातून सह्याद्रीच्या डोंगराळ भागात काम करताना आंब्याच्या स्थानिक गावरान जातींचे संवर्धन आणि जनुकीय विविधतेचा अभ्यास हा विषय पुढे आला. त्या दृष्टीने पर्यावरण शिक्षण केंद्राने शालेय शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून परिसरातील गावरान आंबा जातींची त्यांच्या वैशिष्ट्यांसह माहिती गोळा करण्यास सुरवात केली. राज्यातील सह्याद्री पट्यात असणाऱ्या तेरा जिल्ह्यांतील ६३ तालुक्‍यांमधील २३९ शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.\nया उपक्रमाबाबत माहिती देताना पर्यावरण शिक्षण केंद्राचे कार्यक्रम समन्वयक सतीश आवटे म्हणाले, की सह्याद्रीच्या डोंगराळ भागातील जैवविविधता संवर्धनाबाबत गावकऱ्यांशी चर्चा करताना असे लक्षात आले, की सह्याद्रीमधील (उत्तर पश्‍चिम घाट) अनेक बहुपयोगी वनस्पती, फळझाडे आणि त्यांच्या जाती दुर्मिळ होत आहेत. काही नष्ट होण्याच्या काठावर आहेत. हे लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यात आंब्याच्या गावरान जाती आणि त्यांच्यातील जनुकीय विविधतेच्या अभ्यासाने सुरवात झाली. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून परिसरातील गावरान आंबा जातींची त्यांच्या वैशिष्ट��यांसह माहिती गोळा होऊ लागली. गावातील वयस्क आणि शालेय विद्यार्थ्यांना गावशिवारातील आंबा जातींची चांगल्यापैकी माहिती असते. त्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. आंबा जातींच्या नोंदीसाठी विशिष्ट फॉर्म तयार केला. यामध्ये आंबा जातीचे स्थानिक नाव, गावाचे नाव, झाडाचे ठिकाण (जीपीएस नोंद), मालकाचे नाव, जातीची वैशिष्ट्ये, झाडाचा आकार, फळ आणि पानांचा आकार, सालीची जाडी, फळातील केसराचे प्रमाण, फळ कच्चे आणि पक्के झाल्यानंतरचा रंग, वजन, चव, सुगंध अशी विविध निरीक्षणे नोंदविण्यात आली. काही गावांच्यामध्ये एखादे दुसऱ्या तर काही गावांच्यामध्ये वीसहून अधिक आंब्याच्या गावरान जाती मिळाल्या. सन २०१२-१३ या दोन हंगामात सह्याद्री पट्ट्यातील सुमारे पन्नास गावांतील शाळा आणि गावकऱ्यांच्या सोबत आंब्याच्या २०५ गावरान जातींची नोंद आणि अभ्यास झाला. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यापासून ते सिंधुदुर्गातील शाळांनी उपक्रमशील सहभाग नोंदविला. पर्यावरण शिक्षण केंद्रातील तज्ज्ञांनी आंबा जातींचे फोटो आणि माहितीचे संकलन केले. सध्या शासनाच्या पर्यावरण सेवा योजना आणि इतर उपक्रमातून आंब्यांच्या जनुकीय विविधता संवर्धनाचे हे काम विविध जिल्ह्यातून पुढे नेले जात आहे.\nगावरान जातींच्या संवर्धनाची गरज\nगावकऱ्यांच्या निरीक्षणानुसार गेल्या तीस वर्षांत पन्नास टक्के गावरान आंबा जाती आणि झाडांची संख्या कमी झाली. पूर्वोत्तर भारत हे आंब्याचे मूळ ठिकाण. याचबरोबरीने आंबा जातीतील जनुकीय विविधता पश्‍चिम घाटात दिसून आली. त्यामुळे या पट्ट्यातही आंब्याचे मूळ आहे का हे तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे. आपल्याकडे पूर्वापार या जातींची शास्त्रीय नोंद नाही, त्यावर अभ्यासही झालेला नाही. पर्यावरण शिक्षण केंद्राने कृषी विभाग, कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांकडे या २०५ जातींची नोंद सादर केली आणि त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे. राज्यात गेल्या काही वर्षांत हापूस, पायरी, केसर याच जातींची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली, त्यामुळे बिटकी, साखदोडी, साखऱ्या, खोबरी, रायवळ अशा विविध चवीच्या आंबा जाती दुर्लक्षामुळे सह्याद्री पट्ट्यातून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आंबा जाती नष्ट झाल्याने त्यांची चव, गुण वैशिष्ट्ये असलेला जनुकीय ठेवा कायमचा नष्ट होतो. तो जपणे गरजेचे आहे. रायवळ आंब्याची मोठी झाडे ऑर्किड, फुलपाखरे, बांडगुळांचे ’होस्ट प्लान्ट’ आहेत. गावरान आंबा हा अनेक पक्षी, माकडांचा खाण्याचा स्रोत आहे. येत्या काळात हापूस, पायरी, केसर या आंबा जातींच्या बागेत किमान दहा टक्के प्रमाणात गावरान जातींची लागवड वाढवण्याची गरज आहे, त्याचा परागीकरणासाठी फायदा होईल,त्यातून फळ गुणवत्ता टिकून राहील. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक बागेत स्थानिक दुर्लक्षित जातींचेही संवर्धन होईल.\nसंस्थेने गावरान आंब्याच्या जातींच्या फळांचे पोस्टर आणि पोस्ट कार्ड आकाराची भेट पत्रे तयार केली. पुण्यातील आयसर या विज्ञान संशोधन- शिक्षण संस्थेच्या सहकार्याने सह्याद्रीतील साठ आंब्याच्या गावरान जातींचा वेगळेपणा ओळखण्यासाठी त्यांच्या जनुकांचे विश्‍लेषण करण्यात येत आहे. त्या माध्यमातून या गावरान जातींचे जनुकीय पातळीवरील साम्य तसेच वेगळेपण अत्याधुनिक पद्धतीने सर्वांच्यासमोर आणणे शक्‍य होणार आहे. लोकांनी वर्गीकरण केलेल्या या जातींचा जनुकीय स्तरावर अभ्यास करण्यात येत आहे. यातून या जातींचे गुणधर्म जनुकीय पातळीवर कायम राहतात का ते समजेल. हे संशोधन अंतिम टप्यात आहे. या संशोधनाचा भविष्यात नवीन आंब्याची जात विकसित करण्यासाठी तसेच मूळ जातीची लागवड वाढविण्यासाठी होणार आहे. आंब्याच्या बरोबरीने पर्यावरण शिक्षण केंद्राने शाळांच्या सहकार्याने सह्याद्रीपट्यातील जांभूळ, फणस, करवंदाच्या स्थानिक जातींची नोंद घेतली.\nजपानमध्ये २०१३ मध्ये झालेल्या ’युनेस्को’च्या आशिया पॅसिफिक सांस्कृतिक केंद्राने आयोजित केलेल्या तज्ज्ञ परिसंवादामध्ये या उपक्रमाचे सादरीकरण पर्यावरण शिक्षण केंद्राचे कार्यक्रम समन्वयक सतीश आवटे आणि मुठा (जि. पुणे) या गावातील शिक्षक धोंडिबा कुंभार यांनी केले होते.\nगावरान आंबा जातीच्या संवर्धनासाठी शास्त्रीय नोंदणीच्याबरोबरीने रोपनिर्मिती आणि लागवडीवरही भर देण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना सतीश आवटे म्हणाले, की आंब्याच्या गावरान जातींचा अभ्यास झाल्यानंतर विविध ठिकाणी संवर्धन होण्याच्या दृष्टीने पर्यावरण शिक्षण केंद्राने यातील निवडक जातींची रोपे, कलमे तयार करण्यासाठी पुणे व सोलापूर जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी आणि गावकऱ्यांना आंबा कलमीकरणाचे प्रशिक्षण दिले आहे.\nरंग, आकार आणि परं��रेने मिळाली आंब्याला नावे\nसालीच्या रंगानुसार पिवळ्या, सफेदा, काळा, पांढरा आणि आकारानुसार राघू, कोयती,केळी, वाकडा, गोटी, भोपळी, नारळी, मोग्या अशी नावे.\nआंबा तोडताना त्यातून येणारा चिक ही फळातील नैसर्गिक संरक्षण प्रणाली. त्यामुळे जसजसे आपण जंगली प्रदेशाच्या आत जाऊ तसतसे आंब्यातील चिकाचे प्रमाण वाढते. त्यावरून जास्त चिकाचा चिक्काळ्या, फुंगशी, चिकाला अशी नावे.\nगराला शेपूसारखा वास असेल तर शेप्या आंबा.\nझाडाच्या स्थळानुसार आंब्याला दिलेले नाव ः पन्हाळा गावातील तहसीलदारांच्या सरकारी घराच्या आवारातील आंब्याच्या झाडाला ’तहसीलदाराचा आंबा‘ हे नाव.\nभुदरगड तालुक्‍यातील सावंतवाडी गावात दर वर्षी भरपूर आंबा फळे देणारे झाड आहे. गावातील प्रत्येक घरातील लोक टोपली भरभरून या झाडाचे आंबे घेऊन जातात. सगळ्यांना पुरूनही झाडाला आंबा फळे शिल्लक राहतात म्हणून या जातीचे नाव ’वताचा आंबा‘.\nकोल्हापूर जिल्ह्यातील परळेनिनाई या गावातील निनाईदेवीच्या जत्रेसाठी घरातून नैवेद्य ’पोस्त’ पाठविला जातो. गावात ज्या आंबा झाडाखाली नैवेद्य वाटून खाल्ला जातो, त्या झाडाला गावकऱ्यांनी ’पोस्ताचा आंबा‘ असे नाव दिले आहे.\nदापोली (जि. रत्नागिरी) येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर म्हणाले, की आम्ही आंबा पिकातील संशोधनासाठी राज्यभरातील विविध गावरान जातींचे संकलन करीत आहोत. वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रावर ३१६ आंबा जातींचे संवर्धन झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने स्वाद, आकार, वैशिष्टपुर्ण चव असणाऱ्या जाती आहेत. काही जाती कीड,रोग प्रतिकारक आहेत. काही जातींच्या रसाला वेगळा स्वाद,रंग आहे. काही गावरान जाती रायता, लोणचे आणि रसासाठीच प्रसिद्ध आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर बिटकी आंबा हा आजही रसासाठी प्रसिद्ध आहे. राज्यभरातील गावरान आंब्याचा ठेवा जैवविविधतेच्यादृष्टीने मोलाचा आहे. हवामान बदलाच्या काळात तग धरणाऱ्या आणि चांगले फळ उत्पादन देणाऱ्या गावरान जातींचा अभ्यास संशोधनासाठी उपयुक्त आहे. यातून एखादी जात पारंपरिक जातींच्या बरोबरीने संकरीकरणासाठी येत्या काळात उपयोगात आणली जाईल.\nकृषी विभाग हापूस आयसर\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%8B_%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8B", "date_download": "2020-09-28T22:22:57Z", "digest": "sha1:KYEXQPMBWSZDSUZPPKMBMSGBDTE6S4NU", "length": 4881, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एदुआर्दो दातो - विकिपीडिया", "raw_content": "\nएदुआर्दो दातो ए इराडियर(जन्म: १२ ऑगस्ट १८५६- मृत्यु:८ मार्च १९२१) हे स्पेनमधील एक राजकीय नेता होते. त्यांनी तीन वेळा स्पेनचे पंतप्रधान म्हणून आपल्या मृत्युपर्यंत सेवा दिली. त्यांचेकडे ११ खाती होती.ते चार वेळेस स्पॅनिश कॉंग्रेस ऑफ डॅप्युटिजचे अध्यक्ष होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १८५६ मधील जन्म\nइ.स. १९२१ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०५:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-north-maharashtra-will-have-highest-number-frp-mud-shete-25560", "date_download": "2020-09-28T21:42:32Z", "digest": "sha1:IVGYXMYYU7O7KDUTWVO4LAST737N7E7E", "length": 17828, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi North Maharashtra will have the highest number of FRP mud : shete | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक एफआरपी कादवाची राहणार\nउत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक एफआरपी कादवाची राहणार\nबुधवार, 4 डिसेंबर 2019\nनाशिक : जिल्ह्यात सर्व सहकारी साखर कारखाने बंद पडले असताना कादवाची परिस्थितीही तीच होती, परंतु कादवाचे विद्यमान संचाल��� मंडळाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काटकसर, नियोजन व पारदर्शी कारभार करत कारखाना सुस्थितीत सुरू ठेवला आहे. कादवा या वर्षी अधिक कार्यक्षमतेने गाळप करणार आहे. कोणतेही उपपदार्थनिर्मिती नसताना उसाला सर्वाधिक भाव दिला असून या वर्षीही उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक एफआरपी कादवाची राहणार असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले.\nनाशिक : जिल्ह्यात सर्व सहकारी साखर कारखाने बंद पडले असताना कादवाची परिस्थितीही तीच होती, परंतु कादवाचे विद्यमान संचालक मंडळाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काटकसर, नियोजन व पारदर्शी कारभार करत कारखाना सुस्थितीत सुरू ठेवला आहे. कादवा या वर्षी अधिक कार्यक्षमतेने गाळप करणार आहे. कोणतेही उपपदार्थनिर्मिती नसताना उसाला सर्वाधिक भाव दिला असून या वर्षीही उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक एफआरपी कादवाची राहणार असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले.\nकादवा सहकारी साखर कारखान्याच्या ४३ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ रविवारी (ता. १) झाला. या प्रसंगी अध्यक्ष श्रीराम शेटे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कादवाचे माजी अध्यक्ष अॅड. बाजीराव कावळे होते.\nया वेळी श्रीराम शेटे यांनी गेली बारा वर्षांतील कादवाची वाटचाल कशाप्रकारे झाली याबद्दल माहिती दिली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सत्ताप्राप्त झाल्यानंतर कारखाना सुरू ठेवला. संचालक मंडळाने पारदर्शी कारभार करत योग्य नियोजन व काटकसर करत कादवा अडचणीतून बाहेर काढला. अधिक क्षमतेच्या व अत्याधुनिक टाकल्या असून त्यामुळे गाळप कार्यक्षमता वाढली आहे. सर्वाधिक भाव व वेळेवर पैसे अदा होत असल्याने ऊस उत्पादकांची पसंती कादवाला आहे. मात्र, कमी गाळप क्षमता असल्याने गाळप मर्यादा येत होत्या. मात्र, यांत्रिकीकरण केल्याने आता गाळप क्षमता वाढणार आहे. यंदा चांगला पाऊस झालेला असल्याने अधिक ऊस लागवड करणे शक्य असून जास्तीत जास्त ऊस लागवड करावी, असे आवाहन अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले.\nया वेळी संपतराव शिवराम घडवजे, नरेश देशमुख, भिकनराव देशमुख, कैलास भगवंत पाटील, विनायक बर्डे या सर्वांनी सपत्निक गव्हाणपूजन केले. जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील यांच्या हस्ते नवीन मिलचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळ�� टाकण्यात आली. या वेळी माजी अध्यक्ष अॅड. बाजीराव कावळे, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार उत्तमबाबा भालेराव, साहेबराव पाटील, संचालक बाळासाहेब जाधव आदींची भाषणे झाली.\nया वेळी मविप्र संचालक दत्तात्रेय पाटील, संजय पडोळ, सदू अप्पा शेळके आदींसह सर्व संचालक, सभासद, अधिकारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालक शहाजी सोमवंशी यांनी प्रास्ताविक केले; तर प्रा. लक्ष्मण महाडिक यांनी सूत्रसंचालन केले. का\nसाखर महाराष्ट्र maharashtra ऊस पाऊस जिल्हा बँक आमदार\nमॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून माघार सुरू...\nपुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल झालेल्या मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू के\nकृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया गेटसमोर ट्रॅक्टर...\nनवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी (ता.२७) शिक\nनिकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्न\nशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभता) विधेयक, शेतकरी (सबलीकरण आणि संरक्ष\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी\nनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी\nकृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन की बात :...\nनवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमात सहसा राजकीय विषयांवर भाष्य करण्याचे टा\nकृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...\nनिकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...\nनगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...\nपुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...\nरत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...\nऔरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...\nनांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...\nहिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...\nपूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...\nनिर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...\nलातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...\nमराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...\nफूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...\nलातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...\nऔरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nपुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे : नियमित कर्ज फेडणाऱ्या...\nमूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...\nखानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...\nवाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...\nखानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/1461/", "date_download": "2020-09-28T21:07:03Z", "digest": "sha1:NVCZ3GNL4S22JIDXYZ6DKUUAATNUTXU4", "length": 7789, "nlines": 80, "source_domain": "aajdinank.com", "title": "राज्यपालांनी घेतली रश्मी ठाकरे यांची सांत्वनापर भेट - आज दिनांक", "raw_content": "\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nराज्यपालांनी घेतली रश्मी ठाकरे यांची सांत्वनापर भेट\nमुंबई दि:१६ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची कलानगर वांद्रे येथे सांत्वनापर भेट घेतली. रश्मी ठाकरे यांचे वडील माधवराव पाटणकर यांचे काल निधन ���ाले. या निमित्त राज्यपालांनी ही भेट घेतली. यावेळी पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व स्वाती सरदेसाई देखील उपस्थित होते.\n← औरंगाबाद जिल्ह्यात आज 93 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ\nपत्रकारितेतील वैभव गेले – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे →\nमराठा समाजातील विद्यार्थी,युवकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारचे महत्त्वाचे निर्णय\nसोलापूरकर कोरोनावर निश्चित मात करतील ; खासदार शरद पवार यांना विश्वास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 3036 कोरोनाबाधित ,1709 कोरोनामुक्त\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n१९ हजार ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी; ११ हजार ९२१ नवीन, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के – आरोग्यमंत्री\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nमहाराष्ट्र मुंबई संगीत सांस्कृतिक\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबई शिक्षण संगीत सांस्कृतिक\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.piptell.com/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9D-%E0%A4%B8/", "date_download": "2020-09-28T21:10:45Z", "digest": "sha1:ZO7KUXOMOA7GNWEZDDBYEFY3ARTB4ULY", "length": 15255, "nlines": 87, "source_domain": "www.piptell.com", "title": "बीटामध्ये अडकले: टीमलीझ स्किल विद्यापीठात वर्क-स्टडी शिल्लक असणे आवश्यक आहे | Piptell", "raw_content": "\nHome News बीटामध्ये अडकले: टीमलीझ स्किल विद्यापीठात वर्क-स्टडी शिल्ल��� असणे आवश्यक आहे\nबीटामध्ये अडकले: टीमलीझ स्किल विद्यापीठात वर्क-स्टडी शिल्लक असणे आवश्यक आहे\nमनीष सभरवाल हे भारतातील स्किलिंगची बातमी देताना एक अग्रगण्य लेखक आहे. भारतातील सर्वात मोठी स्टाफिंग कंपनी टीमलीझ सर्व्हिसेसचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष, सबभरवाल मुख्य प्रवाहात कौशल्य मिळवण्याच्या आपल्या मिशनमध्ये अविरत आहेत, त्यांच्या ऑप-एड्सने भारताच्या अग्रगण्य दैनिकांमधील जवळपास स्थिर ठेवले आहेत.\nआश्चर्याची गोष्ट म्हणजे, सबभरवालशी संभाषणे देखील स्किलिंगशी संबंधित एक-लाइनरसह आहेत. त्याचा एक आवडता गुणधर्म म्हणजे ‘तयार करा, दुरुस्ती करू नका’. त्याच्या वैचारिक श्रद्धा चक्रात ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि हीच धारणा आहे ज्यामुळेच त्याला टीमलाइझ स्किल विद्यापीठ (टीएलएसयू) ही फॅशन बनविण्यात यश आले, ही भारताची पहिली खासगी मालकीची संस्था आहे.\n1 गुणवत्तेच्या ज्ञानाचे महत्त्व\n1.1 नवीन सुधारित कुरूप\nगुजरातमधील वडोदरा येथील औद्योगिक क्लस्टरच्या मध्यभागी असलेल्या टीएलएसयूची २०१ sing मध्ये दरवाजे उघडल्यापासून ते एकेरी मोहीम राबवित आहेत. बाजारात नोकरीसाठी तयार उमेदवारांची मंथन करा. “आमच्याकडे आधीच 200,000 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. हे भारत सर्वात वेगाने विकसित होणारे विद्यापीठ आहे, ”सभरवाल म्हणतात.\nएक विद्यापीठ म्हणून, त्याचे अस्तित्व उच्च शिक्षणाच्या संपूर्ण कल्पनेत अडथळा आणणारे आहे – एक बॅनाल सिस्टम जी सध्या विद्यार्थ्यांकडून शाळा ते महाविद्यालयांमध्ये नोकरीच्या बाजारात बदलते ज्यासाठी त्या मोठ्या प्रमाणात तयार नसतात.\nTLSU तो तुटलेला दुवा निश्चित करू इच्छित आहे. सिद्धांत-प्रकाश परंतु सराव-जड अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र यावर लक्ष केंद्रित करून, ज्ञान निर्मितीच्या सभोवताल चरबी ट्रिम करण्यास उत्सुक आहे. सबहरवालच्या मते टीएलएसयू हे भविष्यातील एक विद्यापीठ आहे – शिक्षण आणि नोकरीमधील मोठ्या प्रमाणात रोजगारातील दरी भरून काढण्याचा प्रयत्न.\nभारतीय उद्योग परिसंघ आणि प्लेसमेंट कंपनी व्हीबॉक्सने प्रकाशित केलेल्या इंडिया स्किल्स अहवालानुसार 63 63% नियोक्ते नोकरी साधकांना आवश्यक कौशल्ये पूर्ण करीत नाहीत असे वाटते. सर्वात वाईट म्हणजे २०१ 2018 मध्ये झालेल्या नियतकालिक कामगार दलाच्या सर्वेक्षणात दहा औपचारिक प्रशिक्षित चार भारतीय चार बेरोजगार असल्याचे दिसून आले. अखिल भारतीय उच्च शिक्षण २०१ Survey-१ India च्या सर्वेक्षणानुसार देशभरात universities— 3 universities देशभरात अनेक विद्यापीठे पसरली आहेत, तर त्यांची एकूण नोंदणी प्रमाण फक्त २%% आहे. स्पष्टपणे, भारतीय युवकांमध्ये पदवी कदाचित लोकप्रिय असतील, परंतु विद्यापीठ परिसर नक्कीच नाहीत.\nटीबीएसयूसारख्या संस्थेची ही निकड आकडेवारी स्पष्ट करते, जेथे कॅम्पसमधील वर्गांपेक्षा ऑफ कॅम्पस प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा एक मोठा भाग आहे.\n“आम्ही फक्त असे अभ्यासक्रम सुरू करतो जे आम्हाला माहित आहेत की उद्योगात आम्हाला मागणी आहे. नोकरीविना पदवी देण्यास काहीच अर्थ नाही, ”टीएलएसयू येथील प्रवर्तक डॉ. अवनी उमट म्हणतात. टीमलीझ सर्व्हिसेसने सामायिक केलेल्या माहितीनुसार, टीएलएसयूमध्ये सध्या विविध अभ्यासक्रमांमध्ये students०० विद्यार्थी दाखल झाले आहेत. विद्यापीठाचा आजवर 100% प्लेसमेंट रेट आहे.\nटीमलीजचे सह-संस्थापक म्हणून, सबरवाल यांनी भारताच्या कौशल्य बाजाराचा एक उत्कृष्ट दृष्टीकोन पाहिला. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशनचे संस्थापक कौन्सिल म्हणून, जनतेसाठी कौशल्य अनलॉक करण्याच्या उद्देशाने त्यांना महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णयामध्ये गुंतवले गेले. व्यवसायाची संधी आणि उच्च शिक्षणाची उदाहरणे बदलण्याची संधी या दोन्ही गोष्टी समजून आता सभरवाल शिक्षक बनले आहेत.\nपरंतु टीएलएसयूच्या वाढीविषयी आणि तिचे महत्त्व याबद्दल सभरवाल यांचे ठाम दावे असूनही, टीएलएसयू अद्याप अस्तित्वाच्या अर्ध्या दशकानंतरही बीटा टप्प्यात आहे. एक म्हणजे, राजस्थान व हरियाणासारख्या राज्यांत जुन्या, अधिक प्रस्थापित महाविद्यालये आणि नवख्या स्किलिंग विद्यापीठांच्या आसपासच्या जुन्या, अस्तित्वाच्या धोक्याचा सामना करीत आहे. दुसरे म्हणजे, व्यावसायिक पदविका भारतासारख्या पदवी-वेड असलेल्या देशात जास्त आकर्षण बाळगत नाहीत.\nआपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी, टीएलएसयूला कार्य आणि अभ्यासाचे समांतर जग जोडण्याची आवश्यकता आहे. युद्धपातळीवर.\nटीएलएसयू कसा झाला हे कॅम्पसमधील एक लहान शहरी आख्यायिका आहे. जवळपास प्रत्येक विद्याशाखा सदस्य त्यास परिचित आहे. २०१२ मध्ये व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेत सभरवाल यांच्या भाषणाने प्रभावित होऊन राज्य सरकारने तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र म��दी यांच्या नेतृत्वात विद्यापीठ स्थापन करण्याच्या टीमलीजच्या प्रस्तावाला मान्यता दिली. कंपनीने इतर राज्यांतही असे प्रस्ताव ठेवले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. एक वर्षानंतर, टीएलएसयूने त्याचे दरवाजे उघडले.\nटीएलएसयू कॅम्पस वडोदराच्या आयटीआय पार्कच्या एका कोपर्‍यात एक नम्र, तीन मजली इमारत आहे. आयटीआय किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही सर्वात पहिली आणि अलीकडेच भारतातील व्यावसायिक शिक्षणासाठी पात्र ठरली. केन ज्या भाषेत बोलले त्या तज्ञांच्या म्हणण्यानुसार, आयटीआय ही मिश्रित पिशवी दर्जेदार असतात आणि बहुधा स्टेनोग्राफी सारख्या कालबाह्य “व्यापार” यादी करतात.\nपावसाने टीएलएसयूकडे जाण्याचा मार्ग धुळीच्या मार्गावर बदलला आहे. विद्यार्थी त्यांच्या दुचाकी चालवितात. पदव्युत्तर विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गात जाण्यासाठी पुडके टाळावे लागतात. दहा कोटी रुपयांच्या (१.4 दशलक्ष डॉलर्स) अर्थसंकल्पात टीएलएसयू नवीन खासगी विद्यापीठांच्या विस्तीर्ण कॅम्पसपेक्षा वेगळी आहे. ही सुविधा अत्याधुनिक सुविधांनी भरलेली आहे आणि दशलक्ष-डॉलर्सच्या देणगीने बँकिंग आहे.\nPrevious articleवॉलमार्टच्या डिझाइनमध्ये फिट होण्यासाठी मायन्ट्राने आपली शैली बदलली\nNext articleमेहनती TLSU चा प्रगती मार्ग\nभारताच्या युनिकॉर्न ब्रिगेडचा शुल्क\nएनुस मिराबिलिस नंतर 2020 मध्ये भारतीय साससाठी काय आहे\nभारत आणि समुद्र समुद्रामध्ये मेघ किचनच्या दिशेने एक धक्का बदल\nदक्षिण पूर्व आशियातील अन्न वितरण बाजारपेठेत मोठी वाढ\nट्रायची प्रसारण क्रांती प्रसारित केली जाणार नाही\nभायजू येथे कर्जाचे संकट निर्माण करणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2018/04/06/", "date_download": "2020-09-28T23:04:43Z", "digest": "sha1:TQ4JFDTBMXRFVWUGYAZJZ3K7FQQTSYER", "length": 11402, "nlines": 136, "source_domain": "belgaumlive.com", "title": "April 6, 2018 - बेळगांव Live", "raw_content": "\nबेळगाव तालुका समिती एकीसाठी दुसऱ्या गटाच्या निरोपाच्या प्रतीक्षेत\nतालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा पावशे अष्टेकर गट एकी साठी प्रयत्नशील असून निरोपाच्या प्रतीक्षेत आहे अशी माहिती अध्यक्ष म्हात्रू झंगरुचे, सरचिटणीस मनोज पावशे आणि कार्याध्यक्ष वाय बी चौगुले यांनी संयुक्तरित्या दिली आहे. माजी आमदार मनोहर किणेकर आमच्या संपर्कात आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांसह एकदा...\nशहर समितीच्या वती���े अर्जांचे आवाहन\nआगामी विधानसभा निवडणुकीसाठी शहरातील उत्तर आणि दक्षिण मतदार संघातील इच्छुक उमेदवारांनी अर्ज देण्याचे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे. शनिवारी ७ एप्रिल आणि रविवारी ८ एप्रिल रोजी दुपारी दोन ते पाच या वेळेत इच्छुकांनी आपले अर्ज लोकमान्य रंग...\nछत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पूल सर्व सामान्यासाठी खुले\nएल सी ३८८ श्री छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुल शनिवार ६ एप्रिल रोजी सायंकाळी सामान्य जनते साठी सुरु करण्यात आले आहे. हे ब्रिज वाहतुकीसाठी खुल करण्यात आल्याने उन्हात रहदारी त्रास घेणाऱ्या सामान्य बेळगावकर जनतेने काही प्रमाणात का होईना सुटकेचा...\n१९ मे रोजी होणार शिवजयंती चित्ररथ मिरवणूक\nबेळगावातील मराठी संस्कृतीचा केंद्र बिंदूठरलेली शिव जयंती चित्र रथ मिरवणूक शनिवार १९ मे रोजी घेण्याचा निर्णय मध्यवर्ती शिव जयंती मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. शनिवारी सायंकाळी जत्तीमठात शिव जयंती महा मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीच्या अध्यक्षस्थानी दीपक दळवी...\nसाठी उलटली नाठी नको एकि करा: गीता बस्तवाडकर\nसीमाप्रश्नाची साठी उलटली आणि समिती नेत्यांचीही साठी उलटून गेली आहे. साठी म्हणजे बुद्धी नाठी या म्हणीप्रमाणे काम नको , आम्हाला एकि पाहिजे आहे आणि हवे तर मतदार संघ वाटून घ्या पण समितीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणा ही भावना...\nएकी झाल्याशिवाय समितीचा सूर्य उगवणार नाही:संभाजी पाटील\nबेळगाव दक्षिण चा गड समितीला मी मिळवून दिला आहे, याची जाण ठेवा, यावेळीही मी इच्छूक आहे पण एकीने दुसरा उमेदवार दिल्यास शांतही बसण्याची तयारी आहे, पण कुणीही मला डीवचू नका, हे शब्द आहेत आमदार संभाजी पाटील यांचे.... निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी...\nलक्ष्मीअक्का म्हणतात मराठींच्या हाती देणार कन्नड झेंडा\nनिवडणूक जवळ येत असताना आपापल्या विरोधकांचे खरे चेहरे उघड करण्याचे प्रयत्न राजकीय व्यक्ती करत आहेत. काँग्रेस पक्षाच्या ग्रामीण मधील इच्छूक लक्ष्मी हेब्बाळकर यांचा एक असाच व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. हा व्हिडिओ खरा की एडिटेड याचा शोध सुरू आहे. मी...\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nमार्च महिन्यापासून बेळगाव पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आल��� होते. सोमवार दि. २८ सप्टेंबर...\nकेंद्र आणि राज्य सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत यासाठी अनेक शेतकरी संघटनानी राज्यव्यापी आंदोलन छेडून कर्नाटक बंदची हाक दिली होती. आज...\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\nकेंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज अनेक रयत संघटनेच्या वतीने कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली होती. सुवर्णविधानसौधसमोर भुसुधारणा कायदा, वीज खाजगीकरण कायदा, एपीएमसी कायदा...\nमूल्यमापनाचा आदेश बदला अन्यथा बहिष्कार\nकोरोना काळात मूल्य मापनासाठी बेळगावातील शिक्षकांना ४५० कि मी लांब बिदरला बोलावण्यात आले आहे कोविड काळात शिक्षकांना हे पेपर मूल्यमापन बेळगाव बाहेर जाऊन करणे...\nठप्प झालेली बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू\nभू सुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आधी शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी बंद पुकारला आहे . सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांनी बस वाहतूक...\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7", "date_download": "2020-09-28T22:54:40Z", "digest": "sha1:RH5DNH7PCYALCWP3D72BTMAJ6Y6CEVT6", "length": 4370, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:श्रीलंकन बौद्ध - विकिपीडिया", "raw_content": "\n\"श्रीलंकन बौद्ध\" वर्गातील लेख\nएकूण १२ पैकी खालील १२ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जुलै २०१७ रोजी १४:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/accused-of-rape-should-get-severe-punishment-uma-khapre/", "date_download": "2020-09-28T21:03:17Z", "digest": "sha1:D6BDKZPISI6I2SP3NZE3VYSUOYV3TUCE", "length": 16910, "nlines": 209, "source_domain": "policenama.com", "title": "बलात्कारातील आरोपीला कठोर शिक्षा मिळावी : उमा खापरे | Accused of rape should get severe punishment Uma Khapre | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\nबलात्कारातील आरोपीला कठोर शिक्षा मिळावी : उमा खापरे\nबलात्कारातील आरोपीला कठोर शिक्षा मिळावी : उमा खापरे\nशिक्रापुर : प्रतिनिधी – शिरुर तालुक्यातील पाबळ येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची निंदनीय घटना घडली असून त्या घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी केली आहे.दोन दिवसापुर्वी शिरुर तालुक्यातील पाबळ येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती.\nभारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी पाबळ येथे पिडीत मुलीच्या कुटुंबियांची भेट घेत शिक्रापूर पोलीस स्टेशनला भेट दिली, यावेळी घडलेल्या घटनेबाबत सखोल तपास लावण्याची मागणी खापरे यांनी शिक्रापूर पोलिसांकडे केली .तर राज्यात दिवसेंदिवस महिला व मुलींवरील अत्याचार वाढत असून सरकारचे याकडे लक्ष नसल्याचे सांगत सरकारने महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या बदलण्यासाठी राजकारण केले आहे .त्या जागेवर अद्याप महिला अध्यक्ष नेमलेली नसून महिला आयोगावर त्वरित महिला अध्यक्षा नेमण्याची मागणी देखील सरकारकडे केली आहे तसेच महिलांना सुरक्षित ठेण्याचे काम सरकारने करावे अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याची वेळ आमच्यावर आणू नये असे देखील यावेळी उमा खापरे यांनी सांगितले आहे.\nयाप्रसंगी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या महिलाप्रदेश उपाध्यक्षा ज्योती जाधव, सरचिटणीस अॅड. वर्षा डहाळे, भारतीय जनता पार्टीचे शिरूर आंबेगाव अध्यक्ष सतीश पाचंगे, शिरूर तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र भुजबळ, भाजपाचे नेते जयेश शिंदे, शिरूर तालुका उपाध्यक्ष राजेंद्र मांढरे, नवनाथ सासवडे, माऊली साकोरे, संदीप साकोरे यांसह आदी उपस्थित होते.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nपुण्यातील दुकाने सातही दिवस चालू राहणार, पुणें व्यापारी महासंघाच्या मागणीस अजित पवारांचा सकारात्मक प्रतिसाद\nलोणीकंद पोलिसांनी कोलवडीत केली हातभट्टीवर कारवाई\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक लाख रुपये,…\n ‘हे’ आहे असं औषध जे ‘कोरोना’वर होऊ शकतं 10 पट…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली – ‘होय मीच मागितला होता माल,…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले नियम, जाणून घ्या\nअनिल अंबानींची विदेशातील संपत्ती जप्त करण्याचा प्रयत्न करतील चीनी बँका, जाणून घ्या…\nबारामती : मराठा समाजाकडून अजित पवार यांच्या घरासमोर…\n कांद्यामुळे पसरतोय ’या’ बॅक्टेरियाचा संसर्ग,…\nमहाराष्ट्र सरकारवर टीका करणार्‍या गुप्तेश्वर पांडेंची…\nभाजपनं पुन्हा डावलले, आता काय करणार खडसे \nमाजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह…\nमराठा आरक्षणवरून खा. उदयनराजे, आ. शिवेंद्रसिंहराजे यांची…\nChanakya Niti : ‘या’ 2 सवयींमुळं व्यक्तीला…\nLCB पथकाची कारवाई : जबरी चोर्‍या करणारा आरोपी अटकेत\nअसं तयार करा तुळशीचं दुध, ‘या’ 12 समस्यांवर…\nघसा दुखतोय तर मग असू शकतो थायरॉईड कॅन्सरचा संकेत, जाणून घ्या…\nकीटकनाशक औषधांमध्ये असणारी सामुग्री ‘कोरोना’…\nकमी झोप घेतल्याने होऊ शकतात ‘हे’ भयंकर आजार,…\nप्रथमच निरोगी व्यक्तीमध्ये मिळाला ‘हा’ DNA,…\n‘या’ नैसर्गिक उपायांनी करा हार्मोन्सचे नियंत्रण\n‘हेल्दी’ समजले जाणारे ‘हे’ 5 पदार्थ…\nHair Care Tips : जर तुम्हाला हवे असतील ‘लांब’,…\n2 मिनिटांच्या एक्सरसाईजने घटवले 13 KG वजन, जपानी…\n‘कोरोना’ रुग्णांवरील उपचारांसाठी नर्सने उतरवले…\nकंगना आणि महेश भटच्या ‘त्या’ व्हायरल फोटोमुळं…\nपोलिसांच्या वर्तणूकीवर अभिनेत्री पायल घोष नाराज, वकिलासह…\nNCB च्या रडारवर करण जोहरची पार्टी, नशेत ‘टूल्लं’…\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने केला ‘बलात्कार’…\nPhotos : लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक ‘स्वानंदी’…\n कोल्हापूरमधील CPR मधील ट्रॉमा केअर सेंटरला आग,…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nसांगली : कोविड रुग्णालयात कोरोनाबाधित वृद्धाची आत्महत्या\nउत्सवाच्या हंगामापूर्वी चालू होणार अतिरिक्त 200 ट्रेन,…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nजोपर्यंत मोदी सत्तेत आहेत तो पर्यंत ‘भारत-पाकिस्तान’मध्ये…\n‘कोरोना’नंतर 6 महिन्यांनी सुरु होणार ‘लेडीज स्पेशल…\nCovid-19 In India : देशात ‘कोरोना’बाधितांचा आकडा 60…\nPune : ATS ची शिरुरमध्ये कारवाई गावठी पिस्तुलसह 4 जणांना घेतले…\nसांगलीत गुंजभर सोन्यासाठी रक्ताच्या नात्यालाच काळिमा\nमोदी सरकारनं शेतकर्‍यांना खुश करण्यासाठी उचललं मोठं पाऊल खरीपाचं पिक विकल्यानंतर तात्काळ मिळतील पैसे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/04/Center-should-include-electricity-in-essential-services-and-give-special-financial-package-to-the-state-Energy-Minister-Dr-Nitin-Raut.html", "date_download": "2020-09-28T20:52:32Z", "digest": "sha1:IXOTIF7U2QR42YLO5LR4ESF647QFK3JL", "length": 11370, "nlines": 109, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "केंद्राने विजेला अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करून राज्याला विशेष आर्थिक पॅकेज द्यावे:ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर केंद्राने विजेला अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करून राज्याला विशेष आर्थिक पॅकेज द्यावे:ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत\nकेंद्राने विजेला अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करून राज्याला विशेष आर्थिक पॅकेज द्यावे:ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत\nकेंद्र शासनाने वीज क्षेत्राला अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करून लॉकडाउनच्या कठीण काळात राज्याला विशेष आर्थिक पॅकेज देऊन मदत करावी. ह्या काळात, महावितरणची वीज बिल वसूली कमालीची कमी झाली असून वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन शासकीय आणि खाजगी वीज उत्पादकांची देणी द्यावी लागत असल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगित���े.\nलॉकडाऊनच्या काळात वीजपुरवठयाची स्थिती जाणून घेण्यासाठी 27 एप्रिल रोजी महावितरणच्या विद्युत भवन, काटोल रोड नागपूर येथून ऊर्जामंत्री, डॉ. नितीन राऊत यांनी खाजगी वीज उत्पादन करणार्याी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यामध्ये ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, अदानी पॉवरचे विनीत जैन , जे.एस.डब्ल्यूचे शरद महिंद्रा , टाटा पॉवरचे प्रवीण सिन्हा, रतन इंडियाचे समीर दर्जी आणि जी. एम.आर.चे समीर बरडे यांनी प्रामुख्याने सहभाग घेऊन संवाद साधला.\nलॉकडाऊनच्या काळात राज्यात अखंडीत वीजपुरवठा व्हावा, उन्हाळा, रमजान, पावसाळ्यापूर्वीची कामे आणि लॉकडाऊन कालावधी वाढल्यास त्याची तयारी याबाबत या व्ही.सी. मध्ये तपशीलवार कंपनीनिहाय चर्चा झाली. लॉकडाऊनमुळे ग्राहकांकडून वीज बिल वसुली कमालीची कमी होत असल्याने महावितरणला आर्थिक काटकसर व नियोजन करून पुढची वाटचाल करावी लागत आहे. आर्थिक बाबींचे नियोजन करताना, कमी दराने कर्ज देणाऱ्या बँका, वित्तीय संस्था व एनटीपीसीकडून बिल डिस्काउंट आदी बाबी करण्यात येत असल्याचे डॉ.नितिन राऊत यांनी सांगितले.\nवीज अत्यावश्यक घटक असल्याने केंद्र शासनाने वीजेला अत्यावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये समाविष्ट केल्यास केंद्र शासनाकडून राज्याला भरीव आर्थिक मदत मिळू शकते आणि पर्यायाने खाजगी तथा शासकीय वीज उत्पादक कंपन्यांची देणी नियमित अदा करण्यास मोठा हातभार लागेल, असे ऊर्जामंत्री, डॉ.नितीन राऊत यांनी सांगितले.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आ��ळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (218) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/2012/01/24/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE/?shared=email&msg=fail", "date_download": "2020-09-28T21:59:56Z", "digest": "sha1:JQMWRVCWGAOHQC6ZHAYBVPYV3YS3DYZT", "length": 19354, "nlines": 121, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "सोशल नेटवर्किंगच्या युगात रश्दींना खरोखरच थांबवता येईल? – मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nसोशल नेटवर्किंगच्या युगात रश्दींना खरोखरच थांबवता येईल\nPosted byमेघराज पाटील\t January 24, 2012 January 25, 2012 Leave a comment on सोशल नेटवर्किंगच्या युगात रश्दींना खरोखरच थांबवता येईल\nसलमान रश्दी यांनी जयपूरमधील साहित्य संमेलनात सहभागी होण्याला मुस्लीम मूलतत्ववादी गटांनी विरोध केला. सलमान रश्दी भारतात आले तर जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे त्यांचा फक्त जयपूरच नाही संपूर्ण भारत दौरा रद्द झाला. पहिल्यांदा त्यांच्या भारतात येण्याला विरोध झाला तेव्हा त्यांनी भारतात येण्यासाठी व्हिसाची गरजच नाही, असंही वक्तव्य केलं होतं. मात्र नंतर त्यांनी आपला दौराच रद्द केला. त्यानंतर आयोजकांनी व्हर्चुअल पद्धतीने म्हणजे प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सलमान रश्दी यांना जयपूर साहित्य संमेलनात सामील करून करून घेण्याचा प्रस्ताव पुढे केला. तर त्यालाही मूलतत्ववाद्यांनी विरोध केला. रश्दींनी भारतात येणं तर दूरच आम्ही स्वतः त्याचं तोंड पाहणार नाही की भारतात कुणाला पाहू देणार नाही, अशी दर्पोक्तीही या आंदोलकांनी केली. आणि आयोजकांनी जर सलमान रश्दी यांचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दाखवलं तर संमेलनातात हिंसाचार घडवून आणण्याची धमकीही दिली. त्यानंतर अगदी नाईलाजाने आयोजकांना रश्दी याचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगही रद्द करावं लागलं. त्यानंतर सलमान रश्दी यांनी ट्वीटरवरून व्यक्त केलेलं मनोगत म्हणजे\nखरोखरच आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी झाली. आज ट्वीटरवर हाच विषय सर्वाधिक असावा. कारण व्हिडिओ लिंकद्वारे म्हणजे व्हच्युअल पद्धतीने सलमान रश्दी यांना जयपूर साहित्य संमेलनात सहभागी होण्यास विरोध करणं म्हणजे अतिरेकच झाला. त्यावर वरताण म्हणजे पोलिसांनी स्वतःहून हिंसाचाराची भिती व्यक्त करत आयोजकांना रश्दी यांच्या व्हिडिओ लिंकचं प्रसारण रद्द करण्यासाठी दबाब आणणं. एवढंच नाही तर पोलिसांनी आयोजकांऐवजी आधी ज्यांच्या जागेत हे संमेलन सुरू आहे, त्यांच्यावरही दबाब टाकण्याचा प्रयत्न केला. मग शेवटी काय झालं ते सबंध जगाने पाहिलंच आहे.\nत्यानंतर कढी केली ती संमेलनाच्या आयोजकांनी… मूलतत्ववाद्यांच्या दबाबाला बळी पडून… साहित्य संमेलनाला जमलेले साहित्य रसिकांच्या सुरक्षिततेसाठी व्हिडिओ लिंक रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.\nजयपूर साहित्य संमेलनाच्या मंडपात काही मुस्लीम निदर्शकांनी घुसखोरी केली आहे, जर आयोजकांनी सलमान रश्दी यांची व्हिडिओ लिंक दाखवली तर परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर जाईल. मग आयोजकांना पोलिस कोणतीही मदत करू शकणार नाहीत. असं जयपूर संमेलनाच्या आयोजकांपैकी एक असलेल्या संजय रॉय यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. त्यानंतर आयोजकांना नाईलाजास्तव व्हिडिओ लिंक प्रसारित न करण्याचा दुर्दैवी निर्णय घ्यावा लागला.\nहिंसाचाराच्या गर्भित धमकीमुळेच आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लढा अर्ध्यावरच सोडून द्यावा ला���ला, अशी जोडही संजय रॉय यांनी आपल्या निर्णयाच्या समर्थनार्थ दिली. जयपूर साहित्य संमेलनासाठी आलेल्या साहित्य रसिकांच्या सुरक्षिततेचा तसंच आम्हाला आमच्याही जिवीताची काळजी असल्यामुळे अतिशय नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.\nजयपूर लिट्रेचर फेस्टिवल किंवा जयपूर साहित्य संमेलन हे आता एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं साहित्य संमेलन झालंय. 2006 पासून हे संमेलन भरवलं जातं. जयपूरमधलं दिग्गी पॅलेस हॉटेल हे संमेलन स्थळ… फक्त भारतामध्येच नाही तर आशिया खंडात या संमेलनाने एक लौकिक मिळवलाय.\nही झाली आजची बातमी.\nत्यामध्ये सर्वात वेदनादायी आहे, ते व्हर्च्युअल लिंकद्वारेही सलमान रश्दी यांना संमेलनात सहभागी होऊ न देणं आणि फक्त आंदोलकच नाही तर भारतात कुणीही सलमान रश्दी याचं तोंडही पाहायचं नाही हा हट्ट करणं… कारण आजच म्हणजे मंगळवारी सलमान रश्दी यांची मुलाखत एनडीटीव्हीवर प्रसारित होतेय. स्वतः सलमान रश्दींनीही हे आपल्या ट्वीटमधून जगभरातील त्यांच्या चाहत्यांना, वाचकांना सागितलंय. मग एनडीटीव्हीवरून जगभर प्रसारित होणारा ही मुलाखत कशी थांबवणार. ही मुलाखत एनडीटीव्हीच्या वेबसाईटवरही थेट प्रसारित (लाईव्ह स्ट्रिमिंग) होणार आहे. त्यानंतर काही वेळात यूट्यूबवरही अपलोड होईल. असं असताना सलमान रश्दी यांना कसं थांबवता येईल. कारण आताच्या सोशल नेटवर्किंगने किंवा तंत्रज्ञानाधिष्टीत लोकशाही माध्यमांनी देशांच्या, खंडाच्या आणि धर्माच्या सीमा केव्हाच धुसर करून टाकल्यात. चीनसारखे काही देश सोशल नेटवर्किंगला किंवा इंटरनेटला प्रतिबंध करत असले तरी त्यांनाही ते पूर्णपणे शक्य झालेलं नाही. कारण तंत्रज्ञानाची ताकदच एवढी अफाट आहे.\nयूट्यूब किंवा वेबसाईट किंवा टीव्ही चॅनेल्सवर जेव्हा सलमान रश्दी यांची मुलाखत प्रदर्शित होईल, तेव्हा आंदोलक काय करतील. त्यापेक्षा सलमान रश्दी आले असते, त्यांनी त्याचं भाषण केलं असतं तर एख दोन इंग्रजी वृत्तपत्रांनी त्यांच्या बातम्या छापल्या असत्या, किंवा एक दोन चॅनेल्सवर त्याचं लाईव्ह प्रसारण झालं असतं, हा विषय संपलाही असता. पण जयपूर साहित्य संमेलनाच्या बाहेर निदर्शने करणाऱ्या मुस्लीम मुलतत्ववादी गटांना हा विषय फक्त जयपूरपुरताच ठेवून संपवायचा नव्हता. तर त्यांना सलमान रश्दी यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या जागतिक प्रसिद्धीचा एक भाग व्हायचं होतं.\nकारण व्हिडिओ लिंकचं प्रदर्शन थांबवून सलमान रश्दींना कसं थांबवता येईल. कारण सलमान रश्दी ट्वीटरवर आहेत. तिथे त्यांना मोठं फॅन फालोईंग आहे. त्याचं कोणतंही भाषण यूट्यूबच्या माध्यमातून फक्त जयपूरच नाही जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकतं. फक्त यूट्यूब, फेसबुक किंवा ट्वीटरच नाही तर अजूनही कितीतरी तंत्रज्ञानाधिष्टीत संपर्क माध्यमे आहेत. पण मूलतत्ववाद्यांना समजावणार कोण. कदाचित त्यांना हे सर्व माहिती असेलही पण त्यांना आपला विरोध हा मुस्कटदाबी करूनच व्यक्त करायचा असेल तर…\nआणि हे फक्त जयपूरमध्येच घडतं असंही नाही. अभिव्यक्तीचं कोणतंही माध्यम असो, मग ते साहित्यकृती, चित्र, शिल्प, संगीत, सिनेमा, नाटक काहीही चालतं. कारण प्रसिद्धीचा सोसच तेवढा भीषण आहे. सारासार विचार आपल्या गावीही नसतो. आपल्याकडे होणारी साहित्य संमेलने याला अपवाद नाहीत.\nPublished by मेघराज पाटील\nफक्त दोन वर्षे थांबा 3G पेक्षाही 500 पट वेगवान मोबाईल\nसंतोष मानेच्या माथेफिरूपणाने उपस्थित केलेले प्रश्न\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (54)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\nमाझा मेल आयडी नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AA_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2020-09-28T21:59:31Z", "digest": "sha1:2PUVHDEEY4PTGQVFNXMV4AVDAIPFH2EQ", "length": 8250, "nlines": 62, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "दिलीप कुलकर्णी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nदिलीप कुलकर्णी (जन्म..... ) हे लेखक, संपादक तसेच पर्यावरणविषयक आणि सामाजिक चळवळींत भाग घेणारे कार्यकर्ते आहेत.\n२ पुरस्कार व सन्मान\n३ कुलकर्णी यांनी लिहिलेली पुस्तके\n१९७८ मध्ये दिलीप कुलकर्णी यांना मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदविका मिळाली. १९७८ ते १९८४ सालांपर्यंत ते पुण्याला टेल्को कंपनीमध्ये काम करीत होते. त्यानंतर १९८४ ते १९९३ दरम्यान, विवेकानंद केंद्र ( कन्याकुमारी) येथे पूर्ण वेळेचे काम. त्या काळात त्यांनी ‘विवेक-विचार’ या नियतकालिकाचे संपादन केले. १९९३पासून पर्यावरणाच्या सान्निध्यातली जीवनशैली जगण्यासाठी कोकणातील कुडावळे (दापोली तालुका, रत्‍नागिरी जिल्हा) या खेड्यात सहकुटुंब स्थायिक झाले आहेत.[१]\nरोजच्या जगण्यात कमीतकमी साधनांचा वापर करताना ऊर्जा संवर्धन करण्याचा त्यांचा प्रयत्‍न असतो. वाळलेल्या लाकडांचा वापर करून त्यांच्या घरी स्वयंपाक केला जातो. रेडिओचा अपवाद वगळता स्वयंपाकाचा गॅस इत्यादी आधुनिक साधने ते वापरत नाहीत. त्यांच्या स्वतःच्या मालकीचे वाहनसुद्धा नाही.\nत्यांचे विविध सामाजिक विषयांवर व्याख्याने देणे आणि मराठी व इंग्रजीतून स्फुट लेखन करणे चालूच असते. इ.स. १९९९ साली दिलीप कुलकर्णींचे नांदेडच्या 'नरहर कुरुंदकर व्याख्यानमाले’त व्याख्यान झाले. पर्यावरणाचा संदेश पोचविण्यासाठी 'गतिमान संतुलन' नावाचे मासिक ते चालवतात. 'निसर्गायण', 'ग्रीन मेसेजेस' आदी पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. पुस्तकांप्रमाणेच भाषणांतून, कार्यशाळांमधून ते पर्यावरण संरक्षणासाठी आग्रही असतात. कुडावळे येथील देवराई टिकविण्याचा त्यांचा मोठा प्रयत्‍न आहे.[२]\nपुरस्कार व सन्मानसंपादन करा\nदिलीप कुलकर्णी यांना २०१० साली 'नातू फाउंडेशन'तर्फे देण्यात येणारा 'महादेव बळवंत नातू पुरस्कार' प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे आहे.[३]\nत्यांच्या समग्र कार्यासाठी त्यांना २०१३ सालचा श्रीगमा विधायक कृतिशीलता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. २१ हजार रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे त्या पुरस्काराचे स्वरूप आहे.[४]\nकुलकर्णी यांनी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा\nत्यांच्या नावावर सध्या १३ पेक्षा जास्त पुस्तके आहेत.\nगांधी उद्यासाठी (संपादित, ५० लेखांचा संग्रह)\nवैदिक गणित भाग १ ते ४ (सहलेखन)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २ एप्रिल २०१९ रोजी ०९:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2020-09-28T22:58:04Z", "digest": "sha1:5F6DPACNPK7G6CNW7QYZMF26D4NGFLAU", "length": 9053, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उल्हासनगर रेल्वे स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "\nउल्हासनगर रेल्वे स्थानक हे ठाणे जिल्ह्यातील शहर आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे एक स्थानक आहे.\nविठ्ठलवाडी मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:\nस्थानक क्रमांक: २८ मुंबई सीएसटीपासूनचे अंतर: कि.मी.\nमुंबई उपनगरी मध्य रेल्वेवरची स्थानके\nमुंबई सीएसटी · मस्जिद बंदर · सँडहर्स्ट रोड · भायखळा · चिंचपोकळी · करी रोड · परळ · दादर · माटुंगा · शीव · कुर्ला · विद्याविहार · घाटकोपर · विक्रोळी · कांजुरमार्ग · भांडुप · नाहूर · मुलुंड · ठाणे · कळवा · मुंब्रा · दिवा · कोपर · डोंबिवली · ठाकुर्ली · कल्याण · विठ्ठलवाडी · उल्हासनगर · अंबरनाथ · बदलापूर · वांगणी · शेलू · नेरळ · भिवपुरी रोड · कर्जत · पळसदरी · केळवली · डोलवली · लवजी · खोपोली\nकुलाबा · परळ · घारापुरी द्वीप · फोर्ट · दादर · माहीम · महालक्ष्मी · मरीन लाईन्स · चर्चगेट · चर्नी रोड · प्रभादेवी · नरीमन पॉइंट · नेव्ही नगर · ताडदेव · गिरगाव · काळबादेवी · वरळी · कफ परेड · मलबार हिल · भायखळा · चिंचपोकळी · वडाळा · वाळकेश्वर · काळा घोडा · खोताची वाडी · एल्फिन्स्टन रोड · शिवडी · दादाभाई नौरोजी रस्ता · अपोलो बंदर\nपूर्व मुंबई उपनगर परिसर\nमुलुंड · नाहूर · भांडुप · कांजुरमार्ग · घाटकोपर · विक्रोळी · कुर्ला · विद्याविहार · चेंबूर · शीव · अणुशक्ती नगर · मानखुर्द · पवई · तुर्भे · धारावी · माहुल\nपश्चिम मुंबई उपनगर परिसर\nअंधेरी · वांद्रे · गोरेगाव · मालाड · जुहू · कांदिवली · बोरीवली · सांताक्रूझ · विले पार्ले · दहिसर · वर्सोवा · कान्हेरी गुहा · जोगेश्वरी · आरे दूध वसाहत · मरोळ · माटुंगा\nवाशी · नेरूळ-सीवूड्स · घणसोली · कोपरखैराणे · सानपाडा · तुर्भे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · रबाळे · नवीन पनवेल · ऐरोली · जुईनगर · मानसरोवर (नवी मुंबई) · कळंबोली · खांदेश्वर · कामोठे\nघोडबंदर रोड · मुंब्रा · कळवा · गावंड बाग · वागळे इस्टेट · कोपरी · वसंत विहार\nमीरा रोड · भाईंदर\nकल्याण · डोंबिवली · मोहोने · टिटवाळा\nनायगांव · वसई · वसई रोड · नवघर · माणिकपूर · नालासोपारा · विरार\nअंबरनाथ · बदलापूर · कर्जत · खोपोली · माथेरान · पनवेल · उरण · पेण\nकृपया भारतीय रेल्वे-संबं���ित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय रेल्वे विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० मार्च २०१७ रोजी ०४:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://gavgoshti.com/tag/kavita/", "date_download": "2020-09-28T21:14:08Z", "digest": "sha1:HNP5NZELJV4BODM33BLEFUZ75QW3LSXZ", "length": 4512, "nlines": 74, "source_domain": "gavgoshti.com", "title": "kavita – गावगोष्टी", "raw_content": "\nशहरात राहूनही मनात नांदत एक गोष्टींचं गाव… मनात गुंजणाऱ्या कवितांना सापडावा इथे ठाव…\nतुझ्या मिठीच्या उबेवरती माझा हक्क नाही\nतिच्याच सोबत बांधावीस तू मनामधली घरं…\nनशिबापुढे झुकावं लागत एवढं मात्र खरं\nप्रेम करुनि लगीन केलं\nचूक ही मोठी झाली ग;\nएका कामाला मदत नाही\nनवरा माझा आळशी ग\nकधी वाटले द्यावे तुजला…\nअद्भुत काही न सरणारे….\nअल्लड माझ्या सर्व स्मृतींवर तुझीच सत्ता राधे;\nजिथे मुरारी तिथेच राधा समीकरण हे साधे \nकाही क्षणात भेटे आभाळ…\nकाही क्षणात होते सकाळ…\nरानकवी : ना धो महानोर\nअशी झोपडी बोलघेवडी पांथस्थाचा पाय अडे\nदाट जोंधळ्या रानामधला हुरडा पाहून भूल पडे..\nएक निरागस बोलकी आणि मनमोकळी स्त्री किती जबरदस्त आकर्षण निर्माण करू शकते ना कि येणाऱ्या पाहुण्याला जाऊ नयेस वाटावं …\nकाही गंध नेतात मला पाऊस भरल्या रानात …\nमाझी आवडती अनुवादित पुस्तके.\nकोण होती ही हॅना ती कुठे राहायची भली मोठी तिला उचलता येणार नाही एवढी मोठी बॅग घेऊन ती कुठे निघाली होती आणि का निघाली होती काय होतं भरलेलं त्या सुटकेसमध्ये काय होतं भरलेलं त्या सुटकेसमध्ये ती अनाथ कशी झाली ती अनाथ कशी झाली तिचं पुढे काय झालं तिचं पुढे काय झालं आणि चेकोस्लोव्हाकियामधल्या मुलीची ३० च्या दशकातली ही सुटकेस टोकियोत कशी आली\nतो ताल जसा देत होत��� …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%A1", "date_download": "2020-09-28T22:19:00Z", "digest": "sha1:3DUCWEGIJFXNGDXRMJAIXKWYCABLI4SX", "length": 4187, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अमृतलाल वेगड - विकिपीडिया", "raw_content": "\nअमृतलाल वेगड (जन्म : जबलपूर, ३ ऑक्टोबर १९२८; मृत्यू : जबलपूर, ६ जुलै २०१८) हे एक भारतीय चित्रकार व हिंदी भाषेत लिहीणारे एक लेखक आहेत. नर्मदेवर त्यांनी सौन्दर्य की नदी नर्मदा, अमृतस्य नर्मदा व तीरे-तीरे नर्मदा असे तीन खंड लिहिले आहेत. यांतील पहिल्या खंडाला २००४ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. या पुस्तकांचे मराठी अनुवाद आहेत.\nसाहित्य अकादमी पुरस्कार विजेते\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ मार्च २०१९ रोजी १३:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/current-affairs-of-17-june-2016-for-mpsc-exams/", "date_download": "2020-09-28T23:16:01Z", "digest": "sha1:2WUV2EGDQHIQCPZOUDGEJLXVUTBZEJE6", "length": 15152, "nlines": 237, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Current Affairs of 17 June 2016 For MPSC Exams", "raw_content": "\nचालू घडामोडी (17 जून 2016)\nमनस्विनी लता रवींद्र यांना 2016 चा युवा पुरस्कार :\nसाहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळाच्या (दि.16) इंफाळ येथे झालेल्या बैठकीत 2016 साठीच्या युवा पुरस्कार आणि बालसाहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.\nमराठी भाषेतील युवा पुरस्कारासाठी मनस्विनी लता रवींद्र यांच्या “ब्लॉगच्या आरश्‍यापल्याड” या लघुकथासंग्रहाची निवड करण्यात आली.\nतसेच बालसाहित्य पुरस्कारासाठी राजीव तांबे यांची निवड करण्यात आली.\nकोंकणी भाषेतील युवा पुरस्कारासाठी अन्वेषा अरुण सिंगबाळ यांच्या ‘सुलुस’ काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली, तर बालसाहित्य पुरस्कारासाठी दिलीप बोरकर यांच्या ‘पिंटूची कल्लभोनवड्डी’ या लघुकादंबरीची निवड करण्यात आली.\nराजीव तांबे यांना बालसाहित्याच्या क्षेत्रातील त्यांच्या एकंदर कामगिरीबद्दल पुरस्कृत करण्यात आले आहे.\nतसेच पन्नास हजार रुपयांचा धनादेश आणि गौरवचिन्ह असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.\nबालसाहित्य पुरस्कारांचे वितरण 14 नोव्हेंबर म्हणजे बालदिनी केले जाते.\nचालू घडामोडी (16 जून 2016)\nआता टंकलेखन परीक्षेला ‘पूर्णविराम’ :\nटाईप रायटरची परीक्षा (दि.19) अखेरची असणार आहे. कारण टंकलेखनाच्या परीक्षांना आता फुलस्टॉप मिळाला आहे.\nराज्यभरातील टंकलेखन परीक्षा बंद होणार असून, त्याची जागा आता संगणक घेणार आहे.\nपूर्वी नोकरी करायची म्हटली की, टायपिंग येणे आवश्यक असायचे. पण बदलत्या काळानुसार मोठाल्या टाईपरायटरची जागा संगणकाने घेतली.\nसंगणक अनेकांच्या पसंतीस उतरु लागला आणि कालांतराने टाईपरायटर मागे पडला.\nतसेच संगणकाचे वाढते महत्त्व लक्षात घेत राज्य शासनाने टंकलेखन परीक्षा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.\nअलका लांबा प्रवक्ते पदावरून निलंबित :\nदिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाने (आप) नियमांचे उल्लंघन केल्याने अलका लांबा यांना प्रवक्ते पदावरून दोन वर्षांसाठी निलंबित केले आहे.\nदिल्लीचे परिवहन मंत्री गोपाल राय यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर अलका लांबा यांनी वक्तव्य केले होते.\nत्या म्हणाल्या होत्या की, परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सत्येंद्र जैन यांच्याकडे देण्यात यावी. यामुळे झालेल्या आरोपांची निष्पक्ष चौकशी होईल.\nतसेच या वक्तव्यावरून त्यांच्या पक्षाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगत प्रवक्ते पदावरून निलंबित करण्यात आले आहे.\nभारत व घानामध्ये संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढणार :\nभारत व घानाला दहशतवादाचा समान धोका असल्याने सुरक्षा व संरक्षण क्षेत्रातील सहकार्याची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे या दोन्ही देशांनी जाहीर केले.\nराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पश्चिम आफ्रिकी देशांच्या दौऱ्यात घानाला भेट दिली.\nतसेच घानाचे अध्यक्ष जॉन द्रमाणी महामा यांच्याशी मुखर्जी यांची विविध विषयांवर चर्चा झाली.\nआंतरराष्ट्रीय दहशतवाद ही एक आपत्ती असून, दोन्ही देश त्याच्या छायेखाली आहे. त्यामुळेच अधिक सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढविण्यात येणार आहे.\nघानाच्या विकासासाठी सवलतीच्या दरातील कर्जरूपाने भारतातर्फे करण्यात येणाऱ्या मदतीबद्दल घानाने कृतज्ञता व्यक्त केली आहे.\nतसेच कॉन्टिनंट कोमेंडा साखर कारखाना व एलमिना मत्स्यप्रक्रिया प्रकल्पांसारख्या आर्थिक-सामाजिक योजनांमध्ये भारताच्या सहकार्याबद्दल घानाच्या अध्यक्षांनी मुखर्जी यांचे आभार मानले.\nलष्करी सहकार्यवाढीस अमेरिकी सिनेटची मंजुरी :\nभारताबरोबर लष्करी सहकार्य वाढविण्यास अमेरिकी सिनेटने (दि.16) एकमताने मंजुरी दिली.\nतसेच त्यानुसार दोन्ही देशांत आता लष्करी नियोजन, संभाव्य धोक्‍याचे विश्‍लेषण, लष्करी दस्सावेज, गुप्त माहितीची देवाणघेवाण, लॉजिस्टिकल प्रतिसाद अशा क्षेत्रांत सहकार्य वाढविण्यात येणार आहे.\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा अधिकार कायद्यातील सुधारणेला सिनेटने या आठवड्याच्या सुरवातीलाच 85-13 अशा मतांनी संमती दिली होती.\nतसेच त्यातील सुधारणेला सिनेटने आवाजी मतांनी मंजुरी दिली. सिनेटर जान सुलिव्हॅन यांनी हे दुरुस्ती विधेयक सादर केले.\nअमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी भारत-अमेरिकेतील सहकार्य वाढविण्यासाठी योग्य पातळीवर प्रयत्न करावेत, असे सिनेटने संमत केलेल्या विधेयकात म्हटले आहे.\n1867 : जॉन रॉबर्ट ग्रेग, लघुलेखन पद्धतीचा शोधक यांचा जन्म.\n1898 : कार्ल हेर्मान, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.\n1920 : फ्रांस्वा जेकब, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच जीवशास्त्रज्ञ यांचा जन्म.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (18 जून 2016)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/announcement-of-14-thousand-crores-but-not-got-even-rs-25-crores-ajit-pawar/", "date_download": "2020-09-28T21:28:19Z", "digest": "sha1:ZLY4XYEPEPO7N2L6K3END6232NAKYIPT", "length": 11333, "nlines": 134, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "साडेसहा हजार कोटींची घोषणा पण साडेसहा रुपये देखील मिळाले नाहीत- अजित पवार - News Live Marathi", "raw_content": "\nसाडेसहा हजार कोटींची घोषणा पण साडेसहा रुपये देखील मिळाले नाहीत- अजित पवार\nNewslive मराठी- कल्याण डोंबिवली शहराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साडे सहा हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं मात्र त्यातील साडे सहा रुपयेदेखील मिळालेले नाहीत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्र��सचे नेते अजित पवार यांनी केला आहे. याबाबत त्यांनी ट्वीटरवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची भूमिका कामगार आणि शेतकरीविरोधी आहे, असं देखील अजित पवार म्हणाले आहेत. ते डोंबिवलीत माथाडी कामगारांच्या कार्यक्रमात बोलत होते.\nमाथाडी कामगारांचं आणि शरद पवार यांच घनिष्ठ नातं आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.\nकल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी साडेसहा हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्यापैकी साडेसहा रुपये तरी दिले का\nTagged अजित पवार, कल्याण डोंबिवली, देवेंद्र फडणवीस\nकाँग्रेसचे उद्या राज्यव्यापी आंदोलन; जेईई-नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी\nकोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. हे संकट अजूनही गंभीर असताना केंद्र सरकार जेईई व नीट परीक्षा घेण्यावर ठाम आहे. लाखो विद्यार्थी व पालकांना त्यांच्या आरोग्याची व सुरक्षेची चिंता वाटत असताना मोदी सरकार मात्र अशा गंभीर परिस्थितीतही परीक्षा घेण्याचा हट्ट सोडायला तयार नाही. त्यामुळे सरकारच्या या आडमुठ्या, हटवादी भुमिकेला विरोध करत परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात […]\nलॉकडाऊन की अनलॉक या वादात न राहता आता अनलॉकच करा- देवेंद्र फडणवीस\nNewslive मराठी- समाजातील बारा शेतमजूर, बलुतेदार रस्त्यावर काम करणारे कामगार यांसारख्या लोकांवर आता जगण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनाशी लढाई लढत असताना लॉकडाऊन की, अनलॉक या वादात न राहता आता अनलॉकच करा असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला केले. ते एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते. राज्य सरकारसमोर काही […]\nव्याघ्र दिन एका दिवसापुरता मर्यादीत राहता कमा नये– मुख्यमंत्री\nNewslive मराठी- 29 जुलै हा दिवस व्याघ्रदिन म्हणून साजरा केला जातो. विशाल नैसर्गिक अधिवास लाभलेल्या भारतात अनेक प्रकारचे वाघ सापडतात. जगभरातील वाघांच्या संख्येपैकी 70 टक्के वाघ हे भारतात आढळतात. काही वर्षांपूर्वी शिकार आणि इतर कारणांमुळे महाराष्ट्र आणि इतर राज्यांत वाघांची संख्या कमी होऊ लागली होती. यावर सरकारने उपाययोजना करीत वाघांचं प्रमाण कसं वाढवलं जाईल याकडे लक्ष […]\nविकाससाठी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केले- गिरीश महाजन\nशिवसेनेकडून मतदानासाठी फोन आला म्हणून मी मतदान केलं\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nमुंबई ते दिल्ली फक्त 12 तासांत, 2 वर्षं आधीच महामार्ग होणार सुरू\nसौंदर्यप्रसाधनांच्या मागणीत झाली मोठी घट\nमराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.rajhansprakashan.com/team/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2020-09-28T20:54:40Z", "digest": "sha1:BJ3ME62VPKBBUOA44EUAYSHALDHYDXRI", "length": 4952, "nlines": 107, "source_domain": "www.rajhansprakashan.com", "title": "{{left-columns-heading}}", "raw_content": "\nकरुणा गोखले - राजहंस प्रकाशन\nबी.एस.सी. (माक्रोबॉयोलॉजी) ( मुंबई विद्यापीठ)\nएम.ए. (रशियन भाषा) (पुणे विद्यापीठ)\nपी.एच.डी. (अलबेरीया- कॅनडा विद्यापीठ)\nडॉ. भा. ल. भोळे वैचारिक साहित्य पुरस्कार – बाईमाणूस पुस्तकासाठी,२०१०\nमहाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार – बाईमाणूस पुस्तकासाठी,२०१०\nमहाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार, बाईमाणूस, २०१०\n‘शब्द : The Book Gallery’ चा सर्वोत्कृष्ट अनुवादित साहित्यकृती साठी\nपुरस्कार ‘द सेकंड सेक्स’ पुस्तकासाठी , २०१४\nशुभमंगल पण सावधान – २००१\nचालता-बोलता माणूस – २०१७\nसुखी माणसाचा सदरा, राजहंस प्रकाशन, १९९६\nमूळ संहिता- द कॉंक्वेस्ट ऑफ हॅपिनेस, बर्ट्रांड रसेल\nअज्ञाताच्या ज्ञानासाठी, पॉप्युलर प्रकाशन, २००४\nमूळ ग्रंथ- द डिस्कव्हरी ऑफ गॉड, रफिक झकारिया\nहिरावलेले आवाज – २००८\nमूळ ग्रंथ- स्टोलन व्हाईस् – कलेक्शन ऑफ चिलड्रन वॉर डायरीज\nसेकन्ड सेक्स – २०१०\nद सेकन्ड सेक्स :- लेखक- सायमन दे बेऊवेअर\nस्मरणयात्रेच्या वाटेवर – २०१०\nमूळ ग्रंथ- डाऊन मेमरी लेन – लेखक- एम. वाय. घोरपडे\nएक झुंज शर्थीची – २०११\nअ प्रोफाईल इन करेज :- लेखक- एम. वाय. घोरपडे\nव्हिक्टोरिया आणि अब्दुल – २०११\nव्हिक्टोरिया आणि अब्दुल :- लेखक- श्रबनी बासू\nजावे भावनांच्या गावा , २०१०\nगोफ जन्मांतरीचे , २०१२\nआणि विद्याताई , २०१२\nडॉ. आई तेंडुलकर , २०१४\nअसावी शहरे आपुली छान , २०१५\nस्मार्ट सिटी सर्वांसाठी, २०१६\nडॉक्टर म्हणून जगवताना, २०१७\nटेलीफोन : (०२०) २४४ ६५० ६३ /२४४ ७३४ ५९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2017/04/25/", "date_download": "2020-09-28T22:28:55Z", "digest": "sha1:SOIJSMSUUUA3UIOIIAAZDZAMGFKL4IVS", "length": 9646, "nlines": 126, "source_domain": "belgaumlive.com", "title": "April 25, 2017 - बेळगांव Live", "raw_content": "\nसात वाजता मिरवणूक सुरु करून एक वाजता संपवा – जी राधिका\nबेळगावात होणारी शिवजयंती मिरवणूक सायंकाळी सात वाजता सुरु करून रात्री एक वाजेपर्यंत संपवा अशी सूचना पोलीस उपायुक्त जी राधिका यांनी दिली आहे . पोलीस समुदाय भवनात आयोजित शिव बसव जयंती शांतता समितीच्या बैठकीत बोलताना केली आहे. यावेळी पोलीस उपायुक्त अमरनाथ...\nसोनाली सरनोबतांच्या कन्नड आरोग्यमंत्राचे प्रकाशन\nडॉ सोनाली सरनोबत यांनी आरोग्यमंत्रा या आपल्या वैदयकीय सल्ला देणाऱ्या पुस्तिकेच्या कन्नड भाषांतरित आवृत्तीचे प्रकाशन अभिनव पद्धतीने केले. पोलीस मुख्यालयात नुकताच हा कार्यक्रम झाला. पोलीस उपायुक्त जी राधिका, डी सी पी अमरनाथ रेड्डी, कन्नड अनुवादक अशोक भंडारी आणि विलास अध्यापक...\nशिव जयंतीच्या लोकमान्य चित्ररथ स्पर्धेत मिळालेले रोख बक्षीस मिरापूर गल्ली येथील जळीत ग्रस्थाना देण्याचा मोठेपणा वडगावच्या श्रेया सव्वाशेरी हिने दाखवला. तिचा आदर्श घेऊन इतर मंडळेही पुढे सरसावली, यामुळे महापौरांनी तीचा विशेष सत्कार केला आहे. मागील वर्षी श्रेया हिने मंगाई गल्ली...\nतुघलकी पालिकेचे रस्त्यावर ड्रीनेज\nसमर्थ नगर येथे रस्त्यावरून ड्रेनेज लाईन घालण्याचा प्रकार सुरू आहे. नागरिकांनी याला विरोध केला आहे. अशाप्रकारे घातलेल्या लाईन मध्ये घरा घरातील सांड पाणी सोडणे अवघड आहे. हा प्रकार निधी वाया घालण्याचा असून रस्तेही उगाच अडविले जात आहेत, याबद्दल अभियंत्यांची प्रतिक्रिया...\nलाल बत्ती विरुद्ध भिमाप्पा गडाद यांचा पुन्हा यलगार ….\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या गाडीवरील लाल बत्ती काढण्याचा निर्णयास कॅबिनेट मध्ये मंजुरी दिली आहे असं असताना जर एक मे रोजी पर्यंत राज्यातील सर्व मंत्री आणि लाल दिवा वापरणाऱ्या अधिकाऱ्यानी लाल बत्ती काढली नाही तर एक ऐवजी 25 खाजगी...\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nमार्च महिन्यापासून बेळगाव पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले होते. सोमवार दि. २८ सप्टेंबर...\nकेंद्र आणि राज्य सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत यासाठी अनेक शेतकरी संघटनानी राज्यव्यापी आंदोलन छेडून कर्नाटक बंदची हाक दिली होती. आज...\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\nकेंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज अनेक रयत संघटनेच्या वतीने कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली होती. सुवर्णविधानसौधसमोर भुसुधारणा कायदा, वीज खाजगीकरण कायदा, एपीएमसी कायदा...\nमूल्यमापनाचा आदेश बदला अन्यथा बहिष्कार\nकोरोना काळात मूल्य मापनासाठी बेळगावातील शिक्षकांना ४५० कि मी लांब बिदरला बोलावण्यात आले आहे कोविड काळात शिक्षकांना हे पेपर मूल्यमापन बेळगाव बाहेर जाऊन करणे...\nठप्प झालेली बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू\nभू सुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आधी शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी बंद पुकारला आहे . सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांनी बस वाहतूक...\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2018/10/16019/", "date_download": "2020-09-28T21:12:31Z", "digest": "sha1:MIE4AZ6XFI72MVJHCMHZYWCZFT6K5ZNB", "length": 7736, "nlines": 127, "source_domain": "belgaumlive.com", "title": "'शहरात मध्यवर्ती भागातली दौड गर्दीने फुलली' - बेळगांव Live", "raw_content": "\nHome लाइफस्टाइल ‘शहरात मध्यवर्ती भागातली दौड गर्दीने फुलली’\n‘शहरात मध्यवर्ती भागातली दौड गर्दीने फुलली’\nआजच्या कॅम्प व शहराच्या मध्यवर्��ी भागात दौडी ला उदंड प्रतिसाद लाभला हजारोंच्या संख्येने दौडीत सहभागी होऊन युवा वर्गाने दौड यशस्वी केली. प्रामुख्याने कॅम्प भागात निघालेली दौड सर्वांचे मन जिंजून घेतली .सर्व धर्मीयांकडून होणाऱ्या स्वागत मुळे दौडी ला अजून महत्व प्राप्त झाले दौडी मध्ये पारंपारीक वेषभूषा करून सहभागी झालेला युवा वर्ग लक्षवेधी ठरला होता.\nप्रारंभी शिवतीर्थ मिलीट्री महादेव येथून मराठा लाईट इन्फन्ट्री चे कर्नल बी एस घेवरी मेजर जनरल उत्तम शिंदे यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्ती चे पूजन करून दौडीस प्रारंभ करण्यात आला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजित दुर्गा माता दौड च्या जागराने अवघ्या शहर परिसतात चैतन्यादायी वातावरण निर्माण झाले आहे .छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयघोषाने बेळगावकारांची पहाट सुरू होत आहे.\nकॅम्प व शहराच्या मध्यवर्ती भागात प्रमुख गल्ली व मार्गावरून निघालेल्या या दौडीत शिवरायांचा अखंड गजराने परिसर दुमडून गेला होता . ठिकठिकाणी सुवासिनींनी आरती ओवाळून परम पवित्र भगव्या ध्वजाचे पूजन केले.\nसंयुक्त महाराष्ट्र चौक येथे मारुती मंदिरात दौडीची सांगता करण्यात आली या वेळी क्राईम आणि ट्रॅफिक चे डी एस पी नंदगावी चाटर्ड अकौंटंट शिवानंद शहापुरकर, सुधीर गाडगीळ उपस्थित होते.\nश्री कालिका देवी युवक मंडळ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बापट गल्ली यांच्या कडून ₹ 51000, महिला आघाडी च्या रेणू किल्लेकर यांच्या कडून ₹11111,शिवानंद शहापुरकर यांच्या कडून ₹11111तर सुधीर गाडगीळ यांच्या कडून ₹ 5001 चा धनादेश श्री शिवप्रतिष्ठान च्या प्रमुखांकडे सुपूर्द केला.\nश्री दुर्गा माता मंदिर बसवेश्वर चौक ते श्री मंगाई देवी मंदिर वडगांव.\nPrevious articleएपीएमसी अध्यक्ष अनंत पाटील उपाध्यक्षपदी सुधीर गड्डे’\nNext article‘पीडिओ सदस्य बैठक गोंधळात’\nअटेंशन डेफिसीट हायपरअ‍ॅक्टीव्ह डिसॉर्डर-वाचा हेल्थ टिप्स\nकान फुटणे-वाचा डॉ सरनोबत यांच्या टिप्स\nविविधतेने रंगून बहरलेली बेळगावची बाजारपेठ\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/kiran-nagarkar-new-way-writer-storytelling", "date_download": "2020-09-28T20:46:32Z", "digest": "sha1:D3BZEAZBSOCBH756ETRGC57DDHDOIJZN", "length": 21797, "nlines": 77, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "किरण नगरकर : कथनाच्या नव्या वाटा रूढ करणारा लेखक - द वायर मराठी", "raw_content": "\nकिरण नगरकर : कथनाच्या नव्या वाटा रूढ करणारा लेखक\nऎन्द्रिय संवेदन, हिंसा, प्रेम, अमूर्त भय, अबस्ट्रॅक्ट भावना, मानवी जीवनव्यवहार व्यापून उरलेली संभोगेच्छा, समलिंगी आकर्षण कशाचंही वावडं नसणारी नगरकरांची कथाशैली अनुभवणं म्हणजे खऱ्या अर्थाने आधुनिक साहित्य वाचण्यासारखं आहे. त्यांचं जाणं मराठी आणि भारतीय साहित्याला खिळखिळं करून गेलं आहे.\nआईला तिचे बडोद्यातले दिवस आठवले. “मॅट्रिक पास झाली आणि तिचं लग्न करून दिलं घरच्या लोकांनी. आमंत्रण दिलं नाही. जायच्या अगोदर दोन मिनिटं भेटायला आली. वर्षाला एक कार्ड, कुठं जिवंत आहे कळवीन तुला. सप्टेंबर पाचला. तिचं पत्र ज्या वर्षी येणार नाही त्या वर्षी ती खतम.’\nकिरण नगरकर यांच्या ‘सात सक्कं त्रेचाळीस’ कादंबरीतील या ओळी आहेत. प्रत्येक वर्षी पाच सप्टेंबरला आईच्या मैत्रिणींचं नेमानं येणारं पत्र. ज्या वर्षी ते येणार नाही, तेव्हा समजायचं मैत्रीण आता या जगात नाही. कुठल्याशा अतर्क्य योगायोगाने किरण नगरकर नेमके पाच सप्टेंबरला गेले.\nपण आपल्याला त्यांचं पत्र याआधी आलेलं नाही. इथून पुढेही येणार नाही. त्यांची पुस्तकं मात्र काही वर्षांच्या अंतराने नेमाने यायची. आपण त्यांची वाट पाहायचो. नगरकरांचं अखेरचं पुस्तक नुकतंच दोन महिन्यांपूर्वी आलं. ‘The Arsonist’. त्यात कबीराचं जीवन नगरकरांनी समकालीन अवकाशात पडताळून पाहिलं. ‘God’s little soldier’ मध्ये या कबीराचं जीवन मुख्य निवेदनाच्या मध्येमध्ये डोकावत होतंच. पण लेखकाला ते पुरेसं वाटलं नाही. मुळात कबीराचं जीवन कादंबरीतील उपकथन म्हणून शोभणारं नव्हतंच. किरण नगरकरांनी त्यावर स्वतंत्र कादंबरी लिहिली. ‘The Arsonist’ हीच ती कादंबरी. या वर्षीच्या जून महिन्यात प्रकाशित झाली. त्यानंतर पाच सप्टेंबरचा दिवस आला. किरण नगरकरांची पुढील कादंबरी आता येणार नाही. भारतीय वाचकांसाठी ही वेदनादायी गोष्ट आहे.\nवस्तुतः किरण नगरकर मराठी होते, तेव्हा शेवटची ओळ ‘मराठी वाचकांसाठी वेदनादायी गोष्ट आहे’, अशी असायला हवी होती. पण ती तशी लिहावीशी वाटली नाही. मराठी साहित्य व्यवहाराने नगरकरांना दीर्घकाळ उपेक्षित ठेवले. नगरकरांनी त्यांची पहिली कादंबरी मराठीतून लिहिली. ७४ साली त्यांची ‘सात सक्कं त्रेचाळीस’ ही कादंबरी मराठीतून प्रकाशित झाली. तिची दुसरी आवृत्ती निघायला जवळपास तीन दशकं जावी लागली. या तीन दशकांत अनेक सुमार आणि तद्दन कादंबऱ्यांच्या आवृत्यांवर आवृत्या निघत होत्या. नगरकर अगदीच दुर्लक्षित राहिले असंही नाही. थोर लेखक-समीक्षकांनी ‘सात सक्कं त्रेचाळीस’ची अभूतपूर्व कादंबरी म्हणून गौरव केला. तिला खऱ्या अर्थाने आधुनिक कादंबरी म्हटलं. साठोत्तरी कालखंडातील महत्त्वाच्या लेखकांत त्यांची गणना केली गेली. पण एवढंच. कादंबरीची विक्री झाली नाही. मराठी वाचकांना त्यांच्या लिखाणाचं मोठेपण समजलं नाही. त्यांच्या लेखनातली आधुनिकता रुचली नाही किंवा तिचं अजिबात आकलन करून घेता आलं नाही.\nसमोर आलेल्या जीवनाची थेट आणि कुठल्याही प्रकारच्या सुशोभीकरणाला नकार देणारी त्यांची शैली आपलीशी करता आली नाही. नगरकरांना निश्चितच हे सारं निराशाजनक वाटलं असणार. शंकाच नाही. मराठीत लिहिणंही थांबवलंच त्यांनी. त्यानंतर आजपर्यंतचं सारं लिखाण त्यांनी इंग्रजीतून केलं. एक श्रेष्ठ मराठी लेखक चार दशकांपूर्वीच आपण मारून टाकला. थोर इंग्रजी लेखक किरण नगरकर पाच सप्टेंबरला गेले म्हणून आपण अतोनात हळहळलो.\nमराठी वाचकांनी नगरकरांना उपेक्षित ठेवलं असलं तरी ‘सात सक्कं त्रेचाळीस’मधून नगरकरांनी आपलं लेखक म्हणून श्रेष्ठत्व नक्कीच सिद्ध केलं आहे. ‘सात सक्कं त्रेचाळीस’ची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली त्याच काळात मागेपुढे त्यांच्या इंग्रजी कादंबऱ्यांची मराठी भाषांतरे येत होती. ‘ककल्ड’ या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. मराठी वाचकांनीही त्यांच्या कादंबऱ्यांकडे डोळसपणे पाहायला सुरवात केली. ‘सात सक्कं त्रेचाळीस’संबंधी पुन्हा नव्याने चर्चा होऊ लागली. ‘सात सक्कं…’ नंतरचं सारं लिखाण नगरकरांनी इंग्रजीतून केलं असलं आणि देश-विदेशात त्यांच्या कादंबऱ्या महत्त्वाच्या गणल्या गेल्या असल्या, तरी जाणकार वाचक, समीक्षक (मराठीतले) आजही ‘सात सक्कं त्रेचाळीस’ला किरण नगरकरांची सर्वोच्च कृती म्हणून मान्यता देताना दिसतात.\n‘सात सक्कं त्रेचाळीस’ ही एक वेगळ्याच धाटणीची कादंबरी आहे. कादंबरीला सलग असे कथानक नाही. जे आहे त��याला कथानक म्हणावे की नाही तेही स्पष्ट नाही. ज्याबद्दल सर्वाधिक चर्चा झाली असं सिनेतंत्राला पोषक असणारं फ्लॅशबॅक तंत्राच्या साहाय्याने पुढे नेता येईल अशी मांडणी नाही. इथे घटितांचे केवळ तुकडे आहेत. त्यांची मांडणीही संगतवार केलेली नाही. वस्तुतः कथनाच्या कुठल्याच पारंपरिक संकेतांना शरण जाणारी ही कादंबरी नाही. ज्या जीवनानुभवाविषयी लिहायचे तेच मुळातच संगतवार नाही, तर त्याची मांडणी तरी संगतवार कशी करायची तसं करणं म्हणजे जटिल वास्तवाचं सुलभीकरण करण्यासारखं होईल. या पेचाला नगरकर येथे सामोरे गेले आहेत. वास्तवाची जटीलता, अनुभवाची व्यामिश्रता पुरेशा सामर्थ्याने फिक्शनमध्ये प्रक्षेपित करायची तर त्यासाठी रुळलेल्या वाटा सोडून नव्या वाटा शोधाव्या लागतील याचं त्यांना भान आहे. ‘सात सक्कं त्रेचाळीस’मध्ये नगरकरांनी आपली निराळी वाट नक्कीच शोधली आहे.\nवर सांगितल्याप्रमाणे कादंबरीला सलग असे कथानक नाही; तर घटितांचे अनेक तुकडे आहेत. नगरकरांनी त्या तुकड्यांची कलावंताच्या कौशल्याने मांडणी केली आहे. निवेदनाचा ओघ, नायकाचं स्वगत, लेखकाचा सुप्त स्वर आणि हुकुमी भाषा यांच्या गारूड करणाऱ्या मिश्रणातून एका समोर दुसरे असे हे तुकडे न ठेवता पिकासोच्या क्युबिजम शैलीतल्या चित्रांसारखी त्यांची मांडणी केली आहे. त्यात घटिताचा आरंभ, तिची अखेर आणि मध्य सारे चित्रातल्या दृश्यासारखे एकसमायावच्छेदेकरून दिसू लागतात. ऐन्द्रिय संवेदनांची एक लाटच वाचकाच्या जाणिवेवर चालून येते. साध्यासुध्या घटनांमधील असंबद्ध कंगोरे विलक्षण स्पष्ट होऊन दिसू लागतात. ‘तुम्ही स्वीकारलं काय आणि लाथाडलं काय, आपल्याला भागवावं लागतं ते याच जगाशी’ या कटू सत्याची आठवण करून देतात.\nया कादंबरीत किरण नगरकरांनी कथनाच्या लवचिक सीमांना त्यांच्या कमाल मर्यादेपर्यंत ताणलं आहे. इतकं की, त्यांच्या नंतरच्या इंग्रजीतून लिहिलेल्या कादंबऱ्यांतही त्यांना त्या सीमा ओलांडता आल्या नाहीत. भाषेने जणू त्यांच्या लेखणी समोर शरणागती पत्करली आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषांची सरमिसळ झाली आहे. असंबद्ध प्रकट करताना तर भाषांनी आपली ठरवून दिलेली हद्द सोडून दुसऱ्या भाषेच्या हद्दीत अतिक्रमण केलं आहे. “कुशंक सॉरू नकोस. एकतर पाहिले तीन प्रहर मुडायचं आणि मग दुसरे तीन प्रहर सॉरायच��. सगळं हसण्यावारी घेऊ नको, कुशंक.’ ‘सॉरायचं’, ‘मुडायचं’ हे शब्द लेखकाने नक्कीच योजून पेरलेले नाहीत. निवेदनाच्या ओघात त्यांची तशी मोडतोड झाली आहे. भाषेला दुर्बोध करण्याची निकड नगरकरांना ठिकठिकाणी जाणवली आहे, ती केवळ विषयामध्ये गती नाही म्हणून नव्हे; तर विषयाची व्यामिश्रता नेमकी मांडण्यासाठी.\n‘सात सक्कं त्रेचाळीस’मध्ये नगरकरांनी केवळ प्रयोगासाठी म्हणून प्रयोग केले नाहीत तर त्यांना अभिप्रेत आशय व्यक्त करायला केवळ हाच मार्ग असू शकतो हे जाणवल्यामुळे केले आहेत. अनेक अर्थांनी ‘सात सक्कं त्रेचाळीस’ मराठीतील महत्त्वाची कादंबरी आहे.\nनगरकर स्वतः सांगतात तसे, त्यांचा मूळ पिंड गोष्टी सांगणाऱ्याचा आहे. हा पिंड त्यांनी किती उत्तमरित्या जोपासला आहे हे त्यांच्या इंग्रजी कादंबऱ्या वाचताना ध्यानात येतं. ‘Cuckold’ (प्रतिस्पर्धी) या कादंबरीत त्यांनी मीरेचा पती भोजराजची सांगितलेली, वाचकाला अखेपर्यंत गुंतवून ठेवणारी गोष्ट याची साक्ष आहे. ऐतिहासिक कथानक. पण येथेही नगरकरांनी ऐतिहासिक कथनाचा रूढ मार्ग पत्करला नाही. समकालीन भाषेत, समकालीन जाणीवा घेऊन, आजची मूल्ये गतकाळच्या कथनाला लावून ती पुराणी कथा सांगितली. “कादंबरीचं स्वरूप अरेबियन नाईट्सचं असलं, तरी तिच्या लिखाणाची शैली बेकेटच्या जवळ जाणारी आहे.’ अशा शब्दांत समीक्षकांनी तिचा गौरव केला.\nऎन्द्रिय संवेदन, हिंसा, प्रेम, अमूर्त भय, अबस्ट्रॅक्ट भावना, मानवी जीवनव्यवहार व्यापून उरलेली संभोगेच्छा, समलिंगी आकर्षण कशाचंही वावडं नसणारी नगरकरांची कथाशैली अनुभवणं म्हणजे खऱ्या अर्थाने आधुनिक साहित्य वाचण्यासारखं आहे. त्यांचं जाणं मराठी आणि भारतीय साहित्याला खिळखिळं करून गेलं आहे.\nराज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी करणार\nसर्वपक्षीयांचा लडाख निवडणुकांवरील बहिष्कार मागे\nपीएम केअर्समध्ये १५ बँका-संस्थांकडून २०४ कोटी\nमग अधिवेशनाची गरजच काय\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\nनैतिक श्रेष्ठतेचा ‘हिंदु’स्तानी दंभ\nकाँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश\nपोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://tusharnagpur.blogspot.com/2014/04/blog-post_16.html", "date_download": "2020-09-28T22:32:16Z", "digest": "sha1:MDT6YHURHRQZWBK6FCCWYU7IIN7HMOYJ", "length": 8948, "nlines": 288, "source_domain": "tusharnagpur.blogspot.com", "title": "तुष्की नागपुरी: काटा रूतलाय खोल", "raw_content": "\nनागपूरचा कवी तुष्की नागपुरी याच्या कविता या ब्लाग वर वाचा\nबुधवार, १६ एप्रिल, २०१४\nमाझा काही दोष नाही\nवाटे निघू नये आता\nसाठी फुले मी मांडतो\nवाशिंग्टन, १६ एप्रिल २०१४, ०४:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: बुधवार, एप्रिल १६, २०१४\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले पटली का काही जुने अनुभव ताजे झाले का आवडली का तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का इथे तुमचा अभिप्राय लिहून जा:\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n तुष्की नागपुरीच्या ब्लाग वर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. या ब्लाग वरच्या सर्व कविता तुष्की नागपुरी यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांचे सर्व हक्क तुष्की नागपुरी यांच्या कडे आहेत. तुम्हाला कविता आवडली व मित्रांना दाखवावीशी वाटली तर या ब्लाग चा दुवा त्यांना द्या. कविता कॉपी पेस्ट करून किंवा ईमेल करून पाठवावीशी वाटली तर तुष्की नागपुरी हे कलाकाराचे नाव पण त्या कवितेसोबत राहू द्या.\nनेहमीच वाटतं मला (1)\nसावळ्या मिलीच्या कविता (1)\nसावळ्या मुलीची गाणी (1)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/07/blog-post_51.html", "date_download": "2020-09-28T21:26:32Z", "digest": "sha1:IXWI4VUG2IWTERPIXFJQXITDVBRHKVN2", "length": 17870, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "पुतीन,ओबामांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी! - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social पुतीन,ओबामांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी\nपुतीन,ओबामांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी\nराष्ट्रपती किंवा पंतप्रधानपदावरील व्यक्तींच्या साहसाची चर्चा जेव्हा होते तेव्हा सर्वप्रथम नाव येते ते, रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांचे समुद्रतळाशी जाणे, पॅराशुटच्या मदतीने आकाशातून उडी मारणे, हिंस्त्र प्राण्यांना हाताळणे असे अनेक धाडसी किस्से त्यांच्या नावाशी जोडले गेले आहेत. त्यांच्या फिटनेसची चर्चादेखील जगभरात चर्चेचा विषय ठरते. गेल्या काही वर्षांपूर्वी हेच धाडस अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती बराक ओबामा यांनी केले होते. ओबामा यांनी घनदाट जंगले, बर्फाच्छादित प्रदेश, वाळवंट, महानद्या, अथांग समुद्र अशा धोकादायक स्थळी जगण्याचा म��त्र देणार्‍या बेअर ग्रिल्स याच्या जगप्रसिद्ध ‘मॅन वर्सेस वाइल्ड’ या डिस्कव्हरी चॅनेलवरील मालिकेत हजेरी लावली होती. या दोन जागतिक नेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील बेअर ग्रिल्स यांच्यासोबत ‘मॅन वर्सेस वाइल्ड’मध्ये झळकणार आहेत. पुतिन यांच्याप्रमाणे मोदी देखील त्यांच्या योगा व फिटनेसमुळे चर्चेत राहतात. आता तर तब्बल १८० देशांतील नागरिक मोदी यांच्या कधीही न पाहिलेल्या पैलूशी एकरूप होतील. मोदींच्या या धाडसामुळे अनेकांच्या काळजात धडकी भरली नसती तर नवलच समुद्रतळाशी जाणे, पॅराशुटच्या मदतीने आकाशातून उडी मारणे, हिंस्त्र प्राण्यांना हाताळणे असे अनेक धाडसी किस्से त्यांच्या नावाशी जोडले गेले आहेत. त्यांच्या फिटनेसची चर्चादेखील जगभरात चर्चेचा विषय ठरते. गेल्या काही वर्षांपूर्वी हेच धाडस अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती बराक ओबामा यांनी केले होते. ओबामा यांनी घनदाट जंगले, बर्फाच्छादित प्रदेश, वाळवंट, महानद्या, अथांग समुद्र अशा धोकादायक स्थळी जगण्याचा मंत्र देणार्‍या बेअर ग्रिल्स याच्या जगप्रसिद्ध ‘मॅन वर्सेस वाइल्ड’ या डिस्कव्हरी चॅनेलवरील मालिकेत हजेरी लावली होती. या दोन जागतिक नेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील बेअर ग्रिल्स यांच्यासोबत ‘मॅन वर्सेस वाइल्ड’मध्ये झळकणार आहेत. पुतिन यांच्याप्रमाणे मोदी देखील त्यांच्या योगा व फिटनेसमुळे चर्चेत राहतात. आता तर तब्बल १८० देशांतील नागरिक मोदी यांच्या कधीही न पाहिलेल्या पैलूशी एकरूप होतील. मोदींच्या या धाडसामुळे अनेकांच्या काळजात धडकी भरली नसती तर नवलच मात्र पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी या मोहिमेचा संदर्भ जोडला गेल्याने मोदींना अनेक प्रश्‍नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.\n‘डिस्कव्हरी’ वाहिनीवर प्रसारित होणार्‍या ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमाचा चेहरा म्हणजे बेअर ग्रील्स हा जगभरामध्ये त्याच्या साहसासाठी प्रसिद्ध आहे. एखादा माणूस संकटात अडकला तर तो कसा वाचू शकेल याबद्दलचे प्रात्यक्षिके दाखवणारा बेअरचा चेहरा ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’मुळे घराघरात पोहचला आहे. जंगलामध्ये एकटेच अडकल्यावर आपण नैसर्गिक साधनांचा वापर करुन लोकवस्तीपर्यंत कशाप्रकारे पोहचू शकतो याबद्दल भाष्य करणारा ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ कार्यक्रम प्रेक्षकांच्या खास पसंतीस पडला असून १८० हून अधिक देशांमध्ये हा कार्यक्रम प्रसारित होतो. काही महिन्यांपूर्वी मोदी यांनी ग्रिल्स यांच्यासोबत या मालिकेकरिता विशेष भागाचे चित्रीकरण केले होते. भारतामधील प्रसिद्ध नद्या आणि जंगलांमध्ये हे चित्रीकरण पार पडले. हा भाग १२ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे. ग्रिल्स यांनी याविषयीची माहिती ट्विटरव्दारे दिली. बेअरसोबत हाती लाकडाचे शस्त्र हाती घेतलेले, रानवाटा तुडवणारे, नदीचा प्रवाह कापणार्‍या पंतप्रधानांचा व्हिडीओ सोमवारी प्रसिद्ध झाला आणि पंतप्रधानांचे हे नवे रूप पाहून सर्वच चकित झाले. फिटनेसबाबत जागृत असलेले मोदी सर्वांना परिचित आहेत. मात्र बेअरसोबतच्या व्हिडीओमध्ये ते रिव्हर राफ्टींग करतांना दिसत आहेत. त्यांच्या या धाडसाचे जागतिकस्तरावर कौतुक होत आहे मात्र त्याच वेळी काँग्रेसने मॅन व्हर्सेस वाईल्डचे पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी कनेक्शन जोडल्यामुळे हा कार्यक्रम वादाच्या भोवर्‍यात अडकला आहे.\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याशी कनेक्शन\nमोदी विरोधकांना आयते कोलित मिळाल्यामुळे या कार्यक्रमावर टीकादेखील होणे अपेक्षित होते. कारण, पुलवामा दहशतवादी हल्ला सीआरपीएफच्या जवानांवरच नव्हे तर प्रत्येक भारतीयाच्या मनावर झालेला आहे. यामुळे या विषयाशी निगडीत प्रत्येक बाबी महत्त्वाच्या ठरतात. हा हल्ला जेव्हा झाला होता तेव्हा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली होती. कारण जेव्हा पुलवामा हल्ला झाला होता, त्यावेळी पंतप्रधान मोदींची जिम कॉर्बेट राष्ट्रीय अभयारण्यातील काही छायाचित्रे समोर आली होती. फेब्रुवारी २०१९ मध्ये काँग्रेसने म्हटले होते, सीआरपीएफ जवानांवर हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी जिम कॉर्बेटला गेले आणि एक जाहिरात शूटिंग करण्यात व्यस्त होते. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले होते, नरेंद्र मोदींनी तर वेळेवर प्रतिक्रिया पण दिली नाही. दिवसभर जिम कॉर्बेटमध्ये फिरत राहिले. जाहिरातीचे शूटिंग करत होते. देश आपल्या शहिदांचे मृतदेह गोळा करत होता आणि पंतप्रधान मोदी आपली घोषणाबाजी करून घेत होते. हे मी नाही, पत्रकारांनी फोटोसह लिहिले आहे. मात्र पीएमओने हे सर्व आरोप फेटाळून लावत सभेनिमित्ताने मो��ी उत्तराखंडमध्ये गेल्यानंतर त्यांनी केवळ जिम कॉर्बेटसह परिसराला भेटी देवून माहिती घेतल्याचा दावा केला होता. आता खुद्द बेअर ग्रिल्सने या मोहिमेबद्दलची माहिती दिल्याने कोण खोटे बोलत होते व कोण खरे याचा उलगडा होत आहे. जनतेच्या दरबारात याचा खुलासा मोदींना करावाच लागेल. मात्र या गदारोळात मोदींचा हा धाडसी उपक्रम दुर्लक्षून चालणार नाही.\nजगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्‍या देशाचा पंतप्रधान अशा साहसी मोहिमांमध्ये सहभागी होतो, यातून मोदींचा कणखरपणा जगासमोर येईल. याचे राष्ट्रीयपेक्षा आंतराष्ट्रीय पातळीवर अनेक फायदे आहेत. आक्रमक व कणखर नेतृत्त्वाच्या नादी सहसा कोणी लागत नाही व जर कोणी लागला तर तो कोणाच्या नादी लागायच्या लायकीचा राहत नाही, असा आजवरचा इतिहास सांगतो. यामुळे ‘मॅन वर्सेस वाइल्ड’ कार्यक्रमामुळे मोदींची प्रतिमा आणखीनच कणखर होईल, यात तिळमात्र शंका नाही. मोदींच्या या जंगलसफारीची चर्चा करतांना जंगलातीलच एक अत्यंत महत्त्वाची बाब दुर्लक्षित झाली. ती म्हणजे. देशात नुकत्याच झालेल्या व्याघ्रगणनेची वाघांची संख्या दुप्पट करण्याचे ध्येय आपण अमेरिकेच्या तुलनेत आधी पूर्ण केले आहे. एकट्या भारतात ३ हजार वाघांचे अस्तित्व आहे. त्यामुळे आपण हे अभिमानाने सांगू शकतो की, जगात भारत हा वाघांसाठी सुरक्षित देश मानला जातो. व्याघ्रगणना अहवालातील माहितीनुसार, देशात वाघांची संख्या २९६७ इतकी आहे. २०१० मध्ये भारतात १७०६ वाघ होते. २०१४ मध्ये वाघांच्या संख्येत वाढ होऊन ती २२२६ इतकी झाली. तर २०१८मध्ये वाघांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊन २९६७ ती इतकी झाली आहे. म्हणजेच मागील गणनेच्या तुलनेत यंदा वाघांच्या संख्येत ७४१ ने वाढ झाली आहे. मात्र, चिंतेची बाब म्हणजे वाघांची संख्या वाढली तरी त्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे मृत्यूच्या तुलनेत ही वाढ कमी आहे. महाराष्ट्रात २३०-२४० इतके वाघ आहेत, असेही हा अहवाल सांगतो. ‘एक था टायगर’ पासून सुरु झालेला हा प्रवास आता ‘टायगर जिंदा है’ पर्यंत पोहोचला आहे. ही निश्‍चितच अभिमानाची बाब आहे. जंगल स्टोरीज् आवडत नाही, असा व्यक्ती क्वचितच सापडेल. व्याघ्रगणनेची स्टोरी प्रत्येकाला आवडली असेलच, यात शंका नाही मात्र मोदींची जंगल सफारीची स्टोरी आवडते का नाही वाघांची संख्या दुप्पट करण्याचे ध्येय आपण अमेरिकेच्या तुलनेत आधी पूर्ण केले आहे. एकट्या भारतात ३ हजार वाघांचे अस्तित्व आहे. त्यामुळे आपण हे अभिमानाने सांगू शकतो की, जगात भारत हा वाघांसाठी सुरक्षित देश मानला जातो. व्याघ्रगणना अहवालातील माहितीनुसार, देशात वाघांची संख्या २९६७ इतकी आहे. २०१० मध्ये भारतात १७०६ वाघ होते. २०१४ मध्ये वाघांच्या संख्येत वाढ होऊन ती २२२६ इतकी झाली. तर २०१८मध्ये वाघांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊन २९६७ ती इतकी झाली आहे. म्हणजेच मागील गणनेच्या तुलनेत यंदा वाघांच्या संख्येत ७४१ ने वाढ झाली आहे. मात्र, चिंतेची बाब म्हणजे वाघांची संख्या वाढली तरी त्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे मृत्यूच्या तुलनेत ही वाढ कमी आहे. महाराष्ट्रात २३०-२४० इतके वाघ आहेत, असेही हा अहवाल सांगतो. ‘एक था टायगर’ पासून सुरु झालेला हा प्रवास आता ‘टायगर जिंदा है’ पर्यंत पोहोचला आहे. ही निश्‍चितच अभिमानाची बाब आहे. जंगल स्टोरीज् आवडत नाही, असा व्यक्ती क्वचितच सापडेल. व्याघ्रगणनेची स्टोरी प्रत्येकाला आवडली असेलच, यात शंका नाही मात्र मोदींची जंगल सफारीची स्टोरी आवडते का नाही याचे उत्तर येणारा काळच देईल.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2018/04/11/", "date_download": "2020-09-28T20:50:54Z", "digest": "sha1:MO63Z7MONIRP4ZMBKNKJMVGNOFIF2IPY", "length": 8752, "nlines": 121, "source_domain": "belgaumlive.com", "title": "April 11, 2018 - बेळगांव Live", "raw_content": "\nमधु कणबर्गी वर काढलेला आदेश बेकायदेशीर\nबेळगाव पोलीस उपायुक्त व विषेश दंडाधिकारी सीमा लाटकर यांनी सीमातपस्वी मधू कणबर्गी यांच्यावर काढलेल्या आदेशाविरोधात त्यांचे वकील महेश बिर्जे यांनी मधू कणबर्गी यांच्या वतीने आज मा. जिल्हा प्रधान सत्र न्यायालयात याचिका दाखल करुन सदरचा आदेश हा बेकायदेशीर व एकतर्फी...\nशिक्षण खात्याचे बडे अधिकारी ‘ए सी बीच्या’ जाळ्यात\nखाजगी कॉलेजच्या प्राचार्या कडून कॉमर्स कॉलेज मध्ये वेगळे सेक्शन काढण्याची परवानगी मागितली असता लाच मागितलेल्या पदवीपूर्व खात्याच्या कर्मचाऱ्यांवर ए सी बी धाड टाकली आहे. काशीनाथ मळेद नावाच्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारी वरून ए सी बी ने धाड टाकत पी यु कॉलेज...\nगोकाक मध्ये काँग्रेस कडून धमकी सत्र-अंगडींचा आरोप\nगोकाक मध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा येणार म्हणून धास्तावलेल्यानी भाजप कार्यकर्त्याना धमकीचे मेसेज पाठवण्यास सुरुवात झाली आहे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी यावर कारवाई करावी अशी मागणी खासदार सुरेश अंगडी यांनी केली आहे. गोकाक मध्ये कार्यरत निवडणूक पी डी ओ...\nबेळगावातील के एल एस गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथे मतदान जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रामचंद्रन राव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. ए व्ही एम आणि vvpat मशीन कश्या वापरायच्या मतदान कसे...\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nमार्च महिन्यापासून बेळगाव पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले होते. सोमवार दि. २८ सप्टेंबर...\nकेंद्र आणि राज्य सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत यासाठी अनेक शेतकरी संघटनानी राज्यव्यापी आंदोलन छेडून कर्नाटक बंदची हाक दिली होती. आज...\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\nकेंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज अनेक रयत संघटनेच्या वतीने कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली होती. सुवर्णविधानसौधसमोर भुसुधारणा कायदा, वीज खाजगीकरण कायदा, एपीएमसी कायदा...\nमूल्यमापनाचा आदेश बदला अन्यथा बहिष्कार\nकोरोना काळात मूल्य मापनासाठी बेळगावातील शिक्षकांना ४५० कि मी लांब बिदरला बोलावण्यात आले आहे कोविड काळात शिक्षकांना हे पेपर मूल्यमापन बेळगाव बाहेर जाऊन करणे...\nठप्प झालेली बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू\nभू सुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आधी शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी बंद पुकारला आहे . सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांनी बस वाहतूक...\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/eknath-khadse-again-targets-leader-of-opposition-devendra-fadnavis/articleshow/78036539.cms", "date_download": "2020-09-28T21:53:32Z", "digest": "sha1:FJ4Q2YY667QECQUAEQDQYJYD7FLWVGED", "length": 16778, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nEknath Khadse : फडणवीस ड्रायक्लिनर; मला सोडून त्यांनी सर्वांनाच क्लीन चिट दिली; खडसेंचा टोला\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यावर नाव घेऊन हल्ला चढवला आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना ड्रायक्लिनरची भूमिका बजावली. त्यांनी सर्वांनाच क्लीन चिट दिली. फक्त मलाच दिली नाही, अशी टीका खडसे यांनी केली आहे.\nफडणवीस ड्रायक्लिनर; मला सोडून त्यांनी सर्वांनाच क्लीन चिट दिली; खडसेंचा टोला\nजळगाव: राज्यात आमची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ड्रायक्लिनर म्हणून काम पाहत होते. ते प्रत्येकालाच क्लीन चिट देत होते. फक्त त्यांनी मला क्लीन चिट दिली नाही. नाथाभाऊंना का क्लीन चिट दिली नाही हे त्यांनाच विचारा, अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.\nएका पुस्तक प्रकाश सोहळ्यात बोलताना एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. फडणवीस हे ड्रायक्लिनर आहेत. त्यांनी सर्वांना क्लीन चिट दिली. मुख्यमंत्री असताना कुणावरही आरोप झाले की ते लगेच क्लीन चिट द्यायचे. फक्त नाथाभाऊंनाच त्यांनी क्लीन चिट दिली नाही. नाथाभाऊंना क्लीन चिट का दिली नाही हे त्यांनाच विचारा, असंही ते म्हणाले. तसेच फडणवीसांमुळे भाजपची राज्यातील सत्ता गेली आणि सरकारही गेल्याची टीकाही त्यांनी केली.\nदरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून शांत असलेल्या खडसे यांनी गेल्या तीन-चार दिवसांपासून संधी मिळताच फडणवीसांवर टीका करण्य���स सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे खडसे यांनी फडणवीसांचं नाव घेऊन टीका करण्यास सुरुवात केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून राजकीय तर्क-वितर्कही लगावले जात आहेत. काही दिवसांपूर्वी खडसे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्यामुळे माझ्यावर अन्याय झाला आहे. माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या हॅकर मनिष भंगाळे याला त्याचवेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कशासाठी भेट दिली मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार असे म्हणत विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांच्या तिकिटांची काटछाट केल्यामुळेच भाजपचे सरकार येवू शकले नाही, अशी टीका केली होती. आपल्यावर झालेल्या या अन्यायाबाबत 'नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान' नावाचे पुस्तक लिहिणार असल्याचेही खडसे यांनी सांगितले होते.\nEknath Khadse: फडणवीस रात्री दीड वाजता हॅकरला का भेटले\nEknath Khadse: फडणवीस-अजितदादांच्या चार दिवसांच्या संसारावर खडसेंची फटकेबाजी\n'मी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्यानेच माझ्यावर अन्याय झाला आहे. सन २००९ ते २०१४ या काळात राज्यात भाजपचे सरकार यावे यासाठी माझ्यासह गोपीनाथ मुंडे, नितिन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, भाऊसाहेब फुंडकर, गिरीष बापट, विनोद तावडे यांनी जिद्दीने सामूहिक प्रयत्न केले. त्यामुळे वातावरण तयार होवून भाजपाचे स्वबळावर सरकार आले. साधारण अपेक्षा अशी असते की, जो विरोधीपक्ष नेता असतो तोच मुख्यमंत्री होतो. त्यावेळी मला मुख्यमंत्रिपद न मिळता फडणवीसांना मिळालं. नंतरच्या काळात मुख्यमंत्रिपदाचा मी दावेदार आहे, हे लक्षात आल्यानंतर एक षडयंत्र रचलं गेलं. माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय काळात एकही आरोप झालेला नसताना सरकार आल्यानंतर अवघ्या वर्षभरातच माझ्यावर एका मागून एक आरोप करण्यात आले. हा त्या षडयंत्राचाच भाग होता', असा दावा खडसे यांनी केला होता.\nअजित पवारांना क्लिन चीट; फडणवीसांचा आक्षेप\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nUjjwal Nikam: 'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का\nखडसे म्हणतात, राष्ट्रवादीकडून ऑफर नाही; पण चर्चा काही थ...\nCoronavirus: एक लाखाचे बिल; तीन लाख भरले असतानाही मृतदे...\nसुशांतसिंह राजपूत प्रकरणः माध्यमांकरवी तपाससंस्थावर दबा...\n‘मैं हू डॉन’ म्हणत तो लोकांच्या अंगावर पिस्तूल भिरकावत होता महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nकोल्हापूरकरोनामुक्तीनंतर मुश्रीफ यांचे जल्लोषात स्वागत; सोशल डिस्टनसिंगचा मात्र फज्जा\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nन्यूजकृषी कायदा : आंदोलक शेतकऱ्यांनी बस रोखली\nआयपीएलBangalore vs Mumbai Live Cricket Score Updates: आरसीबीची दमदार सुरुवात ६ षटकांत बिनबाद ५९\nविदेश वृत्तअमेरिका निवडणूक: 'प्रेसिडेन्शियल डिबेट' म्हणजे आहे तरी काय\nमुंबईरेस्टॉरंट उघडणार 'या' अटींवर; CM ठाकरेंनी सांगितली खास रेसीपी\nसोलापूरवा. ना. उत्पात यांचे करोनाने निधन; पंढरपूरवर आणखी एक आघात\nमुंबईकंगनाच्या बंगल्यावरील कारवाई; हायकोर्टाने नोंदवले 'हे' महत्त्वाचे निरीक्षण\nक्रीडामुंबई विरुद्ध बेंगळुरू, आज होणार महामुकाबला\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nबातम्यानवरात्र, दसरा, कोजागिरी पौर्णिमा; पाहा, ऑक्टोबरमधील सण-उत्सव\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/2016/07/03/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%81-%E0%A4%A4%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B8/", "date_download": "2020-09-28T23:06:02Z", "digest": "sha1:GFWH672JZPEMTT5HQPGP6VSIVDGNMCYG", "length": 4558, "nlines": 92, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "आजही तु तशीच आहेस. .", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nआजही तु तशीच आहेस. .\n“काळाने खुप पानं बदलली\nपण आजही तु तशीच आहेस\nखरंच सांगु तुला एक\nतु आजही आठवणीत आहेस\nतु माझ्या ओठांवर आहेस\nकधी ह्दयात कधी मनात\nविसरुन गेलीस तुलाच तु\nस्वतःस तु शोधत आहेस\nमाझ्यात तु शोध तुला\nश्वासात मी जपलं आहे\nओढ तुझी दिसत आहे\nकाळाची ही सर्व पाने\nतुझ विन व्यर्थच आहेत\nहे अश्रूं मझ बोलत आहेत\nकाळाने खुप पानं बदलली\nपण आजही तु तशीच आहे\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\nनकळत शब्द बोलू लागले ..\nचलो बच्चो को बच्चे रहने देते हैं\n poems in marathi कविता कविता संग्रह प्रेम कविता मराठी कथा\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2020-09-28T23:05:14Z", "digest": "sha1:RBLEXTIV5IK62UU4QVWVWJD7FCQMRMIQ", "length": 4935, "nlines": 172, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:उत्तर आयर्लंड - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► उत्तर आयर्लंडमधील शहरे‎ (१ प)\n\"उत्तर आयर्लंड\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nउत्तर आयर्लंड फुटबॉल संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/03/blog-post_29.html", "date_download": "2020-09-28T21:25:22Z", "digest": "sha1:WWTCOE6TVUA6COITZIQOPB52DN6WYUEX", "length": 5532, "nlines": 53, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "पाळीव कुत्र्यालाही कोरोनाची लाग���", "raw_content": "\nपाळीव कुत्र्यालाही कोरोनाची लागण\nगेल्या काही दिवसांपासून हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसची दहशत साऱ्या जगभरात पाहायला मिळत आहे. जिथे माणसांमध्ये कोरोनामुळे भीतीचं वातावरण आहे, तिथेच आता प्राण्यांमध्येही या विषाणूचा संसर्ग होत असल्याचं निरिक्षणात आढळलं आहे. हाँगकाँगमध्ये एका पाळी कुत्र्याला या व्हायरसची लागण झाल्याचं वृत्त एएनाय या वृत्तसंस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे.\nएका महिलेला कोरोनाची लागण झाली होती. ज्यानंतर तिच्याकडे असणाऱ्या कुत्र्यालाही या व्हायरसचा संसर्ग झाला. सध्याच्या घडीला या कुत्र्याला पशू वैद्यकिय केंद्रात उपचारांसाठी ठेवण्यात आल्याचं कळत आहे. ६० वर्षीय महिलेकडे असणाऱ्या पाळीव कुत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं जात आहे. प्राण्यांमध्ये या व्हायरसची लागण होण्याची ही पहिलीच घटना आहे. शिवाय माणसांच्या संपर्कात आल्यामुळे कुत्र्याला या व्हायरसची लागण झाल्यामुळे या घटनेने साऱ्या जगाचं लक्ष वेधलं आहे.\nहाँगकाँगमध्ये सोमवारपर्यंत जवळपास १०० जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं लक्षात आलं होतं. ज्यामध्ये आता कुत्र्यालाही या व्हायरसची लागण झाल्यामुळे सर्वत्र तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे.\nऍग्रिकल्चर फिशरी कंजर्वेशनने दिलेल्या माहितीनुसार, एका पोमेरनियन कुत्र्याची कोरोनाची चाचणी करण्यात आली. यावेळी त्याला कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं. या कुत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचं लक्षात येताच आता हाँगकाँगमध्ये कुत्र्यांनाही वेगळं ठेवलं जाऊ लागलं आहे. शिवाय पोमेरनियन या प्रजातीच्या कुत्र्यांचीही तपासणी केली जात आहे.\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\nमराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय\nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2020-09-28T20:58:37Z", "digest": "sha1:5CR4HKRNI4BRD65IT34RPN22PDVLSABR", "length": 3757, "nlines": 64, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "मराठी रंजक गोष्ट���", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nTag: मराठी रंजक गोष्टी\nदृष्टी (कथा भाग २)\nदृष्टी ही कथा एका अनाथ मुलीची आहे.\nस्मशान.. (कथा भाग ४)\nदत्तू जवळ येऊन बसला. लगबगीने चालत आल्यामुळे त्याला धाप लागली होती. शिवा त्याला तसे पाहून म्हणाला.\n एवढं काय काम काढलंय दत्तू धापा टाकत आलास हे बघ काही दुसरं काम असल तर आत्ताच जमणार नाही बघ \nसखे असे हे वेड मन का\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\nनकळत शब्द बोलू लागले ..\nचलो बच्चो को बच्चे रहने देते हैं\n poems in marathi कविता कविता संग्रह प्रेम कविता मराठी कथा\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/likely-to-decide/", "date_download": "2020-09-28T21:40:20Z", "digest": "sha1:75KRYHKENBPVQQZYQWGDHBNJUMKAE6HB", "length": 2768, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "likely to decide Archives - MPCNEWS", "raw_content": "\nICC Meeting: उद्या ‘आयसीसी’ची बैठक, T20 विश्वचषकाबाबत निर्णय होण्याची शक्यता\nएमपीसी न्यूज - 'आयसीसी'ची उद्या (सोमवारी) महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत T20 विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑनलाईन होणाऱ्या या बैठकीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) लक्ष…\nKasarwadi News : आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार\nVadgaon News : पोलीस पाटलांचे रखडलेले मानधन लवकर द्या- आमदार सुनिल शेळके\nPune News : संत साहित्याचे गाढे अभ्यासक वा. ना. उत्पात यांचे कोरोनामुळे निधन\npimpri news : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आणखी 300 रोहित्रांना सुरक्षा आवरण लावणार\nHinjawadi crime News : क्रेनच्या धडकेत एकजण ठार\nMumbai news: लता दीदींना वाढदिवसानिमित्त राज्य सरकारतर्फे ‘ही’ खास भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lockdown-in-pcmc/", "date_download": "2020-09-28T20:30:25Z", "digest": "sha1:BRTE3QG435SOWLOECBBNS2BC6S5WYAHM", "length": 3619, "nlines": 66, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lockdown In Pcmc Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPCMC Unlock: कडक लॉकडाऊन संपला; बाजारपेठेत नागरिकांची पुन्हा गर्दी\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चि���चवड शहरात गेल्या आठवड्यात सोमवारी (दि.13) मध्यरात्रीपासून दहा दिवसांचे कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. त्याचा कालावधी गुरुवारी (दि.23) संपला. आजपासून शहरात लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली असून…\nPimpri: लॉकडाउनच्या पहिल्यादिवशी 557 रुग्णांची नोंद; 281 जणांना डिस्चार्ज, 11 मृत्यू\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आजपासून पुढील दहा दिवस लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. आज (मंगळवारी) लॉकडाउनच्या पहिल्यादिवशी शहराच्या विविध भागातील 535 आणि शहराबाहेरील 22 अशा 557 जणांना कोरोनाची लागण झाली…\nKasarwadi News : आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार\nVadgaon News : पोलीस पाटलांचे रखडलेले मानधन लवकर द्या- आमदार सुनिल शेळके\nPune News : संत साहित्याचे गाढे अभ्यासक वा. ना. उत्पात यांचे कोरोनामुळे निधन\npimpri news : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आणखी 300 रोहित्रांना सुरक्षा आवरण लावणार\nHinjawadi crime News : क्रेनच्या धडकेत एकजण ठार\nMumbai news: लता दीदींना वाढदिवसानिमित्त राज्य सरकारतर्फे ‘ही’ खास भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lokshahar-annabhau-sathe-development-corporation/", "date_download": "2020-09-28T20:50:17Z", "digest": "sha1:7C4QMI4QTJULWJXB62K6VUHHKOIIWJJW", "length": 3819, "nlines": 66, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lokshahar Annabhau Sathe Development Corporation Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दीवर्ष साजरे करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 100 कोटींची…\nएमपीसी न्यूज - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम राबविण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यानिमित्त अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांची भाजपच्या…\nMumbai: अमित गोरखे यांनी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा स्वीकारला पदभार\nएमपीसी न्यूज - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा (राज्यमंत्री दर्जा) पदभार अमित गोरखे यांनी आज (मंगळवारी) स्वीकारला. मुंबईतील महामंडळाच्या कार्यालयात गोरखे यांनी पदभार स्वीकारला आणि कामाला सुरुवात केली. अमित गोरखे…\nKasarwadi News : आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार\nVadgaon News : पोलीस पाटलांचे रखडलेले मानधन लवकर द्या- आमदार सुनिल शेळके\nPune News : संत साहित्याचे गाढे अभ्यासक वा. ना. उत्पात यांचे कोरोनामुळे निधन\npimpri news : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आणखी 300 रोहित्रांना सुरक्षा आवरण लावणार\nHinjawadi crime News : क्रेनच्या धडकेत एकजण ठार\nMumbai news: लता दीदींना वाढदिवसानिमित्त राज्य सरकारतर्फे ‘ही’ खास भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2020-09-28T21:28:20Z", "digest": "sha1:BDBZEOP5YUDDPECKWXTF3QLRRCW4NTJL", "length": 7204, "nlines": 51, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nखेळल्यामुळे शारीरिक विकास साधतो व मानसिकता प्रबळ बनते. खेळ ही एक शारीरिक कला आहे. दररोज किमान अर्धा ते एक तास खेळ खेळला पाहिजे. खेळामुळे चपळता वाढते.खेळाचे विविध प्रकार आहेत. विविध खेळ विविध पद्धतींनी खेळले जातात. खेळांमध्ये बैठे खेळ व मैदानी खेळ असे दोन प्रकार आहेत. आज जगभरात विविध स्तरांवर विविध खेळ खेळले जातात. आणि सोबतच आपला व्यक्तिमत्त्व विकास घडतो. खेळ हा माणसासाठी महत्त्वाचे आहे.खेळामुळे मानसिक स्वास्थ्य लाभते.\n==इतिहास== प्राचीन काळी राजे रजवाडे यांचे काळात मनोरंजनासाठी विविध खेळांचे आयोजन केले जात असे. रेडयांच्या शर्यती, बैलांच्या झुंजी, त्या सोबत कुस्त्या , तलवारबाजी, दांडपट्टा, तिरंदाजी ... असे अनेक खेळ खेळले जात होते .\n८ हे सुद्धा पहा\nखेळल्यामुळे शारीरिक विकास साधतो व मानसिकता प्रबळ बनते. खेळ हि एक शारीरिक कला आहे. दररोज किमान अर्धा ते एक तास खेळ खेळला पाहिजे. शालेय मुलांसाठी अभ्यासाबरोबर खेळ ही महत्त्वाचा आहे म्हणून खेळाचा समावेश शालेय अभ्यासात करावा.तसेच मुलांमध्ये गोडी निर्माण होईल असे त्याचे स्वरूप ठेवावे. खेळ आरोग्यासाठी चांगले आहे .खेळ हा जीवनातील महत्त्वाचा घटक बनलेला आहे. आंतरराष्ट्रीय खेळ व स्पर्धा या साठी स्वतंत्रपणे नियमांची आखणी केलेली असते. स्पर्धेचे ठिकाण, खेळाडूंची संख्या, खेळांचे वेगवेगळे प्रकार त्यासाठी आवश्यक असलेले व्यवस्थापन, पंच , उत्तम प्रकारची क्रिडांगणे या सर्व गोष्टींचे नियोजन आवश्यक असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणा-या स्पर्धांचे नियम बदलत असतात. १९८२ मध्ये अथेन्स या ठिकाणी भरलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये काही बदल व नियम सुचविले गेले होते. यावेळी आयोजक व पंचांनी या बदललेल्या नियमांचे पालन केले.\nहे सुद्धा पहासंपादन करा\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०२० रोजी ११:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/", "date_download": "2020-09-28T21:11:47Z", "digest": "sha1:QP3CDNXOTG6D7EA5RZZMOQE7EMVBO5RJ", "length": 6153, "nlines": 139, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); युवा विवेक | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nसंविधान ही आजची स्मृती\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nबिलीगीरी रंगनच ते जंगल....\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\nसेवा है यज्ञकुंड (भाग ४)\nसेवा है यज्ञकुंड भाग ४\nसाधारण शंभर वर्षांनंतर या प्रकारचं कुठलंही महायुद्ध किंवा जगाला कवेत घेणारा कुठलाही विस्थापनाचा काळ नसतानादेखील कोरोना फक्त तीन महिन्यांच्या काळात जगभर पसरला, याचं कारण मात्र वेगळं होतं, ते म्हणजे ग्लोबलायझेशन अर्थात जागतिकीकरण आणि एकविसाव्या शतकातले नवीन सिल्क रूट्स.\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-%C2%A0career-cover-story-roshan-more-marathi-article-1625", "date_download": "2020-09-28T22:35:34Z", "digest": "sha1:JKEF736JLONJEBPH3PSXSP7E7NYHBQE7", "length": 13770, "nlines": 117, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Career Cover Story Roshan More Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 30 मे 2018\nजगात सर्वाधिक काठिण्य पातळी असणारी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (युपीएससीही) आहे. लाखो विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत असतात. ही परीक्षा पास होणं कोणा येढ्या गबाळ्याच काम नाही, मात्र ही कठीण परीक्षा ९२३ रॅंक मिळवून पास होण्याचा किमया जयंत मंकले या तरुणाने केली. ७५ टक्के अंधत्व असताना हे यश मिळवणं जयंतसाठी नक्कीच सोपं नव्हतं. ऐन उमेदीत आलेल्या दिव्यांगत्व आणि घरची गरिबी यावर मात करत जयंतने हे यश मिळवले आहे.\nजयंतच्या वडिलांचे २००३ मध्ये अचानक निधन झाले, ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात पंपचालक म्हणून कामाला होते. वडिलांच्या तुटपुंज्या निवृत्तीवेतनासह शेवया, चकल्या, भाजणी करून घराचा भार जयंतच्या आईने पेलला. त्यांना साथ मिळाली ती जयंतच्या दोन मोठ्या बहिणींची. त्याची जाणीव ठेवूनच जयंतने पुणे विद्यापीठाच्या अहमदनगरमधील इंजिनिअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यासाठी त्याने शैक्षणिक कर्ज काढले. पुण्याजवळच तळेगाव येथे एक मोठ्या कंपनीत जयंतला काम मिळाले होते. त्यामुळे आता सगळं सुरळीत सुरू होईल अशी त्याला अपेक्षा होती. आईला कष्टातून आता आराम मिळाले या विचाराने जयंत खूष होता. मात्र सगळं सुरळीत चालू असताना त्याला अचानक रेटिनायटिस पिगमेंटोसा या व्याधीने ग्रासले. या आजारात हळूहळू दृष्टी क्षीण होते. विशेष म्हणजे यावर कोणताही इलाज नाही. दृष्टी क्षीण झाल्यामुळे जयंतला नोकरी सोडावी लागली. नोकरी सोडली तरी जयंतचे शैक्षणिक कर्ज फिटलेले नव्हते. या परिस्थितीमध्ये त्याच्या आईने आणि दोन बहिणींनी त्याला आधार दिला.\nया विषयी बोलताना जयंत म्हणतो, की ’या आजारावर कोणताही उपाय नसल्याने मी नोकरी सोडून स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. माझ्या निर्णयाला आई आणि बहिणीने खंबीर पाठिंबा होता. सन २०१५ पासून मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. त्यानंतर मुलाखतीसाठीही पात्र ठरलो. मात्र, अंतिम यादीत अवघ्या काही गुणांनी नाव हुकले. त्यानंतर आलेले नैराश्‍य झटकून नव्याने तयारी सुरू केली.\nआलेल्या अंधत्वामुळे खासगी नोकरी जयंतला करणे शक्‍यच नव्हते. त्यामुळे सरकारी नोकरी मिळते का याचा शोध त्याने सुरू केला. मुंबई महापालिकेकडून शिपाईपदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत पहिल्या क्रमांकाने जयंत पास झाला. त्यामुळे ही नोकरी जॉईन करायची की नाही याच्या विचारात होता. त्यावेळी मनोहर भोळे सरांनी आपला सल्ला दिला की कोणतेही काम कमी प्रतीचे नसते पण तुझी क्षमता यापेक्षा जास्त आहे. तु युपीएससी परीक्षेवर फोकस कर. त्यांचा सल्ला ऐकूण जयंतने पूर्णवेळ युपीएससीच्या परीक्षेवरच फोकस करायचे ठरवले. त्यामुळे शिपाई ते युपीएससी हा त्याचा प्रवास अनेकांना प्रेरणादायी असाच आहे\nजयंतला ७५ टक्के अंधत्व असल्यामुळे त्याने वाचण्यापेक्षा ऐकण्यावर भर दिला. जयंत म्हणतो, मी रेडिओ, वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रम आवर्जून ऐकले. आवश्‍यक साहित्याचे मोबाईल फोनमध्ये फोटो काढून ते झूम करून वाचले. स्पर्धा परीक्षांच्या साहित्यासाठी इंग्रजी साहित्य, इंग्रजी वृत्तपत्रे वाचणे आवश्‍यक असल्याचा समज विद्यार्थ्यांमध्ये आहे. मात्र, मी मराठी वर्तमानपत्रे वाचण्यावर भर दिला.\nस्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणे म्हणजेसाठी गरज होती. कारण अंधत्वामुळे माझे परतीचे दोर कापले गेले होते. जन्मजात अंधत्व आलेल्यांना सिक्‍स सेन्स तरी असतो. मात्र माझे तसे नव्हते. त्यामुळे इतरांकडून सहानुभूतीची अपेक्षा बाळगण्यापेक्षा स्वतःच यावर मात करणे गरजेचे होते. याची पूर्ण जाणीव आपल्याला असल्याचे जयंत सांगतो. केंद्र सरकारने डिसेंबर २०१६ मध्ये दिव्यांगांसाठीच्या कायद्यात सुधारणा करून सरकारी सेवेत चार टक्के आरक्षण ठेवले आहे. याची आपल्याला आधी मािहती नव्हती त्यामुळे पहिल्या प्रयत्नात मी खुल्या प्रवर्गातून मुलाखती पर्यंत धडक मारली होती. मात्र माझे यश थोडक्‍यात हुकले. मनोहर भोळे सरांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मला दिव्यांगांसाठी असणाऱ्या आरक्षणाची बाब लक्ष्यात आणून दिली.\nजयंतच्या वडिलांचे निधन अगदी तो लहान असतानाच झाले. त्यामुळे संपूर्ण कुटूंबाची जबाबदारी त्यांच्या आई छाया मंकले यांनी घेतली. जयंतला आलेल्या अंधत्वामुळे खचून न जाता त्या ठामपणे त्याच्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्याने स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्याचा या निर्णयाला त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला. घराची कोणतीच जबा��दारी त्याच्यावर पडणार नाही याची खबरदारी घेतली.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-astrology-anita-kelkar-1040", "date_download": "2020-09-28T21:14:36Z", "digest": "sha1:GQ2P3PEZ4V2NOTG7JZEBGMJZS4WFPLVB", "length": 13800, "nlines": 116, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Astrology Anita Kelkar | Saptahik Sakal", "raw_content": "\nग्रहमान : ६ ते १२ जानेवारी २०१८\nग्रहमान : ६ ते १२ जानेवारी २०१८\nशुक्रवार, 12 जानेवारी 2018\nमेष ः ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पहात होता व त्यात चांगली घटना घडल्याने तुमचा आत्मविश्‍वास वाढेल. व्यवसायात नव्या कल्पना मूर्त स्वरूपात आणाल. प्रतिष्ठित व्यक्तींची साथ मिळेल. आर्थिक स्थिती सुधारल्याने हुरूप वाढेल. नोकरीत कंटाळवाणे काम संपेल. नवीन कामात लक्ष घालता येईल. प्रवासयोग संभवतो. महिलांना मानसिक शांतता लाभेल.\nवृषभ ः मनातील बेत प्रत्यक्षात साकार करण्याचा प्रयत्न राहील. व्यवसायात आधुनिकीकरणाचे बेत होतील. दगदग -धावपळ वाढेल. जमाखर्चाचे गणित मांडून त्याप्रमाणे कामाचे नियोजन करावे. नोकरीत वरिष्ठ कामानिमित्ताने सुविधा देतील. त्याचा वापर योग्य कारणासाठीच करावा. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. घरात जबाबदाऱ्या वाढतील.\nमिथुन ः ज्या संधीची तुम्ही वाट पहात होता, अशी संधी चालून येईल. त्याचा लाभ घ्यावा. व्यवसायात हातातील कामे वेळेत पूर्ण करण्याचा चंग बांधाल. पैशाची बाजू भक्कम राहील. नवीन कामे ओळखीतून मिळतील. चालू नोकरीत विशिष्ट कामानिमित्त जादा अधिकार मिळतील. दीर्घकाळचे एखादे स्वप्न साकार होईल. नवीन नोकरीच्या प्रयत्नात यश लाभेल.\nकर्क ः तुमच्या आशा पल्लवीत करणारे ग्रहमान आहे. त्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. तसेच आत्मविश्‍वासही बळावेल. व्यवसायात नवीन पद्धतीचे काम करण्याची तयारी असेल. त्यासाठी भांडवलही जमवू शकाल. सरकारी नियमांचे पालन करून कामातील अडथळे दूर करू शकाल. नोकरीत कामात नवीन आव्हानं स्विकारावेसे वाटेल. महिलांना समाधान मिळेल.\nसिंह ः ‘‘थांबला तो संपला’’ या म्हणीची आठवण होईल व तुम्ही नव्या जोमाने कामाला लागाल. पण कोणत्याही गोष्टीत घाई करणे हे सध्या चुकीचे आहे, तरी सबुरीने वागावे. व्यवस��यात रेंगाळलेली कामे मार्गी लावण्यासाठी जादा मेहनत घ्यावी लागेल. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत वरिष्ठांनी दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्यासाठी मुहूर्त लाभेल. नवीन ओळखी होतील.\nकन्या ः नशिबाची साथ राहील. व्यवसायात प्रयत्नात सातत्यता ठेवणे गरजेचे होईल. कामात येणाऱ्या अडचणींवर निराश न होता जिद्दीने सामोरे जावे. यशाचे गमक ओळखून कामाचे नियोजन करावे. नोकरीत कामाच्या प्रमाणात यश मिळेल. वरिष्ठ तुमच्यावर नवीन कामाची धुरा सोपवतील. प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल. महिलांना मनाजोगता खर्च करता येईल.\nतूळ ः कामातील प्रगती तुमचा उत्साह वाढवेल. व्यवसायात सर्वांवर नियंत्रण ठेवण्यात यश येईल. पूर्वी केलेल्या कामाचे पैसे मिळतील. मिळालेल्या पैशाचा विनियोग योग्य कारणासाठीच करावा. नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरीत कामात दिलासा मिळेल. सहकारी व वरिष्ठ मदत करतील. घरात ताण कमी झाल्याने सहजीवनाचा आनंद घ्यावा.\nवृश्‍चिक ः ‘‘रात्र थोडी सोंगे फार’’ अशी तुमची अवस्था झाली असेल. व्यवसायात उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी. अवघड कामे स्वतः हाती घेऊन पूर्ण करावी. सभोवतालच्या लोकांना बरोबर घेऊन कामे करावे. नोकरीत वरिष्ठांच्या वाढत्या अपेक्षांना तोंड देताना कष्ट फार पडतील. पैशाची तजवीज करून ठेवावी. प्रकृतीची वेळीच काळजी घ्यावी.\nधनू ः कामे मार्गी लागल्याने कामाचा हुरूप वाढेल. व्यवसायात अशक्‍य वाटणाऱ्या कामातही चांगली प्रगती होईल. कष्ट व प्रयत्न यांची योग्य सांगड घालून नवीन कामे हाती घेतील. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात प्रोत्साहन देतील. जादा काम करून वरकमाई करता येईल. भविष्यात उपयोगी ठरणारी ध्येयधोरणे आखावी. प्रकृतीमान सुधारेल.\nमकर ः मनाप्रमाणे वागता येईल. त्यामुळे थोडेसे स्वास्थ्य अनुभवाल. व्यवसायात कामाचे वेळी कामं करून इतर वेळी आराम करण्यावर भर राहील. ताणतणाव कमी झाल्याने हायसे वाटेल. कामे आटोक्‍यात येतील. नोकरीत सहकाऱ्यांवर फारसे विसंबून राहू नये. घरात सुवार्ता कळेल. मुलांकडून अपेक्षित यश कळेल. महिलांना मानसिक समाधान मिळेल.\nकुंभ ः तुम्ही कृतिशील बनावे.. त्यामुळे कामातील प्रगतीचा आलेख चढता राहील. व्यवसायात नवीन योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न राहील. आव्हाने स्वीकारून कष्टप्रद कामे पूर्ण कराल. नोकरीत कामानिमित्ताने प्रवासयोग संभवतो. कमी श्रमात जास्त यश मिळवण्यासाठी सहकारी व वरिष्ठांची मदत लाभेल. कामासाठी नवीन संधी चालून येतील.\nमीन ः मनोबल उंचावणारे ग्रहमान आहे. व्यवसायात सभोवतालच्या व्यक्तींची साथ मिळेल. पूर्वी ज्यांनी विरोध केला होता, त्यांच्याकडून सहकार्य मिळेल. खेळत्या भांडवलाचीही सोय होईल. त्यामुळे तुमचा आत्मविश्‍वास बळावेल. नोकरीत मतलब साध्य करून घेण्यासाठी कामे कराल. घरात नवीन खरेदीचे योग येतील. तरुणांना दोनाचे चार हात करावेसे वाटतील.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-editorial-ruta-bawadekar-marathi-article-1680", "date_download": "2020-09-28T22:48:50Z", "digest": "sha1:FAZZNYLGT3LBY5VCF6FDKGFMPNIUZM56", "length": 16308, "nlines": 116, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Editorial Ruta Bawadekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nहत्या करून साधले काय\nहत्या करून साधले काय\nशुक्रवार, 15 जून 2018\nकाय केले, काय झाले म्हणजे माणसे सुधारतील हा प्रश्‍न खूप पूर्वीपासून प्रत्येक पिढीला पडत आला आहे. आता तर हा प्रश्‍न रोजच पडू लागला आहे. माणसे एकमेकांच्या जिवावर का उठताहेत हा प्रश्‍न खूप पूर्वीपासून प्रत्येक पिढीला पडत आला आहे. आता तर हा प्रश्‍न रोजच पडू लागला आहे. माणसे एकमेकांच्या जिवावर का उठताहेत कुठून येतो हा खुनशीपणा कुठून येतो हा खुनशीपणा कशासाठी आणि असे माणसे मारण्यातून नेमके मिळते तरी काय प्रश्‍न, प्रश्‍न आणि प्रश्‍न... त्याची उत्तरे कधीतरी मिळणार आहेत का प्रश्‍न, प्रश्‍न आणि प्रश्‍न... त्याची उत्तरे कधीतरी मिळणार आहेत का एक वेळ उत्तरे मिळाली नाहीत तरी चालेल पण हे प्रकार थांबायला हवेत. माणसाच्या आयुष्याला काही किंमतच उरलेली नाही.\nकाही दिवसांपूर्वी एक जोडपे त्यांच्या मित्र आणि त्याच्या बायकोबरोबर महाबळेश्‍वरला फिरायला गेले. या जोडप्याचे एखादा आठवडा आदीच लग्न झाले होते. नवरीला वाटेत त्रास होऊ लागला म्हणून ते एका ठिकाणी थांबले. त्यानंतर परत पुढे निघाले. पसरणी घाटात तिला पुन्हा त्रास होऊ लागला म्हणून ते पुन्हा थांबले. तिचा नवरा तिच्यापाठोपाठ गेला. मित्र आणि त्याची बायको घाटात फोटो काढत होते. दरम्यान एका दुचाकीवरून दोघ��� येऊन त्यांच्या गाडीच्या मागे थांबले. पाठोपाठ आणखी दोघे आले आणि त्यांनी नवऱ्याच्या पाठीत सपासप वार केले. कोणालाच काही कळेना. तो कसाबसा गाडीपर्यंत आला आणि कोसळला. कसेबसे सावरत मित्राने पाचगणी गाठले. मात्र तो तरुण ठार झाला होता. प्रकरण काय आहे काहीच कळेना. मात्र, पोलिसांच्या तपासामुळे सत्य बाहेर आले. त्या मुलीला हे लग्न मान्य नव्हते. तिचे दुसऱ्याच मुलावर प्रेम होते. पण घरच्यांच्या दबावापुढे तिचे काहीच चालले नाही. तिला लग्न करावे लागले. मात्र आपल्या मित्राच्या मदतीने तिने नवऱ्याचा काटा काढला. सध्या ते दोघे आणि त्यांनी ज्यांना सुपारी दिली होती ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. दुसऱ्या घटनेत, आपल्या पत्नीला आणि आठ महिन्यांच्या मुलाला घरी आणताना मारेकऱ्यांनी पत्नी आणि मुलाचा खून केल्याची घटना घडली. संबंधित महिला अधिकमासानिमित्त माहेरी आली होती. पण त्या रात्री तिचा पती तिला घरी आणण्यासाठी गेला. त्यांची मुलगी मावशीकडे गेली होती म्हणून हे तिघेच परत निघाले. वाटेत ही घटना घडली. पोलिसांना संशय आल्याने कसून चौकशी केली असता, खरा प्रकार उघड झाला. या तरुणाचा काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना एक मुलगी आणि आठ महिन्यांचा मुलगा होता. दरम्यान फेसबुकवर त्याची एका तरुणीबरोबर ओळख झाली. त्याचे रूपांतर प्रेमात झाले. पत्नी-मुलांची अडचण वाटू लागली. म्हणून त्यांनी हा प्लॅन आखला. दोन-अडीच लाखाची सुपारी दिली गेली. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुन्हा उघड झाला. सध्या हे सगळे पोलिसांच्या ताब्यात आहेत.\nयापेक्षा वेगळा प्रकार नागपूरमध्ये घडला. आई, मुलगा, सून, दोन लहान मुले अशा संपूर्ण कुटुंबाचीच हत्या झाल्याचे उघड झाले. दोन लहान मुली तेवढ्या वाचल्या. हा काय प्रकार आहे तेच सुरुवातीला कळत नव्हते. नंतर लक्षात आले, की जावयानेच सासू, मेहुणा, त्याची पत्नी, त्यांची मुलगी यांची हत्या केली. या हत्याकांडात जो लहान मुलगा बळी पडला तो या हल्लेखोराचा मुलगा होता. त्यालाही त्याने सोडले नाही. या संदर्भातील हकिगत अशी, की काही वर्षांपूर्वी या व्यक्तीने आपल्या आईची हत्या केली होती. त्यानंतर पत्नीची डोक्‍यात दगड घालून हत्या केली. मात्र यातून तो निर्दोष सुटला. एका कंपनीत नोकरीही करू लागला. त्या दिवशी तो आपल्या सासरी जेवायला गेला होता. त्यानंतरच त्याने हे हत्याका���ड केले असावे, असा संशय आहे.\nकाही मित्र एका हॉटेलमध्ये एकत्र भेटले. सगळे काही व्यवस्थित सुरू होते.. आणि अचानक गोळीचा आवाज आला. एका तरुणाच्या कपाळावर गोळी लागली होती. त्याच्या मित्रांनीच त्याचा खून केल्याची तक्रार संबंधित तरुणाच्या वडिलांनी केली आहे. या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुसऱ्या एका घटनेत, बहिणीचे फोटो गलिच्छपणे वापरले म्हणून भावाने एकाविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. पण पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. हा भाऊ एसटीने जात असताना, संबंधिताने त्याच्यावर कोयत्याने वार करून ठार केले आणि फरारी झाला.\nअशा कितीतरी घटना सांगता येतील. पुणे भागात गेल्या काही दिवसांत या घटना घडल्या आहेत. माणसाचा जीव इतका स्वस्त झाला आहे का मतभेद, मनभेद, भांडण, परस्परांशी न पटणे, वैर.. सगळे समजू शकते; पण म्हणून एखाद्याचा जीव घ्यायचा मतभेद, मनभेद, भांडण, परस्परांशी न पटणे, वैर.. सगळे समजू शकते; पण म्हणून एखाद्याचा जीव घ्यायचा हे काही समजू शकत नाही. इतक्‍या थंड डोक्‍याने या सगळ्या हत्या झालेल्या आहेत, की थरकाप उडावा. यात आपल्या पोटच्या पोरांना मारतानाही या\nव्यक्तींचे हात थरथरले नाहीत; इतकी कसली धुंदी, झिंग होती कळत नाही. नातेसंबंध जाऊ दे, पण समोरचा माणूसच आहे, त्याला कसे आणि का मारायचे असा प्रश्‍न एकदाही यांना पडला नसेल एखाद्याचे आयुष्यच संपवायचे म्हणजे काय एखाद्याचे आयुष्यच संपवायचे म्हणजे काय ही कसली झिंग, हा कसला राग ही कसली झिंग, हा कसला राग आपले पट नाही, तर सामोपचाराने\nप्रश्‍न सोडवता येतात यावरचा विश्‍वास खरेच उडाला आहे का संवाद इतका महाग झाला आहे का संवाद इतका महाग झाला आहे का की आपल्याला आपलीच भीती\nवाटते - संवाद यशस्वी झाला नाही तर समोरच्या माणसाने आपल्या मनासारखे वागण्याचे नाकारले तर समोरच्या माणसाने आपल्या मनासारखे वागण्याचे नाकारले तर तर परत त्यांच्याबरोबरच राहावे लागणार..\nया सगळ्यात एक प्रश्‍न पडतो, या हत्याकांडांतून साध्य काय झाले किंवा होते समोरच्याचा हकनाक बळी जातोच; पण बळी घेणाराही वाचत नाही. आता उरलेले सगळे आयुष्य या सगळ्या लोकांना तुरुंगात घालवावे लागणार. मग या हत्याकांडांतून यांनी साध्य काय केले समोरच्याचा हकनाक बळी जातोच; पण बळी घेणाराही वाचत नाही. आता उरलेले सगळे आयुष्य या सगळ्या लोकांना तुरुंगात घालवावे लागणार. मग या हत्याकांडांतून यांनी साध्य काय केले काही दिवसांपूर्वी एका मुलीचा असाच मनाविरुद्ध विवाह झाला. पण तिने आपल्या पतीला सत्य सांगितले. या पतीने आपल्या पत्नीच्या मित्राशी संपर्क साधून\nदोघांचा विवाह करून दिला. तीन आयुष्ये वाचली. असा सकारात्मक विचार का होऊ नये माहेरच्यांनीही मुलीला इतका टोकाचा विरोध का करावा माहेरच्यांनीही मुलीला इतका टोकाचा विरोध का करावा सगळेच विचार करण्यासारखे आहे. हा विचारच खूप कमी झाला आहे.. हत्याकांडाचे एक कारण तेच आहे. विचार व्हायला हवा, संवाद वाढायला हवा.\nसंप लग्न खून लहान मुले\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimol.com/nagpanchami-festival-in-marathi/", "date_download": "2020-09-28T23:07:00Z", "digest": "sha1:6F3XP5SP327FJQOI4SA7ZVAEVTKCRR77", "length": 16631, "nlines": 73, "source_domain": "www.marathimol.com", "title": "नागपंचमी हा सण का व कसा साजरा केला जातो ? Nagpanchami Festival In Marathi - मराठी मोल", "raw_content": "\nनागपंचमी हा सण का व कसा साजरा केला जातो \nNagpanchami Festival In Marathi नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते.दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा-गौतमी (अहिल्या-गौतमी) संगमावर स्नान करतात.\nनागपंचमी हा सण का व कसा साजरा केला जातो \nनागपंचमी हा भारत, नेपाळ आणि इतर हिंदू जेथे हिंदूंचे अनुयायी राहतात अशा इतर देशात नाग किंवा सापाची पारंपारिक उपासना करण्याचा दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण महिन्याच्या चंद्राच्या अर्ध्या पाचव्या दिवशी ही पूजा केली जाते. राजस्थान आणि गुजरातसारखी काही भारतीय राज्ये याच महिन्याच्या कृष्ण पक्ष वर नागपंचमी साजरी करतात.\nउत्सवांचा एक भाग म्हणून, चांदी, दगड, लाकडापासून बनविलेले नाग किंवा सर्प देवता किंवा सापाच्या चित्राला दुधाने श्रद्धेने स्नान केले जाते आणि त्यांचे आशीर्वाद कुटुंबाच्या कल्याणासाठी वापरले ���ातात. या दिवशी थेट साप, विशेषत: कोबराची पूजा केली जाते, विशेषत: दुधाचा नैवेद्य दिला जातो.\nमहाभारत महाकाव्यात, राजा जनमेजयच्या सर्पांचा (सर्पसत्र) यज्ञ रोखण्याचा ऋषी अत्तिकचा शोध सर्वज्ञात आहे, कारण या यज्ञाच्या वेळी संपूर्णपणे महाभारत ऋषी वैशंपायन यांनी प्रथम सांगितले होते. सापांचा राजा तक्षकाच्या प्राणघातक चाव्यामुळे त्याच्या वडिलांच्या परीक्षणाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अस्तित्वातील प्रत्येक साप मारून नागाच्या शर्यतीचा नाश करण्यासाठी जनमेजयांनी यज्ञ केला होता. ज्या दिवशी यज्ञ थांबला तो दिवस अस्तिकच्या हस्तक्षेपामुळे श्रावण महिन्यात शुक्ल पक्ष पंचमीच्या दिवशी होता. त्या दिवसापासून नागपंचमी म्हणून पाळला जातो.\nएका शेतकऱ्याच्या नांगराच्या फाळाने नागिणीची तीन पिल्ले मृत्युमुखी पडली व त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला अशीही समजूत प्रचलित आहे. त्यामुळे या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही.कोणीही खणत नाही, घरी कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही व कुटायचे नाही असे काही नियम पालन करण्याची प्रथा आहे. श्रद्धाळू माणसे नागदेवतेची पूजा करून तिला दूध-लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात.\nअनंत (म्हणजेच शेष), वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या ८ नागांची या दिवशी पूजा केली जाते.\nमात्र खालील श्लोकात वासुकी, तक्षक, कालिय, मणिभद्रक, ऐरावत, धृतराष्ट्र, कार्कोटक आणि धनंजय, असे वेगळेच नाग सांगितले आहेत.\nभारतीय संस्कृतीत अनेक प्रकारे नागांची पूजा केली जाते. नाग म्हणजे फणाधारी सर्प. याच्या फणेवर पुढच्या बाजूने दहाच्या अंकासारखे चिन्ह असते . नागाचा रंग हिरवट किंवा पिवळा असतो. त्याच्या तोंडात विष धारण करणारे दात असतात. नागाची जीभ दुभंगलेली असते. प्राचीन भारतीय लोकांनी त्याला देवत्व देऊन त्याला पूजा विषय बनवले.\nस्त्रिया व नागपंचमी सण :-\nया सणाच्या निमित्ताने विवाहित बहिणीला तिचा भाऊ माहेरी घेऊन येतो अशी पद्धती भारतात रूढ आहे. नागपंचमीला स्त्रिया व मुली झाडाला झोके बांधून गाणे म्हणत झोके घेतात.पूजेला जाण्यासाठी हाताला मेंदी लावण्याची पद्धतही हौसेचा भाग म्हणून आलेली दिसते.\nपूर्वी नागपंचमीच्या सणापूर्वी ८ ते १० दिवस आधी गल्लीतील सर्व लहानथोर स्त्रिया एकत्र येवून फेर धरून गाणी म्हणायच्या. झिम्मा-फुगडी, घोडा-चुईफुई, पिंगा-काटवटकाना, पिंगा इत्यादी खेळ मनसोक्त खेळायच्या. खेळता-खेळता उखाणे, गाणी म्हणून मन मोकळं करायच्या.\nया दिवशी महिला वर्तुळाकार आकार तयार करून झिम्मा-फुगडीसारखी नृत्ये व खेळ खेळतात.\nया दिवशी महिला घराची स्वच्छता करतात. जमिनी शेणाने सारवितात. अंगणात रांगोळी काढतात. नागाची चित्रे भिंतीवर काढतात आणि त्याची पूजा करतात. काही ठिकाणी नागाच्या वारुळापाशी महिला गाणी म्हणत जातात आणि वारुळाची पूजा करतात. भारताच्या काही प्रांतात नागपंचमीला जिवंत नागाची पूजा होते दूध- लाह्या ह्या माणसाच्या आवडीच्या गोष्टी नागांना दिल्या जातात, पण ते त्यांचे अन्न नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. पावसाळ्यात तो माणसाच्या हिताचा आहार आहे.\nबत्तीस शिराळा येथील नागपंचमी :-\nसांगली जिल्हाच्या पश्चिमेला असलेल्या वाळवा तालुक्यातील शिराळा हे खेडेगाव नागपंचमीच्या उत्सवासाठी प्रसिद्ध होते. काळाच्या ओघात काही अनिष्ट पद्धती बंद करत असताना बत्तीस शिराळ्यातील या वैशिष्ट्यपूर्ण उत्सवाची पार रया गेली आहे.\nपुणे – बेंगलोर महामार्गावर कोल्हापूरकडे जाताना, पेठ नाका (इस्लामपूर)पासून उजव्या बाजूला एक फाटा फुटतो. तेथून साधारण २० कि.मी वर बत्तीस शिराळा वसलेले आहे. सांगली जिल्हातील हा एकमेव प्रदेश जो निसर्गसमृद्ध आहे. बत्तीस शिराळ्यापासून जवळच चांदोली अभयारण्य, चांदोली धरण आहेत.\nजेेव्हा पूर्वी नागपंचमीचा हा उत्सव शिराळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा तेव्हा नागपंचमीच्या एक महिना अगोदर येथील नाग मंडळे नाग पकडायच्या मोहिमेला निघत. हातात लांब काठी आणि नागाला ठेवण्यासाठी मडके असा लवाजमा घेऊन ५-६ तरुणांचा ग्रुप मोहीम फत्ते करत असे. पकडलेल्या नाग, साप, धामण यांची नागपंचमी उत्सव संपेपर्यंत योग्य प्रकारे काळजी घेतली जाई.\nनागपंचमीच्या दिवशी शिराळा गावात ग्रामदेवतेची पूजा करून साधारणपणे १००-१२५ नागांची एकाच वेळी मिरवणूक काढली जाई. त्यानंतर नागाचे खेळ आयोजित होत. सर्वात उंच फणा काढणारा नाग, सर्वात लांब नाग अशा पकडलेल्या मंडळांना बक्षिसे मिळत. नागपंचमीस नागाचे खेळ पाहण्यासाठी हजारो नागरिक येत. यांतील आणखी एक वैशिष्ठ म्हणजे २ वर्षाच्या बालाकापासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत स���्वजण न घाबरता गळ्यात नाग/धामण घालून फोटो काढत.\nशिराळ्याची नागपंचमी पूर्वी देशातच नव्हे तर परदेशांतही प्रसिद्ध होती. नागपंचमीसाठी पूर्वी लाखभर लोक जमायचे. परंतु, सापांचे होणारे हाल पाहून येथील निसर्ग व वन्यजीवपेमींनी थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाने वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार २००२ मध्ये आदेश देऊन सापांना पकडणे, त्यांचा खेळ करणे तसेच मिरवणूक काढणे, प्रदर्शन करणे, त्यांच्या स्पर्धा भरवणे यांना बंदी केली. तसेच या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन, जिल्हा कोर्ट, वन खाते आणि पोलिसांवर सोपविली.\nत्यामुळे काही वर्षांपासून बत्तीस शिराळ्यात फक्त प्रतीकात्मक मिरवणूक काढली जाते.\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nCategories Select Categoryइतिहास महाराष्ट्राचा (12)किल्ला (12)जीवनचरित्र (1)निबंध (9)बोधकथा (1)भाषण (1)मंदिर (6)मराठी संत (1)महत्त्वाचे दिवस (2)महाराष्ट्रातील जिल्हे (1)माहिती (1)सणवार (1)\nमहाराष्ट्र राज्याचा इतिहास History Of Maharashtra In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://citykatta.com/union-budget-2018/", "date_download": "2020-09-28T22:27:50Z", "digest": "sha1:QFHDQWGULUQ34XPNIRBFDRE4HQM7DVAD", "length": 13287, "nlines": 206, "source_domain": "citykatta.com", "title": "केंद्रीय अर्थसंकल्प 2018-19:‘भारता’ला द्या; आरोग्य वाढवा | CityKatta", "raw_content": "\nHome Editorial केंद्रीय अर्थसंकल्प 2018-19:‘भारता’ला द्या; आरोग्य वाढवा\nकेंद्रीय अर्थसंकल्प 2018-19:‘भारता’ला द्या; आरोग्य वाढवा\nकेंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी लोकसभेत २०१८-१९ चे बजेट सादर केलं. त्यांनी जाहीर केलेल्या तरतुदी संसदेने मंजूर केल्यानंतरच अमलात येतील.\nहे निवडणुकीआधीच्या वर्षाचे बजेट आहे, हे स्पष्टच आहे. बजेटमध्ये शेती, ग्रामीण भागासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत.\n‘इंडिया’ला नव्हे, ‘भारता’ला द्या; नागरिकांचे आरोग्य वाढवा – असेच काही मनात घेऊन हा अर्थसंकल्प तयार केला असावा. याद्वारे ग्रामीण भारतात आणि दुर्बल घटकांपर्यंत तरतुदींचा थेट लाभ पोचेल अशी रचना असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. ही सगळी प्राथमिक आणि सकृतदर्शनी जाणवणारी नोंद आहे\nशेती, ग्रामीण भाग, गरीबांसाठी\nशेती, ग्रामीण भाग आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गासाठी येत्या वर्षभरात ज्याचे रिझल्ट दिसतील असे काही करणे अपेक्षित होते. तसेच झाले.\nघोषित न केलेल्या सर्व खरीप पिकांसाठी शेतीमालाचे आधारमूल्य उत्पादन खर्चाच्य��� किमान दीडपट ठेवण्याचा निर्णय प्रस्तावित आहे.\nआठ कोटी गरीब महिलांना उज्ज्वला योजनेत मोफत गॅस कनेक्शन देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे\nस्वयंसहायता गटांना होणारे कर्जवाटप मार्च २०१९ पर्यंत एकूण ७५ हजार कोटींपर्यंत जाईल असा विश्वास मंत्रिमहोदयांनी व्यक्त केला आहे.\nप्रधानमंत्री मुद्रा योजनेखाली पतपुरवठ्याची एकूण रक्कम २०१८-१९ साठी ३ लाख कोटी रूपये करण्याचे प्रस्तावित आहे.\nजगातली सर्वात मोठी सरकारी फंडावर चालणारी हेल्थकेअर योजना जाहीर केली. या नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन स्कीम खाली प्रत्येक वर्षी प्रत्येक गरीब कुटुंबाला ५ लाख रुपयांपर्यंत मदत ही सेकंडरी आणि टर्शरी हॉस्पिटलायझेशनसाठी मिळू शकेल. प्रस्तावित १० कोटी कुटुंबे (सुमारे ५० कोटी लोक) या योजनेच्या कक्षेत येऊ शकतील असे सांगण्यात आले.\nबजेटमुळे पगारदार, शहरी मध्यमवर्गीय माणसांच्या अपेक्षांची झोळी रिकामी राहील, त्यांच्या पदरात फार काही पडणार नाही, असे दिसते.\nपगारदार मंडळींच्या प्राप्तिकरासाठी प्रमाण वजावट (स्टॅंडर्ड डिडक्शन) आणखी वाढेल अशी अपेक्षा होती, ती पूर्ण झाली नाही.\nइन्कम टॅक्स आणि कॉर्पोरेशन टॅक्सवर ‘हेल्थ अॅन्ड एज्युकेशन सेस’ हा एकच सेस लागेल आधी तो एकूण तीन टक्के होता. आता चार टक्के लावण्याचे प्रस्तावित आहे.\nमोबाईलसह अनेक वस्तूंवरचे आयात शुल्क (इंपोर्ट ड्यूटी) वाढवली आहे.\nइक्विटी आधारित म्युच्युअल फंडांनी वितरित केल्या उत्पन्नावर १० टक्के कर नव्याने लावण्यात आला आहे.\nगेली काही वर्षे सरकार वित्तीय तूट सातत्याने कमी करत चालले आहे. ती २०१८-२९ साठी ती जीडीपीच्या ३.३ टक्के राखण्याची सरकारला अपेक्षा आहे. ही चांगली बाब आहे.\nसोने हे एक अॅसेट क्लास (मालमत्तेचा वर्ग ) व्हावा यासाठी सर्वंकष धोरण ठरविण्याची घोषणा सरकारने केली. सोने सध्या वैयक्तिक ताब्यात खूप मोठ्या प्रमाणात आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत त्याचा उत्पादक सहभाग नाही, एक मालमत्तेचा वर्ग या स्वरूपात ही गुंतवणूक पुढे आणण्याचे प्रयत्न आहेत.\nफार्मर प्रोड्युसर कंपनी अशा नोंदणीकृत कंपन्यांना १०० कोटीच्या खाली वार्षिक उलाढाल असेल तर पुढची पाच वर्षे १०० टक्के करमाफी देण्याचे प्रस्तावित आहे. शेतमाल उत्पादनानंतरच्या बाबींत व्यावसायिकता आणण्याचा सरकारचा याद्वारे प्रयत्न आहे.\nसरकारने डिसइनव्ह��स्टमेंट करण्याचे लक्ष्य २०१८- १९ साठी ८० हजार कोटी रुपये ठरवले आहे.\nयाशिवाय सरकारी कामकाज पद्धतीत सुसूत्रता आणणे, डिजीटलायझेनचा वापर वाढवणे आणि वेगवेगळ्या घटकांसाठी अनेक तरतुदी यांचा उल्लेख अर्थमंत्र्यांनी भाषणात केला.\nNext articleऔरंगाबाद जिल्ह्यात इथेनॉलच्या नावाने भेसळ भेसळीचा लपंडाव सर्वसामान्य नागरिकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता\nऔरंगाबादः लॉकडाऊननंतरचा कल, आव्हाने आणि उपाययोजना (भाग-१)\nऔरंगाबाद – जळगाव रस्ता: चुकीच्या नियोजनाचा बळी\nऔरंगाबाद ग्रीन झोनमध्ये आणावे – पालकमंत्री सुभाष देसाई\nकोरोनाच्या भविष्यातील प्रसाराच्या अटकावाकरिता कोविड संशोधन केंद्र उपयुक्त – पालकमंत्री सुभाष देसाई\nBalaji J. Deshmukh on कसारा घाटातील समुद्रास वाहून जाणाऱ्या पाण्याचे सुयोग्य नियोजन केल्यास औरंगाबादसाठी होऊ शकतो २४ तास पाणी पुरवठा\nऔरंगाबादची पहिली महिला पायलट कीर्ती राऊत करणार इंडिगोच्या उद्घाटनाच्या विमानाचे उड्डाण\nRemembering Aurangabad Plane Crash…… २६ एप्रिल १९९३: औरंगाबादच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस\nकसारा घाटातील समुद्रास वाहून जाणाऱ्या पाण्याचे सुयोग्य नियोजन केल्यास औरंगाबादसाठी होऊ...\nऔरंगाबाद शहरात 4 नवीन पॉसिटीव्ह रुग्ण, कोरोना बधितांचा संख्या 24\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/Social_Awareness/92e94293292d942924-90592793f91593e930", "date_download": "2020-09-28T21:23:38Z", "digest": "sha1:UTQI75FS3GTJJFSAPJQJXOOPMOVIAKTU", "length": 17171, "nlines": 85, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "मूलभूत अधिकार — Vikaspedia", "raw_content": "\nव्यक्तीला मूलभूत अधिकार असतात आणि ते अबाधित राखण्याची जबाबदारी शासनावर असते, हा विचार लोकशाही तत्त्वज्ञानाचाच भाग होय. ह्या दृष्टीने मूलभूत अधिकार म्हणजेच मानवी हक्क किंवा नैसर्गिक हक्क होत. भारताच्या संविधानात मूलभूत अधिकारांच्या जाहीरनाम्याचा समावेश असावा, हा विचार १८९५ मध्ये अनी बेझंट ह्यांनी त्या वर्षाच्या काँग्रेस अधिवेशनात मांडला व तेव्हापासून तो सातत्याने मांडला गेला. १९२८ साली काँग्रेस पक्षाने भारताच्या संविधानाची रूपरेषा सुचविण्याकरिता पं. मोतालाल नेहरू ह्यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली, तिनेही संविधानात मूलभूत अधिकारांची हमी देणाऱ्या तरतुदी समाविष्ट कराव्यात असे सुचवले. १९३१ च्या कराची काँग्रेसमध्ये मूलभूत अधिकारांचा ठराव पं. जवाहरलाल नेहरू ह्यांनी मांडला. स्वतंत्र भारताच्या संविधानात मूलभूत अधिकार असावेत, हा निर्णय घटनासमितीने एकमताने घेतला. अनु. १२ ते ३५ ह्यांत मूलभूत अधिकारांच्या तरतुदी समाविष्ट आहेत. ह्याला संविधानाचा तिसरा भाग म्हटले जाते.\nहे मूलभूत अधिकार शासनावर बंधनकारक आहेत. शासनाने ह्या अधिकारांचा संकोच करणारा किंवा ते नष्ट करणारा कुठलाही कायदा करता कामा नये. असा कायदा केल्यास तो रद्दबातल ठरेल. तसेच ह्या अधिकारांना नष्ट करणारा किंवा त्यांचा संकोच करणारा कायदा जर घटना कार्यान्वित होतेवेळी अस्तित्वात असेल, तर तो ती घटना कार्यान्वित होण्याच्या तारखेपासून व मूलभूत अधिकारांशी असलेल्या विसंगतीपुरता रद्दबातल होईल. कायदा ह्याचा अर्थ संसदेने किंवा राज्य विकास मंडळाने केलेला कायदा, वटहुकूम किंवा त्याखाली देण्यात आलेला हुकूम, नियम, उपनियम, अधिसूचना किंवा कायद्याची क्षमता असलेली रूढी किंवा प्रथा असा आहे. शासनाने असा कायदा करता कामा नये. शासन ह्या शब्दाच्या व्याख्येत संसद आणि केंद्र सरकार, राज्य विधानमंडळे व राज्ये सरकारे, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर शासकीय अधिकारप्राप्त संस्थांचा समावेश आहे. ह्यात शासनाने कायदा करून स्थापन केलेल्या महामंडळांचा समावेश तर आहेच; पण जी संस्था शासनातर्फेच कार्य करते, तिचाही समावेश आहे.\nमूलभूत अधिकार खालील प्रमाणे\n(१) सर्वांना कायद्याने समान वागणूक द्यावी व समान संरक्षण मिळाले पाहीजे (अनु. १४.). (२) शासनाने कुठल्याही नागरिकास धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान ह्या कारणास्तव पक्षपाताने वागवता कामा नये ( अनु. १५–१७); तसेच कुठल्याही नागरिकावर धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थान किंवा त्यांपैकी कुठल्याही कारणास्तव दुकाने, सार्वजनिक उपहारगृहे, हॉटेल किंवा इतर करमणुकीची स्थाने ह्यांच्या वापराबाबत कुठलीही असहाय्यता किंवा उत्तरदायित्व, बंधने वा अटी लादता येणार नाहीत. शासकीय नोकऱ्यांबाबत सर्व नागरिकांना समान संधी मिळाली पाहिजे. शासकीय नोकराबाबत धर्म, वंश, जात, लिंग, वारसा, जन्मस्थान, अधिवास किंवा त्यांपैकी कुठल्याही एका कारणास्तव पक्षपात होऊ नये. विशिष्ट नोकरीबाबत अधिवासाबद्दलची अट घालणारा कायदा करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आहे तसेच सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या जमातींसाठी राखीव जागा किंवा इतर सुविधा देण्याचा अधिकार शासनास देण्यात आला आहे. अस्पृश्यता नष्ट झाली असून त्या प्रथेनुसार कुठलेही वर्तन शिक्षेस पात्र होईल (अनु. १७). शैक्षणिक वैशिष्ट्ये दर्शविणाऱ्या पदव्या सोडून इतर कुठल्याही पदव्या शासनाने देता कामा नये (अनु. १८). प्रत्येक भारतीय नागरिकास पुढील स्वातंत्र्ये आहेत : (अ) भाषण आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य-ज्यात मुद्रणस्वातंत्र्याचा समावेश आहे, (ब) निःशस्त्र सभासंमेलनाचे स्वातंत्र्य, (क) संघटनांचे स्वातंत्र्य, (ड) भारताच्या सर्व प्रदेशांत मुक्त संचार करण्याचे स्वातंत्र्य, (इ) भारताच्या कुठल्याही प्रदेशांत निवास करण्याचे व स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य, (फ) कुठलाही व्यवसाय, व्यापार अगर धंदा करण्याचे स्वातंत्र्य, ह्या स्वातंत्र्यांवर वाजवी मर्यादा घालण्याचा अधिकार शासनास आहे; तथापी ह्या मर्यादा वाजवी आहेत अथवा नाही हे ठरविण्याचे कार्य न्यायालयांना करावयाचे आहे. कुठल्याही व्याक्तिच्या कृतीचा कायदेशीरपणा ती कृती घडली, त्यावेळी अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसारच तपासला पाहीजे. नंतर कायदा करून अशी कृती गुन्हा ठरवता येणार नाही [अनु. २० (२)]. कुठल्याही आरोपीस स्वतःविरुद्ध साक्ष देण्याची सक्ती करता येणार नाही [अनु. २० (३)]. कुठल्याही व्यक्तीचे स्वातंत्र्य किंवा जीवित कायद्याने प्रस्थापित केलेल्या प्रक्रियेखेरीज हिरावले जाऊ नये (अनु. २१). अटक झालेल्या व्यक्तीस अटकेची कारणे त्वरित कळवली पाहिजेत आणि आपल्या पसंतीच्या वकिलाचा सल्ला घेण्याची संधी दिली पाहिजे. अटक झालेल्या व्यक्तीस २४ तासांचे आत नजिकच्या दंडाधिकाऱ्यापुढे उभे केले पाहिजे आणि त्यानंतर दंडाधिकाऱ्याचे अनुमतीखेरीज अटकेत ठेवता कामा नये (अनु. २२). हे अधिकार शत्रुराष्ट्रातील परदेशी व्यक्तीस ⇨ प्रतिबंधक स्थानबद्धतेत टाकलेल्या व्यक्तीस नाहीत; परंतु प्रतिबंधक स्थानबद्धतेत डांबलेल्या व्यक्तीसही अटकेची कारणे शक्य तितक्या लवकर दिली पाहिजेत आणि त्या अटकेविरुद्ध आपली बाजू मांडावयाची संधी दिली पाहिजे [⟶ बंदीप्रत्यक्षीकरण]. अटकेबाबत निर्णय देण्याकरता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदावर नेमण्यास पात्र असलेल्या व्यक्तींची सल्लागार मंडळे असतात. ह्या मंडळांपुढेही अटक झालेली व्यक्ती आपली बाजू मांडते [अनु. २२ (४)]. मनुष्यांचा व्यापार करण्यास व सक्तीची मजुर�� करायला लावण्यास संपूर्ण बंदी आहे (अनु. २३). १४ वर्षांखालील मुलांना कारखाने, खाणी किंवा तशाच प्रकारच्या इतर घातक सेवेत गुंतवता येत नाही (अनु. २४).\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-ameesha-chauhan-a-survivor-of-the-everest-traffic-jam-share-horrifying-experience-1810075.html", "date_download": "2020-09-28T21:58:18Z", "digest": "sha1:5W52FQ2DWFUVJNQCWQEXCOTPOEGC7VIB", "length": 27153, "nlines": 299, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Ameesha Chauhan a survivor of the Everest Traffic jam share horrifying experience, National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जग���रात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २�� तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nएव्हरेस्टवर नेमकं काय घडलं, महिला गिर्यारोकानं सांगितला जीवघेणा अनुभव\nगेल्या काही दिवसांपासून माऊंट एव्हरेस्ट हा तिथे झालेल्या गिर्यारोहकांच्या मृत्युमुळे जगभरात चर्चेचा विषय ठरला होता. एव्हरेस्ट सर करायला गेलेल्या प्रत्येक गिर्यारोहकाच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार होती. ८ भारतीय गिर्यारोहकांसह एकूण १६ जणांचा बळी गेल्या आठवड्यापर्यंत एव्हरेस्टनं घेतला. तर काही अक्षरश: मरणाच्या दारातून परतले.\nभारतीय महिला गिर्यारोहक अमिशा चौहान एव्हरेस्टवरील मानवी कोंडीतून थोडक्यात बचावली. अतिथंडीमुळे तिच्या शरीरावर जखमा झाल्या आहेत. ती सध्या काठमांडूमधल्या रुग्णालयात उपचार घेत आहे. एव्हरेस्टवर केवळ प्रशिक्षित गिर्यारोहकांनाच जाण्याची परवानगी द्यावी, येथे चढाईचं अत्यल्प प्रशिक्षण घेतलेल्या कोणत्याही गिर्यारोहकाला परवानगी देऊ नये' असं स्पष्ट मत तिनं मांडलं आहे.\nका होत आहेत माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकांचे मृत्यू\n'एव्हरेस्टची चढाई करण्यात आलेल्या गिर्यारोहकांपैकी शेकडो गिर्यारोहकांकडे चढाईचं कोणतंही प्रशिक्षण नव्हतं. या नवख्या गिर्यारोहकांनी फक्त स्वत:चीच नाही तर त्यांच्यासोबत असणाऱ्या शेर्पा गाइडचंही आयुष्य धोक्यात घातलं.' अमिशा, पीटीआयशी बोलताना एव्हरेस्टवरचा अनुभव सांगत होती.\n'काही गिर्यारोहकांना चढाई करतानाच्या साध्या गोष्टीही ठावूक नव्हत्या ते प्रत्येक गोष्टींसाठी त्यांच्या गाइवर विसंबून होते. केवळ प्रशिक्षित गिर्यारोहकांनाच चढाईची परवानगी द्यायला हवी असं मला वाटतं' ती म्हणाली. 'एका व्यक्तीच्या चुकींमुळे अनेकांचं आयुष्य धोक्यात येऊ शकतं. काही गिर्यारोहकांचा ऑक्सिजन संपला होता. काहीजणांनी स्वत:च्या निष्काळजीमुळे प्राण गमावले. तर काहीजण ऑक्सिजन संपला असतानादेखीत वर जाण्याचा अट्टहास करत होते' एव्हरेस्ट सर करण्यासाठी गिर्यारोहक स्वत:चा जीव कसा धोक्यात घालत होते हे आमिशानं स्वत:च्या डोळ्यानं पाहिलं होतं म्हणूनच तिनं केवळ प्रशिक्षित गिर्यारोहकांनाच चढाईची परवानगी देण्याची मागणी केली.\nजस जस एव्हरेस्टवर चढत जाऊ तसा हवेतील प्राणवायू कमी होत जातो. ही अंतिम टप्प्यातील चढाई डेथ झोन म्हणूनही ओळखली जाते. यंदा एव्हरेस्टवर मानवी कोंडी झाली होती. या कोंडीत अडकून पडल्यानं कित्येक गिर्यारोहकांचा ऑक्सिजन संपला, काही थकावा जाणवून आजारी पडले नंतर श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानंही अनेकांनी जीव गमावले.\nएका महिला फिल्ममेकर गिर्यारोहकालाही याहून भयंकर अनुभव आला. तिथ फक्त मृत्यूचं सावट होतं. सगळीकडेच गोंधळ होता, मृतदेह पडले होते. काही लोक या मृतदेहावर पाय ठेवूनच पुढे जात होते. ते सारं काही भयंकर होतं मी आयुष्यात कधीही तिथे परत जाणार नाही असं फिल्ममेकर इलिया म्हणाली.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nका होत आहेत माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकांचे मृत्यू\nजगात सर्वाधिक वाहतूक कोंडी मुंबईमध्ये, दिल्ली चौथ्या क्रमांकावर\nमुंबईकरांचे वर्षातील ८ दिवस १७ तास ट्रॅफिक जॅममध्येच...\nकसारा घाटातल्या नव्या रस्त्याला तडे; मोठी वाहतूक कोंडी\nपावसामुळे चंदनापुरी घाटात साचले पाणी; वाहतूक कोंडींने प्रवाशांचे हाल.\nएव्हरेस्टवर नेमकं काय घडलं, महिला गिर्यारोकानं सांगितला जीवघेणा अनुभव\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nइरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर बॉलिवूड सुन्न\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन\nदेशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-dec-2012-gang-rape-victim-mother-denies-reports-of-joining-politics-1828284.html", "date_download": "2020-09-28T21:26:01Z", "digest": "sha1:WB7G32DQVYQTN5C7CDT5EFBPK5GJJDV3", "length": 24867, "nlines": 295, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Dec 2012 gang rape victim mother denies reports of joining politics, National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआ���सक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nमुलीच्या न्यायासाठी लढतेय, राजकारणात रस नाही; निर्भयाच्या आईचे स्पष्टीकरण\nवृत्तसंस्था , नवी दिल्ली\n''मला राजकारणात अजिबात रस नाही. मी केवळ माझ्या मुलीला न्याय मिळावा म्हणून लढतेय. तसेच तिच्यासारख्या अनेक मुलींच्या पाठी मी उभी राहणार. माझा लढा केवळ न्याय मिळवण्यासाठी आहे'', असं म्हणत निर्भयाच्या आईनं राजकारणात येण्याचं वृत्त खोडून लावलं आहे.\nबेपत्ता 'डॉ. बॉम्ब'ला कानपूरमधून अटक\nनिर्भयाच्या आईला काँग्रेस पक्षाकडून दिल्ली विधानसभेचे तिकीट मिळणार अशा चर्चा होत्या. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून त्या निवडणूक लढवतील, असंही म्हटलं जात होतं. मात्र राजकारणात येण्याची इच्छा नसल्याचं निभर्याच्या आईनं पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.\nतारापूर एमआयडीसी स्फोट: अखेर कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल\nकाँग्रेस पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीशी मी बोलले नाही. अशी बातमी का चर्चेत आली हेच मला ठावूक नाही असंही त्या म्हणाल्या. तर दुसरीकडे २०१२ च्या दिल्ली सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींना फाशी देण्यास उशीर झाल्याबद्दल निर्भयाच्या वडिलांनी दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारला जबाबदार धरले आहे. निर्भया बलात्कार प्रकरणात दिल्लीतील न्यायालयाने सर्व चारही दोषींच्या विरोधात नवे डेथ वॉरंट जारी केले आहे. या नव्या डेथ वॉरंटनुसार आता २२ जानेवारी ऐवजी सर्व दोषींना एक फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता फाशी देण्यात येणार आहे. दरम्यान, शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दोषी मुकेश सिंहची दया याचिका फेटाळली.\nनिर्भया बलात्कार प्रकरणः नवीन डेथ वॉरंट जारी, १ फेब्रुवारीला फाशी\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\nनिर्भया प्रकरणः फाशी जन्मठेपेत बदला, दोषी पवनची याचिका\nनिर्भया प्रकरण : घटनेच्या दिवशी दिल्लीत नव्हतो, दोषींकडून नवी याचिका\nनिर्भया प्रकरणातील चारही दोषींच्या फाशीला स्थगिती\nनिर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार\nनिर्भया प्रकरण : दोषींच्या फाशीला पुढील आदेशापर्यंत पुन्हा स्थगिती\nमुलीच्या न्यायासाठी लढतेय, राजकारणात रस नाही; निर्भयाच्या आईचे स्पष्टीकरण\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nइरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर बॉलिवूड सुन्न\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन\nदेशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदो��� पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/external-hard-disks/essential+external-hard-disks-price-list.html", "date_download": "2020-09-28T22:24:20Z", "digest": "sha1:IKUHGAUZWLDX4KBJELLUWEQ23SUTZNTN", "length": 11077, "nlines": 265, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "एस्सेमतील एक्सटेर्नल हार्ड डिस्कस किंमत India मध्ये 29 Sep 2020 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nएस्सेमतील एक्सटेर्नल हार्ड डिस्कस Indiaकिंमत\nएस्सेमतील एक्सटेर्नल हार्ड डिस्कस India 2020मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nएस्सेमतील एक्सटेर्नल हार्ड डिस्कस दर India मध्ये 29 September 2020 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 1 एकूण एस्सेमतील एक्सटेर्नल हार्ड डिस्कस समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन वड मय बुक एस्सेमतील एक्सटेर्नल हार्ड डिस्क ४त्ब आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Amazon, Snapdeal, Naaptol, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी एस्सेमतील एक्सटेर्नल हार्ड डिस्कस\nकिंमत एस्सेमतील एक्सटेर्नल हार्ड डिस्कस आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन वड मय बुक एस्सेमतील एक्सटेर्नल हार्ड डिस्क ४त्ब Rs. 13,999 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.13,999 येथे आपल्याला वड मय बुक एस्सेमतील एक्सटेर्नल हार्ड डिस्क ४त्ब उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:..\nएस्सेमतील एक्सटेर्नल हार्ड डिस्कस India 2020मध्ये दर सूची\nएक्सटेर्नल हार्�� डिस्कस Name\nवड मय बुक एस्सेमतील एक्सट� Rs. 13999\nदर्शवत आहे 1 उत्पादने\nवड मय बुक एस्सेमतील एक्सटेर्नल हार्ड डिस्क ४त्ब\n- कॅपॅसिटी 4 TB\n- उब इंटरफेस USB 3.0\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/features/article-towards-educational-transformation", "date_download": "2020-09-28T22:14:04Z", "digest": "sha1:RVOKFI4AFIVK7PXRHKYYHJ7O4SHEZL7K", "length": 23287, "nlines": 85, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Article Towards educational transformation", "raw_content": "\nकेंद्र सरकारने जाहीर केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये अनेक स्वागतार्ह तरतुदींचा, संकल्पांचा, उपक्रमांचा आणि उद्दिष्टांचा अंतर्भाव आहे. तसेच शिक्षणाचा अधिकार अधिनियमाचा विस्तार करण्याची रचना केली आहे. अभ्यासक्रम, शिक्षकांची गुणवत्ता, एकात्मिक शिक्षण त्यानंतर शाळासमूह, व्यावसायिक शिक्षण, संशोधन, तांत्रिक शिक्षण, प्रौढ शिक्षण आणि भाषेचा विकास या संदर्भामध्ये प्रामुख्याने मांडणी केलेली आहे. त्याबाबत या धोरणाचे स्वागत करायला हवे; परंतु या शैक्षणिक धोरणाच्या अमलबजावणीमध्ये अर्थकारण कसे सोडवायचे याचा कुठेही उल्लेख नाही.\n2019 पासून गाजत असलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अखेर केंद्र सरकारने 29 जुलै 2020 रोजी अंतिम स्वरुपामध्ये जाहीर केलेले आहे. तब्बल 34 वर्षांनंतर शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये मुलभूत बदल करण्याच्या दृष्टीने प्रस्तुत धोरणामध्ये अनेक चांगले विचार, उपक्रम, कल्पना व दृष्टिकोन मांडलेले आहेत. त्यामुळे या धोरणाचे प्रथमतः मनापासून स्वागत करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. प्रस्तुत शैक्षणिक धोरणामध्ये एक महत्त्वाचा बदल मांडलेला आहे, तो म्हणजे सध्या केंद्र सरकारमध्ये शिक्षण विभाग मनुष्यबळ विकास या नावाने कार्यरत आहे. त्याऐवजी शिक्षण मंत्रालय नावाने तो इथून पुढे कार्यरत राहील, असे निर्धारित करण्यात आले आहे.\nप्रस्तुत शैक्षणिक धोरणाचा विचार केल्यास राष्ट्रीय शैक्षणिक समितीने शिक्षणाचा पॅटर्नच बदलून टाकून 10+2+3 ऐवजी 5+3+3+4 हा नवीन आकृतीबंध मांडलेला आहे. या पॅटर्नचा विचार केल्यास पूर्वप्राथमिक शिक्षण हे प्रत्यक्ष शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये घेतलेले आहे. हा यातील अत्यंत चांगला निर्णय आहे. कारण शिक्षणाचा ��ाया मानसशास्र आहे. मानसशास्राच्या आधाराने बोलायचे असेल तर प्रत्येक बालकाच्या मेंदूचा विकास हा 8 वर्षांपर्यंत अत्यंत वेगाने व पुढे 14 वर्षांपर्यंत थोडासा कमी वेगाने यानुसार होत असतो. त्यामुळे पूर्वप्राथमिक शिक्षणातील विद्यार्थ्यांचा मेंदू जितक्या जास्तीत जास्त संधी दिल्या जातील तितक्या स्वीकारण्यास तयार असतो.\nहा धागा पकडून पूर्वप्राथमिक शिक्षणाला दिलेले महत्त्व ही या धोरणाची मोठी जमेची बाजू आहे. 2025 सालापर्यंत 3 ते 6 वयोगटातील सर्व मुलांना प्रारंभिक बाल्यावस्थेतील दर्जेदार निगा व शिक्षण दिले जात असल्याची काळजी घेणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. तसेच इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये मातृभाषा व गणित यांच्याकडे विशेष लक्ष दिले जाईल असेही या धोरणामध्ये अंतर्भूत आहे. सन 2030 पर्यंत विविध उपाययोजनांच्या माध्यमातून सर्व शालेय शिक्षणामध्ये 100 टक्के ग्रॉस एन्रोलमेंट रेशो साध्य करणे हेही या धोरणाचे एक उद्दिष्ट आहे.\nप्रस्तुत धोरणाच्या कार्यवाहीसाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शिक्षण आयोग स्थापन करण्यात येणार आहे. हा आयोग संपूर्ण भारतातील शैक्षणिक दूरदृष्टीवर लक्ष देईल असे अभिप्रेत आहे. या नव्या शैक्षणिक धोरणातील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (राईट टू एज्युकेशन अ‍ॅक्ट) याचा विस्तार तीन वर्षांपासून 18 वर्षे वयापर्यंत करण्यात आला आहे. हे भारतीय घटनेला दिलेला सुयोग्य मान आहे, असे वाटते.\nइयत्ता पहिली ते पाचवीमध्ये मातृभाषा व गणित यांच्याकडे विशेष ध्यान पुरवले जाणार आहे. बाल्यावस्थेत मातृभाषेतून शिक्षण हे जागतिक पातळीवर मान्य झालेले तत्त्व आहे. त्यामुळे इंग्रजीचे काय करायचे अशी आरडाओरड करणार्यांनी विनाकारण समाजामध्ये गैरसमज पसरू देऊ नयेत. कारण प्रस्तुत धोरणामध्ये इंग्रजीला विरोध नाहीये. इंग्रजी भाषा म्हणून शिकणे आवश्यकच आहे, याबाबत धोरणामध्ये दुमत नाही. फक्त शिक्षणाचे माध्यम पहिली ते पाचवी मातृभाषेतून असावे, हा विचार योग्यच आहे असे वाटते. मातृभाषेतून शिकल्यामुळे विद्यार्थ्यांना संबोध समजण्यास सोपे जाते.\nशिक्षणाच्या भाषेत बोलायचे झाल्यास आकलन उत्तम होते. आकलन उत्तम झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे उपयोजनही करता येईल. आज मातृभाषेतून शिक्षण घेत नसल्याने अनेक विद्��ार्थ्यांचे आकलन कमी पडते. परिणामी तो पाठांतराकडे जातो. पाठांतर हा शिक्षण प्रक्रियेतला नकारात्मक भाग आहे. या सकारात्मक दृष्टीने याकडे पहावे, असे सुचवावेसे वाटते. प्रत्येक शालेय स्तरावर विद्यार्थी व शिक्षक यांचे गुणोत्तर 30 ः 1 असे राहील, हा धोरणातील भाग विचार म्हणून छान आहे. परंतु कार्यवाहीच्या पातळीवर कितपत यशस्वी होईल, हे काळच निश्चित करणार आहे.\nप्रस्तुत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षणाचा पॅटर्न 5+3+3+4 असा मांडलेला आहे. याचा नेमका अर्थ काय समजून घेणे गरजेचे आहे.\n1) पायाभूत स्तर ( 3 ते 8 वर्षे) ः पूर्वप्राथमिकची तीन वर्षे व इयत्ता पहिली आणि दुसरी अशी ही पाच वर्षे आहेत. या स्तरावर शीघ्र बौद्धिक विकास, खेळ व शोधनावर आधारित अध्ययन करणे अपेक्षित आहे.\n2) तयारीचा स्तर (वय 8 ते 11 वर्षे) ः तिसरी, चौथी आणि पाचवी अशी तीन वर्षे यामध्ये आहेत. या काळामध्ये रचनात्मक अध्ययनाकडे संक्रमण केले जाईल.\n3) मध्यम स्तर ः (वय 11 ते 14 वर्षे) ः इयत्ता सहावी ते आठवी. या स्तरावर प्रत्येक विषयामधील संकल्पना शिकणे व त्या संकल्पनांचे उपयोजन करण्याचा प्रयत्न करणे अभिप्रेत आहे.\n4) अंतिम स्तर ः (वय 14 ते 18 वर्षे) ः इयत्ता नववी ते 12 वी. याला माध्यमिक शिक्षण असे नाव दिलेले आहे. या कालावधीमध्ये उदरनिर्वाह व उच्च शिक्षण यासाठी तयारी करुन घेणे अपेक्षित आहे.\nशिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये मुलभूत बदल म्हणून लोकांना याविषयी कुतुहल वाटेल. परंतु यामधून काही प्रश्न उपस्थित होणार आहेत. त्याविषयीचा खुलासा धोरणामध्ये आजिबात मांडलेला नाही. पहिला प्रश्न म्हणजे पायाभूत स्तरावर पूर्वप्राथमिक शिक्षण व पहिली-दुसरी एकत्र करणे यासाठी आताच्या शिक्षण प्रक्रियेमधील इयत्ता पहिली व दुसरीचे वर्ग बालवाडीकडे हस्तांतरीत करायचे की बालवाडीचे तीन वर्ग प्राथमिक शिक्षणाकडे हस्तांतरीत करायचे, हा प्रश्न उपस्थित होणार आहे. तसेच यासाठी आवश्यक असलेले इन्फ्रास्ट्रक्चर कसे निर्माण करायचे हाही प्रश्न आहे. सद्यस्थितीत बालवाडी आणि अंगणवाडी यांना शिकवणारे शिक्षक त्यांना प्रत्यक्ष वेतन दिले जाणार आहे की नाही हेही कुठेही धोरणामध्ये स्पष्ट झालेले नाही. त्यांना शासकीय वेतन दिले जाणार असेल तर ती आनंदाचीच बाब आहे. त्याविषयी धोरणाचे कौतुक करावे तेवढे थोडेच असेल.\nपायाभूत स्तराप्रमाणेच अंतिम स्तरावरही येणार आहे. अंतिम स्तरामध्ये माध्यमिक शिक्षण म्हणून नववी, दहावी, अकरावी आणि बारावी एकत्रित करण्यात आली आहे. आज इयत्ता 11 वी व 12 वीचे 50 टक्के वर्ग हे महाविद्यालयांमधून भरतात. हे महाविद्यालयातील वर्ग शाळांकडे हस्तांतरीत करणार का आणि करायचे असल्यास शाळांकडे तेवढे इन्फ्रास्ट्रक्चर आहे कुठे याविरुद्ध बाजूने विचार करायचा असेल आणि हा स्तर महाविद्यालयांना द्यायचा असेल तर नववी-दहावीचे वर्ग महाविद्यालयांचा भाग बनवणे योग्य आहे का याविरुद्ध बाजूने विचार करायचा असेल आणि हा स्तर महाविद्यालयांना द्यायचा असेल तर नववी-दहावीचे वर्ग महाविद्यालयांचा भाग बनवणे योग्य आहे का अशी समस्या या स्तरावर निर्माण होणार आहे.\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अत्यंत चांगल्या योजना आहेत. पण पैशांचे काय केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या अमलबजावणीमध्ये अर्थकारण कसे सोडवायचे याचा कुठेही उल्लेख नाही. या धोरणातील सर्व प्रस्ताव उत्तम असून त्याच्या कार्यवाहीसाठी कोणताही आर्थिक आराखडा तयार करण्यात आला नसल्याचे दिसून येते. कोणत्याही धोरणाच्या कार्यवाहीसाठी पैसा हा घटकच महत्त्वपूर्ण असतो. प्रस्तावित शैक्षणिक धोरणामध्ये आर्थिक तरतुदीबाबत फारशी चर्चाच करण्यात आलेली नाही, असे दिसते. केंद्र सरकार सर्व खर्च करु शकणार नाही. राज्य सरकारने खर्चाचा काही भाग उचललाच पाहिजे, त्याशिवाय कार्यवाही होऊ शकत नाही. सध्या उद्भवलेल्या आपत्तीमध्ये राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट झाला आहे, हे तर सर्वज्ञात आहे. अशा स्थितीत राज्य सरकार कोठून पैसे आणणार हाही प्रश्न उपस्थित होत आहे. लोकसहभागातून पैसे उभे करावेत हा विचार म्हणून आदर्श आहे; परंतु तो वास्तवात कितपत शक्य आहे, याचाही विचार करावा लागेल. अन्यथा पेपरवर्क म्हणून धोरण उत्तम राहील; परंतु वास्तवात काय होईल याची शाश्वती देता येणार नाही.\nशिक्षक ः प्रस्तुत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सर्व स्तरावरील सर्व विद्यार्थ्यांना व्यासंगी, उत्स्फूर्त, उच्चशिक्षित, व्यावसायिक दृष्ट्या प्रशिक्षित आणि सुसज्ज शिक्षकांकडून शिकवले जाईल, असे अभिप्रेत धरले आहे. या धोरणानुसार शिक्षक हा समाजातील सर्वांत महत्त्वाची व्यक्ती असून तो भविष्यातील अपेक्षित बदलाचा कणा आहे असा विचार मांडलेला आहे. दर्जेदार शिक्षण देण्यासाठी करण्यात येणार्या कोणत्याही प्रयत्नांचे यश शिक्षकांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. त्यासाठी प्रस्तुत धोरणात बी.एड.च्या अभ्यासक्रमात बदल करुन तो बारावीनंतर चार वर्षांचा केलेला आहे. सर्व शाळांमधील शिक्षकांची नियुक्ती सर्वसमावेशक शिक्षक आवश्यकता व नियोजन यावर आधारित कडक व नियमबद्ध प्रक्रियेतून केली जाईल. स्थानिक शिक्षकांना व स्थानिक भाषेवर प्रभुत्त्व असणार्यांना प्राधान्य दिले जाईल.\nशिक्षक होण्यासाठी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट (टीईटी) उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार आहे. सन 2022 पर्यंत देशभरातून शिक्षण सेवक किंवा पॅराटीचर्स (कंत्राटी शिक्षक) नियुक्त करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.\nशिक्षकांच्या बदल्यांमुळे शाळांचे नुकसान होत असल्याचे निरीक्षण राष्ट्रीय शिक्षण धोरण आराखड्यात नोंदवण्यात आले आहे. अपवादात्मक परिस्थिती वगळता शिक्षकांच्या बदल्या करण्यात येऊ नयेत, अशीही शिफारस या धोरणात करण्यात आली आहे. माध्यान्ह भोजन आणि निवडणुकीच्या कामांमुळेही शिक्षकांचे अध्यापनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे धोरणात म्हटले आहे. अध्यापनाव्यतिरिक्त शिक्षकांची इतर कामे जर बंद केली तर आपोआपच शैक्षणिक धोरणाची कार्यवाही प्रभावी होईल, यात संदेह नाही.\nडॉ. अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/various-measures-for-ashram-school-students", "date_download": "2020-09-28T21:13:45Z", "digest": "sha1:HLDQXD6TJMF7C3HYSP7JZMEKJRNJP2Z7", "length": 6160, "nlines": 72, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Various measures for ashram school students", "raw_content": "\nआश्रमशाळा विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाच्या विविध उपाययोजना\nविद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी शिक्षकांवरच\nकरोनामुळे आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा बंद असून, मागील चार महिन्यांपासून विद्यार्थी त्यांच्या घरीच आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहे.\nशिक्षकांवरच विद्यार्थ्यांच्या आरोग्याचीही जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, शिक्षक फोनद्वारे विद्यार्थ्यांशी संपर्क साधून याबाबत चौकशी करत आहेत. नाशिक विभागातील २२० शाळांमधील विद्यार्थ्यांना दिवसभरातून तब्बल १५००हून अधिक फोन करून याबाबत माहित��� घेतली जात आहे. या मोहिमेद्वारे मागील दोन महिन्यांत विभागाने विभागातील १४०० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.\nआदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना ज्या सोयी-सुविधा मिळतात त्या त्यांना घरीही मिळाव्यात यादृष्टीने विभागाचे नियोजन करण्यात आले आहे. करोना काळात आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी शिक्षण विभागाने गावनिहाय नियोजन केले असून, एका दिवसात एका गावात जाऊन तेथील सर्व विद्यार्थ्यांची चौकशी केली जाते. याशिवाय फिरती आरोग्य पथक गावात जाऊन विद्यार्थ्याची तपासणी करत आहे.\nयामुळे करोनासारख्या संकटसमयीही आदिवासी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक सेवा मिळत आहेत.घरातल्यांची चौकशीनाशिक विभागातील २२० शाळांमधील १४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली असून, ज्या विद्यार्थ्यांना काही आजार आढळून आले. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.\nदोन महिन्यांच्या काळात ५ ते ६ करोना संशयितही आढळून आले असून, त्यांची त्वरित कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली. गावागावात जाऊन तपासणी करण्याबरोबरच ज्यांच्याकडे फोनची सुविधा उपलब्ध आहे.त्यांना फोन करून घरातील व्यक्तींच्या आरोग्याचीही चौकशी केली जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.piptell.com/%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-28T20:47:17Z", "digest": "sha1:7MURYPUFCNJ6IGOGJ4L4NDFY7F6AKPVV", "length": 15073, "nlines": 91, "source_domain": "www.piptell.com", "title": "दक्षिण पूर्व आशियातील अन्न वितरण बाजारपेठेत मोठी वाढ | Piptell", "raw_content": "\nHome Tutorial दक्षिण पूर्व आशियातील अन्न वितरण बाजारपेठेत मोठी वाढ\nदक्षिण पूर्व आशियातील अन्न वितरण बाजारपेठेत मोठी वाढ\nमग, काय हे एक आकर्षक पैज बनवते उत्तर त्याच्या अगदी अलीकडील संपादनात आहे.\nया प्रदेशात काम करणा a्या एका माजी अन्न वितरण कार्यालयाने सांगितले की, “वाहाचा महसूल मजबूत आहे.”\nडिलिव्हरी हिरोच्या मते, दक्षिण कोरियामधील वूवाच्या 2019 च्या महसुली वर्षाकाठी 84% वाढून 301 दशलक्ष युरो ($ 337.5 दशलक्ष) झाली. 2019 च्या पहिल्या नऊ महिन्यांत त्यांनी सुमारे 3 दशलक्ष युरो ($ 3.3 दशलक्ष) ची ईबीआयटीडीए साधली.\nअंदाजे %०% वाटा असलेले दक्षिण कोरियामधील हे स्पष्ट बाजार नेते आहेत आणि २०१ intelligence पासून नफ्यात काम करत आहेत, असे इन्व्हेस्टमेंट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म स्मार्टकर्माने म्हटले आहे. ऑनलाइन अन्न वितरण क्षेत्रातील ही दुर्मिळता आहे.\n1 त्यांची स्पर्धा कशी झाली\nत्यांची स्पर्धा कशी झाली\nडिलिव्हरी हीरो दक्षिण कोरियामध्ये व्वावाबरोबर स्पर्धा करत होती, त्यामुळे हा करार दोन्ही बाजूंनी भाग घेणा that्या या स्पर्धेत संपुष्टात आला. या कराराचा तपशील अद्याप दक्षिण कोरियाच्या अँटीट्रस्ट नियामकांच्या पुनरावलोकनात आहे, तथापि, कंपन्या दोन्ही अ‍ॅप्स स्वतंत्रपणे ऑपरेट करणे सुरू करण्याचा विचार करीत आहेत.\nपरंतु आग्नेय आशिया ही एक वेगळी कथा आहे – वॉओवाचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी किम बोंग-जिन यांना संयुक्त वूवा-डिलिव्हरी हीरो आशिया ऑपरेशन्सचे प्रभारी असलेले एक आव्हान सोडवणे आवश्यक आहे.\nवुआ चा व्हिएतनाम व्यवसाय अजूनही धडपडत आहे. आणि विसंगत मार्गाने, हे फूडपांडाच्या व्हिएतनाम युनिटच्या अवशेषांसह समाप्त झाले. वूवा यांनी २०१ 2016 मध्ये फूडपांडाचा व्हिएतनाम व्यवसाय विकत घेणारी कंपनी ताब्यात घेतली होती. नवीन व्यवस्थापन असूनही, डिलिव्हरी अ‍ॅप स्थानिक प्रतिस्पर्धी फुडी यांच्याकडून हरवले, असे उद्योगातील सूत्रांनी द केनला सांगितले.\nआणि मग तेथे ग्रॅब आणि गोजेक आहेत, देशाच्या प्रतिस्पर्धी लँडस्केपमध्ये प्रत्येक भाग घेण्यासाठी भाग पाडत आहेत.\nकोरियामधील फायदेशीर ऑपरेशन्स, एक अनुभवी कार्यकारी आणि व्हिएतनाममधील दारात पाऊल ही वॉओवाला डिलिव्हरी हिरोच्या योजनांसाठी एक आकर्षक भागीदार बनवते, परंतु आशियाच्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये हे सिद्ध करण्याचे बरेच काही आहे. उदाहरणार्थ, दक्षिणपूर्व आशियामध्ये फूडपांडा आणि वूवाचा एकत्रित पाऊल, आता इंडोनेशियाच्या सर्वात लोकप्रिय लोकांव्यतिरिक्त, मुख्य बाजारपेठांमध्ये विस्तृत आहे. २०१’s मध्ये फूडपांडाने ऑपरेशन बंद केल्यावर देशाचे ऑनलाइन अन्न वितरण क्षेत्र गोजेक विरुद्ध ग्रॅब द्वैदशाच्या हाती ठामपणे आहे आणि डिलिव्हरी हिरोसाठी आंधळा ठरणार आहे.\nफूडपांडा या प्रदेशातील सर्वात मोठी बाजारपेठ जिंकण्याचा आणखी एक प्रयत्न करेल असे दिसते. तथापि, फूडपांडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅकोब सेबॅस्टियन एंजेल यांनी केनला सांगितले की “आक्रमकपणे विस्तार” करण्याची कंपनीची योजना आहे.\nदक्षिणपूर्व आशियात फूडपांडा, ग्रॅब आणि गोजेक हे तीन मोठे डिलिव्हरी प्लॅटफॉर्म एकाच बोटीमध्ये आहेत. ते सर्व अद्याप तोट्यात आहेत.\nप्रदेशात अन्न वितरण विकासाचा सध्याचा टप्पा म्हणजे एआय ची सिफारिश इंजिन, स्मार्ट रूटिंग आणि ऑर्डर बॅचिंग, तसेच क्लाउड किचेन्स यासारख्या तंत्रज्ञानाची तैयारी करण्याबद्दल आहे जे वितरण कंपन्यांना फायदेशीरपणे ऑपरेट करू शकेल.\nकिंमत-संवेदनशील बाजारपेठांमध्ये हे विशेषतः अवघड आहे जिथे सरासरी ऑर्डरचे आकार लहान आहेत. रेस्टॉरंट्स, डिलिव्हरीचे लोक आणि प्लॅटफॉर्मसाठी 2 डॉलर जेवण फायदेशीर ठरवण्यासाठी साखळीच्या सर्व भागासाठी इष्टतम खर्च-कार्यक्षमतेसह कार्य करणे आवश्यक आहे. ऑर्डरची मात्राही जास्त असणे आवश्यक आहे.\nहे आव्हान गुंतागुंत करणे म्हणजे आग्नेय आशियाई बाजाराचे वैविध्यपूर्ण स्वरुप आहे, जिथे प्रत्येक देश वेगळा आहे आणि बाजारातील नेतृत्त्वासाठी इच्छुक असलेल्या एखाद्यास स्थानिक पायाभूत सुविधांमध्ये, वाहतुकीचे मार्ग, पेमेंट चॅनेल्स आणि ग्राहकांच्या सवयींमध्ये त्वरित रुपांतर करण्याची गरज आहे.\nसुरुवातीच्या दिवसांतच फूडपांडा गमावला.\nत्याने आपली आयटी टीम युरोपमध्ये केंद्रीकृत ठेवली. आणि ही फर्म बदलत्या बाजारपेठेच्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकली नाही, असे माजी कर्मचारी म्हणाले. ही परिस्थिती विशेषत: इंडोनेशियात स्पष्ट झाली, जेथे २०१ delivery मध्ये गोजेकचा अ‍ॅप लाँच झाल्यावर अन्न वितरण ने असामान्य वळण लावला होता.\nगोजेक यांनी मोटारसायकल टॅक्सीवरील वैयक्तिक वाहतुकीसह ऑन डिमांड फूड डिलिव्हरीची ऑफर दिली. हा बहु-सेवा फ्लीट इंडोनेशियामध्ये इतका प्रभावी सिद्ध झाला की त्याचा प्रतिस्पर्धी ग्रॅबनेही नंतर हे मॉडेल स्वीकारले. ज्यांचा मोटरसायकल टॅक्सी नाही अशा शहरांमध्ये त्याचा फायदा कमी होईल. परंतु इंडोनेशियात, जिथे वाहतुकीचा हा प्रकार सामान्य आहे, त्याद्वारे वितरण प्लॅटफॉर्ममुळे वेग वाढू शकेल आणि वितरण खर्च कमी राहू शकेल, अशी माहिती फुडपंडाच्या माजी कर्मचार्‍यांनी केनला दिली.\nफूडपांड्याचा ग्रॅब आणि गोजेक यांचा दुसरा तोटा होता. स्थानिक कॅशलेस पेमेंट ट्रेंडशी जुळवून घेतले नाही. आतापर्यंत कंपनी केवळ रोख रक्कम, क्रेडिट कार्ड आणि पेपल स्वीकारते. नंतरचे दोन पर्याय दक्षिणपूर्व आशियात सामान्य नाहीत.\nदरम्यान, ग्रॅब आणि गोजेक या दोघांनी अष्टपैलू समाकलित मोबाइल वॉलेट्स बाजारात आणल्या ज्यामुळे ग्राहकांना सहज, अखंड अनुभवात राइड्स आणि अन्नासारख्या सेवांसाठी पैसे देणे सोपे झाले. २०१j मध्ये इंडोनेशियामध्ये गोजेकने आपले वॉलेट GoPay लॉन्च केले. त्याच वर्षी ग्रॅबने ग्रॅबपाय ला किकस्टार्ट केले, परंतु पाकीट वेगवेगळ्या देशांमध्ये जुळवून घेण्यात थोडा वेळ लागला. इंडोनेशियात, ग्रॅबने 2018 मध्ये ओवो या स्थानिक मोबाइल वॉलेटसह भागीदारी करणे निवडले.\nPrevious articleआग्नेय आशियातील भूक, ग्रॅड आणि गोजेकच्या वाटा खाण्यासाठी फूडपांडा\nआग्नेय आशियातील भूक, ग्रॅड आणि गोजेकच्या वाटा खाण्यासाठी फूडपांडा\nग्राहक वित्त ऑफर करून, बायजूचे पालकांना प्रवेशयोग्यतेचा अडथळा तोडण्यात मदत होते\nबायजसमध्ये जीवन खरोखर कसे आहे\nदक्षिण पूर्व आशियातील अन्न वितरण बाजारपेठेत मोठी वाढ\nट्रायची प्रसारण क्रांती प्रसारित केली जाणार नाही\nभायजू येथे कर्जाचे संकट निर्माण करणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-bold-and-beautiful-swapna-sane-marathi-article-4073", "date_download": "2020-09-28T22:33:22Z", "digest": "sha1:Y3MLFV33JPFNCO76VHNGD7DDOKUBRZ4G", "length": 13019, "nlines": 127, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Bold and Beautiful Swapna Sane Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\n‘हेअर फॉल’ला म्हणा बाय...\n‘हेअर फॉल’ला म्हणा बाय...\nसोमवार, 27 एप्रिल 2020\nकाळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...\nपरफेक्ट लुकसाठी त्वचा आणि ड्रेसइतकेच महत्त्व आहे ते केसांना. आपण त्वचेसाठी बरेच प्रयोग करत असतो, पण केसांकडे मात्र दुर्लक्ष होते... आणि अचानक एक दिवस केस खूप गळायला लागले किंवा पांढरे दिसायला लागले, की आपल्याला जाग येते. मग आपण जो जे उपाय सांगेल, ते वाट्टेल तसे करत सुटतो. मग एक एक केससुद्धा खूप जिव्हाळ्याचा वाटतो.\nसध्या सगळेच ‘हेअर फॉल ट्रॉमा’मध्ये आहेत. नेमके असे काय झाले आहे, की सगळ्याच वयोगटातील व्यक्तींना हेअर फॉल अनुभवावा लागतोय केस पांढरे होणे हे तर अगदीच कॉमन झाले आहे आणि केसांचे टेक्सचर इतके खराब, की जणू त्यात काही जानच नाही\nही तुमची, माझी आणि सगळ्यांची हेअर (हॉरर) स्टोरी आहे...\nहेअर फॉल का होतोय तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. स्ट्रेसफुल लाइफ, झोप पूर्ण न होणे, वेळी अवेळी जेवण, पौष्टिक अन्नाची कमतरता, सतत स्ट्राँग केमिकल्सचा वापर, व्हिटॅमिन्सची कमतरता, प्रोटीन्सची कमतरता, स्ट्रिक्ट डाएटिंग, हॉर्मोनल इम्बॅलन्स, दीर्घ आजारपण, प्रदूषण इत्यादी... आणि काही प्रमाणात बोरचे पाणी आणि आनुवंशिकता.\nइथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, केस गळणे आणि केस तुटणे यातील फरक लक्षात घेणे. केसांवर जर अति तीव्र हीट प्रोसेस केली, तर ते डिहायड्रेट होतात. तसेच जास्त वेळा शाम्पू केल्यानेसुद्धा नॅचरल ऑईल निघून जाते व केस ड्राय होतात. परिणामी, केस कडक आणि ब्रिटल होतात आणि तुटतात. केसांना वारंवार मेंदी लावल्यानेसुद्धा केस रूक्ष होतात आणि तुटतात. हल्ली केसांना हायलाइट करणे, स्ट्रेट करणे, हॉट आयर्नने कर्ल्स करणे हे फॅशनमध्ये आहे. पण या नादात आपण आपल्याच केसांना हानी पोचवत असतो.\nआपल्या हेअर फॉलचे नेमके कारण लक्षात घेऊन त्यानुसार काळजी घेणे गरजेचे आहे. वेळेत ट्रीटमेंट सुरू केली, तर त्याचा फायदा होतो. रूक्ष केसांना डीप कंडिशनिंग करून हायड्रेट करता येते, केसांची क्वालिटी सुधारते. योग्य ते पोषण केसांना मिळायला हवे, जसे जेवणातून व्हिटॅमिन्स, प्रोटीन, झिंक, कॅल्शिअम आणि इतर सत्त्व मिळणे आवश्‍यक आहे. बायोटिन किंवा व्हिटॅमिन H केसांना पोषण देऊन हेअर फॉल कमी करते. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन बायोटिन सप्लिमेंट घ्यावे.\nशाम्पूची निवड केसांची क्वालिटी आणि टाइप बघून करावी. खूप स्ट्राँग शाम्पूचा वापर करू नये. शाम्पू करण्याआधी ऑईल मसाज करावा आणि महत्त्वाचे म्हणजे केस कंगव्याने विंचरावेत. असे केल्यास रक्त प्रवाह सुधारतो आणि केसांच्या मुळांना पोषण मिळते.\nकेस पांढरे झाले असतील, तर मेंदीपेक्षा चांगल्या क्वालिटीचा हेअर कलर वापरावा. अर्थात ॲलर्जी टेस्ट करूनच. कलर म्हणजे शेवटी केमिकलच, त्यामुळे चांगली क्वालिटी असणे महत्त्वाचे आणि नंतर केसांची केअरही महत्त्वाची केसांना मेंदी लावायची असेल, तर ती केमिकल विरहित हिरव्या पानाची लावावी, ३० मिनिटांत धुऊन घ्यावी. पण वारंवार मेंदी लावणे टाळावे.\nसतत स्ट्रेटनरचा आणि हॉट आयर्नचा उपयोग केल्याने केस रूक्ष होतात. डिहायड्रेट होतात. अशा केसांना हेअर स्पा ट्रीटमेंट किंवा डॅमेज रिपेअर थेरपी, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करावी.\nबदाम, ऑलिव्ह तेल आणि एरंडेल तेल समप्रमाणात घेऊन मिक्स करून आठवड्यातून दोन वेळा तरी हेड मसाज ���रावा.\nसौम्य शिकेकाई किंवा हर्बल शाम्पूने केस धुवावेत.\nरूक्ष केसांना कंडिशनिंग करावे.\nरात्री झोपण्यापूर्वी केस चांगले १० मिनिटे तरी विंचरावेत. रक्त प्रवाह वाढतो आणि पोषण मिळते.\nकेसांना २० मिनिटे दही लावून मग सौम्य शाम्पू करावा. केस सॉफ्ट होतील.\nशक्यतो गार पाण्याने केस धुवावेत किंवा कोमट पाणी वापरावे. गरम पाण्यामुळे केस रूक्ष होतात.\nकेस ओले असताना कधीच विंचरू नयेत, ते तुटतात आणि स्प्लिट्सही तयार होतात.\nकेस हेल्दी राहण्यासाठी तीन महिन्यांनी ट्रिम करत राहावे.\nकेसांना अंड्याचा पॅक लावल्यास ते मऊ आणि चमकदार होतील. अंड्यातील पांढरा भाग वेगळा करून चांगला फेटून घ्यावा आणि केसांना लावावा. अर्ध्या तासात धुवावा.\nकेस खूप गळत असतील किंवा टक्कल पडत असेल, तर वेळेत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार सुरू करावेत.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.piptell.com/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-28T20:42:11Z", "digest": "sha1:WDSQ2VSLZ3SWDYP5U7N5W4QGK7ETHFGZ", "length": 13801, "nlines": 90, "source_domain": "www.piptell.com", "title": "जगातील सर्वात मोठा सरकारी विमा ते डिजिटल क्रांतीमध्ये बदलण्याचे टेक्टॉनिक बदल | Piptell", "raw_content": "\nHome Summary जगातील सर्वात मोठा सरकारी विमा ते डिजिटल क्रांतीमध्ये बदलण्याचे टेक्टॉनिक बदल\nजगातील सर्वात मोठा सरकारी विमा ते डिजिटल क्रांतीमध्ये बदलण्याचे टेक्टॉनिक बदल\nक्रंचमुळे रुग्णालयांना सर्जनशील होण्यास भाग पाडले गेले आहे. मॅक्स हेल्थकेअर सारख्या काहींना नफ्यासाठी इतर मार्ग सापडला. मॅक्सने होम डिलिव्हरीचा मार्ग स्वीकारला. एप्रिल 2018 पर्यंत, मॅक्सचे होम हेल्थ बिझिनेस युनिट हे भारतीय गृह आरोग्य सेवेतील सर्वात मोठे खेळाडू होते आणि त्यांची निदानाची शाखा राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) मधील सर्वात मोठी होती.\n1 ऑनलाइन जात आहे\nदरम्यान, हेल्थटेक स्टार्टअप्सने एक पाऊल पुढे टाकले आणि सेक्टरला ऑनलाइन खेचले. सल्ला, सूचना, औषधांच्या दारात डिलिव्हरी, प्रयोगशाळेच्या चाचणी आणि वितरणसाठी नमुना संकलन- आपण त्याचे नाव घेता, तेथे एक स्टार्टअप आहे.\nसरकारदेखील हेल्थकेअर स्पेसच्या डिजिटलायझेशनसाठी उत्सुक दिसत असले तरी आयुष्मान भरत असलेल्या या विषयावर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्यांची भूक कमी होते. एकात्मिक आरोग्य माहिती प्लॅटफॉर्म घ्या (आयएचआयपी) – एक आरोग्य डेटा हब वैयक्तिक आरोग्यसेवेची माहिती डिजिटल करणे म्हणजेच – उदाहरणार्थ. हब बनविण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीनपैकी एका संघटनेच्या वरिष्ठ कार्यकारिणीने मे 2018 मध्ये केनला सांगितले की आयुष्मान भारतची घोषणा झाल्यानंतर आयएचआयपी फाईल हलणे थांबले.\nआयएचआयपीची स्वतःची मुळे इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड (ईएचआर) मानक २०१ had मध्ये आहेत. ईएचआरला आवश्यक आहे की सर्व रूग्णांचा वैद्यकीय डेटा अपलोड करावा जेणेकरुन ते कोणत्याही वैद्यकीय कर्मचा-यांद्वारे प्रवेश करता येतील, ज्यामुळे इंटरऑपरेबिलिटीला प्रोत्साहन मिळेल.\nआयएचआयपी आता गेलेली असताना, ईएचआर मानके २०१ still अद्याप फक्त ऐच्छिक आहेत.\nखासगी जागेत मात्र डिजिटल मार्च सुरू होता. आज, अशी ऑनलाइन फार्मेसी आहेत जी आपल्या दाराशी औषधे पुरवित आहेत, डॉक्टरांशी सल्लामसलत करणार्‍या वेबसाइट्स आपल्याला प्रादेशिक भाषांमध्ये मूलभूत आणि अचूक वैद्यकीय माहिती देतात आणि बरेच काही.\nई-फार्मेसीमध्ये, विशेषतः काही वर्षांचा काळ होता. ऑक्टोबर २०१ In मध्ये भारतीय इंटरनेट फार्मसी असोसिएशनची स्थापना झाली. असोसिएशनने ई-फार्मेसीसाठी लॉबिंग केले आणि सरकारकडून नियमित नियम बदलण्याची मागणी केली. पारंपारिकपणे लहान, ऑफलाइन फार्मेसीद्वारे बनविलेले औषध विक्रेत्यांसाठी 13.4 अब्ज डॉलर्सचे बाजारपेठ धोक्यात होती.\nअसोसिएशनचे काम संपलेले दिसते. २०१ 2018 मध्ये सरकारने ई-फार्मेसीजच्या नियमनासाठी मसुदा धोरण जारी केले. ई-फार्मेसीजच्या भविष्याबद्दल आशावाद वाढला. तथापि, अद्याप हे धोरण निश्चित झाले नाही.\nदरम्यान, सरकारच्या लसीकरणाच्या प्रयत्नांनी बर्‍याच अडचणींना सामोरे जावे. लसीकरण कार्यक्रम — मिशन इंद्रधनुष आणि त्यानंतरच्या पुनरावृत्ती-यांनी २०२० पर्यंत लसींच्या शासकीय मान्यतेच्या यादीसह भारताचे लसीकरण कव्हरेजचे 90 ०% लक्ष्य ठेवले आहे.\nपण या लसी कोठे विकत घेता येतील\nजानेवारी २०० in मध्ये सरकारने तीन सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू) सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट (सीआरआय), कसौली, बी��ीजी व्हॅकसिन लॅबोरेटरी (बीसीजीव्हीएल), चेन्नई आणि पाश्चर इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (पीआयआय), कूनूर यावर जोरदार झुकले.\n२०० the ते २०१ between दरम्यान खासगी भारतीय लस क्षेत्र १%% च्या सीएजीआरने वाढून ते,, 00 ०० कोटी ($ ० million दशलक्ष) पर्यंत वाढले. फार्मा प्रमुख फाइझरने सरकारला पेटंट न्यूमोनिया लस खरेदी करण्यास पटवून दिले.\nखासगी क्षेत्रापासून दूर जाण्याचे सरकारचे प्रयत्न इतके चांगले राहिले नाहीत. सात वर्षांत एकात्मिक लस कॉम्प्लेक्स (आयव्हीसी) विकसित करण्यासाठी कंडोम निर्माता एचएलएल लाइफकेअरमध्ये सुमारे 600 कोटी रुपये ($ 84.2 दशलक्ष) जमा केले. आयव्हीसीची किंमत आता 900 कोटींपेक्षा जास्त (126.4 दशलक्ष डॉलर्स) झाली आहे. आतापर्यंत या सुविधाद्वारे कोणतीही लस तयार केली जात नाही.\nतसे झाल्यावर सरकारने बीएमजीएफकडे अधिक वाढ केली. फाउंडेशनने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासारख्या मोठ्या लसी उत्पादकांना अनुदान देऊन, बाजारपेठेतील पुरवठ्याची बाजू निश्चित केली. हे देशातून बाहेर पडताच, सरकारने पाऊल उचलेल आणि त्यामुळे तयार होणार्‍या लसी खरेदी करून मागणीची चिंता दूर केली जाईल, अशी आशा आहे.\nसरकारने स्वत: साठी इतर लक्ष्यही निश्चित केले होते. सन 2030 पर्यंत मलेरिया दूर करा. सन 2017 आणि 2015 च्या मागील अपयशी लक्ष्यानंतर 2025 पर्यंत क्षय रोग दूर करा. पोलिओ निर्मूलन.\n२०१ 2014 मध्ये भारत पोलिओमुक्त घोषित करण्यात आला होता, दुसरीकडे टीबी ही एक समस्या होती, विशेषत: सुपरबगच्या वाढीमुळे. खरं तर, टीबीच्या औषध-प्रतिरोधक ताणण्यासाठी 50 वर्षात मंजूर होणारी पहिली औषधे बेदाकॉलीन आणि डेलामॅनिडसाठी प्रथमच भारताने मोठ्या प्रमाणात देणगी स्वीकारली.\nभारतात सुपरबग युद्धाची रणधुमाळी सुरू आहे. भारतीय नव्या अँटीबायोटिक्सला अत्यंत प्रतिरोधक आहेत. पण आशा देखील एक किरण दिसते (नक्कीच झेल घेऊन येते). टीबी औषध प्रतिरोधनाच्या निदानासाठी आता देशात पहिलीच चाचणी घेण्यात आली आहे, परंतु ती पुरेशी उपलब्ध नाही. अद्याप. देशात देखील लसीपासून बचाव करण्यायोग्य रोगांचे पुनरुत्थान होत आहे.\nPrevious article2020 च्या पूर्वावलोकन आरशामध्ये भारतीय आरोग्य सेवा\nNext articleबजाज, रेझरपे, झेरोधा हे भारतीय फिनटेक मशाल घेऊन जातात\nस्टार्टअप स्कूल टू सास: बिन्नी बन्सलचे xto10x स्टेपिंग स्टोन\nखराब कर्ज आणि तरलतेचे संकट वाढवणे\nबजाज, रेझरपे, झेरोधा हे भारतीय फिनटेक मशाल घेऊन जातात\nदक्षिण पूर्व आशियातील अन्न वितरण बाजारपेठेत मोठी वाढ\nट्रायची प्रसारण क्रांती प्रसारित केली जाणार नाही\nभायजू येथे कर्जाचे संकट निर्माण करणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dilasango.org/more-info.aspx?newsID=24", "date_download": "2020-09-28T22:10:33Z", "digest": "sha1:UKSQFMFLCEZ5WWGQP4LOPYQ25BEPTK5Q", "length": 12949, "nlines": 34, "source_domain": "dilasango.org", "title": "HOME", "raw_content": "\nसोडा हेका, सावध ऐका पुढल्या हाका \nकेंद्र सरकारने हजार-पाचशेच्या नोटाबदलीसाठी जिल्हा सहकारी बँकांना अटकाव केला. सा-याच सहकारी बँका जणू संशयित आरोपीच्या पिंज-यात उभ्या राहिल्या. हा निर्णय अन्यायी तर आहेच पण यामुळे सहकार नेत्यांची गत ‘पत गेली आणि ऐपतही खचली’ अशी झाली आहे. साक्षात मोठ्या साहेबांचे म्हणणेसुद्धा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ऐकून घेतले नाही. म्हणाले २० दिवस थांबा पण नंतरही काहीच घडले नाही. आता घडले तरी ‘बूँद से गई, हौद से नही आती’ अशी झाली आहे. मागे साहेबांनी दस्तुरखुद्द पंतप्रधानांशी चर्चा करून दहा हजार कोटी रुपयांची मदत साखर कारखान्यांसाठी मिळविली. जिल्हा बँका तोट्यात जाणे आणि बँकांचे पुनर्वसन किंवा कर्जाचे पुनर्गठन करणे हा नित्याचा प्रकार आहे. पण शेतकरी हितार्थ राज्य सहकारी बँक नेहमीच धावून येते हा परिपाठ आहे. नोटाबदलीमध्ये सहकारी बँकांची कोंडी तर झालीच, पण त्यापेक्षाही सुज्ञाने समजून घ्यावे अशी गोष्ट म्हणजे सहकाराचे दिवस फिरले. सहकाराला पाठिंबा देण्याची केंद्र सरकारची नियत नाही. विशेषत: मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड आणि जालना या पाच बँका मोठ्या आर्थिक अरिष्टात सापडल्या आहेत. या बँकांना वाचविणे सध्या केवळ अशक्य दिसते. मध्यवर्ती बँका काळा पैसा पांढरा करतात हा संशय दाट तर झाला आहेच, पण काहीतरी काळेबेरे आहे अशी भावना मात्र वाढीस लागली आहे. नोटाबंदीमुळे नगरपालिका, महापालिका इथपासून राष्ट्रीयकृत बँकांची वसुली झाली. पण जिल्हा बँकांची दीडदमडीची वसुली झाली नाही. उलट कोंडीच झाली. उस्मानाबाद बँकेने शेतकड्ढयांच्या थकबाकीसाठी गावागावात दवंड्या पिटवल्या, त्याचा बोभाटाही झाला पण संस्थात्मक कर्जाच्या नावाखाली याच बँकेत पावण्यारावळ्यांनी दोन सहकारी कारखान्यात ३५२ कोटींचे कर्ज लाटले त्याची दवंडी कोण पिटणार अजूनही या बँकांना वस्तुस्थितीचे भान आलेले नाही. श��ती तोट्यात म्हणून वसुली नाही आणि जवळच्या माणसातच संस्थात्मक कर्ज वाटल्याने तेही पदरात पडले नाही. आता या बँकांना कोण तारणार अजूनही या बँकांना वस्तुस्थितीचे भान आलेले नाही. शेती तोट्यात म्हणून वसुली नाही आणि जवळच्या माणसातच संस्थात्मक कर्ज वाटल्याने तेही पदरात पडले नाही. आता या बँकांना कोण तारणार बँका बुडाल्याचे दु:ख नाही पण शेतकड्ढयाला कोणी वाली राहिला नाही. सहकारी बँकांच्या भवितव्याशी शेतक-यांची पत जोडलेली असते. आता तरी सोडा हेका, सावध ऐका पुढच्या हाका, असे या सहकार सम्राटांना सांगावेसे वाटते.\nरबीसाठी २१ हजार कोटींची घोषणा झाली. मराठवाड्याला यातून रबीसाठी दीड हजार कोटीची अतिरिक्त मदत मिळणे अपेक्षित आहे. पण नाबार्डने जिल्हा बँकांचा तीन वर्षांचा ताळेबंद पाहून मदत करण्याचे धोरण जाहीर केल्यामुळे एकाही बँकेला मदत मिळाली नाही. औरंगाबाद जिल्हा बँकेने मात्र स्वबळावर शेतक-यांना २०० कोटींची मदत केली. सध्या नाबार्डकडून दररोज सायंकाळी प्रत्येक जिल्हा बँकेचा हिशेबाचा ताळा मागविला जात आहे. मराठवाड्यातील पाचही बँकांना दररोजच्या ताळ्याशी आकडेमोड करणे गळ्याशी आले आहे.\nवस्तुत: सहकारी बँकांच्या खेड्यापाड्यापर्यंत पसरलेल्या जाळ्यामुळेच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत झाला. सहा वर्षांपूर्वी औरंगाबाद जिल्हा बँकेने जी ‘घरटी’ नावाची योजना राबविली ती तंतोतंत जनधन प्रमाणे होती. केवळ १५ लाख रुपये प्रत्येक खात्यात जमा करण्याचे आश्वासन तेवढे त्यात नव्हते. जिल्हा बँका ही खड्ढया अर्थाने ग्रामीण शेतकड्ढयांची अर्थवाहिनी आहे. परंतु मराठवाड्यातील बँका संस्थात्मक कर्जाच्या ओझ्याखाली मारल्या गेल्या आणि शेतकड्ढयांच्या हिताच्या नावाखाली वारंवार तारल्या गेल्या. औरंगाबाद जिल्हा बँक अशीच रामकृष्ण उपसा सिंचन योजनेच्या कर्ज ओझ्याखाली दबलेली होती. पण वैद्यनाथन समितीच्या शिफारशीनंतर कलम-११ मधून बाहेर पडण्यासाठी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी अपार मेहनत घेतली. मराठवाड्यात संगणकीकृत जाळे असणारी ही एकमेव बँक आहे. लातूर बँकेने ऊस कर्ज साखर कारखान्याशी जोडल्यामुळे वसुलीही चांगली झाली. जालना सहकारी बँक जिनिंग प्रेसींग, अकृषी संस्था यामुळे अडचणीत आली. बीड जिल्हा बँकेने दिवाळखोरीचा वेगळा विक्रमच केला. या बँकेचा ७० टक्के अकृषी कर्ज आणि ३० टक्के कृषी कर्ज असा उरफाटा कारभार आहे. सर्व पक्षीय महायुतीचा फंडा आला आणि सर्वांनीच वाटून खाण्याचा प्रघात पडला तेव्हापासून ही बँक अडचणीत आली. परभणीत ९० लाखांचा आलिशान गाड्यांवरचा खर्च आणि ४२ लाख रुपयांचा फराळ, व्यवस्थापकीय संचालकाच्या मुलाच्या गोली वडापाव दुकानातून १२ लाखांचा वडा खाण्याच्या सुरस कथा सांगितल्या जातात. शुभमंगल योजनेतून अनेकांची बोगस कागदपत्राद्वारे लग्नं लावून मलिदा लाटला. हिंगोली जिल्हा संपन्न आहे, पण सहकारी बँक काढण्याची अनुमती नाही. एवढे कशाला दोन जिल्हा बँकांनी तर शेतक-यांच्या पीकविम्याचे काही कोटी रुपये बँकेत टाकून त्याचे व्याज लाटण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आहे. मराठवाड्याच्या सहकाराच्या अब्रूचे धिंडवडे जितके काढावे तितके थोडेच आहे. शेळी जाते जिवानिशी आणि खाणारा म्हणतो वातट या म्हणीप्रमाणे संचालकांनी मलई लाटली आणि शेतकड्ढयांची मात्र पत गेली. आज मराठवाडा परत एकदा सावकारीच्या फे-यात सापडला आहे. आत्महत्यांचे दुष्टचक्र थांबता थांबत नाही. हे बदलायचे असेल तर दिवाळखोरीत आलेल्या या बँकांना जीवदान तरी दिले पाहिजे किंवा समांतर पर्याय तरी उभा केला पाहिजे. सध्या जिकडे-तिकडे कॅशलेसचे वातावरण आहे. जिथे बँकाच दिवाळखोरीत तिथे ई-पेमेंटचे स्वप्न कसे पाहणार मराठवाड्यातील जिल्हा बँकांमध्ये पतपुरवठा ठप्प झाला आहे त्यांना नाबार्डने पतधक्का देऊन पुढे आणण्यासाठी स्वतंत्र धोरणाची गरज आहे. अन्यथा शेतकड्ढयांची तसेच जिल्हा बँकांची विपन्नावस्था थांबविता येणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/maharashtra/uddhav-thackeray-listened-nitesh-rane-criminal-cases-took-back-against-nanar-agitators/", "date_download": "2020-09-28T23:08:22Z", "digest": "sha1:24UQYHAAJZC36NIPLIGAS24AQWORGFKC", "length": 28981, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "उध्दव ठाकरेंनी नितेश राणेंचे ऐकले; नाणार आंदोलकांवरीलही गुन्हे मागे घेतले - Marathi News | Uddhav Thackeray listened of Nitesh Rane; The criminal cases took back against the Nanar agitators | Latest maharashtra News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर\nलॉकडाऊन काळात हृदयविकाराच्या रुग्णांत ५० टक्के घट\nअनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन - रामदास आठवले\nमंत्री वर्षा गायकवाड, आमदार अबू आझमी कोरोनामुक्त\nएनसीबी आता आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करणार\nढसाढसा रडू लागली सोनम कपूर��ी बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक\nगुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसे दिसतेय खूप सुंदर, फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nNCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या समोर घेतले होते सुशांत सिंग राजपूतने ड्रग्स\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nCoronaVirus News : कोरोनावर सापडले रामबाण औषध, IIT दिल्लीचा दावा\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nउध्दव ठाकरेंनी नितेश राणेंचे ऐकले; नाणार आंदोलकांवरीलही गुन्हे मागे घेतले\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच आरेतील मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या कामाला स्थगिती दिली होती.\nउध्दव ठाकरेंनी नितेश राणेंचे ऐकले; नाणार आंदोलकांवरीलही गुन्हे मागे घेतले\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच आरेतील मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या कामाला स्थगिती दिली होती. यानंतर आज आरे जंगलातील वृक्षतोडीविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील नोंदविलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. यावरून भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी नाणार प्रकल्पाविरोधातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती.\nउद्धव ठाकरेंनी परंपरेनुसार पदभार स्विकारल्यानंतर विधिमंडळ वार्ताहर संघात जाऊन पत्रकारांशी संवाद साधला. माझ्या माहितीप्��माणे कदाचित मुंबईत जन्मलेला,वाढलेला महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री मीच आहे. त्यामुळे मुंबईसाठी आणखी काही वेगळं करता येईल का, याबाबत मी विचारधीन आहे. त्यासोबत महाराष्ट्रातील शहरांच्या विकासासाठीही मी तेवढाच विचार करत असल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. आता जेवढी झाडं राहिली आहेत, ती तशीच राहतील. या झाडांपैकी एकही झाड पडणार नसून त्या झाडांचं पानही कुणी तोडणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आरे कारशेडसाठीच्या जंगलतोडीला स्थगिती दिल्याचं सांगितले होते. तसेच काल त्यांनी आरे आंदोलकांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.\nयावर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत आरे आंदोलनाचे केसेस मागे घेतलात, आता नाणार आंदोलनाच्या केसेस पण परत घ्या, ते ही पर्यावरण आणि आपल्या हक्कासाठीच लढत होते, अशी मागणी केली होती. यावर उद्धव ठाकरे यांनी आदेश देत नाणार रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिकांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nNanar RefineryUddhav ThackerayNitesh Raneनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पउद्धव ठाकरेनीतेश राणे\n...तर आणि तरच घराबाहेर पडा; कारण या युद्धात शत्रू कुठूनही हल्ला करू शकतो; मुख्यमंत्र्यांचं आवाहन\nCoronavirus: 'रात्री ८ वाजता जाहीर करायला लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी आहे का\ncoronavirus : 'जीवनावश्यक सोयी-सुविधा सुरूच राहतील, लोकांनी घाबरू नये अन गर्दी करु नये'\ncoronavirus : 'पोलिसांनी समजुतीनं घ्यावं, आपण केवळ जगण्याच्या शैलीत बदल केलाय'\ncoronavirus: 'जवा नवीन पोपट हा, लागलाय घरामंदीच राहा, असं सांगायला'\nसंचारबंदी हितासाठीच, आणखी कठोर पावलं उचलायला भाग पाडू नका; अजित पवारांनी दिला इशारा\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर\nशिक्षणमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतरही विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच\nराज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nभाजपाला 'धक्के पे धक्का'...; शरद पवारांनी 'या' पक्षाचे आभार मानत केले अभिनंदन\nडिजिटल सातबारा व्यवहारात स्वीकारण्याचे प्रमाण अद्यापही नगण्यच\nभूतकाळात ज�� झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nDayabenची मालिकेत पुन्हा वापसी\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nपाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\n१ ऑक्टोबरपासून राज्यात 'मायक्रो लॉकडाऊन'; मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला होता सल्ला\nMI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं टेंशन वाढवलं\n हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली जातेय धमकी\nRanbir kapoor Birthday: रणबीर कपूरच्या ३८व्या वाढदिवसानिमित्ताने पहा त्याचे आतापर्यंत न पाहिलेले फोटो\nमहिलेच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी सरकारची नाही का\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर\nलॉकडाऊन काळात हृदयविकाराच्या रुग्णांत ५० टक्के घट\nअनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन - रामदास आठवले\nमंत्री वर्षा गायकवाड, आमदार अबू आझमी कोरोनामुक्त\n“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\n एटीएममध्ये विसरलेले पाकीट पोलिसांनी केले परत\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nअधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दीपिकानं 'वेगळे'च अर्थ सांगितले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://gharchavaidu.in/%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%AA/", "date_download": "2020-09-28T22:58:00Z", "digest": "sha1:4HNE3D6MJ3OS3X2VA5SLFL732SKWHNP5", "length": 8815, "nlines": 66, "source_domain": "gharchavaidu.in", "title": "बडीशेप - घरचा वैदू", "raw_content": "\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nबडीशेप हे एक उत्तम औषध आहे हे फारच थोडय़ांना माहीत आहे. बडीशेपेचे बरेच प्रकार आहेत. नेहमी बाजारात मिळणाऱ्या जाड बडीशेपेपेक्षा मध्य प्रदेशातील इंदोरकडची बारीक बडीशेप गोड चवीची असते. बडीशेप रुचकर आहे. तोंडाला स्वाद आणते.\nजेवणानंतर नुसती चिमूटभर बडीशेप खाल्लेले अन्न पचवू लागते. कितीही जडान्न खाल्ले असले तरी ते पचविण्याचे सामथ्र्य बडीशेपेत आहे. बडीशेप दोन प्रकारे काम करते. पोटात वायू धरू देत नाही. तसेच आमांश किंवा चिकटपणा दूर करते. जेवणानंतर विडय़ाबरोबर किंवा नुसती बडीशेप खाण्याचा प्रघात हा अतिशय चांगला आहे.\nकॉलरा, जुलाब, हगवण, आमांश, अजीर्ण, पोटदुखी, पोट फुगणे, वारंवार संडासची भावना होणे, पोटात खुटखुटणे यांसारख्या अपचनाच्या सर्व तक्रारींत बडीशेप, बडीशेपेचा काढा किंवा अर्क उत्तम काम करतो.\nकाहींना सोनामुखी, एरंडेल किंवा जुलाबाची स्ट्राँग औषधे घेण्याची सवय असते. ही औषधे घेतली की पोटात कळ येऊन पोट दुखू लागते. अशा वेळी बडीशेप व चिमूटभर सुंठ घेतले की लगेच आराम पडतो. थोडक्यात, जिभेपासून पक्वाशयापर्यंतच्या अन्नवह महास्रोतसांचे आरोग्य राखण्याचे कार्य बडीशेपेसारखी लहान वस्तू करू शकते. पोट दुखून जुलाब होत असल्यास बडीशेप व खसखशीचा काढा प्यावा. जुलाब थांबतात.\nलहान बालकांना दात येताना जुलाबाचा त्रास होतो. त्याकरिता त्यांना चुन्याच्या निवळीबरोबर बडीशेप चूर्ण द्यावे.\nमानसविकारात, बुद्धिमांद्य, फिट्स येणे, उन्माद या तक्रारींकरिता बडीशेप काही प्रमाणात उपयोगी पडते. बडीशेप ही वीर्यवृद्धी करते, जिभेचा चिकटा दूर करते. त्यामुळे बुद्धी ज्यांना नेहमी तरतरीत ठेवायची आहे त्यांनी बडीशेप खावी. फिट्स विकारात गार्डिनाल, डिलान्टिन, मेझाटोल अशा नाना औषधांची जन्मभर सवय लागून माणसाचा मेंदू काम करेनासा होतो तेव्हा बडीशेप चूर्ण तुपाबरोबर घ्यावे. स्मरणशक्ती सुधारते.\nतापामध्ये शोष पडतो. अंगाची लाही लाही होते. आग आग होते. अशा वेळेस बडीशेपेचे उकळलेले पाणी खडीसाखर घालून थोडे थोडे प्यावे. उन्हाळय़ातील उलटय़ा, तोंडाला पाणी सुटणे, मळमळणे, छातीतील जळजळ या तक्रारींकरिता बडीशेपेचा काढ�� थोडा थोडा घ्यावा. पोटात अन्न कुजत असेल तर निरनिराळे क्षार, पादेलोण, शिरका, व्हिनेगर अशा औषधांची सवय लागलेल्यांनी थोडी बडीशेप खावी. आतडय़ांची हानी टळते.\nमिरची : खावी न खावी »\nवाचा घरचा वैदू तुमच्या मोबाइल वर\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग ची सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट/सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nतोंड, कान आणि नाकाचे रोग\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nअजीर्ण अतिसार आम्लपित्त आव पडणे उचकी उच्च रक्तदाब उलटी एसिडीटी कफ कान कारळे कावीळ क्षय रोग खोकला गोळा सरकणे (बेंबी सरकणे ) चक्कर चटणी जिरे जुलाब डाग डोकेदुखी डोळे येणे डोळ्याखालचे काळे घेरे तीळ दमा दात दालचिनी धने पोट दुखणे पोटदुखी पोटातील कृमि पोटातील गॅस फिट बडीशेप भस्मक मळमळ मिरची मिरी मेंदूची ताकद वाढवा शारीरिक दुखणे सर्दी-पडसे सुरकुत्या हगवण हाय ब्लड प्रेशर हृदय रोग\nगोळा सरकणे (बेंबी सरकणे )\nघरचा वैदू हिंदी में देखिए\nघरचा वैदू हिंदी में देखिए\n\"घरचा वैदू\" मध्ये दिलेली माहिती अनुभवावर आधारित आहे. शरीराच्या प्रकृति प्रमाणे प्रयोगाच्या पूर्वी वैद्याचा सल्ला घ्यावा.\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/03/blog-post_10.html", "date_download": "2020-09-28T20:39:17Z", "digest": "sha1:CEO4ESNPORQRP3JUKEDAZURWONBB2FXC", "length": 10749, "nlines": 56, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "राहुल गांधी यांचे निकटवर्तीय ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेसला रामराम", "raw_content": "\nराहुल गांधी यांचे निकटवर्तीय ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेसला रामराम\nनवी दिल्ली : मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. शिंदे यांच्या बंडखोरीनं मध्य प्रदेश सरकार धोक्यात आलयं.\nज्योतिरादित्य शिंदे यांनी काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली होती. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील सोबत होते. त्यामुळे ज्योतिरादित्य भाजपमध्ये प्रवेश करणार अशीही शक्यता वर्तवली जात आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये जाणार आहेत. भाजपच्या कोट्यातून त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याचंही कळत आहे. दोन दिवसांपूर्वी ज्योत���रादित्य शिंदे यांची भाजपच्या नेत्यांशी यासंदर्भात चर्चा झाल्याचं समोर येत आहे. या चर्चेनंतर ज्योतिरादित्य शिंदे यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या फॉर्म्युल्यावर सहमती झाल्याचं कळतंय. राज्यसभेच्या उमेदवारी शिवाय ज्योतिरादित्य शिंदे यांचा केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदही हवं आहे.\nकाँग्रेसचे निष्ठवंत म्हणून, ज्योतिरादित्य शिंदे यांची ओळख होती. पण, मुख्यमंत्री कलमनाथ आणि ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांच्यात असलेले मतभेद टोकाला गेल्यामुळं अखेर त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही आठवड्यांपासून ही खद् खद सुरू होती. गेल्या आठवड्यात काँग्रेसचे 11 आमदार बेपत्ता झाल्याची चर्चा होती. पण, त्यातील नऊ आमदार टप्प्या टप्प्याने माघारी आले. काल सायंकाळी मात्र, काँग्रेसचे 15 ते 17 आमदार, बेंगळुरूला निघून गेल्याची चर्चा सुरू झाली. त्याचवेळी ज्योतिरादित्य शिंदे यांची भाजपमधील बड्या नेत्यांशी चर्चा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यामुळं काल रात्रीच ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजपप्रवेश होणार हे निश्चित झाले होते.\nविशेष म्हणजे मध्यप्रदेश विधानसभेचं अधिवेशन 15 मार्चपासून सुरू होत आहे. अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी भाजप अविश्वास प्रस्ताव सादर करुन काँग्रेसचं सरकार पाडण्याचा प्रयत्न करण्याची दाट शक्यता आहे. ज्योतिरादित्य शिंदेंचे समर्थक असलेल्या मध्य प्रदेश काँग्रेसमधील 17 आमदारांनी बंडाचा पवित्रा घेत बंगळुरू गाठलं आहे. या आमदारांमध्ये कमलनाथ सरकारमधील 6 मंत्र्यांचाही समावेश आहे. 16 मार्चला विधानसभेच्या पहिल्या सत्रात भाजपकडून अविश्वास ठराव आणला जाऊ शकतो. या आमदाराच्या समर्थनाच्या जोरावर काँग्रेसचं सरकार पाडण्याचा भाजपकडून प्रयत्न असणार आहे.\nमध्य प्रदेश विधानसभेत एकूण 230 जागा आहेत. 230 मधील दोन जागा सध्या रिक्त आहेत. त्यामुळे सध्या विधानसभेत 228 आमदार आहेत. ज्यामध्ये 114 काँग्रेस, 107 भाजप, 4 अपक्ष, 2 बहुजन समाज पक्ष आणि एक समाजवादी पक्षाचा आमदार आहे. काँग्रेसला या चारही अपक्ष आमदारांसह बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाचा पाठिंबा आहे.\nकाही महिन्यांपूर्वीच ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरील बायोमधून काँग्रेसच्या पदाचा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे ज्योतिरादित्य हे काँग्रेसपासून दूर जात असल्याच्या चर्���ांनी जोर धरला आहे. मात्र त्यावेळी ज्योतिरादित्य यांनी या चर्चांच खंडण केलं होतं.दरम्यान, आज ज्योतिरादित्य शिंदे याचे वडील माधवराव शिंदे यांची जयंती. यानिमित्तानं काँग्रेसने त्यांना आदरांजली वाहिली. माधवराव काँग्रेसचे निष्ठावंत त्यांनी केंद्रात रेल्वेमंत्री म्हणूनही काम केले होते. नऊ वेळा खासदार होण्याचा पराक्रम त्यांनी केला होता. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे जवळचे मित्र म्हणूनही त्यांची काँग्रेसमध्ये वेगळी ओळख होती. आज, त्यांची जयंती असल्यामुळं काँग्रेसने त्यांच्या अधिकृत पेजवरून त्यांना आदरांजली वाहिली आहे. एका बाजुला ज्योतिरादित्यांचे बंड आणि दुसरीकडे त्यांच्या वडिलांची जयंती. जयंतीनिमित्त काँग्रेसनं वाहिलेले आदरांजली, असा योगायोग जुळून आलाय.\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\nमराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय\nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/no-deaf-hearing-camp-at-bhosari/", "date_download": "2020-09-28T20:47:18Z", "digest": "sha1:C7PWSX7VSZABXUEHMU3GPRIAPIH457SS", "length": 12564, "nlines": 135, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "भोसरी येथे मोफत कर्णबधिर तपासणी शिबीर संपन्न - News Live Marathi", "raw_content": "\nभोसरी येथे मोफत कर्णबधिर तपासणी शिबीर संपन्न\nNewslive मराठी- खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नातून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, जगदंब प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि स्टार्की फाऊंडेशन अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत कर्णबधिर तपासणी व डिजिटल श्रवणयंत्र वाटप शिबिर मालिकेतील तिसरे शिबिर आज भोसरी येथे संपन्न झाले.\nशुक्रवारी (ता.7) सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत शिबिरात सहभागी झालेल्या सुमारे 210 ज्येष्ठ नागरिकांची कानांची तपासणी करण्यात आली. अमेरिकेतील स्टार्की फाऊंडेशनच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रत्येक नागरिकाची तपासणी केल्यानंतर श्रवणदोष आढळलेल्या व्यक्तींच्या कानाचे मोजमाप घेण्यात आले. शिबिरात पात्र ठरलेल्या व्यक्तींन�� डिजिटल श्रवणयंत्र मोफत देण्यात येणार आहे.\nयाप्रसंगी, विजय लोखंडे, उत्तम आल्हाट, निवृत्ती शिंदे, दत्ता साने, संजय आहेर, प्रकाश सोमवंशी, संदीप पवार, प्रशांत महाजन, अरुण बोऱ्हाडे, पंडित गवळी मंदाताई आल्हाट, माधुरी लोखंडे, देविदास गोफणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.\nमहिला बचत गटांचा उद्घाटन समारंभ व मार्गदर्शन शिबिर संपन्न\nराज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते बाबुराव वायकर यांचा जाहीर सत्कार\nशिवजयंतीचे नियोजन करण्यासंदर्भात मनपाची बैठक संपन्न\nबातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi\n“रस्त्यावरच गाडीमध्ये डिलिव्हरी करुन मातेला व बाळाला जीवनदान”\nNewslive मराठी- ऐश्वर्या जगताप (वय-26) या ओमनी गाडीने पाटस ते दौंड असा प्रवास करत होत्या. यावेळी त्यांना अचानक प्रस्तुती कळा सुरु झाल्या. अर्ध्या रस्त्यात येईपर्यंत बाळाचे डोके बाहेर आले होते. मात्र बाळ अर्धवट अवस्थेमध्येच आईच्या पोटात अडकले होते. तसंच आईच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. ती वेदनेने कळवळत होती. सोबत असलेले नातेवाईक घाबरलेले होते. […]\nटोमॅटो पिकांतून तरुणाने कमावला वीस गुंठ्यांतून चार लाखांवर नफा\nभारतात सीएमआयच्या सर्वेक्षणानुसार भारतात बारा कोटीच्यावर लोक बेरोजगार झाले आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांना बेरोजगार व्हावे लागले आहे. अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहे. काहींनी उत्पन्नाचा स्त्रोत चालू राहावा यासाठी नवीन व्यवसाय सुरु केले आहेत. मराठवाड्यातही कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्चअखेरीला लॉकडाउन सुरू झाले आणि अनेकांच्या रोजगारांना ‘लॉक’ लागले. पण यातून एका तरुणाने वेगळी वाट शोधून त्यातून भरघोस […]\nनितीन गडकरींनी दिली आनंदाची बातमी; तब्बल 5 कोटी रोजगार होणार उपलब्ध\nदेशात कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेक उद्योग बंद पडले आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक जणांवर बेरोजगाराचा डोंगर कोसळला आहे. यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक चांगली बातमी दिली आहे. गडकरींनी सांगितले की येत्या पाच वर्षात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात 5 कोटींहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. गडकरी यांनी सांगितले की, […]\nमहिला बचत गटांचा उद्घा��न समारंभ व मार्गदर्शन शिबिर संपन्न\nदिपाली धुमाळ यांना दिले विरोधी पक्षनेते पदाचे नियुक्तीपत्र\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nमाजी खासदार निलेश राणेंना करोनाची लागण\nधनंजय मुंडेंची कॉपी करणाऱ्या कॉपी ताई पंकजा मुंडे\nकोरोनाची लस सापडत नसल्याने अनुपम खेर यांना अश्रू अनावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/veer-savarkar", "date_download": "2020-09-28T22:24:53Z", "digest": "sha1:4KPULTRWLRW6CSPMWGTOVZL5RM4GCKQH", "length": 16650, "nlines": 161, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Veer Savarkar Latest news in Marathi, Veer Savarkar संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस���टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nVeer Savarkar च्या बातम्या\n'अंदमानात जाऊन राहण्याचा सल्ला देणाऱ्यांनीच तिथे जावे'\nअंदमान��त काळ्यापाण्याची शिक्षा इतरही शेकडो लोकांनी भोगलेली आहे. त्यांचे बलिदान, त्याग, समर्पण लक्षात घेता त्यांनाही भारतरत्न द्यावा लागेल, असा टोला काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी संजय राऊत यांना...\n'...तर राहुल गांधींना सर्वात आधी अंदमानच्या तुरुंगात पाठवावे लागेल'\nस्वातंत्र्यवीर सावरकरांना 'भारतरत्न' पुरस्कार देण्यास विरोध करणाऱ्यांना अंदमानच्या तुरुंगात पाठवा असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे भाजपचे नेते...\n'इतिहासावर चर्चा करण्यापेक्षा आताच्या विषयांवर चर्चा करा'\nस्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यास विरोध करणाऱ्यांना दोन दिवसांसाठी अंदमानच्या तुरुंगात पाठवा असे वक्तव्य शिसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्याच्या या वक्तव्यांवर युवासेना...\n'सावरकरांना 'भारतरत्न' देण्यास विरोध करणाऱ्यांना अंदमानच्या तुरुंगात पाठवा'\nकाँग्रेस सेवादलाच्या 'वीर सावरकर कितने वीर' या पुस्तकात सावरकरांबद्दल केलेल्या दाव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. तसंच वीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यास विरोध करणाऱ्यांवर शिवसेनेचे...\nकाँग्रेस सावरकर विरोधी नाही : मनमोहन सिंग\nराज्यातील विधानसभेच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत मनमोहन सिंग यांनी वीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासंदर्भातील मुद्यावर...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या यु��्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/no-first-use-policy-defence-minister", "date_download": "2020-09-28T21:45:54Z", "digest": "sha1:5VUKIVW247KFSQKD2LW6BICTMK6YJ22U", "length": 16343, "nlines": 82, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘नो फर्स्ट यूज’ अणुधोरणाला संरक्षणमंत्र्यांकडूनच छेद - द वायर मराठी", "raw_content": "\n‘नो फर्स्ट यूज’ अणुधोरणाला संरक्षणमंत्र्यांकडूनच छेद\nसंरक्षणमंत्र्यांच्या विधानाने आपल्या राष्ट्रीय सुरक्षिततेला फायदा तर होणारच नाही पण अशा विधानाने भारताची ‘जबाबदार अण्वस्त्रसज्ज देश’ अशी आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेली प्रतिमा कलंकित होण्याची भीती आहे. भारत सरकारने संरक्षणमंत्र्यांची भूमिका दुरुस्त करण्याची गरज आहे.\n१६ ऑगस्ट रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एक विधान करून भारताचे अणुधोरण गोत्यात आणले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने राजनाथ सिंह यांनी भारताने अणुचाचण्या केलेल्या पोखरण या ठिकाणास भेट दिली.\nत्यानंतर त्यांनी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये, ‘वाजपेयींनी देशाला आण्विक शक्ती म्हणून ओळख मिळवून दिली. त्यावेळी त्यांनी ‘नो फर्स्ट यूज’ हे तत्वही निश्चित केले. भारत या तत्वाचे कसोशीने पालन करीत आहे मात्र, भविष्यात काय घडेल हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल, असे राजनाथ यांनी म्हटले.\nराजनाथ सिंह यांच्या अशा विधानाने भारत ‘नो फर्स्ट यूज’ या आपल्या अणुधोरणापासून दूर जाऊ लागला आहे का असा प्रश्न निर्माण होतो.\nराजनाथ सिंह यांच्या अगोदर असेच एक विधान जुलै २०१६मध्ये दिवंगत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केले होते. ते म्हणाले होते की, भारताने ‘नो फर्स्ट यूज’ तत्वाला धरून बसणे योग्य नाही. पण हे आपले व्यक्तिगत मत असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानानंतर लगेचच संरक्षण खात्याच्या प्रवक्त्यांनी भारताच्या अणुधोरणात कोणताही बदल नाही व संरक्षणमंत्र्यांचे मत व्यक्तिगत स्वरुपाचे असल्याचे स्पष्ट केले होते.\nसध्याच्या संरक्षणमंत्र्यांनी केलेले विधान मागील संरक्षणमंत्र्यांपेक्षा वेगळे नाही. उलट राजनाथ सिंह यांनी संरक्षण खात्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हे विधान केले आहे. त्यात ‘भविष्यात काय घडेल हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल’, असे म्हणणे देशाच्या अणुधोरणाच्या भूमिकेशी विरोधीभास आहे.\nराजनाथ सिंह यांच्या या विधानावर अद्याप सरकारतर्फे कुणी स्पष्टीकरण दिले नसल्याने काही मूलभूत प्रश्न उपस्थित होतात.\nएक म्हणजे राजनाथ सिंह यांचे हे विधान भारताचे अधिकृत अणुधोरण समजले जाणार आहे का किंवा केवळ पाकिस्तानला कोंडीत पकडण्यासाठी भारत अशी भूमिका घेत आहे\nदक्षिण आशियात विशेषत: पाकिस्तान व चीन हे देश लक्षात घेता अण्वस्त्रांचा धोका कमी करणे किंवा हा मुद्याच बाजूला ठेवून पुढे जाणे हा वास्तविक भारताच्या अणुधोरणाचा भाग असला पाहिजे. कारण चीनचे स्वत:चे ‘नो फर्स्ट यूज’ हे धोरण आहे. आणि भारत व चीनचे संबंध अजून अण्वस्त्रांच्या मुद्द्यावरून ताणले गेलेले नाहीत.\nपण पाकिस्तानच्या संदर्भात दहशतवादाच्या मुद्द्यावरून अण्वस्त्रांची भीती दोहोंकडून अप्रत्यक्ष मांडली जात असते. या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांची अण्वस्त्र वापरण्याचे विधान भारताच्या हितसंबंधांना केवळ बाधा आणणारे आहे. त्यामुळे ‘नो फर्स्ट यूज’ अणुधोरण भारताच्या एकूण आण्विक धोरणाचा भाग आहे असे वाटत नाही.\nपण त्यांचे विधान पाकिस्तानला उद्देशून आहे हे स्पष्ट असल्याने ते अनेक पातळीवर भारताला अडचणीचे बनू शकते.\nउदाहरणार्थ पाकिस्तान वा चीनविरोधात अण्वस्त्र वापरू असे म्हणण्याने भारताची आंतरराष्ट���रीय स्तरावरची विश्वासार्हता कमी होते. कारण अण्वस्त्र वापरल्याने दोन्ही बाजूंचा मोठा विध्वंस होणार असून त्यानंतर निर्माण होणाऱ्या राजकीय, पर्यावरणीय, आर्थिक, मानवी समस्यांना तोंड देणे हे मोठे आव्हान आहे. अशा भूमिकेत स्वत:ची आत्महत्याच अनुस्यूत आहे.\nत्या उलट ‘नो फर्स्ट यूज’ धोरणात संयम आहे, कोणत्याही बाजूचा विध्वंस होऊ न देण्याची नैतिक जबाबदारी आहे. स्वत:चा बचाव करण्याची त्यामध्ये क्षमता आहे. मानवतेचा विचार आहे. भारताने ‘नो फर्स्ट यूज’ धोरण आखण्यामागील एक कारण पाकिस्तान आहे. पाकिस्तान भारताच्या लष्करी क्षमतेशी मुकाबला करू शकत नाही. त्यांची अर्थव्यवस्था अशा युद्धाचा सामना करू शकत नाही. म्हणून पाकिस्ताने दहशतवादाच्या मदतीने- ज्याने त्यांच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडत नाही- भारताशी छुपे युद्ध खेळण्यास सुरवात केली आहे. या दहशतवादाचा सामना करण्यास भारतीय लष्कर पुरेसे असताना ‘नो फर्स्ट यूज’ला फाटा देणे म्हणजे आपल्या लष्करी क्षमतेचाही विचार न करण्यासारखे आहे. आपणच अशी वादग्रस्त भूमिका घेत असू तर पाकिस्तान हा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर आणेल आणि तिसऱ्या देशाच्या हस्तक्षेपाची मागणी सहज करू शकेल.\n‘नो फर्स्ट यूज’ धोरणाचा सर्वाधिक फायदा हा अण्वस्त्रांचा धोका कमी करण्यामागे आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास संवादातील अभाव, एकमेकांविषयी संशय, मत्सर व चुकीच्या कल्पनांमुळे अण्वस्त्र वापरण्याची घोडचूक आपल्याकडून होऊ शकते. ती ‘नो फर्स्ट यूज’मुळे टाळता येते. आणि अंतिमत: हे लक्षात घेतले पाहिजे की अणुयुद्धात कुठल्याच देशाचा विजय नसतो.\nसध्या ‘नो फर्स्ट यूज’ भूमिकेमुळे भारत चीनच्या ‘ग्लोबल नो फर्स्ट यूज’ धोरणात सहभागी झाला आहे. अण्वस्त्रांचा वापर कोणा एका राजकीय नेत्याच्या हातात राहू नये यासाठी हे धोरण काम करते. अशा परिस्थितीत ‘ग्लोबल नो फर्स्ट यूज’ धोरणासोबत आपण राहण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. त्याला छेद देणारी वक्तव्ये टाळली पाहिजेत.\nएकूणात संरक्षणमंत्र्यांच्या विधानाने आपल्या राष्ट्रीय सुरक्षिततेला फायदा तर होणारच नाही पण अशा विधानाने भारताची ‘जबाबदार अण्वस्त्रसज्ज देश’ अशी आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेली प्रतिमा कलंकित होण्याची भीती आहे. भारत सरकारने संरक्षणमंत्र्यांची भूमिका द���रुस्त करण्याची गरज आहे.\nलेफ्ट जनरल (डॉ.) प्रकाश मेनन, हे बंगळुरुस्थित तक्षशीला इन्स्टिट्यूशनमधील स्ट्रॅटेजिक स्टडिजचे संचालक असून ते राष्ट्रीय सुरक्षा समिती मंत्रालयाचे सल्लागार होते.\nवाढत्या हिंदुत्वाबरोबर काश्मीरप्रश्न चिघळत गेला\nराज ठाकरेंना ईडीची नोटीस\nराज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी करणार\nसर्वपक्षीयांचा लडाख निवडणुकांवरील बहिष्कार मागे\nपीएम केअर्समध्ये १५ बँका-संस्थांकडून २०४ कोटी\nमग अधिवेशनाची गरजच काय\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\nनैतिक श्रेष्ठतेचा ‘हिंदु’स्तानी दंभ\nकाँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश\nपोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/who-cautions-on-who-vaccine-claim-ask-to-follow-guideline/", "date_download": "2020-09-28T22:03:47Z", "digest": "sha1:WWD2YSMIXCJUDXZTIHYKKSBLHFHLXYAS", "length": 18521, "nlines": 210, "source_domain": "policenama.com", "title": "हिमाचलमध्ये जनावरांचे बनतील 'Aadhaar क्रमांक' ! 'निराधार' गाईला 'आधार' दिल्यास मिळतील दरमहा 500 रुपये | who cautions on who vaccine claim ask to follow guideline | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\nहिमाचलमध्ये जनावरांचे बनतील ‘Aadhaar क्रमांक’ ‘निराधार’ गाईला ‘आधार’ दिल्यास मिळतील दरमहा 500 रुपये\nहिमाचलमध्ये जनावरांचे बनतील ‘Aadhaar क्रमांक’ ‘निराधार’ गाईला ‘आधार’ दिल्यास मिळतील दरमहा 500 रुपये\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था : हिमाचलमध्ये पशुसंवर्धन विभाग (Animal Husbandry) च्या गोसदन, गोशाळा आणि गो अभयारण्य योजनांना मदत आणि राष्ट्रव्यापी कृत्रिम गर्भाधान कार्यक्रम फेज -2 चा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी सीएम जयराम ठाकूर म्हणाले की, दीड वर्षांच्या आत हिमाचल प्रदेशला देशाचे निराधार प्राणीमुक्त राज्य बनवण्यासाठी प्रयत्न केले जातील. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी सर्व जिल्ह्यांतील डीसी, पशुसंवर्धन अधिकारी आणि गोसदन संचालकांशी बोलून सूचना दिल्या. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री जयराम ठाकूर म्हणाले की, जेव्हा राज्य प्लास्टिकमुक्त होऊ शकते, तेव्हा राज्याला निराधार प्राणीमुक्त देखील केले जाऊ शकते.\nघरातील पाळीव आणि बाहेर फिरत असलेल्या गुरांची होईल टॅगिंग\nपशुसंवर्धन विभाग आता घरातील पाळीव गुरांबरोबर निराधार असलेल्या गुरांचेही टॅगिंग करणार आहे. याअंतर्गत, आधार क्रमांकाच्या धर्तीवर गुरांचा 12 अंकी क्रमांक जारी केला जाईल. याद्वारे निराधार गुरांची जीवन-मृत्यूविषयीची माहिती कळेल. तसेच गोसदन, गोशाळा, गो अभयारण्य योजना सहाय्य अंतर्गत भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने, पशु उत्पादन आणि आरोग्यासाठी माहिती नेटवर्क आणि राष्ट्रीय पशुवैद्यकीय नियंत्रण कार्यक्रमांतर्गत संपूर्ण टॅगिंगनंतर त्या सर्व गोसदन, गोशाळा आणि गो अभयारण्यच्या निराधार गुरांच्या देखभालीसाठी दरमहा 500 रुपये प्रति गाय देण्यात येतील, त्यामध्ये गुरा-ढोरांची संख्या 30 किंवा त्याहून अधिक आहे. हे फायदे शासनाद्वारे स्थापन केलेल्या गो अभयारण्य, गोशाळा, पंचायत, महिला मंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्वयंसेवी संस्था इत्यादीद्वारे चालवल्या जाणाऱ्या गो अभयारण्य व गोशाळांना देण्यात येतील.\nकृत्रिम रेतनासाठी मोफत सुविधा\nसीएम जयराम ठाकूर म्हणाले की, राष्ट्रव्यापी कृत्रिम गर्भाधान कार्यक्रम फेज 2 अंतर्गत गोवंशाच्या जाती सुधारण्यासाठी कृत्रिम रेतनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असून यामुळे शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. राज्यातील आठ लाखाहून अधिक शेतकर्‍यांना याचा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nसरकारी बँकांमध्ये नोकरीची संधी PO, मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती सुरु\nराममंदिर भूमिपूजन : पिंपरी-चिंचवडमध्ये वाटणार 10 लाख लाडू\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक लाख रुपये,…\n ‘हे’ आहे असं औषध जे ‘कोरोना’वर होऊ शकतं 10 पट…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली – ‘होय मीच मागितला होता माल,…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले नियम, जाणून घ्या\nअनिल अंबानींची विदेशातील संपत्ती जप्त करण्याचा प्रयत्न करतील चीनी बँका, जाणून घ्या…\nHealth Tips : हळू-हळू चालण्यापेक्षा दररोज फक्त रोज 7 मिनिटे…\nमुलीचा वाढदिवस साजरा केला नाही म्हणून परिचिताकडून हत्याराने…\n ‘राफेल’ची पहिली महिला फायटर पायलट…\nCoronavirus : पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात…\nशरद पवार यांच्या इनकम टॅक्स नोटीसीबाबत निवडणूक आयोगाचं…\nगाळपासाठी 32 साखर कारखान्यांना 391 कोटींची…\nपोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत सुरू करा गुंतवणूक,…\nटक्कल दूर करण्यासाठी अमरवेल प्रभावी, मजबूत आणि चमकदार होतील…\nश्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणी 30 सप्टेंबरला सुनावणी \nकोणत्या वयातील मुलांसाठी मास्क गरजेचं, WHO नं जाहीर केली…\nमेंदू सदैव सक्रीय ठेवण्यासाठी ‘या’ ५ सवयी आवश्यक\nमशरूम खाल्याने मधुमेह, हृदयाचे रोग यांसारखे अनेक आजार दूर…\nमूल जन्माला घालण्यात अडचण येते आई बनण्यासाठी महिलांनो करा…\n‘या’ आजारांना कारणीभूत होऊ शकते अपचन आणि…\n बॉयलर कोंबडीचे चिकन खाताय \nरोज जीरे आणि गुळाच्या पाण्याचं सेवन कराल तर ‘या’…\nपौरुषत्व कायम ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत रामबाण…\nगरोदरपणात ‘योग’ करणे किती बरोबर \nमाझं घर पाडण्यापेक्षा ‘त्या’ इमारतीकडं लक्ष दिलं…\nअभिनेत्री नमगानं NCB वर निर्माण केले प्रश्नचिन्ह, ड्रग्सबाबत…\nपूनम पांडेने घेतला लग्न मोडण्याचा निर्णय, म्हणाली…\nदीपिका, ड्रग्ज आणि डिप्रेशन : नैराश्याच्या जाळ्यात अडकले आहे…\n अनुराग कश्यपच्या विरूध्द अभिनेत्री…\nकलाकारांना ड्रग्ज पुरवणार्‍या दोघांना मुंबई पोलिसांकडून अटक\nराज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेबरोबर चर्चा नाही –…\nअवघ्या 28 व्या वर्षी 3 लाख मतांनी जिंकली लोकसभा निवडणुक, आता…\n ‘हे’ 17 धोकादायक Apps फोनमधील…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nजोपर्यंत मोदी सत्तेत आहेत तो पर्यंत ‘भारत-पाकिस्तान’मध्ये…\nमाजी पंतप्रधानांचे बंधू शहबाज शरीफ यांना मनी लाँड्रींग प्रकरणी अटक \nकरण जोहरच्या पार्टीच्या व्हायरल व्हिडिओचं सत्य आलं बाहेर, फॉरेन्सिक…\nसांगली : कोविड रुग्णालयात कोरोनाबाधित वृद्धाची आत्महत्या\nकोल्हापुरातील रुग्णालयात पहाटेच्या सुमारास अग्नितांडव\n‘ही’ कंपनी देणार 1000 लोकांना नोकरी, जाणून घ्या तुम्हाला मिळू शकते संधी\n ‘हे’ आहे असं औषध जे ‘कोरोना’वर होऊ शकतं 10 पट अधिक ‘प्रभावी’ : संशोधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/07/mumbai-Hair-Care.html", "date_download": "2020-09-28T23:14:37Z", "digest": "sha1:EDAJW7EJL6M5VK4UXNLT447TFHHZ54E4", "length": 5662, "nlines": 53, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "केसांच्या देखभालीसाठी ओरिफ्लेमद्वारे 'हेअरएक्स' सादर", "raw_content": "\nकेसांच्या देखभालीसाठी ओरिफ्लेमद्वारे 'हेअरएक्स' सादर\n~ सर्व प्रकारच्या हवामान स्थितीत करते केसांचे संरक्षण ~\nमुंबई, ९ जुलै २०२०: हवामानातील तीव्र बदल उदा. अतिनील किरणे, आर्द्रता, थंड तापमान, कोरडी हवा यामुळे केस कमकुवत, चिपचिपीत आणि विंचरण्यास कठीण होऊन बसतात. या समस्येवर मात करण्यासाठी तसेच तुम्हाला निरोगी, सुंदर, व्यवस्थित केस प्रदान करण्यासाठी ओरिफ्लेम या थेट विक्री करणाऱ्या स्वीडिश सौंदर्य ब्रँडने हेअर अॅडव्हान्स्ड केअर वेदर रेसिस्ट रेंज बाजारात आणली आहे.\nसर्व हवामान स्थितीत केसांना संरक्षण देण्यासाठी उच्च क्षमतेचा शाम्पूस कंडिशनर आणि अॅम्प्लीफायर ही उत्पादनाची श्रेणी तयार करण्यात आली आहे. शाम्पूद्वारे केस सौम्यपणे स्वच्छ होतात, ते चिकट राहत नाहीत तसेच सुटे होतात. कंडिशनर वापरल्याने केस मऊ, मुलायम आणि चमकदान बनतात. अखेरीस अगदी कमी वजनाचे अॅम्प्लीफायर वापरल्याने केसांचा आर्द्रतेपासून बचाव होतात. तसेच ते रेशमी आणि चमकदार बनतात.\nअत्याधुनिक वेदर शील्ड तंत्रज्ञानाद्वारे निर्माण केलेल्या नव्याने लाँच झालेल्या या उत्पादनांमध्ये युएव्ही/युव्हीबी किरणांविरुद्ध लढणारे युव्ही फिल्टर्स आणि फ्री रॅडिकल्सपासून केसांना संरक्षण देणारे युव्ही फिल्टर्स आहेत. आर्द्रतेमुळे आलेला चिकटपणा नियंत्रित ठेवतानाच कोरड्या हवेमुळे आलेल्या निस्तेज केसांना मुलायम करण्यासाठी या उत्पादनामध्ये एक विशेष कवच आहे, जे केसाच्या प्रत्येक भागाचे संरक्षण करते. अशा प्रकारे, सगळ्याच तीव्र वातावरणात ही उत्पादने केसांना ७२ तासांचे संरक्षण देते आणि दिवसागणिक सुंदर केसांचा आत्मविश्वासही प्रदान करते.\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\nमराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय\nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/risk-corona-infection-thorat-53332", "date_download": "2020-09-28T22:19:20Z", "digest": "sha1:MARSYF2CS62O5KXQD2GYWJMXZLGIKHCV", "length": 11438, "nlines": 189, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Risk of corona infection: Thorat | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोरोना संक्रमनाच्या टप्प्यावर येण्याचा धोका ः थोरात\nकोरोना संक्रमनाच्या टप्प्यावर येण्याचा धोका ः थोरात\nकोरोना संक्रमनाच्या टप्प्यावर येण्याचा धोका ः थोरात\nमंगळवार, 28 एप्रिल 2020\nबाळासाहेब थोरात रोज आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडून जिल्हानिहाय आढावा घेत आहेत. सकाळी सात ते रात्री अकरापर्यंत सातत्याने पदाधिकारी, कॉंग्रेस कार्यकर्ते, प्रशासनाबरोबर उपाययोजनांचा आढावा घेऊन मार्गदर्शन करतात.\nसंगमनेर : \"\"कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासन व प्रशासकीय पातळीवर योग्य उपाययोजना सुरू आहेत. मात्र, कायदा न जुमानता विनाकारण घराबाहेर पडणे चिंताजनक आहे. कोरोना संक्रमणाच्या टप्प्यावर येण्याचा धोका निर्माण झाला असून, संचारबंदीचा नियम पाळून सर्वांनी घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावे,'' असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज केले.\nथोरात यांनी आज नगर जिल्हा व संगमनेरमधील कोरोना उपाययोजनांबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश जाजू, प्रकाश कलंत्री यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व ���्यापारी, नगरसेवक सहभागी झाले होते.\nरोज घेतात सर्व जिल्ह्यांचा आढावा\nथोरात रोज आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडून जिल्हानिहाय आढावा घेत आहेत. सकाळी सात ते रात्री अकरापर्यंत सातत्याने पदाधिकारी, कॉंग्रेस कार्यकर्ते, प्रशासनाबरोबर उपाययोजनांचा आढावा घेऊन मार्गदर्शन करतात. संगमनेरमधील उपाययोजना, लॉकडाउन व संचारबंदीची परिस्थिती, हॉट स्पॉट, तसेच शहरातील सर्वसामान्यांची परिस्थिती, मजूर वर्ग व होम क्वारंटाईन केलेले संशयित यांची माहिती घेत सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन करताना, हे संकट आपल्या घरापर्यंत पोचले असून, नागरिकांनी घरात सुरक्षित राहून कायद्याचे पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nजिलानी इमारत दुर्घटनेस भिवंडी पालिका प्रशासनच जबाबदार : निलेश चौधरी\nभिवंडी : भिवंडी महापालिकेतील स्थायी समितीच्या सोळा सदस्यांपैकी आठ सदस्य निवृत्त झाल्याने नव्या आठ सदस्यांच्या निवडी करीता विशेष महासभा ऑनलाईन...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nआरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचा एल्गार\nपुणे : महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाच्या (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने करावी, तसेच धनगर समाजावरील हल्ले रोखण्यासाठी कायदे करावे आदी विविध...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nशेतकरी कायद्याविरोधात सोमवारी काँग्रेस राज्यपालांना निवेदन देणार\nमुंबई : केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी कायद्यांना तीव्र विरोध करत काँग्रेस पक्ष हे कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करत आहे. या आंदोलनाचा पुढचा...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nआमदार गुट्टेंनी जिल्हाधिकाऱ्यांना घडवला बैलगाडी प्रवास\nपालम ः गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. अनेक भागात झालेल्या मुसळधार पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले. पालम तालुक्यात...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nराऊत-फडणवीस यांच्या भेटीला महत्व द्यायची गरज नाही...\nऔरंगाबाद ः संजय राऊत हे एका दैनिकाचे संपादक आणि शिवसेनेचे नेते आहेत. त्यामुळे दोन पक्षांचे नेते एकत्र भेटले तर त्यावरून तर्क वितर्क लावणे चुकीचे आहे...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nबाळ baby infant बाळासाहेब थोरात balasaheb thorat सकाळ प्रशासन administrations संगमनेर कोरोना corona नगर व्हिडिओ नगरसेवक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/daily-rashi-bhavishya/today-astrology-friday-04-september-2020-daily-horoscope-in-marathi/articleshow/77914476.cms", "date_download": "2020-09-28T22:01:20Z", "digest": "sha1:IAF3UVUGGXSUDVKMWTXLO5CR65F4BR2R", "length": 15326, "nlines": 117, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n कोणत्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायक ठरेल आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी मेष राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस कसा जाईल मेष राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस कसा जाईल\n- पं. ओम्‌कार अ. जोशी, ज्यो.शास्त्री\nशुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२०. चंद्र मीन राशीत प्रवेश करत असल्याने शुभ योग आहे. याशिवाय बुध आणि चंद्र या ग्रहांचा समसप्तक योग जुळून येत आहे. एकंदरीत ग्रहमानाचा नेमक्या कोणत्या राशींना लाभ मिळणार कसा असेल आजचा आपला दिवस कसा असेल आजचा आपला दिवस\nआजचे मराठी पंचांग : शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२०\nमेष : आज आळस झटकून कामाला लागा. कायद्याचा निकाल आपल्या बाजूने लागेल. आजचा दिवस विशेष ठरेल. योजना यशस्वी झाल्याचा आनंद मिळेल. प्रलंबित कामे पूर्णत्वास जातील. प्रवासातून लाभ संभवतो. दुपारनंतर कार्यालयातील सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतो. नियोजित कामे सायंकाळपर्यंत पूर्ण होतील. गुंतवणुकीतून लाभ मिळेल. पाहुणे मंडळींचे आगमन शक्य.\nवृषभ : सुग्रास भोजनाचा लाभ घ्याल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होताना दिसेल. आजचा दिवस मध्यम फलदायी ठरेल. कार्यालयातील सहकारी किंवा अधिकारी वर्गाशी मतभेद शक्य. हाती घेतलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण कराल. गृहपयोगी नवीन वस्तू खरेदी करण्याचे योग. खर्चात वाढ संभवते. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कौटुंबिक वातावरण उत्साही व सकारात्मक असेल.\nमिथुन : आपण कुठे फसले जाणार नाही याची काळजी घ्या. आपली धरसोड वृत्ती कमी करा. दिवसभरात काही ना काही समस्या उद्भवू शकेल. एखाद्या घटनेमुळे मन खिन्न होण्याची शक्यता. अनामिक भीती त्रस्त करेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना अडचणी वाढवणारा दिवस. दिवसाच्या उत्तरार्धात परिस्थितीत कमालीची सुधारणा होईल. चांगल्या ��ार्याचे पुण्य पदरात पडेल.\nपितृपक्षात अवश्य करा 'ही' ५ कामे; लक्ष्मी देवी राहील कायम मेहेरबान\nकर्क : भागीदारीसाठी चांगला काळ. दिवसाचा बहुतांश काळ मजेत जाईल. ग्रहांची अनुकूल स्थिती लाभदायक ठरेल. हाती घेतलेली सर्व कामे विनासायस पूर्णत्वास जातील. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल. थकवा दूर होईल. एखादी भेटवस्तू मिळण्याची शक्यता.\nसिंह : साधे आणि सरळ जीवन जगण्याचा मार्ग जपा. सतत आशावादी राहा. संमिश्र घटनांचा दिवस. प्रतिमा सुधारेल. एखादा करार निश्चित करण्यापूर्वी त्यासंदर्भातील सर्व आवश्यक बाबी पूर्णपणे तपासून घ्याव्यात. नोकरीत पदोन्नतीचे योग. नियोजित कामे पूर्णत्वास नेल्याचा आनंद होईल. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल.\nकन्या : दुसऱ्यांच्या उपयोगी याल. आपल्या सल्ल्याचा इतरांना खूप फायदा होईल. ग्रहांची उत्तम स्थिती शुभलाभदायक ठरेल. नियोजित सर्व कामे पूर्ण होऊ शकतील. मुलांकडून शुभवार्ता मिळतील. परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांची खुशाली समजेल. सायंकाळी अचानक जुने मित्र किंवा आप्तेष्ट भेटीचा योग. मन प्रसन्न होईल. मंगलकार्यात सहभागी झाल्याने सकारात्मकता लाभेल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nबातम्याअधिक मास : कसे कराल भौमप्रदो�� व्रत वाचा, शुभ संयोग व उपाय\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nकरिअर न्यूजनववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही आता दूरदर्शनवर वर्ग\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nआयपीएलIPL 2020: विराट कोहलीवर इरफान पठाणने केली खरमरीत टीका, म्हणाला\nदेशलष्कराला मिळणार आणखी ७२ हजार सिग सॉर अ‍ॅसॉल्ट रायफल्स\nआयपीएलRCB vs MI: सुपर ओव्हरमध्ये आरसीबीचा मुंबईवर दमदार विजय\nमुंबईरेस्टॉरंट उघडणार 'या' अटींवर; CM ठाकरेंनी सांगितली खास रेसीपी\nआयपीएलRCB vs MI: मुंबई-आरबीसीचा सामना सुपर ओव्हरमध्ये रंगणार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/2749/", "date_download": "2020-09-28T21:15:09Z", "digest": "sha1:IPFNRYVTZNQE44QIBZRHNPDC5KTATCRL", "length": 14026, "nlines": 85, "source_domain": "aajdinank.com", "title": "चिकलठाणा, रेल्वे स्टेशन परिसरातील कामगारांच्या अँटीजन चाचण्या - आज दिनांक", "raw_content": "\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nचिकलठाणा, रेल्वे स्टेशन परिसरातील कामगारांच्या अँटीजन चाचण्या\nकोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वयंशिस्त पाळणे आवश्यक – जिल्हाधिकारी उदय चौधरी\nऔरंगाबाद, दिनांक 18 : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी उद्योजकांनी स्वयंशिस्त पाळत कामगारांनाही प्रशिक्षित करावे. कोरोना आजार होऊ नये यासाठी घ्यावयाची खबरदारी याबाबत जनजागृती करण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज उद्योजकांना केले.चिकलठाणा, रेल्वे स्टेशन परिसरातील औद्योगिक परिसरातील उद्योग ��ंपन्या त्यांच्या कामगारांच्या अँटीजन चाचण्या करण्यासाठी मनपा प्रशासनास सहकार्य करेल, असेही उद्योजकांनीही यावेळी सांगितले.\nजनता कर्फ्यूनंतर सुरू होणाऱ्या उद्योगांनी घ्यावयाची खबरदारी, कामगारांची काळजी याबाबत आज येथील उद्योग संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी जिल्हाधिकारी यांनी चर्चा केली. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक अस्तिककुमार पांडेय,पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उद्योजक राम भोगले, मानसिंग पवार, मुकुंद कुलकर्णी, कमलेश धूत, अभय हंचनाळ, मनीष धूत, प्रितीश चटर्जी आदींसह सीआयए, सीएमआयए,मसिआ, डिलर्स असोसिएशन, औरंगाबाद फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.\nचर्चेच्या सुरुवातीला उद्योग संघटनांनी मिळून उद्योग क्षेत्रात आगामी काळात कशा प्रकारे काळजी घेण्यात येईल आणि कोणकोणत्या उपाययोजना अमलात आणल्या जातील याबाबत जिल्हाधिकारी यांच्यासमोर सादरीकरण केले.\nयावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, जनता कर्फ्यूनंतर पूर्वीप्रमाणे उद्योग व्यवसाय सुरू होताहेत. त्यादृष्टीकोनातून उद्योगांनी कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने जारी करण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी उद्योग कंपन्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीत या आजाराचा प्रसार होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. तसेच 55 वर्षांवरील व्यक्ती, मधुमेह, रक्तदाब, हृदय, यकृत विकार, दमा, जास्तीचा खोकला असेल अशा व्यक्तींना घरून काम करण्याची मुभा द्यावी. कर्मचाऱ्यांनीही घरून निघताना स्वत:सह इतरांची काळजी घेत घ्यावी तसेच आरोग्य सेतू आणि महापालिकेच्या MHMH या अँपचा वापर करावा. प्रतिबंधात्मक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर उपस्थित होऊ नये, शारिरिक अंतर, मास्कचा वापर, वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा वापर करावा असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.\nयावेळी उद्योजकांनी केलेल्या सादरीकरणात कामगारांनी बसमध्ये बसण्याची नागमोडी पद्धत अवलंबवावी. एका आसनावर एकच व्यक्ती बसावी. कारमध्ये केवळ तीनच व्यक्तींनी प्रवास करावा. बस वाहक, चालकांनी वाहून नेत असलेल्या कामगारांवर शिस्तीचे पालन होत आहे याबाबत नियंत्रण करावे. प्रवासात, कामावर असताना मास्कचा वापर करणे बंधनकारकच आहे. कामाच्या ठिकाणी तपासणी, घ्यावयाची काळजी याबाबत वारंवार आढावा घेण्यात यावा. जेवण, चहा, नाष्टांच्या वेळा ठराविक असाव्यात, तिथे शारीरिक अंतर पाळले जाईल, याची दक्षता घ्यावी. कामगारांची काळजी घेण्याबरोबरच कामगारांनाही त्यांच्या नातेवाईकांना प्रशिक्षित करण्याबाबत त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करावी, याबाबतही चर्चा करण्यात आली.\n← जालना जिल्ह्यात 23 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह\nमृत्यूदर कमी करण्याच्या प्रयत्नांना यश- जिल्हाधिकारी उदय चौधरी →\nनांदेड जिल्ह्यात 168 बाधितांची भर तर सहा जणांचा मृत्यू\nऔरंगाबाद जिल्ह्यात 281 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nप्लास्मा दान करा या संदेशासाहित टपाल विभागातर्फे विशेष शिक्का प्रकाशित\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n१९ हजार ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी; ११ हजार ९२१ नवीन, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के – आरोग्यमंत्री\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nमहाराष्ट्र मुंबई संगीत सांस्कृतिक\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबई शिक्षण संगीत सांस्कृतिक\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2020-09-28T22:58:39Z", "digest": "sha1:OOO4L3XIMT2FYPUJE4ICDRSTJM3VKYC7", "length": 15512, "nlines": 165, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "���िमोग्लोबिन - विकिपीडिया", "raw_content": "\nहिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमध्ये द्रव्य असते. हिमोग्लोबिन हे प्राणवायू वाहुन नेण्याचे कार्य करते. फुप्फुसातील किंवा कल्ल्यांमधील हवेतील प्राणवायु रक्तात वहनयोग्य करण्याचे काम हिमोग्लोबिन करते. हा प्राणवायू अवयवांपर्यंत पोहचवते व अवयवांपासुन कार्बनडायऑक्साईड हिमोग्लोबिनद्वारे फुप्फुस किंवा कल्ल्यांपर्यंत पोहचवले जाते.\nफुप्फुसातील वायुकोशापासून ते शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन वाहून नेणे तसेच चयापचयाच्या दरम्यान तयार होणारा कार्बनडायऑक्साईड पुन्हा फुप्फुसापर्यंत नेण्याचे कार्य अविरतपणे ‘हिमोग्लोबिन’ हे प्रथिन करत असते. रक्तातील तांबड्या रक्तकणिकांमध्ये असणारे हे प्रथिन चार ग्लोब्युलीन प्रथिन-शृंखलाचे बनलेले असते. प्रत्येक शृंखलेत हिम नावाचे पोरफायरीन हे लोह-युक्त संयुग असते. या संयुगामुळेच रक्त लाल दिसते. हिम संयुगामुळे शरीरामध्ये ऑक्सिजन आणि कार्बनडायऑक्साईड वहन शक्य होते. हिमोग्लोबिनमुळेच तांबड्या रक्तकणिका त्यांचा आकार टिकवून ठेवतात.\nहिमोग्लोबिनचे प्रमाण ग्रॅम/डेसिलीटर मध्ये मापले जाते. एक डेसिलीटर म्हणजे १०० मिलीलीटर. प्रत्येक १०० मिलीलीटर मध्ये किती ग्रॅम हिमोग्लोबिन आहे यावरून त्या व्यक्तीच्या आरोग्याची कल्पना करण्यात येते. हिमोग्लोबिन मापनासाठी हिमोग्लोबिनोमीटर या उपकरणाचा वापर केला जातो. आधुनिक प्रकारची उपकरणे डीजीटल स्वरूपातील असतात. सहज कोठेही घेऊन जाण्यासारखी असल्याने ती सोयीस्कर ठरतात.पूर्वी ‘साहिली’चे उपकरण वापरले जात असे. यात हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर तपासणीचा रक्त नमुना मिसळला जाई. रक्तातील हिमोग्लोबिन आम्लाच्या सान्निध्यात आम्लधर्मीय हिमॅटीन या संयुगात परावर्तीत होते. या मिश्रणात पाणी घालून त्याच्या किरमिजी रंगाची तुलना हिमॅमीटर च्या रंगीत काचांबरोबर जुळवली जाई. या रंगीत काचांच्या बाजूलाच हिमोग्लोबिनचे प्रमाण दर्शवणारी पट्टिका असे. त्यातून हिमोग्लोबिनचे नेमके प्रमाण समजले जात असे.\nप्रमाण व त्याचे परिणाम[संपादन]\nहिमोग्लोबिनचे प्रमाण वयाप्रमाणे, लिंगाप्रमाणे आणि आहाराच्या सवयीनुसार बदलते. नुकत्या जन्मलेल्या बाळाच्या शरीरात १७ ते २२, बालकांच्या शरीरात ११ ते १३, प्रौढ पुरुषांत १४ ते १८ तर प्रौढ स्त्रियांत १२ ते १६ ग्रॅम/डेसिलीटर इतके हिमोग्लोबिनचे प्रमाण असते. मध्यमवयीन आणि वृद्धावस्थेत हे प्रमाण थोडे फार उतरते. विशेषतः भारतीय स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण नेहमीच कमी आढळते. कुपोषण, गरोदरपण, प्रसूती आणि पाळी येण्याच्या प्रक्रियेने हे प्रमाण घटलेले असते.\nहिमोग्लोबिनचे सरासरी प्रमाण कमी झाल्यावर पंडूरोगाचे निदान केले जाते. अशा व्यक्तीच्या तांबड्या रक्तपेशीदेखील कमी असतात. अति रक्तस्त्राव, शस्त्रक्रिया, अपघात, जठर-व्रण (अल्सर) किंवा मोठ्या आतड्याचा कर्करोग या कारणाने देखील हिमोग्लोबिनचे प्रमाण घटते. आहारात पुरेसे लोह, फॉलिक आम्ल आणि जीवनसत्व B12 नसेल तर अभावजन्य पंडूरोग होऊ शकतो. सिकल सेल पंडूरोग, थॅलासेमिया, हाडांचा कर्करोग, वृक्काचे काम बंद पडणे (kidney failure) अशा कारणाने देखील हिमोग्लोबिनचे प्रमाण उतरते.\nगरोदर मातांनी हिमोग्लोबिनच्या प्रमाणाची विशेष काळजी घेतली पाहिजे. जर हे प्रमाण कमी असेल तर भावी अर्भकाचे वजन कमी भरते. जर हे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असेल तर मृत अर्भक निपजायची शक्यता असते.\nहिमोग्लोबिनचे सरासरी प्रमाण कमी झाल्यावर पंडूरोगाचे निदान केले जाते. अशा व्यक्तीच्या तांबड्या रक्तपेशीदेखील कमी असतात. अति रक्तस्त्राव, शस्त्रक्रिया, अपघात, जठर-व्रण (अल्सर) किंवा मोठ्या आतड्याचा कर्करोग या कारणाने देखील हिमोग्लोबिनचे प्रमाण घटते. आहारात पुरेसे लोह, फॉलिक आम्ल आणि जीवनसत्व B12 नसेल तर अभावजन्य पंडूरोग होऊ शकतो. सिकल सेल पंडूरोग, थॅलासेमिया, हाडांचा कर्करोग, वृक्काचे काम बंद पडणे (kidney failure) अशा कारणाने देखील हिमोग्लोबिनचे प्रमाण उतरते.\nपर्वतीय प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्यात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढलेले दिसून येते. उंचावरती हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण विरळ असल्याने शरीराला आवश्यक तितका ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी या मंडळीत नैसर्गिकरित्याच हिमोग्लोबिनचे प्रमाण जास्त असते. सतत धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्येदेखील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढलेले दिसून येते. ज्यावेळी रोग्याला काही कारणाने निर्जलीकरण होते, तेव्हाही शरीरातील द्रवांचे संतुलन बिघडून हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. अर्थातच असे वाढीव प्रमाण फसवे असते; कारण धुम्रपान किंवा निर्जलीकरण या दोन्ही बाबी आरोग्यास केव्हाही हानीकारकच आहेत. फुप्फुसां��्या काही रोगात तसेच काही प्रकारच्या अर्बुदांमुळे हिमोग्लोबिन वाढलेले दिसते. खेळाडूंनी जर उत्तेजक द्रव्ये प्राशन केली, तर त्यामुळेही अशा प्रकारचे बदल हिमिग्लोबिनच्या प्रमाणात होतांना दिसतात. हिमोग्लोबिनच्या कमतरतेने होणारे रोग टाळण्यासाठी योग्य आहार आणि फॉलिक आम्ल, लोह आणि प्रथिने यांचा आहारात योग्य आणि पुरेसा समावेश असणे आवश्यक आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जून २०१७ रोजी ०९:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-28T21:39:11Z", "digest": "sha1:HKQ2PVHSNFQ5EVKZBILQSGQA5UXOHAIR", "length": 15201, "nlines": 103, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "vivekobero", "raw_content": "\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nअभिनेता विवेक ओबेरॉयच्या हस्ते विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न\nविद्यार्थी सेवा संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वार्षिक स्नेह संमेलन व विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न\nस्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या विद्यार्थी सेवा संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वार्षिक स्नेह संमेलन व विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .पुणे कॅम्पमधील नेहरू मेमोरियल हॉलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द सिनेअभिनेता विवेक ओबेरॉय यांच्याहस्ते विद्यार्थ्यांचा सन्���ानित करण्यात आले . तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .\nया कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे , आमदार जयदेवराव गायकवाड ,विद्यार्थी सेवा संघाचे विश्वस्त कनव वसंतराव चव्हाण ,विद्यार्थी सेवा संघाचे अध्यक्ष ऍड. आनंद मोहन चव्हाण ,कार्याध्यक्ष विनोद निनारिया , माजी आमदार कृष्णा हेगडे , महेश तपासे , रामू पवार , नगरसेविका राजश्री काळे , मोतीलाल निनारिया , नरोत्तम चव्हाण , विश्वास चव्हाण ,बंडू चरण , नरेश जाधव , मनोज पटेलिया, रवी परदेशी , उपस्थित होते .यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना विद्यार्थी सेवा संघाचे अध्यक्ष ऍड. आनंद मोहन चव्हाण यांनी सांगितलॆ कि , सन १९६७ साली सुरु करण्यात आलेली मेहेतर वाल्मिकी समाजातील विशेष नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो . या संघाची सुरुवात समाजसुधारक स्व. विठ्ठलदास चव्हाण , माजी नगरसेवक स्व. केशवकांत जानजोत , समाजसुधारक स्व. मनोहर लालबिगे , समाजसुधारक स्व. बाबुलाल मुलतानी व स्व. माजी खासदार वसंतराव चव्हाण यांनी समाजात शैक्षणिक महत्व पटवून देण्यासाठी आणि समाज उन्नतीसाठी या विद्यार्थी सेवा संघाची स्थापना केली .यंदाच्या वर्षी सुमारे एक हजार विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . या विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य , रोख पारितोषिके, स्मृतिचिन्ह देण्यात आले .सहावी ते दहावी , बारावी , पदवीधर , उच्च पदवीधर विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले .\nयावेळी प्रसिध्द सिनेअभिनेता विवेक ओबेरॉय यांनी सांगितले कि समाजसेवा करणे अवघड गोष्ट आहे , स्वतःसाठी काही फायदा न करता समाजासाठी मदत व पैसे एकत्र करणे अवघड असते . देशात अनेक गरीब गरजू नागरिक आहेत त्यामुळे आपापल्या कुवतीनुसार दररोज त्यांच्यासाठी एक चांगले केल्यास लोकसंख्येनुसार प्रत्येक दिवशी १२५ कोटी कामे गरजू लोकांची होतील . आयुष्यात अडचणींबद्दल विचार केला तेव्हा त्या सुटल्या नाहीत , परंतु उत्तराबद्दल विचार केला तेव्हा सर्व अडचणी सुटत गेल्या . हाच विचार करून मी पंधरा वर्षांपासून समाजसेवेत कार्यरत आहे . समाजासाठी संपूर्ण जीवन व्यथित करणे हा मोठा संघर्ष आहे . देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी सात कोटी नागरिक दिव्यांग असून काही वेळा त्यांची हेटाळणी होते . तर अनेक जण त्यांच्याकडे सहानुभूतीपूर्वक पाहतात त्यामुळे दिव्यांग लोकांच्या केवळ शारीरिक समस्या नसून सामाजिक समस्याही खूप आहेत . आयुष्यात ९९ टक्के स्वतःसाठी आणि एक टक्का समाजासाठी काम करा . कारण कोणत्याही कामाची सुरुवात स्वतःपासून केल्यावरच मार्ग सापडतो . देवदूत आभाळातून येत नसतात आपण सर्व जण देवदूत बनू शकतो , फक्त विचार आणि प्रत्यक्ष कृती यामधले अंतर पार करायचे आहे .\nयंदाच्या वर्षी समाजातील दोन समाजसेवकांचा समाजभूषण पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले . यामध्ये पुणे महापालिका शिक्षण मंडळ माजी उपाध्यक्ष नारायण सारवान व महात्मा फुले महामंडळ व्यवस्थापकीय संचालक राकेश अमीरचंद बेद यांना स्मृतिचिन्ह , मानपत्र , शाल व श्रीफळ देउन सन्मानित करण्यात आले .\nयावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी सेवा संघाचे कार्याध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक विनोद मोतीलाल निनारिया यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी सेवा संघाचे विश्वस्त वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य कविराज संघेलिया यांनी केले तर आभार धनराज जावा यांनी मानले .\n← पुणे लष्कर भागातील बालचमूंनी साकारला ” प्रतापगड “\nलायन्स क्लबच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न →\nपुण्यातील काही पेठ भागातील परिसर होणार सील..\nनागरिकत्वाचा कायदा हा काळा कायदा: उर्मिला मातोडकर\nसंविधानाच्या रक्षणासाठी अहिंसेच्या मार्गाने लढा उभा करणार- आयपीएस अब्दुररहमान\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nसजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे : कोरोना संक्रमणामुळे जनजीवन विस्कळित झाले असून नागरिकांना वेळेवर औषध उपचार मिळत नसल्याने एकीकडे संताप\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/luv-ranjan", "date_download": "2020-09-28T21:35:24Z", "digest": "sha1:6OA2GUT3QES2PORQWN4NDBJOFHSCLVCD", "length": 15241, "nlines": 158, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Luv Ranjan Latest news in Marathi, Luv Ranjan संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं ब���ल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nLuv Ranjan च्या बातम्या\n लवच्या चित्रपटात दिसणार रणबीर- श्रद्धा\nपहिल्यांदाच रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर ही जोडी प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. लव रंजनच्या आगामी चित्रपटात रणबीर आणि श्रद्धा ही नवी जोडी दिसणार आहे. यापूर्वी दीपिका...\nदीपिका- रणबीरची जोडी पुन्हा दिसणार एकत्र \nअभिनेत्री दीपिका पादुकोन आणि रणबीर कपूरची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. 'बचना ए हसिनो', 'ये जवानी है दिवानी', 'तमाशा' सारख्या चित्रपटांत दोघांनी एकत्र...\n#NotMyDeepika हॅशटॅग वापरून चाहते दीपिकाला करत आहेत विनंती\nदीपिका पादुकोननं नुकतीच 'प्यार का पंचनामा', 'प्यार का पंचनामा २', 'सोनू की टिटू की स्विटी', 'दे दे प्यार दे' अशा अनेक हिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलेल्या लव राजन यांची...\nदीपिका - रणबीर पुन्हा दिसणार चित्रपटात\n'प्यार का पंचनामा', 'प्यार का पंचनामा २', 'सोनू की टिटू की स्विटी', 'दे दे प्यार दे' अशा अनेक हिट चित्रपटाचं दिग्दर्शन केलेले लव राजन लवकरच एक नवा चित्रपट घेऊ येत...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/loan-for-rickshaw/", "date_download": "2020-09-28T22:55:14Z", "digest": "sha1:3Z6J46F2HZ23YDXIHAXAO665I7U37P2N", "length": 2750, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Loan For Rickshaw Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: कर्जाचे हफ्ते माफ करण्यासाठी रिक्षा चालकांचे आंदोलन\nएमपीसी न्यूज - सरकारने ऑटो रिक्षा चालक, मालकांना विशेष आर्थिक पॅकेज जाहिर करावे. रिक्षा खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाचे मासिक हप्ते व व्याज सहा महिन्यांसाठी माफ करावे या आणि इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार काँग्रेसच्या…\nKasarwadi News : आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार\nVadgaon News : पोलीस पाटलांचे रखडलेले मानधन लवकर द्या- आमदार सुनिल शेळके\nPune News : संत साहित्याचे गाढे अभ्यासक वा. ना. उत्पात यांचे कोरोनामुळे निधन\npimpri news : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आणखी 300 रोहित्रांना सुरक्षा आवरण लावणार\nHinjawadi crime News : क्रेनच्या धडकेत एकजण ठार\nMumbai news: लता दीदींना वाढदिवसानिमित्त राज्य सरकारतर्फे ‘ही’ खास भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2020-09-28T21:20:35Z", "digest": "sha1:ER6EVZ6GYFOPVJXND2NXP7FEMK6SMQI7", "length": 2277, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "किलोमीटर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकिलोमीटर अंतर मोजण्याचे एकक आहे. किमी हे किलोमीटरचे लघुरूप आहे.\n१,००० मीटर = १ किलोमीटर.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agrowon-agri-news-marathi-pankaja-mundes-post-reflect-emotional-appeal-beed-maharashtra-25558", "date_download": "2020-09-28T22:43:41Z", "digest": "sha1:Z4FD2NA3AHHPOLH2MTQTJ2BL5K5BQXZ7", "length": 16842, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon agri News marathi pankaja mundes post to reflect emotional appeal beed maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपंकजा मुंडेंची पोस्ट समर्थकांना केवळ भावनिक आवाहन\nपंकजा मुंडेंची पोस्ट समर्थकांना केवळ भावनिक आवाहन\nबुधवार, 4 डिसेंबर 2019\nमी भाजपची निष्ठावान कार्यकर्ती आहे. माझ्या वडिलांची १२ डिसेंबरला जयंती असते. त्यानिमित्तानं कार्यकर्त्यांशी संवाद साधते. दर वर्षीप्रमाणं मी त्यांना गोपीनाथगडावर येण्याचं आवाहन केलं होतं. पण, काही माध्यमांनी फेसबुक पोस्टचा विपर्यास केला आणि मी नाराज असल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या. त्यामुळं मी व्यथित झाले.\n- पंकजा मुंडे, भाजप नेत्या\nबीड : माजी ग्रामविकासमंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी तीन दिवसांपूर्वी केलेली फेसबुक पोस्ट आणि त्यानंतर त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून भाजपचा उडालेला उल्लेख, याचा माध्यमे आणि राजकीय विश्लेषकांकडून परिस्थितीनुरूप वेगवेगळा अर्थ निघत आहे. परंतु, ही फेसबुक पोस्ट म्हणजे केवळ समर्थकांना केलेले भावनिक आवाहन असून, त्या कुठलीही वेगळी राजकीय भूमिका घेतील असे नाही, असे सूत्रांनी सांगितले.\nपंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघातून चुलतबंधू धनंजय मुंडे यांच्याकडून ३० हजारांवर मतांनी धक्कादायक पराभव झाला. त्यांनी माध्यमांसमोर पराभव स्वीकारत जबाबदारीही स्वत:वर घेतली. परंतु, अद्याप त्या जिल्ह्यात किंवा एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात आल्या नव्हत्या. त्यातच तीन दिवसांपूर्वी फेसबुक पोस्ट लिहिली आणि पोस्टमधील काही शब्दांमुळे त्या पक्षांतर करतील, भाजपमध्ये नाराज अशा विविध चर्चा आणि बातम्या सुरू झाल्या. परंतु, गुरुवारी (ता. १२) दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जयंती असून, त्यानिमित्त समर्थकांना गोपीनाथगडावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यासाठी पोस्ट लिहिलेली आहे.\nतशा, त्या भाजपमध्ये काही प्रमाणात नाराज असल्या तरी विद्यमान परिस्थिती पाहता इतर पक्षात त्यांना त्यांच्यायोग्य जागा मिळेल का, असाही प्रश्न आहे. तसेच त्यांच्या वडिलांनी ज्या पक्षात हयात घालविली तो पक्ष त्या कसा सोडतील, असाही प्रश्न आहे. मात्र, या पोस्टमध्ये त्यांच्या शब्दांना भावनिक झालर असल्याने वेगवेगळे अर्थ निघत असले तरी त्या भावनिक राजकारण करतात, असा विरोधकांचा आरोप आणि आपण भावनेने राजकारण करतो, असा पंकजा मुंडे यांचा दावा राहिला आहे. त्यामुळे ही पोस्टदेखील तशीच काहीशी आहे.\n‘वेगळा विचार निव्वळ अफवा’\nभाजपच्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा सुरू झाली. मात्र, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे वेगळा विचार करीत आहेत, ही निव्वळ अफवा असल्याचे सांगत या चर्चेला पूर्णविराम दिला.\nभाजप फेसबुक पंकजा मुंडे बीड ट्विटर धनंजय मुंडे राजकारण चंद्रकांत पाटील\nमॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून माघार सुरू...\nपुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल झालेल्या मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू के\nकृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया गेटसमोर ट्रॅक्टर...\nनवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी (ता.२७) शिक\nनिकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्न\nशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभता) विधेयक, शेतकरी (सबलीकरण आणि संरक्ष\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी\nनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी\nकृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन की बात :...\nनवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमात सहसा राजकीय विषयांवर भाष्य करण्याचे टा\nकृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...\nनिकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...\nनगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...\nपुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...\nरत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...\nऔरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...\nनांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...\nहिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...\nपूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...\nनिर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...\nलातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...\nमराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...\nफूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...\nलातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...\nऔरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nपुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे : नियमित कर्ज फेडणाऱ्या...\nमूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...\nखानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...\nवाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...\nखानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/investment/", "date_download": "2020-09-28T20:45:33Z", "digest": "sha1:VYOLV33GLL7FH4JHDMNSQBKTBYKXH2AG", "length": 3499, "nlines": 92, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "investment Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nशापूरजी समूह टाटा सन्समधून गुंतवणूक काढून घेणार\nटोयोटो 2 हजार कोटींची गुंतवणूक करणार\nरिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणुकीसाठी रांग\nरिलायन्स रिटेल उभारणार भांडवल\nअनाहूत मेसेजपासून सावध राहा\nआयसीआयसीआय बॅंकेत चीनच्या बॅंकेची गुंतवणूक\nपी- नोट्‌समधून गुंतवणूक वाढली\nफॉक्‍सकॉनची चीनमधील गुंतवणूक भारताकडे\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\nभरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी\nसराफाला लूटणारा फरार सराईत गुन्हेगार जेरबंद\n“नवाज शरीफ भारताचे एजंट; ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गुपचूप बोलतात”\n“बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.jagrukta.org/author/muzaffar/", "date_download": "2020-09-28T21:33:08Z", "digest": "sha1:RZ5QTZ7H2DOKOV7CQFFHZM2DBJQCW6SM", "length": 1846, "nlines": 65, "source_domain": "www.jagrukta.org", "title": "muzaffar, Author at Jagrukta", "raw_content": "\nराज्यात सुटी सिगारेट आणि बिडीच्या विक्रीवर बंदी\nरिझर्व्ह बँक करणार पॉझिटिव्ह पे सिस्टम सुरु\n5 ते 28 ऑक्टोबर दरम्यान होणार अंतिम वर्षाची परीक्षा\nमान्सूनच्या परतीचा प्रवास या वर्षीही लांबणीवर\nअनिल अंबानींची आर्थिक परिस्थिती खूप बिकट\nकोरोना काळात स्टीम घेणे हिताचे\nएनसीबीने दीपिका, श्रद्धा, सारा यांना बजावले समन्स\nबिहार विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nप्रख्यात गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन\nतूरडाळ झाली गरिबांच्या ताटातून गायब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/06/blog-post_64.html", "date_download": "2020-09-28T21:44:40Z", "digest": "sha1:TI5BK3LAK7ULYCXXL4E4KYXMDGCMAGSO", "length": 8454, "nlines": 72, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "लॉकडाऊन काळात सायबरचे ५०४ गुन्हे दाखल; २६२ जणांना अटक", "raw_content": "\nलॉकडाऊन काळात सायबरचे ५०४ गुन्हे दाखल; २६२ जणांना अटक\nbyMahaupdate.in सोमवार, जून २९, २०२०\nमुंबई दि. २७ – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ५०४ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २६२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांन�� दिली.\nराज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ५०४ गुन्ह्यांची नोंद कालपर्यंत झाली आहे. जिल्हानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे-\nआक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे दाखल\n■ व्हॉट्सॲप- १९६ गुन्हे\n■ फेसबुक पोस्ट्स – २०८ गुन्हे दाखल\n■ टिकटॉक व्हिडिओ- २७ गुन्हे दाखल\n■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – १० गुन्हे दाखल\n■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट- ४ गुन्हे\n■ अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर – ५९ गुन्हे दाखल\n■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २६२ आरोपींना अटक.\n■ १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश\nठाणे शहरातील वर्तक नगर पोलीस ठाण्यामध्ये एका गुन्ह्याची नोंद\nठाणे विभागातील नोंदणीकृत गुन्ह्यांची संख्या १६ वर गेली आहे.\n■ या गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीला धार्मिक रंग देणारा टिकटॉक व्हिडिओ बनवून प्रसारित केला, त्यामुळे परिसरात काही काळ तणाव तयार झाला होता ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.\nशासनाने कोरोना महामारीच्या काळात म्हणून सर्वसामान्य जनतेच्या हालचालींवर काही निर्बंध आखून दिले होते व त्याकरिता नियम देखील केले होते . सध्याच्या काळात सरकारने हे घातलेले निर्बंध , नियम आणि अटी या शिथिल केल्या आहेत व ज्यामुळे सर्वसामान्य जनतेला आपले दैनंदिन जीवन पूर्वपदावर येण्यास मदत होईल.\nमात्र, गेल्या दोन दिवसांपासून विविध सोशल मीडियावर काही मेसेज व पोस्ट फिरत आहेत की, “सर्वसामान्य जनता सोशल डिस्टनसिंग व अन्य काही नियमांचे पालन करत नाही, त्यामुळे सर्व शिथिल केलेल्या अटी ,नियम व निर्बंध सरकार पुढे चालू ठेवणार आहे.”\nवरील नमूद आशयाचा मजकूर खोटा असून अशा कोणत्याही मेसेज व पोस्टवर विश्वास ठेवू नका व तुम्हीदेखील कोणाला फॉरवर्ड करू नका,असे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे.\nकोरोना महामारी संदर्भातील कोणत्याही माहितीबाबत केंद्र व राज्य सरकार हे नागरिकांना नियमितपणे अधिकृतरीत्या निवेदन करून सर्व माहिती तपशीलवारपणे देत असते ,त्यामुळे सर्व नागरिकांनी फक्त त्याच माहितीवर विश्वास ठेवा. तुम्ही जर व्हॉट्सॲप ग्रुप एडमिन किंवा ग्रुप क्रियटर असाल व त्या ग्रुपवर कोणी असे मेसेज पाठवत असेल तर त्या ग्रुप सदस्यास तात्का��� ग्रुपमधून काही काळाकरिता काढून टाकावे आणि ग्रुप settings बदलून only admins असे करण्याच्या सूचनाही महाराष्ट्र सायबरने दिल्या आहेत. अफवा पसरविणे हा कायदेशीर गुन्हा तर आहेच पण एक सामाजिक गुन्हा देखील आहे, हा गुन्हा करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा महाराष्ट्र सायबरने दिला आहे.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://geetmanjusha.com/lyrics/5501-chimb-bhijla-majha-gana-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC-%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%82-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%82-", "date_download": "2020-09-28T22:01:03Z", "digest": "sha1:6M7IGQU7NWQG3UVZHYELSK2AUG3ENGL6", "length": 5574, "nlines": 106, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Chimb Bhijla Majha Gana / चिंब भिजलं माझं गाणं - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nउन वेड्या पावसात न्हाणं , चिंब भिजलं माझं गाणं\nबेभान बेभान बेभान माझं गाणं\nपंख फुटती गाण्याला, पंखावरती रंग\nरंगले रंगात रंग, जसा दंग दंग दंग होई मृदंग\nमृदंग दंग, दंग्याचं हे गाणं\nमातीचा येतो वास, तो वास म्हणजे गाणं\nमृद गंध गंध गंधाराचं गाणं\nकधी गडद गडदशा अंधाराचं गाणं\nकधी पेटून उठल्या अंगाराचं गाणं\nकधी खोल खोल खोल घेऊन जातं गाणं\nकधी बोल बोल बोल म्हणतं गाणं\nखिडकी खोल खोल खोल म्हणतं गाणं\nउघड्या खिडकी मधून येतं हलक्या हलक्या पिसासारखं गाणं\nउन वेड्या पावसात न्हाणं, चिंब भिजलं माझं गाणं\nबेभान बेभान बेभान माझं गाणं\nकधी येतं गिरक्या घेऊन, कधी येतं फिरक्या घेऊन\nकधी बनून जाई विराणी, कधी सांगे एक कहाणी\nकधी हिरमुसतं , कधी मुसमुसतं\nबेबंद फुटले आसू म्हणती गाणं\nउन वेड्या पावसात न्हाणं, चिंब भिजलं माझं गाणं\nबेभान बेभान बेभान माझं गाणं\nकधी स्पेशल स्पेशलशा दिवसांचं गाणं\nकधी स्पेशल स्पेशल दोस्तासाठी गाणं\nजनात दिसतं , मनात असतं , तनात रुजतं गाणं\nरानात घुमतं, कानात रुंजी घालत राही गाणं\nगाणं तुझं , गाणं माझं , गाणं तुझं माझं गाणं\nतुझ्या गिटारच्या या कॉर्डस म्हणती गाणं गाणं\nमाझ्या गळ्यातल्या व्होकल कॉर्डस म्हणती गाणं गाणं\nतारा छ���डल्या जातात ना तेव्हाच होतं गाणं\nउन वेड्या पावसात न्हाणं, चिंब भिजलं माझं गाणं\nबेभान बेभान बेभान माझं गाणं\nमस्त मस्त मस्त ..बऱ्याच दिवसानंतर एक छान मराठी गाण ऐकायला मिळालं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/buy-cotton-otherwise-we-will-set-the-cotton-on-fire-and-burn-ourselves-in-it-warning-of-self-immolation-of-farmers/", "date_download": "2020-09-28T21:54:48Z", "digest": "sha1:QWNBUJ43CF4OOKBI3B3GWE65TRTK2MAX", "length": 9754, "nlines": 94, "source_domain": "krushinama.com", "title": "कापूस खरेदी करा, नाहीतर कापसाला आग लावून त्यामध्ये आत्मदहन करू! शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा", "raw_content": "\nकापूस खरेदी करा, नाहीतर कापसाला आग लावून त्यामध्ये आत्मदहन करू\nबुलडाणा – कापूस हा वनस्पतीपासून मिळणारा आणि सेल्युलोजयुक्त तंतू पूर्वापार मोठय़ा प्रमाणात वापरला जाणारा धागा आहे. कापूस हे एक नगदी पीक आहे. कापसाला पाण्याचे आकर्षण आहे. सुती कपडे घातल्यास हाच गुणधर्म घाम टिपून घ्यायला मदत करतो. म्हणूनच उष्ण कटिबंधातील देशात सुती कपडे प्राधान्याने वापरतात. कापूस खूप मऊ असतो. कापसाच्या बियांना सरकी म्हणतात. सरकी हे गुरांचे खाद्य आहे तर सरकीचे तेल स्वयंपाकासाठी वापरायचे एक स्वस्त तेल आहे. या तेलाचा साबणाच्या आणि अन्य व्यवसायांत वापर होतो.\nधन्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या\nसध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांकडे नोंदणी केलेल्या कापसाची खरेदी न झाल्याने तो कापूस तसाच पडून आहे. तसेच शेतकऱ्यांनी आमचा कापूस खरेदी करा, अशी मागणी शासनाकडे केली होती. मोताळा तालुक्यातील शिरवा येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी टोकन देताना त्यांच्यासोबत गैरव्यवहार झाला आहे अशी तक्रार देत आरोप केला होता. त्या शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की त्यांना कापूस विक्रीपासून वंचित ठेवण्यात आले. तसेच त्यावेळी विक्री न झाल्याने कापूस घरातच पडून असल्याने उपासमारीची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे.\nपोस्ट खात्यात मोठी भरती; 10 वीच्या गुणांवर होणार भरती\nया प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी केली होती. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश उपनिबंधकांना दिले होते पण पुढे काही त्यावर कार्यवाही झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आता आत्मदहनाचा इशारा दिला आहे.\nमोठी नोकर भरती; थेट मुलाखतीद्वारे मिळणार नोकरी\nजिल्हा उपनिबंध��ांनी १५ दिवसाच्या आत चौकशी समिती नेमून अहवाल देणे अपेक्षित होते. मात्र, अधिकाऱ्यांनी एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊनही कोणतीही चौकशी केली नाही असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच शेतीतील उत्पन्नावर कुटुंबांची उपजिविका अवलंबून आहे. त्यामुळे कापसाची खरेदी न केल्याने कुटुंबाचे हाल होत आहेत. दरम्यान, एका आठवड्याच्या आत आम्हाला न्याय देण्यात यावा, अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कापसाला सामूहीक आग लावून त्यामध्ये आत्मदहन करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.\nराज्यात एक असंही गाव आहे; ‘या’ गावात चहा कधीच विकला जात नाही\nपोस्ट खात्यात मोठी भरती; 10 वीच्या गुणांवर होणार भरती\nमुख्य बातम्या • राजकारण\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nआरोग्य • मुख्य बातम्या • राजकारण\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nबाजारभाव • मुख्य बातम्या\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन \nमुख्य बातम्या • राजकारण\n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमुख्य बातम्या • राजकारण\nकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा अत्याधुनिक सुविधांनी होतोय सज्ज – गुलाबराव पाटील\nमुख्य बातम्या • राजकारण\nशेतकऱ्यांवर अन्याय करणारे कायदे मागे घेई पर्यंत ‘हा’ पक्ष संघर्ष करीत राहणार\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A5%A7%E0%A5%AC/", "date_download": "2020-09-28T21:08:41Z", "digest": "sha1:DEO74HALXK3QFS3HDUQLA2C23QOCY5XB", "length": 12189, "nlines": 221, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "वर्‍हाडातली गाणी – १६ – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 28, 2020 ] शुद्धतेत वसे ईश्वर\tकविता - गझल\n[ September 28, 2020 ] निरंजन – भाग २३ – मौनम् सर्वार्थ साधनम्\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 28, 2020 ] श्री उमाम���ेश्वर स्तोत्रम – १०\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 27, 2020 ] सर्वस्व अर्पा प्रभुला\tकविता - गझल\n[ September 27, 2020 ] श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ९\tअध्यात्मिक / धार्मिक\nHomeकविता - गझलवर्‍हाडातली गाणी – १६\nवर्‍हाडातली गाणी – १६\nMarch 11, 2017 विजय लिमये कविता - गझल, मराठी भाषा आणि संस्कृती\nपहिल्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा\nसरता सरता नंदन घराच्या\nनंदन घराच्या बगिच्या वरी\nतिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी\nपलंग फिरे चौक फिरे\nदुसऱ्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा\nसरता सरता नंदन घराच्या\nनंदन घराच्या बगिच्या वरी\nतिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी\nपलंग फिरे चौक फिरे\nतीसऱ्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा\nसरता सरता नंदन घराच्या\nनंदन घराच्या बगिच्या वरी\nतिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी\nपलंग फिरे चौक फिरे\nचौथ्या माशीचा घडवा येतो येतो रे शिरवा\nसरता सरता नंदन घराच्या\nनंदन घराच्या बगिच्या वरी\nतिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी\nपलंग फिरे चौक फिरे\nपाचव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा\nसरता सरता नंदन घराच्या\nनंदन घराच्या बगिच्या वरी\nतिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी\nपलंग फिरे चौक फिरे\nसहाव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा\nसरता सरता नंदन घराच्या\nनंदन घराच्या बगिच्या वरी\nतिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी\nपलंग फिरे चौक फिरे\nसातव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा\nसरता सरता नंदन घराच्या\nनंदन घराच्या बगिच्या वरी\nतिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी\nपलंग फिरे चौक फिरे\nआठव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा\nसरता सरता नंदन घराच्या\nनंदन घराच्या बगिच्या वरी\nतिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी\nपलंग फिरे चौक फिरे\nनवव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा\nसरता सरता नंदन घराच्या\nनंदन घराच्या बगिच्या वरी\nतिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी\nपलंग फिरे चौक फिरे\nश्री विजय लिमये हे नागपूर येथील Eco friendly Living Foundation चे अध्यक्ष आहेत. ते पर्यावरण या विषयावर जनजागृती करत असतात आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर लेखन करतात.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम ��वढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nविजय लिमये यांचे साहित्य\nमिठास जागा, मिठावर जगू नका\nवर्‍हाडातली गाणी – १८\nवर्‍हाडातली गाणी – १७\nवर्‍हाडातली गाणी – १६\nवर्‍हाडातली गाणी – १५\nवर्‍हाडातली गाणी – १४\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://sahajsuchale.blogspot.com/2011/04/blog-post_17.html", "date_download": "2020-09-28T20:44:23Z", "digest": "sha1:IWDUXCF2AHRODDS5GBFAFD3NKVDEFKZB", "length": 16365, "nlines": 97, "source_domain": "sahajsuchale.blogspot.com", "title": "सहज सुचले: अतिरेक...उद्वेग..भावना अणि एक उड़ान", "raw_content": "\nसहज सुचले आणी विसरायला नको म्हणून ई-कागदावर उतरविले...\nअतिरेक...उद्वेग..भावना अणि एक उड़ान\nबार मधे बसून चौघांना ही जास्त चढलेली आहे. ३ सिनिअर्स अणि १ जूनियर.\nत्यापैकी १ सिनिअर जूनियर ला विचारतो, \"तेरा ड्रीम बिसनेस क्या है बे\" जूनियर- \"मुझे राईटर बनना है.\"\nसिनिअर्स - \"राईटर... हा हा हा हा... जावेद अख्तर.. हा हा हा....अछ्छा कुछ सुना..\"\nहर बाल की खाल की ये छाल भी खा जाये,\nइस के हाथ पर जाये तो महीने साल भी खा जाये,\nकिसी बेहाल का जो बचा हो हाल तो हाल भी खा जाये,\nबे-मौत मरते मन का ये मलाल खा जाये,\nलालू का लाल खा जाये, नक्सलबारी की नाल खा जाये,\nबचपन का धमाल खा जाये, बुढ़ापे की शाल भी खा जाये,\nहया तो छोड़ो बेहया की चाल भी खा जाये\nऔर अगर परोसा जा सके तो खयाल भी खा जाये...\nमागच्या १०-१२ दिवसांपासून, निखिल माझ्या मागे लागला होता की, \"साले उड़ान देख, अल्टि मूवी है, ये नहीं देखा तो क्या देखा\". खरे तर त्याने एवढ सांगितल्यावरच मी मूवी बघायला पाहिजे होती, (कारन तो मला ज्या मूवीज सज्जेस्ट करतो, त्या सर्वच छान असतात) पण का कुणास ठाउक मी टाळाटाळ करत होतो, हे माहित असून सुद्धा की २०११ चे फिल्मफेअर अवार्ड्स या मूवी ला मिळाले. यात बेस्ट फिल्म (क्रिटिक्स अवार्ड), बेस्ट स्टोरी, सिनेमाटोग्राफी, स्क्रीनप्ले, बेस्ट ब्याकग्राउंड म्यूजिक, अणि बेस्ट साउंड डिजाईन, बेस्ट मेल सपोर्टिंग एक्टर असे सात पुरस्कार आहेत. हे एवढा माहित असून सुद्धा माझा काही मूवी बघण्याचा योग येत नव्हता, अणि त्यानंतर निखिल ने वर लिहिलेली कविता ऐकवली अणि मी म्हटल बास आता \"उड़ान\" घ्यायची.\nजेव्हा मुले मोठी व्हायला लागतात, ���्याना कंठ फुटायला लागतो (म्हणजे सर्वानाच फुटतो, त्यात नविन असे काही नाही), त्याना त्यांच वेगळं अस व्यक्तित्व जाणवायला लागत. पालकांच्या इछा, आकांक्षा हे एक त्यांच्यावर अतिरेक आहे अस वाटायला लागत( नेहमी असेच असत असे नाही). त्यावेळेस ती बंड करून उठतात अणि आपल्या सर्वाना हे सत्य नाकारून चालणार नाही की पिढ्या नि पिढ्यापासून हा प्रोब्लेम सुरूच आहे. असो मुद्दा असा आहे की आपल्या आयुष्यात आपल्या सर्वाना एकदा तरी आपली इच्छेविरुद्ध कुणाच्या समोर वाकाव लागत, मग ते कधी आपले सिनिअर्स असतात, कधी बॉस, कधी नातेवाईक, तर कधी आणखी कुणी. उड़ान आपल्याला मुलगा अणि शिस्तेचा अतिरेक झालेले वडिल यांच्यातील समंद्धाबद्दल सांगते, अणि सोबतच एक प्रेरणा देते की आयुष्यातील ही सर्व बंधने झुगारून तुम्ही मुक्तपणे आपल्याला जे आवडते ते करू शकता.\nशिमला च्या एका अति चांगल्या शाळेच्या हॉस्टल पासून मूवी ला सुरुवात होते. चार तरुण मुले(मित्र) जेमतेम मिसरुड फुटलेली, होस्टल ची भिंत ओलांडून अडल्ट पिक्चर बघायला जातात अणि तिथेच वार्डन चौघाना पकडतो. प्रिंसिपल चौघाना एक्सपेल करून घरी पाठवून देतो. यादरम्यान विशेषता कॉलेज तरुणांना आवडतील असे काही संवाद आहेत अणि जे ऐकून तुम्हाला ही तुमचे कॉलेज दिवस नक्की आठवतील.\nरोहन (रजत बारमेचा) हा त्या चौघांपैकी एक. एक्सपेल झाल्यावर, वार्डन रोहनला त्याचे वडिल रोनित रॉय कड़े जमशेदपुरला आणून सोडतो. घरी आल्यावर रोहन ला कळत की त्याचा एक सावत्र लहान भाऊ (अर्जुन) पण आहे. अणि हे तिघे पुरुष एकाच घरात एकत्र राहण्याचा प्रयत्न करत असतात. रोनित रॉय हा मिलिट्री-सदृश अतिशय शिस्त-प्रिय अस व्यक्तिमत्व आहे. ते रोहन ला त्याच्या इच्छेविरुद्ध पार्ट टाइम इंजीनियरिंग अणि पार्ट टाइम त्याच्या मेटल फैक्ट्रीत जबरदस्तीने काम करायला लावतात. अर्जुन जो की फ़क्त ६-७ वर्षाचा आहे, त्याला अभ्यासाची अति सक्ती करतो. आपल्याला पापा न म्हणता 'सर' म्हणावे ही विचित्र मागणी, अणि त्याला दिलेल कारन ही तेवढच तिरपट. त्याच्या ह्या विचित्र अणि शिस्त-प्रिय वागन्यामुळे दोन सावत्र भाऊ, ज्यांचे आधी पटत नसते, ते मात्र जवळ येतात.\nछोटी छोटी छितराई यादें\nबिछी हुई हैं लम्हों की लॉन पर.\nनंगे पैर उनपर चलते-चलते\nइतनी दूर चले आये\nकी अब भूल गए हैं – जूते कहाँ उतारे थे. एडी कोमल थी, जब आये थे.\nथोड़ी सी नाज़ुक है अभी भी.\nऔर नाज़ुक ही रहेगी\nइन खट्टी-मीठी यादों की शरारत\nजब तक इन्हें गुदगुदाती रहे.\nसच, भूल गए हैं, की जूते कहाँ उतारे थे.\nअब उनकी ज़रुरत नहीं.\nमधल्या काळात रोहन चे त्याच्या मित्रांशी फोनवर चोरून बोलन होत असत, तेव्हा त्याला कळत की त्याच्या बाकी ३ मित्रानी मुंबईत एक होटल सुरु केले आहे, अणि सर्वे तिथे काम करून मजेत आहे. ते रोहनला पण मुंबईला ये म्हणतात. रोहन आपल्या भावना मनात लपवत जगत असतो, एके दिवशी अर्जुन अचानकपने हॉस्पिटलला अड्मिट होतो. अर्जुनला हॉस्पिटलला सोडून, रोनित रॉय काही कामानिमीत्त कोलकत्ता ला जातो. इकडे रोहन आपल्या कवितांनी अणि गोष्टीनी सर्व डॉक्टर, नर्सेस अणि पेशंट्सची मने जिंकतो. कोलकत्ता हुन परत आल्यावर रोनित रॉय ला कळते की रोहन इंजीनियरिंग ला नापास झाला आहे. त्या रात्रि मुलगा अणि वडिल यांच्यातील बाचाबाची, प्रश्ने, उत्तर-प्रतिउत्तर. ह्या सिन्स नि मूवी चा टेम्पो हाई नेला आहे.\nरोनित रॉय नि साकारलेला अतिशय शिस्त-प्रिय बाप अप्रतिम. रोनित रॉयने एक बापाबरोबरच, बायको नसलेल्या एकट्या पुरुषाच क्यारेक्टरही छान दाखविला आहे. रोहन (रजत बारमेचा) ही तोडीस-तोड़, बऱ्याच गोष्टी तो त्याच्या डोळ्यातून बोलला आहे. लहान अर्जुन (आयान बरोदिया) ही उत्तम, त्याला सांगितलेल त्याने उत्तम पार पाडल आहे. राम कपूर ने साकारलेला काका ही उत्तम. मूवीमधे सिनिअर्स सोबतच \"मोटू मास्टर\" हे गाने ही अप्रतिम - हसून हसून पोट दुखाव अस. डिरेक्टर ची क्रिएटीविटी ही उत्तम, त्याने जमशेदपुर ला उत्तम रित्या दाखविले आहे. बेस्ट सिनेमाटोग्राफी मिळालाय हे कही उगाच नव्हे, रोहन च्या भावना टीपने, त्याचे स्टील फैक्ट्रीच्या बाहेर असलेले सिन्स, रेलवे जवळचे सिन्स, ताण सहन न झाल्यामुले, त्याचा उद्वेग, राग गाडीवर काढलेले सीन अणि बरेच इतर.\nत्या रात्रीनंतर, पुढे काय घडत, रोहन, अर्जुन अणि त्यांचे वडिल रोनित रॉय यांचे पुढे काय होते, हे माहित करून घेण्यासाठी तर उड़ान बघायला हवा. बंधने ही आयुष्यात येणारच, ती कशी पेलायची, किंवा ती कशी झुगारून लावायची, हे आपल आपल्यालाच ठरवाव लागत. कारन या सर्वांचा सामना हा आपल्याला स्वताहालाच करायचा असतो. थोडक्यात ही न चुकवावी अशी एक \"उड़ान\" आहे.\nकहानी ख़तम है, या शुरवात होने को है,\nसुबह नई है ये, या फिर रात होने को है.\nLabels: उड़ान, जमशेदपुर, फिल्मफेअर\nआत्���ा इतके जण सोबत (online) आहेत\nअतिरेक...उद्वेग..भावना अणि एक उड़ान\nमला मुंबई जगायची आहे...\nसहज सुचलेले तुमच्या ब्लॉगवर वाचण्यासाठी इथून उचला.\nकोण कोण येती घरा...\nब्लॉग मेलबॉक्स मध्ये हवेत विचार नको इथे इ-मेलआयडी द्या\nमराठीत प्रतीक्रिया दयायची आहे, येथे टाईप करा... आणी प्रतीक्रियेच्या box मधे PASTE करा.\nमला हे वाचायला आवडत् (वाचून बघा)\nआवडलेली गाणी / कविता\nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/petrol-and-diesel-price-unchanged-today/articleshow/77989553.cms", "date_download": "2020-09-28T21:13:34Z", "digest": "sha1:3NXGQXL2N2WDZRQO36YNFZXGXATXFE4I", "length": 15328, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nइंधन दर; 'हा' आहे आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव\nपेट्रोलियम कंपन्यांनी मागील पाच दिवसांत तीनवेळा डिझेल दरात कपात केली आहे. यामुळे डिझेल प्रती लीटर ४० पैशांनी स्वस्त झाले आहे. कंपन्यांनी टाळेबंदीत पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सपाटा लावून नुकसान भरुन काढले होते. आज मंगळवारी दोन्हा इंधन दरात कोणताही बदल केला नाही.\nमुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून होत असलेल्या डिझेल दर कपातीला मंगळवारी ब्रेक लागला. कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर ठेवले. सोमवारी कंपन्यांनी डिझेल दरात ११ पैशांची कपात केली होती.\nआज मंगळवारी मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८८.७३ रुपये आणि डिझेलचा भाव ७९.६९ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८२.०८ रुपये आणि डिझेलचा भाव ७३.१६ रुपये झाला आहे. चेन्नईत पेट्रोल ८५.०४ रुपये असून डिझेल ७८.४८ रुपये झाला आहे. कोलकात्यात पेट्रोल ८३.५७ रुपये आहे. डिझेल ७६.६६ रुपये प्रती लीटर झाला आहे.\nजागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर असून देखील मागील तीन आठवडे पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल दरवाढीचा सपाटा लावला होता. इंडियन ऑइलच्या आकडेवारीनुसार १६ ऑगस्टपासून १६ दिवसांमध्ये चार दिवस पेट्रोलचा भाव स्थिर होता. तर उर्वरित १२ दिवसांत पेट्रोल १.६० रुपयांनी महागले होते.जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचा भाव (ब्रेंट क्रूड) प्रती बॅरल ४१.७५ डॉलरच्या आसपास आहे.\nICICI-Videocon case प्रकरणी चंदा कोचर यांच्या पतीला अटक\nअनलॉकच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या अर्थव्यवस्थेची घडी आता पूर्वपदावर येत आहे. इंधन मागणी देखील वाढत आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने ग्राहकांच्या खिशाला चाट बसली होती. या दरवाढीने दिल्लीत डिझेलचा भाव पेट्रोलच्या पुढे गेला. डिझेल सार्वकालीन उच्चांकावर गेलं होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या स्थानिक कराच्या बोजाने पेट्रोल आणि डिझेलचे भाव भरमसाठ वाढले आहेत. यावर विविध माध्यमातून टीका झाली. त्यानंतर ३० जुलै रोजी दिल्ली सरकारने डिझेलमध्ये ८.३६ रुपये शुल्क कपात केली. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर प्रती लीटर ७३.५६ रुपये प्रती लीटर झाला होता.\nमागणी वाढली ; सोने-चांदीच्या दरात तेजीत\nदरम्यान, करोना व्हायरस रोखण्यासाठी देशात जवळपास अडीच महिने कठोर टाळेबंदी लागू करण्यात आली होती. याची मोठी किंमत अर्थव्यवस्थेला चुकवावी लागली आहे. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची वाढ नव्हे तर अधोगती झाली आहे. पहिल्या तिमाहीत विकासदर (GDP) उणे २३.९ टक्के इतका प्रचंड खाली घसरला आहे. ४० वर्षांत पहिल्यांदाच जीडीपीमध्ये इतकी मोठी घसरण झाली आहे.\nकर्जदारांना RBIकडून मिळणार आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा\nदेशात पेट्रोल आणि डिझेल नियंत्रणमुक्त आहेत. २०१० मध्ये सरकारने पेट्रोल नियंत्रणमुक्त केले होते. तर २०१४ मध्ये डिझेल दर नियंत्रणमुक्त करण्यात आले. देशात इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न करण्यात आले आहेत. दररोज सकाळी इंधन दर आढावा घेतला जातो. १६ मार्चपासून पेट्रोलियम कंपन्यांनी ८३ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nGold Rate Fall खूशखबर ; सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, एक...\nसोने दरात घसरण सुरूच; आज इतक्या रुपयांनी झाले स्वस्त...\nखरेदीची सुवर्णसंधी; आठवडाभरात सोने झालं २५०० रुपयांनी स...\nICICI-Videocon case प्रकरणी चंदा कोचर यांच्या पतीला अटक महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nबुलेट ट्रेनसाठी निविदा उघडल्या, या कंपन्या आहेत स्पर्धेत\nसहकारी बँकांवर आता रिझर्व्ह बॅंकेचा वॉच\nकच्च्या तेलातील घसरण केंद्र सरकारच्या पथ्यावर\nई-कॉमर्स सज्ज ; सणासुदीत रेकाॅर्डब्रेक विक्रीची शक्यता\nरेल्वेत होणार ३०००० कोटींची गुंतवणूक\nआयपीएलRCB vs MI: आरसीबीची तुफानी फलंदाजी, मुंबईसमोर ठेवले मोठे आव्हान\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nआयपीएलRCB vs MI: रोहित शर्माने दिलेले जीवदान मुंबईला पडले महाग\nफ्लॅश न्यूजLive स्कोअर कार्ड: मुंबई विरुद्ध बेंगळुरू\nकोल्हापूरकरोनामुक्तीनंतर मुश्रीफ यांचे जल्लोषात स्वागत; सोशल डिस्टनसिंगचा मात्र फज्जा\nमुंबईसुशांतसिंह प्रकरणः CBIकडून निवेदन जारी; गृहमंत्र्यांनी विचारला 'हा' प्रश्न\nदेशलष्कराला मिळणार आणखी ७२ हजार सिग सॉर अ‍ॅसॉल्ट रायफल्स\nमुंबईकंगनाच्या बंगल्यावरील कारवाई; हायकोर्टाने नोंदवले 'हे' महत्त्वाचे निरीक्षण\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nधार्मिक१४० दिवसांनी शनी मार्गी : 'या' ९ राशीच्या व्यक्तींवर सर्वाधिक प्रभाव\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pmpml-news-in-marathi/", "date_download": "2020-09-28T22:41:30Z", "digest": "sha1:HCNOAJZERP3VTHEX6TB3CVUDMZCQPI5C", "length": 3682, "nlines": 66, "source_domain": "mpcnews.in", "title": "pmpml news in marathi Archives - MPCNEWS", "raw_content": "\n PMPML चा मोठा निर्णय, ई-बसेसची टेंडर प्रक्रिया रोखली\nएमपीसी न्यूज- लडाखमध्ये चिनी लष्कराच्या भ्याड हल्ल्यात 20 भारतीय जवानांच्या हौतात्म्याविरुद्ध देशभरात संताप वाढत आहे. महाराष्ट्र सरकारने सोमवारी चीनच्या कंपन्यांसोबतचे 5020 कोटींचे 3 मोठे करार रोखले आहेत. महाराष्ट्र सरकारचा निर्णय ताजा…\nBhosari: सहकारी बांधवाना दिला मदतीचा हात; ‘पीएमपी’च्या भोसरी आगारचा स्तुत्य उपक्रम\nएमपीसी न्यूज- पीएमपीएमएलने लॉकडाउनमुळे प्रवाशांची वाहतूक सुविधा बंद केल्याने रोजंदारी बदली कर्मचाऱ्यांना काम मिळू शकले नाही. त्यामुळे त्यांना दरमहा मासिक वेतन न मिळाल्याने या कामगारांची व कुटुंबीयांची आर्थिक कुचंबणा होत आहे. हे लक्षात घेऊन…\nKasarwadi News : आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार\nVadgaon News : पोलीस पाटलांचे रखडलेले मानधन लवकर द्या- आमदार सुनिल शेळके\nPune News : संत साहित्याचे गाढे अभ्यासक वा. ना. उत्पात यांचे कोरोनामुळे निधन\npimpri news : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आणखी 300 रोहित्रांना सुरक्षा आवरण लावणार\nHinjawadi crime News : क्रेनच्या धडकेत एकजण ठार\nMumbai news: लता दीदींना वाढदिवसानिमित्त राज्य सरकारतर्फे ‘ही’ खास भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.kingsxipunjab.com/post/how-to-use-a-communal-kitchen-in-a-youth-hostel/", "date_download": "2020-09-28T23:20:44Z", "digest": "sha1:QCLMWKXE2FBLYT7PY24OICSXX7D7LAOX", "length": 9188, "nlines": 17, "source_domain": "mr.kingsxipunjab.com", "title": "युवा वसतिगृहात सांप्रदायिक स्वयंपाकघर कसे वापरावे | kingsxipunjab.com", "raw_content": "\nयुवा वसतिगृहात सांप्रदायिक स्वयंपाकघर कसे वापरावे\nसांप्रदायिक युवा वसतिगृह स्वयंपाकघरात आपले जेवण शिजवण्यामध्ये जागेची झुंबड घालणे, हरवलेल्या पदार्थांसाठी रमवणे आणि अन्नाची देवाणघेवाण करण्यासाठी इतर पाहुण्यांबरोबर भांडणे भरणे असू शकते. हा लेख आपल्याला युवा वसतिगृहातील मास्टरिंग शेफ 101 मध्ये वरचा हात मिळविण्यात मदत करेल.\nआपल्या अन्नाची लेबल लावा. सोपे वाटते परंतु बरेच अतिथी \"विश्वास\" घटकास अनुकूल आहेत. दिवसभर प्राचीन अवशेषांवर पायदळी तुडवणारे किंवा दिवसभर दुर्गंधीयुक्त सार्वजनिक वाहतूक कोंडी करणारे भुकेलेले पाहुणे जेव्हा त्यांच्या पोटात गोंधळ उडवतात तेव्हा ते नेहमी विश्वासात नसतात आणि असे मानू शकतात की लेबल न केलेले अन्न हे सर्वांसाठी विनामूल्य आहे. हे देखील मदत करते त्या दुधाचे डिब्बे कोणते आहेत ते ओळखा .\nनिश्चित केलेल्या स्टोरेज रिक्त स्थानांचा वापर करण्याचे सुनिश्चित करा. आपण कोणत्या कपाटांविषयी आणि कोणत्या फ्रीजमध्ये अन्न साठवू शकता याबद्दल विशिष्ट नियम असल्यास, या नियमांचे अनुसरण करा. जर आपण तसे केले नाही तर आपल्याला आपले अन्न काढून टाकून टाकण्याची जोखीम आहे.\nजेथे परवानगी असेल तेथे शिजवा. तुमच्या हॉस्पिटलमध्ये उभारल्या जाणा'्या 'ट्रॅंगिया' साठी बहुतेक युवा वसतिगृहे अर्धवट नसतात. केवळ आग लागण्याची ही शक्यता नाही तर इतर अतिथींना आपल्या स्वयंपाकाचा वास येऊ देण्यावर देखील अन्याय आहे.\nलहान शिजवावे. आपल्याकडे झगडायला इतके शिजवू नका आपल्याकडे फ्रीजर किंवा फ्रिजची जागा आहे आणि ती ठेवण्यासाठी कंटेनर आहेत आणि आपण एक किंवा दोन रात्रींपेक्षा अधिक मुक्काम करत आहात. आपण कमी प्रमाणात अन्न विकत घेऊ शकत नसल्यास, इतर अतिथी आपण खरेदीखर्चासह अर्ध्या भागावर जाण्यास तयार असल्यास पहा.\nते स्वच्छ ठेवा. सांप्रदायिक स्वयंपाकघर वापरताना अन्न सुरक्षा नियमांकडे लक्ष देणे आणखी महत्वाचे आहे. आपण वापरण्यापूर्वी काहीतरी धुतले आहे असे समजू नका; गरम पाण्यात कटिंग बोर्ड धुवा आणि वापरण्यापूर्वी ढवळत भांडी धुवा. जेव्हा आपण कच्चे मांस, अंडी आणि कुक्कुट कापता तेव्हा नेहमीच धुण्याशिवाय पृष्ठभाग इतरांपासून दूर करा आणि साफ करा स्वत: नंतर. जातीय स्वयंपाकघरात क्रॉस-दूषित होणे खूप गंभीर असू शकते.\nजेवण सामायिक करा. इतर अतिथींना जाणून घेण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. त्यापैकी काहींच्या बदल्यात त्यांना आपल्या पाककृती आनंदित करा. किंवा जेवणात त्यांनी मिष्टान्न केले तरी करण्याची ऑफर द्या. सर्जनशील आणि मैत्रीपूर्ण व्हा आणि आपण कदाचित जीवनासाठी मित्र बनवू शकता किंवा, अगदी कमीतकमी रात्रीसाठी एक चांगले सूत मिळवा.\nबाहेर खाणे. आपण सुट्टीवर आहात प्रत्येक रात्री स्वयंपाकघरात घालवू नका; बाहेर पडा आणि स्थानिक पाककृती शोधा. वसतिगृहातील फ्रंट डेस्कवर स्वस्त रेस्टॉरंटच्या सल्ल्या आणि सौद्यांची मागणी करा आणि एखाद्या गटासह जेवा जेणेकरुन आपण खर्च आणि डिशेस सामायिक करू शकाल.\nवसतिगृहातच अन्नाची तरतूद पहा - मुक्कामाच्या किंमतीमध्ये एखादे सभ्य जेवण मिळवून देण्याकरिता किंवा थोड्या प्रमाणात जास्तीचे पैसे मिळवणे आपल्यासाठी भाग्यवान असेल. तसे असल्यास, आपला स्वतःचा आहार खरेदी करण्यात आणि तयार करण्यात लागणा .्या किंमती आणि वेळ यांचा विचार करून याचा आधार घ्या.\nआपण त्या रात्री हे सर्व खात असणार हे आपल्याला ठाऊक असल्याशिवाय नाशवंत अन्न खरेदी करण्याचा प्रयत्न करा. अपेक्षेपेक्षा आधी अचानक निघून जाण्याचा निर्णय घेतल्यास, हे कालबाह्य होणार आहे किंवा त्यास बर्‍यापैकी वाया घालवण्याची काळजी घेण्यासाठी हे संचयित करण्याची गरज कमी करते.\nउरलेल्या अन्नावर एक टीप सोडा जी आपण आपल���याबरोबर घेऊ इच्छित नाही ते इतर अतिथींना ते वापरण्यास मोकळे आहेत हे कळवण्यासाठी.\nबर्‍याच सांप्रदायिक वसतिगृहातील स्वयंपाकघरात आधीच मसाले (मीठ, मिरपूड, जाम इ.) विनामूल्य उपलब्ध आहेत; खरेदी करण्यापूर्वी नेहमीच तपासा.\nयुरोपमध्ये वसतिगृहे कशी शोधावीपॅरिसमध्ये वसतिगृह कसे शोधावेहोस्टलिंगचा सर्वाधिक फायदा कसा मिळवावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/coronavirusinindia/", "date_download": "2020-09-28T21:55:03Z", "digest": "sha1:YZL3CKFYWZIZKAT32BHBXHOIW66OYDE6", "length": 3666, "nlines": 92, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#coronavirusinindia Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nपिंपरी-चिंचवड शहरात बाधित रुग्णांची संख्या 76 हजारांपुढे\nदुरवस्था एकीकडे अन्‌ दुरुस्ती दुसरीकडेच\nबेडच्या माहितीसाठी दोन दिवसांत “डॅशबोर्ड’\nमायणी वन उद्यानात फुलांच्या सप्तरंगांची उधळण\nहरवलेल्या रेमडेसिवीर इंजेक्‍शनचे 32 हजार रुपये जमा\nअतुल पवारसह सहाजणांवर दरोड्याचा गुन्हा\nजिल्ह्यात 955 जणांना डिस्चार्ज\nसातारा -जिल्ह्यात 28 बाधितांचा मृत्यू\nआरक्षण रद्द करून मेरिटवर निवड करा\nनऊ हजारांहून अधिक करोनाबाधित उपचाराधीन\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\nभरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी\nसराफाला लूटणारा फरार सराईत गुन्हेगार जेरबंद\n“नवाज शरीफ भारताचे एजंट; ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गुपचूप बोलतात”\n“बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.piptell.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-28T20:39:28Z", "digest": "sha1:T7UYAS6JL2GLDPSDMJIW6MUZZRJRPB2E", "length": 14151, "nlines": 88, "source_domain": "www.piptell.com", "title": "परदेशी क्लाउड किचन पाईसाठी बंडखोर फूड्सची भूक | Piptell", "raw_content": "\nHome News परदेशी क्लाउड किचन पाईसाठी बंडखोर फूड्सची भूक\nपरदेशी क्लाउड किचन पाईसाठी बंडखोर फूड्सची भूक\nतो चक्र मोठा आवाज किंवा कुजबुजने संपला की नाही याची पर्वा न करता, संपूर्ण स्टार्टअप लाइफ सायकलमधून गेलेला प्रत्येक उद्योजक पहिल्यापेक्षा मोठ्या असलेल्या दुसर्‍या कृत्याची आस धरतो.\nट्रॅव्हिस कलानिक, उबरचे मर्क्युरीयल संस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी, नवीन कृती शोधत आहेत जे आयकॉनिक राइड-हेलिंग अ‍ॅपपेक्षा स्पष्टपणे मोठे असेल. ���णि एखाद्याने अलीकडील बातम्यांच्या अहवालांवर विश्वास ठेवला असेल तर तो त्याला आधीच सापडला आहे.\nपण शहरी वाहतुकीसाठी “जीग इकॉनॉमी” ही संकल्पना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सोडवण्यापेक्षा कोणते मार्केट मोठे असू शकते\n“खाणारा प्रत्येक माणूस” कव्हर करणारा बाजार.\n1 सर्वात योग्य च्या उर्जा\n1.1 पण भारतात वाढ का होत नाही\nसर्वात योग्य च्या उर्जा\nकलानिक यांच्या मालकीची रिअल-इस्टेट कंपनीची सिटी स्टोरेज सिस्टम्स (सीएसएस) चे युनिट क्लाउडकिचेन्सला नमस्कार सांगा. कंपनी, मागणीनुसार अन्न वितरण बाजारात आहे, परंतु पिळणे आहे.\nअर्थात, खाद्य व्यवसायातील कलानिकचा हा पहिला रोडिओ नाही. उबेरमध्ये उबर ईट्स नावाचा एक मोठा विभाग आहे ज्याने ग्राहक आणि रेस्टॉरंट्स दरम्यान एक पूल म्हणून काम करणारे वितरण पैलूवर लक्ष केंद्रित केले. दुसरीकडे क्लाऊडचेचेन्स रेस्टॉरंट्सला परवाना व उपकरणे देऊन संपूर्ण कार्यक्षम स्वयंपाकघरांची जागा भाड्याने देते. डार्क किचेन म्हणूनही ओळखले जाणारे, क्लाऊड किचेन्स ही रेस्टॉरंट्स आहेत ज्यात जेवणाचे पर्याय नसतात – ते ऑनलाइन ऑर्डरद्वारे किंवा टेकवेद्वारे ग्राहकांची सेवा देतात. जेवणाच्या पर्यायांमुळे मेघ स्वयंपाकघरांनी रेस्टॉरंट्सला सर्व्हिस कर्मचार्‍यांचे पगार आणि भाड्याने देण्याचे दोन मुख्य किमतींची आवश्यकता कमी केली. (आम्ही यापूर्वी या इंद्रियगोचर बद्दल लिहिले आहे.)\nगेल्या 18 महिन्यांत सीएसएसने सिंगापूर, लंडन आणि दक्षिण कोरिया सारख्या देशांमध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे. गेल्या महिन्यात क्लानिकने क्लाउड किचन कंपनी रेबेल फूड्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गुंतवणूक करून भारतात प्रवेश केला होता. बंडल फूड्सने कलानिकने नेमकी किती रक्कम दिली आहे याचा खुलासा केला नसला तरी न्यूयॉर्कस्थित टेक- या समावेश असलेल्या १२$ दशलक्ष डॉलर्सच्या सीरिज डी फेरीचा तो भाग होता. फोकस हेज फंड कोट्यू मॅनेजमेन्ट. या शेवटच्या फेरीनंतर, रेबेल फूड्सचे मूल्य $ 525 दशलक्ष होते.\nरेबेल फूड्स, नी फॉसोस, 2004 मध्ये सुरू झाले. प्रदीर्घ, लक्षात न येण्यासारख्या अस्तित्वानंतर, २०११ मध्ये अमेरिकेच्या उद्योजक भांडवलाची कंपनी सेक्वाइया कॅपिटलच्या नेतृत्वात सीरिज एच्या फंडिंग फेरीत त्याने million दशलक्ष डॉलर्सची उभारणी केली आणि स्केलिंगला सुरुव��त केली. एकदा बागेच्या लक्षात आले की त्यातील 80% व्यवसाय घरातील वितरणातून येत आहे. आठ वर्षांनंतर, ते अन्न, साखळीच्या शीर्षस्थानी आहे, कमाई, ऑर्डर, स्वयंपाकघरांची संख्या आणि भौगोलिक उपस्थितीद्वारे भारतातील सर्वात मोठे क्लाऊड किचन.\nयेथे येण्यासाठी विद्रोही चार धुके घेतले, संभाव्य पाचव्या संध्याकाळी.\nआम्ही २०१ early च्या सुरूवातीस लिहिले आहे की, बाबेलाने क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट (क्यूएसआर) होण्यापासून गडद किचनपासून बाजारपेठेत गेले, आणि शेवटी, मल्टी-ब्रँड क्लाऊड किचन. २०१ final मध्ये हा अंतिम मुख्य भाग, सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जयदीप बर्मन यांनी २०१ end च्या अखेरीस कंपनीला फायदेशीर बनवण्याचा अंदाज व्यक्त केला होता.\nते झाले नाही – त्यावर्षी कंपनीने .4 74..4 कोटी रुपयांचे नुकसान ($ १०. million दशलक्ष) पोस्ट केले – हे बंड्याचे नुकसान सलग दुसर्‍या वर्षी होते. त्यावर्षी त्याचा महसूल १77 कोटी रुपये (२०..7 दशलक्ष डॉलर्स) इतका होता आणि त्यात 78 78 टक्के वाढ झाली. मुख्य म्हणजे केवळ सर्वात मोठी उडी नव्हती तर खर्चातील वाढदेखील वाढली. बंडखोरांच्या फळीत असलेल्या लाइटबॉक्स वेंचर्सचे प्रशांत मेहता म्हणतात की, कंपनी “काही वर्षांत” फायदेशीर असावी. २०१ Light मध्ये लाइटबॉक्सने बंडखोरमध्ये गुंतवणूक केली – जेव्हा त्या ढग स्वयंपाकघरातील जागेत फक्त बाळांचे पाऊल उचलले तेव्हा.\nलहान आवृत्ती चौथ्या मुख्य काम केले.\nदक्षिण-पूर्व आशिया आणि मध्य-पूर्वेकडील प्रदेशात विस्तार करण्याच्या दृष्टीने बंड्याने गुंतवणूकदार बॅंकर गोल्डमन सॅक्स आणि इंडोनेशियन मल्टी सर्व्हिस प्लॅटफॉर्म गोजेक यासारख्या मार्की गुंतवणूकदारांशी दोन बॅक-टू-बॅक फेर्‍या केल्या आहेत.\nपण भारतात वाढ का होत नाही\nबर्‍याच व्यवसायांमध्ये, युनिट खर्च मोठ्या प्रमाणात घसरतात. बाजाराचे सखोल संशोधन करणारे गुंतवणूकदार दलितजीत कोचर म्हणाले की, क्लाऊड किचेनमुळे अतिरिक्त पायाभूत सुविधा व खर्च वाढतो. “भारतीय संदर्भात मेघ स्वयंपाकघरांना स्केल मदत कसे करते हे मला दिसत नाही. मला खात्री नाही की मोठ्या प्रमाणात नफा मिळवण्याचा मार्ग आहे. ”चिलखत मधील आणखी एक चिंब म्हणजे डिलिव्हरी कॉस्ट. फायद्याच्या मार्गावर विशेषत: ढग स्वयंपाकघरांसाठी एक अटळ अडथळा.\n“युनिट इकॉनॉमिक्सच्या बाबतीत, अद्यापही प्रत्येक डिली��्हरीसाठी -०-70० रुपये ($ ०.-1-१) किंमत आहे. डिलिव्हरीसाठी ग्राहकांकडून शुल्क आकारल्यानंतरही स्विगी, झोमाटो आणि रेस्टॉरंट्स पैसे कमवत नाहीत. “शून्य-योगाचा खेळ आहे,” असे नाव न सांगण्यासाठी रेस्टॉरंट सॉफ्टवेअर पुरवणारे उद्योजक सांगतात.\nPrevious articleफ्लिपकार्टच्या कार्यक्रमात फोनपी कॅमिओपासून मुख्य भूमिकेत कसा गेला\nNext articleप्रतिस्पर्ध्यांविरूद्ध बंडखोर खाद्यपदार्थ कसे उभे आहेत\nभारताच्या युनिकॉर्न ब्रिगेडचा शुल्क\nएनुस मिराबिलिस नंतर 2020 मध्ये भारतीय साससाठी काय आहे\nभारत आणि समुद्र समुद्रामध्ये मेघ किचनच्या दिशेने एक धक्का बदल\nदक्षिण पूर्व आशियातील अन्न वितरण बाजारपेठेत मोठी वाढ\nट्रायची प्रसारण क्रांती प्रसारित केली जाणार नाही\nभायजू येथे कर्जाचे संकट निर्माण करणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.piptell.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%85%E0%A4%AA-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%9F%E0%A5%82-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A4%BF/", "date_download": "2020-09-28T21:56:37Z", "digest": "sha1:TASTNZZXWTQKILNPNPEFX4C7RXSTFT52", "length": 15405, "nlines": 97, "source_domain": "www.piptell.com", "title": "स्टार्टअप स्कूल टू सास: बिन्नी बन्सलचे xto10x स्टेपिंग स्टोन | Piptell", "raw_content": "\nHome Summary स्टार्टअप स्कूल टू सास: बिन्नी बन्सलचे xto10x स्टेपिंग स्टोन\nस्टार्टअप स्कूल टू सास: बिन्नी बन्सलचे xto10x स्टेपिंग स्टोन\nरेझरपे, मीशो, क्लेआर्टॅक्स, मायगेट आणि वेदान्तू यासारख्या भारतीय स्टार्टअप्समध्ये काय साम्य आहे Xto10x नावाची शाळा. चला स्पष्टीकरण देऊया.\nबहुतेक लोक सहमत होतील की त्यांनी यशस्वीरित्या प्रारंभिक उत्पादन-बाजारातील तंदुरुस्त गाठला आहे — त्यांना तातडीची समस्या असलेले आणि असे उत्पादन तयार केले आहे जे अर्थपूर्ण मार्गाने सोडवते अशा मोठ्या संख्येने ग्राहक सापडले आहेत.\nस्टार्टअपच्या बाबतीत, उत्पादन-बाजारातील तंदुरुस्तीपर्यंत पोहोचणे हा एक रस्ता समजला जातो. बहुतेक स्टार्टअप्स या “मृत्यूच्या झोपेच्या” ओलांडण्यात अयशस्वी ठरतात आणि जे त्या करतात, स्वतःला पुढच्या मोठ्या गोष्टीचा पाठलाग करून गुंतवणूकदारांनी भेट दिली.\nम्हणून वर नमूद केलेल्या सर्व स्टार्टअप्सने १०० दशलक्ष डॉलर्सच्या उत्तरेकडील बाजारपेठेतील गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी डॉलर्सचे रीतसर संग्रह केले.\n1 पण स्टार्टअप कठीण असतात\n1.1 पण यापैकी कोणतेही मनोरंजक का आहे\nपण स्टार्टअप कठीण असतात\nप्रॉडक्ट-मार्केट फिट अडथळा पार केल्याने गोष्टी सुलभ होत नाहीत. यापैकी बहुतेक स्टार्टअपची आव्हाने मोजमापशी संबंधित आहेत — मार्जिनचा त्याग न करता टॉपलाइन, मूळ उत्पादन मूल्य न गमावता त्याचे उत्पादन पोर्टफोलिओ, हायपरग्रोथ हाताळण्यासाठी स्वतःची संस्था\nयापैकी कोणत्याही प्रश्नांची कोणतीही सुलभ उत्तरे नाहीत आणि त्यापैकी एखादा चूक झाल्यास संभाव्यतः स्टार्टअप रुळावर येऊ शकते.\nतर रेझरपे, मीशो, क्लेआर्टॅक्स, मायगेट आणि वेदान्तूने काय केले\nया सर्वांनी स्वत: ला स्टार्टअप स्कूल xto10x टेक्नॉलॉजीजमध्ये समाविष्ट केले. ई-कॉमर्स कंपनीच्या काही माजी सहका with्यांसह, फ्लिपकार्टचे सह-संस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी बिन्नी बन्सल यांनी स्थापना केली, xto10x ही बेंगलुरू-आधारित संस्था आहे. हे वरील नावाच्या कंपन्यांना स्केल आणि वाढ व्यवस्थापित करण्यास मदत करते.\nआतापर्यंत ही जवळपास एक वर्ष जुनी कंपनी थोडीशी रहस्यमय यंत्रणा राहिली आहे. स्टार्टअप इकोसिस्टममधील बहुतेक लोकांना आम्ही पोहोचलो – स्टार्टअप्सपासून उद्यम भांडवलदारांपर्यंत – याबद्दल देखील माहित नव्हते. “मला त्याबद्दल काहीच मत नाही” किंवा “मला त्याबद्दल काहीच माहिती नाही” अशा प्रतिक्रिया आम्हाला भेटल्या.\nपरंतु xto10x बद्दलचा सर्वात मनोरंजक भाग ती काय आहे हे नाही तर त्याऐवजी नाही आहे.\nदोन्हीही स्टार्टअप्ससाठी तयार केलेले एंटरप्राइझ सॉफ्टवेअर प्रदान करणारे “स्टार्टअप्सचे एसएपी” नाही.\nहे तथापि, सॉफ्टवेअर तयार करू इच्छित आहे. एप्रिल २०२० पर्यंत ओकेआर (उद्दीष्टे आणि महत्त्वाचे निकाल) व्यवस्थापित करण्यासाठी एका साधनासह प्रारंभ करणे. हे साधन, संस्थेच्या शेकडो लोकांसाठी धोरणात्मक प्राधान्यक्रमांचे भाषांतर करण्यात मदत करेल अशी आशा आहे. (ओकेआर हे एक ध्येय-सेटिंग आणि कार्यप्रदर्शन व्यवस्थापन साधन आहे जे Google ने लोकप्रिय केले. ट्विटर आणि लिंक्डइन सारख्या आघाडीच्या सोशल मीडिया कंपन्या याचा वापर करतात. ओकेआर कार्यांसाठी संस्थात्मक बँडविड्थ समजण्यास मदत करतात.)\nपण यापैकी कोणतेही मनोरंजक का आहे\n२०१ 2018 मध्ये फ्लिपकार्टमधून बाहेर पडल्यामुळे बिन्नी बन्सल भारताच्या नव्याने गुंतलेल्या अब्जाधीशांपैकी एक बनली. बहुतेक लोकांनी अशी अपेक्षा केली असावी की त्याने कमीतकमी अंशतः एखाद्या देवदूताच्या गुंतवणूकीकडे त्याचे नवीन सापडलेले संपत्ती इतर स्टार्टअपमध्ये तैनात केले. त्याचे पूर्वीचे सहकारी सचिन बन्सल यांच्यासारखेच- तो राईड-हिलिंग कंपनी ओला मधील गुंतवणूकदार आहे, व्होगो आणि बाउन्स सारख्या स्कूटर भाड्याने घेतलेल्या स्टार्टअप्स. परंतु बिन्नी बन्सल यांनी काही वैयक्तिक देवदूत गुंतवणूकीची दांडी मारली आहे, परंतु त्याने जाणीवपूर्वक गुंतवणूक वाहन म्हणून xto10x फॅशन न करणे निवडले आहे.\nसाईकिरण कृष्णमूर्ती, सह-संस्थापक, आणि xto10x चे मुख्य कार्यकारी अधिकारी (आणि पूर्वी फ्लिपकार्टच्या मालकीच्या लॉजिस्टिक कंपनीचे प्रमुख) म्हणतात की xto10x चा गुंतवणूकीचा नियम आहे, “आम्ही गुंतवणूक करणार नाही, आम्ही कोणतेही भांडवल देणार नाही किंवा आम्ही करणार नाही गुंतवणूकदारांच्या बैठकीत उपस्थित रहा किंवा निधी उभारणीच्या संभाषणात भाग घ्या. ”\nया प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपण भारतातील स्टार्टअप लँडस्केपची सद्य स्थिती पाहणे आवश्यक आहे.\nकदाचित पहिल्यांदाच भारत अशा फंडिंग मार्केटमध्ये आहे जेथे भांडवलाचा तुटवडा नाही. बियाणे-पातळीवर, प्रारंभिक टप्प्यातील निधी अद्यापही एक आव्हान असू शकते, परंतु ज्या कंपन्यांनी प्रारंभिक उत्पादन-बाजारात तंदुरुस्त असल्याचे आढळले आहे त्यांना नंतर-टप्प्यात निधी मुबलक आणि सहज उपलब्ध आहे. चीनमधील पुढच्या मोठ्या बाजारपेठेत भारतातील सूर्योदय क्षेत्रांवर संभाव्य विजय मिळविणा companies्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याकरिता कित्येक घरगुती, तसेच आंतरराष्ट्रीय निधीदेखील धडपडत आहेत.\nपरंतु येथे दोन समस्या आहेत.\nप्रथम, भारत चीन नाही. बाजारपेठा प्रत्येक बाबतीत भिन्न आहेत आणि स्केलिंगसाठीची पुस्तके तुलनात्मक नाहीत. भारतात, अशी काही मोजके स्टार्टअप्स आहेत ज्यांनी शेकडो कोट्यावधी उद्योगांची संख्या वाढविली आहे, ते वापरकर्त्यांच्या बाबतीत किंवा व्यवहारांच्या बाबतीत किंवा टॉपलाईन आहेत.\nदुसरे म्हणजे भांडवलाच्या नेतृत्वात वाढ ही दुहेरी तलवार आहे. बाजार उघडण्यास आणि विस्तारित करण्यासाठी पैसे ओतणे मोहक असू शकते. परंतु असे नफा अल्पकालीन आणि स्क्यू युनिट इकॉनॉमिक असू शकतात. भारतातील गुंतवणूकदार केवळ त्यांच्या स्टार्टअप्सचे प्रमाण व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी थोडेसे महत्त्व देऊ शकत नाहीत, परंतु त्यांच्यात कं��न्यांना अस्वास्थ्यकर “वाढीच्या-सर्व-खर्च” मार्गावर ढकलण्यातही त्यांचा स्वारस्य आहे.\nयेथेच xto10x भिन्न आहे.\nPrevious articleखराब कर्ज आणि तरलतेचे संकट वाढवणे\nNext articlexto10x अशा साधनांनी भरलेल्या जागेत प्रवेश करत आहे\nखराब कर्ज आणि तरलतेचे संकट वाढवणे\nबजाज, रेझरपे, झेरोधा हे भारतीय फिनटेक मशाल घेऊन जातात\nजगातील सर्वात मोठा सरकारी विमा ते डिजिटल क्रांतीमध्ये बदलण्याचे टेक्टॉनिक बदल\nदक्षिण पूर्व आशियातील अन्न वितरण बाजारपेठेत मोठी वाढ\nट्रायची प्रसारण क्रांती प्रसारित केली जाणार नाही\nभायजू येथे कर्जाचे संकट निर्माण करणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.kingsxipunjab.com/post/how-to-take-a-trip-along-an-interstate-from-one-end-to-the-other/", "date_download": "2020-09-28T20:53:15Z", "digest": "sha1:IHPGE44NHPJ3CVQ2MGYGOSJO2XSK2GUE", "length": 25530, "nlines": 51, "source_domain": "mr.kingsxipunjab.com", "title": "आंतरराज्य बाजूने ट्रिप कशी घ्यावी (एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत) | kingsxipunjab.com", "raw_content": "\nआंतरराज्य बाजूने ट्रिप कशी घ्यावी (एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत)\nआपण देशाच्या एका टोकामध्ये राहता आणि आपला देश अधिक पाहू इच्छित आहात जर आपणास आंतरराज्य प्रवासाचा आनंद मिळाला असेल आणि एखादी लांबलचक यात्रा करण्यास हरकत नसेल तर देशाच्या एका टोकापासून दुस end्या टोकापर्यंत आंतरराज्य प्रवास करणे ही एक मजेदार आणि आव्हानात्मक गोष्ट असू शकते. हा लेख आपल्याला \"आजीवन ध्येय\" साध्य करण्यात मदत करू शकेल\nआपल्या जीवनातला सर्वात प्रदीर्घ प्रवास यासाठी तयार रहा. 7 दिवसाच्या आठवड्याच्या कालावधीत दिवसाचे 24 तास प्रवास केल्यास क्रॉस-कंट्री ट्रिप आठवड्यातून दीड आठवड्यापर्यंत कुठेही टिकू शकते.\nसहलीसाठी आपल्याला तयार करण्यासाठी पुरेसे कपडे पॅक करा. आपण बरेच मैल व्यापू शकाल आणि त्या अतिरिक्त मैलांसह आपण बर्‍याच वेळा प्रवास कराल. बहुतेक वेळा प्रवास म्हणजे आपणास हॉटेल आणि मोटेलमध्ये रहावे लागेल आणि बरेचदा आपले कपडे बदलावे लागतील.\nसहलीसाठी भरपूर पैसे घ्या. गंतव्यस्थानावर प्रवास करताना आपल्याला जवळपास राहण्याचे खर्च तसेच टोल व वाहन चालविण्याकरिता लागणारे पैसे मिळवण्याची आवश्यकता असलेल्या सर्व वायू दरम्यान आपल्याला खूप पैसे आवश्यक आहेत.\nआपण आपल्या वाहनावर सर्व आवश्यक देखभाल कार्ये करत असल्याची खात्री करा. कारचे तेल (इंजिनमध्ये), ट्रांसमिशन, पॉवर स्टीयरिंग ���णि स्वयंचलित ब्रेक फ्लूईड (एबीएस) यासह सर्व द्रव तपासा. आपली बॅटरी चांगली चार्ज झाली आहे आणि कारच्या चारही टायर्सवर त्यांच्यावर उत्कृष्ट चाल आहे याची खात्री करा. आपली ब्रेक सिस्टम ट्यूनमध्ये आहे याची खात्री करा. आपल्या कारमधील इतर आयटम देखील सातत्याने काम करतात याची खात्री करुन घ्या (स्टीयरिंग कॉलम).\nविशिष्ट आंतरराज्यीय टर्मिनस कुठलेही क्षेत्र जाणून घ्या. सुरुवातीच्या गेटवर जाण्यासाठी आपण खरोखर तयार आहात की नाही हे ठरवा.\nआपल्या कारसह प्रारंभिक टर्मिनसचा प्रवास करा.\nआपला प्रवास सुरू करा, जेव्हा आपणास असे वाटते की प्रत्येक गोष्ट \"नियंत्रणात आहे\" आणि सर्व काही सेट आहे, जेणेकरून सूचीतील सर्व आयटम चेक केले आहेत.\nकिमान एक रात्रीचे निवासस्थान ठरवलेल्या स्टॉप-ऑफ-पॉईंट्स वर खरेदी करण्याच्या विचारात घ्या, आपल्या गावात किंवा मोठ्या शहरात येण्याच्या अगोदर किमान एक रात्री (दोन रात्री, जर हे निवासस्थान मोठ्या शहरात असेल तर).\nदर काही तासांनी खेचा. बाथरूममध्ये ब्रेक नेहमीच आवश्यक असतात. जरी रस्त्याच्या कडेला हा भाग फक्त एक कायदेशीर पुल-ओव्हर स्पॉट असेल तरीही, विश्रांती घेण्याची संधी घ्या आणि आपले पाय ताणून घ्या.\nआपण या आंतरराज्यीयच्या दुसर्‍या टोकाच्या टर्मिनसवर पोहचेपर्यंत या आंतरराज्य आणि केवळ या आंतरराज्यचा प्रवास करा.\nएकदा आपण दुसर्‍या टर्मिनसवर पोहोचल्यावर आपल्या घराकडे वळा आणि मागे जा.\nदोन किंवा अधिक कायदेशीर ड्रायव्हर्सच्या स्टेजिंगची नेहमीच योजना करा, जर तुम्हाला बहुतेकदा ड्रायव्हर्स बदलू न देता या लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल तर किंवा ड्रायव्हरला दुखापत झाली असेल किंवा काही कारणास्तव ब्रेकची आवश्यकता असेल तर.\nलॅपटॉप संगणक आणि बर्‍याच डिजिटल कॅमेरा कार्ड किंवा iOS डिव्हाइससह प्रवास करा. आपण निवडलेल्या आंतरराज्याकडे जाताना प्रसिध्द खुणा आणि \"वेलकम टू (राज्य नाव)\" च्या जवळजवळ असीम संभाव्य खुणा आणि इतर अनेक चित्रे आपल्याकडे घेतील.\nजेव्हा आपण ही सहल घेता तेव्हा उर्वरित आपल्या कुटुंबाचा समावेश करा. बर्‍याच लोकांसाठी हा एक \"आजीवन काळातील थरार\" आहे आणि कुटुंबातील कोणताही सदस्य आपल्याला मदत करण्यात भाग घेऊ शकतो आणि करू शकतो.\nअशा बांधकाम प्रकल्पांसाठी तयार रहा जे आपणास आंतरराज्य व दूरच्या मार्गावर नेऊ शकता�� किंवा काही बाबतीत आपल्याला उशीर देखील करु शकतात. आपल्या प्रवासा / मार्गातील काही बांधकाम विलंबांसाठी तयार रहा.\nकधीही विचारणापेक्षा वेगवान असलेल्या बांधकाम क्षेत्रांमध्ये वेग वाढवू नका. कन्स्ट्रक्शन झोनद्वारे बहुतेक दंड सरासरी तिकीटपेक्षा दुप्पट किंवा तिप्पट केला जाऊ शकतो. नेहमीच गतीने किंवा कमी गतीने प्रवास करा.\nकधीही विचारणापेक्षा वेगवान असलेल्या बांधकाम क्षेत्रांमध्ये वेग वाढवू नका. कन्स्ट्रक्शन झोनद्वारे बहुतेक दंड सरासरी तिकीटपेक्षा दुप्पट किंवा तिप्पट केला जाऊ शकतो.\nइतर दुय्यम आंतरराज्यकडे खेचण्याचा प्रयत्न करु नका जे आपल्याला शहराभोवती फिरवू शकेल. जेव्हा आपण एखाद्या आंतरराज्यापासून दुसर्‍याकडे प्रवास करता तेव्हा या शहराभोवती फिरण्यासाठी जाऊ नका असा सल्ला दिला जातो (त्यायोगे हेतू पराभूत करतो). होय, लॉजिंगमुळे आपणास रात्रीसाठी तात्पुरते उतरुन जाणे शक्य झाले असले तरी, मार्गाचा मागोवा घ्या आणि आपण ज्या मार्गाने शेवटचा मार्ग सोडला होता त्या इंटरसेप्टकडे परत जा.\nआंतरराज्यीय नेहमी एका आंतरराज्यापासून दुसर्‍याशी कनेक्ट होते (काही अपवाद लागू शकतात). जेव्हा आपण आपल्या प्रवासाच्या दीर्घ भागाची समाप्ती पूर्ण करता, तेव्हा दुसर्‍या आंतरराज्य प्रवेशासाठी तयार राहा जे आपल्याला इतरत्र घेऊन जाईल.\nपुरेसे चित्रपटासह कॅमेरा पॅक करण्यास विसरू नका. असे बरेचदा नाही की लोक आंतरराज्यीच्या एका टोकापासून दुस to्या टोकापर्यंत आंतरराज्य स्विच केल्याशिवाय प्रवास करतील. त्या मार्गावर अस्तित्त्वात असलेल्या विशिष्ट खुणाांची छायाचित्रे घेऊन ती यात्रा रेकॉर्ड करा. जरी काही \"वेलकम टू (राज्य नाव)\" हा एक चांगला पर्याय आहे, तरीही त्या मार्गावर इतर काही महत्त्वाच्या खुणा दिसू शकतात ज्यायोगे कोणत्याही शरीराला त्यांच्या बाजूने येण्याचा फोटो काढायचा असेल आणि हा मुद्दा सोडून द्यावा लागेल.\nकाही आंतरराज्य इतरांपेक्षा लांब असतात. (उत्तर-दक्षिण-दक्षिण / दक्षिण ते उत्तर) आंतरराज्य क्रॉस-कंट्री (पूर्व-पश्चिम-पश्चिम / पश्चिम-पूर्व-पूर्व) प्रवास करणा those्या आंतरदेशीयांपेक्षा प्रवास करणे कमी धोक्याचे वाटत आहे, तर काही उत्तर-ते-होण्याची शक्यता आहे. -हे नवीन मार्ग धारकांना अत्यंत त्रासदायक वाटू शकते.\nअशा मार्गाचा प्रवास करणे हिवाळ्यामध्ये कारवर विश्वासघातकी असू शकते. उन्हाळ्याच्या वेळी दोन्ही बिंदू गाठता येतात तेव्हा नेहमीच अशाच प्रकारे आंतरराज्य प्रवास करण्याचा प्रयत्न करा.\nकाही पावसाळ्याचे दिवस किंवा इतर विचित्र हवामानासाठी तयार रहा. चक्रीवादळ आणि इतर वादळ ग्रेट मैदानी राज्ये व्यापू शकतात आणि सर्वात वाईट म्हणजे जेव्हा आपण या भागावर किंवा त्या प्रदेशातून प्रवास करावा लागतो.\nमिनीव्हनच्या मागील भागामध्ये आंतरराज्यी प्रवास करणे एखाद्या मुलासाठी कारमध्ये अंतरराज्य प्रवास करण्यापेक्षा खूपच मजेशीर आहे. आपल्याकडे मिनीव्हन आणि कार असल्यास, गाडीच्या ऐवजी व्हॅन वापरण्याचा प्रयत्न करा.\nविश्वासघातकी प्रवास हवामानाच्या टोकासाठी आपली कार तयार करा. अत्यंत हवामान असलेले हवामान (आपल्याला वातानुकूलन आवश्यक आहे), किंवा थंड हवा (आपल्याला उष्णता आवश्यक आहे), आपल्या कारने हे तपासणे आवश्यक आहे की ही यंत्रणा कार्य करण्याची आवश्यकता असताना चमत्कार करते.\nदेशाच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत प्रवास करणारा आंतरजातीय शोध. डबल चेक म्हणून युनायटेड स्टेट्स रस्ते नकाशा दुप्पट असला तरी, विकिपीडियामध्ये माहितीच्या अनेक उत्कृष्ट नमुने आहेत ज्या त्या नकाशावर तपासल्या जाऊ शकतात.\nअगदी क्रमांकित महामार्ग पूर्व-पश्चिम आंतरराज्य म्हणून नियुक्त केले गेले आहेत, तर विषम क्रमांकित महामार्ग उत्तर-दक्षिण मार्ग म्हणून नियुक्त केले गेले आहेत. [१] एक्स संशोधन स्त्रोत\nविषम क्रमांकित आंतरराज्यीय मार्गांची संख्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढते आणि सम-क्रमांकित मार्ग दक्षिण ते उत्तरेकडे वाढतात. [२] एक्स संशोधन स्त्रोत\n[]] वाहतुकीची लांब पल्ल्या घेऊन प्रवास करणा routes्या प्राथमिक मार्गांमध्ये मुख्य धमनी असण्याचा हेतू आहे. []] एक्स संशोधन स्त्रोत\nपश्चिम-पूर्व धमनी इंटरस्टेट्स आय -10 किंवा आय -60 नसलेल्या आय -10 ते आय -90 पर्यंत वाढतात. आय-s० किंवा आय-s० नाहीत, कारण हे अंतरराज्यीय यूएस महामार्ग असलेल्या अशा राज्यांमधून जातील ज्यांची संख्या टाळणे आवश्यक आहे. []] एक्स संशोधन स्त्रोत\nप्रथम व अंकांसह विवादास सहाय्यक मार्ग त्यांच्या पालकांकडून विचलित होतात आणि परिघीय आणि रेडियल पळवाट मार्गात परत येत नाहीत तर अगदी पहिल्या अंकात परत येत असतात. तथापि, काहीवेळा या मार्गाचे अनेकवेळा आणि मुख्��� मार्गाने शहरांमध्ये नावे दिली जाऊ शकतात. []] एक्स संशोधन स्त्रोत\nइंटरस्टेट 84 of चे सावधगिरी बाळगा. 80 आणि 90 च्या दशकात अमेरिकेला झालेल्या आर्थिक अडचणींमुळे, आंतरराज्यीयतेचे दोन जोडलेले भाग त्याऐवजी बर्‍याच संबंध नसलेल्या राज्यांनी विभक्त केले. तेथे दोन स्वतंत्र भाग आहेत. एक भाग एम.ए. मार्गे जोडला जातो आणि सीटी, न्यूयॉर्कमध्ये जातो आणि पूर्वेकडील पेनसिल्व्हेनिया येथे संपतो आणि नंतर आय-of the चा पश्चिम भाग पोर्टलँडजवळ पॅसिफिक महासागराजवळ धावतो, किंवा आयडी मार्गे जातो आणि खाली उत्तरेकडील कोलोरॅडो पर्यंत जातो. डेन्वर. आय-84 हे अंतर कमी करण्यासाठी I-stopped० हे कनेक्टर आंतरराज्यीय होते, परंतु अंतर कमी झाले नाही आणि जनतेने तक्रार दिली. उर्वरित मार्गाचे उर्वरित बांधकाम केले जात आहे, परंतु या संक्रमण कालावधीस बराच मोठा कालावधी लागत आहे: या बांधकाम कालावधीत काही ठिकाणी एक सनी क्षितीज आहे.\nजर हा आंतरराज्य कॅनडा किंवा मेक्सिकोच्या सीमेवर चालत असेल तर, आपला पासपोर्ट आणि जन्म प्रमाणपत्र \"न्याय्य स्थितीत\" म्हणून घ्या.\nआंतरराज्यीय संपूर्ण लांबीचा प्रवास करण्यासाठी आपण वापरत असलेल्या कारवरील पोशाख आणि फाट्यासह वेळ आणि वायू बराच वेळ घेते. या सहलीशी संबंधित सर्व बिले भरण्यासाठी तयार रहा.\nयूएस देशाच्या मध्यभागी फार थोड्या अंतरराज्यी सुरू होतात; जर आपण पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्याची योजना आखत असाल तर. तथापि, जर आपण एखाद्या सहलीची योजना आखत असाल आणि आपल्या क्षेत्रापासून सुरूवातीच्या टर्मिनसकडे जाण्यासाठी प्रवासासाठी तयार असाल तर, सर्वोत्तम उत्तर म्हणजे दक्षिण-दक्षिण-दक्षिण प्रवास करणा another्या आणखी एक आंतरराज्य प्रवास करणे होय.\nकाही आंतरराज्यीयांना इतर राज्यांत टोल आहेत हे ओळखा, तर कनेक्टिंग स्टेट्समध्ये कदाचित काही असू शकत नाही. अगोदरच सावध रहा की या टोललेल्या आंतरराज्य मार्गावर प्रवास करण्यासाठी आपल्याला महत्त्वपूर्ण प्रमाणात बदलाची आवश्यकता असू शकते.\nआपल्याकडे कारमध्ये दोन मुले असतील तर नेहमीच आणखी बरेच साइड-स्टॉप्सची योजना करा. लहान मुले सामान्यत: वेडसर होतील आणि मुले लहान मुलांच्या बाबतीत, काहींना डायपर-बदलाची गरज भासू शकते. आपल्या कार्यक्रमात परत जाण्यापूर्वी प्रथम या आयटमची प्रतीक्षा करा आणि त्यांची काळजी घ्या.\nभाड्याच्य�� वाहनातून क्रॉस-कंट्री ट्रिप चांगल्या प्रकारे जात नाहीत. बहुतेक भाड्याने घेतलेल्या कार कंपन्या जेव्हा कार परत करतात तेव्हा मायलेज क्रमांकाचा विचार करतात आणि दिवस आणि आठवड्यानुसार शुल्क आणि शिवाय, भाडे कार कंपन्या परतीच्या जागेवर संपूर्ण गॅसची टाकी विचारतात.\nरोड ट्रिपची योजना कशी करावीलांब कार ट्रिपची तयारी कशी करावीलाँग रोड ट्रिप कसे टिकवायचेरोड ट्रिप कशी घ्यावीआंतरराज्यीय महामार्ग प्रणालीचे नाव कसे समजून घ्यावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2020-09-28T23:04:16Z", "digest": "sha1:AXHFYZQNPW6H5T6BUHINFT3OJP5T3GLF", "length": 5495, "nlines": 124, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतीय उद्योगपती - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► भारतीय उद्योगिनी‎ (१ क, २८ प)\n► टाटा उद्योगसमूहाचे अध्यक्ष‎ (२ प)\n► तमिळ उद्योगपती‎ (१ क, २ प)\n► मराठी उद्योगपती‎ (१ क, २६ प)\n\"भारतीय उद्योगपती\" वर्गातील लेख\nएकूण ६३ पैकी खालील ६३ पाने या वर्गात आहेत.\nLast edited on २२ एप्रिल २०१३, at १७:३४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०१३ रोजी १७:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:CMFS_player", "date_download": "2020-09-28T21:03:49Z", "digest": "sha1:ECPY45XQXPIYGU6K4SC4PZPX5Z5NHDZ4", "length": 3443, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:CMFS player - विकिपीडिया", "raw_content": "\nCMFS player आंतरराष्ट्रीय सांखिकी चेकोस्लोव्हाकिया फुटबॉल संघटन अधिक्रुत संकेत स्थळावरून (चेक)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २१:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत ��पलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://blog.chitrakavita.com/tag/marathi-kavita/", "date_download": "2020-09-28T22:59:49Z", "digest": "sha1:TAGXC7VGGHOAMT6FILFM7IDF47EFE5ZT", "length": 2012, "nlines": 31, "source_domain": "blog.chitrakavita.com", "title": "Marathi Kavita Archives - Chitrakavita - Marathi Kavita, Marathi Vichar", "raw_content": "\nवसंतातल्या कोण्या शुभ्र दुपारी….\nवसंतातल्या कोण्या शुभ्र दुपारी, सागराच्या निळ्याशार पाण्यात, त्या सूर्याने स्वतःचे प्रतिबिंब पहावयास डोकवावे… अन मग हजारो लाटांनी, चकाकते रूप घेऊन\nआई – एक सुंदर चारोळी\nआईची माहिती सांगावी तेवढी कमीच आहे…. आपण अनेकदा आपल्याला देवाने काय दिल हा प्रश्न विचारीत असतो.. परंतु आपल्यावर निस्सीम प्रेम\nअमर ढेंबरे यांचे ५ सुंदर विचार…\nवाचन का गरजेचे आहे…. हे स्पष्ट करणारे ७ पैलू …\nघे हात हाती – मराठी लघुपट\nप्रयत्न – प्रेरणादायी वाक्ये….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-wachak-lihitat-marathi-article-1736", "date_download": "2020-09-28T22:41:55Z", "digest": "sha1:MQKEJKBVAN7JO66ZANCMQSOTIMQWZQEJ", "length": 10353, "nlines": 125, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Wachak Lihitat Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 21 जून 2018\nनिवेदन : ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा.\nसंपर्कासाठी पत्ता : सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २.\nकरिअरला दिशा देणार अंक\nतेवीस जूनचा ’वेध शैक्षणिक बदलांचा...’ हा अंक वाचनीय झाला आहे. डॉ. श्रीराम गीत सरांनी दहावीनंतर शाखा निवडताना लोक जो सल्ला देतात त्याचा कसा विचार करायचा, या विषयी केलेले मार्गदर्शन महत्त्वपूर्ण आहे. हेरंब कुलकर्णीचा ’रेस्ट year बेस्ट year’ हा लेख विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचावा असाच आहे, कारण अकरावी म्हणजे केवळ आराम असा अनेक विद्यार्थ्यांचा समज असतो. कुलकर्णी सरांच्या लेखातून त्यांनी दहावी आणि बारावीनंतरच्या वर्षाचे नियोजन कसे करायचे त्यातून भविष्यात तुमच्या करिअरला कशी दिशा मिळू शकते, स्पष्ट केले आहे. मुलांसोबत त्यांच्या पालकांनी ही अंक अवश्‍य वाचवा त्यातून आपल्या मुलाच्या करिअरला आपण कोणती दिशा देऊ शकतो, हे त्यांना स्पष्ट होईल.\n‘आडवळणावर’ हे सदर मी आवडीने वाचते. त्यातील ‘महाराष्ट्राचे क्वीन्सटाऊन’ हा लेख विशेष आवडला. लेखक उदय ठाकूरदेसाई यांची लेखनशैली खूप छान आहे. निसर्गातील बारकावे त्यांनी छान टिपले आहेत. ग्लाईडिंगचा अनुभव असो, ट्रेकिंगचा अनुभव असो, स्थानिक ठिकाणांची माहिती असो; त्यांनी खूप चांगली माहिती दिली आहे. विशेषतः ‘खुराड्यातून कोंबड्या आळसावत बाहेर पडल्या’ हा त्यांनी केलेला उल्लेख मस्त आहे. मलाही कोंबड्या अशाच दिसतात. त्यांनी लिहिलेली प्रत्येक गोष्ट आपणही अुनभवत आहोत असे वाटले. दमदार लेखन..\nपूजा संत, बोरिवली, मुंबई\n‘आडवळणावर’ सदर फार छान आहे. लेखनशैली अप्रतिम आहे. वर्णन केलेली सगळी दृश्‍ये डोळ्यासमोर उभी राहतात.\nराजन गाडगीळ, भांडूप, मुंबई\nडॉ. अ. ल. देशमुख यांनी सांगितलेले ‘बौद्धिक सामर्थ्य’ मनोमन पटले. बौद्धिक सामर्थ्याबद्दल लिहिताना महाराष्ट्रातील सद्यःस्थिती, शिक्षण प्रक्रिया यावरील त्यांचे विवेचन विचार करण्यासारखे आहे. तसेच नव्वद टक्‍क्‍यांचे पुढे काय होते याबद्दल त्यांनी दिलेली माहिती उद्‌बोधक आहे. एकूणच शिक्षणविषयक सर्वच लेख पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि विचार करणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त आहेत.\n‘लोक काय सांगतात’ हा डॉ. श्रीराम गीत\nयांचा लेख खूप मार्गदर्शक आहे. खरोखरच, शिक्षण असो किंवा इतर कोणतीही गोष्ट; ‘लोक काय म्हणतील किंवा म्हणतात..’ या गोष्टीला आपण फार महत्त्व देत असतो. त्यापेक्षा परिस्थितीचा आपण अभ्यास करावा, आपण आढावा घ्यावा - माहिती घ्यावी, तज्ज्ञांशी बोलावे आणि निर्णय स्वतः घ्यावा, हे उत्तम याच लेखात पंतप्रधान कौशल्यविकास योजनेची चांगली माहिती दिली आहे. विद्यार्थी व पालकांनी या योजनेचा विचार करायला हवा.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/pakistan-and-china-planning-against-india-bsf-chief-jawans-visit-loc-342863", "date_download": "2020-09-28T22:56:56Z", "digest": "sha1:CFM2CZWJY7J3GMLJFLUSQ5T2NQYEUCXS", "length": 15597, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "\"पाक-चीन मिळून कटकारस्थान रचतायेत; जवानांनो आपल्याला सतर्क रहायचय\" | eSakal", "raw_content": "\n\"पाक-चीन मिळून कटकारस्थान रचतायेत; जवानांनो आपल्याला सतर्क रहायचय\"\nनियंत्रण रेषेवरील 744 किलोमीटर परिचालनाची कमान ही लष्कराकडे आहे. बीएसएफला देखील लष्कराच्या साह्यतेसाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. बीएसएफ प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी अखेरच्या टप्प्यात बीएसएफ महासंचालक राकेश अस्थाना यांनी पुंछ आणि राजौरी सेक्टरमधीस वेगवेगळ्या भागाची पाहणी केली.\nश्रीनगर : चीन आणि पाकिस्तान मिळून भारताविरोधात कटकारस्थान रचत आहेत, असे सीमा सुरक्षा बल (बीएसएफ) चे महासंचालक राकेश अस्थाना यांनी म्हटले आहे. जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असलणाऱ्या अस्थाना यांनी राजौरी आणि पुंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी सीमारेषेवर फ्रंटलाइनला सज्ज असलेल्या जवानांशी संवाद करताना त्यांनी पाक-चीन भारताविरोधात कुरापती करत असल्याचा आरोप केला आहे.\nहाँगकाँग पोलिसांकडून नव्वद आंदोलकांना अटक\nनियंत्रण रेषेवरील 744 किलोमीटर परिचालनाची कमान ही लष्कराकडे आहे. बीएसएफला देखील लष्कराच्या साह्यतेसाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. बीएसएफ प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी अखेरच्या टप्प्यात बीएसएफ महासंचालक राकेश अस्थाना यांनी पुंछ आणि राजौरी सेक्टरमधीस वेगवेगळ्या भागाची पाहणी केली. रजौरी पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) आय डी सिंह आणि एलओसीवर तैनात फील्ड कमांडर अधिकाऱ्यांनी नियंत्रण रेषेवरील परिस्थिती आणि तयारीसंदर्भातील माहिती बीएसएफच्या महासंचालकांना दिली. सुरक्षेसंदर्भातील आव्हान प्रभावीपणे पार पाडायचे आहे, या बाबींवर महासंचालक अस्थाना यांनी अधिक जोर दिला.\nजगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअस्थाना यांनी जम्मू कॅम्पमध्ये आयोजित सैनिक संम्मेलनामध्ये जवानांना संबोधित केले. यावेळी त्यांनी उत्कृष्ट ताळमेळ आणि अनुशासन उच्चस्तरावर कामय ठेवण्याचे आवाहन जवानांना केले. पाकिस्तान आणि चीन एकत्रितपणे भारताविरोधात कटर आखत आहेत. त्यामुळे सीमारेषेवर बीएसएफची भूमिका महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले. सध्याची परिस्थिती सर्वांसाठी कसोटीची असून हा काळ आपल्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहे. आपल्या शेजारील देश भारताविरोधात कटकारस्थान आखत आहेत. त्यांचे इरादे उधळून लावण्यासाठी आपली भूमिका महत्त्वाची आहे, असे बीएसएफ महासंचालकांनी म्हटले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकाश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nश्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या कारवाईत आज (शुक्रवार) लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी ठार झाले....\nकाश्‍मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचा सुपुत्र हुतात्मा\nश्रीनगर- काश्‍मीरमधील बडगाम जिल्ह्यात मोटारसायकलवरून आलेल्या दहशतवाद्यांनी गुरुवारी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या पथकावर गोळीबार केला. यात ‘सीआरपीएफ’...\n\"स्वत:ला भारतीय मानत नाहीत काश्मिरी, त्यांना चीनचं शासन हवय\"\nश्रीनगर- माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरला पुन्हा एकदा कलम 370 लागू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी...\n गोंदिया जिल्ह्यात सापडला बनावट दारूचा कारखाना, पोलिसांनी केला साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त\nगोंदिया : शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेने पैकनटोली येथील बनावट दारू कारखान्यावर छापा टाकला. यात १२ लाख ५४ हजार ८१८ रुपयांचा मुद्देमाल...\nCRPF च्या तुकडीवर दहशतवादी हल्ला; पुन्हा पुलवामा घडवण्याचा प्रयत्न\nश्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या तुकडीवर पुलवामासारखाच हल्ला करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला. नौगाव इथं सीआरपीएफच्या तुकडीवर हा हल्ला...\nशोपियाँतील चकमक वादाच्या भोवऱ्यात; लष्करी विशेषाधिकारांचा मर्यादेपेक्षा अधिक वापर\nश्रीनगर : काश्‍मीरमधील शोपियॉं जिल्ह्यामध्ये यंदा जुलै महिन्यामध्ये झालेली चकमक वादाच्या भोवऱ्यात सापडली असून या लष्कराने सशस्त्र दलांना...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/tourism-news/article-pankaj-jharekar-birwadi-nature-322272", "date_download": "2020-09-28T21:36:49Z", "digest": "sha1:D7TJBCPP7A3EQSIZJXPMTWT5YHK3XMJI", "length": 18066, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "भटकंती : बिरवाडीचे आरसीपानी सौंदर्य | eSakal", "raw_content": "\nभटकंती : बिरवाडीचे आरसीपानी सौंदर्य\nपावसाळ्यात शहरातली रिपरिप आणि चिखलाने भरलेले रस्ते, त्याचे काळे मळकट पाणी, राडा यातून सुटका करण्यासाठी आडवाटांची भटकंती हवीच. मात्र सध्या लॉकडाउनमुळे ही भटकंती अवघड होऊन बसली आहे. त्यामुळे हे लेख आणि कात्रणे सांभाळून ठेवा आणि लॉकडाउनचे निर्बंध शिथिल झाल्यावरच भटकंती करा.\nपावसाळ्यात शहरातली रिपरिप आणि चिखलाने भरलेले रस्ते, त्याचे काळे मळकट पाणी, राडा यातून सुटका करण्यासाठी आडवाटांची भटकंती हवीच. मात्र सध्या लॉकडाउनमुळे ही भटकंती अवघड होऊन बसली आहे. त्यामुळे हे लेख आणि कात्रणे सांभाळून ठेवा आणि लॉकडाउनचे निर्बंध शिथिल झाल्यावरच भटकंती करा.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nपुण्याच्या पश्चिमेस सह्याद्रीच्या रांगा रेखलेल्या आहेत. या रांगांच्या कुशीत अनेक लहान गावे वसली आहेत आणि त्यांना जोडणारे आडवे तिडवे रस्ते. कित्येकदा आपणांस या गावांची आणि रस्त्यांची माहिती नसते, पण पाऊस सुरू झाल्यावर ही गावे निसर्गसौंदर्याने नटू लागतात. डोंगर हिरवे होतात, भातलावणीची लगबग सुरू होते, झरे ओढे खळाळू लागतात. असाच एक सुंदर घाट म्हणजे भोर ते महाड रस्त्यावरचा वरंधा घाट. बहुतेकांना माहीत आहेच, पण नीरा देवघर धरणाचे पाणी, वरंधा घाट, त्याची विशाल दरी, धबधबा, घाटात चहा-भजी या सोपस्कारानंतर घाट उतरल्यावर कोकणात एक नवीन परिसर सामोरा येतो, तो म्हणजे बिरवाडीचा आरसपानी परिसर. बिरवाडी औद्योगिक वसाहतीनंतर एक आडवाटेवरचा रस्ता निसर्गाच्या कुशीत घेऊन जातो.\nवारंगी-आमशेत-दापोली गावाच्या रस्त्यावर एक अद्भुत निसर्गशिल्प समोर येते ते पूर्वेला असलेला पुराणपुरुष अभेद्य सह्याद्री, त्याच्या पोटातून खाली कोकणात बोरट्याची नाळ, बोचेनाळ, फडताड नाळ, शेवत्या घाट, मढेघाट अशा तोरणा-राजगड परिसरातून उतरणाऱ्या घाटवाटा, त्याच्या अंगावरुन स्वच्छंदपणे स्वतःला झोकून देणारे धबधबे. त्याच धबधब्याच्या प्रवाहांची एकत्र होऊन तयार होते ती पश्चिमवाहिनी काळ नदी. बरेच अंतर हा रस्ता त्या नदीच्या काठाकाठानेच जात राहतो आणि एके ठिकाणी पाषाणाच्या पठाराचे छाताड फोडून काळ नदी एक भली मोठी घळ तयार करते आणि काळ नदी स्वतः तिथे रौद्र रुप धारण करते. या ठिकाणचे नाव वाळणकोंड. जीवदायिनी देवीचे इथे ठाणे आहे. त्यावरुन या घळीला आईचा कोंड/कुंड असेही नाव पडले आहे. मंदिराशी जाण्यास काळ नदीवर एक रज्जूपूल (सस्पेंशन ब्रिज) उभारला आहे. चप्पल पुलाच्या अलीकडे ठेवून या पुलावरुन चालत मंदिराशी जाता येते. पुलावरून खालच्या घळीत रौद्ररूपात वाहणाऱ्या काळ नदीचे दर्शन छातीत धडकी भरवते. नदीपात्रात अनेक ठिकाणी वेगवान प्रवाह आणि सोबत असलेले दगडगोटे यांमुळे रांजणखळगे तयार झालेले आहेत. या दृश्याच्या पार्श्वभूमीवर असतात मराठ्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार कातळकडे आणि त्यांची ढगांत लपलेली शिखरे, त्याच्या अंगाखांद्यावरुन उसळणारे धबधबे. अधून मधून येणारी पावसाची सुखद सर.\nएक दिवसांची ही भटकंती मन रिफ्रेश करून टाकते. या सोबतच महाडच्या आसपास असलेली कुडा-मांदाडची लेणी, शिवथरघळ, लिंगाणा अशी भटकंतीही साधता येईल. महाड परिसरात रायगड प्रभावळीतले अनेक लहान लहान किल्ले आहेत. त्यांची भटकंती करता येईल. कुठे चिखलातली भातलावणी अनुभवता येईल, ओढ्याच्या खळाळत्या सुरक्षित पाण्यात खेळता येईल.\nपुणे-भोर-वरंधा घाट-बिरवाडी-वाळणकोंड किंवा मुंबई-महाड-बिरवाडी-वाळणकोंड.\nवाहत्या पाण्यात उतरु नये, खडकावर असलेल्या शेवळापासून जपून चालावे. सह्याद्री जैवविविधता क्षेत्र असल्याने तिथे कचरा करू नये, रानातील प्राणी, वनस्पती यांना त्रास होईल असे वर्तन करू नये.\nवरंधा घाटात, शिवथरघळ, बिरवाडी इथं जुजबी खाण्याची सोय होऊ शकते. महाडमध्ये अनेक हॉटेल्स आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोयना पर्यटनाला \"अच्छे दिन' आणा\nकोयनानगर (जि. सातारा) : कोरोना महामारीच्या संसर्गामुळे सहा महिन्यांपासून अल्पावधीत जागतिक पर्यटन क्षेत्र म्हणून उदयास आलेले कोयना पर्यटन बंद आहे...\nWorld Tourisim Day : कोयना पर्यटन पुन:श्‍च हरिओमच्या प्रतिक्षेत\nकोयनानगर (जि. सातारा) : कोरोना महामारीच्या संसर्गामुळे सहा महिन्यांपासून अल्पावधीत जागतिक पर्यटन क्षेत्र म्हणून उदयास आलेले कोयना पर्यटन बंद आहे...\nVideo : महाबळेश्वरमध्ये दाटली धुक्याची दुलई\nसातारा : महाराष्ट्रातील काश्मीर असे महाबळेश्वरचे वर्ण�� केले जाते. याच महाबळेश्वरमध्ये सध्या धुक्याची दुलई पहायला मिळत असून येथील वातावरण...\nभटकंती : भुरळ घालणारा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प\nहिरव्यागार वनराईमुळे पश्‍चिम घाटाचे क्षेत्र नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. याच निसर्गाच्या कुशीत चांदोली व कोयना अभयारण्यात वाघांचे...\nसाता-यात 587 रुग्ण कोरोनामुक्त; जिल्ह्यात आणखी 850 जणांना बाधा\nसातारा : जिल्ह्यात बुधवारी 850 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. बाधितांच्या मृत्यूची संख्या कमी होत नाही, अशी जिल्ह्यातील परिस्थिती झाली आहे....\nCoronaUpdate : सातारा जिल्ह्यात 38 बाधितांचा मृत्यू\nसातारा : सातारा जिल्ह्यात गत चाेवीस तासांत 977 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच 38 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/maharashtra/nanar-project-affected-meet-raj-thackery/", "date_download": "2020-09-28T22:19:15Z", "digest": "sha1:GXURUJ7SINLF3S4WFZVRVXKTJY73N37O", "length": 19246, "nlines": 151, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Nanar project affected meet raj thackery | नाणार प्रकल्पग्रस्तांची 'राज भेट' | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSarkari Naukri | महाराष्ट्र ग्राम विकास विभागात 288 पदांची भरती IPL 2020 | मुंबईने नाणेफेक जिंकली | आरसीबी करणार पहिली फलंदाजी सुशांतच्या वकिलांना मुंबई पोलिसांचं महत्व पटलं | CBI व बिहार पोलिसांबाबत वक्तव्य सेना खासदाराची ती मोठी चूक | फोटो शदीह भगतसिंह यांचा | नाव चंद्रशेखर आझाद यांचं शिवसेना सोबत आली नाही तर, राष्ट्रवादीनं युतीसाठी एकत्र यावं - आठवले Unlock 5 | रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची माहिती MPSC Prelims Exam 2020 | उमेदवारांचे Admit Card डाउनलोडसाठी उपलब्ध\nनाणार प्रकल्पग्रस्तांची 'राज भेट'\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 वर्षांपूर्वी | By अमेय पाटील\nमुंबई : कोकणातील नाणार ऑईल रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा संपूर्ण कोकणात पेट घेण्याची श��्यता आहे. काल नाणार प्रकल्पग्रतांनी राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांची भेट घेतली आणि आज ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.\nकोकणातील नाणार ऑईल रिफायनरी प्रकल्पाविरोधात या संघटनेचे पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते राज ठाकरे यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेणार आहेत. स्थानिकांनी विरोध तीव्र करण्यासाठी ठरवले असून त्यासाठीच ही भेट असल्याचे समजते. मागे राज ठाकरे यांनी रत्नागिरी दौरा करून प्रत्यक्ष ठिकाणी प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली होती.\nराज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्प होणारच असं विधान केल्याने परिस्थिती अधिकच चिघळण्याची चिन्ह आहेत. सौदी अरेबियातील मोठी कंपनी अराम्को या कंपनीत मोठी गुंतवणूक करणार असल्याचे समोर आले आहे. तर या ऑईल रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणाच्या निसर्गाला आणि नद्यांना मोठी हानी पोहोचणार असल्याचे मत व्यक्त केलं जात आहे.\nमहत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.\nमागील बातमी पुढील बातमी\nBLOG - निवडणुकीचा 'मनसे' प्रवास...पण\nविशेष म्हणजे युतीचा कारभार अनुभवल्यानंतर राज ठाकरे आणि मनसे भोवती अधिक विश्वासच वलय निर्माण झाल्याचे शहरी आणि ग्रामीण भागात ठळक पणे जाणवतं आहे.\nउन्नाव आणि कठुआ बलात्कार प्रकरणात सुषमा स्वराज आज गप्प का \nनिर्भया बलात्कार प्रकरणी २०१२ मध्ये लोकसभा हलवून सोडणाऱ्या आणि बलात्काऱ्यांना थेट फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणाऱ्या सध्याच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आज गप्प का आहेत असा प्रश्न सध्या जनता उपस्थित करत आहे.\n२६५४ कोटींचा घोटाळा, २०१४ मध्ये 'तो' नरेंद्र मोदींच्या स्वागताला उपस्थित होता\nनीरव मोदीच्या पीएनबी घोटाळ्यानंतर अजून एक वडोदरा स्थित डायमंड पावर इंफ्रास्‍ट्रक्‍चर कंपनीने २६५४ कोटी रुपयांचा बँक घोटाळा करण्याचे एक महाकाय बँक घोटाळा प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे अमित भटनागरच्या फेसबुक वरील पोस्ट पाहिल्यास त्या सर्व भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या संबंधितच आहे.\nनाणार प्रकल्प, जमीन क्रमांकासहीत सेनेच्या नेत्यांची नावं उघड करणार : नारायण राणे\nनाणार प्रकल्पावरून शि���सेना केवळ राजकारण करत असून ते वैयक्तिक स्वार्थासाठी विरोध दाखवत असल्याचा आरोप नारायण राणे यांनी एका वहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. योग्य वेळी मी स्वतः जमीन क्रमांकासहीत शिवसनेच्या नेत्यांची नावं उघड करणार असा गौप्यस्फोट राणे यांनी केला.\nयूपी बलात्कार प्रकरण, भाजप महिला प्रवक्त्याच झाल्या आक्रमक\nभारतीय जनता पार्टीच्या उत्तर प्रदेशातील महिला प्रवक्त्या दिप्ती भारद्वाज यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि नरेन्द्र मोदी यांनाच ट्विट करत भाजप आमदार कुलदीपसिंह सेंगार यांचं १८ वर्षीय मुलीवरील बलात्कर व हत्येच प्रकरण पक्षाला २०१९ मध्ये भोवणार असं स्पष्टं केलं आहे.\nBLOG - 'अक्षय' राजकारणाचा डाव\nअक्षय कुमार हा तसा माणूस म्हणून चांगला त्यात काहीच वाद नाही. किंबहुना त्याने केलेलं सामाजिक काम सुद्धा उत्तमच होतं यात कोणताच वाद नाही. परंतु अक्षय कुमार हा कोणी राजकारणी किंव्हा मुरलेला राजकारणी माणूस नव्हता, त्यामुळे आपल्याबरोबर नक्की काय शिस्तबद्ध शिजतंय याची त्याला कल्पनाच नसावी.\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nIFSC: २३ मार्च २०१८, सभागृहाला वेळ मारू उत्तर, प्रयत्न केलेच नाही\nVideo: संजूच्या ‘बाबा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का\nVIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nपोलीस भरतीसाठी सज्ज आहात | मग जाणून घ्या मैदानी चाचणी परीक्षेतील बदल\nनाणारमध्ये म��ख्यमंत्र्यांच्या मावस भावाला भूखंडाचे श्रीखंड | निलेश राणेंचा खळबळजनक दावा\nशरद पवारांना आयकर विभागाची नोटीस | उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजारांचा दंड\nभाजपमध्ये लवकरच राजकीय भूकंप | दिग्गज नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर | राष्ट्रवादीची बैठक\nVIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nराज्यात आज कोरोनाचे २०,५९८ रुग्ण वाढले | तर ४५५ रुग्णांचा मृत्यू\nWhatsApp मध्ये लवकरच एक अकाऊंट मल्टीपल डिव्हाईसमध्ये\nही विधेयकं शेतकऱ्याला गुलाम बनवतील | कृषि विधेयकावरून राज्यसभेत घमासान\nगलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्ष | संरक्षण मंत्र्यांची संसदेत महत्त्वाची माहिती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/as-soon-as-the-e-pass-was-canceled-55000-vehicles-entered-kolhapur-during-the-day/", "date_download": "2020-09-28T21:49:17Z", "digest": "sha1:43U77N44UWQPNM34QZMP6I5CKUHGTN5A", "length": 15603, "nlines": 376, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "ई-पास रद्द होताच दिवसा कोल्हापुरात 55 हजार वाहनांची एन्ट्री - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\nई-पास रद्द होताच दिवसा कोल्हापुरात 55 हजार वाहनांची एन्ट्री\nकोल्हापूर : जिल्ह्यात आजपासून ई-पास रद्द करण्यात आला. त्यामुळे इतर जिल्ह्यातून कोल्हापूर येणारे सर्व नाके हटविण्यात आले आहेत. किणी, कोगनोळी, गगनबावडा, सांगलीसह इतर ठिकाणाहून एका दिवसात सुमारे लहान मोठी सुमारे 55 हजार वाहने कोल्हापूर जिल्ह्यात आली . तसेच 20 हजार वाहने या सर्व नाक्यावरून बाहेर गेली आहेत. आता या सर्वांची तपासणी, त्यांचे क्वारंटाईन, आरोग्याची काळजीही घेण्याची जबाबदारी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेवर आहे. लोकांनी स्वत:हून आता आपली काळजी घ्यावी लागणार आहे. असे झाले नाही तर मात्र, कोरोना संसर्ग पुन्हा नव्याने आणि गतीमान होण्याची भीती व्यक्त होत आहे.\nलॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर दररोज कोल्हापूर जिल्ह्यात इतर ठिकाणाहून येणारे सरासरी चार हजार लोकसंख्या होती. लॉकडाऊन कडक केल्यानंतर तसेच ई-पास तात्पुरता बंद केल्यानंतर अत्यावश्यक सेवा किंवा अतिदक्षतेसाठी म्हणून दररोज दीड हजार लोक कोल्हापूरमध्ये आले होते. आजपासून ई पास रद्द करण्यात आला . त्यानुसार आजपासून कोल्हापूरात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleगोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण\nNext articleअजित पवार उपमुख्यमंत्र्याची ताकद वापरणार आहेत की नाहीत\n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\nकोरोना : महाराष्ट्रात आजही नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त \nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्ग��� नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nमोदींच्या झंझावातानेच ‘एनडीए'(NDA) नष्ट झाली, शिवसेनेची मोदींवर विखारी टीका\nएनडीएतून बाहेर पडलेल्या ‘शिरोमणी अकाली दल’चे शरद पवारांनी केले स्वागत\nमहाविकास आघाडीत आलबेल नाही शरद पवार – उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल तासभर...\nशिवसेना कधीही विश्वासघात करू शकते; संजय निरुपम यांचा टोमणा\n…तर भाजप शिवसेनेसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत भाजप नेत्याने दिले ‘हे’ उत्तर\nसंजय राऊत, ‘हरामखोर’ कुणाला म्हटले होते सांगा; मुंबई उच्च न्यायालयाचा...\nपत्नीला मारहाण करणारा पोलीस अधिकारी म्हणतो – हा घरगुती वाद, गुन्हा...\nमुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि शरद पवारांमध्ये बैठक\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nकृषी विधेयक : आंदोलनाला हिंसक वळण, इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवला\nतिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/balaji-kinikar-tested-corona-positive/", "date_download": "2020-09-28T21:56:59Z", "digest": "sha1:HRXKF2SKFBQNY7S5JH7CLCK65MP2BBK7", "length": 15273, "nlines": 380, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "शिवसेनेत खळबळ! अधिवेशनाला उपस्थित असणाऱ्या आमदाराला कोरोनाची लागण - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\n अधिवेशनाला उपस्थित असणाऱ्या आमदाराला कोरोनाची लागण\nमुंबई : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. आतापर्यंत अनेक राजकीय नेतेही कोरोनाच्या विळख्यात सापडले असून शिवनेनेचे (Shivsena) आमदार डॉ. बालाजी किणीकर (Balaji Kinikar) यांना कोरोनाची (Corona virus) लागण झाली आहे. डॉ. किणीकर हे अंबरनाथ मतदारसंघाचे आमदार आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना मुंबईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.\nसोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले होते. त्या अधिवेशनाला किणीकर उपस्थित होते. महत्त्वाचे म्हणजे या पावसाळी अधिवेशनात किणीकर यांची विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती.\nदरम्यान सोमवार आणि मंगळवारी अधिवेशनाला उपस्थिती लावल्यानंतर त्यांना अंगदुखीचा त्रास जाणवू लागला. यावेळी केईएम रुग्णालयात कोरोना चाचणी केली असता रात्री त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यासंदर्भात किणीकर यांनी स्वतः माहिती दिली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleशरद पवार, सोनिया गांधी उद्धव ठाकरेंवर नाराज नाहीत- संजय राऊत\nNext articleवडिलांच्या कर्मामुळे सर्व मिळेल पण, आदर स्वतः कमवावा लागेल – कंगना रनौत\n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\nकोरोना : महाराष्ट्रात आजही नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त \nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nमोदींच्या झंझावातानेच ‘एनडीए'(NDA) नष्ट झाली, शिवसेनेची मोदींवर विखारी टीका\nएनडीएतून बाहेर पडलेल्या ‘शिरोमणी अकाली दल’चे शरद पवारांनी केले स्वागत\nमहाविकास आघाडीत आलबेल नाही शरद पवार – उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल तासभर...\nशिवसेना कधीही विश्वासघात करू शकते; संजय निरुपम यांचा टोमणा\n…तर भाजप शिवसेनेसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत भाजप नेत्याने दिले ‘हे’ उत्तर\nसंजय राऊत, ‘हरामखोर’ कुणाला म्हटले होते सांगा; मुंबई उच्च न्यायालयाचा...\nपत्नीला मारहाण करणारा पोलीस अधिकारी म्हणतो – हा घरगुती वाद, गुन्हा...\nमुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि शरद पवारांमध्ये बैठक\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nकृषी विधेयक : आंदोलनाला हिंसक वळण, इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवला\nतिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/time-to-focus-on-cricket-1810622/", "date_download": "2020-09-28T23:20:41Z", "digest": "sha1:R6CJGQTN37RHNAJZC2IKY7X7XNDKQRRT", "length": 13265, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Time to focus on cricket | क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nक्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ\nक्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ\nट्वेन्टी-२० विश्वचषकातील पराभवानंतर झालेल्या वादविवादांनी महिला क्रिकेट ढवळून निघाले होते\nन्यूझीलंड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजचे प्रतिपादन\nट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर मिताली राज विरुद्ध हरमनप्रीत कौर आणि प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यात बराच वादंग माजला. पण न्यूझीलंड दौऱ्यासाठी आता मिताली राजकडेच एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आल्याचे मितालीने सांगितले.\nट्वेन्टी-२० विश्वचषकातील पराभवानंतर झालेल्या वादविवादांनी महिला क्रिकेट ढवळून निघाले होते. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात मितालीला वगळण्यात आल्यानंतर भारतीय संघ पराभूत झाल्याने या वादाला तोंड फुटले होते. मितालीने या संपूर्ण प्रकाराबद्दल प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यावर तोफ डागल्याने बरीच उलथापालथ झाली. दोघांनी भारतीय क्रिकेट मंडळाला (बीसीसीआय) पत्र लिहून त्यांचे म्हणणे मांडले होते. अखेरीस बीसीसीआयच्या निवड समितीने मितालीवर विश्वास दाखवत तिला न्यूझीलंडविरुद्धच्या स्पर्धेसाठी एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.\nत्या पार्श्वभूमीवर मितालीने सांगितले की, ‘‘या वादामुळे प्रत्येकावर काही ना काही परिणाम झाला. ते काही दिवस माझ्यासाठी आणि माझ्या पालकांसाठी खूप तणावपूर्ण होते. मात्र, आता त्यानंतर काही काळ गेल्याने सारे काही सुरळीत व्हायला लागले आहे, असे मला वाटते. तसेच आता सकारात्मकपणे पुढे बघायला हवे, असे मला वाटते.’’\nहरमनप्रीतशी झालेल्या वादविवादानंतर आता तुमचे सूर जुळणे कितपत शक्य आहे, या विषयावर तिने मोघम उत्तर दिले. ‘‘जेव्हा १५ खेळाडू आणि प्रशिक्षकांचा लवाजमा एकत्र असतो, त्यावेळी ते एक कुटुंब बनलेले असते. कोणत्याही मोठय़ा कुटुंबात प्रत्येकाला प्रत्येकाचे विचार पटतातच असे नाही. प्रत्येकाचे विचार भिन्न असतात. मात्र, वैचारिक भेद हे प्राधान्य नाहीत. आम्ही जेव्हा मैदानावर असू तेव्हा आम्ही सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करू. याची आम्हा दोघींनाही जाण आहे. आम्ही यापूर्वी २००७ साली न्यूझीलंडचा दौरा केला होता. त्या वेळच्या संघातील केवळ मी आणि झुलनच आहोत. अन्य सर्व खेळाडूंसाठी हा पहिलाच न्यूझीलंड दौरा आहे. त्यामुळे सांघिक भावनेने अधिकाधिक चांगला खेळ करण्याला महत्त्व आम्ही देणार आहोत,’’ असेही मितालीने नमूद केले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांक��ून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n2 पाकिस्तानच्या आर्थिक नुकसानीस अध्यक्ष नजम सेठी कारणीभूत\n3 जय बिश्तचे शानदार शतक\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/loksatta-tarun-tejankit-2020-start-of-the-third-fast-abn-2052568/", "date_download": "2020-09-28T22:11:30Z", "digest": "sha1:GMNJ226DQWON3JTYO4NNVL2HTE3XJWL4", "length": 14823, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta tarun tejankit 2020 Start of the third fast abn 97 | समाजाला दिशा देणाऱ्या प्रज्ञावंतांचा शोध सुरू | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nसमाजाला दिशा देणाऱ्या प्रज्ञावंतांचा शोध सुरू\nसमाजाला दिशा देणाऱ्या प्रज्ञावंतांचा शोध सुरू\n‘लोकसत्ता तरुण तेजांकित’चे तिसरे पर्व\nपरिस्थितीशी टक्कर घेत, अडचणींचे डोंगर फोडत आणि नव्या वाटा धुंडाळत कर्तृत्वाची चमक दाखवणाऱ्या तरुणाईचा शोध घेणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमाचे तिसरे पर्व सुरू झाले आहे.\nजिद्दीच्या जोरावर कर्तृत्वाची चमक दाखवणाऱ्या तरुण-तरुणींचा शोध ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमातून घेण्यात येतो. विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक कार्य, क्रीडा, साहित्य, कला इत्यादी क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या तरुणाईमुळे ती क्षेत्रे समृद्ध होतात. त्याचबरोबर त्या क्षेत्रांमध्ये पाऊल टाकणाऱ्यांपुढेही आदर्श निर्माण होतात. असे आदर्श निर्माण करणाऱ्या तरुणाईच्या शोधाला प्रारंभ होत आहे.\nविचारांना कृतीची जोड देत परिस्थिती बदलू पाहणारे अनेक तरुण आपल्याभोवती आहेत. सर्जनशीलता आणि जिद्दीच्या जोरावर ते आपल्या क्षेत्रात पाय रोवून उभे आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा त्या-त्या क्षेत्रावर उमटला आहे. अशा तरुणाईला ‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावर��न थोरामोठय़ांकरवी कौतुकाची दाद मिळावी, त्याच्यातील सकारात्मकतेला वाव मिळावा, त्यांचा संघर्ष, यश समाजासमोर यावे हा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमाचा उद्देश आहे.\nविविध क्षेत्रांत नवे मानदंड निर्माण करणाऱ्या तरुणांच्या परिश्रमाचे, प्रज्ञेचे कौतुक ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमातून करण्यात येते. गेल्या दोन वर्षांत या उपक्रमांतर्गत २६ तरुण ऊर्जावंतांचा गौरव करण्यात आला. अनाथ, अपंगांसाठी धडपडणारे, कायद्याच्या माध्यमातून जनआंदोलनाचा आधार ठरणारे, तिरस्कृतांचे जीवन जगणाऱ्या तृतीयपंथीयांची सखी होऊन त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणारे, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्यक्षेत्रात ठोस काम करून सर्वसामान्यांचे आयुष्य सुकर करण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाईला गौरविण्यात आले.\nनव्या लखलखत्या हिऱ्यांचे शोधपर्व सुरू झाले आहे. या पर्वाच्या निवड प्रक्रियेचे तपशील आणि वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येतील. राज्यभरातून आलेल्या अर्जातून नामवंतांची समिती ‘तरुण तेजांकित’साठी तरुणांची निवड करणार आहे.\nकोणी तंत्रज्ञानाच्या आधारे बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कोणी मनोरंजनाच्या क्षेत्रात राहूनही सामाजिक भान जोपासत नवनिर्मितीची कास धरत आहे. नवउद्यमी हा आजच्या तरुणाईचा परवलीचा शब्द झाला असला तरी त्यातून ठोस कार्य करणारे अनेक तरुण आहेत. अशा विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववानांचा संघर्ष, त्यांचे यश हे समाजासाठी प्रेरणादायी आहे. अनेक तरुणांनी संघर्षांतून साकारलेल्या यशकथांचा सन्मान गेल्या दोन वर्षांत ‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावरून करण्यात आला.\n‘नवी पिढी काहीच करत नाही’, हा गैरसमज आपल्या दमदार कर्तृत्वाने पुसून टाकणाऱ्या तरुणाईच्या गौरवाचा हा सोहळा ‘केसरी टूर्स’ पुरस्कृत आहे. सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक या उपक्रमाचे सहप्रायोजक आहेत, तर ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ ‘पॉवर्ड बाय’ पार्टनर आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पह���ल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 तीन दुय्यम खात्यांवर काँग्रेसची बोळवण\n2 वाहन नोंदणीत १५ टक्क्यांची घट\n3 स्थानिक भाषेत प्रश्न सोडवणारा ‘स्पीच बॉक्स’\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/daily-rashi-bhavishya/today-astrology-thursday-27-august-2020-daily-horoscope-in-marathi/articleshow/77768534.cms", "date_download": "2020-09-28T20:46:18Z", "digest": "sha1:LAYYCHYKQRAS65X7CV4W7KIHFOKR3HO3", "length": 21303, "nlines": 125, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nDaily Horoscope 27 August 2020 Rashi Bhavishya - कर्क : विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे\n कोणत्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायक ठरेल आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी तुळ राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस कसा जाईल तुळ राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस कसा जाईल\n- पं. ओम्‌कार अ. जोशी, ज्यो.शास्त्री\nगुरुवार, २७ ऑगस्ट २०२०. चंद्र वृश्चिक राशीत विराजमान असेल. कन्या राशीच्या व्यक्तींना उत्तमोत्तम लाभाच्या संधी मिळतील. तर काही राशीच्या व्यक्तींना दुर्गुणांचा त्याग करणे हिताचे ठरेल. तुमची रास कोणती कोणत्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस कसा जाईल कोणत्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस कसा जाईल\nआजचे मराठी पंचांग : गुरुवार, २७ ऑगस्ट २०२०\nमेष : आत्मविश्वासाने काम करा. फसव्या आश्वासनांपासून दूर राहा. अनेक दिवसांपासूनच्या अडचणी संपुष्टात येतील. भाग्याची भक्कम साथ लाभेल. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रवास लाभदायक ठरू शकतील. महत्त्वाकांक्षा पूर्णत्वास जाऊ शकेल. प्रयत्नांची कास सोडू नये.\nवृषभ : आज कौटुंबिक सौख्य लाभेल. नोकरी व्यवसायात संभ्रमित होऊ नका. घरात मंगल कार्याची योजना आखाल. जीवनस्तर सुधारण्याचे योग. गृहपयोगी वस्तूंची खरेदी कराल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. दिवसाच्या उत्तरार्धात विशेष पाहुण्याचे आगमन होण्याची शक्यता. मन प्रसन्न राहील.\nमिथुन : आपला दिवस मनासारखा जाईल. आपल्या धडपडीने कामे पूर्ण होतील. वेगवान घडामोडींचा दिवस. विरोधक नामोहरम होतील. यश आणि प्रगतीचे मार्ग प्रशस्त ठेवण्यासाठी शाश्वत प्रयत्नांची गरज. हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेताना निष्काळजीपणा करू नये. अन्यथा नुकसान सोसावे लागू शकते.\nमानवी मुख असलेला जगातील एकमेव गणपती भारतात नेमका कुठेय\nकर्क : समोरच्याशी व्यवहार करताना बोलण्यात स्पष्टता ठेवा. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. भावंडांची चिंता लागून राहील. करिअर किंवा वैयक्तिक गोष्टींमुळे चिंताक्रांत व्हाल. मात्र, प्रयत्नांची कास सोडू नये. कार्यक्षेत्रात केवळ कामावर लक्ष केंद्रित करणे हिताचे ठरेल. समस्यांचे निराकरण्यात यश मिळेल. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.\nसिंह : कोणत्याही घटनेला सामोरे जाताना कणखरपणाने वागा. आपली मते ठाम मांडा. व्यापारी वर्गाच्या चिंतेत भर टाकणारा दिवस. गेल्या काही दिवसांपासून असलेली मंदी चिंता वाढवणारी ठरू शकेल. मात्र, प्रयत्नांची कास सोडू नये. नोकरदार वर्गाने आळस आणि आराम झटकून कामास लागावे. कामावर अधिक लक्ष केंद्रीत करणे हिताचे ठरेल.\nकन्या : घरामध्ये योग्य अशी खरेदी कराल. चिकाटीने अभ्यासावर मन गुंतवा. राशीस्वामी बुध सिंह राशीत विराजमान आहे. धावपळीचा दिवस. मात्र, याचे सकारात्मक परिणाम दिसतील. उत्साहाने कार्यरत राहा. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम जाईल. रोजगाराच्या शोधात असलेल्यांना सकारात्मक वार्ता मिळण्याचे योग. कौटुंबिक वाता���रण आनंदी राहील. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल. कुटुंबातील सदस्यांचा स्नेह लाभेल.\nPM मोदींनी स्तुती केलेल्या 'या' अद्भूत मंदिराची खास वैशिष्ट्ये जाणून घ्या\nतुळ : आपल्या कुटुंबाबरोबर वेळ छान जाईल. माहिती असलेले अपेक्षित असे काम पूर्ण होईल. विनाकारण मन चिंताक्रांत होईल. शुक्राच्या प्रभावामुळे काही समस्यांना सामोरे जावे लागेल. सामाजिक आणि व्यवसायिक क्षेत्रात स्पर्धकांच्या कारवाया त्रस्त करू शकतात. मात्र, साहस आणि बुद्धिचातुर्याच्या जोरावर या सर्वावर आपण मात करू शकाल. मनाची दुर्बलता आणि दुर्गुण टाळणे हिताचे ठरेल. कोणाचेही अहित चिंतू नये.\nवृश्चिक : आपला सल्ला लोकांना मान्य होईल. रखडलेल्या कामांना मार्गी लावण्यासाठी जोर लावा. अचानक मंगलमय वार्ता मिळण्याचे योग. व्यापारी वर्गाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकेल. मानसिक ताण वाढण्याची शक्यता. आरोग्यावर याचा परिणाम होऊ न देणे हिताचे ठरेल. कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांकडून पाठिंबा व सहकार्य लाभेल. निराशा टाळा. सध्याचा काळ आपणासाठी अनुकूल आहे.\nधनु : आपल्या बोलण्याने गैरसमज पसरणार नाहीत, याची काळजी घ्या. छोटे प्रवास होतील. नवीन ओळख लाभदायक ठरेल. जुन्या गुंतवणुकीतून लाभाचे योग. प्रलंबित येणी प्राप्त होण्याची शक्यता. कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना निष्काळजीपणा करू नये. व्यापारी वर्गाचा आत्मविश्वास वाढवणारा दिवस. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम जाईल.\nकरोनाकाळात एकलव्याने दिलेला 'हा' मंत्र ठरेल अगदी मोलाचा; वाचा\nमकर : समाजात चांगली प्रतिष्ठा मिळेल. जुन्या नातेवाईक - मित्रांशी गप्पा होतील. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकेल. मान, सन्मान वाढीस लागेल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. नको त्या प्रलोभनांना बळी पडू नका. दाम्पत्य जीवन सुखकारक राहील. आर्थिक पातळीवर आजचा दिवस शुभ. जागा, घर खरेदीबाबत विचारविनिमय करण्यास तयार व्हाल.\nकुंभ : लोकांच्या बोलण्याची आपल्यावर भुरळ पडू देऊ नका. कला-क्रीडा यामध्ये वेळ रमेल. कार्यक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्याचा फायदा करून घ्यावा. आयात-निर्यात क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना लाभदायक दिवस. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. वेळेचा सदुपयोग करावा. दिवसाच्या उत्तरार्धात मित्रांच्या गाठी-भेटीचे योग. भाग्य उजळेल. कार्यक्षेत्रात मेहनत केल्���ानंतरच लाभ मिळू शकेल.\nमीन : नोकरी व्यवसायात मान-सन्मान मिळेल. दिवसाचा उत्तरार्ध आनंदी जाईल. राशीस्वामी गुरुकृपेमुळे उन्नतीचे मार्ग प्रशस्त होतील. अभ्यास व आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. वादाचे मुद्दे संपुष्टात येतील. हितशत्रूंपासून सावध राहा. कर्ज व्यवहार आज टाळावेत. पालक आणि गुरुंना दिलेला मान, सन्मान लाभदायक ठरेल. कौटुंबिक वातावरण उत्साही व सकारात्मक राहील.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nबातम्यासप्टेंबरचा शेवटचा मंगळवार विशेष मंगलकारी; 'हे' शुभ संयोग सुखदायी\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nकरिअर न्यूजनववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही आता दूरदर्शनवर वर्ग\nआयपीएलIPL 2020: विराट कोहलीवर इरफान पठाणने केली खरमरीत टीका, म्हणाला\nदेशकेंद्राच्या कृषी कायद्यांना पर्याय शोधा, सोनिया गांधींची सूचना\nजळगावपोहणं बेतलं जीवावर; जळगावात तीन लहानग्यांचा बुडून मृत्यू\nकोल्हापूरकरोनामुक्तीनंतर मुश्रीफ यांचे जल्लोषात स्वागत; सोशल डिस्टनसिंगचा मात्र फज्जा\nदेशचीन मिळेल सणसणीत प्र���्युत्तर; भारताने तैनात केलं निर्भय क्षेपणास्त्र\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/test-0", "date_download": "2020-09-28T22:07:16Z", "digest": "sha1:RCXJHX55LA67ZSFJNFFQGUZOSTGMJC7W", "length": 3763, "nlines": 85, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); Test | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/kashmir-ias-officer-resigned", "date_download": "2020-09-28T20:55:57Z", "digest": "sha1:2PHJTAMLXOGQBF7F2I5CC47S6QAWN3VS", "length": 11032, "nlines": 72, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "काश्मीर दडपशाही : आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा - द वायर मराठी", "raw_content": "\nकाश्मीर दडपशाही : आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\nभारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी कन्नान गोपीनाथन यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या दडपशाहीचा निषेध करत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या देशात नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर अंकुश आणला जातोय आणि याविरोधात कोणीही बोलत नाही. आपला देश येमेन नाही की हे ७० दशक नाही, अशी प्रतिक्रिया गोपीनाथन यांनी ‘द वायर’ला दिली.\nकन्नान गोपीनाथन यांनी आपल्या राजीनाम्यामागे, नागरी सेवेतून पदरी प्रचंड निराशा हाती आली असेही म्हटले आहे. या सेवेत पीडीत व शोषितांना न्याय देण्यासाठी आलो होतो. पण उत्तरोत्तर राजकीय नेत्यांचे हस्तक्षेप, आयएएस अधिकाऱ्यांनी आपले आदेश राबवण्याचा त्यांच्याकडून येत असलेला दबाव व आपल्या निर��णयाचे चांगले वाईट परिणाम न तपासण्याची त्यांची मानसिकता याचा अखेरीस उद्वेग आला असे गोपीनाथ म्हणाले.\nगोपीनाथन यांनी काश्मीरमधील ढासळत्या परिस्थितीवरही चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘भारताची राज्यघटना सशस्त्र उठाव वा परकीय आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे मूलभूत अधिकार काढून घेऊ शकते. पण काश्मीरमध्ये नागरिकांचा आक्रोश हा अंतर्गत बंडाळी असल्याचे सांगत केंद्र सरकार तेथे दडपशाही आणत आहे. नागरिकांचे मूलभूत हक्क जसे काही तेथे अंतर्गत बंडाळीच आहे, असे मानून काढून घेतले गेले आहेत. वास्तविक आपल्या राज्यघटनेने ‘अंतर्गत बंडाळी’चे कलम केव्हाच रद्द केले आहे. गेली २० दिवस काश्मीर खोऱ्याची चोहोबाजूंनी कोंडी झाली आहे. नागरिकांच्या जगण्यावर अनेक बंधने आणली गेली आहेत. या राज्याची सूत्रे आता केंद्राकडे गेल्याने तेथे असलेले आयएएस अधिकारी फक्त केंद्राचे अधिकारच राबवू शकतात. नागरिकांना न्याय मागण्याचे अधिकार असले तरी न्यायालयेही स्वत:हून काही करत नाहीत. अशा परिस्थितीत मी मौन बाळगून बसू शकत नाही. त्यामुळे मी आयएएस सेवेचा राजीनामा दिल्यास मला मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य मिळेल आणि आता राजीनामा दिल्याने मी स्वत:चे मत मांडू शकतो’.\nकन्नान गोपीनाथन यांनी प्रसारमाध्यमांबाबतही आपली भूमिका मांडली. आज माझ्या मालकीचे वर्तपानपत्र असते तर मी ‘२०’ असे काश्मीरमधल्या ढासळलेल्या परिस्थितीचे वर्णन करणारा मथळा छापला असता. गेले २० दिवस काश्मीरमधल्या नागरिकांचे सर्व प्रकारचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.\nमाझा राजीनामा स्वीकारल्यानंतरच मला माझे मत व्यक्त करायचे होते पण माझ्या राजीनाम्याची बातमी सहकाऱ्यापर्यंत पोहोचली व त्याने ही माहिती समाज माध्यमात दिली व पुढे ती केरळमधल्या प्रसार माध्यमांनी प्रकाशित केली असे कन्नान यांनी सांगितले.\n२०१२मध्ये कन्नान गोपीनाथन भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले होते. सध्या ते दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात असून त्यांनी २१ ऑगस्टला आपला राजीनामा दिला आहे. कन्नान यांना अरुणाचल-गोवा-मिझोराम या केंद्रशासित प्रदेशाचे काडर मिळाले होते. आणि आता कदाचित जम्मू व काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश झाल्याने त्यांची तेथेही बदली होण्याची शक्यता आहे.\nराजीनामा दिल्यान���तर पुढे काय करणार आहे असा प्रश्न गोपीनाथ कन्नान यांना विचारला असता ते म्हणाले, मी अजून तसा विचार केलेला नाही पण जेव्हा २० वर्षांनी लोक मला विचारतील की तुम्ही काय केले तेव्हा मी त्यांना उत्तर देईन की २० वर्षापूर्वी या देशात आभासी आणीबाणी या देशात होती तेव्हा मी आयएएस सेवेचा राजीनामा दिला होता.\nकर्तारपूर मार्गिका नोव्हेंबरमध्ये सुरू होणारच –पाकिस्तान\n३७० कलम : दक्षिण आशियातील बदलती समीकरणे\nराज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी करणार\nसर्वपक्षीयांचा लडाख निवडणुकांवरील बहिष्कार मागे\nपीएम केअर्समध्ये १५ बँका-संस्थांकडून २०४ कोटी\nमग अधिवेशनाची गरजच काय\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\nनैतिक श्रेष्ठतेचा ‘हिंदु’स्तानी दंभ\nकाँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश\nपोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/current-affairs-of-20-june-2018-for-mpsc-exams/", "date_download": "2020-09-28T22:42:22Z", "digest": "sha1:UGIESFFJNAGHLZZFWSGJSFE2J455EK56", "length": 19534, "nlines": 234, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Current Affairs of 20 June 2018 For MPSC Exams", "raw_content": "\nचालू घडामोडी (20 जून 2018)\nजम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट :\nजम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करायला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये आता राज्यपाल राजवटीचा मार्ग मोकळा झाला आहे.\nजम्मू-काश्मीरमध्ये भाजपा-पीडीपी आघाडीचे सरकार होते. पण भाजपाने पीडीपीचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे मेहबूबा मुफ्ती सरकार कोसळले.\nराज्यातील इतर कोणत्याही महत्वाच्या पक्षाने सरकार स्थापण्यासाठी पीडीपीला पाठिंबा न दिल्याने मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात सरकार स्थापण होण्याची स्थिती नसल्याने येथे राज्यपाल राजवट लागू करण्यात यावी अशा शिफारशीचा अहवाल जम्मू-काश्मीरच्या राज्यापालांनी राष्ट्रपतींकडे पाठवला होता.\nमुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या राजीनाम्यानंतर राज्यपाल एन.एन. वोहरा यांनी राज्यातील सर्व प्रमुख पक्षांशी सत्ता स्थापनेबाबत चर्चा केली. मात्र, कोणीही पीडीपीसोबत सत्ता स्थापन करण्यास पाठिंबा न दर्शवल्याने अखेर राज्यपालांनी आपला अहवाल राष्ट्रपत�� रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवून दिला. यामध्ये त्यांनी राज्यघटनेच्या कलम 92 अन्वये जम्मू आणि काश्मीर राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्याची शिफारस केली होती.\nचालू घडामोडी (19 जून 2018)\nसंयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून अमेरिका बाहेर :\nमानवाधिकार परिषदेत सुधारणा होत नाही म्हणून अनेक दिवसांपासून अमेरिकेकडून संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याची धमकी दिली जात होती. अखेर त्यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.\nअमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पियो आणि संयुक्त राष्ट्र परिषदेत अमेरिकेचे दूत असलेले निकी हेली यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली.\n47 देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग असलेली ही परिषद इस्रायलविरोधी असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून अमेरिका संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचा सदस्य होता. या परिषदेत अमेरिकेला नुकतेच दीड वर्ष पूर्ण झाले होते.\nअमेरिकेच्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या नाहीत असे वृत्त काही दिवसांपासून आले होते. तेव्हापासूनच अमेरिका संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा होती. याबाबत केवळ अधिकृत घोषणा झाली नव्हती.\nअनुकृती वास ठरली मिस इंडिया 2018 :\nभारतातील सौंदर्याच्या जगतातील ‘फेमिना मिस इंडिया 2018’ या सर्वोच्च स्पर्धेत तामिळनाडूच्या अनुकृती वासने बाजी मारली आहे. तर हरयाणाची मीनाक्षी चौधरी ही दुसऱ्या आणि आंध्र प्रदेशची श्रेया राव तिसऱ्या स्थानी राहिली. गेल्या वर्षीची मिस इंडिया मानुषी छिल्लरने अनुकृतीच्या डोक्यावर ‘मिस इंडिया‘चा मुकुट चढवला.\nमुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोम येथे 19 जून रोजी रात्री फेमिना ‘मिस इंडिया 2018‘ ही स्पर्धा पार पडली.\nसौंदर्य, ग्लॅमर आणि सेलिब्रिटींची मांदियाळी अशा वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत माधुरी दीक्षितच्या नृत्याने सर्वांची दाद मिळवली. करण जोहर आणि आयुषमान खुराणा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.\nरेल्वेचा दर रविवारी ‘राष्ट्रीय ब्लॉक’ असणार :\nरेल्वेच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी आता भारतीय रेल्वे मुंबईत घेतल्या जाणाऱ्या मेगाब्लॉकचे देशव्यापी अनुकरण करणार आहे.\nरेल्वेच्या देशभरातील सर्वच विभागांमध्ये ��ुढचे किमान वर्षभर दर रविवारी सहा ते सात तासांचे मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली.\nमेगाब्लॉकदरम्यान लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे भोजनाच्या वेळेत हाल होऊ नयेत, म्हणून आयआरसीटीसीतर्फे मोफत भोजनही देण्याची घोषणा गोयल यांनी केली. ही सुविधा तूर्तास आरक्षित तिकिटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाच दिली जाणार आहे.\nलांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासासाठी यापुढे रविवारचा दिवस त्रासदायक ठरणार आहे. मात्र, रविवारच्या मेगाब्लॉकची प्रवाशांना त्याची एसएमएस; तसेच वृत्तपत्रांमधील जाहिरातींद्वारे पूर्वसूचना दिली जाईल. प्रत्येक गाडीच्या वाटचालीची नोंद करण्यासाठी रेल्वेच्या प्रणालीमध्ये जीपीएस लॉगर्सचाही अंतर्भाव करण्यात येणार आहे.\nतसेच येत्या 15 ऑगस्टपासून रेल्वेचे वेळापत्रक बदलण्यात येईल. रविवारचे मेगाब्लॉक सहा ते सात चालतील. प्रवाशांनी आपल्या मोबाइल फोनवर गाडीचा क्रमांक टाइप केल्यास त्यांना गाडी कुठवर पोहोचली याची माहिती मिळेल.\nमुंबई महापालिकेची 7 संगीत अकादमी केंद्रे सुरू :\nमहापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांची जोपासना होऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने पालिकेच्या सर्व सात परिमंडळांमध्ये नुकतीच संगीत अकादमी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.\nप्रत्येक केंद्रात 25 विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत पद्धतीनुसार गायन व वादनाचे आणि कथ्थक, भरतनाट्यम व मोहिनीअट्टम या नृत्यशैलींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. भायखळा, परळ, सांताक्रूझ, मालाड, चेंबूर, मुलुंड व कांदिवली येथे ही संगीत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.\nअभिजात भारतीय संगीत परंपरेचा प्रसार व्हावा या हेतूने ही संगीत अकादमी केंद्रे सुरू करण्यात आली असून, त्यांमध्ये पारंपरिक वाद्यांसह अत्याधुनिक पद्धतीचे संगीत वाद्य संचदेखील देण्यात आले आहेत.\nतसेच यामध्ये प्रामुख्याने हार्मोनियम, तबला-डग्गा, इतर तालवाद्ये तसेच खंजिरी, इलेक्ट्रॉनिक तानपुरा, इलेक्ट्रॉनिक तबला यांचा समावेश आहे. या केंद्रांमध्ये 87 संगीत शिक्षकांद्वारे गायन, वादन व नृत्य इत्यादींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.\nसुरुवातीला गाणी, कविता या ‘सुगम संगीत‘ प्रकारातील प्रशिक्षण दिले जाईल व त्यानंतर विद्यार्थ्यांचा कल पाहून त्यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतानुरूप धडे दिले जाणार आहेत.\n20 जून हा दिवस जागतिक शरणार्थी दिन म्हणून पाळला जातो.\nइंग्लंडच्या राणीपदी 20 जून 1837 मध्ये व्हिक्टोरिया यजमान झाल्या.\nदेशातील मुंबई येथील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव सी.एस.टी.) हे 20 जून 1887 रोजी सुरू झाले.\n20 जून 1921 मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली.\nमहाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना 20 जून 190 मध्ये झाली.\nमहाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ 20 जून 1997 रोजी सुरू झाली.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (21 जून 2018)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://karmalamadhanews24.com/category/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/", "date_download": "2020-09-28T21:56:14Z", "digest": "sha1:5BGFXSX5FIJVLAB3MH4427COCDQD7NFI", "length": 17502, "nlines": 173, "source_domain": "karmalamadhanews24.com", "title": "देश/विदेश", "raw_content": "\nरेस्टॉरंट सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिला ‘हा’ निर्णय; रेस्टॉर... September 28, 2020\n..म्हणून नाभिक समाजाला अँट्रॉसिटी कायद्यानुसार संरक्षण द्या; नाभिक बांधवांचे करम... September 28, 2020\nकृषी करमाळा: कोऴगाव येथे शेतकरी मेऴावा संपन्‍न... September 28, 2020\nएच आय व्ही ग्रस्त जोडप्याच्या विवाहाने जागली नवी उमेद... September 28, 2020\nमाढा ब्रेकिंग; सोमवारी माढा तालुका ६८ पाॅझिटिव्ह तर २ जणाचा मृत्यू; वाचा गावनिहा... September 28, 2020\n‘एनआयए’चे पश्चिम बंगाल व केरळमध्ये छापे; केली अल-कायदाच्या नऊ दहशतवाद्यांना अटक\nएनआयए’चे पश्चिम बंगाल व केरळमध्ये छापे; केली अल-कायदाच्या नऊ दहशतवाद्यांना अटक, बंगालमधून सहा तर केरळमधून तीन राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (एनआयए) शनिव\nमोदी सरकारने कांदा निर्यातबंदी निर्णय तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा\nमोदी सरकारने कांदा निर्यातबंदी निर्णय तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा सोलापूर (१६ सप्टेंबर) - मोदी सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्\nझालेल्या चौकशीमध्ये रिया चक्रवर्तीने केला ‘या’ खळबळजनक गोष्टींचा खुलासा\nझालेल्या चौकशीमध्ये रिया चक्रवर्तीने केला 'या' खळबळजनक गोष्टींचा खुलासा मुंबई | अंमली पदार्थविरोधी विभागाने रिया चक्रवर्तीला अटक करण्यापूर्वी झाल\nअनुराधा पौडवाल यांच्या मुलाचे निधन\nअनुराधा पौडवाल यांच्या मुलाचे निधन प्रसिद्ध बॉलिवूड आणि भजन गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवाल याचं वयाच्या केवळ ३५ व्या न\nरेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, १२ सप्टेंबरपासून ८० स्पेशल ट्रेन सुरु होणार\nरेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, १२ सप्टेंबरपासून ८० स्पेशल ट्रेन सुरु होणार कोरोनामुळे रेल्वे बंद करण्यात आली होती.त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.पण आ\nपबजीसह ११८ अँप्सवर भारतात बंदी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून बंदीचा निर्णय\nपबजीसह ११८ अँप्सवर भारतात बंदी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून बंदीचा निर्णय नईदिल्ली (२ सप्टेंबर) - भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला तण\nभावपूर्ण श्रद्धांजली 💐 भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा\nमाजी राष्ट्रपती 'भारतरत्न' प्रणव मुखर्जी यांचं निधन दिल्ली: माजी राष्ट्रपती 'भारतरत्न' प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं आहे. ते 84 वर्षाचे\nBreakingNews- अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ अंतिम निकाल\nBreakingNews- अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला 'हा' अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षे\nएकटे तुकाराम मुंढेच नाही तर ‘या’ १७ आयएएस अधिकाऱ्यांच्या झाल्या आहेत बदल्या; पहा कोण आहेत हे अधिकारी\n१७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या;पहा कोण आहेत हे अधिकारी महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तब्बल १७ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्\nमोदी सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय; करदात्यांना दिली आनंदाची बातमी\nमोदी सरकारचा मोठा निर्णय; आता ४० लाखापर्यंत GST माफ नवी दिल्ली: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सोमवारी करदात्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.\nरेस्टॉरंट सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिला ‘हा’ निर्णय; रेस्टॉरंट व्यवसायिकांच्या संघटना प्रतिनिधीशी संवाद\n..म्हणून नाभिक समाजाला अँट्रॉसिटी कायद्यानुसार संरक्षण द्या; नाभिक बांधवांचे करमाळा तहस��लदारांना निवेदन\nकृषी करमाळा: कोऴगाव येथे शेतकरी मेऴावा संपन्‍न\nएच आय व्ही ग्रस्त जोडप्याच्या विवाहाने जागली नवी उमेद\nमाढा ब्रेकिंग; सोमवारी माढा तालुका ६८ पाॅझिटिव्ह तर २ जणाचा मृत्यू; वाचा गावनिहाय रुग्णसंख्या\nविहाळ; भैरवनाथचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न; कारखाना पूर्ण क्षमतेने चालणार, ५ लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट -प्रा.शिवाजी सावंत\nम्हणून कुर्डुवाडी येथील नाभिक समाजाने केली स्व संरक्षणाची मागणी ; प्रांतांना दिले निवेदन\nसंपूर्ण बहूजन समाज मराठा तसेच धनगर आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनाचे नवे पर्व सूरू होणार; करमाळ्यात रिपाई (आ) च्या वतीने मराठा धनगर आरक्षणासाठी आंदोलन\nकरमाळा ब्रेकिंग: आज सोमवारी तालुका ग्रामीण मध्ये 14 तर करमाळा शहरात 15 नवे कोरोना रुग्ण; वाचा गावनिहाय रुग्णसंख्या\nकरमाळा तालुक्यातील पाथुर्डी गावच्या सुपूत्राची राज्यस्तरीय आदर्श युवक युथ आयडॉल अवाॅर्डसाठी निवड\nकरमाळा नगपरिषदेच्या वतीने ‘माझे कुंटूब माझी जबाबदारी’ मोहिम अंतर्गत नागरिक , शिक्षक डॉक्टर यांकरिता निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन\nसोलापूर ग्रामीण मध्ये सोमवारी ३७८ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू; वाचा कोणत्या तालुक्यात किती रुग्ण वाढले.\nमाझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेत सर्व नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, पदाधिकारी यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवावा- डॉ.पंकज जावळे\nमाढा ब्रेकिंग; धक्कादायक आज तालुक्यात कोरोनाने 4 जणांचा मृत्यू तर 18 जण पॉझिटिव्ह; वाचा गावनिहाय रुग्णसंख्या\nसोलापूर ग्रामीण मध्ये रविवारी ४३५ नवे रुग्ण तर १४ जणांचा मृत्यू; वाचा कोणत्या तालुक्यात किती रुग्ण वाढले.\nतालुक्याला दिलासा, रुग्णसंख्या घटत आहे.. आज रविवारी करमाळा ग्रामीणमध्ये 7 एकूण तर शहरात 5 बाधित; वाचा गावनिहाय रुग्णसंख्या\nकरमाळा; मुख्याधिकारी वीणा पवार यांनी लिहिलेले ‘कोरोनाला हरवायचं हाय’ हे गाणं नक्की पहा व ऐका\nखा.उदयनराजे म्हणतात ‘सर्वांचेच आरक्षण रद्द करा’ आणि…\nकरमाळा; राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेचा बोजवारा,सर्वर डाऊन, सीएससी केंद्रावर शेतकऱ्यांचे हेलपाट्यावर हेलपाटे\nकरमाळा नगरपरिषदेच्यावतीने ‘या’ स्पर्धांचे आयोजन, ही आहेत बक्षिसे: ‘या’ नंबरवर करा संपर्क\nसोलापुरात सुट्ट्या सिगारेट, बिडी विक्रीवर आता कडक बंदी लागू होणार : आयुक्त प���. शिवशंकर\nसोलापूर आयुक्तालयातर्फे फेसबुक वरील कपलचॅलेंज व इतर ट्रेंडबद्दल नागरिकांना केेेेले ‘हे’ आवाहन\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव साजरा करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केले ‘हे’ आवाहन\nपरिवर्तनाच्या चळवळीचा ‘दास’ गेला.. ह.भ.प. रामदास महाराज जाधव यांचे निधन\nकरमाळा एसटी आगारातून पुणे-मुंबई सह ‘या’ आणखीन चार बसफेऱ्या सुरू; प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन\nरेस्टॉरंट सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिला ‘हा’ निर्णय; रेस्टॉरंट व्यवसायिकांच्या संघटना प्रतिनिधीशी संवाद\n..म्हणून नाभिक समाजाला अँट्रॉसिटी कायद्यानुसार संरक्षण द्या; नाभिक बांधवांचे करमाळा तहसीलदारांना निवेदन\nकृषी करमाळा: कोऴगाव येथे शेतकरी मेऴावा संपन्‍न\nएच आय व्ही ग्रस्त जोडप्याच्या विवाहाने जागली नवी उमेद\nमाढा ब्रेकिंग; सोमवारी माढा तालुका ६८ पाॅझिटिव्ह तर २ जणाचा मृत्यू; वाचा गावनिहाय रुग्णसंख्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://tusharnagpur.blogspot.com/2014/09/blog-post.html", "date_download": "2020-09-28T22:05:11Z", "digest": "sha1:Z63BYJXGUB45NM4QTCFKQIH5FHQVSGJB", "length": 8618, "nlines": 280, "source_domain": "tusharnagpur.blogspot.com", "title": "तुष्की नागपुरी: झील", "raw_content": "\nनागपूरचा कवी तुष्की नागपुरी याच्या कविता या ब्लाग वर वाचा\nसोमवार, २९ सप्टेंबर, २०१४\nतूम फूल हो तुम बाग हो\nतुम हो बलाकी जादूगर\nतुम धूप हो तुम छाँव हो\nतुम झील हो तुम्ही सागर\nतुम जुल्फ की घनी रातें\nतुम खुशबू पहले बारिश की\nतुमको देखे वो दिल हारा\nतुम हुस्न का नया परचम\nतुम हो बलाकी अलबेली\nनाराज़ फरिश्ते फिरते हैं\nउनकी अदा तुमने ले ली\nनागपूर, २६ सप्टेंबर २०१४, २३:३०\nद्वारा: Tushar Joshi तारिख: सोमवार, सप्टेंबर २९, २०१४\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले पटली का काही जुने अनुभव ताजे झाले का आवडली का तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का इथे तुमचा अभिप्राय लिहून जा:\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n तुष्की नागपुरीच्या ब्लाग वर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. या ब्लाग वरच्या सर्व कविता तुष्की नागपुरी यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांचे सर्व हक्क तुष्की नागपुरी यांच्या कडे आहेत. तुम्हाला कविता आवडली व मित्रांना दाखवावीशी वाटली तर या ब्लाग चा दुवा त्यांना द्या. कविता कॉपी पेस्ट करून किंवा ईमेल करून पाठवावीशी वाटली तर तुष्की नागपुरी हे कलाकाराचे नाव पण त्या कवितेसोबत राहू द्या.\nनेहमीच वाटतं मला (1)\nसावळ्या मिलीच्या कविता (1)\nसावळ्या मुलीची गाणी (1)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/recipes/palak-paneer-paratha/", "date_download": "2020-09-28T21:14:07Z", "digest": "sha1:LYBLJA76OH3IPKLTRKGHEHD7QP53HCFT", "length": 6331, "nlines": 104, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "पालक – पनीर पराठा – गावोगावची खाद्ययात्रा", "raw_content": "\n[ November 11, 2019 ] काया टोस्ट\tगोड पदार्थ\n[ October 22, 2019 ] आजचा विषय केळी भाग तीन\tआजचा विषय\n[ October 20, 2019 ] आजचा विषय केळी भाग दोन\tआजचा विषय\n[ October 18, 2019 ] आजचा विषय अळू\tआजचा विषय\nHomeनाश्त्याचे पदार्थपालक – पनीर पराठा\nपालक – पनीर पराठा\nOctober 7, 2018 मराठी पदार्थ व्हॉटसअॅप ग्रुप नाश्त्याचे पदार्थ\nसाहित्य: दिड कप कणिक, १ कप बारीक चिरलेला पालक, १/२ कप किसलेले पनीर, १/४ कप कांदा, १/२ कप दही,\n१ टिस्पून जिरेपूड, २ टिस्पून पुदीना चटणी किंवा ७ ते ८ पुदीना पाने + १/४ कप कोथिंबीर + १ लसूण पाकळी + २ लहान हिरव्या मिरच्या, सर्व बारीक चिरून किंवा बारीक वाटून, चवीपुरते मिठ, १ टिस्पून चाट मसाला, १/२ टिस्पून गरम मसाला, १ टेस्पून तेल, तूप किंवा बटर पराठे भाजण्यासाठी.\nकृती: कणिक एका मोठ्या वाडग्यात घ्यावी त्यात चिरलेला पालक, किसलेले पनीर, कांदा, मिठ, चाट मसाला, गरम मसाला, जिरेपूड, पुदीन्याचे मिश्रण आणि तेल असे सर्व घालून मिक्स करावे. हे कणकेचे मिश्रण सुकेच मळावे. नंतर यात दही घालून कणिक मळून घ्यावी. दही अंदाज घेत चमचा-चमचा घालावे आणि मळावे. मला साधारण १/२ कप दही लागले होते कणिक मळायला. मळलेले पिठ १/२ तास झाकून ठेवावे. मळलेल्या कणकेचे साधारण ८ समान गोळे करावेत व गोल लाटून तव्यावर तूप किंवा बटरवर भाजावेत. गरम पराठ्यावर लोणी घालावे आणि पुदीना चटणी, टोमॅटो सॉस किंवा कोणत्याही लोणच्याबरोबर पराठा सर्व्ह करावा.\nआजचा विषय केळी भाग एक\nआजचा विषय केळी भाग तीन\nआजचा विषय केळी भाग दोन\nकसे ओळखावे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/07/blog-post_47.html", "date_download": "2020-09-28T20:46:12Z", "digest": "sha1:6MU3HCP5CDW5IEOB7F6FW77HF7YMMQ6Q", "length": 17942, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "स्पर्धा परीक्षा एक आजार! - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social स्पर्धा परीक्षा एक आजार\nस्पर्धा परीक्षा एक आजार\nगेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षांचे फॅड दिवसेंदिवस वाढत आहे. स्पर्धा परीक्षा यशस्वीतेचा मार्ग का मृगजळ यावर देखील चर्चा होते मात्र दिवसेंदिवस वाढते खाजगी क्लासेसचे प्रस्थ, अभ्यासिकांचे फुटलेले बेसूमार पेव, टेस्ट सिरीजच्या नावाने सुरु असलेली लूट व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोटिव्हेशनल व्याख्यानांच्या नावाखाली चालणारे फसवे क्षणिक हिप्नोटिझम या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न पुण्यातील फर्ग्युसन या नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला आहे. महाविद्यालयात नवीन प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. ‘स्पर्धा परीक्षा एक आजार’ असे या पथनाट्याचे नाव असून त्याद्वारे स्पर्धा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात आली. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याआधी इतर करिअर ऑप्शन्सकडे सुद्धा लक्ष द्या, असे आवाहन या पथनाट्याच्या माध्यमातून करण्यात आले. पथनाट्याचा विषय कटू जरी असले तरी सत्य म्हणता येईल. सत्ता आणि प्रतिष्ठा यामुळे ग्रामीण भागातील तरुणवर्ग या स्पर्धा परीक्षांकडे वेगाने खेचला जात असला तरी त्यात यश मिळवणार्‍यांचे प्रमाण किती कमी असते यावर सोईस्कररित्या दुर्लक्ष केले जाते. कारण, स्पर्धा परीक्षांचा बाजार मांडणार्‍यांनी तसे वातावरण आपल्या अवतीभवती निर्माण केले आहे, या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थी व पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांनी केले आहे.\nक्लासेसकडून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट\nपु. ल. देशपांडे म्हणतात, की ‘पोटापाण्यासाठी लागेल तेवढे शिका. हवा तो व्यवसाय करा, पण त्याचबरोबर कला, क्रीडा, नृत्य, नाट्य, चित्रपट, शिल्पकला यातल्या एकातरी कलेशी मैत्री करा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगावे ते सांगून जाईल.’ याचा संदर्भ स्पर्धा परीक्षा व करियर यांच्याशी जोडल्यास अनेक जटील प्रश्‍नांची सहजतेने उकल होण्यास मदत होईल. साधारण २००६-०७ पासून महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेचे वातावरण तयार निर्माण होण्यास सुरुवात झाली. आज ते परमोच्च शिखरावर पोहचले आहे. ही जितकी ��भिनंदनीय बाब आहे तितकीच चिंतनाची देखील आहे, हे आपण सोईस्कररित्या विसरतोय कारण एका बाजूला स्पर्धा परीक्षांमुळे गरीब कुटुंबातील सर्वसामान्य विद्यार्थी मोठ्या हुद्यावरील शासकीय अधिकारी होत असले तरी दुसर्‍या बाजूला हीच गोष्ट अनेकांच्या उद्ध्वस्तीकरणाला कारणीभूत ठरत आहे. आज विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची मोठी क्रेझ असल्याने त्याकडेच त्यांचा अधिक ओढा असतो. आपल्या मुलाला अधिकारी म्हणून पाहण्याची पालकांची इच्छा असल्याने पालक देखील पदरमोड करुन पाल्याला पुणे, मुंबई किंवा दिल्ली येथे शिक्षणासाठी तसेच स्पर्धा परीक्षांची तयारीसाठी पाठवतात. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार्‍या क्लासेस तसेच अभ्यासिकांची संख्या देखील या शहरांमध्ये मोठी आहे. अनेकदा क्लासेसकडून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट देखील होत असते. सरकारी नोकरीच्या जागा काही शे मध्ये असतात. परंतु त्यासाठी तयारी करणार्‍यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. एकानंतर एक असे अनेक प्रयत्न विद्यार्थ्यांकडून केले जात असल्याने इतर नोकर्‍यांसाठीचे त्यांचे वयदेखील निघून जाते.\nउमेदीची अनेक वर्षं खर्ची\nआज दरवर्षी लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देतात मात्र त्यापैकी किती जणांना नोकरी मिळते, याचा अभ्यास करण्यासाठी गत पाच वर्षातील आकडेवारीवर नजर टाकणे आवश्यक आहे. आज महाराष्ट्रात सर्वत्र राज्य सेवा आणि सनदी सेवा परीक्षांचे मार्गदर्शन करणार्‍या क्लासेसचे लोण मोठ्या प्रमाणात पसरले आहे. आधी केवळ यूपीएससी-एमपीएससी परीक्षांसाठीचे मार्गदर्शन, नंतर त्यादृष्टीने आवश्यक ते अभ्यास साहित्य प्रकाशन, त्यानंतर २४ तासांची अभ्यासिका यांचे पीक प्रचंड प्रमाणात फोफावले आहे. यासाठी पाच हजारांपासून लाखभर रुपयांपर्यंतची रक्कम विद्यार्थ्यांच्या खिशातून सहज काढून घेतली जाते. स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांच्या आयुष्यातली उमेदीची अनेक वर्षं खर्ची पडतात. एकीकडे अधिकारपदाची स्वप्नं आणि त्याच वेळी इतर करिअरचे माहित नसलेले पर्याय यामुळे लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या मागे लागतात. एकीकडे स्पर्धा परीक्षांच्या तयारीदरम्यान व्यक्तिमत्त्व विकासापासून ज्ञानसंपन्नतेपर्यंत काही सकारात्मक गोष्टी होत असताना या मृगजळामुळे उभे राहणारे सामाजिक प्रश्‍नही मोठे ���हेत.\n‘प्लान बी’ तयार ठेवायलाच हवा\nआयुष्याला कलाटणी देण्यासाठीचा मंत्र म्हणजे स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी नोकरीत जाणे, असे वाटणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा ओघ लक्षणीय आहे. शेती परवडत नाही, ग्रामीण भागात करिअरच्या संधी नाहीत. यामुळे या परीक्षेकडे विद्यार्थी वळतात. स्पर्धा परीक्षांचा निकाल जेव्हा घोषित होतो तेव्हा रिक्षावाल्याला मुलगा, शेतकर्‍याची मुलगी पास झाली, अशा अनेक बातम्या वाचण्यात येतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख फुटतात व त्यांना पालकांच्या अपेक्षांचे बळ मिळते व त्यात हवा भरण्याचे काम खासगी क्लासेसकडून केले जाते. खासगी क्लासेसकडून आयोजित प्रेरणादायी व्याख्यांनांमुळे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या संसर्गजन्य रोगाला बळी पडतात आणि अशाश्वत ध्येयाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू होते. या वाटचालीत शे-पाचशेच्या जागांसाठी लाखो अर्ज येतात. जागा कमी अन् जीवघेणी स्पर्धा जास्त अशी स्थिती होते. या ‘रॅट रेस’मध्ये सतत भासणारी आर्थिक चणचण, वाढते वय, घरची जबाबदारी, सामाजिक तणाव, यशाची अजिबात खात्री नाही, सततच्या अपयशामुळे येणारे नैराश्य यातून स्वत:ची घुसमट वाढते. अधिकारी होण्याचे मोठे स्वप पाहिले असल्याने कमी दर्जाचे काम करण्याची मानसिकता आपोआप तयार होते. या दृष्टचक्रातून बाहेर पडणे कठीण असते. काहीजण स्वप्न भंगली असली तरी त्या स्वप्नातून बाहेर पडत नाहीत. अशा परिस्थितीत ती मुले स्वप्नंच जगायला लागतात, स्वप्नातच वावरायला लागतात. स्पर्धा परीक्षा करणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याने ठराविक वर्षं त्यासाठी दिली पाहिजेत आणि त्या वर्षात आपण यशस्वी झालो नाही तर निराश न होता त्यातून बाहेर पडले पाहिजे. ज्या कोणत्या शाखेचे तुम्ही शिक्षण घेतलेले आहे, त्या शिक्षणासंबंधीचा व्यवसाय किंवा नोकरी करावी. स्पर्धा परीक्षा देतांना प्रत्येकाने ‘प्लान बी’ तयार ठेवायलाच हवा स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे की, ‘एव्हरीथिंग इन अ‍ॅक्सस इज पॉइझन’ तसा स्पर्धा परीक्षांचा ओव्हरडोस निश्‍चितच परवडणारा नाही.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/agrostar-information-article-5f58f7a064ea5fe3bd5f3735", "date_download": "2020-09-28T21:57:39Z", "digest": "sha1:VBJLPZEV5STW4P6Q2AFHPFKHQVTRNVMZ", "length": 6867, "nlines": 97, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - चला तर, जाणून घेऊया एफपीओ(FPO ) नोंदणी प्रक्रिया! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nचला तर, जाणून घेऊया एफपीओ(FPO ) नोंदणी प्रक्रिया\nशेतकरी बंधूंनो, एफपीओ(FPO)मध्ये, मोठ्या संख्येने शेतकरी एकाच वेळी कच्चा मालचा आणि उत्पादित केलेला मालचा व्यवसाय करू शकतात आणि मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थांचा फायदा घेऊ शकतात. शेतकरी उत्पादक कंपनीच्या नोंदणीची प्रक्रिया मुख्यत्वे खासगी मर्यादित कंपनीच्या नोंदणी प्रक्रियेसारखीच असते. कंपनी निर्माण नोंदणीसाठी, कंपनीच्या रजिस्ट्रार कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज दाखल केला जातो. अर्ज मिळाल्यावर रजिस्ट्रारकडे कागदपत्रांची तपासणी केली जाते व त्यास गुंतवणूकीचे प्रमाणपत्र दिले जाते.FPO विषयी अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा\nसंदर्भ :- इंडियन अ‍ॅग्रीकल्चर प्रोफेशनल्स, आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.\nयोजना व अनुदानप्रगतिशील शेतीपर्यायी व्यवसायवीडियोकृषी ज्ञान\nयोजना व अनुदानवीडियोकृषी ज्ञान\nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजेनंतर्गत ₹२०,००० अर्थसहाय्य, पहा नवा बदल\nशेतकरी बंधूंनो, २१ सप्टेंबर २०२० रोजी शासनाने घेतलेल्या निर्णयाविषयी जाणून घेणार आहोत. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या निकषांमध्ये काही बदल करण्यात आले आहे. काय आहेत...\nव्हिडिओ | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\nकृषी वार्तायोजना व अनुदानवीडियोकृषी ज्ञान\nसोलर पंपासाठी नविन अर्ज सुरु,त्वरित नोंदणी करा.\nशेतकरी बंधूंनो, मुख्यमंत्री कृषी पंप योजनेंतर्गत सोलार पंपासाठी नवीन अर्ज सुरु झाले आहेत.या पंपासाठी अर्ज कसा करायचा व या यो���नेचा लाभ घेण्यासाठी शेतीचे क्षेत्र किती...\nव्हिडिओ | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\nयोजना व अनुदानवीडियोकृषी ज्ञान\nविविध योजनांचा लाभ घेण्यासाठी 'या' लिंक ला अवश्य भेट द्या.\nशेतकरी मित्रांनो, शासनाने सुरु केलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे आवश्यक असते. तर सध्या कोणकोणत्या योजना सुरु आहेत, अर्ज कसा करता येईल\nव्हिडिओ | शेतकरी अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2018/04/07/", "date_download": "2020-09-28T20:38:13Z", "digest": "sha1:76TZ4VKSVFKLET7TOIDOTMB6MFLZ4FBE", "length": 12008, "nlines": 136, "source_domain": "belgaumlive.com", "title": "April 7, 2018 - बेळगांव Live", "raw_content": "\nतालुका समितीत एकीसाठी चर्चेच्या फेऱ्या\nखानापूर समितीत एकमत झालेय बेळगाव शहरात वातावरण अलबेल आहे मात्र गेली दहा वर्षे एकमेकां विरोधात लढलेले दोन्ही तालुका समितीतील नेते एकीच्या उंबरठ्यावर आहेत. होय तालुका एकीकरण समितीतील दोन्ही गटात एकीसाठी चर्चा सुरू झाली आहे दोन्ही समितीतील नेत्यांच्या एकी बद्दल दोन...\nशस्त्रक्रियेवेळी किडनी काढून घेतली’ शंकर मुनवळ्ळी यांचा केएलई इस्पितळाविरुध्द गंभीर आरोप\nवैद्यकीय क्षेत्रात जागतिक पातळीवर लोकप्रियता मिळविलेल्या बेळगाव केएलई संस्थेच्या डॉ.प्रभाकर कोरे इस्पितळात दिल्या जाणार्‍या उपचारासंदर्भात कॉंग्रेसचे नेते माजी केपीसीसी सदस्य शंकर मुनवळ्ळी यांनी इस्पितळाविरुध्द गंभीर आरोप पत्रकार परिषदेत केला. मूत्रपिंडाच्या त्रासावर उपचार करण्याकरिता हे केएलई इस्पितळात दाखल झालो असता शस्त्रक्रिया...\nएन डी जयंतराव आणि शरद पवारच ठरवतील शहर समितीचे उमेदवार\nबेळगाव शहर उत्तर दक्षिण विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार जेष्ठ नेते एन डी पाटील,माजी मंत्री जयंतराव पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हेच ठरवतील असा महत्वपूर्ण ठराव शहर समितीच्या बैठकीत संमत करण्यात आला. शनिवारी सायंकाळी रंगुबाई पॅलेस...\nअर्ज घेण्याची प्रक्रिया थांबवा- पाईकांचे निवेदन\nशहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने दक्षिण आणि उत्तर मतदार संघासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया थांबवा अशी मागणी समितीच्या पाईकांनी केली आहे. शहरात एकी झाल्याशिवाय अर्ज स्वीकारू नये कारण यामुळेच फुटीला चालना मिळेल कोणत्याही स्थितीत एकी झाली पाहिजे.गेले दोन महिने समितीचे युवा...\nखान���पुरातून अरविंद पाटलांना उमेदवारी मिळणार का\nखानापूर तालुका मतदारसंघातील समितीचा उमेदवार प्रा एन डी पाटील ठरवणार आहेत. माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ३७ जणांची कार्यकारिणी निवडण्यात आली असून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. खानापूर समितीत काही दिवसांपासून वाद सुरू होता. दिगंबर पाटील यांचे अध्यक्षपद मान्य नाही...\nजेडीएस चे दक्षिण तिकीट कन्फर्म कुगजींना\nउद्योजक व चित्रपट वितरक महेश कुगजी यांना जेडीएस पक्षाचे बेळगाव दक्षिणचे तिकीट कन्फर्म झाले असल्याची बातमी आली आहे. काँग्रेस पक्षाला रामराम करून ते सोमवारी जेडीएस मध्ये प्रवेश करणार आहेत. आपले कार्यकर्ते घेऊन जेडीएस च्या विस्तारासाठी प्रयत्न करण्याची अट त्यांना असणार...\nमागील वेळी एकीसाठी प्रयत्नशील आप्पासाहेब गुरव यावेळी इच्छुक\nम ए समितीच्या माध्यमातून बेळगाव दक्षिण मतदार संघात निवडणूक लढविण्यास आपण इच्छूक आहे. समितीने आपणास उमेदवारी द्यावी अशी मागणी करत आहे. लहानपणा पासूनच आपण समितीच्या कार्यात आहे. कुठल्याही पदाची अपेक्षा कधीच केली नाही.लायन्स क्लब ऑफ बेळगाव च्या माध्यमातून तसेच सुभाषचंद्र...\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nमार्च महिन्यापासून बेळगाव पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले होते. सोमवार दि. २८ सप्टेंबर...\nकेंद्र आणि राज्य सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत यासाठी अनेक शेतकरी संघटनानी राज्यव्यापी आंदोलन छेडून कर्नाटक बंदची हाक दिली होती. आज...\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\nकेंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज अनेक रयत संघटनेच्या वतीने कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली होती. सुवर्णविधानसौधसमोर भुसुधारणा कायदा, वीज खाजगीकरण कायदा, एपीएमसी कायदा...\nमूल्यमापनाचा आदेश बदला अन्यथा बहिष्कार\nकोरोना काळात मूल्य मापनासाठी बेळगावातील शिक्षकांना ४५० कि मी लांब बिदरला बोलावण्यात आले आहे कोविड काळात शिक्षकांना हे पेपर मूल्यमापन बेळगाव बाहेर जाऊन करणे...\nठप्प झालेली बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू\nभू सुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आधी शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी बंद पुकारला ��हे . सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांनी बस वाहतूक...\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7;%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE-:-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9B%E0%A4%97%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%B3/CLCIvT.html", "date_download": "2020-09-28T23:15:30Z", "digest": "sha1:UPK2YLCAHHCMXPNQQRWNTXJK2WYOULGB", "length": 4490, "nlines": 40, "source_domain": "rajsatya.page", "title": "जीवनावश्यक वस्तू पुरवठ्याबाबतच्या समस्यांसाठी मदत कक्ष;अडचण असल्यास संपर्क साधा : मंत्री छगन भुजबळ - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nजीवनावश्यक वस्तू पुरवठ्याबाबतच्या समस्यांसाठी मदत कक्ष;अडचण असल्यास संपर्क साधा : मंत्री छगन भुजबळ\nMarch 31, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nजीवनावश्यक वस्तू पुरवठ्याबाबतच्या समस्यांसाठी मदत कक्ष;अडचण असल्यास संपर्क साधा : मंत्री छगन भुजबळ\nमुंबई : 'कोव्हीड-19' आजारासंदर्भात सरकारने जाहीर केलेल्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान नागरीकांना रेशन दुकानावर साहित्य न मिळणे, बाजारात वाढीव दराने वस्तूंची विक्री होणे तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत राज्यभरातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयामार्फत मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.\nजीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत तसेच इतर कोणत्याही स्वरुपाच्या समस्या भेडसावत असल्यास नागरीकांना सहाय्य मिळवून देण्यासाठी मंत्री कार्यालय सदैव तत्पर आहे.\nतक्रारदारांनी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nश्री.संतोषसिंग परदेशी-खाजगी सचिव-9870336560, श्री.अनिल सोनवणे-विशेष कार्य अधिकारी-9766158111, श्री.महेंद्र पवार- विशेष कार्य अधिकारी-7588052003, श्री.महेश पैठणकर-स्वीय सहाय्यक-7875280965.\nमंत्री कार्यालयामार्फत अशी सुविधा प्रथमच सुरू झाली असून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही सुविधा राबविण्यात येत असल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2019/11/assault-two-youths-shahapur-limits/", "date_download": "2020-09-28T21:32:49Z", "digest": "sha1:YX77QGELIUGG6DUS4PNFM3YZGW3TKP4K", "length": 5253, "nlines": 123, "source_domain": "belgaumlive.com", "title": "कपडे फाटे पर्यंत दोन तरुणांना मारहाण - बेळगांव Live", "raw_content": "\nHome बातम्या कपडे फाटे पर्यंत दोन तरुणांना मारहाण\nकपडे फाटे पर्यंत दोन तरुणांना मारहाण\nशहापूर बँक ऑफ इंडिया समोर तरुणांच्या एका गटाने दोन तरुणांना बेदम मारहाण केली.लाथा,बुक्क्या घालून दहाहून अधिक तरुणांनी ही मारहाण केली.दोन तरुणांचे कपडे फाटेपर्यंत त्यांना मारहाण करण्यात आली.\nयावेळी तेथे बघ्यांची गर्दी जमली होती.मार खाल्लेल्या दोन तरुणांना नंतर चालताही येत नव्हते अशी त्यांची अवस्था झाली होती.यावेळी एक पोलीस तेथे होता पण त्याने बघ्याची भूमिका घेऊन गप्प थांबणे पसंद केले.\nनंतर पोलीस आल्यावर मारहाण करणाऱ्या तरुणांची पांगापांग झाली.रात्री अकरा वाजता ही घटना घडली.शहापूर पोलिसांत याबाबत रात्री पर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.\nPrevious articleकॉलेजला सायकल घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यास इंसेंटिव्ह- यांचा अनोखा उपक्रम\nNext articleसांगोल्या जवळ बेळगावचे पाच वारकरी अपघातात ठार\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/extension-in-distribution-of-free-rice-and-whole-gram-to-displaced-laborers-and-non-ration-card-holders/", "date_download": "2020-09-28T21:56:40Z", "digest": "sha1:QIL67XPIV4YU5CRWWO4UU4ZDADCN5F2N", "length": 9041, "nlines": 93, "source_domain": "krushinama.com", "title": "विस्थापित मजूर व विनाशिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ व अख्खा चना वाटप करण्यास मुदतवाढ", "raw_content": "\nविस्थापित मजूर व विनाशिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ व अख्खा चना वाटप करण्यास मुदतवाढ\nनियंत्रक शिधावाटप व संचालक कैलास पगारे यांची माहिती\nमुंबई – आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत विस्थापित मजूर व विनाशिधापत्रिकाधारकांना मे व जून महिन्याकरीता पाच किलो मोफत तांदूळ व एक किलो अख्खा चना वाटप करण्यास 31 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबईचे कैलास पगारे यांनी दिली.\nमहाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी येत्या २४ तासात मुसळधार पाऊस होणार\nया योजनेच्या निकषात बसणाऱ्या लाभार्थ्यांच्या याद्या महानगरपालिका व कामगार विभागाच्या मदतीने तयार करून घेण्यात आलेल्या आहेत.\nमुंबई/ठाणे शिधावाटप यंत्रणेतील उपरोक्त निकषात बसणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना संबंधित विभागाच्या शिधावाटप अधिकारी यांचे कार्यालयामार्फत निश्चित करण्यात आलेल्या केंद्रामधून माहे मे 2020 करिता प्रतिव्यक्ती 5 किलो मोफत तांदळाचे वितरण दिनांक 29 मे 2020 रोजी पासून सुरू करण्यात आले आहे. तसेच माहे जून 2020 करीता सुद्धा या योजनेअंतर्गत मोफत तांदळाचे वितरण सुरू आहे. आतापर्यंत 1337 मे.टन मोफत तांदळाचे वितरण करण्यात आलेले आहे. तसेच या योजने अंतर्गत माहे मे आणि जून या महिन्याकरीता प्रतिकुटुंब प्रतिमाह 1 किलो मोफत अख्खा चण्याचे आतापर्यंत 31 मे.टन वाटप करण्यात आले आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना मे व जून या दोन महिन्याच्या मोफत तांदळाचे व मोफत अख्खा चण्याचे वितरण करण्यास दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.\nशेतीमध्ये घ्या ‘हे’ पिक आणि कमवा लाखो रुपये\nअन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असून याबाबत सर्व संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. निकषात बसणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनी निश्चित करण्यात आलेल्या आपल्या विभागातील संबंधित अधिकृत शिधावाटप दुकानातून कोणतीही गर्दी न करता योजनेतील धान्य फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करून तसेच मास्कचा वापर करून लवकरात लवकर प्राप्त करून घ्यावे, असे आवाहनही श्री.पगारे यांनी केले आहे.\nसाबुदाणा खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या\nचिकू खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nमुख्य ���ातम्या • राजकारण\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nआरोग्य • मुख्य बातम्या • राजकारण\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nबाजारभाव • मुख्य बातम्या\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन \nमुख्य बातम्या • राजकारण\n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमुख्य बातम्या • राजकारण\nकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा अत्याधुनिक सुविधांनी होतोय सज्ज – गुलाबराव पाटील\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/mumbai-abhay-yojana-extended-till-december-31-aditya-thackeray/", "date_download": "2020-09-28T21:53:46Z", "digest": "sha1:44VOFNHMYDNOFKPSZBPLBOEQ4VANNPSQ", "length": 15568, "nlines": 209, "source_domain": "policenama.com", "title": "मुंबईत 'अभय' योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदत वाढ : आदित्य ठाकरे | mumbai abhay yojana extended till december 31 aditya thackeray | Policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\nमुंबईत ‘अभय’ योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदत वाढ : आदित्य ठाकरे\nमुंबईत ‘अभय’ योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदत वाढ : आदित्य ठाकरे\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बृहन्मुंबई महापालिकेने कोरोना परिस्थिती लक्षात घेता अभय योजनेला मुदवाढ दिली आहे. अभय योजनेला 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कोरोना संकटामुळे अडचणीत असलेल्या मुंबईकरांना दिलासा मिळणार असल्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.\nआमदार सुनील प्रभू यांनी या संदर्भात पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन दिले होते. त्यानंतर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या विनंतीनुसार मुंब��� महापालिकेने अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेची मुदत आज 12 ऑगस्ट रोजी संपणार होती. मुंबई महापालिकेच्या पाणीबिलाच्या थकबाकीवर दरमहा 2 टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जात होते.\nअभय योजनेंतर्गत दोन टक्के अतिरिक्त शुल्क माफ केले जाते. मुंबईकरांना आता 31 डिसेंबर 2020 पर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यामुळे मुंबईकरांना दिलासा देणाऱ्या निर्णयाबद्दल मुंबई महापालिकेचे तसेच मुदतवाढ मिळवण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल आमदार सुनील प्रभू यांचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आभार मानले आहेत.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nशिरूर : नारळाच्या झाडाच्या आळ्यावर दगड ठेवल्याच्या कारणावरून मारहाण\nDebit Card व्दारे नाही होणार ‘फसवणूक’, जर तुम्ही अवलंबले हे 10 ATM सुरक्षा ‘मंत्र’, जाणून घ्या\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\n‘या’ अटींवर सुरू होणार रेस्टॉरंट, CM उद्धव ठाकरेंनी सांगितलं \nKangana Vs BMC : ‘हरामखोर’ शब्दाचा अर्थ ‘नॉटी’ \n‘फडणवीसांनी गुप्तेश्वर पांडेंच्या उमेदवारीला निकराचा विरोध करायला हवा’\nNDA मध्ये खरंच राम उरला आहे काय \n‘अति तेथे माती.. शिवसेनेचा अंत जवळ आला आहे’ :…\nप्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतुन गॅस सिलेंडर मोफत मिळवण्यासाठी…\nCoronavirus Pandemic : काय येणार्‍या काळामध्ये आणखी धोकादायक…\nनखांमध्ये होणारे बदल ‘हे’ लपलेल्या आरोग्य…\nजम्मू-काश्मीरात मिनी सचिवालयावर दहशतवादी हल्ला\nPune : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू\nबिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा,…\nHealth Tips : चिंचेच्या रसात लपलंय निरोगी जीवनाचं रहस्य,…\n‘या’ 3 पध्दतीनं होळीनंतर पुन्हा केसांना…\nकेसगळती अन् कोंड्याच्या समस्येनं हैराण आहात \n“स्वाइन फ्लू’चा विळखा कायम\n ईयरफोनच्या जास्त वापराने पडाल आजारी,…\nजाणून घ्या आहारात कोणते पदार्थ एकत्र घेणे आरोग्यासाठी…\nटोमॅटो खा, यकृताचा कर्करोग दूर ठेवा\nथेऊरमध्ये विषमज्वर रुग्णाची लागण, आरोग्य विभाग लागला कामाला\nआरोग्य मंत्र्यांच्या हस्ते ‘आपलं मंत्रालय’चे…\nमाजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पां���े यांच्यावरील…\nदीपिकाच्या चौकशी दरम्यान हात जोडून उभे का राहिले NCB चे…\n‘कोरोना’मुळे ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांचा…\n‘नागिन -5’ मध्ये येणार जबरदस्त ट्विस्ट,…\nसिनेमाच्या शुटिंगदरम्यान एकाच वेळी 2 अभिनेते झाले…\nCoronavirus : केवळ दुसरी नव्हे तर कोरोना व्हायरसची तिसरी लाट…\nघरफोडी करणार्‍या सराईत चोरटयाला लासलगाव पोलिसांकडून अटक\nGood News : कृषी पर्यटन क्षेत्राशी संबंधित 10 लाख लोकांना…\nNDA फक्त नावाला असून पंतप्रधानांनी इतक्या वर्षात बैठकही…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nझोपण्यापुर्वी अर्धा तास फोनपासून अंतर ठेवणं कधीही चांगलं, जाणून घ्या…\nचीनचा कारनामा : वॅक्सीनची ट्रायल पूर्ण झाली नाही, तरी सुद्धा 10 हजार…\nनोएडा : मसाज करण्यासाठी गेलेल्या DRDO च्या शास्त्रज्ञाचे अपहरण, रात्री…\n‘ही’ कंपनी देणार 1000 लोकांना नोकरी, जाणून घ्या तुम्हाला…\nPune : लुटमरीच्या उद्देशाने कार चालकाचा खुन, सराईत गुन्हेगाराला अटक\nसुशांत सिंह राजपूतची ‘मैत्रीण’ रिया चक्रवर्तीवर बनणार ‘बायोपिक’, निर्मात्यांमध्ये चर्चा\nWhatsApp चॅट्स लीक होताहेत ‘या’ सोप्या पद्धती वापरून सुरक्षित रहा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/03/google-5.html", "date_download": "2020-09-28T21:31:47Z", "digest": "sha1:AGL34H5Z5AHEPM4RT7SHZEITBRQR2DGJ", "length": 5767, "nlines": 61, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "Google च्या ह्या 5 गंमतीशीर गोष्टी तुम्हाला नक्कीच आवडतील...", "raw_content": "\nGoogle च्या ह्या 5 गंमतीशीर गोष्टी तुम्हाला नक्कीच आवडतील...\nइंटरनेट वापर करणे ही आता अगदीच सामान्य बाब आहे. या इंटरनेटमुळे आपल्याला एका क्लिकवर कुठल्याही विषयावरील माहिती काही मिनीटांच्या आत उपलब्ध होत असते. आणि त���यात Google ची फारच महत्त्वाची भूमिका असते. साधारणपणे प्रत्येक व्यक्ती दररोजच Google चा वापर वापर करत असते, या Google मध्ये काही मजेशीर ट्रिक्स आहेत ज्या तुमच्यामधील कोणाला थोड्याफार माहित असतीलही किंवा काहीजणांना माहित नसतील आणि म्हणूनच आम्ही तुमच्याशी शेअर करणार आहोत.\nGoogle च्या 5 ट्रिक्स पुढीलप्रमाणे..\nही Google ची एक मजेदार ट्रिक आहे. हे पहाण्यासाठी आधी तुम्हाला Google वर जायचे आहे आणि do a barrel roll टाइप करायचे आहे. जेव्हा तुम्ही सर्च या बटनावर क्लिक कराल तसे Google चे पेज स्वत: हून आपलेआपणच दोनदा फिरले जाईल.\nजर तुम्ही Google वर Askew टाइप करून एंटर कराल तर Google पेज थोडेसे टिल्ट झालेले/ उलटसुलट वेडेवाकडे झालेले जाणवेल, ही गंमतीदार ट्रिक तुम्ही नक्की करून पहा.\nही तर खूपच मजेशीर ट्रिक आहे, ही मजा अनुभवण्यासाठी प्रथम तुम्ही Google च्या होमपेज वर जा आणि Google Gravity टाइप करा मग “I’m feeling lucky” बटन हे सिलेक्ट करा त्यामुळे लगेचच Google चे पेज बदलेल आणि सगळे काही खाली पडलेले दिसेल.\nजर तुमच्यातील कोणी Marvel चे फैन असाल तर ही ट्रिक तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला मजा येईल जेव्हा Google वर तुम्ही Thanos टाइप कराल तेव्हा राइट साइड ला बायोग्राफीच्या जवळ Gauntlet आयकौन दिसेल त्यावर क्लिक केल्यास Google लिस्टिंग गायब होणे सुरू होईल.\nGoogle वर zerg rush टाइप केल्यावर “I’m feeling lucky” वर क्लिक करा त्यामुळे तुमच्या समोर Google पेज ओपन होईल आणि हळूहळू काही O दिसू लागेल जे वरून खाली येत असेल आणि एकीकडे ते Google लिस्टिंग गायबही करेल.\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\nमराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय\nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.artihonrao.net/2009/01/blog-post_24.html", "date_download": "2020-09-28T22:24:41Z", "digest": "sha1:EH55CJDQ6LNIK6IKTT53S54ZXXTXTVWD", "length": 3712, "nlines": 63, "source_domain": "www.artihonrao.net", "title": "का कुणास ठाऊक - Straight From The Heart", "raw_content": "\nनेहमी प्रमाणे ह्याही वेळी तेच झालं\nमी तुझ्या दिशेने आतुर नज़्रेने पाहत राहिले\nपण तुझ्याकडून काहीच उत्तर आले नाही.\nका कुणास ठाऊक आजपर्यंतच्या अनुभवातून...\nमी कधीच काही शिकले नाही\nअजून ही तेच होते\nदर वेळी मी तुझ्याकडे अपेक्षे ने पाहते\nआणि तू दर वेळी अपेक्षाभंग करतोस\nदोन गोड शब्द ऐकावेत तुझ्याकडून\nअशी वेडी आशा माझ्या कानांना असते\nकधीतरी तुला कळेल माझ्या मनाचे गुपित\nसमझून घेशील, निदान माणुसकी ह्या नात्याने तरी\nआज तुझ्यात आणि माझ्यात दुरावा आहे\nमान्य आहे कि तू आता माझा उरला नाहीस\nपण इतका ही परका व्हावास तू\nइतका कि मी तुझ्याकडून कसली ही अपेक्षा ठेऊ नये\nनिदान मित्र म्हणून तरी माझा राशील\nअशी वेडी आशा होती माझ्या वेड्या मनाला\nपण नेहमीप्रमाणे तू पुन्हा त्या मनाची आशा मोड्लीस\nपुन्हा हे मन खिन्न झाले आहे\nज्या नझर आतुरते ने तुझ्या दिशेला पाहत होते\nआज पुन्हा त्या नजरेमध्ये दुखाची सावली आहे\nका कुणास ठाऊक अजून ही मी काहीच शिकले नाही\nकाही दिवसांनी पुन्हा मी अपेक्षित नज़्रेने तुझ्या दिशेने पाहीन\nपुन्हा वेड्या मनामध्ये उम्मेद निर्माण होईल\nकधीतरी सामझशील तू, मला समझून घेशील...\nकधीतरी निदान फक्त मित्र म्हणून माझा होशील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/pune/story-heavy-rains-lashes-pune-water-logging-in-many-parts-1822008.html", "date_download": "2020-09-28T21:18:45Z", "digest": "sha1:Y4AJ3YNTSEJLM3G4HQFLALMCPQDWAKVT", "length": 23296, "nlines": 291, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "heavy rains lashes pune water logging in many parts, Pune Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात क���रोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nरात्रीच्या पावसाने पुण्यात पुन्हा पूरस्थिती, अनेक ठिकाणी घरात शिरले पाणी\nHT मराठी टीम, पुणे\nअगदी मतदानाच्या वेळी दिवसभर उसंत घेतलेल्या पावसाने सोमवारी रात्री पुन्हा एकदा पुणे परिसराला अक्षरशः धुवून काढले. जोरदार पावसामुळे शहराच्या अनेक भागात पाणी साचून पूरस्थिती निर्माण झाली होती. कात्रज परिसरात नवीन वसाहत भागात पावसामुळे पाण्याचा मोठा लोंढा वाहू लागला. काही लोकांच्या घरातही पाणी शिरल्याची माहिती मिळाली.\nमुलुंडमध्ये नाराज पीएमसी बँक खातेधारांनी निवडला 'नोटा' पर्याय\nदुसरीकडे येरवड्यातील शांतीनगर, घोरपडी गाव, वानवडी, बीटी कवडे रस्ता, पद्मावती, मार्केटयार्ड या भागातही पावसाचे पाणी साचल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणीही काही लोकांच्या घरात पाणी शिरले होते. या सर्व ठिकाणी अग्निशामक दलाचे जवान नागरिकांच्या मदतीसाठी पोहोचल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.\nअहमदनगरमध्ये राष्ट्रवादी भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा; दोघे जण जखमी\nलोहगाव जकात नाक्याजवळ खासगी कंपनीची बस पाण्यात अडकल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या बसमध्ये अंदाजे २० प्रवासी होते. त्यांना अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूपपणे बाहेर काढले.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nपुण्यातील शाळा, महाविद्यालयांना मंगळवारी सुटी जाहीर\nपूरग्रस्तांच्या रोषानंतर चंद्रकांत पाटलांनी घेतला काढता पाय\n'डोळ्यासमोर बायको वाहून गेली अन् मी काहीच करू शकलो नाही'\n... आणि पोलिसांना मागितली पूरग्रस्तांची माफी\nपुण्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस\nरात्रीच्या पावसाने पुण्यात पुन्हा पूरस्थिती, अन��क ठिकाणी घरात शिरले पाणी\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nकोरोनाबाधित महिलांच्या बाळांची मिल्क बँक बजावत आहे, आईची भूमिका...\nपुण्यातील कोरोनाविरोधातील लढ्यासाठी चार IAS अधिकारी मैदानात\nप्रसुती वेदनेनं तळमळणाऱ्या महिलेसाठी पोलिसांची कर्तव्यदक्षता\nपुण्यात खासगी दवाखाने, शैक्षणिक संस्था, हॉटेलचे अधिग्रहण कराःअजित पवार\nलॉकडाऊनदरम्यानची शिथिलता पुण्यात लागू होणार नाही, दुकाने बंदच राहणार\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://sohamvastu.in/online-vastushastra-consultation-marathi/", "date_download": "2020-09-28T21:05:03Z", "digest": "sha1:MEUKX7HDLE5M544IPCMQCX7LO3GZ4ZZA", "length": 2395, "nlines": 32, "source_domain": "sohamvastu.in", "title": "घरबसल्या वास्तूशास्त्र मार्गदर्शन - सोहम वास्तू | Soham Vastu", "raw_content": "\nघरबसल्या वास्तूशास्त्र मार्गदर्शन – सोहम वास्तू\nघरबसल्या वास्तूशास्त्र मार्गदर्शन - सोहम वास्तू\nसोहम वास्तु मुंबईतील एक अग्रणी वास्तुमार्गदर्शन कंपनी आहे. सोहम वास्तू 15 वर्षापासून या क्षेत्रात आहे आणि आम्ही आतापर्यंत अनेक लोकांना वास्तू आणि ज्योतिष मार्गदर्शन केले आहे.\nसोहम वास्तुमध्ये आम्ही कोणत्याही वास्तू विषयक समस्यांचे तोडफोडी शिवाय निवारण करतो.\nआम्ही घर, फ्लॅट्स, कार्यालय, बांधकाम साइट्स वास्तुविषयक मार्गदर्शन करतो.\nआमचे कल्याण आणि विरार येथे कार्यालय आहे परंतु आम्ही सर्व महाराष्ट्रभर सेवा पुरवतो, त्यामुळे आमच्या ऑफिसमध्ये आम्हाला भेट देण्याची प्रतीक्षा करू नका आणि घरबसल्या वास्तुशास्त्र मार्गदर्शनासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर आम्हाला कॉल करा.\nसोहम वास्तू - 9324060860\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://swayamprerit.in/category/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95/", "date_download": "2020-09-28T20:41:15Z", "digest": "sha1:IGY3CPO2INPUCM26RQZ4WSALGHY3DJOZ", "length": 9434, "nlines": 129, "source_domain": "swayamprerit.in", "title": "श्रावण-विशेषांक – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nसणांचा, उत्सवांचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावणाचे आम्हा स्त्रियांमध्ये एक अनन्य साधारण महत्त्व आहे. एकीकडे हिरव्या रंगाची उधळण करत येणारा श्रावण नदया, दरी, डोंगर यांच्याशी खेळताना फुलाने बहरलेल्या सृष्टीचा देखावा आपणासमोर उभा करतो आणि म्हणूनच श्रावणाचे वर्णन करण्याचा मोह अनेकांना टाळता येत नाही. श्रावणमासी हर्षमानसीहिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येतेपूर्ण वाचा …\nमनाला आनंद देणारा असा मनभावन श्रावण आहे. श्रावणात आपल्याला सगळीकडे हिरवळ, हिरवीगार झाडे दिसतात. जणूकाही निसर्गाने हिरवागार शालू पांघरलेला आहे. नदी, तलाव, डोंगरदऱ्यातून यथासांग वाहणारे पाणी दिसते. श्रावण महिना व्रतवैकल्ये घेऊनच येतो. सणांची सुरूवात ही श्रावण महिन्यापासूनच होते. नागपंचमीचा सण, रक्षाबंधन, मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, यासाठी श्रावण महिना शुभ मानला जातो.पूर्ण वाचा …\nमनभावन श्रावणश्रावणात घननिळा बरसला,रिमझिम रेशिमधारा,उलगडला झाडातून अवचितहिरवा मोरपिसारा……..खरंच, श्रावणाचे हे किती सुंदर वर्णन लता मंगेशकरांच्या गंधर्व गायनातून ऐकताना मन स्वप्नवत होते. आषाढाच्या पाठोपाठ येणाऱ्या श्रावण मासाला देवाने एकदम हिऱ्या मोत्यांच्या दागिन्यांनी मढवून ठेवले आहे असे वाटते. सात्विक, शांत श्रावण महिना देवाच्या विविध सणांनी महिला, आबालवृद्ध आनंदाने साजरा करतात. श्रावणानंतर श्रीगणेशाचेपूर्ण वाचा …\nअशी कशी ग तू घुमी\nसीमा ला जाऊन महिना झाला होता. पंधरा दिवस थांबलेली पाहुणे मंडळी आपापल्या घरी गेली होती. मुलगा US ला आणि मुलगी कोलकात्याला जॉब करीत होते. तेही निघाले. मुलगी म्हणाली,” चला ना बाबा सोबत काही दिवसासाठी “.मात्र सुधीरनी नकार दिला… रात्री त्याला भयंकर शांत वाटू लागलं… पस्तीस वर्षाच्या सहजीवनात असं कधीच एकटंपूर्ण वाचा …\nसणांचा, उत्सवांचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावणाचे आम्हा स्त्रियांमध्ये एक अनन्य साधारण महत्त्व आहे. एकीकडे हिरव्या रंगाची उधळण करत येणारा श्रावण नदया, दरी, डोंगर यांच्याशी खेळताना फुलाने बहरलेल्या सृष्टीचा देखावा आपणासमोर उभा करतो आणि म्हणूनच श्रावणाचे वर्णन करण्याचा मोह अनेकांना टाळता येत नाही. श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणातपूर्ण वाचा …\nअक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nआधी वंदू तुज मोरया\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\nCategories Select Category Bappa Maza (2) Uncategorized (2) आरोग्य (8) कविता (8) खवय्येगिरी (3) प्रेरणादायक (12) फीचर्ड आर्टिकल्स (8) महितिपूर्ण (19) मुक्तपीठ (3) मैत्रीण (24) राज्यस्तरीय निबंध स्पर्धा (2) ललित साहित्य (19) विविधा (17) व्यवसाय (5) व्यवस्थापन (1) शैक्षणिक (5) श्रावण-विशेषांक (5) संस्कृती (6)\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/05/blog-post_30.html", "date_download": "2020-09-28T21:37:28Z", "digest": "sha1:JUPI2RDTFDQ3ATKCGGLH5VVHDVXG2KH2", "length": 16982, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "मोदींच्या ‘नव्या भारता’ने पाकिस्तानला लाथाडले! - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social मोदींच्या ‘नव्या भारता’ने पाकिस्तानला लाथाडले\nमोदींच्या ‘नव्या भारता’ने पाकिस्तानला लाथाडले\nलोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक यश संपादन केल्यानंतर नरेंद्र मोदी आज, ३० रोजी दुसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात अत्यंत साध्या पण देखण्या समारंभात शपथविधी पार पडणार असून, या कार्यक्रमाला १४ राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार आहेत. नरेंद्र मोदी यांनी सन २०१४ च्या निवडणुकीनंतर शपथविधी सोहळ्याला सार्क देशांना आमंत्रित केले होते. त्यात पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा समावेश होता. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबाबत आक्र्र्र्र्र्र्रमक भूमिका घेतली असून, यंदा पाकिस्तानला लाथाडत शपथविधी सोहळ्याला ‘बीमस्टेक’ समुहाला आमंत्रित केले आहे. यात बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, भूतान आणि नेपाळच्या पंतप्रधानांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. मोदींच्या या भूमिकेमुळे भारत आगामी काळात पाकिस्तानचे कोणत्याही प्रकारे लाड करणार नाही, असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.\nकाश्मीर हा शत्रूत्त्वाचा मुख्य मुद्दा\nकुत्र्याची शेपूट कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला तरी ती सरळ होत नाही हे पाकिस्तानला तंतोतंत लागू पडते. भारत-पाक संबंध सुधारण्यासाठी भारताने कितीही वेळा मैत्रीचा हात पुढे केला तरी पाठीमागून वार करण्याची पाकिस्तानची खोड अद्यापही गेलेली नाही. काश्मीर हा शत्रूत्त्वाचा मुख्य मुद्दा आहे. पाकिस्तानी लष्करात एक भीतीगंड आहे - ‘भारत आपल्याला गिळेल, आपले आणख�� तुकडे पाडेल’. काश्मीरचा मुद्दा काढून इस्लामी आणि मित्र देशांकडून शस्त्रे आणि पैसे उकळणे हा पाकिस्तानचा धंदा आहे. काश्मीरचा प्रश्न सुटला तर पैशाचा ओघ थांबेल ही लष्कर आणि सरकारची भीती आहे. त्यामुळे काहीही करून काश्मीरचा प्रश्न पाकिस्तानला पेटता ठेवायचा आहे. ही कटूता कमी करण्यासाठी २०१४ मध्ये पहिल्यांदा मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी जुने झाले गेले ते विसरुन पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना शपथविधीसाठी आमंत्रित केले. त्यांच्या आईला साडी-चोळी पाठवली. एवढेच नव्हे तर त्यांच्या कौटुंबिक कार्याक्रमाला सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून हजेरी लावली. मात्र, पाकिस्तानने त्याची परतफेड भारतात दहशतवादी हल्ले घडवून केली. पठाणकोट व उरी हल्ल्यानंतर भारताने मवाळ धोरणाला तिलांजली देत घरात घुसून मारत बदला घेतला. सर्जिकल स्ट्राईक व पुलवामा हल्ल्यानंतर थेट एअरस्ट्राईक करत ‘ये नया भारत है’ हे भारताने दाखवून दिले. याची धास्ती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी इतकी घेतली आहे की, ते सध्या मोदींच्या नावाचा जप करत भारत-पाक मैत्रीचे गीत गात फिरत आहे.\nसार्क ऐवजी ‘बीमस्टेक’ देशांच्या नेत्यांना निमंत्रण\nनुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली. पाक पुरस्कृत दहशतवाद हा भाजपचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा होता. त्याचवेळी त्यांचे धोरण काय असेल याची प्रचिती आली. आता नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची दुसर्‍यांदा शपथ घेत असतांना ते पाकिस्तानला आमंत्रित करतात का याची प्रचिती आली. आता नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची दुसर्‍यांदा शपथ घेत असतांना ते पाकिस्तानला आमंत्रित करतात का याकडेही जगभरातील विश्‍लेषक व तज्ञांचे लक्ष लागून होते. मात्र भारताने यावेळी पाकिस्तानला मोदींच्या शपथविधीपासून दूर ठेवण्यासाठी सार्क ऐवजी ‘बीमस्टेक’ देशांच्या नेत्यांना निमंत्रण दिले आहे. यातून दहशतवादी कारवाया आणि पाकिस्तानसोबत चर्चा एकाचवेळी होऊ शकणार नाही हे भारताचे पाक संदर्भातील धोरण सुरूच राहणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त स्पष्ट झाले आहे. यावरुन पाकिस्तानचा जळफळाट झाला असून, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी स्वत:च्या देशाची बाजू मांडण्याचा केव���लवाणा प्रयत्न केला. भारताच्या अंतर्गत राजकारणामुळे पाकिस्तानला निमंत्रण देण्यात आलेले नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत संपूर्ण प्रचार पाकिस्तानवर केंद्रीत करण्यात आला होता. यातून ते लवकर बाहेर येतील, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. भारतातील राजकारण त्यांना पाकिस्तानला निमंत्रण देण्यास परवानगी देणार नाही. काश्मीरच्या मुद्यावरून दोन्ही देशांतर्गत संवाद होणे गरजेचे आहे. याबरोबरच सियाचीन आणि सरक्रीक यावरील वादांवरही चर्चा होणे शपथग्रहण कार्यक्रमापेक्षा आवश्यक आहे, असे ते म्हणाले. पाकिस्तानची ही भूमिका म्हणजे ‘कोल्ह्याला द्राक्ष आंबट’, अशीच आहे. आतापर्यंत भारतात जे पण सरकार आले त्यांनी पाकिस्तानबाबत मवाळ धोरणच स्वीकारले होते. यास अटलजींचे सरकारही अपवाद नव्हते. भारताच्या चांगुलपणाला कमजोरी समजत पाकिस्तानच्या कुरापाती सुरुच राहिल्या, मात्र जी चूक आधीच्या पंतप्रधानांनी केली ती मोदी करणार नाहीत याची जाणीव पाकिस्तानला झालेली आहेच.\nदहशतवाद संपत नाही तोवर पाकिस्तानशी चर्चा न करण्याचे धोरण\nमुळात मोदी यांची ओळख कट्टर हिंदुत्त्ववादी अशी असली तरी प्रखर राष्ट्रवाद त्यांनीच रुजवला आहे. याची झलक कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या बाबतीत पहायला मिळाली. चीनसारख्या बलाढ्य देशाचे सुरक्षाकवच भेदत भारताने त्यास आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करुन दाखविले आहे. भारताची सहनशीलता संपल्याने आता भारताने सर्व आघाड्यांवर दहशतवादाविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली आहे. दहशतवाद संपत नाही तोवर पाकिस्तानशी चर्चा न करण्याचे सरकारचे धोरण योग्यच असून, १३ व १४ जून रोजी किरगिझस्तान येथे होत असलेल्या शांघाय सहकार्य परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीबाबत कोणतीही चर्चा होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. ३० रोजी, दुसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मोदी पहिल्यापेक्षा अधिक आक्रमकतेने कामाला लागतील हे त्यांच्या देहबोलीवरुन दिसत आहे आणि तसे संकेतही त्यांनी वेळोवेळी दिले आहेत. पाकिस्तानबरोबर युध्द भारतालाही नको असले, तरी दहशतवादाविरोधात सुरु केलेली लढाई आगामी काळात अधिक तेज करण्याची आवश्यकता आहे. जसे शपथविधी कार्यक्रमाला आमंत्रित न करुन पाकला त्याची जागा दाखवून दिली आहे तशीच आक्रमक धोरणे आगामी काळातही मोदींकडून अपेक्षित आहेत. यात त्यांना यश मिळो, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना करत दुसर्‍या टर्मसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खूप खूप शुभेच्छा...\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/katha-view", "date_download": "2020-09-28T21:53:17Z", "digest": "sha1:CMZTZZ23IE4S7QSNP7HVYZ5XITNGVU2R", "length": 7649, "nlines": 203, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); युवा कथा | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nपाऊस अन् आम्ही - हर्षदा नंदकुमार पिंपळे\nपाऊस, आठवक्षण आणि बरंच काही... 'तुझ्या आठवणींचा पाऊस'...\nमी सध्या काय करते...\nमाणसांना बोलत करताना (भाग -३)\nमाणसांना बोलते करतांना (भाग - २)\nमाणसांना बोलत करताना (भाग -१)\nबाहुलीकार - रामदास पाध्ये ( भाग २ )\nबाहुलीकार - रामदास पाध्ये ( भाग १ )\nहॉस्टेल डेज...सुंदर आठवणींचे गाठोडे\nमोह मोह के धागे\nमोह मोह के धागे\nमोह मोह के धागे\nतीन शब्दांनी भरभरून दिलेलं समाधान... गॉड ब्लेस यू\nतीन शब्दांनी भरभरून दिलेलं समाधान... गॉड ब्लेस यू\nतीन शब्दांनी भरभरून दिलेलं समाधान... गॉड ब्लेस यू\nमोह मोह के धागे\nमोह मोह के ध���गे\nमिशन इम्पॉसिबल भाग ८\nमिशन इम्पॉसिबल भाग ७\nमिशन इम्पॉसिबल भाग ६\nमिशन इम्पॉसिबल भाग ५\nमिशन इम्पॉसिबल भाग ४\nमिशन इम्पॉसिबल - भाग ३\nमिशन इम्पॉसिबल भाग - २\nमिशन इम्पॉसिबल - भाग - १\nघरी रहा सुरक्षित रहा\nघरी रहा सुरक्षित रहा\nघरी रहा सुरक्षित रहा\nघरी रहा सुरक्षित रहा\nघरी रहा सुरक्षित रहा\nघरी रहा सुरक्षित रहा\nघरी रहा सुरक्षित रहा\nती कशी... ती बावनकशी\nसंचारबंदीच्या काळातले गावाकडचे जग\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/3/3/-sangu-ka-gosht-spardha-purv-prathmik-gat-nikal.aspx", "date_download": "2020-09-28T20:46:32Z", "digest": "sha1:VGGRDUNEUIHZTNTK2CIES2SNIHGEOFDD", "length": 6110, "nlines": 134, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "'सांगू का गोष्ट'स्पर्धा (पूर्व-प्राथमिक गट)निकाल", "raw_content": "\n'सांगू का गोष्ट'स्पर्धा (पूर्व-प्राथमिक गट)निकाल\nमराठी राजभाषादिनानिमित्त शिक्षणविवेक तर्फे विविध शाळांमध्ये पूर्व-प्राथमिक गटाच्या मुलांसाठी 'सांगू का गोष्ट' ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेचे निकाल खालीलप्रमाणे :\nडे.ए.सो. पूर्वप्राथमिक विभाग , पुणे\nकर्वेनगर पूर्व प्राथमिक, पुणे\nशिशुविहार पूर्वप्राथमिक, एरंडवणा ,पुणे\nन्या.रानडे बालक मंदिर ,पुणे\nन्यू.इंग्लिश मिडीयम स्कूल प्री प्रायमरी\nएस्.पी.एम.पब्लिक स्कूल पूर्व प्राथमिक विभाग\nएस्.पी.एम. इंग्लिश मिडीयम पूर्वप्राथमिक\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/current-affairs-of-16-june-2017-for-mpsc-exams/", "date_download": "2020-09-28T22:21:21Z", "digest": "sha1:FLL2N7EKYXVRHYTHM662BSQEFTE27KCL", "length": 11652, "nlines": 221, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Current Affairs of 16 June 2017 For MPSC Exams", "raw_content": "\nचालू घडामोडी (16 जून 2017)\nचॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश :\nचॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाने बांगलादेशला पराभूत करत मोठ्या दिमाखात अंतिम फेरी गाठली.\nबांगलादेशने दिलेले 265 धावांचे आव्हान टीम इंडियाने 40.1 षटकांत 9 गडी राखून पूर्ण केले. या विजयाचा शिल्पकार ठरला तो शतकवीर रोहित शर्मा. त्याने 129 चेंडूत 123 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.\nतसेच त्याला कर्णधार विराट कोहली (96) आणि सलामीवीर शिखर धवन (46) यांनी दमदार साथ दिली.\nतत्पूर्वी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याने घेतलेल्या दोन बळींच्या जोरावर भारताने बांगलादेशला 264 धावात गुंडाळले.\nचालू घडामोडी (15 जून 2017)\nन्यायिक ��ृतिवादाचे प्रणेते न्या. भगवती कालवश :\nदेशातील न्यायिक कृतिवादाचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे भारताचे माजी सरन्यायाधीश पी.एन. भगवती यांचे निधन झाले. ते 95 वर्षांचे होते.\nभगवती देशाचे 17 वे सरन्यायाधीश होते. त्यांनी जुलै 1985 ते डिसेंबर 1986 यादरम्यान देशाचे हे सर्वोच्च न्यायिक पद भूषविले होते.\nतसेच ते गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते. जुलै 1973 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती.\nसर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असताना त्यांनी जनहित याचिका आणि भारतीय न्यायिक प्रणालीप्रती संपूर्ण उत्तरदायित्व या दोन संकल्पना अस्तित्वात आणल्या.\nजनहित याचिकांचे कैवारी असल्यामुळे त्यांनी ‘मूलभूत अधिकाऱ्याच्या मुद्यावर कोणतीही व्यक्ती त्या मुद्याशी स्वत:चा प्रत्यक्ष संबंध नसतानाही न्यायालयाचा दरवाजा ठोठावू शकते,’ असा महत्त्वपूर्ण आदेश दिला होता. कैद्यांनाही मूलभूत अधिकार असतात, असा ऐतिहासिक निकालही त्यांनी दिला होता.\nइस्रो बनवतेय केरोसीनवर चालणारे सेमी-क्रायोजेनिक इंजिन :\nभारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) दिवसेंदिवस यशाची नवी शिखरे पादाक्रांत करत आहे. याच इस्रोने आता आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.\nइस्रोकडून सध्या प्रक्षेपकासाठीचे सेमी-क्रायोजेनिक इंजिन विकसित करण्याचे काम सुरू आहे. या इंजिनामध्ये इंधन म्हणून रिफाईंड केरोसीनचा वापर करण्यात येणार आहे.\nअन्य पारंपरिक इंधनांच्या तुलनेत रिफाईंड केरोसीन हे अधिक पर्यावरणपूरक समजले जाते. याशिवाय किंमत आणि साठवणुकीच्यादृष्टीने केरोसीन किफायतशीर आहे.\nतसेच सध्या इस्रोकडून प्रक्षेपणासाठी वापरण्यात येणाऱ्या सेमी-क्रायोजेनिक इंजिनांमध्ये लिक्विड फ्युएलचा वापर केला जातो.\nसूत्रांच्या माहितीनुसार, केरोसीनचा वापर केलेल्या या सेमी-क्रायोजेनिक इंजिनाची पहिली चाचणी 2021 पर्यंत पार पडू शकते.\nसन 1903 मध्ये 16 जून रोजी फोर्ड मोटर कंपनीची स्थापना झाली.\n16 जून 1963 रोजी ‘व्हॅलेन्तिना तेरेश्कोवा’ या रशियन महिलेने वोस्तोक-6 या यानातून अंतराळप्रवास करुन जगातील पहिला अंतराळ वीरांगना होण्याचा मान मिळवला.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (17 जून 2017)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.rajhansprakashan.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-28T21:00:56Z", "digest": "sha1:3PYMHBDECJWNRT7TD7ZC4JOSXQUEI4PS", "length": 23481, "nlines": 117, "source_domain": "www.rajhansprakashan.com", "title": "{{left-columns-heading}}", "raw_content": "\nस्त्री-पुरुषांतील तुलना आजही कायम – मंगला गोडबोले - राजहंस प्रकाशन\nस्त्री-पुरुषांतील तुलना आजही कायम – मंगला गोडबोले\nआज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात काम करत असल्या तरीही तिला समाजात कमी लेखले जाते. आपण स्त्री आणि पुरुषांकडे माणूस म्हणून का बघू शकत नाही असा प्रश्न ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी उपस्थित केला. विदर्भ साहित्य संघ आणि राजहंस प्रकाशनातर्फे नागपूरमध्ये महिला दिनानिमित्त ‘आधुनिक स्त्री-पुरुष तुलना’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष वामन तेलंग कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते.\nआजही स्त्रियांमध्ये भीतीचे वातावरण असेल तर समाजाने याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. महिलांमध्येही पुरुषांप्रमाणे वागण्यासाठी चढाओढ सुरु आहे.यावेळी स्त्री आणि पुरुषांच्या मानसिकतेत काळानुसार कसा बदल होत गेला याचाही आढावा गोडबोले यांनी घेतला. या स्त्री-पुरुष तुलनेला साहित्य क्षेत्रही अपवाद नाही असे त्यांनी आवर्जून नमूद केले. स्त्रिया अनेक क्षेत्रात पुरुषांच्या पुढे जात असल्याने त्यातून पुरुषांमधील अहंकाराला धक्का लागून अत्याचारांचे प्रमाण वाढत असल्याचेही मत त्यांनी नोंदवले.\nतेलंग यांनीही आपल्या मनोगतात स्त्रियांच्या समाजातील स्थानाबाबत भाष्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले तर आभारप्रदर्शन नरेश सब्जीवाले यांनी मानले.\nशिक्षण प्रसार आणि त्याचा दर्जा ही स्त्री-पुरुष समानतेची पूर्व अट आहे.\nभौमितिक श्रेणीने वाढणार्या लोकसंख्येला पुरेल अशी शैक्षणिक व्यवस्था अशक्य होते. त्यामुळे असंस्कृत, बेशिस्त, असमान, अन्याय्य समाजाची निर्मिती होते.\nहे दुष्टचक्र भेदण्याची ��ाकद आजतरी राजकीय व्यवस्थेकडे नाही. त्यामुळे स्त्री-पुरुष समानता ही दूरची गोष्ट आहे.\nBook Author अरविंद परांजपे (1) चंद्रमोहन कुलकर्णी (1) छाया राजे (1) डॉ. दिलीप बावचकर (1) डॉ. प्रिया प्रदीप निघोजकर (1) डॉ.गजानन उल्हामाले (1) धवल कुलकर्णी (1) नामदेव चं कांबळे (1) पुरुषोत्तम बेर्डे (1) प्रा. नीतिन आरेकर (1) प्राजक्ता पाडगांवकर (1) बबन मिंडे (1) माधव गाडगीळ (1) मिलिंद दिवाकर (1) योगिनी वेंगूर्लेकर (1) रवींद्र शोभणे (1) राजेश्वरी किशोर (1) राम खांडेकर (1) रेखा ढोले (1) वंदना सुधीर कुलकर्णी (1) श्रीराम रानडे (1) श्रीश बर्वे (1) सरदार कुलवंतसिंग कोहली (1) सरिता आवाड (1) सलीम शेख (1) सुनील शिरवाडकर (1) सोनिया सदाकाळ-काळोखे (अनुवाद) (1) स्मिता बापट-जोशी (1) अ. पां. देशपांडे (4) अ. रा. यार्दी (1) अंजली मुळे (1) अतुल कहाते (2) अनघा लेले (1) अनंत अभंग (1) अंबिका सरकार (1) अरुण डिके (1) अरुण मांडे (1) अविनाश बिनीवाले (1) आशा साठे (1) आशीष राजाध्यक्ष (1) उमा कुलकर्णी (2) उष:प्रभा पागे (1) ओंकार गोवर्धन (1) कमलेश वालावलकर (1) कलापिनी कोमकली (2) कल्पना वांद्रेकर (1) चंद्रकला कुलकर्णी (1) जोसेफ तुस्कानो (1) डॉ. अजित केंभावी (1) डॉ. अनंत साठे (2) डॉ. अरुण गद्रे (2) डॉ. अरुण हतवळणे (1) डॉ. आनंद जोशी (1) डॉ. कल्याण गंगवाल (1) डॉ. गीता वडनप (1) डॉ. पुष्पा खरे (2) डॉ. प्रियदर्शिनी कर्वे (1) डॉ. भा. वि. सोमण (1) डॉ. रोहिणी भाटे (1) डॉ. विद्याधर ओक (1) डॉ. विश्वास राणे (1) डॉ. शरद चाफेकर (1) डॉ. शांता साठे (2) डॉ. शाम अष्टेकर (1) डॉ. शोभा अभ्यंकर (1) डॉ. श्रीकान्त वाघ (1) डॉ. सदीप केळकर (1) डॉ. संदीप श्रोत्री (3) डॉ. सरल धरणकर (1) डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर (2) डॉ. हमीद दाभोलकर (2) डॉ. हिम्मतराव बावस्कर (1) द. दि. पुंडे (1) द. रा. पेंडसे (1) दिलीप चित्रे (1) दिलीप माजगावकर (1) निर्मला स्वामी गावणेकर (1) नीलांबरी जोशी (1) पं. सुरेश तळवलकर (1) पद्मजा फाटक (1) पु. ल. देशपांडे (1) पौर्णिमा कुलकर्णी (1) प्रज्ञा जांभेकर-चव्हाण (1) प्रा. प. रा. आर्डे (1) भा. द. खेर (1) मनोहर सोनवणे (1) माधव कर्वे (1) माधव नेरूरकर (1) माधव बावगे (1) मामंजी (1) मालती आठवले (1) मुरलीधर खैरनार (1) मृणालिनी नानिवडेकर (1) मृणालिनी शहा (1) रेखा माजगावकर (4) ल. म. कडू (1) वंदना अत्रे (1) वंदना बोकील-कुलकर्णी (2) वा. बा. कर्वे (1) वि. गो. वडेर (2) विद्या शर्मा (1) विश्राम ढोले (1) शरदचंद्रजी पवार (1) शारदा साठे (3) शिरीष सहस्त्रबुद्धे (2) शोभा चित्रे (1) श्री. मा. भावे (1) श्रीकांत देशमुख (1) संजय आर्वीकर (1) सतीश आळेकर (1) सतीश देशपांडे (4) सतीश भावसार (1) सदाशि��� बाक्रे (1) समिक बण्डोपाध्याय (1) सरोज देशपांडे (1) सुजाता देशमुख (4) सुनीता लोहोकरे (2) सुशिल धसकटे (1) हेमलता होनवाड (1) अ. रा. कुलकर्णी (5) अच्युत गोडबोले (5) अच्युत ओक (1) सुलभा पिशवीकर (1) अजेय झणकर (1) अतिवास सविता (1) अनंत भावे (2) अनुराधा प्रभूदेसाई (1) अंबरीश मिश्र (7) अभय वळसंगकर (1) अभय सदावर्ते (4) अभिजित घोरपडे (2) अभिराम भडकमकर (3) अमृता सुभाष (1) अरविंद दाभोळकर (1) अरविंद नारळे (1) अरविंद व्यं. गोखले (1) अरविन्द पारसनीस (1) अरुण खोपकर (3) अरुण साधू (4) अरुणा देशपांडे (1) अरुंधती दीक्षित (1) अरूण नरके (1) अर्चना जगदिश (1) अलका गोडे (1) अशोक जैन (6) अशोक प्रभाकर डांगे (2) अॅड. माधव कानिटकर (1) अॅड. वि. पु. शिंत्रे (4) आनंद हर्डीकर (1) आशा कर्दळे (1) आसावरी काकडे (4) उत्तम खोब्रागडे (1) उत्पल वनिता बाबुराव (1) उदयसिंगराव गायकवाड (2) उर्मिला राघवेंद्र (1) उषा तांबे (4) एल. के. कुलकर्णी (4) करुणा गोखले (9) कल्पना गोसावी-देसाई (1) कल्याणी गाडगीळ (2) कविता भालेराव (1) कविता महाजन (7) किरण पुरंदरे (1) किशोरी आमोणकर (1) कुमार केतकर (2) कृष्णमेघ कुंटे (1) के. रं. शिरवाडकर (5) कै. महादेव व्यंकटेश रहाळकर (1) ग. ना. सप्रे (1) गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी (1) गार्गी लागू (1) गिरीश कुबेर (6) गिरीश प्रभुणे (1) गो. म. कुलकर्णी (1) गो. रा. जोशी (1) गोपीनाथ तळवलकर (1) चंद्रशेखर टिळक (2) जयंत कुलकर्णी (1) जैत (1) ज्योती करंदीकर (1) ज्योत्स्ना कदम (1) डॉ. अच्युत बन (1) डॉ. अजय ब्रम्हनाळकर (2) डॉ. अजित वामन आपटे (3) डॉ. अभय बंग (1) डॉ. अरुण जोशी (1) डॉ. अविनाश जगताप (1) डॉ. अविनाश भोंडवे (1) डॉ. अशोक रानडे (2) डॉ. आशुतोष जावडेकर (3) डॉ. उपेंद्र किंजवडेकर (1) डॉ. उमेश करंबेळकर (2) डॉ. कैलास कमोद (1) डॉ. कौमुदी गोडबोले (2) डॉ. गिरीश पिंपळे (1) डॉ. चंद्रशेखर रेळे (1) डॉ. जयंत नारळीकर (13) डॉ. जयंत पाटील (1) डॉ. द. व्यं. जहागिरदार (1) डॉ. दिलीप धोंडगे (1) डॉ. नरेंद्र दाभोलकर (8) डॉ. नागेश अंकुश (1) डॉ. नीलिमा गुंडी (1) डॉ. प्रभाकर कुंटे (1) डॉ. मधुकर केशव ढवळीकर (6) डॉ. माधवी ठाकूरदेसाई (2) डॉ. मृणालिनी गडकरी (1) डॉ. यशवंत पाठक (1) डॉ. रमेश गोडबोले (1) डॉ. विठ्ठल प्रभू (1) डॉ. विश्वास सहस्त्रबुद्धे (1) डॉ. वैजयंती खानविलकर (2) डॉ. वैशाली देशमुख (1) डॉ. वैशाली बिनीवाले (1) डॉ. श्रीराम गीत (15) डॉ. श्रीराम लागू (1) डॉ. सदानंद बोरसे (6) डॉ. सदानंद मोरे (1) डॉ. समीरण वाळवेकर (1) डॉ. हेमचंद्र प्रधान (10) तुकाराम धांडे (1) त्र्यं. शं. शेजवलकर (1) दत्ता सराफ (1) दिपक पटवे (1) दिलीप कुलकर्णी (15) दिलीप प्रभावळकर (11) नंदिनी ओ���ा (1) नरेंन्द्र चपळगावकर (1) नितीन ढेपे (1) निंबाजीराव पवार (1) निर्मला पुरंदरे (2) निळू दामले (3) निसीम बेडेकर (1) पार्वतीबाई आठवले (1) पी. आर. जोशी (1) पुरुषोत्तम बाळकृष्ण काळे (1) पुष्पा भावे (1) प्रकाश गोळे (1) प्रकाश मुजुमदार (1) प्रतिभा रानडे (5) प्रदीप धोंडीबा पाटील (1) प्रभा नवांगुळ (1) प्रभाकर पणशीकर (1) प्रा. एन. डी. आपटे (2) प्रा. डॉ. दत्तात्रय वासुदेव पटवर्धन (1) प्रा. डॉ. मृदुला बेळे (2) प्रा. मनोहर राईलकर (1) प्रि. खं. कुलकर्णी (1) प्रिया तेंडुलकर (5) फादर फ्रांन्सिस दिब्रिटो (4) बाळ भागवत (1) बी. जी. शिर्के (1) भ. ग. बापट (2) भास्कर चंदावरकर (2) भीमराव गस्ती (2) भूषण कोरगांवकर (1) म. वा. धोंड (1) मंगला आठलेकर (9) मंगला गोडबोले (11) मंगला नारळीकर (4) मंगेश पाडगांवकर (2) मधुकर धर्मापुरीकर (1) मधू गानू (1) मनोज बोरगावकर (1) मनोहर सप्रे (1) महाबळेश्र्वर सैल (1) महेश एलकुंचवार (2) माणिक कोतवाल (3) माधव आपटे (1) माधव गोडबोले (2) माधव दातार (1) माधव वझे (2) माधवी मित्रनाना शहाणे (1) माधुरी पुरंदरे (4) माधुरी शानभाग (10) मिलिंद गुणाजी (4) मिलिंद संगोराम (2) मीना देवल (1) मीरा बडवे (1) मुकुंद वझे (1) मृणालिनी चितळे (2) मेघना पेठे (3) मेजर जनरल (निवृत्त) शशिकान्त पित्रे (5) मो. वि. भाटवडेकर (1) मोहन आपटे (30) यशदा (1) यशवंत रांजणकर (3) यशोदा पाडगावकर (1) रत्नाकर पटवर्धन (1) रत्नाकर मतकरी (1) रमेश जोशी (2) रमेश देसाई (1) रवींद्र पिंगे (4) रवींद्र वसंत मिराशी (1) रवीन्द्र देसाई (4) राजीव जोशी (1) राजीव तांबे (11) राजीव साने (1) राम जगताप (2) रामदास भटकळ (2) राहूल लिमये (1) रेखा इनामदार-साने (5) रोहिणी तुकदेव (1) लक्ष्मण लोंढे (1) वंदना मिश्र (1) वसंत पोतदार (3) वसंत वसंत लिमये (1) वसुंधरा काशीकर-भागवत (1) वा. के. लेले (3) वा. वा. गोखले (1) वि. ग. कानिटकर (1) वि. गो. कुलकर्णी (1) वि. र. गोडे (1) वि. स. वाळिंबे (2) विजय तेंडुलकर (11) विजय पाडळकर (3) विजया मेहता (1) विद्या पोळ-जगताप (1) विद्याधर अनास्कर (1) विजय आपटे (1) विनय हर्डीकर (1) विनया खडपेकर (3) विनायक पाटील (2) विवेक वेलणकर (2) विशाखा पाटील (3) विश्राम गुप्ते (1) विश्र्वास नांगरे पाटील (1) विश्वास पाटील (6) वीणा गवाणकर (9) वैदेही देशपांडे (2) वैद्य सुचित्रा कुलकर्णी (1) वैशाली करमरकर (3) शर्मिला पटवर्धन (1) शशिधर भावे (9) शिवराज गोर्ले (4) शेखर ढवळीकर (3) शेषराव मोरे (7) शैला दातार (1) शोभा बोंद्रे (1) शोभा भागवत (1) श्रीकांत लागू (2) श्रीनिवास नी. माटे (2) श्रीरंजन आवटे (1) स. रा. गाडगीळ (1) स. ह. देशपांडे (2) सई परांजपे (1) संग्राम पाटील (1) संजय चौधरी (1) संजीव शेलार (1) संजीवनी चाफेकर (1) सतीश शेवाळकर (1) संदीप वासलेकर (1) संदीपकुमार साळुंखे (4) सरोजिनी वैद्य (1) सविता दामले (3) सानिया (2) सारंग दर्शने (3) सुजाता गोडबोले (8) सुधीर जांभेकर (1) सुधीर फडके (1) सुधीर फाकटकर (1) सुधीर रसाळ (2) सुनिल माळी (3) सुनीत पोतनीस (1) सुबोध जावडेकर (3) सुबोध मयुरे (1) सुमती जोशी (1) सुमती देवस्थळे (2) सुमेध वडावाला (5) सुरेश वांदिले (7) सुलक्षणा महाजन (3) सुशील पगारिया (1) सुषमा दातार (2) सुहास बहुळकर (2) सुहासिनी मालदे (1) सोनाली कुलकर्णी (1) हंसा वाडकर (1) हिमांशु कुलकर्णी (5) हेरंब कुलकर्णी (2) ह्रषीकेश गुप्ते (1)\nटेलीफोन : (०२०) २४४ ६५० ६३ /२४४ ७३४ ५९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2020-09-28T22:51:08Z", "digest": "sha1:KM6VIYRHRCX3RYLAITSWL4ZNGAIPIJYC", "length": 4839, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "नीडरजाक्सन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(नीडर जाक्सन या पानावरून पुनर्निर्देशित)\nनीडरजाक्सन (जर्मन: Niedersachsen; इंग्लिश नाव: लोअर सॅक्सनी) हे जर्मनी देशामधील एक राज्य आहे. जर्मनीच्या वायव्य भागात वसलेल्या ह्या राज्याच्या उत्तरेला उत्तर समुद्र, पश्चिमेला नेदरलँड्स देशाचे ओव्हराईजल, ड्रेंथ व ग्रोनिंगन हे प्रांत तर इतर दिशांना जर्मनीची राज्ये आहेत. ४७,६२४ चौरस किमी क्षेत्रफळ व सुमारे ८० लाख लोकवस्ती असलेले नीडरजाक्सन जर्मनीमधील आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे तर लोकसंख्येच्या दृष्टीने चौथ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. हानोफर ही नीडरजाक्सनची राजधानी व सर्वात मोठे शहर असून ब्राउनश्वाइग, ल्युनेबर्ग, ओस्नाब्र्युक ही इतर मोठी शहरे आहेत.\nनीडर जाक्सनचे जर्मनी देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ४७,६२४ चौ. किमी (१८,३८८ चौ. मैल)\nलोकसंख्या ७९,२२,००० (३१ जुलै २०१२)\nघनता १६६ /चौ. किमी (४३० /चौ. मैल)\nआजच्या नीडरजाक्सनचा भूभाग १९व्या शतकामध्ये हानोफरचे राजतंत्र ह्या देशाच्या अधिपत्याखाली होता.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २० जुलै २०२० रोजी २२:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण य��च्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/give-shubman-a-test-harbhajan/", "date_download": "2020-09-28T22:01:58Z", "digest": "sha1:RXJT26YPQDMXTZVPTWL54LN5Y5RNF4IP", "length": 4414, "nlines": 83, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शुभमनला कसोटीत संधी द्या - हरभजन", "raw_content": "\nशुभमनला कसोटीत संधी द्या – हरभजन\nनवी दिल्ली : भारतीय संघाने न्यूझीलंडला टी-20 सामन्यांच्या मालिकेत 5-0 असे पराभूत केले. मात्र, त्यानंतर झालेली एकदिवसीय सामन्यांची मालिका न्यूझीलंडने जिंकली आता होणाऱ्या कसोटी मालिकेत भारताला भक्कम सलामी मिळावी असे वाटत असेल तर नवोदित शुभमन गिल याला संघात स्थान द्यायला हवे, असे मत भारताचा ऑफस्पिनर हरभजनसिंग याने व्यक्त केले आहे.\nभारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघात रोहित शर्मा दुखापतीने बाहेर आहे. त्यामुळे मयांक आग्रवालसह सलामीला कोण फलंदाजी करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\nभरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी\nसराफाला लूटणारा फरार सराईत गुन्हेगार जेरबंद\n“नवाज शरीफ भारताचे एजंट; ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गुपचूप बोलतात”\n“बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले”\nपिंपरी-चिंचवड : सुरक्षा आवरणाअभावी तीन हजार रोहित्र धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/06/The-arrest-of-the-accused-of-Mahavitaran-employees-was-arrested.html", "date_download": "2020-09-28T21:17:51Z", "digest": "sha1:MHXIG7YRWSEG3DICPSGXWCP5AKFXWHXS", "length": 10555, "nlines": 109, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या आरोपीला अटक:दोघे फरार - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या आरोपीला अटक:दोघे फरार\nमहावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या आरोपीला अटक:दोघे फरार\nमहावितरणच्या कर्मचार्याला मारहाण करण्याच्या प्रकरणात चंद्रपूर येथील रामनगर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.मागील ३ दिवसा अगोदर महावितरण चंद्रपूर विभागातील उपविभाग क्रमांक 2, शास्त्रीनगर शाखा कार्यालयात कार्यरत कर्मचारी पी.एस.राऊत व एस.के.गाय���वाड यांना स्थानिक शामनगर गणपती चौक परिसरात इमरानं व जावेद शेख, शेरकी नामक तीन इसमांनी रात्री १०:१५ वाजता वीजपुरवठा खंडित झाल्याच्या कारणावरून मारहाण केली होती.\nयावेळी पी.एस.राऊत व एस.के.गायकवाड कार्यालयात उपस्थित होते तर तक्रार निवारण तथा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात साठी अशोक गायकवाड हे वरिष्ठ तंत्रज्ञ व चिवंडे नामक विद्युत सहाय्यक हे दोघे हे गेले होते. विशेष म्हणजे शामनगर मधील वीजपुरवठा लगेच पूर्ववत केला होता. परंतु गणपती चौक शामनगर मधील इमरानं जावेद व शेरकी यांनी वीज गेल्यावर लगेच शास्त्री नगर कार्यालय गाठत पाणी कॅन, खुर्च्या आदी तोडत कार्यालयात उपस्थित कर्मचारी पी.एस.राऊत व एस.के.गायकवाड यांना मारहाण केली होती.\nरामनगर पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या विरोधात भा.द.वि. च्या 353, 332, 504,505 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला व या तिघापैकी पोलिसांनी केलेल्या सहकार्यातून अखेर जावेद शेख यास अटक करण्यात झाली आहे. कर्तव्य पर्यंत पडतांना महावितरण कर्मचारी व अधिकारी यांना असामाजिक तत्त्वांना सामोरे जावे लागते . त्यामुळे अशा मारहाणीच्या तसेच सरकारी कामात अडथळा आणण्याच्या घटनात दोषींवर कठोर कारवाई अपेक्षित असते. भारतिय दंड संहिते मधील कलम 153 म्हणजे सरकारी कामात आडकाठी आणने हे अशा असामाजिक तत्वांविरोधात मोलाचा उपाय ठरत आहे.\nसर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (218) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/07/blog-post_95.html", "date_download": "2020-09-28T21:01:04Z", "digest": "sha1:PLXDTV7ITGW62ZESAFS2TRN6DE2AMIKZ", "length": 16772, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "कारगिल युध्द; सैन्यदलाच्या शैर्याचे प्रतीक - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social कारगिल युध्द; सैन्यदलाच्या शैर्याचे प्रतीक\nकारगिल युध्द; सैन्यदलाच्या शैर्याचे प्रतीक\nकारगिलच्या रणभूमीवर लढल्या गेलेल्या युद्धाला शुक्रवारी २० वर्षे पूर्ण होत आहेत. दोन महिने, तीन आठवडे आणि दोन दिवस जगातल्या सर्वात उंचीवरच्या भूमीत कारगिलचे युद्ध लढले गेले. २६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला. या युद्धात भारतीय जवानांनी पराक्रमांची शर्थ करत पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोरांना हुसकावून लावत विजय मिळवला होता. कारगिल युद्धासह भारत आणि पाकिस्तान यांच्यात चार मोठी युद्धे आणि असंख्य चकमकी घडल्या. या सर्व युद्धांत आणि चकमकींमध्ये पाकिस्तानला कधीच विजय मिळाला नाही. इतके होऊनही पाकिस्तानचा युद्धज्वर कमी झालेला नाही आणि नजीकच्या काळात तो कमी होण्याची शक्यता नाही. आतापर्यंत झालेल्या एकाही युद्धातून काहीच धडा पाकने घेतला नाही. प्रत्येकवेळी नवी कुरापत काढण्याचा पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आला आहे. सध्या काश्मीरप्रकरणी अमेरिकेच्या मध्यस्थीचे प्रकरण याचेच उदाहरण आहे. पाकिस्तानने कितीही कुरापती काढल्या तरीही भारतीय सैन्य पाकड्यांना त्यांची जागा (लायकी म्हटले तरी चालेल) दाखविण्यासाठी समर्थ असला, तरी यावर कायमस्वरुपी शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे.\nपाकिस्तानचा मोठा कट ‘ऑपरेशन बद्र’\nपाकने भारताशी कायम शत्रुत्व अवलंबले आहे, त्याचे कारण काश्मीर आहे. १९४७, १९६५ आणि १९७१ या लढायांमध्ये काश्मीरला भारतापासून तोडण्याचे निष्फळ प्रयत्न पाकिस्तानने केले होते. इतक्यांदा हिसका दाखवूनही पाकिस्तानचे शेपूट वाकडेच आहे. उलट, हे पराभव त्यांच्या इतके जिव्हारी लागलेत की, भारताला अस्थिर करण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. पण, भारतीय लष्कराच्या जिगरबाज जवानांनी त्यांचे सगळे कट प्रत्येकवेळी उधळून लावले आहेत. त्यापैकी सगळ्यात मोठा कट होता, तो म्हणजे ‘ऑपरेशन बद्र’. अणुचाचणीच्या मुद्यावरून भारत-पाकमधील संबंध टोकाला गेले होते. हे वातावरण निवळावे, सीमांवर शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून दोन्ही देशांनी फेब्रुवारी १९९९ मध्ये लाहोर इथे करारावर स्वाक्षर्‍या केल्या. या करारानुसार, काश्मीर प्रश्नावर द्विपक्षीय चर्चा करून शांततामय मार्गाने तोडगा काढण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु, ‘हम नही सुधरेंगे’ वृत्तीच्या पाकिस्तानने कुरापती सुरूच ठेवल्या. कारगिलचा कट यासाठीच आखण्यात आला होता. भारतापासून आधी सियाचीन व मग लडाख तोडायचे आणि पाकिस्तानी लष्कराने काराकोरमपर्यंत मजल मारून चीनशी हातमिळवणी करायची आणि भारतावर दबाव टाकून काश्मीर पदरात पाडून घ्यायचे.\nभारतीय सैन्याचे अतुलनीय शौर्य\nयासाठी पाकचे तत्कालीन लष्करप्रमुख मुशर्रफ यांनी अत्यंत काटेकोर योजना आखली होती. श्रीनगर ते लेह या महामार्गालगत असलेल्या सर्व पर्वतीय चौक्या पाकिस्तानी सैन्याने बळकवत या चौक्यांवरून मारा करून श्रीनगर ते लेह या महामार्गावरून सियाचेन व लडाखकडे जाणारी भारताची रसद अडवण्याचा पाकिस्तानचा इरादा होता. पर्वतांच्या शिखरांवरच्या चौक्या भक्कम संरक्षण यंत्रणा उभारून ताब्यात घेतल्या की, भारताला त्या परत मिळवणे जवळजवळ अशक्यच होते. १०-१५ हजार फूट उंचीव���ून चाल करून येणार्‍या भारतीय सैन्याचा धुव्वा उडवणे त्यांना सहज शक्य होते. त्यामुळे या चौक्या पुन्हा ताब्यात घेणे हे सर्वात अवघड आव्हान भारतीय लष्करापुढे होते. दहशतवाद्यांच्या वेशातील पाकिस्तानी सैन्य उंचावरुन कारगिल-श्रीनगर रस्त्यावरून जाणार्‍या लष्कराच्या गाड्यांना रॉकेट लाँचवर टार्गेट केले होते. शत्रू नेमका कुठे आहे ते कळत नव्हते. कारगिल युध्द जिंकण्यासाठी भारतासमोर मुख्यत: दोन पर्याय होते. पहिला, ताबारेषा न ओलांडता घुसखोरांना मागे रेटणे आणि दुसरा, काश्मीरमध्ये वा इतरत्र आक्रमणाकरवी पाकिस्तानी प्रदेश काबीज करून कारगिलमधील घुसखोरी मागे घेण्यास पाकिस्तानला भाग पाडणे. भारताने १९७१ नंतर सिमला कराराचे काटेकोरपणे पालन केले होते. भारताने आता ताबारेषा ओलांडणे म्हणजे पाकिस्तानी खोडसाळपणाचे समर्थन करण्याजोगे होते. दोन्ही बाजूंनी भारत कचाट्यात सापडला होता. मात्र जिद्दीच्या जोरावर लष्कराच्या पायदळाने विजयश्री खेचून आणली. साडेसहाशेहून अधिक जवान शौर्य गाजवून अजरामर झाले. यावेळी भारतीय सैन्याने अतुलनीय शौर्य दाखवत विजय मिळवला म्हणून कारगिल युध्दाला प्रचंड महत्त्व आहे.\nजगाला दिला वीरतेचा संदेश\n२६ जुलै १९९९ रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानला युद्धभूमीत पराभूत करत जगाला आपल्या वीरतेचा संदेश दिला. या युद्धावेळी संपूर्ण देश एकवटल्याचे चित्र आपण पाहिले. सीमेवर लढणार्‍या जवानांसाठी अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक भारतीय आपल्या परीने प्रयत्न करत होता. अडीच महिने सुरु असलेल्या या युद्धात भारताने ५२७ भूमीपुत्रांना गमावले तर १३०० पेक्षा अधिक सैनिक जखमी झाले होते. विशेष म्हणजे या युद्धात ज्यांना वीरमरण आले, त्यापैकी बहुतांश जवानांनी वयाची तिशीही पार केली नव्हती. आयुष्यातील उमेदीच्या काळातच या भारतमातेच्या पुत्रांनी देशासाठी बलिदान दिले. या शहिदांना शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक उभारले. आपल्या शौर्यातून लढवय्यी प्रेरणा जवानांनी देशाला दिली. या वीर जवानांच्या शौर्याची आठवण करुन देणारा हा दिवस आहे. या जवानांच्या त्याग आणि बलिदानाला आदरांजली वाहण्याचा आजचा दिवस आहे. राज्यातील युवकांमध्ये देशाच्या सैन्यांबद्दल कर्तव्य भावना आणि अभिमान वाढावा, याकरिता माजी सैनिक कल्याण विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शानाखाली २६ रोजी ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाचे प्रक्षेपण आयोजित करण्यात आले आहे. १८ ते २५ वयोगटातील युवकांना प्रेरणा मिळावी म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या भारत-पाक यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटालादेखील महत्त्व प्राप्त झाले आहे. कारगिल युध्द म्हणजे भारतीय सेनादलांच्या शौर्य, निग्रह आणि व्यावसायिक कौशल्याचा हा विजय होता. प्रारंभी अपयशाचे संपूर्ण यशात रूपांतर करणारा हा कारगिल संग्राम सैनिकी इतिहासात सदैव अजरामर राहील.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/news/delhi-capitals-opener-shikhar-dhawan-said-living-in-bio-bubble-is-like-living-in-the-big-bosss-house/articleshow/78152963.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article11", "date_download": "2020-09-28T20:51:26Z", "digest": "sha1:AJHHPPJO5HDAIIEMOM4J425TPQUZUHRQ", "length": 14595, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्लेयर ऑफ द डे\n'आयपीएलमधील बायो-बबल म्हणजे बिग बॉसच्या घरात राहण्यासारखे आहे'\nकरोना व्हायरसमुळे यावेळी आयपीएलमध्यो बायो-बबल हे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. बायो-बबलमुळे खेळाडू करोना व्हायरसपासून दूर राहतील, असे म्हटले जात आहे. पण बायो बबलमध्ये राहण्याची तुलना एका भारताच्या क्रिकेटपटूने थेट बिग बॉसच्या घराबरोबर केली आहे.\nकरोना व्हायरसमुळे यावर्षी युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये काही नवीन गोष्टी पाहायला मिळत आहे. या गोष्टींमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे ती बायो बबल सिक्यु��िटी. कारण खेळाडूंना आपल्या हॉटोलपासून ते मैदानापर्यंत सुरक्षित राहता यावे, मैदानात खेळता यावे, यासाठी ही प्रणाली उपयोगात आणली आहे. पण बायो-बबल म्हणजे बिग बॉसच्या घरात राहण्यासारखे आहे, अशी प्रतिक्रीया आयपीएलमधील एका दिग्गज खेळाडूने व्यक्त केली आहे.\nवाचा-अर्जुन सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्कडून खेळणार\nखेळाडूंची करोना चाचणी निगेटीव्ह आल्यानंतरच त्यांना बायो-बबलमध्ये ठेवण्यात येते. कोणताही व्हायरस खेळाडूंच्या जवळ येणार नाही, याची काळजी बायो-बबल घेत असते. पण त्यासाठी बायो-बबलचे काही नियमही आहेत आणि त्यांचे पालन करणे हे सर्वात महत्वाचे आहे. जर एखाद्या खेळाडूने बायो-बबलच्या नियमांचे पालन केले नाही, तर त्याला संघाबरोबर राहता येत नाही. त्यानंतर त्याची करोना चाचणी करण्यात येते आणि ती चाचणी निगेटीव्ह आल्यावरच त्याला बायो-बबलमध्ये प्रवेश दिला जातो.\nवाचा-पाहा चिमुकला ख्रिस गेल, भन्नाट षटकारांचा व्हिडीओ झालाय व्हायरल\nबायो-बबलबद्दल दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलामीवीर शिखर धवन म्हणाला की, \" आमच्यासाठी बायो-बबल ही एक नवीन गोष्ट आहे. आम्ही त्याच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न नक्कीच करत आहोत. बायो-बबल म्हणजे राहणं म्हणजे एका आव्हानासारखेच आहे. बायो-बबलचे काही नियम आहेत, ते तुम्हाला पाळावेच लागतात. तुम्ही स्वत:हून अन्य काही गोष्टी करू शकत नाहीत. बायो-बबलमध्ये राहण्यासाठी तुम्हाला स्वत:ला फिट ठेवणे गरजेचे आहे.\"\nधवन पुढे म्हणाला की, \" बायो-बबलमध्ये राहणं म्हणजे बिग बॉसच्या घरात राहण्यासारखे मला वाटत आहे. कारण बायो-बबल ही पूर्ण वेगळीच गोष्ट आहे. यामध्ये आपण सुरक्षित राहण्यासाठी काय करू शकतो, याचा विचार मी करत असतो. तुम्ही कोणत्या व्यक्तीशी कसा संवाद साधता, यावरही काही गोष्टी अवलंबून आहेत. जर तुमच्याबरोबर १० लोकं असतील, पण तुम्ही जर एकमेकांचे मित्र नसाल तर तुम्ही एकमेकांना मदत करू शकत नाहीत. कारण जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला ओळखत नसाल तर त्याच्याशी तुम्ही संवाद साधू शकत नाही किंवा त्याच्या जवळ जाऊ शकत नाही. त्यामुळेच बायो-बबल हे मला वेगळेच वाटत आले आहे.\"\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nसुनील गावस्करांचा पलटवार, अनुष्का शर्माचे असे टोचले कान...\nसुनील गावस्करांवर अनुष्का शर्मा चांगलीच भडकली, म्हणाली....\nधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू ...\nकिमान समोरुन लढायला तरी शिक; गंभीरने धोनीला फटकारलं...\nIPL: संघाच्या कर्णधारापेक्षा जास्त मानधन घेतात 'हे' खेळाडू महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमुंबई विरुद्ध बेंगळुरू, आज होणार महामुकाबला\nराजस्थान विरुद्ध पंजाबची लढत, कोण मिळवणार दुसरा विजय\nकोलकाता विरुद्ध हैदराबाद, आज कोण जिंकणार\n आज कोण ठरणार सरस\nविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nआयपीएलRCB vs MI: रोहित शर्माने दिलेले जीवदान मुंबईला पडले महाग\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nदेशसुशांतसिंहची हत्या की आत्महत्या AIIMS ने CBI कडे सोपवला रिपोर्ट\nमुंबईरेस्टॉरंट उघडणार 'या' अटींवर; CM ठाकरेंनी सांगितली खास रेसीपी\nआयपीएलIPL 2020: विराट कोहलीवर इरफान पठाणने केली खरमरीत टीका, म्हणाला\nआयपीएलआरसीबीने मुंबईला नमवल्यावर गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nमुंबईकृषी कायद्यांवर काँग्रेस आक्रमक; 'ठाकरे सरकार' आता कोणती भूमिका घेणार\nदेशकेंद्राच्या कृषी कायद्यांना पर्याय शोधा, सोनिया गांधींची सूचना\nरत्नागिरीकोकण किनारा वादळांना भीडणार; 'अशी' आहे केंद्राची योजना\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nबातम्याअधिक मास : कसे करावे भौमप्रदोष व्रत महत्त्व, शुभ योग व उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/maharashtra/big-news-those-coming-to-ganeshotsav-in-konkan-will-have-to-stay-in-quarantine-for-14-days/9933/", "date_download": "2020-09-28T23:14:53Z", "digest": "sha1:LMML4EK5X5RI4RJ7F5BTAL64INAUHN5F", "length": 11739, "nlines": 116, "source_domain": "worldmarathi.com", "title": "गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्यांना 14 दिवस क्वारंटाईन राहावे लागणार -", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nगणेशोत्सवात कोकणात येणाऱ्यांना 14 दिवस क्वारंटाईन राहावे लागणार\nगणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना 14 दिवस क्वारंटाईन राहावे लागणार असल्याचा निर्णय 25 गावांच्या सरपंचाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.\nखारेपाटण पंचक्रोशीतील आणि रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील 25 गावांच्या सरपंचाच्या बैठकीत हा ठराव संमत करण्यात आला आहे.कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना 14 दिवस क्वारंटाईन होणं अनिवार्य असेल. तरच बाजारात प्रवेश देण्यात येईल, असा एकमुखी निर्णय सरपंचाच्या या बैठकीत घेण्यात आला.\nTagged गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्यांना 14 दिवस क्वारंटाईन राहावे लागणार\nमुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरील सहाय्यक पोलिस निरिक्षक कोरोना पॉझिटिव्ह\nमुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सरकारी निवास्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर तैनात असलेल्या सहाय्यक पोलिस निरिक्षकाला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या सहाय्यक पोलिस निरिक्षकाच्या संपर्कात आलेल्या 6 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. मुंबईत कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. धारावी आणि वरळी […]\nबीडच्या कर्परा नदीला पहिला पूर\nबीड – राज्यात पावसाची आणखी सुरुवात देखील झालेली नाही. त्यात अशी बातमी आहे की , दुष्काळी बीड जिल्ह्यात मध्यरात्री पावसाचे आगमन झाले असून केवळ १ तास शहरात पाऊस पडल्यानंतर कर्परा नदीला पहिला पूर आला आहे. पाणीटंचाईमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला पाऊस पडल्यानं थोडासा दिलासा मिळाला आहे. मध्यरात्री एकतास पावसाने शहरातून जाणाऱ्या कर्परा नदीला पहिला पूर आला […]\n….तरी काँग्रेसच्या स्टार प्रचारकात विखे पाटलांचे नाव\nलोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर प्रचाराला वेग आला आहे.त्य��मुळे काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. मात्र काँग्रेसने ज्यांचे पुत्र भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवणार आहे, त्यांनाच स्टार प्रचारक म्हणून या यादीत स्थान दिले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा स्टार प्रचारक म्हणून समावेश करण्यात आला आहे. याशिवाय प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि त्यांच्या […]\n‘या’ जिल्ह्यात कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांवर घरीच उपचार\nधक्कादायक; अमेरिकेत दर तासाला कोरोनाचे 2600 रुग्ण आढळतायेत\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nया प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे विकी-हरलीन विभक्त\nपर्यटन क्षेत्र नजरेसमोर ठेवून मुंबई बंदराचा विकास\nअमळनेरमध्ये मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/mumbai/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%97/3441/", "date_download": "2020-09-28T21:07:55Z", "digest": "sha1:5HKQUW4BJ6OTABF2G2EPQ7QZ25KRR2KS", "length": 11828, "nlines": 116, "source_domain": "worldmarathi.com", "title": "कामा इंडस्ट्रीला भीषण आग; करण जोहरचे धर्मा प्रोडक्शनचं गोदाम जळून खाक - Latest Marathi News, Marathi news - worldmarathi.com", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nकामा इंडस्ट्रीला भीषण आग; करण जोहरचे धर्मा प्रोडक्शनचं गोदाम जळून खाक\nगोरेगाव येथे कामा इंडस्ट्रीमध्ये मध्यरात्री 2.30 च्या सुमारास भीषण आग लागली आहे. या आगीत करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या गोदामाला ही आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.\nही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तब्बल 5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेची चौकशी केली जाईल अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.\nTagged करण जोहरचे धर्मा प्रोडक्शनचं गोदाम जळून खाक\nपंडित जसराज अनंतात विलीन\nसंगीत मार्तंड पद्मविभूषण पंडित जसराज यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव अमेरिकेतून मुंबईत आणण्यात आले होते. यावेळी त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. त्यांची मुलगी दुर्गा जसराज, पत्नी मधुरा जसराज आणि मुलगा शारंग देव यावेळी उपस्थित होते. सोमवारी १७ ऑगस्ट रोजी भारतीय शास्त्रीय संगीताचे दिग्गज पंडित जसराज यांचे निधन झाले. पंडित जसराज यांनी अमेरिकेत […]\nपंतप्रधान मोदींनी केला उध्दव ठाकरेंचा लहान भाऊ असा उल्लेख \nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज वांद्रे येथे आज सभा होत आहे. या सभेत भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदींनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा उल्लेख माझा लहान भाऊ असा केलेला आहे. भाषणातील मुद्दे नवमतदार स्वप्नं उराशी बाळगून आहेत. भाजपा निर्विवाद बहुमताने सत्तेत येणार विकल्पाची नव्हे संकल्पाची निवडणूक मुंबईकर वाऱ्याची दिशा ओळखण्यास तरबेज कॉंग्रेस 50 जागा जिंकेल का […]\nपोलीस कंपाऊंडला आग, १५ वर्षीय मुलीचा मृत्यू\nमुंबई – दादर भागातील पोलीस कंपाऊंडला आग लागली. त्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या होत्या. या भयानक आगीत श्रावणी चव्हाण नावाच्या १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. या आगीमागचे नेमके कारण अद्याप समजले नाही. या मुलीचे आईवडिल लग्नासाठी बाहेर गेले होते.श्रावणी घरात एकटी होती. बाहेरून घराला कडी होती. घरी आल्यावर तिच्या आईवडिलांना या […]\nमर्दानी 2 मधील राणी मुखर्जीचा लूक पहा\nआता हे काय नविन; भाजपचा प्रचार केल्याप्रकरणी कुत्र्याला घेतले पोलीसांनी ताब्यात\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\n‘तानाजी, द अनसंग वॉरिअर’ या तारखेला होणार प्रदर्शित\nरणबीरच्या आईवडिलांना भेटायला पोहचली दीपिका\nतिरंगा घेऊन फ्रान्स मध्ये मोदींचे स्वागत; पाकचा तिळपापड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/kartik-aaryans-bhool-bhulaiyaa-2-to-release-july-2020/", "date_download": "2020-09-28T21:02:26Z", "digest": "sha1:ESYV3SXTCAFDJSRID6OVFSKGR4IPI3JS", "length": 5932, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भूल भुलैया-2 'या' दिवशी होणार प्रदर्शित", "raw_content": "\nभूल भुलैया-2 ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित\nगेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेल्या ‘भूल भुलैया 2′ ची घोषणा झाली आहे. जवळपास 13 वर्षांनंतर अक्षय कुमार आणि विद्या बालनच्या “भूल भुलैया’चा सीक्वल येत आहे. या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये अभिनेता कार्तिक आर्यन प्रमुख भूमिकेत आहे. 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. कार्तिकने त्याचा चित्रपटातील फर्स्ट लूक सोशल मेडियावर शेअर केला आहे. हा चित्रपट 31 जुलै 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.\n2007 साली प्रदर्शित झालेला “भूल भुलैया’ हा चित्रपट रजनीकांत यांच्या तमिळ चित्रपट “चंद्रमुखी’चा रिमेक होता. अक्षय कुमार, विद्या बालन, शायनी आहुजा, अमिशा पटेल यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता.\nअंधश्रद्धा आणि विज्ञान या दोघांची किनार या चित्रपटाला होती. अमेरिकेतील जोडप सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी भारतातील आपल्या घरी परतते. या घरात सुरू झालेला अंधश्रद्धेचा खेळ आणि त्यातून संपूर्ण कुटुंबाला बाहेर काढणार मानसोपचारतज्ज्ञ साधरण अशा कथेवर हा चित्रपट आधारलेला होता. आता दुसऱ्या चित्रपटातील नेमकी कथा समजलेली नसली तरी कार्तिक आर्यनचा लूक भुल भुलैया मधिल अक्षयच्या लूकशी मिळता जुळता असल्याने हा चित्रपटही साधारण याच कहानीशी मिळता जुळता असण्यची शक्‍यता वर्तविण्यात येते आहे.\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\nभरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी\nसराफाला लूटणारा फरार सराईत गुन्हेगार जेरबंद\n“नवाज शरीफ भारताचे एजंट; ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गुपचूप बोलतात”\n“बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले”\n#IPL2020 : थरारक सामन्यात बेंगळुरूचा विजय, सुपरओव्हरमध्ये मुंबईचा केला पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://geetmanjusha.com/lyrics/2168-shukratara-mand-vara-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3", "date_download": "2020-09-28T22:07:45Z", "digest": "sha1:IRTVTBAR5T3NOJLCGYAJTCYP6Z6LWSXF", "length": 2729, "nlines": 48, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Shukratara Mand Vara / शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातूनी - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nShukratara Mand Vara / शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातूनी\nशुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी\nचंद्र आहे स्वप्न वाहे,धुंद या गाण्यातुनी\nआज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा\nतू अशी जवळी रहा\nमी कशी शब्दांत सांगू भावना माझ्या तुला\nतू तुझ्या समजून घे रे लाजणार्‍या या फुला\nअंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहा\nलाजर्‍या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जीवा\nअंतरीच्या स्पंदनाने अन् थरारे ही हवा\nभारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा\nशोधिले स्वप्नांत मी ते ये करी जागेपणी\nदाटुनि आलास तू रे आज माझ्या लोचनी\nवाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/agrostar-information-article-5f3122da64ea5fe3bd4711af", "date_download": "2020-09-28T22:48:37Z", "digest": "sha1:RYYD646YAPR3XI6D2EMVETNEFOJL7N37", "length": 8005, "nlines": 97, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - डाळिंब पिकातील खोड भुंगेरा किडीचे नियंत्रण! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nअॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nडाळिंब पिकातील खोड भुंगेरा किडीचे नियंत्रण\nडाळिंब पिकामध्ये झाडाचे निरीक्षण केल्यास खोडाच्या आतील भागांवर तसेच बाह्य भागावर टाचणीच्या आकाराची लहान छिद्रे आढळल्यास मुख्यत्वे शॉट होल बोअरर (खोड भुंगेरा) चा प्रादुर्भाव झाला आहे असे समजावे. प्रामुख्याने कमजोर झाडांवर व सिराटोसीस्टीस बुरशीची लागण झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या द्रव्याकडे खोड भुंगेरे आकर्षित होतात. खोड भुंगेऱ्यांच्या नियंत्रणाकरिता गेरू/लाल माती ४ किलो अधिक क्लोरपायरिफॉस (२० इसी) २० मि.लि. अधिक कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी) २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे पेस्ट तयार करून दोन वर्षांहून अधिक वयाच्या झाडाच्या खोडावर जमिनीपासून २ फूट अंतरापर्यंत व्यवस्थितरीत्या लेप द्यावा. बहार धरतेवेळी पानगळ केल्यानंतर आणि फळतोडणी झाल्यानंतर त्वरीत वरील मिश्रणाचा लेप अवश्य द्यावा. खोड भुंगेऱ्यांच्या प्रादुर्भाव हा कमजोर झाडावर होतो. म्हणून झाडे सशक्त करण्यासाठी झाडांना अन्नद्रव्ये व पाणीपुरवठा नियमित करावा. खोड भुंगेऱ्यांचा प्रादुर्भाव झालेल्या फांद्या छाटून काढाव्यात. त्या बागेपासून दूर अंतरावर नेऊन नष्ट कराव्यात.\nसंदर्भ:- अ‍ॅग्रोवन., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nडाळिंबपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nपिकातील बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी - 'अँट्राकॉल'\nआपल्या डाळिंब, बटाटा, मिरची, द्राक्षे, टोमॅटो आणि भात यांसारख्या पिकातील बुरशीजन्य म्हणजेच पानांवरील ठिपके, करपा, डावणी व मिरचीवरील डायबॅक या रोगांच्या नियंत्रणासाठी...\nव्हिडिओ | अ‍ॅग्रोस्टार इंडिया\nडाळींबावरील तेल्या रोग व्यवस्थापन\nडाळींब फळ पिकाच्या लागवडीमध्ये महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. महाराष्ट्रातील बहुतेक भाग आवर्षणप्रवण असल्याने डाळींब या फळबागेखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. कारण...\nव्हिडिओ | महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी\nडाळिंबपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nडाळिंब तडकू नयेत यासाठी काय आहेत उपाय, जाणून घ्या.\n• शेतकरी बंधूंनो, डाळिंब बागेत सुक्ष्म अन्न द्रव्ये लोह, किंवा बोरॉनची कमतरता असल्यास सुक्ष्म अन्न द्रव्ये स्लरी द्वारे एकरी २०० लिटर पाण्यामध्ये २५ किलो ताजे शेण...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B8_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2020-09-28T23:16:40Z", "digest": "sha1:2XQQX5DEYOIRGEOFGBK6G3WJYFZGGPXD", "length": 7390, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फेमिना मिस इंडिया - विकिपीडिया", "raw_content": "\nफेमिना मिस इंडिया (इंग्लिश: Femina Miss India) ही भारत देशात भरवली जाणारी वार्षिक सौंदर्य स्पर्धा आहे. १९५२पासून सुरू झालेली ही स्पर्धा सुरुवातीस मिस इंडिया या नावाने होत. १९६३ सालापासून या स्पर्धेचे आयोजन टाइम्स समूहामधील फेमिना हे मासिक करते. तेव्हापासून या स्पर्धेचे नाव फेमिना मिस इंडिया आहे. ह्या स्पर्धेत एकूण तीन विजेत्या महिला निवडल्या जातात. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये, फेमिना मिस इंडिया अर्थ मिस अर्थ स्पर्धेमध्ये तर फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल मिस इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करते. २००५ सालापर्यंत फेमिना मिस इंडियाकडून मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल तसेच २००९ सालापर्यंत मिस युनिव्हर्स ह्या स्पर्धांसाठी स्पर्धक पाठवल्या जात.\nमिस युनिव्हर्स 2 सुश्मिता सेन (१९९४), लारा दत्ता (२०००)\nमिस वर्ल्ड 5 रीटा फारिया (१९६६), ऐश्वर्या राय (१९९४), डायना हेडन (१९९७), युक्ता मूखी (१९९९), प्रियांका चोप्रा (२०००) मानुषी छिल्लर (2017) मिस अर्थ 1 निकोल फारिया (२०१०)\nमिस इंटरनॅशनल विजेत्या नाही\nमिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल 3 झीनत अमान (१९७०), तारा ॲना फोन्सेका (१९७३), दिया मिर्झा (२०००)\nखालील बॉलिवूड अभिनेत्रींनी फे���िना मिस इंडिया स्पर्धेत विजय मिळवला आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जून २०१९ रोजी १३:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/shraddha-kapoor/2", "date_download": "2020-09-28T21:53:13Z", "digest": "sha1:PR5SZ4LLOUXKECEXJP26336TVE3KZ6RF", "length": 19149, "nlines": 173, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Shraddha Kapoor Latest news in Marathi, Shraddha Kapoor संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page2", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फ���टबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\n'साहो'ची प्रदर्शनापूर्वीच ३२० कोटींची कमाई\nप्रभासचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा 'साहो' चित्रपट या महिन्याच्या अखेरिस प्रदर्शित होत आहे. साहसी दृश्य, दाक्षिणात्य कलाकारांसोबतच बॉलिवूडमधली कलाकारांमुळे हा चित्रपट चर्चेत आहे. या...\n'साहो'मध्ये खलनायकाच्या रुपात चंकी पांडे\nप्रभास आणि श्रद्धा कपूर यांचा 'साहो' चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. साहसी दृश्य, चित्रपटाचं मोठं बजेट आणि तगडी स्टारकास्ट यामुळे या चित्रपटाची चर्चा होती. या चित्रपटात...\nबॉक्स ऑफिसवर श्रद्धा विरुद्ध श्रद्धा, 'छिछोरे' आणि 'साहो' एकाच दिवशी होणार प्रदर्शित\nअक्षय कुमारचा 'मिशन मंगल' आणि जॉनच्या 'बाटला हाऊस' सोबत टक्कर टाळण्यासाठी प्रभासच्या 'साहो'च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. मात्र आता याच दिवशी 'छिछोरे'...\nब्लड प्रेशर कमी झाल्यानंतरही वरुणने केलं १८ तास काम\nबॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या कोरिओग्राफर रेमो डिसोझा दिग्दर्शित 'स्ट्रीट डान्सर ३ डी' या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. मागील ६ महिन्यापासून चित्रपटाचे चित्रिकरण सुरु असून...\n'स्ट्रीट डान्सर ३' च्या सेटवर श्रद्धाच्या पायाला दुखापत\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सध्या तिच्या 'स्ट्रीट डान्सर ३' साठी खूपच मेहनत घेत आहे. यासाठी ती डान्सचे धडेही गिरवत आहे. मात्र श्रद्धा 'स्ट्रीट डान्सर ३' च्या...\nश्रद्धाच्या लग्नावर वडील शक्ती कपूर यांनी दिली भन्नाट प्रतिक्रिया\nअभिनेत्री श्रद्धा कपूर ही पुढील वर्षांत लग्न करणार आहे अशा चर्चा सध्या रंगल्या आहेत. यावर श्रद्धाचे वडील ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. माझी मुलगी लग्न...\nFather's Day 2019 : बाप-लेकींच्या या जोड्या बॉलिवूडमध्ये आहेत प्रसिद्ध\nवडील किंवा आईच्या पावलावर पाऊल ठेवत अनेक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये आलेत. यातल्या अनेक स्टार किड्सनं आपल्या वडिलांइतंकच यश या क्षेत्रात कमावलं. आज फादर्स डे आहे. या फादर्स डे निमित्तानं वडिलांचा...\nSaaho teaser : प्रभास- श्रद्धाच्या अ‍ॅक्शन थ्रिलरचा टीझर पाहिलात का\nगेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेल्या प्रभास आणि श्रद्धा कपूरच्या 'साहो' चित्रपटाचा टीझर अखेर प्रदर्शित झाला आहे. १ मिनिटांच्या हा टीझर पूर्णपणे अ‍ॅक्शननं भरला आहे. या चित्रपटात हॉलिवूडच्या...\nअक्षय- जॉनला टक्कर देणार प्रभासचा 'साहो'\n'बाहुबली' चित्रपटाच्या यशानंतर प्रभासच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ झाली. चाहते गेल्या दीड वर्षांपासून त्याच्या 'साहो' चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहे. अखेर या चित्रपटाच्या...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE/WKtmee.html", "date_download": "2020-09-28T20:55:51Z", "digest": "sha1:4YEGM324G73CC34UKNDOEJJDPMYSW6BP", "length": 5495, "nlines": 39, "source_domain": "rajsatya.page", "title": "बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या स्वविकासाला चालना - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nबचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या स्वविकासाला चालना\nFebruary 28, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nबचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या स्वविकासाला चालना\nकराड - बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी एकत्रितपणे स्वविकासाला चालना देऊन २० महिला बचत गटांच्या सामाजिक उपक्रमांमध्ये महिलांचा सहभाग उल्ले���नीय असतो‌ असे प्रतिपादन दत्तानाना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद देशमाने यांनी व्यक्त केले.\nवडोली भिकेश्वर (ता.कराड) येथील दत्तानाना प्रतिष्ठानच्यावतीने महिला बचत गटासाठी विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धाचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमोद देशमाने, पत्रकार प्रवीण कांबळे, डॉ. शिवप्रसाद गोरे, सातारा जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक कुंदन शिनगारे, संतोष कारंडे, सरपंच मंदाकिनी साळूंखे, महिला बचत गटाच्या समन्वयक जब्बीन काझी, यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. २० बचत गटातील महिलांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.\nखो-खोमध्ये प्रथम क्रमांक नवरत्न बचत गट, कबड्डीमध्ये विभागून देण्यात आला. यशोधरा महीला बचत गट व नवरात्र बचत गटास रस्सीखेचमध्ये प्रथम क्रमांक, भारती बचत गटास १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक तसेच पुनम घाडगे यांना व्दितीय तर सुनिता निकम यांनी तृतीय क्रमांक मिळवला. मनीषा निकम यांनी लिंबू चमचा स्पर्धेत प्रथम क्रमांक सारिका कुंभार, द्वितीय रेश्मा शिलवंत व तृतीय क्रमांक सुनिता निकम यांनी मिळवला. गृहोपयोगी वस्तू बक्षीस स्वरूपात देवून महिलांचा सन्मान करण्यात आला.\nयावेळी अमोल पवार, उपसरपंच शंकर शेडगे, ग्रामपंचायत सदस्या सीमा तुपे, दिपाली मोरे, अधिक साळुंखे, राजेश घाडगे, नामदेव साळुंखे, अशोक पाटील, ग्रामपंचायत सदस्य, विकास सेवा सोसायटीचे सदस्य, सर्व महिला गटाच्या अध्यक्षा, उपाध्यक्षा महिला सदस्या, ग्रामस्थ उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.psgvpmandal.com/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-28T21:20:52Z", "digest": "sha1:XZ64HE2Q2WIJLLRBZDIOASXYNBTDGO3Q", "length": 6064, "nlines": 98, "source_domain": "www.psgvpmandal.com", "title": "रोगनिदान शिबीर – PSGVPMANDAL", "raw_content": "\nश्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशन\n»सहकार महर्षी स्वः अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त रोगनिदान शिबीराचे आयोजन\nसहकार महर्षी स्वः अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या जयंतीनिमित्त दर वर्षी रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात येते.\nरोगनिदान शिबीर - २०१८\nसहकार महर्षी स्वः अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त रोगनिदान शिबीराचे आयोजन आले होते. नाशि, जळगाव, धुळे, नंदुरबार येथील नामांकीत डॉक्टरांनी दिवसभरात ५५३ रुग्णांची तपासणी केली.\nश्री. पी. के. अण्णा पाटील फाऊंडेशन व विविध शहर ग्राम लेवा पाटीदार, ग्लोबल गुजर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी स्व. अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या जन्मदिनी भव्य रोगनिदान शिबीर आयोजित केले जाते. पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या रोगनिदान शिबीराचे उद्घाट्न मंडळाचे अध्यक्ष श्री. दिपक पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.\nरविवारी दिवसभर चाललेल्या शिबीरात हॄद्यरोग तज्ञ डॉ. मनोज पाटील, दॉ. यतीन वाघ, पोटविकारतज्ञ डॉ. निखिल शिरोळे, डॉ. प्रशांत पाटील, किडनी मूत्ररोगतज्ञ दॉ. मोहन पटेल, दॉ. विकास राजपूत, डॉ. संदिप पाटील, मेंदू व मज्जासंस्था रोगतज्ञ डॉ. श्रीकांत बाम्हणे, डॉ. तुकाराम पाटील, मधूमेहतज्ञ डॉ. हेमकांत पाटील, व्यंधत्व निवारण तज्ञ डॉ. सुष्मा पाटील, डॉ. अरूण पाटील, प्लास्टीक सर्जरी तज्ञ डॉ. मुकेश सुर्यवंशी, डॉ. रोहन नेवाडकर, जनरल फिजिशियन डॉ. योगेश चौधरी, डॉ. मुकेश पाटील, डॉ. भूपेंद्र पाटील, डॉ. महेन्द्र पाटील, डॉ. हितेश पाटील, डॉ. जयेश पाटील, डॉ. जगदीश पाटील, डॉ. शिवनाथ पाटील, डॉ. हेमंत पाटील आदींनी रुग्णांची तपासणी केली. यातील काही रूग्णांची संदर्भसेवेसाठी निवड करण्यात आली. गरजू रुग्णांना यावेळी औषधीचे मोफत वाटप करण्यात आले. दिवसभर सुरु असलेल्या रोगनिदान शिबीरात ३०५ पुरूष तर २४८ महिला रूग्णांची तपासणी करण्यात आली.\nश्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/indian-music-consensus-lokrang-sangto-aika-article-abn-97-2096732/", "date_download": "2020-09-28T21:57:46Z", "digest": "sha1:NHYBVQRYEZ65FBHFFSN6L6D6SIPPTBJM", "length": 26602, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Indian Music Consensus lokrang sangto aika article abn 97 | सांगतो ऐका : भारतीय सांगीतिक सर्वसमावेशकता | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nसांगतो ऐका : भारतीय सांगीतिक सर्वसमावेशकता\nसांगतो ऐका : भारतीय सांगीतिक सर्वसमावेशकता\nसिम्फनी ऑर्केस्ट्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या जव���जवळ सर्व वाद्यांचा वापर आपल्या संगीतकारांनी कल्पकतेने केला आहे.\nपाश्चात्त्य शास्त्रीय संगीताचा आपल्या सांगीतिक संस्कृतीवर निश्चितपणे प्रभाव पडलेला आहेच. फक्त तो आपल्याला सहजपणे कळेल आणि जाणवेल इतक्या प्रमाणावर पडलेला नाही. भारतीय संगीत संस्कृतीतील निदान चार क्षेत्रं अशी आहेत, की ज्यावर हा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. १) आपल्या शास्त्रीय संगीताच्या दोन्ही पद्धती- हिंदुस्थानी आणि कर्नाटकी, २) भारतीय सिनेसंगीत, ३) भारतीय टीव्हीवरील जाहिराती आणि ४) भारतीय सन्यदलाचं संगीत. यापैकी हिंदुस्थानी आणि कर्नाटकी शास्त्रीय संगीतावरील प्रभावाबद्दल मी वेगळ्याने लिहिणार आहे. या लेखात उरलेल्या तीन क्षेत्रांबद्दल विचार करू या.\nभारतीय सिनेसंगीत साधारणपणे १९३० च्या दशकापासून आपल्या सिनेसंगीताला- म्हणजे गाणी आणि पार्श्वसंगीत या दोन्हींना पाश्चात्त्य वाद्यवृंदाची ओळख करून देण्याचं श्रेय तिमिर बरन आणि पंकज मलिक या जोडीला जातं. अतिशय नावीन्यपूर्ण रचना करण्याबद्दल हे दोघं प्रसिद्ध होते. या प्रक्रियेची सुरुवात या जोडीने केल्यानंतरच्या काळात अनिल बिस्वास, नौशाद, शंकर-जयकिशन आणि सलील चौधरी यांच्यासारख्या प्रसिद्ध संगीतकारांनी ही प्रक्रिया खूपच समृद्ध केली. त्यानंतरच्या काळात आर. डी. बर्मन, इलायराजा आणि ए. आर. रेहमान यांनी ती एका वेगळ्याच उंचीवर नेली. (इलायराजा हे अत्यंत चतुरस्र संगीतकार असून ते पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताचेदेखील एक बऱ्यापैकी रचनाकार आहेत.)\nइथे वाचकांच्या मनात एक प्रश्न उभा राहू शकतो, की आपल्या सिनेसंगीतकारांनी पाश्चात्त्य ऑर्केस्ट्रेशन इतक्या उत्साहाने का स्वीकारलं याला उत्तर असं की : हार्मनी ही संकल्पना आपल्या संगीताला एकदम परकी होती. हार्मनीमुळे गाण्याला एक पोत आणि सखोलता मिळते. त्रिमितीय चित्रणामुळे एखाद्या चित्राला जशी खोली मिळते, काहीशी तशीच. हार्मनीमध्ये ऐकायला सुखद वाटतील अशा सुसंवादी सुरांचा संयोग असतो. हार्मनीचे दोन घटक असतात. एक म्हणजे कॉर्ड्स आणि दुसरा घटक म्हणजे काउन्टरपॉइंट. कॉर्ड्स म्हणजे कमीत कमी तीन वेगवेगळे सुसंवादी आणि आनंददायी सूर एकाच वेळी वाजवणं. काउन्टरपॉइंट म्हणजे दोन धुना एकमेकांवर अशा ठेवल्या जातात, की त्या दोन्ही एकाच वेळी ऐकू येतील. गेल्या ८० वर्षांत रचलेल्या बहुतेक ��िनेसंगीतात कॉर्ड्सचा मुबलक वापर केलेला दिसतो. पण त्यामानाने काउन्टरपॉइंटचा वापर मात्र फारच क्वचित केलेला दिसून येतो. पंडित रविशंकर यांच्यासारख्या प्रख्यात कलाकारानेदेखील हार्मनीसाठी हिंदी सिनेजगतातील सर्वोत्कृष्ट अ‍ॅरेंजर अ‍ॅन्थनी गोन्साल्विस यांच्या कौशल्याची मदत एकदा घेतली होती. ही मदत १९५५ सालच्या ‘अनुराधा’ या चित्रपटातील संपूर्णपणे रागदारीवर आधारलेल्या गाण्यांना सूक्ष्मशा हार्मोनिक छटा देण्यासाठी होती.\nसिम्फनी ऑर्केस्ट्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या जवळजवळ सर्व वाद्यांचा वापर आपल्या संगीतकारांनी कल्पकतेने केला आहे. याला अपवाद दोन वाद्यांचाच आहे. एक म्हणजे ‘बसून’ (bassoon) हे वाद्य (हे वाद्य विनोदी तसंच करुण परिणाम साधण्यासाठी वापरलं जातं.) आणि दुसरं ‘सेलेस्टा’ (celesta) हे. हे एक ग्लोकनस्पिएन (glockenspien) सारखं वाद्य आहे. (पण त्याचा नाद हा ग्लोकनस्पिएनपेक्षा जास्त मऊशार आणि सूक्ष्म असतो.) पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताचा आपल्या सिनेसंगीतात झालेला सगळ्यात लक्षात राहणारा आणि ठळक वापर म्हणजे ‘इतना ना मुझ से तू प्यार बढा’ हे सलील चौधरी यांनी रचलेलं गाणं आहे. हे गाणं ए. व्ही. एम.च्या १९६१ सालच्या ‘छाया’ या चित्रपटातलं आहे. या गाण्यावरून- जास्त अचूकतेने बोलायचं तर त्याच्या मुखडय़ावरून- सलीलदांवर अनेकदा उचलेगिरीचा आरोप केला गेला आहे, पण तो बरोबर नाही. हे गाणं मोझार्टच्या सर्वोत्तम ‘जी मायनर सिम्फनी क्र. ४०’ या सिम्फनीमधल्या ‘अलेग्रो मो ल्टो’ (अतिजलद लयीवर) मूव्हमेंटवर आधारलेलं आहे. सलील चौधरी यांना एकेकाळी गुरुस्थानी मानणाऱ्या इलायराजा यांनी जणू आपणही काही त्यांच्या फार मागे नाही असं दाखवून देत मोझार्टच्याच ‘लिटिल जी मायनर सिम्फनी क्र. २५’ मधील काही अंश ‘अदा विटूक्कू विटूक्कू’ या लोकगीतसदृश गाण्याच्या मुखडय़ासाठी वापरला आहे.\nआता सिनेगीतात काउन्टरपॉइंट या घटकाचा वापर केलेली ही सहा उदाहरणं : १) गाणं- ‘उल्फत का जाम ले जा’, गायक- लता मंगेशकर आणि कोरस, १९५५ सालचा सिनेमा ‘उडनखटोला’, संगीतकार- नौशाद, २) गाणं- ‘हाल कैसा है जनाब का’, गायक- किशोरकुमार आणि आशा भोसले, १९५८ सालचा सिनेमा ‘चलती का नाम गाडी’, संगीतकार- एस. डी. बर्मन, ३) गाणं – ‘लेकर हम दीवाना दिल’, १९७३ सालचा सिनेमा ‘यादों की बारात’, गायक- किशोरकुमार आणि आशा भोसले, संगीतकार- आर. डी. ���र्मन, ४) गाणं- ‘नी पार्था’, २००० सालचा तमिळ सिनेमा ‘हे राम’, गायक- आशा भोसले आणि हरिहरन, संगीतकार- इलायराजा, ५) गाणं- ‘एन्नूल्ले एन्नूल्ले’, १९७३ सालचा तमिळ सिनेमा ‘वल्ली’, गायिका- स्वर्णलता, संगीतकार- इलायराजा, ६) गाणं- ‘पुंथालीर आदा’. १९८१ सालचा तमिळ सिनेमा ‘पन्नीर पुष्पांगल’, संगीतकार- इलायराजा. या गाण्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या कडव्याच्या मधलं गिटार संगीत.\nटीव्हीवरील जाहिराती बहुतेक इंग्रजी, हिंदी किंवा प्रादेशिक टीव्ही वाहिन्यांची सिग्नेचर टय़ून ही भारतीय आणि पाश्चात्त्य संगीताचं मिश्रण असते. पण त्याचं वादन मात्र पाश्चात्त्य वाद्यांच्या संचानं केलेलं असतं. गेल्या दोन दशकांत निदान अर्धा डझन तरी भारतीय व्यावसायिक जाहिरातदारांनी पाश्चात्त्य शास्त्रीय संगीतावर आधारित टीव्ही जाहिराती केल्या असतील. पण या सर्वात जास्त लक्षात राहणारी आणि परिणामकारक अशी जाहिरात टायटन कंपनीची आहे. या जाहिरातीची संकल्पना कंपनीची अ‍ॅड एजन्सी ऑगिल्व्ही माथर यांची होती. त्यांना झेरेक्स देसाई यांचं उत्तेजन आणि सक्रिय सहभाग लाभला होता. देसाई स्वत: टायटन कंपनीचे मुख्य संस्थापक असून, ते पाश्चात्त्य संगीताचे उत्तम जाणकारही होते. या जाहिरातीचा म्युझिक ट्रॅक मोझार्ट यांच्या सुप्रसिद्ध ‘लिटिल जी मायनर क्र. २५’ या सिम्फनीच्या सुरुवातीच्या मूव्हमेंटवर आधारलेला आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, हिंदुस्थानी लोकसंगीत, रॉक, फंक इत्यादींच्या मिश्रणाचा नावीन्यपूर्ण वापर करून ही थीम टय़ून अनेक प्रकारे वाजवली गेली आहे. या टय़ूनमुळे या जाहिरात मोहिमेची आवाहकता खूप वाढली आहे.\nयासारखीच लक्षात राहणारी टीव्हीवरची आणखी एक जाहिरात म्हणजे जे. के. ग्रुपच्या रेमंड सूटिंगची ‘द कम्प्लीट मॅन’ ही जाहिरात मोहीम. त्याची मूळ कल्पना ग्रुपची अ‍ॅड एजन्सी आर. के. स्वामी बीबीडीओ यांनी केली होती. या जाहिरातीतल्या म्युझिक ट्रॅकची धून एक्दम haunting… म्हणजे मनात घर करून राहणारी आहे. ही धून आणि तिच्या अनेक आकर्षक आवृत्त्या या रॉबर्ट शुमान यांच्या Kinderscenen (किंडर्सझिनेन किंवा लहानपणीची दृश्यं) या मुळात पियानोसाठी लिहिलेल्या रचनेवरून बांधल्या आहेत. रॉबर्ट शुमान हा रोमॅन्टिक कालखंडातला जर्मन रचनाकार होता. या जाहिरातीत मूळ तुकडय़ासोबत जी ऑर्केस्ट्राची रचना केली आहे ती वेळोवेळी बदलत राहते.\nआपल्या सशस्त्र सैन्यदलाच्या बँडची स्थापना १९८९ साली झाली. आपल्या तीनही लष्करी सेवांच्या बँडचा यात समावेश आहे. या सर्व बँडमध्ये ब्रास (ट्रम्पेट, ट्रोम्बोन, इ. वाद्ये), वूडिवड (फ्लूट, क्लॅरिनेट, इ. वाद्ये) आणि अनेक प्रकारची तालवाद्ये वापरली जातात. ही सर्व वाद्ये अर्थातच पाश्चात्त्य वाद्ये आहेत. पण यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. कारण आपल्या सन्यदलांना ‘ब्रिटिश इंडियन मिलिटरी’चा वारसा लाभला असल्यामुळे ती परंपरा त्यांनी सहजतेने चालू ठेवली आहे. पण स्वत:ला ‘अस्सल भारतीय’ मानणाऱ्या रा. स्व. संघासारख्या संघटनेलादेखील पाश्चात्त्य वाद्यांच्या या सर्वव्यापी आवाक्यातून सुटता आलेलं नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे. हे त्यांच्या ‘श्रुंगघोष’ या सैनिकी बँडमध्ये दिसून येतं. या बँडची स्थापना १९२७ च्या सुमारास झाली. स्थापनेपासूनच त्यांच्या वाद्यसंचात वेगवेगळे ड्रम्स (लहान आणि मोठे), ब्युगूल, सिम्बल, ट्रायअँगल अशी अनेक प्रकारची पाश्चात्त्य वाद्ये आहेत. आणि अलीकडच्या काळात सॅक्सोफोन, क्लॅरिनेट, ट्रम्पेट ही वाद्येदेखील त्यांनी या वाद्यसंचात समाविष्ट करून घेतली आहेत. सांगीतिक सर्वसमावेशकतेचं हे अखंड दर्शन ‘देशीवादा’चा पुरस्कार करणाऱ्या रा. स्व. संघाच्या एकूण विचारधारेशी सुसंगत नाही; पण वैशिष्टय़पूर्ण मात्र निश्चितच आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्र��� टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 अफसाना लिख रही हूँ.. : ‘घर’\n2 व्हर्निसाज.. एक अनोखा बाजार\n3 विचारभिन्नता नसेल तर सारंच एकरंगी होईल..\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/soha-ali-khan-posts-a-sassy-congratulatory-note-for-saif-avb-95-2244813/", "date_download": "2020-09-28T23:21:43Z", "digest": "sha1:G4GMTHJEAAWJO5TXRQB7UKJ64IYHZDTE", "length": 11186, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Soha Ali Khan posts a sassy congratulatory note for Saif avb 95 | करीनाच्या प्रेग्नंसीवर सोहाची पोस्ट, इब्राहिमने देखील केली कमेंट | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nकरीनाच्या प्रेग्नंसीवर सोहाची पोस्ट, सैफचा मुलगा इब्राहिमने देखील केली कमेंट\nकरीनाच्या प्रेग्नंसीवर सोहाची पोस्ट, सैफचा मुलगा इब्राहिमने देखील केली कमेंट\nनुकताच सैफ आणि करीनाने स्वत:ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली\nबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर पुन्हा एकदा आई होणार आहे. सैफ अली खान आणि करीना कपूरने स्वत:ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आता सैफची बहिण अभिनेत्री सोहा अली खानने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टवर सैफची पहिली पत्नी अमृता सिंह आणि त्याचा मुलगा इब्राहिम खानने देखील कमेंट केली आहे.\nसोहाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत सैफ आणि करीनाला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘अभिनंदन करीना. तू तुझी काळजी घे’ असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच तिने सैफचा फोटो देखील शेअर केला आहे.\nसोहाच्या या पोस्टवर इब्राहिमने देखील कमेंट केली आहे. त्याने कमेंटमध्ये ‘अब्बा’ असे म्हणत आगचे इमोजी वापरले आहेत. बॉलिवूड मधील इतर कलाकारांनी देखील या पोस्टवर कमेंट करत करीना आणि सैफला शुभेच्छा दिल्या आहेत.\nकरीनाने २०१२मध���ये सैफ अली खानशी लग्न केले. त्यांनतर २०१६मध्ये तैमुरचा जन्म झाला. त्यानंतर तैमुर सोशल मीडियावर सतत चर्चेत होता. आता करीना प्रेग्नंट असल्यामुळे अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 म्हणून ‘सडक २’ ठरला यूट्यूबवरील सर्वात डिसलाइक मिळणारा ट्रेलर\n2 सुशांतच्या डायरीमधील १५ पानं आली समोर; असे केले होते पैशांचे नियोजन\n3 अभिनेता संजय दत्तला चौथ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/new-look-mumbai-bmc-schools-1746025/", "date_download": "2020-09-28T22:28:59Z", "digest": "sha1:HYGXURNKWPX36Q2G4J2J23JXD734B53K", "length": 15180, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "New look Mumbai bmc schools | पालिकेच्या ६६ शाळांनी कात टाकली | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहण��र\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nपालिकेच्या ६६ शाळांनी कात टाकली\nपालिकेच्या ६६ शाळांनी कात टाकली\nपालिकेच्या आठ माध्यमांच्या शाळांमध्ये तब्बल तीन लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.\nपालिका शाळांना केलेली आकर्षक रंगसंगती आणि विशेष रचनेमुळे या शाळा लक्षवेधी ठरू लागल्या आहेत.\nचार शाळांची पुर्नबांधणी, तर ६२ शाळांची दुरुस्ती ; गेल्या तीन वर्षांत ९६ कोटींचा खर्च\nपालिका शाळा खासगी शाळांच्या तोडीस तोड दिसाव्यात, शाळेमध्ये आनंदी वातावरण असावे, विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी आणि मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेत यावेसे वाटावे हा दृष्टिकोन शाळांची पुर्नबांधणी आणि दुरुस्ती करण्याचा संकल्प पालिका प्रशासनाने सोडला आहे. आतापर्यंत चार शाळांची पुर्नबांधणी, तर ६२ शाळांची दुरुस्ती करण्यात आली असून आकर्षक रंगसंगती आणि विशेष रचना यामुळे या शाळा लक्षवेधी ठरू लागल्या आहेत.\nपालिकेच्या आठ माध्यमांच्या शाळांमध्ये तब्बल तीन लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण प्रचंड वाढले होते. विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने त्यांना दप्तर, वह्य़ा, पुस्तके, कम्पास, गणवेश, बूट, रेनकोट आदी २७ शालोपयोगी वस्तू देण्याची योजना सुरू केली. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांमध्ये पालिका शाळांमध्ये अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्मिती व्हावी, विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी, शाळेत आनंदी वातावरण असावे, पालिका शाळा खासगी शाळांच्या तोडीच्या दिसाव्यात यादृष्टीने शाळांची पुर्नबांधणी आणि दुरुस्तीवर लक्ष केंद्रित केले.\nपालिकेने २०१७-१८ या वर्षांत पालिकेने ७२.४४ कोटी रुपये खर्च करून चार पालिका शाळांची पुर्नबांधणी केली. त्यात परळ भोईवाडा पालिका शाळा (१०.५५ कोटी रुपये खर्च), मालाड परिसरातील एमएचबी प्रवेशद्वार क्रमांक सात पालिका शाळा (२६.४६ कोटी रुपये), एमएचबी प्रवेशद्वार क्रमांक ८ पालिका शाळा (१२.३२ कोटी रुपये) आणि मानखुर्द येथील शिवाजी नगर क्रमांक ३ (चिखलवाडी) पालिका शाळा (२३.११ कोटी रुपये) या चार शाळांचा समावेश आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी दिली.\nगेल्या तीन वर्षांमध्ये ९६.२३ कोटी रुप��े खर्च करून प्रशासनाने तब्बल ६२ पालिका शाळांची मोठय़ा प्रमाणावर दुरुस्ती आणि रंगरंगोटी करून रूप बदलण्यात आले आहे. या शाळांची रंगरंगोटी करताना पिवळ्या अथवा तपकिरी रंगाचा प्राधान्याने वापर करण्यात आला असून, त्यामुळे पालिका शाळांची स्वतंत्र आणि आकर्षक ओळख तयार झाली आहे. त्यामुळे शाळेमध्ये आनंददायी वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असे आबासाहेब जऱ्हाड यांनी सांगितले.\nशाळांची पुर्नबांधणी आणि दुरुस्ती करताना ‘शिक्षण हक्क कायद्या’तील विविध तरतुदींची अंमलबजावणी करण्याची काळजी घेण्यात आली आहे. विद्यार्थी – विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र शौचालये ४० विद्यार्थ्यांसाठी एक शौचालय, गरजेनुसार अतिरिक्त वर्गखोल्या, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प आणि अन्य सुविधा आदी बाबींचा त्यात समावेश आहे, असे आबासाहेब जऱ्हाड यांनी सांगितले. पुर्नबांधणी आणि दुरुस्तीमुळे नवे रूप प्राप्त झालेल्या शाळांमध्ये शिक्षकांना ज्ञानदान आणि विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होईल, असा विश्वास आबासाहेब जऱ्हाड यांनी व्यक्त केला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई ���िक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 आठवडाभराच्या विश्रांतीनंतर व्याघ्र सफारीत ‘यश’चे पुनरागमन\n2 हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी एक पाऊल मागे घेणार\n3 ‘मुंबईचा राजा’चा मान यंदा कोणाचा\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimol.com/harishchandragad-fort-history-in-marathi/", "date_download": "2020-09-28T22:22:50Z", "digest": "sha1:PR3PH54XL2X64DLYNOJ6MMICBRO2MZYI", "length": 12618, "nlines": 82, "source_domain": "www.marathimol.com", "title": "हरिश्चंद्रगड किल्ल्याचा इतिहास Harishchandragad Fort History In Marathi - मराठी मोल", "raw_content": "\nHarishchandragad Fort History In Marathi हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील एक डोंगरी किल्ला आहे. हा अहमदनगर जिल्ह्यात सुमारे ४६७० फूट उंचीवर आहे. गडाच्या आत विष्णू आणि गणेश यांना समर्पित असे अनेक मंदिरे आहेत. आसपासच्या प्रदेशाचे रक्षण आणि नियंत्रण ठेवण्यात यात मोठी भूमिका आहे.\nकिल्ल्याच्या सर्वात उंच बिंदूला तारामती शिखर किंवा तारामाची म्हणतात तसेच ते बिंदू जवळच्या परिसराचे आणि वन क्षेत्राचे एक सुंदर विहंगम दृश्य प्रदान करते. या किल्ल्याला महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. कोकण कडा किंवा कोकण चट्टानासारखी अर्धवर्तुळाकार खडकी भिंत आहे आणि या किल्ल्याला समोरून बघितले तर नागाच्या फण्याप्रमाणे दिसते.\nया किल्ल्याच्या आवारात बरीच मंदिरे व लेणी आहेत. कालाचुरी घराण्याने भगवान विष्णूला समर्पित तेजस्वी सप्ततीर्थ पुष्करणी मंदिर बनवले आहे. केदारेश्वर लेणी येथे एक अद्वितीय गुहा असून पाण्याने वेढलेले एक मोठे शिवलिंग आहे. किल्ल्याच्या शिखरावर असंख्य शिव लिंग आहेत म्हणून हे किल्ल्याचे संरक्षक देवता होते.\nया भागात नागेश्वर मंदिर आणि हरीशचंद्रेश्वराच्या मंदिरासह आणखी काही मंदिरे आहेत. परिसरातील इतर आकर्षणे बौद्ध लेणी आहेत. इथल्या काही लेण्या छावणीसाठी योग्य आहेत. एका प्रमुख तलावाव्यतिरिक्त शीर्षस्थानी पाण्याचे टाके आहेत.\nहा किल्ला अगदी प्राचीन आहे. सूक्ष्म मनुष्याचे अवशेष येथे सापडले आहेत. मत्स्यपुराण, अग्निपुराण आणि स्कंदपुराण यासारख्या विविध पुराणांमध्ये हरिश्चंद्रगडाविषयी अनेक संदर्भांचा समावेश आहे. कालाचुरी घराण्याच्या कारकिर्दीत त्याचे मूळ ६ व्या शतकात होते असे म्हणतात. या काळी किल्ले बांधले ��ेले.\n११ व्या शतकात विविध लेण्या कोरल्या गेल्या आहेत. या लेण्यांमध्ये भगवान विष्णूच्या मूर्ती आहेत. चट्टानांना तारामती आणि रोहिदास असे नाव असले तरी ते अयोध्याशी संबंधित नाहीत. महान ऋषी चांगदेव 14 व्या शतकात येथे ध्यान करायचे. गुहा त्याच काळातल्या आहेत. गडावरील विविध बांधकामे आणि आजूबाजूच्या प्रदेशातील विस्तीर्ण संस्कृती अस्तित्त्वात असल्याचे दर्शविते.\nहरिश्चंद्रेश्वर मंदिरात आणि केदारेश्वरच्या गुहेत नागेश्वर मंदिरात आणि केदारेश्वरच्या गुहेत कोरीव काम दर्शवितात की हा किल्ला कोली महादेवाच्या कुलदेवतेच्या रूपात महादेवाशी संबंधित आहे. ते मोगलांच्या आधी किल्ल्यावर नियंत्रण ठेवत होते. पुढे हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. १७४७ मध्ये मराठ्यांनी या किल्ल्यावर कब्जा केला.\nकिल्ल्यावर भेट देण्याची ठिकाणे :-\nहरिश्चंद्रगड हा अहमदनगर प्रदेशातील एक सुंदर डोंगरी किल्ला आणि पश्चिम घाटातील एक अतिशय लोकप्रिय ट्रेकिंग ठिकाण आहे. किल्ल्याचा डोंगर, टोलार खान, माळशेज घाट ट्रेकर्ससाठी भरपूर ऑफर करते. येथील मुख्य आकर्षण म्हणजे केदारेश्वर लेणी, कोंकण कडा आणि तारामती शिखर आहेत. कोकण कडा कोकणातले एक नेत्रदीपक दृश्य आहेत. पावसाळ्यात आपण या किल्ल्यावरील ढगांमध्ये फिरत असतो.\nया किल्ल्यावर कसे पोहोचाल :-\nठाणे, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या हद्दीत हरिश्चंद्रगड किल्ला आहे.\nठाणे जिल्ह्यातून :- कल्याणहून नगरला जाण्यासाठी बसमध्ये जाणे म्हटले तर ‘खुबी फाटा’ येथे जावे लागते. तेथून आपण बस किंवा खासगी वाहनातून खिरेश्वर गावी पोहोचतो. हे गाव गडाच्या पायथ्यापासून ७ किमी अंतरावर आहे.\nपुणे जिल्ह्यातून :- शिवाजीनगर एसटी स्टँड (पुणे) वरून खिरेश्वर गावाला जाण्यासाठी रोजची बस आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातून :- नाशिक किंवा मुंबई व घोटी गावात जाण्यासाठी बसमध्ये जावे लागते. घोटी येथून मालेगाव मार्गे आणि संगूरने जाण्यासाठी आणखी एक बस मिळते आणि राजूर गावात जावे लागते. येथून किल्ल्याकडे २ मार्ग वळतात.\nराजूरहून :- बसने किंवा खासगी वाहनातून पचनाई गावी जावे लागते. येथून, मार्ग सरळ सर्वात वरच्या ठिकाणी पोहोचते.\nअलीकडेच राजूर ते कोथळे (तोलार खिंड) हा मार्ग उपलब्ध झाला आहे. तोलार खिंड पासून, मंदिरापर्यंत चालत सुमारे २-३ तास आहे.\nकोतुल येथून :- तोलार खिंडला जाण्यासाठी बस सुविधा उपलब्ध आहेत. दर तासाला कोथळेच्या दिशेने जाणारी बस, खासगी वाहनेही या मार्गावर उपलब्ध असतात.\nभेट देण्याची उत्तम वेळ :-\nऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत हरिश्चंद्रगडला भेट देण्यासाठी योग्य वेळ आहे.\nहे सुद्धा अवश्य वाचा :-\nसिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास Sindhudurg Forts History In Marathi\nCategories Select Categoryइतिहास महाराष्ट्राचा (12)किल्ला (12)जीवनचरित्र (1)निबंध (9)बोधकथा (1)भाषण (1)मंदिर (6)मराठी संत (1)महत्त्वाचे दिवस (2)महाराष्ट्रातील जिल्हे (1)माहिती (1)सणवार (1)\nमहाराष्ट्र राज्याचा इतिहास History Of Maharashtra In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/05/2-coach-sandeepchavan-national.html", "date_download": "2020-09-28T21:58:25Z", "digest": "sha1:NQLX3IWAHGJDT7LNTIIIRMNGU7A4YWY4", "length": 17121, "nlines": 117, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "७८ राष्ट्रीय व 2 आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणारा ध्येयवेडा प्रशिक्षक म्हणजेच संदीप चव्हाण! - KhabarBat™", "raw_content": "\nHome पुणे महाराष्ट्र ७८ राष्ट्रीय व 2 आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणारा ध्येयवेडा प्रशिक्षक म्हणजेच संदीप चव्हाण\n७८ राष्ट्रीय व 2 आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणारा ध्येयवेडा प्रशिक्षक म्हणजेच संदीप चव्हाण\nजुन्नर / आनंद कांबळे\nस्वतः क्रीडा शिक्षक नसताना केवळ खो-खो सारख्या अस्सल भारतीय खेळामध्ये रांजणी(ता.आंबेगाव) सारख्या छोट्या गावात मुलांमध्ये खो-खोची आवड निर्माण करुन त्यांच्यामधून तब्बल ७८ राष्ट्रीय व 2 आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणारा आणि महाराष्ट्राचे नाव देशात उज्ज्वल करणारा ध्येयवेडा प्रशिक्षक म्हणजेच संदीप चव्हाण प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असेच चव्हाण यांचे हे असामान्य कर्तृत्व आहे.\nसंदीप निवृत्ती चव्हाण हे मुळचे पारगाव(शिंगवे) गावचे. परंतु २००२ पासून रांजणी येथील नरसिंह विद्यालयामध्ये इंग्रजीचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शालेय जीवनापासूनच त्यांना खेळाची विशेषतः खो-खोची आवड होती. परंतु शालेय-महाविद्यालयीन जीवनात त्यांना योग्य मार्गदर्शन- प्रशिक्षण न मिळाल्यामुळे त्यांच्यातील खेळाडूला कधी संधी मिळालीच नाही. शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी मुलांना खो-खो खेळाचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आणि राष्ट्रीय खेळाडू घडविण्याचा ध्यास घेतला. त्यासाठी २00५-0६ साली गावामध्ये ग्रामस्थांच्या सहकार्याने नरसिंह क्रीडा मंडळ या नावाने खो-खो प्रशिक्षण केंद्र सुरु क��ले आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशनशी संलग्न केले. या केंद्राच्या माध्यमातून मुलांना प्रशिक्षण सुरु केले. हळूहळू शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यालयाच्या माध्यमातून तर मंडळाच्या माध्यमातून असोसिएशनच्या अनेक स्पर्धांमध्ये खेळाडू सहभागी झाले आणि चमकदार कामगिरी करुन विजेतेपद पटकावली. त्यामधून राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडविले. खो-खो शिवाय इतर अॅथेलेटिक्स स्पर्धांमध्येही चव्हाणसरांचे विद्यार्थी चमकले आहेत. त्यामध्ये स्नेहल जाधव ही फ्रान्समध्ये झालेल्या जागतिक शालेय अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये सहभागी झाली.\nचव्हाण सरांच्या मार्गदर्शनाखाली खो-खो च्या संघाने १६ वेळा राज्यविजेतेपद पटकावले. त्यामधून ७८ राष्ट्रीय खेळाडू झाले त्यापैकी ५२ खेळाडू सुवर्णपदक विजेते आहेत. आतापर्यंत राज्यस्तरावर १०००पेक्षा जास्त खेळाडू खेळले असून सात वेळा रांजणीच्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषविले आहे. राज्यस्तरावर सात खेळाडूंना तर राष्ट्रीय स्तरावर ३ खेळाडूंना उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत चार लाखांपेक्षा जास्त रुपयांची शिष्यवृत्ती त्यांनी खेळाडूंना मिळवून दिली आहे.\nक्रीडा क्षेत्रातील चव्हाण सरांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल झी २४ तास या वाहिनीने त्यांची 'अनन्य व्यक्तिमत्व' म्हणून निवड केली. रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवात पश्चिम विभाग आयोजित गुणगौरव समारंभात आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील समर्पण संस्थेच्या वतीने ग्रामीण भागातील उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक राज्य पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने आरोग्य व शारिरिक शिक्षण विषयाच्या राज्यस्तर अभ्यास मंडळावर तज्ञ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या वतीने 18 वर्षाखालील मुलींच्या राज्यस्तरीय संघाच्या प्रशिक्षकपदी त्यांची नेमणूक केली आहे. रोटरी क्लब ऑफ मंचर च्या वतीने Service Excellence Award ने सन्मानित करण्यात आले आहे.खरोखरच ध्येयपुर्तीसाठी झपाटून काम करणा-या आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना घडविणा-या चव्हाण सरांना महाराष्ट्रदिनानिमित्त मानाचा मुजरा\nचव्हाण सरांचे उल्ले��निय खेळाडू पुढीलप्रमाणे-\n१) काजल तुकाराम भोर- 1 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग( दक्षिण आशियाई खो खो स्पर्धा)१५ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग-१५वेळा सुवर्णपदक,महाराष्ट्र संघाची कर्णधार, देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून २०१९चा 'राणी लक्ष्मीबाई पुरस्कार' विजेती. खेलो इंडिया सुवर्णपदक विजेती.\n२) वृषभ शिवाजी वाघ- सुवर्ण पदक विजेता राष्ट्रीय खेळाडू, १८ वर्षाखालील वयोगटात देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून 'वीर अभिमन्यू' पुरस्कार विजेता. दहावीला ९२टक्के गुण.\n३) निलम सुर्यकांत वाघ- सुवर्णपदक विजेती राष्ट्रीय खेळाडू, इयता दहावीत ९६ टक्के व बारावीत९३ टक्के गुण. दोन्हीही वर्षांत खो-खोमध्येही उत्तम कामगिरी.\n४) प्रणाली बारकू बेनके- १५ राष्ट्रीय स्पर्धांत सहभाग, १३ वेळा सुवर्णपदक,२ वेळा महाराष्ट्र संघाची कर्णधार, खेलो इंडिया सुवर्णपदक विजेती.\n५) संदेश शरद जाधव- सुवर्णपदक विजेता राष्ट्रीय खेळाडू, खेलो इंडिया सुवर्णपदक विजेता.\n( सर्व आकडेवारी2018-19 पर्यंतची आहे)\nTags # पुणे # महाराष्ट्र\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर पुणे, महाराष्ट्र\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (218) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://blog.chitrakavita.com/aai-marathi-kavita/", "date_download": "2020-09-28T23:04:35Z", "digest": "sha1:7DK2POSK3E47Z6SXQCO2XKJ7VBZWZYLX", "length": 1924, "nlines": 32, "source_domain": "blog.chitrakavita.com", "title": "आई - एक सुंदर चारोळी - Chitrakavita - Marathi Kavita, Marathi Vichar", "raw_content": "\nआई – एक सुंदर चारोळी\nआईची माहिती सांगावी तेवढी कमीच आहे…. आपण अनेकदा आपल्याला देवाने काय दिल हा प्रश्न विचारीत असतो.. परंतु आपल्यावर निस्सीम प्रेम करणारी आई असते हेच आपण अनेकदा विसरतो…. खरोखरच… आई म्हणजे आपल्याला एक मिळालेलं वरदानच नव्हे का \nअशीच एक एक सुंदर चित्रकविता आईसाठी…\nवसंतातल्या कोण्या शुभ्र दुपारी…. →\nअमर ढेंबरे यांचे ५ सुंदर विचार…\nवाचन का गरजेचे आहे…. हे स्पष्ट करणारे ७ पैलू …\nघे हात हाती – मराठी लघुपट\nप्रयत्न – प्रेरणादायी वाक्ये….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3_%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%A5%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2020-09-28T22:59:47Z", "digest": "sha1:EZLOUHV5GC7FDBG4CZHTXBKPHRHC2JAQ", "length": 15969, "nlines": 349, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ऑलिंपिक खेळ अ‍ॅथलेटिक्स - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअ‍ॅथलेटिक्स हा उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमधील एक प्रमुख खेळ आहे. १८९६च्या पहिल्या ऑलिंपिक पासून आजवर प्रत्येक स्पर्धेत अ‍ॅथलेटिक्स हा सर्वात मोठा प्रकार राहिला आहे.\nस्पर्धा ४७ (पुरुष: 24; महिला: 23)\n१८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२०\n१९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२\n१९��६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६\n१९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २०००\n२००४ • २००८ • २०१२\nसध्याच्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये अ‍ॅथलेटिक्सचे खालील प्रकार खेळवले जातात. १९५२ ऑलिंपिकपासून ही यादी बदलली गेलेली नाही.\n१०० मीटर्स X X\n२०० मीटर्स X X\n४०० मीटर्स X X\n८०० मीटर्स X X\n१५०० मीटर्स X X\n५००० मीटर्स X X\n१०,००० मीटर्स X X\n१०० मीटर्स अडथळे X\n११० मीटर्स अडथळे X\n४०० मीटर्स अडथळे X X\n३,००० मीटर्स अडथळे X X\n४ x १०० रिले X X\n४ x ४०० रिले X X\n२० किमी चालणे X X\n५० किमी चालणे X\nउंच उडी X X\nलांब उडी X X\nतिहेरी उडी X X\nपोल व्हॉल्ट X X\nऑलिंपिकमध्ये सहभागी होणाऱ्या जवळजवळ प्रत्येक देशाने आजवर अ‍ॅथलेटिक्समध्ये भाग घेतला आहे.\nआर्जेन्टिना – – – – – – १०\nबल्गेरिया – – – – – – ४\nचिली १ – – – ६ २ ३\nचेकोस्लोव्हाकिया – – – – – १६ १७ १८ ५ ३१ १३ २५ १८ ३० १२ १४ ३२ १५ २४ – २२ १८ – – – – १६\nइक्वेडोर – – – – – – ३\nइजिप्त – – – – – २ १\nयुनायटेड किंग्डम ५ ९ ३ १२६ ६५ ४१ ६५ X X X X X X X X X X X X X X X X X X ६७ २५\nमेक्सिको – – – – – – ११\nमोनॅको – – – – – २ १\nन्यूझीलंड – – – – – २ १\nफिलिपाईन्स – – – – – – १\nस्पेन – – – – – १४ १३\nतुर्कस्तान – – – – २ – ४\nयुगोस्लाव्हिया – – – – – – ५\nपदक विजेते देशसंपादन करा\nअमेरिका ३११ २३८ १८९ ७३८\nसोव्हियेत संघ ६४ ५५ ७४ १९३\nयुनायटेड किंग्डम ४९ ७८ ६१ १८८\nफिनलंड ४८ ३५ ३० ११३\nपूर्व जर्मनी ३८ ३६ ३५ १०९\nकेनिया २२ २७ १९ ६८\nपोलंड २२ १७ १३ ५२\nऑस्ट्रेलिया १९ २४ २५ ६८\nस्वीडन १९ २१ ४१ ८१\nइटली १९ १५ २५ ५९\nरशिया १८ २२ २० ६०\nइथियोपिया १८ ६ १४ ३८\nजर्मनी १५ २० ३४ ६९\nजमैका १३ २५ १६ ५४\nफ्रान्स १३ २१ २५ ५९\nकॅनडा १३ १४ २५ ५२\nपश्चिम जर्मनी १२ १४ १७ ४३\nरोमेनिया ११ १४ १० ३५\nचेकोस्लोव्हाकिया ११ ८ ५ २४\nक्युबा १० १३ १४ ३७\nहंगेरी ९ १३ १७ ३९\nन्यूझीलंड ९ २ ८ १९\nएकत्रित संघ ७ ११ ३ २१\nजपान ७ ७ ९ २३\nनॉर्वे ७ ५ ८ २०\nग्रीस ६ १२ ११ २९\nदक्षिण आफ्रिका ६ ११ ६ २३\nमोरोक्को ६ ५ ७ १८\nनेदरलँड्स ६ ३ ६ १५\nबल्गेरिया ५ ७ ६ १८\nचीन ५ ३ ७ १५\nजर्मनी ४ १८ ८ ३०\nबेलारूस ४ ५ ८ १७\nब्राझील ४ ३ ७ १४\nपोर्तुगाल ४ २ ४ १०\nआयर्लंडचे प्रजासत्ताक ४ २ ० ६\nचेक प्रजासत्ताक ४ १ ३ ८\nबेल्जियम ३ ६ २ ११\nमेक्सिको ३ ५ २ १०\nयुक्रेन ३ २ १० १५\nबहामास ३ २ ३ ८\nअल्जीरिया ३ १ २ ६\nलिथुएनिया ३ १ १ ५\nस्पेन २ ४ ५ ११\nआर्जेन्टिना २ ३ ० ५\nएस्टोनिया २ १ २ ५\nकामेरून २ ० ० २\nनायजेरिया १ ४ ८ १३\nत्रिनिदाद आणि टोबॅगो १ ४ ५ १०\nऑस्ट्रिया १ �� ४ ७\nट्युनिसिया १ २ १ ४\nस्लोव्हेनिया १ १ १ ३\nइक्वेडोर १ १ ० २\nदक्षिण कोरिया १ १ ० २\nमिश्र संघ १ १ ० २\nपनामा १ ० २ ३\nकझाकस्तान १ ० १ २\nमोझांबिक १ ० १ २\nयुगांडा १ ० १ २\nबुरुंडी १ ० ० १\nडॉमिनिकन प्रजासत्ताक १ ० ० १\nलक्झेंबर्ग १ ० ० १\nसीरिया १ ० ० १\nस्वित्झर्लंड ० ६ २ ८\nलात्व्हिया ० ४ १ ५\nनामिबिया ० ४ ० ४\nडेन्मार्क ० २ ४ ६\nतुर्कस्तान ० २ २ ४\nचिली ० २ ० २\nभारत ० २ ० २\nश्रीलंका ० २ ० २\nटांझानिया ० २ ० २\nयुगोस्लाव्हिया ० २ ० २\nआइसलँड ० १ १ २\nचिनी ताइपेइ ० १ १ २\nबोहेमिया ० १ ० १\nक्रोएशिया ० १ ० १\nकोत द'ईवोआर ० १ ० १\nहैती ० १ ० १\nसौदी अरेबिया ० १ ० १\nसेनेगाल ० १ ० १\nसुदान ० १ ० १\nझांबिया ० १ ० १\nब्रिटीश वेस्ट ईंडीझ ० ० २ २\nफिलिपाईन्स ० ० २ २\nऑस्ट्रेलेशिया ० ० १ १\nबार्बाडोस ० ० १ १\nकोलंबिया ० ० १ १\nजिबूती ० ० १ १\nइरिट्रिया ० ० १ १\nकतार ० ० १ १\nव्हेनेझुएला ० ० १ १\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १३:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://swayamprerit.in/essay-competition/", "date_download": "2020-09-28T22:40:37Z", "digest": "sha1:UZBCHFFFGVE7MAUN6Q6KEF3VQFHKNGZN", "length": 8127, "nlines": 144, "source_domain": "swayamprerit.in", "title": "अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nअक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nराज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेतील निबंध\nस्वयंसिद्धा फौंडेशन, मुंबई, द्वारे आयोजित केल्या गेलेल्या राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत संपूर्ण राज्यातून निबंध प्राप्त झाले असून त्यामधून संस्थेच्या स्वयंप्रेरितच्या संपादकीय मंडळ तसेच परीक्षक मंडळाकडून निवड करून विजेत्यांच्या नावांची घोषणा खालील प्रमाणे करण्यात येत आहे.\nसर्व विजेत्यांना हार्दिक शुभेच्छा पहिल्या ३ विजेत्यांना ९८३३३६४९३० / ९०२९०५१४३४ या क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती .\nसर्वच सहभागींना विशेष संधी \nसर्व सहभागी लेखिकांना या पुढे देखील संस्थेच्या स्वयं ���्रेरित या व्यासपीठावर मोफत लेखन करण्याची संधी संस्थेतर्फे दिली जात असून तुम्ही या साईटवर आपले खाते सुरु करून आपले लेखन या साईटवर प्रकाशित करू शकाल. तुमचे लेखन तुमच्या नावाने प्रकाशित केले जाईल. सर्व सुविधा मोफत असेल. आपले मोफत खाते उघडण्यासाठी येथे क्लिक करा\nPrevious Post: महिलांचे कर्तृत्व\nNext Post: बाप्पा माझा ऑनलाइन\nसाधना मॅम आपले व स्वयंसिद्धा च्या उमंग मंचाचे खूप खूप धन्यवाद महिलांचा सर्वांगीण विकासच जणू स्वयंसिद्धा करत आहे.\nसर्व विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन आणि सर्व सहभागी स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा\nसर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.सगळ्यांचे निबंध खूप खूप सुंदर होते. असेच सर्वजण लिहिते व्हा .\nसर्व विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन आणि सर्व स्पर्धकांचे आभार. आपली साहित्य साधना अशीच चालू राहो व यापुढेही “स्वयंप्रेरित” मधून आपलं लेखन प्रकाशित होत राहील. यासाठी आपण आपले खाते इथे उघडू शकता.\nअक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nआधी वंदू तुज मोरया\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\nCategories Select Category Bappa Maza (2) Uncategorized (2) आरोग्य (8) कविता (8) खवय्येगिरी (3) प्रेरणादायक (12) फीचर्ड आर्टिकल्स (8) महितिपूर्ण (19) मुक्तपीठ (3) मैत्रीण (24) राज्यस्तरीय निबंध स्पर्धा (2) ललित साहित्य (19) विविधा (17) व्यवसाय (5) व्यवस्थापन (1) शैक्षणिक (5) श्रावण-विशेषांक (5) संस्कृती (6)\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/category/pune/", "date_download": "2020-09-28T23:09:38Z", "digest": "sha1:EM3P3DVW5XJY63FDJ4AXWBGYUA4BUNPK", "length": 18786, "nlines": 128, "source_domain": "worldmarathi.com", "title": "Pune News | Latest Pune News in Marathi | पुणे बातम्या | worldmarathi.com", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nपुण्यात गेल्���ा 24 तासांत 44 रुग्णांचा मृत्यू तर 2093 रुग्ण कोरोनाबाधित\nपुण्यात आज दिवसभरात 2 हजार 93 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 44 रुग्णांचा आज दिवसभरात मृत्यू झाला आहे. कोरोनावर उपचार घेणार्‍या 1 हजार 569 रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. पुण्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 5 हजार 905 वर पोहचली आहे. आतापर्यंत 86 हजार 940 रुग्ण कोरोनामुक्त […]\nराज्यात ‘या’ तारखेपासून ‘स्वास्थ महाराष्ट्र’ मोहिम राबविणार \nसार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्यात येत्या 15 तारखेपासून ‘स्वास्थ महाराष्ट्र मोहिम’ राबविली जाणार आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या मोहिमेंतर्गत राज्यातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची माहिती घेऊन सारी, इतर व्याधी आणि 60 वर्षांपुढील नागरिकांचा डाटा तयार केला जाणार आहे. पुण्यातील करोना सद्य:स्थितीच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री टोपे यांनी ही माहिती दिली. […]\nदोनवर्षापूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन त्यांनी केला खून…\nपुणे – दोन वर्षाआधी झालेल्या भांडणाच्या रागातून तरूणाचा खून केल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली. त्या चौघांना 1 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिले आहे. जावेद उमर शेख (36), त्याचा भाऊ अन्वर, दीपक उत्तम डाखोरे, विकास दत्तात्रय कापसे (22, रा. आण्णाभाऊ साठेनगर, बिबवेवाडी) अशी पोलीस कोठडी झालेल्यांची नावे आहेत. अक्षय बापु खंडाळे (रा. […]\nकोर्टाचा निर्णय मान्य…पण आमच्या जीवाच काय\nपुणे- आजच सुप्रिम कोर्टाचा निर्णय आला आहे की, अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच. यामुळे विद्यार्थ्यांना आता परीक्षेची पुन्हा तयारी करावी लागणार आहे. कारण राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत असे सांगितले होते. या निर्णयानंतर विद्यार्थी निवांत होते. मात्र आज कोर्टाने चांगलाच विद्यार्थ्यांना धक्का दिला आहे. याविषयी वर्ल्ड मराठीचे पत्रकारने काही विद्यार्थ्यांनी संवाद साधला आणि कोर्टाच्या […]\nपुण्यात ‘या’ तारखेपासून होणार ऑक्सफर्डच्या कोरोना लशीची मानवी चाचणी\nपुण्यात 26 ऑगस्ट म्हणजेच उद्यापासून ऑक्सफर्ड युनिव्हसिटीच्या कोरोना लशीच्या मानवी परीक्षणाला सुरुवात होणार आहे. ही चाचणी भारती व���द्यापीठाच्या मेडिकल कॉलेजमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. जगभरातले तज्ज्ञांचं लक्ष या चाचणीकडे लागलं असून ही दुसऱ्या टप्प्यातली चाचणी आहे. सुरुवातीला 5 जणांवर या लशीचा प्रयोग करण्यात येणार आहे. या पाचही जणांच्या कोविड आणि इतर टेस्ट करण्यात येणार असून […]\nचंदनाच्या झाडाची तस्करी करणाऱ्या ‘त्या’ दोघांना अटक\nपुणे – जिल्ह्यातील चंदनाच्या झाडाची तस्करी करून विक्रीसाठी आलेल्या दोघांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. रामदास शहाजी माने,, राजू बाबू शिंदे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर चंदनाचा माल घेणारा आरोपी रमेश बाबू करडे हा हातातील चंदनाचे पोते तेथेच टाकून पळून गेला.आरोपींच्या ताब्यातून मोबाईल, दुचाकी, रोकड, 22 किलो वजनाची चंदनाची […]\nदीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप\nमुंबई – राज्यात दीड दिवसांच्या बाप्पाला आज भावपूर्ण निरोप देण्यात आला. यंदा कोरोना महामारीचे मोठे संकट आहे, त्यामुळे अतिशय शांततेत आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. शहरी भागात महापालिकांकडून कृत्रिम तलावांची सोय करण्यात आली होती. तर खेड्यापाड्यातही ओढा, नदीसह विहिरीत बाप्पाचे विसर्जन करण्यात आहे. दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांनी मुंबईतल्या वेगवेगळ्या […]\nपुण्यात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईलः टोपे\nपुण्यात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी पुण्यात व्यक्त केले. खासगी रुग्णालयांकडून लोकांना लुबाडले जाणार नाही, याचीही काळजी घेत असल्याचे टोपे यांनी म्हटले. कोरोनाच्याबाबतीत महाराष्ट्राने देशात दिशादर्शक काम केले आहे. खासगी रुग्णालयांमध्ये ८० टक्के बेडस् मिळावेत, यासाठी दोन अधिकारी नेमले आहेत. रुग्णांकडून जास्त पैसे आकारले जाणार नाही, […]\nपुण्यात आतापर्यंत 62 हजार रुग्ण कोरोनामुक्त\nपुण्यातून एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पुण्यात आतापर्यंत 62 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुणे महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात आज दिवसभरात 1669 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. पुण्यात 33 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. ���ामुळे आता पुण्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1882 पर्यंत जाऊन पोहचला आहे. सध्या पुणे शहरात एकूण कोरोनाबाधितांची संख्या […]\nपुण्यात दिवसभरात कोरोनाचे 1669 नवे रुग्ण; 33 रुग्णांचा मृत्यू\nपुण्यात आज दिवसभरात 1 हजार 669 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 33 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 79 हजार 37 वर पोहोचली आहे. आजपर्यंत 1 हजार 882 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, कोरोनावर उपचार घेणार्‍या 1 हजार 386 रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना आज घरी सोडण्यात आले आहे. […]\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nलग्नाआधी जोडीदाराला हे प्रश्न अवश्य विचारा…\nविक्की कौशलने केले अनोख्या पद्धतीने ‘गली बॉय’चे प्रमोशन\nभाजपच्याच पुनरागमनाचे दरवाजे बंद; चंद्रबाबूंचा पटलावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nashik/ashram-school-students-doorstep-nandgaon-chalisgaon-59681", "date_download": "2020-09-28T21:08:41Z", "digest": "sha1:PF2ADEJFC5FNPZSVX2IQT3VUI3BG2ZEA", "length": 12995, "nlines": 190, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Ashram school at students doorstep at Nandgaon, Chalisgaon | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी ��बस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोरोनावर असाही उतारा...आश्रमशाळाच पोहोचली विद्यार्थ्याच्या दारी\nकोरोनावर असाही उतारा...आश्रमशाळाच पोहोचली विद्यार्थ्याच्या दारी\nकोरोनावर असाही उतारा...आश्रमशाळाच पोहोचली विद्यार्थ्याच्या दारी\nशुक्रवार, 7 ऑगस्ट 2020\nनांदगावच्या काही शिक्षकांनी त्यावर देखील तोडगा शोधला आहे. शाळा बंद असल्या म्हणून काय़, हे शिक्षक वस्त्यांत जाऊन शाळा भरवत आहेत. मुलांना हसत खेळत शिक्षण देत आहे. हा प्रयोग चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे.\nनाशिक : कोरोना, लॅाकडाऊन आणि बंद हे तीनच शब्द सध्या सगळ्यांच्या कानी पडतात. त्यात शाळा आणि शिक्षण जणू आहे तसे स्थितप्रज्ञ झाले आहे. शहरी भागात डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करून शिकविण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र जीथे अक्षरगंधच, मोबाईल मिळतच नाही नाही, त्यांचे काय. नांदगावच्या काही शिक्षकांनी त्यावर देखील तोडगा शोधला आहे. शाळा बंद असल्या म्हणून काय़, हे शिक्षक वस्त्यांत जाऊन शाळा भरवत आहेत. मुलांना हसत खेळत शिक्षण देत आहे. हा प्रयोग चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे.\nन्यायडोंगरी (ता. नांदगाव) येथील श्री.शनैश्वर सेवाभावी संस्था नांदगाव संचलित, स्व. गंगाधर तथा आण्णासाहेब शिवराम आहेर आदिवासी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेने हा प्रयोग सुरु केला आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर आणि कॅाग्रेसचे माजी आमदार अनिल आहेर यांनी पुढाकार घेतला आहे. सध्या या भागातील वस्त्यांत रोज सकाळी ही शाळा भरते. त्यात मुलेही आंनंदाने त्यात सहभागी होतात. मुलांची शाळा पाहून हातावर पोट असलेले पालकही त्यात रस घेऊ लागले आहेत.\nया संस्थेतील शिक्षक कोरोनाच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर `शाळा बंद पण शिक्षण चालू` या शासनाच्या धोरणानुसार मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत आजपर्यंत सर्व शिक्षकांनी आपल्या वर्गाचा व्हाट्सअॅपचा ग्रुप तयार करुन दररोजचा अभ्यास घेण्यास सुरवात केली होती. परंतू सर्व पालकांकडे एंड्रॉइड मोबाईल नसल्याने आश्रमशाळा आपल्या दारी या उपक्रमाचा प्रस्ताव पुढे आला. या नियोजनात संस्थेचे सर��िटणीस माजी आमदार आहेर यांनी त्यांना मदत केली.\nया शाळेतील विद्यार्थी असलेल्या पिंपरखेड, पिंप्री (नांदगाव) हातगाव, तळेगाव, तळोंदे (चाळीसगाव) येथील आदिवासी वस्तीत जाऊन सर्व शिक्षकांकडून विद्यार्थ्याना शिकविले जाते. या सर्वांना विद्यार्थी व पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे जोपर्यंत शाळेत विद्यार्थी येणार नाहीत, तोपर्यंत शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षण देणार, असा आश्रमशाळेतील सर्व शिक्षकांनी निश्चय केला आहे. या निर्णयाचे व उपक्रमाचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nशिक्षक आमदारांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाचे `हालगी`वाजवून आंदोलन\nलातूर ः सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्या संदर्भात तसेच हे आरक्षण टिकून राहण्यासाठी शासनाने अध्यादेश काढावा तसेच अंतरिम...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nचौकशी सुरू असलेला शिक्षक ‘आदर्श’ कसा ईओ, बीईओंना शो कॉज \nनागपूर : गैरव्यवहाराचे आरोप किंवा कुठलीही विभागीय चौकशी सुरू असलेल्या शिक्षकाची निवड आदर्श पुरस्कारासाठी करता येत नाही, हा नियम आहे. परंतु अशाच एका...\nशनिवार, 19 सप्टेंबर 2020\nएकल शिक्षकांच्या मागण्यांचा प्राधान्याने विचार करू : हसन मुश्रीफ\nतळेगाव ढमढेरे : राज्यातील एकल शिक्षकांच्या मागण्या चर्चा करून प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन...\nशुक्रवार, 18 सप्टेंबर 2020\nखासगी शाळेच्या विद्यार्थी शुल्कमाफीबाबत पालक संघटनेचे मुश्रीफ यांना साकडे\nनगर : कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या पालकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच काहींचे पगार कमी झाले आहेत. अशा कठिण प्रसंगी खासगी शाळांकडून फीची मागणी...\nगुरुवार, 17 सप्टेंबर 2020\nपाचवीच्या पुस्तकात तिसरीचा बारकोड; बालभारतीचा भोंगळ कारभार\nऔरंगाबाद : बालभारतीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरीत केली जातात. परंतू, या पुस्तकात अनेक चुका झाल्याचे समोर येत आहे. इयत्ता पाचवी...\nगुरुवार, 17 सप्टेंबर 2020\nशिक्षक शिक्षण विषय कोरोना मोबाईल पुढाकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathicinereview.co.in/category/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2020-09-28T20:36:58Z", "digest": "sha1:5FW7B2DNW7KPWWW3PRQU2TM5RD5QXHHL", "length": 3798, "nlines": 50, "source_domain": "marathicinereview.co.in", "title": "न���करी Archives - marathicinereview.co.in", "raw_content": "\n#१०वी + ITI उमेदवारांसाठी नोकरी ची संधी\nऑईल इंडिया लिमिटेड यांच्या अप्रेंटिस पदाकरिता प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या ३०० जागा ऑईल इंडिया लिमिटेड यांच्या अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या एकूण ३०० जागा भरण्या करिता पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या एकूण ३०० जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावीसह संबंधित विषयात आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा. अर्ज करण्याची […]\n#१०वी + ITI उमेदवारांसाठी नोकरी ची संधी\n#महाराष्ट्र स्टेट को – आँपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई या बँकेत क्लार्क, आँफिसर इत्यादी पदांसाठी भरती\nमहाराष्ट्र स्टेट को – आँपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई या बँकेत क्लार्क, आँफिसर, जाइंट मँनेजर इत्यादी पदांसाठी जाहिरात देण्यात आली आहे\n#कागद के तुकडों का गुलाम बन बैठा ..\n#जो आदमी जरूरत से जादा मीठा बोलता है……\n##भाषण पे भाषण नही चाहिए साहब\nकुछ खाने को हो तो दो ना \n#Rich dad poor dad आयुष्य घडविणारे पुस्तक \n#समझदारी की बात # आपस में ही लडोगे तो तरक्की कब करोगे \n#कागद के तुकडों का गुलाम बन बैठा ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0_(%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F)", "date_download": "2020-09-28T22:17:59Z", "digest": "sha1:S2O5HF3ZJYVADMPOON337LJ4UC4BFMAV", "length": 10145, "nlines": 96, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कर्णधार (क्रिकेट) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nक्रिकेट संघाचा कर्णधार बहुदा स्कीपर म्हणून उल्लेखला जातो.[२]. एक नियमीत खेळाडूपेक्षा कर्णधाराच्या खांद्यावर एक नायक म्हणून बर्‍याच अतिरीक्त भूमिका आणि जबाबदार्‍या पार पाडाव्या लागतात. इतर खेळांप्रमाणेच, कर्णधार हा सहसा एक अनुभवी, चांगले संवाद कौशल्य असलेला, आणि संघामध्ये नियमीत असलेला खेळाडू असतो. संघनिवडीमध्ये कर्णधाराचे मत महत्त्वाचे असते. सामन्याच्याआधी कर्णधार नाणेफेक करतो. सामन्याच्या दरम्यान फलंदाजीची क्रमवारी लावण्याचा निर्णय कर्णधाराचा असतो, तसेच प्रत्येक षटक कोणता गोलंदाज करेल, आणि क्षेत्ररक्षकांच्या जागा ठरवण्याची जबाबदारी सुद्धा कर्णधाराची असते. कर्णधाराचे निर्णय अंतिम असला तरीही, हे निर्णय सहसा सर्वसंमतीने घेतलेले असतात. कर्णधाराला क्रिकेट विषयीच्या धोरणामधील गुंतागुंतीचे असलेले ज्ञान, त्याचा धूर्तपणा आणि मुत्सदेपणा यावर संघाचे यश बर्‍याच अंशी अवलंबून असते.\nकसोटी क्रिकेट मध्ये सर्वात जास्त सामन्यांत कर्णधारपदाचा तसेच सर्वाधिक कसोटी विजयांचा विक्रम ग्रेम स्मिथच्या नावावर आहे. त्याने २००३ ते २०१४ दरम्यान दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले. [१]\nकाही देश वेगळ्या स्वरूपाच्या खेळासाठी वेगवेगळे कर्णधार निवडण्याचा पर्याय अवलंबतात. मुशफिकूर रहिम (डावीकडे) बांगलादेशचा कसोटी कर्णधार, आणि मशरफे मोर्तझा (उजवीकडे) त्यांचा एकदिवसीय व टी२० कर्णदार.\nमैदानावर मोठे निर्णय घेणे गरजेचे असल्याने, इतर खेळांच्या तुलनेत क्रिकेट कर्णधाराच्या खांद्यावर खूपच जास्त जबाबदारीचे ओझे असते. [३]\n३.१ आयसीसी पूर्ण सभासद\nआयसीसी पूर्ण सभासदसंपादन करा\nइंग्लंड अ‍ॅलास्टेर कूक (कसोटी)\nआयॉन मॉर्गन (ए.दि. आणि टी२०) ज्यो रूट (कसोटी)\nजोस बटलर (ए.दि. आणि टी२०)\nझिम्बाब्वे हॅमिल्टन मसाकाद्झा सिकंदर रझा (टी२०)\nदक्षिण आफ्रिका ए.बी. डी व्हिलियर्स (कसोटी आणि ए.दि.)\nफाफ डू प्लेसी (टी२०) रिक्त (कसोटी आणि टी२०)\nसरफराझ अहमद (ए.दि. आणि टी२०)\nबांगलादेश मुशफिकुर रहीम (कसोटी)\nमशरफे मोर्तझा (ए.दि. आणि टी२०) तमिम इक्बाल (कसोटी)\nशकिब अल हसन (ए.दि. आणि टी२०)\nभारत विराट कोहली (कसोटी)\nमहेंद्रसिंग धोणी (ए.दि. आणि टी२०) विराट कोहली (ए.दि. आणि टी२०)\nवेस्ट इंडीज जेसन होल्डर (कसोटी आणि ए.दि.)\nडॅरेन सामी (टी२०) क्रेग ब्रेथवाईट (कसोटी)\nश्रीलंका ॲंजेलो मॅथ्यूज लहिरु थिरिमन्ने (कसोटी)\nदिनेश चंदिमल (ए.दि.) आणि (टी२०)\n^ \"नोंदी / कसोटी सामने / वैयक्तिक विक्रम (कर्णधार, खेळाडू, पंच) / कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने\".\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १५:२१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपल��� सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/religious-places-are-not-allowed-immediately-abn/", "date_download": "2020-09-28T21:36:56Z", "digest": "sha1:4RKFKGMITJCDP3K6WVFVPCKIKLDJTYCF", "length": 16879, "nlines": 208, "source_domain": "policenama.com", "title": "Coronavirus Lockdown : धार्मिक स्थळं खुली करण्यास परवानगी नाही ! | religious places are not allowed immediately abn", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\nCoronavirus Lockdown : धार्मिक स्थळं खुली करण्यास परवानगी नाही \nCoronavirus Lockdown : धार्मिक स्थळं खुली करण्यास परवानगी नाही \nपोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यातील धार्मिक स्थळे खुली केली तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. त्यामुळे तूर्त धार्मिक स्थळे खुली करण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे राज्य सरकारच्यावतीने उच्च न्यायालयात स्पष्ट करण्यात आले. न्यायालयानेही हा मुद्दा संवेदनशील असल्याचे नमूद करत हस्तक्षेपास नकार दिला.\nकेंद्र सरकारने सुरक्षिततेची खबरदारी घेत धार्मिक स्थळेही उघडण्यास परवानगी दिलेली आहे. असे असतानाही राज्य सरकार मात्र धार्मिक स्थळे खुली करण्यास तयार नाही. त्यामुळे 15 ते 23 ऑगस्ट या ‘पर्युषण’ काळात मंदिरात जाऊन पूजाअर्चा करण्यास परवानगी देण्याचे आदेश सरकारला द्यावेत, या मागणीसाठी अंकित वोरा आणि श्री ट्रस्टी आत्मा कमल लब्धसुरीश्वारजी जैन ज्ञानमंदिर ट्रस्टने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.\nत्याची दखल घेत बाजारपेठा, केशकर्तनालये, मद्याची दुकाने, मॉल्स या सगळ्यांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे, मग मंदिरात जाण्यास मज्जाव का, अशी विचारणा न्यायालयाने सरकारला केली होती. तसेच त्याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते. न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळी सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात धार्मिक स्थळे अद्याप खुली करण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही. सध्याच्या स्थितीत धार्मिक स्थळे खुली केली तर करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. हे धोकादायक असून, लोका���ना जीवही गमवावा लागू शकतो. या बाबींचा विचार करता याचिकाकर्त्यांनाही परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nCoronavirus : आता मुंबईतील कोरोना रूग्ण दुपटीचा दर 87 दिवसांवर\n…म्हणून दुबईच्या राजपुत्राने मर्सिडिज वापरणे केले बंद, माणुसकीने जिंकली मने \nआ. चौगुलेंची कन्या आकांक्षानं शेतकरी विधेयकाला विरोध करत PM मोदींना खडे बोल सूनवणारे…\nकंगना प्रकरण : कोर्टानं मागवला संजय राऊतांच्या मुलाखतीचा संपूर्ण व्हिडीओ\n‘इतनी शक्ति हमें देना दाता’चे गीतकार अभिलाष यांचं कॅन्सरनं निधन\n ‘हे’ 17 धोकादायक Apps फोनमधील ‘मॅसेज’ आणि…\nCoronavirus Vaccine : ‘कोरोना’ वॅक्सीनसाठी जाणार तब्बल 5 लाख शार्क…\n1 ऑक्टोबरपासून गाडीत पेपर ठेवण्याची गरज नाही, ट्रॅफिक पोलिस त्यांच्याजवळील…\nवजन कमी करण्यासाठी जिर्‍याचं करा सेवन, जाणून घ्या\nPune : किरकोळ कारणावरून मित्रावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nPune : प्लेसमेंट कंपनीतून बोलत असल्याचे सांगून दिलं नोकरीचं…\nCoronavirus : अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात…\nसुप्रसिध्द पार्श्वगायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं 74 व्या…\nरिलायन्स रिटेलमध्ये अमेरिकेची कंपनी KKR नं खरेदी केली 1.28%…\nखासगी आणि सरकारी हॉस्पीटल्सनी सतत ‘रेमेडिसिवीर’…\n‘कोरोना’पासून बचाव करणारं ‘मास्क’…\n‘पेडियाट्रिक सर्जन्स’च्या अध्यक्षपदी डॉ. तोतला\nचीनवरून आलेल्या जहाजामध्ये होते 16076 भारतीय प्रवाशी,…\nधावण्याव्यतिरिक्त ‘हे’ तीन प्रकारचे व्यायामही…\nकोलेस्ट्रॉल कमी झाल्यास वाढतो हॅमरेजिक स्ट्रोकचा धोका \nआता ‘आवाजा’च्या सहाय्याने होणार मेंदूतील…\nउन्हात ‘या’ पध्दतीनं डोळयांची काळजी नाही घेतली…\n‘या’ 3 सवयींमुळं ऐकू येण्याची क्षमता होऊ शकते…\nTV अभिनेत्री श्वेता तिवारी ‘कोरोना’ Positive \n’या’ 4 कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो फुफ्फुसांचा कॅन्सर,…\nकैलाश खेरनं गायलं ‘मनमोहक मोर निराला’, PM…\nदीपिका, ड्रग्ज आणि डिप्रेशन : नैराश्याच्या जाळ्यात अडकले आहे…\nविड्याच्या पानाचे 7 आश्चर्यकारक फायदे \nचीनचा कारनामा : वॅक्सीनची ट्रायल पूर्ण झाली नाही, तरी सुद्धा…\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n CM ठाकरे यांना खोटी माहिती दिल्याप्रकरणी नाशिक मधील…\nआजच्याच दिवशी झाला होता भारत मातेचे सुपूत्र भगत सिंह यांचा जन्म\nPune : मुदत पुर्व बदल्या झालेल्या नाराज कर्मचार्‍यांची अन्याय झाल्याची…\nशासन व जेजुरी देवसंस्थानच्या वतीने जेजुरीत सुरु होतंय मार्तंड कोव्हीड…\nवर्षाच्या शेवटी विविध कारणांमुळे मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nSBI चा अलर्ट, Whatsapp व्दारे देखील रिकामं होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट, जाणून घ्या\nउत्सवाच्या हंगामापूर्वी चालू होणार अतिरिक्त 200 ट्रेन, ‘बदलणार’ व्यवस्था, प्रवासी नसलेल्या मार्गावर नाही…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/chief-minister-uddhav-thackerays-popularity-first-five-thorat-did-kaituk-55632", "date_download": "2020-09-28T22:43:01Z", "digest": "sha1:LPQMCWHJZOECJ4ZU623WNRNSU6JXW53X", "length": 14557, "nlines": 189, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Chief Minister Uddhav Thackeray's popularity in the first five, Thorat did Kaituk | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदेशभरातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांत ठाकरे पाचव्या क्रमांकावर, थोरातांनी केले काैतुक\nदेशभरातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांत ठाकरे पाचव्या क्रमांकावर, थोरातांनी केले काैतुक\nदेशभरातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांत ठाकरे पाचव्या क्रमांकावर, थोरातांनी केले काैतुक\nगुरुवार, 4 जून 2020\nओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यां��ा मिळाली आहे. त्यांना 82.96 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. दुसऱ्या क्रमांकाची पसंती छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेष बघेल यांना मिळाली.\nनगर : देशभरातील मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता पाहण्यासाठी एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिल्या पाचमध्ये आहेत. याबद्दल काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे विशेष काैतुक केले आहे.\nयाबाबत प्रतिक्रिया देताना थोरात म्हणाले, की देशभरातील राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्या पाचमध्ये आले आहेत, ही गोष्ट आमच्या सर्वांसाठी, महाराष्ट्रासाठी गाैरवास्पद आहे. एक नेतृत्त्व कसे करावे, तीन पक्षाचे सरकार असताना, वेगवेगळ्या विचारधारा असताना सर्वसामान्य माणूस केंद्रीभूत ठेवून काम कसे करता येईल, त्याचे मूर्तीमंत उदाहरण सध्याचे राज्य सरकार आहे. त्याचे नेतृत्त्व यशस्वीरित्या करणारे मुख्यमंत्री ठाकरे आहेत. त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.\nदेशभरातील नेत्यांची लोकप्रियता जाणून घेण्यासाठी आयएएनएस व सी व्होटर्स या संस्थेने संयुक्तरित्या केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच आला आहे. या अहवालातील आकडेवारीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लोकप्रियतेच्या पाचव्या क्रमांकावर आहेत. या संस्थेने देशभरातील विविध राज्यांतील जनतेकडून एक सर्वेक्षण केले होते. पहिल्या क्रमांकाची पसंती ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना मिळाली आहे. त्यांना 82.96 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. दुसऱ्या क्रमांकाची पसंती छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेष बघेल यांना मिळाली असून, त्यांना 81.6 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तीन नंबरला केरळचे मुख्यमंत्री पी. वीजयन यांना 80.28 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. चार नंबरवर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी आहेत. त्यांना 78.52 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. पाचनंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असून, त्यांची लोकप्रियता 76.52 टक्के आहे. या यादीत सहाव्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असून, त्यांची लोकप्रियता उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा कमी असल्याचे सिद्ध झाले आहे. केजरीवाल यांना 74 टक्के मतदान आहे.\nदरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. लाॅक डाऊनच्या काळात काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी विशेष काळजी घेतली. त्यामुळे सर्व काळ शांततेत गेला. शिवाय कोरोनाचे रुग्ण वाढू न देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष प्रयत्न केले. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी वारंवार जनतेशी संवाद साधून जनतेला धीर दिला. आरोग्य कर्मचारी, पोलिस, प्रशासकीय अधिकारी, कोरोना वाॅरिअर यांना वारंवार प्रोत्साहन देऊन या संकटाचा सामना करण्यासाठी धीर दिला. त्यामुळे त्यांची लोकप्रियता पहिल्या पाच मध्ये आल्याचे मानले जाते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nतेलंगण राष्ट्र समितीही आता नरेंद्र मोदींच्या विरोधात मैदानात\nनवी दिल्ली : कृषी विधेयकांच्या मुद्द्यावर सरकार आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. हा वाद आता राष्ट्रपतींच्या दारी पोचला आहे. कृषी विधेयकांना विरोध करीत...\nसोमवार, 21 सप्टेंबर 2020\nअकाली दलाच्या वाटेवर बीजेडी...पटनाईक मोदींची साथ सोडणार\nनवी दिल्ली : कृषी विधेयकांच्या मुद्द्यावर सरकार आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. हा वाद आता राष्ट्रपतींच्या दारी पोचला आहे. कृषी विधेयकांना विरोध करीत...\nसोमवार, 21 सप्टेंबर 2020\nसर्व निवडणुकांसाठी 'एक देश, एक मतदारयादी'..\nनवी दिल्ली :\"एक देश एक मतदारयादी'च्या दृष्टीने केंद्र सरकारच्या पातळीवर मंथन सुरू झाले आहे. पंतप्रधान कार्यालयात अलीकडेच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत...\nरविवार, 30 ऑगस्ट 2020\nनीट,जेईई पुढे ढकलण्यासाठी सोनू सूद आग्रही, देशभरातील विद्यार्थ्यांना पाठिंबा \nनवी दिल्ली : कॉंग्रेस, शिवसेना, तृणमूल कॉंग्रेसपाठोपाठ आता ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनीही नीट आणि जेईई परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे...\nगुरुवार, 27 ऑगस्ट 2020\nअक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी'मधील अभिनेत्यावर पोट भरण्यासाठी भाजी विकण्याची वेळ\nनवी दिल्ली : कोरोना संकटाचा फटका सर्वच स्तरांतील नागरिकांना बसला आहे. याला बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेचा अपवादही नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...\nसोमवार, 27 जुलै 2020\nओडिशा मुख्यमंत्री नगर महाराष्ट्र maharashtra बाळ baby infant बाळासाहेब थोरात balasaheb thorat उद्धव ठाकरे uddhav thakare सरकार government दिल्ली अरविंद केजरीवाल arvind kejriwal कोरोना corona फेसबुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/2017/07/15/%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-28T22:45:04Z", "digest": "sha1:WY2NFGTAISVGRKHPP73LOM6FNOSDC43J", "length": 11373, "nlines": 80, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "तो तसा तर मीपण तसा ..", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nतो तसा तर मीपण तसा ..\n‘तो असा तर मीपण तसा ..\n‘तु तसा वागलास म्हणुन मीही तसाच वागेन’ या गोष्टीमुळे कित्येक नाती तुटुन जातात.मध्यंतरी माझ्याच बद्दल असे अनुभव आले त्यावरून काही ..\nएक व्यक्ती आपल्याशी वाईट वागली म्हणुन तिचा तिरस्कार करत बसण्याची खरंच गरज आहे का की सोडुन विसरून जावं जे झालं ते, पण मनातला राग तिरस्कार काही शांत बसु देत नाही. म्हणुनच मी कित्येक वेळ पुस्तक वाचत बसलो. तासनतास पुस्तक वाचल्यावर ज्या गोष्टीचा राग आला त्या गोष्टीवर मी विचार करायला लागलो आणि खरंच ती गोष्ट इतकी महत्वाची नव्हतीच की आपण जशास तसे वागु. अखेर सर्व विसरुन मी माझ्या कामाला लागलो. सांगायचा मुद्दा हाच की कोणत्या गोष्टीला किती महत्व द्याव ते. जशास तसे वागण्यापेक्षा मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे पसंत केलं.\nपरवाच एका मित्राच त्याच्या मित्रांशी भांडन झालं खरंतर कारण कोणी तिसरीच व्यक्ती होती. खुप वेळ भांडल्यावर त्यांना लक्षात आलं की खरंच आपण ज्या गोष्टीमुळे भांडतोय त्यात काही तथ्य आहे का ज्या व्यक्तीमुळे भांडण झालं ती व्यक्ती ज्यावेळी समोर आली तेव्हा, ‘तो मला अस बोलला म्हणुन मी त्याला तस म्हणालो ज्या व्यक्तीमुळे भांडण झालं ती व्यक्ती ज्यावेळी समोर आली तेव्हा, ‘तो मला अस बोलला म्हणुन मी त्याला तस म्हणालो’ या एका वाक्यावर येऊन थांबली. म्हणजेच काय तर ‘तु तसा वागलास म्हणुन मीही तसाच वागेन ’ या एका वाक्यावर येऊन थांबली. म्हणजेच काय तर ‘तु तसा वागलास म्हणुन मीही तसाच वागेन ’ दोघांनीही खुप विचार केला आणि भांडण किती निरर्थक होतं हे त्याना कळालं.\n‘तु बोलत नाहीस म्हणुन मीही बोलणार नाही, तो आला नाही म्हणुन मीही जाणार नाही, या सगळ्यातुन फक्त आपलाच कोतेपणा दिसतो हे खरंच सांगावं लागत का. कोण कसं वागतं आपल्याशी त्यावर आपण आपलं वागणं ठरवावं का कोण कसं वागतं आपल्याशी त्यावर आपण आपलं वागणं ठरवावं का तर मी म्हणेन मुळीच नाही. आपण का बदलावं स्वतःला. आपण कस वागावं ते यांनी का ठरवावं तर मी म्हणेन मुळीच नाही. आपण का बदलावं स्वतःला. आपण कस वागावं ते यांनी का ठरवावं म्हणजे कोणी आपल्याशी वाईटच वागत असेल तर अशा व्यक्तीला कितपत प्रतिसाद द्यायचा हे आपल्यावरंच असतं अखेर.\nमध्यंतरी माझंही असंच झालं एका व्यक्तीशी बोलण्याच्या नादात आपलीच विचारांची पातळी कमी करतोय असं मला जाणवून आलं. म्हणजे झालं काय की जर त्या व्यक्तीला चांगलं आणि वाईट या गोष्टीतला फरकच जर कळत नसेन तर बोलुन तरी काय फायदा असं वाटु लागलं. या काळात मला एक गोष्ट जाणवली माझ्या विचारांची दिशा वाईट विचारांकडे जातेय. आपण कोणालातरी काहीतरी बोलण्याच्या नादात विचारांची पातळी खालावतेय हे स्पष्ट जाणवुन आलं. शेवटी ती व्यक्ती आणि ते विचार याच्यावर खरंच विचार करण्याची वेळ आली हे जाणवलं. आणि आपण कोणासाठी का बदलावं हा निष्कर्ष निघाला. शेवटी ती व्यक्ती कशी वागली किंवा सर्व कळूनही नकळल्याचे सोंग त्या व्यक्तीने केले याचा विचार न करता मी तो विषय आटोपला.\nआणि अखेर एक ठरवलं की ‘तु कसाही वाग माझ्याशी वाईट , चांगलं मी मात्र माझ्या स्वभावात आहे, माझ्या विचारांना पटेन तसंच वागणार. एखेर नातं हे ओढुन ताणुन टिकत नसतं , पटलं तर रहा नाहीतर जा असही नसतं. तर नातं हे समजुन वागण्यात असतं. ती माझ्यावर चिढली म्हणून मीपण तिच्यावर चिढणार, तो माझ्याशी खोट बोलला म्हणुन मीपण बोलणार, ती माझ्याशी बोललीच नाही म्हणुन मीपण नाही बोलणार या सगळ्यात फक्त आपल्या मनातली संकुचित भावना वाढते आणि तो अस तर मी अस या गोष्टी होतात. पण मी म्हणेन तो किंवा ती कसे ही असो मी असा आहे माझ्या विचारांशी मतांशी, आणि याला महत्व असतं. कारण नात्यात स्वतःच मत फार महत्त्वाचं असतं.\nअखेर मी एवढंच म्हणेन तो असा म्हणुन मीपण तसा यातुन बाहेर येऊन खरंच नातं जपलं पाहिजे. कोणी अबोल राहिले तर बोलले पाहिजे, कोणी उगाच भांडले तर त्याच्याशी भांडायचे नाही तर चांगले बोलले पाहिजे. . .. तरंच नाती टिकतात .. क्षणासाठी तो असा तर मीपण तसा यात आयुष्यभराची नाती विरुन जाऊ नयेत हे पाहिलं पाहिजे…\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\nनक���त शब्द बोलू लागले ..\nचलो बच्चो को बच्चे रहने देते हैं\n poems in marathi कविता कविता संग्रह प्रेम कविता मराठी कथा\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A3", "date_download": "2020-09-28T22:34:39Z", "digest": "sha1:JNCABM6A7QUWIMB2WHA3MVATIV4TUVL3", "length": 4733, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मेण - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमेण हे वितळल्यास तेलासारखे चिकट, मऊ, घनरूप, दाब दिला असता दबणारा व द्यावा तो आकार घेणारा, कमी ४५ अंश, तापमानास द्रवरूप होणारा, पाण्याचा प्रतिकार करणारा आणि ज्याचा पृष्ठभाग घासल्याने चमकतो असा पदार्थ होय.\nनैसार्गिक मेण म्हणजेच झाडापासून, मधमाश्यांनी तयार केलेलं मेण, आणि शेलॅक मेण हे होत. शेलॅक मेण लाखेचा कीटक तयार करतो. मेणाच्या प्रकारात नैसार्गिक आणि कृत्रिम म्हणजेच पेट्रोलियम बेस असे दोन प्रकार असतात. पेट्रोलियम मेण हायड्रोकार्बन पासून बनलेले असते. यास काहीवेळा पॅंराफिन मेण असे ही म्हणतात.\nसफरचंदावर वर निसर्गत:च मेणाचं आवरण असते. फळातील बाष्प निघून जाऊन ती शुष्क होऊ नयेत यासाठी निसर्गत:च ही योजना केलेली असते. पुर्वी छत्रीला मेण लावत असत. मेण हे ज्वालाग्राही असल्याने ते वितळवताना खूप काळजी घ्यावी लागते. मेणबत्ती चा वापर काळजीपुर्वक करावा लागतो. तसेच शिवणाचा दोरा मेण लावलेला असे. यामुळे तो सुई मध्ये ओवणे सोपे होते.\nमेण - महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १६:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/16-april-2019-current-affairs-in-marathi/", "date_download": "2020-09-28T21:35:45Z", "digest": "sha1:URUFTMQBLLPRHVCVHCSQIQ7STKPKXPOH", "length": 19006, "nlines": 234, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "16 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (16 एप्रिल 2019)\nअनुभवाला प्राधान्य देत झाली भारतीय संघाची घोषणा:\nसळसळत्या युवा रक्ताऐवजी अनुभवाला प्राधान्य देताना, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ निवड समितीने 30 मे पासून सुरू होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली.\nसंघातील सर्वात अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनी याला पर्याय म्हणून बीसीसीआयने युवा रिषभ पंतऐवजी अनुभवी दिनेश कार्तिकला संधी दिली. तसेच, युवा अष्टपैलू विजय शंकर, लोकेश राहुल व रवींद्र जडेजा यांनीही 15 सदस्यांच्या भारतीय संघात स्थान मिळविण्यात यश मिळविले.\nविशेष म्हणजे, 2015 च्या विश्वचषक संघातील 7 खेळाडू यंदाच्या विश्वचषक स्पर्धेही खेळणार आहेत. बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी आणि निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी भारतीय संघ जाहीर केला. 15 एप्रिल रोजी भारतीय संघाची घोषणा झाली आणि यासह विश्वचषक संबंधीच्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरे मिळाली.\nचालू घडामोडी (15 एप्रिल 2019)\nदेशाकडून क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी:\nओदिशाच्या किनारपट्टीवर भारताने 15 एप्रिल रोज स्वदेशी बनावटीच्या ‘निर्भय‘ क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. सबसोनिक निर्भय क्रूझ क्षेपणास्त्राची ही सहावी चाचणी होती.\n2013 साली पहिल्यांदा निर्भय क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली होती. निर्भय क्षेपणास्त्राच्या सुरुवातीच्या काही चाचण्या अपयशी ठरल्या होत्या.\nमिसाइलच्या फ्लाइट कंट्रोल सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये काही समस्या होत्या. त्यामध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) निर्भय क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. या क्षेपणास्त्राचा टप्पा 1 हजार किलोमीटरचा आहे.\nअमेरिकन नौदलाकडे असलेल्या टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्राच्या धर्तीवर निर्भयची निर्मिती करण्यात आली आहे. निर्भयच्या यशस्वी चाचणीमुळे शत्रूच्या लक्ष्यावर अचूक प्रहार करण्याची भारताची क्षमता वाढणार आहे.\nदुबई महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षपदी संदीप गुप्ते:\nदुबई महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षपदी मूळ सातारा शहराचे रहिवासी असलेल्या संदीप सुधाकर गुप्ते यांची निवड करण्यात आली आहे.\nदुबई, युएई येथे 47 वर्षांपासून कार्यरत असलेल्या आणि मराठी मनांची अस्मिता मानल्या जाणार्‍या आपल्या पुढील पिढीसाठी आपली महाराष्ट्रीयन संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवणे, जोपासणे आणि वृध्दींगत करणे.\nमायबोल�� मराठीचा उज्वल आणि गौरवशाली वारसा जपणे. दुबई, युएई मधील मराठी माणसांना एकत्रित ठेवून आपली उज्वल संस्कृती आणि परंपरा परदेशातही टिकवून ठेवण्याचे कार्य दुबई महाराष्ट्र मंडळाकडून सातत्याने केले जात असते.\nतर याच मंडळाच्या अध्यक्षपदावर सातारा शहरातील मंगळवार पेठेतील संदीप गुप्ते यांची निवड झाली आहे. साताऱ्यात शिक्षण घेतलेले संदीप गुप्ते हे उच्चशिक्षणानंतर नोकरीनिमीत्त दुबईमध्ये स्थायिक झाले.\nदुबईतील एका कंपनीत ऑटोमोबाईल इंजिनियर म्हणून कार्यरत असणारे संदीप गुप्ते यांनी गेली 24 वर्ष विविध आखाती देशांमध्ये मराठी सांस्कृतिक क्षेत्रात कार्य केले आहे.\nज्येष्ठ साहित्यिक डॉ.गो.मा. पवार यांचे निधन:\nज्येष्ठ साहित्यिक डॉ.गो.मा. पवार यांचे आज 16 एप्रिल रोजी निधन झाले. सोलापुरात वैद्यकीय उपचार सुरु असतांना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 88 वर्षाचे होते.\nमराठी समीक्षेमध्ये विनोदाची सैद्धांतिक मिमांसा करणारे गो.मा. पवार हे पहिले समीक्षक ठरले असून पवार हे साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित साहित्यिक होते. त्यांच्या निधनावर अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.\nडॉ. पवार यांना काही दिवसांपूर्वी पक्षाघाताचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले होते. गो.मा. पवार यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर साहित्यलेखन केले आहे. पवार हे मराठी साहित्याचे व्यासंगी समीक्षक होते.\nडॉ. पवार यांना साहित्य अकादमी पुरस्कार (नवी दिल्ली), भैरूरतन दमाणी पुरस्कार (सोलापूर), शिवगिरीजा प्रतिष्ठान पुरस्कार (कुर्डुवाडी), रा.ना. चव्हाण प्रतिष्ठानचा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार (वाई), पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार (प्रवरा नगर), महाराष्ट्र फाऊंडेशन मराठी साहित्य पुरस्कार (मुंबई), महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार, धोंडीराम माने साहित्य रत्न पुरस्कार, (औरंगाबाद), शरद प्रतिष्ठानचा शरद पुरस्कार (सोलापूर), मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार, (औरंगाबाद) या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.\nयंदाचा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर:\nमास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानद्वारे संगीत, नाटय़, कला आणि सामाजिक क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणारे मास्टर दीनानाथ पुरस्कार जाहीर करण्यात आले.\nप्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांना या वर्षीचा संगीत आणि कला क्षेत्रातील मास्टर दीनानाथ पुरस्कार देऊ न सन्मानित करण्यात येणार असून मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव प्रसिद्ध लेखक सलीम खान यांना प्रदान करण्यात येणार आहे.\nप्रतिष्ठित मंगेशकर कुटुंबाकडून दरवर्षी दिले जाणारे हे पुरस्कार या वर्षी 24 एप्रिल रोजी मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात प्रदान करण्यात येतील.\n‘सीआरपीएफ’चे महासंचालक विजयकुमार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या वर्षीच्या विजेत्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येतील.\nभारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदानासाठी दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांना त्यांच्या चित्रपटसृष्टीत बहुमूल्य योगदानासाठी सन्मानित करण्यात येणार आहे.\n16 एप्रिल हा दिवस ‘जागतिक ध्वनी दिन‘ आहे.\nसन 1853 मध्ये भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली.\nविनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार ‘चार्ली चॅपलीन‘ यांचा जन्म 16 एप्रिल 1889 मध्ये झाला होता.\nसन 1922 मध्ये मुळशी सत्याग्रह सुरू झाला.\nराष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना सन 1948 मध्ये झाली.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (17 एप्रिल 2019)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://omg-solutions.com/mr/spy-camera/7mm-android-endoscope-otg-micro-usb-endoscope-borescopes-spy209/", "date_download": "2020-09-28T22:06:04Z", "digest": "sha1:JCUMS4GWWGAJHHTU7ZVNQCLJGKWGQBSW", "length": 11700, "nlines": 136, "source_domain": "omg-solutions.com", "title": "7 मिमी Android एंडोस्कोप ओटीजी मायक्रो यूएसबी एंडोस्कोप बोरस्कोप (एसपीवाय 209) | ओएमजी सोल्यूशन्स", "raw_content": "\nऑफिस, होम, इन / आउट डोअरसाठी टॉप एसपीवाय हिडन कॅमेरा व्हॉइस रेकॉर्डर आणि डिटेक्टर (सिंगापूर / जकार्ता)\nबोर स्कोप एंडोस्कोप कॅमेरा\nआणीबाणी पॅनीक बटण / गडी बाद होण्याचा प्रतिबंध अलार्म\nपाहणे ऑडिओ व्हॉइस रेकॉर्डर\nमॅन डाउन सिस्टीम / लॉन वर्कर्स सेफ्टी सोल्यूशन\nओएमजी Android एंडोस्कोप ओटीजी मायक्रो यूएसबी एंडोस्कोप बोरस्कोप, एक्सएनयूएमएक्सएमएम (एसपीवायएक्सएनयूएमएक्स)\nओएमजी Android एंडोस्कोप ओटीजी मायक्रो यूएसबी एंडोस्कोप बोरस्कोप, एक्सएनयूएमएक्सएमएम (एसपीवायएक्सएनयूएमएक्स)\n2 जलरोधक वायर एन्डोस्कोप, जलरोधक स्तर: IP67\n3 हार्ड-टू-पोच क्षेत्रास तपासण्यासाठी ऑप्टोइलेक्ट्रोनिक तंत्रज्ञान वापरा\n4 वेळ वाचविण्यासाठी आणि उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी तुटलेली भाग, वेल्ड पॉईंट व मशिन उपकरणांचे निदान करण्यास मदत होते\n5 निरीक्षण क्षेत्रास प्रकाशित करण्यासाठी कॅमेरा हेडमध्ये 6 एलईडी लाइट्स (चमक नियंत्रणसह) अंगभूत आहे\n6 कॅमेरा मुख्य बाह्य व्यास: 7.0mm. फोकल अंतर: 4-6cm किंवा 6cm- असीम\n7 Android फोनसह सुसंगत आहे OTG आणि UVC कार्य आहे\n8 इंट्रायलल परिक्षा, पाण्याखालील कॅमेरा प्रणाली, मोटर वाहन डिटेक्टर, सीवर पाइपलाइन डिटेक्टर, शोध आणि बचाव, गुन्हेगारी आणि कस्टम डिटेक्टर, पुरातनवस्तुंचे शोध, पीसीबी तपासणी, होम केअर, एव्हिएशन आणि स्पेस इंडस्ट्रीज, काळजी आणि ट्रॅक्टर उद्योग, पेट्रोलियम ड्रिलिंग इंडस्ट्रीज, बांधकाम आणि याप्रमाणे\n9. बेंड करण्यायोग्य अर्ध-कठोर केबलसह सशस्त्र जो त्याच्या आकारात बंदी घालू शकतो आणि विविध प्रकारच्या मर्यादित ठिकाणी तपासण्यासाठी फिट होऊ शकतो. कोपरेटेड होलसारख्या कोनाच्या भिन्न कोनासाठी कॅमेराकडे निर्देशित करणे आणि पोजीशन करणे हे महत्त्वपूर्ण आहे.\n10582 एकूण दृश्ये 6 दृश्ये आज\nसिंगापूर अव्वल 500 उपक्रम 2018\nचौकशी फॉर्म भरा आणि आम्ही तुम्हाला परत 2 तासांच्या आत मिळेल\nसंदेश (स्पाय कॅमेरा उत्पादने) *\n3G / 4G कॅमेरा\nलेख - स्पाय कॅमेरा\nबोरस्कोप - एंडोस्कोप कॅमेरा\nकप / वॉटर बाटली कॅमेरा\nओएमजी ची शिफारस केली\nस्पाय ऑडिओ व्हॉइस रेकॉर्डर\nयूएसबी थंब ड्राइव्ह कॅमेरा\nएच.एक्सएनएक्सएक्स व्हिडिओ कम्प्रेशन मोशन डिटेक्शन नाइट व्हिजन वायफाय दूरस्थ प्रवेश\nपेया यूबी इंडस्ट्रीयल पार्क, एक्सएमएक्स यूबी ऍव्हेन्यू 51 # 1-05A लेव्हल 07,\nव्हाट्सएपः + 65 8333-4466\nनवीन सोहो अपार्टमेंट एक्सएनयूएमएक्स\nजालान लेटजेन एस परमण कव. एक्सएनयूएमएक्स, आरटी. एक्सएनयूएमएक्स / आरडब्ल्यू. एक्सएनयूएमएक्स, तंजुंग दुरेन सेलाटन एक्सएनयूएमएक्स जकार्ता\nबोर स्कोप एंडोस्कोप कॅमेरा\nआ���ीबाणी पॅनीक बटण / गडी बाद होण्याचा प्रतिबंध अलार्म\nपाहणे ऑडिओ व्हॉइस रेकॉर्डर\nमॅन डाउन सिस्टीम / लॉन वर्कर्स सेफ्टी सोल्यूशन\nएक लपलेला कॅमेरा किंवा गुप्तचर कॅमेरा स्थिर किंवा व्हिडिओ कॅमेरा आहे जो विषयांचे ज्ञान आणि संमतीशिवाय व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी वापरला जातो (बहुतेक ऑडिओसह येतो). स्पाय कॅमेरे प्रामुख्याने पाळत ठेवण्याच्या कार्यांसाठी वापरले जातात पण कधीकधी ते व्यावसायिक उद्देशाने देखील वापरले जाते.\nलपलेल्या कॅमेर्‍याने भयानक क्रौर्य आणि दुर्लक्ष करणार्‍या काळजी उघडकीस आणण्यास मदत केली आहे. लपविलेले हेरगिरी करणारे कॅमेरे वापरण्याबाबतचे निर्णय अत्यंत अवघड आहेत - आपणास एखाद्याच्या सुरक्षिततेचे रक्षण करणे व त्यांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचा आदर करणे यात संतुलन असणे आवश्यक आहे.\nकॉपीराइट 2011, OMG परामर्श Pte Ltd\tओएमजी कन्सल्टिंग प्रा. लि", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://sahyadrigeographic0614.blogspot.com/", "date_download": "2020-09-28T21:58:26Z", "digest": "sha1:N4IV2JS246W5UVMG6SBVONJIUI4G53QP", "length": 38864, "nlines": 75, "source_domain": "sahyadrigeographic0614.blogspot.com", "title": "Me Sahyadri 062014", "raw_content": "\nदेशाची आर्थिक प्रगती व्हावी असे सर्व नागरिकांना वाटणे सहाजिक आहे. अर्थकारणामुळे मिळणारा रोजगार, समृद्धी यासाठी सर्वांनाच आर्थिक प्रगती हवी हवीशी वाटते. आर्थिक प्रगती होताना, त्याचा दिर्घकाळात समाजावर, निसर्गावर, वातावरणावर दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे. मनुष्याच्या भावी पिढ्यांना पाणी, शुद्ध हवा, योग्य वातावरण मिळत रहावे अशी भावना मनात रुजणे महत्वाचे आहे. वाढत्या आर्थिक प्रगतीमुळे नैसर्गिक संपदेवर ताण येतो. प्रगतीसाठी प्रदुषण होते. जंगले, माळराने, व इतर अधिवास नष्ट होतात. वसुंधरेवर रहाणाऱ्या इतर जीवांचा मात्र मनुष्य फारसा विचार करत नाही. आर्थिक प्रगती करताना, मनुष्य निसर्गाची हानी करत आहे. मुळताच माणसाला निसर्गाचे महत्व समजणे हे सध्याच्या आपल्या प्रगत जीवनशैली मुळे अवघड झाले आहे. आर्थिक प्रगती, समाजाची प्रगती व निसर्ग संपदेची निगा, यांचा समतोल राखणे काळाची गरज आहे.\nसह्याद्री (पश्चिम घाट) हा एक नैसर्गिक संपदेचा, वैविध्यतेचा, भौगोलिक व ऐतिहासिक ठेवा आहे. वाढत्या मानवी अतिक्रमणाचा, सह्याद्रीच्या विविध घटकांवर होणारा दुष्परिणाम भविष्यात आपल्यालाच धोका निर्माण करेल, या�� शंका नाही. शुद्ध पाणी, हवा व उर्जा, भावी पिढीला मिळण्यासाठी, नंद्यांचे उगम असलेला सह्याद्री व त्याभागातील जंगले टिकवणे महत्वाचे आहे. सह्याद्रीच्या महत्वाच्या घटकांचे महत्व छायाचित्रांद्वारे प्रकट करण्याचा मी येथे प्रयत्न केला आहे. येथील पक्षी, प्राणी, वनस्पती, अधिवास, किल्ले व लेणी अशा विविध विषयांबद्दल आपण समजुन घेऊ.\nया सदरात, सह्याद्रीच्या विविध घटकांबद्दल छायाचित्र व माहिती द्वारे तोंड ओळख मांडली आहे.\nलहान किटक, माश्या व फुलपाखर यांना आपण नगण्य मानतो. पण हे चिमुकले किटक माणसाला व निसर्गाला अत्यंत उपयोगी काम करतात. वृक्षवेलींच्या पुनर्जीवनासाठी ते मदत करतात. शेतातील पीक असो वा माळरानवरचे गवत, सर्व वृक्षवेलींच्या परागीभवनास वारा व किटक प्रामुख्याने जबाबदार असतात. आधुनिक शेतीमध्ये वापरली जाणारी घातक रासायनिक किटकनाशके बऱ्याचदा धोकादायक किड़्यां व्यतिरिक्त उपयोगी किटकांना मारतात. उपयोगी परागीभवन करणारे किटक मारले गेले तर शेतीचे उत्पन्न कमी होते. चित्रात दाखविल्याप्रमाणे पश्चिम घाटातील एक फुलपाखरु, उत्तर अमेरिकेतुन अपघाताने आलेल्या कॉंग्रेस तणावर फुलातुन खाद्य घेताना दिसत आहे. १९५६ साली हे तण भारतात आयात केलेल्या गव्हाबरोबर उत्तर अमेरिकेतुन आले. या तणामुळे शेतीचे, स्थानिक वनस्पतींचे, मानवी आरोग्याचे नुकसान होते. मनुष्याने केलेल्या अचानक अफरातफरीमुळे मुळता एकत्र नसलेले निसर्ग घटक एकत्र आल्याने निसर्गाचे व मनुष्याचे नुकसान होते.\nमानव करत असलेल्या अधिवासाच्या विनाशामुळे, शिकारीमुळे व प्रदुषणामुळे खुप वनस्पती, व प्राण्यांच्या जाती लुप्त होण्याचा वेग हजारो पटीने वाढला आहे. आय. यु. सी. एन. संस्थेने विविध जातींच्या अभ्यासावरुन त्यांच्या अस्तित्वाला असलेल्या धोक्याच्या पातळीचा अंदाज मांडला आहे. त्यातल्या त्यात कमी धोका असलेल्या जातींना लिस्ट कन्सर्न असे संबोधले जाते. पण हल्ली होत असलेल्या बेसुमार शहरीकरणामुळे निसर्ग अक्षरश: ओरबाडला जाऊ लागला आहे. त्यामुळे सर्रास आढळणाऱ्या जाती गायब होत आहेत. अधिवासाचा होणारा नाश हे त्याचे प्रमुख कारण आहे. लिस्ट कन्सर्न जाती हळुहळु लुप्त होण्याची शक्यता वाढत आहे. सर्वच प्रकारच्या जातींचे संवर्धन होण्यासाठी, त्यांचा अधिवास टिकणे महत्वाचे आहे.\nॲम्फिबिआ म्हणजे उभय���र. उभयचर प्राणी थंड रक्ताचे जीव असतात. बेडुक, गांडुळ हे उभयचर प्राणी आहेत. बेडुक जमिनीवर, जमिनीखाली, झाडांवर, किंवा पाण्यात आढळतात. उर्जेसाठी ते बाह्य उर्जास्तोत्रांवर अवलंबुन असतात. शरीराचे तापमान राखण्यासाठी त्यांच्यात अंतर्गत यंत्रणा नसते. कमीत कमी उर्जेवर जगण्याची त्यांची जीवनपद्धती असते. बहुतांश बेडुक पावसाळ्यात दिसतात. इतर ऋतुंमध्ये ते हायबरनेट अवस्थेत राहतात. त्या काळात त्यांना फारशी उर्जा लागत नाही. पृथ्वीवर अंदाजे ६७८० जातींचे उभयचर प्राणी आहेत. यात ५९७० जातींचे बेडुक आहेत. भारतात अंदाजे ३१० जातींचे बेडुक आढळतात. त्यातील अर्धे बेडुक पश्चिम घाटात आढळतात, सह्याद्रीतील १४० पेक्षा जास्त बेडकांच्या जातींमध्ये ११२ जाती अंतर्जन्य आहेत.(ज्या जाती फक्त सह्याद्रीत आढळतात). या जातींचे वर्गीकरण विविध गटात केलेले आहे.\nचला तर समजुन घेऊयात सह्याद्रीतील बेडकांबद्दल, आपला मित्र निनाद गोसावीच्या शब्दांत.\n\"सह्याद्रीतील जंगले, एक अद्वितीय जैववैविध्यतेचे विश्व आहे. सह्याद्रीमध्ये बेडकांच्या अजब व गुढ जाती आहेत. भारतात आढळणाऱ्या ५० % पेक्षा जास्त जाती सह्याद्रीत आढळतात. येथील बेडकांवर शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. बऱ्याच बेडकांबद्दल अजुन संशोधन झालेले नाही. बेडुक अजब प्राणी आहे. तो जमिनीवर, पाण्यात, झाडांवर सुद्धा आढळतो. तो सॄष्टीतील खाद्यशृंखलेतला अत्यंत महत्वाचा घटक प्राणी आहे. ते मोठया प्रमाणात किडे खातात. यामुळे किड़्यांवर नियंत्रण रहाते. कोकणात बेडुक ओरडायला लागला कि पाऊस येणार असा समज आहे. पाऊस झाल्यावर डबक्यांच्या अवतीभवती त्यांचे डराव डुक सुरु होते. एकाच वेळी बरेच बेडुक ओरडु लागले कि त्याला एक वाद्यवृंदाचे रुप येते. शास्त्रज्ञ बेडकांच्या आवाजांचा अभ्यास करत आहेत. वेगवेगळ्या जातींमध्ये मादी वेगवेगळ्या ठिकाणी अंडी घालते. काही पाण्यात, काही जमिनीवर दगडाखाली, काही पानांवर, अंडी घालतात. पण बरेच बेडुक लुप्त होण्याचा धोका वाढत आहे. याला अनेक कारणे आहेत. अधिवास, पाण्याची डबकी, दलदल, पाणथळ जागा, गवताळ प्रदेश, जंगले नष्ट होत आहेत. बेडुक त्याच्या आजुबाजुस होणाऱ्या बदलांमुळे प्रभावीत होतो. विविध प्रकारच्या बुरशींमुळे बेडकांना धोका निर्माण झाला आहे. बरेच बेडुक आपल्याला अचंभित करतात. ते सुंदर असतात. आपल्याला त्यांच्या ���द्दल फार कमी माहिती आहे. आपण बेडुक लुप्त होऊन देऊ नयेत.\"\nपृथ्वीवर अंदाजे ६७८० जातींचे उभयचर प्राणी आहेत. यात ५९७० जातींचे बेडुक आहेत. भारतात अंदाजे ३१० जातींचे बेडुक आढळतात. त्यातील अर्धे बेडुक पश्चिम घाटात आढळतात, सह्याद्रीतील १४० पेक्षा जास्त बेडकांच्या जातींमध्ये ११२ जाती अंतर्जन्य आहेत.(ज्या जाती फक्त सह्याद्रीत आढळतात). या जातींचे वर्गीकरण विविध गटात केलेले आहे.\nइतर प्राण्यांप्रमाणे आय. यु. सी. एन. संस्थेने बेडकांचे वर्गीकरण केले आहे. प्रजातीला असलेल्या धोक्याच्या पातळीनुसार हे वर्गीकरण ठरवण्यात येते. सह्याद्रीत आढळणाऱ्या बहुतांश (४८) जातींच्या बद्दल कमी माहिती उपलब्ध आहे. ५२ जातींचे बेडुक लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. तर ३० जातींचे बेडकांना तुर्तास धोका नाही. (लिस्ट कन्सर्न). बहुतांश जातींचे संशोधन होणे महत्वाचे आहे.\nआलेखात दाखविल्याप्रमाणे बहुतांश जाती अंतर्जन्य आहेत. या जातींचे बेडुक फक्त सह्याद्रीत आढळतात. जगात इतरत्र ते आढ्ळत नाहीत. अगदी अलिकडे शोध लागलेल्या जमिनीखालच्या नासिकाबत्राचुस बेडकावरुन पुन:सिद्ध होते कि भारतीय उपखंड पुर्वी गोंदावन महाखंडाचा भाग होता. याजातींच्या बेडकांचे अफ्रिकेतील बेडकांशी साधर्म्य आहे.\nया बेडकांचा माणसाला काय उपयोग बेडुक पर्यावरणाच्या शुद्धतेचा प्रमापक आहे. बेडकाच्या सच्छिद्र त्वचेमुळे त्यावर जमिन, पाणी व हवेतल्या होणाऱ्या बदलांचा त्वरित परिणाम होतो. याच प्रमाणे बेडुक खाद्यश्रुंखलेतला महत्वाचा घटक प्राणी आहे. तो डासांची अंडी खातो. यामुळे मलेरियासारख्या रोगांवर नियंत्रणासाठी मदत होते. बेडुक वैद्यकिय शास्त्राच्या अभ्यासासाठी वापरला जातो.\nसरपटणाऱ्या लहान प्राण्यांमध्ये सरडे, अगामा, पाली, व सापसुरळ्या यांचा समावेश होतो. इतर सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये साप, कासव, मगरी, इत्यादी प्राण्यांचा समावेश होतो. भारतात एकुण ८० जातींच्या पाली, ६० जातींचे सरडे व ५६ जातींच्या सापसुरळ्या आढळतात.\nहनुमानाचे बुरुजातले हे शिल्प ठसठशीत आहे. रतनगडावर बुरुजात हनुमान, गणपती, रिद्धी, सिद्धी, नक्षीकाम, जलदेवता अशी सुंदर व देखणी शिल्पे आहेत. आपण हनुमानाचा अवतार म्हणुन माकडे व लंगुर यांना देव मानतो. यामुळे त्यांना संरक्षण मिळते. एखादया प्राण्याला धर्मामुळे मिळणारे संरक्षण फार उपयोग��� ठरते.\nपश्चिम महाराष्ट्राच्या जंगलात, सह्याद्रीत एके काळी खुप कोळसुणी होत्या. हळुहळु हरणे कमी झाली, तसे वाघ, बिबटे व कोळसुणी कमी झाले. पुणे जिल्ह्यात १९३० पुर्वी हे सर्व हिंस्त्र प्राणी होते. आज बिबट्या सोडला तर वाघ, अस्वले, कोळसुणी पुणे जिल्ह्यातुन लुप्त झाले आहेत. कोळसुणी (शिकारी कुत्रे) कळपात रहातात. सातारा जिल्ह्यात व दक्षिणेला ते आढळतात.\nएखाद्या जंगलात शहरी माणुस गेला तर तो आपल्याबरोबर स्वत:च्या सोयीसाठी बऱ्याच वस्तु घेऊन जातो. प्लॅस्टिक च्या बाटल्या/पिशव्या, काचेच्या बाटल्या, थर्मोकोलचे पेले, ताटल्या, कागद, वर्तमानपत्र, माचिस, चुन्याची पाकिट, चुईंग गम, इत्यादी अशी न संपणारी यादी आहे. बहुतेक सर्व ट्रेकर्स असा कचरा जंगलात टाकतात. देऊळ असेल तर त्यात उदबत्यांची पाकिट, नारळाच्या शेंड़्या, कोंबड़्यांची पिसे यांची भर पडते. काही ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. हा कचरा कोण साफ करणार . मुळ:त: कचरा करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे असे सर्वांना वाटते. अशा कचऱ्यामुळे होणारी वन्यजीवसॄष्टीची हानी बहुतांश शहरी व ग्रामीण माणसाला उमजत नाही. याला अज्ञान कारणीभुत आहे. अत्यंत संवेदनशील अधिवासांत माणसाच्या पायातील वहाणांच्या बरोबर जाणारी धुळ/त्यातले तणाचे बी धोकादायक होऊ शकते.\nसह्याद्रीच्या सदाहरित जंगलात रहाणारा एक अत्यंत महत्वाचा पक्षी आहे, निलगिरि वूड पिजन. याला मराठीत रानकवडा असे म्हणतात. मोठया आकाराचे हे कबुतर शिकारीमुळे व अधिवास नाहीसा होत असल्यामुळे लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. उंच झाडांवर आढळणारी ही कबुतरे लाजाळु असतात. उंच झाडांची गच्ची हे त्यांचा अधिवास होय. आय. यु. सी. एन. संस्थेच्या यादीत या पक्ष्याला \"थ्रेटंड\" असे म्हणले आहे. तो सह्याद्रीतला अंतर्जन्य पक्षी आहे.\nसह्याद्रीच्या सदाहरित जंगलांच्या झाडांच्या माथ्यावर रहाणारा व क्वचितच खाली जमिनीवर येणारा पक्षी आहे, काळा बुलबुल. हे काळे शिडशिडे बुलबुल, जंगलात ग्रुप मध्ये रहातात. त्याच्या डोक्यावरचे पिस उभी असतात.\nजुन्नर जवळ अंबाअंबिका लेणी आहेत. येथे जैन शिल्पे आहेत. लेण्यात बरेच शिलालेख आहेत. मुळ लेणी बौधकालीन आहेत. येथील चैत्यगृहाचे काम अर्धवट आहे. बहुदा कोरिव काम करताना डोंगरात भेग आढळली. त्यामुळे काम अर्धवट सोडले असावे असा तर्क आहे. देवीची पुजाअर्चा होते.\nजुन��नरच्या अंबा अंबिका लेण्यांजवळ अजुन एक लेणी आहे. त्याचे नाव आहे, भुत लेणी किंवा भुतलिंग लेणी. लेणीमधला चैत्य अर्धवट काम केलेला आहे. डोंगरातल्या भेगेमुळे काम अर्धवट सोडले असावे असा तर्क आहे. चैत्यगृहाच्या प्रवेशद्वावर हि कोरलेली सुंदर कमान शिल्प आहेत. चित्रात हत्ती, फुल व मनुष्याची चित्रे आहेत\n. या लहान मुनिया, गवतावर जगतात. एखाद्या लहान झाडावर किंवा झुडुपावर ते आपले घरटे पावसाळ्यात करतात. गवताचे पाते घेऊन हा पक्षी उडताना दिसतो तेंव्हा गवत उडत आहे असे वाटते. गवताचे बी हे त्याचे प्रमुख खाद्य आहे. गवत नसेल तर मुनिया जगु शकेल का मुनिया प्रमाणे गवतावर अवलंबुन असणारे बर्च पक्षी, प्राणी व किटक असतात. मोठया झाडांप्रमाणे गवत फार उपयोगी व महत्वाचे असते. आपण जो भात, गहु, ज्वारी खातो ते गवताचेच प्रकार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/2017/05/08/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AF/", "date_download": "2020-09-28T22:05:39Z", "digest": "sha1:IOQCBZCUPFSW4EUX7NSJERKETZUZDH5N", "length": 4554, "nlines": 89, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "मला माहितेय", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\n“खुप बोलावंसं वाटतं तुला\nपण मला माहितेय आता\nतु मला, बोलणार नाहीस\nसतत डोळे शोधतात तुला\nनजरेस तु पुन्हा, दिसणार नाहीस\nकधी भेटशील मझला तु\nवाट बघते ते वळण आता\nपण मला माहितेय, तु येणार नाहीस\nसाथ या मनास एक तु\nसाद घालते तुलाच आता\nपण मला माहितेय ,तुला कळणार नाही\nहे वेड की प्रेम माझे तु\nशब्द ही भांबावले ते आता\nपण मला माहितेय ,तुझ्या ह्रदयास ते कळणार नाही\nखुप बोलावंसं वाटत तुला\nपण तु बोलणार नाहीस\nकुठे शोधू प्रेम कविता मला माहिती आहे marathi hrudaytil kavita sundar kavita\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\nनकळत शब्द बोलू लागले ..\nचलो बच्चो को बच्चे रहने देते हैं\n poems in marathi कविता कविता संग्रह प्रेम कविता मराठी कथा\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/scientists-claim-blood-test-will-know-how-much-corona-patient-is-in-danger-of-death/", "date_download": "2020-09-28T22:23:06Z", "digest": "sha1:ODSYKXHIJ2N3CEAXZNTS6ILH3H5HKDMQ", "length": 18407, "nlines": 213, "source_domain": "policenama.com", "title": "Coronavirus : 'कोरोना'च्या रूग्णाला मृत्यूचा कितपत धोका हे ब्लड टेस्टमधून समजेल : वैज्ञानिकांचा दावा | scientists claim blood test will know how much corona patient is in danger of death", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\nCoronavirus : ‘कोरोना’च्या रूग्णाला मृत्यूचा कितपत धोका हे ब्लड टेस्टमधून समजेल : वैज्ञानिकांचा दावा\nCoronavirus : ‘कोरोना’च्या रूग्णाला मृत्यूचा कितपत धोका हे ब्लड टेस्टमधून समजेल : वैज्ञानिकांचा दावा\nनवी दिल्ली : देशात कोरोना संक्रमितांचा आकडा वेगाने वाढत चालला आहे. ज्या वेगाने कोरोना संक्रमित वाढत आहेत, त्याच वेगाने कोरोनाने होणार्‍या मृत्यूंचा आकडा सुद्धा वाढत आहेत. कोरोनावरील वॅक्सीन अजूनही कुठल्याच देशाकडे उपलब्ध नाही. जगभरात इतर औषधांनी कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जगात कोरोनाबाबत विविध शोध लावले जात आहेत. नुकतेच एका शोधनातून समजले आहे की, कोरोना व्हायरसने पीडित व्यक्तीला मृत्यूचा धोका किती आहे, हे कोरोना संक्रमिताच्या ब्लड टेस्टद्वारे समजू शकते.\nअमर उजालाच्या एका वृत्तानुसार अमेरिकेच्या जॉर्ज वाशिंग्टन युनिव्हर्सिटीमध्ये पाच संशोधकांच्या टीमने हा शोध लावला आहे. टीमने पाच अशा बायोमार्कर अणुंचा शोध लावला आहे, ज्यांचा संबंध कोरोनाच्या रूग्णाचा मृत्यू आणि क्लिनिकल कंडीशनला खराब करण्याशी आहे. याद्वारे समजू शकते की, कोरोना संक्रमित व्यक्तीला मृत्यूचा धोका किती आहे.\nहे संशोधन जर्नल फ्यूचर मेडिसिनने प्रकाशित केले आहे. या शोधासाठी 299 कोरोना संक्रमित रूग्णांना सहभागी करून घेण्यात आले होते. जे 12 मार्च ते 9 मे दरम्यान संक्रमित झाल्यानंतर जॉर्ज वाशिंग्टन हॉस्पीटलमध्ये आले होते. संशोधकांनी सांगितले की, 299 रूग्णांपैकी 200 रूग्णांमध्ये पाच बायोमार्कर अणु सापडले आहेत. यांचे नाव – सीआरपी, आयएल-6, फेरेटिन, एलडीएच आणि डी-डिमर आहे.\nबायोमार्कर अणु शरीरात काय काम करतात\nसंशोधकांच्या टीमने सांगितले की, बायोमार्कर अणुंच्यामुळे कोरोना सं���्रमित रूग्णांच्या शरीरात जळजळ, सूज आणि रक्तस्त्राव वाढतो. याच्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची पाळी येते. अशा स्थितीत कधी-कधी रूग्णाचा मृत्यू होतो.\nहे आहे शोधाच्या पाठीमागील कारण\nजार्ज वाशिंग्टन युनिव्हर्सिटीचे असिस्टंट प्रोफेसर आणि सह-संशोधक जॉन रीस यांनी सांगितले की, चीनमध्ये काही संशोधन झाले होते, ज्यामध्ये समजले होते की, कोरोना संक्रमित रूग्णांची स्थिती खराब झाल्याने बायोमार्कर अणु प्रभावित होतात. या शोधात जी गोष्ट समोर आली होती, ते तपासण्यासाठी अमेरिकेत सुद्धा संशोधन करण्यात आले. बायोमार्कर अणु हेच याचे कारण आहे का, याचा शोध आम्ही घेतला. रीस म्हणाले, कोरोना रूग्णांच्या उपचाराच्या दरम्यान हे समजत नाही की, त्याची प्रकृती का बिघडत चालली आहे आणि का सुधारत आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n सरकारी कर्मचार्‍यांसाठी NPS मध्ये गुंतवणूक कधीही चांगली, मिळतो FD पेक्षा जास्त नफा\nCoronavirus : राज्यात ‘कोरोना’चा कहर गेल्या 24 तासात 12248 नवे पॉझिटिव्ह तर 390 जणांचा मृत्यू\nडोळे लाल होण्याची ‘ही’ आहेत कारणे, ‘या’ 4 प्रकारे काळजी घ्या…\nगरजेपेक्षा जास्त लिंबू पाणी पित असाल तर व्हा सावधान, आरोग्याला होऊ शकतं मोठं नुकसान,…\nव्हिटॅमिन-D चं प्रमाण ‘मुबलक’ असेल तर ‘कोरोना’मुळं होणाऱ्या…\nCoronavirus : अकोल्या गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 78 नवे पॉझिटिव्ह तर…\nCM योगी यांना जीवे मारण्याची धमकी, यूपी 112 च्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवला मॅसेज,…\nकेवळ दूधच नव्हे, गरम पाण्यासोबत देखील हळदी पोहचवते आरोग्यास फायदा, जाणून घ्या\nसॅनिटायझरनं वाढविले ‘मोह’चे भाव, विकला जातोय…\nIPL 2020 : रोहित शर्मानं मोडलं MS धोनीचा हा अनोखा…\nबंगळुरू साखळी बॉम्ब स्फोटातील मुख्य आरोपी शोएबला अटक, 12…\nवरिष्ठांचा आदेश येताच अजित पवारांनी Delete केलं…\nठाकरे सरकारवर प्रवीण दरेकर यांची जहरी टीका, म्हणाले –…\nTATA च्या माजी कर्मचार्‍याने लाँच केला UC ब्राऊझरचा भारतीय…\n‘कोरोना’सह अनेक आजार दूर ठेवतो ओव्याचा काढा,…\n‘कोरोना’चे संक्रमण नष्ट करण्यासाठी खाजेवरचं…\nCoronavirus : ‘कोरोना’ व्हायरसची भीती अशी पसरली…\nगाजराचे ‘हे’ आहेत फायदे, आरोग्यासाठी खुपच…\nतुमच्या पायांना मजबूत करते ‘रिव्हर्स लंग्स एक्सरसाईज’, जाणू��…\n‘कोरोना’ काळात वयानुसार कसा असावा तुमचा डायट…\nताण, चिंता आणि नैराश्यातून मोठा आराम देतात ‘ही’…\nभेंडीची भाजी खा आणि आरोग्य जपा\nमुलांना पूर्ण झोप न मिळाल्यास आढळतात चिडचिडेपणा, डिप्रेशनची…\nआता ‘चहा’मध्ये ‘साखर’ नव्हे तर…\n‘चक दे इंडिया’मधील कर्णधार पद भूषविणार्‍या…\n‘कोरोना’मुळे ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांचा…\nअभिनेत्रीच्या मृत्यूनंतर सातार्‍यातील चित्रीकरणावर टांगती…\nड्रग्स केस : NCB ची कडक अ‍ॅक्शन, धर्मा प्रोडक्शनचा माजी…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nDaughter’s Day 2020 : मुलीच्या शिक्षणापासून ते…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n1 ऑक्टोबरपासून बदलणार ‘हे’ नियम, तुमच्या खिशावर होणार…\nMP च्या स्पेशल DG चा पत्नीला मारहाण करतानाचा Video झाला व्हायरल,…\nनाश्त्यात खा ‘हा’ पदार्थ डायबिटीज, रक्ताची कमतरता आणि…\nपावसाळ्यात अशी टाळा सुका खोकला आणि कफची समस्या, करा ’हे’ 7 सोपे उपाय,…\nनाश्त्यात खा ‘हा’ पदार्थ डायबिटीज, रक्ताची कमतरता आणि बद्धकोष्ठतासारखे 8 आजार होतील दूर, जाणून घ्या\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली महत्वाची माहिती, लवकरच क्रिकेटप्रेमींना मिळेल…\n‘या’ 13 संस्था देणार ‘ड्रोन’ उडवण्याचे ‘प्रशिक्षण’, प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मिळेल…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/sangli-mahapalika-letter-pad-issue/", "date_download": "2020-09-28T21:36:40Z", "digest": "sha1:EJTYJ3ZO5LC3AAFLJOBSHDBHXCVUVOOQ", "length": 7877, "nlines": 108, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "Sangli Mahapalika letter pad issue[2019],sajag nagrikk times", "raw_content": "\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत म��्त,\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nLetter pad खर्चाची 158 माजी नगरसेवकांकडून वसुली\n(Sangli Mahapalika letter pad) 158 नगरसेवकांवर वसुलीची टांगती तलवार ,प्रत्येकी 5 हजार 897 रुपये लागणार भरायला.\nबेकायदेशीरपणे महानगरपालिकाच्या खर्चाने नगरसेवकांनी letter-pad छापून घेतले होते,\nसदरील प्रकरणी 2003 ते 2013 या दहा वर्षातील 158 नगरसेवकांवर 6 लाख 12 हजार 645 रुपयांची वसुली लागलेली आहे,\nप्रत्येक नगरसेवकाकडून 5 हजार 897 रुपये वसूल होणार आहेत,यामध्ये महापौरांसह आजी माजी नगरसेवकांचा समावेश आहे,\nत्यांना महापालिका प्रशासनाने नोटिसा पाठविण्याची तयारी सुरू केली आहे,माहिती अधिकार कार्यकते संभाजी सावंत यांनी याबाबत आवाज उठविला होता,\nनगरसेवकांना महापालिकेकडून त्यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी दरमहा मानधन देते,\nतरीही नगरसेवकांनी letter-pad महापालिकेच्या खर्चातून छापून घेतले होते, ही परंपरा 2003 पासून सुरू होती,\nया बेकायदेशीर कारभाराबद्दल महापालिकेच्या लेखा परीक्षण अहवालात ठपका ठेवण्यात आला\nहोता.हेपण वाचा : जानिये पुणे महानगरपालिका के नव स्वीकृत सदस्य के बारेमें \nवृत्तपत्र मालक संपादक संघाची ऑगस्टमध्ये परिषद\n← कुंटणखाना चालकाचा पोलिसांवर हल्ला\nनवीन मतदार नोंदणी मोहीम शूरू\nगट शिक्षण अधिकारी यांना कारणे दाखवा नोटिस(Show cause notice)\nकोंढव्यात गेल्या 5 दिवसांपासून महिलांचे 24 तास आंदोलन सुरू\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nसजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे : कोरोना संक्रमणामुळे जनजीवन विस्कळित झाले असून नागरिकांना वेळेवर औषध उपचार मिळत नसल्याने एकीकडे संताप\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/07/Mumbai-Stock-market_9.html", "date_download": "2020-09-28T22:46:53Z", "digest": "sha1:IOHIAXLH7F5ICAQZUMUBHLDXYV6WKLJA", "length": 6018, "nlines": 54, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "भारतीय बाजाराचा उच्चांकी व्यापार", "raw_content": "\nभारतीय बाजाराचा उच्चांकी व्यापार\nनिफ्टी १०७.७० तर सेन्सेक्स ४०८.६८ अंकांनी वधारला\nमुंबई, ९ जुलै २०२०: वित्तीय आणि मेटल स्टॉक्सनी आधार दिल्यामुळे बेंचमार्क निर्देशांकाने आजच्या व्यापारी सत्रात उच्चांकी कामगिरी दर्शवली. निफ्टी १.०१% किंवा १०७.७० अंकांनी वाढून तो १०,८०० च्या पुढे झेपावत १०,८१३.४५ अंकांवर स्थिर झाला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सदेखील १.१२% किंवा ४०८ अंकांनी वाढून ३६,७३७६९ वर थांबला.\nएंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की, आजच्या व्यापारी सत्रात जवळपास १४२५ शेअर्सनी नफा कमावला तर १४६ शेअर्स स्थिर राहिले. तसेच १२४६ शेअर्स घसरले. हिंडाल्को इंडस्ट्रीज (६.५८%), एसबीआय (४.१४%), बजाज फायनान्स (३.८१%), टाटा स्टील (३.२३%) आणि एचडीएफसी (४.२६%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर भारती इन्फ्राटेल (१.९४%), कोल इंडिया (१.५४%), टेक महिंद्रा (१.२०%), ओएनजीसी (०.९८%) आणि हिरो मोटोकॉर्प (०.८५%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. एफएमसीजी सेक्टर वगळता इतर सर्व निर्देशांकांनी आज हिरव्या रंगात व्यापार केला. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप अनुक्रमे ०.०७% आणि ०.४९% ने वाढले.\nदेशांतर्गत इक्विटी बाजारात भारतीय रुपयाने आजच्या व्यापार सत्रात मागील तीन दिवसातील घसरण सुरूच ठेवली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत त्याने ७४.९९ रुपये मूल्य गाठले.\nजगभरात कोव्हिड-१९ विषाणू रुग्णांच्या संख्येतील वाढ आणि चीनसोबतच्या वाढत्या तणावांमुळे आजच्या व्यापारी सत्रात जगातिक बाजारपेठेत संमिश्र संकेत दिसून आले. एफटीएसई एमआयबी ०.६१% नी तर एफटीएसई १०० चे शेअर्स ०.६५% नी घसरले. त्यामुळे युरोपियन बाजारात घसरण दिसून आली. तर दुसरीकडे मोठ्या कंपन्यांनी नवे उच्चांक दर्शवल्याने नॅसडॅकचे शेअर्स १.४४% नी वाढले. निक्केई २२५ चे शेअर्स ०.४० टक्क्यांनी तर हँग सेंगचे शेअर्सदेखील ०.३१% नी वाढले.\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\nमराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय\nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने '��व्होकस एच२ओ' लॉन्च केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2020-09-28T23:06:01Z", "digest": "sha1:ZV3UYPFZN25WNDUQCITX4UQGSQ7O7W2L", "length": 10042, "nlines": 172, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रोहिंग्या - विकिपीडिया", "raw_content": "\nम्यानमार (आरकान), बांग्लादेश, मलेशिया, पाकिस्तान, सौदी अरेबिया, थायलंड, भारत\nम्यानमार १० - १३ लक्ष [१][२]\nबांग्लादेश ३ - ५ लक्ष [३]\nरोहिंग्या हा पश्चिम म्यानमारमधील आरकान प्रांतातील मुस्लिम समाज आहे. जगभरात २० लाखावर रोहिंग्या लोक आहेत. म्यानमारमध्ये यांची संख्या सर्वाधिक आहे. २०१२ च्या आकडेवारीनुसार, म्यानमारमध्ये ८,००,००० रोहिंग्या लोक होते, तर २०१७ पर्यंत ही संख्या १३,००,००० वर पोहचली. भारतमध्ये ह्या समाजाची ३६,००० लोकसंख्या आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मतानुसार रोहिंग्या समाज हा जगातील सर्वात पीडित समाज आहे.[९] अनेक रोहिंग्या हे शेजारी बांग्लादेश आणि थायलंड-म्यानमार सीमावर्ती भागातील अनिवासी कँपमध्ये राहत आहेत.\nरोहिंग्या नावाच्या उत्पत्तीबद्दल अनेक विचार प्रवाह आहेत. रोहिंग्या इतिहासकार खलिलूर रहमान यांच्या मते अरबी शब्द 'रहम' म्हणजे 'दया' या शब्दापासून उत्पन्न झाला आहे. इ.स. ६ व्या शतकात अरबी व्यापारी प्रवास करत असताना रामरी बेटाजवळ जहाज बुडू लागले. व्यापारी जीव वाचवण्यासाठी नजिकच्या बेटावर उतरले आणि तेथील राजाच्या हाती लागले. राजाने व्यापाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा फर्मावली आणि व्यापारी 'रहम' - 'रहम' असा घोष करू लागले. त्याच शब्दाचा पुढे अपभ्रंश होऊन 'रोहांग' आणि पुढे 'रोहिंग्या' हा शब्द कायम झाला. आरकान मुस्लिम संघटनेचे सदस्य जहीरुद्दीन अहमद आणि नाझीर अहमद यांच्या मते त्या व्यापारी मुसलमानांना 'थंबू क्या' या नावाने ओळखले जाते. रोहिंग्या समाजाचे मूळ हे अफगाणिस्तानमधील रुहा समाजात असल्याचे त्यांचे मत आहे. इतिहासकार एम.ए. चौधरी यांच्या मते 'म्रोहाँग' राजवटीच्या नावावरून 'रोहिंग्या' हा शब्द निर्माण झाला.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू श��तात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/matang-community-sangharsh-mahamorcha-pune-marathi-news/", "date_download": "2020-09-28T21:44:55Z", "digest": "sha1:ELNS4NILFK6LOBRFU32OP7FI2KVOSKSK", "length": 8298, "nlines": 103, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "Organizing Matang Sangharsh Maha Morcha in Pune - Sajag Nagrikk Times", "raw_content": "\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nआज पुण्यात मातंग संघर्ष महामोर्चा काढण्यात आला.\nसजग नागरिक टाइम्स :पुणे : मातंग समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचारांच्या विरोधात आज (ता.21) पुण्यात मातंग संघर्ष महामोर्चा काढण्यात आला. जळगाव जिल्ह्यात दोन किशोरवयीन मुले विहरीत पोहले म्हणुन अमानुष मारहाण करण्यात आली,\nविडिओ पाहण्यासाठी क्लिक करा .\nहे पण पहा : पुलाचा कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळला\nलातूर जिल्ह्यात नवरदेवाने मारुतीमंदिरामध्ये प्रवेश केला त्यामुळे महिलांसह वऱ्हाडाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली , भिमाकोरेगांव दंगलीची मुख्य साक्षीदार व फिर्यादी असलेली पुजा सकट या तरुणीचा खुन करण्यात आला..अशा काही घटनां गेल्या काही दिवसांमध्ये समोर आल्या आहेत.\nसजग च्या विडिओ बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा\nमातंग समाजावर होणाऱ्या अन्यायाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि न्याय मिळण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.पुण्यातील सारसबागेपासून या मोर्चाला सूरूवात झाली, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या येथे हा मोर्चाचे समारोप झाला. मोर्चाची सुरवात संविधान उद्देशिका वाचनाने झाली. मोठ्या संख्येने मातंग समाजातील बंधू बघीनी न्यायासाठी या महामोर्चात सहभागी झाले. यावेळी महिला मोर्चाच्या अग्रस्थानी होत्या.\nअमाझोन,फ्लिपकार्ट,गियरबेस्टचे लेटेस्ट आँफर एकाच ठिकाणी http://www.sanatnew.com/\n← मुंढवा केशवनगर येथील दुमजली इमारत कोसळली\nबिबवेवाडी क्षेत्री��� कार्यालयात शौचालयाचा घोटाळा..\nकात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघातात\nPulwama attack|Muslim समाजाने Pakistan मुर्दाबाद म्हणत पाकिस्तानी झेंडा जाळला\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nसजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे : कोरोना संक्रमणामुळे जनजीवन विस्कळित झाले असून नागरिकांना वेळेवर औषध उपचार मिळत नसल्याने एकीकडे संताप\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/date/2019/05/", "date_download": "2020-09-28T23:00:45Z", "digest": "sha1:V6NPPNIMCFX2574WVY6ZW5DSO6FGHVNN", "length": 18285, "nlines": 128, "source_domain": "worldmarathi.com", "title": "May 2019 - worldmarathi.com", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nकॉंग्रेसमध्ये विलीन होणार राष्ट्रवादी सुप्रिया सुळेंनी दिली ही प्रतिक्रीया \nकॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर कॉंग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन होणार अशी चर्चा सुरु होती. मात्र याबाबत पहिली प्रतिक्रीया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. ‘राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण या अफवा आहेत. आमची अशी कोणतीही चर्चा झाली नाही. ही चर्चा फक्त मीडियामध्ये आहे,’ असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाबाबतच्या […]\n57 मंत्र्यांसह नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात\nराष्ट्रपती भवनात रंगलेल्या मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला भारतातून आणि विदेशातून अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यासाठी तब्बल सहा हजार पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले होते. गुरुवारी संध्याकाळी सात वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेण्यासाठी नाव घोषित करण्यात आले आणि त्याबरोबर सर्व बाजूंनी मोदी यांच्या जयजयकाराला सुरुवात झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदी यांना पंतप्रधानपदाची आणि त्यांच��या ५७ सहकाऱ्यांना […]\nमोदींच्या शपथविधी सोहळ्याला वारकऱ्यांचीही उपस्थिती\nजगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात झालेल्या या शपथविधी सोहळ्यात नरेंद्र मोदींसोबत ५८ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला वारकरी संप्रदायातल्या 11 मान्यवरांना खास निमंत्रण देण्यात आले होते. ऐन एकादशीच्या दिवशीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी असल्याने या निमंत्रणाला खास महत्त्व आहे. त्यामुळे पंढपूरातून वारकऱ्यांचे प्रतिनिधीत्व सोहळ्यात असल्याने […]\nबीसीसीआयकडून या खेळाडूचे तीन महिन्यांसाठी निलंबन\nआज इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. मात्र याच दिवशी एका खेळाडूचे बीसीसीआयने तीन महिन्यांसाठी निलंबन केले आहे. रिंकू सिंह असे या खेळाडूचे नाव असून तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळतो. त्याचबरोबर भारताच्या ‘अ’ संघाकडूनही हा युवा खेळाडू खेळला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील ‘अ’ संघांमध्ये आजपासून सामना खेळवण्यात येणार होता. पण या निलंबनामुळे रिंकूला […]\nहे सेलिब्रेटी राहणार मोदींच्या शपथविधीला उपस्थित \nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज शपथविधी सोहळा होणार आहे. शपथविधीची तयारी राष्ट्रपती भवनात जोरात सुरू आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी तब्बल सहा हजार पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये बॉलिवूड कलाकारांचाही समावेश असणार आहे. यामध्ये सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हासन हे सुद्धा या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यासोबतच बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रणौत, शाहरुख […]\nशपथविधीआधी मोदींकडून शहिदांना आदरांजली आणि महात्मा गांधी स्मृतीस्थळाला अभिवादन \nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज शपथविधी होणार आहे. मंत्रिमंडळात कोणते जुने चेहरे कायम राहतील आणि कोणत्या नव्या चेहऱ्यांचा समावेश होईल, याबाबतची उत्सुकता संपूर्ण देशाला लागलेली आहे. शपथविधी आधी मोदींनी गुरुवारी (30 मे) शहिदांना आदरांजली वाहिली. महात्मा गांधी आणि अटलजींच्या स्मृतीस्थळालाही अभिवादन केले आहे. नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी तब्बल सहा हजार पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. शपथविधीसाठी बांगलादेश, […]\nज��ानमध्ये तरुण माथेफिरुचा जमावावर हल्ला, दोघांचा मृत्यू\nजपानमध्ये एका तरुण माथेफिरुने जमावावर चाकूने हल्ला केला आहे. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये 17 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जपानमधील कावासाकी शहरातील एका पार्कच्या बाहेर हा हल्ला करण्यात आला आहे. एका माथेफिरू तरूणाने जवळपास 20 लोकांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात 19 जण […]\nया अभिनेत्रीने दोन कोटींची जाहिरात नाकारण्यामागचे सांगितले हे कारण…\nतेलुगू अभिनेत्री साई पल्लवीने काही दिवसांपूर्वी फेअरनेस क्रीमची 2 कोटी रुपयांची जाहीरात नाकारल्यामुळे ती खूप चर्चेत होती. त्यामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक झाले आहे. ही जाहिरात नाकारण्यामागचा तिचा नेमका हेतू काय होता याचा खुलासा तिने एका वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. पल्लवी म्हणाली, ‘मी ही जाहिरात करू शकत नाही कारण मी एक भारतीय आहे आणि […]\nमृत्यूनंतर आपोआप डिलिट होणार तुमचे जीमेल अकाऊंट \nमृत्यूनंतर आपोआप तुमचे जीमेल अकाऊंट डिलिट होणार असल्याची सुविधा गुगलने उपलब्ध करुन दिली आहे. पाहूयात हे कसं शक्य आहे तर.. सर्वात आधी मायअकाऊंट डॉट गुगल डॉट कॉम वर जा(myaccount.google.com) या लिंक वर जा. त्यानंतर Data & personalization या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर स्क्रोल डाऊन करून Make a plan for your account या ऑप्शनवर क्लिक करा. […]\nकपिल म्हणतो, काय अमेरिकेतही मोदी निवडूण आले\nकॉमेडी किंग कपिल शर्माची कॉमेडी जगभरात प्रसिध्द आहे. त्याची कॉमेडीने प्रेक्षकांचे अक्षरशः हसून हसून पोट दुखते. मात्र कपिलवर सध्या मोदी फिवर चढला आहे. कपिलने नुकताच त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओत तो मोदींचे कौतुक करताना दिसतो. यामध्ये कपिलने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका केली आहे. त्याच्यासोबत चंदन प्रभाकर आणि सुमोना चक्रवर्तीही आहेत. कपिल […]\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्��ळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nनेहा-आदित्य गोव्यात करणार डेस्टिनेशन वेडिंग \nबालकलाकार शिवलेख सिंहचा अपघातात मृत्यू\nया पक्षाचे आमदार फोडण्याची जबाबदारी माझ्याकडे होती- राणेंचा गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agrowon-agri-news-marathi-shekhar-gaikwad-take-temporary-charge-agriculture-commissioner-pune-25588", "date_download": "2020-09-28T21:13:55Z", "digest": "sha1:SPVIQ2STOY7F7IG5Z4X2MU7EZH6C2NYL", "length": 15540, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon agri news marathi shekhar gaikwad take a temporary charge as agriculture commissioner pune maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेखर गायकवाड प्रभारी कृषी आयुक्त\nशेखर गायकवाड प्रभारी कृषी आयुक्त\nबुधवार, 4 डिसेंबर 2019\nपुणे : राज्यात ओला दुष्काळ, पीकविमा, रब्बी नियोजन अशा विविध आघाड्यांवर गेल्या काही दिवसांपासून व्यस्त असलेले कृषी आयुक्त सुहास दिवसे एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे कृषी आयुक्तालयाची तात्पुरती सूत्रे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे आली आहेत.\nपुणे : राज्यात ओला दुष्काळ, पीकविमा, रब्बी नियोजन अशा विविध आघाड्यांवर गेल्या काही दिवसांपासून व्यस्त असलेले कृषी आयुक्त सुहास दिवसे एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे कृषी आयुक्तालयाची तात्पुरती सूत्रे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे आ���ी आहेत.\nभारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीत प्रशिक्षण दिले जाते. वेळापत्रकानुसार प्रशिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी असल्यामुळे कृषी आयुक्तांना मसुरी येथे जावे लागत आहे. मात्र, त्यामुळे पीकविमा किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या विषयांवर परिणाम होणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nश्री. गायकवाड यांनी कृषी आयुक्तपदाचा तात्पुरता पदभार नुकताच स्वीकारला. तत्पूर्वी श्री. दिवसे यांनी त्यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले जाते. कृषी खात्यात कामाची व्याप्ती मोठी असल्यामुळे अनेक सनदी अधिकारी नामोहरम होतात. यापूर्वी सुनील केंद्रेकर यांना ९० दिवसांत, तर सच्चिंद्र प्रताप सिंह यांना दीड वर्षात आयुक्तपद सोडावे लागले होते. श्री. दिवसे यांनी मात्र पदभार घेतल्यानंतर कृषी खात्यात अनेक सुधारणा घडवून आणण्यासाठी बैठका घेतल्या आहेत. १९९२ मध्ये त्यांची कृषिसेवा वर्ग दोन आणि वित्त लेखाधिकारीपदी निवड झाली. १९९३ मध्ये ते उपजिल्हाधिकारी बनले आणि २००९ मध्ये त्यांची आयएएस श्रेणीत निवड झाली. पीकविमा योजनेची अंमलबजावणी काटेकोर होण्यासाठी श्री. दिवसे व्यक्तिशः लक्ष घालत असल्यामुळे बॅंका आणि विमा कंपन्यांनी कामकाजात बदल केला आहे.\nपुणे कृषी आयुक्त प्रशिक्षण साखर प्रशासन सुनील केंद्रेकर\nमॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून माघार सुरू...\nपुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल झालेल्या मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू के\nकृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया गेटसमोर ट्रॅक्टर...\nनवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी (ता.२७) शिक\nनिकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्न\nशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभता) विधेयक, शेतकरी (सबलीकरण आणि संरक्ष\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी\nनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी\nकृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन की बात :...\nनवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमात सहसा राजकीय विषयांवर भाष्य करण्याचे टा\nकृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...\nनिकोप स्पर्���ेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...\nनगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...\nपुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...\nरत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...\nऔरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...\nनांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...\nहिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...\nपूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...\nनिर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...\nलातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...\nमराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...\nफूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...\nलातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...\nऔरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nपुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे : नियमित कर्ज फेडणाऱ्या...\nमूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...\nखानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...\nवाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...\nखानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/air-allowance-unemployed-dr-kshitij-ghules-statement-chief-minister-54326", "date_download": "2020-09-28T22:54:55Z", "digest": "sha1:GOTYDUKODPTL65XBMNKJUMBVWBAP3UK4", "length": 15184, "nlines": 190, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Air Allowance to the Unemployed, Dr. Kshitij Ghule's statement to the Chief Minister | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबेरोजगारांना हवाय भत्ता, डाॅ. क्षितिज घुले यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\nबेरोजगारांना हवाय भत्ता, डाॅ. क्षितिज घुले यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\nबेरोजगारांना हवाय भत्ता, डाॅ. क्षितिज घुले यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\nशुक्रवार, 15 मे 2020\nग्रामीण भागातील प्रत्येक युवक, कामगार, कष्टकरी, शेतकरी, ऊसतोड मजूर, छोटे व्यावसायीक आणि नोकरदार वर्ग यांचा भ्रम निरास झाला आहे. अनेक गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.\nनेवासे : बेरोजगारीमुळे भविष्यात निर्माण होणारी अनागोंदी आणि अराजकता टाळण्यासाठी लॉकडाउन काळात सरकारने सुशिक्षित व बेरोजगार युवकांना बेरोजगार भत्ता द्यावा, अशी मागणी लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.\nनिवेदनात डॉ. घुले म्हणाले, \"आज जगात कोरोना विषानणुने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात या विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे निर्माण झालेल्या समस्या तुम्ही अतिशय खंबीरपणे हाताळली आहे. आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र या आव्हानावर यशस्वीपणे मात करेल. केंद्र शासनाने जनतेला आवाहन केले की घरी थांबा, त्याला जनतेने प्रतिसाद दिला. पण घरी उत्पन्न कसे येणार, हे मात्र केंद्रने सांगिले नाही. केंद्राने कंपन्यांना कामगारांचे पगार बंद करू नये, पण पगारासाठी बंद कंपन्यांकडे रोख रक्कम कोठून येणार कंपन्या बंद झाल्याने अनेक युवक आज बेरोजगार झाले आहेत. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात, तर 25 टक्के ले-ऑफ करणार, असे संकेत आहेत. कितीही वर्क फ्रॉम होम केले, तरी काही मर्यादा आहेतच. कामगारांना कार्यालयात जावेच लागणार आहे. आज अनेक नोकरांची पगार वाढ थांबली आहे. काहीच्या पगारात 50 टक्के कपात केली आहे. या सर्व बाबींवर केंद्र शासन काहीतरी उपाय योजना करेल, असे अपेक्षित होते.\nआज ग्रामीण भागातील प्रत्येक युवक, कामगार, कष्टकरी, शेतकरी, ऊसत��ड मजूर, छोटे व्यावसायीक आणि नोकरदार वर्ग यांचा भ्रम निरास झाला आहे. अनेक गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी कोरोनाऐवजी इतर आजारांचे उपचार वेळेत न मिळाल्यामुळे रुग्ण मरण पावले आहेत. आज ग्रामीण भागातील अनेक युवक पुणे-मुंबई येथे नोकरी करतात. त्यांना गावी परतावे लागले. आधीच सुशिक्षित युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न होता आणि आता त्यात कोरोनाच्या संकटाने भर टाकली आहे. पुढे मंदीचे महासंकट आहेच. अमेरिका व इतर अनेक देशात तेथील नागरीकांना शासनाकडून बेरोजगारी भत्ता मिळतो, असा भत्ता शासनाने लॉक डाउन काळात बेरोजगारांना सुरु केला पाहिजे. अन्यथा अनागोंदी आणि अराजकता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. छोट्या उद्योजकांना सरकारी आर्थिक मदतीचे पाठबळ पाहिजे, ग्रामीण भागात रोजगाराांची संधी वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारने ग्रामीण भागात गुंतवणूक वाढविली पाहिजे. म्हणजे भविष्यात कोरोनासारख्या उदभवणाऱ्या संकटावर मात करता येईल, असे घुले यांनी निवेदनात म्हटले आहे.\n\"केंद्र सरकारचे 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज देशाच्या जीडीपीच्या 10 टक्के आहे असे म्हणणे योग्य नाही. कारण प्रणाली मध्ये आरबीआयची तरलता ओतणे ही आर्थिक उत्तेजन नाही. ज्या क्षेत्राला सर्वात जास्त गरज आहे अशा क्षेत्रात पैसे गेलेले नाही .केंद्र सरकारने आरबीआयच्या बाजूने अधिक उपाय दर्शवत आहेत जे उत्तेजनदायक नाही मग आर्थिक पॅकेज नक्की आहे तरी कुठे \n-- डॉ.क्षितिज घुले पाटील, तज्ञ संचालक, लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना, भेंडे\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nआरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचा एल्गार\nपुणे : महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाच्या (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने करावी, तसेच धनगर समाजावरील हल्ले रोखण्यासाठी कायदे करावे आदी विविध...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केल्या \"या\" सूचना...\nमुंबई : राज्य सरकारने रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nपाकिस्तान सरकार करणार भारताच्या दोन अभिनेत्यांच्या घराचं जतन..\nनवी दिल्ली : भारतीय चित्रपटसृष्टीतील महान कलाकार ज्येष्ठ अभिनेते राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्या पूर्वजांचे घर विकत घेण्याचा निर्णय पाकिस्तान...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nबेरोजगारीच्या प्रश्नाबाबत मी युवकांचा आवाज बनेन : रोहित पवार\nनगर : बेरोजगारी ही देशातील भीषण समस्या आहे. या प्रश्नाकडे आपण केंद्र सरकारचे लक्ष वेधले असून, या प्रश्नाबाबत मी युवकांचा बनेन, असे मत आमदार रोहित...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nसायबर गुन्हेगारांच्या टारगेटवर उपराजधानी \nनागपूर : देशाच्या विविध राज्यांत सायबर गुन्हे केल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी आता महाराष्ट्राच्या उपराजधानीकडे मोर्चा वळवला आहे. हे गुन्हेगार...\nबुधवार, 23 सप्टेंबर 2020\nबेरोजगार रोजगार employment सरकार government साखर पंचायत समिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare कोरोना corona महाराष्ट्र maharashtra मात mate उत्पन्न पुणे मुंबई mumbai अमेरिका गुंतवणूक नासा जीडीपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/node/405", "date_download": "2020-09-28T22:48:50Z", "digest": "sha1:WCVZ7TQLVSCKRG5GU6TH6UIJCWIDTWHP", "length": 14475, "nlines": 223, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); हात्तीच्या मारी!!! | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nकॅनडा : शिक्षणाचं नवं दार\nपाणीदार मराठी या लेखमालेतील हा पुढचा लेख\nहल्लीच्या इंग्रजी माध्यमातल्या पोरांना मराठी बोली भाषेतले बारकावे समजवून सांगावे लागतात. घरात मराठीच बोललं जात असलं तरी भाषेतल्या खाचाखोचा आणि धमाल आपसूक समजून त्यातली मजा उमजणं जरा अवघडच आमच्याच घरातली गोष्ट सांगते. परवा असंच काहीतरी बोलताना मी लेकाला म्हणाले, \"असा तो माणूस हातावर तुरी देऊन पसार झाला\". \"हातावर तुरी म्हणजे आपण आमटी करतो ते का आई आमच्याच घरातली गोष्ट सांगते. परवा असंच काहीतरी बोलताना मी लेकाला म्हणाले, \"असा तो माणूस हातावर तुरी देऊन पसार झाला\". \"हातावर तुरी म्हणजे आपण आमटी करतो ते का आई\", असा मला कपाळावर हात मारायला लावणारा त्याचा प्रश्न आला. त्याला कोपरापासून हात जोडून म्हटलं, \"थांबच तू आता. हातच्या काकणाला आरसा कशाला\", असा मला कपाळावर हात मारायला लावणारा त्याचा प्रश्न आला. त्याला कोपरापासून हात जोडून म्हटलं, \"थांबच तू आता. हातच्या काकणाला आरसा कशाला असल्या गोष्टीत आपला हात चांगला आहे. 'हात' ह्या नुसत्या एका शब्दावरून आपण रोज वापरतो त्या क्रियांची, वाक्प्रचारांची, म्हणींची यादीच करू या\". लगेच काम हाती घेतलं. असल्या गोष्टी म्हणजे आपल्या हातचा मळ असल्या गोष्टीत आपला हात चांगला आहे. 'हात' ह्या नुसत्या एका शब्दावरून आपण रोज वापरतो त्या क्रियांची, वाक्प्रचारांची, म्हणींची यादीच करू या\". लगेच काम हाती घेतलं. असल्या गोष्टी म्हणजे आपल्या हातचा मळ मराठीचे प्राध्यापक असलेल्या तीर्थरूपांनी डोक्यावर हात ठेवलाय ना\nपण कसला मुहूर्त लागायला तोवर भुकेमुळे हातघाईवर येऊन लेकाने हातपाय आपटायला सुरुवात केली होती. आता त्याच्या हातातोंडाची गाठ पडणं महत्त्वाचं होतं. त्याच्याशी हातमिळवणी केली, हातचलाखी करून त्याला म्हटलं की, बाबा रे, आत्ता चहा-बिस्किटावर हात मार. पण त्याने सपशेल हात हलवले. वर लाडीगोडी लावत म्हणतो कसा, \"तुझ्या हाताला चव आहे आई. मला आवडेल ते बनवण्यात तुझा हातखंडा आहे.\" लगेच त्याच्या हातात त्याला हवं ते ठेवलं आणि तेवढं काम हातावेगळं केलं. 'हात' या शब्दावर उत्खनन करायचं काम हाती घेतलं.\nहत्तीच्च्या मारी पाहा बरं हातोहात केवढे शब्द, वाक्प्रचार हाताशी आले नेहेमीसारखी यादी हातावेगळी करून टाकू या का नेहेमीसारखी यादी हातावेगळी करून टाकू या का चांगली हातभर बनेल. काही राहून गेलेच जरी टिपायचे, तरी हातभार लावायला तुम्ही आहातच हाताशी...\n१. हात मारणे (चौर्य)\n२. कपाळावर हात मारणे\n३. पाण्यावर हात मारणे (पोहताना)\n४. हात हलवणे (निरोप/असमर्थता)\n८. हात तोडणे/कलम करणे\n१०. हात आखडता घेणे\n११. हात फिरवणे (लेप/रंग)\n१२. हात न लावणे (कामास/अन्नास)\n१३. हात दाबणे/हाताला वंगण लावणे (लाच)\n१४. हात टाकणे (स्त्रीवर)\n१५. हाती घेणे (कार्य)\n१६. हात मागणे (विवाह)\n१७. हात देणे (अनुमती)\n१८. हात घालणे (विषयाला)\n१९. हात धरून जाणे/हात धर���न पळून जाणे (सोबत)\n२१. हात चांगला असणे (कला)\n२२. हात सैल सोडणे\n२३. हातचा मळ असणे\n२४. हातपाय आपटणे (संताप)\n२५. हातपाय झाडणे (वेदना)\n२६. हातावर पोट असणे\n२७. हात दगडाखाली असणे\n२८. हातावर तुरी देणे (निसटणे)\n२९. हाताला चव/कला असणे\n३०. हाताला लागणे (सापडणे)\n३१. हातपाय पसरणे (झोपणे/भीक/जम बसणे)\n३२. हातपाय गुंडाळणे (आटोपते घेणे)\n३५. हातात कंकण बांधणे (प्रतिज्ञा)\n३६. हातास/हाताशी धरणे (मदत)\n३९. हातात हात देणे\n४३. हातातोंडाची गाठ पडणे\n४४. हातातोंडाची घाई उडणे\n४५. हातात/हाती नसणे (असमर्थता/ताबा नसणे)\n४७. हात कुणी धरू न शकणे (तुलना)\n४८. हातावर हात चोळणे (चरफडणे)\n५०. एक हातभर (माप/प्रमाण)\n५१. हात (पत्त्यांच्या डावातला)\n५५. उजव्या हातास (दिशा)\n५६. दोन हात करणे/दोनाचे चार हात करणे\n५७. हात दाखवून अवलक्षण\n५८. हातचे सोडून पळत्याच्या पाठी जाणे\n५९. हाती भोपळा/धोंडे देणे\n६०. हातावर शीर घेणे\n६१. खुर्चीचा हात (टेकू)\n६२. उजवा हात असणे (घनिष्ठ)\n६३. हात धुवून पाठी लागणे/हात धुवून घेणे\n६४. आपला हात जगन्नाथ\n६५. एका हाताची सगळी बोटे सारखी नसतात\n६६. हातच्या काकणाला आरसा कशाला\n६७. तेल गेले तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे\n६८. एका हाताने देणे, दुसऱ्याने घेणे\n६९. हातभर लाकूड, नऊ हात ढलपी (अतिशयोक्ती)\n७१. हात पहाणे (ज्योतिष)\n७२. या हाताचे त्या हाताला कळू न देणे\n७३. मूठभर मियां हातभर दाढी\n७४. एका हाताने टाळी वाजत नाही\n७५. हात लावीन त्याचं सोनं/वाटोळं\n७६. हातचं राखून असणे\n७९. आता मीच हात आवरता घेते\n- माधुरी घाटे -हळकुंडे\nऐकणे ही एक कला\nवक्त है तो जीने दे, दर्द है तो सीने दे\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-book-club-neelambari-joshi-marathi-article-1841", "date_download": "2020-09-28T22:17:01Z", "digest": "sha1:IG7JLXNPSFGZASK7AOKJVHJXISMUXEXU", "length": 28417, "nlines": 117, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Book-Club Neelambari Joshi Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nहर घडी बदल रही है...\nहर घडी बदल रही है...\nगुरुवार, 19 जुलै 2018\nहॉस्टेलमध्ये असताना बस आणि लोकमधून मी मुंबईत खूप फिरले आहे. सगळ्या आर्ट गॅलरीज धुंडाळणं हा माझा लाडका प्रकार होता. खरं तर आख्खं आयुष्य मुंबईत काढले���्या माणसापेक्षा मला मुंबई जास्त परिचयाची झाली होती. माझ्यासाठी मुंबई म्हणजे गगनचुंबी इमारती, चमकदार गाड्या आणि दिमाखदार माणसं नव्हेत... तर मुंबई म्हणजे जुने रस्ते आणि धुरकटलेल्या प्राचीन वाटाव्यात अशा इमारती... तर मुंबई म्हणजे जुने रस्ते आणि धुरकटलेल्या प्राचीन वाटाव्यात अशा इमारती... भटकण्याबरोबरच मला शास्त्रीय संगीत मोहात पाडतं. सध्याच्या गायकांमध्ये मला तर, मुकुल शिवपुत्र प्रचंड आवडतो. राशिद खान आणि वीणा सहस्रबुद्धे हेही माझे लाडके गायक/ गायिका आहेत\nहॉस्टेलमध्ये असताना बस आणि लोकमधून मी मुंबईत खूप फिरले आहे. सगळ्या आर्ट गॅलरीज धुंडाळणं हा माझा लाडका प्रकार होता. खरं तर आख्खं आयुष्य मुंबईत काढलेल्या माणसापेक्षा मला मुंबई जास्त परिचयाची झाली होती. माझ्यासाठी मुंबई म्हणजे गगनचुंबी इमारती, चमकदार गाड्या आणि दिमाखदार माणसं नव्हेत... तर मुंबई म्हणजे जुने रस्ते आणि धुरकटलेल्या प्राचीन वाटाव्यात अशा इमारती... तर मुंबई म्हणजे जुने रस्ते आणि धुरकटलेल्या प्राचीन वाटाव्यात अशा इमारती... भटकण्याबरोबरच मला शास्त्रीय संगीत मोहात पाडतं. सध्याच्या गायकांमध्ये मला तर, मुकुल शिवपुत्र प्रचंड आवडतो. राशिद खान आणि वीणा सहस्रबुद्धे हेही माझे लाडके गायक/ गायिका आहेत भटकण्याबरोबरच मला शास्त्रीय संगीत मोहात पाडतं. सध्याच्या गायकांमध्ये मला तर, मुकुल शिवपुत्र प्रचंड आवडतो. राशिद खान आणि वीणा सहस्रबुद्धे हेही माझे लाडके गायक/ गायिका आहेत ‘धोबी घाट’ आणि ‘शिप ऑफ थीसिस सारखे चित्रपट काढणाऱ्या किरण राव हिचे हे उद्गार ’ब्रेव्ह न्यू बॉलिवूड’ या पुस्तकात आहेत. धोबी घाट या चित्रपटातली मुंबईतल्या पावसातली अप्रतिम दृश्‍यं आणि आमिर खान चित्र काढत असताना मागे ऐकू येणारी बेगम अख्तरची ठुमरी यामागे किरण रावची ही जडणघडण कारणीभूत आहे.\n‘ब्रेव्ह न्यू बॉलिवूड’ या पुस्तकात किरण रावसारख्या प्रवाहाविरुद्ध पोहत जायचं धाडस दाखवून चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या नवीन पिढीच्या आठ दिग्दर्शकांच्या मुलाखती आहेत. आपल्या देशात चित्रपट सहसा त्यात काम करणाऱ्या अभिनेत्यांमुळे ओळखले जातात. चित्रपटामागचे तंत्रज्ञ, निर्माते, दिग्दर्शक, कथा-पटकथा/ संवादलेखक, वेशभूषाकारक इ. कलाकारांना फारसं कोणी ओळखत नाही. उदाहरणार्थ महल, हावडा ब्रिज, गाईड किंवा मुघले-आझम अशा गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक किती लोकांना ठाऊक आहेत या भेदभावामुळेच मेनस्ट्रीम आणि समांतर आर्ट सिनेमा असे दोन प्रकार हिंदी चित्रपटात अनेक वर्षे होते. मात्र, गेल्या १० वर्षांमध्ये चित्रपटांचा एक वेगळाच प्रकार बॉलिवूडमध्ये रुजतो आहे. त्या प्रकाराला दिबाकर बॅनजी या दिग्दर्शन ‘अँटी डब’ असं नाव दिलं आहे. स्त्री - पुरुषांमधील बदललेली नाती, समलिंगी संबंध, एड्‌स, मनोविकार किंवा लहान मुलांवरचे लैंगिक अत्याचार असे अनेक विषयांना हे चित्रपट हात घालतात. बडे अभिनेते/ अभिनेत्री, आयटम साँग्स आणि जाहिरातींचा प्रचंड बजेट हे हीट चित्रपटाचे निकष या चित्रपटांनी मोडीत काढले आहेत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटांनी दिग्दर्शकांचं अस्तित्व प्रेक्षकांपर्यंत पोचलं.\n’ब्रेव्ह न्यू बॉलिवूड ’ या पुस्तकातल्या मुलाखती प्रीती चतुर्वेदी आणि निर्मल कुमार या दोघांनी घेतल्या आहेत. या मुलाखतींमध्ये दिग्दर्शकांची शैक्षणिक आणि कौटुंबिक पार्श्‍वभूमी, धार्मिक श्रद्धा, सामाजिक मतं, साहित्य, संगीत, सिनेमा याबाबतचे संस्कार, चित्रपटांकडे पहाण्याचा आणि चित्रपटाचं दिग्दर्शन करायचा दृष्टिकोन उलगडत जातो.\nपुस्तकात पहिली मुलाखत दिबाकर बॅनर्जी यांची आहे. दिबाकर जिथे वाढला त्या दिल्लीतल्या त्यांच्या करोल बागेतल्या घरात साहित्य, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत याबद्दल जाणकार लोकांची उठबस होती. त्यामुळेच दिबाकरनं वेगळी वाट चोखाळून सोळाव्या वर्षी ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन’ या अहमदाबादच्या प्रख्यात संस्थेत प्रवेश घेतला. पण व्हिज्युअल कम्युनिकेशन आणि ग्राफिक डिझाईन शिकण्याचा त्याला दीड वर्षातच कंटाळा आला. नंतर वेगळ्या वाटेनं जाऊन दिबाकरनं जे चित्रपट काढले त्यात सामान्य माणूस केंद्रस्थानी होता. उदाहरणार्थ, ‘खोसला का घोसला’ या चित्रपटात दिल्लीतल्या एका माणसानं आयुष्यभर पुंजी साठवून घेतलेल्या जागेत अतिक्रमण कसं होतं, मग त्याचं कुटुंब त्याच्यामागे कसं ठामपणे उभं राहतं ही कहाणी आहे. लव्ह, सेक्‍स, धोखा या दिबाकरच्या बहुचर्चित चित्रपटात नैतिकतेच्या सीमारेषा कशा बदलत गेल्या आहेत ते जाणवतं. ऑनर किलिंग, एमएमएसचे धोके आणि स्टिंग ऑपरेशन या विषयांवरच्या तीन कथा यात आहेत. तुम्हाला हवे ते चित्रपट काढत राहा... मग एक दिवस आपल्यापेक्षा काहीतरी वेगळं याला माहिती आहे, असं लक्षात आल्यावर तुमच्यामागे लोक उभे राहातात, असं दिबाकर म्हणतो. पुस्तकातल्या दुसऱ्या किरण राव हिच्या मुलाखतीत मिसेस आमीर खान झाल्याबरोबर चित्रपटसृष्टीत चित्रपटसृष्टीत पायघड्या घातल्या गेल्या का या प्रश्‍नांचं उत्तर देताना फक्त मोठं नाव आहे म्हणून तुमच्या चित्रपटांना आर्थिक साहाय्य मिळतं असं नाही; पण २० हाऊसफुल्ल चित्रपट तुमच्या नावावर जमा झाल्यानंतर मग पुढच्या चित्रपटात आर्थिक गुंतवणूक मात्र सहज केली जाते, असं किरण राव मान्य करते. या पुस्तकातल्या आठ मुलाखतींपैकी पाच मुलाखती स्त्री दिग्दर्शकांच्या आहेत हे एक वैशिष्ट्य आहे. किरण रावनंतर रीमा कागती आणि झोया अख्तर या दोघींच्या मुलाखत आहेत. या दोघींमधली एक समान गोष्ट म्हणजे दोघींनीही मीरा नायरचा ’सलाम बॉम्बे’ हा चित्रपट पाहून चित्रपट क्षेत्रात यायचं ठरवलं.\nदिगबोई या आसाममधल्या गावात रीमा कागती जन्माला आली. तिच्या जन्माच्या वेळी आसाममध्ये हिंसा कमी असली तरी नंतर तिनं तिथली राजकीय अस्थिरताही पाहिली आहे. नंतरच्या काळात दिल्लीत शिकत असताना तिनं चित्रपटसृष्टीत कामाला सुरुवात केली. आशुतोष गोवाकीकरचा लगान, मीरा नायरचा ’व्हॅनिटी फेअर’ फरहान अख्तरचे ’दिल चाहता है’ आणि ’लक्ष्य’ या चित्रपटांमध्ये ती सहाय्यक दिग्दर्शिका होती. हनीमूनला आल्यावर एकमेकांबरोबर वावरताना अनेकदा अडखळणारं एक जोडपं पाहून तिला ’हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड’ हा चित्रपट सुचला. वेगवेगळ्या संस्कृतींमधून आणि सामाजिक पार्श्‍वभूमीतून लग्न झाल्यानंतर हनीमूनला गेलेल्या जोडप्यांच्या विविध कथा या चित्रपटात आहेत. तिनं दिग्दर्शित केलेल्या आणि आमीर खान, करिना कपूर आणि राणी मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ’तलाश’ या चित्रपटामध्ये अस्तित्वाचाच शोध सर्व जण घेत असतात असा तत्त्वज्ञानात्मक विचार दिसतो. यानंतर जिची मुलाखत आहे ती झोया अख्तर मात्र कलेचा वारसा असणाऱ्या अभिरुचीसंपन्न घरातली आहे. झोयाचे आजोबा म्हणजे साहित्य अकादमीचं मानाचं पारितोषिक लाभलेले जान निसार अख्तर. ते हिंदी चित्रपटसृष्टीतले लोकप्रिय गीतकार होते. जावेद अख्तर हे झोयाचे वडील सलीम - जावेद या जोडगोळीतले जावेद हे उत्तम संवादलेखक आणि शायर आहेत. झोयाला खरं तर वकील किंवा पत्रकार व्हायचं होतं; पण सलाम बॉम्बे पाहून आपल्याला चित्रपट करायचे आहेत, हा तिचा निश्‍चय झाला. ’लक बाय चान्स’ या तिच्या चित्रपटात चित्रपटसृष्टीतली पिळवणूक, दुटप्पीपणा, भोंदूपणा उघड दिसतो. तिच्या ’जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटावर यातल्या व्यक्तिरेखा धनाढ्य आहेत आणि सर्वसामान्यांचं त्या प्रतिनिधीत्व करत नाहीत, अशी काही वेळा टीका होते. यावर त्या व्यक्तिरेखा आणि चित्रपटाची कथा तुमच्या भावनांना हात घालतात हे जास्त महत्त्वाचं आहे, असं झोया म्हणते. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर आलेल्या ’दिल धडकने दो’ या झोयाच्या चित्रपटाबाबतही हेच वाक्‍य लागू पडतं.\nझोयानंतरची मुलाखत असलेली शोनाली बोस हिचं बालपण कोलकत्त्यात गेलं असलं तरी नंतर तिनं दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली. अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेत असताना ती बेदब्रत पेन या नासामध्ये संशोधन करणाऱ्या माणसाच्या प्रेमात पडली. दोघांनी मिळून प्रथम ’चित्तागाँग’ हा चित्रपट काढला. ब्रिटिश राजवटीतल्या बांग्लादेशातल्या एका उठावावर हा चित्रपट आधारित होता. शोनालीनं दिग्दर्शित केलेला ’अमू’ हा चित्रपट पहिला चित्रपट तिनं स्वतःच लिहिलेल्या कादंबरीवर आधारित होता. कोंकणा सेननं यात अमेरिकेत वाढलेल्या अमू या मध्यवर्ती व्यक्तिरेखेचं काम केलं आहे. इंदिरा गांधी यांचा खून, त्यानंतर झालेल्या शीखविरोधी दंगली, त्यात गमावलेले आई-वडील आणि निर्वासित असण्याचं दुःख असे अनेक पदर या चित्रपटाला आहेत. या पुस्तकात उल्लेख नसलेला शोनालीचा पुढचा चित्रपट म्हणजे मार्गारिटा वुईथ अ स्ट्रॉ... सेरेब्रल पाल्सी हा मनोविकार जन्मजात असलेल्या मुलीचं काम यात काल्की कोचीन हिनं उत्कृष्ट केलं होतं.\n’पीपली लाईव्ह’ या टेलिव्हिजन माध्यमावर घणाघाती प्रहार करणाऱ्या चित्रपटानं गाजलेल्या अनुषा रिझवीची यानंतर या पुस्तकात मुलाखत आहे. अनुषा काही वर्षे एनडीटीव्हीवर पत्रकारितेचं काम करत होती. त्यानंतर मात्र तिथल्या कामाचा कंटाळा आल्यावर तिनं राजीनामा दिला. ’पीपली लाईव्ह’ या अनुषाच्या चित्रपटात एका शेतकऱ्याच्या आत्महत्येचा माध्यम कसा टिआरपीसाठी फायदा उठवतात त्याचं चित्रण होतं. या पुढच्या मुलाखतीतल्या ओनिरच्या ’आयॲम’ या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभरातून ४०० जणांनी या चित्रपटाला आर्थिक साहाय्��� पुरवलं होतं. अगदी फेसबुकवरूनसुद्धा आवाहन करून हा क्राऊडफंडिंगचा प्रयोग यशस्वी झाला. आय ॲममध्ये चार कथा आहे. अभिमन्यूमध्ये लहान मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार, ओमारमध्ये समलिंही संबंध मेघामध्ये काश्‍मिरी पंडितांचा प्रश्‍न आणि ‘आफिया’मध्ये स्पर्म डोनेशन असे अत्यंत वेगळे विषय मांडले आहेत. भूतानमध्ये जन्म झालेल्या ओनिरला नंतर तिथल्या धार्मिक दंगलींमुळे भारतात यावं लागलं. एकटेपणा, निर्वासितता असे विषय त्यामुळे त्याच्या चित्रपटांमध्ये डोकावणं अपरिहार्य ठरलं. ’माय ब्रदर निखिल’ या चित्रपटात त्यानं एड्‌सग्रस्तांना नोकरीतून कसं डावललं जातं, त्यांना समाज कसा दूर लोटतो याचं चित्रण आहे.\nया पुस्तकातली शेवटची मुलाखत आहे तिगमांशू धुलियाची. मी व्यावसायिक आणि इंटलेक्‍चुल सिनेमा याचं कॉकटेल आहे, असं तिगमांशू मान्यच करतो चित्रपटात अनेक जणांचे पैसे अडकलेले असतात. त्यामुळे तो मनोरंजक हवा, लोकांच्या मनाला जाऊन भिडमारा हवा आणि त्यात तुम्हाला दिग्दर्शक म्हणून समाधान लाभलेलं असायला हवं, असं तिगमांशून ’दिल से’ या मणिरत्नमच्या चित्रपटातलं संवादलेखन, केतन मेहताच्या ‘बॅंडीट क्वीन’मध्ये सहाय्यक दिग्दर्शन, ‘गॅंग्ज ऑफ वासेपूर’मधल्या रामाधीर सिंगच्या भूमिकेत अभिनय आणि ‘पान सिंग तोमार’ ‘साहिब बिबी और गॅंगस्टर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अशा अनेक प्रकारे स्वतःला सिद्ध केलं आहे. ‘साहिब बिबी और गॅंगस्टर’ या त्याच्या चित्रपटाच्या दोन भागांमध्ये उत्तर प्रदेशातली संपत चाललेली राजेशाही, आधुुनिक काळातला सत्तासंघर्ष, माणसाच्या दबलेल्या इच्छा, महत्त्वाकांक्षा, उणिवा याचं यथार्थ दर्शन होतं.\nनाविन्यपूर्ण आणि परंपरांना छेद देणाऱ्या संकल्पनांवरचे चित्रपट ही भारतात दिग्दर्शकांना न परवडणारी चैन आहे, असं सत्यजित रे या महान दिग्दर्शकाचं मत होतं. आज उण्यापुऱ्या ५० वर्षांतर काही मूठभर दिग्दर्शक ही चैन करून त्यात यशस्वी झाले आहेत, ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे, असं हे पुस्तक वाचल्यावर पटतं.\nपुस्तक ः ब्रेव्ह न्यू बॉलिवूड\nलेखक ः निर्मल कुमार/ प्रीती चतुर्वेदी\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/pm-kisan-samman-nidhi-scheme-on-sunday-85-crore-farmers-will-get-2-thousand-rupees-5f2f815a64ea5fe3bde25412", "date_download": "2020-09-28T20:41:02Z", "digest": "sha1:QIO77GLS3OO54CKDWUVDCB5SDPFMPRWZ", "length": 9394, "nlines": 96, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - पंतप्रधान रविवारी कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत एक लाख कोटी रुपयांचे वित्तपुरवठा करणार! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nपंतप्रधान रविवारी कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत एक लाख कोटी रुपयांचे वित्तपुरवठा करणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी (नरेंद्र मोदी) रविवारी एक लाख कोटी रुपयांच्या कृषी पायाभूत सुविधा निधी सुविधेचे उद्घाटन करतील. यानिमित्ताने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे २०००-२००० रुपयेही शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातील. देशातील एकूण ८.५ कोटी शेतकर्‍यांना १७,००० कोटी रुपये मिळतील, हे पैसे १ ऑगस्टपासून पाठवायचे होते, पण ते एकत्र पाठविण्याची योजना तयार करण्यात आली होती. सूत्रांकडून न्यूज १८ हिंदीला मिळालेल्या माहितीनुसार ही रक्कम हस्तांतरित करण्यासाठी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत कृषी मंत्रालयात मॅरेथॉन बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान किसान योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक अग्रवाल हे देखील उपस्थित होते. आपल्याला सांगू की या योजनेंतर्गत देशातील आतापर्यंत १० कोटी, ३१ लाख, ७१ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत पाठविली गेली आहे. सुमारे ७५,००० कोटी रुपयांची थेट मदत देण्यात आली आहे, जेणेकरून लहान शेतकर्‍यांना शेतीत मदत करता येईल. १ डिसेंबर २०१८ रोजी ही योजना अनौपचारिकरित्या सुरू झाली. कोविड -१९ साथीच्या काळात ही योजना शेतक-यांना मोठा आधार म्हणून उदयास आली. लॉकडाऊनमध्येच सुमारे २० हजार कोटी रुपये पाठविण्यात आले. त्याची रक्कम वाढविण्याची मागणी शेतकरी संघटना करत आहेत. कृषी पायाभूत सुविधा निधी - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक लाख कोटी रुपयांच्या कृषी पायाभूत सुविधा निधीला मान्यता देण्यात आली आहे. व्याज अनुदान आणि आर्थिक मदतीद्वारे पीक कापणीनंतर पायाभूत सुविधा व्यवस्थापन आणि सामुदायिक शेती मालमत्तांच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूकीसाठी ही योजना एक मध्यम आणि दीर्घकालीन कर्ज आहे. संदर्भ- न्यूज १८, ८ ऑगस्ट २०२०., यासा��ख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nन्यूज18योजना व अनुदानकृषी वार्ताकृषी ज्ञान\nयोजना व अनुदानन्यूज18कृषी वार्ताकृषी ज्ञान\nशेतकऱ्यांना खतांचे अनुदान 5000 रुपये देण्याची शिफारस\nकृषी खर्च आणि किंमती आयोगाने (सीएसीपी) पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसन) व्यतिरिक्त शेतकऱ्यांना ५००० रुपये देण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. शेतकऱ्यांना...\nकृषी वार्ता | न्यूज18\nयोजना व अनुदानन्यूज18कृषी वार्ताकृषी ज्ञान\nया योजनेतंर्गत 11 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात 93,000 कोटी रुपये जमा\nसरकारने शेतीत मदत करण्यासाठी देशातील ११ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ९३ हजार कोटी रुपये पाठवले आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या सरकारने एवढी मोठी रक्कम...\nकृषी वार्ता | न्यूज18\nयोजना व अनुदानन्यूज18कृषी वार्ताकृषी ज्ञान\nSBI बँक शेतकर्‍यांसाठी हि नवीन कर्ज योजना सुरू करणार\nSBI बँक फक्त पीक कर्जच देत नाही तर आम्ही सेफ अँड फास्ट एग्रीकल्चर लोन (सेफल) नावाचे उत्पादन बाजारात आणणार आहोत. सेफल अशी एक कंपनी आहे ज्याने सर्व सेंद्रिय कापूस उत्पादकांना...\nकृषी वार्ता | न्यूज18\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/2016/03/09/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-28T21:43:32Z", "digest": "sha1:5SY2T7L77NV7C7LK743VV5AO6O4C2T2P", "length": 5366, "nlines": 111, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "शाळा", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\n“एक दिवस असेल तो\nएक दिवस असेल तो\nगृहपाठ केला नाही म्हणुन\nएक दिवस असेल तो\nएक दिवस असेल तो\nएक दिवस असेल तो\nएक दिवस असेल तो\nपुन्हा शाळेत घेऊन जाण्याचा\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\nनकळत शब्द बोलू लागले ..\nचलो बच्चो को बच्चे रहने देते हैं\n poems in marathi कविता कविता संग्रह प्रेम कविता मराठी कथा\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%AD%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2020-09-28T23:15:18Z", "digest": "sha1:S6Y5TWA4KTNCGF26HBGQZO64HK6CEHHW", "length": 16632, "nlines": 118, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विजय पांडुरंग भटकर - विकिपीडिया", "raw_content": "\nविजय पांडुरंग भटकर (जन्म:११ ऑक्टोबर १९४६, मुरंबा) हे भारतीय संगणक शास्त्रज्ञ आहेत.\nभटकर यांचे मूळ गाव म्हणजे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा हे अडीचशे-तीनशे लोकवस्तीचे गाव. त्यांचे मूळ घर जनावरांचा गोठा आणि पडक्या भिंती असलेल्या जुनाट वाड्यात.\nभटकर यांचे शालेय शिक्षण मूर्तिजापूर येथे झाले. [१]त्यांनी विश्वेश्वरय्या रीजनल इंजिनीअरिंग कॉलेज, नागपूर येथून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. त्यांना एम.टेक. साठी आयआयटी, मुंबईमध्ये प्रवेश मिळत होता.तसेच महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, वडोदरा येथेसुद्धा प्रवेश मिळत होता. त्यापैकी वडोदरा येथील विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.त्यांनी आयआयटी, दिल्ली येथून पी.एचडी. प्राप्त केली.\nभटकरांनी शिक्षणाच्या काळात सर्व विषयांतील साधारणत: पन्नास हजार पुस्तके वाचली. शिक्षणानंतर, त्यांना परदेशी नोकर्‍यांची अनेक आमंत्रणे होती, पण त्यांनी भारतातच राहायचे ठरवले होते.\nविक्रम साराभाईंच्या अध्यक्षतेखाली इलेक्ट्रॉनिक्स कमिशनची स्थापना १९६८ साली झाली. त्या कमिशनवर भटकरांनी दहा वर्षे काम केले. ते इंदिरा गांधींनी 'इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार' साठी १९७२ साली नेमलेल्या महत्त्वाच्या समितीचे सदस्य होते. त्यांनी त्रिवेंद्रममध्ये इलेक्ट्रॉनिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट या भारतातील सर्वात मोठया प्रयोगशाळेची स्थापना केली. ते या संस्थेचे १९८० ते१९८७ या काळात ते संचालक होते.) भटकरांच्या मार्गदर्शनाखाली केरळमध्ये अठरा कारखाने उभारले गेले. १९८२ च्या एशियाडच्या वेळी भारतात दूरदर्शनचे प्रसारण रंगीत असावे असे सरकारला वाटले. इतर ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या मते हे शक्य नव्हते, त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधीनी ही कामगिरी भटकरांवर सोपवली. त्यासाठी केल्ट्रॉन आणि तिरुअनंतपूरमच्या इलेक्ट्रॉनिक्स संशोधन संस्थेने भटकरांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नांची पराकाष्ठा करून हे उद्दिष्ट पूर्ण केले. भटकरांनी इलेक्ट्रॉनिक्सची अनेक उपकरणे व ��्रणाल्या विकसित केल्या. सुरक्षिततेच्या आणि उत्पादन क्षमतेच्या बाबतीत त्यांनी भिलाई प्लान्टमध्ये सुधारणा करून दिल्या. रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण प्रणाली, उद्योगातील स्वयंचलित यंत्रणा, कलकत्ता भुयारी रेल्वेची संगणकीय प्रणाली त्यांनी विकसित केल्या. भटकर टाटा कन्सल्टन्सीत १९८७ मध्ये उपाध्यक्ष झाले.\nभटकरांनी १९९३मध्ये परम-८०० तर १९९८मध्ये परम-१००० हे संगणक बनवले. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ. हा संगणक प्रति सेकंद एक अब्ज गणिते करू शकतो. अंतराळ संशोधन, भूगर्भातील हालचाली, तेलसाठे संशोधन, वैद्यकीय हवामान, अभियांत्रिकी, लष्करी अशा अनेक क्षेत्रांसाठी हा संगणक उपयोगी पडतो. विकसनशील देशातील असा हा एकमेव संगणक आहे. एवढ्या क्षमतेचा संगणक अमेरिका आणि जपान सोडता फक्त भारतात आहे.\nत्यांनी भारतातील सर्व भाषा संगणकांवर आणून साक्षरच काय पण निरक्षरही संगणक साक्षर व्हावा असा प्रयत्न केला. त्यांनी पुण्यातील सी-डॅकमध्ये (Centre for Development of Advanced Computing) प्रगत संगणकीय शिक्षण केंद्र सुरू करून हजारो मुलांना संगणकाचे शिक्षण दिले. तेथील मुले आज जगात भारताचे नाव उज्जवल करत आहेत. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ही पदव्युत्तर शिक्षणाची संस्था त्यांनी स्थापन केली. महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेततेसाठी त्यांनी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपला संगणकीय प्रणाली बनवून दिली. त्यांनी एसएमएससाठी भारतीय भाषांची प्रणाली विकसित केली. शाळेपर्यंत न पोचणाऱ्या मुलांसाठी 'एज्युकेशन टू होम' (ईटीएच) ही संकल्पना मांडून त्यासाठी १९९८-९९ मध्ये ईटीए संशोधन शाळा सुरू केली. त्यामुळे कदाचित भारत हा जगातील सर्वात मोठा संगणक साक्षर देश बनेल. ग्रामीण भागात संगणक शिक्षणाचा प्रसार अधिक होण्यासाठी डिजिटल स्कूल काढून त्याद्वारे वीस लाख लोकांना शिक्षण दिले. त्यांनी घरात येणाऱ्या एकाच वायरमधून आपल्याला फोन-टीव्ही आणि संगणक चालवता येतील अशी ब्रॉडबँड प्रणाली विकसित केली. भटकरांनी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन, डीव्हीनेट, मल्टिया, डिशनेट या संस्थाही स्थापन केल्या.\nआणासाहेब चिरमुले स्मृति पुरस्कार- २००३\nइंडियन जिओटेक्निकल सोसायटी- सुवर्णपदक, १९७९\nइलेक्ट्रॉनिक मॅन ऑफ द इयर -१९९२- ELCINA\nईबिझ इनोव्हेशन कॉन्टेस्ट पुरस्कार -दुबई, १९९८. (या स्पर्धेला ३५ देशातून १३२५ जण आले होते, त्यांत भटकर हे पहिले आले.)\nएच्‌के फिरोदिया जीवनगौरव पुरस्कार- १९९५-९६\nओम प्रकाश भसीन पुरस्कार-२०००\nकेजी प्रतिष्ठानचा दशकातील व्यक्तिमत्त्व पुरस्कार -२००४\nगुलाबराव महाराज पुरस्कार -\nदानाक्वेस्ट जीवनगौरव पुरस्कार -२००३\nपॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा(PMCIL) पुरस्कार -२००१\nपुणे अभिमान मूर्ती -१९९७\nपुणे सिटाडेल पुरस्कार -\nप्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार -१९९४(I.I.T, Delhi)\nफेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स(FICCI) -१९८३, १९९१.\nभारत सरकारकडून पद्मश्री -२०००\nमहाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार -२०००\nभारत सरकारकडून पद्मभूषण -२०१५\nराजर्षि शाहू महाराज पुरस्कार -\nरामियल वाधवा सुवर्णपदक -१९९२(IETE)\nलोकमान्य टिळक पुरस्कार -१९९९\nविदर्भ गौरव पुरस्कार -\nविदर्भ भूषण पुरस्कार -\nविविधलक्षी औद्योगिक विकास केंद्राचा(VASUIK) पुरस्कार -१९९३\nविश्वेश्वरय्या स्मृति पुरस्कार -२००२(कोल्हापूर)\nसावरकर राष्ट्रीय स्मारक विज्ञान पुरस्कार -\nसीडॅक-एसी‍एस प्रतिष्ठान व्याख्यान पुरस्कार -२००७\nश्रीमंत मालोजीराव स्मृति पुरस्कार -\nपहा : महाराष्ट्र भूषण पुरस्कार\n^ भटकर, विजय (२०१६). आम्ही असे घडलो, संपादित पुस्तक. पुणे. pp. ६१.\nइ.स. १९४६ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ सप्टेंबर २०२० रोजी १८:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-1-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80-29-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A2%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B3-%E0%A4%A8%E0%A4%AB%E0%A4%BE-:-%E0%A4%A1%E0%A5%89.-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87/9aKT2M.html", "date_download": "2020-09-28T22:52:39Z", "digest": "sha1:BDIQDHERID6JLLOHEGSDQFYWIA6AL6ZH", "length": 5489, "nlines": 38, "source_domain": "rajsatya.page", "title": "जयवंतराव भोसले पतसंस्थेला 1 कोटी 29 लाखांचा ढोबळ नफा : डॉ. अतुल भोसले - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nर��जसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nजयवंतराव भोसले पतसंस्थेला 1 कोटी 29 लाखांचा ढोबळ नफा : डॉ. अतुल भोसले\nApril 8, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nजयवंतराव भोसले पतसंस्थेला 1 कोटी 29 लाखांचा ढोबळ नफा : डॉ. अतुल भोसले\nकराड : येथील सहकारमहर्षी मा. जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्थेला सन 2019-20 या आर्थिक वर्षात 1 कोटी 29 लाख रूपये एवढा ढोबळ नफा झाला असून, पतसंस्थेने 265 कोटी 45 लाख रूपयांहून अधिक एकूण व्यवसाय केला असल्याची माहिती बँकेचे संस्थापक डॉ. अतुल भोसले यांनी दिली आहे.\nयाबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, की कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांच्या प्रेरणेने 19 वर्षांपूर्वी ही पतसंस्था सुरू करण्यात आली. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या या संस्थेचा आज वटवृक्ष झाला असून, सामान्य शेतकरी, कष्टकरी समुदायातील लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी पतसंस्था कार्यरत आहे.\nपतसंस्थेस 31 मार्च 2020 अखेर सर्व तरतुदी वजा जाता 61 लाख 29 हजार रुपये इतका निव्वळ नफा झाला असून, 7 कोटी 24 लाख रुपपयांचा स्वनिधी संस्थेकडे शिल्लक आहे. तसेच संस्थेचा निव्वळ एनपीए हा शून्य टक्के राहिला आहे. सध्या देशभरात वेगाने फैलावणार्‍या कोराना साथीच्या पार्श्‍वभूमीवरही पतसंस्थेने सर्व संचालक मंडळ, सभासद, खातेदार व कर्मचार्‍यांच्या सहकार्याने चांगली कामगिरी करत व्यवसाय वृद्धीचे उद्दिष्ट गाठण्यात यश मिळविले आहे. आज संस्थेचे मलकापूर येथील प्रधान कार्यालय आणि उंबज व सातारा शाखा या स्वमालकीच्या इमारतीत आहेत. सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या या पतसंस्थेच्या 12 शाखा असून, भविष्यात पतसंस्थेचे कार्यक्षेत्र वाढविण्याचा मनोदय संस्थापक डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केला आहे. यावेळी संस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाटील (दाजी) व व्यवस्थापक ए. के. यादव उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/daily-rashi-bhavishya/today-astrology-saturday-29-august-2020-daily-horoscope-in-marathi/articleshow/77809457.cms", "date_download": "2020-09-28T20:34:57Z", "digest": "sha1:Q5OYKPKHEDSWGC4DFJNP7Z4RIRWUUEVB", "length": 20387, "nlines": 123, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n कोणत्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायक ठरेल आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी कुंभ राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस कसा जाईल कुंभ राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस कसा जाईल\n- पं. ओम्‌कार अ. जोशी, ज्यो.शास्त्री\nमेष : कोणतीही मनात शंका न धरता काम सुरू करा. व्यायामाचा कंटाळा करू नका. आई-वडिलांची सेवा करण्याची संधी मिळेल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य आणि सानिध्य लाभेल. मुलांकडून शुभवार्ता मिळतील. चिंता संपुष्टात येतील. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम दिवस. ख्याती वृद्धिंगत होईल. विद्यार्थ्यांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. दिवसाच्या उत्तरार्धात प्रलंबित कामे पार पाडू शकाल.\nवृषभ : आपल्या बोलण्यातील कटुता टाळा. जुन्या पुस्तकांचे वाचन होईल. समाधान आणि शांतता प्रदान करणारा दिवस. राजकीय क्षेत्रीत केलेले प्रयत्न यशाचा टप्पा पुढे नेतील. शासनाकडून सहकार्याची शक्यता. व्यापारी वर्गाला नवीन करारामुळे प्रतिष्ठा लाभेल. जोडीदाराच्या गरजांकडे लक्ष द्यावे. वैवाहिक जीवन सुखकारक होईल. कुटुंबाला वेळ द्यावा.\nमिथुन : आपल्या बोलण्याने समोरच्यावर छाप पाडाल. सरकारी कामे मार्गी लागतील. मौल्यवान वस्तू सांभाळा. महत्त्वाची वस्तू गहाळ होण्याचे भय सतावेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. मन प्रसन्न होईल. वाहन सुख प्राप्त होऊ शकेल. धनसंचयात वृद्धी होईल. दिवसाच्या उत्तरार्धात एखाद्या मंगलकार्यात सहभागी होण्याची संधी प्राप्त होईल.\nआजचे मराठी पंचांग : शनिवार, २९ ऑगस्ट २०२०\nकर्क : शांत विचाराने कामे पूर्ण करा. कुटुंब सौख्य उत्तम लाभेल. मान, सन्मान वाढीस लागतील. कार्यक्षेत्रात यश आणि प्रगतीचे मार्ग सुकर होईल. मुलांप्रतीच्या जबाबदाऱ्या पार पाडाल. कामानिमित्त छोटे प्रवास घडतील. कुटुंबातील सदस्याशी मतभेद शक्य. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कार्यालयात प्रामाणिकपणा आणि शिस्तीचा लाभ होईल. विद्यार्थ्यांना वाढीव मेहनत करण्याच�� गरज.\nसिंह : आपल्याकडून निर्णय बरोबर घेतले जातील. जोडीदाराची मानसिकता समजून घ्या. बोलण्याची नम्रपणा कार्यक्षेत्रातील मान वाढवले. विद्यार्थ्यांसाठी यशकारक दिवस. राजकीय संपर्कातून लाभाचे योग. धनसंचयात वाढ होईल. कुटुंबाला वेळ द्यावा. प्रेमात असलेल्या व्यक्तींना उत्तम काळ. धाकट्या भावाचा सल्ला मोलाचा ठरू शकेल.\nकन्या : घरामध्ये सर्वांकडून मान मिळेल. जुन्या आजारांकडे लक्ष द्या. रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना सकारात्मक व दिलासादायक दिवस. मुलांकडून शुभवार्ता मिळतील. भविष्याची चिंता मिटेल. व्यवसायिकांना संपर्कातून लाभ. एखाद्या समस्याचे संयमाने निरसन करू शकाल. दिवसाचा उत्तरार्ध मौजमजा व आनंदात जाईल.\nआईच्या संरक्षणासाठी गणपती झाला विनायकी; वाचा, 'हे' अद्भूत रहस्य\nतुळ : दिवसामध्ये उत्तम करमणूकी होईल. जवळचे प्रवास घडतील. आजचा दिवस सुखकारक. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल. आप्तेष्टांची असलेले नातेसंबंध दृढ होतील. मात्र, आर्थिक व्यवहार शक्यतो टाळावेत. अचानक धनलाभाचे योग आहेत. विरोधक नामोहरम होतील. आरोग्याची काळजी घ्यावी. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नये.\nवृश्चिक : जुन्या ग्रंथांचे वाचन होईल. लोकांमध्ये प्रतिष्ठा लाभेल. आजचा दिवस मध्यम फलदायी. आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. आरोग्याच्या तक्रारींवर वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे ठरेल. बोलण्यात माधुर्य ठेवल्यास सर्व कामे सुरळीत पार पडतील. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. विद्यार्थ्यांना यशकारक दिवस. नवीन गोष्टी शिकायला मिळतील. मान, सन्मान वाढेल.\nधनु : नातेवाईकांमध्ये वाहवा मिळेल. व्यायामाचा कंटाळा करू नका. विरोधकांकडूनही कार्याचा गौरव केला जाईल. नवीन संपर्क लाभदायक ठरतील. प्रलंबित कामे मार्गी लागतील. सासरच्या मंडळींकडून लाभ मिळतील. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल. दिवसाच्या उत्तरार्धात सामाजिक वा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकेल.\nअवघ्या तीन पावलांमध्ये ब्रह्मांड व्यापून टाकणाऱ्या वामनाची जयंती\nमकर : आपल्या बोलण्याने समोरच्याची साशंकता दूर होईल. आहाराची पथ्ये पाळा. कौटुंबिक आणि आर्थिक आघाडीवर यशकारक दिवस. रोजगाराच्या क्षेत्रातील प्रयत्न यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त करतील. जुने मित्र भेटल्याने मन ��्रसन्न राहील. कार्यालयातील सहकाऱ्यांचे सहकार्य व आदर दोन्ही प्राप्त होतील. दिवसाच्या उत्तरार्धात कोणत्याही वादात पडू नका.\nकुंभ : आपल्या निर्णयावर ठाम रहा. भागीदारीत फायदा करून घ्या. संमिश्र घटनांचा दिवस. कार्यालयातील वरिष्ठांची मतभेद होण्याची शक्यता. संयमाने कार्यरत राहा. विरोधकांच्या कारवाया त्रस्त करण्याची शक्यता. अचानक प्रवास संभवतो. पालकांचे शुभाशीर्वाद लाभतील.\nमीन : व्यवायातील जुनी खोळंबलेली कामे मार्गी लागतील. अनावश्यक खर्चांना दूर ठेवा. मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात दिवस जाईल. वैवाहिक जीवनातील कुरबुरी चर्चेनंतर दूर होतील. आप्तेष्टांशी आर्थिक व्यवहार न करणे हिताचे ठरेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लाभ मिळतील. प्रिय व्यक्तींकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nDaily Horoscope 28 August 2020 Rashi Bhavishya - सिंह : मुलांबरोबरचा वेळ आनंदात जाईल महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nबातम्याअधिक मास : कसे करावे भौमप्रदोष व्रत महत्त्व, शुभ योग व उपाय\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nकरिअर न्यूजउच्च आणि तं���्र शिक्षण विभागाच्या ‘सीईटी’ पुन्हा पुढे ढकलल्या\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nजळगावपोहणं बेतलं जीवावर; जळगावात तीन लहानग्यांचा बुडून मृत्यू\n डॉक्टर पती-पत्नी मध्यरात्री पुण्याकडे येत होते, ते थांबताच...\nपुणेकरोना संकटात पुण्याला 'जम्बो' दिलासा; जाणून घ्या 'ही' खास माहिती\nरत्नागिरीकोकण किनारा वादळांना भीडणार; 'अशी' आहे केंद्राची योजना\nकोल्हापूरकरोनामुक्तीनंतर मुश्रीफ यांचे जल्लोषात स्वागत; सोशल डिस्टनसिंगचा मात्र फज्जा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathicinereview.co.in/2020/01/", "date_download": "2020-09-28T20:41:39Z", "digest": "sha1:P6MJAOTG4RAUY3HRYL3D53NMBOAXZ3WX", "length": 8383, "nlines": 69, "source_domain": "marathicinereview.co.in", "title": "January 2020 - marathicinereview.co.in", "raw_content": "\nजवानी जानेमन मित्रांनो आज सैफ अली खान, तब्बू , आलिया फर्निचरवाला आणि चंकी पांडे यांचा ” जवानी जानेमन ” हा सिनेमा रिलीज झाला व हा सिनेमा मला खुप आवडलाही व हा सिनेमा मला खुप आवडलाही कथा सैफ अली खानने जँझ नावाचे पात्र केले आहे, हा जँझ म्हणजे एक चाळीशीतला माँडर्न व्यक्ती , त्याला पैसे उडविणे, रोज नवनवीन मुलींशी संबंध ठेवणे, […]\nत्याच्या त्या प्रपोज करण्याच्या पद्धतीने मला घायाळ केले ....\nत्याच्या त्या प्रपोज करण्याच्या पद्धतीने मला घायाळ केले ….\nत्याच्या त्या प्रपोज करण्याच्या पद्धतीने मला घायाळ केले …. हेलो मित्रांनो माझं नाव सांगत नाही मात्र एक माझ्या आयुष्यातली सुंदर गोष्ट मात्र सांगते ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी माझ्या Bsc च्या अंतिम वर्षाला शिकत होते , माझे वय तेव्हा 21 वर्षे होते ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी माझ्या Bsc च्या अंतिम वर्षाला शिकत होते , माझे वय तेव्हा 21 वर्षे होते मला कोणीतरी बॉयफ्रेंड वगैरे ठेवावा असं सतत वाटायचं कारण माझ्या सर्व मैत्रिणींचे […]\nअत्यंत हुशार व बुद्धिमान लोकांची 10 लक्षणे जर तुमच्यातही ही लक्षणे असतील तर तुम्ही सुद्धा बुद्धिमान व्यक्ती आहात\nअत्यंत हुशार व बुद्धिमान लोकांची 10 लक्षणे जर तुमच्यातही ही लक्षणे असतील तर तुम्ही सुद्��ा बुद्धिमान व्यक्ती आहात जर तुमच्यातही ही लक्षणे असतील तर तुम्ही सुद्धा बुद्धिमान व्यक्ती आहात अत्यंत हुशार व बुद्धिमान लोक हे आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर समाजात मान, प्रतिष्ठा व पैसा मिळवितात , अशाप्रकारच्या खूप लोकांवर अभ्यास केल्यानंतर याप्रकारच्या लोकांची 10 सामान्य लक्षणे आढळून आली अत्यंत हुशार व बुद्धिमान लोक हे आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर समाजात मान, प्रतिष्ठा व पैसा मिळवितात , अशाप्रकारच्या खूप लोकांवर अभ्यास केल्यानंतर याप्रकारच्या लोकांची 10 सामान्य लक्षणे आढळून आली ती खालीलप्रमाणे 1 जास्तीत जास्त बुद्धिमान लोकं ही डावखुरी […]\nप्रेमविवाह करण्यापूर्वी या 5 गोष्टी जाणून घ्या\nप्रेमविवाह करण्यापूर्वी या 5 गोष्टी जाणून घ्या\nप्रेमविवाह करण्यापूर्वी या 5 गोष्टी जाणून घ्या आजकालची तरूण पिढी ही प्रेम या विषयावर खुप संवेदनशील असते व हे प्रेमात बुडालेले तरूण तरूणी आपल्या मतानी आपल्या विचारांवर, आपल्याला वाटते तसे जीवन जगतात आणि तसे बघितले तर प्रेम करणे काही वाईट नाहीच मुळी , प्रत्येक व्यक्ती हा कोणा ना कोणावर प्रेम करतचं असतो त्यामुळे प्रेम […]\nस्ट्रीट डांसर - निव्वळ एक फालतुपणा\nस्ट्रीट डांसर – निव्वळ एक फालतुपणा\nस्ट्रीट डांसर – निव्वळ एक फालतुपणा खरं तर सिनेमा म्हणजे एखाद्या कथेला व्यवस्थित संगीत व डायलॉग सोबत गुंफुन त्यामार्फत लोकांपर्यंत एखादा संदेश पोहोचवणे पण आजकालच्या व्यावसायिक जगात सिनेमे फक्त पैसे कमविण्यासाठी तयार करण्यात येत आहेत व त्याचेच एक उदाहरण म्हणजे स्ट्रीट डांसर पण आजकालच्या व्यावसायिक जगात सिनेमे फक्त पैसे कमविण्यासाठी तयार करण्यात येत आहेत व त्याचेच एक उदाहरण म्हणजे स्ट्रीट डांसर आता सिनेमे वाल्यांना पैसे कमवायला मनाई नाही परंतु काही तरी नुसते बनवायचे म्हणून […]\nक्रिकेटचा थरार – भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा t20 सामना 29 जानेवारी 2020\nक्रिकेटचा थरार आपल्या देशात नेहमीच क्रिकेटला डोक्यावर घेतले जाते व भारतात मोठ्या प्रमाणात क्रिकेटचा चाहतावर्ग ही आहे, त्यामुळे एक थरारक क्रिकेट चा सामना बघणे ही क्रिकेट रसिकांसाठी जणू काही पर्वणीच असते काल असचं काही घडलं न्यूझीलंड मध्ये काल असचं काही घडलं न्यूझीलंड मध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड 29 जानेवारी 2020 3 रा T20 सामना भारताने न्यूझीलंडला 179 चं आव्हान 20 ओवर मध्ये […]\n#कागद के तुकडों का गुलाम बन बैठा ..\n#जो आदमी जरूरत से जादा मीठा बोलता है……\n##भाषण पे भाषण नही चाहिए साहब\nकुछ खाने को हो तो दो ना \n#Rich dad poor dad आयुष्य घडविणारे पुस्तक \n#समझदारी की बात # आपस में ही लडोगे तो तरक्की कब करोगे \n#कागद के तुकडों का गुलाम बन बैठा ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/germany/", "date_download": "2020-09-28T20:53:39Z", "digest": "sha1:T3MHAHFCU6MKF3YUYF2S7IHGJG2CIMDG", "length": 8185, "nlines": 162, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "जर्मनी – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\n[ May 30, 2019 ] जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड\tऐतिहासिक माहिती\nजर्मनी हा जगातल्या औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत देशांपैकी एक देश असून तो युरोप खंडाच्या मध्यभागी आहे. जर्मनीमध्ये भारतासारखी संसदीय लोकशाही पद्धत असून त्याची प्रथम स्थापना १८७१ मध्ये झाली.\nराजधानी व सर्वात मोठे शहर :बर्लिन\nइतर प्रमुख भाषा : डॅनिश, लो जर्मन, सोर्बियन (Sorbian), फ्रिजियन\nस्वातंत्र्य दिवस :३ ऑक्टोबर १९९०\nराष्ट्रीय चलन :युरो (EUR)\nनिरंजन – भाग २३ – मौनम् सर्वार्थ साधनम्\nकधी कधी जे कार्य बोलुन साधता येत नाही, ते फक्त मौन धारण करूनच साधता येते ...\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम – १०\nभगवान शिवशंकर तथा देवी पार्वतीच्या दिव्य स्वरूपाचे वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात. ...\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ९\nअनंतकोटी ब्रह्मांडनायिक आणि अनंतकोटी ब्रह्मांडनायिका भगवान शंकर तथा देवी पार्वतीच्या वंदन समयी आचार्यश्री म्हणतात. ...\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ८\nसकाळ विश्वासी माता-पिता असणाऱ्या भगवान श्री शंकर आणि पार्वतीच्या एकत्रित वंदनाला पुढे नेताना आचार्य श्री ...\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nपत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास ...\nठाणे येथील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक. ठाणे रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनचे सदस्य, ६१ व्या मराठी साहित्य ...\nनरसिंह चिंतामण (न.चिं.) केळकर\nसाहित्य व राजकारण क्षेत्रातील पुढारी, साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण (तात्यासाहेब) केळकर य���ंनी टिळकांच्या निधनानंतर तब्बल ...\n३२ नाटकं, २३ कथासंग्रह, ६ निबंध संग्रह, १६ एकांकिका, १२ बालकुमार नाटकं आणि ३ कादंबर्‍या ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.piptell.com/category/tutorial/", "date_download": "2020-09-28T21:03:02Z", "digest": "sha1:DQHJVZTOUBGV7ZNS3UB5J3L32Z6TVHL4", "length": 2663, "nlines": 72, "source_domain": "www.piptell.com", "title": "Tutorial | Piptell", "raw_content": "\nदक्षिण पूर्व आशियातील अन्न वितरण बाजारपेठेत मोठी वाढ\nआग्नेय आशियातील भूक, ग्रॅड आणि गोजेकच्या वाटा खाण्यासाठी फूडपांडा\nग्राहक वित्त ऑफर करून, बायजूचे पालकांना प्रवेशयोग्यतेचा अडथळा तोडण्यात मदत होते\nबायजसमध्ये जीवन खरोखर कसे आहे\nभायजू येथे कर्जाचे संकट निर्माण करणे\nट्रायची प्रसारण क्रांती प्रसारित केली जाणार नाही\nसिंगापूरचा कॅरोझल जागतिक क्लासिफाइड स्टेजवर आपली छाप पाडतो\nxto10x अशा साधनांनी भरलेल्या जागेत प्रवेश करत आहे\nदक्षिण पूर्व आशियातील अन्न वितरण बाजारपेठेत मोठी वाढ\nट्रायची प्रसारण क्रांती प्रसारित केली जाणार नाही\nभायजू येथे कर्जाचे संकट निर्माण करणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-gardening-gacchiwaril-bag-priya-bhide-marathi-article-3828", "date_download": "2020-09-28T22:26:01Z", "digest": "sha1:Y3BQBEB47KSPHIEK3XOYOONKRUISFKPG", "length": 15924, "nlines": 112, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Gardening Gacchiwaril Bag Priya Bhide Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 10 फेब्रुवारी 2020\nवाढत्या शहरीकरणात हिरवाई नाहीशी झाली आहे आणि तापमान वाढते आहे. अशा परिस्थिती इमारतीच्या गच्चीवर बाग फुलवून तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकेल. पण गच्चीवर बाग फुलवायची कशी\nजमिनीवर इमारत बांधताना अनेक तांत्रिक बाबींची काळजी घ्यावी लागते. मातीचा प्रकार (strata), खडक, जमिनीतले पाणी अशा अनेक बाबींचा विचार केला जातो, तसेच इमारतीच्या सर्वांत वरच्या मजल्यावरची स्लॅब म्हणजे छत, यासाठीही विशेष नियोजन करावे लागते. सर्वसाधारणपणे यासाठी स्लॅबवर येणारे वजन व वॉटरप्रूफिंग हे महत्त्वाचे घटक असतात. यासाठी वास्तुविशारदतज्ज्ञ तसेच आरसीसी सल्लागार व प्रत्यक्ष काम करणारे ठेकेदार या सगळ्यांची टीम महत्त्वाची असते. आमच्या गच्चीचे नियोजन करताना वरील सर्व बाबी ध्यानात घेऊन सुनील भिडे यांनी आम्हाला हव्या असलेल्या गोष्टी वास्तुविशारदतज्ज्ञ चैतन्य पेशवे व आरसीसी सल्लागार सतीश मराठे यांना सांगितल्या. या दोघांनी अतिशय उत्तम नियोजन करून दिले, ज्यामध्ये स्लॅबवर दीड फूट ओल्या मातीचे वजन पेलले जाईल अशी योजना केली. उत्तम प्रकारचे स्टील वापरले. संपूर्ण स्लॅब कास्ट करताना एकसंधपणा राहण्यासाठी स्लॅब एकाच दिवसात पूर्ण होईल याची खबरदारी घेतली व काँक्रीट भरताना flat bed vibrator वापरला.\nत्यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे वॉटरप्रूफिंग. आमच्या गच्चीवर आम्ही ब्रिक बॅट कोबा पद्धत वापरली आहे. यामध्ये स्लॅबवर विटांच्या तुकड्याचा थर दिला जातो, त्यावर सिमेंटचे मिश्रण ओतले जाते, हे करत असताना छतावर पडलेले पाणी वाहून जाण्याच्या ड्रेन पाइपच्या दिशेने उतार दिला जातो. गळती न होण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो.\nबाग करा अथवा न करा, छतावर पाणी साठले तर ते अगदी बारीकशा फटीतून, भेगेतून वाट मिळेल तेथून झिरपते, कुठून तरी मार्ग काढते व खालच्या मजल्यांवर गळते. उत्तम स्लॅब ही बांधकाम व्यावसायिकांची मोठी जबाबदारी असते. स्लॅबची गुणवत्ता वापरलेले सिमेंट, पाणी, खडी यांचे मिश्रण यावर अवलंबून असते. विशेष करून water/cement ratio महत्त्वाचा असतो. सिमेंटमध्ये पाणी घातल्यानंतर उष्णता निर्माण होते व काँक्रीट पटकन घट्ट होते. काँक्रीटच्या मिश्रणामध्ये प्लास्टिसायझर घातल्यास पाण्याची गरज कमी होते, स्लॅब सेटिंग सावकाश व चांगले होते. या शिवाय वॉटरप्रूफिंग करताना आजकाल बाजारात गळती रोधक मिश्रणे उपलब्ध असतात, तीसुद्धा स्लॅबमध्ये वापरता येतात. आमच्या इमारतीच्या छताला प्लास्टिसायझर व फिक्सिट वापरले आहे. त्यामुळे गच्चीवर पालापाचोळ्याचा दोन फूट थर असला तरी गेल्या पंधरा वर्षांत गळती नाही.\nछतावर पडलेले पाणी लवकरात लवकर छतावरून वाहून जाणे महत्त्वाचे असते. बऱ्याच वेळेला खूप मोठ्या गच्चीला एखादाच ड्रेन पाइप दिलेला असतो, मग पाणी तुंबण्याचा, गळण्याचा धोका वाढतो. त्यामुळे पाणी पटकन वाहून जाण्यासाठी ड्रेन पाइपची योग्य संख्या ठेवावी लागते. यातल्या तांत्रिक गोष्टी या बांधकाम व्यावसायिकांकडून केल्या जातातच. परंतु, तरीदेखील छतावर बाग करताना खालच्या मजल्यावर गळणार नाही ना, अशी शंका बहुतेक लोकांना असते व ती रास्तच आहे. गळती होऊ नये म्हणून बागेचे नियोजन करण्याआधी योग्य प्रकारे गळती रोधक थर देऊन घ्यावा. गच्चीवर झाडे लावताना वाफ्यामध्ये किंवा कुंडी, ड्रम अशा कंटेनरमध्ये लावू शकतो. गच्चीच्या भिंतीलगत वाफा केल्यास गळण्याचा धोका वाढतो. कारण तळाच्या स्लॅबचा वॉटरप्रूफिंगचा वाटा व गच्चीच्या भिंतीचे प्लास्टर यामध्ये एक जोड असतो. या ठिकाणी पाणी मुरल्यास गळती होऊ शकते. त्यामुळे वाफा करताना भिंतीपासून लांब करावा. आमच्या गच्चीवरच्या वाफ्याच्या तळास डांबराचा खडा पातळ करून त्याचा थर दिलेला आहे. त्यामुळे वॉटरप्रूफिंगचा दुहेरी थर होतो. थंडी व उन्हाळा दोन्ही ऋतूंमध्ये डांबराच्या आकुंचन व प्रसरण पावण्याच्या क्षमतेमुळे स्लॅबचे संरक्षण होते. आम्ही दोन विटांचा वाफा बांधला आहे. त्याला चारी बाजूंनी पाणी वाहून जाण्यासाठी चार से.मी.ची भोके ठेवली आहेत. या वाफ्यात उताराच्या दिशेने पीव्हीसीचे सछिद्र पाइप घातले आहेत. वाफ्यातून पाणी पटकन वाहून जावे यासाठी डांबराच्या थरावर विटांचे तीन-चार सेंटिमीटरचे तुकडे, वाळूचा चाळ किंवा खडी टाकावी. त्यामुळे झाडांना दिलेले पाणी आणि पावसाचे पाणी वाफ्यातून पटकन बाहेर पडून वाहून जाते.\nवाफ्यासाठी बांधकाम करण्याची आवश्यकता असतेच असे नाही. दोन विटांचा नुसता थर ठेवूनही त्यात झाडे लावता येतात. यामुळे पाण्याचा निचरा पटकन होतो व हवाही चांगली खेळती राहते. तळाला प्लॅस्टिकचा कागद घातला तर चालेल का, असा प्रश्न बरेच लोक विचारतात. प्लॅस्टिकचा कागद फाटू शकतो किंवा त्याला चुण्या पडल्यास त्यामध्ये पाणी साठू शकते. या गोष्टींकडे बारकाईने लक्ष ठेवावे लागते. एकूणच काय तर गच्चीवर बाग करताना तांत्रिक बाबींचे नियोजन करून मगच पुढे जावे. जमिनीवरची बाग व गच्चीवरील बाग यामध्ये हाच मोठा फरक आहे. पण आजकाल तंत्र खूप प्रगत आहे, गच्चीवर तरणतलावदेखील केले जात आहेत. परंतु, त्यापेक्षा आज गरज आहे हिरवाईची. हिरवाई कचरा जिरवण्यासाठी मदत करेल, फुले भाजीपाला देईल, प्रत्येक इमारतीचा जणू छोटासा ऑक्सिकॅफे असेल. नवीन वास्तू घेणाऱ्यांनी तरणतलावापेक्षा हिरवाईला प्राधान्य द्यावे. वास्तुविशारदतज्ज्ञ, बांधकाम व्यावसायिक कोट्यवधी रुपये खर्च करून देखण्या वास्तू निर्माण करताहेत. त्यांनी काळाची गरज ओळखून गच्चीवर हिरवाई ही अमेनिटी ठेवावी. हरित वास्तूचा, उत्तम स्थापत्याचा आविष्कार करावा.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल ��र्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-maharashtrachi-lokyatra-dr-sadanand-more-marathi-article-2432", "date_download": "2020-09-28T22:22:32Z", "digest": "sha1:CQZGLE7E4WPP3IYKLCNFGFOV7RGKD5P2", "length": 30988, "nlines": 115, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Maharashtrachi Lokyatra Dr. Sadanand More Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nकम्युनिस्ट, बाबासाहेब व धर्म\nकम्युनिस्ट, बाबासाहेब व धर्म\nगुरुवार, 10 जानेवारी 2019\nभारताच्या राज्यघटनेने ‘सेक्‍युलॅरिझम’चे तत्त्व स्वीकारले आहे, हे आपण, सर्वच जाणतो. सेक्‍युलॅरिझम या संकल्पनेचा नेमका अर्थ काय करायचा याविषयी दोन मतप्रवाह आहेत. एका प्रवाहानुसार सेक्‍युलॅरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता आणि धर्मनिरपेक्षता याचा अर्थ धर्माविषयीची उदासीनता, तटस्थता, राज्याचा स्वतःचा असा विशिष्ट धर्म नसणे, धर्माने नागरी जीवनामध्ये हस्तक्षेप न करणे व राज्यसंस्थेने कोणत्याही धर्माचा पुरस्कार न करणे.\nसेक्‍युलॅरिझमचा दुसरा अर्थ ‘सर्वधर्मसमभाव’ असा घेतला जातो. धर्मनिरपेक्षता हा काहीसा नकारात्मक शब्द आहे. ‘सर्वधर्मसमभाव’ शब्द सकारात्मक असून, तो सर्वच धर्माकडे सारख्या आदरभावाने पाहणे व त्यांना तसे वागविणे ध्वनित करतो. विशिष्ट धर्माला पुरस्कृत करतो वा झुकते माप देणे हे सर्वधर्मसमभावाच्या संकल्पनेतही बसत नाही.\nअशा घोटाळ्याचे मुख्य कारण म्हणजे सेक्‍युलॅरिझमची संकल्पना युरोपखंडात विकसित झाली. युरोपची ऐतिहासिकता आणि भारताची ऐतिहासिकता यांच्यात भेद आहे. युरोपात ख्रिस्ती धर्माच्या चर्चचे म्हणजे सर्वोच्च धर्माधिकारी असलेल्या पोपचे वर्चस्व लक्षणीय होते. पोप आपल्याकडे असलेल्या धर्मसत्तेच्या जोरावर वेगवेगळ्या राष्ट्रप्रमुखांना म्हणजेच राजकीय सत्ताधीशांना, राजांना वेठीला धरू शकत होता. पोपच्या संमतीशिवाय राजाच्या कितीतरी कृत्यांना अधिमान्यता मिळत नसे. अशा वेळी युरोपमधील राजसत्तांनी आपल्या स्वायत्त अधिकारक्षेत्राच्या स्वायत्ततेची घोषणा केली. पोपने आपल्या क्षेत्रात म्हणजे धर्माच्या अलौकिक प्रांतात सत्ता गाजवावी, त्याने राजाच्या लौकिक प्रांतात हस्तक्षेप करायचे कारण नाही. ते स्वायत्त आहे व त्यावर राजसत्तेचेच आधिपत्य असेल. राजसत्तेच्या या भूमिकेला ‘सेक्‍युलर’ असे म्हटले गे��े. भारत देशात ‘राजसत्ता’ आणि ‘धर्मसत्ता’ यांच्यात या प्रकारचा संघर्ष झाला असे दिसत नाही. वैदिक धर्मात शंकराचार्यांचे प्रस्थ जरूर होते, पण त्यांच्या संमतीशिवाय राजाचे पानही हलू नये अशी स्थिती केव्हाच नव्हती. (बौद्ध व जैन धर्मात तर अशी पीठेही अस्तित्वात नव्हती.) स्वतः राजाचा असा स्वतंत्र धर्मगुरू किंवा आचार्य किंवा पुरोहित असे. त्याला पुरेशी प्रतिष्ठा होती, यात शंका नाही. तथापि, ती इतकीही नव्हती, की जिच्यामुळे राजावर दाती तृण धरून त्याला शरण जायची पाळी यावी. प्रसंगी राजाने मूळ पुरोहिताला बाजूला सारून दुसऱ्या कुळातील पुरोहित नेमला अशीही उदाहरणे सापडतात. राजाला राज्याभिषेक करताना पुरोहित राजाच्या राजदंडापेक्षा आपला धर्मदंड अधिक सामर्थ्यवान असल्याचा दावा करीत असे व आपण स्वतः राजदंडाच्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर असल्याचेही घोषित करीत असे. तथापि, हा एक प्रकारचा अर्थवादच म्हणायला हवा. व्यवहारात पुरोहितांना, आचार्यांना वा गुरूंना आपल्या चरितार्थासाठी राजाकडून मिळणाऱ्या वृत्तींवर, इनामांवर अवलंबून राहावे लागले. त्यांची संपत्ती पोपच्या संपत्तीच्या तुलनेत नगण्य असे. किंबहुना असा निःस्पृहपणे व अनुषंगाने येणारे दारिद्र्य (हा शब्द शब्दशः घेऊ नये) हेच त्यांचे भांडवल असे.\nया प्रकारामुळे भारतातील सेक्‍युलॅरिझम राजसत्ता आणि धर्मसत्ता यांच्यातील संघर्षातून विकसित होण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नव्हता. भारतात ही संकल्पना रुजली, ती ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळात रुजलेल्या समता, स्वातंत्र्य व बंधुता या संकल्पनांच्या बरोबरीने हिंदू आणि मुसलमान या दोन धर्मांमधील संघर्षाची व्यवस्था लावण्यासाठी काँग्रेसमधील हिंदू धर्मियांनी ही संकल्पना आत्मसात करून तिला वेगळा व सकारात्मक आशय दिला.\nब्रिटिशांनी भारत घेईपर्यंत भारतात काही शतके मुसलमानांची सत्ता होती. ती संपुष्टात आणून भारतात आपले सार्वभौमत्व स्थापन करण्याचा मराठ्यांचा प्रयत्न यशस्वी होण्याची चिन्हे होती. तथापि, ब्रिटिशांच्या आगमनामुळे इतिहासाचा प्रवाह बदलला व ब्रिटिश भारताचे सत्ताधीश बनले. कालौघात ब्रिटिश सत्तेच्या जोखडातून स्वतंत्र होण्याची इच्छा भारतीयांच्या मनात उत्पन्न होणे स्वाभाविकच होते. मात्र स्वतंत्र भारतात आपण अल्पसंख्याक झाल्यामुळे आपल्यावर ब���ुसंख्य हिंदूंच्या वर्चस्वाखाली नांदायची वेळ येईल, अशी भीती एकेकाळी या भूमीवर राज्य केलेल्या मुसलमानांना वाटणेही तितकीच स्वाभाविक होते. सेक्‍युलॅरिझम हे येथील हिंदू बहुसंख्य असलेल्या काँग्रेसने मुसलमानांना आश्‍वस्त करण्यासाठी शोधलेले उत्तर होय. परत या उत्तराचा अर्थ युरोपप्रमाणे धर्मसत्तेची व्याप्ती पारलौकिक व्यवहारापुरती मर्यादित ठेवायची असा असेल तर ते इस्लामच्या मूल तत्त्वांशी विसंगत असल्यामुळे तो मुसलमानांना मान्य होणे शक्‍यच नव्हते. त्यातून सर्वधर्मसमभावाची कल्पना पुढे आली. अर्थात तरीही शेवटी पाकिस्तान व्हायचे ते झालेच पण तो वेगळा मुद्दा. या संदर्भात आणखी एक मुद्दा स्पष्ट करायची गरज आहे. मार्क्‍सचा विचार मानणारे मार्क्‍सवादी ज्यांची कम्युनिस्ट किंवा साम्यवादी अशी ओळख असते, सेक्‍युलर आहेत असे अनेकांना वाटते, पण हे वाटणे चुकीचे आहे. मार्क्‍सवादामध्ये मुळात धर्म ही संस्थाच शोषक वर्गाच्या हातातील एक वैचारिक (Ideolegical) हत्यार मानले गेल्यामुळे नाकारण्यात आलेली आहे. सेक्‍युलॅरिझममध्ये धर्मसंस्था नाकारण्यात आलेली नसून, केवळ धर्माचे अधिकारक्षेत्र मर्यादित करण्यात आलेले आहे, ते म्हणजेच पारलौकिकाचे क्षेत्र ओलांडून ऐहिक व्यवहाराच्या क्षेत्रावर अतिक्रमण करू नये असे सेक्‍युलॅरिझमला, या अर्थाने इहवादाला अभिप्रेत आहे. मार्क्‍सवादात मात्र व्यक्तींमध्ये उफराटी जाणीव निर्माण करणाऱ्या धर्मसंख्येचेच उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. त्यांचे हे ध्येय मार्क्‍सवादी पद्धतीचाच एक भाग आहे. किंवा या पद्धतीतून निष्पन्न झालेले आहे असे म्हणता येते. सेक्‍युलर विचारांचा पुरस्कार करणाऱ्यांमध्येही धर्मउच्छेद इच्छिणारे काही कट्टर असतात, नाही असे नाही पण, त्यांचा हा धर्मविरोध त्यांच्या विशिष्ट प्रकारच्या बुद्धिवादातून निष्पन्न होतो. त्यांच्यासाठी मार्क्‍सवादावर पूर्ण विश्‍वास ठेवून तो जसाच्या तसा स्वीकारणे हे बुद्धिवादाशी विसंगत आहे. याउलट मार्क्‍सवादी आपला विचार हाच खरा व परिपूर्ण बुद्धिवाद असल्याचे सांगतात. मात्र, त्यांच्या विचारांची एकूण मांडणी पाहिली असता, तो एक प्रकारचा नास्तिक म्हणजे देव न मानणारा धर्मच वाटतो. एखाद्या धर्माच्या अनुयायांचा आपल्या प्रेषितावर व धर्मग्रंथावर असते, तितक���च विश्‍वास मार्क्‍सवाद्यांचा मार्क्‍सवर आणि त्याच्या ग्रंथावर असतो. धर्मग्रंथाचा अर्थ लावणारे विशिष्ट पीठ धार्मिकांसाठी आवश्‍यक असते, तसेच काही मार्क्‍सवाद्यांसाठी मॉस्को तर काही मार्क्‍सवाद्यांसाठी बीजिंग ही अशी अधिकृत धर्मपीठेच होती. त्यातील मॉस्कोचे पीठ नष्ट झाल्याने आता त्यांची भिस्त एकाच पीठावर आहे. धर्मग्रंथाच्या अधिकृत पीठाकडून लावण्यात आलेल्या अर्थाच्या विरुद्ध जाऊन जो कोणी वेगळ्या आचारविचारांचा पुरस्कार करतात, त्यांना वा त्यांच्या पंथाला बहिष्कृत करून ते आमच्या धर्माचे खरे अनुयायी नाहीत, असा धर्माच्या मुख्य प्रवाहातील मंडळींचा आग्रह असतो, मॉस्कोमध्ये होणाऱ्या मार्क्‍सच्या अधिकृत अर्थापासून दुरावलेल्या कम्युनिस्टांचीही अशीच गत झाली होती, हे वेगळे सांगायची गरज नाही.\nहे सर्व विवेचन करायचे कारण म्हणजे विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात महाराष्ट्रात मार्क्‍सवादाचे बीजारोपण झाले. या विचारांचा स्वीकार करणारी मंडळी अर्थात मार्क्‍सवादाच्या अधिकृत म्हणजेच मॉस्कोप्रणित अर्थानुसार वागत नसतील, तरच नवल. या अन्वयार्थात धर्माला स्थान नसणारच हे उघड आहे. त्यामुळे विशेषतः पारंपरिक धर्मवादी अभ्यासक विचारवंतांमध्ये या मंडळींविषयी अटी असणार हे स्पष्ट आहे. मार्क्‍सवादाची भांडवलशाही कुटुंबसंस्था व विवाहसंस्था यांच्याकडे पाहण्याचीही एक दृष्टी होती. तिच्यामुळे विरोधकांना मार्क्‍सवाद हे स्वैराचाराचा पुरस्कार करणारे तत्त्वज्ञान आहे, अशी टीका करण्याची संधी मिळाली.\nवेगवेगळ्या कारखान्यांमध्ये मजूर म्हणून काम करणाऱ्या कामगार संघटना म्हणजे ट्रेड युनियन्स ही कम्युनिस्टांची नुसती यंत्रणाच नव्हे तर बलस्थान होते. या काळातील महाराष्ट्रातील अस्पृश्‍य समाज मोठ्या प्रमाणात गावाकडून विशेषतः मुंबईसारख्या शहरांत स्थलांतरित होऊन रेल्वे, कापडगिरण्या, कारखाने यांच्यात काम करीत होता. कामगार या नात्याने त्यांचे प्रश्‍न स्पृश्‍य कामगारांच्या प्रश्‍नांसारखेच होते, ते सोडवायचे, म्हटले तर त्यासाठी संघटनेचे बळ हवेच. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्‍यांच्या कामगारसंघटना बांधण्याचे धोरण पत्करले. कम्युनिस्टांच्या (व दरम्यानच्या काळात निघालेल्या काँग्रेसप्रणित)सर्वच कामगार संघटना या स्पृश्‍य ह��ंदूंच्या असून अस्पृश्‍य कामगारांचे प्रश्‍न त्यांच्याकडून सोडवले जाऊ शकत नाहीत, असा बाबासाहेबांचा दावा होता.\nसजग होऊन क्रांतीस सज्ज होऊ शकणाऱ्या कामगारवर्गाला मार्क्‍सवादी वर्तुळात ‘प्रॉलिटेरिएट’ असे म्हटले जाते. बाबासाहेबांचे असे म्हणणे होते, की अस्पृश्‍य व्यक्ती जन्मतःच ‘प्रॉलिटेरिएट’ असते, हे लक्षात घेतले, तर कम्युनिस्ट आणि अस्पृश्‍य स्वाभाविक मित्र ठरले पाहिजेत. परंतु, त्यासाठी कम्युनिस्टांनी जातीचा प्रश्‍न गंभीरपणे घेतला पाहिजे. दुर्दैवाने वर्गाच्या परिभाषेत अडकलेल्या मार्क्‍सवाद्यांना जातीच्या प्रश्‍नाचे स्वरूप आणि गांभीर्य समजलेच नाही, त्यांनी आर्थिक अंगावर अतिरिक्त भर देऊन सामाजिक बाजूकडे दुर्लक्ष केले. (अर्ध्या शतकानंतर कॉ. शरद पाटील यांनी हा मुद्दा समजावून सांगताना असे म्हटले, की कम्युनिस्टांसाठी वर्ग हेच सत्य असून, जाती मिथ्या - आभासात्मक विचारप्रणालीचा (Idealogy) भाग ठरतात. त्यामुळे कम्युनिस्ट आणि अस्पृश्‍य यांच्या चळवळी एकत्र येऊ शकल्या नाहीत. पण बाबासाहेब आणि कम्युनिस्ट यांच्यामधील मतभेदाचा मुद्दा येथेच संपत नाही. मार्क्‍सवादाने धर्माला दिलेली वागणूक बाबासाहेबांना पटली नाही. माणूस हा केवळ भाकरीवर जगत नसतो असे ते आवर्जून सांगतात. धर्मभावना ही माणसासाठी आवश्‍यक असलेली बाब असल्याने धर्म ही अफूची गोळी हे मार्क्‍सवादी प्रतिपादन त्यांना मान्य नाही. धर्माचा अभ्यास, विशेषतः तौलनिक अभ्यास हे बाबासाहेबांचे एक वैशिष्ट्य होते; हे बाळकडू त्यांना बालपणी घरातल्या घरातच मिळाले. त्यांचे आजोबा मालोजीराव हे रामानंदी पंथाचे होते, तर वडील रामजीबाबांनी कबीर पंथाचा स्वीकार केला होता. त्यामुळे बाबासाहेबांना लहानपणीच रामायण-महाभारताचा व संतसाहित्याचा परिचय झाला. पुढे इतर धर्मांचा अभ्यास केल्यावर त्यांची तौलनिक दृष्टी अधिक व्यापक झाली. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात अर्थशास्त्राचे धडे गिरवताना तेव्हाचे अर्थशास्त्राचे प्रसिद्ध प्राध्यापक सेलिग्मन यांच्याकडून मार्क्‍सवादाचाही परिचय झाला. बाबासाहेब जात्याच जिज्ञासू आणि बुद्धिमान असल्यामुळे त्यांच्या अभ्यासाच्या कक्षा दिवसेंदिवस रुंदावतच गेल्या. त्यांचा स्वतःचा कल भांडवलशाहीपेक्षा समाजवादाकडेच राहिला. तथापि मार्क्‍सचा धर्मविरोध त्यांना कधीही मान्य झाला नाही. बाबासाहेबांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवातच अस्पृश्‍यतेविरुद्धच्या लढ्यातून झाली आणि ते स्वाभाविकही होते. अस्पृश्‍यतेच्या दुष्ट रुढीला हिंदू धर्माचे पाठबळ आहे आणि हिंदूंचे धर्मग्रंथ हेच तिचे उगमस्थान आहे, अशी त्यांची अभ्यासकांची खात्री पटली. त्यामुळे त्यांना हिंदू धर्माविरुद्ध बंड पुकारावे लागले. मात्र, त्यांची धर्म भावना बळकट असल्यामुळे त्यांच्या बंडाला धर्माविरुद्धच्या संघर्षाचे स्वरूप प्राप्त होऊ शकले नाही. हिंदू धर्माचा त्याग करून त्याला योग्य असा पर्याय शोधण्याची त्यांची धडपड होती आणि बौद्ध धर्माचा स्वीकार हे या धडपडीचे अंतिम पर्यवसान ठरले. बाबासाहेबांचा कल भांडवलशाहीपेक्षा समाजवादाकडे असला, तरी समाजवादी राष्ट्रांमध्ये होणारी व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी व व्यक्तीच्या प्रतिष्ठेचे अवमूल्यन त्यांना मान्य नव्हते. लोकशाहीवादी तर ते होतेच.\nआणि मुख्य मुद्दा म्हणजे धर्मकारण आणि राजकारण यांच्यात सुसंगतता आणि एकवाक्‍यता असली पाहिजे, असेही यांचे मत होते, ही एकवाक्‍यता हा सुद्धा त्यांच्या धडपडीचा एक भाग होता.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%AD", "date_download": "2020-09-28T22:25:09Z", "digest": "sha1:L4UVZELKD5GUQCK26TNXJXVIJYCOGTR5", "length": 9309, "nlines": 80, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १९९७ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १९७० चे - १९८० चे - १९९० चे - २००० चे - २०१० चे\nवर्षे: १९९४ - १९९५ - १९९६ - १९९७ - १९९८ - १९९९ - २०००\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nजानेवारी ५ - रशियाने चेच्न्यातून सैन्य मागे घेण्यास सुरूवात केली.\nजानेवारी ९ - डेट्रॉईटच्या विमानतळावर एम्ब्राएर १२० जातीचे विमान कोसळले. २९ ठार.\nजानेवारी १६ - भारतीय कापड गिरणी कामगार नेता दत्ता सामंतची हत्या.\nफेब्रुवारी ३ - पाकिस्तानमध्ये निवडणुका.\nफेब्रुवारी २३ - र���ियाच्या अंतराळ स्थानक मिरमध्ये आग.\nएप्रिल १२ - भारताचे पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांचा राजीनामा.\nएप्रिल २१ - भारताचे पंतप्रधान म्हणून इंद्रकुमार गुजराल यांचा शपथविधी.\nमे २ - टोनी ब्लेर युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.\nमे ८ - चायना सदर्न एरलाइन्सचे बोईंग ७३७ जातीचे विमान शेंझेन विमानतळावर उतरत असताना कोसळले. ३५ ठार.\nमे १० - ईशान्य ईराणमध्ये भूकंप. २,४०० ठार.\nमे ११ - बुद्धिबळातील जगज्जेता गॅरी कास्पारोव्ह आय.बी.एम.च्या डीप ब्ल्यु या संगणकाकडून पराभूत.\nमे २३ - मोहम्मद खातामी ईराणच्या राष्ट्राध्यक्षपदी.\nमे २५ - सियेरा लिओनमध्ये उठाव. मेजर जॉन पॉली कोरोमाहने सत्ता बळकावली.\nजून २८ - मुष्टियोद्धा माईक टायसनने प्रतिस्पर्धी इव्हॅन्डर हॉलिफील्डच्या कानाचा चावून तुकडा पाडला. टायसन निलंबीत.\nजून ३० - हॉंग कॉंग चीनच्या आधिपत्याखाली.\nजुलै २० - बिल्याना प्लाव्ह्सिकने बॉस्निया व हर्झगोव्हेनाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.\nजुलै २५ - के.आर. नारायणन भारताच्या राष्ट्राध्यक्षपदी.\nजुलै २७ - अल्जीरियात सि झेरूक येथे दहशतवाद्यांनी ५० व्यक्तींना ठार मारले.\nऑगस्ट ३ - अल्जीरियात दहशतवाद्यांनी केलेल्या हत्याकांडात ४०पेक्षा अधिक निरपराध ठार.\nऑगस्ट ७ - फाइन एर फ्लाइट १०१ हे मालवाहू विमान फ्लोरिडातील मायामी शहरात कोसळले. ५ ठार.\nऑगस्ट १६ - कृष्ण कांत यांची उपराष्ट्रपतीपदी निवडणूक\nडिसेंबर ४ - लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणूकींची घोषणा\nडिसेंबर १५ - शारजाजवळील वाळवंटात ताजिकीस्तानचे टी.यु.१५४ जातीचे विमान कोसळले. ८५ ठार.\nडिसेंबर १९ - सिल्क एर फ्लाइट १८५ हे बोईंग ७३७-३०० जातीचे विमान इंडोनेशियात पालेम्बॅंग जवळ मुसी नदीत कोसळले. १०४ ठार.\nडिसेंबर २७ - ईंडोनेशियाला नेदरलॅंड्सपासून स्वातंत्र्य.\nडिसेंबर ३० - अल्जीरियात अतिरेक्यांनी चार गावातील ४०० लोकांना ठार मारले.\nमार्च ६ - छेदी जगन, गुयानाचा राष्ट्राध्यक्ष.\nमार्च ६ - मायकेल मॅन्ली, जमैकाचा पंतप्रधान.\nमे १८ - कमलाबाई रघुनाथराव गोखले, भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार.\nऑगस्ट २० - प्रागजी डोसा, गुजराती नाटककार, लेखक.\nऑगस्ट ३१ - प्रिन्सेस डायना, ब्रिटीश राजकुमारी.\nऑगस्ट ३१ - डोडी फयेद, ब्रिटीश उद्योगपती.\nसप्टेंबर ७ - मोबुटु सेसे सेको, झैरचा हुकुमशहा.\nनोव्हेंबर ११ - यशवंत महाडिक उर्फ यशवं�� दत्त, मराठी अभिनेता.\nडिसेंबर २२ - पी. सावळाराम, भावगीतकार, ठाण्याचे नगराध्यक्ष.\nडिसेंबर २२ - पंडित प्रभाशंकर गायकवाड, सनईवादक.\nLast edited on १४ एप्रिल २०२०, at ०२:२७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १४ एप्रिल २०२० रोजी ०२:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/date/2019/10/", "date_download": "2020-09-28T23:13:53Z", "digest": "sha1:6LVFQVM2PDLU5ZMCPP2UUF2WRSCIYPK5", "length": 18188, "nlines": 128, "source_domain": "worldmarathi.com", "title": "October 2019 - worldmarathi.com", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nरोहित पवार कर्जत-जामखेडमधून विजयी\nराष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवारांचे नातू रोहित पवार कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. रोहित पवार यांनी मंत्री राम शिंदे यांचा कर्जत-जामखेड मतदारसंघातून पराभव केला आहे. अटीतटीच्या लढतीत मंत्री राम शिंदे यांना पराभवाचा झटका बसला आहे. कर्जत-जामखेडमधील लढत महाराष्ट्रातील लक्षवेधी लढतींपैकी एक होती. कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांसमोर भाजपचे मंत्री राम शिंदे यांचं तगडं आव्हान होतं. अवघ्या […]\nमहापौर मुक्ता टिळक आता आमदार\nकसबा मतदारसंघातून पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक विजयी झाल्या आहेत. त्यांच्या विरोधात असलेले कॉंग्रेसचे अरविंद शिंदे यांचा पराभव झालेला आहे. कसबा मतदारसंघ पुण्याचे खासदार गिरीश महाजन यांचा मतदारसंघ आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत गिरीश महाजनांना खासदारकीची लॉटरी लागल्यानंतर विधानसभेसाठी मुक्ता टिळक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या मतदारसंघात काँग्रेसच्या अरविंद शिंदे यांचं टिळक यांना आव्हान होतं. त्यातच […]\nमॅन ऑफ द मॅच ठरले शरद पवार\nही विधानसभा निवडणूक प्रत्येकाच्या लक्षात राहिली ती एका वेगळ्याच कारणाने तरुणाला लाजवेल असा उत्साह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या महाराष्ट्रातील प्रचारसभेत दिसला. वयाच्या 79 व्या वर्षी पायाला भिंगरी लावल्यागत सगळा महाराष्ट्र पिंजून काढत सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल करत महाराष्ट्राचं वातावरण त्यांनी पालटून टाकलं. त्याचा प्रत्यय आजच्या निकालात प्रत्येक पक्षाला दिसून आला असेल. महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला […]\nकणकवलीमधून नितेश राणे आघाडीवर\nनितेश राणे यांना भाजपाकडून कणकणवलीमधून उमेदवारी देण्यात आली आहे. सुरुवातीच्या मतमोजणीत नितेश राणे यांनी आघाडी घेतली आहे. नितेश राणे यांच्यासह नारायण राणे यांनी आपला मोठ्या फरकाने विजय होईल असा विश्वास अनेकदा व्यक्त केला आहे. नितेश राणे 5 हजार मतांनी आघाडीवर आहेत. नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे ही निवडणूक शिवसेना […]\nशरद पावरांचे नातू रोहित पवार आघाडीवर\nभाजपाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी आणि जलसंधारणमंत्री राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यात कर्जत आणि जामखेड या मतदार संघात चुरशीची लढत होत आहे. या मतदारसंघात रोहीत पवार आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहित पवार यांच्याकडे १५,५५८ मंताची आघाडी झाली आहे. पिछाडी […]\nबारामतीतून अजित दादांचा दणदणीत विजय\nबारामती मतदारसंघातून अजित पवारांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी गोपीचंद पडळकर यांचा पराभव केला आहे. अजित पवार यांनी पहिल्या फेरीपासूनच मोठी आघाडी घेतली होती. शेवटपर्यंत त्यांनी ही आघाडी टिकवून ठेवली. आणि शेवटी अजित पवार यांनी मोठा विजय मिळविला आहे. बारामतीकरांनी मोठं मताधिक्य देऊन मला विजयी केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, अशी पहिली प्रतिक्रिया अजित पवार […]\nभोकर मतदारसंघातून अशोक चव्हाण आघाडीवर\nराज्यातील विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. निवडणूकीच्या निकालाचे कल आता यायला सुरुवात झालेली आहे. भोकर मतदारसंघातून रिंगणात असलेले कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत ��हे. अशोक चव्हाण हे भोकर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाचे श्रीनिवास गोरठेकर हे निवडणूक लढवत आहेत. वंचित बहुजन आघाडीनेही नामदेव आयलवाड यांना उमेदवारी दिली आहे. भोकर […]\nभाजपाला धक्का; उद्यनराजे 32 हजार मतांनी पिछाडीवर\nलोकसभेनंतर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांचे आव्हान आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे सुरुवातीचे कल हाती आले तेव्हा उदयनराजे पिछाडीवर होते. राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील आघाडीवर होते. उदयनराजे भोसले हे ३२ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांनी त्यांना कडवी झुंज दिली आहे.\nपरळीत काॅंटे की टक्कर; धनंजय मुंडे 13 हजार मतांनी आघाडीवर\nपरळीच्या लढतीकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. कारण परळती मुंडे बहिण-भावाची लढत पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे हे 13 हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्यासमोर विद्यमान आमदार आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे आव्हान आहे. या मतदारसंघातील निवडणूक फार गाजली होती.\nमहाराष्ट्रातील 288 मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात\nविधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रातील 288 मतदारसंघाचा निकाल आज जाहीर होतोय. उमेदवारांच्या मनात धाकधूक वाढली आहे. कौल कोणाच्या बाजूने लागणार याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सुमारे २५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतमोजणीच्या कामाकरिता नेमणूक करण्यात आली आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व कौल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुती की आघाडीची […]\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याच�� धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nभारताला मोठे यश, फ्रान्स जप्त करणार मसूदची मालमत्ता\nसिद्धूच्या परत येण्यावर ‘कपिल’ने केला मोठा खुलासा\nसर्जिकल स्ट्राईकचा उपयोग प्रचारासाठी करणे शर्मेची बाब -मनमोहन सिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/shree-shwasam-marathi/", "date_download": "2020-09-28T22:59:41Z", "digest": "sha1:2YMNPM7GSOXMZILYVWFCWFKQCHBWIWGP", "length": 22786, "nlines": 165, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "श्रीश्वासम्", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nगुरुवार, दिनांक ०७-११-१३ रोजीच्या प्रवचनात सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी ‘श्रीश्वासम्’ उत्सवाबद्दल महत्वाची माहिती दिली. जानेवारी २०१४ मध्ये ‘श्रीश्वासम्’ हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. ‘श्रीश्वासम्’चे मानवी जीवनातील महत्वही बापुंनी प्रवचनात सांगितले. सर्वप्रथम “उत्साह”बद्द्ल बोलताना बापू म्हणाले, “मानवाच्या प्रत्येक कार्याच्या, ध्येयाच्या पूर्ततेसाठी उत्साह सर्वांत महत्त्वाचा असतो. उत्साह मनुष्याच्या जीवनाला गती देत राहतो. एखाद्याजवळ संपत्ती असेल परंतु उत्साह नसेल तर काहीही उपयोग नाही. मग हा उत्साह आणायचा कुठून आज आपण बघतो की सगळीकडे अशक्तपणा जाणवतो. शरीरातला ९०% अशक्तपणा हा मानसिक असतो. पण आपण प्रत्येकाने स्वत:ला विचारायला हवं की, खरंच आम्ही एवढे दुबळे, अशक्त आहोत का आज आपण बघतो की सगळीकडे अशक्तपणा जाणवतो. शरीरातला ९०% अशक्तपणा हा मानसिक असतो. पण आपण प्रत्येकाने स्वत:ला विचारायला हवं की, खरंच आम्ही एवढे दुबळे, अशक्त आहोत का आपली ही परिस्थिती का होते आपली ही परिस्थिती का होते आपण आपल्या जीवनाचा काय विकास केला आपण आपल्या जीवनाचा काय विकास केला आपण प्रयत्नपूर्वक आपल्या एका तरी चांगल्या गुणाचा अधिक विकास करण्य��साठी, तो गुण वाढविण्यासाठी अपरंपार श्रम घेतलेत का आपण प्रयत्नपूर्वक आपल्या एका तरी चांगल्या गुणाचा अधिक विकास करण्यासाठी, तो गुण वाढविण्यासाठी अपरंपार श्रम घेतलेत का ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट – माझ्या जीवनात लहानपणी जी स्वप्न पाहिली होती त्यातलं एक तरी पूर्ण होण्यासाठी मी योजना तयार केली का ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट – माझ्या जीवनात लहानपणी जी स्वप्न पाहिली होती त्यातलं एक तरी पूर्ण होण्यासाठी मी योजना तयार केली का तिसरी गोष्ट – मी कोणातरी माणसाला, जो नातेवाईक, मित्र नाहीए, अशा एखाद्या व्यक्तीला केवळ माणुसकीच्या खातर सहाय्य केलयं का तिसरी गोष्ट – मी कोणातरी माणसाला, जो नातेवाईक, मित्र नाहीए, अशा एखाद्या व्यक्तीला केवळ माणुसकीच्या खातर सहाय्य केलयं का जी व्यक्ती माझी कोणी नातेवाईक, मित्र लागत नाही त्या व्यक्तीसाठी आम्ही शरीरं झिजवलयं का जी व्यक्ती माझी कोणी नातेवाईक, मित्र लागत नाही त्या व्यक्तीसाठी आम्ही शरीरं झिजवलयं का आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या देवाने माझ्यासाठी एवढं केलं, त्या देवासाठी आम्ही काही केलंय का आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या देवाने माझ्यासाठी एवढं केलं, त्या देवासाठी आम्ही काही केलंय का मग कोणी म्हणेल तो देवच तर आमच्यासाठी सगळं काही करत असतो, तोच सगळं देत असतो, आम्ही त्याच्यासाठी काय करणार मग कोणी म्हणेल तो देवच तर आमच्यासाठी सगळं काही करत असतो, तोच सगळं देत असतो, आम्ही त्याच्यासाठी काय करणार पण तुम्हाला माहीत पाहिजे की देवाला तुमच्याकडून ह्याच तीन गोष्टी हव्या असतात. ह्या चण्डिकापुत्राला ह्याच तीन गोष्टींची अपेक्षा असते.”\nउत्साहाला संस्कृत शब्द आहे – मन्यु. मन्यु म्हणजे जिवंत, रसरशीत, स्निग्ध उत्साह. शरीरातील प्राणांच्या क्रियेला मनाची आणि बुद्धीची उचित साथ मिळवून देऊन कार्य संपन्न करणारी शक्ती म्हणजे उत्साह. चण्डिकाकुलाकडून, श्रीगुरुक्षेत्रम् मन्त्रामधून हा उत्साह मिळतो. भगवंतावरील विश्वासातून हा उत्साह मिळतो. ‘मानवाचा भगवंतावर जेवढा विश्वास, त्याच्या शतपटीने त्याच्यासाठी त्याचा भगवंत मोठा’ असे मानवाच्या बाबतीत असते. आणि हा विश्वास आणि उत्साह पुरवणारी गोष्ट म्हणजे ‘श्रीश्वासम्’. मानव एरवी अनेक कारणांसाठी प्रार्थना करतो, पण भगवंतावरील आपला विश्वास वाढा���ा म्हणून प्रार्थना करणे महत्वाचे असते. भगवंतावरील विश्वास वाढवणारी आणि प्रत्येक पवित्र कार्यासाठी उत्साह पुरवणारी गोष्ट आहे ‘श्रीश्वासम्’\nश्रीश्वासम् उत्सवाबद्दल बोलताना बापू पुढे म्हणाले, “जानेवारी २०१४ मध्ये पहिले श्रीश्वासम् हे उत्सवस्वरूपात मोठ्या उत्साहात साजरे केले जाईल. त्यानंतरच्या प्रत्येक गुरुवारी श्रद्धावानांना श्रीहरिगुरुग्राम येथे श्रीस्वस्तिक्षेम संवादानंतर श्रीश्वासम् करता येईल. श्रीश्वासम् उत्सवाच्या तयारीसाठी उद्यापासून (म्हणजे ०८-११-२०१३ पासून) मी स्वत: उपासना करणार आहे. ह्या ‘श्रीश्वासम्’ साठी मी एक व्रत घेतोय जेणेकरून ज्याला ज्याला हा श्रीश्वासम् हवाय त्या प्रत्येकाला तो मिळावा. ह्या व्रताच्या काळात मी दर गुरुवारी येणारच आहे. श्रीश्वासम् साठी मला माझी तयारी करायची आहे. मला प्रत्येकासाठी असे चॅनल open करायचे आहे, की ज्याच्यामुळे प्रत्येकाला त्याच्या कुवतीनुसार, स्थितीनुसार ते वापरता यायला पाहिजे. ही माझी साधना आहे, उपासना आहे. श्रीश्वासम् मध्ये सामील होऊ इच्छिणा-या प्रत्येकाला पहिल्या दिवसापासूनच याचा पुरेपूर लाभ घेता यावा, यासाठीची तयारी म्हणजे माझी ही उपासना असेल. प्रत्येक श्रद्धावानाला श्रीश्वासम् पासून मिळणारी ऊर्जा ग्रहण करता यावी, यासाठी चॅनल्स उघडण्याच्या कार्यासाठी ही उपासना असेल”.\nह्या व्रताच्या काळात श्रद्धावानांनी मातृवात्सल्य उपनिषद मध्ये दिलेली ‘श्रीशिवगंगागौरी-अष्टोत्तरशत-नामावली:’ जेवढा वेळा वाचता येईल तितक्यांदा प्रेमाने वाचायची आहे. ह्यामध्ये कुठलाही नियम धरू नका. ही अष्टोत्तरशतनामावली म्हणून झाली की मोठ्या आईजवळ प्रार्थना करायची, “आई, माझा जो चॅनल बापूंना बनवायचा आहे, त्याच्यासाठी ह्या नामावलीचा माझ्यासाठी उपयोग करून घे.”\nह्या श्रीश्वासम् उत्सवाची सविस्तर माहिती स्वत: बापू श्रीहरिगुरुग्राम येथे उत्सवाच्या आधी एखाद्या गुरुवारी देतील आणि त्याबाबत सर्वांना अगोदर सूचित करण्यात येईल.\nह्या उत्सवाची माहिती देताना बापू पुढे म्हणाले, “आतापर्यंतच्या प्रवचनात आपण जी सगळी आईची सूत्रं (अल्गोरिदम्स) पाहिली, ती अल्गोरिदम्स एकत्रित करणारी ही गोष्ट आहे. ह्या उत्सवासाठी एक थीम आहे. ती थीम म्हणजे ह्या उत्सवासाठी सगळ्यांनी घरी चिनी मातीपासून म्हणा, क्लेपासून म्हणा, साध्या मातीपासून म्हणा मूषक बनवायचा. मूषक का तर स्वत: आदिमाता श्रीविद्येने दिव्य मूषकाला ‘श्रद्धावानाचा श्वास’ म्हणून संबोधले आहे. प्रत्येकाने उत्सवाच्या दिवशी येताना, त्या दिवशी घरी सकाळी उठल्यावर एका तासाच्या वेळेत उंदीर बनवायचा. एका तासात छोटे-छोटे कितीही उंदीर बनवा किंवा एक मोठा उंदीर बनवा. तो एक तास ही महत्त्वाची गोष्ट आहे. तो मूषक प्रत्येकाने आपल्याबरोबर इथे घेऊन यायचा आहे. ही थीम फक्त पहिल्या दिवसासाठीच आहे. नंतरच्या गुरुवारी श्रीश्वासम् साठी मूषक बनवून आणायचा नाही. उत्सवाच्या वेळी आणताना समजा तुम्ही बनवलेला मूषक तुटला तरी त्याची जबाबदारी तुमची नाही, ती माझी असेल.\nतसेच उत्सवाचा ड्रेस कोड असा आहे की प्रत्येकाने त्यादिवशी स्वत:च्या हाताने धुतलेले कपडे घालायचे. निदान अंगावरचे एक तरी वस्त्र स्वत:च्या हाताने धुतलेले असायला हवे. अशा वस्त्राला ‘धौत वस्त्र’ म्हणतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्सवाच्या दिवशी स्वत:ला available करून ठेवा.”\nउत्सवाची तारीख निश्चित झाल्यावर सर्वांना त्याबाबत ह्या ब्लॊगवरून सूचित करण्यात येईल. तसेच श्रीश्वासम् बद्द्ल परमपूज्य बापू ज्या गुरुवारी सविस्तर प्रवचन करणार आहेत, ती तारीखही ह्या ब्लॊगवरून आगाऊ कळविण्यात येईल.\nमला खात्री आहे की माझे सर्व श्रद्धावान मित्र ह्या उत्सवाची आतुरतेने मनापासून वाट पाहतील.\nश्रीहनुमानचलिसा पठणासंदर्भात सूचना व शंकानिरसन...\nसद्गुरु बापूजी के घर के गणेशोत्सव संबंधी सूचना...\nहरि ओम, दैनिक प्रत्यक्षच्या एका अग्रलेखातुन बापूरायाने जणु काही स्थाणु आरुणिची कथा सांगुन आम्हां सर्वांनाच उद्दालक होण्याचा तसेच बापूंचा दैहिक पुत्र होण्याचा मार्गच जणू दाखविला आहे. मला लहानपणापासून ही आरुणीची कथा खूपच आवडायची, का ते आज माझ्या बापूंनी दाविले. बापूराया आज तुम्ही करीत असलेल्या विश्वकल्याणाच्या हवनात कमीत कमी स्वतःच्या शरिराचा केदारबंध जरी घालता आला नाही तपश्र्चर्येत तरी खारीचा नाहीतर मुंगीचा वाटा उचलता येऊ दे हाच तुझ्या चरणी माझा केदारबंध \nआत्मबल महोत्सव ही माझ्या नंदाईची तपश्चर्या आत्मबल महोत्सव हाही प. पू. बापूंच्या तपश्चर्येतलाच माझ्या नंदाईच्या तपश्चर्येचा सहभाग आत्मबल महोत्सव हाही प. पू. बापूंच्या तपश्चर्येतलाच माझ्या नंदाईच्या तपश्चर���येचा सहभाग परम पूज्य नंदाई आणि सुचितदादा त्यांच्या प्रत्येक बोलातून , कृतीतून नि:संशय बापूंचाच मार्ग दावतात. “माझे बापू माई नंदा मार्ग दाविती सुचित दादा “…. म्हणूनच आम्ही पण नक्कीच वाचू ‘श्रीशिवगंगागौरी-अष्टोत्तरशत-नामावली:’ आपल्याला जेवढ्या वेळा वाचता येईल तितक्यांदा प्रेमाने वाचायची आहे.आपण सारी बापू- आईचीं लेकरे त्यांच्या ह्या गोवर्धनाला काठी नक्कीच लावू शकतो.\nआदिमाते , हे आमच्या मोठ्या आई आम्ही तुझ्या आणि समस्त चण्डिकाकुलाच्या चरणी सदैव आमच्या बापूंच्याच कृपादृष्टीने अंबज्ञ आहोत आणि सदैव राहू की बापू-आई-दादा अशा एकमेवाद्वितीय परमात्मत्रयीच्या हाती आम्हांला सुपुर्द केले आहेस….\nश्रीराम. अंबज्ञ अंबज्ञ अंबज्ञ \nश्रीहनुमानचलिसा पठणासंदर्भात सूचना व शंकानिरसन\nश्रीहनुमानचलिसा पठन के संदर्भ में सूचनाएँ एवं प्रश्नोत्तर\nअफगान शांती प्रक्रिया और हिंसा का दौर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/patrick-chamoiseau-robinson-crusoe", "date_download": "2020-09-28T21:07:34Z", "digest": "sha1:IHAGKIYVOBIW4FR2MTPN42LKXPIVWEUY", "length": 30726, "nlines": 85, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "शामुआजोचा रॉबिन्सन क्रुजो – भाग १ - द वायर मराठी", "raw_content": "\nशामुआजोचा रॉबिन्सन क्रुजो – भाग १\n‘डॅनिएल डफो’ने १७१९ साली लिहिलेल्या ‘रॉबिन्सन क्रुजोच्या भन्नाट साहस कथा’, या इंग्रजीतील आद्यकादंबरीची जगामध्ये अनेक भाषांमध्ये अनेक रूपांतरणे झाली. फ्रेंच भाषेमध्ये ‘पात्रिक शामुआजो’ने ‘क्रुजोच्या पाऊलखुणा’, या नावाने २०१२ साली कादंबरी लिहिली. या कादंबरीतील ‘रॉबिन्सन क्रुजो’, हा अतिशय वेगळा आहे. त्याची जीवनमूल्ये आणि जगण्याची आसोशी वेगळी आहे.\n“या बेटावर आलो तेव्हा मी स्वत:ला खेकड्यांप्रमाणे चालायला शिकायचा प्रयत्न करायचो, ऑक्टोपसच्या पिल्लांप्रमाणे पाण्यात फिरायला बघायचो आणि डबकातल्या बेडकांप्रमाणे स्तब्ध बसायचे प्रयत्न करायचो…. माझ्या आजूबाजूस असलेल्या सगळ्या प्राण्यांच्या आवाजांना कान देऊन ऐकायचो, त्यांची नक्कल करायला बघायचो पण जेव्हा माझी नजर माझ्यातल्या गैरहजर असलेल्या स्व:त्वावर पडायची, तेव्हा मी सैरभैर व्हायचो….मग हताश बैलाप्रमाणे तोंडातून लाळ गाळत बसायचो…परंतु माझ्यातल्या तुटपुंज्या माणुसकीचा बचाव करण्यासाठी मी ज्वर चढलेल्या भ्रमिष्टाप्रमाणे स्वत:लाच गोष्टी देखील ���ांगायचो….मला स्व:बद्दल वेगवेगळ्या कथा विणण्यात दिलासा मिळायचा….त्या कथा मी तुटून पडलेल्या जहाजावरील गच्च भिजून आणि पुन्हा सुकून कडकडीत झालेल्या वहीतील पानांवर लिहायचो….त्या कथा या बेटावर माझे जहाज मोडून पडण्याआधी वाचलेल्या आणि माझ्या मनात घर करून बसलेल्या एक दोन पुस्तकांमधीलच असाव्यात…कोण्या दुसऱ्याने लिहिलेली ती पुस्तकेच तर मला इथे या बेटावर पुन्हा लिहायची आहेत, ती पुसायची देखील आहेत… त्यांच्या ओळींमध्ये, शब्दांमध्ये आणि त्यांनी प्रसवलेल्या वास्तवांमध्ये जागा वाढवून त्यात माझ्या घडण्यची गीते रचायची आहेत….. मी कोण आहे, काय बनण्याच्या माझ्या आकांक्षा आहेत हे मी त्यांच्या उसन्या शब्दांशिवाय कसे बरे सांगू शकेन….”\nहा उतारा पात्रिक शामुआजो (Patrick Chamoiseau) या लेखकाच्या ‘क्रुजोच्या पाऊलखुणा’ (L’empreinte à Crusoé) या फ्रेंच भाषेतील २०१२ साली लिहिलेल्या कादंबरीतील आहेत. जहाज फुटून एका निर्मनुष्य बेटावर वाहत आलेल्या माणसाची ही कथा आहे. मात्र या माणसाला स्मृतिभ्रंशामुळे त्याच्या आधीच्या आयुष्याबाबत काहीच आठवत नाही. आपण कोण, आपले नाव काय याची खबर त्याला नाही. आपल्यासारखे या बेटावर कुणीच नाही ना आपल्याशी कुणी जीव बोलू शकत नाही या खंतेपोटी आणि निर्मनुष्य बेटावर वेडे करणाऱ्या एकटेपणातून हा माणूस आपल्याच विषयीच्या कथा आपल्यालाच सांगत सुटतो.\nरॉबिन्सन क्रुजो हे पात्र जगाला नवीन नाही. हे पात्र इतके लोकप्रिय आहे की १८ शतकातील साहित्य रसिकांत रॉबिन्सन क्रुजो हे साहित्यातले पात्र नसून, एक खरी व्यक्ती आहे असे वाटत होते. त्याचा जन्म खरं तर डॅनिएल डफो नामक इंग्रजी लेखकाच्या “रॉबिन्सन क्रुजोच्या भन्नाट साहस कथा”, या १७१९ साली प्रकाशित झालेल्या कादंबरीमध्ये झाला. (The Life and Strange Surprising Adventures of Robinson Crusoe) रॉबिन्सन क्रुजो ही इंग्रजी भाषेतील आद्य कादंबरी समजली जाते.\nडफोच्या या कादंबरीने इंग्रजी वाचकवर्गाला वेडे केले. तीनशे वर्षांनंतर आजही जगभरात लहानांपासून थोरांपर्यंतचे अनेक वाचकांना ही कादंबरी भूरळ पाडते. उदा. इंग्लंड- अमेरिकेत ज्यांना लहानपणी वाचनाची आवड लागलेली असते त्यातील बहुतांश ही कादंबरी एकदा तरी वाचतात. या कादंबरीच्या इंग्रजी भाषेत दोनशे, तर इतर भाषेत किमान सातशे आवृत्या उपलब्ध आहेत. या कादंबरीवर ‘कार्ल मार्क्स’पासून ‘वर्जिनिया वुल्फ’पर���यंत दिग्गजांनी चिंतन केले आहे. अनेक बड्या नेत्यांनी आपल्या भाषणात, लेखनात आणि चर्चांमध्ये क्रुजोचा उल्लेख केला आहे. अशा ऐतिहासिक यश मिळालेल्या कादंबरीचे इंग्रजीत आणि इतर वेगवेगळ्या भाषांमध्ये पुन्हा पुन्हा रुपांतरण होत आले आहे.\nया रुपांतरांची संख्या इतकी मोठी आहे, की त्यांच्या अविरत वाहणाऱ्या प्रवाहाला ‘रॉबिन्सनेड’ (Robinsonade) असे नाव देण्यात आले. यांतील काही रुपांतरे स्त्री साहित्यिकांनीही केली व नायकाऐवजी ती कथा निर्मनुष्य बेटावर आलेल्या एका नायिकेविषयी बनवली. आजच्या जगात प्रतिष्ठित मानलेले लेखकही या प्रवाहात पोहण्याच्या मोहापासून सुटलेले नाहीत. नोबेल पुरस्कार प्राप्त डेरेक वॉल्कॉट आणि जॉन मॅक्सवेल कोट्झी यांनीही क्रुजो या कादंबरीचे रुपांतर केले आहे.\nइंग्लंडमधील मध्यम वर्गातील घरात जन्माला आलेला क्रुजो आपल्या धमन्यांमघ्ये धावणाऱ्या साहसी रक्ताला रोखू न शकल्याने आपल्या बापाच्या विरोधाला न जुमानता खलाशाचे आयुष्य पत्करतो. जगाला वळसा घातल्यानंतर विविध प्रांतात व्यापार करून आणि अचंबित करणारे साहसी पराक्रम केल्यानंतर क्रुजो गिनिआला आफ्रिकेत पकडलेल्या गुलांमाचा व्यापार करायला निघतो. वाटेत मोठ्या वादळात त्याचे जहाज सापडते व ते फुटून क्रुजो एकटाच उष्ण कटिबंधातील निर्मनुष्य बेटावर पोचतो. त्या बेटावरून बाहेर पडण्याचे त्याचे सर्व प्रयत्न फसतात. या बेटावर आपल्याला एकाकी मरण येईल, तेथील श्वापदे आपला फडशा पाडतील किंवा एकटेपणाने आपल्याला वेड लागेल या भीतीपोटी क्रुजो स्वत:ला मानवी समाजाच्या पुनर्स्थापनेच्या कामाला लावतो.\nसमाज हा फक्त मानवांच्या समुहाने बनत नाही, तर त्यांनी निर्माण केलेल्या पायाभूत सुविधा समाजाचा मुलभूत पाया असतात. डफोच्या क्रुजोला खलाशाच्या आयुष्यात जरुरी असलेल्या कौशल्याखेरीज काहीच माहीत नसते. परंतु स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी प्रथम अश्मयुगातील मानवांप्रमाणे प्राण्यांची शिकार करून तो आपली गुजराण करतो. मग हळूहळू शेतीतील काही कला शिकून घेतो. उपयोगी वस्तू तयार करण्याचे कौशल्य अपरिमित कष्टानंतर आणि अनेक अपयशांनंतर शिकून घेतो.\nत्याची बेटावरील यशापशये, त्याचे परमेश्वराबरोबरचे स्वगत, आपल्या मनात होणाऱ्या चलबिचलींचे सारे वर्णन तो अत्यंत इमानदारीने व सचोटीने आपल्या रोजनिशीत लिहून ���ेवतो. या प्रयत्नांमध्ये अनेक वर्षे घालवल्यानंतर एक दिवस इतर बेटांवरील नरभक्षक आदिवासी क्रुजोच्या बेटावर येतात. आपल्याच समुहातील माणसाचा नरबळी देत असताना क्रुजो बळी देऊ केलेल्या माणसाला वाचवतो. शुक्रवारी ही घटना घडल्याने क्रुजो त्या माणसास फ्रायडे हे नाव देतो व त्याला आपल्या हाताखाली काम करण्यास ठेवून घेतो. रानटी अवस्थेत मिळालेल्या फ्रायडेला क्रुजो सुसंस्कृत बनवतो आणि सुनसान बेटावर शेती, व्यापार, उद्योग-धंदे यांची भरभराट जमवून देतो. हा आहे डफोच्या कादंबरीचा आढावा.\nया कादंबरीच्या मूळ कथेला फाटे फोडणारी अथवा त्या कथेला तऱ्हेतऱ्हेच्या वेषात सजवणारी असंख्य रुपांतरणे आज उपलब्ध आहेत. डफोची कादंबरी रोचक, रंजक आणि १८ शतकासाठी क्रांतिकारक जरूर आहे आणि त्यामुळेच तशा कथांची चलती आजही आहे. अमेरिकेतील ट्रेजर आयलंड हा तुफान चाललेला रियालिटी शो तसेच टॉम हँक्सचा ‘कास्ट अवे’ हा चित्रपट हे डफोच्या कथानकाचेच काही वंशज. आजकाल एका प्रकारचे आत्मचरित्र चर्चिले गेले, की बहुतांशी प्रसिद्ध लोकांची आत्मचरित्रे ज्या धाटणीने लिहिली जातात, किंवा मोठ्या खेळाडूंच्या आयुष्यावर जसे दळण दळल्यासारखे सिनेमे निघतात तसाच काहीसा हा प्रकार..\nमग असे असताना फ्रान्सच्या अधिपत्याखाली असलेल्या मार्टिनिक या छोट्याशा कॅरेबियन बेटावर राहणाऱ्या पात्रिक शामुआजो या लेखकाची ‘क्रुजोच्या पाऊलखुणा’, ही कादंबरी माझ्या प्रबंधासाठी निवडून त्यावर महिनोंमहिने मी काम का करावे\nपहिले कारण म्हणजे डॅनिएल डफोच्या रॉबिन्सन क्रुजोसारखा शामुआजोचा क्रुजो मुळीच नाही. डफोचा क्रुजो वेड लागू नये म्हणून स्वत:ला मरमर कामात गुंतवतो. स्वत:ची तर्कसंगत बुद्धी, ही डफोच्या क्रुजोचे सगळ्यात मोठे भांडवल आहे. तो त्या बुद्धीच्या बळावर, आपल्या अपरिमित कष्टांवर इंग्लंडमधील समाजाचे प्रतिबिंब एका निर्मनुष्य बेटावर उमटवतो. मात्र शामुआजोच्या कादंबरीतील क्रुजो बेटावर येतो, तोच मुळी भ्रमिष्ट बनून त्याचे मन नवीन जन्माला आलेल्या अर्भकासारखे कोरे आहे. समाज म्हणजे काय, याची कल्पनाच विसरून गेल्यानंतर निर्मनुष्य बेटावर कुठल्या समाजाचे तो पुनर्स्थापन करील त्याचे मन नवीन जन्माला आलेल्या अर्भकासारखे कोरे आहे. समाज म्हणजे काय, याची कल्पनाच विसरून गेल्यानंतर निर्मनुष्य बेटावर कुठ��्या समाजाचे तो पुनर्स्थापन करील आपण मनुष्य आहोत याची जाणीव त्याला आहे. परंतु मनुष्य म्हणजे नेमके काय आपण मनुष्य आहोत याची जाणीव त्याला आहे. परंतु मनुष्य म्हणजे नेमके काय हे त्याला ठाऊक नाही कारण आजूबाजूस एकही मनुष्य नाही आणि जहाजफुटीच्या आधीच्या आयुष्यातल्या व्यक्ती त्याला आठवतही नाहीत. आपले नाव काय, आपण कुठून इथे आलो, याचा शोध तो फुटलेल्या जहाजातून वाहून आलेल्या वस्तूंचे परिक्षण करून घेण्याचा प्रयत्न करतो.\nत्या अस्ताव्यस्त पसाऱ्यात त्याला राबिन्सन क्रुजो असे नाव लिहिलेला पट्टा मिळतो. त्या नावावरून हा तर्क काढतो, की आपलेच नाव रॉबिन्सन क्रुजो असावे. आपले नामकरण स्वत:च केल्यानंतर, बेटावर स्वत:ला जिवंत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी अथक परिश्रम करतो. परंतु शामुआजोचा नायक आपल्या कादंबरीचे कथन डफोच्या कादंबरीतील नायकाप्रमाणे करत नाही. डफोच्या क्रुजोचे वर्णन त्याच्या कामाला आणि बेटावरील साहसांना चिरस्थायी देण्याच्या उपासनेने पछाडलेले आहे. एखाद्या मोठ्या व्यापाऱ्याच्या नोंदवहीत केलेल्या आर्थिक तपशीलांच्या नोंदींप्रमाणे डफोचा नायक आपल्या आयुष्याचे वर्णन करतो. त्याच्या नोंदींमध्ये काय गमावले, काय कमावले, कसे कमावले आणि कशी संकटांवर मात केली यांची गोळाबेरीज आढळते.\nस्वत्वाच्या शोधात असलेल्या शामुआजोचा नायक मात्र आपले कथन डफोच्या क्रुजोसारख्या नोंदींनी भरू शकत नाही. किंबहुना ते करण्यासाठी लागणारी स्वतःची स्थिर अशी ओळखच त्याच्याकडे नाही. त्यामुळे तर्कशुद्ध माणसाप्रमाणे एकसंगत कथन करण्याचे कौशल्य देखील त्याच्याकडे नाही. कोळ्याप्रमाणे आपल्या भोवती स्वत:विषयीच्या निरनिराळ्या गोष्टींच्या नाजूक धाग्यांचे जाळे तो गुंफत जातो. त्या जाळ्यांमध्ये वाचकाला अडकवून ठेवतोच, पण त्याची घुसमट होईल इतक्या आवेगाने स्वत:भोवती त्या कथनाचे जाळे विणतो. डफोच्या क्रुजोची व्यापारी भाषा शामुआजोच्या कादंबरीत नष्ट होऊन त्याजागी काव्यात्मक आणि उत्कट भाषेचा जन्म होतो. त्या शैलीतच क्रुजो लिहितो –\n“गेले वीस वर्ष मी या बेटावरील वायू आणि साऱ्या भौतिक गोष्टींपासून बनवलेली लेखणी परजत आहे. या लेखणीने मी इथल्या मातीवर ठसे उमटवले, वाऱ्यावरती परागकण पसरवले, पावसाच्या नितळ त्वचेवरती, दालचिनीच्या सुगंधीत सालावरती, पौर्णिमेत चंद्राच्या द���खण्या चेहऱ्यावरती नक्षीकाम केले, तसेच माझ्या निद्रेवरती आणि तारवटलेल्या डोळ्यांच्या पापण्यांवरती मी भयाण स्वप्नांची रांगोळीही काढली….आणि जागेपणी मात्र मी हे सारे माझ्या भिजून पुसट झालेल्या वहीवरती खरडले….माझ्या वेदना आणि जाणीवा कधीकधी अक्षरांच्या रुपात वहीवरती उमटतात. ती अक्षरे हीच ती काय माझ्या मनाच्या जागृतपणाची साक्ष देतात….”\nआपल्या स्वत्वाची ओळख आपण दुसऱ्यांमार्गे करीत असतो. दुसऱ्यांचे आपल्याविषयीचे असलेले मत, त्याला आपण दिलेला प्रतिसाद, त्यांचे आपल्याबरोबरचे नाते, त्या नात्यांतून आणि संवादातून आपण स्वत:ला शोधत असतो, स्वत:ला जोखत असतो. पण एका निर्मनुष्य बेटावरती आपण स्वत:ला कसे बरे धुंडाळणार\nडफोच्या क्रुजोला स्वत:ची ओळख त्याने तयार केलेल्या वस्तूंमध्ये, जमवलेल्या संपत्तीमध्ये आणि मुख्यत्वे आपल्या दिमतीस हजर असलेल्या आणि आपल्यापेक्षा कमी लेखलेल्या फ्रायडेमध्ये दिसते. स्मृतिभ्रंश झालेल्या शामुआजोच्या नायकाला मात्र स्वत:ची ओळख पटवण्यासाठी सुनसान बेटावरती माणसाच्या आगमनाची वाट बघावी लागते. बऱ्याच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर त्याला समुद्र किनाऱ्यावरील वाळूत एका माणसाची पाऊलखुण दिसते. त्या पाऊलखुणेचा मालक तरी स्वत:ला स्वत:चीच ओळख पटविण्यास मदत करेल, आपण विचार करत असलेल्या भाषेबद्दल सांगेल, तशी भाषा बाहेरील जगात खरंच अस्तित्वात आहे, हे सांगेल आणि आपल्या मनुष्यत्वाची आपल्यायाच खात्री पटवून देईल, या आशेने तो पछाडतो.\nत्या पाऊलखुणेच्या मालकाचा शोध घेण्यासाठी तो सारे बेट पिंजतो पण त्याला ती व्यक्ती सहजासहजी मिळत नाही. मात्र या शोधात तो अपिरिचित व्यक्तीच्या प्रेमात पडतो. ती व्यक्तीच आपल्याला आपल्या जीवनाचे सार सांगेल आणि आपल्याला या एकटेपणाच्या कचाट्यातून सोडवेल, या आशेने फणफणलेला क्रुजो त्या व्यक्तींचा शोध घेण्यात यशस्वी होतो का ती व्यक्ती कोण असते आणि त्यांची प्रेमकहाणी कितपत यशस्वी होते\nजाई आपटे, या युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, डेव्हिस इथे फ्रेंच साहित्यात पी. एच्. डी करत आहेत. फ्रेंच भाषेतील साहित्यात प्रतित होणारे मानव आणि निसर्ग/पर्यावरण यांच्यातले संबंध, हा त्यांच्या प्रबंधाचा विषय आहे.\nफिल्म अजून अपूर्णच आहे\nगांधीजींचा न संपणारा शोध…\nराज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी ���रणार\nसर्वपक्षीयांचा लडाख निवडणुकांवरील बहिष्कार मागे\nपीएम केअर्समध्ये १५ बँका-संस्थांकडून २०४ कोटी\nमग अधिवेशनाची गरजच काय\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\nनैतिक श्रेष्ठतेचा ‘हिंदु’स्तानी दंभ\nकाँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश\nपोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://swayamprerit.in/category/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-28T21:59:01Z", "digest": "sha1:RAW6324VU47QAPHLKF7ZLPLNJ4LDW46K", "length": 14257, "nlines": 159, "source_domain": "swayamprerit.in", "title": "विविधा – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nकन्या वाचवा समाज जगवा\n” कन्या वाचवा समाज जगवा” कालपरवाच लज्जा हा चित्रपट पाहण्यात आला चित्रपट पाहताना एक स्त्री म्हणून असेल कदाचित पण अस्वस्थता, चिडचिड ,अगतिकता या सर्व गोष्टींनी डोळे परत परत भरून येत होते. चित्रपट संपला की आतून खूप खूप दमल्यासारखे वाटायला लागत. त्या चित्रपटात मुलगी जन्माला आल्याबरोबर तिला मृत्युपंथाला लावायची तयारी सुरूपूर्ण वाचा …\nतू मूर्त प्रेमाची,तू नाजूका, तू मृदुला …….. तू देवी, इत्यादि इत्यादि विशेषणे देत ह्या देशातील संस्कृतीत स्त्रियांना कायम वरील रुपात रहायची व लोकांना पहायची सवय झालीये. काही स्त्रियाही भूषण मानतात. अन्याय होत असला तरी सहन करतात. पण सख्यांनो हे पूर्णतः खरे नव्हते, नाही आणि नसणार आहे. स्त्री शांत रुपात दुर्गापूर्ण वाचा …\nमेक्सिकन खाद्यसंस्कृतीमध्ये अॅव्होकॅडो साल्साला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे मेक्सिकन स्टाइल पाणीपुरीमध्ये रगड्याऐवजी अॅव्होकॅडो साल्सा वापरला जातो. तसंच तिखट-गोड पाण्याऐवजी फळांच्या रसापासून बनवलेलं पाणी वापरलं जातं. पाणीपुरीच्या पाण्याची चव आंबट-गोड असते. त्यामुळे संत्रं, कैरी, द्राक्ष किंवा अननसाच्या रसाचा पर्याय आहे. मेक्सिकन स्टाइल पाणीपुरीची पाककृती पुढीलप्रमाणे. अॅव्होकॅडो साल्सासाठी साहित्य – दोन मध्यमपूर्ण वाचा …\nवुमनहूड : वीर दौडू दे सात…\nमी ताटाखालची मांजर कधीच नव्हते, मात्र मांजरीला भिणारी भित्री भागुबाई होते, अगदी २०१९पर्यंत. भूतदया, जीवदया पाळते, पण पाळीव प्राणी घरी आणण्या इतपत माझं प्राण्यांवर प्रेम नाही. त्याचं कारण मला प्राण्यांचा फारसा सहवास लाभला नव्हता, पण २०१९ मध���ये चित्र पालटलं. मी ठरवून पहिल्यांदा मांजरीला हातात घेऊन तिच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला.पूर्ण वाचा …\nफॅशन + : ‘सिलाई’त ‘समर’ कुल…\nउन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. उकाड्यामुळे हा सीझन नावडता असला, तरी फॅशन आणि लग्नसमारंभांमुळे तितकाच हॅपनिंग आहे. अशातच पुण्यातील प्रसिद्ध सिलाई शोरुममध्ये जबरदस्त सेल सुरू आहे. सेलव्यतिरिक्त सिलाईमध्ये उन्हाळ्यासाठीचे खास कलेक्शन आले आहे. यामध्ये कुर्ता, कॅज्युअल्स आणि लहान मुलांचे भन्नाट कलेक्शन उपलब्ध आहे. एथनिक, फॉर्मल, कॅज्युअल, कुर्ती, साडी, लहान मुलांचे कपडेपूर्ण वाचा …\nपालकत्व निभावताना… : पांडुरंग हरी… वासुदेव हरी…\nIn: ललित साहित्य , विविधा\n‘बाबा, अरे तू गेल्यावर्षी गेला होता ना वारीला, या वर्षी नाही गेलास का तनूच्या प्रश्‍नाने नितीन एकदम भूतकाळात गेला. चार वर्षांपासून तो वारीला जात आहे. यावर्षी त्यात खंड पडला होता. ‘अरे, बाळा यावर्षी कोरोनामुळे नाही आले करता नियोजन.’ अशी त्याने तनूची समजूच काढली. ‘बाबा तू मला गेल्यावर्षी किती खेळणी, तेपूर्ण वाचा …\nफॅशन : निमित्त अनेक, टॉप एक\nआपल्या वॉडरोबमध्ये असणारे कपडे आणि सतत बदलणारी फॅशन याचा ताळमेळ राखणे थोडे अवघडच असते. ऑफिस, कॉलेज, आउटिंग, पार्टी, मीटिंग आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणांसाठी वेगळी स्टाईल, कपडे असणे आवश्यक असते, कारण आपण पार्टीवेअर ऑफिसमध्ये घालू शकत नाही. मात्र, भल्या मोठ्या फॅशनच्या दुनियेतील काही कपड्यांचे प्रकार असे आहेत, जे अनेक ठिकाणी वापरतापूर्ण वाचा …\nमेमॉयर्स : दुवा : प्राध्यापक ते अभिनेत्री प्रवासाचा\nअभिनयाच्या क्षेत्रात मी आज माझ्या आईमुळेच आहे. खरतर मी पेशाने शिक्षिका. एमए, बीएड आणि त्यानंतर एमबीए असं शिक्षण घेतल्यानंतर मी कोल्हापुरातील राजाराम ज्युनियर आणि सीनिअर कॉलेजला प्रोफेसर म्हणून काम केलं. अभिनयाची आवड लहानपणापासूनच होती. छोट्यामोठ्या नाट्यस्पर्धांमध्ये आवडीने सहभाग घ्यायचे. आई मला खूप प्रोत्साहन द्यायची. बाबांनी कधी विरोध केला तरी माझीपूर्ण वाचा …\nIn: मैत्रीण, ललित साहित्य\n .. आज आपण कितीतरी वेळ आपल्या मुलांसोबत घालवतो … त्यांच्या सगळ्या आवडी निवडी जपतो . पण आपल्या आई ला तेव्हा वेळ होता का या साऱ्या गोष्टीसाठीपूर्ण वाचा …\nसोलापूर : लहान मुलांना आरोग्यासाठी काय महत्त्वाचे असतं याचे माहित नसते. त्यांना खाताना फक्त टेस्ट हवी असते. मात्र, आईंनी त्यांच्या आरोग्याचा विचार करुन पदार्थ बनवले पाहिजेत. हेच ओळखून सोपाली फताडे या पालक- मूग ढोकळा बनवत आहेत. हा ढोकळा फक्त मुलांसाठीच नाही तर इतरांना सुद्धा उपयुक्त आहे.यामध्ये वापरलेले साहित्य हे नक्कीचपूर्ण वाचा …\nअक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nआधी वंदू तुज मोरया\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\nCategories Select Category Bappa Maza (2) Uncategorized (2) आरोग्य (8) कविता (8) खवय्येगिरी (3) प्रेरणादायक (12) फीचर्ड आर्टिकल्स (8) महितिपूर्ण (19) मुक्तपीठ (3) मैत्रीण (24) राज्यस्तरीय निबंध स्पर्धा (2) ललित साहित्य (19) विविधा (17) व्यवसाय (5) व्यवस्थापन (1) शैक्षणिक (5) श्रावण-विशेषांक (5) संस्कृती (6)\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-mentally-unwell-woman-lives-with-spouses-body-for-days-till-daughter-raises-the-alarm-1825333.html", "date_download": "2020-09-28T21:02:07Z", "digest": "sha1:CDT3ZPPFBUG4YOP2REHXIXAO2V2OW4HL", "length": 25665, "nlines": 292, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Mentally unwell woman lives with spouses body for days till daughter raises the alarm, National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणा���्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- ��ुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nपतीच्या मृतदेहासोबत पत्नी तब्बल २४ तास राहिली कारण...\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nआपल्या पतीच्या मृतदेहासोबत पत्नीने तब्बल २४ तास काढल्याची धक्कादायक घटना दिल्लीमध्ये घडली. या दाम्पत्याच्या ९ वर्षांच्या मुलीने काहीतरी विचित्र घडले असल्याचे समजून वेळीच नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. संबंधित महिलेवर मानसिक उपचार सुरू असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.\nहैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचे एन्काऊंटर\nदिल्लीतील सहायक पोलिस आयुक्त अमित कौशिक म्हणाले, मध्य दिल्लीमध्ये एका घरात ५९ वर्षांच्या पतीचा नैसर्गिक मृत्यू झाला. पण त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पत्नीला हे समजले नाही किंवा तो मृत्यू आहे हे स्वीकारण्यास त्या तयार नव्हत्या. त्यामुळे त्या मृतदेहासोबतच थांबल्या होत्या. रविवारपासून संबंधित व्यक्ती घरातील खोलीत बेडवर झोपूनच होते. त्यांचा मृत्यू नेमका कधी झाला हे स्पष्ट नाही. पण पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत त्यांच्या मृत्यूला २४ तास उलटून गेले होते, असे पोलिसांनी सांगितले.\nपतीच्या खोलीत संबंधित पत्नी कोणालाही येऊन देत नव्हती. ते झोपले आहेत. एवढेच ती सांगत होती. पण बुधवारी वडिलांच्या नाकातून रक्त आल्याचे त्यांच्या मुलीने बघितले. त्यानंतर तिने त्यांना हलविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर तिला शंका आल्याने तिने तिच्या काकांना फोन करून कळविले. यानंतर काही नातेवाईक आणि शेजारी त्यांच्या घरी आले. त्यांना संबंधित ठिकाणी दुर्गंध येत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांना या सगळ्याबद्दल माहिती देण्यात आली.\nसिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांना क्लीन चिट\nपोलिस जेव्हा घरी आले त्यावेळी पत्नी आपल्या पतीला घेऊन जाण्यास नकार देत होती. पण त्यांना उपचारांसाठी रुग्णालया��� न्यायचे आहे, असे सांगितल्यावर पत्नीने त्यांना घेऊन जाण्यास परवानगी दिली.\nया प्रकरणात कोणतेही गुन्हेगारी कृत्य नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. संबंधित पत्नीला उपचारांसाठी मानसोपचार तज्ज्ञांकडे पाठविण्यात आले आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nनवऱ्याने मेट्रोपुढे उडी मारल्यावर पत्नीने मुलीसह स्वतःला संपवले\nमैत्रीत दुरावा आला आणि त्याने थेट तिची अन् तिच्या आईची हत्या केली\nअनैतिक संबंधांच्या संशयावरून सासऱ्याचा सूनेवर आणि पत्नीवर चाकूने हल्ला\nविवाहबाह्य संबंधांतून पाच मुलांच्या आईने केली नवऱ्याची हत्या\nमोबाईल चोरट्याला मिळाली मोठी शिक्षा, बोटाचे करावे लागले ऑपरेशन\nपतीच्या मृतदेहासोबत पत्नी तब्बल २४ तास राहिली कारण...\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nइरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर बॉलिवूड सुन्न\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन\nदेशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉ���्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/mumbai-fire", "date_download": "2020-09-28T21:28:52Z", "digest": "sha1:EXINLU5JHCXF3HU4IR6TE3MJGAJEVWUL", "length": 15642, "nlines": 158, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Mumbai Fire Latest news in Marathi, Mumbai Fire संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्��ा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nMumbai Fire च्या बातम्या\nघाटकोपरच्या अग्नितांडवात दोघांचा मृत्यू; आगीवर नियंत्रण\nघाटकोपरच्या असल्फा परिसरात असलेल्या बांबू गल्लीला शुक्रवारी ४ च्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीमध्ये दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर एक जण अद्याप बेपत्ता आहे. अग्निशमन दलाकडून बेपत्ता...\nघाटकोपर: खैरानी रोडवर लाकडाच्या कारखान्याला भीषण आग\nघाटकोपरच्या असल्फा परिसरात असलेल्या बांबू गल्लीमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. असल्फ्याच्या खैरानी रोडवर ही घटना घडली आहे. या भागामध्ये अनेक लाकडाच्या वस्तू तयार...\nचर्नीरोड येथे इमारतीला आग; एकाचा मृत्यू ५ जण जखमी\nमुंबईतील चर्नीरोड येथे इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ड्रीमलँड सिनेमागृहाजवळील रहिवासी इमारतीला भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग...\nभायखळ्यातील लाकडाच्या वखारीला भीषण आग\nमुंबईतल्या भायखळ्यामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. माझगाव येथील मुस्तफा मार्केटमध्ये एका लाकडाच्या वखारीला भीषण आग लागली आहे. संत सावता मार्गावर ही लाकडाची वखार आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील '���ोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2020-09-28T22:38:35Z", "digest": "sha1:YTHLDA4P27BOJL6532WM4X5QNGBTHSZV", "length": 4985, "nlines": 113, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. २००० मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. २००० मधील मृत्यू\n\"इ.स. २००० मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ६३ पैकी खालील ६३ पाने या वर्गात आहेत.\nबेगम अकबर जहान अब्दुल्ला\nलुई यूजेन फेलिक्स नेईल\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १४ जुलै २०१६ रोजी १८:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/idea-ganesh-visarjan-newly-launched-chiplun-municipal-corporation-chiplun-336769", "date_download": "2020-09-28T22:54:16Z", "digest": "sha1:KBLY5B6BI76NMWEYQO6ZDM4HHQ2CVJ24", "length": 15212, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "\"गणेश विसर्जन आपल्या दारी\" चिपळूणकरांची पर्यावरणपूरक संकल्पना | eSakal", "raw_content": "\n\"गणेश विसर्जन आपल्या दारी\" चिपळूणकरांची पर्यावरणपूरक संकल्पना\nचिपळूणकरांनी घरीच गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे.\nचिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण पालिकेने गणेश विसर्जन आपल्या दारी ही अभिनव संकल्पना आणली आहे. मात्र अनेकांनी घरीच गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. विसर्जनासाठी वापरात आणल्या जाणार्‍या पाण्याचा वापर झाडांसाठी खत म्हणून केला जाणार आहे. कोव्हिड -19 च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांनूसार यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने, गर्दी टाळून व आवश्यक ती खबरदारी घेऊन साजरा करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत.\nहेही वाचा - सी व्ह्यू गॅलरी यांच्यामुळे पडल्या ; डॉ. विनय नातू यांची टिका..\nशहरातील बहूतांशी नागरिकांनी एक दिवस अगोदर म्हणजे शुक्रवारीच गणरायाला घरी आणले. दिड दिवसाच्या गणपतींचे रविवारी विसर्जन केले जाणार आहे. गणेशभक्त आणि नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी पालिकेने फिरता कुत्रिम तलाव हा उपक्रम अमंलात आणला आहे. यातूनच गणेश विसर्जन आपल्या दारी ही संकल्पना राबवली जाणार आहे. यासाठी पालिकेने आठ गाड्यांची व्यवस्था केली आहे. या गाड्यांमध्येच कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. या गाड्यांना सजावट, रोषणाई करण्यात येणार आहे. या गाड्या प्रत्येक प्रभागात जातील. त्या मुख्य ठिकाणी उभ्या राहतील आणि पालिकेच्या छोट्या गाड्याव्दारे या श्री गणेश मुर्ती घराघरांतून घेतल्या जातील व कृत्रिम तलाव तयार असलेल्या गाडीमध्ये आणून विसर्जन केले जाईल. या कृत्रिम तलावात निर्माल्य कळशाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र अनेकांनी घरीच गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे.\nहेही वाचा - आता मोबाईल वापरा जरा जपुनच \n\"गणेश मूर्ती विसर्जित होईल अशा आकाराचे पिंप मी विकत आणले आहे. निर्माल्य आणि सजावटीच्या वस्तू काढून मूर्तीचे पिंपाच्या पाण्यात विसर्जन करणार आहे. मूर्ती विरगळल्यानंतर ते पाणी खत म्हणून झाडांसाठी वापणार आहे. या पद्धतीमुळे पर्यावरणपूरक विसर्जन होऊन त्या पाण्याचा झाडांसाठी खत म्ह���ून वापर करता येईल. विरेश्‍वर कॉलनी परिसरातील नागरिक विरेश्‍वर तलावाच्या शेजारी असलेल्या विहीरीत दरवर्षी गणेश मूर्तींचे विसर्जन करतात. यावर्षी सर्वांनीच घरी मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.\"\n- महेश दिक्षित, विरेश्‍वर मित्र मंडळाचे अध्यक्ष\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवीजबिलप्रश्‍नावरून आमदार भास्कर जाधव यांचा सरकारला घरचा आहेर\nचिपळूण ( रत्नागिरी) - कोरोनाच्या महामारीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेक लोकांचे रोजगार बुडाले असून ते कंगाल झाले आहेत. त्यातच वीजदरवाढीचा शॉक...\n'कोकण रेल्वेचे खासगीकरण झाल्यास रक्त सांडेल'\nचिपळूण - कोकण रेल्वेचे खासगीकरण झाल्यास कोकणातील रेल्वे मार्गावरून एकही गाडी जाऊ देणार नाही, असा इशारा कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे...\n'कोकणात माझे कुटुंब, माझी जबाबदारी' योजना पोहोचली साडेदहा लाख कुटुंबांपर्यंत\nचिपळूण : माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहीमेअंतर्गत शासकीय यंत्रणा कोकणातील 10 लाख 64 हजार 143 कुटूंबापर्यंत पोहचली आहे. हे अभियान कोकणात 25 टक्के...\n'आरोग्यमंत्र्यांच्या बाटलीमध्ये मुख्यमंत्र्यांची औषधं'\nचिपळूण : कोरोना काळात आरोग्यमंत्री राजेश टोपे प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तेथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी करायचे. त्याचे श्रेय राष्ट्रवादीला मिळत होते...\nCovid Update : रत्नागिरी जिल्ह्यातील 120 जणांनी केली कोरोनावर मात\nरत्नागिरी : मागील चोवीस तासांत जिल्ह्यात 68 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा 7 हजार 182 झाला. राज्याच्या तुलनेत...\nगणपती मंदिर बंदच, आता उंदीरही झाला बंदिस्त\nरत्नागिरी : गणपतीपुळेतील श्रींच्या दर्शनाला शेकडो भाविक येत आहेत. श्रींचे मुखदर्शन होत नसल्याने कुणी कळसाचे तर कुणी मंदिराबाहेरील उंदराच्या दर्शनावर...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/economy-collapsed-due-declining-biodiversity-%C2%A0-346836", "date_download": "2020-09-28T21:35:23Z", "digest": "sha1:7FFG2CVSQWRCCGWSNLQMIKGTMXNPSSRB", "length": 19103, "nlines": 289, "source_domain": "www.esakal.com", "title": "कशामुळे ढासळली अर्थव्यवस्था.. सविस्तर वाचा | eSakal", "raw_content": "\nकशामुळे ढासळली अर्थव्यवस्था.. सविस्तर वाचा\nपृथ्वीवरील वृक्षांच्या ४३१ प्रजाती कायमच्या नष्ट झाल्या आहेत. ५० लाख लाख कीटकांच्या प्रजाती असून त्यातील वार्षिक ऱ्हास ८.८ टक्के इतका आहे. ९४४ प्रजातींचा अभ्यास करून १९७० नंतर सस्तन, पक्षी, सरपटणारे आणि उभयचरांचा ८४ टक्के ऱ्हास झाला आहे.\nनागपूर : जैवविविधता आणि पर्यावरण नष्ट होत असल्याने अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे अन्न कुठे आणि कसे पिकवायचे असा नवा पेच उभा ठाकला आहे. यातून जगाची अर्थव्यवस्था ढासळली आहे असा अहवाल नुकताच वर्ल्ड वाईल्ड लाइफ फंड आणि झुऑलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन या संस्थानी जाहीर केला आहे. वनांचा झालेला ऱ्हास आणि पुरेशी शेती होत असल्याने ही अडचण निर्माण झाल्याचेही त्यांनी अहवालात म्हटले आहे.\nग्लोबल लिविंग प्लॅनेट इंडेक्समध्ये सातत्याने घसरत आहे. १९७० ते २०१६ या वर्षा दरम्यान ही घसरण ६८ टक्के झाली आहे. त्यात सस्तन, उभयचर, सरपटणारे प्राणी आणि मासोळ्यांच्या प्रजातींचा समावेश आहे. या दोन्ही वन्यजीव अभ्यास करणाऱ्या संस्थानी या निष्कर्षासाठी २१ हजार सजीवांचा आणि ४ हजार ३९२ प्रजातींचा अभ्यास केला. २०१८ मध्ये अभ्यास केला असता त्यापेक्षा ४०० नव्या प्रजातींचा २०२० या वर्षाच्या अभ्यासात समावेश केला आहे. या अहवालामध्ये इतरही निर्देशांक काढण्यात आले आहेत. त्यानुसार जैवविविधता निर्देशांक ७९ टक्के, आय. यु. सी. एन रेड लिस्ट इंडेक्स १ टक्के, स्पेसिस हेबीटॅट इंडेक्स दोन टक्के, लिविंग प्लॅनेट इंडेक्स ७३ टक्के, जमीन जैवविविधता इंडेक्स १० टक्के, पृथ्वीवर एकूण ६० हजार वृक्ष प्रजाती आहेत. त्यापैकी वृक्ष प्रजातीचा ऱ्हास २२ टक्के आहे.\nमहापालिकेच्या ३१ कोटींच्या प्रकल्पात कशाचा अडथळा\nपृथ्वीवरील वृक्षांच्या ४३१ प्रजाती कायमच्या नष्ट झाल्या आहेत. ५० लाख लाख कीटकांच्या प्रजाती असून त्यातील वार्षिक ऱ्हास ८.८ टक्के इतका आहे. ९४४ प्रजातींचा अभ्यास करून १९७० नंतर सस्तन, पक्षी, सरपटणारे आणि उभयचरांचा ८४ टक्के ऱ्हास झाला आहे. दरवर्षी हा ऱ्हास होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.\nवा���, पांडा आणि ध्रुवीय भालू सारख्या मोठ्या प्रजातीची संख्या जिथे कमी होत आहे. तिथे जंगल, पाणी, समुद्रातील कीटक आणि लहान प्रजातींची जैवविविधता किती कमी होत असेल याचा यावरून अंदाज सुद्धा घेणे अशक्य असल्याचे अहवालात म्हटले आहे. औद्योगिक क्रांतीनंतर सतत जंगलाचा ऱ्हास होत गेला. सोबतच गवताळ प्रदेश, दलदल प्रदेश आणि इतर महत्त्वाच्या परिसंस्थाचा मोठा ऱ्हास झाला आहे. गेल्या ५० वर्षात लोकसंख्या वाढ, जागतिक व्यापार वाढ, शहरीकरण वाढल्यामुळे आणि निसर्गात मानवी हस्तक्षेप वाढल्याने मानवी जीवन जगण्यासाठी आवश्यक अशा सजीव प्रजातींचा ऱ्हास झाला आहे हे धोक्याचे असल्याचे शास्त्रज्ञांनी वारंवार सांगितले आहे.\nएमएससी नर्सिंग कॉलेज नऊ वर्षांनंतरही कागदावरच; काय आहे नेमके कारण, वाचा सविस्तर\n१९७० पर्यंत निसर्गाची पुनर्निर्माण क्षमता होती. परंतु, २१ व्या शतकात ती संपली आणि जैवविविधता ५६ टक्क्यांनी घटली आहे. जैवविविधता आणि पर्यावरण नष्ट होत असल्याने अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे अन्न कुठे आणि कसे पिकवायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. यातूनच अर्थव्यवस्था ढासळली आहे असेही अहवालात नमूद केलेले आहे. युनायटेड नेशन इमर्जन्सी फोर्सच्या अलीकडच्या आकडेवारीनुसार दरडोई नैसर्गिक १९९० पर्यंत उत्पादन ४० टक्क्यांनी कमी झालेले आहे. मात्र, औद्योगिक आणि इतर उत्पादनात १३ टक्के वाढ झालेली आहे. असे असताना अजूनही आपल्या आर्थिक धोरण ठरविणाऱ्यांना ही गंभीर कळली नसल्याचेही अहवालात म्हटले आहे.\nसजीव प्रजाती आणि अधिवास ऱ्हास अजूनही असाच चालू आहे. मात्र, हा ऱ्हास रोखण्यासाठी फार थोडे देश प्रयत्न करीत आहेत. वाढत्या हवामान बदलाचा वाढत्या धोक्यामुळे हे संकट वाढणार आहे. हे सर्व वाचवण्यासाठी जमिनीच्या वापराची पद्धत बदलू नये, सजीवांचे दोहन थांबवावे, रोग आणि प्रदेश बाह्य प्रजातींना रोखावे, प्रदूषण नियंत्रण करावे आणि हवामान बदल थांबवावा अशा सूचना अहवालात देण्यात आलेल्या आहेत. प्रा. सुरेश चोपणे, पर्यावरण अभ्यासक\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलम्पी आजारामुळे जनावरांसाठी लॉकडाउन\nनागपूर, ता.२८ : करोनाचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाला सुमारे एक महिना लॉकडाऊन करण्यात आले होते, त्याप्रमाणे जनावरांना लम्पी आजाराच्या...\nउत्पादन शुल्क विभागाचा कोरोना काळात कारवाईचा धडाका\nनागपूर : राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्यामध्ये उत्पादन शुल्क विभागाचा समावेश आहे. राज्याच्या तिजोरीवर परिणाम झाल्याने शासनाने महसूल वाढीच्या...\nपात्रता आणि विद्यापीठ परीक्षा एकत्र कशा घेणार \nनागपूर ः राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा १ ते १९ ऑक्टोंबरदरम्यान घेण्यात येणार आहेत. मात्र, दरम्यान राज्याच्या सीईटी सेलमार्फत ११ ते १६...\nअधिवास शोधण्यासाठी ती भटकंती करीत असावी,तिला सोडा; तज्ज्ञांचा सूर\nनागपूर यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनपरिक्षेत्रातून जेरबंद केलेली वाघिणीला (टी २ सी १) मुक्त अधिवासात सोडण्यात यावे असा सुर आज झालेल्या...\n‘आमचे राज्य- विदर्भ राज्य’च्या घोषणांनी दणाणला विधानभवन परिसर\nनागपूर ः महाराष्ट्र सरकारचा धिक्कार नोंदवत विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे सोमवारी संपूर्ण विदर्भात नागपूर कराराची होळी करण्यात आली....\nविद्यापीठांच्या परीक्षा येणार अडचणीत \nनागपूर ः राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांतील व महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार सुधारीत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/government-orders-reduction-honorarium-advisors-state-finance-department-336880", "date_download": "2020-09-28T22:23:21Z", "digest": "sha1:57ENYKKDHERBQUBSZZAJ7BA52JEFZF6T", "length": 17125, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "अबब ! सरकारी विभागातील सल्लागारांना \"एवढे' मानधन; 120 कोटींच्या खर्चावर ठाकरे सरकार म्हणाले आता बास | eSakal", "raw_content": "\n सरकारी विभागातील सल्लागारांना \"एवढे' मानधन; 120 कोटींच्या खर्चावर ठाकरे सरकार म्हणाले आता बास\nमंत्रालयात काही वर्षांपासून नवनव्या योजना, प्रकल्पाच्या आखणी आणि अंमलबजावणीसाठी तब्बल 400 सल्लागार कार्यरत होते. त्यांच्या मानधनापोटी दरमहा सुमारे 120 कोटी रुपयांचा खर्च केला जात होता. या सल्लागारांचे मासिक मानधन राज्याच्या मुख्य सचिवापेक्षाही अधिक होते. आता वित्त विभागाच्या नव्या निर्बंधामुळे या उधळपट्टीला लगाम बसला आहे.\nसोलापूर : टाळेबंदीमुळे राज्याची अर्थव्यवस्था संकटात सापडल्याने राज्य सरकारने अनावश्‍यक खर्च कमी करण्याचा धडाकाच लावला आहे. या पार्श्‍वभूमीवर वित्त विभागाने विविध विभाग आणि उपविभागांमधील सल्लागारांच्या मानधनात 30 टक्के कपात करण्याबरोबरच अवघे दोनच सल्लागार ठेवावेत, असे आदेश काढले आहेत. त्यामुळे राज्य सरकारची दरमहा 60 कोटींची बचत होणार असल्याचे वित्त विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.\nहेही वाचा : पश्‍चिम महाराष्ट्रातील पाच दूध संघांच्या थांबल्या निवडणुका\nमंत्रालयात काही वर्षांपासून नवनव्या योजना, प्रकल्पाच्या आखणी आणि अंमलबजावणीसाठी तब्बल 400 सल्लागार कार्यरत होते. त्यांच्या मानधनापोटी दरमहा सुमारे 120 कोटी रुपयांचा खर्च केला जात होता. या सल्लागारांचे मासिक मानधन राज्याच्या मुख्य सचिवापेक्षाही अधिक होते. आता वित्त विभागाच्या नव्या निर्बंधामुळे या उधळपट्टीला लगाम बसला आहे. मंत्रालयातील विविध विभागांचा कारभार सचिव अर्थात ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतो. मात्र, तरीही काही वर्षांपासून मंत्रालयात सल्लागार नियुक्‍तीची नवी प्रथाच रूढ झाली. त्यामध्ये काही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचाही समावेश होता.\nसंबंधित विभागाच्या कामांची सर्व माहिती असतानाही आरोपांची ब्याद नको म्हणून हल्ली सर्वच विभागांमध्ये योजनांची आखणी, अंमलबजावणी सल्लागारांच्या माध्यमातूनच करण्याची नवी परंपरा मंत्रालयातील विविध विभागांमध्ये सुरू झाली आहे. काही ठराविक विभागांमध्ये तर 10 ते 15 सल्लागारांची नियुक्‍ती करण्यात आली होती. दरम्यान, योजना चांगली झाल्यास ती आमची आणि फसली की सल्लागाराची, असे सांगून वेळ मारून नेण्याची प्रथाही मंत्रालयात रूढ होऊ लागली आहे. तर हेच सल्लागार ठेकेदार आणि सरकारला एकाचवेळी सल्ला देत असल्याचेही प्रकार घडल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. या पार्श्‍वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे.\nहेही वाचा : आता काय करावं भाडेकरूनेच मागितली फ्लॅटची मागणी; सोलापुरातील गुन्हेगारी नक्की वाचा\nमंत्रालयीन प्रशासकीय विभाग व उपविभागांनी गरज असल्यासच सल्लगार निवड���वेत\n31 डिसेंबर 2021 पर्यंत प्रत्येक उपविभागीयनिहाय गरज असणारेच सल्लागार असावेत\nमंत्रालयातील प्रत्येक विभाग तथा उपविभागांमध्ये किमान दोनच सल्लागार असावेत\nसध्याच्या सल्लागारांच्या मानधनात 30 टक्‍क्‍यांची कपात करावी\n15 वर्षांचा अनुभव : 3,56,400 रुपये\n8 ते 15 वर्षांचा अनुभव : 3,06,900 रुपये\n5 ते 8 वर्षांचा अनुभव : 2,77,200 रुपये\n3 ते 5 वर्षांचा अनुभव : 2,47,500 रुपये\n6 महिने ते 3 वर्षांचा अनुभव : 1,90,00 रुपये\nसंपादन : श्रीनिवास दुध्याल\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसर्च-रिसर्च : ऑक्सिजन नव्हे अर्सेनिक होता ‘प्राणवायू’\nऑक्सिजनशिवाय पृथ्वीची आपण कल्पनाच करू शकत नाही. परंतु, पृथ्वीच्या निर्मितीपासून ऑक्सिजन मुबलक प्रमाणात होता का पृथ्वीवरील जीवनाची सुरवात ऑक्सिजनच्या...\nआधीच असंख्य अडचणी; पोर्टलवर माहिती भरण्यास कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा नकार\nपुणे - शिक्षक करत असलेल्या दैंनदिन कामकाजा आढावा आता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने घ्यायचा ठरविला आहे. हा आढावा घेण्यासाठी परिषदेने...\n‘आमचे राज्य- विदर्भ राज्य’च्या घोषणांनी दणाणला विधानभवन परिसर\nनागपूर ः महाराष्ट्र सरकारचा धिक्कार नोंदवत विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे सोमवारी संपूर्ण विदर्भात नागपूर कराराची होळी करण्यात आली....\nविद्यापीठांच्या परीक्षा येणार अडचणीत \nनागपूर ः राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांतील व महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार सुधारीत...\nबार्शी तालुक्‍यात नव्याने 130 कोरोनाबाधितांची भर\nबार्शी (सोलापूर) : बार्शी शहर व तालुक्‍यातील रविवार अन्‌ सोमवार अशा दोन दिवसांच्या प्राप्त झालेल्या 656 तपासणी अहवालामध्ये 130 जण कोरोनाबाधित आढळले...\nपश्चिम हवेलीतील 17 गावांमध्ये सुरु होणार 'ग्राम सुरक्षा यंत्रणा'\nकिरकटवाडी (पुणे) : आपत्कालीन परिस्थितीत जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी तसेच गरजूंना तातडीने मदत पोहोचविण्यासाठी नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची न���टिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/learn-history-recognition-indian-national-flag-22-july-1947-324394", "date_download": "2020-09-28T22:28:05Z", "digest": "sha1:FAUGNWULKHRRNBM76I4VP2O5BDBTIQ4G", "length": 17733, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "भारतीय राष्ट्रध्वजाला ‘अशी’ मिळाली होती मान्यता | eSakal", "raw_content": "\nभारतीय राष्ट्रध्वजाला ‘अशी’ मिळाली होती मान्यता\nभारताचा राष्ट्रध्वज हा भारतीय नागरिकांच्या आशा आणि आकांक्षाचे प्रतिनिधित्व करतो. भारतीय राष्ट्रध्वज आपल्याला राष्ट्राबद्दलच्या अभिमानाचा प्रतीक आहे.\nपुणे : भारताचा राष्ट्रध्वज हा भारतीय नागरिकांच्या आशा आणि आकांक्षाचे प्रतिनिधित्व करतो. भारतीय राष्ट्रध्वज आपल्याला राष्ट्राबद्दलच्या अभिमानाचा प्रतीक आहे. भारतीय राष्ट्रध्वज (तिरंगा) स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी अंगीकारला गेला. २४ मार्चला इंग्रजांनी भारत सोडून जाण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर भारताचा ध्वज कसा असावा हे ठरविण्यासाठी तातडीने एक समिती नेमली गेली. २२ जुलै १९४७ राजी या ठरावाला मंजुरी देण्यात आली.\nकोणत्याही राष्ट्राचा ध्वज हा त्याचं सार्वभौमत्व, वेगळेपण, अस्तित्व आणि समृद्ध वारशाचा अभिमान दाखवणारं प्रतीक असतं. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वी २२ जुलै १९४७ रोजी घटनासभेच्या बैठकीत तिरंग्याचा स्वीकार राष्ट्रीय ध्वज म्हणून करण्यात आला.\nडॉ. एस. राधाकृष्णन यांनी संविधान सभेत राष्ट्रध्वजामधील रंगाच्या व चक्राच्या अर्थसूचकतेबद्दल माहिती दिली. भगवा किंवा केशरी हा रंग स्वार्थ, निरपेक्ष त्यागाचा दर्शक आहे. आपल्या नेत्यांनी देखील भौतिक लाभापासून तटस्थ राहिले पाहिजे. आपल्या कामामध्ये स्वतः ला वाहून घेतले पाहिजे. मध्यभागी असलेला पांढरा रंग प्रकाशाचा, आपल्या आचरणात मार्गदर्शन करणाऱ्या सत्याचा मार्ग आहे. हिरवा रंग हा आपले मातीशी असलेले नाते व त्यावर इतर सर्वांचे जीवन अवलंबून आहे, अशा वनस्पती, जीवनाशी असलेले आपले नाते दर्शवितो. पांढऱ्या रंगाच्या मध्यभागी असलेले अशोक चक्र हे धर्म, नियमाचे चक्र आहे. जे या ध्वजाखाली काम करतात त्यांची सत्य, धर्म किंवा सदाचार ही नियंत्रक तत्वे असली पाहिजेत. तसेच चक्र हे गतीचे दर्शक आहे. भारत��ने परिवर्तनाला कसलाही विरोध करू नये. त्याने गतिमान बनले पाहिजे, असे वर्णन डॉ. एस. राधाकृष्णन यांनी केले होते.\nराष्ट्रध्वज तीन रंगांच्या पट्ट्याचा असून तो समान रुंदीच्या तीन आयताकृती पट्ट्या किंवा जोड पट्ट्या यांचा मिळून बनलेला असेल. सर्वात वरची पट्टी भारतीय केशरी रंगाची असेल तर खालची पट्टी भारतीय हिरव्या रंगाची असेल. मधली पट्टी पांढऱ्या रंगाची असेल. तिच्या मध्यभागी समान अंतराच्या 24 आर्यांचे नेव्ही ब्ल्यू रंगाचे अशोक चक्र चिन्ह असेल. अशोक चक्र हे विशेषकरून स्क्रिन प्रिंटीग केलेले किंवा अन्य प्रकारे प्रिंट केलेले किंवा स्टेन्सिल केलेले अथवा योग्य रीतीने भरतकाम केलेले असेल. ते त्याच्या दोन्ही बाजूने पांढऱ्या मध्यभागी पुर्ण दिसेल असे असते.\nप्रत्येक स्वतंत्र राष्ट्राचा स्वतःचा ध्वज असतो. हे स्वतंत्र देश होण्याचे चिन्ह आहे. २२ जुलै १९४७ रोजी झालेल्या भारतीय संविधान सभाच्या बैठकीत भारतीय राष्ट्रीय ध्वज सध्याच्या स्वरूपात स्वीकारण्यात आला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटीशांकडून भारताच्या स्वातंत्र्याच्या काही दिवस आधी करण्यात आले होते. १५ ऑगस्ट १९४७ आणि २६ जानेवारी १९५० ला भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारण्यात आला. त्यामुळे भारतातील \"तिरंगा\" हे भारतीय राष्ट्रीय ध्वज आहे.\nया धर्मचक्रांना कायद्याचे चाक म्हटले जाते. जे मौर्य सम्राट अशोकाने इ.स.पू. ३ शतकात बनविलेले सारनाथ मंदिरातून हे काढले होते. हे चक्र दर्शविण्याचा अर्थ आहे की जीवन सुरु आहे आणि थांबणे म्हणजे मृत्यू.\nसंपादन : अशोक मुरुमकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअझरबैजान-अर्मेनियात युद्धस्थिती; कोठे आहेत देश आणि कशामुळे वाद\nयेरेवान(अर्मेनिया) - अझरबैजान आणि अर्मेनिया यांच्या सैनिकांमध्ये संघर्ष कायम आहे. या प्रांताच्या संरक्षण खात्याने दिलेल्या माहितीनुसार 16 सैनिक...\nपात्रता आणि विद्यापीठ परीक्षा एकत्र कशा घेणार \nनागपूर ः राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा १ ते १९ ऑक्टोंबरदरम्यान घेण्यात येणार आहेत. मात्र, दरम्यान राज्याच्या सीईटी सेलमार्फत ११ ते १६...\nआंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत नागपूरच्या रौनकने मिळवून दिले अर्मेनिया ईगल्सला विजेतेपद\nनागपूर : नागपूरचा युवा ग्रँडमास्टर रौनक साधव��नीने ऑनलाइन प्रो-चेस लीग स्पर्धेतील चमकदार कामगिरी अंतिम फेरीतही कायम ठेवत आपल्या अर्मेनिया...\nVideo - ऊसतोड कामगारांनी ऊसाचे एक टिपरुही तोडू नये - आमदार सुरेश धस\nनांदेड - राज्य शासनाने ऊस तोड वाहतुकीच्या दरात भरीव वाढ करुन कामगारांचे हित जोपासणारा कायदा केल्याशिवाय एकही ऊस तोड कामगार साखर कारखान्यावर न...\nनड्डा यांच्या नव्या टीममध्ये नाही दम वाचा देश-विदेशच्या 7 महत्वाच्या बातम्या\nभाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची नवी टीम आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टीममध्ये अनेक साम्य आहेत. भाजपच्या जेष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय...\nउच्चशिक्षित अभियंता तरुणाचा नवा प्रयोग\nयवतमाळ : पूर्वी बैलाला घाणीला जुंपून तेलबियातून तेल काढले जायचे. पुढे रिफाइंड तेलाची एंट्री झाली आणि लाकडी घाणीचे तेल इतिहास जमा झाले. मात्र...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/255-new-corona-affected-rural-areas-solapur-today-339473", "date_download": "2020-09-28T21:11:06Z", "digest": "sha1:5NV65HQMTD2NTX4FPMPYUKRLHXALLLTQ", "length": 17595, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "सोलापूरच्या ग्रामीण भागात आज 255 नवे कोरोनाबाधित | eSakal", "raw_content": "\nसोलापूरच्या ग्रामीण भागात आज 255 नवे कोरोनाबाधित\nसोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज एकूण 255 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज दोन हजार 197 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी दोन हजार 642 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 255 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. याबरोबरच आज पुन्हा एकदा नऊ जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. सलग दुसऱ्या दिवशी नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे आजच्या अहवालावरून स्पष्ट होते.\nसोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज एकूण 255 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज दोन हजार 197 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी दोन हजार 642 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 255 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. याबरोबरच आज पुन्हा एकदा नऊ जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. सलग दुसऱ्या दिवशी नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे आजच्या अहवालावरून स्पष्ट होते.\nआज माळशिरस तालुक्‍यातील मेडद येथील 70 वर्षाचे पुरुष, महर्षी कॉलनी अकलूज येथील 73 वर्षाची महिला, चौंडेश्वरीवाडी येथील 85 वर्षाचे पुरुष, अक्कलकोटच्या नवीन राजवाड्याजवळील 60 वर्षाचे पुरुष, ढेमरेवाडी (ता. बार्शी) येथील येथील 90 वर्षाची महिला, कुर्डूवाडी (ता. माढा) येथील 56 वर्षाची महिला, करमाळ्यातील भवानी पेठेतील 50 वर्षाचे पुरुष, सावडी येथील 72 वर्षाचे पुरुष, किल्ला बाग येथील 67 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.\nजिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 10 हजार 871 एवढी झाली आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 317 एवढी झाली आहे. अद्यापही रुग्णालयात दोन हजार 902 जण कोरोनावर उपचार घेत आहेत. कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी गेलेल्यांची संख्या सात हजार 652 एवढी झाली आहे.\nया गावात आणले नव्याने कोरोना बाधित रुग्ण\nअक्कलकोट तालुक्‍यातील किणीवाडी, सतलापूर, मैंदर्गी, शिवाजीनगर तांडा, बार्शीतील अलीपूर रोड, बारंगुळे गल्ली, बावी, बोरगाव, चुंब, दाणे गल्ली, दत्तनगर, देवगाव, गाडेगाव रोड, गौडगाव, जावळी प्लॉट, कसबा पेठ, कुर्डूवाडी रोड, मिरगणे अपार्टमेंट, नागणे प्लॉट, नळे प्लॉट, उत्तरेश्वर मंदिराजवळ, पानगाव, पिंपळकर प्लॉट, शिवाजी नगर, सोलापूर रोड, सोमवार पेठ, तुळशीराम रोड, उपळे दुमाला, माढ्यातील अकुलगाव, अरणगाव, भोसरे, कुर्डूवाडी, टेंभूर्णी, वडाचीवाडी, वडशिंगे, मोहोळमधील अनगर, एकुरके, पाटकुल, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील नंदुर, पंढरपुरातील अंबाबाई पटांगण, आंबे, भंडीशेगाव, भोसले चौक, बोहाळी, चळे, चिलाईवाडी, दाळे गल्ली, धोंडेवाडी, गोकुळनगर, गोपाळपूर, गोविंदपुरा, इंदिरा गांधी भाजी मार्केट, इसबावी, जुना कराड नाका, कडबे गल्ली, करकंब, कासेगाव, खेड भोसे, किश्‍ते गल्ली, कोर्टी, लिंक रोड, नाथ चौक, ओमकार नगर, पुळूज, संत पेठ, स्टेशन रोड, सुस्ते, उत्पात गल्ली, वाखरी, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील भंडारकवठे, बोरामणी, इंगळगी, माळकवठा, एनटीपीसी, विडी घरकुल, सांगोला तालुक्‍यातील अचकदाणी, कोळा, महूद रोड, परीट गल्ली, तिप्पेहळी, यलमार मंगेवाडी, करमाळ्यातील मंगळवार पेठ, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, बोंडले, बोरगाव, चांदापुरी, दहिगाव, दसूर, गारवाड, गिरवी, गोरडवाडी, गुरसाळे, जाधववाडी, जांभूळ, जानकर प्लॉट, कमल मळा, खुडूस, माळीनगर, मारकडवाडी, मोरोची, नातेपुते, पानीव, पठाण वस्ती, पिंपरी, पुरंदावडे, संग्राम नगर, शंकर नगर, श्रीपूर, सिद्धार्थ नगर, तामशिदवाडी, तरंगफळ, वेळापूर, यशवंनगर, झिंजेवाडी, मेडद या गावांमध्ये आज नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘आमचे राज्य- विदर्भ राज्य’च्या घोषणांनी दणाणला विधानभवन परिसर\nनागपूर ः महाराष्ट्र सरकारचा धिक्कार नोंदवत विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे सोमवारी संपूर्ण विदर्भात नागपूर कराराची होळी करण्यात आली....\nविद्यापीठांच्या परीक्षा येणार अडचणीत \nनागपूर ः राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांतील व महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार सुधारीत...\nबार्शी तालुक्‍यात नव्याने 130 कोरोनाबाधितांची भर\nबार्शी (सोलापूर) : बार्शी शहर व तालुक्‍यातील रविवार अन्‌ सोमवार अशा दोन दिवसांच्या प्राप्त झालेल्या 656 तपासणी अहवालामध्ये 130 जण कोरोनाबाधित आढळले...\nपश्चिम हवेलीतील 17 गावांमध्ये सुरु होणार 'ग्राम सुरक्षा यंत्रणा'\nकिरकटवाडी (पुणे) : आपत्कालीन परिस्थितीत जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी तसेच गरजूंना तातडीने मदत पोहोचविण्यासाठी नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर...\nVideo - ऊसतोड कामगारांनी ऊसाचे एक टिपरुही तोडू नये - आमदार सुरेश धस\nनांदेड - राज्य शासनाने ऊस तोड वाहतुकीच्या दरात भरीव वाढ करुन कामगारांचे हित जोपासणारा कायदा केल्याशिवाय एकही ऊस तोड कामगार साखर कारखान्यावर न...\nसोलापूरकरांना मिळणार दररोज पाणी प्रतिदिन प्रतिमाणसी मिळणार 135 लिटर पाणी\nसोलापूर : पन्नासहून अधिक वर्षांपूर्वीची जुनी पाइपलाइन, सातत्याने होणारी गळती, नदीद्वारे मिळणारे अपुरे पाणी आणि हिप्परगा तलावासंबंधित अडचणींमुळे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर ��ेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/daily-horoscope-and-panchang-25th-august-2020-337628", "date_download": "2020-09-28T21:52:52Z", "digest": "sha1:P32EYA5UH3AFG2JQHUIPB6AC74DT3VCA", "length": 15586, "nlines": 307, "source_domain": "www.esakal.com", "title": "आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 25 ऑगस्ट | eSakal", "raw_content": "\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग : 25 ऑगस्ट\nमंगळवार - भाद्रपद शु. 7, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.20, सूर्यास्त 6.55, चंद्रोदय दु.12.20, चंद्रास्त रा.11.57, भारतीय सौर 3, शके 1942.\nमंगळवार - भाद्रपद शु. 7, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.20, सूर्यास्त 6.55, चंद्रोदय दु.12.20, चंद्रास्त रा.11.57, भारतीय सौर 3, शके 1942.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n१८८२ - सूर्यमालेतील युरेनस ग्रहाचा शोध लावणारे ब्रिटिश खगोलविद विल्यम हर्षेल यांचे निधन.\n१९१९ - लंडन आणि पॅरिसदरम्यान प्रवासी विमानसेवा सुरू. ही जगातील पहिली विमानसेवा.\n१९२५ - मध्यवर्ती कायदेमंडळाचे अध्यक्ष म्हणून मोतीलाल नेहरू यांची निवड. या पदावर निवडले जाणारे ते पहिलेच भारतीय होत.\n१९३० - जेम्स बाँडच्या भूमिकेमुळे गाजलेले अभिनेते सीन कॉनरी यांचा जन्म.\n१९३८ - योगविद्येतील ज्येष्ठ ज्ञानी विष्णू भास्कर लेले यांचे निधन. योगी अरविंद यांचे ते गुरू होत.\n१९९८ - ‘एन्सायक्‍लोपीडिया ब्रिटानिका’ या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या संपादकीय आवृत्तीची आयात करण्यावर सरकारने बंदी घातली. या आवृत्तीतील नकाशांमध्ये देशाची सरहद्द चुकीची दाखविल्यामुळे, तसेच जम्मू-काश्‍मीर राज्याविषयी चुकीची माहिती दिल्यामुळे हा निर्णय .\n२००० - सहकार क्षेत्रातील नेते दिनकर अण्णा तथा नानासाहेब कोरे यांचे निधन.\n२००४ - पुणे येथील गंज पेठेतील देवळाची तालमीचे वस्ताद आणि जुन्या काळातील नामवंत पैलवान विठोबा पांडुरंग मानकर यांचे निधन.विठोबा मानकर यांनी गेल्या पन्नास वर्षांत अनेक मल्ल तयार केले. पुण्याचे पहिले ‘महाराष्ट्र केसरी’ कै. हिरामण बनकर यांचे ते वस्ताद होत.\nमेष : अचानक धनलाभाची होतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.\nवृषभ : वादविवादात सहभाग नको. भागीदारी व्यवसायात नुकसानीची शक्यता आहे.\nमिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने चालवताना काळजी घ्यावी.\nकर्क : संततीसंदर्भात एखादी चांगली घटना घडेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.\nसिंह : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. गुरुकृपा लाभेल. मानसन्मान, कीर्ती लाभेल.\nकन्या : कामानिमित्त प्रवास होतील. तुम्ही आपले म्हणणे इतरांना पटवून द्याल.\nतूळ : आर्थिक चढ-उतार राहतील. भागीदारी व्यवसायात नुकसानीची शक्यता.\nवृश्‍चिक : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. संततीसाठी खर्च होतील.\nधनू : मानसिक अस्वस्थता राहील. शैक्षणिक क्षेत्रात अडथळे येतील.\nमकर : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत.\nकुंभ : कामानिमित्त प्रवास करावे लागतील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे.\nमीन : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव राहील.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 28 सप्टेंबर\nदिनविशेष - 1929 - भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा जन्मदिन. जगात सर्वाधिक गाणी गायिलेली पार्श्वगायिका म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 27 सप्टेंबर\nपंचांग - रविवार - अधिक अश्‍विन शु.11, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.26, कमला एकादशी, चंद्रोदय दु. 3.49, चंद्रास्त रा...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 26 सप्टेंबर\nपंचांग शनिवार - अधिक अश्विन शुद्ध 10, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.26, सूर्यास्त 6.27, चंद्रोदय दुपारी 2.10, चंद्रास्त रात्री...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 25 सप्टेंबर\nपंचांग - शुक्रवार - अधिक अश्‍विन शु.9, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.26, सूर्यास्त 6.28, चंद्रोदय स. 8.04, चंद्रास्त रा. 8.21,...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग : 23 सप्टेंबर\nपंचांग - बुधवार - अधिक अश्‍विन शु.7, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय 6.26, सूर्यास्त 6.30, चंद्रोदय दु. 12.14, चंद्रास्त रा. 11....\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग : 22 सप्टेंबर\nपंचांग - मंगळवार - अधिक अश्‍विन शु.6, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय 6.26, सूर्यास्त 6.31, चंद्रोदय स. 11.12, चंद्रास्त रा. 10....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्��� तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6_%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80", "date_download": "2020-09-28T21:21:57Z", "digest": "sha1:K2UUK6LAO2UKSX7LMXFRIEBZGIZCYNIB", "length": 4493, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मिलिंद गुणाजीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nमिलिंद गुणाजीला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख मिलिंद गुणाजी या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसरीवर सरी (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nसरकारनामा (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nमाझी मुलूखगिरी ‎ (← दुवे | संपादन)\nदेवदास (२००२ चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nदिवाळी अंक २०१३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. २०१४ मधील मराठी चित्रपटांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. २०१३ मधील मराठी चित्रपटांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nटपाल (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\n२०१४ साली प्रकाशित झालेल्या मराठी दिवाळी अंकांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nऑफबीट ट्रॅक्स इन महाराष्ट्र ‎ (← दुवे | संपादन)\nबापू वाटेगावकर ‎ (← दुवे | संपादन)\nदिल बेचारा (हिंदी चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://pratikmukane.com/%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B8/", "date_download": "2020-09-28T20:52:14Z", "digest": "sha1:2423FAWDPJSKXE4HAGVDQCUZOI56PJBN", "length": 35455, "nlines": 157, "source_domain": "pratikmukane.com", "title": "यंग बॉस – Pratik Mukane", "raw_content": "\nअंबानी, बिर्ला, मित्तल, गोयंका यांच्यासारख्या उद्योजकांच्या यशोगाथा नेहमीच प्रकाशझोतात आल्या असून त्यांच्या बद्दल संपूर्ण जगाला माहीती आहे. परंतु असे हजारो तरूण उद्योजक आहेत ज्यांनी कमी वयात अनेक समस्यांना तोंड देत यशाचे शिखर गाठले असून केवळ राष्ट्रीय नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळवीर देखील शाबासकीची थाप मिळवली आहे. आजच्या वर्धापन अंकात आम्ही आपल्याला ओळख करून देणार आहोत अशाच चार तरूण उद्योजकांची. त्यांनी मिळवलेल्या यशाची आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षेची.\nकाही वर्षापूर्वी पारंपारिक शिक्षण पदवी मिळाली की, एखाद्या खाजगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळवणे किंवा सरकारी नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करणे हेच बहुसंख्य तरूणांचे उद्दिष्ट असायचे. परंतु आता मात्र परिस्थिती तशी राहिलेली नाही. भारत देश हा जगात मोठया प्रमाणात युवावर्ग असलेला देश आहे. आपल्या देशातील लोकसंख्येपैकी सुमारे ५० कोटी लोक हे ३० वर्षे वयोगटाखालील आहेत. देशातील विविध भागातील विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून नोकरी करण्यासाठी विकसित शहरांमध्ये स्थलांतर करतात. परंतु प्रत्येकाला योग्य संधी मिळते असे नाही. मात्र, संधीचा अभाव असला तरी पऊल मागे न टाकता आजचा तरूणवर्ग परिस्थितीला सामोरे जाऊन स्वत:च्या कर्तुत्वाने काहीतरी नवीन करू पाहतो. पारंपरिक करिअरच्या पुढे जाऊन, झापडबंद पर्यायां पलीकडचा विचार करून स्वत:च्या मेहनतीने उद्योजक बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगत आहे.\nडिझाइनिंग, क्रिएटिव्ह वर्क, अ‍ॅनिमेशन, फोटोग्राफी, पेंटींग, शेअर बाजाराचे ज्ञान अशा विविध गुणांनी संपन्न. त्याने कोणतेही क्षेत्र निवडले असते तरी त्यात सहज मोठे यश संपादीत करण्याची क्षमता त्याच्यात होती. परंतु ‘बी वीत द चेंज टू बी द बेस्ट इन द फिल्ड’ मानणाऱ्या केविनने काळाची पाऊले ओळखली. इतर क्षेत्रांच्या तुलनेत जाहिरात क्षेत्र मोठय़ा प्रमाणात फोफावत आहे. आपल्याकडे कल्पकता आहे आणि आपला ज्या गोष्टीत हातखंडा आहे, तेच आपण केले पाहिजे असे त्याला वाटत होते. महाविद्यालयात शिकत असताना, कॉलेजमधील युथ फेस्टिवलसाठी जेव्हा त्याने पहिल्यांदा लोगो डिझाइन केला तेव्हाच त्याने स्वत:ची जाहिरात एजन्सी सुरू करण्याचे स्वप्न बाळगले होते.\nमहाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर केविनने कल्पनेला आकार देण्याचे ठरवले. परंतु कंपनी सुरू कशी करायची, नाव काय द्यायचे, कायदेशीर बाबी कशा पूर्ण करायच्या, पैसे कसे उभे करायचे, विशेष म्हणजे कामे कशी मिळवायची असे अनेक प्रश्न त्याच्या डोळय़ासमोर होते. परंतु सर्व अडचणींना तोंड देत केवळ ४ महिन्यांत ‘अनबॉक्स मीडिया’ या नावाने त्याची स्वत:ची जाहिरात एजन्सी सुरू केली.\nजी उत्पादने बाजारपेठेत नवीन आली आहेत किंवा ज्या उत्पादनांना बाजारपेढेत आपली नवीन प्रतिमा निर्माण करायची आहे, मग ती प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, ऑनलाईन, किंवा लोगो फॉर्मटमध्ये असो, अशा उत्पादनांना नवीन प्रकारे रिवँप करण्यासाठी ब्राँडिंग आणि कम्युनिकेशन सोल्युशन्स उपलब्ध करून देण्याचे काम अनबॉक्स मीडियाने सुरू केले आहे.\nसध्या ‘अनबॉक्स मीडिया’ लघु व मध्यम उद्योग, उत्पादन कंपनी, वित्तिय संस्था, खाजगी बँका, तसेच औषध उत्पादने आदी कंपन्यांना आपली सुविधा पुरवत आहे.\nगुंतवणूक: 2 लाख रूपये\nआजच्या या स्पर्धात्मक युगात टिकून राहणे ही सोपी गोष्ट नाही. जर स्पर्धेत टिकून राहायचे असेल, तर त्यासाठी गरज असते ती योग्य व्यूहरचनेची आणि अथक परिश्रमाची. अशीच काहीशी गोष्ट आहे २३ वर्षीय संकेत भटची. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या धाडसी वृत्तीच्या संकेतला वयाच्या १४ व्या वर्षापासूनच काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती.\nघाटकोपर येथील डी. जे. दोशी गुरूकुल हायस्कूलमधून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. इव्हेंट मॅनेजमेंटची आवड असणाऱ्या संकेतने शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन इव्हेंटमॅनेजमेंटचा अनुभव प्राप्त केला आणि वयाच्या १९ व्या वर्षी ‘‘मोक्श’’ ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली.\nपरंतु त्याच्यासाठी हा मार्ग सोपा नव्हता. जेव्हा तो आपल्या कंपनीबद्दल इतरांना सांगायचा आणि काम मिळविण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा सगळयांनी त्याला वेडयात काढले. ‘‘तू अजून खूप लहान आहेस. तुला हे जमणार नाही, तुझ्याकडे कुठलाही अनुभव नाही, त्यामुळे आम्ही तुला कोणतेही काम देऊ शकत नाही’’ असे सांगून त्याला जायला सांगायचे.\nकोणतेही महाविद्यालय अथवा खाजगी कंपनी काम देत नाही म्हणून त्याने फ्रिलान्सर म्हणून काम करण्यास सुरूवात केली. परंतु फ्रिलान्सिंगमध्ये काहीही उत्पन्न मिळत नव्हते. नोकरी करायची नाही, पण मग करायचे काय, असा प्रश्न त्याला पडला. अशातच त्याच्या लक्षात आले की, इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांना प्रसिध्दीसाठी मीडियाची गरज असतेच, जर इव्हेंटला मीडिया कव्हरेज मिळाले तर आपण लोकांना आकर्षित करू शकतो. शहरात अनेक ठिकाणी लहान मोठे कार्यक्रम होत असतात. मात्र, त्यांना प्रसिध्दी मिळत नाही. नामवंत कंपन्या विपणनसाठी लाखो रूपये खर्च करतात, पण ज्या कार्यक्रमांचे आणि कंपन्यांचे पब्लिसिटी बजेट केवळ २ ते ३ हजार रूपये आहे, त्यांचे काय जर आपल्या स्वत:चेच मीडिया पोर्टल असले, तर त्याचा आपल्यालाच फायदा होईल, असे त्याला वाटले आणि यातूनच संकेतने सन २०११ मध्ये ऑनलाईन मिडियामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.\n‘मोक्श-व्ही रन द शो’ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना व इतर लहान-मोठया कार्यक्रमांना प्रसिध्दी देण्यासाठी त्याने ‘ढिंकचॅक मुंबई डॉट कॉम’ हे संकेतस्थळ सुरू केले. मीडिया नेटवर्क सुरू करण्यासाठी संकेत आणि त्याच्या चमूला २ वर्षे लागली आणि नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी दीड वर्षे मेहनत घ्यावी लागली. ‘मोक्श-व्ही रन द शो’ ही कंपनी यशस्वीरित्या मीडिया-इव्हेंट-मनोरंजन-कम्युनिकेशन या क्षेत्रात कार्यरत आहे. ‘मोक्श’ ने’ कॉपरेरेट क्षेत्रात आज चांगले नाव कमविले असून ब्रांड, उत्पादने, कॉपरेरेट लाँच, रोड शो, मॉल प्रमोशन, कार्यशाळा, वार्षिक संमेलन, महाविद्यालयीन कार्यक्रम, प्रदर्शने अशा विविध इव्हेंटची कामे घेत आहे.\n‘ढिंकचॅक मुंबई डॉट कॉम’\nमुळ व्यावसायाला योग्य चालना मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेली ‘ढिंकचॅक मुंबई डॉट कॉम’ केवळ मोक्श इव्हेंट पब्लिसिटीसाठी मर्यादित राहिलेली नाही. कॉलेजला जाणारे विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि तरूण वर्गाला अनुसरून मुंबईकरांना हवी-हवीशी मुंबईतील महाविद्यालयांची चटपटीत-मसालेदार लाईफस्टाईलची माहीती पुरवत आहे. महाविद्यालये तसेच इतर ठिकाणी होणारे सर्व लहान मोठे उपक्रम कव्हर केले जातात. इतकेच नव्हे, तर मुंबईकरांना आपली मत मांडण्याची संधी देखील ’ढिंकचॅक’ उपलब्ध करून देत आहे. मग आपले मत राजकारणाबाबत असो किंवा प्रेमी युगलांबद्दल, ते तुम्ही बिंधास्त पणे मांडू शकता.\n‘ढिंकचॅक मुंबईने ब्लॅकबेरी मोबाईल चॅनल सुध्दा सुरू केला आहे. ज्याद्वारे ब्लॅकबेरी असलेल्या मुंबईकरांना मुंबईमधील घडामोडींची माहिती दिली जाते. त्यासाठी ब्लॅकबेरी असलेल्यांना ‘274ए59बीसी’ या पीनवर क्लिक करावे लागेल.\nदर महिन्याला मुंबई, अहमदाबाद, पुणे, नवी दिल्ली, बंगलूरू या शहरातील सुमारे ४० हजार लोक या संकेतस्थळाला भेट देतात. विशेष म्हणजे, मुंबईतील सें�� झेविअर्स, के.सी, अजुंमन-ए-इस्लाम, नॅशनल कॉलेल, विद्यालंकार, महेश टुटोरिअल अशी २५ पेक्षा अधिक महाविद्यालये सलग्न झाली आहेत.\nगुंतवणूक: संकेतने इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू करण्यासाठी कोणतीही गुंतवणूक केली नव्हती. परंतु ‘ढिंकचॅक मुंबई डॉट कॉम‘ सुरू करण्यासाठी केवळ १५ हजार रूपयांची गुंतवणूक केली होती.\nउत्पन्न: नेट असेट: ५ लाख रूपये\nमीडिया क्षेत्राचे आकर्षण कॉलेजमध्ये असल्यापासूनच असलेला मीहिर हा ठाणे शहरातील रहिवासी आहे. रूईया महाविद्यालयातून जाहिरात क्षेत्रात ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर एमबीए करण्यासाठी मीहिर बंगलूरूला गेला. एमबीएचे शिक्षण घेत असल्यामुळे व्यावसायाशी निगडीत विविध कार्यशाळेत सहभागी होणे हे त्यांच्यासाठी बंधनकारक होते.\nत्याच दरम्यान ‘फिक्की ’या संस्थेने हैदराबादमध्ये एक सेमिनार आयोजित केला होता, ज्यात मल्याळम चित्रपट सृष्टीतील दिग्दर्शक-निर्माते सुरेश बाबू हे देखील वक्ते म्हणून उपस्थित राहणार होते. याच सेमिनारमध्ये मीहिर आणि त्याचा बॅचमेट संदिप वेंकट हे सहभागी झाले.\n‘‘चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यायी प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे आवश्यक असून तसे झाल्यास त्याचा सिनेसृष्टीला खूप फायदा होऊ शकतो’’, असे वक्तव्य सुरेश बाबू यांनी त्या सेमिनारमध्ये केले होत. त्यांच्या त्या वक्तव्याचा प्रभाव मीहिर आणि व्यंकट यांच्यावर पडला आणि त्यांनी त्यादृष्टीने नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्यासाठी संशोधन करण्यास सुरूवात केली.\nसंशोधन पूर्ण झाल्यावर त्यांच्या लक्षात आले की जवळपास १७ दशलक्ष भारतीय नागरिक परदेशात राहतात. परदेशात स्थानिक भाषेतील चित्रपटांना मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. आपल्या मूळ भाषेतील चित्रपट पाहण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. मराठी, तामिळ, तेलगू, मल्याळाम, कन्नड आणि गुजराथी अशा विविध भाषेतील लोक अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, सिंगापूर, अरब, दुबई, कॅनडा या देशांमध्ये स्थित आहेत. परंतु त्यांना आपल्या मुळ भाषेतील चित्रपट ते स्थित असलेल्या देशांमध्ये प्रदर्शीत होत नसल्यामुळे बघायला मिळत नाहीत.\nहिंदी सिनेसृष्टीतील निर्माते भरभक्कम पैसा असल्यामुळे जगभर चित्रपट प्रदर्शीत करतात. परंतु इतर भाषेतील निर्मात्यांना उत्कृष्ट सिनेमे सुध्दा ‘लो बजेट’ मुळे परदेशात प्रदर्शित करता ���ेत नाहीत. परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना स्थानिक भाषेतील चित्रपट ज्यावेळी भारतात प्रदर्शित होतात त्याचवेळी उच्च दर्जाच्या चित्रफितीत बघायला मिळावे व स्थानिक निर्मात्यांना कमी खर्चात तो आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहचवता यावे यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे असे असा मीहिर आणि संदिपला वाटले आणि त्यातूनच निर्माण झाले ते ‘व्हच्र्युअल थिएटर’.\nसन २०१२ मध्ये ‘व्हच्र्युअल थिएटर’ने तामिळ भाषेतील ‘मालाय पोझुदिन मायाकथिलयी’ हा स्थानिक चित्रपट जेव्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला त्याचवेळी तो ऑनलाईन रिलिज केला. अमेरिकेत जेव्हा एखादा भारतीय चित्रपट प्रदर्शित होतो, तेव्हा साध्यातील साध्या सिनेगृहात चित्रपट पाहण्यासाठी किमान २० डॉलर (१२०० रूपये) मोजावे लागतात. परंतु ‘व्हच्र्युअल थिएटर’ने आपला पहिला चित्रपट केवळ केवळ ४.१ डॉलर (२४० रूपये) या दरावर रिलिज केला. विशेष म्हणजे त्याला प्रतिसाद देखील चांगला मिळाला. केवळ ३ दिवसांत परदेशातील ८५ लोकांनी ‘व्हच्र्युअल थिएटर’ चित्रपट पाहिला असून ५०० जण सदस्यही झाले आहेत. येत्या फेब्रुवारी महिन्यात ‘कलाकार’ हा चित्रपट ऑनलाईवर रिलिज होणार आहे. तर मे महिन्यापर्यंत ४ मराठी चित्रपट व एक गुजराथी चित्रपट रिलिज केला जाणार आहे. अर्थात ऑनलाईन रिलिज झालेले चित्रपट हे केवळ परदेशात राहणाऱ्या नागरिकांनाच पाहता येतील.\nस्थानिक निर्मात्यांना या नवीन प्लॅटफॉर्मबाबत आकर्षित करणे तसेच रिलिज होणाऱ्या चित्रपटांची प्रिंट उत्कृष्ट दर्जाची असेल व कोणत्याही प्रकारची पायरसी होणार नाही हे पटवून देणे व आंतरराष्ट्रीय स्तरावर विपनण करणे हे मीहिर आणि त्याच्या टीमसमोर मोठे आव्हान आहे. भविष्यात ‘व्हच्र्युअल थिएटर’ कंटेन्ट लायब्ररी व म्युझिक स्ट्रिमिंग देखील उपलब्ध करून देणार आहेत.\nगुंतवणूक: ४.५ लाख रूपये\nचित्रपट बघणे आणि शॉर्ट फिल्म बनवणे हेच त्याच्यासाठी सर्वकाही आहे. अगदी लहान वयापासूनच त्याला सिनेसृष्टीचे वेगळे आकर्षण होते. जाहिरात क्षेत्रात ग्रॅज्युएट झालेल्या रिधेशने ज्युनिअर कॉलेजमध्ये असल्यापासूनच फिल्म मेकिंगमध्ये रस घेतला व वयाच्या १७व्या वर्षी पहिला लघुपट बनवला.\nमहाविद्यालयात असताना विविध फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी झाल्यावर आणि जवळपास २५ शॉर्ट फिल्म बनविल्यावर रिध���शच्या लक्षात आले की, भारतात ‘फिचर फिल्म’ तयार करण्यासाठी योग्य ज्ञान, अनुभव, टीम आणि पैशांची अत्यंत गरज आहे.भारतीय फिल्म इंडस्ट्री कडे बघता, त्यामध्ये असलेली विसंगती लक्षात घेता, जर आपण इतरांवर अवलंबून राहिलो, तर आपले एकही ध्येय पूर्ण होणार नसल्याचे त्याला जाणवले आणि त्याने स्वत:ची कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला व त्यातूनच नावारूपाला आली ‘वाईसगाय एन्टरटेन्मेंट’ कंपनी.\nमहाविद्यालयात असताना फिल्म मेकिंगमध्ये मिळालेल्या पारितोषिकाचे पैसे (सुमारे ७५ हजार ) आणि एका नातेवाईकांकडून घेण्यात आलेल्या १८० चौरस फुटाच्या खोलीत (जी त्याने दोन वर्षे वापरली) रिधेशने आपला प्रवास सुरू केला. त्याचा उद्देश स्पष्ट होता. क्लायंटसाठी लघुपट बनवायचे आणि पैसे मिळवून स्वत:च्या फिल्म्स बनवायच्या व त्यासोबत व्यावसायिक अनुभव प्राप्त करून एक चांगली टीम बनवायची.\nसुरूवातीला रितेश आणि त्याच्या टीमने सामाजिक संस्थांसाठी फिल्म्स बनवण्यास सुरूवात केली. बघता बघता त्यांनी कॉपरेरेट क्षेत्र गाठण्यास देखील सुरूवात केली. आज ‘वाईसगाय एन्टरटेन्मेंट’ ही कंपनी आयसीआयसीआय, टाटा, इन्टेलकॅप, क्राफ्टफुड्स, डी लिंक अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यासाठी लघुपट बनवत आहे. तसेच त्यांनी स्वत:चे ४ लघुपट तयार केले आहेत.\nरितेशने तयार केलेल्या लघुपटांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये अनेकवेळा नामांकन तसेच पुरस्कार मिळाले आहेत.\n‘‘स्विंडल्ड’’: या फिल्मला गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट लघुपटासाठी नामांकन मिळाले होते.\n‘‘सततम’’: साबुदान्यापासून गणपती बनवणारा गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्ड विजेता मोहन कुमारच्या जिवनावर आधारीत ही फिल्म भारत सरकारद्वारे सांस्कृतीक विभागासाठी घेण्यात आली आहे.\n‘‘द लास्ट फाईव्ह मिनिट्स’’: ही फिल्म बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी कोरियन भाषेत बनविण्यात आली होती.\nकेवळ ३ वर्षाच्या कालावधीत ‘वाईसगाय एन्टरटेन्मेंट’ने मोठे यश संपादन केले आहे. १८० चौरस फुटाच्या खोलीमधून सुरूवात केलेल्या रिधेशने ९०० चौरस फुटांचे ऑफिस घेतले आहे.\nआगामी काळात भारतात ‘‘डार्क क्नाईट ट्रिलॉजी’’ सारखा चित्रपट बनविण्याचे त्याचे स्वप्न आहे.\nसन २००८ मध्ये ‘अद्वितिया’ या लघुपटाला बेस्ट डॉक्युमेंटरी पुरस्कार मिळाला\nसन २००९ मध्ये ‘स्वकृष’ या लघुपटाला बेस्ट डॉक्युमेंटरी पुरस्कार मिळाला\nगुंतवणूक: ७५ हजार रूप्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://duta.in/news/2019/11/15/%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A4%9A-%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%AB%E0%A4%B8-%E0%A4%98%E0%A4%8A%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A4%AF-%E0%A4%9A%E0%A4%98%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%A7-%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A4%B9-08936940-0768-11ea-9cd2-8298cb54db623888346.html", "date_download": "2020-09-28T20:37:11Z", "digest": "sha1:5H3WYJHAXLOZGNDJH42K4K2SMPERRVF3", "length": 5535, "nlines": 114, "source_domain": "duta.in", "title": "विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; चौघांविरुद्ध गुन्हा! - Akolanews - Duta", "raw_content": "\nविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; चौघांविरुद्ध गुन्हा\nमूर्तिजापूर: माना पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पोही येथील २८ वर्षीय विवाहितेने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून बुधवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात माना पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. विवाहितेने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. तिला दोन महिन्यांची एक मुलगी आहे.\nश्वेता सेवने हिने नात्याने मामेभाऊ असणाºया स्वप्निल आंबिलकर याच्यासोबत ६ डिसेंबर २०१६ रोजी न्यायालयात प्रेमविवाह केला होता. काही महिने सुखाचे गेले. लग्नानंतर श्वेता पतीसोबत पुण्याला वास्तव्याला होती. त्यानंतर श्वेता व तिचा पती स्वप्निल हे पोही गावी राहायला आले. दरम्यान, सासरकडील मंडळींकडून श्वेताचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता. तिने तशी माहिती तिच्या आईला दिली होती. त्यानंतर सासरच्या मंडळींनी श्वेतास माहेरच्या नातेवाइकांसोबत बोलण्यास मनाई केली. जुलै २०१९ ला तिने आईला फोन करून प्रसूतीसाठी ती पोही येथे येणार असल्याचे सांगितले; परंतु पती व सासरकडील लोकांनी दर्यापूरला माहेरी जाण्यास नकार दिला. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी श्वेताने मुलीला जन्म दिला. श्वेताचे वडील प्रल्हाद सेवने (रा. साईनगर, दर्यापूर) यांच्या तक्रारीनुसार मूर्तिजापूर पोलिसांनी पती स्वप्निल गोपाल आंबिलकर, सासरा गोपाल तुळशीराम आंबिलकर, सासू प्रमिला आंबिलकर, नणंद रूपाली तायवाडे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४९८, अ ३०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार संजय खंडारे, पोलीस उपनिरीक्षक जयसिंग पाटील, नंदकिशोर टिकार, पंजाबराव इंगळे व सहकारी करीत आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AB-%E0%A5%A6%E0%A5%AC", "date_download": "2020-09-28T22:47:53Z", "digest": "sha1:2WVKWRGUI2RQDESJIA7LVNFMYX3CNE43", "length": 25907, "nlines": 373, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २००५-०६ - विकिपीडिया", "raw_content": "भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २००५-०६\nभारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २००५-०६\nतारीख ७ जानेवारी – २० जानेवारी २००६\nसंघनायक राहुल द्रविड इंझमाम-उल-हक\nनिकाल पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली\nसर्वाधिक धावा विरेंद्र सेहवाग (२९४) युनीस खान (५५३)\nसर्वाधिक बळी झहीर खान (१०) अब्दुल रझाक (९)\nमालिकावीर युनीस खान (पा)\nनिकाल भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली\nसर्वाधिक धावा युवराज सिंग (३४४) शोएब मलिक (३१४)\nसर्वाधिक बळी इरफान पठाण (९) मोहम्मद आसिफ (५)\nराणा नावेद उल हसन (५)\nमालिकावीर युवराज सिंग (भा)\nभारतीय क्रिकेट संघाने २००५-०६ च्या मोसमात पाकिस्तानचा दौरा केला. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघाचे मोसमात कसोटी क्रिकेट खेळून झाले होते. भारताने श्रीलंकेला मायदेशी २-० ने हरवले होते तर तितक्याच फरकाने पाकिस्तानने इंग्लंडवर विजय मिळवला होता. भारताची नोव्हेंबर २००५ मधील, दक्षिण आफ्रिकेविरूद्धची एकदिवसीय मालिका २-२ अशी अनिर्णितावस्थेत संपली होती तर पाकिस्तानने डिसेंबर २००५ मध्ये इंग्लंडला ३-२ असे हरवले होते.\n७ जानेवारी २००६ रोजी सुरू झालेल्या दौर्‍यात भारताचा पहिला सामना पाकिस्तान अ संघाबरोबर झाला, आणि १९ फेब्रुवारी रोजी कराचीतील एकदिवसीय सामन्याने दौर्‍याची सांगता झाली.\nपाकिस्तान चा कर्णधार, इंझमाम-उल-हक, म्हणाला की सुरवातीला कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाला वरचढ मानला गेला,[१] परंतू माजी तेजगती गोलंदाज सरफराज नवाझच्या मते भारतीय फलंदाजांना बाद करणे सोपे आहे. २००५ च्या शेवटी आयसीसी कसोटी क्रमवारीत भारत दुसर्‍या तर पाकिस्तान चवथ्या स्थानावर होते, आणि एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तान तिसर्‍या तर भारत पाचव्या स्थानावर होता.\nपाकिस्ताने कसोटी मालिकेत विजय मिळवला तर भारताने एकदिवसीय मालिका ४-१ अशी सहज जिंकली.\n२.१ ३ दिवसीय: भारतीय वि. पाकिस्तान अ\n५ संदर्भ आणि नोंदी\nराणा नावेद उल हसन\nराणा ना���ेद उल हसन\n३ दिवसीय: भारतीय वि. पाकिस्तान अ[संपादन]\nसचिन तेंडुलकर ७४ (१०२)\nमोहम्मद इर्शद २/७९ (१९ षटके)\nइम्रान फरहात १०७ (१६२)\nइरफान पठाण ३/८२ (२२ षटके)\nवसिम जाफर ३५ (४३)\nपंच: रियाझुद्दीन (पा) आणि झमीर हैदर (पा)\nयुनीस खान १९९ (३३६)\nअजित आगरकर २/१२२ (२४ षटके)\nविरेंद्र सेहवाग २५४ (२४७)\nराणा नावेद उल हसन १/९४ (१६ षटके)\nपंच: डॅरेल हेयर (ऑ) and रूडी कर्टझन (द)\nसामनावीर: विरेंद्र सेहवाग (भा)\nविरेंद्र सेहवागच्या २४७ चेंडूंतील २५४ धावा ह्या कसोटी क्रिकेट मध्ये, कमी चेंडूत जास्त धावा करताना सर्वाधिक धावा आहेत.[६]\nसामन्यात ४.९३ च्या धावगतीने धावा केल्या गेल्या. एका कसोटी सामन्यात १००० पेक्षा जास्त धावा असणारे सामने विचारात घेता हा एक विक्रम आहे.[६]\nकसोटी इतिहासात प्रथमच एका कसोटी सामन्यात २ त्रिशतकी भागीदारी झाल्या. मोहम्मद युसुफ आणि युनीस खानने ३१९ तर राहुल द्रविड आणि विरेंद्र सेहवागने ४१० धावांची भागीदारी केली.[६]\nराहुल द्रविड आणि विरेंद्र सेहवाग दरम्यानची ४१० धावांची भागीदारी ही पाकिस्तानातील सर्वोत्तम भागीदारी आहे, तसेच ती पाकिस्तानविरूद्ध कोणत्याही संघाची सुद्धा सर्वोत्तम भागीदारी आहे.[६]\nविरेंद्र सेहवागचे ९३ चेंडूंतील शतक हे भारतीय सलामीवीरातर्फे सर्वात जलद कसोटी शतक आहे.[६]\nविरेंद्र सेहवागने १८२ चेंडूंतील द्विशतक हे कसोटी क्रिकेटमधील दुसरे सर्वात जलद द्विशतक आहे.[६]\nकामरान अकमलचे ८१ चेंडूंतील शतक हा यष्टिरक्षकातर्फे सर्वात जलद कसोटी शतकाचा विश्वविक्रम आहे.[६]\nशाहिद आफ्रिदी १५६ (१२८)\nरूद्र प्रताप सिंग ४/८९ (२५ षटके)\nमहेंद्रसिंग धोणी १४८ (१५३)\nदानिश कणेरिया ३/१६५ (५४ षटके)\nयुनीस खान १९४ (२९९)\nझहीर खान ४/६१ (१९.४ षटके)\nव्ही.व्ही.एस. लक्ष्मण ८* (१९)\nपंच: रूडी कर्टझन (द) आणि सायमन टफेल (ऑ)\nसामनावीर: रूद्र प्रताप सिंग (भा)\nकसोटी पदार्पण: रूद्र प्रताप सिंग (भा).\nइंझमाम-उल-हकचे २५ वे कसोटी शतक.[७]\nमहेंद्रसिंग धोणी आणि इरफान पठाण दरम्यानची २१० धावांची भागीदारी ही भारतातर्फे पाकिस्तानची ६व्या गड्यासाठी सर्वोत्कृष्ट भागीदारी आहे.[७]\nमहेंद्रसिंग धोणीचे ९३ चेंडूंतील शतक हे भारतीय यष्टिरक्षकातर्फे सर्वात जलद कसोटी शतक आहे.[७]\nसामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने १०७८ धावा केल्या. एका संघातर्फे एका सामन्यातील सर्वाधिक धावांचा हा एक विक्रम आहे.[७]\nकामरान अकमल ११�� (१४८)\nइरफान पठाण ५/६१ (१७.१ षटके)\nयुवराज सिंग ४५ (७४)\nमोहम्मद आसिफ ४/७८ (१९.१ षटके)\nफैसल इकबाल १३९ (२२०)\nअनिल कुंबळे ३/१५१ (३७.१ षटके)\nयुवराज सिंग १२२ (१४४)\nअब्दुल रझाक ४/८८ (१८.४ षटके)\nपाकिस्तान ३४१ धावांनी विजयी\nपंच: डॅरेल हार्पर (ऑ) and सायमन टफेल (ऑ)\nसामनावीर: कामरान अकमल (पा)\nइरफान पठाणने पहिल्या डावात पहिल्याच षटकात हॅट्ट्रीक घेतली. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकातील हॅट्ट्रीकची ही पहिलीच वेळ.[८]\nमोहम्मद युसूफच्या कसोटी क्रिकेट मध्ये ५,००० धावा पूर्ण.[८]\nदुसर्‍या डावात पाकिस्तानच्या पहिल्या ७ फलंदाजांनी अर्धशतक केले. पहिल्या ७ फलंदाजांनी अर्धशतक करण्याची कसोटी क्रिकेट मधील ही पहिलीच वेळ. [८]\nपाकिस्तानचा ३४१ धावांनी विजय हा धावांचा विचार करता सर्वात मोठा विजय.[८]\nसचिन तेंडुलकर १०० (११३)\nराणा नावेद उल हसन ४/६२ (१० षटके)\nसलमान बट १०१ (१११)\nअजित आगरकर २/५८ (९ षटके)\nपाकिस्तान ७ धावांनी विजयी (ड/लु)\nअर्बाब निआझ मैदान, पेशावर\nपंच: असद रौफ (पा) आणि सायमन टफेल (ऑ)\nसामनावीर: सलमान बट (पा)\nनाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी.\nपाकिस्तानच्या डावादरम्यान ४७ षटकांनंतर अपुर्‍या सुर्यप्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला आणि डकवर्थ-लुईस नियमानुसार पाकिस्तानला ७ धावांनी विजयी घोषित करण्यात आले.\nशोएब मलिक ९५ (११०)\nइरफान पठाण ३/४३ (१० षटके)\nयुवराज सिंग ८२* (८९)\nशोएब मलिक १/२४ (३ षटके)\nभारत ७ गडी व ४१ चेंडू राखून विजयी\nरावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी\nपंच: असद रौफ (पा) आणि सायमन टफेल (ऑ)\nसामनावीर: इरफान पठाण (भा)\nनाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.\nशोएब मलिक १०८ (१२०)\nइरफान पठाण ३/४९ (१० षटके)\nसचिन तेंडुलकर ९५ (१०४)\nमोहम्मद आसिफ २/४७ (१० षटके)\nभारत ५ गडी आणि १४ चेंडू राखून विजयी\nपंच: असद रौफ (पा) आणि सायमन टफेल (ऑ)\nसामनावीर: महेंद्रसिंग धोणी (भा)\nनाणेफेक : भारत, गोलंदाजी.\nरूद्र प्रताप सिंग ४/४० (१० षटके)\nराहुल द्रविड ५९ (७२)\nमोहम्मद सामी ३/४२ (९ षटके)\nभारत ५ गडी आणि १०५ चेंडू राखून विजयी\nमुलतान क्रिकेट स्टेडियम, मुलतान\nपंच: असद रौफ (पा) आणि स्टीव्ह बकनर (वे)\nसामनावीर: रूद्र प्रताप सिंग (भा)\nनाणेफेक : भारत, गोलंदाजी.\nयुनीस खान ७४* (७९)\nश्रीसंत ४/५८ (१० षटके)\nयुवराज सिंग १०७* (९३)\nइफ्तिखार अंजुम १/४४ (१० षटके)\nभारत ८ गडी व १९ चेंडू राखून विजयी\nपंच: अलिम दर (पा) आणि स्टीव्ह बकनर (वे)\nसामनावीर: युवराज सिंग (भा)\nनाणेफेक : भारत, गोलंदाजी.\n^ 'इंडिया आर फेव्हरिट्स - इंझमाम' क्रिकइन्फो, १ जानेवारी २००६. (इंग्रजी मजकूर)\n↑ a b c d e f g आकडेवारी – १ली कसोटी, भारत वि पाकिस्तान, लाहोर. इएसपीएन क्रिकइन्फो, १७ जानेवारी २००६. (इंग्रजी मजकूर)\n↑ a b c d आकडेवारी – २री कसोटी, भारत वि पाकिस्तान, फैसलाबाद. इएसपीएन क्रिकइन्फो, २५ जानेवारी २००६. (इंग्रजी मजकूर)\n↑ a b c d आकडेवारी – ३री कसोटी, भारत वि पाकिस्तान, कराची. इएसपीएन क्रिकइन्फो, १ फेब्रुवारी २००६. (इंग्रजी मजकूर)\nमालिका मुख्यपान - इएसपीएन क्रिकइन्फो\nभारतीय क्रिकेट संघाचे पाकिस्तान दौरे\n१९५४-५५ | १९७८-७९ | १९८२-८३ | १९८४-८५ | १९८९-९० | १९९७-९८ | २००३-०४ | २००५-०६\nभारतीय क्रिकेट संघाचे परदेशी दौरे\nभारतीय क्रिकेट संघाचे पाकिस्तान दौरे\nइ.स. २००६ मधील खेळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ डिसेंबर २०१७ रोजी १६:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%BE,-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE--%E0%A4%A1%E0%A5%89.%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE/ZRn5dh.html", "date_download": "2020-09-28T20:49:59Z", "digest": "sha1:54YVIBZ7ADDLUZIYH3RMSDXMISBNY26B", "length": 5560, "nlines": 38, "source_domain": "rajsatya.page", "title": "उन्हात बसून प्रतिकारशक्ती वाढवा, कोरोनाला पळवुन लावा--डॉ.आनंदगावकर यांचा सल्ला - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nउन्हात बसून प्रतिकारशक्ती वाढवा, कोरोनाला पळवुन लावा--डॉ.आनंदगावकर यांचा सल्ला\nMarch 28, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nउन्हात बसून प्रतिकारशक्ती वाढवा, कोरोनाला पळवुन लावा--डॉ.आनंदगावकर यांचा सल्ला\nमाजलगाव - कोरोनाशी लढायचे असेल तर घाबरू नका,आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दररोज सकाळी उन्हात बसा, फळे-भाजीपाला आपल्या वजनाच्या दुप्पट ग्रॅम खा, त्यातून प्रतिकारशक्ती वाढवून कोरोनाला पळवून लावा असा सल्ला मराठवाड्यातील नामवंत डॉक्टर प्रकाश आनंदगावकर यांनी दिला आहे.\nसंपूर्ण जगाला कोरोनाच्या व्हायरसने चिंताक्रांत केले आहे,आपल्या देशातही त्याची लागण वेगाने वाढत असल्याने त्यावर प्रशासन उपाय योजना करत आहे.नागरिक घराघरांत बसले असले तरी प्रत्येकाच्या मनात एक भीती पसरली आहे. कोरोनाबाबत डॉ.प्रकाश आनंदगावकर म्हणाले की,कोरोना होऊ नये यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात उपाय योजना सुरू केल्या आहेत. मात्र नागरिकांनी देखील काही गोष्टी पाळल्या पाहिजेत.कुठलाही विषाणू १०१-१०२ तापमानात मरतो, त्यासाठी शरीरातील रक्ताची गर्मि वाढली पाहिजे,उन्हासारखी प्रतिकारशक्ती कशातही नाही त्यातून विटामिन 'डी' मिळते, म्हणून दररोज सकाळी उन्हात अर्धा तास तरी बसले पाहिजे.\nयाबरोबरच विटामिन 'ए' व 'डी' शरीराला आवश्यक आहे म्हणून आंबटसर असलेले संत्री,मोसंबी, अंगुर ही फळे व गोबी,मेथी,काकडी, गाजर, मुळा या भाज्या कच्चा खाव्यात.दिवसभरात आपल्या वजनाच्या दुप्पट ग्रॅम फळे-भाज्या खाल्या पाहिजेत.ज्यास खोकला आहे,त्यांनीच मास्क लावावा,सर्वांनी मास्क लावणे गरजेचे नसून सतत मास्क लावल्याने कार्बनडायऑक्साईड त्यावर जमा होतो,म्हणून गरज असेल तरच तो वापरावा. गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तोंडाला हात लावू नका, आपले हात साबणाने स्वच्छ धुवून मगच सर्व कामे करा असे डॉ.आनंदगावकर यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%C2%A0--%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87/ajeXS1.html", "date_download": "2020-09-28T21:52:04Z", "digest": "sha1:JR6HSPFUEIAJ454KVVUTQKNLTX7DHNW3", "length": 4364, "nlines": 38, "source_domain": "rajsatya.page", "title": "काही प्रमाणात उद्योग व्यवसाय सुरु करणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावर���\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nकाही प्रमाणात उद्योग व्यवसाय सुरु करणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nApril 19, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nकाही प्रमाणात उद्योग व्यवसाय सुरु करणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमुंबई : राज्यात उद्या म्हणजे 20 एप्रिल पासून आपण कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांत काही प्रमाणात व्यवहार सुरु करत आहोत मात्र जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील डॉक्टर अतिशय आवश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडावे, बाहेर पडताना नेहमी मास्क घालावा आणि ताप सर्दीसारखी लक्षणे दिसली तर लगेच फिव्हर क्लिनिकमध्ये दाखवावे असे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.\nमुख्यमंत्र्यांनी आज समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी थेट संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सामाजिक दायित्व निधीची रक्कम देण्यासाठी स्वतंत्र सीएसआर खाते उघडले असल्याचीही माहिती दिली\nबऱ्याचवेळा रुगण शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात येत आहेत. त्यांचे चाचणी अहवाल येण्याआधी दुर्देवाने काही जणांचे मृत्यू झालेले आहेत, अशांसाठी आपण इच्छा असून काही करू शकत नाही अशी खंत व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्दी , ताप आणि खोकला यासारखी लक्षणे दिसताच घरी उपचार करू नका, रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्या. वेळेत योग्य उपचार करुन घेतले तर रुग्ण मोठ्यासंख्येने बरे होऊन घरी जात असल्याचेही स्पष्ट केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/08/blog-post_16.html", "date_download": "2020-09-28T21:13:52Z", "digest": "sha1:PFJII4FOVPIGPHR26SPBZJAT2ACIIUPP", "length": 17331, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "पाकचा बिनकामाचा जळफळाट - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social पाकचा बिनकामाचा जळफळाट\nजम्मू - काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे मात्र भूतलावरील स्वर्गाला भारतापासून वेगळे करणारे कलम ३७० व ३५ अ रद्द करण्याचा धाडसी निर्णय मोदी सरकार २.०ने घेतल्यानंतर संपूर्ण भारतात दिवाळी साजरी केली जात असली तरी पाकिस्तानमध्ये मातम पसरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी धक्कातंत्रासाठी ओळखले जातात मात्र हा आजवरचा सर्वात मोठा धक्का त्यांनी दिला आहे. मोदींच्या या भूमिकेला विरोध करायचा का स्वागत कराय��े अशा दुविधेत असलेल्या विरोधकांना हा धक्का पचवता आलेला नाही मात्र काँग्र्र्रेस उसने आवसान आणून हवेत तीर मारण्याचा केविलवाणा प्रयत्न करतांना दिसत आहे. तिकडे पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली असून त्यांनी आकालतांडव सुरु केला आहे. मुळात भारताने जम्मू-काश्मीरबाबत निर्णय घेतला आहे पाकव्याप्त काश्मीर बद्दल नाही, याचे भान देखील त्यांना राहिले नसल्याने पाकिस्तानी मीडियाने आगपाखड सुरु केली आहे.\n७०-७२ वर्षापुर्वी झालेली चूक सुधारली\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जहाल व आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या विरोधकांना किंवा शत्रूंना त्यांची भीती किती वाटते, याचे मुल्यमापन करण्यासाठी त्यांचा गृहमंत्री म्हणून जम्मू-काश्मीरला झालेला पहिल्या दौर्‍याचे उदाहरण पुरेसे आहे. गेल्या ३० वर्षांचा इतीहास पाहता आजपर्यंत कोणताही पंतप्रधान किंवा गृहमंत्री काश्मीर दौर्‍यावर आल्यानंतर पुटीरवादी नेत्यांकडून हमखासपणे बंद पुकारण्यात येतो, दगडफेक होते काही भागाला हिंसाचाराचे गालबोट देखील लागते मात्र शहा जेंव्हा काश्मीरला गेले तेंव्हा एकही फुटरवादी नेता किंवा त्यांची पिल्लवळ बिळातून बाहेर आली नाही. इतकेच काय ते सिनीयर व ज्यूनिअर अब्दूलांसह मेहबुबा मुफ्ती देखील बरळल्या नाहीत. यावरुन शहांच्या भीतीयुक्त आदर बद्दलची प्रचिती आली. नरेंद्र मोदींनी जेंव्हा त्यांना गृहमंत्री पदाची जबाबदारी दिली तेंव्हाच मोदींच्या बीग गेम्स्ची कल्पना आली होती. मोदी-शहा व डोवाल (एमएसडी) या त्रिकूटाने अत्यंत गोपनियरित्या राबविलेल्या ‘मिशन काश्मीर’ची पुसटशी कल्पनाही कोणी केली नव्हती. अगदी जेंव्हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी जम्मू - काश्मीरचा गोपनीय दौरा केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी १० हजार सैन्य काश्मीरमध्ये पाठविले. तेंव्हा सरकार अमरनाथ यात्रेच्या सुरक्षितितेसाठी असे करत असल्याची चर्चा सुरु झाली त्यानंतर पुन्हा २८ हजार सैन्य या भागात पाठविण्यात आले. तेंव्हा पहिल्यांदा शंकेची पाल चुकचुकली. याचवेळी भारतिय हवाई दलाला देखील सज्ज राहण्याचे आदेश दिल्यानंतर काही तरी मोठे होणार, याची शक्यता वर्तविण्यात येवू लागली होती मात्र कलम ३७० हटविले जाईल, असे कोणालाही वाटत नव्हते. मात्र ७०-७२ वर्षापुर्वी झालेली चूक सुधारण्याची हिं��्मत मोदी सरकाने दाखविली.\nपाकिस्तानी मीडियाची वैचारिक दिवाळखोरी\nयावरुन देशातील राजकीय वातावरण तापणे स्वाभाविकच होते मात्र तिकडे पाकिस्तानचा प्रचंड जळफळाट झाला आहे. त्यांनी तर हा प्रश्‍न संयुक्त राष्ट्रापुढे नेण्याच्या गोष्टी सुरु केल्या आहेत. इकडे काँग्रेसच्या काही नेत्यांचे पाकिस्तान प्रेम पुन्हा उफाळून आल्याने गृहमंत्री शहा यांनी आक्रमक भूमिका घेत जम्मू-काश्मीरबद्दल कायदा करण्याचा भारतीय संसदेला पूर्ण अधिकार आहे. कोणीही संसदेला तसे करण्यापासून रोखू शकत नाही. काँग्रेसला हा प्रश्न सोडवण्यात रस होता का, हा खरा प्रश्न आहे. आम्ही जेव्हा जम्मू-काश्मीरबद्दल बोलतो, तेव्हा त्यात ‘पाकव्याप्त काश्मीर’ आणि ‘अक्साई चीन’ असतेच. त्यासाठी जीवही देऊ,’ असे शहा यांनी ठणकावून सांगितले. भारताच्या या निर्णयाचे पडसात पाकिस्तानमध्येही उमटले आहेत. पाकिस्तानमधील सर्वात प्रमुख माध्यम समूह असणार्‍या ‘द नेशन’ने काश्मीरसंदर्भात भारताच्या या निर्णयाला विरोध करणारे मत नोंदवले आहे. ‘भारताने बळजबरीने काश्मीरचा विशेष दर्जा हटवला’ असा मथळ्या खाली संपूर्ण पानभर वृत्तांकन केले आहे. पाकिस्तानमधील बातम्यांचे आणखी एक महत्वाची साईट असणार्‍या ‘द न्यूज’ने भारत सरकारने सुरक्षेच्या नावाखाली काश्मीरला टाळे लावत दहशतवादाचे कारण दिले आहे असा आरोप केला आहे. ‘डॉन’ने संपूर्ण पानभर वृत्तांकन केले असून ‘भारताने काश्मीरचा विशेष दर्जा चोरला’ या मथळ्याखाली वृत्तांकन केले आहे. पाकिस्तानमधील सर्वात लोकप्रिय वृत्तपत्र असणार्‍या डॉनच्या वेबसाईने भारत सरकारने घेतलेल्या ३७० संदर्भातील निर्णयाचे विस्तृत वार्तांकन केले आहे. डॉनने काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांच्या भाषणातील मुद्द्यांचा बातमीमध्ये प्रामुख्याने उल्लेख करत, ‘भाजपाने आज राज्यघटनेचा खून केला’ असे म्हटले आहे. ‘द पॅट्रॉयॉट’ या वृत्तपत्राने ‘भारताने हुकूम जारी करत काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला’ या मथळ्याखाली पानभर वृत्तांकन केले आहे. तर पाकिस्तान टूडेने भारताने काश्मीरला पुन्हा फसवले, असे म्हटले आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असतांना त्यासंबधीची धोरणे ठरविणे हा सर्वस्वी भारताचा अधिकार आहे. असे असतांना पाकिस्तानी मीडियाचा हा आकालतांडव म्हणजे वैचारिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल.\nदेर आये दूरस्त आये\nकलम ३७० रद्द केल्याने पाकिस्तान व चीनला भारताला अस्थिर ठेवता येणार नाही, याची जाणीव त्यांना असल्यानेच ही सर्व आदळ आपट सुरु आहे. जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकानुसार जम्मू-काश्मीरचा भाग असलेले लडाख वेगळे करून तो आता केंद्रशासित प्रदेश बनला आहे. संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानल्या जाणार्‍या लडाखमध्ये कारगिल आणि लेह असे दोन जिल्हे येतात. नव्या लडाखमध्ये अक्साई चीनचा भागही असेल असे वक्तव्य करत अमित शहांनी थेट चीनला देखील इशारा दिला आहे. हिमालय आणि कोराकोरम पर्वतरांगामध्ये वसलेल्या लडाखची लोकसंख्या आहे २ लाख ७० हजार. कारगिलमध्ये मुस्लिमांची संख्या अधिक आहे, तर लेहमध्ये बौद्ध धर्मियांची संख्या ६० टक्के इतकी आहे. आतापर्यंत लडाख आपल्या विकासासाठी जम्मू-काश्मीरवर अवलंबून होता. परंतु, केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर आता केंद्र सरकार लडाखच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रीत करू शकणार आहे. विभाजनानंतर लडाखच्या विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. लडाखमधील राजकीय व्यवहार उपराज्यपालांद्वारे होणार असून त्यावर केंद्र सरकारचे नियंत्रण असणार आहे. भारताने हा निर्णय खूप आधी घेणे अपेक्षित होते मात्र म्हणतात ना देर आये दूरस्त आये\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/11/11/news-ahmednagar-2-lakhs-fraud-11/", "date_download": "2020-09-28T21:47:38Z", "digest": "sha1:SQEXW36GCFTKHUJEWL2WUGMGDN3SSUCD", "length": 10340, "nlines": 143, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "भिशीच्या नावाखाली ५३ लाखांची फसवणूक करणाऱ्या दोघावर गुन्हा - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar News/भिशीच्या नावाखाली ५३ लाखांची फसवणूक करणाऱ्या दोघावर गुन्हा\nभिशीच्या नावाखाली ५३ लाखांची फसवणूक करणाऱ्या दोघावर गुन्हा\nअहमदनगर :- भिशीच्या नावाखाली तब्बल ५३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मॅक्सस्वेअर क्युरिज इंडिया प्रा. लि. कंपनीच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली.\nयाप्रकरणी चंद्रकांत आनंदा गवळी (५०, वाकोडीफाटा, ता. नगर) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन कारभारी साळुंके (प्रेमदान चौक) व युवराज सोपान रणसिंगे (शेरगाव, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.\nमॅक्सस्वेर क्युरिज इंडिया कंपनीचे कार्यालय नगर शहरातील प्रेमदान चौकातील डौले हॉस्पिटलशेजारी होते. या कंपनीत भिशी पद्धतीने व्यवहार केले जात होते. फिर्यादी चंद्रकांत गवळी यांनी २५ लाख, तसेच मोहन नाथा दुसुंगे (नेहरू चौक, भिंगार) यांनी पाच लाख,\nकिशोरकुमार रामपाल प्रजापती (भिस्तबाग चौक) यांनी ८ लाख ९० हजार रूपये, अनिल श्रीमल पितळे (नवी पेठ) यांनी ७ लाख रूपये, रामचंद्र दशरथ बिडवे (भिंगार) यांनी ७ लाख ५० हजार रूपये गुंतवणूकीच्या माध्यमातून भरले होते. संबंधित कंपनीने गुंतवणूक करणाऱ्याला व्याजरूपात कुठलाही मोबदला न देता तब्बल ५३ लाख ४० हजारांची फसवणूक केली.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/31/radish-dam-likely-to-be-filled-today-satisfaction-among-beneficiary-farmers/", "date_download": "2020-09-28T22:12:11Z", "digest": "sha1:XUQ34ZUQXLGY5NPYLSXZKVDJKQBUVNX5", "length": 13483, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "मुळा धरण आज पूर्ण भरण्याची शक्यता, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधान ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar News/मुळा धरण आज पूर्ण भरण्याची शक्यता, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधान \nमुळा धरण आज पूर्ण भरण्याची शक्यता, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधान \nअहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- मुळा धरण काठोकाठ भरायला आता हवी आहे आणखी दीड फूट पाणी पातळी. सोमवारी केव्हाही धरणातून मुळा नदीपात्रात पाणी झेपावणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nरविवारी धरण परिसर हौशी मंडळींच्या गर्दीने फुलाला होता. २६ हजार दशलक्ष घनफूट क्षमतेचे मुळा धरण ऑगस्टमध्ये ओव्हरफ्लो होण्याचे प्रसंग कमी वेळा आले आहेत. मागील आठवड्यात पावसाचा जोर वाढल्याने ऑगस्ट अखेर धरणातून मुळा नदीत पाणी झेपावणार आहे. अलिकडच्या काळात घाटमाथ्यापेक्षा धरणाजवळील क्षेत्रात चांगला पाऊस झाला.\nनंतर पाणलोट क्षेत्रातील पावसाची भर पडली. रविवारी सकाळी धरणात ४२२ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. धरणातील पाणीसाठा २४ हजार ८४० दशलक्ष घनफूट म्हणजे ९६ टक्के इतका झाला आहे.कोतूळकडून मुळा नदीतून ५३२७ क्युसेक पाण्याची आवक सुरु होती.\nती दुपारनंतर कमी झाली. मुळा धरण परिसरात पावसाने विश्रांती घेतली असली, तरी आतापर्यंत विक्रमी ७१६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तुलनेने कोतूळ येथे कमी म्हणजे ४८७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. दुपारी पाणी पातळी १८१०.२० फुटांवर गेली असल्याने धरण भरायला अवघे दीड फूट पाणी राहिले आहे, अशी माहिती मिळाली.\nसायंकाळी ६ वाजता कोतूळकडून धरणात ४०२४ क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. पाण्याची आवक टिकून राहण्याची शक्यता आहे. ७ जूनला मृग नक्षत्राला सुरूवात झाल्यानंतर मुळा उजवा व डावा कालव्याच्या लाभक्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली होती. मात्र, घाटमाथ्यावर पाठ फिरवली होती.\nजून व जुलै महिन्यात लाभक्षेत्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. तुलनेने कोतूळ येथे कमी म्हणजे ४८७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. दुपारी पाणी पातळी १८१०.२० फुटांवर गेली असल्याने धरण भरायला अवघे दीड फूट पाणी राहिले आहे, अशी माहिती मिळाली.\nमागील वर्षी आजच्या दिवशी मुळा उजवा व डावा कालव्याच्या लाभक्षेत्रासाठी पाणी आवर्तन सुरू असल्याने धरणाच्या पाणीसाठ्याची २४ हजार ७०५ दशलक्ष घनफूट नोंद झाली होती. ३० ऑगस्ट २०१९ रोजी कोतूळकडून ७१५ क्युसेक आवक सुरू होती.\nरविवारी सायंकाळी पाणीसाठा २५ हजार ७१ दशलक्ष घनफूट झाल्याने धरण ९६.४० टक्के भरले. मागील वर्षी आजच्या दिवशी २४ हज���र ७०५ दशलक्ष घनफूट नोंद झाली होती. आवक वाढल्याने राहुरी तालुक्यातील मुळा धरण ९६.४० टक्के भरले आहे. आज ते पूर्ण भरण्याची शक्यता आहे.\n:आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/maharashtra/story-income-tax-raid-on-4-cbse-schools-in-aurangabad-1813254.html", "date_download": "2020-09-28T22:05:20Z", "digest": "sha1:SHXPCF5I777QBDYEKPMUPQAUOTLMFVC4", "length": 25223, "nlines": 296, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "income tax raid on 4 cbse schools in aurangabad, Maharashtra Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधाराव���त काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे र���शिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nऔरंगाबादमध्ये ४ इंग्लिश शाळांवर आयकर विभागाचे छापे\nHT मराठी टीम , औरंगाबाद\nऔरंगाबाद शहरातील चार इंग्लिश शाळांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. या शाळांचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न असतानाही आयकर विवरण पत्र न भरल्यामुळे आयकर विभागाने छापे टाकले आहेत. पीएसबीए इंग्लिश शाळा, ऑर्किड इंटरनॅशनल शाळा, रॉयल ऑक्स शाळा, ऑईस्टर इंग्लिश शाळा या शाळांवर आयकर विभागाने छापे टाकले. दरम्यान या शाळांवर छापे टाकल्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे.\nअयोध्या खटला : मध्यस्थ समितीला अहवाल सादर करण्याचे निर्देश\nखासगी वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, आयकर विभागाने छापे टाकलेल्या या शाळांची वार्षिक उलाढाल ४ ते ५ कोटी रुपयांची असताना देखील शाळेचे संस्थाचालक आयकर विवरणपत्र भरत नव्हते. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून या शाळंच्या कारभारावर आयकर विभागाचे लक्ष होते. या चार ही शाळा आयकर विभागाचे विवरणपत्र भरत नसल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी छापेमारीची कारवाई केली. आयकर विभागाचे ३० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ४ पथकांनी एकाच वेळी या शाळांवर छापे टाकले. बुधवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली आहे.\nलग्नसोहळ्यावर काळाचा घाला; भरधाव ट्रकने ८ जणांना चिरडले\nआयकर विभागाने केलेल्या कारवाई दरम्यान या चार ही शाळांच्या कार्यालयातील कागदपत्रे, बँक खाते यांची कसून तपासणी करण्यात आली. त्याचसोबत शाळेमध्ये असणारी विद्यार्थ्यांची संख्या, विद्यार्थ्यांकडून घेतली जाणारी फी आणि देणगी यासंदर्भात सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, या शाळांबाबत अनेक तक्रारी देखील समोर आल्या होत्या. शाळा जास्त फी घेते त्याचसोबत देणगी देखील जास्त घेते अशा तक्रारी होत्या. गेल्या काही महिन्यांपासून आयकर विभागाचे या शाळांवर लक्ष होते. त्यानंतर त्यांनी ही कारवाई केली आहे.\nनागपूर महामेट्रो डेटा लीक प्रकरणात दोन जणांना अटक\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nऔरंगाबादमध्ये भाविकांच्या गाडीला अपघात; चौघांचा मृत्यू\nऔरंगाबादमध्ये पाण्याच्या बादलीत पडून बाळाचा मृत्यू\nमुंबई महानगरपालिकेच्या ३७ ठेकेदारांवर आयकर विभागाचे छापे\nऔरंगाबादमध्ये चोरट्यांनी एटीएम मशीन पळवली\nऔरंगाबादमध्ये विषारी इंजेक्शन घेऊन डॉक्टरची आत्महत्या\nऔरंगाबादमध्ये ४ इंग्लिश शाळांवर आयकर विभागाचे छापे\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\nचित्रपटसृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री\nपालघर प्रकरण: कासा पोलिस ठाण्याच्या ३५ पोलिसांची बदली\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nटिकटॉककडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच कोटींची मदत\nसामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pmpml-administration/", "date_download": "2020-09-28T21:13:07Z", "digest": "sha1:2X7WND233O2KXJ4RWOFUOZZFURXQ22L4", "length": 2788, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "PMPML administration Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : पीएमपीएमल प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ – संदीप वाघेरे\nएमपीसी न्यूज - पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) प्रशासनाकडून अधिका-यांवर केलेल्या कारवाईची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. पीएमपीएमएलमध्ये मनमानी पद्धतीने कारभार सुरु असल्याचा आरोप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केला. याबाबत…\nKasarwadi News : आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार\nVadgaon News : पोलीस पाटलांचे रखडलेले मानधन लवकर द्या- आमदार सुनिल शेळके\nPune News : संत साहित्याचे गाढे अभ्यासक वा. ना. उत्पात यांचे कोरोनामुळे निधन\npimpri news : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आणखी 300 रोहित्रांना सुरक्षा आवरण लावणार\nHinjawadi crime News : क्रेनच्या धडकेत एकजण ठार\nMumbai news: लता दीदींना वाढदिवसानिमित्त राज्य सरकारतर्फे ‘ही’ खास भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2020-09-28T23:16:35Z", "digest": "sha1:E6DCTT2S2G6EWKLMG6FGB4JTJ3QCTXUP", "length": 13426, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुलभा कुलकर्णी - विकिपीडिया", "raw_content": "\nसुलभा कुलकर्णी (जन्म : १ जून १९४९) या पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISER--आयसर) येथे भौतिकशास्त्राच्या पाहुण्या प्राध्यापक आहेत. त्या नॅनोटेक्नॉलॉजी विषयाच्या तज्ज्ञ आहेत. त्यांची या विषयावर संस्थांसंस्थांमधून व्याख्याने होत असतात. त्यांचे असेच एक ‘‘नॅनोटेक्नोलाजी : पास्ट, प्रेझेंट ॲन्ड फ्यूचर या विषयावरील भाषण २२ मे २०१२ रोजी भोपाळच्या एनआईटीटीटीआर संस्थेत झाले होते.\n४ सुलभा कुलकर्णी यांनी लिहिलेली मराठी/English पुस्तके\n५ सुलभा कुलकर्णी यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार\nसुलभा कुलकर्णी यांचे शिक्षण पुण्यात झाले. पुणे विद्यापीठातून एम.एस्‌सी. पीएच.डी. झाल्यावर त्यांनी इ.स. १९७६ साली जर्मनीत जाऊन म्यूनिचच्या टेक्निकल विद्यापीठात पोस्ट-डॉक्टरल संशोधन केले.\nम्युनिचहून पुण्याला परतल्यावर सुलभा कुलकर्णी यांनी पुढील ३२ वर्षे पुणे विद्यापीठात अध्यापन आणि संशोधन केले. मार्ह २००९ मध्ये त्या आयसरमध्ये आल्या आणि युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट्स कमिशनतर्फे शास्त्रज्ञ म्हणून काम करू लागल्या. कुलकर्णी नॅनोटेक्न���लॉजी हा विषय शिकवतातच, पण त्या शिवाय कंडेस्ड मॅटर फिजिक्स, सरफस सायन्स, मटेरियल सायन्स आणि फिजिक्समधील प्रयोगपद्धती हेही विषय शिकवतात. प्रयोगशाळेतील एम.एस्‌सी.च्या विद्यार्थ्यांसाठी चालणार्‍या प्रयोगशाळा अभ्यासक्रमांवर त्यांची देखरेख असते.\nसुलभा कुलकर्णी यांचे २७०हून अधिक शोधनिबंध जागतिक दर्जाच्या विज्ञान नियतकालिकांतून प्रकाशित झाले असून त्यांपैकी १२०हून अधिक शोधनिबंध नॅनोटेक्नॉलॉजीवरील आहेत. धातूविशेष, धातूंचा अनेक-स्तरी मुलामा, धातूंचे जाड मुलामे, वायुरूप पदार्थ आणि घनपदार्थ यांच्यामधील आंतरप्रक्रिया, काचेचे गुणधर्म असलेले धातू, अर्धसंवाहक या अन्य विषयांवरही सुलभा कुलकर्णी यांनी शोधनिबंध लिहिले आहेत.आहेत.\nसुलभा कुलकर्णी यांच्या हाताखाली संशोधन करून ३४हून अधिक विद्यार्थ्यांनी पीएच.डी मिळवली आहे.\nसुलभा कुलकर्णी या भारताबाहेर जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, जपानाणि दक्षिण कोरिया या देशांमधील संस्थाच्या आणि आणि विद्यापीठांच्या त्या पाहुण्या प्राध्यापक आहेत. नॅनोटेक्नॉलॉजी आणि तत्‍सम विषयावरील असंख्य चर्चासत्रांमध्ये व परिषदांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.\nसुलभा कुलकर्णी यांनी लिहिलेली मराठी/English पुस्तके[संपादन]\nकार्बन एक विस्मयकारम मूलद्रव्य\nनॅनो सायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी\nनिसर्गाची नॅनोटेक्नॉलॉजी (या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे.)\nLaboratory Manual in Solid State Physics (महाविद्यालयीन मुलांसाठी पाठ्यपुस्तक)\nNanotechnology: Principles and Practices (सामान्य वाचकांसाठी नॅनोटेक्नॉलॉजीचा परिचय)\nसुलभा कुलकर्णी यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार[संपादन]\nअलाहाबादच्या राष्ट्रीय विज्ञान अकादमीची, बंगलोरच्या भारत विज्ञान अकादमीची आणि दिल्लीच्या राष्ट्रीय विज्ञान अकादमीची फेलोशिप (२०११)\nइंटरनॅशनल जर्नल ऑफ नॅनोसायन्स अँड नॅनोटेक्नॉलॉजीच्या सहसंपादक (२००६ पासून)\nइंटर युनिव्हर्सिटी कन्सॉर्टियम फॉर ॲटॉमिक एनर्जी डिपार्टमेंटच्या सल्लागार समितीचे सदस्यत्व (२००५)\nइराणच्या नॅनोटेक्नॉलॉजी सोसायटीच्या मानद फेलो (मे २००६ पासून)\nजर्नल ऑफ नॅनोफिजिक्सचे सहसंपादकत्व (इ.स. २०११ पासून..)\nदिल्लीच्या इंटर युनिव्हर्सिटी ॲक्सेलरेटर सेंटर (IUAC)काउन्सिल आणि गव्हर्निंग बॉडीच्या सदस्य (२००७ ते २०१०)\nदिल्ली येथील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या नॅनोमेडिसिनसाठीच्या टास्क-फोर्स कमिटीचे सदस्यत्व\nनॅशनल कमिटी फॉर युटिलायझेशन ऑफ इंडस रिंग्ज (NCUIR) चे सदस्यत्व\nपुणे आकाशवाणीवरील कार्यक्रमांचे सल्लागारपद (२००८-२०१०)\nपुण्याच्या विद्या महामंडळाकडून लोकशिक्षण पुरस्कार (२००७)\nपेकिंगच्या एशिया पॅसेफिक मतेरियल्स सोसायटीची फेलोशिप (२०१३)\nभारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे अंमलात असलेल्या ’महिला शास्त्रज्ञ स्कीम-ए चे अध्यक्षपद (२००७ पासून..)\n’भारतीय स्त्री-शक्ती’कडून स्त्रियांसाठी ठेवलेला नवतंत्र-संशोधनाचा राष्ट्रीय पुरस्कार (२००७)\nमटेरियल’स सोसायटी ऑफ इंडिया (MRSI) कडून पदकप्राप्ती (२००५)\nमुंबईच्या महाराष्ट्र विज्ञान अकादमीची फेलोशिप (२००९)\nमुंबई येथील यूडीसीटीच्या (युनिवर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या) पाहुण्या प्राध्यापक (२००७ पासून)\nवनस्थली विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाचे नामनिर्देशित सदस्यत्व (२००८-२०१०)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याच्या PAC Condensed Matter शाखेचे सदस्यत्व\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/1196/", "date_download": "2020-09-28T21:01:05Z", "digest": "sha1:G6RY2FG5CKHDUM6USEWXXHUQOIDTNMDT", "length": 11515, "nlines": 81, "source_domain": "aajdinank.com", "title": "नाभिक आणि परीट (धोबी) समाजाच्या व्यावसायिकांना आर्थिक मदतीचे पॅकेज द्या – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांकडे शिफारस - आज दिनांक", "raw_content": "\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगे��कर यांना जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nनाभिक आणि परीट (धोबी) समाजाच्या व्यावसायिकांना आर्थिक मदतीचे पॅकेज द्या – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांकडे शिफारस\nमुंबई, दि. १० : कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे राज्यातील नाभिक आणि परीट (धोबी) समाजाच्या बांधवांना व्यवसायापासून वंचित रहावे लागत असल्याने फार मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. आर्थिक नुकसान सोसणाऱ्या दोन्ही समाजाच्या बांधवांना मदतीचे तातडीचे पॅकेज जाहीर करुन दिलासा द्यावा, अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे आज केली. आगामी पावसाळी अधिवेशनासंदर्भात विधानभवन मुंबई येथे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री विधानभवनात आले होते, त्याप्रसंगी या दोन्ही समाजाच्यावतीने त्यांच्या समस्यांबाबत विधानसभा अध्यक्ष यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून तातडीने मदतीचे पॅकेज जाहीर करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.\nकोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे राज्यातील नाभिक आणि परीट (धोबी) समाजाच्या बांधवांना व्यवसायापासून वंचित रहावे लागत असल्याने फार मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. हे दोन्ही समाज प्रामाणिकपणे कष्ट करीत आपल्या पारंपरिक व्यवसायाच्या माध्यमातून वर्षानुवर्षे आपला उदरनिर्वाह करीत आहेत. कोरोना संकटामुळे सलून आणि लॉन्ड्री येथे जाण्यास ग्राहकवर्ग आता तयार नाही. परिणामस्वरुप हे दोन्ही व्यवसाय आणि त्यावर उदरनिर्वाह करणारी राज्यातील लक्षावधी कुटूंबे फार मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहेत. महाराष्ट्रात सलून व्यावसायिक आणि लॉन्ड्री व्यावसायिक असे प्रत्येकी 30 लाख याप्रमाणे साधारणत: दोन्ही मिळून 60 लाख व्यावसायिक, कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय या आर्थिक संकटात होरपळून निघत आहेत. अत: या दोन्ही समाजाच्या व्यावसायिकांसाठी राज्य सरकारकडून योग्य आर्थिक मदतीचे पॅकेज तातडीने जाहीर केले जावे, अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.\n← कोविडसंदर्भात राज्यात ५ लाख ९४ हजार व्यक्ती क्वॉरंटाईन\nलॉकडाऊनच्या काळात ४६७ गुन्हे दाखल; २५५ लोकांना अटक →\nमूर्तीची उंची नव्हे, भक्ती महत्त्वाची – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nराज्यात एकाच दिवसात बरे झाले १० हजार ८५४ रुग्ण\nकोरोना ‘लस’ची केली नोंदणी, रशिया राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या मुलीला दिली पहिली लस\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n१९ हजार ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी; ११ हजार ९२१ नवीन, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के – आरोग्यमंत्री\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nमहाराष्ट्र मुंबई संगीत सांस्कृतिक\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबई शिक्षण संगीत सांस्कृतिक\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/2582/", "date_download": "2020-09-28T21:34:52Z", "digest": "sha1:CG7RI4DLA2YUNMQ5OBNXTWVLKRYRSZL5", "length": 12578, "nlines": 87, "source_domain": "aajdinank.com", "title": "थकबाकीबाबत अन्यायकारकरित्या वीज जोड कापण्यात येणार नाही - आज दिनांक", "raw_content": "\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद���यालय सुरू करण्याचा निर्णय\nथकबाकीबाबत अन्यायकारकरित्या वीज जोड कापण्यात येणार नाही\nऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची स्पष्ट ग्वाही\nमुंबई, दि. १४: जूनमध्ये मागील तीन महिन्यातील एकूण वापराचे बिल आल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. लॉकडाऊन कालावधीत आधीच आर्थिक विंवचनेत अडकलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी वाढीव वीजबिलाबाबतच्या तक्रारीची पडताळणी करून शंकानिरसन केल्याशिवाय थकित वीजबिलप्रकरणी कारवाई करण्यात येणार नाही. अन्यायकारकरित्या कोणाचीही वीजजोडणी कापली जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिली.\nलॉकडाऊन कालावधीनंतर जून महिन्यात देण्यात आलेल्या वाढीव बिलांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आज मंत्रालयात परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली आमदारांची विशेष बैठक बोलावण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.\nसामान्य ग्राहकांचा एकूण वापराच्या वीजेच्या बिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र सोडून त्या-त्या विभागात संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी आणि तेथे वीज बिलाची पडताळणी करून त्यांच्या तक्रारी सोडवण्यात याव्यात, असे निर्देश डॉ. राऊत यांनी बेस्ट, टाटा, महावितरण व अदानी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.\nतसेच ग्राहकांना विजेचे बिल कशाप्रकारे देण्यात आले याबाबतची माहिती देण्याबाबतचे निर्देशही डॉ. नितीन राऊत यांनी सर्व वीज पुरवठाधारक कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना दिले. एकूण वापराच्या वीज बिलाबाबत आर्थिक सहाय्य करण्यात येईल का याबाबतही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत चर्चा केल्याची माहिती डॉ. राऊत यांनी दिली.\nलॉकडाऊन शिथिल झाल्यावर प्रत्यक्ष रिडींग सुरू करण्यात आले. राज्यात 2 ते 3 टक्के ग्राहकांनी आपल्या मीटर रिडींगचे फोटो पाठवले. ग्राहकांच्या तक्रार निवारण करण्यासाठी झोन निहाय व्हाट्सप ग्रुप, हेल्प डेस्क, बाजाराच्या ठिकाणी ग्राहक मेळावे सुरू करण्यात आल्याची माहिती डॉ.राऊत यांनी उपस्थित आमदारांना दिली.\nयावेळी परिवहन मंत्री ऍड. परब यांनी, विजबिलाबाबतच्या तक्रारींचे शंभर टक्के निरसन करावे, कोणाही ग्राहकाला चुकीचे बिल भरायला लागू नये याची दक्षता वीज वितरण कंपन्यांनी घ्यावी; तक्रारींबाबत जलद प्रतिसाद पद्धतीने कार्यवाही��ी यंत्रणा निर्माण करावी आदी सूचना केल्या.\nयावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, संचालक (संचालन) दिनेशचंद्र साबू, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे, टाटा वीज कंपनीचे (वितरण) उपाध्यक्ष सुनील जोगळेकर, अदानी वीज कंपनीचे उपाध्यक्ष के. पटेल उपस्थित होते.\n← ‘कोरोना’विरुद्ध लढताना बकरी ईद साधेपणाने, नियम पाळून साजरी करण्याचे आवाहन\nडिजिटल शिक्षणावरील प्रज्ञाता (PRAGYATA) मार्गदर्शक तत्वे केली जारी →\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी\nकोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा\nअमिताभ, अभिषेक बच्चन यांच्या प्रकृतीत सुधारणा\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n१९ हजार ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी; ११ हजार ९२१ नवीन, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के – आरोग्यमंत्री\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nमहाराष्ट्र मुंबई संगीत सांस्कृतिक\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबई शिक्षण संगीत सांस्कृतिक\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/samsung-galaxy-m51-beats-mo-b-in-the-monstrous-7000mah-challenge/articleshow/77971310.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-09-28T22:00:31Z", "digest": "sha1:B3ELNWB54TNSSHZQDJNQX6IC6SGB3NHL", "length": 15338, "nlines": 117, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nSamsung Galaxy M51 ने 7000mAh बॅटरीच्या आव्हानात Mo-B वर केली मात\nदमदार फीर्ससह येणाऱ्या Samsung Galaxy M series च्या फोनविषयी Mo-B ने बरंच काही ऐकलं होतं. त्यातच Samsung ने जेव्हा लेटेस्ट फोन Galaxy M51 ची घोषणा केली, तेव्हा Mo-B ला ते सहन झालं नाही.\nMonster विश्वातील सर्वांचंच लक्ष #MeanestMonsterEver साठी होत असलेल्या Mo-B आणि Samsung Galaxy M51 यांच्यातील लढतीकडे आहे. फक्त चाहतेच यासाठी उत्सुक नाहीत, तर आता बॉलिवूड सेलिब्रिटींनीही यात उडी घेतली आहे. या फोनमध्ये पहिल्यांदाच 7000mAh बॅटरी, तेही 25W Type C आणि Reverse Charging, फीचरसह देण्यायत आली आहे. अत्यंत वेगवान Qualcomm® SnapdragonTM 730G Processor, 16.95cm (6.7\") sAMOLED Plus Infinity-O Display आणि आघाडीचा 64MP Quad-camera, ज्यात Single Take फीचरही देण्यात आलं आहे. टायगरच्या मदतीने Mo-B Galaxy M51 च्या 7000 mAh बॅटरीला आव्हान देण्यासाठी मैदानात उतरला आणि काय झालं ते तुम्हीच पाहा.\nओह... वेगळंच काही तरी घडलं. पण हे अपेक्षित नव्हतं जे टायगरसारखा सेलिब्रिटीही पाहू शकला नाही, ते आपण पाहू शकलो.\nयानंतर अभिनेता टायगर श्रॉफनेही हा क्लब जॉईन केला, ज्याने Mo-B ला पाठिंबा दिला.\nहे सर्व युद्ध आजच्या दिवसासाठी होतं, जिथे Mo-B आणि Samsung Galaxy M51 यांच्यात #MeanestMonsterEver साठी पहिली लढत झाली. तुम्हाला याबाबत काही माहिती नसेल, तर अगोदर समजून घ्या. दमदार फीर्ससह येणाऱ्या Samsung Galaxy M series च्या फोनविषयी Mo-B ने बरंच काही ऐकलं होतं. त्यातच Samsung ने जेव्हा लेटेस्ट फोन Galaxy M51 ची घोषणा केली, तेव्हा Mo-B ला ते सहन झालं नाही. #MeanestMonsterEver साठी माझ्याशिवाय दुसरं कुणीही पात्र नाही असं त्याने सांगितलं. यानंतर Samsung Galaxy M51 ला आव्हान देण्यात आलं. पण तुम्ही नक्कीच पाहिलं असेल, की Galaxy M51 ने Mo-B वर कशी मात केली.\nSamsung कडून एकापेक्षा एक सरस असे फोन आणले जातात. भारतात सध्या उपलब्ध असलेल्या कोणत्याही ब्रँडच्या तुलनेत या फोनची बॅटरी सर्वात बाहुबली आहे. Galaxy M51 मध्ये 7000 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी यापूर्वीच्या Galaxy M31s पेक्षाही मोठी आहे. हा पूर्वीचा फोन तुम्हाला Single Take फीचरसह असलेल्या 64MP Intelli-Cam मुळे आवडला, ज्यातून एकाच क्लिकमध्ये 10 आऊटपुट मिळतात. पण या नव्या फोनमध्ये हे फीचरसुद्धा आहे. त्यामुळे हा आनंद आता 10 पट आहे. तुम्ही कल्पनाच करू शकता की एवढी मो���ी बॅटरी तुमच्याकडे असताना गेमिंग, व्हिडीओ पाहणे, अभ्यास, म्युझिक, फोनवर बोलणे, चॅटिंग आणि बरंच काही तुम्ही करू शकता.\nया बॅटरीसाठी 25W फास्ट चार्जर आहे, ज्याने 0-100 टक्क्यांपर्यंत चार्जिंक एका झटक्यात होते. याशिवाय तुम्ही Reverse Charging फीचरचा वापर करुन दुसऱ्या फोनलाही तुमची चार्जिंग देऊ शकता, ज्यासाठी तुमच्याकडे Type-C केबल आहे. सतत चार्जिंगचा वैताग येणाऱ्यांसाठी हा फोन वरदान आहे.\nतर असो, Mo-B चा पराभव झाला हे आपल्याला माहित आहे आणि तो Galaxy M51 ला हरवण्यासाठी पुन्हा येऊ शकतो. आता फक्त हे पाहणं औत्सुक्याचं आहे, की पुढच्या राऊंडमध्ये तो कोणत्या फीचरला आव्हान देतो.\n#MeanestMonsterEver Samsung कडून 10 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता Amazon आणि Samsung.com वर लाँच केला जाईल.\nडिस्क्लेमर : ही एक ब्रँड पोस्ट असून टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाइट टीमकडून प्रकाशित करण्यात आली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nसॅमसंगचा स्वस्त 5G फोन Galaxy A42 5G, खास प्रोसेसर मिळण...\nकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन...\nजिओच्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत आली समोर, जाणून घ्या ...\nसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन क...\nवोडाफोन-आयडियाने आणले १०९ आणि १६९ रुपयांचे दोन स्वस्त प्लान महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nबिहार निवडणूकः तेजस्वी यादव यांनी तरुणांना दिले मोठे आश्वासन\nकृषी विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी\nबिहारचे माजी पोलिस महासंचालक जेडीयूमध्ये\nलडाख तणावः भारतीय लष्कराची t-90 आणि t-72 तैनात\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nआजचं भविष्यचंद्र कुंभ राशीत, शनी मार��गी : 'या' ७ राशींना लाभ; आजचे राशीभविष्य\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nकरिअर न्यूजउच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या ‘सीईटी’ पुन्हा पुढे ढकलल्या\n डॉक्टर पती-पत्नी मध्यरात्री पुण्याकडे येत होते, ते थांबताच...\nमुंबईरेस्टॉरंट उघडणार 'या' अटींवर; CM ठाकरेंनी सांगितली खास रेसीपी\nरत्नागिरीकोकण किनारा वादळांना भीडणार; 'अशी' आहे केंद्राची योजना\nमुंबईकंगनाच्या बंगल्यावरील कारवाई; हायकोर्टाने नोंदवले 'हे' महत्त्वाचे निरीक्षण\nमुंबईआठवलेंचा पवारांना न मागता सल्ला; राष्ट्रवादीने 'असा' केला प्रतिहल्ला\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/Social_Awareness/93294b91593693e939940-90692393f-92e92492693e92893e91a93e-93991594d915", "date_download": "2020-09-28T21:32:43Z", "digest": "sha1:MSQJVPSMVOPZSO36LVJB7UO5ZXTDZ3OW", "length": 22151, "nlines": 96, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "लोकशाही आणि मतदानाचा हक्क — Vikaspedia", "raw_content": "\nलोकशाही आणि मतदानाचा हक्क\nलोकशाही आणि मतदानाचा हक्क\nआपल्या देशातील लोकशाही संपूर्ण जगात भक्कम व यशस्वी असल्याचे भारत निवडणूक आयोगाने सर्व जगाला दाखवून दिलेले आहे. अशा या भारत निवडणूक आयोगाची स्था‍पना 25 जानेवारी 1950 रोजी झाल्याने हा दिवस देशभर राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जात आहे. मतदानाविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.\nदेशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदार हा राजा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणूकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे. हे या राष्ट्रीय मतदार दिवसाने अधोरेखित केलेले आहे. नवीन मतदारांमध्ये जागृतीसाठी हा दिवस साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्हयात विविध स्पर्धा, जनजागृतीचे कार्यक्रम ही शालेय, महाविद्यालयीन पातळीवर आयोजित केलेले आहेत. गांव, तालुका व जिल्हास्तरावरही भारत निवडणूक आयोगाच्याह निद्देशानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.\nआपणास माहितच आहे, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने स्वीप-2 (SVEEP-II) हा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. आयोगाने मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी काही उद्दिष्ट समोर ठेवली आहेत. एकूण लोकसंख्येमधील मतदारांचे प्रमाण व 18 वर्षावरील मतदारांची संख्या ही समान असावी यासाठी उपक्रम राबवून ती वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. मतदारांच्या नोंदणीचे प्रमाण का कमी आहे याची कारणे शोधून त्यामध्ये लक्ष घालणे अपेक्षित आहे. भारत निवडणूक आयोगाने या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. कार्यक्रमाची यशस्वी व प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. भारत निवडणूक आयोगाने आर्थिक अनुदानही या कार्यक्रमाकरीता दिले आहे.\nएकूण लोकसंख्येमधील महिलांचे प्रमाण आणि मतदारांमधील महिलांचे प्रमाण सारखे असावे. हे प्रमाण वाढविण्यासाठी महिला बचत गट, अंगणवाडी केंद्र, दूध उत्पादक सहकारी संस्था तसेच महिलांच्या सामाजिक संघटना, नागरी संस्था इत्यादी सोबत चर्चा, परिसंवाद, मेळावे आयोजित करण्यात यावेत. सणासुदीच्या काळात रांगोळी स्पर्धा, खाद्य महोत्सव इत्यादींच्या माध्यमातून महिलांमध्ये जनजागृती करावी.\n18 ते 19 या वयोगटातील युवकांच्या मतदानाचे प्रमाण सध्याच्या 35 ते 40 टक्कयांवरुन 80 टक्के इतके व्हावे. युवक मतदारांची नोंदणी वाढविण्याकरीता विद्यापिठे, महाविद्यालये आणि त्यांचे युवक प्रतिनिधी यांचेशी संवाद साधण्यात यावा. सर्व विद्यापिठाचे 'कुलसचिव' यांना या प्रयोजनासाठी 'कॅम्पस ऍ़म्बसडर' म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. तसेच प्रत्येक महाविद्यालयाच्या प्रार्चायाना 'नोडल अधिकारी' म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तेव्हा याकामी त्यांचे सहकार्य अपेक्षीत आहे. याशिवाय युवक महोत्सव, विविध क्रीडा स्पर्धा, सायकल रॅली, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य, एकांकिका इत्यादींच्या माध्यमातून मतदार नोंदणीचे महत्व युवकांना पटवून देण्यात येत आहे. असे कार्यक्रम आयोजित करताना एन.एस.एस., एन.सी.सी., नेहरु युवा केंद्र इत्यादी संस्थाचे सहकार्य घेणे उपयुक्त ठरले ��हे.\nशहरी क्षेत्रामध्ये मतदानाचे प्रमाण वाढावे शहरी क्षेत्रामध्ये उदासिनतेमुळे मतदानाचे प्रमाण अल्प असल्याचे दिसून येत आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी शहरी क्षेत्रात मतदान कमी होण्याची नेमकी कारणे शोधून काढून त्यासंबंधी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरी भागात दूरदर्शन, सिनेमागृहे, केबल टिव्ही इत्यादींच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. वेबसाईट व इतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून शहरी भागांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.\nवंचित समाज/समुह यांची मतदार नोंदणी वाढावी आणि मतदानामध्ये त्यांचा सहभाग वाढावा. यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. नाशिकमध्ये सेनादलातील अधिकारी / कर्मचारी, सोलापूरमध्ये बीडी कामगार, बीडमध्ये ऊसतोड कामगार, गडचिरोलीमध्ये बडामाडिया हा आदिवासी समूह तर ठाणे जिल्ह्यामध्ये तृतीयपंथी मतदार नोंदणीचे प्रमाण कमी असलेले वंचित समाज/समुह आढळून आलेले आहेत. या समाजाची वस्ती आणि त्यांची संस्कृती यांचा अभ्यास करुन त्यांना मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी करुन घेण्याकरिता त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधणे आवश्यक आहे. मतदार पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये या समाजाकडे विशिष्टपणे व्यक्तीश: लक्ष दिले जात आहे.\nनिवडणूकीमध्ये मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक आहे. एकूण लोकसंख्येमध्ये आजही अशिक्षित समाजाचे प्रमाण लक्षणीय आहे. अशा मतदारांना निवडणूकीच्या कार्यक्रमाचे महत्व समजावून सांगून लोकशाही प्रक्रियेचे महत्व पटवून देणे आवश्यक आहे. त्यासाठी लोक शिक्षण / प्रौढ शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती करणे गरजेचे आहे. याशिवाय सामाजिक चालीरीती, रुढी परंपरा यामुळे मतदानाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष संवाद साधून या चालीरीती, परंपरा यातील दोष / उणीवा दूर करण्यासाठी हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. याशिवाय गरीब जनतेला आर्थिक मोह दाखवून मतदानाला प्रवृत्त केले जात आहे असेही दिसून आले आहे. यास्तव शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती करणे प्रामुख्याने गरजेचे आहे.\nआगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये मतदानाचे सरासरी प्रमाण 65 टक्के असावे असे उद्दिष्ट भारत निवडणूक आयोगाने ठेवले आहे. गेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सरासरी 50.48 टक्के इतके तर गेल्या विधानसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सरासरी 59.50 टक्के इतके मतदान झाले होते. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ही टक्केवारी 65 टक्के इतकी असणे आवश्यक आहे. विशेष जनजागृती करुन लोकांना लोकशाहीचे महत्व पटवून देणे गरजेचे आहे. यासाठी ज्या ठिकाणी कमी मतदान झाले आहे अशा 10 टक्के मतदान केंद्राचा शोध घेऊन त्या मागची कारणे शोधून योग्य ती उपाययोजना करण्याबाबत सर्व जिल्हा प्रशासनाला आयोगाने यापूर्वीच कळविले आहे.\nअनिवासी भारतीयांची मतदार म्हणून नोंदणीचे प्रमाण 0.1 टक्का आहे ते 10 टक्के एवढे वाढावे अशी भारत निवडणूक आयोगाची अपेक्षा आहे. सरासरी 0.1 टक्के पर्यंत इतक्या अल्प प्रमाणात अनिवासी भारतीयांच्या मतदार म्हणून नोंदणी झालेली आहे. हे प्रमाण 10 टक्के पर्यंत वाढावयाचे असल्यास विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून अनिवासी भारतीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.\nटपाली मतदानाचे प्रमाण गेल्या लोकसभा निवडणूकीपेक्षा किमान 10 पटीने वाढावे अशी अपेक्षा आहे. गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीमध्ये जेवढे टपाली मतदान झाले होते. त्यामध्ये 10 पट वाढ करावयाची आहे. त्यासाठी सेनादलातील कर्मचारी, शासन सेवेतील कर्मचारी आणि विदेशी कार्यालयामध्ये काम करणारे कर्मचारी अशा नागरीकांनी टपाली मतदान करणे अपेक्षित आहे. साधारण: शासन सेवेतील जे कर्मचारी निवडणूकीच्या प्रत्यक्ष कामाकरीता नेमले जातात किंवा नेमले जाण्याची शक्यता असते अशा कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना आगाऊ कल्पना देणे आणि त्यांची कागदपत्रे जमा करुन घेवून त्यांना पोस्टल मतपत्रिकेची सुविधा उपलब्ध करुन दिल्यास हे प्रमाण वाढू शकेल. भारत निवडणूक आयोगाने याबद्दलची सविस्तर कार्यपध्दती विशद केली आहे.\nलोकशाही व्यावस्थेमध्येच भयमुक्त व निःपक्षपाती वातावरणात निवडणूका पार पडणे अत्यंत महत्वाचे व आवश्यक आहे. भारतीय लोकशाहीला उज्वल परंपरा आहे. या दिनानिमित्ताने मतदारामध्ये जनजागृती व प्रबोधन होण्यास मोलाची मदत होईल. व भारतीय लोकशाही अधिक सक्षम, बळकट व लोकाभिमुख होईल.\nलेखक : अनिल आलुरकर, जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड\nमाहिती संकलक : अतुल पगार\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nम���िला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/mumbai/what-written-about-savarkar-is-based-on-historical-fact-says-congress-spokesperson-sachin-sawant/", "date_download": "2020-09-28T21:44:12Z", "digest": "sha1:AQ6INNYSVQWDRAUQ4QGJGUEU4VGQCZG3", "length": 27270, "nlines": 156, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "सावरकरांबद्दल लिहिलेलं ते मासिक मागे घेणार नाही; काँग्रेसच्या भूमिकेने शिवसेना पेचात | सावरकरांबद्दल लिहिलेलं ते मासिक मागे घेणार नाही; काँग्रेसच्या भूमिकेने शिवसेना पेचात | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSarkari Naukri | महाराष्ट्र ग्राम विकास विभागात 288 पदांची भरती IPL 2020 | मुंबईने नाणेफेक जिंकली | आरसीबी करणार पहिली फलंदाजी सुशांतच्या वकिलांना मुंबई पोलिसांचं महत्व पटलं | CBI व बिहार पोलिसांबाबत वक्तव्य सेना खासदाराची ती मोठी चूक | फोटो शदीह भगतसिंह यांचा | नाव चंद्रशेखर आझाद यांचं शिवसेना सोबत आली नाही तर, राष्ट्रवादीनं युतीसाठी एकत्र यावं - आठवले Unlock 5 | रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची माहिती MPSC Prelims Exam 2020 | उमेदवारांचे Admit Card डाउनलोडसाठी उपलब्ध\nMarathi News » Mumbai » सावरकरांबद्दल लिहिलेलं ते मासिक मागे घेणार नाही; काँग्रेसच्या भूमिकेने शिवसेना पेचात\nसावरकरांबद्दल लिहिलेलं ते मासिक मागे घेणार नाही; काँग्रेसच्या भूमिकेने शिवसेना पेचात\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 8 महिन्यांपूर्वी | By विजय केळकर\nमुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेश सरकार आणि काँग्रेसवर सडकून टीका करताना शिवसेनेवरही निशाणा साधला. “काँग्रेसने राष्ट्रपुरुषांना अपमानित करण्याची मालिका सुरु केली आहे. मध्य प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला. तर काँग्रेसचं मुखपत्र ‘शिदोरी’मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अपमानित करणारा लेख लिहिला आहे. याप्रकरणी काँग्रेसने देशाची माफी मागावी”, अशी मागणी फडणवीस यांनी केली. शिवाय सावरकरांचा गौरव राहूद्या पण अपमान तर करु नका, असा अपमान शिवसेना कितपत सहन करणार, असा सवालही फडणवीस यांनी विचारला.\nशिदोरी या काँग्रेसच्या मुखपत्रात वीर सावरकर यांच्याविषयी गलिच्छ लिखाण करण्यात आले आहे. काँग्रेसने महापुरुषांच्या अपमानाची मालिकाच सुरु केली आहे. अशा सगळ्या परिस्थितीतही शिवसेना महाराष्ट्रात काँग्रेससोबत सत्तेत आहे. ही लाचारी शिवसेना किती काळ सहन करणार छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकर यांचा अपमान केल्या प्रकरणी काँग्रेसने माफी मागावी. भाजपा असे अपमान सहन करणार नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काँग्रेस पार्टी अशा पद्धतीचं लिखाण करणार असेल, तर भारत देश आणि विशेषतः महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही. शिवसेनेला हे लिखाण मान्य आहे का, शिवसेनेला हे लिखाण मान्य नसेल तर उद्धवजी काय भूमिका घेणार आहेत. काँग्रेस पक्षानं शिदोरीतले हे लेख मागे घेतले पाहिजे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमींची माफी मागितली पाहिजे. महाराष्ट्रानं शिदोरी या मासिकावर बंदी घालावी, अशी मागणी मी पत्राद्वारे उद्धव ठाकरेंकडे करणार आहे असं देखील फडणवीस म्हणाले.\nदरम्यान, मध्य प्रदेशात अतिक्रमाणाची कारवाई करत असताना छिंदवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चुकीच्या पद्धतीने हटवल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद भोपाळमध्ये उमटले. यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ यांनी शिवरायांचा पुतळा पुन्हा बसविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कमिटीचे मासिक जनमानसाची शिदोरी मध्ये वि. दा. सावरकर यांच्याबद्दलचा लेख हा ऐतिहासिक वस्तुस्थितीला धरुनच आहे, त्यामुळे शिदोरीचा अंक मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अशी भूमिका काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी घेतली आहे.\nमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मासिक जनमानसाची शिदोरी मध्ये वि. दा. सावरकर यांच्याबद्दलचा लेख हा ऐतिहासिक वस्तुस्थितीला धरुनच आहे, त्यामुळे शिदोरीचा अंक मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही: मा. सचिन सावंतhttps://t.co/TxKKdwAQq4\nतसेच देवेंद्र फडणवीसांना इतिहास माहित नसावा, परंतु आपल्या राजकीय स्वार्थासाठी सतत सावरकरांचा विषय पेटवण्याचा उद्योग फडणवीस करत असून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, त्यात त्यांना यश येणार नाही असा टोला सचिन सावंत यांनी फडणवीसांना लगावला आहे.\nमहत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.\nमागील बातमी पुढील बातमी\n सावरकरांवर सडकून टीका करणारे भाजप आ. नितेश राणे आणि फडणवीस सभागृहात एकत्र\nनागपुरात विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. नागपूरात विधिमंडळाच्या आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. राहुल गांधी यांच्या सावकरांविषयीच्या विधानावरून भाजपाने शिवसेनेची कोंडी केली आहे. सावरकरांचा अपमान शिवसेना सत्तेसाठी सहन करीत असल्याचा हल्लाबोलही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.\nअमृता फडणवीस यांच्या इंटरटेनिंग ट्विटवर सेनेचं सणसणीत प्रतिउत्तर\n‘माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही’ असं विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा समाचार घेण्यासाठी फडणवीसांनी, ‘केवळ गांधी आडनाव असून चालत नाही. त्यांच्यासारखं काम करावं लागतं. त्यानुसार काम केलं तरच माणसं मोठी होतात’, अशी टीका ट्विटरद्वारे केली होती.\nते दरवर्षी स्वा. सावकारांना अभिवादन करतात, पण काही माध्यमं अभिवादन लोकसभेशी जोडत आहेत\nस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज १३६ वी जयंती आहे. या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन केले आहे. वास्तविक मनसे अध्यक्ष दरवर्षी अशा थोर व्यक्तींना न चुकता अभिवादन करत असतात. मात्र आज काही प्रसार माध्यमांनी त्याचा थेट संबंध कोणताही विषय नसताना लोकसभेशी जोडत म्हटलं आहे, ‘राज ठाकरे यांनी विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन करुन यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील आपल्यावरील ठपका पुसण्याचा प्रयत्न केला आहे.\nब्रिटिशांची ४ वेळा माफी मागणारे सावरकर तरुण��ंचे आदर्श होऊ शकत नाहीत; भाजप आ. राणेंचं ते ट्विट\nनागपुरात विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. नागपूरात विधिमंडळाच्या आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. राहुल गांधी यांच्या सावकरांविषयीच्या विधानावरून भाजपाने शिवसेनेची कोंडी केली आहे. सावरकरांचा अपमान शिवसेना सत्तेसाठी सहन करीत असल्याचा हल्लाबोलही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.\nमनसेच्या व्यासपीठावर वीर सावरकरांची प्रतिमा; राज ठाकरे हिंदुत्वाची भूमिका मांडणार\nराज ठाकरे यांच्या मनसेचं पहिलंच महाअधिवेशन २३ जानेवारीला म्हणजे आज बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी होत आहे. मागील अनेक दिवसांपासून या महाअधिवेशनाची तयारी सुरु होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक मुंबईत येत आहेत. मुंबईतील गोरेगाव इथल्या एग्जिबिशन सेंटर इथे सकाळी ९ वाजता या अधिवेशनाला सुरुवात होईल. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा आणि अजेंडा बदलण्याच्या तयारीत असल्याचीही जोरदार चर्चा आहे.\nया भांडणातून बाहेर पडा आणि देशाच्या विकासासाठी काम करा: आदित्य ठाकरे\nराज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सावरकरांना भारतरत्न देण्यावरुन सुरु असलेल्या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. स्वातंत्र्यासाठी लढलेले सर्व स्वातंत्र्यसैनिक महान होते, ते आपली दैवतं आहेत. मात्र, किती दिवस इतिहासावर बोलत राहणार आहात. आता इतिहासाकडून शिकून, प्रेरण घेऊन आजचे प्रश्न साडवायला हवेत, असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं.\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nIFSC: २३ मार्च २०१८, सभागृहाला वेळ मारू उत्तर, प्रयत्न केलेच नाही\nVideo: संजूच्या ‘बाबा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का\nVIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nपोलीस भरतीसाठी सज्ज आहात | मग जाणून घ्या मैदानी चाचणी परीक्षेतील बदल\nनाणारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मावस भावाला भूखंडाचे श्रीखंड | निलेश राणेंचा खळबळजनक दावा\nशरद पवारांना आयकर विभागाची नोटीस | उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजारांचा दंड\nभाजपमध्ये लवकरच राजकीय भूकंप | दिग्गज नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर | राष्ट्रवादीची बैठक\nVIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nराज्यात आज कोरोनाचे २०,५९८ रुग्ण वाढले | तर ४५५ रुग्णांचा मृत्यू\nWhatsApp मध्ये लवकरच एक अकाऊंट मल्टीपल डिव्हाईसमध्ये\nही विधेयकं शेतकऱ्याला गुलाम बनवतील | कृषि विधेयकावरून राज्यसभेत घमासान\nगलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्ष | संरक्षण मंत्र्यांची संसदेत महत्त्वाची माहिती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गा��े बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/01/blog-post_1.html", "date_download": "2020-09-28T20:37:43Z", "digest": "sha1:NDJC3M3DDJCWE2YPZZLIBVIXFMY3PJJG", "length": 18627, "nlines": 68, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "खासगी आयुष्यापेक्षा राष्ट्रीय सुरक्षा महत्वाची - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Technology खासगी आयुष्यापेक्षा राष्ट्रीय सुरक्षा महत्वाची\nखासगी आयुष्यापेक्षा राष्ट्रीय सुरक्षा महत्वाची\n‘माहिती-तंत्रज्ञान-२०००’ आणि ‘देखरेखीसंदर्भातील माहिती-तंत्रज्ञान-२००९’ अशा दोन कायद्यांच्या आधारे केंद्र सरकारने नुकत्याच काढलेल्या ‘देखरेख’ अधिसूचनेवरुन देशात गदारोळ सुरु आहे. या नव्या आदेशानुसार, संगणक आणि तत्सम साधनांवर देशातील दहा यंत्रणा देखरेख ठेवू शकणार आहे. यात टॅब, स्मार्टफोन, संगणकाला जोडली जाणारी गुगल होम सारखी उपकरणे, इंटरनेट नेटवर्क, डाटा, सॉफ्टवेअर या सगळ्यांवर या यंत्रणा देखरेख ठेवतील आणि जप्ती आणू शकतील. या निर्णयावर विरोधीपक्षांनी जोरदार टीका सुरु केली असतांना गेल्या आठवड्यात राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने १७ ठिकाणी छापेमारी करत इसिस या दशहतवादी संघटनेशी निगडीत १० दहशतवाद्यांना अटक केली आहे. यामुळे देशात मोठ्या घातपाताचा कट उधळून लावण्यात गुप्तचर यंत्रणांना यश आले आहे. संगणक, मोबाईलवर पाळत ठेवण्याचे अधिकार तपास यंत्रणांना देण्याच्या गृहविभागाच्या अधिसूचनेमुळेच हे शक्य झाले, असा दावा केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. यामुळे लोकांच्या खासगी आयुष्यात सरकार डोकावतं असल्याची टीका विरोधीपक्ष करत असले तरी राष्ट्रीय सुरक्षा व देशाचे सार्वभौमत्व सर्वाधिक महत्त्वाचे आहे.\n‘माहिती-तंत्रज्ञान कायदा-२०००’मधील कलम ६९च्या उपकलम (१) दहा तपास आणि गुप्तहेर यंत्रणांना देखरेखीचा अधिकार देण्यात आला आहे. मात्र मोदी सरकारने हे नवे पाऊल उचलले आहे, असे नाही. राष्ट्राच्या सुरक्षेला बाधा पोहोचेल, अशी शंका आली तर संगणकांवरील माहितीच्या देवाणघेवाणीवर नजर ठेवण्याची अधिसूचना २००९ मध्ये काढण्यात आली होती. त्याची केवळ अंमलबजावणी करण्यासाठी तशीच तंतोतत अधिसूचना केंद्रीय गृहखात्याने गेल्या आठवड्यात काढली. यानुसार, गुप्तहेर विभाग (इंटेलि���न्स ब्युरो), अमलीपदार्थ नियंत्रण विभाग, सक्तवसुली संचालनालय, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, महसूल गुप्तहेर चौकशी संचालनालय, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग, राष्ट्रीय तपास संस्था, केंद्रीय सचिवालय, गुप्तहेर संचालनालय (जम्मू-काश्मीर, ईशान्येकडील राज्य आणि आसाम), दिल्ली पोलीस आयुक्त यांना केंद्रीय गृहसचिवांच्या आदेशानंतर देखरेखीचे अधिकार देण्यात आले आहेत. परंतू संबंधित यंत्रणा माहितीच्या आदान-प्रदानावर या पूर्वीही देखरेख ठेवत असत. आता साठवलेली माहिती तसेच, संगणकही ताब्यात घेण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांच्या खाजगी आयुष्यात सरकार डोकावतं असल्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधीपक्षांनी या विषयावरुन देखील राजकारण सुरु केले आहे.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीपासून तर काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी एकच आरडाओरडा केला आणि जनतेत भ्रम असा पसरविला की, आता तुमच्या वैयक्तिक आणि खाजगी जीवनावर पाळत ठेवण्यात येणार आहे. समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनी तर, आता तुमच्या बेडरूममध्ये तुमची पत्नी तुमच्याशी काय बोलत आहे, यावरही पाळत ठेवली जाईल असे विधान करून खोटेपणाचा कळस चढविला. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षिततेच्या विषयांवरुन राजकारण होण्याची ही पहिली वेळ नाही. भारतासाठी कळीचा मुद्दा असलेल्या काश्मिर प्रश्‍नावरुन गेल्या ७० वर्षांपासून राजकारण सुरु आहे. यामुळे हे राजकारण देशासाठी नवे नाही. ‘उरी’ हल्ल्यानंतर करण्यात भारतिय लष्काराने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’वर देखील झालेले घाणेरडे राजकारण सर्वांनी पाहिले आहे. ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतर लष्कर आणि पोलिसांचे मनोबल उंचावले होते. पण, नंतरच्या काळात या विषयावरुन काँग्रेससह काही विरोधीपक्षांनी थेट लष्काराच्या क्षमतेवर व विश्‍वासावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्याने अतिरेक्यांचे चांगलेच फावले. यानंतर दहशतवादी हल्ले सोडाच मात्र काश्मिरात ३८ लष्करी जवान वा पोलिसांची अतिरेक्यांनी हत्या केली गेली. यावरुन अतिरेक्यांना किती माज चढला आहे. हे दिसून येते. सरकारने अशा कारवाया रोखण्यासाठी ‘झिरो टॉलरन्स’चा वापर करावा, असे आपण नेहमी तावातावाने बोलतो मात्र आता केंद्र सरकारने कठोर पावले उचलली तर त्यावरदेखील प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जातात, याला दुर्दव्यच म्हणावे लागेल\nएनआयएने गेल्या वर्षी आयएस या दहशतवादी संघटनेसाठी काम करणार्‍या दोन दहशतवाद्यांना हैदराबादमधून अटक केली होती. त्यावेळी त्यांचे मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले होते. हे दोन्ही अतिरेकी सोशल मीडियाच्या माध्यमातून आयएसच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर देखील काश्मीरमध्ये हिजबुल कमांडर बुरहान वानी याला ठार केल्यानंतर काश्मीर खोर्‍यात अशांतता पसरवण्यासाठी फुटीरतावाद्यांना पाकिस्तानकडून फंडिंग केलं जात असल्याचे समोर आले होते. यासाठी देखील सोशल मीडियाचा वापर केला जात असल्याचे उघडकीस आल्याने केंद्र सरकारने २००९ मध्ये काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी तपास यंत्रणा आग्रही होत्या. माजी केंद्रीयमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारच्या या अधिसूचनेची तुलना ‘ऑर्वेलियन स्टेट’ म्हणजेच हुकुमशाही राज्यांशी केली. खासगी आयुष्य जगण्याचा हक्क हा मूलभूत अधिकार असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ही अधिसूचना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारी आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी केली. प्रत्येक भारतीयाला गुन्हेगार का ठरवले जात आहे, असा सवाल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केला. सप, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, नॅशनल कॉन्फरन्स या विरोधी पक्षांनीही केंद्र सरकारच्या अधिसूचनेचा निषेध केला. यानंतर देशभरात अनेक ठिकाणी भयंकर बॉम्बस्फोट करून रक्तरंजित हिंसाचार करण्याचा इस्लामी दहशतवादी संघटना ‘इसिस’चा कट एनआयए उधळला. राजकीय नेते आणि संरक्षण संस्थाही दहतशवाद्यांचे टार्गेट होते. हाच धागा पकडत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी संगणक, मोबाईलवर पाळत ठेवण्याचे अधिकार तपास यंत्रणांना देण्याच्या गृहविभागाच्या अधिसूचनेमुळेच हे शक्य झाले, असे सांगून काँग्रेसला टोला लगावला. जेटली यांनी एका ट्वीट करत, गृहविभागाने काढलेली अधिसूचना योग्यच होती. यूपीए सरकारने त्यांच्या कारकीर्दीत सामाजिक अपप्रवृत्तींवर बारीक लक्ष ठेवले होते का तसे झाले असते, तर मे, २०१४ मध्ये जॉर्ज ऑर्वेलचा भारतात नक्कीच उदय झाला नसता.\nराष्ट्रीय सुरक्षा व देशाचे सार्वभौमत्व सर्वाधिक महत्त्वाचे आहे. इलेक्ट्रॉनिक संदेशवहनात हस्तक्षेप केल्याशिवाय एनआयएल��� ही कामगिरी करणे शक्य झाले असते काय, असा प्रश्न जेटली यांनी विचारला. यातील सत्ताधारी व विरोधकांचे राजकारण बाजूला ठेवून विचार केल्यास खासगी आयष्यापेक्षा देशाची सुरक्षा जास्त महत्वाची आहे. यामुळे ही अधिसूचना म्हणजे देशाची वाटचाल ‘हुकुमशाही राज्या’कडे होत असल्याचे लक्षण आहे, असे न मानता आपला देश अमेरिका, रशिया व इस्त्रायलसारखी दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स निती वापरत असल्याबद्दल अभिमान बाळगला पाहिजे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/02/blog-post_51.html", "date_download": "2020-09-28T21:40:01Z", "digest": "sha1:TXUCQLGNUOTQAGJN2T6PSIX3W3WOWNOX", "length": 16906, "nlines": 68, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "भाजपाचा मित्रधर्म का लाचारी? - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social भाजपाचा मित्रधर्म का लाचारी\nभाजपाचा मित्रधर्म का लाचारी\nमहाराष्ट्रात शिवसेनेने घेतलेल्या आक्रमक भुमिकेमुळे युतीच्या विषयावरुन भाजपाची कोंडी झाली आहे. सेना भाजपावर सातत्याने विखारी बाण सोडत असतांना भाजपा अजूनही सेनेला गोंजारत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा जमीनीवर आपटल्यामुळे भाजपाचे मित्रपक्षांवरील प्रेम उफाळून आले आले आहे. यासह खाजगी सर्व्हेमध्ये भाजप विरोधी वातावरण ठळकपणे समोर आल्याने भाजप नेत्यांनकडून शिवसेनेला मित्रधर्माची आठवण करुन देण्यात येत आहे. युतीसाठी महाराष्ट्रातील भाजपानेते आग्रही असतांना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने धोबीपछाड देत आहेत. यामुळे युतीचा तिढा आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जेवणाच्या टेबलवर सोडणविण्याची खेळी भाजपातील चाणक्यांनी आखली आहे.\nभाजप आणि शिवसेनेमधील युतीबाबतचा पेच आणि या दोन��ही पक्षांकडून एकमेकांवर कुरघोड्या करण्यासाठी सुरू असलेले डावपेच, हा पेच आणि डावपेचांचा खेळ अलीकडे जोरात सुरू आहे. सत्तेत एकत्र राहून प्रत्यक्षात दोन्ही पक्ष मात्र विरोधी पक्षांच्या भूमिकेत वावरत आहेत. या खेळात बघता बघता साडेचार वर्ष निघून गेले. आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास अवघा एक महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला असतांना भाजप-शिवसेना युती होणार की नाही हे अद्याप ठरलेले नाही. शिवसेना आमचा जुना मित्र असल्याने त्यांच्याकडून युतीची अपेक्षा असल्याचे विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले मात्र भाजपा हा लाचार पक्ष नाही, युतीसाठी आम्ही याचना करणार नाही, अशी भुमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. यास प्रतिउत्तर म्हणून महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ राहणार असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटल्याने युतीची वाट अजूनही खडतर असल्याचे स्पष्ट झाले आहे.\n२०१४च्या निवडणुकीत शिवसेनेने २० जागा लढवल्या होत्या आणि त्यातल्या १८ जिंकल्या होत्या. या वेळी शिवसेना २२ जागांची मागणी करत अडून बसली आहे. तर भाजपने महाराष्ट्रातल्या २४ जागा लढवल्या होत्या. त्यातल्या २३ जागांवर पक्षाला विजय मिळाला होता. आता भाजप २४ पेक्षा कमी जागांचा विचार करायला तयार नाही आणि त्यामुळे या २ जागांवरूच यंदा युतीचे गणित जुळता जुळत नाही. युती होणार का या प्रश्नाचे उत्तर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे मागितले आहे. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी त्यांनी ३१ जानेवारीपर्यंतची डेडलाईन दिली आहे. यामुळे गेली चार वर्षे मनाच्या कुपीतील बंदिस्त ठेवलेले उत्तर आता मात्र उद्धव ठाकरे यांना द्यावे लागेल. या उत्तराने महराष्ट्रच्या राजकारणात सर्वांचे लक्ष लागून असलेले कुतूहलही संपुष्टात येईल. २०१४ मध्ये मोदी लाटेवर स्वार होत देशातील सर्वच राज्यात भाजपाने लोकसभा निवडणुकीत यश संपादन केले होते, मात्र आता ती परिस्थिती राहिलेली नाही. याची जाणीव भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना देखील आहे. त्यामुळे २०१९ साली देशात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी त्यामुळेच प्रत्येक राज्य भाजपासाठी महत्त्वाचे आहे. यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान ही मोठी राज्य भाजपासाठी महत्त्वाची आहेत. त्यामुळेच श���वसेनेने स्वबळाची घोषणा केली असली तरी किमान लोकसभा निवडणुकीत युतीसाठी भाजपा प्रयत्नशिल आहे.\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्व एकमेकांशी हातमिळवणी करण्यास तयार आहेत, पण दोघांनाही एकमेकांवर कुरघोडी करण्याचीही इच्छा असल्याने युतीचा तिढा सुटतांना दिसत नाही. गेल्या चार वर्षात शिवसेना आणि भाजपमध्ये अनेकदा खटके उडाले आहेत. सर्व नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली. त्यामुळे युतीचा तिढा सोडवण्याचा विडा थेट पंतप्रधान मोदींनी उचलला आहे. मोदींनी उद्धव यांना दिल्लीत जेवणाला बोलावण्याची खेळी भाजपातर्फे खेळण्यात येत आहे. युती झाली नाही तर भाजपासोबत सेनेचेही नुकसान आहेत कारण १९८५ नंतर कोणताच राजकीय पक्ष स्वबळावर सत्तेवर येऊ शकलेला नाही. त्यामुळे आघाडी, युतीशिवाय पर्यायच नाही हे वास्तव आहे. वास्तविक मतविभाजनाच्या धोक्यामुळे भाजप आणि शिवसेना या दोघांनाही आतून युती हवी आहे. नाहीतर पंढरपूरच्या मेळाव्यात युतीचा निर्णय उद्धव ठाकरेंनी जनतेच्या कोर्टात टाकलाच नसता. शिवसेना समविचारी असल्याने आमच्यासोबतच येईल. वेगळे लढल्यास दोघांचाही नुकसानीचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला नसता. काँग्रेसविरोधी मतांची बेरीज आणि हिंदुत्व यावर भाजप-सेना युतीची उभारणी आहे.\nयुतीच्या विषयावरुन भाजपात एकमत असले तरी शिवसेनेत दोन गट पडले आहेत, यातील एक वरिष्ठ गट युतीसाठी आग्र्रही आहे यात बहुतांश विद्यमान खासदारांचा समावेश आहे मात्र याच वेळी दुसरा एक गट स्वबळासाठी आग्रही आहे यात लोकसभा लढण्यासाठी इच्छुक असलेल्यांचा भरणा जास्त आहे. यामुळे देखील सेनेत अस्वस्थता वाढत आहे. यात युतीसाठी दिल्लीसाठी फडणवीस व दानवेंवर दबाव वाढत आहे. परिणामी भाजपची महाराष्ट्रातील अवस्था ‘वाकेन पण मोडणार नाही’ अशी झाली आहे. बर्‍याचवेळा राजकारणात वाकायला लागते. तात्पुरते वाकले तरी समोरच्याला धडा कसा शिकवायचा हे भाजपने नुकत्याच झालेल्या अहमदनगर महापालिका निवडणुकीत दाखवून दिले आहे. या निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. वास्तविक सर्वाधिक २४ जागा जिंकून शिवसेना मोठा पक्ष बनला होता. भाजपकडे १४ जागा होत्या. भाजप-सेना एकत्र आली असती तर सत्ता मिळाली असती. पण भाजपने १८ नगरसेवक असणाऱया राष्ट्रवादीला बरोबर घेत आपला महापौर केला. शिवसेनेला सत्तेपासून लांब ठेवले. या शिवाय स्वळावर लढण्याचा निकाल काय येतो याची चाचपणी सेनेने जळगाव, नाशिक व धुळे महापालिकेसह राज्यातील काही नगरपालिकांमध्ये करुन घेतली आहे. यामुळे युती सेनेच्याही फायद्याची आहे. मात्र गेल्या चार वर्षात भाजपाने केलेल्या कुरघोडीचा वचपा काढतांना सेना दिसत आहे, हे तितकेच खरे आहे. या कुरघोडीच्या राजकारणात मित्रधर्म किंवा लाचारी यांना फारसे महत्व नसतेच, असते ते फक्त सत्तेचे राजकारण, हे कटूसत्य सर्वसामान्य मतदारांना कधीच पचवता आले नाही किंबहूना ते समजलेच नाही, हे देखील उघड सत्य आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/86-year-old-raped-by-plumber-in-delhi-dmp-82-2271107/", "date_download": "2020-09-28T23:20:49Z", "digest": "sha1:KKG4C72V2LMJY65CAW6SIZ7VRUIAAK5D", "length": 12798, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "86 year old raped by plumber in Delhi dmp 82 | धक्कादायक, ८६ वर्षीय वयोवृद्ध महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, प्लंबरला अटक | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nधक्कादायक, ८६ वर्षीय वयोवृद्ध महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, प्लंबरला अटक\nधक्कादायक, ८६ वर्षीय वयोवृद्ध महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, प्लंबरला अटक\nवयोवृद्ध महिला घराबाहेर दूधवाल्याची वाट पाहत थांबली होती...\nदिल्लीत माणुसकीला कलंक लावणारी एक घटना समोर आली आहे. एका ८६ वर्षीय वयोवृद्ध महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाला. दिल्लीत नजफगडमध्ये एका शेतात ही घटना घडली. आरोपी ३७ वर्षांचा असून तो प्लं���रचे काम करतो. त्याला अटक करण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.\nपीडित वयोवृद्ध महिला छावला गावात राहते. सोमवारी संध्याकाळी ती घराबाहेर दूधवाल्याची वाट पाहत थांबली होती. त्यावेळी आरोपी तिच्याशी बोलायला आला. ‘आज तुमचा दूधवाला येणार नाही’, असं त्याने खोटं सांगितलं. ‘तुम्हाला दुसऱ्या ठिकाणाहून दूध खरेदी करावी लागेल, ते ठिकाण आपल्याला माहित आहे’ असे त्याने सांगितले. आरोपीच्या बोलण्यावरुन त्याच्या मनात दुसरा कुठला वाईट हेतू असेल, अशी पुसटशी शंकाही तिच्या मनात आली नाही.\nआरोपीने त्या पीडित महिलेला आपल्या बाईकवर बसवले व जवळच्या शेतात घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार केल्यानंतर आरोपीने तिला मारहाण केली. पीडित महिलेचा आरडा-ओरडा ऐकून आसपासच्या परिसरातील लोक तिथे आले. त्यांनी आरोपीला पकडले व पोलिसांना माहिती दिली.\nपीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आरोपी विरोधात बलात्काराच्या कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली अशी माहिती द्वारकाचे डीसीपी संतोष कुमार मीना यांनी दिली. दिल्लीतील महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पीडित महिलेची तिच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व जलदगतीने खटला चालवण्याचे आश्वासन दिले.\n“दिल्लीत सहा महिन्याची मुलगी आणि ९० वर्षांची महिला सुरक्षित नाही. या प्रकरणात जलदगतीने खटला चालवून सहा महिन्यांच्या आत आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी उपराज्यपाल आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्तींना पत्र लिहिणार आहे”, असे दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी म्हटले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 सुब्रमण्यम स्वामी यांचा भाजपाला अल्टीमेटम; जर उद्यापर्यंत…\n2 पी. व्ही. नरसिंह राव यांना भारतरत्न देण्यास एमआयएमचा विरोध; प्रस्ताव पारित करताना केला सभात्याग\n3 “दूर दूरपर्यंत मोदी आणि अटलजींची तुलना होऊ शकत नाही”\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/former-kho-kho-coach-ramesh-woralikar-pass-away-at-the-age-of-83-psd-91-2152745/", "date_download": "2020-09-28T22:55:03Z", "digest": "sha1:C4E72QD2JY3BERQQPLVKSLY73OIJZ6GP", "length": 14925, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Former Kho Kho Coach Ramesh Woralikar pass away at the age of 83 | खो-खो चा महान कार्यकर्ता हरपला! रमेश वरळीकर यांचं निधन | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nखो-खो चा महान कार्यकर्ता हरपला रमेश वरळीकर यांचं निधन\nखो-खो चा महान कार्यकर्ता हरपला रमेश वरळीकर यांचं निधन\nवयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nज्येष्ठ सांख्यिकी तज्ज्ञ आणि यशस्वी खो-खो प्रशिक्षक रमेश वरळीकर यांचं गुरुवारी निधन झालं. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईत महिला खो-खो संघाला बळकटी देण्यात वरळीकर यांचा वाटा मोठा होता. त्यांनी घडवलेल्या नामवंत राष्ट्रीय खो-खो खेळाडूंमध्ये डॉ. हेमा नेरवणकर, प्रतिभा गोखले, रेखा राय या प्रथितयश नावांचा सहभाग आहे. १९७० पर्यंत वरळीकर यांनी खो-खो प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं.\nरमेश वरळीकर हे मुंबई शार��रिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागाचे पदाधिकारी होते. त्याकाळी पंच म्हणून रमेश वरळीकर यांनी भरपूर काम केले होते. भाई नेरुरकर चषकात तसेच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने पंच म्हणून यशस्वी कामगिरी वरळीकरसरांनी सांभाळली होती. तसेच त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान व्यवस्थापक म्हणूनही काम पाहिले होते. या सर्व प्रवासात वरळीकरसर स्पर्धेदरम्यान स्पर्धेची व खेळाडूंनी केलेल्या कामगिरीची नोंद ठेवत असत. १९७० पासून त्यांनी खर्‍या अर्थाने सांख्यिकीला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी खो-खो च्या नोंदणी चे पुस्तक छापले. त्यांनी सांख्यिकीचे पुस्तक छापले तसेच खो-खो खेळा बद्दल सविस्तर पुस्तके सुध्दा आणली. अशाप्रकारे त्यांनी छोटी-मोठी चौदा पुस्तके लिहिलेली आहेत. खो-खो चा इतिहास सांगताना त्यांनी मांडलेले अभ्यासपूर्ण मत आजही प्रमाण मानले जाते.\nरमेश वरळीकरांच्या आग्रहामुळेच महाराष्ट्र खो-खो असोसिएशन मध्ये सांख्यिकीचा विभाग सुरू झाला. सुरुवातीला त्यांच्यासोबत एक संच असायचा त्यात अरूण देशपांडे, मनोहर साळवी अशी ज्येष्ठ मंडळी असत. त्यांची सांखिकी पध्दत व संच भारतीय स्तरावर सुध्दा कौतुकास पात्र ठरलेला होता. एखाद्या सामन्यात एका संघाने एका डावात किती खो दिले व त्यांनी किती वेळा नियमोल्लंघन केले इथपर्यंत सर्व नोंदी ते ठेवत असत. रमेश वरळीकर म्हणजे खो-खोचा एक चालताबोलता इतिहासच होता. कोणत्याही कार्यक्रमाला त्यांना निमंत्रित केले की त्या-त्या प्रसंगी अभ्यासपूर्ण नोंदी समोरील खोखो प्रेमींसमोर समोर अलगद उलगडायचे. अनेक पंच वर्गांना त्यांचे मार्गदर्शन लाभलेले होते. अमरहिंद मंडळाचे ते माजी विश्वस्त. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे ते सुरुवातीला काही काळ पदाधिकारी होते. 2010 चाली त्यांनी राज्याचे प्रसिद्धी समितीचे प्रमुख पद सांभाळले होते. भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर मधून निवृत्तीनंतर त्यांनी खोची निस्सीम सेवा केली होती.\n२०१० साली वियोम फाऊंडेशन तर्फे जेव्हा मुंबईत शिवाजी पार्कवर राष्ट्रीय खो-खो स्पर्धा (मुंबईतील एकमेव राष्ट्रीय खो-खो स्पर्धा) आयोजित केली होती त्यावेळी मुंबईत राष्ट्रीय खो-खो स्पर्धा पाहण्याचे एक स्वप्न पूर्ण झाल्याचे त्यांनी आवर्जून संगितले होते. मुंबई खो-खो संघटनेतर्फे दिला जाणारा एकनाथ साटम ज्येष्ठ कार्यकर्ता ��ो-खो पुरस्काराचे ते पहिले मानकरी होते व हा पुरस्कार त्यांना 2010 साली त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी संघटनेने दिला होता.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 “भारत म्हणजे मॅच फिक्सिंग माफियांचं आश्रयस्थान”; पाकिस्तानी खेळाडूचा आरोप\n2 CSK ने शेअर केला १५ वर्ष जुना फोटो, पाहा तुम्हांला ओळखता येतात का खेळाडू\n3 भारतीय क्रिकेटला सध्या ‘या’ गोष्टीची गरज – धोनी\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/lifestyle/story-google-report-uses-location-data-to-gauge-how-traffic-movement-has-changed-over-lockdown-1833404.html", "date_download": "2020-09-28T21:57:13Z", "digest": "sha1:L2W54RRX5PRPLY27ZTE5NTDLETVAZLOT", "length": 24327, "nlines": 295, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Google report uses location data to gauge how traffic movement has changed over lockdown, Lifestyle Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्च��\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nलॉकडाऊनचा वाहतुकीवर कसा परिणाम झाला, वाचा गुगलची निरीक्षणे\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nकोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे जगातील वेगवेगळ्या देशात लॉकडाऊन जाहीर झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणच्या वाहतुकीवर कशा पद्धतीने परिणाम झाला आहे, हे दर्शविणारा अहवाल गुगलकडून शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला. कोविड-१९ कम्युनिटी मोबिलिटी रिपोर्ट असे या अहवालाचे नाव आहे.\nकोविड १९: मोदींकडून खेळाडूंना पाच सूत्री मंत्र\nगुगलच्या अहवालात कोणत्या सार्वजनिक ठिकाणी वाहने आणि माणसांच्या हालचालीमध्ये घट किंवा वाढ झाली हे दिलेले आहे. ही माहिती टक्केवारीमध्ये आहे. नेमकी संख्या या अहवालात देण्यात आलेली नाही. या अहवालात १३१ देशांची माहिती आहे. ज्यामध्ये भारतासह बांगलादेश, ब्राझील, कॅनडा, पेरू आणि पाकिस्तान यांचाही समावेश आहे. गेल्या ४८ ते ७२ तासांपासून आधीच्या काही आठवड्यांपर्यंतच्या माहितीचा या अहवालात समावेश केलेला असतो.\nया अहवालानुसार भारतात कॅफे, शॉपिंग मॉल्स, सिनेमागृहे, संग्रहालये, वाचनालये यांच्या वाहतुकीमध्ये ७७ टक्के घसरण झाली आहे. त्याचवेळी किराणा दुकाने, औषधे दुकाने यांच्याकडील वाहतुकीत ६५ घट झाली आहे. समुद्र क���नाऱ्यावरील वाहतुकीत ५७ टक्क्यांची घट झाली आहे.\nधारावीमध्ये डॉक्टरलाच कोरोना; कुटुंबाला केले क्वारंटाईन\nविविध रेल्वे स्थानके, बस स्थानके यांच्याकडील वाहतुकीत ७१ टक्के तर कामासाठी जाण्याच्या ठिकाणांकडील वाहतुकीत ४७ टक्के घट झाली आहे. असे असताना निवासी भागातील वाहतूक २२ टक्क्याने वाढ झाली आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nराज्यांसाठी केंद्र सरकार ४० हजार कोटींचे कर्ज घेण्याची शक्यता\nआणखी काही क्षेत्रांना लॉकडाऊनमधून वगळले, वाचा यादी\nकोविड १९ चाचणी मोफत करा, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल\n... या कामांना लॉकडाऊनमधून वगळले, सरकारच्या सूचना जारी\nलॉकडाऊनचा वाहतुकीवर कसा परिणाम झाला, वाचा गुगलची निरीक्षणे\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nबंगळुरूतील कंपनीने तयार केले स्वस्तातले व्हेंटिलेटर्स, विजेची गरज नाही\nलॉकडाउन: २५ दिवसांत घरगुती हिंसाचाराच्या तक्रारीत ९५ टक्क्यांनी वाढ\nग्रुप व्हिडिओ कॉलिंगची मर्यादा वाढवण्याचा व्हॉट्स अ‍ॅपचा विचार\nलाल आयफोनच्या विक्रीतून येणारी रक्कम कोरोनाविरोधातील लढाईसाठी देणार\nपरवडणाऱ्या दरातील आयफोन पुढील आठवड्यात लाँच होण्याची शक्यता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/these-vegetarian-foods-contain-plenty-of-protein/", "date_download": "2020-09-28T22:44:17Z", "digest": "sha1:AC7CPRIHLA5JLVQFGVXYHXQRP5AQ3TXA", "length": 13021, "nlines": 134, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "या शाकाहारी पदार्थामध्ये असतात भरपूर प्रोटीन - News Live Marathi", "raw_content": "\nया शाकाहारी पदार्थामध्ये असतात भरपूर प्रोटीन\nNewslive मराठी: प्रोटीन एक महत्त्वाचं पोषक तत्व आहे, जे अनेक पदार्थांमधून शरीराला मिळतं. चांगल्या आरोग्यासाठी ज्याप्रकारे योग्य प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स गरजेचे असतात तसेच प्रोटीन सुद्धा शरीराच्या विकासासाठी आवश्यक आहे. प्रोटीन केवळ बॉडी बनवणाऱ्यांसाठीच गरजेचं नाही. तर शरीराच्या रोजच्या कामकाजांसाठीही महत्त्वाचं असतं. प्रोटीन शरीरात नवीन पेशी आणि हार्मोन्स तयार करण्याचं काम करतं. प्रोटीनमुळे शरीरात लाल रक्तपेशीची निर्मिती, सामान्य मेटाबॉलिज्म तयार होतं.\n१)ओट्स- नाश्त्यासाठी हा एक चांगला पर्याय ओट्स मानला जातो. यात फायबर, मॅग्नेशिअम, मॅगझिन, थियामिन(व्हिटॅमिन बी १) आणि इतर पोषक तत्वे असतात. अर्धा कप ओट्समध्ये ३०३ कॅलरीसोबत १३ ग्रॅम प्रोटीन असतात.\n२) ब्रोकोली- ब्रोकोली एक आरोग्यदायी भाजी आहे. यातून व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फायबर आणि पोटॅशिअम भरपूर प्रमाणात मिळतं. याने कॅन्सरसारख्या आजारापासून बचाव केला जाऊ शकतो. ब्रोकोलीमध्ये वेगवेगळे बायोअॅक्टिव पोषक तत्वही भरपूर प्रमाणात असतात. एक कप ब्रोकोलीमध्ये केवळ ३१ कॅलरी आणि ३ ग्रॅम प्रोटीन असतात.\n३) बदाम- फायबर, व्हिटॅमिन ई, मॅगझीन आणि मॅग्नेशिअम हे पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. २८ ग्रॅम बदामांमध्ये १६१ कॅलरीसोबतच ६ ग्रॅम प्रोटीन असतं.\n४) भोपळ्याच्या बिया- भोपळ्याच्या बिया खाता येऊ शकतात. यात आयर्न, मग्नेशिअम आणि झिंकसहीत आणखीही काही पोषक तत्वे असतात. प्रोटीनबाबत सांगायचं तर २८ ग्रॅम भोपळ्याच्या बियांमध्ये १२५ कॅलरीसोबत ५ ग्रॅम प्रोटीन आढळतं.\nमहात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत कोरोना उपचार न दिल्यास कारवाई करणार- आरोग्यमंत्री\nमहात्मा फुले योजनेअंतर्गत कोरोना उपचार देणाऱ्या रुग्णालयांनी मोफत उपचार देणे अपेक्षित आहे. तरीही काही रुग्णालये मात्र शुल्क आकारत आहेत. तर काही रुग्णालये कोरोनाबाधितांना उपचार देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. या गोष्टीची दाखल घेत, आता महात्मा फुले योजनेतील कोरोना उपचार देणाऱ्या रुग्णालयांनी योजनेअंतर्गत मोफत उपचार न दिल्यास कारवाई करण्याचे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी […]\nपुण्यात ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात अजित पवारांची बैठक\nपुण्यातील विधानभवन सभागृहात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थितीबाबत वरिष���ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. पुणे आणि पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या. जम्बो हॉस्पिटलबाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढवण्यासाठी इथली परिस्थिती आणि व्यवस्थापन सुरळीत असणं आवश्यक आहे. जम्बो […]\nमान्सून 17 जूनपर्यंत लांबणीवर\nNewslive मराठी- यंदाही मान्सून हुलकावणी देणार असल्याचे चित्र आहे. राज्यात 17 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होणार नाही. तसेच, जूनमध्ये सरासरीपेक्षा 20-30 टक्के पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचे अभ्यासक जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी व्यक्त केला. दरवर्षी साधारण 5 ते 7 जूनच्या दरम्यान हजेरी लावणारा पाऊस यंदा उशीराने कोकण किनारपट्टीवर दाखल होईल. त्यामुळे शेतकरी व दुष्काग्रस्त भागांची […]\nपाकिस्तानने भारताला शिकवू नये- ओवेसी\nयापुढे कोणत्याच वस्तूवर 28% टक्के जीएसटी नसेल- जेटली\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nउद्धव ठाकरेंच्या टीकेला योग्य वेळी उत्तर देऊ- मुख्यमंत्री\nकेंद्राने कंगना रणावतला दिलेल्या ‘वाय प्लस’ सुरक्षेवरून मोठा वादंग\nअण्णा भाऊ साठेंना ‘भारतरत्न’ने सन्मानित करावे- जयंत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://tusharnagpur.blogspot.com/2014/04/blog-post.html", "date_download": "2020-09-28T22:50:51Z", "digest": "sha1:XUGE7H3QIGGSOQFGCJTSLF4TK7Z2BCUP", "length": 9641, "nlines": 300, "source_domain": "tusharnagpur.blogspot.com", "title": "तुष्की नागपुरी: सागर", "raw_content": "\nनागपूरचा कवी तुष्की नागपुरी याच्या कविता या ब्लाग वर वाचा\nबुधवार, ९ एप्रिल, २०१४\nआणि ओठ बुडाले होते\nजेव्हा वेळ थांबून गेली होती\nतेव्हाचे माझे तुझे अस्तित्व\nवेगळे काढता येईल का\nते तर अद्वैत होते\nती पावसाची सर होती असे वाटतेय\nआपण एकमेकांकडे चिंब भिजल्या नजरेने\nते स्वतंत्र अस्तित्व सहन न होऊन\nसागराला आपण कधी एकटे पाहिलेलेच नाही\nहे जे दिसते ते तर\nनदीशी एक झाल्यावर जन्मलेले\nत्याचे नवे अस्तित्व आहे बघ\n०९ एप्रिल २०१४, ०७:४५\nद्वारा: Tushar Joshi तारिख: बुधवार, एप्रिल ०९, २०१४\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले पटली का काही जुने अनुभव ताजे झाले का आवडली का तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का इथे तुमचा अभिप्राय लिहून जा:\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n तुष्की नागपुरीच्या ब्लाग वर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. या ब्लाग वरच्या सर्व कविता तुष्की नागपुरी यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांचे सर्व हक्क तुष्की नागपुरी यांच्या कडे आहेत. तुम्हाला कविता आवडली व मित्रांना दाखवावीशी वाटली तर या ब्लाग चा दुवा त्यांना द्या. कविता कॉपी पेस्ट करून किंवा ईमेल करून पाठवावीशी वाटली तर तुष्की नागपुरी हे कलाकाराचे नाव पण त्या कवितेसोबत राहू द्या.\nनेहमीच वाटतं मला (1)\nसावळ्या मिलीच्या कविता (1)\nसावळ्या मुलीची गाणी (1)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t1983/", "date_download": "2020-09-28T21:02:41Z", "digest": "sha1:4FIZL4526P2IUSNFOGIM7C7ZJ5OEGMLF", "length": 5327, "nlines": 94, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-माझे शाळेचे दिवस", "raw_content": "\nकाल बाईक वरून शाळेच्या रस्त्यावरून फिरलो\nचिमुकली मुल अन मुली कवायती करत होते\nचटकन माझे मन त्या आठवणीत गेले\nमनाला खूप वाटले, शाळेचे दिवस काय छान होते\nशिशुवर्गात मला माझे आजोबा सोडायला आले होते\nएका खांद्यावर मी न दुसर्यावर माझे दप्तर होते\nगळा काढून रडत असताना बाईनी मला कडेवर घेतले\nMCC मध्ये १ते जाताना वाटले, शाळेचे काय दिवस होते\nदर जून पासून वह���या पुस्तकात विश्व व्यापून जायचे\nकुणी शिक्षक कडक तर कुणी प्रेमळ, पण शिस्तीचे होते\nकुणाकडून शाबासक्या, मार,शिक्षा यात १० वर्ष सरली\nआता लेक्चर बंक केल्यावर वाटते साले काय ते दिवस होते\nउन्हाळ्याच्या सुट्टीत खेळायला भरपूर मित्र असायचे\nकबड्डी, लपंडाव,क्रिकेट सारखे खूप मैदानी खेळ होते\nआपटणे, खरचटणे, धडपडणे हे नित्याचेच होते\nआता ओर्कुट फेसबुक वापरताना वाटते ,काय ते दिवस होते\nअचानक आमच्या शाळेचा भव्य सेन्डोफ आठवला\nसर्व मित्र आणि शिक्षक एकमेकांना निरोप देत होते\nपरीक्षेच्या आधी होती आमची शेवटची भेट\nआता कॅन्टीन मध्ये खाताना वाटते, खरच काय ते दिवस होते\nअशा रीतीने आम्हा सर्वांच्या वाटा तिथून बदलल्या\nआता कुणी फडके, कुणी स्टेशन प्लेटफोर्म वर भेटते\nमग काय करतोयस, वगेरे प्रश्नावली होते\nमग मध्येच दोघेही काबुल करतो , काय यार शाळेचे दिवस होते\nश्रावणी सोमवार, पोळ्यासारखे सुट्टीचे बहाणे होते\nभोंडला,सहली,गेद्रिंग सारखे मजेचे स्त्रोत होते\nआता क्लास ला कलटी मारताना वाटते\nआईशपथ कस सांगू काय माझे शाळेचे दिवस होते\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t5416/", "date_download": "2020-09-28T20:43:18Z", "digest": "sha1:ALLGUQX7LL5QLXEYTQV4A2HASDJTVW3U", "length": 4428, "nlines": 81, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-आज सगळं संपून गेलय, माझ्याच मनातून", "raw_content": "\nआज सगळं संपून गेलय, माझ्याच मनातून\nAuthor Topic: आज सगळं संपून गेलय, माझ्याच मनातून (Read 2872 times)\nआज सगळं संपून गेलय, माझ्याच मनातून\nआज सगळं संपून गेलय, माझ्याच मनातून\nरडणही आता ऊतू जातयं, माझ्याच मनातून\nशब्दही फुटले नव्हते, अजून अंकुरातून\nतरीही वादळ घेऊन गेले, मला तुझ्या डोळ्यातून\nशांतपणे वर जेव्हा, आकाशाकडे पाहिले\nमातीपेक्षा त्याचे प्रेम, जास्त जवळचे वाटले\nजीवन आता संपले आहे, बाकी सर्वासाठी\nअश्रूही आता थांबत नाहीयेत, मला रडण्यासाठी\nरात्रीची स्वप्नही मला, आता खरी वाटतात\nआठवणी सगळ्या येऊन, मला भेटून जातात\nसाठवलेले सगळे काही, हळूच घेऊन जातात\nविरघळून त्या डोळ्यावाटे, मला चकवून जातात\nआता एकच शिल्लक राहीलेय, मनाच्या सांगाड्यात\nआठवणींची हाडे राहीलेत, उरलेल्या या जीवनात\nअजूनही त्या आठवणी, रोज मी उकरतो\nकुठेतरी काही असेल, म्हणून रोज स्वप्न पाहतो\nतरीसुध्धा मला रोज, रिकामीच यावे लागते\nरोज मला रडण्यासाठी, आयुष्याशी भांडावे लागते\nनेहमी माझ्या बाबतीत, असेच नेमके घडते\nशेवटी मला स्वःताहून, मनाला सांगावे लागते\nआज सगळं संपून गेलय, माझ्याच मनातून\nरडणही आता ऊतू जातयं, माझ्याच मनातून\n[ही कविता अर्धीच दिली आहे.......पुढचा भाग न देऊ शकल्याबद्द्ल sorry]\nआज सगळं संपून गेलय, माझ्याच मनातून\nआज सगळं संपून गेलय, माझ्याच मनातून\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%A8", "date_download": "2020-09-28T23:06:24Z", "digest": "sha1:DFCWVCHSRN7FPTVHFNDATDLMABP6IHF7", "length": 14202, "nlines": 418, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एडमंटन - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना वर्ष इ.स. १७९५\nक्षेत्रफळ ६८४.३७ चौ. किमी (२६४.२४ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची २,१९२ फूट (६६८ मी)\n- घनता १,१८६.८ /चौ. किमी (३,०७४ /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी - ५:००\nएडमंटन ही कॅनडाच्या आल्बर्टा प्रांताची राजधानी व दुसर्‍या क्रमांकाचे (कॅल्गारीखालोखाल) शहर आहे. एडमंटन शहर आल्बर्टाच्या मध्य भागात उत्तर सास्काचेवान नदीच्या काठावर वसले आहे. २०११ साली सुमारे ८.१२ लाख लोकसंख्या असलेले एडमंटन कॅनडामधील पाचवे मोठे शहर व सहावे मोठे महानगर आहे. दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणारे एडमंटन हे उत्तर अमेरिका खंडामधील सर्वात उत्तरेकडील एकमेव महानगर आहे.\nएडमंटन शहर आल्बर्टाच्या मध्य भागात उत्तर सास्काचेवान नदीच्या काठावर ६८४ चौरस किलोमीटर इतक्या विस्तृत क्षेत्रफळावर वसले आहे. दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणारे एडमंटन हे उत्तर अमेरिका खंडामधील सर्वात उत्तरेकडील एकमेव महानगर आहे.\nएडमंटन विमानतळ साठी हवामान तपशील\nविक्रमी कमाल °से (°फॅ)\nसरासरी कमाल °से (°फॅ)\nसरासरी किमान °से (°फॅ)\nविक्रमी किमान °से (°फॅ)\nसरासरी वर्षाव मिमी (इंच)\nसरासरी पर्जन्य मिमी (इंच)\nसरासरी हिमवर्षा सेमी (इंच)\n२०११ साली एडमंटनची लोकसंख्या ८,१२,२०१ इतकी होती. २००६च्या तुलनेत ती ११.२ टक्क्यांनी वाढली आहे.\nउत्तर व मध्य आल्बर्टामधील एडमंटन हे सर्वात मोठे आर्थिक केंद्र आहे. विसाव्या शतकात येथील खनिज तेल उद्योगामुळे एडमंटनला कॅनडाची तेल राजधानी हा खिताब मिळाला होता. सध्या येथील अर्थव्यवस्था बहुरंगी असून बॅकिंग, टेलिकॉम, माहिती तंत्रज्ञान हे येथील प्रमुख उद्योग आहेत.\nआईस हॉकी हा एडमंटनमधील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. एन.एच.एल.मध्ये खेळणारा एडमंटन ऑयल��्स हा येथील प्रमुख संघ आहे.\nयेथील वेस्ट एडमंटन मॉल हा उत्तर अमेरिकेमधील सर्वात मोठा शॉपिंग मॉल आहे. ह्या व्यतिरिक्त एडमंटनमध्ये अनेक संग्रहालये व कला दालने आहेत.\nविकिव्हॉयेज वरील एडमंटन पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2018/04/13/", "date_download": "2020-09-28T22:23:24Z", "digest": "sha1:KRO2TAJDQOSCQ5PANDZH6U4Y4JXHXZ3L", "length": 10817, "nlines": 131, "source_domain": "belgaumlive.com", "title": "April 13, 2018 - बेळगांव Live", "raw_content": "\nमनपाने घरपट्टी निवडणुकीनंतर भरून घ्यावी\nघरपट्टी भरून घेण्यास निवडणुकीचे कारण दाखवून टाळाटाळ केली जात आहे. नागरिकांना उगाच फेऱ्या माराव्या लागत आहेत, यामुळे नागरिकांनी सरळ निवडणूक झाल्यावरच मनपाने घरपट्टी भरून घ्यावी अशी मागणी केली आहे. मनपामध्ये चलन भरून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. चलन देणारे लोक...\nसंभाजीराव भिडे गुरुजींवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा\nयेळ्ळूर येथील महाराष्ट्र मैदानावर प्रक्षोभक विधाने केल्याचा ठपका ठेऊन शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून बेळगाव पोलीस आयुक्तालया ने ही कारवाई केली आहे. माजी आमदाराला व हे मैदान उध्वस्त करणाऱ्याला त्याची जागा...\nसिद्धरामय्यांनी मतदार संघ का बदललाअमित शाह यांचा सवाल\nमिशा वर हात फिरवत चामुंडेश्वरी मतदार संघातून निवडणूक लढवणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या जनतेच्या रोषाला घाबरत मैसूर हून आपला मतदार संघ बदलून दुसरा मतदार संघाच्या शोधात आहेत असा टोला अमित शाह यांनी लगावला आहे. शुक्रवारी सकाळी बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर येथे संगोळळी रायणणा...\nशाह यांच्याकडून वीरनारी आणि क��रांतीवीराना अभिवादन\nराज्य विधान सभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर भाजप अध्यक्ष अमित शाह गेले दोन दिवस उत्तर कर्नाटक दौऱ्यावर आहेत धारवाड आणि गदग जिल्हा आटोपून ते शुक्रवारी सकाळी बेळगाव जिल्ह्यात दाखल झाले आहे बेळगाव जिल्ह्यात दाखल होताच त्यांनी कित्तुर मध्ये वीर नारी कित्तुर चन्नम्मा...\nसमितीकडे तिकीटाचा नैतिक अधिकार मोहन मोरेंना आहे का\nकाँग्रेस पक्षातून जिल्हा पंचायतीची निवडणूक लढवलेले, शिक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष बनलेले, अजूनही काँग्रेस मध्येच असलेले आणि महाराष्ट्र एकीकरण समितीकडे ग्रामीण मधून उमेदवारीसाठी अर्ज केलेले मोहन मोरे सध्या टीकेचे धनी बनले आहेत. राजकीय स्वार्थासाठी दोन्ही दगडावर पाय ठेवलेल्या या व्यक्तीस...\nउत्तरला भाजपकडून लिंगायत उमेदवार\nभाजप पक्षाने बेळगाव उत्तर मतदारसंघात लिंगायत व्यक्तीस उमेदवारी द्यावी अशी मागणी जोर धरत आहे, ही मागणी मान्य होणार का याकडे या समाजाचे लक्ष आहे. मराठा, मुस्लिम, लिंगायत आणि इतर धर्मीय असा हा संमिश्र मतदारसंघात लिंगायतांनी भाजपला आव्हान दिले आहे. मराठी...\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nमार्च महिन्यापासून बेळगाव पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले होते. सोमवार दि. २८ सप्टेंबर...\nकेंद्र आणि राज्य सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत यासाठी अनेक शेतकरी संघटनानी राज्यव्यापी आंदोलन छेडून कर्नाटक बंदची हाक दिली होती. आज...\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\nकेंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज अनेक रयत संघटनेच्या वतीने कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली होती. सुवर्णविधानसौधसमोर भुसुधारणा कायदा, वीज खाजगीकरण कायदा, एपीएमसी कायदा...\nमूल्यमापनाचा आदेश बदला अन्यथा बहिष्कार\nकोरोना काळात मूल्य मापनासाठी बेळगावातील शिक्षकांना ४५० कि मी लांब बिदरला बोलावण्यात आले आहे कोविड काळात शिक्षकांना हे पेपर मूल्यमापन बेळगाव बाहेर जाऊन करणे...\nठप्प झालेली बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू\nभू सुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आधी शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी बंद पुकारला आहे . सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांनी बस वाहतूक...\nसहा महिन्य���नी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t4635/", "date_download": "2020-09-28T22:32:24Z", "digest": "sha1:GDDVBYK3AQBKU2O3RHLGIFW2BVT5VVND", "length": 3441, "nlines": 94, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-असते मी एकटी", "raw_content": "\nघराच्या तुळशी पाशी,असते मी एकटी...........\nछानसं गाणं ऐकतानाही,असते मी एकटी...........\nजेव्हा लिहिते कविता मी,\nइंद्रधनू पाहतानाही ,असते मी एकटी.............\nपाहत वाट कुणाची तरी,असते मी एकटी.........\nअसते मी एकटी,……… असते मी एकटी,……………..\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: असते मी एकटी\nRe: असते मी एकटी\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/04/blog-post_667.html", "date_download": "2020-09-28T22:04:25Z", "digest": "sha1:ICX77IJCIXN7HPMFFWECS5ALZ5EZ5M65", "length": 4972, "nlines": 59, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "माहिती मिळताच धावली नेट.. गर्भवती महिलेची केली प्रसूती थेट", "raw_content": "\nमाहिती मिळताच धावली नेट.. गर्भवती महिलेची केली प्रसूती थेट\nbyMahaupdate.in सोमवार, एप्रिल ०६, २०२०\nअलिबाग, रायगड, दि.6 (जिमाका) : पनवेल तालुक्यातील आपटा गावात अंगणवाडी सेविका अलका अनंत कांबळे या नियमित गृहभेटीकरिता गेल्या होत्या.\nत्यावेळी श्रीमती कांबळे यांच्या लक्षात आले की, श्रीमती मंगल सुनील सीद या गरोदर महिलेस प्रसूती वेदना सुरु झाल्या आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रसंगावधानाने श्रीमती कांबळे या अंगणवाडी सेविकेने तात्काळ\nऑटोरिक्षा बोलाविली आणि आशा वर्कर सुनिता रमेश जोशी यांना सोबतीला घेऊन श्रीमती मंगल यांना तात्काळ आपटा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.\nपुढील काही वेळातच आपटा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियांका चव्हाण आणि नेहा गांगुर्डे तसेच आरोग्य पर्यवेक्षिका नमिता पाटील, आरोग्य सेविका कल्पना वैष्णव यांनी श्रीमती मंगल यांची वैद्यकीय तपासणी केली व त्यांची यशस्वी नैसर्गिक प्रसूती केली.\nश्रीमती मंगल सीद यांची नैसर्गिक प्रसूती होवून त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळ व माता दोघांचीही तब्येत छान आहे.\nकोरोना विषाणूच्या य��� संकट काळात सबंध जग हे विलक्षण ताणतणावात असूनही रायगड जिल्ह्यातील या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका व आरोग्य पर्यवेक्षिका यांनी स्वतःच्या कर्तव्याची जाण ठेवून प्रसंगावधान दाखवून एका गरोदर महिलेस एक प्रकारे पुनर्जन्मच दिला आहे.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/ajit-pawar-resigns-from-mla/", "date_download": "2020-09-28T22:20:26Z", "digest": "sha1:LLFILEA6RENUBCEERYP3PWFUNZPPO52Z", "length": 10619, "nlines": 132, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "अजित पवारांनी दिला आमदारकीचा राजीनामा - News Live Marathi", "raw_content": "\nअजित पवारांनी दिला आमदारकीचा राजीनामा\nNewslive मराठी– राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदराकीचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे.\nअजित पवारांनी राजीनामा का दिला याचे कारण अद्यापही अस्पष्ट असल्याने गुढ वाढले आहे. या राजीनाम्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधिंनी अजित पवारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.\nमात्र, त्यांचा फोन बंद येत असल्याने अनेक तर्क- वितर्क लढविण्यात येत आहे.\nदरम्यान, पवार कुटुंबियातील अंतर्गत वादातून राजीनामा दिल्याची चर्चा आहे.\nमनसेचा सवाल; “या” गर्दीत कोरोना होत नाही असा सरकारचा समज आहे का\nदेशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 51 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 83,198 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाचा धोका वाढत असताना महाराष्ट्रातही रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. तसेच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा […]\nलॉकडाऊनमुळे एका महिन्यातच व्यवसाय पडला बंद; पठ्याने शेतीकडे वळून कमवले लाखो रुपये..\nपुणे जिल्ह्यातील इंदापू��� तालुक्यातील एका तरुणाने शेती परवडत नाही म्हणून ती करण्याची ईच्छाच सोडून दिली होती. व्यवसाय करूनच पैसे मिळतात या हेतूने त्याने बारामतीमध्ये बेकरी प्रॉडक्टचे दुकान सुरू केले. हा तरुण इंदापूर तालुक्यातील सणसर गावचा. राहुल बाळासो निंबाळकर असे या तरुणाचे नाव. त्याने दुकानात मोठी गुंतवणूक केली होती. मात्र व्यवसाय चालू केल्यानंतर काही दिवसातच भारतात […]\nमोदी सरकार शेतकऱ्यांच्या डोळ्यांत रक्ताचे अश्रू आणत आहे- राहुल गांधी\nशेती विधेयकावरून सध्या दिल्लीत जोरदार राजकारण सुरू आहे. हे विधेयक राज्यसभेत मोठ्या गोंधळात मंजुर करण्यात आले. विरोधी पक्षांच्या सदस्यांच्या गोंधळ, गदारोळ आणि रणकंदनात रविवारी राज्यसभेत कृषी उत्पादने व्यापार व वाणिज्य आणि शेतकरी दरहमी ही विधेयके आवाजी मतदाराने मंजूर करण्यात आली. या प्रकरणावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार शाब्दिक निशाणा साधला आहे. ‘जो […]\nवरळी बीडीडी चाळ राजाला आदित्य ठाकरेंची भेट\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nशिवरायांच्या आशीर्वादामुळेच राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागला आणि मी मुख्यमंत्री झालो- उद्धव ठाकरे\nपाहिले राफेल विमान उडवले महाराष्ट्रातील ‘या’ पठ्ठ्याने\nकंगनाला जनतेच्या पैशातून ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/a-substantial-increase-in-the-honorarium-of-psychiatric-medical-officers-in-tribal-areas-honorarium-from-24-thousand-to-40-thousand/", "date_download": "2020-09-28T22:51:36Z", "digest": "sha1:XUOIXUAEXYNXYTLBBKBXOMWDYRNUMNHT", "length": 10048, "nlines": 93, "source_domain": "krushinama.com", "title": "आदिवासी भागातील मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात भरीव वाढ; मानधन २४ हजारांवरुन ४० हजारांवर", "raw_content": "\nआदिवासी भागातील मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात भरीव वाढ; मानधन २४ हजारांवरुन ४० हजारांवर\nमुंबई – राज्यातील दुर्गम-अतिदुर्गम आदिवासी जिल्ह्यातील आदिवासी भागात ‘नवसंजीवनी’ योजनेंतर्गत गरोदर माता, स्तनदा माता, तसेच शून्य ते सहा वयोगटातील बालकांना पाड्यांवर जाऊन वैद्यकीय सेवा आणि उपचार देणाऱ्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन चोवीस हजारांवरुन थेट चाळीस हजार रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला.\n‘मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यां’च्या प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक पार पाडली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, आरोग्य विभागाचे आयुक्त रामास्वामी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nराज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यातील आदिवासी भागात ‘नवसंजीवनी’ योजनेंतर्गत मानसेवी वैद्यकीय अधिकारी कार्यक्षेत्रात जाऊन सेवा देतात, तसेच आश्रमशाळेत तपासणीचे काम करतात. हे मानसेवी वैद्यकीय अधिकारी अतिदुर्गम आणि संवेदनशील भागतील साधारण सहा ते दहा गावांना सेवा देतात. या दौऱ्यात ते बाह्य रुग्ण तपासणी, गरोदर माता, स्तनदा माता व कुपोषित बालकांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करतात. त्याचबरोबर त्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राना इतर राष्ट्रीय कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणीसाठी मदत करत असतात. मानसेवी आरोग्य अधिकारी हे पद कंत्राटी स्वरूपाचे असल्याने त्यांना इतर लाभ मिळत नाहीत.\nसध्याच्या परिस्थितीत आरोग्यसेवेसाठी डॉक्टर, परिचारिका इतर आरोग्य विभागाचे कर्मचारी बहुमोल योगदान देत आहेत. मानसेवी वैद्यकीय अधिकारीही दुर्गम आदिवासी भागत आरोग्य सेवेसाठी तत्पर आहेत. त्यामुळे त्यांचे मानधनात चोवीस हजारांवरून थेट चाळीस हजार रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. या निर्णयाचा लाभ राज्यातील दुर्गम, संवेदनशील भागात आरोग्य सेवा देण्याचे काम करणाऱ्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांना होणार आहे.\nराज्यातील आरोग्य विभागासाठी आवश्यक ती सर्व मदत देण्यासाठी सरकार तत्पर आहे, मात्र रुग्णांची सेवा करताना हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घेण्याच्या कडक सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या.\nलिंबू खाल्याने वाढते रोग प्रतिकारशक्ती, जाणून घ्या\n‘या’ दिवसापासून शाळा सुरु होणार\nराज्यात अनेक भागात पावसाचा जोर वाढणार\nराज्यात पुढील आठ दिवस मुसळधार पावसाची शक्यता\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nमुख्य बातम्या • राजकारण\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nआरोग्य • मुख्य बातम्या • राजकारण\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nबाजारभाव • मुख्य बातम्या\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन \nमुख्य बातम्या • राजकारण\n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमुख्य बातम्या • राजकारण\nकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा अत्याधुनिक सुविधांनी होतोय सज्ज – गुलाबराव पाटील\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-fire-department-is-ready-to-send-a-message-to-the-republic/", "date_download": "2020-09-28T21:08:45Z", "digest": "sha1:E3EUMTMM4KYT25KW2FN5V57QGQLQV4TM", "length": 7530, "nlines": 87, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गणरायाला निरोप देण्यासाठी अग्निशमन विभाग सज्ज", "raw_content": "\nगणरायाला निरोप देण्यासाठी अग्निशमन विभाग सज्ज\nपिंपरी – गणेश विसर्जनासाठी यंदा 26 घाटांवर चोवीस तास दीडशे जवान तैनात करण्यात आले आहेत. सहा ते सात घाट मिळून एक उप अग्निशमन अधिकारी नेमण्यात आले आहेत. तर, विसर्जन म���रवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अग्निशमन विभाग तत्पर राहणार आहे. त्याचप्रमाणे महापालिकेची क्रीडा विभाग आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी यासाठी मदत करणार आहेत.\nशहरातील चिंचवड, पिंपरी, रावेत, थेरगाव, काळेवाडी या परिसरातील घाटांवर प्रामुख्याने विसर्जन केले जाते. पाण्याचा विसर्ग केल्याने पवना नदीपात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे अग्निशामक विभागाला आणखी खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक घाटावर लाईफ रिंग, गळ, दोर देण्यात आले आहेत. सहा ते सात घाट मिळून एका उप अग्निशमन अधिकारी नेमण्यात आला आहे. तर, गर्दी होत असलेल्या घाटांवर बोट ठेवण्यात आली आहे. पिंपरी आणि चिंचवड या ठिकाणी अग्निशमनच आणि आपत्ती विभागाचे कर्मचारी तैनात आहे. तेथे प्रत्येकी एक रेस्क्‍यू वाहन देण्यात आले आहे. तर, इतर वाहने आवश्‍यक घाटांवर गस्त घालणार आहेत. अग्निशन दलाचे 135 कर्मचारी तैनात असणार आहेत. तर, इतर खासगी रक्षकही सोबत असणार आहेत.\nशहरातील नदीघाटावर गणेशभक्‍तांची होणारी गर्दी लक्षात घेता महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी घाटावर जीवरक्षक तसेच बोट उपलब्ध असेल. सुरक्षिततेच्या दृष्टीने नदी घाटावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. अग्निशामक विभागाकडून महापालिलेकडे 25 जीवरक्षकांची मागणी करण्यात आली होती, परंतु पालिकेने केवळ दहा जीवरक्षक दिले आहेत.\nशहरातील जवळपास सर्वच विसर्जन घाटावर सुरक्षिततेच्या दृष्टीने यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. जास्त गर्दी असलेल्या ठिकाणी बोटी ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी सूचनांचे पालन करावे व सुरक्षित रित्या गणपती विसर्जन करावे.\n– किरण गावडे, मुख्य अग्निशमक अधिकारी.\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\nभरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी\nसराफाला लूटणारा फरार सराईत गुन्हेगार जेरबंद\n“नवाज शरीफ भारताचे एजंट; ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गुपचूप बोलतात”\n“बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले”\n#IPL2020 : थरारक सामन्यात बेंगळुरूचा विजय, सुपरओव्हरमध्ये मुंबईचा केला पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/politics/cbi-dig-manish-kumar-sinha-filed-petition-at-supreme-court-against-his-transfer-to-nagpur-to-disturb-nirav-modis-case/", "date_download": "2020-09-28T21:48:13Z", "digest": "sha1:BKLEODMM7ZO2BGTUHH7XZ2DD4MGLVEV2", "length": 26318, "nlines": 163, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "cbi dig manish kumar sinha filed petition at supreme court against his transfer to nagpur to disturb nirav modis case | नीरव मोदीची चौकशी थांबवण्यासाठी माझी बदली: सीबीआय DIG मनीष कुमार सिन्हा | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSarkari Naukri | महाराष्ट्र ग्राम विकास विभागात 288 पदांची भरती IPL 2020 | मुंबईने नाणेफेक जिंकली | आरसीबी करणार पहिली फलंदाजी सुशांतच्या वकिलांना मुंबई पोलिसांचं महत्व पटलं | CBI व बिहार पोलिसांबाबत वक्तव्य सेना खासदाराची ती मोठी चूक | फोटो शदीह भगतसिंह यांचा | नाव चंद्रशेखर आझाद यांचं शिवसेना सोबत आली नाही तर, राष्ट्रवादीनं युतीसाठी एकत्र यावं - आठवले Unlock 5 | रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची माहिती MPSC Prelims Exam 2020 | उमेदवारांचे Admit Card डाउनलोडसाठी उपलब्ध\nनीरव मोदीची चौकशी थांबवण्यासाठी माझी बदली: सीबीआय DIG मनीष कुमार सिन्हा\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nनवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकार आणि CBI मधील संघर्ष अद्याप सुरूच असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. कारण, आज सीबीआयचे डीआयजी मनीष कुमार सिन्हा यांनी सुप्रीम कोर्टात त्यांच्या बदलीला आव्हान दिलं आहे. सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना आणि नीरव मोदीच्या पीएनबी बँकेतील घोटाळ्याची चौकशी थांबवण्यासाठी माझी बदली नागपुर येथे करण्यात आली, असा आरोप त्यांनी केल्याने खळबळ माजली आहे.\nत्यामुळे माझ्या बदलीचा आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी सिन्हा यांनी सुप्रीम कोर्टाकडे केली आहे. नीरव मोदी या हिरे व्यापाऱ्याने केलेला पीएनबी बँकेतील करोडो रुपयांचा घोटाळा आणि त्यानंतर सुद्धा सुखरूप देशाबाहेर पलायन करण्यात त्याला आलेलं यश यामुळे विरोधकांनी मोदी सरकारविरोधात रान उठवले होते. त्यात CBI चे विशेष संचालक राकेश अस्थान यांच्यावर याआधीच लाचखोरीचा आरोप आहे. दरम्यान, या प्रकरणांची चौकशी करणाऱ्या पथकात मनीष कुमार सिन्हा यांचा सुद्धा समावेश होता. परंतु, त्याचदरम्यान नागपुर येथे माझी बदली करण्यात आली आणि त्यामुळेच त्या बदलीला आवाहन देणारी याचिका त्यांनी कोर्टात दाखल केली आहे.\nत्यात CJI रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाकडे मनीष कुमार सिन्हा यांनी याचिका दाखल केली आहे. या घटनापीठात न्यायमूर्ती एस. के. कौल आणि न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांचा सुद्धा समावेश आहे. दुसरी विशेष गोष्ट म्हणजे हेच घटनापीठ CBI अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या नरेंद्र मोदी सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी घेणार आहे. त्यामुळे विरोधकांच्या हाती आयताच मुद्दा मिळाला असून त्यामुळे मोदी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.\nमहत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.\nमागील बातमी पुढील बातमी\n'२-जी स्पेक्ट्रम' घोटाळा निकाल प्रकरणी भाजप तोंडघशी : सविस्तर\nआज २-जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी सीबीआय विशेष कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या मध्ये ए राजा आणि कनिमोळी या दोघा मोठ्या राजकारण्याचाही समावेश होता. सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन चालू असल्याने काँग्रेसने ही तिखट प्रतिक्रिया नोंदवली आहे.\n२६५४ कोटींचा घोटाळा, २०१४ मध्ये 'तो' नरेंद्र मोदींच्या स्वागताला उपस्थित होता\nनीरव मोदीच्या पीएनबी घोटाळ्यानंतर अजून एक वडोदरा स्थित डायमंड पावर इंफ्रास्‍ट्रक्‍चर कंपनीने २६५४ कोटी रुपयांचा बँक घोटाळा करण्याचे एक महाकाय बँक घोटाळा प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे अमित भटनागरच्या फेसबुक वरील पोस्ट पाहिल्यास त्या सर्व भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या संबंधितच आहे.\nबोफोर्स वेळी माहिती द्या, मग राफेल वेळी थेट चीन-पाकिस्तानची मदत कशी\nबोफोर्स’वेळी माहिती द्या आणि जनतेला समजू देत असा प्रश्न लोकसभेत उपस्थित करणारे भाजप नेते, आज राहुल गांधींनी राफेल सौद्यात माहिती जनतेला द्या, असा प्रश्न विचारताच राहुल गांधी थेट चीन-पाकिस्तानची मदत करत असल्याचा कांगावा का करत आहेत\nनोटाबंदी हा आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा : राहुल गांधी\nसध्या छत्तीसगड तसेच मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. आजच्या प्रचारादरम्यान एकाबाजूला छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे पंतप्रधानांनी प्रचारसभेत काँग्रेस पेशावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मध्य प्रदेशातील देवरी सागर येथील प्रचारसभेत मोदींवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, सभेदरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींनी २ कोटी लोकांना रोजगार देण्याचं आश्वासन दिल्याची आठवण करुन दिली. पण, चीन सरकार केवळ २४ तासात तब्बल ५० हजार तरुणांना रोजगार देत आहे. तसेच मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडियासारख्या मोहिमेतून मोदी सरकार २४ तासात लेव्हल ४५० युवकांना रोजगार देत आहे असा आरोप केला.\n‘आज की बड़ी खबर' मोदींचा VIDEO: पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सी'ला मोदी 'मेहुल भाई' बोलले होते\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘‘आज की बड़ी खबर” असं ट्विट करून २०१५ मधील एक विडिओ प्रकाशित केला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका कार्यक्रमात १३,००० कोटीच्या पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सी’ला ‘मेहुल भाई’ बोलले होते असा तो विडिओ आहे.\nपी.एन.बी. घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला जेव्हा नरेंद्र मोदी 'मेहुल भाई' असे संबोधतात\nपी.एन.बी. घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला जेव्हा नरेंद्र मोदी ‘मेहुल भाई’ असे संबोधतात\nअजून एका गुजराती व्यापाऱ्याचा देशाला ५,००० कोटीचा चुना आणि देशाबाहेर पलायन\nहिरा व्यापारी नीरव मोदी, मेहुल चोक्सी, कनिष्क प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा मालक भूपेश कुमार जैन आणि आता अजून एक गुजराती व्यापारी देशाला ५ हजार कोटीचा चुना लावून देशाबाहेर पळाला आहे. नितीन संदेसरा असे पळालेल्या व्यापाऱ्याचे नाव असून तो नायजेरियात पळाला असल्याची माहिती समोर येत आहे.\nआणखी एक १३९४.४३ कोटींचा मोठा घोटाळा\nसर्वात आधी पीएनबी १३ हजार कोटी आणि अनेक बँकेचे घोटाळे गाजत असताना आता पुन्हा युनियन बॅंकेसहित आठ बँकांमध्ये १३९४.४३ कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे.\n६०० कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी कर्नाटकत भाजप नेते जनार्दन रेड्डींना अटक\nतब्बल ६०० कोटी रुपयांच्या पॉन्जी इन्वेस्टमेंट घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकातील भाजपाचे दिग्गज नेते आणि माजी राज्यमंत्री जनार्दन रेड्डी यांना सेंट्रल क्राइम ब्रँचने अटक करून ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर मनी लाँड्रिंग तसेच संबंधित प्रकरणातील प्रमुख आरोपीला पैशांची अवैध पद्धतीने देवाण घेवाण करण्यासाठी मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. रेड्डी यांच्यासोबत त्यांचा प्रमुख सहकारी महफूझ अली खान याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान, कोर्टाने जनार्दन रेड्डी यांना २४ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत धाडले आहे.\nअजून एक नीरव मोदी, १४ बँकांना ८२४ करोडचा चुना लावून विदेशात फरार\nदेशात बँकेतील घोटाळे न थांबण्याचं सत्र अजूनही चालूच आहे आणि इतकी भली मोठी घोटाळ्याची प्रकरणं समोर असताना सुद्धा हे देशाबाहेर कसे पळून जात आहेत एका मागे एक असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे.\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nIFSC: २३ मार्च २०१८, सभागृहाला वेळ मारू उत्तर, प्रयत्न केलेच नाही\nVideo: संजूच्या ‘बाबा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का\nVIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nपोलीस भरतीसाठी सज्ज आहात | मग जाणून घ्या मैदानी चाचणी परीक्षेतील बदल\nनाणारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मावस भावाला भूखंडाचे श्रीखंड | निलेश राणेंचा खळबळजनक दावा\nशरद पवारांना आयकर विभागाची नोटीस | उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजारांचा दंड\nभाजपमध्ये लवकरच राजकीय भूकंप | दिग्गज नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर | राष्ट्रवादीची बैठक\nVIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nराज्यात आज कोरोनाचे २०,५९८ रुग्ण वाढले | तर ४५५ रुग्णांचा मृत्यू\nWhatsApp मध्ये लवकरच एक अकाऊंट मल्टीपल डिव्हाईसमध्ये\nही विधेयकं शेतकऱ्याला गुलाम बनवतील | कृषि विधेयकावरून राज्यसभेत घमासान\nगलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्ष | संरक्षण मंत्र्यांची संसदेत महत्त्वाची माहिती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/nyaay-devate/", "date_download": "2020-09-28T22:08:22Z", "digest": "sha1:WGYIZCEWE3Z7HW67464M3CS2DPYRQ6RS", "length": 8503, "nlines": 152, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "न्याय देवते – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 28, 2020 ] शुद्धतेत वसे ईश्वर\tकविता - गझल\n[ September 28, 2020 ] निरंजन – भाग २३ – मौनम् सर्वार्थ साधनम्\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 28, 2020 ] श्री उमामहेश्वर स्तोत्रम – १०\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 27, 2020 ] सर्वस्व अर्पा प्रभुला\tकविता - गझल\n[ September 27, 2020 ] श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ९\tअध्यात्मिक / धार्मिक\nHomeकविता - गझलन्याय देवते\nSeptember 26, 2019 डॉ. भगवान नागापूरकर कविता - गझल\nकुठे तु गेलीस न्याय देवते, जगास सोडूनी याच क्षणी\nअन्यायाची कशी मिळेल मग, दाद आम्हाला या जीवनी\nपरिस्थितीचे पडता फेरे, गोंधळूनी गेलीस आज खरी\nउघड्या नजरे बघत होती, सत्य लपवितो कुणीतरी\nदबाव येता चोहबाजूनी, मुस्कटदाबी होती कशी\nशब्दांना परि ध्वनी न मिळता, मनी विरताती, येती जशी\nबळी कुणाच्य�� पडली तू गे, मार्ग रोखीले तुझे कसे ते\nअपयश येता सत्यालाही, म्हणू कसा तूज ‘न्याय देवते’\nआज न आले यश जरी, न्याय येईल उफाळूनी\nअंतिम विजय हा सत्याचा, जाणीव आहे ह्याची मनी\nAbout डॉ. भगवान नागापूरकर\t1913 Articles\nडॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nनिरंजन – भाग २३ – मौनम् सर्वार्थ साधनम्\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम – १०\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ९\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ८\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nतन्मयतेत आनंद – प्रभू\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://tusharnagpur.blogspot.com/2013/11/blog-post.html", "date_download": "2020-09-28T22:00:15Z", "digest": "sha1:T555B63N7FGXIUFPTVZHINP3JVPWS5XE", "length": 9074, "nlines": 288, "source_domain": "tusharnagpur.blogspot.com", "title": "तुष्की नागपुरी: कविता", "raw_content": "\nनागपूरचा कवी तुष्की नागपुरी याच्या कविता या ब्लाग वर वाचा\nगुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१३\nमी कल्पनेचे दार उघडेच ठेवतो\nआणि शब्दांचे झरे वाहत राहू देतो\nजे जे सुचेल ते\nमग वाचतो ती कविता\nपण जिची वाट पाहतोय\nती अजून आलेली नसते\nकोणत्यातरी कल्पनेचे बोट धरून\nभावनेच्या कोणत्यातरी पदरात दडून\nमला लिहित राहायला हवे\nमला लिहित राहायलाच हवे.\n२८ नोव्हेंबर २०१३, २१:२०\nद्वारा: Tushar Joshi तारिख: गुरुवार, नोव्हेंबर २८, २०१३\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले पटली का काही जुने अनुभव ताजे झाले का आवडली का तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का इथे तुमचा अभिप्राय लिहून जा:\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n तुष्की नागपुरीच्या ब्लाग वर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. या ब्लाग वरच्या सर्व कविता तुष्की नागपुरी यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांचे सर्व हक्क तुष्की नागपुरी यांच्या कडे आहेत. तुम्हाला कविता आवडली व मित्रांना दाखवावीशी वाटली तर या ब्लाग चा दुवा त्यांना द्या. कविता कॉपी पेस्ट करून किंवा ईमेल करून पाठवावीशी वाटली तर तुष्की नागपुरी हे कलाकाराचे नाव पण त्या कवितेसोबत राहू द्या.\nनेहमीच वाटतं मला (1)\nसावळ्या मिलीच्या कविता (1)\nसावळ्या मुलीची गाणी (1)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://tusharnagpur.blogspot.com/2014/12/blog-post.html", "date_download": "2020-09-28T22:56:05Z", "digest": "sha1:N63MXJBNVVZ34UJTFKNGRSRPS7ITFMJ5", "length": 10024, "nlines": 309, "source_domain": "tusharnagpur.blogspot.com", "title": "तुष्की नागपुरी: काच", "raw_content": "\nनागपूरचा कवी तुष्की नागपुरी याच्या कविता या ब्लाग वर वाचा\nसोमवार, ८ डिसेंबर, २०१४\nमागच्या सीट वर बसून\nमला घट्ट बिलगली होतीस\nवेगवान वाऱ्यावर लिहिलं होतंस\nएकाबाजूने मी हात ठेवताच\nबोटाला बोट मिळवून हात ठेवला होतास\nतेव्हाच एक धागा विणला गेलेला\nसहज पोहोचलीस खोल मनात\nतुला कळतच असेल, हो ना\n(देवाशिषच्या कविता, तुष्की, नागपूर)\n१२ एप्रिल २०१४, ०५:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: सोमवार, डिसेंबर ०८, २०१४\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसुजित बालवडकर २ जानेवारी, २०१५ रोजी १०:५५ म.पू.\nUnknown २५ नोव्हेंबर, २०१८ रोजी ७:३४ म.पू.\nखरच जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि जाग्या पण झाल्या\nTushar Joshi २५ नोव्हेंबर, २०१८ रोजी १२:४६ म.उ.\nही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले पटली का काही जुने अनुभव ताजे झाले का आवडली का तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का इथे तुमचा अभिप्राय लिहून जा:\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n तुष्की नागपुरीच्या ब्लाग वर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. या ब्लाग वरच्या सर्व कविता तुष्की नागपुरी यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांचे सर्व हक्क तुष्की नागपुरी यांच्या कडे आहेत. तुम्हाला कविता आवडली व मित्रांना दाखवावीशी वाटली तर या ब्लाग चा दुवा त्यांना द्या. कविता कॉपी पेस्ट करून किंवा ईमेल करून पाठवावीशी वाटली तर तुष्की नागपुरी हे कलाकाराचे नाव पण त्या कवितेसोबत राहू द्या.\nनेहमीच वाटतं मला (1)\nसावळ्या मिलीच्या कविता (1)\nसावळ्या मुलीची गाणी (1)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/01/news-11018/", "date_download": "2020-09-28T22:18:29Z", "digest": "sha1:F3KNSALYFHDBOJETEVCO6K4EAAZRIB5W", "length": 11527, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "हा मंत्री म्हणतोय कांदा महाग झालाय तर मग कमी खा ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/India/हा मंत्री म्हणतोय कांदा महाग झालाय तर मग कमी खा \nहा मंत्री म्हणतोय कांदा महाग झालाय तर मग कमी खा \nनवी दिल्ली : देशात कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. दिवसेंदिवस कांदा भडकत चालला आहे. अशावेळी कांद्यासंदर्भात एका पत्रकाराने केलेल्या प्रश्नाला यूपीमधील मंत्र्याने आगळावेगळा सल्ला दिलेला आहे. उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेल्या अतुल गर्ग यांनी ‘दर वाढले तर कमी कांदा खावा’, असा सल्ला दिला आहे.\nउत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेले अतुल गर्ग हे हरदोईच्या दौऱ्यावर होते. यावेळी आरोग्य राज्यमंत्री असलेल्या अतुल गर्ग यांनी चालू वर्षी झालेल्या प्रचंड पावसामुळे शेतीमाल असलेल्या कांद्याचे दर भडकले आहेत. तेव्हा जेवणाला चव येण्यासाठी वापरात येणारा कांदा जास्तीत जास्त ५० ते १०० ग्रॅम इतकाच खावा. लोकांनी कांदा हा कमी खाल्ला पाहिजे, असा सल्ला मंत्र्यांनी दिलेला आहे. अशाप्रकारे स्वत:चे मत मांडल्यानंतर स्वत:च मोठ्याने हसत गाडीकडे गेले आणि उपस्थितांमध्येही हशा पिक ला.\nत्यांच्या वक्तव्यावर मत मांडताना, या उत्तरातून भाजपाचा अहंकार दिसून येत असल्याचे समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी म्हटलेले आहे. सरकारची वक्रदृष्टी आता सर्वसामान्यांच्या थालीवर पडलेली आहे. भाजप आणि सरकारच्या पाठिंब्याने साठेबाज कांद्याचे दर वाढवत आहेत, असे समाजवादी पक्षाचे नेते मिस्बाहुद्दीन अहमद यांनी म्हटलेले आहे.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \n परंतु दिसू शकतात ‘ह्या’ आजाराची लक्षणं\nकिसान क्रेडिट कार्डद्वारे एसबीआयकडून जास्तीचे कर्ज घेण्याची संधी; ‘असा’ घ्या लाभ\nकोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने सोन्यासह कच्चे तेल आणि बेस मेटलचे दर घसरले\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/nashik-corona-news-dr-pankaj-asia-took-charge-malegaon-emergencty-situation-52399", "date_download": "2020-09-28T20:37:16Z", "digest": "sha1:A7REXB4WJ6R5JSZDQ4ILJYMQJDALTDOR", "length": 15931, "nlines": 199, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Nashik Corona News Dr. Pankaj Asia Took Charge of Malegaon Emergencty Situation | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nये मालेगाव है, 'ना कोई आ सकता है, ना बाहर जा सकता है' - डाॅ. पंकज आशिया यांनी दिले आदेश\nये मालेगाव है, 'ना कोई आ सकता है, ना बाहर जा सकता है' - डाॅ. पंकज आशिया यांनी दिले आदेश\nये मालेगाव है, 'ना कोई आ सकता है, ना बाहर जा सकता है' - डाॅ. पंकज आशिया यांनी दिले आदेश\nये मालेगाव है, 'ना कोई आ सकता है, ना बाहर जा सकता है' - डाॅ. पंकज आशिया यांनी दिले आदेश\nये मालेगाव है, 'ना कोई आ सकता है, ना बाहर जा सकता है' - डाॅ. पंकज आशिया यांनी दिले आदेश\nसोमवार, 13 एप्रिल 2020\nबेशिस्त, असहकाराने मालेगावकी स्थिती हाताबाहेर जाते की काय असे वाटताच येथे डाॅ पंकज आशिया यांच्याकडे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कार्यभार दिला. त्यांनी लगेचच संचारबंदीत ना शहरात कोणी येईल, ना शहरातील कोणी घराबाहेर गल्लीत दिसेल अशा कडक सूचना दिल्या\nमालेगाव : बेशिस्त, असहकाराने मालेगावकी स्थिती हाताबाहेर जाते की काय असे वाटताच येथे डाॅ पंकज आशिया यांच्याकडे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कार्यभार दिला. त्यांनी लगेचच संचारबंदीत ना शहरात कोणी येईल, ना शहरातील कोणी घराबाहेर गल्लीत दिसेल.... रुग्णांच्या नातेवाईकांच्या स्क्रीनींगसाठी थेट पोलिस वापरा..... या सूचना दिल्याने बेशिस्त नागरीक धास्तावले, कर्मचारी सुखावले.\n''शहरात २७ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरवासियांनी घाबरुन जाण्याचे कुठलेही कारण नाही. येथे आरोग्य क्षेत्रात मनुष्यबळ, रुग्णालय व साधनसामुग्रीची कमतरता निदर्शनास आली आहे. सोमवारपासून खासगी डॉक्टर, परिचारीकांची सेवा घेण्यात येईल. या संदर्भातील आदेश रात्रीच काढण्यात येतील. युनानी डॉक्टरांची सेवाही घेण्याबाबत चर्चा सुरु आहे. विविध खासगी रुग्णालय, शाळा ताब्यात घेण्यासंदर्भात आजच्या आढावा बैठकीत चर्चा झाली. येत्या काही दिवसात त्याचे परिणाम दिसतील. सर्वांच्या सहकार्याने कोरोना संसर्गावर मात करु या.'' असे मालेगाव इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे नियंत्रण अधिकारी डॉ. ���ंकज आशिया यांनी सांगितले.\nशहरातील काही शाळाही ताब्यात घेणार\nडॉ. आशिया म्हणाले, ''येथील सर्व शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय व कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करु. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्‍यक असणाऱ्या साधन सामुग्रीची यादी देण्या संदर्भात सूचना केल्या आहेत. पीपीई कीट, मास्क उद्या उपलब्ध होतील. जीवन हाॅस्पीटल अधिग्रहीत करण्यात आले आहे. त्याशिवाय युनानी वैद्यकीय महाविद्यालय व महिला व बाल रूग्णालय उपयोगात आणण्याचे नियोजन सुरु आहे. याशिवाय शहरातील काही शाळा ताब्यात घेण्यात येणार आहेत.''\nखासगी रुग्णालये ताब्यात घेणार\nते पुढे म्हणाले, ''मालेगाव हायस्कूल मधील काही वर्ग खोल्या आज क्वारंटाइन असलेल्यांना हलविण्यात आले आहे. खासगी रुग्णालये ताब्यात घेण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. कोरोना बाधित रुग्णांचे कुटुंबिय व संपर्कात आलेल्यांना शोधण्यासाठी आज काही अडचणी आल्या. कमालपुरा भागात जमावाने विरोध केला. उद्यापासून या पथकासमवेत पोलिसही असतील. बैठकीत तशा सूचना देण्यात आल्या आहेत,''\n''आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार तातडीने कोरोना बाधित, क्वारंटाइन, संपर्कात आलेल्या व संशयित तसेच भविष्यातील स्थिती लक्षात घेऊन बाराशे खाटांचे नियोजन सुरु आहे. जीवन हाॅस्पीटलला ५०, युनानी वैद्यकीय महाविद्यालयात ७० खाटांची सोय होऊ शकते. दरम्यान सामान्य रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ३५ आहे,\" असे डॉ. हितेश महाले यांनी या वेळी सांगितले.\nबैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजीत राजपूत, अपर पोलिस अधिक्षक संदीप घुगे, उपअधिक्षक रत्नाकर नवले, डॉ. किशोर डांगे, उपायुक्त नितीन कापडणीस, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे, डॉ. भीमराव त्रिभुवन, जागतिक आरोग्य संघटनेचे अजहर शेख आदींसह नियंत्रण समितीतील अधिकारी उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांनी या कामी केलेल्या उपाययोजना व अडीअडचणी डॉ. आशिया यांच्यासमोर मांडल्या.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n जिल्हा प्रशासनावर विखे पाटील नाराज\nनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. केंद्र सरकारने तब्बल 18 कोटींची निधी दिला, परंतु प्रशासन विश्वासात घेत नाही. ��से होत असेल, तर मी...\nरविवार, 2 ऑगस्ट 2020\nईदच्या पार्श्वभूमीवर अर्थकारण बिघडणार..मदरशांना फटका\nमालेगाव : राज्यातील मुस्लीम बांधव बकरी ईदला लहान- मोठ्या जनावरांची कुर्बानी केल्यानंतर जनावराचे चामडे मदरशांना दान करतात. या दानातून...\nशनिवार, 1 ऑगस्ट 2020\nअब्दुल सत्तारांनी शब्द पाळला, मालेगावच्या जोशिंदा काढ्याचे वाटप सुरू\nऔरंगाबाद ः सध्या कोरोनाशी मुंबईच्या रुग्णालयात लढा देणारे शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघातील नागरिकांना दिलेला शब्द पाळला आहे....\nमंगळवार, 28 जुलै 2020\nछगन भुजबळ म्हणतात...शरद पवारांनी अनेकांना गारद गेले\nपुणे : संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवारांच्या मुलाखतीची उत्सुकता महाराष्ट्रासह संबंध देशाला आहे. मला ही आहे.नक्की काय काय सांगितले आहे. हे पाहायचं...\nगुरुवार, 9 जुलै 2020\nसुभाष भामरेंनी नावं ठेवली; फडणवीसांकडून मात्र मालेगावचे कौतुक\nमालेगाव : महिनाभर आधी मालेगाव शहरवासीयांना कोरोनाच्या संसर्गामुळे भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी मालेगावला दूषणं दिली. यावरुन चांगवाल वाद...\nगुरुवार, 9 जुलै 2020\nमालेगाव malegaon पोलिस आरोग्य health आरोग्य क्षेत्र डॉक्टर doctor शाळा विभाग sections तहसीलदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/cabinet-approves-mega-police-recruitment-in-the-state/", "date_download": "2020-09-28T22:36:09Z", "digest": "sha1:V7EFNNXGNSDWFX3KSB34M6B2D5DXEM6E", "length": 7426, "nlines": 93, "source_domain": "krushinama.com", "title": "राज्यात मेगा पोलीस भरतीस मंत्रिमंडळाची मंजुरी", "raw_content": "\nराज्यात मेगा पोलीस भरतीस मंत्रिमंडळाची मंजुरी\nमुंबई – राज्यात 12,528 पोलिसांच्या मेगा पोलीस भरतीसाठी मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनःपूर्वक आभार. लवकरच राज्यात पोलीस शिपाई संवर्गातील उपरोक्त पदे भरण्याची कार्यवाही केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सांगितले.\nपोलीस शिपाई संवर्गातील 12 हजार 528 पदे 100 टक्के भरण्यात येत आहेत. यासंदर्भात वित्त विभागाच्या 4 मे 2020 च्या शासन निर्णयातून सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.\nमा.सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागासवर्गाच्या आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग व विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे मंत्रिमंडळाने गृह विभागाला निर्देशित केले आहे.\nपोलीस शिपाई संवर्गातील 2019 या वर्षामधील 5297 पदे तसेच 2020 या वर्षामधील 6726 पदे व मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्यातील नवनिर्मित 975 पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील 505 अशी एकूण 12 हजार 528 पदे 100 टक्के भरण्यात येतील अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.\nलिंबू खाल्याने वाढते रोग प्रतिकारशक्ती, जाणून घ्या\nआंब्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या\nराज्यात पुढील आठ दिवस मुसळधार पावसाची शक्यता\n‘या’ दिवसापासून शाळा सुरु होणार\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nमुख्य बातम्या • राजकारण\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nआरोग्य • मुख्य बातम्या • राजकारण\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nबाजारभाव • मुख्य बातम्या\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन \nमुख्य बातम्या • राजकारण\n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमुख्य बातम्या • राजकारण\nकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा अत्याधुनिक सुविधांनी होतोय सज्ज – गुलाबराव पाटील\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-editorial-ruta-bawadekar-marathi-article-2142", "date_download": "2020-09-28T21:29:54Z", "digest": "sha1:RBDUY4S4U7JFTHWRZPILXDZG7IKSKIFU", "length": 16383, "nlines": 114, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Editorial Ruta Bawadekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\n...आणि ती बोलू लागली\n...आणि ती बोलू लागली\nबुधवार, 10 ऑक्टोबर 2018\nलहान मुले, मुली, महिलांवरील लैंगिक अत्याचार ही गोष्ट अजिबातच नवीन राहिलेली नाही. जवळ जवळ रोज या विषयावरील बातम्या आपण वाचत, पाहात, ऐकत असतो. पण अशा बातम्यांत खंड पडत नाही. काही क्षण हळहळतो, थोड्���ा वेळाने कामाला लागतो. तरीही मनात कुठेतरी हे प्रकार बंद व्हायला पाहिजेत असे वाटत असते. त्या दृष्टीने दिलासा देणारी एक गोष्ट घडली आहे, ती म्हणजे बाल लैंगिक अत्याचारांबाबत गुन्हा नोंदविण्यासाठी कोणत्याही प्रकारची कालमर्यादा न ठेवण्याच्या सूचना केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी कायदा मंत्रालयाला दिल्या आहेत. त्यामुळे दहा-पंधरा वर्षांपूर्वी झालेल्या लैंगिक अत्याचारांबाबतही तक्रार नोंदविणे आता शक्‍य होणार आहे.\nही गोष्ट खूप दिलासादायक आहे. कारण सध्याच्या कायद्यानुसार बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा घडल्यास तीन वर्षांच्या आत तक्रार नोंदविणे आवश्‍यक आहे. पण अनेकदा लहानपणी झालेल्या अत्याचारांबद्दल जाहीरपणे सांगण्यास संबंधित व्यक्तीला वयाच्या अठराव्या वर्षांनंतरही अडचणी येतात. हे सगळे लक्षात घेऊन मेनका गांधी यांनी तशी सूचना कायदा मंत्रालयाला केली आहे. तसेच ‘भारतातही #Me Too चळवळ सुरू झाल्याने मला आनंद झाला आहे. लैंगिक अत्याचार अथवा विनयभंग झाला असल्यास महिलांनी त्या विरोधात तक्रार करण्यास पुढे यावे,’ असे आवाहनही त्यांनी केले आहे.\nमेनका गांधी यांनी केलेली सूचना, आवाहन आणि आपल्याकडे सध्या सुरू असलेले ‘Me too’चे मेसेजेस या गोष्टी जुळताहेत. दहा वर्षांपूर्वी नाना पाटेकर यांनी चित्रीकरणादरम्यान गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने काही दिवसांपूर्वी केला. तेव्हापासून हे प्रकरण शांत होण्याचे नावच घेत नाही. अनेकांनी तिला जाहीर पाठिंबा दिला. काही जण पाटेकरांच्या बाजूने उभे राहिले. दरम्यान पाटेकरांनी तिला नोटीस पाठवली, तिनेही पोलिस ठाण्यात तक्रार दिली.. आता तर महिला आयोगाने नाना पाटेकर, नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य, दिग्दर्शक राकेश सारंग तसेच तनुश्रीलाही आपले म्हणणे सांगण्यास सांगितले आहे. पण त्याबरोबरच इतर अनेक महिलाही बोलू लागल्या आहेत. आणि त्या केवळ चित्रपटसृष्टीशी संबंधित नाहीत तर माध्यमांशी संबंधितसुद्धा आहेत.\nकोणी कोणावर काय आरोप केले, कोणाकोणाची नावे या संदर्भात पुढे आली, काय झाले असा तपशील देण्याचा अजिबात उद्देश नाही. कारण ते फेसबुक, ट्‌विटर अशा समाज माध्यमांवर सतत प्रसिद्ध होत आहे. तसेच यात कोण खरे, कोण खोटे असा न्यायनिवाडा करण्याचाही उद्देश नाही. पण तक्रारी जुन्या का असेन��, महिला आता बोलू लागल्या आहेत. असे बोलल्याने स्वतःचीही बदनामी होणार आहे, हे लक्षात येऊनही आता त्या सहन करायला तयार नाहीत, ही गोष्ट खूप आश्‍वासक वाटते. कारण मुख्यतः ‘बदनामी’ एवढ्या एकाच कारणासाठी आतापर्यंत त्यांचे शोषण होत होते, त्या सहन करत होत्या. पण त्या अशा अचानक बोलू लागल्याने, हे सगळे आत्ताच का इतकी वर्षे त्या काय करत होत्या इतकी वर्षे त्या काय करत होत्या तेव्हाच का नाही पोलिसांत गेल्या किंवा तेव्हाच का नाही बोलल्या तेव्हाच का नाही पोलिसांत गेल्या किंवा तेव्हाच का नाही बोलल्या वगैरे अनेक प्रश्‍न अनेकांना पडले आणि त्या प्रश्‍नांआडून संबंधित महिलांवर त्यांनी यथेच्छ टीका करून घेतली. अनेकदा या टीकेने अत्यंत खालची पातळी गाठली होती. ती तेव्हाच का बोलली नाही वगैरेंसारख्या सगळ्या प्रश्‍नांना या गलिच्छ टीकेनेच उत्तर दिले आहे. त्यामुळे मेनका गांधी यांनी केलेल्या सूचनेचे विशेष स्वागत करायला हवे.\nअर्थात तेव्हा का नाही बोलली, हे का नाही केले, ते का नाही केले वगैरे प्रश्‍नांना काही उत्तरे नसतात. एक तर तेव्हा ती वयाने लहान होती. कदाचित तिच्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या असतील, आणखी काही कारणे असतील.. तिचे तिला माहिती; पण आज ती बोलते आहे ना त्यावर आपण का बोलत नाही त्यावर आपण का बोलत नाही तिच्याबरोबर तेव्हा जे झाले ते केवळ ती इतक्‍या वर्षांनी बोलली म्हणून क्षम्य ठरते का तिच्याबरोबर तेव्हा जे झाले ते केवळ ती इतक्‍या वर्षांनी बोलली म्हणून क्षम्य ठरते का त्याबद्दल फार कोणी बोलायलाच तयार नाही. प्रत्येकाचे एकच म्हणणे, तिला परत चित्रपटांत यायचे असेल, प्रसिद्धी हवी असेल वगैरे.. असल्या शेरेबाजीतून आपण फक्त आपला स्वतःचा दर्जा - स्वतःची लायकी दाखवत असतो आणि तिच्यावर कशी टीका केली याचे फसवे समाधान मिळवत असतो.\nया सगळ्या प्रकारांत आणखी एक चांगली गोष्ट झाली म्हणजे, महिला कधी एकत्र येत नाहीत, या समजाला तडा गेला. कारण या प्रत्येकीला काहींनी उघडपणे, काहींनी मूकपणे पाठिंबा दिला. केवळ त्यांच्या क्षेत्रांतीलच नव्हे, वेगवेगळ्या क्षेत्रांतील महिला यांत होत्या - आहेत. त्यालाही हिंमत लागते. ती महिलांनी दाखवली.\nआज माध्यमे - समाज माध्यमे अतिशय प्रभावी झाली आहेत. हीच गोष्ट दहा वर्षांपूर्वी बोलली गेली असती, तर त्यावर इतकी चर्चा झाली नसती. कारण तनुश्रीने तेव���हाही रीतसर तक्रार केली होती. पण त्याची दखलही घेतली गेली नाही. आज समाज माध्यमांमुळे किती लोकांपर्यंत ही गोष्ट पोचली. टीका करण्यासाठी का होईना, या प्रकरणाची दखल सगळ्यांना घ्यावी लागली. त्यावेळी अन्याय सहन केला म्हणून आजही गप्प बसायचे, हे या महिलांनी नाकारले. ‘आत्ताच का’ या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करून जवळ जवळ रोज कोणीतरी व्यक्त होत आहे. या महिलांना याचा काय उपयोग होईल यापेक्षा पुढील पिढीला याचा नक्कीच उपयोग होणार आहे. मुलींबरोबर वागताना नक्कीच चार वेळा विचार करावा लागणार आहे. कारण अपराधाला कधी तरी वाचा फुटतेच, हे यातून सिद्ध झालेले आहे.\nयाचा अर्थ प्रत्येक पुरुष वाईटच असतो असे नाही. पण चांगल्या पुरुषांची संख्या आणखी वाढायला हवी. स्त्रीने चांगले वागायला हवे अशी अपेक्षा पुरातन काळापासून केली जाते, आज पुरुषांनीही चांगले वागण्याची गरज वाढली आहे. स्त्री पुरुष हे कोणी परस्परांचे वैरी नव्हेत, पण कोणी कोणाचा फायदा घेण्यापेक्षा हे नाते निकोप असायला हवे. तरच समाजस्वास्थ्य टिकू शकेल.\nलहान मुले महिला लैंगिक अत्याचार अत्याचार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/onion-export-ban-is-a-form-of-weeding-out-farmers-mouths-lift-export-ban-immediately/", "date_download": "2020-09-28T21:46:52Z", "digest": "sha1:3DTXEKDTIIW35TGMPFENYDN74E54INM4", "length": 8790, "nlines": 92, "source_domain": "krushinama.com", "title": "‘कांदा निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रकार’; निर्यातबंदी तात्काळ उठवा !", "raw_content": "\n‘कांदा निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रकार’; निर्यातबंदी तात्काळ उठवा \nमुंबई – केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी कांद्यावर तडकाफडकी निर्यातबंदी लादली. वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. संबंधित निर्णयाची तातडीने अंमलबजावणी सुरू झाली. या निर्णयावर शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. बंगळुरू रोझ व कृष्णापुरम या जाती वगळून सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनाया��े बंदी घातली आहे. कांदा पावडरला या निर्यातबंदीतून वगळण्यात आले आहे.\nकेंद्र सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकरी नाराज झाला असून केंद्राने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते महेश तपासे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कांदा निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रकार आहे. केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे ती तात्काळ उठवण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.\nतसेच मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये (हरियाणा आणि महाराष्ट्र निवडणूकाआधी) घातलेली निर्यात बंदी आता मार्चमध्ये उठवली होती. त्यानंतर बरोबर सहा महिन्यात पुन्हा बंदी घालण्यात आली आहे. हे भाजप सरकार शेतकऱ्यांना परावलंबी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांनी ६० टक्के साठवलेला कांदा आधीच खराब झाला आहे आणि आता भाजप सरकारने निर्यात बंदी घातल्यामुळे शेतकऱ्यांना कांदा कवडीमोल भावाने विकण्याची वेळ येणार आहे. केंद्रातील भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे असा आरोपही राष्ट्रवादीचे महेश तपासे यांनी केला आहे.\n‘या’ दिवसापासून शाळा सुरु होणार\nलिंबू खाल्याने वाढते रोग प्रतिकारशक्ती, जाणून घ्या\nराज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार\nराज्यात अनेक भागात पावसाचा जोर वाढणार\nमुख्य बातम्या • राजकारण\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nआरोग्य • मुख्य बातम्या • राजकारण\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nबाजारभाव • मुख्य बातम्या\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन \nमुख्य बातम्या • राजकारण\n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमुख्य बातम्या • राजकारण\nकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा अत्याधुनिक सुविधांनी होतोय सज्ज – गुलाबराव पाटील\nमुख्य बातम्या • राजकारण\nशेतकऱ्यांवर अन्याय करणारे कायदे मागे घेई पर्यंत ‘हा’ पक्ष संघर्ष करीत राहणार\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nजिल���हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2020-09-28T23:02:41Z", "digest": "sha1:T6EZSVO35BAMSJIYLT2ITIDJ4NUZ26WA", "length": 5973, "nlines": 199, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:बँकिंग - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► देशानुसार बँका‎ (३ क)\n► बँकिंग तंत्रज्ञान‎ (१ क)\nएकूण ३७ पैकी खालील ३७ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जून २०१३ रोजी २१:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/bjp-mp-anurag-thakur-challenged-rahul-gandhi-to-shut-shakhas-of-rss-1788417/", "date_download": "2020-09-28T23:15:51Z", "digest": "sha1:FM5LXHVBJAZGPHZHOJRATYK4CBDTEMSJ", "length": 12041, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "bjp mp anurag thakur challenged rahul gandhi to shut shakhas of rss | ‘राहुल गांधींच्या पूर्वजांनाही संघाच्या शाखा बंद करणं जमलं नाही’ | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\n‘राहुल गांधींच्या पूर्वजांनाही संघाच्या शाखा बंद करणं जमलं नाही’\n‘राहुल गांधींच्या पूर्वजांनाही संघाच्या शाखा बंद करणं जमलं नाही’\nकाँग्रेसने दिलेले हे आश्वासन हे 'मुंगेरीलाल के हसीन सपने' आहे. मध्य प्रदेशमध्ये सत्तेवर येण्याचे त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरणार आहेत.\nमध्य प्रदेशमध्ये सरकारी कार्यालयात भरणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा बंद करण्याचे आश्वासन काँग्रेसने न���वडणूक जाहीरनाम्यात दिल्यानंतर आता राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. भाजपाचे नेते अनुराग ठाकूर यांनी यावरुन नेहरु-गांधी कुटुंबीयांवर टीका केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पूर्वजांना देशात मोठ्या पदावर असतानाही संघाच्या शाखांवर बंदी घालता आली नाही. मध्य प्रदेशमध्येही निवडणुकीतील त्यांचे हे आश्वासन पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे काँग्रेसने संघाची चिंता करु नये, असा टोलाही त्यांनी लगावला.\nमध्य प्रदेशातील एका निवडणूक कार्यालयाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. हिमाचल प्रदेशमधील हमीरपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेले ठाकूर म्हणाले की, काँग्रेसने दिलेले हे आश्वासन हे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ आहे. मध्य प्रदेशमध्ये सत्तेवर येण्याचे काँग्रेसचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरणार आहेत. देशातील अनेक राज्यात पराभव झाल्यानंतर काँग्रेसची दुकाने टप्प्याटप्याने बंद झाली आहेत. मध्य प्रदेशमध्ये २८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसच्या दुकानाला कुलूप लागणार आहे.\nकाँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात शासकीय आवारात संघाच्या शाखांवर बंदी घालणार असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या शाखांमध्ये भाग घेण्यासाठी देण्यात आलेली सूट ही बंद करणार असल्याचे म्हटले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आणखी घट; पहा…आजचे दर\n2 सरकारी कर्मचाऱ्यांना कामगार दिनाच्या सुट्टीची गरज नाही : बिप्लब देब\n3 इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/india-clocked-10-08-pc-growth-under-manmohan-singhs-tenure-data-shows-1733686/", "date_download": "2020-09-28T21:29:39Z", "digest": "sha1:JM4PQNQ4N74FDNT7C4S52TXQF3V25C4W", "length": 12071, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "India clocked 10.08 pc growth under Manmohan Singh’s tenure, data shows | मनमोहन सिंग सरकारच्या काळात भारताने राखला १०.०८ टक्के विकास दर | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nमनमोहन सिंग सरकारच्या काळात भारताने राखला १०.०८ टक्के विकास दर\nमनमोहन सिंग सरकारच्या काळात भारताने राखला १०.०८ टक्के विकास दर\nस्वातंत्र्यानंतर १९९८-८९ मध्ये राजीव गांधी सरकारच्या काळात सर्वाधिक १०.२० टक्के विकास दर गाठला होता.\n१९९१च्या आर्थिक उदारीकरणानंतर मनमोहन सिंग सरकारच्या काळतील आर्थीक वर्ष २००६-०७ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेने १०.०८ टक्क्यांचा विकास दर गाठला होता. तर, स्वातंत्र्यानंतर १९९८-८९ मध्ये राजीव गांधी सरकारच्या काळात सर्वाधिक १०.२० टक्के विकास दर गाठला होता, ही ताजी माहिती एका सरकारी अहवालातून समोर आली आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या वेबसाईटवर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.\nराष्ट्रीय सांख्यिकी आयोद्वारे स्थापलेल्या वास्तविक क्षेत्र सांख्यिकी समितीद्वारे जीडीपीच्या आधारे जुनी आकडेवारी तयार करण्यात आली आहे. या अहवालात विकासदराबाबतची आकडेवारी स्पष्ट करण्यात आली आहे. या अहवालात विकास दराची तु���ना २०११-१२ या काळातील किंमतींच्या आधारे करण्यात आली आहे. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.\nजुन्या (२००४-०५) मालिकेनुसार सन २००६-०७ दरम्यान जीडीपीमध्ये निश्चित किंमतीचा विस्तार ९.५७ टक्के होता. या काळात मनमोहन सिंग पंतप्रधान होते. त्यानंतर नव्या मालिकेनुसार (२०११-१२) हा विकास दर १०.०८ टक्के नोंदवण्यात आला होता.\nतत्कालिन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी सुरु केलेल्या आर्थिक उदारीकरणाच्या कार्यक्रमानंतर देशात हा सर्वाधिक विकास दर नोंदवला गेला आहे. त्यानुसार मागच्या मालिकेतील आकडेवारी अखेर बाहेर आली आहे. यावरुन काँग्रेसने एका ट्विटद्वारे म्हटले आहे की, युपीए सरकारच्या धोरणांनी (१० वर्षात ८.१ टक्के विकास दर) अर्थव्यवस्थेत मोदी सरकारच्या धोरणांपेक्षा (विकास दर ७.३ टक्के) चांगली कामगिरी नोंदवली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 वाजपेयी असामान्य मुत्सद्दी नेते : पुतिन\n2 वाजपेयी व त्यांचे वडील कानपूरच्या कॉलेजात सहाध्यायी\n3 वाजपेयींच्या राजकीय जीवनात मध्य प्रदेश केंद्रस्थानी\nपत्नीला मारहाण : शर्मा यां���ी पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/girl-died-when-doctor-incorrectly-jab-injection-case-filed-against-him-1832806/", "date_download": "2020-09-28T23:12:47Z", "digest": "sha1:G2532FBVTYBYQX7RNIP5O4ADGAQL2QVU", "length": 13353, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "girl died when doctor Incorrectly jab injection case filed against him |चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन दिल्याने मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या डॉक्टरवर गुन्हा दाखल | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nचुकीच्या पद्धतीने इंजेक्शन दिल्याने मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या डॉक्टरवर गुन्हा दाखल\nचुकीच्या पद्धतीने इंजेक्शन दिल्याने मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या डॉक्टरवर गुन्हा दाखल\nघटनेनंतर तब्बल १६ महिन्यानंतर मृत मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.\nहिंजवडी परिसरात डॉक्टरच्या हजगर्जीपणामुळे १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना २०१७ मध्ये घडली होती. याला ससून रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी दुजोरा दिल्याने तब्बल १६ महिन्यानंतर याप्रकरणी आरोपी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मृत मुलीच्या वडिलांनी हिंजवडी पोलिसात तक्रार दिली होती.\nया मृत्यूप्रकरणी ससून रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने संबंधित आरोपी डॉक्टरने चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन दिल्यानेच मुलीचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे. या अहवालानंतर डॉ. रामकृष्ण जाधव यांच्याविरोधात हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेनंतर तब्बल १६ महिन्यानंतर मृत मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.\nपोलिसांच्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर २०१७ रोजी प्रज्ञा अरुण बोरुडे (वय १३) हिला थंडी-ताप येत असल्याने डॉ. रामकृष्ण जाधव यांच्या दवाखान्यात नेण्यात आले होते. यावेळी डॉ. जाधव यांनी तपासणी करून प्रज्ञाला उजव्या कमरेवर इंजेक्शन दिले. त्यानंतर प्रज्ञा घरी गेली मात्र इंजेक्शन दिलेल्या जागी आणि उजव्या मांडीवर, कंबरेवर व पाठीवर काळे चट्टे आणि फ���ड आल्याने तिला तातडीने पुढील उपचारासाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू होते मात्र, उपचारादरम्यान तिचा दुर्देवी मृत्यू झाला होता.\nदरम्यान, यासंबंधी डॉ. रामकृष्ण जाधव हेच जबाबदार असून त्यांच्याविरोधात मृत प्रज्ञाचे वडील अरुण बोरुडे यांनी हिंजवडी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी तपास सुरू ठेवला, मृत मुलींवर झालेल्या उपचारांची सर्व कागदपत्रे पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवण्यात आली. त्याचा अहवाल गेल्या आठवड्यात हिंजवडी पोलिसांकडे आला. यामध्ये संबंधित आरोपी डॉ. जाधव यांनी उपचारादरम्यान हलगर्जीपणा करीत चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन दिल्याने जंतूंप्रदूर्भाव होऊन मुलीचा मृत्यू झाला.\nघटनेचा अधिक तपास पोलीस अधिकारी ए. एम. पगार करीत आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 गडकरी, तावडे, अजित पवारांसह सर्वपक्षीयांच्या कारखान्यांना नोटीस\n2 राज्यातील ४० हजार गावांतील गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी\n3 रिक्षा संख्यावाढीने बट्टय़ाबोळ\nपत्नीला मा��हाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://gharchavaidu.in/%E0%A4%86%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2020-09-28T21:52:05Z", "digest": "sha1:IJMJTJI4AOB6MCNVJLLQBNSK5GPRNCMA", "length": 6241, "nlines": 64, "source_domain": "gharchavaidu.in", "title": "आव पडणे - घरचा वैदू", "raw_content": "\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\n ऋतू कोणताही असो, आपले आरोग्य उत्तम असेल तर प्रत्येक गोष्टीला आपण सहज सामोरे जाऊ शकतो. खरं तर निसर्गातील बदल हे अतिशय प्रसन्न करणारे असतात. रखरखीत उन्हानंतर पावसाची सर झाडे, वेली फुलांपासून सर्वांना आनंदी क्षण देणारी ठरते. वातावरणातील हा बदल मनाला प्रसन्न करतो खरा; पण शारीरिक आरोग्य साथ देतेच असे नाही. सर्दी, खोकला, ताप, जुलाब होणे इ. कितीतरी आजार ऋतुबदल होताना किंवा झाल्यानंतरही पुष्कळवेळा आढळून येतात.\nआव पडणे म्हणजे पोटात मुरडा येऊन कळ येऊन चिकट स्वरूपात शौचास होते. पाय, पोटऱ्या खूप दुखतात. अंधारी येते. हे दूषित पाणी आणि बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाण्याने होते. अचानकपणे असा त्रास झाल्यास त्वरित घरी काही उपाययोजना केल्या तर रुग्णास आराम पडू शकतो.\nदही भात, खडीसाखरे बरोबर खाल्याने आराम येतो.\nमेथी दाण्याचे चूर्ण 3 ग्राम दह्यात मिसळून खावे.यामुळे सारखे लघवीस लागणे पण बंद होते.\n१०० ग्राम धणे बरोबर २५ ग्राम काळे मीठ वाटून घ्यावे. जेवणानंतर अर्धाचमचा फक्की मारून वरून पाणी प्यावे. दोन-तीन दिवसातच आराम येतो.\nगोळा सरकणे (बेंबी सरकणे ) »\nवाचा घरचा वैदू तुमच्या मोबाइल वर\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग ची सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट/सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nतोंड, कान आणि नाकाचे रोग\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nअजीर्ण अतिसार आम्लपित्त आव पडणे उचकी उच्च रक्तदाब उलटी एसिडीटी कफ कान कारळे कावीळ क्षय रोग खोकला गोळा सरकणे (बेंबी सरकणे ) चक्कर चटणी जिरे जुलाब डाग डोकेदुखी डोळे येणे डोळ्याखालचे काळे घेरे तीळ दमा दात दालचिनी धने पोट दुखणे पोटदुखी पोटातील कृमि पोटातील गॅस फिट बडीशेप भस्मक मळमळ मिरची मिरी मेंदूची ताकद वाढवा शारीरिक दुखणे सर्दी-पडसे सुरकुत्या हगवण हाय ब्लड प्रेशर हृदय रोग\nगोळा सरकणे (बेंबी सरकणे )\nघरचा वैदू हिंदी में देखिए\nघरचा वैदू हिंदी में देखिए\n\"घरचा वैदू\" मध्ये दिलेली माहिती अनुभवावर आधारित आहे. शरीराच्या प्रकृति प्रमाणे प्रयोगाच्या पूर्वी वैद्याचा सल्ला घ्यावा.\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%AE", "date_download": "2020-09-28T23:16:23Z", "digest": "sha1:VSASAH2XDDVYAQ67FD4PP354DF3KN3MX", "length": 8043, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सनातनी ज्यूडिझम - विकिपीडिया", "raw_content": "\nबुडापेस्ट, हंगेरी (१९२०) मध्ये ऑर्थोडॉक्स ज्यूइयन कबरस्तानमध्ये फ्रॉक कोट आणि हॅट घातलेले प्रवासी. १९ व्या शतकात हंगेरीतील सनातनी यहूद्यांची प्रथम स्वतंत्र ज्यूइली संस्था स्थापित झाली.\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nसनातनी ज्यू धर्म तथा ऑर्थोडॉक्स ज्यूडाइझम ही ज्यू धर्माच्या काही पंथांसाठीचे एक सामूहिक संज्ञा आहे. ही संस्स्था ज्यू लोकांच्या समजुती आणि निरिक्षणांना जपून ठेवण्यासाठी प्रयत्न करते आणि जे आधुनिकतेच्या आणि धर्मनिरपेक्षतेच्या वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जाते. थिऑलॉजिकलरित्या, हे मुख्यत्वेकरून लिहिलेले आणि तोंडावाटे दोन्हीचे टोरा, या शब्दाद्वारे सिन्नाय पर्वतावर देवानं प्रकट केले आणि नंतरपासून विश्वासूपणे प्रेषित म्हणून परिभाषित केले आहे. इतर प्रमुख सिद्धांतामध्ये मृत्यूनंतरच्या भविष्यकालीन पुनरुत्थानावर विश्वास, दैवी बक्षीस आणि दंड, इस्रायलची निवड आणि मशीहाच्या अंतर्गत जेरूसलेममधील मंदिराची अखेरची जीर्णोद्धार.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\n���्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जून २०१९ रोजी १२:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/881/", "date_download": "2020-09-28T21:50:11Z", "digest": "sha1:XBZ75YL3SJYEHCTVPG7ZQG7M2PWYATCI", "length": 5178, "nlines": 93, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "- Sajag Nagrikk Times", "raw_content": "\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \n← रमजान व रोजाचे जागतिक वेळापत्रक व पाहूनचार\nआज भारत मे सभी जगह पर ईद मनाई गयी.(Eid Celebrated) →\nसीएए, एनआरसी ,एनपीआर विरोधात सत्याग्रह आंदोलन\nसराईत गुन्हेगाराकडून घरफोडीचे, चोरीचे 27 गुन्हे उघड\nक्या लाया था,क्या ले जायेगा\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nसजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे : कोरोना संक्रमणामुळे जनजीवन विस्कळित झाले असून नागरिकांना वेळेवर औषध उपचार मिळत नसल्याने एकीकडे संताप\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/hum-tum-part-11", "date_download": "2020-09-28T20:48:47Z", "digest": "sha1:NNC4ETVSSYLBYPDLFRCFB46FJJECC67N", "length": 17179, "nlines": 174, "source_domain": "www.irablogging.com", "title": "Hum-Tum part-11", "raw_content": "\nतन्वी आणि मानस हे दोघेपण एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात पण दोघांना हि ते उमगलं नसत .विनयला मात्र मानस हा तन्वीच्या प्रेमात पडलाय हे माहित असत ,पण तो स्वतः मानसला किंवा तन्वीला काहीही न सांगायचे किंवा विचारायचे ठरवतो .विनयला नक्कीच ��ात्री होती के ते दोघे पण लवकर त्यांच्या एकमेकांविषयीच्या भावना समजून घेतील फकत त्या दिवसाची तो वाट पाहत असतो. मानस कॉलेज मधून लवकर घरी जातो ,त्याचा मूड एकदम खराब झालेला असतो . मानसची मॉम घरीच असते , ती मानसला लवकर आलेलं बघून खुश होते \" वॉव चॅम्प आज एकदम लवकर घरी आलास ,थांब मी रामू काकांना मस्त तुझ्या आवडीची कांद्याची भजी बनवायला सांगते .\" \"मॉम मला खरच काही नकोय,\" तो मॉमशी जास्त काहीच न बोलता सरळ त्याच्या रूममध्ये जातो आणि दार लावून बेडवर पडतो ,त्याच्या नकळत त्याचे डोळे भरून येतात. मानसच्या मॉम ला जाणवत कि नक्कीच काही तरी त्याच बिनसलंय ,त्याची मॉम मस्त त्याच्यासाठी स्ट्रॉंग कॉफी ,भजी घेऊन त्याच्या रूमकडे जाते आणि डोअर नॉक करते . मानसच इकडे विचारांमध्ये हरवला असतो त्यामुळे त्याला आवाज येत नाही. शेवटी वाट पाहून त्याची मॉम त्याला आवाज देते ,त्या आवजामुळे तो भानावर येतो आणि पटकन डोळे पुसतो मग डोअर ओपन करतो .\"सॉरी मॉम मी जरा वॉशरूममध्ये होतो म्हणून वेळ लागला,अरे वा हे काय तू तर मस्त माझी फेव्हरेट कॉफी आणि भजी घेऊन आलीस ,रामू काकांना सांगायचं ना तू कशाला एकटी एव्हडं सगळं घेऊन आलीस \" \"हो मला वाटलं तुझा ऑफ झालेला मूड किमान हे बघितल्यावर ठीक होईल आणि मला तुझ्या चेहऱ्यवरची ,मिसिंग झालेली क्यूट स्माईल जरा बघायला मिळेल म्हणून मी स्वतः घेऊन आले.\" \" ,अग मॉम असं काही नाही ,जरा दमलो होतो बस ,एव्हढच .\" \"असं आहे तर ,जाऊ दे मस्तपैकी गरम आहे तो पर्यंत खाऊन घे चल.\" मानसचा खर तर बिलकुल मूड नसतो ,पण समोर भजी बघून त्याला जाणवत कि त्याने सकाळ पासून काहीच खाल्लं नसतं .तो त्याच्या मॉमसाठी थोडास खाऊन घेतो .\"मॉम तू बनवलीये भजी राईट तुझ्या हाताला तर एकदम भारी चव आहे ,मी लगेच ओळखू शकतो ,मॉम आय लव्ह यु सो मच, थिस इझ मच निडेड वन .\" \" हो मला वाटलंच तू सकाळपासून काही खाल्लं नसणार म्हणून ,तुला आवडतात म्हणून मी स्वतः केली \" मानसच खाऊन झाल्यावर त्याची मॉम परत जायला निघते तोच मानस तिला मिठी मारतो \" थॅंक यू सो मच मॉम.\" \" अरे हो बाळा मी वेगळं असं काहीच केलं नाही ,लव्ह यु टू माय बच्चा ,आणि अजून एक गोष्ट जर कोणी दुःखी असेल तर तर त्याच्या डोळ्यात पाणी येत,थकल्यामुळे नाही ,तुला खोट बोलता नाही येत पिल्लू सो डोन्ट ट्राय ओके ,एक लक्षात ठेव युअर मॉम इझ ऑलवेझ देयर फॉर यू ..ओके ,तूला जर काही शेयर करावं वाटलं त�� नक्की कर .. असं बोलून त्याची आई निघून जाते . मानस थोडासा रिलॅक्स होतो आणि मनात ठरवतो कि आपण तन्वीला विसरण्याचा थोडासा प्रयत्न करायचा आणि स्टडीवर फोकस करायच . इकडे तन्वीपण घरी आल्यावर चिडचिड करत असते ,तिची आई सगळं बघत असते पण ती तन्वीला लगेच काही विचारत नाही ,\"तन्वी कॉलेज मध्ये परफॉर्मन्स साठी तू नाव देणार होतीस , काय झालं त्याच तुझ्या हाताला तर एकदम भारी चव आहे ,मी लगेच ओळखू शकतो ,मॉम आय लव्ह यु सो मच, थिस इझ मच निडेड वन .\" \" हो मला वाटलंच तू सकाळपासून काही खाल्लं नसणार म्हणून ,तुला आवडतात म्हणून मी स्वतः केली \" मानसच खाऊन झाल्यावर त्याची मॉम परत जायला निघते तोच मानस तिला मिठी मारतो \" थॅंक यू सो मच मॉम.\" \" अरे हो बाळा मी वेगळं असं काहीच केलं नाही ,लव्ह यु टू माय बच्चा ,आणि अजून एक गोष्ट जर कोणी दुःखी असेल तर तर त्याच्या डोळ्यात पाणी येत,थकल्यामुळे नाही ,तुला खोट बोलता नाही येत पिल्लू सो डोन्ट ट्राय ओके ,एक लक्षात ठेव युअर मॉम इझ ऑलवेझ देयर फॉर यू ..ओके ,तूला जर काही शेयर करावं वाटलं तर नक्की कर .. असं बोलून त्याची आई निघून जाते . मानस थोडासा रिलॅक्स होतो आणि मनात ठरवतो कि आपण तन्वीला विसरण्याचा थोडासा प्रयत्न करायचा आणि स्टडीवर फोकस करायच . इकडे तन्वीपण घरी आल्यावर चिडचिड करत असते ,तिची आई सगळं बघत असते पण ती तन्वीला लगेच काही विचारत नाही ,\"तन्वी कॉलेज मध्ये परफॉर्मन्स साठी तू नाव देणार होतीस , काय झालं त्याच दिलस का मग \" \" हो ग आई दिल मी नाव कमिटीकडे ,बघच तू त्या साल्सापेक्षा एकदम भारी असा डान्स करणार आहे मी .\" \"असं होय ,म्हणजे अजून कोणी डान्स करणार आहे वाटतं,साल्सा इस व्हेरी डिफिकल्ट डान्स फॉर्म .. आईने असं बोलल्यावर तन्वीला थोडासा राग येतो पण ती तस काही दाखवत नाही \" असं काही नाहीये ग आई ,एवढ पण अवघड नाही तो साल्सा ,सगळ्यात अवघड तर क्लासिकल डान्स आहे.\" असं नसत बेटा तन्वी प्रत्येक डान्सफॉर्म हा वेगळा असतो ,त्याची शैली वेगळी असते असं कुठल्याही डान्सफॉर्मला कमी लेखन चुकीचं आहे \". \" बर मातोश्री ,चुकलं माझं ,पण मी ठरवलंय कि मी वेस्टर्न आणि क्लासिकल मिक्स डान्स परफॉर्म करणार आहे .\" अरे वा मस्त एकदम ,लवकर प्रॅक्टिस चालू कर मग ,मी तर म्हणते आजपासूनच कर . \"बरोबर आहे तुझं आई जर मला बेस्ट डान्स करायचा असेल तर लवकर प्रॅक्टिस करावी लागेल .,मी आज रात्री स्टेप्स डिसाईड करते आणि ���ग उद्या पासून प्रॅक्टिस... असं बोलून तन्वी झोपायला निघून जाते. बाल्कनीमध्ये बसल्यावर तीला कॉलेजमधलं सगळ आठवत आणि ती शांतपणे सगळ्याचा विचार करते.\" मी का आज चिडचिड करतीये सकाळी तर माझा मूड किती मस्त होता .कॉलेजला जाताना तर मी खुश होते ,मग अचानक काय झालंसकाळी तर माझा मूड किती मस्त होता .कॉलेजला जाताना तर मी खुश होते ,मग अचानक काय झालंकि मानसला कीर्तीच्या एकदमजवळ बघून मला चिडचिड झाली कि मानसला कीर्तीच्या एकदमजवळ बघून मला चिडचिड झाली कि ते परफेक्ट कपल वाटत आहेत असं ऐकल्यावर चिडचिड झाली कि ते परफेक्ट कपल वाटत आहेत असं ऐकल्यावर चिडचिड झाली मला कशाला त्रास होईल त्याला कोणाजवळ बघून मला कशाला त्रास होईल त्याला कोणाजवळ बघून मी त्याच्या प्रेमात तर नाही पडले मी त्याच्या प्रेमात तर नाही पडले असं मला कधीच फील नाही झालं असं मला कधीच फील नाही झालं नो नो मी त्याच्या प्रेमात पडूच शकत नाही ,तस हि तो एव्हडा हॅण्डसम आणि श्रीमंत आहे ,त्याला तर खूप साऱ्या गिर्ल्फ्रेन्ड असतील,तो कशाला माझ्या प्रेमात पडेल नो नो मी त्याच्या प्रेमात पडूच शकत नाही ,तस हि तो एव्हडा हॅण्डसम आणि श्रीमंत आहे ,त्याला तर खूप साऱ्या गिर्ल्फ्रेन्ड असतील,तो कशाला माझ्या प्रेमात पडेल हे असले विचार त्या स्नेह्यामुळे येत असतील , हि स्नेहा काहीही डोक्यात भरते माझ्या ,मी आता तिच्याकडे लक्षचं देणार नाहीये.\", ती तिच्या आवडत्या ह्रितिक च्या पोस्टर जवळ जाते आणि त्याच्या कानात बोलते .\" असं लगेच कोणी प्रेमात पडत नसत ,मी वाचलेल्या ,लव्हस्टोरीझ मध्ये तर किती उशिरा प्रेमात पडतात ,मी लगेच कोणाच्या प्रेमात पडण तर शक्यच नाही ,मी जेव्हा प्रेमात पडेल त्यावेळेस तर मला नक्की कळेल ना माय स्वीटू ,आय लव्ह ओन्ली यु माय स्वीटहार्ट. .\" असं बोलून ती झोपायला जाते..\nतळटीप :हा भाग थोडासा बोर वाटू शकतो ,पण जेव्हा दोन व्यक्ती प्रेमात पडतात तेव्हा त्याची फॅमिली ,फ्रेंड्स ह्यांना त्या दोघांच्या अगोदर कल्पना येते,प्रेमाची जाणीव होण्यासाठी काही घटना आवश्यक असतात त्याशिवाय प्रेमाची जाणीव होत नसते ,मानसाला त्याच्या प्रेमाची पूर्ण जाणीव झालेली आहे पण आपल्या तन्वीला जाणीव कधी होते ते पाहू ... . ...\nतुमच्या कमेंट पण येऊ द्या . कमेंट वाचल्यावर लिहायला अजून उत्साह येतो .तुमचं प्रेम कमेंटमधून पण दिसून द्या ...\nमाझ्यानावाशिव���य कृपया माझी कथा कुठेही शेयर करू नका .साहित्यचोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे ,असे करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल ©वृषाली गावडे\nहे बंध रेशमाचे - भाग 18\nकळत नकळत भाग 12\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 18\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 19\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/elections-news/lok-sabha-elections-2019-whole-pawar-family-members-campaign-of-parth-in-maval-1868908/", "date_download": "2020-09-28T23:19:38Z", "digest": "sha1:RWXEQ2X3KEL54Y57PTDQINMLZDRZWPVL", "length": 14870, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Lok Sabha elections 2019 whole pawar family members campaign of Parth in Maval | मावळात पार्थच्या प्रचारासाठी संपूर्ण पवार कुटुंबीय नात्यागोत्यासह प्रचारात | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nमावळात पार्थच्या प्रचारासाठी संपूर्ण पवार कुटुंबीय नात्यागोत्यासह प्रचारात\nमावळात पार्थच्या प्रचारासाठी संपूर्ण पवार कुटुंबीय नात्यागोत्यासह प्रचारात\nपार्थ यांच्या प्रचाराची सारी सूत्रे अजित पवारांनी स्वत:च्या हातात घेतली आहेत\nपिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यंदा लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात प्रवेश करत आहेत. मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून रिंगणात असलेल्या पार्थ पवारांना भाजप-शिवसेना युतीचे तगडे आव्हान असल्याने त्यांच्या प्रचारासाठी संपूर्ण पवार कुटुंबच नात्यागोत्यासह प्रचारासाठी उतरले आहे.\nनिवडणूक चुरशीची असल्याने पवार कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पार्थ यांच्या प्रचाराची सारी सूत्रे अजित पवारांनी स्वत:च्या हातात घेतली आहेत. दररोज वेगवेगळ्या बैठका, मेळाव्यांचा त्यांनी सपाटा लावला आहे. दूरध्वनीद्वारे त्यांचा नागरिकांशी संपर्क सुरू आहे. पार्थ यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार यांनी स्वतंत्रपणे गाठीभेठींवर भर दिला आहे. मावळ, पिंपरी-चिंचवडला त्यांचे दौरे वाढले आहेत. पवारकन्या सुप्रिया सुळे यांनी पार्थला मदत करण्याची विनंती त्यांच्या संपर्कातील अनेकां���ा केली आहे. पार्थ यांचे चुलत बंधू रोहित पवार मतदारसंघात नियोजनबद्ध बैठका घेत आहेत. पार्थ यांचा सख्खा भाऊ जय यानेही समाजमाध्यमातील प्रचाराची जबाबदारी स्वीकारली आहे. याशिवाय पार्थ यांची आत्या नीता पाटील यांच्यासह इतरही नातेवाईक प्रचारात उतरले आहेत.\nवास्तविक, पार्थ पवार यांनी गेल्या वर्षी दिवाळीपासूनच मतदारसंघात प्रचाराच्या दृष्टिकोनातून गाठीभेठी घेण्यास सुरुवात केली होती. शरद पवारांनी माढय़ातून उमेदवारी मागे घेतल्याची घोषणा करताना पार्थच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली होती. चिंचवडला मोठा मेळावा घेत शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील अशा प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार्थला कार्यकर्त्यांसमोर आणण्यात आले. प्रचंड जनमसुदायापुढे केलेल्या पहिल्याच भाषणावरून त्यांना समाजमाध्यमांवर लक्ष्य करण्यात आले. त्यानंतरही, वेगवेगळ्या पद्धतीने पार्थ यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरूच आहे.\nपार्थची उमेदवारी लादलेली नाही – सुनेत्रा पवार\nपार्थची उमेदवारी लादलेली नसून कार्यकर्त्यांच्या मागणीनुसारच देण्यात आलेली आहे, असा दावा सुनेत्रा अजित पवार यांनी दापोडीत केला. शरद पवार, अजित पवार यांच्या संस्कारात वाढलेल्या पार्थला घरातूनच राजकीय बाळकडू मिळाले आहे. कुटुंबीयांना कमीपणा येईल, असे पार्थ कधीही वागणार नाही, खासदार म्हणून तो चांगलेच काम करेल, अशी ग्वाही सुनेत्रा यांनी दिली. पाच वर्षांतील भाजप सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे सामान्यांना बऱ्याच त्रासाला सामोरे जावे लागले. मोदी सरकार सर्वच क्षेत्रांत सरकार अपयशी ठरले, अशी टीका त्यांनी केली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nटॅग लोकसभा निवडणूक २०१९\nModi 2.0: राष्ट्रपती भवनात आज रोगनजोश, बिर्यानी आणि टिक्का\nरामदास आठवलेंना पंतप्रधान कार्यालयातून फोन, केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याचे अधिकृत निमंत्रण\nमोदींच्या शपथविधी सोहळ्यात शरद पवारांचा अपमान \nदुसऱ्यांदा मंत्रिपदामुळे गडकरींकडून अपेक्षा वाढल्या\nशिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेद��ता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 ‘बविआ’ची ‘शिट्टी’ गेली\n2 आधी कलानींवर टीका, मग मैत्रीचे साकडे\n3 काँग्रेसची ‘विकास पंचसूत्र’\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/i-asked-punjab-govt-to-withdraw-my-khel-ratna-nomination-says-harbhajan-singh-psd-91-2220868/", "date_download": "2020-09-28T22:37:16Z", "digest": "sha1:AY7ZOXBWQL5TCMP4QYEYEMW6RG4NJZJH", "length": 11139, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "I asked Punjab govt to withdraw my Khel Ratna nomination says Harbhajan Singh | खेलरत्न पुरस्काराच्या शर्यतीतून हरभजन सिंहची माघार | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nखेलरत्न पुरस्काराच्या शर्यतीतून हरभजन सिंहची माघार\nखेलरत्न पुरस्काराच्या शर्यतीतून हरभजन सिंहची माघार\nस्वतःच पंजाब सरकारला विनंती केल्याचं हरभजनचं स्पष्टीकरण\nभारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंहचं नाव पंजाब सरकारने खेलरत्न पुरस्काराच्या शर्यतीमधून मागे घेतलं. यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. मात्र यानंतर हरभजन सिंहने या प्रकरणावर स्पष्टीकरण देत, आपणच सरकारला नाव मागे घेण्याची विनंती केली होती असं सांगितलं आहे. खेलरत्न पुरस्कारासाठी कोणत्याही खेळाडूने ३ वर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली क��मगिरी करणं हा निकष असतो. हरभजनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर आपलं म्हणणं मांडलं आहे.\nगेल्या काही वर्षांपासून हरभजन सिंह भारतीय संघात खेळत नाहीये. आयपीएलमध्ये हरभजन चेन्नईचं प्रतिनिधीत्व करत असला तरीही भारतीय संघात पुनरागमन करण्याचं त्याचं स्वप्न अधुरच आहे. भारताचा अनुभवी फिरकीपटू अशी ओळख असलेल्या हरभजनने आतापर्यंत १०३ कसोटी, २३६ वन-डे सामने खेळले आहेत. कसोटी आणि वन-डे क्रिकेटमध्ये हरभजनच्या नावावर अनुक्रमे ४१७ आणि २६९ बळी जमा आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 कपिल देव यांच्यामुळेच यशस्वी प्रशिक्षक म्हणून घडलो -द्रविड\n2 अमिरातीत ‘आयपीएल’साठी दोन आव्हाने\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/udayanraje-gets-bail-in-two-offenses-1778414/", "date_download": "2020-09-28T22:38:56Z", "digest": "sha1:UQ2GFXJHGKQHXEPABRH5ZZ5RZWMMFZJT", "length": 12011, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "UdayanRaje gets bail in two offenses | खासदार उदयनराजेंना दोन गुन्ह्यांमध्ये जामीन | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़��त १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nखासदार उदयनराजेंना दोन गुन्ह्यांमध्ये जामीन\nखासदार उदयनराजेंना दोन गुन्ह्यांमध्ये जामीन\nन्यायालयात यावेळी मोठी गर्दी झाल्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता\nसाताऱ्यातील जुना मोटर स्टँड परिसरातील गुन्ह्याप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह पंचवीस समर्थकाना या दोन गुन्ह्यांत जामीन मिळाला आहे. खासदार उदयनराजे न्यायालयात हजर झाल्याने पोलिसांची ताराबंळ झाली. दरम्यान दुपारी त्यांच्यासह २५ जणांना या दोन गुन्ह्यांत जामीन मिळाला आहे. बुधवारी दोन्ही गटातील १७ समर्थकांना न्यायालयाने जमीन मंजूर केला होता .\nसोमवारी दुपारी जुना मोटर स्टँड येथे दारूच्या दुकानासमोर खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे भोसले दोघे कार्यकर्त्यांसह समोरासमोर आले होते. यावेळी दोन्ही बाजूचे त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात असल्याने वातावरण तंग झाले. एका वर्षापूर्वी सुरुची राड्याची पुनरावृत्ती होते की काय असेच वातावरण निर्माण झाल्याने सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनुचित प्रकार टळला.\nया सर्व प्रकारची पोलिसांनी गंभीर दखल घेत स्वतः एक तक्रार दिली तसेच आ. शिवेंद्रराजे भोसले समर्थकानेही एक तक्रार दिली. त्याचमुळे या प्रकरणात उदयनराजेंवर एकूण दोन गुन्हे दाखल झाले होते.साताऱ्यात जिल्हा दंडाधिकारी यांचा जिल्ह्यात जमावबंदी आणि शस्त्रबंदीचा आदेश लागू असताना संशयितांनी बेकायदा जमाव जमवून एकत्र आले. तसेच रवी ढोणे यांना जीवे मारण्याची धमकी असे दोन गुन्हे खा. उदयनराजे भोसले यांच्यावर दाखल आहेत. या दोन्ही गुन्हांसाठी आज गुरुवारी दुपारी ते न्यायालयात हजर राहिले. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर त्यांना जामीन मिळाला. दरम्यान, न्यायालयात यावेळी मोठी गर्दी झाल्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 राज ठाकरे आणि शरद पवारांचा एकत्र प्रवास\n2 फडणवीस, गडकरींना घातल्या शिव्या; पोलिसाचं निलंबन\n3 एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, थकबाकीसह वेतन मिळणार एक नोव्हेंबरला\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/power-for-strong-government-in-pune/", "date_download": "2020-09-28T21:43:35Z", "digest": "sha1:JY76O3EHAZUO2LOQGWN3BVCZ45MI4OSE", "length": 10601, "nlines": 131, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "पुण्यात 'व्होट फॉर स्ट्रॉन्ग गव्हर्नमेंट' सुरू - News Live Marathi", "raw_content": "\nपुण्यात ‘व्होट फॉर स्ट्रॉन्ग गव्हर्नमेंट’ सुरू\nNewslive मराठी- मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी पुणेकरांनी पुढाकार घेतला आहे.\n‘व्होट फॉर स्ट्रॉन्ग गव्हर्नमेंट’ अभियान हाती घेतले आहे. या अभिनयांतर्गत मतदारांशी संवाद साधून मतदानाबाबत जागृती करणार आहोत, असे अभियानाचे सदस्य यशवंत घारपुरे सांगितले.\nदरम्यान, देशामध्ये चांगले सरकार स्थापन व्हावे. यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे गरजेचे आहे. यासाठी ही मोहिम सुरू केली आहे.\nकंगनाचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा; “माझे घर पाडण्यापेक्षा ‘त्या’ इमारतीकडे लक्ष दिले असते तर…”\nगेल���या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई महानगरपालिकेवर निशाणा साधत आहे. तिने परत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भिंवडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीवरून कंगनाने हल्लाबोल केला आहे. बेकायदेशीररित्या माझे घर पाडण्यापेक्षा त्या इमारतीकडे लक्ष दिले असते तर ५० जणांचे जीव वाचले असते, असे कंगनाने म्हटले आहे. यासंदर्भात कंगनाने ट्विट केले […]\nअंकिता पाटील यांनी दिली पिंपरी खुर्द गावाला भेट\nNewslive मराठी-इंदापूर तालुक्यातील पिंपरी खुर्द या गावाला आज (रविवारी) पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी गावातील नवीन रस्ते आणि इतर विकासकामांविषयी ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, पत्रकार व गावकऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान, गावातील विकासकामे तात्काळ मंजूर करावे, यासाठी गावकऱ्यांच्या वतीने पाटील यांना यावेळी निवेदन देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह अमोल कोल्हे […]\nखासदारांना झालेल्या कोरोनामुळे अधिवेशन लवकरच संपण्याची शक्यता\nकोरोनामुळे सध्या सर्वकाही ठप्प झाले आहे. कोरोनाच्या संकटामुळे संसदेचे पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 30 खासदारांना कोरोना संसर्ग झाल्याचे लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती संसदेच्या दोन वरिष्ठ अधिका-यांनी दिली. सध्या देशात 53 लाखांहून अधिक कोरोनाचे प्रकरणे नोंदली गेली आहेत. 14 सप्टेंबर रोजी सहा महिन्यांत पहिल्यांदाच संसद अधिवेशनाला […]\nजिल्ह्यात मतदान आणि दारुबंदीसाठी जागृतीचा नवा फंडा\n‘राजकारणातून पवारांना संपवणार- चंद्रकांत पाटील\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nअखेर पबजीसह केंद्र सरकारकडून ११८ अ‍ॅप्सवर बंदीचा निर्णय\nशालेय शिक्षण मंत्र्यांचा विद्यार्थी-पालकांना दिलासा, महाराष्ट्रात शाळा दिवाळीनंतरच\nमागील २४ तासांमध्ये राज्यात ३०० पेक्षा जास्त पोलीस करोना पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2020-09-28T22:59:26Z", "digest": "sha1:SFBE4OOC7FWDX47E3GWYDHFQQRRNCA5G", "length": 5542, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जनश्री विमा योजना - विकिपीडिया", "raw_content": "\nजनश्री विमा योजना ही बांधकाम कामगार, घरेलू कामगार व असंघटीत कामगारांसाठी भारत सरकारची विमा योजना आहे.\nआयुर्विमा * सर्वसाधारण विमा * आरोग्य विमा * कृषी विमा\nअविवा * आयएनजी वैश्य * आयडीबीआय फेडरल * आयसीआयसीआय प्रुडेन्शियल * एगॉन रेलिगेअर * एचडीएफसी * एसबीआय * कोटक * टाटा एआयए * बजाज अलायन्स * बिर्ला सन * भारती एक्सा * भारतीय जीवन विमा निगम * मॅक्स * रिलायन्स *\nभारतीय सर्वसाधारण विमा निगम * नॅशनल * न्यू इंडिया * ओरिएंटल * युनायटेड इंडिया * बजाज अलायन्स * चोलामंडलम एमएस * एचडीएफसी आरगो * आयसीआयसीआय लोम्बार्ड * इफको तोक्यो * रिलायन्स * टाटा एआयजी * रॉयल सुंदरम * फ्युचर जनराली * भारती एक्सा\nराज्य कामगार विमा * मॅक्स बुपा * स्टार * अपोलो म्युनिक\nभारतीय कृषी विमा कंपनी\nॲक्चुरिअल सोसायटी ऑफ इंडिया * विमा नियामक आणि विकास प्राधिकरण * भारत सरकार प्रायोजित विमा योजनांची यादी * भारतीय विमा संस्था\nभारत सरकार प्रायोजित विमा योजना\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ मार्च २०१३ रोजी २०:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-6785-%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-28T22:42:21Z", "digest": "sha1:3EF4SH4WDPV3VP2CA5QE2LR76UNPZ4DZ", "length": 6973, "nlines": 90, "source_domain": "worldmarathi.com", "title": "महाराष्ट्रात कोरोनाचे 6785 नवे रुग्ण Archives - worldmarathi.com", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nTag: महाराष्ट्रात कोरोनाचे 6785 नवे रुग्ण\nमहाराष्ट्रात कोरोनाचे 6785 नवे रुग्ण\nमहाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात नवे 6785 रुग्ण आढळले आहेत. तर 219 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांमध्ये 4 हजार 67 रुग्ण बरे झाले. त्यामुळे राज्यात बरे झालेल्या रुग्णांची आत्तापर्यंत 1 लाख 27 हजार 259 इतकी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी […]\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसां���ी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\n‘तुझा दाभोलकर होणार’, जितेंद्र आव्हाड यांना धमकी\nकुस्तीपटू महावीर फोगट यांच्यासह बबिताने केला भाजपात प्रवेश \nसकाळचा नाश्ता करुनच घराबाहेर पडा, नाही तर होतील हे परिणाम..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/4-march-2019-current-affairs-in-marathi/", "date_download": "2020-09-28T21:39:53Z", "digest": "sha1:3AAF23LERVBGVZCJ6KA62NF6P7A5AVFH", "length": 18605, "nlines": 229, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "4 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (4 मार्च 2019)\nबजरंगकडून सुवर्णपदक अभिनंदनला समर्पित:\nरूस (बल्गेरिया) येथे झालेल्या डॅन कोलोव्ह-निकोला पेट्रोव्ह कुस्ती स्पर्धेत मिळवलेले सुवर्णपदक बजरंग पुनियाने भारतीय हवाई दलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमानला समर्पित केले आहे.\nजागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या पुनियाने हंगामाचा दिमाखदार प्रारंभ करताना 65 किलो वजनी गटात अमेरिकेच्या जॉर्डन ऑलिव्हरचा 12-3 असा पराभव केला. या स्पर्धेद्वारे त्याने क्रमवारीतील गुणांचीसुद्धा कमाई केली आहे.\n‘मला हे सुवर्णपदक विंग कमांडर अभिनंदन वर्धमानला समर्पित करायचे आहे. त्यानेच मला प्रेरणा दिली. एके दिवशी त्याला भेटून हस्तांदोलन करायची माझी इच्छा आहे,’ असे ‘ट्वीट’ पुनियाने केले आहे.\nगेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत पुनियाने पदकांची कमाई केली होती. याचप्रमाणे गेल्या पाच आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये त्याने चार सुवर्ण आणि एका रौप्यपदकाची कमाई केली आहे.\nसन 2010 मध्ये पॅरिस येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक मिळवण्यात अपयशी ठरलेल्या पुनियाने त्यानंतरच्या 10 स्पर्धामध्ये पदके मिळवली आहेत.\nचालू घडामोडी (2 मार्च 2019)\nहवाई दल व नौदल प्रमुखांना झेड प्लस सुरक्षा मिळणार:\nभारतीय नौदल व हवाई दलाच्या प्रमुखांना आता झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. सुरक्षा संस्थांच्या माहितीनुसार त्यांना धोका असल्याचे दिसून आले आहे. हवाई दल प्रमुख बी.एस. धनोआ व नौदल प्रमुख सुनील लांबा यांना झेड प्लस सुरक्षा दिली जाणार असून, लष्कर प्रमुख बिपीन रावत यांना आधीच ती देण्यात आली आह���.\nसंबंधित दलांमधील कमांडोच त्यांच्या नजीकच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहेत, सुरक्षेच्या पुढच्या कडीत केंद्रीय व राज्य सुरक्षा संस्थांचे जवान असतील.\nभारत व पाकिस्तान यांच्यातील तणाव काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 40 जवान मारले गेल्यानंतर वाढला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानात शिरून बालाकोट या खैबर पख्तुनवा प्रांतातील जैशच्या छावणीवर हवाई हल्ले केले होते.\nतर त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही काश्मीरमध्ये लष्करी आस्थापनांना लक्ष्य करीत हवाई हल्ले केले होते. पाकिस्तानने दिलेल्या प्रत्युत्तरात एफ-16 विमानासह एकूण 24 लढाऊ जेट विमाने सामील होती.\nझीरो युरो नोटांमधून महात्मा गांधीजींच्या स्मृतींना प्रकाश:\nमहात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दुबईतील भारतीय कलाकार अकबर यांनी पहिल्यावहिल्या युरो सुव्हिनिअर नोटा डिझाइन केल्या आहेत. गांधीजींच्या जीवनातील 12 लोकप्रिय घटना या झीरो युरो नोटांच्या मालिकांतून दिसणार आहे.\nविशेष म्हणजे जगभरात प्रत्येक नोटेच्या केवळ 5 हजार मर्यादित आवृत्त्याच छापल्या जाणार असल्याचे इंटरनॅशनल बँक नोट सोसायटीच्या दुबई शाखेचे अध्यक्ष राजकुमार यांनी स्पष्ट केले. या बाराही नोटांचे अनावरण यूएईत होणार आहे. त्यातील पहिल्या दोन नोटांचे पहिल्या टप्प्यात अनावरण होणार असून उरलेल्या नोटांचे अनावरण 2 आॅक्टोबर 2019 पर्यंत टप्प्याटप्प्याने केले जाईल.\nतर या नोटा गांधीजींच्या वैयक्तिक व राजकीय जीवनातील रंजक व लोकप्रिय घटनांवर आधारित आहेत. गांधीजींच्या जीवनातील प्रसंग केवळ इतिहासातील धडे म्हणून मर्यादित न राहता, या प्रेरणादायी इतिहासाला उजाळा मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबवतअसल्याचे राजकुमार यांनी सांगितले.\nतसेच या विशेष नोटा दीर्घकाळ जतन करता येतील. यापूर्वी गांधीजींच्या 100व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने गांधीजींची प्रतिमा असणाऱ्या विशेष नोटा 1969मध्ये जारी केल्या होत्या. या नोटा लोकांच्या वापरासाठीही होत्या.\nत्यातील 45 विशेष नोटांचा संग्रह राजकुमार यांनी केल्याने त्यांचे नाव लिम्का बुक आॅफ रेकॉडर््समध्ये नोंदवण्यात आले आहे. त्यांच्याकडे सर्व क्रमांकाच्या नोटा असून त्यात एक रुपयाच्या 18, दोन रुपयांच्या पाच, 10 रुपयांच्या 13 तर 100 रुपयांच्या दोन नोटांचा समावेश आहे.\nभारतीय जवानांच्या हाती आता ‘एके-203’ असणार:\nउत्तर प्रदेशातील अमेठी येथील कलाश्‍निकोव्ह रायफल निर्मिती युनिटमध्ये तयार झालेल्या ‘एके-203’ रायफली आता आमच्या सैनिकांच्या हाती येणार असून, या माध्यमातून ते दहशतवादी आणि नक्षलवाद्यांशी दोन हात करू शकतील. बंदूक निर्मितीचा कारखाना ही अमेठीची नवी ओळख असेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधानांच्या हस्ते 3 मार्च रोजी रायफल निर्मिती कारखान्याचा शुभारंभही झाला.\n‘एके-203’ ही जगातील अत्याधुनिक बंदूक असून, भारत आणि रशियाच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या कोरवा दारूगोळा कारखान्यात ती तयार होणार आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या सहकार्यामुळे कमी वेळेत हा कारखाना उभा राहू शकला असे सांगत त्यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही कठोर शब्दांत टीका केली.\nराहुल यांनी 2007 मध्ये या कारखान्याची पायाभरणी केली होती, तेव्हा त्यांनी येथील काम 2010 मध्ये सुरू होईल असे जाहीर केले होते. पण त्यांचे सरकार या कारखान्यामध्ये नेमके कोणत्या प्रकारची शस्त्रे निर्मिती होणार हे निश्‍चित करू शकले नाही.\nकाही मंडळी मते मिळाल्यानंतर लोकांना विसरून जातात, लोकांना गरिबीतच ठेवण्यात त्यांना रस असतो, कारण त्यांच्या प्रत्येक पिढीला ‘गरिबी हटाओ’ची घोषणा देता येते. आता भविष्यामध्ये अमेठी ही येथे येणाऱ्या नेते मंडळींसाठी नाही, तर विकासकामांसाठी ओळखली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.\nसन 1837 मध्ये शिकागो शहराची स्थापना झाली.\nनवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते सन 1951 मध्ये पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन झाले.\nभारतीय टेनिस खेळाडू रोहन बोपन्ना यांचा जन्म 4 मार्च 1980 मध्ये झाला.\n2001 या वर्षी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण केले होते.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (5 मार्च 2019)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/namami-gange-yojana/", "date_download": "2020-09-28T21:00:52Z", "digest": "sha1:ORAVHVPSHNNDNK2XWOIS3APMNLXC7JI5", "length": 10686, "nlines": 220, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "नमामि गंगे योजना (Namami Gange Yojana)", "raw_content": "\n7 जुलै 2016 रोजी जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री उमा भारती यांच्याव्दारे हरिव्दारमध्ये नमामि गंगे योजनेचे उद्घाटन करण्यात आले. नमामि गंगे योजनेसाठी संपूर्ण खर्च केंद्र सरकारव्दारे करण्यात येईल. नमामि गंगे योजनेचा दूसरा टप्पा वर्ष 2018 पासून सुरू होईल.\nनमामि गंगे योजनेचे कार्य 3 टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येईल.\nनमामि गंगे योजना 5 राज्यांमध्ये गंगा किनारी स्थापित 103 गावे, झोपडपट्टी आणि शहरांमध्ये या योजनेचे कार्य करण्यात येईल.\nनमामि गंगे योजना उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, प. बंगाल, हरियाणा आणि दिल्लीमध्ये सुरू करण्यात आली आहे.\nनमामि गंगे योजनेअंतर्गत गंगा नदीमध्ये मिसळणारे अस्वच्छ पाणी, अस्थविसर्जन, कचरा इत्यादि बंद करण्यासाठी नदीकिनार्‍यावर Sivej Tritment Plan राबविण्यात येईल.\nनमामि गंगे योजनेअंतर्गत घाटांची निर्मिती आणि आधुनिकीकरण करण्यात येईल.\nनमामि गंगे योजनेअंतर्गत 231 प्रोजेक्ट सुरू करण्यात आले आहेत.\nगंगा नदीकिनारी 8 जैव-विभाजन पार्क विकसित करण्यात येतील.\nगंगा नदीकिनार्‍यालगत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात येईल.\nनमामि गंगे योजनेसाठी जपानव्दारे वित्तीय मदत प्राप्त होईल.\nनमामि गंगे योजनेची उद्दिष्ट – गंगेच्या संवर्धन, संरक्षण, शुद्धीकरणाचा सर्वंकष कार्यक्रम\nनमामि गंगे योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीची त्रिस्तरीय यंत्रणा – राष्ट्रीय स्तर – उच्चस्तरीय कार्यकारी गट – अध्यक्ष कॅबिनेट सचिव\nराज्य स्तर – मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समित्या\nजिल्हा स्तर – जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समित्या\nनमामि गंगे प्रकल्पावर येत्या 5 वर्षांत 20,000 कोटी रुपये खर्च करण्यात येतील.\nनमामि गंगे योजनेअंतर्गत मार्च 2019 पर्यंत गंगेत सांडपाणी जाणारच नाही हे केंद्र सरकारव्दारे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.\nनमामि गंगे योजनेची अंमलबजावणीची जबाबदारी “राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान” व संबंधित राज्यातील राज्या कार्यक्रम व्यवस्थापन गटांवर सोपविण्यात आली आहे.\nनमामि गंगे योजनेच्���ा प्रभावी अंमलबजावणीसाठी गंगेच्या किनारी राहणारे लोक व स्थानिक स्वराज्य संस्था सहभागी करून घेण्यात येतील.\nनमामि गंगे योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी “गंगा टास्क फोर्स” ची स्थापना करण्यात येणार आहे.\nप्रधानमंत्री उज्ज्वला योजना (Pradhan Mantri Ujjwala Yojana)\nराष्ट्रपती राजवट म्हणजे काय\nRBI कडून कर्जविषयक सार्वजनिक रजिस्ट्रीची स्थापना\nभारत-बांग्लादेश यांच्यादरम्यान भू आणि किनारी जलमार्ग जोडणी करार\nचौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र भारतात स्थापन होणार\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/popatrao-pawar-sarpanchs-guru-place-line-national-heroes-office-61363", "date_download": "2020-09-28T22:24:09Z", "digest": "sha1:O6ANR42NEOBTRYANVEAVNOWU4X64PTAC", "length": 17054, "nlines": 192, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Popatrao Pawar Sarpanch's Guru! A place in the line of national heroes in the office | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपोपटराव पवार सरपंचांचे गुरू कार्यालयात राष्ट्रपुरुषांच्या रांगेत मिळाले स्थान\nपोपटराव पवार सरपंचांचे गुरू कार्यालयात राष्ट्रपुरुषांच्या रांगेत मिळाले स्थान\nपोपटराव पवार सरपंचांचे गुरू कार्यालयात राष्ट्रपुरुषांच्या रांगेत मिळाले स्थान\nरविवार, 6 सप्टेंबर 2020\nछत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, इंदिरा गांधी, पंडित नेहरू, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आदींचे छायाचित्र बहुतेक सर्वच ग्रामपंचायत कार्यालयात आहेत. आता बहुतेक ग्रामपंचायतींमध्ये पोपटराव पवार यांचेही छायाचित्र दिसून येत आहेत.\nनगर : स्वतःला गावच्या विकासासाठी झोकून देणारे आदर्श सरपंच तथा महाराष्ट्राच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या कामाचा आदर्श राज्यातील सरपंच घेत आहेत. त्यामुळेच बहुतेक ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रपुरुषांच्या ओळीत पवार यांच्या छायाचित्राल�� स्थान देण्यात आले आहे.\nआदर्श गाव कसं असावं, ते आदर्श कसं बनवावं, सरपंचांनी कसं काम करावं, ग्रामपंचायतचे उत्कृष्ठ कामकाज, गावची आदर्श आचारसंहिता असे अनेक आदर्श तयार करून त्याची कृती आदर्श गाव हिवरेबाजारच्या माध्यमातून पवार यांनी देशासमोर मांडली. त्यांचा आदर्श सध्या राज्यातीलच नव्हे, तर देशातील अनेक सरपंचांनी घेतला आहे.\nप्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रपुरुषांचे छायाचित्र असतात. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, इंदिरा गांधी, पंडित नेहरू, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आदींचे छायाचित्र बहुतेक सर्वच ग्रामपंचायत कार्यालयात आहेत. आता बहुतेक ग्रामपंचायतींमध्ये पोपटराव पवार यांचेही छायाचित्र दिसून येत आहेत. आपण पवार यांच्या कार्याचा आदर्श घेऊन काम करीत असल्याचे बहुतेक सरपंच सांगतात. एव्हढेच नव्हे, तर आपल्या कार्यालयात पवार एकदा तरी येऊन जावे, असे अनेकांना वाटते.\nपवार यांनीही बहुतेक गावांना भेटी देऊन तेथील सरपंचांना व सदस्यांना मार्गदर्शन केले आहे. ग्रामपंचायतीवर निवडून आल्यानंतर आपण जनसेवक आहोत, गावाच्या हितासाठी आपण वेळ दिलाच पाहिजे. गावातील अडचणी सोडविणे, गावात विविध योजना आणणे, लाभार्थी योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी विशेष प्रयत्न करणे, ही कामे प्रत्येक सदस्यांनी, सरपंचांनी केलीच पाहिजे, या बाबींवर पवार कायम आग्रही असतात. याबरोबरच ते प्रत्येक सरपंचांना हिवरेबाजारला भेट देण्याचा आग्रह करतात. तेथे गेल्यानंतर हिवरे बाजार कसे बदलले व आपले गाव कसे बदलायला हवे, याचा मंत्र देतात. हे सर्व सरपंचांना भावते. आपणही पवार यांच्यासारखेच काम करावे, असे मनोमन वाटून सरपंच त्यांच्या आदर्शानुसार चालण्याचा प्रयत्न करतात.\nपवार यांच्या कामांमुळे नगर जिल्ह्यातील बहुतेक ग्रामपंचायतींमध्ये पवार यांचे छायाचित्र झळकलेले दिसून येत आहे. नगर तालुक्यातील आगडगाव ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रपुरुषांचे छायाचित्र आहेत. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे. तसेच सरपंच मच्छिंद कराळे यांच्या खुर्चीच्या वर पोपटराव पवार यांचे छायाचित्र लावलेले आहे. आपल्याला पवार यांचे आदर्श घेऊन काम करायचे, हे कराळे आवर्जुन सांगतात.\nपोपटराव पवार हे सरपंचांचे गुरू : मच्छिंद्र कराळे\nपवार हे सर्व सरपंचांचे गुरू आहेत. त्यांनी केलेले काम कोणालाही जमणार नसले, तरीही आम्ही त्यांचा आदर्श घेऊन कामे करीत आहोत. यापूर्वी त्यांना अनेकदा गावात आणून गावच्या विकासासाठी काय करता येईल, याचा मंत्र घेतला. त्यांनीही गावात फिरून काय सुधारणा करता येतील, याबाबत चर्चा केली. त्यांच्या कामाचा आदर्श अससल्याने आम्ही गावचा विकास करू शकलो. गावात पाणलोटाचे कामे त्यांच्याच मार्गदर्शनानुसार केले. गावच्या चोहूबाजुच्या डोंगरातील पाणी अडविले. आज सर्व विहिरींना पाझर चांगला आहे. शासनाच्या योजना गावात राबविण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन कामे आले. देशभर कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना गावात एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. शहरात जाणाऱ्या लोकांवर लक्ष ठेऊन त्यांना मार्गदर्शन करणे, शहरातून येणाऱ्या लोकांची विचारपूस, गावात सॅनिटायझरचा वापर, जंतुनाशकांची फवारणी आदी सर्व उपाययोजना केल्या. पवार यांनी त्यांच्या आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये आदर्श आचारसंहिता तयार केली आहे. त्याचप्रमाणे आगडगाव येथेही तसा प्रयत्न आहे, असे आगडगावचे सरपंच मच्छिंद्र कराळे यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n#marathareservation ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर आंदोलन...\nपुणे : मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चोतर्फे पुण्यात टिळक रस्त्यावरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर मराठा समाजाच्या महिला, पुरुष...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nएक टन फुलांनी सजले विठ्ठल रुक्मिणी मंदिर...\nपंढरपूर : पुरुषोत्तम अर्थात अधिक मासातील कमला एकादशीच्या निमित्ताने आज विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे....\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nप्रसिद्ध कीर्तनकार, समाजसुधारक रामदास महाराज कैकाडी यांचे निधन\nपंढरपूर : संत कैकाडी बाबांचे पुतणे आणि येथील संत कैकाडी महाराज पुण्यधाम मठाचे विश्वस्त प्रसिद्ध कीर्तनकार हभप रामदास महाराज कैकाडी ( जाधव) (वय...\nशुक्रवार, 25 सप्टेंबर 2020\nआरक्षणासाठी 10 ला 'महाराष्ट्र बंद'ची हाक; गोलमेज परिषदेत ठोक मोर्चाचा इशारा\nकोल्हापूर : मराठा समाजाच्या संयमाचा अंत न पाहता आरक्षण पूर्ववत होण्यासाठी शासनाने कायदेशीर पावले उचलावीत, असे आवाहन करत याच मागणीसाठी १० ऑक्‍टोबरला...\nगुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nकंगनाच्या टीकेला उर्मिलाचं प्रत्युत्तर ; संयमही प्रतिशोध को काबू पाने का उपाय..\nमुंबई : अभिनेत्री कंगना राणावत आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यात सध्या शीतयुद्ध चांगलेच रंगले आहे. कारण उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाविरोधात...\nगुरुवार, 17 सप्टेंबर 2020\nशिवाजी महाराज shivaji maharaj लोकमान्य टिळक lokmanya tilak बाबा baba डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामपंचायत यती yeti पोपटराव पवार नगर विकास सरपंच महाराष्ट्र maharashtra मका maize कोरोना corona\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t4009/", "date_download": "2020-09-28T21:07:02Z", "digest": "sha1:UN44SVKM3A3N4RIH6XRBAFZARIRUKGX3", "length": 6655, "nlines": 150, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-तू गेलास..", "raw_content": "\nतू गेलास आणि डोळ्यांच आभाळ भरून आल..\nत्या ओल्याचिंब पावसात गालांचे रान भिजून गेल..\nतुझ्या आठवणींचा वारा बेभान सुटला..\nमाझ्या एकट्याशा हृदयात काळोख दाटला..\nमाझे कोरडे मन क्षणभर शाहारून गेल..\nतुझ्या नावाच्या गडगडाटने त्याच आकाशाच फाटल..\nडगमगु लागले माझ्या अंतर:मनाचे घरटे..\nशेणा-मेणाने तूच तर ते सजवले होते..\nमला भीती वाटते या कडाडनार्‍या विजांची..\nसवय नाही मला या जोरदार आदळणार्‍या गारांची..\nये.. तू परत ये.. मला आपल्या सोबत ने..\nतुझयवाचून मी खूप भांबवलिये रे.. कशी सोसू हे एकटेपणाचे निखारे..\nमला पुन्हा तुझया पाशात परतू दे..\nमुक्तपणे तुझया अंगणात थिरकू दे..\nचंद्राच्या साथित तू परत ये.. आणि चांदण्याच्या मैफीलीत सोबत ने..\nचंद्राच्या साथित तू परत ये.. आणि चांदण्याच्या मैफीलीत सोबत ने.....\nतू गेलास आणि डोळ्यांच आभाळ भरून आल..\nत्या ओल्याचिंब पावसात गालांचे रान भिजून गेल..\nतुझ्या आठवणींचा वारा बेभान सुटला..\nमाझ्या एकट्याशा हृदयात काळोख दाटला..\nमाझे कोरडे मन क्षणभर शाहारून गेल..\nतुझ्या नावाच्या गडगडाटने त्याच आकाशाच फाटल..\nडगमगु लागले माझ्या अंतर:मनाचे घरटे..\nशेणा-मेणाने तूच तर ते सजवले होते..\nमला भीती वाटते या कडाडनार्‍या विजांची..\nसवय नाही मला या जोरदार आदळणार्‍या गारांची..\nये.. तू परत ये.. मला आपल्या सोबत ने..\nतुझयवाचून मी खूप भांबवलिये रे.. कशी सोसू हे एकटेपणाचे निखारे..\nमला पुन्हा तुझया पाशात परतू दे..\nमुक्तपणे तुझया अंगणात थिरकू दे..\nचंद्राच्या साथित तू परत ये.. आणि चांदण्याच्या मैफीलीत सोबत ने..\nचंद्राच्या साथित तू परत ये.. आणि चांदण्याच्या मैफीलीत सोबत ने.....\nतेरा अध���क दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/current-affairs-of-27-july-2016-for-mpsc-exams/", "date_download": "2020-09-28T22:37:20Z", "digest": "sha1:ZKKLNGKL6FLQQSZ36MN37EZ3AWHBP45O", "length": 19519, "nlines": 255, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Current Affairs of 27 July 2016 For MPSC Exams", "raw_content": "\nचालू घडामोडी (27 जुलै 2016)\n‘सौरशक्‍ती सोलर इम्पल्स-2’ ची पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण :\n‘दी फ्यूचर इज क्‍लीन. दी फ्यूचर इज यू, दी फ्यूचर इज नाऊ, लेट्‌स टेक इट फरदर’ बर्ट्रांड पिक्कार्डने हे वाक्‍य उच्चारताच अबुधाबीतील विमानतळावर टाळ्यांचा कडकडाट झाला.\nप्रत्येकाच्या चेहऱ्यावरून विजयोत्सव अक्षरश: ओसंडून वाहत होता. याला कारणही तसंच होतं.\nकेवळ सौरऊर्जेवर चालणाऱ्या ‘सोलर इम्पल्स-2’ या विमानाने (दि.26) पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करत अबुधाबीच्या विमानतळावर यशस्वी लॅंडिंग केले.\nशेवटच्या टप्प्यातील ‘सोलर इम्पल्स-2’चा इजिप्तची राजधानी कैरो ते संयुक्त अरब अमिरातीपर्यंतचा प्रवास विशेष उत्कंठावर्धक ठरला.\nमागील वर्षी 9 मार्च रोजी या विमानाने उड्डाण करताच संपूर्ण जगाचे लक्ष आकाशाकडे लागले होते.\nअपारंपरिक ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी हा आगळावेगळा प्रयोग करण्यात आला होता.\nपिक्कार्ड आणि बोर्शबर्ग हे दशकभरापेक्षाही अधिक काळपासून ‘सोलर इम्पल्स’च्या प्रकल्पावर काम करत होते. या अनोख्या प्रवासामुळे हवाई वाहतूक क्षेत्रात 19 विश्‍वविक्रमांची नोंद झाली.\nचालू घडामोडी (26 जुलै 2016)\nभारतासाठी ऐतिहासिक कामगिरीची नामी संधी :\nरिओ ऑलिम्पिकमध्ये 11 ऑगस्ट हा ऐतिहासिक दिवस ठरेल.\nतब्बल 112 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन करणाऱ्या ‘गोल्फ’ खेळाची रंगत या दिवसापासून रंगेल.\nभारताचाही या खेळामध्ये सहभाग असून अनिर्बान लाहिरी, शिवशंकर प्रसाद चौरासिया आणि आदिती अशोक असे तीन खेळाडू ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करतील.\nविशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडलेल्या या तिन्ही खेळाडूंना पदकाची संधी असल्याने तिघांनीही सकारात्मक खेळ केला, तर निश्चितच भारताची ऐतिहासिक कामगिरी यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये होईल.\nतसेच या तिघांनी ऑलिम्पिक प्रवेश करूनच इतिहास नोंदवला आहे. त्यामुळेच गोल्फकडे भारतीयांचे विशेष लक्ष असेल.\nआशिया खंडातील अव्वल खेळाडू असलेला अनिर्बान लाहिरी याच्यावर भारताची मुख्य मदार असेल.\n2015 साली त्याने कमाल करताना युरोपियन टूरमध्ये दोन विजय मिळवत पीजीए चॅम्पियनशिपमध्ये 5 व्या क्रमांकावर कब्जा केला होता.\nविशेष म्हणजे कोणत्याही भारतीय गोल्फरने आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.\nतसेच त्याबरोबर गतवर्षी त्याने प्रेसिडंट कपमध्ये आंतरराष्ट्रीय संघात प्रवेश करणारा पहिला भारतीय म्हणूनही विक्रम नोंदवला.\nनीता अंबानींना केंद्रसरकारकडून ‘वाय’ दर्जाची सुरक्षा :\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना सरकारकडून आता ‘वाय’ दर्जाची ‘व्हीव्हीआयपी’ सुरक्षा देण्यात आली आहे.\nमुकेश अंबानी यांना देखील बर्‍याच वर्षांपासून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.\nकेंद्रीय सुरक्षा पथकाकडून तयार करण्यात आलेल्या एका अहवालात नीता अंबानी यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्याची शिफारस करण्यात आली होती.\nकेंद्र सरकारकडून ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्यात आल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी 10 सीआरपीएफ कमांडो तैनात करण्यात आले आहेत.\nझेड दर्जाच्या सुरक्षेअंतर्गत 40 सीआरपीएफ कमांडो तैनात करण्यात येतात.\nसीआरपीएफकडून झेड आणि वाय दर्जाची सुरक्षा पुरविण्यात येते.\nतसेच सध्या भारतात 58 व्हीव्हीआयपी व्यक्तींना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात येत आहे.\nसरकारकडून सातव्या वेतन आयोगाची अधिसूचना जारी :\nसातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी सरकारने स्वीकारल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.\nकेंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना यानुसार आता मूळ वेतनाच्या 2.57 पट वाढ होणार आहे.\nकेंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे मासिक किमान वेतन 1 जानेवारी 2016 पासून 18,000 रुपये, तर उच्च श्रेणीतील वेतन 2.5 लाख रुपये असणार आहे.\nतसेच यापूर्वी हे वेतन किमान 7000 रुपये तर अधिकाधिक 90,000 रुपये होते. यासोबतच वेतनवृद्धीसाठी (इन्क्रिमेंट) आता दोन तारखा असणार आहेत.\n1 जानेवारी आणि 1 जुलै अशा या तारखा आहेत. यापूर्वी यासाठी केवळ 1 जुलै हीच तारीख होती.\nकर्मचाऱ्यांची नियुक्ती, पदोन्नती या आधारावर या दोनपैकी एका तारखेला वेतनात वार्षिक वाढ होईल.\nभारतीय पथकात प्रवीण राणाची निवड :\nउत्तेजक द्रव सेवन चाचणीत दोषी आढळल्याने कुस्तीपटू नरसिंग यादवऐवजी प्रवीण राणाची भारतीय पथकात निवड करण्यात आली आहे.\nनरसिंग यादवची (दि.27) शिस्तपालन समितीसमोर होणाऱ्या सुन���वणीत आपल्या निर्दोषत्वाचे पुरावे सादर करायचे आहेत. त्यानंतरच त्याच्या रिओ सहभागाबाबत निर्णय होईल.\nपण, भारतीय कुस्ती महासंघाने नरसिंगच्याजागी 74 किलो वजनी गटात फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात प्रवीण राणाची निवड करण्यात आली आहे.\nप्रवीण राणाने 2014 मध्ये अमेरिकेत झालेल्या डेव्ह शल्त्झ मेमोरियल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते.\nउत्तेजक चाचणीत दोषी ठरल्यामुळे नरसिंगच्या रिओ ऑलिंपिक सहभागाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाला होता.\nनाडाची (राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्था) समिती याबाबत चौकशी करीत आहे. त्यांच्या बैठकीत आपल्याला फसवून उत्तेजके देण्यात आली हे नरसिंगला सिद्ध करावे लागेल.\nडेमोक्रॅटिक पक्षातर्फे हिलरी क्लिंटन यांना उमेदवारी :\nअमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी हिलरी क्लिंटन यांना डेमोक्रॅटिक पक्षातर्फे अधिकृतपणे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.\nअमेरिकेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाने अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच महिलेला उमेदवारी घोषित केली आहे.\nतसेच त्यामुळे अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच हिलरी क्लिंटन या अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार आहेत.\nफिलाडेल्फिया येथे झालेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेत पक्षाच्या सर्व प्रतिनिधींनी अध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून हिलरी क्लिंटन यांच्या नियुक्तीला मान्यता दिली.\nपक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या पहिल्या दिवशी सिनेटर बर्नी सेंडर्सच्या समर्थकांनी हिलरी क्लिंटन यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला होता.\nमात्र, पक्षाने हा विरोध दूर करत हिलरी क्लिंटन यांना उमेदवारी दिली.\nहिलरी क्लिंटन या माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी आहेत.\nअमेरिकेत येत्या नोव्हेंबर महिन्यात अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.\n1694 : बँक ऑफ इंग्लंडची रचना.\n1921 : फ्रेडरिक बँटिंगने इन्सुलिनचा शोध लावला.\n1955 : ऍलन बॉर्डर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.\n1990 : बेलारूसने सोवियेत संघापासून स्वातंत्र्य जाहीर केले.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (28 जुलै 2016)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/blog/peace-of-mind-and-education", "date_download": "2020-09-28T21:22:50Z", "digest": "sha1:LIG67WLWRJ7YLV52SFD7WS7VRTCKBAVH", "length": 3032, "nlines": 67, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "शिक्षणातूनच शांतीचा मार्ग", "raw_content": "\nचेहर्‍यामागे लपलेली मुखवटयाची माणंस ही कितीही शिकली आणि पदव्याची कागदे हातात मिरवत बसली, तरी ती माणंस नाहीच हे लक्षात घ्यायला हवे. त्या हुशारीने आपण खरे कसे लपविले या आनंदात ते आनंद घेत असतात. अशा खोटया आनंदातच वेळ वाया घालविण्यात त्यांना धन्यता वाटते. शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉगमालिका...\nशिक्षणाचा नेमका अर्थ काय शिक्षणशास्त्राची पुस्तके आणि वेगवेगळे विचारवंत वाचली, की अर्थ आणि व्याख्या भिन्न ऐकू येतात. त्या व्याख्यांचा केंद्रबिंदू मात्र एकच असतो .त्यांचा पाठलाग कर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/03/blog-post_98.html", "date_download": "2020-09-28T23:27:56Z", "digest": "sha1:Q6Q7F5P667WUEXT5LHAM66XBLZMT653E", "length": 5868, "nlines": 53, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "तीन वर्षानंतरही माहिती अधिका-यांची भरती वेटिंगवर ...", "raw_content": "\nतीन वर्षानंतरही माहिती अधिका-यांची भरती वेटिंगवर ...\nचंद्रपूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत माहिती अधिका-यांची चार पद भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. पण तीन वर्ष लोटूनही या पदाचं नेमकं काय झालं हा प्रश्नच निर्माण झाला आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतून तर डोक्यावर हात मारण्याची वेळ इच्छुक उमेदवारांवर आली आहे.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत येणा-या चार माहिती अधिकारी पदासाठी सन 2017 मध्ये जाहिरात काढण्यात आली. 59/2017 या क्रमाकांच्या या जाहिरातीनूसार राज्यातून अनेक उमेदवारांनी आपआपले ऑनलाईन अर्ज सादर केले. आज ना उदया परिक्षेबाबत लोकसेवा आयोगाकडून यासंदर्भातील सुचना देण्यात येईल अशी अपेक्षा होती.पण तीन वर्षापुर्वी काढण्यात आलेल्या या पदाबाबत आयोगाने एक पाऊलही पुढं टाकलं नाही.\nयाबाबत दिपक वांढरे या कार्यकर्त्याने लोकसेवा आयोगाकडे या पदाबाबत माहिती मागितली.यानंतर लोकसेवा आयोगाने दिलेले उत्तर बघू��� डोक्यावर हात मारण्याचीच वेळ आली.कारण त्यांनी दिलेल्या माहितीनूसार चार माहिती अधिकारी पदासाठी एकून 164 अर्ज प्राप्त झाले असून त्याची छाननी करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.\n164 अर्ज छाननीसाठी जर तीन तीन वर्षाचा कालावधी लागत असेल तर आपल्या प्रशासकिय व्यवस्थेबाबत बोलायचे तरी काय असा प्रश्न आता उमेदवार विचारू लागले आहेत.राज्यात नवीन सरकार आलय.आल्याआल्या त्यांनी कामांचा धडाका लावला आहे.सामान्य प्रशासन विभाग हा दस्तुरखुद मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे आहे.त्यामुळे ते तरी उमेदवारांची वेटिंगचे रूपाांतर वांचींग मध्ये करतील का याकडे आता लक्ष आहे.\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\nमराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय\nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/3-october-2018-current-affairs-in-marathi/", "date_download": "2020-09-28T21:47:40Z", "digest": "sha1:V4KYH6M2WFZU6YDKELAY4HMYM62B2FMB", "length": 18227, "nlines": 238, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "3 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (3 ऑक्टोबर 2018)\n‘रुपी बँके’च्या विलीनीकरणाचा ‘टीजेएसबी’चा प्रस्ताव:\nसुमारे 55 हजार सभासद आणि सात लाख ठेवीदारांचा जीव टांगणीला लावणाऱ्या पुण्यातील रूपी बँकेच्या विलीनीकरणासाठी ‘ठाणे जनता सहकारी बँक’ (टीजेएसबी) पुढे आली असून तिने तसा प्रस्ताव रिझव्‍‌र्ह बँकेला दिला आहे. त्यामुळे रिझव्‍‌र्ह बँकेच्या भूमिकेकडे रूपीच्या ठेवीदारांच्या नजरा लागल्या आहेत.\nआर्थिक अनियमिततेमुळे गेल्या पाच वर्षांपासून रिझव्‍‌र्ह बँकेच्या आर्थिक र्निबधात अडकलेल्या आणि अवसायनाच्या मार्गावर असलेल्या रुपी बँकेच्या पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नांना यामुळे यश येण्याची चिन्हे आहेत. आता रिझव्‍‌र्ह बँकेच्या भूमिकेवर रुपीचे भवितव्य अवलंबून असल्याची माहिती सहकार विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.\nसारस्वत, पंजाब नॅशनल या बँकांनीही रुपीच्या विलीनीकरणात स्वारस्य दाखविले होते. मात्र 1100 कर्मचारी आणि 550 कोटींचा तोटा, हे ओझे घेण्यास कोणतीच बँक तयार नव्हती. आता या बँकेत केवळ 350 अधिकारी-कर्मचारी उरले असून गेल्या वर्षभरात 17 कोटींची वसुली झाली आहे.\nतसेच रिझव्‍‌र्ह बँकेच्या ठेव विमा आणि पत हमी महामंडळाच्या (डीआयसीजीसी) योजनेनुसार टीजेएसबीने हा विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला आहे.\nचालू घडामोडी (2 ऑक्टोबर 2018)\nभौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर:\nजगातील सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये पहिल्यांदाच एका महिलेची वर्णी लागली असून डोना स्ट्रीक्लंड असे त्यांचे नाव आहे. हा पुरस्कार भौतिकशास्त्रासाठी दिला असून 3 जणांना तो देण्यात येणार आहे.\nआर्थर आश्कीन यांना तसेच गेरार्ड मोरौ आणि डोना स्ट्रीक्लंड यांना विभागून देण्यात आला आहे. डोना या कॅनडातील असून या तिघांनीही लेझर फिजिक्स विषयात केलेल्या कामाबद्दल त्यांना नोबेल देण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान आरोग्य आणि उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरले जाते.\n14 ऑक्टोबर रोजी औषधशास्त्र विषयातील नोबेल विजेत्यांची नावे जाहीर केल्यानंतर आता भौतिकशास्त्रासाठीचे नाव जाहीर करण्यात आले. आठवडाभर विविध क्षेत्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा होणार आहे.\nयंदा साहित्यातील नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही, असा निर्णय नोबेलच्या अकादमीने घेतला आहे. गेल्या 70 वर्षांत असे पहिल्यांदाच घडत आहे की साहित्यातील नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही.\nविश्व ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेसाठी तनिशाची दुसर्‍यांदा निवड:\nसध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेली गोव्याची अव्वल मानांकित तनिशा क्रास्तो हिची कॅनडा येथे होणाऱ्या बीडब्ल्यूएफ विश्व ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.\nसलग तीन अखिल भारतीय मानांकन स्पर्धा जिंकल्यानंतर चंदिगड आणि पंचकुला या स्पर्धेतही तिने छाप सोडली आहे. त्यामुळे तनिशाने निवडकर्त्यांचे लक्ष आपल्याकडे वेधले. तनिशाने हे सत्र पूर्णपणे गाजवले. आता ती दुसऱ्यांदा भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.\nनागपूर येथे ऐतिहासिक अशी दोन सुवर्णपदके पटकाविल्यानंतर गोव्याची उदयोन्मुख बॅडमिंटनपटू तनिशा क्रास्तो हिने आपली सुवर्ण घोडदौड कायम राखली.\nहैदराबाद येथील अखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेतही तिने दुहेरीत सुवर्णपदक पटकाविले होते. 15 वर्षीय तनिशाने आपली उत्तराखंडची जोडीदार आदिती भट्ट हिच्यासोबत खेळताना 17 वर्���ांखालील मुलींच्या दुहेरी गटात विजेतेपद पटकाविले होते.\n100 रुपये गुंतवून सुरू करा पोस्टाची ‘NSC’ योजना:\nछोट्या छोट्या योजनांमध्ये गुंतवणूक करणा-यांना नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर असते. या योजनेत पैसे गुंतवल्यानंतर जास्त व्याजदराबरोबरच टॅक्समध्ये सूट मिळते.\n1 ऑक्टोबरपासून 5 वर्षं एनएससीवर मिळणारे व्याजदर 7.6 टक्क्यांवरून वाढून 8 टक्के करण्यात आला आहे. खरे तर एवधे जास्त व्याजदर देशातली कोणतीही बँक देत नाही. त्यामुळे तुम्ही एनएससीमध्ये पैसे गुंतवणे जास्त फायदेशीर ठरू शकते.\nपोस्ट ऑफिसच्या एनएससी योजनेतील गुंतवणूक 5 वर्षांसाठी करता येते. भारतीय पोस्ट ऑफिसनुसार, या योजनेंतर्गत कमीत कमी 100 रुपयांमध्ये खाते उघडता येते. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठीच कालमर्यादा तुम्हाला वाढवताही येऊ शकते.\nतसेच एनएससीअंतर्गत देशभरातील पोस्ट ऑफिसच्या ब्रँचमध्ये खाते उघडलं जाऊ शकते.\nइराकचे नवे राष्ट्राध्यक्ष बरहम सालेह:\nइराकच्या राष्ट्राध्यक्षपदी बरहम सालेह हे विजयी झाले आहेत. 2 ऑक्टोबर रात्री उशिरा त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.\nपेट्रिऑटिक यूनियन ऑफ कुर्दिस्तानचे (पीयूके) उमेदवार असलेल्या सालेह यांनी कुर्दिस्तान डेमोक्रॅटिक पक्षाचे (केडीपी) उमेदवार फुआद हुसेन यांचा पराभव केला.\n58 वर्षीय बरहम सालेह यांना 219 तर फुआद यांना 22 मते मिळाली. बरहम सालेह हे इराकचे आठवे राष्ट्राध्यक्ष असतील.\nदोन्ही पक्षांमध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी मोठी रस्सीखेच होती. परंतु, निकाल एकतर्फी लागला. तसेच निकाल लागण्यासही उशीर झाला.\n2003 नंतर इराकमध्ये राष्ट्राध्यक्षपदी कुर्द निवडून येत आहेत. पंतप्रधान शिया मुसलमान आणि संसदेचे सभापती सुन्नी समाजाचे आहेत.\nइराकची अखंडता आणि सुरक्षेसाठी काम करणार असल्याचे सालेह यांनी शपथग्रहणावेळी म्हटले. सरकार स्थापन करण्यासाठी नव्या राष्ट्राध्यक्षांकडे 15 दिवसांची कालावधी असेल.\nहैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1903 मध्ये झाला.\nइराकला सन 1932 मध्ये युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.\nजनरल डी. बोनोच्या नेतृत्त्वाखाली इटलीने सन 1935 या वर्षी इथिओपिया पादाक्रांत केले.\nसन 1952 मध्ये युनायटेड किंग्डमने यशस्वीरित्या अण्वस्त्र शस्त्रांची चाचणी करून जगातील तिसरे परमाणु ऊर्जा सशस्त्र राष्ट्र बनले.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (4 ऑक्टोबर 2018)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.kingsxipunjab.com/post/how-to-enjoy-a-day-long-san-diego-trip/", "date_download": "2020-09-28T23:09:50Z", "digest": "sha1:XQGMUTFGNA7X2MWDPWXFTJI4UZE4XRL5", "length": 13686, "nlines": 24, "source_domain": "mr.kingsxipunjab.com", "title": "दिवसाचा कसा आनंद घ्यावा ‐ लाँग सॅन डिएगो ट्रिप | kingsxipunjab.com", "raw_content": "\nदिवसाचा कसा आनंद घ्यावा ‐ लाँग सॅन डिएगो ट्रिप\nसॅन डिएगो मध्ये बरेच काही पाहण्यासाठी आहे. परंतु शहराचा शोध घेण्यासाठी आपल्याला फक्त एक दिवस आला. निराश होऊ नका, जर तुम्ही तुमचा प्रवास व्यवस्थित ठरवला असेल तर तुम्ही एका दिवसात बरेच काही करू शकता. आपण एखादी कार भाड्याने घेऊ शकता आणि समुद्रकिनार्‍यावर धडक देऊ शकता, दोलायमान गॅझ्लॅम्प क्वार्टरभोवती फिरत असाल, कोरोनाडो बे ब्रिज ओलांडून जलपर्यटन करू शकता आणि ला जोला येथे खरेदी किंवा जेवणाचा आनंद घेऊ शकता. आपली योजना काहीही असू शकते, सॅन डिएगोमध्ये कोठे जायचे आहे आणि काय पहावे यासंबंधी शेवटच्या मिनिटातील गोंधळ टाळण्यासाठी आपण सर्व काही आगाऊ योजना करण्याची आवश्यकता आहे. सॅन डिएगोच्या आपल्या एक दिवसाच्या दौर्‍यामध्ये आपण जास्तीत जास्त कसा आनंद घेऊ शकता ते येथे आहे.\nआपण सॅन डिएगोला कधी भेट द्यायची ते ठरवा. सण डिएगो सहलीच्या नियोजनासाठी सप्टेंबर आणि ऑक्टोबर हा सर्वोच्च हंगाम असतो कारण एखाद्याला स्पष्ट दिवसांसह आनंददायी हवामानाचा आनंद घेता येईल.\nसॅन डिएगो पर्यंत जाण्यासाठी वाहतुकीचे माध्यम निवडा आणि आपली तिकिट आगाऊ बुक करा. पीक हंगामात अकरा वाजता तिकीट मिळवणे अवघड आहे.\nसॅन दिएगो मध्ये हॉटेल स्थित निवास आणि परवडणा lod्या निवासांची निवड करा. सॅन डिएगो मध्ये परवडणारे किंवा बजेट हॉटेल निवडणे नेहमीच चांगले आहे तिथून बहुतेक पर्यटकांच्या ठिकाणी जाणे सोपे आणि वेगवान आहे.\nसॅन डिएगो मध्ये आपण काय पाहू इच्छित आहात याची योजना तयार करा. आपण समुद्रकिनार्यांचा आनं�� घेऊ इच्छिता, किंवा मुख्य पर्यटकांच्या आकर्षणे किंवा ऐतिहासिक स्थळ किंवा सर्वकाही मिश्रणाचे पर्यटन करू इच्छिता एकदा आपल्याला काय करायचे आहे हे समजल्यानंतर, प्रवासाचे नियोजन करणे अधिक सुलभ होते.\nआगाऊ कार भाड्याने द्या जेणेकरून आपण आपल्या सोयीनुसार सॅन डिएगो येथे फिरवू शकता. अशा प्रकारे आपल्याला सार्वजनिक वाहतुकीवर वेळ वाया घालवायचा नाही आणि आपण आपल्या मर्यादित वेळेचा अधिकाधिक फायदा घेऊ शकता.\nदिवसभर ट्रिपसाठी व्यवस्थित वेषभूषा करा. येथे सकाळी सामान्यत: थंड असते म्हणून सूर्यप्रकाशानंतर थंडगार थर घालून आपल्याबरोबर स्वेटशर्टही घ्या.\nओल्ड टाउन स्टेट हिस्टोरिक पार्कला भेट देऊन आपण सहलीला सुरुवात करू शकता जे कॅलिफोर्नियामधील सर्वाधिक पाहिलेले राज्य उद्यान आहे. ओल्ड टाऊन मार्केटप्लेसमधील वातावरण नेहमीच उत्सव आणि गोंधळात टाकणारे असते आणि हे आपल्याला वेळेत परत घेऊन जाते. येथे आपण तोंडाला पाणी देणारी स्थानिक पदार्थ बनवू शकता, मारियाची खेळाडूंकडून मेक्सिकन संगीताचे आल्हाददायक आवाज, अनोख्या वस्तू विकणार्‍या रंगीबेरंगी दुकाने. तेथे १ 15 हून अधिक ऐतिहासिक स्थळे आहेत ज्यापैकी हेरिटेज पार्क, ओल्ड टाउन स्टेट ऐतिहासिक पार्क, व्हेली हाऊस, ओल्ड टाउन स्टेट ऐतिहासिक पार्क आपल्या कार्यक्रमात समाविष्ट करण्यासारखे आहेत.\nजगप्रसिद्ध सॅन डिएगो प्राणीसंग्रहालयात काही काळ ड्रॉप करा. अगोदरच प्राणीसंग्रहालयात वाचा जेणेकरुन आपल्याला काय पहायचे आहे हे आपल्याला ठाऊक असेल. एका दिवसात प्राणिसंग्रहालयाचा संपूर्ण दौरा करणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे आणि आपल्याकडे काही तास उरले नाहीत.\nउत्तम अन्नामध्ये आनंद घ्या. मिशन बीचवर काही लोकप्रिय पिकनिक स्पॉटवर हलके जेवण करा. काही कॉफी, ताजी स्कोन किंवा मफिन किंवा जवळील खाद्यपदार्थांच्या जोड्यांमधून घरगुती ब्रेडने बनवलेल्या काही सँडविचसह सनी समुद्रकिनारी आनंद घ्या. थोड्या वेळासाठी येथे आराम करा आणि पुढच्या स्टॉप, बाल्बोआ पार्ककडे जाण्यापूर्वी स्वत: ला रिचार्ज करा.\nयूएसए मधील सर्वात मोठा शहरी सांस्कृतिक उद्यान बल्बोआ पार्क येथे दुपार घालून भरपूर संग्रहालये, थिएटर, गार्डन्स, जुन्या वास्तू इमारती, दुकाने आणि रेस्टॉरंट्स आहेत. पुन्हा आपल्याला येथे काय पहावे याबद्दल काही कठोर निर्ण��� घ्यावे लागतील. जर आपण उद्यानाबद्दल आणि त्यातील सर्व काही स्टोअरमध्ये वाचले असेल तर आपण पाहू इच्छित असलेले आपण शॉर्टलिस्ट करू शकता. बल्बोआ पार्कला भेट दिल्यानंतर, 2 मैलांच्या लांबीच्या वक्र असलेल्या सॅन डिएगो-कोरोनाडो बे पुलावर जा. आपल्या कानात खारट वा wind्यासह पुलावरून आनंद घेऊ शकणारे निसर्गरम्य सौंदर्य स्वतः अनुभव घेणारा आहे. काहींसाठी पुलावर थांबा आणि येथून शहराचा आनंद घ्या.\nकोरोनाडो बीचवर जा. केशरी सूर्य क्षितिजावरुन खाली जात आहे हे पाहण्यासाठी समुद्रकाठ आश्चर्यकारक स्पॉट्स आहेत. वाळूच्या विस्तृत विस्तारामुळे, कोलिनाडो बीच व्हॉलीबॉल किंवा पतंग उडविण्याच्या सामन्याचा आनंद घेण्यासाठी भरपूर जागा देते. आपण इच्छित असल्यास आपण सहजपणे वाळूवर फिरत किंवा फिरू शकता. आणि जेव्हा आपणास भूक लागली असेल, तर स्वत: ला जवळपासच्या दुकानांमध्ये उपलब्ध अनेक प्रकारच्या मधुर खाद्य पदार्थांमध्ये गुंतवा.\nचैतन्यशील आणि दमदार नाईटलाइफसाठी ओळखल्या जाणार्‍या ऐतिहासिक गॅसलॅम्प क्वार्टरमध्ये आपली सहल समाप्त करा. या ठिकाणी सुमारे 40 नाईटस्पॉट्स, कल्पित रेस्टॉरंट्स, आर्ट गॅलरी, लाइव्ह थिएटर, जागतिक दर्जाचे शॉपिंग आणि रूफटॉप लाऊंज आहेत. रात्रीच्या जेवणासाठी रेस्टॉरंट निवडा आणि शक्य असल्यास लाइव्ह संगीत किंवा डान्स फ्लोर असलेले एखादे रेस्टॉरंट निवडा.\nप्रेक्षणीय गोष्टींची चित्रे आणि आयटम आकर्षक गोष्टी घ्या, आपल्याकडे सर्व वेळ आहे\nआपल्याकडे पुरेसे पैसे असल्याची खात्री करा.\nफक्त आपल्या सभोवतालकडे लक्ष द्या आणि मजा करा.\nभेट दिलेल्या ठिकाणांचे जर्नल ठेवा किंवा आपण ज्या ठिकाणी प्रवास केला त्या सभोवताल घडलेल्या मनोरंजक गोष्टी. आपण केलेल्या आणि पाहिलेल्या गोष्टींची आठवण करून देण्यासाठी काहीतरी.\nखासगी आपण एकटी प्रवास करणारी स्त्री असल्यास, डोजी शेजारचे क्षेत्र टाळा.\nही ठिकाणे फक्त सूचना आहेत. आपणास काहीतरी वेगळे करून पहायचे असल्यास, मोकळ्या मनाने.\nऐतिहासिक हॉटेलमध्ये खोली कशी बुक करावीसॅन डिएगो मध्ये एक परवडणारी लॉजिंग कशी बुक करावीसी वर्ल्ड सॅन डिएगोला मजेदार भेट कशी द्यावीलेगोलँड कॅलिफोर्नियाला कसे भेट द्यासी वर्ल्ड सॅन डिएगोला कसे भेट द्याल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/mealy-bug-infestation-in-cotton-5f32798c64ea5fe3bdddb33b", "date_download": "2020-09-28T21:41:03Z", "digest": "sha1:XH42LRH7OIYL6A6GR7GG5FWU5K7AY2SP", "length": 5735, "nlines": 97, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - कापूस पिकामध्ये पिठ्या ढेकूण किडीचे नियंत्रण! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nआजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकापूस पिकामध्ये पिठ्या ढेकूण किडीचे नियंत्रण\nशेतकऱ्याचे नाव:- श्री. सोनू चौधरी राज्य:- राजस्थान टीप:- बुप्रोफेझिन २५ एससी @१०० मिली प्रति एकर २०० लिटर पाण्यामध्ये मिसळवून फवारणी करावी.\nहि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nकापूसपीक संरक्षणआजचा फोटोकृषी ज्ञान\nकापूस पिकातील कोरायनेस्पोरा व अल्टरनेरिया बुरशीजन्य रोग व त्याचे योग्य नियंत्रण\nकपाशीचे पीक हे सध्या बोंडे धारणेच्या तसेच विकासाच्या अवस्थेत आहे, परंतु मागील काही दिवसांपासून सतत पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे.यामुळे...\nव्हिडिओ | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकिमान आधारभूत किंमत कायम राहिल- कृषी मंत्री तोमर\nनवी दिल्ली: केंद्रीय कृषिमंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर विविध माध्यमांद्वारे या शंका दूर करीत आहेत. श्री तोमर हे बिल काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करीत आहेत. अध्यादेशात...\nकृषी वार्ता | कृषक जगत\nकापूसपीक पोषणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nकपाशी पिकामध्ये लाल्या विकृतीचे नियंत्रण\nकापूस पीक वाढीच्या सुरूवातीच्या टप्प्यात लाल्याचा प्रादुर्भाव आढळून येतो. ही समस्या येऊ नये, यासाठी मॅग्नेशियम सल्फेट @ 10-15 किलो / एकर जमिनीतून द्यावे.\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://gharchavaidu.in/%E0%A4%AD%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95/", "date_download": "2020-09-28T20:53:53Z", "digest": "sha1:QUYYMK5324AU6ZHSBRNPQYV6GXRD3WSM", "length": 4838, "nlines": 64, "source_domain": "gharchavaidu.in", "title": "भस्मक - घरचा वैदू", "raw_content": "\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nभस्मक हा एक असा रोग आहे ज्यामध्ये रोगी सतत खात असतो. रोगी जितका खात राहतो त्याला वारंवार भूक लागत राहते.\nभस्मक रोगाचे लक्षण :-\nया रोगामध्ये रोगी व्यक्तीला खूप अधिक प्रमाणात भूक लागते आणि तो थोड्या-थोड्या वेळाने काही न काही खायला मागत राहतो.\nभस्मक रोगावर उपाय :-\nयामध्ये रोग्याने काही दिवस रसाहार तस��च फलाहार केला पाहिजे. आणि नंतर काही दिवसांनी जेवण जेवले पाहिजे.\nरोग्याला केळ्याचा गर ५० ग्राम व एक चमचा शुद्ध तूप सकाळ संध्याकाळी द्यावे.\nवाचा घरचा वैदू तुमच्या मोबाइल वर\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग ची सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट/सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nतोंड, कान आणि नाकाचे रोग\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nअजीर्ण अतिसार आम्लपित्त आव पडणे उचकी उच्च रक्तदाब उलटी एसिडीटी कफ कान कारळे कावीळ क्षय रोग खोकला गोळा सरकणे (बेंबी सरकणे ) चक्कर चटणी जिरे जुलाब डाग डोकेदुखी डोळे येणे डोळ्याखालचे काळे घेरे तीळ दमा दात दालचिनी धने पोट दुखणे पोटदुखी पोटातील कृमि पोटातील गॅस फिट बडीशेप भस्मक मळमळ मिरची मिरी मेंदूची ताकद वाढवा शारीरिक दुखणे सर्दी-पडसे सुरकुत्या हगवण हाय ब्लड प्रेशर हृदय रोग\nगोळा सरकणे (बेंबी सरकणे )\nघरचा वैदू हिंदी में देखिए\nघरचा वैदू हिंदी में देखिए\n\"घरचा वैदू\" मध्ये दिलेली माहिती अनुभवावर आधारित आहे. शरीराच्या प्रकृति प्रमाणे प्रयोगाच्या पूर्वी वैद्याचा सल्ला घ्यावा.\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2020-09-28T21:26:11Z", "digest": "sha1:XPQZ7JAXTT7H23GSXNXOBKUENNMCO5L4", "length": 14694, "nlines": 145, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बेल्जियम - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nबेल्जियम हा पश्चिम युरोपातील एक देश आहे. बेल्जियमच्या उत्तरेला नेदरलँड्स व उत्तर समुद्र, पूर्वेला जर्मनी, दक्षिणेला लक्झेंबर्ग व फ्रान्स व पश्चिमेला फ्रान्स हे देश आहेत. बेल्जियम हा युरोपियन युनियनचा स्थापनेपासूनचा सदस्य देश आहे व संघाचे मुख्यालय ब्रसेल्स येथे स्थित आहे. तसेच नाटोसकट इतर अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचा बेल्जियम सदस्य देश आहे.\nबेल्जियमचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) ब्रसेल्स\nअधिकृत भाषा डच, फ्रेंच, जर्मन\nसरकार राजेशाही व सांसदीय लोकशाही[१]\n- राजा आल्बर्ट दुसरा\n- पंतप्रधान एल्यो दि र्‍युपो\n- स्वातंत्र्य दिवस (नेदरलँड्सपासून)\nऑक्टोबर ४, १८३० (घोषित)\nएप्रिल १९, १८३९ (लंडन तहान्वये मान्यता)\nयुरोपीय संघात प्रवेश २५ मार्च १९५७\n- एकूण ३०,५२८ किमी२ (१३९वा क्रमांक)\n- पाणी (%) ६.४\n- २०११ १,१०,०७,०२०[२] (७६वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्प���्न (पीपीपी)\n- एकूण ३९४.३४६ अब्ज[३] अमेरिकन डॉलर (३०वा क्रमांक)\n- वार्षिक दरडोई उत्पन्न ३५,४२१ अमेरिकन डॉलर (१२वा क्रमांक)\nमानवी विकास निर्देशांक . ▲ ०.८६७[४] (अति उच्च) (१८ वा) (२०१०)\nराष्ट्रीय चलन युरो (€)\nआंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+१)\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३२\n३०,५२८ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेल्या बेल्जियमची लोकसंख्या सुमारे १.१ कोटी आहे. बेल्जियममध्ये दोन भिन्न भाषिक प्रदेश आहेत व ह्या प्रदेशांना बव्हंशी स्वायत्तता आहे. उत्तरेकडील फ्लांडर्स हा डच भाषिक तर दक्षिणेकडील वालोनी हा प्रदेश फ्रेंच भाषिक आहे. तसेच देशाच्या पूर्व भागात एक लहान जर्मन भाषिक प्रदेश आहे. राजधानीचे शहर ब्रसेल्स भौगोलिक दृष्ट्या जरी फ्लांडर्स भागामध्ये असले तरी तो एक वेगळे प्रशासकीय विभाग मानला जातो.[५]\nमध्ययुगीन काळापासून बेल्जियम हा एक संपन्न देश राहिला आहे. १८३० साली बेल्जियम नेदरलँड्सपासून स्वतंत्र झाला. १८व्या शतकातील औद्योगिक क्रांतीदरम्यान बेल्जियमचा झपाट्याने विकास झाला. विसाव्या शतकामध्ये बेल्जियमने इतर युरोपियन देशांप्रमाणे आफ्रिका खंडामध्ये अनेक वसाहती स्थापन केल्या. सध्या बेल्जियमची अर्थव्यवस्था युरोझोनमधील इतर देशांशी संलग्न आहे.\nबेल्जियमच्या उत्तरेला नेदरलँड्स व उत्तर समुद्र, पूर्वेला जर्मनी, दक्षिणेला लक्झेंबर्ग व फ्रान्स व पश्चिमेला फ्रान्स हे देश आहेत.\nमुख्य लेख: बेल्जियमचे प्रांत\nबेल्जियममध्ये तीन स्वायत्त संघ व १० प्रांत आहेतः फ्लांडर्स, वालोनी व राजधानी ब्रसेल्स. फ्लांडर्स प्रदेशामध्ये ॲंटवर्प, पूर्व फ्लांडर्स, पश्चिम फ्लांडर्स, लिमबर्ग व फ्लाम्स ब्राबांत हे पाच प्रांत आहेत तर वालोनी प्रदेशामध्ये एनो, लीज, लक्झेंबर्ग, नामुर व ब्राबांत वालों हे ५ प्रांत आहेत.\nविकिव्हॉयेज वरील बेल्जियम पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २० जुलै २०२० रोजी २२:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9F", "date_download": "2020-09-28T21:12:48Z", "digest": "sha1:3I5PJ6ZCBMEM3DSURINMR2QZJOE36TVK", "length": 22301, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लाट - विकिपीडिया", "raw_content": "\n• उंची २२.५३ चौ. किमी\nलिंग गुणोत्तर १६,२७१ (२०११)\nग्रामदैवत श्री कल्लेश्वर मंदिर\nलाट तथा अब्दुललाट हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील गाव आहे.\n१ भौगोलिक स्थान व वस्ती\n४ वैद्यकीय सुविधा (शासकीय)\n५ वैद्यकीय सुविधा (अशासकीय)\n८ संपर्क व दळणवळण\n९ बाजार व पतव्यवस्था\n१६ लाट गावचे रहिवासी\n१७ संदर्भ आणि नोंदी\nभौगोलिक स्थान व वस्ती[संपादन]\nया गावाचे भौगोलिक क्षेत्रफळ २२५३ हेक्टर असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ३३४० कुटुंबे व एकूण १६२७१ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर इचलकरंजी ९ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ८३६१ पुरुष आणि ७९१० स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ३२६८ असून अनुसूचित जमातीचे १६२१ लोक आहेत. ह्या गावाचा जनगणनेतील स्थल निर्देशांक ५६७३४९[१] आहे.\nएकूण साक्षर लोकसंख्या: १२१८४\nसाक्षर पुरुष लोकसंख्या: ६७५० (५५%)\nसाक्षर स्त्री लोकसंख्या: ५४३४ (४५%)\nगावात १४ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा, ७ शासकीय प्राथमिक शाळा,६ शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा, एक शासकीयमाध्यमिक शाळा व तीन शासकीय उच्च माध्यमिक शाळा आहेत.गावात एक खाजगी उच्च माध्यमिक शाळा आहे. गावात दोन शासकीय पदवी महाविद्यालयेआहेत. समाजातील अनाथ आणि वंचित मुलांसाठी कुलभूषण बिरनाळे यांनी २००९ साली बालोद्यान हे वसतिगृह सुरु केले. २०१७ साली येथे सुमारे ५० मुले-मुली राहून शिक्षण घेत आहेत.\nसर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय इचलकरंजी येथे ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय जयसिंगपूर येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था जयसिंगपूर येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील पॉलिटेक्निक इचलकरंजीत आहे. गावात एक शासकीय व्यावसायिक प्रशिक्षण शाळा आहे.\nसर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र शिरोळ येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा इचलकरंजीत ५ ते १० कि���ोमीटर अंतरावर आहे. गावात उसतोडणी मजुरांसाठीच्या मुलांसाठी विद्योदय मुक्तांगण परिवारामार्फात हंगामी सेवांकुर साखर शाळा सध्या चालू करण्यात आली आहेत.तसेच जीवन कौशल्य शाळा चालू करण्यात आली आहे.\nकल्लेश्वर हे येथील ग्रामदैवत आहे. गावात प्रत्येक वर्षी दिवाळीच्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात यात्रा भरते.\nसर्वात जवळील सर्वसाधारण आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहेत. गावात एक प्रसूति व बालकल्याण केंद्र आहे. गावात एक क्षयरोग उपचार केंद्र आहे. गावात एक ॲलोपॅथी रुग्णालय आहे. सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.गावात एक दवाखाना आहे. गावात एक पशुवैद्यकीय रुग्णालय व एक कुटुंब कल्याणकेंद्र आहे. गावात आरोग्यविषयक शिबिरे घेतली जातात.\nगावात ५ बाह्यरुग्ण वैद्यकीय सुविधा आहेत. गावात एक निवासी व बाह्यरुग्ण वैद्यकीय सुविधा आहे. गावात एक एमबीबीएस पदवीधर वैद्यक व्यावसायिक आहे. गावात ४ इतर पदवीधर वैद्यक व्यावसायिक आहेत. गावात औषधाची ६ दुकाने आहेत.\nगावात शुद्धीकरण केलेल्या व न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात हॅन्डपंपच्या व ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात नदी/कालव्याच्या पाण्याचा पुरवठा आहे.सध्या काही महिन्यांपासून दूधगंगा या नदीपासून शुद्ध पेयजल योजना सुरू केली आहे.\nगावात बंद व उघडी गटारव्यवस्था आहे. सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. गावात न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह आहे. गावात न्हाणीघराशिवाय सार्वजनिक स्वच्छता गृहही आहे. गावात ग्रामीण उत्पादक केंद्रे किंवा सॅनिटरी हार्डवेअरचे दुकान आहे. शैक्षणिक सुविधा जास्त असल्याने गावात स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणात राबवले जाते. गावात दरदिवशी ग्रामपंचायतीचे सेवक गावातील स्वच्छता करतात.\nगावात पोस्ट व तार ऑफिस आहे. गावाचा पिन कोड ४१६१३० आहे.गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र आहे.गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे.\nगावात खाजगी कुरियर उपलब्ध आहे.गावात शासकीय बससेवा आणि खाजगी बससेवा उपलब्ध आहे. सर्वात जवळील रेल्वे स्थानक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात ऑटोरिक्षा,टमटम,टॅक्सी उपलब्ध आहे.\nराष्ट्रीय महामार्ग गावाला जोडलेला नाही.सर्वात जवळील राष्ट्रीय महामार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.राज्य महामार्ग गावाला जोडलेला नाही.सर्वात जवळील राज्य महामार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला आहे. जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे.\nगावात एटीएम उपलब्ध आहे. गावात व्यापारी बँक, सहकारी बँक व शेतकी कर्ज संस्था आहेत. गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. गावात रेशन दुकान आहे. गावात मंडई/ कायमचे बाजार व आठवड्याचा बाजार आहे. गावात कृषी उत्पन्न बाजार समिती नाही. सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात दर सोमवारी भरणार्‍या आठवडी बाजारासाठी वेगळ्या जागेची सोय आहे.\nगावात एकात्मिक बाल विकास योजना व पोषण आहार केंद्र आहे.गावात अंगणवाडी आहे. गावात 'आशा' स्वयंसेविका आहे.गावात समाज भवन (टीव्ही सह/शिवाय) उपलब्ध आहे. गावात क्रीडांगण आहे. गावात खेळ / करमणूक केंद्र आहे. गावात चित्रपटगृह नाही.सर्वात जवळील चित्रपटगृह १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात सुभाष वाचनालय हे सार्वजनिक ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय आहे. गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध आहे. गावात विधानसभा मतदान केंद्र आहे. गावात जन्म व मृत्यू नोंदणी केंद्र आहे.\nघरगुती, शेतीसाठी व व्यापारी वापरासाठी प्रतिदिवस १६ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) व १८ तासांचा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) वापरासाठी उपलब्ध आहे.गावात दर सोमवारी विजेची कपात केली जाते.\nअब्दुललाट ह्या गावात एकूण २२५३ हेक्टर क्षेत्रापैकी जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):\nबिगरशेती वापरात असलेली जमीन: ३\nओसाड व लागवडीला अयोग्य जमीन: १००\nकुरणे व इतर चराऊ जमीन: ४६\nफुटकळ झाडीखालची जमीन: २\nलागवडीयोग्य पडीक जमीन: २६०\nकायमस्वरूपी पडीक जमीन: १७०\nसद्यस्थितीतील पडीक जमीन: ६४\nएकूण कोरडवाहू जमीन: ५७९\nएकूण बागायती जमीन: १०२९\nसिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):\nविहिरी / कूप नलिका: १८७\nअब्दुललाट हे गाव पंचगंगा नदीच्या काठावर वसले आहे. गावाचे सांडपाण��� थेट नदीत मिसळत असल्याने तसेच वरच्या भागातील अनेक शहरांचा मैला, कत्तलखाने, चर्मोद्योग, औद्योगिक वसाहती, साखर उद्योग इ. मुळे दुषित पाणी पुरवठा[२] होवून विविध आजारांना जनतेला सतत तोंड द्यावे लागते. पंचगंगा प्रदूषण नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेने उपाययोजना [३]बनविण्यात आली असून त्यात या गावाचा समावेश केला आहे.\nअब्दुललाट ह्या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्वाच्या उतरत्या अनुक्रमाने): ऊस,सोयाबीन,भुईमुग,समाधान निर्धूर चुली, ऊसाची रोपे\nमराठी लेखक आणि सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे हे मूळचे लाट गावचे रहिवासी आहेत.\n^ \"प्रदूषित \"विष'गंगेमुळे नदीकाठाला कोरड - सकाळ दैनिक\". सकाळ दैनिक. २० मार्च,इ.स. २०१३ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ \"प्रदूषणमुक्तीसाठी जिल्हा परिषदेचेही प्रयत्न - सकाळ दैनिक\". सकाळ दैनिक. १९ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\nमहाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/09/Corona-Virus-Treatment.html", "date_download": "2020-09-28T22:50:22Z", "digest": "sha1:UBO4KJGZWT5FKAVH7CV7B2QIJZMQKMQS", "length": 7531, "nlines": 53, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "केवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा !", "raw_content": "\nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nनवी दिल्ली - कोरोना विषाणूने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. या विषाणूमुळे भारतात आतापर्यंत ४१ लाख लोक संक्रमीत झाले असून, ७० हजार लोक मृत्यू पावले आहेत. कोरोनावर लस अद्याप आलेली नाही, त्यामुळे सर्वजण हतबल झाले आहेत, मात्र हा संसर्गजन्य आजार आता फक्त एक रुपयात घरगुती पद्धतीने बरा होऊ शकतो असा दावा आंध्र प्रदेशातील रंगा व्यंकटेश्वर राव यांनी केला आहे. हा दावा खोटा ���िघाल्यास पाच लाख रुपये बक्षीस देण्याचीही राव यांची तयारी आहे. त्यांनी यापूर्वी केलेल्या निस्वार्थी सेवेबद्दल राव यांना राष्ट्रपती पदक देखील मिळालेले आहे.\nहा घरगूती इलाज जादु सारखा असल्याचे सांगत राव म्हणाले की, आपण आपल्या दोन्ही नाकपुड्यामध्ये लिंबाच्या रसाचा एक थेंब ठेवल्यास नाक, घसा व फुफ्फुसामध्ये पडलेला विषाणू- कफ स्वरूपात तोंडातून बाहेर येतो. जे आपल्याला थुंकावे लागते. नंतर कोमट पाण्यात लिंबाचा रस व मीठ घालून गुळण्या कराव्यात. नंतर बराच आराम वाटेल. यानंतर नाकपुडीमध्ये बोटांनी खोबरेल तेल लावावे. या सोप्या प्रक्रियेनंतरही जर कोणाला हे सिद्ध झाले की, आराम मिळाला नाही तर व्यंकटेश्वर राव आव्हान देतात की 5 लाख रूपयांचे बक्षीस देण्यास तयार आहेत.\nजेंव्हा कोरोना विषाणू संपूर्ण जग हादरवून टाकणारा खलनायक ठरला आहे, तेंव्हा रंगा व्यंकटेश्वरराव यांना हा एक सोपा, प्रभावी, निश्चित उपाय सापडला आहे.ते पुढे म्हणतात की, लिंबाचा रस सॅनिटायझर म्हणून आश्चर्यकारकपणे कार्य करतो. आपल्या हातावर व डोक्यावर लिंबाचा रस लावा, कपड्यांवर फवारणी करा आणि घरामध्ये शिंपडा, कोरोना व्हायरस आपल्यावर परिणाम करणार नाही असा दावा त्यांनी केला. रंगा व्यंकटेश्वरराव आंध्रप्रदेश मधील निदादावोल येथील रहिवासी आहेत.\nराव यांनी लायन्स क्लबचे अध्यक्ष आणि जिल्हा सेवा समन्वयक निदादावोल पश्चिम गोदावरी जिल्हा म्हणून काम पाहिले आहे.त्यांनी केवळ क्लबचेच नव्हे तर इतर विविध क्लबमध्ये देखील सेवा दिली आहे. त्यांना निस्वार्थ सेवेसाठी, सर्वोत्कृष्ट राष्ट्रपती पुरस्कार मिळाले आहे. त्यांनी वरील उपायांची यशस्वीपणे स्वतःवर चाचणी केली व सकारात्मक परिणाम प्राप्त झाल्यावर, त्यांनी कोरोनाव्हायरसने संक्रमित झालेल्या अनेक राजकारण्यांना व इतरांना वरील उपाय सुचविले आहेत. सायनाईडच्या एका थेंबाने शत्रूला ठार मारले जाते, तर लिंबू रसाचा एक थेंब माणसाचे प्राण वाचवतो. सर्व आजारापासून मुक्त होऊ शकतात असेही राव यांनी सांगितले.\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\nमराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय\nकेवळ 1 रूपयात कोरोना घालव���; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/extension-of-deadline-for-application-for-foreign-scholarship-till-28th-august/", "date_download": "2020-09-28T22:01:41Z", "digest": "sha1:6RRK63E3JNDGVSQMYUONDFSHXGLFAJKP", "length": 17737, "nlines": 212, "source_domain": "policenama.com", "title": "परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत 28 ऑगस्टपर्यंत वाढ : धनंजय मुंडे | extension of deadline for application for foreign scholarship till 28th august | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\nपरदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत 28 ऑगस्टपर्यंत वाढ : धनंजय मुंडे\nपरदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत 28 ऑगस्टपर्यंत वाढ : धनंजय मुंडे\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा तत्सम उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी सन 2020-21 या नवीन शैक्षणिक वर्षात लाभ मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. अर्ज करण्यासाठी 14 ऑगस्ट ही शेवटची मुदत होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही मुदत 15 दिवसांनी वाढवून देण्यात आली आहे. आता 28 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.\nसामाजिक न्याय विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत १४ ऑगस्ट वरून २८ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढवली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन/ई-मेलद्वारे अर्ज सादर करावेत.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेऊन या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज समाज कल्याण आयुक्तालयाने ऑनलाईन पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे स्वीकारावेत अशा सूचना धनंजय मुडे यांनी यापूर्वीच दिल्या आहेत. तसेच अर्ज करण्यासाठीची मुदत आता 15 दिवसांनी वाढवून मिळाल्याने विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त केले आहे.\nदरम्यान, ज्या शाखेत पदवी त्याच शाखेचे पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असाल तरच परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल, भाजप सरकारच्या काळात घातलेला हा निर्णय सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी रद्द केला आहे.\nत्यामुळे आता परदेशी विद्यापीठात विशिष्ट पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतला, त्या विद्यार्थ्याचे आधी घेतलेले पदवी शिक्षण इतर शाखेचे असले तरी त्याला आता परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. त्याशिवाय या योजनेतील वयोमर्यादा बाबतचा गोंधळ देखील संपवण्यात आला आहे. मूळ निमयमानुसार पदव्युत्तरसाठी 35 वर्षे तर पीएचडीसाठी 40 वर्षे अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nशरद पवार यांच्या भेटीसाठी पार्थ ‘सिल्व्हर ओक’वर दाखल, ‘त्या’ चर्चेवर पडदा पडणार \n…म्हणून Facebook नं गेल्या 3 महिन्यात 70 लाखापेक्षा अधिक पोस्ट हटवल्या\n‘देशात नवीन राजकीय समीकरणाची सुरूवात, जे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये…\n‘या’ अटींवर सुरू होणार रेस्टॉरंट, CM उद्धव ठाकरेंनी सांगितलं \nशरद पवार उद्या पंढरपूर दौर्‍यावर\n‘शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईन बणवण्याची मोठी भूक’,…\nरामदास आठवलेंनी सुचवला 2-3 चा ‘फॉर्म्युला’, शिवसेनेला भाजपसोबत येण्यासाठी…\nराऊत-फडणवीस भेटीची उमटले शिवसेनेत पडसाद, भाजपसोबत जाण्याबद्दल नेत्यांनी उपस्थित केला…\nपतीनं केलेली हाणामारी आणि अत्याचारांबाबत ‘पूनम…\nड्रग्स कनेक्शन : दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांना NCBकडून…\nग्रामसुरक्षा दलाच्या माध्यमातून ‘रात्रगस्त’\nकशी झाली आशालता वाबगावकरांना ‘कोरोना’ची लागण \nBenefits Of Amla : आवळा ज्यूस आरोग्यासाठी वरदान, होतात…\nयुक्रेनमध्ये लष्कराच्या विमानाचा ‘अपघात’, 22 ठार…\nनाष्ट्यामध्ये पीनट बटर सँडविच आणि व्हेज सँडविच पैकी काय खाणं…\nमांसाहार केल्यानंतर पपई खाल्ल्यास होतील ‘हे’…\n आता वर्षभर नोकरी केल्यानंतर देखील मिळणार…\n६० लाख लोकांनी योगा करत रचला इतिहास, ‘गोल्डन बुक ऑफ…\n‘या’ 10 चुका केल्या तर वजन होणार नाही कमी, बारिक…\n फक्त श्वास घेतल्यानं देखील पसरू…\nजर तुम्ही देखील खात असाल ‘स्टीकर’ लावलेली फळं तर…\n‘हे’ उपाय करा आणि मिळवा पिळदार…\nतुम्ही कधी लाल भेंडी पाहिली आहे का \n जपानमध्ये आणखी एका भारतीयाला…\nपावसाळयात ‘या’ 5 गोष्टी तुमच्या आहारात करा…\nदीपिका पादुकोण सोशल मीडियावर ‘ट्रोल’, युजर्सनी…\nमाजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्यावरील…\n‘एनसीबी’कडून होणार रकुल प्रीत सिंहची चौकशी\nड्रग्स कनेक्शन मध्ये ‘या’ 5 दिग्गजअभिनेत्रींची…\nBollywood Drug Chat : तपासामध्ये दीपिका पादुकोणचं नाव आलं…\nबँक लोन मोरेटोरियम प्रकरणावरील सुनावणी 5 ऑक्टोबरपर्यंत पुढं…\nसंजू सॅमसनबाबत शेन वॉर्ननं केलं मोठं वक्तव्य, म्हणाला…\nअवघ्या 28 व्या वर्षी 3 लाख मतांनी जिंकली लोकसभा निवडणुक, आता…\nसरकारला प्रश्न विचारल्यानंतर दुसर्‍याच दिवशी…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nसावधान : ‘कोरोना’ अपडेटच्या बहाण्याने स्मार्टफोन हॅक…\nमुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची शरद पवारांनी घेतली ‘भेट’, काल…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक लाख रुपये,…\nPM केअर फंडासाठी बँका, वित्तसंस्थांकडून 349 कोटींची…\nश्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणी 30 सप्टेंबरला सुनावणी शाही ईदगाह हटवण्याची मागणी\nजाणून घ्या, जास्त वेळ मास्क ‘परिधान’ केल्यानं घशात ‘खवखव’ का होते , यावर ‘उपाय’ काय…\n‘इतनी शक्ति हमें देना दाता’चे गीतकार अभिलाष यांचं कॅन्सरनं निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/recipes/tomato-paratha/", "date_download": "2020-09-28T21:10:17Z", "digest": "sha1:GJ37OQQDEGZEGE6H3PO5G2LOXTL32BEY", "length": 5541, "nlines": 103, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "टोमॅटोचे पराठे – गावोगावची खाद्ययात्रा", "raw_content": "\n[ November 11, 2019 ] काया टोस्ट\tगोड पदार्थ\n[ October 22, 2019 ] आजचा विषय केळी भाग तीन\tआजचा विषय\n[ October 20, 2019 ] आजचा विषय केळी भाग दोन\tआजचा विषय\n[ October 18, 2019 ] आ���चा विषय अळू\tआजचा विषय\nSeptember 7, 2018 मराठी पदार्थ व्हॉटसअॅप ग्रुप नाश्त्याचे पदार्थ\nसाहित्य – दोन ते तीन वाटया कणकेचं पीठ, दोन ते तीन चिरलेले टोमॅटो, आलं-लसूण-मिरचीची पेस्ट, गोडा मसाला, चवीनुसार तिखट, थोडीशी साखर, मीठ, अर्धी वाटी तेल.\nकृती – दोन ते तीन चिरलेले टोमॅटो मिक्सरमध्ये लावून त्याची प्युरी करावी. या प्युरीत तिखट, मीठ, आलं-लसूण-मिरचीची पेस्ट, चवीपुरती साखर घालून प्युरी चांगली एकजीव करावी. प्युरीतील साखर विरघळल्यावर त्यात मावेल इतकं पीठ घालावं. तेलाचा हात लावून पीठ मळून घ्यावं. तयार गोळयाच्या पोळया लाटून त्या तूप किंवा तेलावर भाजून घ्याव्यात. या पराठयांचं वैशिष्टय म्हणजे ते मस्त गुलाबीसर रंगाचे दिसतात आणि खायलाही तितकेच चविष्ट लागतात.\nआजचा विषय कडधान्यांच्या वेगळ्या पाककृती\nआजचा विषय केळी भाग एक\nआजचा विषय केळी भाग तीन\nआजचा विषय केळी भाग दोन\nकसे ओळखावे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/no-one-ready-accept-sixth-floor-two-number-cabin-mantralaya-47603", "date_download": "2020-09-28T20:34:14Z", "digest": "sha1:EOXDVFUDIIR3FVUVT5XJZL4UDR5UQPDL", "length": 14130, "nlines": 196, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "No one Ready To Accept Sixth Floor Two Number Cabin in Mantralaya | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील 'ते' दालन घेण्यास कोणीही धजेना; पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेस खतपाणी\nमंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील 'ते' दालन घेण्यास कोणीही धजेना; पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेस खतपाणी\nमंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील 'ते' दालन घेण्यास कोणीही धजेना; पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेस खतपाणी\nमंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील 'ते' दालन घेण्यास कोणीही धजेना; पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेस खतपाणी\nमंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील 'ते' दालन घेण्यास कोणीही धजेना; पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेस खतपाणी\nबुधवार, 1 जानेवारी 2020\nमंत्रालयात सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालय ए���ा बाजूला तर मुख्य सचिवासह सचिवांची दालने दुस-या बाजूला अशी रचना आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या बाजूलाच उपमुख्यमंत्री कार्यालय आहे. मात्र, या दालनाचा मागील काही वर्षांत ज्यांनी ज्यांनी वापर केला त्यांचे राजकीय जीवनात अडथळे निर्माण झाले. त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे दालन स्वीकारणे टाळले आहे\nमुंबई : मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील 602 क्रमांकाचे दालन घेण्यास उपमुख्यमंत्री अथवा मंत्री, राज्यमंत्री कोणीही तयार नाही. त्यामुळे मंत्रालयातील ते दालन घेण्यास कोणीही धजेना अशी अवस्था निर्माण झाली आहे. यामुळे अंधश्रद्धा निर्मुलन कायदा राबवणा-या पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रेद्धस खतपाणी घातले जाते का याची चर्चा मंत्रालयात सुरू आहे.\nमंत्रालयात सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालय एका बाजूला तर मुख्य सचिवासह सचिवांची दालने दुस-या बाजूला अशी रचना आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या बाजूलाच उपमुख्यमंत्री कार्यालय आहे. मात्र, या दालनाचा मागील काही वर्षांत ज्यांनी ज्यांनी वापर केला त्यांचे राजकीय जीवनात अडथळे निर्माण झाले. त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे दालन स्वीकारणे टाळले आहे. यामुळे पवार हे मुख्य सचिवांचे दालन घेणार असल्याचे समजते. मुख्य सचिावांना लवकरच 602 या दालनात हलवण्यात येणार असल्याचे समजते. यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांनी पहिल्या मजल्यावर तात्पुरते दालन स्वीकारले आहे. लवकरच पवार हे सहाव्या\nथोडसे 602 या दालनाविषयी\nया दालनामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना हे दालन देण्यात आले होते. खडसे यांचे मंत्रीपद लगेच गेले. त्यानंतर तत्कालीन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना हे दालन देण्यात आले होते. मात्र, यांचाही हृदविकाराने मृत्यू झाला. त्यानंतर कृषीमंत्री म्हणून अनिल बोंडे यांनी सूत्रे घेतली. मात्र बोंडे यांचाही पराभव झाला.\nया दालनाचे तीन भाग करण्यात आले होते. एका भागात कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाउ खोत तर मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जून खोतकर यांची कार्यालये होती. खोतकर यांचा पराभव झाला तर सरकार गेल्यामुळे खोत यांचे मंत्रीपदही गेले. हे एक प्रकारचे अपशकुनी दालन असल्याची चर्चा मंत्रालयात पसरली आहे.\nअधिक राजकीय बात��्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपूनम महाजन एक पायरी वर चढणार : वडिलांप्रमाणे केंद्रीय मंत्री होणार\nनवी दिल्ली : भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखालील नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत बहुतांश नव्या चेहऱ्यांना संधी देताना...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nराज्याचे मुख्य सचिव संजयकुमार कोरोना पाॅझिटिव्ह\nमुंबई : राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण झाली असून ते सध्या होम क्वारंटाईन आहेत. त्यांची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर घरीच उपचार...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nमहापालिका समिती अध्यक्षासाठी लॉबिंग आदित्य ठाकरे निर्णय घेण्याची शक्‍यता\nमुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या समित्यांच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांकडून लॉबिंग सुरू झाले आहे. या वेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nघोषणांचा पाऊस...बारावी पास मुलींना 25 हजार तर पदवीधर मुलींना 50 हजार\nनवी दिल्ली : देशात कोरोनाच्या कहर वाढत असताना बिहारमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज बिहारमधील विधानसभा निवडणुकीची...\nशुक्रवार, 25 सप्टेंबर 2020\nलेबर बिलांवरून संघपरिवारात मतभेद\nनवी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकारने आज संसदेच्या मान्यतेची प्रक्रिया पूर्ण केलेल्या श्रम मंत्रालयाच्या तीन कामगार कायद्यांवरून (लेबर लॉ)...\nगुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nमंत्रालय मुख्यमंत्री अजित पवार ajit pawar मुंबई mumbai महाराष्ट्र maharashtra देवेंद्र फडणवीस devendra fadnavis एकनाथ खडसे eknath khadse कृषी agriculture पांडुरंग फुंडकर pandurang fundkar अर्जून खोतकर arjun khotkar सरकार government\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/sanvadhvivekanad", "date_download": "2020-09-28T20:35:09Z", "digest": "sha1:KMAKMQ7FMDSBNG3EF454L2BMPLVPQ33G", "length": 4828, "nlines": 86, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); स्वामी विवेकानंद | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चं��्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nस्वामी विवेकानंद (१२ जानेवारी, १८६३ - ४ जुलै, १९०२) हे मूळचे बंगालचे रहिवासी असलेले भारतीय हिंदू विचारवंत होते. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत. भारत सरकारतर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://tusharnagpur.blogspot.com/2012/05/", "date_download": "2020-09-28T22:56:52Z", "digest": "sha1:DJXLZ6KNE435TH2RA5WOEDBLTQRVB6CI", "length": 23097, "nlines": 524, "source_domain": "tusharnagpur.blogspot.com", "title": "तुष्की नागपुरी: मे 2012", "raw_content": "\nनागपूरचा कवी तुष्की नागपुरी याच्या कविता या ब्लाग वर वाचा\nगुरुवार, ३१ मे, २०१२\nकुणी अर्थ देता का अर्थ\nकुणी अर्थ देता का अर्थ\nआता कविता अडखळली आहे\nरदिफ अलामत काफियांच्या गराड्यात\nअडकून कोरडी पडली आहे\nतांत्रिक दृष्ट्या तरबेज असूनही\nकोणी अर्थ देता का अर्थ..\nआणि एक ओलावा हवाय\nयाला त्याला उत्तरे देण्यात\nमाझी कविता गुंतली आहे\nबोनसाय होऊन, आपलाच तोरा\nकोणी अर्थ देता का अर्थ…\nअसा एक विषय हवाय\nपाणी डोळा काठी येईल\nअसा उदात्त आशय हवाय\nहृदयाच्या आतून दाद द्यावी लागेल\nअसा प्रभाव ज्याचा परिणाम\nत्याच त्याच साच्यात फिरून\nमटकन खाली बसली आहे..\nकुणी अर्थ देता का अर्थ…\nतुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)\n३१ मे २०१२, ००:३०\nद्वारा: Tushar Joshi तारिख: गुरुवार, मे ३१, २०१२ २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: अर्थ, आशय, कविता, विषय\nबुधवार, ३० मे, २०१२\nमुक्त श्वास घेण्याची आली\nयेईल मागे आता जाता\nसाखर झोप पहाटे अलगद\nमुक्त श्वास घेण्याची आली\nमिळतील काही तास अधिक\nमुक्त श्वास घेण्याची आली\n(फुटाळा** - हे नागपुरचे नरिमन पॉईंट आहे)\nतुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)\n३० मे २०१२, ०९:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: बुधवार, मे ३०, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: अभ्यास, झोप, दुलई, नागपूर, निकाल, परिक्षा, पुस्तके, फुटाळा, सण, सिनेमा\nमंगळवार, २९ मे, २०१२\nही ओढ मनाची माझ्या\nपण डोळ्यांना डोळे भिडले की गरज कशाची\nते रूप तिचे हृदयात\nमी हसतो फुलतो झुलतो घेऊन तिच्या गंधाचा श्वासात छंद\nमी रूसतो जळतो झुरतो साहून तिच्या नसण्याची वेदना मंद\nही ओढ मनाची माझ्या\nपण डोळ्यांना डोळे भिडले की गरज कशाची\nमी रमतो सुचतो रचतो शब्दात तिच्या असण्याचे भावूक गाणे\nमी भिजतो रुजतो अंकुरतो घेऊन तिच्या भासांचे धुंद तराणे\nक्षण क्षण जपता जपता\nही ओढ मनाची माझ्या\nपण डोळ्यांना डोळे भिडले की गरज कशाची\nतुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)\n२९ मे २०१२, ०९:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: मंगळवार, मे २९, २०१२ 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: ओढ, गाणे, ती, प्रीत\nरविवार, २७ मे, २०१२\nवेड लागलेय मला खुळा झालो गं\nखुळा झालो सावळ्या रंगावर\nतू येशील भेटायला म्हणालीस\nमी खूश आता माझ्याच भाग्यावर\nपाहिले मी तुला लोकलमधे\nमोकळे सोडून केस कुरळे\nवाटले तिथेच मिळाली दुनिया\nसंपले क्षणात शोध सगळे\nयोगायोग म्हणू कसा गं सांग ना\nमी बनलोय तुझ्याच साठी खरं\nवेड लागलेय मला खुळा झालो गं\nखुळा झालो सावळ्या रंगावर\nतू येशील भेटायला म्हणालीस\nमी खूश आता माझ्याच भाग्यावर\nनाव तुझं मनात घिरट्या घालतं\nलिहावं किती बघत रहावं किती\nचित्त तुझ्या विचारांमागे धावतं\nतुला क्षणोक्षणी स्मरावं किती\nतू येशील म्हणून जपून ठेवलं\nगुलाबाचं बघ फूल हसरं गोजिरं\nवेड लागलेय मला खुळा झालो गं\nखुळा झालो सावळ्या रंगावर\nतू येशील भेटायला म्हणालीस\nमी खूश आता माझ्याच भाग्यावर\n~तुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)\nद्वारा: Tushar Joshi तारिख: रविवार, मे २७, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: खुळा, भेट, वेड, सावळी\nरविवार, १३ मे, २०१२\n(१५ मार्च २००९, टेरीटाऊन)\nद्वारा: Tushar Joshi तारिख: रविवार, मे १३, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: अनाथ, आई, आश्रम, पिल्लू\n(१७ मार्च २००९, टेरीटाऊन)\nद्वारा: Tushar Joshi तारिख: रविवार, मे १३, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nकोण येतं फुंकर मारायला\nजग नेहमी बदलत असतं\nबदलत नसतं ते प्रेम असतं\nअसं प्रेम कोण करतं\nदुखलं खुपलं औषध लावायला\nकोण येतं फुंकर मारायला\nसर्वात पहिले येते आई\nऱ्हास नसतो आईच्या छा���ेला\nअंत नसतो आईच्या मायेला\nआई नेहमी मर्जी राखते\nसोन्या रूसला रागवला तरी\nनेहमी ईतकीच काळजी करते\nआई आपली कामात असते\nसोन्या चुकला की रागवते\nपण क्षमा करते प्रत्येक वेळेला\nऱ्हास नसतो आईच्या छायेला\nअंत नसतो आईच्या मायेला\nहे नातं अतूट असतं\nयाहून मोठं कुणीच नसतं\nदेखील हवी असते आई\nविच्च्ारे गरीब गरीब असतात\nहात आईचा ज्यांच्या पाठीला\nऱ्हास नसतो आईच्या छायेला\nअंत नसतो आईच्या मायेला\nद्वारा: Tushar Joshi तारिख: रविवार, मे १३, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, १ मे, २०१२\nजिंकण्याची जिद्द आहे हारलो आधी जरी,\nमी प्रयत्नांचा सरावाचा सुकाणू घेऊनी\nएकटा झालो तरीही दुःख ना केले कधी\nहासण्याचा मंत्र त्यांना देऊनी आलो किती\nवाटले आकाश, जेथे कोंडलेली पाहिली\nज्या क्षणी झाली तयारी झेप घेण्याची नभी\nजे मिळाले तेच घेवोनी पुढे चालायचे\nजे मिळाले ना मला हव्यास त्याचा सोडला\nतृप्त 'तुष्की' आज मी\n~ तुष्की (+९१ ९८२२२ २०३६५)\n०१ मे २०१२, १९:१५\nद्वारा: Tushar Joshi तारिख: मंगळवार, मे ०१, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: जिद्द, मनाची कविता\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\n तुष्की नागपुरीच्या ब्लाग वर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. या ब्लाग वरच्या सर्व कविता तुष्की नागपुरी यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांचे सर्व हक्क तुष्की नागपुरी यांच्या कडे आहेत. तुम्हाला कविता आवडली व मित्रांना दाखवावीशी वाटली तर या ब्लाग चा दुवा त्यांना द्या. कविता कॉपी पेस्ट करून किंवा ईमेल करून पाठवावीशी वाटली तर तुष्की नागपुरी हे कलाकाराचे नाव पण त्या कवितेसोबत राहू द्या.\nनेहमीच वाटतं मला (1)\nसावळ्या मिलीच्या कविता (1)\nसावळ्या मुलीची गाणी (1)\nकुणी अर्थ देता का अर्थ\nकोण येतं फुंकर मारायला\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2019/11/container-depot-sambra-desur-railway-coach-repais-workshop/", "date_download": "2020-09-28T22:48:29Z", "digest": "sha1:QTVGJYI2KVREHOQKBBTPZRAQNJ2ANW6R", "length": 5440, "nlines": 123, "source_domain": "belgaumlive.com", "title": "सांबऱ्याला कंटेनर डेपो, देसुरला रेल्वे कोच दुरुस्ती केंद्र - बेळगांव Live", "raw_content": "\nHome बातम्या सांबऱ्याला कंटेनर डेपो, देसुरला रेल्वे कोच दुरुस्ती केंद्र\nसांबऱ्याला कंटेनर डेपो, देसुरला रेल्वे कोच दुरुस्ती केंद्र\nरेल्वे खात्याने कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ला देसुर येथील लीजने दिलेली कंटेनर डेपोची जागा रिकामी करण्याचा आदेश दिला आहे. या जागेत रेल्वे खाते पी जी सी आय एल चे रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन केंद्र स्थापन करणार आहे.\nरेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनीही नैऋत्य रेल्वेला सांबरा नजीक विमानतळा जवळ कंटेनर डेपो आणि देसुर जवळ नवा रेल्वे कोच दुरुस्ती कक्ष उभारण्याच्या सूचना केल्या आहेत.\nरेल्वे खाते आणखी 2000 कोटी रुपये गुंतवणूक करून रेल्वेला लागणारे साहित्य निर्यात करणारे अँसिलरी युनिट स्थापन करण्याचे नियोजन सुरू केले असून त्यासाठी कित्तुर येथे जागेची निवड केली जाणार आहे.\nPrevious articleरस्त्यावरील खड्ड्यासोबत सेल्फी पाठवा-प्रशासनाला सजग करा\nNext articleबस दुचाकी अपघातात दुचाकीस्वार ठार\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2020-09-28T21:58:09Z", "digest": "sha1:EK2V7PKSWIL5E4Q6M5DMHZO3GB74YC6I", "length": 10343, "nlines": 78, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "युतीचे कपडे फाटले - द वायर मराठी", "raw_content": "\nसरकार स्थापन न झाल्याची जबाबदारी आज देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टाकली, तर उद्धव ठाकरे यांनी अमित शहा आणि कंपनी सेनेला खोटे ठरवत असल्याचा आरोप केला. सेना आणि भाजपने आज संध्याकाळी एकमेकांचे अक्षरशः कपडे फाडले.\nआज संध्याकाळी भाजप आणि शिवसेनेने एकमेकांची अक्षरशः लाज काढली. भाजपने शिवसेनेने चर्चा थांबविल्याचा आरोप केला, तर भाजप सत्तेला चिकटून असल्याचा आणि अमित शहा आणि कंपनी सेनेला खोटे ठरवीत असल्याचा आरोप सेनेने आरोप केला.\nशिवसेनेने आमच्याबरोबर चर्चाच करायची नाही अशी भूमिका घेतल्याचा आरोप महाराष्ट्राचे मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यपालांकडे जाऊन आ��्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. तर आम्हाला खोटे ठरविणाऱ्या लोकांशी चर्चा कशी करणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.\nते म्हणाले, “संवादाची आमची भूमिका पहिल्यापासूनच होती, पण शिवसेनेने आमच्याऐवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर चर्चा करण्याची भूमिका ठेवली. ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली, त्यांच्याबरोबर चर्चा करायला दररोज वेळ होता, पण आमच्याबरोबर चर्चा करायला शिवसेनेला वेळ नव्हता.”\nउद्धव ठाकरे म्हणाले, की आमच्यावर फडणवीस काय पाळत ठेवत होते का\nफडणवीस म्हणाले, की राज्याला सरकार मिळावे, यासाठी जे करायचे ते आम्ही करू. आमदार फोडण्याचे जे आरोप झाले, त्याचे पुरावे द्यावेत, अन्यथा माफी मागावी. आम्ही कोणत्याही प्रकरचे फोडाफोडीचे राजकारण करणार नाही. मात्र यापुढे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखालीच सरकार बनेल, असे ते म्हणाले.\nदेवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, की अशा आजबाजूच्या लोकांमुळे दरी वाढण्याचे काम होते पण सरकार बनत नाही. ते जे बोलतात, त्याला उत्तर देण्याची क्षमता आमच्याकडे आहे, पण आम्ही ते करणार नाही.\n५० – ५० टक्क्यांच्या सुत्रांबाबत ते म्हणाले, की अडीच वर्षाचा मुख्यमंत्री अशी चर्चा माझ्यासमोर तरी झाली नाही. अमित शहा यांनासुद्धा विचारले, पण असे काही झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.\nनरेंद्र मोदी यांच्यावर भयानक शब्दात शिवसेनेकडून टीका करण्यात आली, जे आम्हाला मान्य नाही. अशी टीका होत राहिली,तर टीका करणाऱ्यांबरोबर सरकार कशाला चालवायचे, अशी आमचीही भूमिका आहे.\nशेतकऱ्यांबाबत अधिक चांगले निर्णय घेऊ शकलो असतो, पण युतीमध्ये असल्याने काही अधिक करू शकलो नाही, असे फडणवीस म्हणाले.\nचुकीच्या माणसांबरोबर उगाचच गेलो, असे म्हणत आज उद्धव ठाकरे यांनी भाजपशी काडीमोड झाल्याचे अप्रत्यक्षपणे जाहीर केले.\nभाजपने खोटे बोलू नये, असा आरोप करीत अच्चे दिन, नोटबंदीसह भाजपच्या सगळ्या प्रकरणांवर उद्धव ठाकरे यांनी टीका करीत नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. भाजप सत्तेसाठी देशभरात कसे चाळे करीत आहे, हे आम्हाला माहीत असल्याचे ठाकरे यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.\nउद्धव ठाकरे यांनी हरियानाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौताला यांचे नरेंद्र मोदी यांच्याविषयीचे पूर्वीचे वक्तव्य द���खवणारी चित्र फीतच सादर केली.\nभाजपने लवकरात लवकर सरकार स्थापनेचा दावा सादर करावा, म्हणजे आम्हाला इतर मार्ग उपलब्ध असतील, असे ठाकरे म्हणाले.\nइंटरनेट बंद झाल्याने काश्मीरमधील मीडियाची कोंडी\nबंद पडलेल्या गृहप्रकल्पांकरिता २५,००० कोटी रुपये मंजूर\nराज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी करणार\nसर्वपक्षीयांचा लडाख निवडणुकांवरील बहिष्कार मागे\nपीएम केअर्समध्ये १५ बँका-संस्थांकडून २०४ कोटी\nमग अधिवेशनाची गरजच काय\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\nनैतिक श्रेष्ठतेचा ‘हिंदु’स्तानी दंभ\nकाँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश\nपोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%C2%A0-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%22%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%22100%25-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6-:-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87/w8ub6G.html", "date_download": "2020-09-28T22:48:55Z", "digest": "sha1:O5AYWLPKZVB6MH3GAYVZV5AHE6L3BUIV", "length": 5725, "nlines": 39, "source_domain": "rajsatya.page", "title": "मलकापूर शहरात \"जनता कर्फ्यू\"100% प्रतिसाद : मनोहर शिंदे - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nमलकापूर शहरात \"जनता कर्फ्यू\"100% प्रतिसाद : मनोहर शिंदे\nApril 1, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nमलकापूर शहरात \"जनता कर्फ्यू\"100% प्रतिसाद : मनोहर शिंदे\nकराड - देशाचे पंतप्रधान व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी देशांतर्गत कोरोना विषाणूवर नियंत्रण करणे व विषाणूचा प्रादुर्भाव वाढू न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपायोजना आखण्यात आली असुन त्यानुसार दिनांक 14 एप्रिल 2020 पर्यंत लॉकडाऊन करणेत आलेले आहे. यामधुन जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उदा. किराणा, भाजीपाला, फळे, दूध, औषध दुकाने यांना वगळणेत आलेले आहे. तथापि कोरोना विषाणूची साखळी खंडीत करणेच्यादृष्टीने मलकापूर नगरपरिषदेने कडक उपाययोजना म्हणून प्रति मंगळवारी संपूर्ण लॉकडाऊन करणेचे निश्चित केलेले आहे.\nत्याअनुषंगाने मंगळवार दिनांक 31/03/2020 रोजी सकाळी 7.00 ते रात्री 9.00 या वेळेत म���कापूर शहरातील जीवनावश्यक वस्तूंच्या (किराणा, भाजीपाला, फळे, दूध, व औषध दुकान) यासह पूर्णपणे लॉकडाऊन करणेचा निर्णय घेणेत आल्याप्रमाणे तसेच याबाबत कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी मलकापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा निलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी श्रीमती संजीवनी दळवी सर्व नगरसेवक, नगरसेविका, कर्मचारीवृंद यांनी मंगळवार दिनांक 31 मार्च 2020 रोजी संपूर्ण मलकापूरमध्ये \"जनता कर्फ्यू\" पाळण्याचे नागरिकांना आवाहन केले होते.\nया विषाणूच्या आजाराचे गांभिर्य मलकापूर नगरपरिषदेच्या पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी \"जनता कर्फ्यू\" पाळण्याबाबत मंगळवार दिनांक 31 मार्च 2020 रोजी सर्वांना केलेल्या आवाहनाला 100% प्रतिसाद मिळालेला आहे.\nमलकापूर शहरामध्ये जीवनावश्यक वस्तू घेणेसाठीसुध्दा नागरिकांनी बाहेर न पडता या \"जनता कर्फ्यू\" ला प्रतिसाद दिला आहे. अशाच प्रकारे आपण स्वत: आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घेऊन कोरोना विषाणूचा संसर्ग टाळावा असे आवाहन नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा निलम येडगे, महिला बालकल्याण समिती सभापती आनंदी शिंदे,मुख्याधिकारी संजीवनी दळवी, यांनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/cricket/mumbai-cricket-association-launch-first-ever-t20-mumbai-league-18232", "date_download": "2020-09-28T20:41:44Z", "digest": "sha1:R5SQKFHM5FURJT55KSDZHPOBUC3K7NL3", "length": 10144, "nlines": 128, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुंबईची स्वत:ची टी-२० लीग, ४ जानेवारीपासून रंगणार स्पर्धा । मुंबई लाइव्ह", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nआता मुंबईची स्वत:ची टी-२० लीग, ४ जानेवारीपासून रंगणार स्पर्धा\nआता मुंबईची स्वत:ची टी-२० लीग, ४ जानेवारीपासून रंगणार स्पर्धा\nक्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या मुंबईत अाता अायपीएलच्या धर्तीवर टी-२० लीग होणार असून गुरुवारी या मुंबई टी-२० लीगची अधिकृत घोषणा करण्यात अाली. सहा संघांचा सहभाग असलेली ही स्पर्धा राऊंड-राॅबिन पद्धतीने खेळविण्यात येणार असून 4 जानेवारीपासून सुरुवात होणार अाहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम क्रिकेट\nक्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या मुंबईत अाता अायपीएलच्या धर्तीवर टी-२० लीग होणार असून गुरुवारी या मुंबई टी-२० लीगची अधिकृत घोषणा करण्यात अाली. अनुभव अाणि गुणवत्तेची खाण असलेल्या मुंबईतील युवा क्रिकेटपटूंना अापले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी मुंबई क्रिक���ट असोसिएशनने (एमसीए) मुंबई टी-२० लीगच्या रूपाने व्यासपीठ उपलब्ध करून दिले अाहे. अाज या स्पर्धेच्या लोगोचे अनावरण करण्यात अाले. सहा संघांचा सहभाग असलेली ही स्पर्धा राऊंड-राॅबिन पद्धतीने खेळविण्यात येणार असून सर्वाधिक गुण मिळविणारे दोन अव्वल संघ अंतिम फेरीत मजल मारतील.\n४ ते ९ जानेवारीदरम्यान स्पर्धा\nमुंबई टी-२० लीगचा उद्घाटन सोहळा २ जानेवारी २०१८ रोजी रंगणार असून ४ जानेवारीपासून स्पर्धेला सुरुवात होईल. प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर दिवसाला प्रत्येकी तीन सामने खेळविले जातील. त्यानंतर ९ जानेवारीला अंतिम सामन्याचा थरार रंगेल.\nमुंबई टी-२० लीग ही सहा विभागांमध्ये खेळविण्यात येईल. मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्ये, मुंबई दक्षिण अाणि मुंबई दक्षिण मध्य असे सहा झोन या स्पर्धेसाठी असतील. एमसीए मुंबईतील अायपीएलसहित सर्वोत्तम खेळाडूंची यादी तयार करेल. सेंट्रल प्लेयर पूलद्वारे खेळाडू संघात सामील होतील.\nमुंबई टी-२० लीगची फ्रँचायझी विकत घेण्यासाठी बाॅलीवुडमधील अनेक स्टारमंडळी तसेच बलाढ्य काॅर्पोरेट्स संस्थाही उत्सुक अाहेत. मात्र त्याविषयीची बोलणी अंतिम टप्प्यात अाहेत. सध्या भारताचे दिग्गज क्रिकेटपटू दक्षिण अाफ्रिका दौऱ्यावर जाणार अाहेत. पण पुढच्या वर्षी त्यांनाही या स्पर्धेत खेळविण्यासाठी अाम्ही उत्सुक अाहोत, असे एमसीएचे अध्यक्ष अाशिष शेलार यांनी सांगितले.\nमुंबईएमसीएटी-२० लीगअाशिष शेलारवानखेडे स्टेडियमबाॅलीवुडक्रिकेटपटूदक्षिण अाफ्रिका\nमुंबईतल्या आकाशवाणी आमदार निवासस्थानात बाॅम्ब \nIPL 2020 : मुंबई इंडियन्सविरोधात अखेर सुपर ओव्हरमध्ये बंगळुरूनं मारली बाजी\nराज्यात ११ हजार ९२१ नवे रुग्ण, दिवसभरात १८० जणांचा मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे २०५५ नवे रुग्ण, ४० जणांचा दिवसभरात मृत्यू\nगिलबर्ट हिलच्या जतन आणि संरक्षणाची गरज - उद्धव ठाकरे\nसुटी सिगारेट आणि बिडी विकण्यास महाराष्ट्रात बंदी\nIPL 2020 : विराट कोहलीला १२ लाखांचा दंड\nमाजी आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटू, समालोचक डीन जोन्स यांचं मुंबईत निधन\nमुंबईचे वानखेडे स्टेडियम लवकरच पर्यटनासाठी खुले होऊ शकते\nमुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज कायरन पोलार्डचा अनोखा विक्रम\n'मुंबई'चा कर्णधार रोहित शर्माच्या नावे नव्या विक्रमाची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://dilasango.org/awards.aspx", "date_download": "2020-09-28T20:40:57Z", "digest": "sha1:2626FYSCS4C2Z7VESULXJUMR6QQ6R7UW", "length": 18966, "nlines": 211, "source_domain": "dilasango.org", "title": "HOME", "raw_content": "\nसंसर्गाचा सारीताप, त्यात करोनाचा सारीपाट\nकरोनासुराचा खेळ: अवघे डळमळले भुमंडळ\nकर्जाचा महामेरू, बुडत्यांचा आधारू\nआला कोरोनाचा विषाणू, गेला औषधींचा प्राणवायू\nपीक विम्यातील सुधारणा .. रोगापेक्षा इलाज भयंकर\nवित्त्तीय संघराज्याच्या ढाच्याला तडा\nवॉटरग्रीडची घाई, सगळेच काही हवाहवाई\nचाटगाव: मराठवाड्याचा उगवता सूर्य\nहिंगणघाटच्या घटनेचा बोध, घ्या नवीन कायद्याचा शोध\nगुंठेवारीचा जमवा मेळ, घरमालकीची ’हीच ती वेळ’\nसामान्यांचा खांदा, बुडीत कर्जाचा वांदा\nभाजपचे उपोषण की प्रायश्चित्त\nअ‍ॅमेझॉनचे बेझोस, मिज़ास कशासाठी \n, ठेवा श्रध्दा आणि सबूरी\nपालिकेवर वचक, हवा प्रशासक\nनाही जनतेला सुख, म्हणे खातं लोकाभिमुख\nराज्याची नवी त्रिमिती, येणार शांततेची प्रचिती \nकर्जमाफीची सरळ वाट, बळीराजासाठी नवी पहाट\nओबीसी नेतृत्वाची ढाल, पंकजांच्या हाती मशाल \nकोरडवाहू तगली तरच शेतकरी जगेल\nकोटीच्या उड्डाणांना हिसका, राबवणार आता ’किसका’\nअगा जे पाहिले नाही कटकारस्थानाचं तोरण\nपिकांचा चिखल, सत्तेसाठी खल अन् राज्यपालांची दखल\nसत्तास्थापनेचा वादा - हरवला पोशिंदा\nआभाळच फाटलंय, सरकार शिवणार किती\nमराठा तितुका मेळवावा, माधवं जनाधारही वाढवावा\nघराणेशाहीला हवा, कोट्यवधींचा मेवा\nमोठा उद्योग यायलाच हवा, तरच ‘ऑरिक’ अमूल्य ठेवा\nआयबी ईडी, भाजपात दुसरी पिढी, संकटात ‘घडी’\nनिसर्गाची गोंधळ माऊली, जनता संकटांनी कावली\nमंडळांना मिळाले जीवदान, ठेवा किमान वैधानिक भान\nवाहन क्षेत्राची गेली रया, नाही आसू आणि माया\nचांद्रयान-पर्जन्ययान, फुकटाच्या पावसाला नाही मान\nडल सिटी, फ्रोजन सिटी, कशी होणार स्मार्ट सिटी\nभरभरून दिली राजशक्ती, उत्तरेकडे गेली ‘जलशक्ती’\nजटील प्रश्नांची जंत्री, काय करतील औटघटकेचे मंत्री\nगेले जेट, कधी येणार स्पाईसजेट\nशिंक्याचे तुटले अन् बोक्याचे साधले\nशब्दांचे नुसते बुडबुडे, प्रत्यक्षात काहीच ना घडे\nवंचित बहुजनांची नवी पिढी, प्रस्थापितांची विस्कटली घडी\nछावणीदार ‘शेणापती’ बोगस नोंदीवर लखपती\nआधीच दुष्काळाचा वेढा त्यात अल-निनोचा गराडा\nइथे पाहिजे जातीचे, विकासाचे काम नव्हे\nचौकीदारीचे नांदेडमध्ये ’राज’रोस वस्त्रहरण\nजातीची गणितं मांडायची की तहान भागवायची\nगरीबी हटावो विरुद्ध घराणी पटावो\nनिवडणुकीचा शिमगा अजून रंगायचा आहे...\nअच्छे दिन किती मुमकीन, नामुमकीन\nविदर्भाला फुलवायचे अन् मराठवाड्याला झुलवायचे\n...जरा याद करो कुर्बानी\nशिक्षक मेटाकुटीला अन् विद्यार्थी टांगणीला\nसीएमओ बोले प्रशासन हाले\nगरीब-श्रीमंतीचे वाढतेय अंतर, थांबवा कायमस्वरूपी स्थलांतर\nमतासाठी काळीज तुटतंय, मला आमदार व्हायला नको वाटतंय\nनिवडणूक एकवटली, दुष्काळ भरकटला\nमहाग वीज, त्यात करवाढीचा ताळमेळ, महावितरणने मांडियेला ग्राहकांचा खेळ\nनिवडणुकीची लगीनघाई अन् सरकारने आणली स्वस्ताई\nराफेलचा बोभाटा, पीक विम्याचाही दावा खोटा\nशेतकरीविरोधी धोरण, सरकारला लागले ग्रहण\nमराठवाडा पुन्हा दुष्काळाच्या फे-यात\nअस्मानी संकटातही मराठवाड्याची कुचेष्टा\nकोटेशनचा नाहक घाट, मुद्रा कर्जाची लावली वाट\nशेतक-यांची कड घेण्याच्या घाईत, व्यापा-यांवर मात्र मोगलाई\nट्रॅक्टर्स आले-बैल गेले, मजुरी वाढली-शेती उत्पन्न घटले\nबिघडली विद्यापीठाची घडी अन् नेटकी बायोडाटाची चोपडी\nपावसाची कथा, शेतीची दुरवस्था तरी सरकारची अनास्था\nविमा कंपन्यांची हेराफेरी अन् शेतक-यांच्या गळ्याला फास\nविदर्भावर निधीचा वर्षाव मराठवाडा मात्र कोरडाठाक\nसावकारी तत्पर पण बँकांना मात्र फुटेना पाझर\nवैद्यकीय शिक्षणाचा मूलाधार : धनेन एव आरोग्यम्\nऊसाच्या फडांचा थाट, तरी उजळेना बाजाराची अंधारवाट\nमाणुसकी आणि औद्योगिक विकासाच्या स्वप्नांची होरपळ\nयोजनांचा सपाटा, प्रचाराचा बोभाटा अनुभव मात्र उरफाटा\nशेती उत्पन्नाचा आटला झरा, पीकविम्याचा हंगाम बरा\n अवकाळी दुष्काळात तेरावा महीना ठरतेय\nसत्त्व हरवलेल्या शिक्षणातील ‘तत्त्वा’चा पोकळ बडेजाव\nमानव विकास मिशन हलविण्याचा घाट तरी घोषणांचा थाट\nदुष्काळाचे ओझे राज्यावर टाकून केंद्र नामानिराळे\nनोक-या कमी, विद्यार्थी डमी, बेकारांच्या लोंढ्यांची घ्यावी कोणी हमी\nशहरी-ग्रामीण दरी, गावात चलनटंचाई घरोघरी\nश्रेयासाठी चेकमेट पण रोगापेक्षाही औषध जालीम\nशेतकरी बुडाले तरी ठेवीवर उद्योग पोसले\n‘घर घेता का घर’ विरुद्ध ‘मागेल त्याला घर’\nपंचनामे पुरे, आता शेतीव्यवस्थेचाच पंचनामा करा\nनवीन जुमलेबाजी - घाम न गाळता पकोडे तळा\nदेणा-या केंद्राचे हात हजार, फाटकी आमची झोळी\nगुरुत्वाकर्षणाऐवजी धनाकर्षणाकडे झुकलेली समांतर\nगांधींचा चष्मा, मोदींचा करिष्मा तरी कच-याचाच वरचष्मा\nविदर्भात खुलजा सिमसिम, मराठवाड्याचे सिम ब्लॉक\nऊठला शिक्षणाचा जुनाबाजार, आता ‘कॉर्पोरेट’ कारभार\nशेती कसणे सोडा अन् कॉर्पोरेट फार्मिंग करा\nऑनलाईन शेतकरी बोंडअळीमुळे ऑफलाईन\nवेदना तर जागवल्या, आता जगण्याचे भानही द्या\nडबघाईतील जिल्हा बँकांचा सरकारने खेळ मांडियेला\nकोट्यवधीची उड्डाणे आणि रस्ते मात्र खड्ड्यातच\nनको अजिंठा वेरुळ, मूर्ती तोडा आणि फोडा...\nप्रचारकी थाट, डिजीटल घाट अन् कर्जमाफी\nदुष्काळ फार झाला, विजेची शेती करा\nसिंचन अन् कर्जमाफीचे सिमोल्लंघन कधी\nनेतृत्वाला चाड नाही, जनतेला चिड नाही\nशेतक-यांऐवजी पीक विमा कंपन्यांना मलिदा\nहे गणेशा, तिस-या भारताला करुणा बुद्धी दे\nआत्महत्यांचा शाप अन् मिशनचे लॉलीपॉप\nहवामान बदलाचा फटका, डिजीटलचा झटका\nवीजचोरीवर बकोरियांची शॉक ट्रिटमेंट\nगोदेचा अभ्यास झाला, ध्यास कोण घेणार\nनक्षत्रांचे ‘कोरडे’ देणे, ठरतेय जीवघेणे\nएलजी तर गेली, मग डीएमआयसी कशाला\nकर्जमाफी झाली, पण कर्जवाटपाचे काय\nगुणांचा महापूर पण गुणवत्तेचा दुष्काळ\nशेतकरी तर जिंकले, चळवळीचे चांगभले\nसंपकरी शेतक-यांच्या हातावर तुरी\nसरकारची सत्वपरीक्षा पाहणारा संप\nजीएसटी पालिकांना तारक की मारक\nविकासाचे ढोल आणि रोजगाराची पुंगी\nलातूर रेल्वे पळविली की दक्षिणद्वार उघडले\nउन्नत शेती अवनत भाव\nतापमानातील बदलाचे संकट घोंगावतेय\nतिथे कर्जमाफीचा फड इथे वाटपाची रड\nकर्जमाफी व कर्जमुक्तीची राजकीय फुगडी\nगोदाकाठच्या वाळू तस्करीतील ‘चित्रक’कथा\nहैदराबाद बँक संस्थान खालसा झाल्याचे शल्य\nपक्षीय झेंडा नसलेल्या झेडपीला नवा दांडा\nगारपिटीच्या मा-यातही कर्जमाफी तो-यात\nहवे स्त्रियांचे मानसिक सक्षमीकरण\nसोनेरी पिंज-यातील सरकारी पोपटपंची\nशेतक-याला फास अन् ग्राहकराजा खास\nमनरेगाला गती देणारा भापकर पॅटर्न\nपारदर्शकता, परिवर्तन आणि पैशांचा खेळ\nख-या कमाईची मावळ्यांना संधी\nतंत्रशिक्षण संस्थांचे ‘ताळतंत्र’ बिघडले \nराज्य बँकेच्या नेतृत्वाचा कारखान्यावर कोयता\nअंमलबजावणीला फाटा, घोषणांचा बोभाटा\nथांब लक्ष्मी कुंकू लावते\nकँशलेसचा रेटा, बिनपैशाचा बोभाटा\nसोडा हेका, सावध ऐका पुढल्या हाका \n‘कॅशलेस’ दिल्लगी अन् उधारीची जिंदगी\nनोटाबंदीचे गोलमाल तरीही शहरे बकाल\nनोटावर सरकारी टाच अन् जिवाला जाच\nसेल्फीचे खुळ अन् शिक्षणाचा खेळ\nपर्यटन विकासाच्या मानसिकतेचा दुष्काळ\nबळीराजाची दीन दीन दिवाळी...\nमहाराष्ट्र घडतोय, मराठवाडा रडतोय\nखळ्यात ना मळ्यात, बाजार मात्र गळ्यात\nतू उड़... पर प्यारे इतना भी ना उड़ \nक्लायमेट चेंजच्या गर्तेत मराठवाडा\nआयजीच्या जिवावर बायजी उदार\nबळीराजास निसर्ग, बाजारपेठेने मारले\nहवामान बदलाचा फटका, शेतीला झटका\nमराठवाड्यासाठी मन थोडे तरी मोठे करा\nअपनी कुर्बानी पर उन्हें पछतावा होता होगा\nपश्चिम महाराष्ट्राची प्रभावळ सुटता सुटेना\nवापर नेक अन् पाणी उधळखोरांना ब्रेक\nनेतृत्व रडे, कृष्णेत पाणी तरीही आम्ही कोरडे\nया नभाने या मराठवाड्याला दान द्यावे\nसहकाराचे तुटले अन् सावकाराचे साधले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/07/30/crime-news-newasa/", "date_download": "2020-09-28T22:21:18Z", "digest": "sha1:JS6Z45YUYZKF2ABX34V2SZVRY75UDRGB", "length": 9829, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "महिलेस शिवीगाळ करत विनयभंग - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Breaking/महिलेस शिवीगाळ करत विनयभंग\nमहिलेस शिवीगाळ करत विनयभंग\nनेवासा :- तालुक्यातील कुकाणा परिसरात राहणारी एक ३१ वर्षाची महिला तिच्या घरात एकटीच असताना आरोपी संतोष मारुती गोडे, रा. कुकाणा हा महिलेच्या घरात घुसला व तू माझ्याविरुद्ध खोट्या तक्रारी करते काय तुझ्याकडे पहातो, असे म्हणून शिवीगाळ करुन धरुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन विनयभंग केला.\nकाल ११ वाजता हा प्रकार घडला, महिलेने नेवासा पोलिसात वरीलप्रमोण फिर्याद दिल्यावरुन आरोपी संतोष मारुती गोडे याच्याविरुद्ध भादवि कलम ३५४, ४५२, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोना फलके हे पुढील तपास करीत आहेत.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/01/adarsh-ganeshotsav-tips/", "date_download": "2020-09-28T22:50:27Z", "digest": "sha1:5QJSC24DTEYJPKHERROWBHBI6DKBRBU7", "length": 12003, "nlines": 153, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "गणेशोत्सव आदर्श होण्यासाठी हे करा ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Lifestyle/गणेशोत्सव आदर्श होण्यासाठी हे करा \nगणेशोत्सव आदर्श होण्यासाठी हे करा \nचिकणमाती किंवा शाडूची माती यांपासून मूर्ती बनवावी, असा शास्त्रविधी आहे. अन्य वस्तूंपासून (उदा. प्लास्टर ऑफ पॅरिस, कागदाचा लगदा) मूर्ती बनवणे, हे धमशास्त्रविरोधी आहे मूर्ती आकाराने लहान (एक फूट ते दीड फूट उंच) असावी \nमूर्ती पाटावर बसलेली, शक्यतो डाव्या सोंडेची आणि नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी श्री गणेशमूर्ती मूर्तीशास्त्रानुसार बनवलेली असल्यास पूजकाला सामान्य मूर्तींच्या तुलनेत अधिक लाभ होतो. त्यासाठी बाजारातील आकर्षक मूर्तींच्या मोहात न अडकता अथर्वशीर्षात केलेल्या वर्णनानुसारच गणेशमूर्ती घ्या \nशास्त्रानुसार बनवलेली मूर्ती लाभदायी का असते \nमूर्ती देवतेच्या मूळ रूपाशी जितकी साम्य असणारी असेल, तितकी ती उपासकाला लाभकारक असते. ऋषीमुनी आणि संत यांनी शास्त्रे लिहिली आहेत. त्यांना देवतांचा जसा साक्षात्कार झाला, तशी त्यांनी देवतांची वर्णने शास्त्रांत केली आहेत; म्हणून शास्त्रांत सांगितल्याप्रमाणे मूर्ती बनवावी.\nश्री गणेशाच्या मूर्तीसाठी मखर बनवतांना थर्मोकोलचा वापर करू नये. थर्मोकोल हा अविघटनशील घटक असून त्याच्या वापराने पर्यावरणाचा र्‍हास होतो. तसेच थर्मोकोल रासायनिक प्रक्रियेतून निर्माण झालेला असल्यामुळे तो रज-तमोगुणी आहे.\nगणेशोत्सव आदर्श होण्यासाठी हे करा \n१. उत्सवस्थळी चित्रपटगीते, ‘रेकॉर्ड डान्स’, जुगार, मद्यपान, गुटख्या���ची विज्ञापने टाळा \n२. उत्सवस्थळी स्तोत्रपठण, राष्ट्र व धर्म या विषयांवरील व्याख्याने आदी ठेवा \n३. रांगेतील भक्तांना गप्पागोष्टी टाळून नामजप/स्तोत्रपठण करण्यासाठी उद्युक्त करा \nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\n परंतु दिसू शकतात ‘ह्या’ आजाराची लक्षणं\nकिसान क्रेडिट कार्डद्वारे एसबीआयकडून जास्तीचे कर्ज घेण्याची संधी; ‘असा’ घ्या लाभ\nकोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने सोन्यासह कच्चे तेल आणि बेस मेटलचे दर घसरले\nमुलीच्या लग्नामध्ये पाहिजे खूप सारे सोने तर मग ‘हे’ करा\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/11/06/news-aurangabad-crime-06/", "date_download": "2020-09-28T21:42:12Z", "digest": "sha1:XNDRRYQ2P4VR4QRLBRHJIDJYWK67QHM6", "length": 11925, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "नवजात जुळ्या मुलींना रुग्णालयात सोडून माता- पित्यांनी ठोकली होती धूम, पुढे झाले... - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Maharashtra/नवजात जुळ्या मुलींना रुग्णालयात सोडून माता- पित्यांनी ठोकली होती धूम, पुढे झाले…\nनवजात जुळ्या मुलींना रुग्णालयात सोडून माता- पित्यांनी ठोकली होती धूम, पुढे झाले…\nनवजात जुळ्या मुलींना रुग्णालयात सोडून धूम ठोकणाऱ्या माता-पित्याविरुद्ध अखेर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nदरम्यान, या दाम्पत्याचा पत्ता पूर्ण नसल्यामुळे आणि त्यांचा मोबाईल बंद असल्याने शोध घेण्यात पोलिसांना अडचणी येत असल्याची माहिती सिडको पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी दिली.\nमोहित भिकूलाल भंडारी (रा. रामकृष्ण शाळेजवळ, शिवाजीनगर, सिल्लोड) यांनी आपल्या पत्नीला १९ ऑक्टोबर रोजी सिडको एन-९ परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. २१ रोजी मोहितच्या पत्नीने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला.\nपरंतु जन्मत:च दोन्ही मुली अशक्त असल्याने त्यांना निमाई हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, मुलींच्या उपचारासाठी तसेच त्यांचे पालनपोषण करण्यास असमर्थ असलेल्या मोहित भंडारी व त्यांच्या पत्नीने २४ ऑक्टोबर रोजी दोन्ही नवजात मुलींना रुग्णालयात सोडून धूम ठोकली होती.\nतीन दिवस रुग्णालयाने मुलींचे वडील मोहित भिकूलाल भंडारी (रा. सिल्लोड) यांच्याशी संपर्क साधून बिल भरण्यास सांगितले. मात्र त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. त्यानंतर रुग्णालयाने सिडको पोलिसांना कळविले.\nसिडको पोलिसांनी याबाबत बाल कल्याण समितीकडे आपला अहवाल पाठविला. समितीने दोन्ही मुलींना संगोपनासाठ��� भारतीय समाज सेवा केंद्रात दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार पोलीस या दोन्ही मुलींना ताब्यात घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले असता डॉक्टरांनी १ लाख ७० हजार रुपये भरण्यास सांगत मुलींना ताब्यात देण्यास नकार दिला.\nरुग्णालय मुलींचा ताबा घेऊ देत नाही तर आई-वडिलांशी संपर्क होत नसल्याने शेवटी सिडको पोलीस ठाण्याचे जमादार रमेश जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून माता-पित्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जमादार शिरसाट करीत आहेत.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\n परंतु दिसू शकतात ‘ह्या’ आजाराची लक्षणं\nकिसान क्रेडिट कार्डद्वारे एसबीआयकडून जास्तीचे कर्ज घेण्याची संधी; ‘असा’ घ्या लाभ\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/''-4241/", "date_download": "2020-09-28T20:55:53Z", "digest": "sha1:UYLSH3TBGM6UAH2T2H6EGXTFCBIPJRQP", "length": 3704, "nlines": 97, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-स्वप्नातील \"ती\"", "raw_content": "\nमी साद घालतो तुला\nतू माझ्यात विरून जा\nवाटलं स्वप्नांवर लिहावं काहीतरी\nपण स्वप्नात तिच्याशिवाय कुणीच नाही\nस्वप्नं तिचे नयन माझे\nमन माझे घर तिचे\nती एक सुंदर कल्पना\nकोण आहे ती माहित नाही\nपण नेहमीच भेटते ती मला\nस्वप्नाती��� ती मला फार आवडते\nतिचा सहवास हवाहवासा वाटतो\nती क्षणात दिपते अन क्षणात विझते\nप्रश्न पडतो मग माझ्या मना ………..\nस्वप्नात येऊन म्हणाली मला\nसांग ना रे आवडते का मी तुला\nकोवळे किरण डोळ्यांवर पडताच\nकळले की सकाळ झाली.\nतर कधी वास्तवाच्या उजेडात\nस्मरून जाते ती मला\nजीव होतो मग पागोळ्यांगत\nशोधत राहतो सदा तिला..............\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t6653/", "date_download": "2020-09-28T22:57:34Z", "digest": "sha1:YFVL2CMMUONNJ5YNYGLMMAFQDZOBJ6H6", "length": 2851, "nlines": 75, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-तुझ्यासाठी", "raw_content": "\nमनाला वाटेल तो पर्यंत\nमनाला सावरता येत नाहि, तरी सावरायचा प्रयत्न करण, आणि अयशस्वी झालो म्हणून स्वत:लाच दोष देत बसण, हे सार कोणासाठी..\nतु माझिच आहे अस मनाला सांगून खोटी सहानभूती देण,\nअर्थात तुझ्याच साठी कारण, तूच म्हटली होतीस ना मला विसर म्हणून..\nमला कविता शिकयाचीय ...\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/elections/lok-sabha-election-2019/uttar-pradesh/sultanpur/live-result/", "date_download": "2020-09-28T23:09:35Z", "digest": "sha1:MASGLHRKNQEPQ2WXAWPMTIK6Z5APVMOV", "length": 20230, "nlines": 363, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Uttar-pradesh Uttar-pradesh Results,Uttar-pradesh Candidate List,Uttar-pradesh Uttar-pradesh Results & Live Updates in Marathi,Uttar-pradesh Polling Booths | Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर\nलॉकडाऊन काळात हृदयविकाराच्या रुग्णांत ५० टक्के घट\nअनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन - रामदास आठवले\nमंत्री वर्षा गायकवाड, आमदार अबू आझमी कोरोनामुक्त\nएनसीबी आता आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करणार\nढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक\nगुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसे दिसतेय खूप सुंदर, फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nNCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या समोर घेतले होते सुशांत सिंग राजपूतने ड्रग्स\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nCoronaVirus News : कोरोनावर सापडले रामब���ण औषध, IIT दिल्लीचा दावा\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्य���त 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nमंत्रिपद न मिळाल्याने भावना गवळी यांची नाराजी\nशरद पवारांनी अजितदादांना नवीन वर्षात दिला हा कानमंत्र\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला पदभार\nफ्लोर टेस्टसाठी आम्ही सज्ज\nउध्दव ठाकरेंच घटनात्मक उत्तर\nशरद पवार जखमी असूनही सरकारसाठी धावले\nउद्धव ठाकरे शपथविधी: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथविधी सोहळा\nMaharashtra Government: अमित ठाकरे निषेध मोर्चात आदित्य ठाकरे शिवाजी पार्कात\nआदित्य ठाकरेंनी विधिमंडळात घेतली शपथ\n ते ४ दिवसांचा पगार मिळणार का; सत्तानाट्यावर सोशल मीडियात धुमाकूळ\nMemes On Maharashtra CM & Government : भाजपा आणि राष्ट्रवादीचं नवं सरकार; इंटरनेटवर भन्नाट मीम्सची बहार\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: 'भाऊबंध'की ते भाऊबंदकी... असे बिघडत गेले भाजपा आणि शिवसेनेतील संबंध\nविरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीच्या या नेत्यांची नावे चर्चेत\nफक्त सहा चित्रं सांगतील विधानसभेच्या 'महानिकाला'चा सारांश\nयुती अन् आघाडीच्या राजकीय कुटुंबातील ‘यांना’ स्वीकारलं, तर ‘यांना’ नाकारलं\nमहाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : महानिकालातील महावीर; दिग्गजांना धक्का देणारे आठ 'जायंट किलर'\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९ : राज्यातील दिग्गज राजकारण्यांनी बजावला मतदानाचा हक्क\nMaharashtra Election 2019: जाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या प्रचार सभेतील 5 ठळक मुद्दे\nआदित्य ठाकरे विचारताहेत 'केम छो वरली'\nमहिलेच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी सरकारची नाही का\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर\nलॉकडाऊन काळात हृदयविकाराच्या रुग्णांत ५० टक्के घट\nअनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन - रामदास आठवले\nमंत्री वर्षा गायकवाड, आमदार अबू आझमी कोरोनामुक्त\n“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\n एटीएममध्ये विसरलेले पाकीट पोलिसांनी केले परत\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nअधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दीपिकानं 'वेगळे'च अर्थ सांगितले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/over-4800-bpcl-employees-on-48-hour-strike-against-govt-privatisation-drive-scsg-91-2271170/", "date_download": "2020-09-28T20:40:32Z", "digest": "sha1:PAMHI7BHLKTME2WAJJRV3HVSHQNVBICQ", "length": 15997, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Over 4800 BPCL Employees on 48 hour Strike Against Govt Privatisation Drive | मोदी सरकारने घेतलेल्या खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात BPCL च्या ४८०० कर्मचाऱ्यांचे आंदोलन | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nमोदी सरकारने घेतलेल्या खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात BPCL च्या ४८०० कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nमोदी सरकारने घेतलेल्या खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात BPCL च्या ४८०० कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nसरकार २४ हून अधिक कंपन्यांचे खासगीकरण करण्याच्या तयारीत\nसरकारी तेल कंपनी असणाऱ्या भारत पेट्रोलियमच्या खासगीकरणाला कंपनीच्या कर्मचाऱ्यांना विरोध करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीच्या १५ वेगवेगळ्या युनिटशी संबंधित असणाऱ्या चार हजार ८०० कर्मचाऱ्यांनी ४८ तासांचे काम बंद आंदोलन पुकारले होते. हे सर्व कर्मचारी मुंबई आणि कोच्चीमधील तेल रिफायनरिंमधील कामगार संघटनेशी संबंधित आहेत. या आंदोलकांनी सोमवारी आणि मंगळवारी आंदोलन केलं. या कामगारांनी पुकारलेल्या बंदमुळे कंपनीला एलपीजी प्लॅण्ट आणि मार्केटींग डेपोही बंद ठेवावा लागला. सरकार जून २०२० नंतर कंपनी व्यवस्थापनाला १० वर्षांच्या कॉन्ट्रॅक्टबद्दल फेरविचार करण्याचा अधिका��� दिला आहे असं आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. या माध्यमातून ज्या कोणत्या खासगी कंपनीला भविष्यात बीपीसीएलची मालकी मिळेल ती या कर्मचाऱ्यांबद्दल निर्णय घेईल. त्यामुळेच कामगारांनी या निर्णयाला विरोध केला आहे. कंपनीचे खासगीकरण झाल्यास आम्हाला आम्हाला सेवानिवृत्ती तसेच ग्रॅच्युटीचा लाभही मिळणार नाही अशी भीतीही कर्मचाऱ्यांना आहे.\nनिर्गुंतवणुक विभागाने जारी केलेल्या खासगीकरणाच्या नियमांनुसार बीपीसीएलमध्ये सरकार ५३ टक्क्यांपर्यंतच आपली भागीदारी ठेवणार आहे. निर्गुंतवणुकीनंतर सरकारकडून कर्मचाऱ्यांसंदर्भातील प्रश्नांवर विचार केला जाणार आहे. तेल उत्पादन आणि मार्केटींग क्षेत्रात काम करणाऱ्या बीपीसीएलमध्ये सध्या सरकारी वाटा हा ५० हजार कोटी इतका आहे. याच खासगीकरणाला विरोध करण्यासाठी बीपीसीएलशी संबंधित एकूण १८ कामगार संघटनांपैकी १५ संघटनांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला. मुंबईमधील शिवसेनेशी संबंधित एक कामगार संघटनेबरोबरच चेन्नई आणि दिल्लीतील प्रत्येकी एका कामगारा संघटनेने या संपामधून माघार घेतल्याने न्यूज क्लिकने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.\nआणखी वाचा- सार्वजनिक क्षेत्रातील ‘या’ २६ कंपन्यांचे केंद्र सरकार करणार खासगीकरण; पाहा RTI मधून समोर आलेली संपूर्ण यादी\nकरोनामुळे बीपीसीएलच्या निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेमध्ये अनेकदा अडथळा निर्माण झाला आहे. या आर्थिक वर्षामध्ये सरकार निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून २.१ लाख कोटी रुपये उभे करण्याच्या विचारात आहे. सरकार २०२०-२१ मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील दोन डझन कंपन्यांमधील आपले भागीदारी विकण्याच्या तयारीत आहे.\nआणखी वाचा- मोदी सरकारचा हा एक लज्जास्पद प्रयत्न; राहुल गांधी यांचा मोदींवर हल्ला\nकेंद्रीय मंत्रीमंडळाने नोव्हेंबर २०१९ मध्ये बीपीसीएल, एअर इंडिया, शिपिंग कॉर्प ऑफ इंडिया (एससीआय) आणि ऑन-लॅण्ड कार्गो मावर कॉनकोरमधील सरकारच्या मालकीची भागीदारी विकण्याला मंजूरी दिली. खासगीकरणाबरोबरच सरकारने अनेक सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील आपला वाटा ५१ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.\nआणखी वाचा- मोदीजींच्या ‘मैं देश नही बिकने दूँगा’चा अर्थ होता…; काँग्रेसनं लगावला टोला\nकरोना कालावधीमध्येच सरकार निर्गुंतवणुक आणि खासगीकरणाच्या माध्यमातून पैसे ��भारण्याच्या तयारीत आहे. सरकारी विमा कंपनी असणाऱ्या एलआयसीमधील २५ टक्के भागीदारी विकण्यासाठी आयपीओ बाजारात आणणार आहे. याचबरोबर आयआसीटीसीमधील २० टक्के अतिरिक्त भागीदारी विकण्याची प्रक्रियाही लवकरच सुरु होणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 भारतीय रेल्वे टाकणार कात; जनरल डब्यांसह संपूर्ण गाडी एसी करण्याची योजना\n मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय\n3 धक्कादायक, ८६ वर्षीय वयोवृद्ध महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, प्लंबरला अटक\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/white-hairs-in-young-age-reason-ssj-93-2271192/", "date_download": "2020-09-28T22:32:43Z", "digest": "sha1:36LWTARK2M6ELHWERLAFWL7PXWXHQLSY", "length": 10367, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "white hairs in young age reason ssj 93 | अकाली केस पांढरे का होतात माहित आहे का? जाणून घ्या कारणे | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढा��ढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nअकाली केस पांढरे का होतात माहित आहे का\nअकाली केस पांढरे का होतात माहित आहे का\n'या' १० गोष्टींमुळे होऊ शकतात केस पांढरे\nसध्याच्या काळात अनेक तरुण अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येने त्रस्त असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे सध्याच्या घडीला अकाली केस पांढरे होणे हा चिंतेचा विषय आहे. त्यातच अनेक जण पांढरे केस लपवण्यासाठी विविध प्रयोग किंवा उपाय करुन पाहतात. मात्र त्याचा फारसा उपयोग होत नाही. परंतु. अकाली केस पांढरे होण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये आपण सेवन करत असलेल्या आहाराचादेखील समावेश आहे. तसंच आपल्या काही चुकीच्या सवयींमुळेदेखील केस पांढरे होतात. त्यामुळे अकाली केस पांढरे होण्याची नेमकी कारणं कोणती ते जाणून घेऊयात.\nअकाली केस पांढरे होण्याची कारणे\n१.केसांना व्यवस्थित तेल न लावणे.\n२. हलक्या दर्जाचा शॉम्पू किंवा कंडिशनर वापरणे.\n३. सतत औषधे घेणे.\n७. केसांत कोंडा होणे.\n१०. शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गु���ुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 14 दिवसांचा बॅटरी बॅकअप, किंमत- 1,599 रुपये; रेडमी Smart Band ची भारतात एन्ट्री\n2 आता गुगल सांगणार कोण करतंय कॉल, नवीन फीचरमुळे TrueCaller ची गरजच नाही\n3 आता फोन मार्केटवरही Jio करणार कब्जा लवकरच 10 कोटी स्वस्त 4G स्मार्टफोन करणार लाँच\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.qhmixdrymortarplant.com/mr/", "date_download": "2020-09-28T22:49:55Z", "digest": "sha1:OZ7SOTRDN4LS3XFRZKZ2PDLIMAGNANPI", "length": 21229, "nlines": 275, "source_domain": "www.qhmixdrymortarplant.com", "title": "ड्राय तोफ वनस्पती, सुक्या ब्लैण्डर GenericName मशीन, पावडर पॅकिंग मशीन - QuanHua", "raw_content": "\nमोठ्या रेडी मिक्स सामान्य ड्राय तोफ वनस्पती\nविशेष ड्राय पावडर तोफ वनस्पती\nQH-40 मालिका ड्राय पाऊडर तोफ वनस्पती\nQH-60 मालिका ड्राय पाऊडर तोफ वनस्पती\nवॉल Putty मिश्रण मशीन\nQH-20 साधे वॉल Putty मिश्रण मशीन\nQH-50 पूर्ण ऑटो वॉल Putty मिश्रण मशीन\nटाइल चिकटवता उत्पादन वनस्पती\nरेडी मिक्स प्लास्टर वनस्पती\nड्राय मिश्रित तोफ वनस्पती\nड्राय ब्लैण्डर GenericName मशीन\nडबल शाफ्ट इकडे तिकडे हात मरणे समाजात मिसळणारा\nLDH नांगर मिक्सर मशीन\nकोठारातून वर धूळ जिल्हाधिकारी\nतोंड उघडे बॅग भरणे मशीन\nखूप मोठ्या आकाराचा पिशवी भरणे मशीन\nझडप बॅग पॅकिंग मशीन\nईशान्य साखळी बादली उद्वाहन\nटीडी बेल्ट बादली उद्वाहन\nव्या साखळी बादली उद्वाहन\nस्वयंचलित फवारणी आणि plastering मशीन\nठोस मजला ग्राइंडर यंत्र\nभारत ग्राहक-15 पूर्ण ऑटो कोरडे तोफ समाजात मिसळणारा वनस्पती\nमलेशिया ग्राहक पूर्ण ऑटो ड्राय मलम तोफ समाजात मिसळणारा वनस्पती -25TH\nकतार ग्राहक-10 पूर्ण स्वयं कोरडे तोफ समाजात मिसळणारा वनस्पती\nरशिया ग्राहक-30 पूर्ण ऑटो कोरडे तोफ समाजात मिसळणारा वनस्पती\nयुएई Clients- 15 अर्ध-स्वयंचलित कोरडे तोफ समाजात मिसळणारा वनस्पती\nउझबेकिस्तान ग्राहक 20 पूर्ण ऑटो टॉवर प्रकार ड्राय तोफ मिक्सर वनस्पती\nफोटो लोड करत आहे\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nड्राय मिश्रित तोफ वनस्पती\nQH-30 साधे प्रकार ड्राय मिश्रित तोफ वनस्पती, तो क्षैतिज (कमी वनस्पती लागू) दिला जाईल, उत्कृष्ट कार्यक्षमता, सोपे ऑपरेशन, लहान क्षेत्र, कमी युनिट कामगार (2-3), मिक्सिंग उच्च साहित्य [एक क्षेत्र कव्हर .. ] अधिक वाचा\nटाइल निष्ठा निर्मिती उत्���ादन प्रकल्प\nटाइल निष्ठा उत्पादन वनस्पती कुंभारकामविषयक टाइल निष्ठा, काढण्यासाठी, उष्णता परिरक्षण multiplexed प्रणाली वापर निष्ठा तोफ, दगडी बांधकाम तोफ उत्पादनासाठी वापरली जाते [..] अधिक वाचा\nरेडी मिक्स मलम वनस्पती\nरेडी मिक्स मलम वनस्पती उच्च गुणवत्ता आणि पर्यावरण मलम जिप्सम आणि स्वत: ची स्तर जिप्सम उत्पादनासाठी वापरली जाते. मलम जिप्सम मूलभूत स्तर आहे. या कच्चा माल [..] अधिक वाचा\nशॅन्डाँग QUANHUA आयात आणि निर्यात कं., लि.\nमुख्यालय जिनान, झरे शहरात स्थित आहे क्वॉन Hua गट, तो मोठ्या प्रमाणावर उद्योग एकत्रित उत्पादन, वैज्ञानिक संशोधन, विक्री, आयात व निर्गत व्यापार आहे. कंपनी, 2003 आमच्या कारखाना पत्ता मध्ये स्थापना करण्यात आली आहे Anqiu Shiquan औद्योगिक पार्क, वेईफांग सिटी, शानदोंग प्रांत 120,000 चौरस मीटर इमारत क्षेत्र 2,00,000 चौरस मीटर क्षेत्र आणि कव्हर, 300 कर्मचारी आता एक एकूणच फ्रेमवर्क तयार आहे, मोठे उद्योग प्रामुख्याने बांधकाम यंत्रणा आहे, यावेत प्रतिष्ठापन व बांधकाम आहे.\nआम्ही आपले आहोत मिश्रण उपाय प्रदाते\nचीन मध्ये कोरडे मिश्रण तोफ वनस्पती आणि बांधकाम उपकरणे मशीन एक अग्रगण्य निर्माता म्हणून, आम्ही तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण आघाडी असल्याने आणि सतत आमच्या व्यवसायाच्या सर्व भागात सुधारणा करण्यासाठी कटिबद्ध आहेत. आमचे धोरण आम्हाला आंतरराष्ट्रीय बाजारात एक मजबूत स्थितीत प्राप्त मदत करते आणि एक दीर्घकालीन वाढ मिळण्याची हमी. क्वॉन Hua ब्रँड उद्योगात लोकप्रिय आहेत आणि आमच्या मशीन मलेशिया, व्हिएतनाम, रशिया, कझाकस्तान, उझबेकिस्तान, मंगोलिया, कतार, अल्जीरिया, इजिप्त आणि इतर देशांतही निर्यात करण्यात आहे. ग्राहकाच्या आधार आणि विश्वास जिंकला आहे.\nझडप बॅग पॅकिंग मशीन\nरेडी मिक्स प्लास्टर वनस्पती\nQH-50 पूर्ण ऑटो वॉल Putty मिश्रण मशीन\nQH-40 मालिका ड्राय पाऊडर तोफ वनस्पती\n24 तास ऑनलाइन उत्तर किंवा परत कॉल\nसुटे भाग आणि quick- पोशाख भाग पुरवठा\nमोफत प्रशिक्षण आपल्या ऑपरेटर\nकोरडे तोफ काय आहे\n1. नोकरी-साइट टाकी तीव्रता मध्ये, कोरडे तोफ देखील अत्यंत-नियंत्रित प्रक्रियेत साहित्य batching आणि मिश्रण वर समर्पित सुविधा कारखाना उत्पादन आहे जे पूर्व मिश्र तोफ, असे म्हटले जाते. तो फक्त नोकरी साइटवर पाणी जोडून थेट वापरले जाऊ शकते.\n2. हे सुसंगत गुणवत्ता, नियंत्रित यादी, बचत वेळ व श्रम खर्च फायदे ���हेत. विविध रासायनिक पदार्थ जोडून, ते बंध, थर्मल आणि अकौस्टिक पृथक् दंड गुणधर्म आहे, विनोद-प्रतिकार, workability, पाणी-धारणा,-बोलता पुरावा, विरोधी गंज, इ\n3. ड्राय तोफ नवीन बांधकाम साहित्य विविध प्रकारच्या जुळत करू शकता स्पष्ट व स्वच्छ मांडणी सुधारणा करून. या चांगल्या अवस्थेत खूप इमारत गुणवत्ता आणि जीवन सुधारण्यासाठी नाही फक्त, पण एक मोठ्या पदवी तोफ वापर कमी करा.\n4. कोरडे तोफ मागणी योग्य नोकरी-साइट तोफ वेडा: बरोबर तुलना करीत त्याच्या थकबाकी गुणवत्ता वेगाने वाढ झाली आहे.\nआपण आपल्या कारखान्यात कोरड्या तोफ वनस्पती तयार करू इच्छित असल्यास, आमच्या QuanHua मिक्सर टीम ड्राय मिश्रित तोफ उद्योग नाविन्यपूर्ण फ्रंट-एंड अभियांत्रिकी डिझाइनची त्यांचे अफाट कौशल्य आणि तांत्रिक ज्ञान वापर करेल.\nआमच्या अनुभवी अभियंते कोरडे मिश्रण वनस्पती रचना, स्टार्टअप समर्थन, समस्या निवारण, प्रशिक्षण, मत आढावा प्रदान करण्यासाठी आणि आपल्या कोरडे मिश्रण तोफ वनस्पती क्षमता वाढविण्यासाठी सेवा दुरूस्त. आपण आमच्या सेवांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तयार आहेत, तर आम्ही तुमच्या गरज रचना सहाय्य करण्यासाठी तयार आहेत.\nआम्ही एक अतिशय जलद कार्यवाही पूर्ण खर्च प्रभावी उपाय आणि दर्जा उत्पादने प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आम्ही काही आमच्या घरगुती आणि आंतरराष्ट्रीय ग्राहक गुणवत्ता आणि वितरण आवश्यकता समजून कोण एक आहेत. ड्राय तोफ वनस्पती मन कोरडे मिश्रण तोफ वनस्पती कंत्राटदार गुंतवणूक अपेक्षा ठेवून डिझाइन केले आहेत.\nQuanHua मिक्सर उपकरणे मशीन कारखाना 120,000 चौरस मीटर इमारत क्षेत्र 2,00,000 चौरस मीटर क्षेत्र आणि 300 व्यावसायिक कर्मचारी सह समाविष्टीत. सर्व उपकरणे मशीन उत्पादन ISO9001 इ.स. मानक त्यानुसार. उत्पादित केल्यानंतर, सर्व यंत्र तसेच धावा होईपर्यंत काटेकोरपणे चाचणी केली जाईल.\nत्यामुळे आपल्या बाजूला चढविणे आधी तपासणी करण्यासाठी व्यवस्था नाही आमच्या मशीन, SGS तपासणी आणि इतर देऊ शकला.\nकोरड्या तोफ वनस्पती एक संच, मोटर तोपर्यंत siemens आवश्यक आहे आणि तो आवश्यक 2 महिने उत्पादन वेळ, इतर सर्व मशीन 30-45 दिवस वापर उत्पादन वेळ.\nउद्योगात एक जागतिक नेता म्हणून, आम्ही क्लायंट पूर्ण सेवा पॅकेज ऑफर आणि क्लायंटसाठी मोठ्या प्रमाणावर दिलेला प्रकल्प स्वीकार शकते. आम्ही कारखानदार आणि प्रदान केलेली सर्व उपकरणे ��ूर्ण प्रतिष्ठापन व बांधकाम सेवा प्रदान करतात. आमच्या व्यावसायिक आणि अत्यंत अनुभवी क्षेत्रात स्थापकांची आमच्या क्लायंट 'सर्वात कडक आवश्यकता समाधानकारक बांधील आहेत.\nस्थान आणि संरेखन समावेश पुनर्बांधणी आणि सुधारणा, दुरुस्ती व पुन्हा प्रतिष्ठापन सेवा आमच्या पुन्हा प्रतिष्ठापन सेवा. क्षमता प्रणाली डिझायनिंग, उपकरणे सेटिंग, उपकरणे हलवण्यास, प्रणाली समावेश सुरू & अंमलबजावणी आणि प्रकल्प व्यवस्थापन आणि निर्दिष्ट आवश्यकता असून इतर विविध उपकरणे.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nअमेरिकन नवीनतम बातम्या मिळवा\nड्राय ब्लैण्डर GenericName मशीन\nस्वयंचलित फवारणी आणि plastering मशीन\nखोली 617, फ्लॅट परवेझ, क्रमांक 9999 च्या, Jingshi रोड, Lixia जिल्हा, जिनान सिटी, शानदोंग प्रांत, चीन\nAnqiu Shiquan औद्योगिक पार्क, वेईफांग सिटी, शानदोंग प्रांत, चीन\nउत्पादने मार्गदर्शक - वैशिष्ट्यीकृत उत्पादने - हॉट टॅग्ज - Sitemap.xml - मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप मोबाइल\nस्वयंचलित ड्राय तोफ वनस्पती, ड्राय पावडर ब्लैण्डर GenericName मिक्सर, ड्राय पावडर मिक्सर मशीन, Dry Mortar Mixing Machine With Skim Coat, 80 Ton Cement Silo, वॉल Putty मिश्रण मशीन,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी Esc Enter दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/3000-will-be-credited-to-the-account-of-construction-workers-dilip-walse-patil/", "date_download": "2020-09-28T22:55:52Z", "digest": "sha1:U42ORPOCYD2S3B3CHLPR2PKPKSWNCNLC", "length": 8610, "nlines": 92, "source_domain": "krushinama.com", "title": "बांधकाम कामगारांच्या खात्यात ३ हजार जमा होणार – दिलीप वळसे पाटील", "raw_content": "\nबांधकाम कामगारांच्या खात्यात ३ हजार जमा होणार – दिलीप वळसे पाटील\nदुसरा हप्ता कामगारांच्या खात्यात जमा होणार – कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील\nमुंबई – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित सक्रिय (जीवित) बांधकाम कामगारांना आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांच्या खात्यात दुसरा हप्ता मंजूर करण्याबाबत कामगार मंत्री यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील १० लाख बांधकाम कामगारांना मिळणार असून सदर अर्थसहाय्य वाटपावर मंडळामार्फत ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.\nमहाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी येत्या २४ तासात मुस��धार पाऊस होणार\nकोविड -१९ या विषाणूच्या प्रादूर्भाव कालावधीत २ हजार रुपयाच्या अर्थसहाय्याचा पहिला हप्ता एप्रिल २०२० मध्ये मंजूर करण्यात आला होता. या निर्णयानुसार जुलै २०२० पर्यंत राज्यातील ९ लाख १४ हजार ७४८ बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात अर्थसहाय्याची रक्कम जमा करण्यात आली. यासाठी मंडळाने १८३ कोटी रुपये खर्च केले.\nशेतीमध्ये घ्या ‘हे’ पिक आणि कमवा लाखो रुपये\nसध्या राज्यात लॉकडाऊन कालावधीला टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. तथापि, इमारत व इतर बांधकामे अद्यापही पूर्ववत सुरू झालेली नाही त्यामुळे बांधकाम कामगांराना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब विचारात घेऊन नोंदित बांधकाम कामगारांना ३ हजार रुपयाचा अर्थसहाय्याचा दुसरा हप्ता मंजूर करण्याचा निर्णय कामगार विभागाने घेतला. आज घेतलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी सुरू होणार असून याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळास देण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.\nसाबुदाणा खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या\nचिकू खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nमुख्य बातम्या • राजकारण\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nआरोग्य • मुख्य बातम्या • राजकारण\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nबाजारभाव • मुख्य बातम्या\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन \nमुख्य बातम्या • राजकारण\n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमुख्य बातम्या • राजकारण\nकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा अत्याधुनिक सुविधांनी होतोय सज्ज – गुलाबराव पाटील\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://swayamprerit.in/category/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-28T21:30:40Z", "digest": "sha1:6USX3XLG7XFWHNNHJB7PBFMASVIZLWGR", "length": 10630, "nlines": 149, "source_domain": "swayamprerit.in", "title": "कविता – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nअशी शाळा तुझ्यासाठी माझ्या बाळा, घडवेन मी अशी शाळा , नसेल फक्त निर्जिव फळा असेल वात्सल्य अन् लळा , नसेल तुझ्या तोंडावर बोट , अन् हाताची घडी , खुर्ची पालक शिक्षक अन् टेबलावर छडी , असतील तूच बनवलेली , उदाहरणे अन् समीकरणे , अन् वापरासाठी भुकेली , नाना परीची उपकरणेपूर्ण वाचा …\nभल्या पहाटे कसल्याशा आवाजाने जाग आली दुर्मिळ झालेल्या चिमण्यांची चिवचिव कानी पडली हळूच बाहेर जाऊन जेव्हां थोडी चाहूल घेतली खिडकीला घरटं बांधण्याची त्यांची तयारी होती चालली हळूच बाहेर जाऊन जेव्हां थोडी चाहूल घेतली खिडकीला घरटं बांधण्याची त्यांची तयारी होती चालली किती किती छान वाटलं वेड्या या मनाला म्हंटलं मिळाला नवा शेजारी शेवटी आमच्या घराला किती किती छान वाटलं वेड्या या मनाला म्हंटलं मिळाला नवा शेजारी शेवटी आमच्या घराला माणसांचा शेजार हवाय कशाला माणसांचा शेजार हवाय कशाला रोज रोजपूर्ण वाचा …\nस्वातंत्र्य… स्वातंत्र्य दिनी तिरंगाही फडकविला, विरांच्या यशोगाथा दशदिशा निनादल्या, शुभ्र वस्त्रांनी उतरलेत बंधुभगीनी, स्टेटसवर तिरंगाच्या पोस्टर्स झळाळल्या. असतील माझ्याप्रती खऱ्याखुऱ्या भावना, स्त्रियांनाही खुल्या स्वातंत्र्याच्या वाटा. कोणीतरी तीचीही बाजू पडताळावी, कपड्यांवरही तिच्या होतोय बोभाटा. बातम्यांचा मलाच आलाय कंटाळा, लुटालूट बलात्काराने पेपर भरलाय, स्वातंत्र्याचा हाच अर्थ असेल तर, माझाच देश अधोगतीला चाललाय.पूर्ण वाचा …\nजीवनाच्या या धावपळीत जीवन जगणे राहून गेले सिमेंटच्या या जंगलात हिरवळीवर धावणे राहून गेले मंद हळूवार वाऱ्यावरती पानांचे ते हलणे लाजत मुरडत आधाराने वेलीचे ते चढणे सुवासिक गुलाब केसात तो माळणे मातीच्या ओल्या स्पर्शाने अंगी रोमांच येणे आयुष्याच्या सारीपाटावर हे सर्व राहून गेले पण चला, आपण करू पुन्हा श्रीगणेशा देऊपूर्ण वाचा …\nदेवा तुझ्या गाभार्याचा बघ उंबरठा झाला सुना सुना तरी कशी तुला आता दया आमची येईना कळतंय मला आमच्यासारखाच तू हि आहेस बंदिस्त सेवा करताना बघ बिचारे पुलिस नर्स डॉक्टर झाले कसे त्रस्त दया थोडी त्यांची तरी देवा करशील ना रे आता दिवसरात्र सेवेत आमच्या झटतात त्यांच्याहि पोटापाण्याकरता माहीतच आहेपूर्ण वाचा …\nआयुष्यात खूप आहे शिकायला, शिकून फक्त घ्यावे आयुष्य हे जगत असताना, लहान फक्त समजावे ॥ कधी जरी चुकले पाऊल, हतबल होऊ नये अनुभवाची ही पायरी चढून, पुढे पुढे चालावे आयुष्यात खूप आहे शिकायला शिकून फक्त घ्यावे ॥ कधी जुळतात नातीगोती नात्यांच्या वा मैत्रीच्या, ऋणानुबंधाच्या या गाठी, रक्ताच्या वा मनाच्या आयुष्यातपूर्ण वाचा …\nनऊवारी नेसून, मुंडावळ्या बांधून लाडकी लेक माझी नवरी झाली. गोऱ्या हातात चुडा तो सुंदर, हाती रेखीली मेहंदी नक्षीदार. जोडवी चांदीची झळकती पायात, रुणझुणती पैंजणे गोड नाद स्वरात. आईच्या मायेचा घेऊन पदर, जाशील मुली तू पतीच्या घरात. संस्काराची ओंजळ भरूनी देते तुजला, ठेव तू स्मरणात तुझ्या माहेरच्या प्रेमाला. नाजूक नथ तीपूर्ण वाचा …\nम्हणून शांत राहणं चांगल\nअक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nआधी वंदू तुज मोरया\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\nCategories Select Category Bappa Maza (2) Uncategorized (2) आरोग्य (8) कविता (8) खवय्येगिरी (3) प्रेरणादायक (12) फीचर्ड आर्टिकल्स (8) महितिपूर्ण (19) मुक्तपीठ (3) मैत्रीण (24) राज्यस्तरीय निबंध स्पर्धा (2) ललित साहित्य (19) विविधा (17) व्यवसाय (5) व्यवस्थापन (1) शैक्षणिक (5) श्रावण-विशेषांक (5) संस्कृती (6)\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/1503/", "date_download": "2020-09-28T21:54:46Z", "digest": "sha1:RSCKO6A6C4HKMHFMU6OFYLQRWDZFWTS3", "length": 12766, "nlines": 89, "source_domain": "aajdinank.com", "title": "राज्यातील ग्रामपंचायत उपसरपंचांनाही आता मानधन – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती - आज दिनांक", "raw_content": "\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nराज्यातील ग्रामपंचायत उपसरपंचांनाही आता मानधन – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती\nउपसरपंचांच्या खात्यावर पहिल्यांदाच १५.७२ कोटी रुपये जमा\nमुंबई, दि. १७ : राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांबरोबर आता उपसरपंचांनाही दरमहा मानधन देण्यात येणार आहे, आतापर्यंत फक्त सरपंचांना मानधन देण्यात येत होते, त्यात उपसरपंचांचा समावेश नव्हता. पण आता सरपंचांप्रमाणे उपसरपंचांनाही मानधन सुरु करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात १५.७२ कोटी रुपयांची रक्कम उपसरपंचांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामविकासमंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी दिली.\nराज्यातील गावांच्या विकासासाठी सरपंचांबरोबर उपसरपंचांचेही मोठे योगदान असते. सध्या राज्यातील सरपंचांना दरमहा मानधन मिळत आहे. पण गावाच्या विकासासाठी असलेले उपसरपंचांचे योगदान लक्षात घेऊन त्यांनाही मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु काही तांत्रिक कारणास्तव आतापर्यंत त्यांना मानधन अदा करण्यात आले नव्हते. आता यासंदर्भातील लेखाशिर्ष तयार करणे, मानधन ऑनलाईन अदा करण्याची कार्यप्रणाली तयार करणे आदी सर्व प्रक्रिया पार पाडून एकूण ८ महिन्यांचे एकत्रित मानधन उपसरपंचांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे, यासाठी एकूण १५.७२ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत, असे ग्रामविकासमंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.\nराज्यात सुमारे २८ हजार ग्रामपंचायती असून त्यातील ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केलेल्या २४ हजार ४८५ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांच्या खात्यावर सध्या मानधन जमा झाले आहे. उर्वरित उपसरपंचांच्या खात्यावर मानधन जमा करण्याची कार्यवाही सुरु असून ती लवकरच पूर्ण केली जाईल, असेही ग्रामविकासमंत्र्यांनी सांगितले.\nउपसरपंचांना मिळणार ‘इतके’ मानधन\n· २००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा १००० रुपये\n· २००१ ते ८००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा १५०० रुपये\n· ८००१ पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा २००० रुपये\nसरपंचांनाही मिळाले प्रलंबित मानधन\nदरम्यान, राज्यातील सरपंचांचे मानधन नोव्हेंबर २०१९ पासून प्रलंबित राहिले होते. हे मानधन तातडीने अदा करण्यात यावे, अशा सूचना विभागास दिल्या होत्या. त्यानुसार कार्यवाही करुन विभागामार्फत प्रलंबित मानधनापोटी सरपंचांच्या खात्यावर नुकतेच २२ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत, अशी माहितीही ग्रामविकासमंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली.\n← शारीरिक साक्षरतेसाठी मुलांनी क्रीडा कौशल्ये शिकणे गरजेचे – क्रीडामंत्री सुनिल केदार\nएमआयडीसीचा राज्यातील उद्योगांना दिलासा; विविध शुल्क आकारणीस ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ →\nदाऊदच्या हस्तकाला मुख्यमंत्र्यांशी होते बोलायचे : मंत्री अनिल परब\nउमरी ता. केज येथे कन्टेनमेंट झोन घोषित पूर्णवेळ संचारबंदी लागू\nराज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n१९ हजार ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी; ११ हजार ९२१ नवीन, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के – आरोग्यमंत्री\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nमहाराष्ट्र मुंबई संगीत सांस्कृतिक\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबई शिक्षण संगीत सांस्कृतिक\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8B_%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AC%E0%A5%AE", "date_download": "2020-09-28T22:56:21Z", "digest": "sha1:OWB75MU576IEB7KFBNE4742EHVB5FCH3", "length": 4673, "nlines": 73, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "युएफा यूरो १९६८ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयुएफा यूरो १९६८ ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची तिसरी आवृत्ती होती. इटली देशातील रोम, नापोली व फ्लोरेन्स ह्या तीन शहरांत भरवल्या गेलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ३१ संघांच्या पात्रता फेरीनंतर केवळ इटली, इंग्लंड, युगोस्लाव्हिया व सोव्हियेत संघ ह्या चार संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.\n५ जून – १० जून\n३ (३ यजमान शहरात)\n७ (१.४ प्रति सामना)\n२,९९,२३३ (५९,८४७ प्रति सामना)\nस्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात इटलीने युगोस्लाव्हियाला २-० असे पराभूत केले.\nउपांत्य सामना अंतिम सामना\n५ जून – नापोली\n८ जून – रोम (स्टेडियो ऑलिंपिको) (१० जूनला पुनर्लढत)\n५ जून – फ्लोरेन्स ८ जून – रोम\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०३:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/after-mayawati-samajwadi-party-too-ekla-chalo-slogan/", "date_download": "2020-09-28T21:14:45Z", "digest": "sha1:ITAVHSMA527WARZXVCVC7HHWBLJNECMC", "length": 6797, "nlines": 86, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मायावतींनंतर सपाचाही 'एकला चलो'चा नारा", "raw_content": "\nमायावतींनंतर सपाचाही ‘एकला चलो’चा नारा\nउत्तर प्रदेश – बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांनंतर समाजवादी पक्षासोबत काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे. मायावती यांनी आगामी मध्यावधी निवडणुकांमध्ये बसपा स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही ‘एकला चलो’चा नारा दिला आहे. आझमगडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी स्वबळावर निवडणूक लढव��ण्याचे संकेत दिले आहेत.\nअखिलेश यादव म्हणाले कि, २०२२ मध्ये विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष उत्तरप्रदेशमध्ये सरकार बनवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवाय योगी सरकारवर निशाणा साधताना अखिलेश यादव म्हणाले कि, आम्हाला लोकांना एवढेच सांगायचे आहे कि, भाजप हा सर्वात मोठा जातीयवादी पक्ष आहे. भाजपकडे कोणतेही कामे नसून सपाच्या कामांना पुढे करत आहे. एवढेच नव्हे तर भाजपचे लोक त्यांची जातीयवादाच्या नावावर बदनामी करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.\nदरम्यान, लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात मायावती यांच्या बहुजन समाज पक्ष आणि अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने एकत्र येत एक नवीन राजकीय पर्याय लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र लोकसभा जागांच्या बाबतीत देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात सपा बसपा आघाडीला अपेक्षित यश मिळालं नव्हतं. बसपाला 10 तर सपाला केवळ पाच जागांवर विजय मिळवता आला होता. 62 जागांसह उत्तर प्रदेशात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता.\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\nभरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी\nसराफाला लूटणारा फरार सराईत गुन्हेगार जेरबंद\n“नवाज शरीफ भारताचे एजंट; ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गुपचूप बोलतात”\n“बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले”\n#IPL2020 : थरारक सामन्यात बेंगळुरूचा विजय, सुपरओव्हरमध्ये मुंबईचा केला पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/maharashtra/shivsena-ncp-and-congress-will-contest-aurangabad-corporation-election-2020-in-alliance/", "date_download": "2020-09-28T22:26:33Z", "digest": "sha1:UPKT65EOSXR42ZBSIJCQPPZPLGDQMHMR", "length": 26452, "nlines": 152, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "औरंगाबाद महापालिका निवडणुकीत सेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र; स्थानिक सेनेत प्रचंड नाराजी | औरंगाबाद महापालिका निवडणुकीत सेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र; स्थानिक सेनेत प्रचंड नाराजी | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSarkari Naukri | महाराष्ट्र ग्राम विकास विभागात 288 पदांची भरती IPL 2020 | मुंबईने नाणेफेक जिंकली | आरसीबी करणार पहिली फलंदाजी सुशांतच्या वकिलांना मुंबई पोलिसांचं महत्व पटलं | CBI व बिहार पोलिसांबाबत वक्तव्य सेना खासदाराची ती मोठी चूक | ���ोटो शदीह भगतसिंह यांचा | नाव चंद्रशेखर आझाद यांचं शिवसेना सोबत आली नाही तर, राष्ट्रवादीनं युतीसाठी एकत्र यावं - आठवले Unlock 5 | रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची माहिती MPSC Prelims Exam 2020 | उमेदवारांचे Admit Card डाउनलोडसाठी उपलब्ध\nMarathi News » Maharashtra » औरंगाबाद महापालिका निवडणुकीत सेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र; स्थानिक सेनेत प्रचंड नाराजी\nऔरंगाबाद महापालिका निवडणुकीत सेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र; स्थानिक सेनेत प्रचंड नाराजी\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 8 महिन्यांपूर्वी | By अमोल परब\nऔरंगाबाद: काही महिन्यांवर आलेली औरंगाबाद महापालिकेची निवडणूक शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येत महाविकास आघाडीच्या छताखाली एकत्र लढविणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. स्वतः शिवसेनेचे विधानपरिषदचे आमदार अंबादास दानवे यांनी ही माहिती दिली आहे. तसेच त्याच अनुषंगाने बैठेका देखील सुरु झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.\nदरम्यान, ही निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्यावर लढवणार की काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भूमिकेप्रमाणे असा प्रश्न त्यांना केला तेव्हा त्यांनी एक धक्कादायक विधान केलं. जेथे हिंदू असतील तेथे हिंदुत्वाच्या मुद्यांवर आणि जेथे मुस्लिम मतदार असतील तेथे त्यांच्या मुद्यांवर असं विधान केल्याने शिवसेनेची प्रचारातील गोंधळाची स्थिती समोर आली आहे. मात्र या निर्णयावर स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचंड नाराज झाल्याचं वृत्त आहे. पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सर्वच ठिकाणी आंदण देऊन इथल्या शिवसैनिकांच्या मेहनतीवर पाणी फिरवत आहे असं म्हटलं आहे. तर या निर्णयाचं समर्थन करणारे अंबादास दानवे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागल्याने ते सुखी झाले आहेत, मात्र आमचं काय याची चिंता वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना सतावते आहे. त्यात या निर्णयामुळे शिवसैनिकांना अनेक वॉर्डमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार करावा लागणार असल्याने मोठी चलबिचल असल्याचं वृत्त आहे.\nया निर्णयामुळे हिंद्त्वाचा मुद्दा शिवसेनेसाठी कुचकामी ठरून मनसेला फायदा होण्याची शक्यता अनेक शिवसैनिक बोलून दाखवत आहेत. तसेच ज्या जागा शिवसेनेच्या वाट्याला येतील तेथे हिंदुत्वावर बोलायचं तरी कसं कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आघाडी केल्याने मतदार विश्वास ठेवणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आगामी काळात स्थानिक पातळीवर शिवसेनेत मोठी फूट पडण्याची शक्यता स्वतः शिवसैनिकच व्यक्त करत आहेत.\nमहत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.\nमागील बातमी पुढील बातमी\n'अमर जवान ज्योत' तोडणाऱ्या घुसखोरांविरुद्ध रस्त्यावर उतरणारे एकमेव राज ठाकरे: सविस्तर वृत्त\nमुख्यमंत्री म्हणाले होते आमचा अंतरंग भगवाच आहे आणि आजच्या घटनेने शिवसेना मोठ्या राजकीय पेचात सापडण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये मनसेचं महाअधिवेशन पार पडलं आणि राज ठाकरे यांनी त्यावेळी स्वतःची हिंदुत्वाबद्दलची भूमिका मांडताना मुंबई आझाद मैदानातील दंगलीबद्दल आणि रझा अकादमी बद्दल बोलले होते. त्याच विवादित रझा अकादमीच्या मुस्लिम नेत्यांची आणि इतर मुस्लिम संघटनांच्या नेत्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी थेट मुंबई आयुंक्तालयात बैठक झाली होती.\n...म्हणून राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी पक्षाचा मनसेच्या महामोर्चाला पाठिंबा\nमहाराष्ट्रातील बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना हाकलण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज मुंबईत महामोर्चाचं आयोजन केलं आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मोर्चासाठी राज्यभरातील मनसैनिक मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. मनसेनं राजकीय भूमिका बदलल्यानंतरचा हा पहिला मोर्चा असल्यानं त्याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.\n..तर दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने प्रतिऊत्तर देणार: राज ठाकरे\nपाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना देशाबाहेर काढण्याच्या मागणीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला थोड्याच वेळात सुरूवात होत आहे. राज ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंब मोर्चात सहभागी होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनीही मोर्चात सहभागी होत मोर्चाला पाठिंबा दिला आहे. हिंदू जिमखाना येथून सुरू झालेला मोर्चा आझाद मैदानात पोहोचला. त्यांनतर राज ठाकरे यांनी केंद्र सरकारचे कान टोचण्याबरो��रच सीएए, एनआरसीविरोधात मोर्चे काढणाऱ्यांनाही सज्जड दम दिला.\nCAA - मनसेचा ९ फेब्रुवारीला मोर्चा; बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून द्या\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करताना ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो’ अशी करताच उपस्थितांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियासंबंधी पदाधिकाऱ्यांना महत्वाची सूचना केली. संघटनात्मक पक्षाची अंतर्गत कुठलीही गोष्ट यापुढे फेसबुक, टि्वटरवर आलेली चालणार नाही. पक्षांतर्गत विषय मांडण्याची फेसबुक ही जागा नव्हे अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना इशारा दिला.\nआपण केवळ दंगल झाल्यानंतरच हिंदू असतोः राज ठाकरे\nपाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना देशाबाहेर काढण्याच्या मागणीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला थोड्याच वेळात सुरूवात होत आहे. राज ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंब मोर्चात सहभागी होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनीही मोर्चात सहभागी होत मोर्चाला पाठिंबा दिला आहे. हिंदू जिमखाना येथून सुरू झालेला मोर्चा आझाद मैदानात पोहोचला. त्यांनतर राज ठाकरे यांनी केंद्र सरकारचे कान टोचण्याबरोबरच सीएए, एनआरसीविरोधात मोर्चे काढणाऱ्यांनाही सज्जड दम दिला.\nकायदे समजून न घेता ताकद दाखविण्यासाठी मोर्चे काढले गेले: राज ठाकरे\nपाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना देशाबाहेर काढण्याच्या मागणीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला थोड्याच वेळात सुरूवात होत आहे. राज ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंब मोर्चात सहभागी होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनीही मोर्चात सहभागी होत मोर्चाला पाठिंबा दिला आहे. हिंदू जिमखाना येथून सुरू झालेला मोर्चा आझाद मैदानात पोहोचला. त्यांनतर राज ठाकरे यांनी केंद्र सरकारचे कान टोचण्याबरोबरच सीएए, एनआरसीविरोधात मोर्चे काढणाऱ्यांनाही सज्जड दम दिला.\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nIFSC: २३ मार्च २०१८, सभागृहाला वेळ मारू उत्तर, प्रयत्न केलेच नाही\nVideo: संजूच्या ‘बाबा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का\nVIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nपोलीस भरतीसाठी सज्ज आहात | मग जाणून घ्या मैदानी चाचणी परीक्षेतील बदल\nनाणारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मावस भावाला भूखंडाचे श्रीखंड | निलेश राणेंचा खळबळजनक दावा\nशरद पवारांना आयकर विभागाची नोटीस | उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजारांचा दंड\nभाजपमध्ये लवकरच राजकीय भूकंप | दिग्गज नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर | राष्ट्रवादीची बैठक\nVIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nराज्यात आज कोरोनाचे २०,५९८ रुग्ण वाढले | तर ४५५ रुग्णांचा मृत्यू\nWhatsApp मध्ये लवकरच एक अकाऊंट मल्टीपल डिव्हाईसमध्ये\nही विधेय���ं शेतकऱ्याला गुलाम बनवतील | कृषि विधेयकावरून राज्यसभेत घमासान\nगलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्ष | संरक्षण मंत्र्यांची संसदेत महत्त्वाची माहिती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/politics/anil-ambani-was-on-tour-before-official-announcement-of-rafael-deal-from-pm-modi/", "date_download": "2020-09-28T22:00:52Z", "digest": "sha1:4LVLFZAKXH2GFVCL5CUL5I6THU5BJQUU", "length": 29875, "nlines": 166, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Anil ambani was on tour before official announcement of rafael deal from pm modi | मोदींच्या राफेल खरेदी घोषणेच्या १५ दिवस आधीच अनिल अंबानींचा फ्रान्स दौरा | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSarkari Naukri | महाराष्ट्र ग्राम विकास विभागात 288 पदांची भरती IPL 2020 | मुंबईने नाणेफेक जिंकली | आरसीबी करणार पहिली फलंदाजी सुशांतच्या वकिलांना मुंबई पोलिसांचं महत्व पटलं | CBI व बिहार पोलिसांबाबत वक्तव्य सेना खासदाराची ती मोठी चूक | फोटो शदीह भगतसिंह यांचा | नाव चंद्रशेखर आझाद यांचं शिवसेना सोबत आली नाही तर, राष्ट्रवादीनं युतीसाठी एकत्र यावं - आठवले Unlock 5 | रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची माहिती MPSC Prelims Exam 2020 | उमेदवारांचे Admit Card डाउनलोडसाठी उपलब्ध\nमोदींच्या राफेल खरेदी घोषणेच्या १५ दिवस आधीच अनिल अंबानींचा फ्रान्स दौरा\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nनवी दिल्ली : फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेच्या पंधरा दिवस आधीच उद्योगपती अनिल अंबानी यांनी फ्रान्सच्या तत्कालीन संरक्षण अधिकाऱ्यांची खासगी भेट घेतल्याचे खात्रीलायक वृत्त इंडियन एक्स्प्रेसच्या हाती आले आहे.\nफ्रान्सकडून एकूण ३६ राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्याच्या अधिकृत घोषणेच्या पंधरा दिवस आधी, म्हणजे मार्च २०१५च्या चौथ्या आठवडय़ात उद्योगपती अनिल अंबानी यांनी फ्रान्सचे तत्कालीन संरक्षणमंत्री जाँ-येवेस ली ड्रायन यांच्या पॅरिसमधील कार्यालयात जाऊन तेथील उच्चपदस्थ सल्लागारांशी सविस्तर बैठक घेतली. संबंधित बैठकीला ली ड्रायन यांचे विशेष सल्लागार जाँ-क्लॉद मॅलेट, त्यांचे उद्योग सल्लागार ख्रिस्तोफ सालोमन आणि औद्योगिक व्यवहारांचे तांत्रिक सल्लागार जॉफ्री बुकॉट देखील उपस्थित होते. संबंधित बैठक अत्यंत गोपनीय आणि तातडीची सूचना देऊन बोलावण्यात आली होती, असे सालोमन यांनी एका युरोपीय संरक्षण कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला सांगितले होते.\nसंबंधित बैठकीबाबत महत्वपूर्ण माहिती दिलेल्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अनिल अंबानी यांनी व्यावसायिक तसेच संरक्षण अशा दोन्ही प्रकारच्या हेलिकॉप्टर्सच्या संबंधात ‘एअरबस हेलिकॉप्टर्स’सोबत काम करण्याची इच्छा त्यावेळी दर्शवली होती. या संदर्भात एक सामंजस्य करार म्हणजे ‘मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग’ तयार होत असून, भारताच्या पंतप्रधानांच्या फ्रान्स भेटीत त्यावर स्वाक्षरी केली जाण्याची शक्यता देखील त्यांनी त्या बैठकीत व्यक्त केली होती, असे कळते.\nअनिल अंबानी यांनी फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांच्या कार्यालयाला खासगी भेट दिली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ ते ११ एप्रिल २०१५ या कालावधीत फ्रान्सचा अधिकृत दौरा करतील, हे जवळपास स्पष्ट झाले होते. धक्कादायक म्हणजे नंतर या दौऱ्यात पंतप्रधानांच्या प्रतिनिधीमंडळात अनिल अंबानींचा देखील समावेश होता. दरम्यान, याच भेटीत नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात ३६ राफेल विमानांच्या खरेदीव्यवहाराची अधिकृत घोषणा केली होती. अजून एक योगायोग म्हणजे ही बैठक झाली त्याच आठवडय़ात, म्हणजे २८ मार्च २०१५ रोजी ‘रिलायन्स डिफेन्स’चा समावेश संबंधित व्यवहारात करण्यात आला. या संदर्भात ली ड्रायन यांच्या अधिकृत प्रवक्त्याला मागील आठवडय़ात पाठवलेल्या ई-मेलला त्यांनी कोणताही प्रतिसाद अद्याप दिलेला नाही. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाला पाठवलेल्या ई-मेलनाही त्यांनी कोणताही उत्तर दिलेले नाही.\nदरम्यान,पंतप्रधान मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यापूर्वी म्हणजे ८ एप्रिल २०१५ रोजी भारताचे संरक्षण सचिव एस. जय��ंकर यांनी देखील पत्रकारांना म्हणजे प्रसार माध्यमांना माहिती देताना संभाव्य राफेल लढाऊ खरेदी व्यवहाराबाबत कोणतीही सविस्तर माहिती दिली नव्हती.\nएचएएल ही भारत सरकारची अनुभवी कंपनी १०८ राफेल विमान निर्मिती कंत्राटातील अधिकृत कंपनी होती, मात्र नंतर पार पडलेल्या व्यवहारात या कंपनीचा सहभागच नव्हता. राफेल लढाऊ विमानांची निर्मिती करणाऱ्या फ्रान्सस्थित दसाँ एव्हिएशनसाठी अनिल अंबानींचा रिलायन्स समूह हा या व्यवहारातील महत्वाचा भागीदार होता. फ्रान्स आणि भारत यांच्या झालेल्या या तब्बल ५८,००० कोटींच्या या खरेदी व्यवहारात अंबांनींच्या कंपनीला तब्बल ३०,००० हजार कोटींची दलाली मिळाल्याचा आरोप आहे.\nमहत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.\nमागील बातमी पुढील बातमी\nव्हायब्रण्ट गुजरात २०१३ - अनिल अंबानींकडून मोदींची अर्जुनाशी तुलना - गुजरात\nव्हायब्रण्ट गुजरात २०१३ – अनिल अंबानींकडून मोदींची अर्जुनाशी तुलना – गुजरात\nराफेलमुळे तोट्यातील रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स कंपनी कोट्यवधींच्या फायद्यात\nअनिल धीरूभाई अंबानी यांच्या अखत्यारीतील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि अनेक वर्ष प्रचंड तोटा नोंदवणारी तसेच भांडवल बाजारात सूचिबद्ध नसलेली रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी राफेल डीलच्या कारणाने कोट्यवधींच्या नफ्यात आल्याचे वृत्त डिजिटल न्यूज ‘द वायर’ने प्रसिद्ध केलं आहे. त्यामुळे अनिल अंबानी राफेल डीलवरून पुन्हा संशयाच्या छायेत आला आहे.\nअनिल अंबानींचा रिलायन्स नेवल अॅन्ड इंजिनियरिंग लिमिटेडच्या संचालक पदाचा राजीनामा\nकंपनी कायद्यातील तरतुदीनुसार अनिल अंबानी यांना रिलायन्स नेवल अॅन्ड इंजिनियरिंग लिमिटेडच्या संचालक पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. अनिल अंबानी यांच्या कंपनीकडून तशी अधिकृत माहिती शेयर मार्केटला दिली आहे.\nधक्कादायक: २०१६ची मर्यादा उलटूनही अनिल अंबानींनी नौदलाला ५ ‘ओपीव्ही’ जहाजे दिलीच नाहीत\nआधीच राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी प्रक्रियेवरून देशात आणि विदेशात वादळ उठलं असताना आता अनिल अंबानी पुन्हा भारतीय नौदलाच्या ए���ा कंत्राटामुळे चर्चेत आले आहेत. भारतीय नौदलासाठी सागरी गस्ती जहाजे अर्थात ‘आॅफशोअर पॅट्रोल व्हेसल-ओपीव्ही’ बांधण्याचे मोठं कंत्राट मिळालेल्या अनिल अंबानी ग्रुपच्या रिलायन्स नेव्हल अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग म्हणजे आरनेव्हल या कंपनीने अजून एक सुद्धा जहाज भारतीय नौदलाला ठरलेल्या वेळेत बांधून न दिल्याने अखेर भारतीय नौदलाने आरनेव्हल कंपनीने एकूण कंत्राटाच्या १० टक्के म्हणजे २,५०० कोटी रुपयांच्या बँक गॅरन्टी वटवून घेतल्याचे वृत्त आहे.\nअनिल अंबानींची रिलायन्स कम्युनिकेशन्स दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय\nतब्बल ४० बँकांचे ४६ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा डोक्यावर असलेल्या अनिल अंबानी यांच्या ‘आरकॉम’ अर्थात रिलायन्स कम्युनिकेशन्स या दूरसंचार क्षेत्रातील कंपनीने अखेर बिकट आर्थिक परिस्थितीमुळे दिवाळखोरी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर विषयाला अनुसरून कंपनीने राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाच्या मुंबई खंडपीठाकडे कायदेशीर पूर्तता करण्यासाठी धाव घेतली आहे.\nअनिल अंबानींच्या या दोन कंपन्यांच्या खात्यात १९.३४ कोटीच शिल्लक, विरोधकांचा दावा खरा ठरतो आहे\nप्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी हे सध्या देशभर राफेल घोटाळ्यातील आरोपांमुळे चर्चेत आले असताना, विरोधकांनी सुद्धा त्यांच्या कंपन्या प्रचंड कर्जात असल्यामुळे मोदी त्यांना मदत करत असल्याचे आरोप केले होते. त्या आरोपांना अप्रत्यक्षरित्या दुजोरा मिळत आहे. कारण रिलायन्स टेलिकॉम आणि यूनिट रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड या दोन्ही कंपन्यांच्या एकूण १४४ बँक खात्यात आता १९.३४ कोटी रुपये इतकी रक्कमच शिल्लक असल्याची माहितीसमोर येत आहे. कारण एका खटल्याप्रकरणी नवी दिल्ली हायकोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली आहे.\n२४ डिसेंबर २०१५: अनिल अंबानी मोदींसोबत रशियाच्या दौऱ्यावर सुद्धा होते\n२४ डिसेंबर २०१५: अनिल अंबानी मोदींसोबत रशियाच्या दौऱ्यावर सुद्धा होते\nराफेल डील व अनिल अंबानींशी संबंधित प्रश्नाला मोदी टाळतात - नवी दिल्ली\nराफेल डील व अनिल अंबानींशी संबंधित प्रश्नाला मोदी टाळतात – नवी दिल्ली\nपी.एन.बी. घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला जेव्हा नरेंद्र मोदी 'मेहुल भाई' असे संबोधतात\nपी.एन.बी. घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला जेव्हा नरेंद्�� मोदी ‘मेहुल भाई’ असे संबोधतात\nVIDEO: मिशेलच्या नावाने सोनियांची चर्चा; पण पीएनबी घोटाळ्यातील मेहुल चोक्सीला मोदी 'मेहुलभाई' म्हणाले होते\n३,६०० सहाशे कोटींच्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहारासंबंधित ब्रिटिश दलाल ख्रिस्तियन मिशेलने तपासणीदरम्यान चौकशीदरम्यान काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव घेतल्याची माहिती ईडी’ने आज पतियाळा हाऊस न्यायालयात दिली. दरम्यान, असं असलं तरी मिशेलने सोनिया गांधी यांचे नाव कोणत्या संदर्भात घेतले ते मात्र ईडीने स्पष्ट केलेले नाही. दरम्यान, आज न्यायालयात मिशेलला ७ दिवसांची ईडी कोठडी दिली.\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nIFSC: २३ मार्च २०१८, सभागृहाला वेळ मारू उत्तर, प्रयत्न केलेच नाही\nVideo: संजूच्या ‘बाबा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का\nVIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nपोलीस भरतीसाठी सज्ज आहात | मग जाणून घ्या मैदानी चाचणी परीक्षेतील बदल\nनाणारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मावस भावाला भूखंडाचे श्रीखंड | निलेश राणेंचा खळबळजनक दावा\nशरद पवारांना आयकर विभागाची नोटीस | उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजारांचा दंड\nभाजपमध्ये लवकरच राजकीय भूकंप | दिग्गज नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर | राष्ट्रवादीची बैठक\nVIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nछत्रपती शिवाजी महाराजांच्���ा मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nराज्यात आज कोरोनाचे २०,५९८ रुग्ण वाढले | तर ४५५ रुग्णांचा मृत्यू\nWhatsApp मध्ये लवकरच एक अकाऊंट मल्टीपल डिव्हाईसमध्ये\nही विधेयकं शेतकऱ्याला गुलाम बनवतील | कृषि विधेयकावरून राज्यसभेत घमासान\nगलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्ष | संरक्षण मंत्र्यांची संसदेत महत्त्वाची माहिती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%87", "date_download": "2020-09-28T22:15:23Z", "digest": "sha1:APZERDBJSUUW4FMJX66QOTAMSA7BOQGQ", "length": 4801, "nlines": 58, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:विकिप्रकल्प महाराष्ट्र शासन/पूर्ण कामेला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडिया:विकिप्रकल्प महाराष्ट्र शासन/पूर्ण कामेला जोडलेली पाने\n← विकिपीडिया:विकिप्रकल्प महाराष्ट्र शासन/पूर्ण कामे\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर��चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख विकिपीडिया:विकिप्रकल्प महाराष्ट्र शासन/पूर्ण कामे या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nविकिपीडिया:विकिप्रकल्प महाराष्ट्र शासन ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:विकिप्रकल्प महाराष्ट्र शासन समासपट्टी ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:विकिप्रकल्प महाराष्ट्र शासन ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:विकिप्रकल्प महाराष्ट्र शासन/चालू कामे ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:विकिप्रकल्प महाराष्ट्र शासन/प्रस्तावित कामे ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:विकिप्रकल्प महाराष्ट्र शासन/सदस्य ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/महाराष्ट्र शासन ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://tusharnagpur.blogspot.com/2012/10/", "date_download": "2020-09-28T22:57:15Z", "digest": "sha1:PAYIQJJAZ5T7GRWFLDM47AR6CGTDC6KT", "length": 11769, "nlines": 342, "source_domain": "tusharnagpur.blogspot.com", "title": "तुष्की नागपुरी: ऑक्टोबर 2012", "raw_content": "\nनागपूरचा कवी तुष्की नागपुरी याच्या कविता या ब्लाग वर वाचा\nमंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१२\n१६ आक्टिबर २०१२, १२:४०\nद्वारा: Tushar Joshi तारिख: मंगळवार, ऑक्टोबर १६, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: गळती, चिखल, राजकारण\nसोमवार, ८ ऑक्टोबर, २०१२\nपुन्हा तुझ्या प्रेमात पडावंसं वाटतं\nतुझ्या सुखाचं कारण ठरावंसं वाटतं\nयात मन लावून राबतेस\nअभ्यास करत रात्री जागतेस\nतेव्हा तुझं कौतुक वाटून\nपुन्हा तुझ्या प्रेमात पडावंसं वाटतं\nमिळेल तेवढाच माझा वेळ\nकितीही केलं तरी तुझ्यासाठी\nअजून काही करावसं वाटतं\nपुन्हा तुझ्या प्रेमात पडावंसं वाटतं\n०८ आक्टोबर २०१२, १०:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: सोमवार, ऑक्टोबर ०८, २०१२ ७ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१२\nफिरले मी दिस काही\nस्वप्न पूर्ण होता त्यांचे\nआणली त्यांनी, मला ही\n०४ आक्टोबर २०१२, १९:३०\nद्वारा: Tushar Joshi तारिख: गुरुवार, ऑक्टोबर ०४, २���१२ २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: कविता, कृष्णाबाई सुर्वे, नारायण सुर्वे\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\n तुष्की नागपुरीच्या ब्लाग वर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. या ब्लाग वरच्या सर्व कविता तुष्की नागपुरी यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांचे सर्व हक्क तुष्की नागपुरी यांच्या कडे आहेत. तुम्हाला कविता आवडली व मित्रांना दाखवावीशी वाटली तर या ब्लाग चा दुवा त्यांना द्या. कविता कॉपी पेस्ट करून किंवा ईमेल करून पाठवावीशी वाटली तर तुष्की नागपुरी हे कलाकाराचे नाव पण त्या कवितेसोबत राहू द्या.\nनेहमीच वाटतं मला (1)\nसावळ्या मिलीच्या कविता (1)\nसावळ्या मुलीची गाणी (1)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-%C2%A0cover-story-pratima-durugkar-marathi-article-1906", "date_download": "2020-09-28T22:50:19Z", "digest": "sha1:SNMBZSTL2AWIGQXOV5LVIZQMTKQ2GQQI", "length": 10758, "nlines": 125, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Pratima Durugkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\n‘पाऊस’ प्रत्येकाला वेगळा भासतो. कुणाला त्यात आनंद दिसतो, कुणाला उत्साह दिसतो, कुणाला विरह दिसतो तर कुणाला अश्रू दिसतात. ऋग्वेदकालीन आपल्या पूर्वजांना तो कसा दिसला असेल यासाठी आपल्याला पर्जन्यसूक्ते पाहावी लागतील. प्रारंभीच्या काळात मानवाला निसर्गातील अनेक गोष्टींबद्दल कुतूहल, भय, आदर वाटत असणार. त्या शक्तीमध्ये त्याने देव व दानव यांच्या कल्पना केल्या. सूर्य, नद्या, पाऊस त्यांना मदत करणाऱ्या होत्या. त्यांना त्यांनी देवत्व बहाल केले. कवींनी या देवतांना सुंदर कल्पनांनी नटविले. हे त्या काळातील काव्य सहजस्फूर्त, साधे, सोपे आणि मोहक आहे. या देवतांना आपल्या पूर्वजांनी नातीही बहाल केली. उदा. उषा ‘द्यौस्‌’ (स्वर्ग)ची कन्या आहे. सूर्याची पत्नी आहे. अग्नी व पूषन्‌ हे इंद्राचे भाऊ व मरुतगण त्याचे मित्र आहेत. पर्जन्याला ‘पिता’ म्हटलेले आहे. गर्भिताथीने पृथ्वी त्याची पत्नी आहे. पर्जन्यसूक्ते पाचव्या मंडलात असून सूक्ताचे ऋषी अत्री आहेत. त्यापैकी काही निवडक सूक्त व त्याचा स्वैर अनुवाद पुढे दिला आहे. पर्जन्यसूक्त त्रिष्टुप्‌, जगती, अनुष्टुप या छंदात लिहिली आहेत.\nअच्छा वद तवसं भीर्भिराभिः स्तुहि पर्जन्यं नमसा विवास\nकनिक्रदद्व्रृषभो जीरदानू रेतो दधात्योषधीषु गर्भम्‌\nसामर्थ्यशाली अशा पर्जन्याला उद्देशून सर्व जण प्रार्थना करा. त्याची स्तुती करा आणि नमस्कार करून त्याची पूजा करा. गर्जना आणि वर्षाव करणारा पर्जन्य जणू वृषभ म्हणजे सामर्थ्य व सृजन यांचे प्रतीक आहे. तो वनस्पतीच्या ठिकाणी गर्भ स्थापन करतो.\nरथीव कशयाश्वाँ अभिक्षिपन्नाविर्दुतान्कृणुते वर्ष्यां अह\nदुरात्सिंहस्य स्तनथा उदीरते यत्पर्जन्यः कृणुते वर्ष्यं नभः\nज्याप्रमाणे एखादा सारथी चाबकाच्या फटकाऱ्यांनी त्याच्या घोड्यांना पुढे चालवितो, अगदी तसेच पर्जन्यदेवता ही सारथी तिच्या वर्षा दूतांना म्हणजे मरुतगणांना किंवा मेघांना प्रकट करते. जेव्हा पर्जन्य आभाळाला वर्षायुक्त करतो तेव्हा लांबवरून सिंहांच्या गर्जना ऐकू येतात.\nप्र वाता वान्ति पतयन्ति विद्युत उदोषधीर्जिहते पिन्वते स्वः\nइरा विश्वस्मै भुवनाय जायते यत्पर्जन्यः पृथिवीं रेतसावति\nवारे वाहू लागतात. वीजाही पडू लागतात. वनस्पतींना अंकुर फुटतात. अंतरिक्ष पाझरू लागते. अशा वेळी पर्जन्य पाण्याने पृथ्वीला अभिमुख होतो. आवेगाने पृथ्वीवर कोसळतो. आपल्या बीजाने पृथ्वीला धारण करण्यास समर्थ बनवितो आणि मग पृथ्वीसुद्धा विश्वासाठी नवनिर्मितीसाठी, सृजनासाठी समर्थ होते.\nअभि क्रन्द स्तनय गर्भमा धा उदन्वता परि दीया रथेन\nहृतिं सु कर्ष विषितं न्यञ्चं समा भवन्तूद्वतो निपादाः\nहे पर्जन्यदेवा, तू तुझ्या जलरुपी रथातून सर्व ठिकाणी संचार कर. गर्जना कर, गडगडाट कर. गर्भ ठेव. तुझ्या हातातील खाली तोंड केलेल्या पखालीचे मुख तू सैल केले आहेस त्यामुळे आमच्या येथे पुरेशी जलवृष्टी झाली आहे. आता तू तुझ्या पखालीचे तोंड खेचून बंद कर आणि जिथे तू वर्षला नाहीस तिथे जा. सर्व उंच-सखल भूभागात वर्षाव कर.\nसंपादन ः शिल्पा सुमंत)\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/sawantwadi-ac/", "date_download": "2020-09-28T21:43:22Z", "digest": "sha1:TMVVNE7NI6EXJSC5BQYKLGCF6NNQJHMY", "length": 29501, "nlines": 419, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सावंतवाडी मराठी बातम्या | sawantwadi-ac, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर\nलॉकडाऊन काळात हृदयविकाराच्या रुग्णांत ५० टक्के घट\nअनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन - रामदास आठवले\nमंत्री वर्षा गायकवाड, आमदार अबू आझमी कोरोनामुक्त\nएनसीबी आता आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करणार\nढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक\nगुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसे दिसतेय खूप सुंदर, फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nNCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या समोर घेतले होते सुशांत सिंग राजपूतने ड्रग्स\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nCoronaVirus News : कोरोनावर सापडले रामबाण औषध, IIT दिल्लीचा दावा\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nसावंतवाडी पालिका पोटनिवडणुक: महाविकास आघाडीचा उमेदवार अखेरच्या दिवशी ठरणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचा बबन साळगावकर यांनी राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणुक होत आहे. ... Read More\nsindhudurgsawantwadi-acnagaradhyakshaElectionmaharashtra vikas aghadiसिंधुदुर्गसावंतवाडीनगराध्यक्षनिवडणूकमहाराष्ट्र विकास आघाडी\nसावंतवाडी पालिका पोटनिवडणुक: भाजप अखरेच्या दिवशी उमेदवार जाहीर करणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचा बबन साळगावक��� यांनी राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणुक होत आहे. ... Read More\nमहाराष्ट्रातील निवडणूक निकालाने गोव्यातील भाजपच्या उत्साहाला मर्यादा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, मंत्री मिलिंद नाईक, आरोग्य मंत्री विश्वजित राणो, बांधकाम मंत्री दिपक प्रभू पाऊसकर या सर्वानी महाराष्ट्रात जाऊन भाजपचे प्रचार काम केले. ... Read More\nsawantwadi-acBJPgoaMaharashtra Assembly Election 2019सावंतवाडीभाजपागोवामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019\nविधानसभा मतदारसंघ, निकाल 2019 लाईव्ह : गणेश नाईक विजयी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nMaharashtra Vidhan Sabha, Key Constituency, Live Results - महायुती विरुद्ध महाआघाडी या रणसंग्रामात कोणाला कौल मिळतो, यावर पुढील पाच वर्षे सत्ता कोणाची ठरणार आहे. ... Read More\nमहाराष्ट्र निवडणूक निकाल : सावंतवाडीत दीपक केसरकरच 'भाई' तेलींचे आव्हान मोडत साधली विजयाची हॅटट्रिक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nशिवसेना नेते आणि राज्य सरकारमधील गृह आणि वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दणदणीत विजय मिळवून विजयाची हॅटट्रिक साधली आहे. ... Read More\nMaharashtra Assembly Election 2019sawantwadi-acDeepak KesarkarShiv SenaBJPमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019सावंतवाडीदीपक केसरकर शिवसेनाभाजपा\nमहाराष्ट्र निवडणूक निकालः सावंतवाडी, कुडाळमध्ये शिवसेना आघाडीवर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकोकणातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन पैकी दोन मतदारसंघात शिवसेनेने आघाडी घेतली आहे. ... Read More\nMaharashtra Election 2019: अटीतटीच्या लढतींनी वाढवली कोकणची धडधड, कोण जिंकणार सिंधुदुर्गचा गड\nBy बाळकृष्ण परब | Follow\nराज्यात इतरत्र भाजपा सेना महायुती जोरदार मुसंडी मारताना दिसत असली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र हे दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध अधिकृतपणे थेट लढताना दिसले. ... Read More\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९ : वेंगुर्लेतील मतदानयंत्रात बिघाड; कपाटाला दिलेले मत अन्य निशाणीला गेल्याचा आरोप\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९ : वेंगुर्ले तालुक्यातील आरवली सोंनसुरे येथील बूथ 78मधील EVM मशीनमध्ये बिघाड झाला होता. ... Read More\nMaharashtra Election 2019: '...तर मातोश्रीसमोर सभा घेऊन उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देईन'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nMaharashtra Election 2019 नारायण राणेंचं उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर ... Read More\nMaharashtra Election 2019: ठाकरेंना निवडणुकीनंतर उत्तर देणार - नारायण राणे\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nMaharashtra Election 2019: माझ्यावर कोणी क���तीही टीका करू दे; मी त्यावर आता काही बोलणार नाही. ... Read More\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nDayabenची मालिकेत पुन्हा वापसी\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nपाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\n१ ऑक्टोबरपासून राज्यात 'मायक्रो लॉकडाऊन'; मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला होता सल्ला\nMI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं टेंशन वाढवलं\n हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली जातेय धमकी\nRanbir kapoor Birthday: रणबीर कपूरच्या ३८व्या वाढदिवसानिमित्ताने पहा त्याचे आतापर्यंत न पाहिलेले फोटो\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर\nलॉकडाऊन काळात हृदयविकाराच्या रुग्णांत ५० टक्के घट\nअनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन - रामदास आठवले\nमंत्री वर्षा गायकवाड, आमदार अबू आझमी कोरोनामुक्त\nएनसीबी आता आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करणार\n“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\n एटीएममध्ये विसरलेले पाकीट पोलिसांनी केले परत\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nअधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दीपिकानं 'वेगळे'च अर्थ सांगितले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/Social_Awareness/92a90291a93e92f924-93892e93f92494091a940-93890293091a92893e-90692393f-92a92693e92793f91593e930940", "date_download": "2020-09-28T22:11:02Z", "digest": "sha1:D3C7RQEW52KTNN7B4TVS4Z2M6ON4ED4P", "length": 13080, "nlines": 90, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "पंचायत समितीची संरचना आणि पदाधिकारी — Vikaspedia", "raw_content": "\nपंचायत समितीची संरचना आणि पदाधिकारी\nपंचायत समितीची संरचना आणि पदाधिकारी\nप्रत्येक विकास गटासाठी पंचायत समिती असते. महाराष्ट्रामध्ये व्यवहारात एकापेक्षा अधिक विकास गटांचा तालुका असून प्रत्येक तालुक्याला पंचायत समिती आहे.\nमहाराष्ट्रामध्ये तालुक्याचे क्षेत्र व त्याचा आकार समान नसून पंचायत समितीचे क्षेत्रही सारख्या प्रमाणात नाही. काही पंचायत समितींची क्षेत्रातील लोकसंख्या अडीच विकास गटांपेक्षा म्हणजे १.६५ लाख लोकसंख्येपेक्षा अधिक असून काहींची दीड विकास गट म्हणजे ९९ हजारांपेक्षा कमी आहे. पश्चिम महाराष्ट्रात व मराठवाड्यात मोठ्या पंचायत समित्या अधिक असून विदर्भात लहान पंचायत समित्या अधिक आहेत. महाराष्ट्रात एकूण ३३ जिल्हा परिषदा व ३४९ (सन २००४ अखेर) पंचायत समित्या आहेत.\nपंचायत समितीचे सदस्य विधानसभा मतदार संघाच्या यादीतील १८ वर्षावरील स्त्री पुरूष यांच्या मतदानाने निवडून येतात. पंचायत राज्य संस्थेत जिल्हा परिषद ही उच्च स्तरावरील संस्था असून पंचायत समिती तिची उपसमिती आहे. जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या निवडणुकीसाठी गट किंवा मतदारसंघ निश्चित केले जातात. त्याला दोन विभागात विभागून पंचायत समितीच्या सदस्यांच्या निवडणुकीसाठी निर्वाचन गण निश्चित होतात. राज्य निवडणूक आयोग, जिल्हा परिषद सदस्य संख्या व गटांची रचना तसेच पंचायत समितीच्या निर्वाचन गणांची रचना निश्चित करतात. महिला, दलित व वंचितांना सदस्यत्वात आरक्षण देण्यात आले असून निवडणुकीत निश्चित झालेल्या प्रमाणात आरक्षित जागा असतात. (आरक्षणाचे प्रमाण व तपशील आरक्षणाचे प्रमाण - जिल्हा परिषद स्थापणा या पहिल्याच प्रकरणात दिले असून जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीसाठी सारखेच आहे.) अपात्रता, बडतर्फ, जिल्हा परिषद सदस्यांसारखीच आहे.)\nपंचायत समितीच्या सभेला जिल्हा परिषदेसारखीच कायद्यात व नियमात तरतूद आहे. त्या संबंधीची सविस्तर माहिती पुढील प्रकरणांत दिली आहे. मात्र पंचायत समितीची सभा महिन्यातून किमान एकवेळा झाल��� पाहिजे अशी तरतूद आहे. सर्वसामान्य बैठकांसाठी दहा व विशेष बैठकीसाठी सात दिवसांची पूर्व सूचना द्यावी लागते. पंचायत समितीच्या सदस्यांनी निवडून दिलेले सभापती व उपसभापती पंचायत समितीचे पदाधिकारी असतात. सभापतीपद महिला, दलित व वंचितांसाठी आरक्षित असून त्याचे प्रमाण व तपशील जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षित जागेसारखे आहे. अधिका-यांच्या कामावर नियंत्रण व देखरेख ठेवू शकतात. पंचायत समितीच्या अधिकारी किंवा कर्मचा-यांकडून माहिती, हिशोब, कागदपत्रे मागवू शकतात. राज्यसरकारने प्रदान केलेल्या अधिकारानुसार कोणतीही मिळकत संपादन किंवा हस्तांतरित करू शकतात. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कोणत्याही मिळकती, संस्था व कामाची तपासणी करू शकतात.\nसभापतींच्या गैरहजेरीत उपसभापती बैठकीचे अध्यक्षस्थान घेऊ शकतात. उपसभापतीला जिल्हा परिषद व पंचायत समितीची कोणतीही मिळकत, संस्था किंवा कामाची तपासणी करण्याचा अधिकार आहे.\nउपसभापती पंचायत समितीने नेमलेल्या सरपंच समितीचे अध्यक्ष असतात.\nसभापती किंवा उपसभापती सलग तीन दिवस गैरहजर राहू शकतात. परंतु त्यापेक्षा अधिक रजेसाठी : पंचायत समितीची व सहा महिन्यापेक्षा अधिक रजेसाठी स्थायी समितीची परवानगी आवश्यक आहे. सभापती व उपसभापती विरूद्ध अविश्वासाचा ठराव बहुमताने मंजूर केला जाऊ शकतो. यासाठी त्याची नोटीस, इत्यादीबाबतीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या विरूद्ध अविश्वासाच्या ठरावाबाबतीत कायदा व नियमातील तरतुदीसारख्याच आहेत.\nसभापतीपदाचा कालावधी आता अडीच वर्षाचा राहील अशी अलिकडे कायद्यात दुरूस्ती करण्यात आली आहे.\nस्त्रोत - जिल्हा परिषद व पंचायत समिती (वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट )\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/pandurang-narayan-kulkarni/", "date_download": "2020-09-28T22:09:55Z", "digest": "sha1:6CUCMEIRTQRZNUI6Z23LKD4GRGLNNMJC", "length": 7442, "nlines": 119, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "पांडुरंग नारायण कुलकर्णी – profiles", "raw_content": "\nप्राचीन मराठी वाङ्मयाचे संशोधक\nप्राचीन मराठी वाङ्मयाचे संशोधक पांडुरंग नारायण कुलकर्णी यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९२२ रोजी झाला.\n“संशोधन धारा” या ग्रंथातून त्यांनी प्राचीन कवींच्या कवितांवर तोपर्यंत झालेल्या संशोधनातील चुका दाखवून निर्णायक मत व्यक्त केले. याशिवाय “नागेशमाहात्म्य” चे संपादन त्यांनी केले.\nनिरंजन – भाग २३ – मौनम् सर्वार्थ साधनम्\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम – १०\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ९\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ८\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nतन्मयतेत आनंद – प्रभू\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nकथालेखक, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले नागनाथ लालुजीराव कोत्तापल्ले. नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म ...\nपंडितजींनी ‘कटयार काळजात घुसली’ व ‘अमृत मोहिनी’ या दोन नाटकांच्या पदानां चाली दिल्या. नाटयसंगीत भक्तीगीत ...\nडॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी\nआनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून ...\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका चित्रकार-व्यंगचित्रकार छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार बृहन्महाराष्ट्र भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) संपादक समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा सल्लागार संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-quotable-quotes-marathi-article-1802", "date_download": "2020-09-28T22:32:49Z", "digest": "sha1:FZSWN7VVDETAGHXZTPC57OKEFA3ZHWX3", "length": 5382, "nlines": 125, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Quotable Quotes Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 12 जुलै 2018\nधोका पत्करल्याशिवाय आयुष्य जगण्यात मजा नाही.\nतुम्ही झोपेत असतानासुद्धा पैसे कमावण्याचे मार्ग तुम्हाला सुचायला हवेत. अन्यथा आयुष्यभर काम करत राहा.\nआपण आपले आयुष्य ज्या पद्धतीने जगतो, तोच\nआपण जगाला दिलेला संदेश असतो.\nआपले आयुष्य एखाद्या ध्येयाशी जोडावे. आपण मात्र ते बऱ्याचदा माणसांशी, वस्तूंशी किंवा घटनांशी बांधून ठेवतो.\nहजारो मैलांच्या प्रवासाची सुरुवात छोट्या पावलांनीच होते.\nलाओ झु, चिनी तत्त्वज्ञ\nआयुष्य ‘जगणं’ ही दुर्मीळ गोष्ट आहे. आपल्यापैकी बरेच जण केवळ अस्तिवात असतात.\nलाओ झु, चिनी तत्त्वज्ञ\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/908/", "date_download": "2020-09-28T23:09:19Z", "digest": "sha1:2LEUPDMQR2T2VI7OQXGUDCP4GEB4C6C2", "length": 14751, "nlines": 87, "source_domain": "aajdinank.com", "title": "डिजिटल मंचाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात साजरा होणार - आज दिनांक", "raw_content": "\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nआरोग्य दिल्ली देश विदेश\nडिजिटल मंचाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात साजरा होणार\n“माय लाइफ – माय योगा” व्हिडिओ ब्लॉगिंग स्पर्धा जागतिक स्तरावर\nनवी दिल्ली, 5 जून 2020\nकोविड -19 मुळे देशातील सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, यावर्षीचा “आंतरराष्ट्रीय योग दिन” आंतरराष्ट्रीय स्तरावर डिजिटल पद्धतीने साजरा होणार आहे. आयुष मंत्रालयाबरोबर आज आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत भारतीय सांस्कृतिक संबं��� परिषदेचे (आयसीसीआर) चे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी ही माहिती दिली. यावर्षी, या कार्यक्रमाद्वारे व्यक्तींसाठी योगासनांची उपयुक्तता, जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी आणि या संकटाच्या काही महत्त्वपूर्ण बाबीच्या व्यवस्थापनासाठी समुदायाला बळकट करण्यावर भर दिला जाईल, असे डॉ सहस्रबुद्धे म्हणाले. संयुक्त पत्रकार परिषदेत आयुषचे सचिव वैद्य राजेश कोटेचा देखील उपस्थित होते.\nकोविड 19 विषाणूचे उच्च संसर्ग स्वरूप लक्षात घेता, मोठ्या प्रमाणात एकत्र जमता येणार नाही. म्हणूनच, यावर्षी संपूर्ण कुटुंबाच्या सहभागाने लोकांना घरातच योगाभ्यास करायला मंत्रालय प्रोत्साहन देत आहे. पत्रकारांना संबोधित करताना डॉ सहस्रबुद्धे यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना “माय लाईफ – माय योगा ” व्हिडिओ ब्लॉगिंग स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, या व्हिडिओ ब्लॉगिंग स्पर्धेच्या माध्यमातून आयुष मंत्रालय आणि आयसीसीआर योगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि आयडीवाय 2020 मध्ये लोकांना सक्रिय सहभागी होण्यासाठी आणि तयारी करण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी प्रयत्नशील आहे.\nयावेळी आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा म्हणाले की, पंतप्रधानांनी स्पर्धेची घोषणा करून उत्सुकता निर्माण केली आहे आणि त्यात रुची देखील निर्माण केली आहे. आयुष मंत्रालयाला विश्वास आहे की, हा विश्वास महत्वपूर्ण सार्वजनिक आरोग्य लाभामध्ये रूपांतरित होईल कारण कोविड 19 महामारीच्या परिस्थितीतील अनेक बाबींच्या व्यवस्थापनात योगाचा सकारात्मक परिणाम आता चांगलाच स्वीकारला गेला आहे.\nकोटेचा पुढे म्हणाले की, योगाच्या चिकित्सा आणि उपचारात्मक शक्तींविषयी आणि जीवनात योगासनामुळे होणाऱ्या परिवर्तनात्मक परिणामाबद्दल जागतिक स्तरावर जागरूकता वाढविण्यासाठी ही स्पर्धा प्रमुख योगदान देईल. ते म्हणाले की योग संस्था, योग स्टुडिओ, योग व्यावसायिक यासारख्या सर्व हितधारकांना प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांसह विविध मंचांवरून ब्लॉगिंग स्पर्धेबद्दल त्यांना जाणीव करून दिली जात आहे.\nकोटेचा पुढे म्हणाले की, ब्लॉगिंग स्पर्धा MyGov.gov.in सारख्या विविध व्हिडिओ मंचांवर सुरु झाली असून 15 जून 2020 ला संपेल. त्यानंतर परीक्षक एकत्रितपणे निर्णय घेतील आणि विजेत्यांची नावे घोषित करतील. व्हिडिओ स्पर्धेसाठी प्रवेशिका तीन गटांमध्ये पाठवता येईल. तरुण (18 वर्षाखालील वयोगटातील), प्रौढ (18 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील) आणि योग व्यावसायिक आणि त्याशिवाय पुरुष आणि महिला स्पर्धकांसाठी स्वतंत्र गट असेल. यामुळे एकूण सहा गट असतील. भारताच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार प्राप्त व्यक्तींना प्रत्येक गटासाठी 1 लाख रुपये, 50,000 रुपये आणि 25,000 रुपये तर जागतिक स्तरावरील विजेत्यांना $ 2500, $ 1500 आणि $ 1000 पारितोषिक स्वरूपात मिळतील.\nदिनेश के पटनायक, महासंचालक (आयसीसीआर) आणि पी एन रणजित कुमार, संयुक्त सचिव (आयुष) हे पत्रकार परिषदेत उपस्थित होते. माध्यमांना माहिती दिल्यानंतर पत्रकारांना रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे किट देखील वाटण्यात आले.\n← ७१ लाख शाळेतील मुले वापरतात इंटरनेट\nरस्त्यावरचे मृत्यू रोखण्याबाबत जनतेत जागृती आणि शिक्षणावर दिला भर →\nराज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत 9518 रुग्णांची वाढ\nकोरोना बाधित गंभीर रुग्णांना प्रथम प्राधान्याने खाटा उपलब्ध करुन द्याव्यात – जिल्हाधिकारी उदय चौधरी\nपरभणी जिल्ह्यात 784 रुग्णांवर उपचार सुरू, 51 रुग्णांची वाढ\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n१९ हजार ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी; ११ हजार ९२१ नवीन, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के – आरोग्यमंत्री\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nमहाराष्ट्र मुंबई संगीत सांस्कृतिक\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबई शिक्षण संगीत सांस्कृतिक\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lashakar-police/", "date_download": "2020-09-28T22:20:53Z", "digest": "sha1:32UWPF6ST3JXBF42OE3UGLK7QXDOCIG7", "length": 2851, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "lashakar police Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : तंबाखूजन्य हुक्का फ्लेवरची अवैध विक्री करणा-या दुकानावर छापा; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त\nएमपीसी न्यूज - लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तंबाखूजन्य हुक्का फ्लेवरची अवैधरित्या विक्री करणा-या एका दुकानावर अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर दुकान चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. साजीद…\nKasarwadi News : आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार\nVadgaon News : पोलीस पाटलांचे रखडलेले मानधन लवकर द्या- आमदार सुनिल शेळके\nPune News : संत साहित्याचे गाढे अभ्यासक वा. ना. उत्पात यांचे कोरोनामुळे निधन\npimpri news : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आणखी 300 रोहित्रांना सुरक्षा आवरण लावणार\nHinjawadi crime News : क्रेनच्या धडकेत एकजण ठार\nMumbai news: लता दीदींना वाढदिवसानिमित्त राज्य सरकारतर्फे ‘ही’ खास भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%A8", "date_download": "2020-09-28T22:16:56Z", "digest": "sha1:RVTZEZY3JOYATCJCPYIGVVC3HVINPKNN", "length": 9195, "nlines": 90, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "जॉर्डन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nजॉर्डन, अधिकृत नाव जॉर्डनाचे हाशेमी राजसत्ताक (किंवा जॉर्डनचे हाशेमाईट राज्य)(अरबी: المملكة الأردنية الهاشمية , अल्‌ मामलका अल्‌ उर्दुन्निया अल्‌ हाशिमिया ;) हा पश्चिम आशियातील एक राजसत्ताक देश आहे. हा देश जॉर्डन नदीच्या पूर्व तीरावर वसला असून याच्या आग्नेयेस सौदी अरेबिया, पूर्वेस इराक, उत्तरेस सीरिया व पश्चिमेस मृत समुद्रावर सह-अधिकार असलेले इस्राएल व वेस्ट बॅंक हे देश आहेत. अम्मान ही जॉर्डनाची राजधानी आहे.\nअल्‌ मामलका अल्‌ उर्दुन्निया अल्‌ हाशिमिया\nब्रीद वाक्य: अल्ला, अल्‌ वतन, अल्‌ मालेक\nराष्ट्रगीत: अस्‌ सलाम अल्‌ मालकी अल्‌ उर्दोनी\n('जॉर्डनचे महाराज चिरायु असोत.')\nजॉर्डनचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) अम्मान\n- राष्ट्रप्रमुख अब्��ुल्ला दुसरा\n- पंतप्रधान मारौफ अल्‌ बाखीत\n- स्वातंत्र्य दिवस ('लीग ऑफ नेशन्स'पासून)\n- एकूण ८९,३४२ किमी२ (११२वा क्रमांक)\n- पाणी (%) ०.०१\n-एकूण ५७,०३,००० (१०६वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण २७.९६ अब्ज अमेरिकन डॉलर (९७वा क्रमांक)\n- वार्षिक दरडोई उत्पन्न ४,८२५ अमेरिकन डॉलर (१०३वा क्रमांक)\nराष्ट्रीय चलन जॉर्डेनियन दिनार (JOD)\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +९६२\nउन्हाळ्यात उष्ण असणार्‍या या देशात हिवाळ्यात अम्मानसह व इतर काही डोंगराळ भागांत हिमवृष्टी होते.\nया भागात आतापर्यंत मानवाच्या सर्वात जुन्या सांस्कृतिक जडणघडणीचे अवशेष सापडले आहेत आणि अजूनही सापडत आहेत. प्राचीन काळापासून या प्रदेशात आणि त्याच्या चारी बाजूला प्रबळ राज्ये-साम्राज्ये असल्याने महत्त्व होते. तसेच महत्त्वाचे व्यापारी मार्ग तेथून जात असल्याने या भागाला अनन्यसाधारण राजकीय आणि आर्थिक महत्त्व पूर्वी होते. इ स पूर्वी चवथ्या शतकाच्या आसपास स्थापन झालेल्या नेबॅतियन राज्याचे अवशेष येथे पाहायला मिळतात. या नेबॅतियन राज्याचे पेत्रा दरी (पेत्रा व्हॅली) हे त्यापैकी सर्वात महत्त्वाचे आणि जगप्रसिद्ध ठिकाण आहे.\nइ.स. १९४६ साली जॉर्डनला ब्रिटन नेपूर्ण स्वातंत्र्य जाहीर केले आणि पहिला राजा अब्दुल्ला आधुनिक जॉर्डनचा पहिला राजा बनला.\nजॉर्डनमध्ये २००३ मध्ये लोकसभेची पहिली निवडणूक होऊन लोकांनी निवडलेल्या संसदेची स्थापना झाली.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nजॉर्डन शासनाचे अधिकृत संकेतस्थळ (अरबी मजकूर)\nजॉर्डन शासनाचे अधिकृत संकेतस्थळ - इंग्लिश आवृत्ती (इंग्लिश मजकूर)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २४ ऑगस्ट २०२० रोजी १५:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/sushant-singh-rajput-wanst-his-insurance-money-says-rhea-chakraborty/", "date_download": "2020-09-28T22:09:10Z", "digest": "sha1:NKSSYZ53JYLVXW5NODCBOJ5SPCPU4FP5", "length": 18282, "nlines": 214, "source_domain": "policenama.com", "title": "रियाचा सुशांतच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप, म्हणाली... | sushant singh rajput wanst his insurance money says rhea chakraborty | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\nरियाचा सुशांतच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप, म्हणाली…\nरियाचा सुशांतच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप, म्हणाली…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर संशयाची वावटळ उठली असतानाच या सर्वांच्या केंद्रस्थानी असलेली सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची कसून चौकशी करण्यात येत आहे. सीबीआय आणि ईडी या दोन तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. काल ईडीने रियाची तब्बल साडेआठ तास चौकशी करत तिच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. या चौकशीनंतर रियानं तिच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावत सुशांतच्या कुटुंबावरच गंभीर आरोप केले.\nसुशांतच्या कुटुंबियांना त्याच्या विम्याचे पैसे हवे आहेत, त्यामुळे त्यांनी माझ्यावर खोटे आरोप करत खटला दाखल केला असल्याचे रियाने म्हटल असल्याची माहिती आहे. तसेच माझं आणि सुशांतचं नात त्याच्या घरच्यांना मान्य नव्हतं. पण सुशांतला माझ्यासोबतचं नातं तोडायचं नव्हतं. त्यामुळं त्याने त्याच्या कुटुंबियांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता, असे तिने म्हटल आहे. मला फसवण्यामागं सुशांतच्या भावोजींचं सर्व षड्यंत्र असल्याचा आरोप तिने केला आहे.\nईडीकडून रियाची 8 तास चौकशी\nसुशांत सिंह आत्महत्ये प्रकरणात पटणा पोलिसांनी रिया चक्रवर्ती व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या आधारे ईडीने शुक्रवारी मनी लॉन्डरिंग प्रकरणी चौकशी सुरु केली. काल चौकशीच्या पहिल्या फेरीत रियासह तिचा भाऊ शौविक, वडील तेच सुशांची एक्स मॅनेजर श्रृती मोदी यांची चौकशी करण्यात आली. रियाची 8 तास चौकशी करण्यात आली.\nसुप्रीम कोर्टाने रियाचा अर्ज फेटाळला\nजबाब नोंदवण्याची प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, ही विनंती घेऊन रियानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र, सुप्रीम कोर्टाने रियाचा विनंती अर्ज फेटाळला. त्यामुळं ईडीकून बाजवाण्��ात आलेल्या समन्सनुसार रियाला आजही ईडीचे कार्यालय गाठावे लागले. रिया आणि इतरांच्या चौकशीनंतर सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी याची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. ईडीने त्याला देखील समन्स बजवाले आहे.\nरियाने सुशांतपेक्षा त्याच्या मॅनेजरला केले जास्त कॉल\nरिया चक्रवर्तीचे कॉल रेकॉर्ड डिटेल्स समोर आले आहेत. त्यानुसार रियाने सुशांतपेक्षा त्याची एक्स मॅनेजर श्रृती मोदीला जास्त कॉल केल्याचे कळतेय. यांसोबत तिने सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मरांडासा याला देखील सर्वाधिक कॉल केल्याचे समोर आले आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nगाऊनपासून ते शॉर्ट ड्रेस अन् बोल्ड बिकिनी पर्यंत पहा रिया चक्रवर्तीचा ‘कडक’ लुक (फोटो)\nइलेक्ट्रिक वाहन धोरण : दुचाकीवर 30000 तर कारवर 1.5 लाख रुपयांपर्यंत सबसिडी\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक लाख रुपये,…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\n ‘हे’ आहे असं औषध जे ‘कोरोना’वर होऊ शकतं 10 पट…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली – ‘होय मीच मागितला होता माल,…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले नियम, जाणून घ्या\nहरिवंश यांच्यानंतर आता विरोधी पक्षाच्या समर्थनार्थ शरद पवार…\nराज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेबरोबर चर्चा नाही –…\nCoronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\nCAG अहवालात खुलासा : DRDO नं 24 लाखात खरेदी केलेल्या…\nराज्यात डॉक्टरांवरील हल्लयांबाबत न्यायालयाकडून चिंता \nFact Check : रेल्वेनं 1.5 लाख पदांसाठीची भरती परीक्षा रद्द…\nजाणून घ्या ‘मेसेंट्रिक लिम्फॅडेनाइटिस’ म्हणजे…\nमाजी कर्मचाऱ्याचे नाव ‘कार’ला देऊन केला सन्मान,…\nभद्रावती पोलिसांची ‘कोंबड’ बाजारावर धाड, 13…\n ‘या’ खराब डाएटमुळेही बळावतो जीवघेण्या…\nमहाआरोग्य शिबिरात ६८९ रुग्णांची तपासणी\nस्पर्म काउंट वाढवण्यासाठी रोज खा ‘या’ 6 गोष्टी,…\nप्रवासात उलटी येत असेल तर करा ‘हे’ उपाय ; जाणून…\nओरल सेक्स किंवा किस करताना ही काळजी नक्की घ्या…\nचाळीशीतील आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी पोषक आहार बजावते…\nगरोदर महिलांनी खावेत बद��म, बाळाच्या मेंदूची होते योग्य वाढ\nडोळ्यांखालील काळी वर्तुळं किंवा सूज कमी करण्यासाठी वापरा…\nधुळीच्या संपर्कात येताच जोरजोरात शिंका येतात \nKangana Vs BMC : ‘हरामखोर’ शब्दाचा अर्थ…\nअभिनेत्री निवेदिता सराफ यांनासुद्धा ‘कोरोना’ची…\nपार्टीजमध्ये खूप एन्जॉय करते सारा अली खान, ड्रग कनेक्शनमध्ये…\nदीपिका पादुकोणचं नाव ड्रग प्रकरणात समोर आल्यानंतर व्हायरल…\nCoronavirus : पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात…\nसंसदेनंतर आता 3 कृषी विधेयकाला राष्ट्रपतींकडून मंजूरी,…\nसांगलीत गुंजभर सोन्यासाठी रक्ताच्या नात्यालाच काळिमा\nराज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेबरोबर चर्चा नाही –…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nसणांच्या पार्श्वभूमीवर आज अनेक निर्बंध शिथिल होणार \nभद्रावती पोलिसांची ‘कोंबड’ बाजारावर धाड, 13 लाखाच्या…\nजाणून घ्या वाफ घेण्याची योग्य पद्धत आणि फायदे\nअंगावर पांघरूण घेऊन झोपल्याने होतात ‘हे’ 4 फायदे, जाणून…\n‘हे’ 4 घरगुती पदार्थ तुम्हाला निरोगी ठेवतील, दवाखान्यात जाण्याची वेळच येणार नाही\n जेवणावरून वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानं वडिलांनाच भोसकलं\nDiet To Relieve Fatigue : जर तुम्हाला सतत ‘सुस्तपणा’ आणि ‘थकवा’ जाणवत असेल तर ‘या’ 5…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-washim-news-no-gas-connection-no-card-still-get-subsidy-337282", "date_download": "2020-09-28T22:13:47Z", "digest": "sha1:J2E7LDGCRZ2ZPORMCZ3PJKUTI5TF4H3W", "length": 14768, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "गॅस कनेक्शन नाही, कार्ड नाही, तरीही मिळते सबसिडी! | eSakal", "raw_content": "\nगॅस कनेक्शन नाही, कार्ड नाही, तरीही मिळते सबसिडी\nगॕस कनेक्शन नाही, कार्ड नाही, परंतु बँकेच्या खात्यात गॕसची सब्सिडी नेहमी जमा होत आहे, ��सा काहीसा प्रकार उज्ज्वला योजनेचा शिरपूर येथील लाभार्थी असलेल्या एका ग्राहकासोबत घडला आहे. संबंधित ग्राहकाने पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीतून गॕस एजन्सीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.\nशिरपूर (जि.वाशीम) : गॕस कनेक्शन नाही, कार्ड नाही, परंतु बँकेच्या खात्यात गॕसची सब्सिडी नेहमी जमा होत आहे, असा काहीसा प्रकार उज्ज्वला योजनेचा शिरपूर येथील लाभार्थी असलेल्या एका ग्राहकासोबत घडला आहे. संबंधित ग्राहकाने पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीतून गॕस एजन्सीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.\nस्थानिक गवळीपूरा या भागात मुन्नीबाई खाजा रेघीवाले नावाची महिला तिच्या कुटुंबासह राहते. या महिलेच्या कुटुंबातील कोणाच्याही नावावर गॕसचे कनेक्शन नाही. घरात गॕसचे कार्डही नाही. तरी सुद्धा मुन्नीबाई रेघीवाले यांच्या बँकेच्या खात्यात मागील एका वर्षापासून सतत रक्कम जमा होत होती.\nअकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा\nत्यामुळे त्यांनी बँकेत चौकशी केली असता, बँकेच्या खात्यात जमा होणारी रक्कम ही गॕसची सबसिडी असल्याची त्यांना माहिती मिळाली. तक्रारदाराने स्थानिक गॕस एजन्सीकडे उज्ज्वला योजनेसाठी अर्ज केला होता. परंतु गॕस एजन्सी चालकाने मुन्नीबाईंना गॕस कनेक्शन, गॕसचे कार्ड, सिलेंडर, शेगडी व लाईटर इत्यादी कोणतेच साहित्य दिले नव्हते.\nपरंतु मुन्नीबाईच्या खात्यात गॕसची सबसिडी जमा होत होती, असा हा अजब प्रकार गत एका वर्षापासून संबंधित लाभार्थीसोबत घडत होता. याबाबत एजन्सीकडे माहिती विचारली असता, गॕस एजन्सीकडून सर्व साहित्य लाभार्थीस दिले असल्याचे सांगण्यात येत आहे. तक्रारदाराने सदर भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी पुरवठा अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रार अर्जाद्वारे केली आहे.\nतक्रारदाराने जिल्हाधिकारी वाशीम व तहसीलदार मालेगाव यांना देखील तक्रारीची प्रत दिल्याने प्रशासन या प्रकरणी गॕस एजन्सीवर काय कारवाई करते, याकडे सर्व ग्राहकांचे लक्ष लागले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविवाहितेला जेसीबीसाठी जिवे मारण्याची धमकी\nइचलकरंजी - जेसीबीसाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी विवाहितेला जिवे मारण्याची धमकी दिल्याची ध���्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पतीसह...\nमराठा समाजाच्यावतीने चक्का जाम ; कोल्हापूर-गारगोटी वाहतूक दोन तास ठप्प\nगारगोटी : मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजात असंतोष आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी पदाधिकारी, कार्यकर्ते...\nलम्पी आजारामुळे जनावरांसाठी लॉकडाउन\nनागपूर, ता.२८ : करोनाचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाला सुमारे एक महिना लॉकडाऊन करण्यात आले होते, त्याप्रमाणे जनावरांना लम्पी आजाराच्या...\nतोतया पोलिसांकडून पिस्तूलसह दुचाकी जप्त\nइचलकरंजी - शहापूर पोलिसांनी काल अटक केलेल्या कर्नाटकातील दोन तोतया पोलिसांकडून गावठी बनावटीच्या एका पिस्तूलसह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा 55...\nतालुक्‍याच्या ठिकाणी जाऊन दूध उत्पादकांशी संवाद, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष दिलीप माने यांचा उपक्रम\nसोलापूर : सोलापूर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड होताच माजी आमदार दिलीप माने यांनी दूध संघात महत्वाचे बदल करण्यास सुरुवात केली आहे. दूध संघाला...\nसहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर\nकोल्हापूर - कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नव्या आदेशानुसार 31 डिसेंबर...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/order-exhume-buried-corpse-again-where-it-happened-343716", "date_download": "2020-09-28T21:43:13Z", "digest": "sha1:2FJ5YMN7MFP3UJV4KO2U2O624MYRQK3S", "length": 19058, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "ते पार्थिव बाहेर काढण्याचे आदेश, कोकणात कुठे झाला हा प्रकार | eSakal", "raw_content": "\nते पार्थिव बाहेर काढण्याचे आदेश, कोकणात कुठे झाला हा प्रकार\nसार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण झाल्याने पार्थिव बाहेर काढण्यात यावे, असा मागणी अर्ज दाखल होता.\nसावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी माठेवाडा भागातील दामोदर भारती मठात दफन करण्यात आलेले मठाधि���ती श्रीकृष्ण गिरी यांचे पार्थिव बाहेर काढण्याचा आदेश आज उपविभागीय न्याय दंडाधिकारी तथा प्रांत सुशांत खांडेकर यांनी दिला. अखेर मंगळवारी सायंकाळी सहानंतर पालिका प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या उपस्थितीत पार्थिव बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली. येथील उपरलकर स्मशानभूमीत उशिरा याचे दफन करणार असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. यावेळी मोठा बंदोबस्त होता.\nपार्थिव बाहेर काढण्यासाठी गेलेल्या पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह तहसीलदार श्री. म्हात्रे यांच्याजवळ गिरी कुटुंबीयांनी विनंती करताना संबंधित पार्थिवाला आज बारा दिवस पूर्ण होणार आहेत. शिवाय हा निर्णय आपल्याला एकतर्फी वाटतो. या निर्णयाविरोधात आम्ही अपिल करणार आहोत. त्यासाठी आम्हाला आठ दिवसांचा वेळ देण्यात यावा, असे सांगितले; मात्र आम्हाला प्रांताचा आदेश असल्याने आम्ही काही करू शकत नाही. आम्हाला पार्थिव बाहेर काढावेच लागेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.\nमाठेवाडा आत्मेश्वर मंदिर परिसरात दामोदर भारती मठात गिरी कुटुंबीयांनी मठाधिपती श्रीकृष्ण गिरी यांचे पार्थिव दफन केले होते. या प्रकारानंतर तेथील स्थानिक नागरिकांनी विरोध करत हे दफन केलेले पार्थिव बाहेर काढण्यासाठी पालिका प्रशासनासह उपविभागीय न्यायदंडाधिकारी तथा प्रांतांकडे धाव घेतली होती. दरम्यान, सोमवारी (ता. 7) स्थानिक नागरिकांतर्फे किरण सिध्दये यांच्यासह पस्तीस जणांनी कलम 133 अन्वये सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण झाल्याने पार्थिव बाहेर काढण्यात यावे, असा मागणी अर्ज दाखल केला. यानुसार प्रांतांच्या न्यायालयात दोन्ही बाजुच्या वकीलाकडून युक्तीवाद करण्यात आला होता. यामध्ये स्थानिक नागरिकांतर्फे पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे ऍड. समी ख्वॉजा यांनी तर गिरी कुटुंबीयांतर्फे ऍड. सुभाष पणदुरकर यांनी म्हणणे मांडले होते.\nयाबाबतचा निर्णय आज देतांना प्रांत खांडेकर यांनी दफन पार्थिवामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे गिरी कुटूंबियांनी ते पार्थिव सायंकाळी सहापर्यंत काढावे, असा आदेश दिला. आदेशाचे गिरी कुटुंबीयांनी पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करत पार्थिवाबाबत आदेशाची पालिकेने अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट केले.\nदिलेल���या मुदतीत गिरी कुटुंबियांनी पार्थिव बाहेर काढण्यासाठी काहीच हालचाली केली नाही किंवा तो बाहेर काढला नाही. अखेर सहानंतर पोलिस प्रशासनाला सोबत घेत पालिकेची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. यावेळी पोलिस उपनिरिक्षक अण्णासाहेब बाबर यांनी गिरी कुटूंबीयांना प्रांतांच्या आदेशाबाबत समजावले. तहसिलदार म्हात्रे तसेच पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पार्थिव बाहेर काढण्यास सुरूवात झाली.\nयावेळी गिरी कुटुंबीयांनी प्रांताधिकाऱ्यांनी एकतर्फी निर्णय दिला आहे, याबाबत आम्ही वरिष्ठ पातळीवर अपिल करणार आहोत. आम्ही आमच्या परंपरेनुसार दफन केलेले आहे. त्यामुळे आम्हाला आठ दिवसांचा वेळ मिळावा, अशी विनंती केली. आम्ही या निर्णयाबाबत प्रांतांना भेटायला गेलो होतो; मात्र वेळेअभावी भेट होवु शकली नाही, असे सांगितले. त्यावर म्हात्रे यांनी आम्हाला आदेश पाळावेच लागतील, असे स्पष्ट केले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पालिका यंत्रणेकडून खोदकाम करुन पार्थिव बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू होती. यावेळी माठेवाडा दामोदर भारती मठाच्या परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त होता.\nप्रांतांनी दिलेल्या निर्णयाचे स्वागत आहे, यापुढे तरी आशा कृत्यांना आळा बसावा, ही अपेक्षा आहे. अशा प्रसंगी नागरिकांचा एकजुटीचा फायदा झाला. आजचा निर्णय अगदी योग्य आहे. यापुढे असे कृत्य कोणीही करणार नाही. शेवटी सत्याचा विजय झाला.\n- किरण सिध्दये, तक्रारदार\nसंपादन : विजय वेदपाठक\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदिलासादायक : नंदुरबारमध्ये कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ७९ टक्के\nनंदुरबार : जिल्हा प्रशासनाने कोरोना बाधितांच्या उपचारासाठी निर्माण केलेल्या सुविधांमुळे बरे होणाऱ्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असून तो ८०...\nकोरोनाचे आव्हान परतवून लावल्यासच गळीत हंगाम यशस्वी\nकोपरगाव : मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात मुबलक ऊस उपलब्ध आहे. गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी गोदावरी...\nआम्हाला कुटुंब नाही का, असा प्रश्‍न करीत तब्बल 89 डॉक्टरांनी दिले राजीनामे\nयवतमाळ : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या युद्धात आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, तालुका आ��ोग्य अधिकारी अहोरात्र झटत आहेत....\nउच्चशिक्षित अभियंता तरुणाचा नवा प्रयोग\nयवतमाळ : पूर्वी बैलाला घाणीला जुंपून तेलबियातून तेल काढले जायचे. पुढे रिफाइंड तेलाची एंट्री झाली आणि लाकडी घाणीचे तेल इतिहास जमा झाले. मात्र...\nपाथर्डीत कोरोनाने घेतला २१ जणांचा बळी\nपाथर्डी : तालुक्‍यात आतापर्यंत सहा हजार 819 जणांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. अठराशे चौऱ्यांशी जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैंकी सोळाशे...\nराजकिय हस्‍तक्षेप नाही, तर वसुली मोहिम राबवा\nजळगाव ः जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे मोठ्या प्रमाणात कर वसुली बाकी आहे. सन २०१९-२० मधील ५२ पैकी ३२ कोटींचीच वसुली झाली आहे, २० कोटींची वसुली बाकी आहे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/increase-dengue-patients-belgum-324188", "date_download": "2020-09-28T22:47:13Z", "digest": "sha1:6UC7ZHHPADKAM3YUXPQRDJHBYXTNNLA7", "length": 15209, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "बेळगाव शहरात कोरोना पाठोपाठ नागरिकांमध्ये 'या' आजाराची भिती... | eSakal", "raw_content": "\nबेळगाव शहरात कोरोना पाठोपाठ नागरिकांमध्ये 'या' आजाराची भिती...\nडेंग्युमुळे काही जणांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nबेळगाव - मजगाव, वडगाव, शहापूरनंतर आता झटपट कॉलनी, कुरबुर गल्ली अनगोळ भागात डेंग्युच्या रुग्णात वाढ झाली आहे. त्यामुळे अगोदरच कोरोनाच्या भितीखाली असलेल्या शहरवाशीयांना डेंग्युची भितीही वाटु लागली असुन आरोग्य विभागाने याकडे त्वरीत लक्ष देणे आवश्‍यक आहे. अन्यथा डेंग्युच्या रुग्णात वाढ होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.\nकाही दिवसांपुर्वी नाथ पै सर्कल येथील चांभारवाडा येथे तब्बल 11 जणांना डेंगीची लागण झाल्यानंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. तेथील रुग्णांची संख्या कमी होत असताना आता झडपट कॉलनी व कुरबुर गल्ली येथे डेंग्युमुळे काही जणांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भागातील सर्व गटारी कचऱ्याने भरुन ��ेल्या आहेत. त्यामुळे गटारीत पाणी साचुन राहीत आहे. त्यामुळेच परिसरात डेंग्युच्या रुग्णात वाढ होत आहे असा आरोप येथील नागरीकांमधुन होत असुन आरोग्य विभाग व महापालिकेची यंत्रणा सध्या फक्‍त कोरोना नियंत्रणात व्यस्त असल्याचे सांगत आहे. त्यामुळे इतर गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात असल्याने येथील रहविाशांमधुन संताप व्यक्‍त होत आहे.\nवाचा - हातकणंगले परिसरात 'ही' तल्लफ भागवण्यासाठी पहाटेपासूनच केली जातेय गर्दी...\nविष्णू गल्ली, वडगावातील 12 वर्षीय शालेय विद्यार्थ्यासह मजगाव येथील दोन जणांचा काही दिवसांपुर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतरही महापालिका व आरोग्य विभागाने डेंग्युबाबत अधिक प्रमाणात खबरदारी घेतलेली नाही. त्यामुळेच शहर व उपनगर परिसरात डेंगीचे रुग्ण वाढत आहेत. अनगोळ परिसरातील डेंग्यु झालेले रुग्ण सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.\nकचऱ्याची उचल, गटार स्वच्छता वेळेवर केली जात नसल्यामुळे येथे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळेच रुग्ण वाढत असतानाही या भागात औषध फवारणीचे काम अद्याप करण्यात आलेले नाही. त्यामुळे महापालिका व आरोग्य विभागाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्‍त करण्यात येत आहे.\nदोन प्रभागांना मिळुन एकच वाहन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच घरोघरी जाऊन कचरा उचल केली जात नाही त्यामुळे दररोज फक्‍त 50 टक्‍केच कचऱ्याची उचल होत आहे. त्यामुळे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्‍न उपस्थित होत आहे. याकडे महापालिकेने लक्ष देणे आवश्‍यक आहे.\n- विनायक गुंजटकर, माजी नगरसेवक\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुण्यातल्या अभ्यासकाच्या पाठपुराव्याला यश; निर्मळ हिंदीत 'ळ'ला मिळाले स्थान\nपिंपरी : लोणावळा, खंडाळा, वरळी, बेळगाव, टिळक, बाळासाहेब असे टळ'चा समावेश असलेले शब्द हिंदीत 'ल' वापरून लिहिलेले दिसतात. त्यांचा उच्चारही लोणावला...\nआजऱ्यात शून्य ते 30 वयोगटांत मृत्यूचे प्रमाण शून्य\nआजरा : कोरोनामुळे आजरा तालुक्‍यात आतापर्यंत 26 जणांचा बळी गेला. यामध्ये वयोवृद्ध गटात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. यात आजरा शहरातील 9 रुग्ण दगावले...\nकणकवलीतून आंतरराज्य एसटी वाहतूक आजपासून सुरू\nकणकवली ( सिंधुदुर्ग) - राज्य परिवहन महामंडळ सिंधुदुर्ग विभागातील आंतरराज्य एसटी वाहतूक सेवा उद्यापासून (ता.28) सुरू होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव...\n'तो' दिवस दोघी मैत्रीणींसाठी ठरला शेवटचा ; घटनास्थळावरील दृश्य मन हेलविणारे\nबेळगाव : वॉकिंगला जाणाऱ्या दोघी विवाहित मैत्रिणींचा चाकूने वार करून निर्घृण खून करण्यात आला. हा प्रकार शनिवारी (ता. 26) मच्छेतील ब्रह्मलिंगनगर...\nम्हैशाळजवळ 24 लाखांचा गांजा जप्त; मिरजेच्या तस्कराला अटक\nचिक्कोडी, सांगली : बेळगाव येथील डीसीआयबी पोलिस पथकाने आज म्हैशाळजवळ 24 लाखांचा गांजा जप्त केला. याप्रकरणी मिरजेतील आशपाक मैनुद्दीन...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 27 सप्टेंबर\nपंचांग - रविवार - अधिक अश्‍विन शु.11, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.26, कमला एकादशी, चंद्रोदय दु. 3.49, चंद्रास्त रा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://hamarivani.com/blog_post.php?blog_id=2068", "date_download": "2020-09-28T22:34:26Z", "digest": "sha1:IBYFSKEQM62A57ZWTC7DJN4XQ33IEWSK", "length": 25580, "nlines": 212, "source_domain": "hamarivani.com", "title": "ABHILEKH \"अभिलेख\" : View Blog Posts", "raw_content": "\nभाग १,भाग २,भाग ३, भाग ४,भाग ५, भाग ६, भाग ७आणि भाग ८इथे वाचाआईऽऽ आईऽऽ हे बघ कायआईऽऽ आईऽऽ हे बघ कायऽऽ अगं आई हा माझा हात- कुठे... कुठे जायचंय आपल्यालाऽऽ अगं आई हा माझा हात- कुठे... कुठे जायचंय आपल्याला अगं आधी कोयता झालेला माझा हात- अं अगं आधी कोयता झालेला माझा हात- अं आत्ता पण- पण मला अजून तसं काहीच- अगं दीड एक महिना आहे अजून तू अशी काय- थांब तू अशी काय- थांब थांब जरा... मला आईला काही सांगायचंय\nभाग १,भाग २,भाग ३, भाग ४,भाग ५, भाग ६आणि भाग ७इथे वाचाशेजारी... तो घोरतोय... मंद्र, तार सगळ्या सप्तकातून लीलया वर वर पोहोचत... तो बाजूलाच आहे याची निदान जाणीव... सतत... सुरवाती सुरवातीला तर ती रडत रहायची. पुन्हा हुंदके बाहेर पडू नयेत म्हणून कोशिश करायची. पण दमून झोप तरी लागायची... ... Read more\nभाग १,भाग २,भाग ३, भाग ४,भाग ५आणि भाग ६इथे वाचारात्री सगळे एकत्र जेवायला बसल्यावरसुद्धा सुरवाती सुरवातीला तिचा घास घशाखाली उतरायचा नाहीरात्री सगळे एकत्र जेवायला बसल्यावरसुद्धा सुरवाती सुरवातीला तिचा घास घशाखाली उतरायचा नाही सगळे गप्प. हाताचं काम चालू यंत्रवत आणि नजर घड्याळाकडे. भांडी घासणारी बाई यायच्या आत आटपायला पाहिजे हा दंडक. चार जणांची तोंडं चार �... Read more\nभाग १,भाग २,भाग ३, भाग ४आणि भाग ५इथे वाचातो यायच्या वेळेवर त्याची चाहूल लागूनच की काय तिची पुन्हा धावपळ सुरू... इतका वेळ वरून तरी शांत दिसत असलेल्या गूढ डोहात एकदम चार पाच खडे पडल्यासारखं... सगळीकडे गोमूत्र शिंपडून, लादी पटापटा पुसून घेऊन... उशा, चादरी, गाद्या, नॅपकीन्स, टॉ... Read more\nभाग १,भाग २,भाग ३आणि भाग ४इथे वाचाआताही त्या मळ चढलेल्या मोठ्या आरशात कितीतरी वेळ हातातल्या पंचानं ती तोंड पुसत राहिली. उंचावरून गढूळ पाण्यात जेमतेम् प्रतिबिंब दिसावं तसा चेहेरा त्या जुन्या आरशात निरखत राहिली. तिच्याच ते लक्षात आलं. मग तिनं विस्कटलेल्या केसांचे प�... Read more\nभाग १,भाग २आणि भाग ३इथे वाचा... सगळं आटपून साटपून तिनं जमिनीवर सतरंजी अंथरली. उशी टाकून आडवी झाली...मोच्याकडे चप्पल शिवता शिवता त्याने प्रस्ताव मांडला आणि आपण हबकूनच गेलो... सगळं आटपून साटपून तिनं जमिनीवर सतरंजी अंथरली. उशी टाकून आडवी झाली...मोच्याकडे चप्पल शिवता शिवता त्याने प्रस्ताव मांडला आणि आपण हबकूनच गेलो... लग्न करायचंच नाही असा स्पष्ट निर्धार होता. इतर मुलींसारखं जोडी जमण्या- जमवण्याच्या दृष्टीनं प�... Read more\nभाग १ आणि भाग २इथे वाचामान खाली घालून ती तशीच चालती झाली... रस्त्यावरच्या गोणपाटातून, पाट्यांतून, टोपल्यांतून जेवणासाठी बंद होणारा बाजार बघत बघत. घराकडे. घर... घराबद्दल- आपल्या- फार इमले रचले होते का आपणमान खाली घालून ती तशीच चालती झाली... रस्त्यावरच्या गोणपाटातून, पाट्यांतून, टोपल्यांतून जेवणासाठी बंद होणारा बाजार बघत बघत. घराकडे. घर... घराबद्दल- आपल्या- फार इमले रचले होते का आपण... तसे सर्वसाधारणच तर होते... तसे सर्वसाधारणच तर होते की ते सर्वसाधारण होते म्हणूनच... हे असं... ... Read more\n१६ डिसेंबर २०१२ आपल्याला वेगळ्या कारणासाठी लक्षात असेल. आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता अशाच एका मुलीची संघर्षातून उभं रहाण्याची कहाणी \"कन्या\" दीर्घांकाद्वारे मांडली होती.आपल्यापैकी अनेकांना प्रयोग पहाणं साधलं नसेल. \"कन्या\" या दीर्घांकाचे ध्वनिचित्रम�... Read more\n१६ डिसेंबर ���०१२ आपल्याला वेगळ्या कारणासाठी लक्षात असेल. आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता अशाच एका मुलीची संघर्षातून उभं रहाण्याची कहाणी \"कन्या\" दीर्घांकाद्वारे मांडली होती.आपल्यापैकी अनेकांना प्रयोग पहाणं साधलं नसेल. \"कन्या\" या दीर्घांकाचे ध्वनिचित्रम�... Read more\nबेटं तर झाली... पुढे\nलहानपणी पहिल्यांदा ’माणूस नावाचे बेट’ असा उल्लेख कुठेतरी वाचला.म्हणजे काय हे म्हणजे काहीतरीच असे भाव दाटले. चेहेर्‍यावर राहिले.नंतर कधीतरी ते नाटक आहे, तेंडुलकर नावाच्या सदीच्या महानायक नाटककाराचे ते आहे हे कळलं. ते बघायचा योग आला नाही पण वाचायला मिळालं.माणूस म्�... Read more\nतर... त्याच्यासाठी नाश्ता तयार... म्हणजे जवळ जवळ जेवणच. पेज, मऊभात असं. ते त्यानं ओरपून ओरपून खायचं. खाणं म्हणजे, जेवणं म्हणजे एकापाठोपाठ एक नुसती हातांची हालचाल. तोंडाकडे. मग त्या घाईमुळे शितं किंवा सदृश द्राव मिशांवर, जवळ जवळ छातीपर्यंत वाढलेल्या- वाढवले�... Read more\n आज एवढ्या ह्या जेवणावळी झाल्या की सांगता झाली या व्रताची यथासांग सगळं पार पडतंय. शेजारणी चिडवत होत्या सारख्या. मुलगा झाला तेव्हाही एवढ्या टवटवीत दिसत नव्हता म्हणे यथासांग सगळं पार पडतंय. शेजारणी चिडवत होत्या सारख्या. मुलगा झाला तेव्हाही एवढ्या टवटवीत दिसत नव्हता म्हणे... मुलगा काय, मूल झालं हेच केवढं मोठं सुख... मुलगा काय, मूल झालं हेच केवढं मोठं सुख... मग मागितलेलं मिळालं म्हटल्यावर व्रताचं उद्यापन. त�... Read more\nडिसेंबर १६, २०१२... \"कन्या\" नावाचा दीर्घांक दिग्दर्शित करून सादर करण्याचा- या निमित्ताने निर्मितीचाही- प्रयत्न करून पाहिला.डिसेंबर १६, २०१२ ही तारीख तरीही वेगळ्या आणि अतिमहत्वाच्या दु:खद घटनेसाठी लक्षात ठेवावी लागते आहे.आयरनी- अंतर्विरोध लक्षात यायला लागले की सर्व�... Read more\nडिसेंबर १६, २०१२... \"कन्या\" नावाचा दीर्घांक दिग्दर्शित करून सादर करण्याचा- या निमित्ताने निर्मितीचाही- प्रयत्न करून पाहिला.डिसेंबर १६, २०१२ ही तारीख तरीही वेगळ्या आणि अतिमहत्वाच्या दु:खद घटनेसाठी लक्षात ठेवावी लागते आहे.आयरनी- अंतर्विरोध लक्षात यायला लागले की सर्व�... Read more\n\"सुदृढ नातेसंबंधासाठी...\" पुस्तकाची दुसरी आवृत्तीही प्रकाशित झाली\nनवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा मित्रमैत्रीणींनो ’अभिलेख’ वरची नव्या वर्षातली ही पहिलीच नोंद ’अभिलेख’ वरची नव्या वर्षा���ली ही पहिलीच नोंद आनंद होतोय ही नोंद लिहिताना. \"सुदृढ नातेसंबंधासाठी...\" या \"मैत्रेय प्रकाशन\" या प्रकाशनसंस्थेच्या स्वयंविकास मालिकेतलं हे माझं दुसरं पुस्तक आनंद होतोय ही नोंद लिहिताना. \"सुदृढ नातेसंबंधासाठी...\" या \"मैत्रेय प्रकाशन\" या प्रकाशनसंस्थेच्या स्वयंविकास मालिकेतलं हे माझं दुसरं पुस्तक या पुस्तकाची पहिली आवृत्तीनिघा�... Read more\n\"सुदृढ नातेसंबंधासाठी...\" पुस्तकाची दुसरी आवृत्तीही प्रकाशित झाली\nनवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा मित्रमैत्रीणींनो ’अभिलेख’ वरची नव्या वर्षातली ही पहिलीच नोंद ’अभिलेख’ वरची नव्या वर्षातली ही पहिलीच नोंद आनंद होतोय ही नोंद लिहिताना. \"सुदृढ नातेसंबंधासाठी...\" या \"मैत्रेय प्रकाशन\" या प्रकाशनसंस्थेच्या स्वयंविकास मालिकेतलं हे माझं दुसरं पुस्तक आनंद होतोय ही नोंद लिहिताना. \"सुदृढ नातेसंबंधासाठी...\" या \"मैत्रेय प्रकाशन\" या प्रकाशनसंस्थेच्या स्वयंविकास मालिकेतलं हे माझं दुसरं पुस्तक या पुस्तकाची पहिली आवृत्तीनिघा�... Read more\nइथे वाचा भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७,भाग ८, भाग ९,भाग १०,भाग ११, भाग १२, भाग १३, भाग १४, भाग १५, भाग १६, भाग १७, भाग १८आणि त्यानंतर...कडले लोककल्याणाच्या भावनेने आता अगदी बेफाम झालेत. त्यानीच ज्याम केलेल्या भैय्याला ते खडसावू लागलेत, \"येऽऽऽ अब किदर जायेगा तू-\"... Read more\n\"अभिलेख\" प्रकाशित \"कन्या\" या दीर्घांकाचा शुभारंभ झाला त्याची क्षणचित्रं दिनांक १६ डिसेंबर २०१२, रविवार, संध्याकाळी ५ वाजता, प्रबोधनकार ठाकरे लघुनाट्यगृह, बोरिवली इथे \"कन्या\" हा दीर्घांक सादर झाला. एका अत्याचारित महाविद्यालयीन युवतीची कहाणी मांडण्याचा �... Read more\n\"अभिलेख\" प्रकाशित \"कन्या\" या दीर्घांकाचा शुभारंभ झाला त्याची क्षणचित्रं दिनांक १६ डिसेंबर २०१२, रविवार, संध्याकाळी ५ वाजता, प्रबोधनकार ठाकरे लघुनाट्यगृह, बोरिवली इथे \"कन्या\" हा दीर्घांक सादर झाला. एका अत्याचारित महाविद्यालयीन युवतीची कहाणी मांडण्याचा �... Read more\nहार्दिक आमंत्रण \"कन्या\" दीर्घांकाचे\n\"अभिलेख\" सादर करत आहे...विनायक पंडित लिखित, दिग्दर्शित, निर्मित दीर्घांक \"कन्या\"एका महाविद्यालयीन युवतीची ही गोष्टंसारिकावर अत्त्याचार झाला...तिला तपासून घ्यावं लागलं आपलं आयुष्य,आपल्या आधीच्या पिढीतल्या चार स्त्रियांशी...काय होती या सगळ्यांची आयु�... Read more\nहार्दिक आमंत्रण \"कन्या\" दीर्घांकाचे\n\"अभिलेख\" सादर करत आहे...विनायक पंडित लिखित, दिग्दर्शित, निर्मित दीर्घांक \"कन्या\"एका महाविद्यालयीन युवतीची ही गोष्टंसारिकावर अत्त्याचार झाला...तिला तपासून घ्यावं लागलं आपलं आयुष्य,आपल्या आधीच्या पिढीतल्या चार स्त्रियांशी...काय होती या सगळ्यांची आयु�... Read more\n» संजीदगी पर हावी राजनीतिक शोर...\n» अफ़ग़ान-वार्ता से कुछ न कुछ हासिल जरूर होगा...\n» आजकल मैं समय लिख रहा हूँ ...\n» हम वो आखरी पीढ़ी हैं*, जिन्होंने कई-कई बार मिटटी के घरों में ...\n» धड़कन तेरी सुनना चाहता हूं...\n» ×××××××××××××××× *आओ बच्चों तुम्हे दिखायें, शैतानी शैतान की......\n» हिंदी कहानी - समस्या का समाधान...\n» 'हिंदी दिवस'विशेष : तीन पीढ़ियों संग हिन्दी के विकास में जु�...\n» डाक निदेशक कृष्ण कुमार यादव प्रमोशन पाकर बने वाराणसी परि...\n» \"निर्दोष से प्रसून भी, डरे हुए हैं आज\" (चर्चा अंक-3833)...\n» कार्टून :- किसान का सशक्तिकरण ...\n» कार्टून :- बधाई हो, विपक्ष ने बहिष्‍कार कर दिया ...\n» पत्रकारिता और राजनीति का द्वंद्व...\n» कार्टून :- ब्रेकिंग न्‍यूज़, दीपिका पादुकोण ...\n» इमाम हुसैन की शहादत को नमन करते हुए हमारी ओर से श्रद्धांज�...\n» कर्बला में ६ महीने के बच्चे को भी प्यासा शहीद किया ...\n» तरक्की की राह पर दौड़ने के आशय\n» कार्टून :- GDP गई गड्ढे में ...\n» कार्टून :- कहीं कोई ग़म नहीं है ज़माने में ...\n» कार्टून :- सब बेच डालूंगा ...\n» माओवादी किसकी मदद कर रहे हैं\n8794 0 » पूजा-पाठ के फेर में क्यों पड़ूं\n8035 0 » अंटार्कटिका की खोज किसने और कब की\n7922 0 » \"प्यार से पुकार लो\" (चर्चा अंक-3136)...\n7716 0 » तुम (ख़ुदा से) नहींक्यों डरते ...\n7601 0 » पुंजुर के जंगल में चाय पकौड़ा और मैसूर की सुहानी सुबह...\n7539 0 » दोहे \"अहोई पर्व\" (डॉ. रूपचन्द्र शास्त्री 'मयंक')...\n7300 0 » जगमग दीप दीवाली के...\n5781 0 » अंधविश्वास का मनोविज्ञान...\nहमारीवाणी पर ब्लॉग पंजीकृत करने की विधि\nहमारीवाणी.कॉम पर ब्लॉग पंजीकृत करने की विधि बहुत सरल हैं इसके लिए सबसे पहले प्रष्ट के सबसे ऊपर दाईं ओर लिखे ...\nझट से यहाँ पोस्ट लाने के लिए फट से क्लिक कोड अपने ब्लॉग पर लगाएं\nहमारीवाणी पर ब्लॉग-पोस्ट के प्रकाशन के लिए 'क्लिक कोड' ब्लॉग पर लगाना आवश्यक है इसके लिए पहले लोगिन करें, लोगिन के उपरांत खुलने वाले प�...\n\"हमारीवाणी\" हमारा सबका मंच है, इसे बेहतर बनाते रहने के लिए अपनी बेशकीमती राय दीजिए अगर आपको इसे प्रयोग करने में कोई समस्या आती है तो हमें लिखिए अगर आपको इसे प्रयोग करने में कोई समस्या आती है तो हमें लिखिए यहाँ क्लिक करके आप अपना सुझाव / शिकायत / प्रश्न हमें भेज सकते हैं\nGHUMAKKAD YATRI - घुमक्कड़ यात्री\nकुल ब्लॉग्स (3984) कुल पोस्ट (191510)\nसंपादित करने के लिए आरएसएस फ़ीड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/entertainment/%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%95%E0%A4%B0/2602/", "date_download": "2020-09-28T21:23:58Z", "digest": "sha1:RDL7TCJP5T737SHKMR5ZJF5K3U3JSNM2", "length": 11252, "nlines": 116, "source_domain": "worldmarathi.com", "title": "आलियाने लग्नासाठी घाई करु नये, आईने दिला सल्ला - Latest Marathi News, Marathi news - worldmarathi.com", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nआलियाने लग्नासाठी घाई करु नये, आईने दिला सल्ला\nआलिया भट्ट हिच्या लग्नाविषयी आई सोनी राजदान यांनी काही गोष्टींचा खुसाला केला. त्या म्हणाल्या मला आलियाच्या लग्नाविषयी मीडियासमोर फार बोलायला आवडत नाही. मी तिची आई आहे, मला वाटत तिने तिच आयुष्य चांगल आणि आनंदी जगाव.\nतिला पूर्ण अधिकार आहे ,तिचे आयुष्य जगण्याचे. ती फार लहान असून तिने लग्नासाठी घाई करु नये असे हि त्या म्हणाल्या. त्या पुढे बोलल्या आलिया ला जर चांगला मुलगा भेटला तर तिने लग्नासाठी जास्त उशीर करु नये, मात्र अति घाई देखील करु नये. हा आयु्ष्याचा प्रश्न आहे.\nTagged आलिया भट्ट, सोनी राजदान\nकाय… शाहिद पुन्हा लग्न करणार\nअभिनेता शाहिद कपूर पुन्हा लग्न करणार हे ऐकुन तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल ना.. हो पण शाहिद पुन्हा लग्न करणार असल्याची माहिती खरी आहे. ही बातमी त्याची पत्नी मीरा राजपूत हिनेच दिली आहे. मात्र शाहिद दुसऱ्यांदा जरी लग्न करणार असला तरी त्याची पत्नी मीराच असणार आहे. एका मुलाखती दरम्यान मीराने सांगितले की, आपण दोघंही पुन्हा लग्न […]\nखऱच सुशांत अन् रियाला ड्रग्जचा पुरवठा व्हायचा वाचा कोणी केला खुलासा\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. सीबीआय, ईडी आणि एनसीबी (NCB) या तपास संस्था या प्रकरणात चौकशी करत असून आता ह���ू हळू प्रकरणाचे पैलू बाहेर येत आहेत. सुशांत सिंह आणि रिया चक्रवर्ती यांना ड्रग्जचा पुरवठा केला जात होता याचे पुरावे ईडीला सापडलल्याचे दावे NCB चे संचालक राकेश अस्थाना यांनी […]\nबहिणीच्या पार्टीत मलायका अर्जुन नव्हे याच्यासोबत दिसली…\nमलायका अरोराची बहिण अमृता हीचा ३१ जानेवारीला वाढदिवस होता. ती ४१ वर्षांची झाली आहे.अमृताने वाढदिवसानिमित्त पार्टी ठेवली होती. या पार्टीत मलायका आणि करिश्मा कपूर दिसल्या. यावेळी अर्जुन कपूर आणि करिना कपूर गैरहजर होते. अमृता गोल्डन गाऊनमध्ये सुंदर दिसत होती. ती आपल्या नवऱ्यासोबत दिसली. मलायकाने वेस्टर्न ड्रेस घातला होता. यात ती सुंदर दिसत होती. तर अमृताने […]\nराजामौलींच्या ‘आरआरआर’ चे शुटिंग सुरू\nराहुल गांधी वायनाड, अमेठीतून लढवणार निवडणूक\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nशिल्पा शिंदे काँग्रेस प्रवेशामुळे ट्रोल; युजर म्हणाले, ‘गलत पार्टी पकडे है’\nकंगनाने पत्रकारांची जाहीर माफी मागावी, अन्यथा…पत्रकारांनी दिला इशारा\nमुंबईत 26 जुलै रोजी पुन्हा अतिवृष्टी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/category/lifestyle/", "date_download": "2020-09-28T20:57:09Z", "digest": "sha1:6GUSMQ33YUEP7R4EVCZP5DAIHJZOEJ24", "length": 18402, "nlines": 128, "source_domain": "worldmarathi.com", "title": "Lifestyle News in Marathi, Latest Fashion Trends worldmarathi.com", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nआज मी अनुष्का शर्माची पोस्ट वाचली त्यात तिने सुनील गावसकर यांना खडेबोल सुनावले आहे. ती म्हणते विराटच्या खराब कामगिरीवर टीका करताना तिचा उल्लेख का… त्यावर तिने कठोर शब्दात आपले म्हणणे मांडताना इतर क्रिकेटरच्या पत्नीला जसा सन्मान मिळतो तसा मला का नाही, असा सवाल करत आपली व्यथा मांडली. अनुष्कासाठी हे नवीन नाही,तिला कायमच विराटच्या कामगिरीमुळे कधी […]\nआईमुळे मुलगा देतोय ‘तिला’ मानसिक त्रास….\nलग्नाला वर्ष पण झाले नाही तोपर्यंतच काही दिवसांपूर्वीच दोघांच्या घरी पाळणा हलला…सगळ ठीक होत सासू चक्क सूनेला आणि नातवाला भेटायला दवाखान्यात पण आली. तिला कोरोनाच काही देणघेण नव्हत तीला फक्त तिच्या नातवाला बघायच होत. दोन दिवस सगळ ठीक होत. पण अचानक एक दिवस मुलीची सासू मास्क न घातलाच दवाखान्यात आली. डॉक्टरांनी तिच्या सासूला खूप बडबड […]\nकच्चा कांदा खाण्याचे ‘हे’ फायदे वाचाच…\nकाही लोकांना जेवताना नेहमी कच्चा कांदा खाण्याची सवय असते. मात्र जेवणात कच्चा कांदा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कच्चा कांदा नियमित खाल्ल्याने हृदयाचे आजार होत नाहीत. असे एक ना अनेक कच्चा कांदा खाण्याचे फायदे आहेत. आज आम्ही तुम्हाला हे फायदे सांगणार आहोत. रक्त शुद्ध करण्यासाठी कांद्या मध्ये फास्फोरिक एसिड असते त्यामुळे रक्तातील टॉक्सिन्स बाहेर निघून […]\nरोगप्रतिकारशक्ती वाढवायची मग ‘या’ फळांचे करा सेवन\nकोरोनाच्या महासंकटकाळात कोरोना विरुध्द लढण्यासाठी आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली असणं खूप गरजेचं आहे. यासाठी आज आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करायचे याची माहिती देणार आहोत. भारत सरकारच्या फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसएएआय) अलीकडे�� अशा काही पदार्थांबाबत माहिती दिली आहे. यामध्ये आवळा, संत्री, पपई, सिमला मिरची, पेरू आणि लिंबू यांचा समावेश आहे. […]\nसफरचंदाचे सालाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का\nसफरचंद खाण्याचे अनेक फायदे आपल्याला माहिती आहेत. पण सफरचंदाच्या सालापासून होणारे फायदे अनेकांना माहित नाही. अनेकजण सफरचंदाचे साल काढून खातात पण सफरचंद सालासकट खाल्ले पाहिजे. यात अनेक पोषक जीवनसत्त्व असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला याच सफरचंदाच्या सालापासून होणारे फायदे सांगणार आहोत. सफरचंदाच्या सालीमध्ये लोह, फॉलिक अ‍ॅसिड, कॅल्शिअम, पोटॅशिअमचे प्रमाण भरपूर असल्याने अ‍ॅनिमिया रोगाविरोधात लढण्याची क्षमता […]\nहिमोग्लोबिन वाढवायचे मग ‘या’ गोष्टींचा आहारात करा सामावेश\nकोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी शरीरात हिमोग्लोबिन जास्त असणे महत्त्वाचे असते. कारण जर शरीरात हिमोग्लोबिन नसेल तर अशक्तपणा जाणवतो. विश्रांती घेतल्यानंतरही भोवळ आल्यासारखं वाटतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा सामावेश करायचा याची माहिती देणार आहोत. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमध्ये व्हिटॅमिन सीचं सेवन करणं फायदेशीर आहे. […]\nकोरोनाविरोधातील अँटिबॉडीज शरीरात किती वेळ राहतात \nकोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर त्या रुग्णाच्या शरीरात कोरोनाशी लढण्यासाठी अँटिबॉडीज तयार होतात. या अँटिबॉडीज शरीरात किती वेळ राहतात असा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल यासंदर्भात इंडियन मेडिकल काऊन्सिल रिसर्चने (ICMR) माहिती दिली आहे. कोरोनाव्हायरसची लागण झाल्यानंतर त्या रुग्णाच्या शरीरात त्याविरोधात अँटिबॉडीज तयार होतात आणि या अँटिबॉडीज कोरोनाशी लढतात आणि पुन्हा संक्रमण होण्यापासून बचाव करतात. (ICMR) ने […]\nमेकअप करताय, मग या गोष्टी लक्षात असू द्या…\nहाली वातावरणात खूप बदल पाहायला मिळतो. त्यामुळे मेक-अप करण्यापूर्वी काही गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरड्या झालेल्या त्वचेवर मेक-अप करताना या टीप्स लक्षात ठेवा. वातावरणात सतत होणाऱ्या बदलामुळे त्वचा कोरडी पडली असेल तर बाहेर पडताना लाईट मेक-अप करा. मेक-अप करण्यापूर्वी फेसवॉश किंवा क्लिंझरने तुम्ही चेहरा साफ करू शकता. चांगल्या ब्रँडचे प्रोडक���ट्स मेक-अपसाठी वापरा. एखाद्या क्रिम […]\nकोरोगाग्रस्त आईच्या दूधाने बाळाला कोरोना होतो वाचा संशोधक काय म्हणतात\nस्तनपानमुळे बाळाला कोरोना होऊ शकतो का, असा प्रश्न सध्याच्या परिस्थितीत सगळ्या मातांना पडत असेल कारण कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या जास्त आहे. त्यात आपण ऐकतोच की कोरोन झालेल्या महिलेची प्रसुती झाली किंवा एक दिवसाच्या बाळाला कोरोनाची लागण. यामुळे आपल्याला असा प्रश्न पडण सहाजीक आहे की, स्तनपान केल्याने बाळाला कोरोना होतो का. चला आम्ही देतो तुम्हाला याचे उत्तर…अमेरिकेत […]\nहा योगा करा अन् प्रणय शक्ती वाढवा…\nविवाहित पती-पत्नीमध्ये आयुष्यात मानसिक तसेच शारीरिक सु्ख महत्त्वाचे असते. मात्र काही जोडप्यांमध्ये आजकाल शारिरीक सुख उपभोगण्याची क्षमता कमी होत चालली आहे. त्यामुळे आपल्याला नियमित योगा , व्यायाम करणे आवश्यक आहे. जर तुम्ही शारीरिक संबंध बनण्यापूर्वी योग केला तर तुमच्या शरीरात भरपूर ऊर्जेचा संचार होतो. ही ऊर्जा सेक्स दरम्यान लाभदायक ठरते. योग आनंदी संबंध स्थापित करण्यासाठी […]\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nउजळ त्वचेसा���ी या घरगुती उपायांचा करा वापर\nबोनी कपूर करतायत श्रीदेवीची ‘ही’ साडी निलाम\nअंतिम फेरीत पोहचण्यासाठी धोनी अन् रोहित आज आमने सामने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/the-reason-for-not-appointing-lokayukta-in-the-last-four-years-anna-hazare/", "date_download": "2020-09-28T22:58:25Z", "digest": "sha1:6LZH27GJJBU3F4N7M642BXAB7FSSS263", "length": 12174, "nlines": 132, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "गेल्या चार वर्षात लोकायुक्त न नेमण्याचे कारण कळेल का- आण्णा हजारे - News Live Marathi", "raw_content": "\nगेल्या चार वर्षात लोकायुक्त न नेमण्याचे कारण कळेल का- आण्णा हजारे\nNewslive मराठी: केंद्र सरकारचा आदेश असूनही गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रात लोकायुक्त नियुक्ती का करण्यात आली नाही, याचे कारण जनतेला कळेल काय,’ असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केला आहे.\nलोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीसाठी ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथे आंदोलन करण्याचा इशारा हजारे यांनी पूर्वीच दिला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी त्यांनी मुख्यमंत्र्यांना आणखी एक पत्र पाठविले आहे.\nत्यामध्ये म्हटले आहे की, लोकपाल व लोकायुक्त कायदा झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग आणि आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्य सरकारांना पत्रे पाठविली आहेत. त्यानुसार राज्यात लोकायुक्त नियुक्त करण्याची जबाबदारी त्या त्या राज्य सरकारवर सोपविण्यात आली आहे. आपणही पूर्वी महाराष्ट्रात पहिला सक्षम लोकायुक्त नियुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. असे असूनही आतापर्यंत ही नियुक्ती का झाली नाही, याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे.’\nTagged आण्णा हजारे, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, पंतप्रधान, लोकपाल\nसरकारी अधिकाऱ्यांकडून मलाही आला कनिमोळींसारखा अनुभव – पी. चिदंबरम\nNewsliveमराठी -सीआयएसएफच्या एका महिला अधिकाऱ्यानं हिंदी येत नसल्यानं माझ्या राष्ट्रीयत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, असा दावा नुकताच द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांनी केला होता. यावर माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्यालाही सरकारी अधिकाऱ्याकडून अशाच प्रकारच्या शेरेबाजीला सामोर जावं लागलं होतं, असं त्यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. यावरुन पुन्हा एकदा राजकीय […]\n“महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाला भवितव्य नाही, मोठ्या पक्षासोबत युती करणे योग्य”\nदेशात अनेक छोटे- मोठे पक्ष आहेत. छोटे पक्ष हे मोठ्या पक्षांबरोबर युती करताना दिसतात. सध्या राजकीय वर्तृळात अनेक घडामोडी घेताना दिसत आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. अशातच रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांनी एक महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र राज्यात रिपब्लिकन पक्षाला भवितव्य नाही, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी […]\n‘राजकारणातून पवारांना संपवणार- चंद्रकांत पाटील\nNewslive मराठी – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पश्चिम महराष्ट्रातून उध्वस्त करण्याचा इशारा दिला आहे.ते अकलूज येथे बोलत होते. ‘मोजक्या खासदारांच्या जीवावर देशात राष्ट्रीय पक्ष म्हणून मिरवणाऱ्या आणि केंद्रीय राजकारणात लुडबूड करणाऱ्या राष्ट्रवादीच्या शरद पवारांचे राजकारण संपवणार. त्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील बालेकिल्ला संपवणार,’ असे पाटील यांनी म्हटले. ‘राज ठाकरे’ आमच्या सोबत आघाडीत नाहीत- शरद पवार […]\nएयरटेलच्या ३९९ आणि ४४८ रूपयांच्या प्लॅनमध्ये बदल\nनगरमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी चुकीचा निर्णय घेतला- जयंत पाटील\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nपुण्यात जोरदार पावस���ची हजेरी\nसुशांतच्या बँक अकाउंटमधून समोर आली धक्कादायक माहिती\nशरद पवारांनी दिली सिरम इन्स्टिट्यूटला भेट; कोरोनावरील लसीचा घेतला आढावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2018/04/09/", "date_download": "2020-09-28T22:13:16Z", "digest": "sha1:2FAN5C2ES5RFEY4IMOKGQ7BMU57IN7UE", "length": 10404, "nlines": 131, "source_domain": "belgaumlive.com", "title": "April 9, 2018 - बेळगांव Live", "raw_content": "\nमहेश कुगजी यांनी केला जेडीएस प्रवेश\nबैलहोंगल तालुक्यातील मुरगोड येथे झालेल्या जेडीएस च्या महामेळाव्यात मूळचे काँग्रेस चे महेश कुगजी यांनी जेडीएस पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश झाला. लाखो लोकांच्या उपस्थितीत झालेल्या समावेश कार्यक्रमात त्यांनी महेश कुगजी यांना...\nकित्तुर जवळ अपघातात तिघे युवक ठार\nभरधाव वेगाने जात असलेल्या आय 20 कारने रस्त्या शेजारील झाडाला दिलेल्या धडकेत मैसूरू येथील तीन युवक ठार झाल्याची घटना घडली आहे.सोमवारी सायंकाळी सहा च्या दरम्यान हा अपघात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्याहून कित्तुर मार्गे सदर युवक आय-20 कार मधून...\nरंगुबाई पॅलेस मध्ये अर्ज दाखल करायला सुरुवात\nशहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने दक्षिण मतदार संघात सोमवारी तिघांनी रंगुबाई पॅलेस मध्ये आपले अर्ज सादर केले आहेत यात ए पी एम सी चे माजी अध्यक्ष मनोहर होसुरकर, नगरसेवक विनायक गुंजटकर आणि अड भारत जाधव यांनी अर्ज इच्छुक असल्याचे...\nमतदारांकडून आधारकार्ड, ओळखपत्राची मागणी\nमतदारांना राष्ट्रीय पक्ष वेगवेगळी आमिष दाखवत असताना दक्षिण मतदार संघात रोख रक्कम देऊन मतदाराकडून ओळखपत्रे आणि आधारकार्ड देखील एकत्रित केली जात आहेत. दक्षिण मतदारसंघात येणाऱ्या ग्रामीण भागात 'विथ द डिफरन्स' पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकाला एक हजार रुपये रोख देऊन मतदाराकडून आधार...\nसंभाजी पाटील यांना उत्तरेत उमेदवारी देणार का\nमहाराष्ट्र एकीकरण समितीचा झेंडा सगळीकडे फडकविण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दक्षिणचे आमदार संभाजी पाटील यांनी दक्षिण मतदार संघात यावेळी उमेदवारी मागणार नाही असे जाहीर केले आहे, तर समितीने संधी दिल्यास उत्तर मतदार संघात उमेदवार होण्याची तयारी दाखवली आहे, त्यांना...\nग्रामीणची एकी टक्केवारीवर अडली\nपहिला एकी मग उमेदवार निवड ���शी अट घालून एक गटातील ६५ व दुसऱ्या गटातील ३५ टक्के जणांना कार्यकारिणी आणि निवड समितीत सहभाग द्यावा अशी मागणी करून ग्रामीण भागातील एकीचे गणित सुरू आहे, दुसऱ्या गटाने ७५ व २५ असे समीकरण...\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nमार्च महिन्यापासून बेळगाव पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले होते. सोमवार दि. २८ सप्टेंबर...\nकेंद्र आणि राज्य सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत यासाठी अनेक शेतकरी संघटनानी राज्यव्यापी आंदोलन छेडून कर्नाटक बंदची हाक दिली होती. आज...\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\nकेंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज अनेक रयत संघटनेच्या वतीने कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली होती. सुवर्णविधानसौधसमोर भुसुधारणा कायदा, वीज खाजगीकरण कायदा, एपीएमसी कायदा...\nमूल्यमापनाचा आदेश बदला अन्यथा बहिष्कार\nकोरोना काळात मूल्य मापनासाठी बेळगावातील शिक्षकांना ४५० कि मी लांब बिदरला बोलावण्यात आले आहे कोविड काळात शिक्षकांना हे पेपर मूल्यमापन बेळगाव बाहेर जाऊन करणे...\nठप्प झालेली बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू\nभू सुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आधी शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी बंद पुकारला आहे . सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांनी बस वाहतूक...\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://gharchavaidu.in/%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A3/", "date_download": "2020-09-28T20:58:47Z", "digest": "sha1:P4UK42R4A24BSR4PKBWFSF3ACR4U6Z77", "length": 9567, "nlines": 75, "source_domain": "gharchavaidu.in", "title": "अतिसार (हगवण) - घरचा वैदू", "raw_content": "\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nअतिसार (Diarrhea) म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ होण्याचे प्रमाण वाढणे किंवा ही दोन्ही लक्षणे. अतिसार हा दूषित व अस्वच्छ आहार सेवनामुळे आणि अशुद्ध पाण्यामुळे होणारा आजार आहे. अतिसार म्ह्णजे अन्न्नलिकेची पोट साफ करण्यासाठीची अति हालचाल. पोट���त ढवळणं, उलट्या , जुलाब ही या आजाराची लक्षणे आहेत. उलट्या, जुलाब यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणा येतो.\nमुळात अतिसाराचा त्रास सुरू झाल्यावर लगेचच काही घरगुती उपाय करता येतात.\nडाळींबाच्या पानांचा रस दोन चमचे घेऊन त्यांत साखर टाकून प्यायल्याने हगवण थांबते.\nएक पेला नारळाच्या पाण्यात एक चमचा वाटलेले जिरे टाकून प्यायल्याने अतिसारात आराम येतो.\nपाण्यात उकडलेली कच्ची पपई दोन-तीन दिवस खावी.\nजायफळ लिंबूच्या रसात उगाळून चाटावे याने शौचास साफ होते व पोटातले वायू नष्ट होतात.\nएक चमचा लिंबूच्या रसात चार चमचे दुध मिसळून घेतल्यास अर्ध्या तासात आराम येतो.\nबिन दुधाच्या कपभर गरम चहात अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेतल्यानं हगवण नियंत्रणात येण्यास मदत होते.\nहगवण नुकतीच सुरू झाली असेल तर आयुर्वेदात लंघन म्हणजेच उपवासाचा चांगला उपाय सुचवलेला आहे.\nअतिसाराचा त्रास होत असलेल्या व्यक्तींना झपाट्याने अशक्तपणा येतो आणि शरीरातील पाण्याचं प्रमाणही वेगानं घटतं. म्हणून संपूर्ण बेडरेस्ट घेणं गरजेचं असतं. शरीरात पाण्याचं प्रमाण संतुलित राखण्यासाठी दिवसातून चार ते पाच वेळा नारळपाणी घ्यावं. त्याचप्रमाणे अर्धा लीटर पाण्यात चार चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ टाकून केलेलं मिश्रण दिवसातून शक्य तितक्या वेळा घ्यावं. साबुदाण्याची गंजी, तांदळाची पेजही प्यावी. पाणी उकळून थंड करूनच प्यावं. उकळून थंड केलेलं पाणी जास्तीत जास्त वेळा प्यावं. अतिसारात पाणी, विविध सरबते, फळांचे रस, नारळपाण्यासारखे द्रवपदार्थ भरपूर प्यावेत. ताजे व गरम अन्न खावे, उघड्यावरचे बाहेरील खाद्यपदार्थ तसेच शिळे अन्न टाळावं. तसेच अतितिखट पदार्थही काटाक्षाने वर्ज्य करावेत.\nकित्येकदा घरगुती उपाय करूनही हगवण थांबत नसेल तर तज्ज्ञ डोक्टरांचा सल्ला घेऊन अवश्यकता असल्यास रुग्णालयात दाखल व्हावं. त्याचप्रमाणे अतिसाराच्या आजारातून बाहेर पडल्यावरही अतिसार पुन्हा उद्भवू नये\nम्हणून योग्य काळजी घ्यावी लागते. हगवण थांबली असली तरी खाण्यापिण्याचं प्रमाण एकदम वाढवू नये. टप्प्याटप्प्याने जेवण वाढवल्यास पोटाच्या आतड्यांना होणारा त्रास टाळणं सोपं जातं.\ntagged with अतिसार, हगवण\nमळमळणे व उलटी येणे »\nखुपच सुंदर माहिती दिली आहे आणि त्याचा मला खूप खूप फायदा झाला करण मला सुद्धा हगवण (अतिस��र ) त्रास होत होता धन्यवाद\nवाचा घरचा वैदू तुमच्या मोबाइल वर\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग ची सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट/सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nतोंड, कान आणि नाकाचे रोग\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nअजीर्ण अतिसार आम्लपित्त आव पडणे उचकी उच्च रक्तदाब उलटी एसिडीटी कफ कान कारळे कावीळ क्षय रोग खोकला गोळा सरकणे (बेंबी सरकणे ) चक्कर चटणी जिरे जुलाब डाग डोकेदुखी डोळे येणे डोळ्याखालचे काळे घेरे तीळ दमा दात दालचिनी धने पोट दुखणे पोटदुखी पोटातील कृमि पोटातील गॅस फिट बडीशेप भस्मक मळमळ मिरची मिरी मेंदूची ताकद वाढवा शारीरिक दुखणे सर्दी-पडसे सुरकुत्या हगवण हाय ब्लड प्रेशर हृदय रोग\nगोळा सरकणे (बेंबी सरकणे )\nघरचा वैदू हिंदी में देखिए\nघरचा वैदू हिंदी में देखिए\n\"घरचा वैदू\" मध्ये दिलेली माहिती अनुभवावर आधारित आहे. शरीराच्या प्रकृति प्रमाणे प्रयोगाच्या पूर्वी वैद्याचा सल्ला घ्यावा.\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/sushant-singh-rajput-death-complaint-filed-in-patna-against-sanjay-raut-mumbai-police-commissioner-bmc-mayor-jud/", "date_download": "2020-09-28T21:56:37Z", "digest": "sha1:2QKZQSX3SCKTG3HFAPXM35ISRX4HSBSG", "length": 17975, "nlines": 210, "source_domain": "policenama.com", "title": "SSR Death Case : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात पाटण्यात तक्रार | sushant singh rajput death complaint filed in patna against sanjay raut mumbai police commissioner bmc mayor jud | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\nSSR Death Case : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात पाटण्यात तक्रार\nSSR Death Case : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात पाटण्यात तक्रार\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये दररोज नवनवीन घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. या प्रकरणाचा तपास सीबीआय कडून सुरु करण्यात आला आहे. तर दुसरीकडे सुशांतच्या जवळील व्यक्ती रोज त्याच्याशी निगडीत गोष्टींचा खुलासा करताना दिसत आहेत. तसेच काही दिवसांपासून या प्रकरणावर अनेक व्यक्तींकडून वेगवेगळी वक्तव्य केली जात आहेत. यामध्ये संजय राऊत यांनी देखील काही वक्तव्ये केली होती. तसेच यावर लिखाणही केले होते. आता या प्रकरणात संजय राऊत यांच्या विरोधात पाटण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचे वृत्त एका हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे.\nएचएएमचे प्रवक्ते दिनेश रिझवान यांनी पाटणा पोलिसांकडे एक ईमेल लिहून ही तक्रार दाखल केली आहे. यामध्ये संजय राऊत यांच्या शिवाय मुंबई महानगर पालिकेच्या महापौर, पालिका पदाधिकारी आणि मुंबई पोलीस आयुक्तांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या तक्रारीमध्ये तपास आणि त्यांच्या अटकेची मागणीही करण्यात आली आहे.\nशिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरामध्ये सुशांत सिंह आणि त्याच्या वडिलांबाबत लिखाण केले होते. राऊत यांनी सुशांतच्या वडिलांनी दुसरे लग्न केल्यामुळे त्याचे आणि त्याच्या वडिलांचे संबंध चांगले नव्हते असे राऊत म्हणाले होते. तसेच त्यांनी अंकिता आणि सुशांतच्या ब्रेकअप विषयी देखील वक्तव्य केले होते. दुसरीकडे महाराष्ट्र आणि बिहार सरकारही आमने-सामने आल्याचे पहायला मिळत आहे. बिहार सरकारने सीबीआयची मागणी केली तर ही आत्महत्या मुंबईत झाली असल्याचे सांगत बिहार पोलिसांना तपासाचा अधिकार नसल्याचे महाराष्ट्र पोलिसांचे म्हणणे आहे.\nसुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या घरच्यांनी रियावर अनेक आरोप केले आहेत. त्यामुले रियावर मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून ईडीने तिची दोन वेळा चौकशी केली. या चौकशी दरम्यान, रियाचे फोन कॉल्स डिटेल्स समोर आले. यात रियाने एयू या व्यक्तीला जवळपास 63 वेळा फोन केल्याचे आढळून आले. याप्रकरणी रियाच्या टीमने एयू ही व्यक्ती रियाची मैत्रीण असल्याचे म्हटले आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n ‘या’ क्रमांकावरून येणारे फोन कॉल उचलू नका, अन्यथा रिकामं होवू शकतं बँक अकाऊंट, जाणून घ्या\n 14 हजार 500 इमारतींबाबत ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ निर्णय\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक लाख रुपये,…\n ‘हे’ आहे असं औषध जे ‘कोरोना’वर होऊ शकतं 10 पट…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली – ‘होय मीच मागितला होता माल,…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले नियम, जाणून घ्या\nअनिल अंबानींची विदेशातील संपत्ती जप्त करण्य���चा प्रयत्न करतील चीनी बँका, जाणून घ्या…\n‘देशात नवीन राजकीय समीकरणाची सुरूवात, जे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये…\n TATA च्या माजी कर्मचार्‍याने लाँच…\nPune : विनामास्क कारवाई करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यास तिघांनी…\nOrigin Of Maa Kali : अशाप्रकारे झाला होता कालीमातेचा जन्म,…\nशरद पवार यांच्या इनकम टॅक्स नोटीसीबाबत निवडणूक आयोगाचं…\nCoronavirus Vaccine : UN च्या स्टाफला फ्री वॅक्सीन देणार…\n‘डॉक्टरांच्या मते, ही आत्महत्या नसून 200 % हत्या…\nPune : कसबा पेठेत बंद फ्लॅट फोडून चोरटयाने केला 3 लाखाचा ऐवज…\nनोकरदारांना ‘या’ टॅक्समध्ये मिळतेय 25 % सूट,…\n‘थकवा’ आणि ‘सुस्तपणा’ नेहमीच जाणवतो…\nपुरुषांमध्ये वाढतेय अकाली केस पिकण्याची आणि गळण्याची समस्या,…\nब्लड प्रेशर आणि वजन कमी करण्यासाठी ‘असा’ करा…\n#YogaDay2019 : स्मरणशक्‍ती वाढवायचीय मग ‘ही’…\nवृद्धेवर यशस्वी क्रॅनिअल रेडिओ सर्जरी\nडॉक्टरांकडून मिळणारा विश्वास आणि सकारात्मकतेमुळे रुग्ण लवकर…\n‘क्रॉन’ रोग म्हणजे काय , भारतातही आढळतो हा रोग,…\nहाताल ६ बोटे असणे असते फायद्याचे\nचांगल्या सौंदर्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा, जाणून…\nकांदा व लसूण एकत्र खा, होतील ‘हे’ फायदे\nड्रग्स कनेक्शन : दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांना NCBकडून…\nकरण जोहरच्या पार्टीच्या व्हायरल व्हिडिओचं सत्य आलं बाहेर,…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\nपूनम पांडेने घेतला लग्न मोडण्याचा निर्णय, म्हणाली…\nNCB च्या रडारवर करण जोहरची पार्टी, नशेत ‘टूल्लं’…\n‘देशात नवीन राजकीय समीकरणाची सुरूवात, जे महाराष्ट्रात…\nIPL 2020 : राहुल तेवतियाच्या ‘तुफानी’नं युवराजला…\nरामदास आठवलेंनी सुचवला 2-3 चा ‘फॉर्म्युला’,…\nसावधान : ‘कोरोना’ अपडेटच्या बहाण्याने स्मार्टफोन…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune : बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस कर्मचाऱ्यांच्या…\nCoronavirus : कशी आहे लोकांची प्रतिकारशक्ती, अभ्यासाने वाढवली चिंता\nKangana Vs BMC : ‘हरामखोर’ शब्दाचा अर्थ ‘नॉटी’…\nपावसाळ्यात अशी टाळा सुका खोकला आणि कफची समस्या, करा ’हे’ 7 सोपे उपाय,…\nHomemade Wax : जर तुम्हाला वॅक्सिंग करायचं असेल तर घरीच बनवा वॅक्स, जाणून घ्या बनवण्याची पद्धत\nVastu Tips : वास्तुनुसार करा ‘हे’ उपाय वाढेल आत्मविश्वास, मिळेल यश\nसांगलीत गुंजभर सोन्यासाठी रक्ताच्या नात्यालाच काळिमा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/07/Mumbai-Wireless-truke.html", "date_download": "2020-09-28T22:22:57Z", "digest": "sha1:S5SQCB4PCPTRDJXP5T7ZBF4XXXARXMPN", "length": 5760, "nlines": 52, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "ट्रूकने वायरलेस इअरबड्स 'फीट प्रो' लॉन्च केले", "raw_content": "\nट्रूकने वायरलेस इअरबड्स 'फीट प्रो' लॉन्च केले\nमुंबई, ९ जुलै २०२०: विलक्षण संगीतानुभवासाठी ऑडिओ ब्रँड 'ट्रूक' (truke) ने वायरलेस इअरबड्स 'फीट प्रो' लाँच केले आहेत. सर्वोच्च दर्जाचे, नावीन्यपूर्ण डॉल्फिन आकाराचे ओपन फिट इअरबड्समध्ये युनिव्हर्सल टाइप सी चार्चिंग इंटरफेस, १५ मिनिटे क्विक चार्ज केल्यावर १ तासाचे प्लेबॅक तसेच ९९ टक्के स्मार्टफोन आणि गेमिंग उपकरणांशी जुळू शकण्याची ताकद ही वैशिष्ट्ये आहेत. अॅमेझॉनवर हे केवळ ९९९ रुपयांना उपलब्ध आहे.\nट्रूक फिट प्रो इअरबड्स हे अतिशय कार्यक्षमतेने डिझाइन केलेले असून यात जास्तीत जास्त आरामदायीपणा आहे. २४ तास म्युझिक प्लेबॅक मिळण्यासाठी यात ५०० एमएएच चार्जिंग केसचा आधार आहे. बेसिल ग्रीन, रॉयल ब्लू आणि कार्बन ब्लॅक या तीन ट्रेंडी कलरमध्ये हे उपलब्ध असलेले हे ट्रू वायरलेस इअरबड्स तत्काळ उपकरणांशी कनेक्ट होते. तसेच त्याच्या १३ मिमि डायनॅमिक ड्रायव्हरद्वारे तंतोतंत ध्वनी ऐकवते.\nट्रूकचे संस्थापक आणि सीईओ पंकज उपाध्याय म्हणाले, ‘प्रीमियम साउंड क्वालिटी, विश्वसनीयता, परिधान करतानाचा आरामदायीपणा आणि इतर गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणारे नव्या काळातील अत्याधुनिक वायरलेस इअरफोन आणि साउंड अॅसेसरीज तयार करण्यासाठी ट्रूक वचनबद्ध आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील बहुतांश ब्रँड वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने ब-याच जास्त किंमतीत विकतात, असे आमचे निरीक्षण ���हे. आम्ही नव्याने सादर केलेला ट्रूक फिट प्रो हा किफायतशीर, हाय टेक पर्याय असून तो या क्षेत्रातील महागड्या उत्पादनांप्रमाणेच ऐकण्याचा सर्वोच्च आनंद प्रदान करतो. हे उत्पादन भारतातील लोकांच्या श्रवणेंद्रीयांना यशस्वीरित्या उत्तेजन देईल अशी आम्हाला आशा आहे.”\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\nमराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय\nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/maharashtra/pollution-from-thermal-power-projects-will-be-reduced", "date_download": "2020-09-28T22:51:52Z", "digest": "sha1:W2AWEVVWHUG5TNFQNKUQWS7VRH33TSDI", "length": 7235, "nlines": 74, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Pollution from thermal power projects will be reduced", "raw_content": "\nऔष्णिक वीज प्रकल्पातून होणारे प्रदूषण कमी होणार\nऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे प्रतिपादन\nऔष्णिक वीज प्रकल्पातून होणारे प्रदूषण कमी करून उत्सर्जित होणाऱ्या राखेचा वापर रस्ते बांधण्यासाठी व सिमेंट कारखान्यात करण्यासाठी राज्य शासनानचे धोरण तयार करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज मुंबई येथे ऊर्जा विभागाला दिले.\nपॅरिस करारानुसार औद्योगिक कारणांमुळे होणारे पर्यावरणातील बदल टाळण्यासाठी महानिर्मितीच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्राद्वारे होणारे प्रदूषण टाळणे आवश्यक आहे, त्यासाठी उपाय योजना करण्यात याव्यात म्हणून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ऊर्जामंत्री यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीला अनुसरून डॉ राऊत यांनी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना यावेळी दिले.\nउत्सर्जित राखेचा वापर रस्ते निर्माण करण्यासाठी व सिमेंट निर्मितीमध्ये करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळ व सिमेंट उद्योग यांच्यासोबत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. ऊर्जा मंत्रालयासोबत पर्यावरण मंत्रालय सुध्दा यात भाग सहभागी होणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.\nसध्या राज्यातील औष्णिक वीज प्रकल्पात वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोळशाचा दर्जा चांगला नसल्याने यातून मोठया प्रमाणावर राख निर्मिती होते. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी जर त्याचा वापर सिमेंट कारखान्यात व रस्ते बांधण्यासाठी केला तर पर्यावरणाचे संवर्धन करता येईल. मात्र कोराडी व खापरखेडा येथील उत्सर्जित राखेचा वाहतूक खर्च अंदाजे 135 कोटी रुपये असून सदर खर्च रस्ते विकास महामंडळाने उचलावा अशी अपेक्षा डॉ राऊत यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच सिमेंट उद्योगांनी याचा वापर करण्यास प्रोत्साहित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nऔष्णिक वीज निर्मिती केंद्रामुळे होणाऱ्या प्रदूषणाची तपासणी करण्यात येणार आहे. राज्यातील वेस्टर्न कोल्ड फिल्ड्स लिमिटेडच्या\n(डब्लूसीएल) खाणीतील उच्च दर्जाच्या कोळशाची विक्री इतर राज्यांना करण्यात येते. मात्र कमी दर्जाचा कोळसा महानिर्मितीच्या केंद्रांना देण्यात येत असल्याने यातून राख जास्त निर्माण होत आहे. लवकरच सर्व औष्णिक वीज निर्मिती केंद्राची तपासणी करण्यात येणार असून त्यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाची माहिती घेतली जाईल, अशी माहिती डॉ राऊत यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/cool-sugar-cold-this-year/", "date_download": "2020-09-28T20:53:11Z", "digest": "sha1:MFZ6YWV7RDMMTBET3ABPPDWZKG4XXP6Z", "length": 11349, "nlines": 92, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "यंदा साखरेचे आगार थंडा थंडा कूल कूल!", "raw_content": "\nयंदा साखरेचे आगार थंडा थंडा कूल कूल\nनगर – जिल्ह्यात साखर कारखाने ऊस गाळपासाठी सज्ज आहेत. 1 नोव्हेंबरपर्यंत कारखान्यांना गाळप परवाने मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, मंत्री समितीच्या बैठकीअभावी कारखान्यांचा गळीत हंगाम लांबणीवर पडला आहे.\nसरकार स्थापन न झाल्याने मंत्री समितीची बैठक रखडली आहे. जोपर्यंत ही बैठक होत नाही, तोवर कारखाने सुरू होण्याची शक्‍यताच धुसर झाली आहे. दरम्यान, दुष्काळी स्थितीमुळे जिल्ह्यात उसाच्या उत्पादनात घट झाल्याने यंदाच्या हंगामात तब्बल 72 लाख मेट्रिक टन उसाची कमतरता भासणार असल्याने सात कारखाने बंद राहण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी परवान्यांसाठी कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे.\nसप्टेंबरअखेर परवान्यांसाठी कागदपत्रे सादर करण्याची मुदत होती. मंत्री समितीच्या बैठकीत कारखान्यांना काही अटी व नियम ला���ू करून गाळप परवाने दिले जातात. यंदा मात्र परवाने मिळण्याच्या वेळेत नवीन मंत्रिमंडळाची स्थापना झालेली नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर मंत्री समितीची बैठक होईल. या बैठकीत ठरल्यानंतर कारखाने सुरू करण्याची तारीख निश्‍चित केली जाईल. यंदा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होण्याच्या तोंडावर राज्यात विधानसभेची निवडणूक लागली.\n2 नोव्हेंबरपर्यंत मंत्रिमंडळ स्थापन होणे अपेक्षित होते; परंतु सत्ता स्थापनेचा हुतूतू सुरू झाला आहे. भाजपला पूर्ण बहुमत नसल्याने त्यांना शिवसेनेच्या आधारावरच पुन्हा बहुमत मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. शिवसेना मुख्यमंत्रिपदासह प्रमुख कॅबिनेट मंत्रिपदासाठी अडून बसली असल्याने मंत्रिमंडळ स्थापनेसाठी अजून किती कालावधी जातोय, याची वाटच पाहावी लागणार आहे.\nया परिस्थितीत साखर हंगाम लांबण्याचीही शक्‍यता वर्तवली जात आहे.दरम्यान, साखर आयुक्तांनी त्यांच्या पातळीवर साखर गाळप परवाने देण्याचा निर्णय घेतला, तर कारखान्यांना वेळेत परवाने मिळून गाळपही सुरू होऊ शकते, यासाठी सर्वच कारखान्यांचे प्रयत्न सुरू आहेत.\nगेल्या मे महिन्यात झालेल्या बैठकीत जिल्ह्यात 70 हजार हेक्‍टर क्षेत्रावर ऊस असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यात 13 हजार 751 हेक्‍टर क्षेत्रात आडसाली, 7 हजार 413 हेक्‍टर क्षेत्रात पूर्व हंगाम, 8 हजार 94 क्षेत्रात\nसुरू, तर 41 हजार 653 हेक्‍टर क्षेत्रात खोडवा, असा एकूण 70 हजार 911 हेक्‍टर क्षेत्रात ऊस आहे.\nत्यातून सुमारे 66 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाला उपलब्ध होईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले होते. 66 लाख मेट्रिक टनातील बहुतांशी ऊस हा जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरला गेला आहे. यापूर्वी दुष्काळामुळे ऊस जनावरांना देण्यात आल्याने उसाचे क्षेत्र कमी झाले होते. आता तर 66 लाख टनांपैकी 40 ते 50 लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कारखाने हा हंगाम पूर्ण करून शकणार नाही. फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये हा हंगाम आटोपता घ्यावा लागणार असल्याचे दिसते.\nजिल्ह्यात 23 साखर कारखाने असून, त्यात 14 सहकारी, तर नऊ खासगी कारखाने आहेत. त्यापैकी मुळा, संजीवनी, अंबालिका, गंगामाई, क्रांती, काळे, ज्ञानेश्‍वर, थोरात व युटेक या नऊ कारखान्यांना गाळप परवाना मिळाला आहे. अर्थात हा परवाना मंत्री समितीच्या बैठकीत जो काय नि���्णय होईल, त्याला अधिन राहून देण्यात आला आहे. त्यामुळे बॉयलर पेटविण्यात आले असले, तरी कारखाने मात्र अद्यापही सुरू झालेले नाही.\nअगस्ती, केदारेश्‍वर, कुकडी, साईकृपा, विखे व अशोक या कारखान्यांना अद्यापही गाळप परवाना मिळालेला नाही. याबाबत येत्या 13 नोव्हेंबरला पुणे आयुक्‍त कार्यालयात बैठक होणार असून, त्यात या कारखान्यांच्या गाळप परवान्याचा निर्णय होणार आहे. जयश्रीराम, प्रसाद, साईकृपा, नागवडे, गणेश, पीयूष व तनपुरे हे सात कारखाने ऊसअभावी बंद राहण्याची शक्‍यता आहे.\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\nभरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी\nसराफाला लूटणारा फरार सराईत गुन्हेगार जेरबंद\n“नवाज शरीफ भारताचे एजंट; ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गुपचूप बोलतात”\n“बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले”\n#IPL2020 : थरारक सामन्यात बेंगळुरूचा विजय, सुपरओव्हरमध्ये मुंबईचा केला पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/category/management/?vpage=1", "date_download": "2020-09-28T22:41:00Z", "digest": "sha1:2UODUOHK4XOYB2A56NZ7NMVFHBE6FD3X", "length": 15652, "nlines": 130, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "व्यवस्थापन – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 28, 2020 ] शुद्धतेत वसे ईश्वर\tकविता - गझल\n[ September 28, 2020 ] निरंजन – भाग २३ – मौनम् सर्वार्थ साधनम्\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 28, 2020 ] श्री उमामहेश्वर स्तोत्रम – १०\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 27, 2020 ] सर्वस्व अर्पा प्रभुला\tकविता - गझल\n[ September 27, 2020 ] श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ९\tअध्यात्मिक / धार्मिक\nकुरुक्षेत्रावर द्रोणाचार्यांनी रचलेल्या चक्रव्यूहात अर्जुनपुत्र अभिमन्यू जसा असाह्य झाला होता, तीच हतबलता आज आपणही अनुभवतो आहोत. अभिमन्यूला कौरवांनी गरडा घातला होता, आपल्याभोवती कोरोनाचा विळखा आवळला जातोय. फरक इतकाच की, अभिमन्युला चक्रव्यूह भेद करण्याचं तंत्र अवगत नव्हतं त्यामुळे तो ते छेदून बाहेर पडू शकला नाही. आपल्याला ते ज्ञात आहे. परंतु, ते तंत्र वापरण्यास लागणारं ‘संयमा’स्त्र काहीसं बोथट झाल्याने आपली शिकस्त होतांना दिसतेय. […]\nसुट्टीमुळे कार्यक्षमता वाढेल का\nशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना ‘सरकारचे जावई’ म्हणण्याचा एकेकाळी रिवाज होता. कदाचित, सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे अधिकार आणि दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा पाहून मत्सराने हा शब्दप्रयोग रूढ झाला असावा काहीही असो..पण एक गोष्ट मात्र काबुल करावी लागेल कि शासकीय कर्मचाऱ्यांना सरकार कायम जावयासारखी वागणूक देत आलं आहे. […]\nमुंबईच्या पोलीस दलाचे सक्षमीकरण कसे करावे \nआज मुंबई आणि महाराष्ट्रासमोर सुरक्षेची अनेक आव्हाने आहेत.पोलीस दलाचे सक्षमीकरण ही काळाची आवश्यकता आहे पोलीस यंत्रणा अजुन सक्षम होण्यासाठी पोलीस प्रशासनात काय सुधारणा करणे अपेक्षित आहे, त्यावर संक्षिप्त विचार या लेखात दिले आहेत. […]\nकॅपॅसिटर कृषिपंपाचा तारक, तर ऑटोस्विच मारक\nवीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने ग्राहकांनी कृषिपंपांना ऑटोस्विच बसविले आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व कृषिपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो. परिणामी रोहित्र जळणे, वीजवाहिन्या बंद वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते. यातून होणारी गैरसोय व नुकसान टळावे तसेच सुरळीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळावा, यासाठी शेतकर्‍यांनी कृषिपंपांना ऑटोस्विचऐवजी कॅपॅसिटर बसवले पाहिजे. […]\nयोग्य विचारातून वैभवसंपन्न व्हा\nएक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुम्हीसुद्धा योग्य विचारांनी अशा प्रकारचे वैभव मिळवू शकता. पॅरामेश्वराचीसुद्धा प्रत्येकाच्या बाबतीत हीच इच्छा असते. […]\nजेव्हा आपला दृष्टिकोन सकारात्मक असतो तेव्हा आपण तक्रारी न करता, आहे त्या परिस्थितीचा आपल्या ध्येयाप्रती सदुपयोग करून घेऊ शकतो. कितीही कठीण काळ असला तरी त्यावर मात करून आपण आपलं भविष्य घडवू शकतो. जेव्हा आपण सकारात्मक लहरी आपल्या जीवनात निर्माण करतो तेव्हा आपण सकारात्मक घटना आपल्या आयुष्यात आकर्षित करतो आणि त्याचा आपल्या ध्येयाप्रती उपयोग होतो. […]\nआपलं आयुष्य कसं असावं हा निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो. जे विद्यार्थी आई वडिलांनी पसंतीचं करीयर करू दिलं नाही म्हणून आपल्या अपयशाचे खापर त्यांच्यावर फोडतात. तसंच घरच्यांचा विरोध असतांनाही व्यसनं करतात, आपल्याच पसंतीचा जोडीदार आणतात. ह्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की आपल्याला जेथे सोईस्कर असते तिथे आपण आपले निर्णय घेतो आणि इतर ठिकाणी आपल्या त्रासाचा किंवा अपयशाचा दोष दुसऱ्यांना देतो. […]\nअशी जपा आपल्या प्रेमाची नाती\nसध्या मोबाईलच्या युगात बरेच जण प्रत्यक्ष भेटणं क���ी आणि सोशिअल मीडियावर चॅटिंग करण्यात जास्त वेळ घालवतात तसेच सध्याच्या जगात बरेच जण स्वतःचा खूप विचार करतात पण आपल्या नात्यांना फारस महत्व देत नाही. सध्या सोशिअल मीडियाच्या जमान्यात आणि धावत्या आयुष्यात महत्वाची असणारी नाती हरवत चालली आहेत.त्याच नात्यांना जपण्यासाठी काही खास टिप्स येथे देत आहे… […]\nइंजिन ड्रायव्हर आणि गाडीचा प्रवास\nविजयादशमीच्या दिवशी संध्याकाळी अमृतसर येथे झालेल्या मोठ्या रेल्वेअपघातांमध्ये रेल्वेचे जबाबदारी होती का इंजिन ड्रायव्हरचा दोष होता का इंजिन ड्रायव्हरचा दोष होता का रेल्वेने आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला का रेल्वेने आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला का असे अनेक प्रश्न समोर उभे राहिले. याच संदर्भात रेल्वेचे इंजिन ड्रायव्हर कसा परिस्थितीत काम करतात, त्यांच्या कामाचे स्वरुप काय असतं, याचं फार सुंदर विवेचन या लेखात केलेलं आहे. दोन ते तीन हजार प्रवाशांच्या सुखकर प्रवासाच्या नाड्या इंजिनातील दोन कर्तबगार माणसांच्या हातात असतात याची जाणीव प्रवासात एकदा जरी आली तर तो त्यांच्या सचोटीच्या कामाला मानाचा मुजरा ठरेल. […]\nसामाजिक शिष्टाचार – लक्षपूर्वक ऐकणे\nएकमेकांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय एकत्रपणे काम करताच येत नाही. ऐकण्याचे महत्व कशासाठी दुसर्‍याचे ऐकून घेणे व कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. लक्षपूर्वक ऐकणे म्हणजे आजूबाजूच्या निरनिराळ्या आवाजातील हवा तो नेमका आवाज निवडून त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे. कोणत्या आवाजाकडे लक्ष देणे हे त्या त्या वेळच्या गरजेवर अवलंबून आहे. […]\nनिरंजन – भाग २३ – मौनम् सर्वार्थ साधनम्\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम – १०\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ९\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ८\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nतन्मयतेत आनंद – प्रभू\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscmaterial.com/mpsc-interview-sanket-devalekar/", "date_download": "2020-09-28T21:14:46Z", "digest": "sha1:UQRJITA5RQG7B65UP6GBDHZ5X4Q7DJPN", "length": 8449, "nlines": 159, "source_domain": "www.mpscmaterial.com", "title": "MPSC Interview-Sanket Devalekar – MPSC Material", "raw_content": "\nCandidate : संकेत देवळेकर.\nदिलेली परीक्षा : MPSC राज्यसेवा परीक्षा २०१८\nअध्यक्ष : मा. मेश्राम सर\nM1 : मा. अश्विनी भिडे मॅम\n-२०१२ वी नंतर तुम्ही विशेष काही केले नाही वाटतं \n-UPSC चा Optional कोणता तुमचा \n-पण पोलिसांबद्दल तर नकारात्मकतेची भावना आहे \n-अशी कोणती कामे तुम्ही अनुभवलीत ज्यात पोलिसांबद्दल इतका विश्वास आहे \n-असे कोणते प्रश्न तुम्ही पाहिलेत त्यामुळे DySP व्हावे वाटते \n-पण Custodial Death प्रकरण माहित आहे का \n-मग, असे प्रकार योग्य आहेत का \n-आजकाल जातीय तेढ वाढतेय, आरक्षणासंबंधी आंदोलन हिंसाचार केला जातोय योग्य आहे का हे \nमग हे प्रकार कसे कमी करायचे \n-China ने Google Moon असं काहीतरी तयार केलंय, याबद्दल काही वाचलय का \n-Carrom कुठल्या लेव्हल पर्यंत खेळला \n-सरकारचा आत्ता पर्यंतचा सर्वात यशस्वी Poverty Alleviation Program कोणता आजही जितक्या Intensity ने हे कार्यक्रम चालू करतायत आहे, तितक्या Intensity ने राबवण्याची गरज आहे का \n-MNREGA चा कसा फायदा झाला कोणाचा अहवाल होता हा कोणाचा अहवाल होता हा शिकणारी मुलं ही काम करतात \n-(आम्ही ऐकलं होतं शिकलेली मुलं ही काम करत नाहीत.\n-26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात जे दहशतवादी आले ते कुठून आले कोणत्या संघटनेचे होते जे अतिरेकी पकडले त्यांना चिकन बिर्याणी खाऊ घातली पण त्यांच्याकडून कोणतीही माहिती नाही मिळाली त्यांना जिवंत ठेवून आपण फुकट खर्च केला \n-तुम्ही ज्या परिसरात DySP आहात तिथे Mob Lynching झाले. बाहेरून आलेल्या व्यक्तीला जमावाने मारले. त्यानंतर तुम्ही काय कराल \n-काय हो, ‘कोकणचा कॅलिफोर्निया झाला पाहिजे’ असं म्हणतात. पण, खरा सुंदर निसर्ग असूनपण तिथे काहीच विकास नाही, असं का त्याची कारणे आणि काय करावे, की विकास होईल.\n-Sociology तुमचा Optional आहे, जाती-व्यवस्था आणि अर्थव्यवस्था यातील संबंध कसा. अशी एक Sociological Theory आहे \n-जाती-व्यवस्था आणि वर्णव्यवस्था मुळे समाजाला काही नुकसान होतेय का \n-जाती-व्यवस्था आजही पाळली जाते \n-कशी पण, तुम्ही म्हणता जाती-व्यवस्था पाळली जात नाही \n-राजकीय दृष्टीने जातीचा वापर निवडणुकांमध्ये केला जातो, हे चुकीचे की बरोबर \n-नाणार प्रकल्प झाला पाहिजे की नाही तेथील स्थानिक तर म्हणतात की हा प्रकल्प होऊ नये तेथील स्थानिक तर म्हणतात की हा प्रकल्प होऊ नये राजकीय विरोध आहे काय होईल \n-कधीपर्यंत रद्द झालेले भूसंपा��न पूर्ण होईल असं वाटतं एक वर्षात कसं होईल एक वर्षात कसं होईल कसं पटवून द्याल लोकांना \n-म्हणजे हा प्रकल्प झाला पाहिजे का \nWish केलं आणि निघलो.\nतुमचा Email ID टाका.\nखाली तुमचा Email ID टाका आणि Verify करून घ्या. जेव्हा या Website वर कोणती महत्वाची पोस्ट टाकली जाईल ती तुम्हाला Email वर येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2020-09-28T22:29:54Z", "digest": "sha1:WOVOWTYATMSLJKPKORZWC66U3LTXFTZI", "length": 2876, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०१० रोजी १६:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/2494/", "date_download": "2020-09-28T21:36:51Z", "digest": "sha1:FWOBOWBAM3D5GYPZIDGPWDYEOQCJ7K3O", "length": 16834, "nlines": 97, "source_domain": "aajdinank.com", "title": "नांदेड जिल्ह्यात कोरोनातून 14 व्यक्ती बरे, 47 बाधित तर तिघांचा मृत्यू - आज दिनांक", "raw_content": "\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nनांदेड जिल्ह्यात कोरोनातून 14 व्यक्ती बरे, 47 बाधित तर तिघांचा मृत्यू\nनांदेड दि. 12 :- रविवार 12 जुलै रोजी प्राप्त झालेल्या एकुण 265 अहवालापैकी 198 निगेटिव्ह तर 44 व्यक्ती बाधित आढळले व बाहेर जिल्ह्यातून 3 बाधित न��ंदेड जिल्ह्यात उपचारासाठी दाखल झाले आहे. त्यामुळे बाधितांची संख्या एकुण 616 एवढी झाली आहे. यात 44 बाधितांपैकी 16 बाधितांचा अहवाल 11 जुलै रोजी रात्री उशिरा प्राप्त झाले. तसेच उर्वरीत 28 बाधितांचा अहवाल आज 12 जुलै रोजी प्राप्त झाले.\nकोरोनाचे जिल्ह्यातील 14 बाधित व्यक्ती आज बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 375 बाधितांना सुट्टी देण्यात आली आहे. शनिवार 11 जुलै रोजी वजिराबाद नांदेड येथील 64 वर्षाचा पुरुष बाधितांचा व रविवार 12 जुलै रोजी सोमेश कॉलनी येथील 75 वर्षीय पुरुषाचा तसेच परभणी आनंदनगर येथील 34 वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे मृत्यू झाला. या बाधितांना उच्च रक्तदाब, श्वसनास त्रास, मधुमेह इतर गंभीर आजार होते. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या बाधितांची संख्या 30 एवढी झाली आहे.\nनवीन बाधितांमध्ये उमर कॉलनी देगलूरनाका येथील 55 वर्षाची 1 महिला, दुलेशहानगर (रहेमाननगर) येथील 61 वर्षाची 1 महिला, हमिदियानगर येथील 40 वर्षे वयाची 1 महिला, फरांदेनगर येथील 59 वर्षाचा 1 पुरुष, 50 वर्षे वयाची 1 महिला, 3 वर्षे वयाचा 1 बालक, गोकुळनगर येथील 66 वर्षाचा 1 पुरुष, गंगाचाळ येथील 58 वर्षे वयाचा 1 पुरुष, राजनगर येथील 20 वर्षे वयाची 1 महिला, सिडको येथील 3 वर्षे वयाचा 1 मुलगा, आसर्जन येथील 38 वर्षाचा 1 पुरुष, धनेगाव येथील 9 वर्षाची 1 मुलगी, वाजेगाव येथील 41 वर्षाचा 1 पुरुष, मुखेड शहरातील अनुक्रमे 33,55 व 85 वय वर्षाचे 3 पुरुष, 65 वर्षाची 1 महिला, मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील 12 व 32 वर्षाचे 2 पुरुष, कावळगाव येथील 13 वर्षाची 1 महिला, धर्माबाद तालुक्याती शंकर गंज येथील 11 व 40 वर्षाचे 2 पुरुष, 55 वर्षे वयाची 1 महिला, बिलोली गांधी चौक येथील 39 वर्षाचा 1 पुरुष, कुंडलवाडी येथील 46 वर्षाचा 1 पुरुष, नरसी नायगाव येथील 45 व 48 वर्षाचे 2 पुरुष, 65 वर्षाची 1 महिला, नागोबा मंदिर परिसर देगलूर येथील 68 वर्षाची 1 महिला, 64 वर्षाचा 1 पुरुष, देगलूर शहरातील 58 वर्षाचा 1 पुरुष, विकासनगर कंधार येथील अनुक्रमे 6,6,32,43,46,55,65 वर्षाच्या 6 महिला, 15 वर्षाचा 1 पुरुष, कंधार तालुक्यातील काटकळंबा येथील 55 वर्षाची 1 महिला, मुदखेड तालुक्यातील बाजार महोल्ला येथील 18 व 13 वर्षाच्या 2 महिला, परभणी जिल्ह्यातील जिंतूर कावी 70 वर्षाचा 1 पुरुष, वसमत तालुक्यातील गुंज येथील 33 वर्षाची 1 महिला, लातू�� जिल्ह्यातील जळकोट येथील 60 वर्षाचा एका पुरुषांचा यात समावेश आहे.\nआज रोजी 211 पॉझिटिव्ह बाधितांवर औषोधोपचार सुरु असून त्यातील 25 बाधितांची प्रकृती गंभीर आहे. यात 10 महिला बाधित व 15 पुरुष बाधित आहेत. आज रोजी 196 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळी प्राप्त होती.\nआज रोजी 616 बाधितांपैकी 30 बाधितांचा मृत्यू झाला आहे. 375 बाधित हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. उर्वरीत 211 बाधितांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 70, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 54, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 27, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 7, जिल्हा रुग्णालय येथे 6, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 11, हिमायतनगर कोविड केअर सेंटर येथे 2, किनवट कोविड केअर सेंटर येथे 2, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1 बाधित तसेच नांदेड शहरातील एका खाजगी रुग्णालयात 17 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 7 बाधित औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत.\nजिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे\nसर्वेक्षण- 1 लाख 47 हजार 742,\nघेतलेले स्वॅब- 8 हजार 159,\nनिगेटिव्ह स्वॅब- 6 हजार 774,\nआज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 44 (यात बाहेरुन जिल्ह्यातून आलेले 3) असे एकुण 47,\nएकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 616,\nआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 15,\nआज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7,\nरुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 375,\nरुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 211,\nप्रलंबित स्वॅब तपासणी संख्या 196 एवढी संख्या आहे.\nकोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.\n← महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण ,प्रकृती स्थिर\nनांदेड जिल्हावासियांना संचारबंदी पाळण्याचे कळकळीचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन →\nऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात औरंगाबाद जिल्ह्यात होणार “सेरो सर्वेक्षण” – जिल्हाधिकारी उदय चौधरी\nनांदेड जिल्ह्यात 117 व्यक्तींचे अहवाल बाधित\nएकजुटीने, एकदिलाने कोरो��ाच्या युद्धात जिंकूया : उदय चौधरी\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n१९ हजार ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी; ११ हजार ९२१ नवीन, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के – आरोग्यमंत्री\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nमहाराष्ट्र मुंबई संगीत सांस्कृतिक\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबई शिक्षण संगीत सांस्कृतिक\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/913/", "date_download": "2020-09-28T20:56:39Z", "digest": "sha1:6TYWGG64JPJFZJMKI2LJUQ3LQNQBKSV4", "length": 8815, "nlines": 82, "source_domain": "aajdinank.com", "title": "मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या तापमानात घट - आज दिनांक", "raw_content": "\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nGeneral पाऊस महाराष्ट्र मुंबई\nमराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या तापमानात घट\nगेल्या चोवीस तासांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या कमाल तापमानात ��रासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान काल सोलापूर इथं ३५ पूर्णांक ४ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं.\nयेत्या दोन दिवसांत कोकणात बहुतेक सर्व ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठ्वाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.कोकणात तुरळक ठिकाणी काल हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. अनेक ठिकाणी वातावरण ढगाळ होतं.\nमध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं होतं. येत्या दोन दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. उद्यापर्यंत किनारपट्टीलगतच्या भागात सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे.\n← रस्त्यावरचे मृत्यू रोखण्याबाबत जनतेत जागृती आणि शिक्षणावर दिला भर\nएक-दोन रुग्ण आढळल्यास संपूर्ण कार्यालय सील करणं गरजेचं नाही, केवळ निर्जंतुक करा – केंद्र सरकार →\nचिंताजनक :नांदेड जिल्ह्यात 443 बाधितांची भर तर आठ जणांचा मृत्यू\nराज्यासह देशातील अन्य राज्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना पोर्टेबिलिटीद्वारे अन्नधान्य उपलब्ध\nराज्यपालांच्या हस्ते राजभवनमध्ये मातृशक्तीचा सन्मान\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n१९ हजार ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी; ११ हजार ९२१ नवीन, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के – आरोग्यमंत्री\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nमहाराष्ट्र मुंबई संगीत सांस्कृतिक\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबई शिक्षण संगीत सांस्कृतिक\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वे��ोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.sinemagnetic.com/mr/alnico-magnets.html", "date_download": "2020-09-28T22:54:39Z", "digest": "sha1:M3RD6IBCI5QMLK6NK3EM2JQE7GMK7G7B", "length": 10094, "nlines": 239, "source_domain": "www.sinemagnetic.com", "title": "AlNiCo चुंबक - चीन निँगबॉ न करता", "raw_content": "\nमोटार / जनक चुंबक\nसेन्सर / स्विच चुंबक\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nसेन्सर / स्विच चुंबक\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा PDF म्हणून डाउनलोड करा\nसर्वाधिक alnico चुंबक फक्त एक मूर्ती आहे धातूंचे मिश्रण वाळू molds मध्ये poured आहे, जेथे सामान्य धातू ओतण्याचा कारखाना निर्णायक तंत्र वापरून निर्मिती केली जाते. खूप लहान चुंबक, सहसा एक औंस किंवा कमी, तसेच दाबा आणि sinter तंत्र वापरून उत्पादन केले जाते. Alnico टॅप करून किंवा परंपरागत यंत्र ऑपरेशन कठीण आणि ठिसूळ (45-55 रॉकवेल क) आहे, आणि ड्रिलिंग योग्य नाही आहे. बंद करा tolerances खरखरीत पदार्थ बारीक आणि धारदार करून मिळविले आहेत. जमिनीवर परिमाणे मानक tolerances +/- आहेत. 005 \". कास्ट परिमाणे प्रत्यक्ष भाग आकार बदलू म्हणून tolerances. स मैदान पृष्ठभाग रंग गडद तपकिरी राखाडी आहेत पण बारीक नंतर तेजस्वी धातूचा आहेत.\nतापमान मर्यादा व magnetization पद्धती\nचुंबक जसे पोल एकत्र तर Alnico अंशतः demagnetized केले जाऊ शकते. फेरस साहित्य संपर्कात वैयक्तिक चुंबक ठेवून देखील अंशतः त्यांना चुंबकीय गुणधर्म नाहीसे होणे करू शकता. काळजी magnetized चुंबक हाताळणी प्रदर्शन करणे आवश्यक आहे. चांगला चुंबकीय कामगिरी विमा: (1 किंवा अधिक सहसा 4) ठराविक alnico 5 अनुप्रयोग काठी पृष्ठभाग प्रमाण एक लांब चुंबकीय लांबी आवश्यक आहे.\nआम्ही प्रत्येक गोष्ट घरात पठाणला आणि आपला अर्ज गरजा पूर्ण करण्यात ग्राइंडर उपलब्ध आहे. आम्ही आवश्यक काम करण्यासाठी योग्य साहित्य आणि योग्य आकार लोहचुंबक निवडण्यास सक्षम करण्यासाठी चुंबकीय सर्किट डिझाइन मदत पुरवतात.\nउघडा आणि डाउनलोड AlNiCo चुंबक पट्ट गुणधर्म चार्ट\nमागील: मोटार चुंबकीय असेंब्ली\nनिँगबॉ न करता चुंबकीय कंपनी, लिमिटेड.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आप���्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://marathicinereview.co.in/2020/02/page/2/", "date_download": "2020-09-28T20:58:08Z", "digest": "sha1:HTLXJFIT4CVZ6H3OO652SDKXU3QGKEVQ", "length": 12418, "nlines": 102, "source_domain": "marathicinereview.co.in", "title": "February 2020 - Page 2 of 7 - marathicinereview.co.in", "raw_content": "\n#तापसी पन्नूचा ” थप्पड “\n#थप्पड अनुभव सिन्हा यांचा थप्पड हा सिनेमा प्रदर्शित झाला ह्या सिनेमाने अक्षरशः मनात घर केलेलं आहे व जे लोकं सिनेमा समजतात त्यांनी ह्या सिनेमाला खूप पसंत केलेलं आहे प्रत्येक स्त्रीने पाहावां असाचं हा सिनेमा आहे प्रत्येक स्त्रीने पाहावां असाचं हा सिनेमा आहे काही लोकं या सिनेमाची नकारात्मक पब्लिसिटी करीत आहेत पण एक चांगला विषय म्हणून हा सिनेमा खरचं एक काहितरी नवीन स्त्रीशक्ती […]\n#तापसी पन्नूचा \" थप्पड \"\n#फक्त राजकारण चं नाही तर, ट्रंप तात्या आहेत अमेरिकेचे रियल इस्टेट किंग\nराजकारणाव्यतिरिक्त डोनाल्ड ट्रंप हे रियल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिक व टेलिव्हिजन क्षेत्रातील निर्माते आहेत, त्यांनी टी वी शो सुद्धा होस्ट केलेले आहेत व काही हाँलीवूड सिनेमांमध्ये त्यांनी काम केलेले आहे डोनाल्ड ट्रंप यांच्या कडे “ the trump organisation “ नावाची रियल इस्टेट कंपनी आहे ज्याचे trump tower नावाचे हेडक्वार्टर मँनहँटन येथे आहे , या कंपनीचे पूर्वीचे […]\n#फक्त राजकारण चं नाही तर, ट्रंप तात्या आहेत अमेरिकेचे रियल इस्टेट किंग\nविवाहबाह्य संबंध (extra marital affairs) संशय ही गोष्ट फार भयानक ठरते. लग्नानंतर काही पुरूष आपल्या स्त्रियांच्या साध्या मनमोकळ्या स्वभावावरही संशय घेऊ लागतात आणि त्यातून बरेच खटके उडू लागतात. या अनेकशा संशयाच्या घटनांनी नंतर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स सुरू व्हायला वेळ लागत नाही. पुरूषांचा जो मुळ स्वभाव असतो की, बारक्या गोष्टीत लक्ष न घालणे तो लग्नानंतर बायकोच्या […]\n# सख्खा भाऊ पक्का वैरी\nआज सख्खा भाऊ पक्का वैरी ही परिस्थिती का आहे आजकाल श्रीमंत असो की गरीब 90 % लोक हे स्वतःच्या भावाशी दुश्मनी ठेवून आहेत, लोकांना दुनियाभराच्या मोठमोठ्या गोष्टी सांगतील पण स्वतःच्या घरी मात्र भावाला पक्का दुश्मन समजतात आजकाल श्रीमंत असो की गरीब 90 % लोक हे स्वतःच्या भावाशी दुश्मनी ठेवून आहेत, लोकांना दुनियाभराच्या मोठमोठ्या गोष्टी सांगतील पण स्वतःच्या घरी मात्र भावाला पक्का दुश्मन समजतात हे असं का होते हे असं का होते या महत्वाच्या प्रश्नाचं एक महत्वपूर्ण कारण म्हणालं तर प्रॅक्टीकल लाईफ जगण्याच्या अट्टहासात भावनांचं संमिश्र गुंता […]\n# आज सख्खा भाऊ पक्का वैरी \n#(भारी जोक) जर काहीही न करता एखाद्याची वाट लावायची असेल तर काय कराल\n(भारी जोक) जर काहीही न करता एखाद्याची वाट लावायची असेल तर काय कराल सोप्पा उपाय… ….. ……. …….. ……….. ……… .. त्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सांगा सोप्पा उपाय… ….. ……. …….. ……….. ……… .. त्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सांगा तुमचं लग्न होऊन पोरं होतील पण त्याला नोकरी लागणार नाही, घरचे त्याच्याशी बेरोजगारी मुळे धड बोलणार नाहीत, गर्लफ्रेंड त्याला सोडून दुसर्‍याशी लग्न करून सेटल होईल तुमचं लग्न होऊन पोरं होतील पण त्याला नोकरी लागणार नाही, घरचे त्याच्याशी बेरोजगारी मुळे धड बोलणार नाहीत, गर्लफ्रेंड त्याला सोडून दुसर्‍याशी लग्न करून सेटल होईल तो दिसला कि […]\n#(भारी जोक) जर एखाद्याची वाट लावायची असेल तर काय कराल\nBULL MARKET AND BEAR MARKET – बाजारातील तेजी आणि मंदी बैल हा शेतात काम करणारा प्राणी तो गवत खाताना अतिशय भराभरा खातो व कामही खूप करतो म्हणून एखादा माणूस जेव्हा खुप अन्न खातो तेव्हा बैलासारखे खाऊ नको असे लोकं म्हणतात, तसचं हा बैल जेव्हा रागात येतो तेव्हा आपल्या शिंगाचा वापर करून दुसऱ्यावर धावून जात असतो\nविमा पॉलिसी घेताना सामान्य लोकांना नेहमी असा प्रश्न पडलेला असतो कि term plan आणि endowment plan मध्ये काय फरक आहे कारण बहुतांश विमा एजंट हे अश्याच प्रकारचे टेक्निकल शब्द वापरत असतात जे सामान्य लोकांच्या समजण्याच्या पलीकडचे असतात कारण बहुतांश विमा एजंट हे अश्याच प्रकारचे टेक्निकल शब्द वापरत असतात जे सामान्य लोकांच्या समजण्याच्या पलीकडचे असतात जीवन विमा घेणे हे ज्या लोकांवर एक कुटुंब अवलंबून असते त्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे कारण जर […]\n# सरल भाषा में स्वयंम सहायता समूह क्या है\nएक दोस्त से सवाल आया कि स्वयं सहायता समूह क्या है और उसने ये भी कहा कि ये सवाल आप हिंदी भाषा में लिखीए तो दोस्त आपको सरल भाषा बताने कि हम कोशिश करते है, दर असल स्वयं सहायता समूह का अर्थ है कि एक ऐसा समूह जो अपने समूह की हर सदस्य कि सहायता […]\n# सरल भाषा में स्वयंम सहायता समूह क्या है\n# हमारी गलती थोडी है(शायरी)\nतुम्हे मौका दिया था हमने वापस लौट आने का तुम मुडे नही तो हमारी गलती थोडी है मोहब्बत के बदले सौदा कर लिया था तुमने कागज के नोटों से अगर सौदा उलटा पड गया, तो इसमें हमारी गलती थोडी है मोहब्बत के बदले सौदा कर लिया था तुमने कागज के नोटों से अगर सौदा उलटा पड गया, तो इसमें हमारी गलती थोडी है प्यार मोहब्बत जज्बातों सें जुडी है इसमे तुम औकात लेके आएँ, हमारी गलती थोडी […]\n#हमारी गलती थोडी है\n# हे नवीन खाजगी क्षेत्रातील मुले सरकारी अधिकाऱ्यांपेक्षाही करतात दहापट जास्त कमाई\nहे 4 नवीन खाजगी क्षेत्रातील मुले सरकारी अधिकाऱ्यांपेक्षाही करतात दहापट जास्त कमाई हल्ली भारतामध्ये एक फँड चालू आहे ते म्हणजे जेव्हा मुलीचा बाप आपल्या मुलीसाठी नवरा शोधायला निघतो तेव्हा एक गोष्ट त्याला पाहिजे असते ते म्हणजे त्याचा होणारा भावी जावई हा सरकारी नोकरीत असावा व याच समजुती मुळे सरकारी नोकरीत आल्यावर मुलांचे लग्न लवकर जमते हल्ली भारतामध्ये एक फँड चालू आहे ते म्हणजे जेव्हा मुलीचा बाप आपल्या मुलीसाठी नवरा शोधायला निघतो तेव्हा एक गोष्ट त्याला पाहिजे असते ते म्हणजे त्याचा होणारा भावी जावई हा सरकारी नोकरीत असावा व याच समजुती मुळे सरकारी नोकरीत आल्यावर मुलांचे लग्न लवकर जमते\n#कागद के तुकडों का गुलाम बन बैठा ..\n#जो आदमी जरूरत से जादा मीठा बोलता है……\n##भाषण पे भाषण नही चाहिए साहब\nकुछ खाने को हो तो दो ना \n#Rich dad poor dad आयुष्य घडविणारे पुस्तक \n#समझदारी की बात # आपस में ही लडोगे तो तरक्की कब करोगे \n#कागद के तुकडों का गुलाम बन बैठा ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.rajhansprakashan.com/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A7-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A6/", "date_download": "2020-09-28T20:51:29Z", "digest": "sha1:3SZ4JIKQYECAD32MGLP4KIKO2PBFYJVH", "length": 36338, "nlines": 123, "source_domain": "www.rajhansprakashan.com", "title": "{{left-columns-heading}}", "raw_content": "\nग्रंथवेध - जानेवारी २०२० - राजहंस प्रकाशन\nग्रंथवेध – जानेवारी २०२०\nनमस्कार, इंग्रजी कालगणनेनुसार नवीन वर्ष सुरू झाले. कुठल्याही गोष्टीची सुरुवात जर छान झाली तर शेवटही गोड होतो, असे आपण व्यवहारात कायमच म्हणत असतो. यंदा नवीन वर्षाची सुरुवात ९३व्या `अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’ने होत आहे, ही मराठी रसिकांसाठी खरोखरीच अतिशय आनंदाची घटना आहे.\nसाहित्य संमेलनाचा इतिहास पाहिला असता असे दिसून येते की, पुस्तकांच्या प्रसाराला चालना मिळावी आणि त्यावर एकत्र येऊन विचारविनिमय करावा, या हेतूने न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने १८७८च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरवले. न्या. रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पहिले ग्रंथकार संमेलन हिराबागेत भरले. दुसरे १८८५ मध्ये बुधवार पेठेतील सार्वजनिक सभेच्या जोशी सभागृहामध्ये भरले. यानंतर जवळजवळ वीस वर्षांनी तिसरे संमेलन १९०५ साली मे महिन्यात सातारा येथे भरले. साताऱ्याच्या पाठोपाठ चौथे संमेलन पुणे येथे २६-२७ मे १९०६ या दोन दिवशी सदाशिव पेठेत विद्वान कवी गो. वा. कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली नागनाथ पाराजवळच्या मळेकर वाड्यात भरले होते. (`राजहंस प्रकाशना’चे सध्याचे कार्यालय याच वास्तूत कार्यरत आहे.) ही संमेलने दरवर्षी होत नव्हती. या संमेलनांना एखाद्या स्थायी संस्थेचे स्वरूप देण्याचा पहिला प्रयत्न या संमेलनात झाला.\n२७ मे रोजी समारोपाच्या दिवशी `महाराष्ट्र साहित्य परिषदे’ची स्थापना झाली. या संमेलनाला लो. टिळकही उपस्थित होते. यानंतर परिषदेतर्फे संमेलने भरवली जाऊ लागली. १९६१मध्ये महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदारांच्या पुढाकाराने `मराठी साहित्य महामंडळा’ची स्थापना झाली. १९६५ पासून महामंडळातर्फे साहित्य संमेलने भरवली जाऊ लागली. आज आपण याच रोपट्याचे विस्तारलेले स्वरूप पाहतो. पूर्वी केवळ मराठी राज्यापुरते सीमित असणाऱ्या या संमेलनाचा व्याप हळूहळू वाढत गेला. संमेलन राज्याबाहेरही भरवले जाऊ लागले. जेथे मराठी भाषक समाज जास्त प्रमाणात आहे अशा बृहन्महाराष्ट्रातील इंदोर, बडोदा, ग्वाल्हेर या शहरांबरोबरच गोवा, भोपाळ, रायपूर (छत्तीसगड), हैद्राबाद या ठिकाणीही संमेलने झाली. ही मराठीप्रेमींसाठी नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. २०१५ साली पंजाबमधील घुमानला भरलेले ८८वे संमेलन यशस्वी झाल्याचे आपल्याला ज्ञात आहेच.\nमराठीच्या प्रसारासाठी सुरू असणारे हे संमेलन म्हणजे मराठी साहित्यप्रेमी जनतेसाठी एक आनंदाचा उत्सव असतो. या सोहळ्यात सर्व स्तरांतील लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो. हे संमेलन ज्या भागात होते, तेथील वातावरण काही प्रमाणात का होईना साहित्याच्या वाऱ्याने ढवळून निघते. त्या परिसराचा साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, भौगोलिक इतिहास सादर करण्याची संधी तेथील लोकांना मिळते. ग्���ामीण भागात तर मंडळी याला `उरूस’ किंवा `जत्रा’ म्हणतात. अध्यक्षीय भाषण महत्त्वपूर्ण असते. येणाऱ्या काळात भाषेच्या संदर्भात घेतल्या जाणाNया निर्णयांचा तसेच आजूबाजूच्या परिस्थितीचा वेध त्यामध्ये घेतला जातो.\nएकाच ठिकाणी अनेक प्रकाशकांची वेगवेगळी पुस्तक दालने असतात. काही छोटी तर काही मोठी. पण वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके एकाच ठिकाणी पाहायला मिळणे आणि खरेदीसाठी उपलब्ध असणे, हे याचे प्रमुख आकर्षण म्हणता येईल. विशेषत: ग्रामीण भागातील पुस्तकप्रेमींसाठी ही नक्कीच आनंदाची बाब म्हणता येईल.\nयाचबरोबर आणखी एक मोठी उलाढालही या निमित्ताने होत असते आणि आपल्यासारख्या विपुल मनुष्यबळ असणाऱ्या देशात यामुळे मोठा फरक पडतो. संमेलनासाठी मांडव उभारणारे, तेथील खानपानाची व्यवस्था बघणारे, विविध प्रकाशनांची दालने उभारणारे, आसन व्यवस्था सांभाळणारे, प्रकाश व ध्वनिव्यवस्था सांभाळणारे, संमेलनाच्या ठिकाणी पुस्तके आणि इतर साहित्य घेऊन जाण्याची वाहतूक व्यवस्था करणारे अशा कितीतरी लोकांना यामुळे रोजगार मिळतो. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्यातून संमेलन जर ग्रामीण भागात होत असेल, तर तेथे या निमित्ताने काही सोईसुविधा नव्याने उभ्या केल्या जातात. म्हणजेच केवळ साहित्यापुरते मर्यादित स्वरूप न राहता या संमेलनाला एक विधायक रूप प्राप्त होते.\nसंमेलनाचे अध्यक्षपद आजपर्यंत समाजातील अनेक मान्यवर लेखक, विद्वान, कवी, नाटककार इत्यादींनी भूषवले आहे. पहिले अध्यक्ष म. गो. रानडे हे तर न्यायमूर्ती होते. ६व्या संमेलनाचे अध्यक्ष भारताचार्य चिंतामण विनायक वैद्य हे संस्कृत भाषेतील विद्वान होते. १७ व्या संमेलनाचे अध्यक्ष ज्ञानकोशकार श्रीधर केतकर यांचाही इंग्रजी भाषेचा मोठा व्यासंग होता. या व्यक्तींचे इंग्रजीवर प्रभुत्व होते, पण मातृभाषा म्हणून मराठीही तितकीच उत्कृष्ट होती. परकीय भाषांतील ज्ञान मराठीत आणण्यासाठी त्यांनी झोकून देऊन काम केले. कारण मातृभाषा समृद्ध करण्यासाठी आणि जास्तीत जास्त ज्ञान मातृभाषेत आणण्यासाठी त्यांच्यात ती तळमळ होती. आज असे झोकून देऊन काम करणारे किती आहेत आज मराठी मातृभाषा असणाऱ्या आणि इंग्रजी माध्यमांतून शिकणाऱ्यामुलामुलींच्या मराठीची दुरवस्था का\nआज आपण बघतो की, निरनिराळ्या वादंगांमुळेच संमेलन गाजते. हे सर्व बाजूला ठेवून केवळ आणि केवळ मराठी भाषेसाठी म्हणून या संमेलनाच्या निमित्ताने आपल्याला काही सबळ धोरण मांडता येईल का, त्याद्वारे काही उपक्रम राबवता येतील का याचा विचार व्हायला हवा. तरच साहित्य संमेलन केवळ `जत्रा’ किंवा `उरूस’ या स्वरूपात न राहता साहित्यासाठी कार्य करणारे खरेखुरे व्यासपीठ होईल.\nसमाजमाध्यमांच्या अतिरेकाने वाचनसंस्कृती हरपत चालली आहे, अशी आजची स्थिती. संमेलनामुळे समाजमनात थोडी तरी चहलपहल सुरू होते. ज्याप्रमाणे आपण मोबाईलची बॅटरी काही वेळाने चार्ज करत असतो, त्याप्रमाणे अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपले मन परत रिचार्ज होते. आपण या वेगाने धावणाऱ्या आणि त्याच्यामागे आपल्याला पळवणाऱ्या जगात परत उत्साहाने कामाला लागतो, चांगल्या प्रकारे ताजेतवाने होतो.\nकुठलीही भाषा परकीय भाषेतील शब्दांना सामावून घेत अखंड प्रवाही राहत असते; पण तिच्यावर परकीय भाषेचे अतिआक्रमण झाले तर तिचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते, म्हणून ते थोपवायला हवेच. आज आपल्या मराठीची हीच अवस्था झाली आहे. आई-बाबा यांसारख्या मराठीतील साध्या शब्दांची जागाही आता मम्मी-पपा हे शब्द घेऊ लागलेत. दैनिके, मराठी वाहिन्यांवरची बातमीपत्रे आणि दैनंदिन मालिका यांमधील मराठी भाषा वाचून आणि ऐकून आपण नक्की कोणत्या दिशेने प्रवास करतोय हा प्रश्न पडतो. जो समाज भाषेपासून दुरावतो, तो आपल्या संस्कृतीपासून दुरावतो व पुढे जाऊन नष्ट होतो, असे भूतकाळातील उदाहरणांवरून दिसते. म्हणूनच आपल्याला आपला समाज आणि आपली संस्कृती टिकवण्यासाठी आपल्या मातृभाषेचे म्हणजेच मराठीचे रक्षण केले पाहिजे. संस्कारक्षम वयात जर चांगली भाषा मुलांच्या कानांवर पडली, तर खूप काही साधले जाईल; फक्त आपले प्रयत्न प्रामाणिक हवेत.\nनवीन वर्षाच्या निमित्ताने आम्ही वाचकांना असे आवाहन करतो की, आपण रोजच्या वापरातील इंग्रजी शब्दांना काही जुने, काही त्या शब्दांचा अर्थ ध्वनित करणारे पर्यायी नवीन मराठी शब्द सुचवले तर आम्ही आमच्या सदरातून ते प्रसिद्ध करू, जेणेकरून मराठी शब्दसंग्रह वाढायला मदत होईल व खऱ्या अर्थाने मायमराठी शब्दलेण्यांनी समृद्ध होईल. उदा. मिस्टर या शब्दासाठी श्रीयुत, हिलस्टेशनासाठी गिरीनगर, ई-मेलसाठी वीज टपाल. याप्रकारचे शब्द तुमच्याकडून अपेक्षित आहेत आणि ते व्यवहारातही कसे उपयोगात आणता येतील, याच्या युक्त्याही तुम्ही सुचवल्या तर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते शब्द पोहोचवण्याचा प्रयत्न करू.\nआरती घारे, कार्यकारी संपादक\nडाउनलोड करा - ग्रंथवेध जानेवारी २०२०\nBook Author अरविंद परांजपे (1) चंद्रमोहन कुलकर्णी (1) छाया राजे (1) डॉ. दिलीप बावचकर (1) डॉ. प्रिया प्रदीप निघोजकर (1) डॉ.गजानन उल्हामाले (1) धवल कुलकर्णी (1) नामदेव चं कांबळे (1) पुरुषोत्तम बेर्डे (1) प्रा. नीतिन आरेकर (1) प्राजक्ता पाडगांवकर (1) बबन मिंडे (1) माधव गाडगीळ (1) मिलिंद दिवाकर (1) योगिनी वेंगूर्लेकर (1) रवींद्र शोभणे (1) राजेश्वरी किशोर (1) राम खांडेकर (1) रेखा ढोले (1) वंदना सुधीर कुलकर्णी (1) श्रीराम रानडे (1) श्रीश बर्वे (1) सरदार कुलवंतसिंग कोहली (1) सरिता आवाड (1) सलीम शेख (1) सुनील शिरवाडकर (1) सोनिया सदाकाळ-काळोखे (अनुवाद) (1) स्मिता बापट-जोशी (1) अ. पां. देशपांडे (4) अ. रा. यार्दी (1) अंजली मुळे (1) अतुल कहाते (2) अनघा लेले (1) अनंत अभंग (1) अंबिका सरकार (1) अरुण डिके (1) अरुण मांडे (1) अविनाश बिनीवाले (1) आशा साठे (1) आशीष राजाध्यक्ष (1) उमा कुलकर्णी (2) उष:प्रभा पागे (1) ओंकार गोवर्धन (1) कमलेश वालावलकर (1) कलापिनी कोमकली (2) कल्पना वांद्रेकर (1) चंद्रकला कुलकर्णी (1) जोसेफ तुस्कानो (1) डॉ. अजित केंभावी (1) डॉ. अनंत साठे (2) डॉ. अरुण गद्रे (2) डॉ. अरुण हतवळणे (1) डॉ. आनंद जोशी (1) डॉ. कल्याण गंगवाल (1) डॉ. गीता वडनप (1) डॉ. पुष्पा खरे (2) डॉ. प्रियदर्शिनी कर्वे (1) डॉ. भा. वि. सोमण (1) डॉ. रोहिणी भाटे (1) डॉ. विद्याधर ओक (1) डॉ. विश्वास राणे (1) डॉ. शरद चाफेकर (1) डॉ. शांता साठे (2) डॉ. शाम अष्टेकर (1) डॉ. शोभा अभ्यंकर (1) डॉ. श्रीकान्त वाघ (1) डॉ. सदीप केळकर (1) डॉ. संदीप श्रोत्री (3) डॉ. सरल धरणकर (1) डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर (2) डॉ. हमीद दाभोलकर (2) डॉ. हिम्मतराव बावस्कर (1) द. दि. पुंडे (1) द. रा. पेंडसे (1) दिलीप चित्रे (1) दिलीप माजगावकर (1) निर्मला स्वामी गावणेकर (1) नीलांबरी जोशी (1) पं. सुरेश तळवलकर (1) पद्मजा फाटक (1) पु. ल. देशपांडे (1) पौर्णिमा कुलकर्णी (1) प्रज्ञा जांभेकर-चव्हाण (1) प्रा. प. रा. आर्डे (1) भा. द. खेर (1) मनोहर सोनवणे (1) माधव कर्वे (1) माधव नेरूरकर (1) माधव बावगे (1) मामंजी (1) मालती आठवले (1) मुरलीधर खैरनार (1) मृणालिनी नानिवडेकर (1) मृणालिनी शहा (1) रेखा माजगावकर (4) ल. म. कडू (1) वंदना अत्रे (1) वंदना बोकील-कुलकर्णी (2) वा. बा. कर्वे (1) वि. गो. वडेर (2) विद्या शर्मा (1) विश्राम ढोले (1) शरदचंद्रजी पवार (1) शारदा साठे (3) शिरीष सहस���त्रबुद्धे (2) शोभा चित्रे (1) श्री. मा. भावे (1) श्रीकांत देशमुख (1) संजय आर्वीकर (1) सतीश आळेकर (1) सतीश देशपांडे (4) सतीश भावसार (1) सदाशिव बाक्रे (1) समिक बण्डोपाध्याय (1) सरोज देशपांडे (1) सुजाता देशमुख (4) सुनीता लोहोकरे (2) सुशिल धसकटे (1) हेमलता होनवाड (1) अ. रा. कुलकर्णी (5) अच्युत गोडबोले (5) अच्युत ओक (1) सुलभा पिशवीकर (1) अजेय झणकर (1) अतिवास सविता (1) अनंत भावे (2) अनुराधा प्रभूदेसाई (1) अंबरीश मिश्र (7) अभय वळसंगकर (1) अभय सदावर्ते (4) अभिजित घोरपडे (2) अभिराम भडकमकर (3) अमृता सुभाष (1) अरविंद दाभोळकर (1) अरविंद नारळे (1) अरविंद व्यं. गोखले (1) अरविन्द पारसनीस (1) अरुण खोपकर (3) अरुण साधू (4) अरुणा देशपांडे (1) अरुंधती दीक्षित (1) अरूण नरके (1) अर्चना जगदिश (1) अलका गोडे (1) अशोक जैन (6) अशोक प्रभाकर डांगे (2) अॅड. माधव कानिटकर (1) अॅड. वि. पु. शिंत्रे (4) आनंद हर्डीकर (1) आशा कर्दळे (1) आसावरी काकडे (4) उत्तम खोब्रागडे (1) उत्पल वनिता बाबुराव (1) उदयसिंगराव गायकवाड (2) उर्मिला राघवेंद्र (1) उषा तांबे (4) एल. के. कुलकर्णी (4) करुणा गोखले (9) कल्पना गोसावी-देसाई (1) कल्याणी गाडगीळ (2) कविता भालेराव (1) कविता महाजन (7) किरण पुरंदरे (1) किशोरी आमोणकर (1) कुमार केतकर (2) कृष्णमेघ कुंटे (1) के. रं. शिरवाडकर (5) कै. महादेव व्यंकटेश रहाळकर (1) ग. ना. सप्रे (1) गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी (1) गार्गी लागू (1) गिरीश कुबेर (6) गिरीश प्रभुणे (1) गो. म. कुलकर्णी (1) गो. रा. जोशी (1) गोपीनाथ तळवलकर (1) चंद्रशेखर टिळक (2) जयंत कुलकर्णी (1) जैत (1) ज्योती करंदीकर (1) ज्योत्स्ना कदम (1) डॉ. अच्युत बन (1) डॉ. अजय ब्रम्हनाळकर (2) डॉ. अजित वामन आपटे (3) डॉ. अभय बंग (1) डॉ. अरुण जोशी (1) डॉ. अविनाश जगताप (1) डॉ. अविनाश भोंडवे (1) डॉ. अशोक रानडे (2) डॉ. आशुतोष जावडेकर (3) डॉ. उपेंद्र किंजवडेकर (1) डॉ. उमेश करंबेळकर (2) डॉ. कैलास कमोद (1) डॉ. कौमुदी गोडबोले (2) डॉ. गिरीश पिंपळे (1) डॉ. चंद्रशेखर रेळे (1) डॉ. जयंत नारळीकर (13) डॉ. जयंत पाटील (1) डॉ. द. व्यं. जहागिरदार (1) डॉ. दिलीप धोंडगे (1) डॉ. नरेंद्र दाभोलकर (8) डॉ. नागेश अंकुश (1) डॉ. नीलिमा गुंडी (1) डॉ. प्रभाकर कुंटे (1) डॉ. मधुकर केशव ढवळीकर (6) डॉ. माधवी ठाकूरदेसाई (2) डॉ. मृणालिनी गडकरी (1) डॉ. यशवंत पाठक (1) डॉ. रमेश गोडबोले (1) डॉ. विठ्ठल प्रभू (1) डॉ. विश्वास सहस्त्रबुद्धे (1) डॉ. वैजयंती खानविलकर (2) डॉ. वैशाली देशमुख (1) डॉ. वैशाली बिनीवाले (1) डॉ. श्रीराम गीत (15) डॉ. श्रीराम लागू (1) डॉ. सदानंद बोरसे (6) डॉ. सदानंद मोरे (1) डॉ. समीरण वाळवेकर (1) डॉ. हेमचंद्र प्रधान (10) तुकाराम धांडे (1) त्र्यं. शं. शेजवलकर (1) दत्ता सराफ (1) दिपक पटवे (1) दिलीप कुलकर्णी (15) दिलीप प्रभावळकर (11) नंदिनी ओझा (1) नरेंन्द्र चपळगावकर (1) नितीन ढेपे (1) निंबाजीराव पवार (1) निर्मला पुरंदरे (2) निळू दामले (3) निसीम बेडेकर (1) पार्वतीबाई आठवले (1) पी. आर. जोशी (1) पुरुषोत्तम बाळकृष्ण काळे (1) पुष्पा भावे (1) प्रकाश गोळे (1) प्रकाश मुजुमदार (1) प्रतिभा रानडे (5) प्रदीप धोंडीबा पाटील (1) प्रभा नवांगुळ (1) प्रभाकर पणशीकर (1) प्रा. एन. डी. आपटे (2) प्रा. डॉ. दत्तात्रय वासुदेव पटवर्धन (1) प्रा. डॉ. मृदुला बेळे (2) प्रा. मनोहर राईलकर (1) प्रि. खं. कुलकर्णी (1) प्रिया तेंडुलकर (5) फादर फ्रांन्सिस दिब्रिटो (4) बाळ भागवत (1) बी. जी. शिर्के (1) भ. ग. बापट (2) भास्कर चंदावरकर (2) भीमराव गस्ती (2) भूषण कोरगांवकर (1) म. वा. धोंड (1) मंगला आठलेकर (9) मंगला गोडबोले (11) मंगला नारळीकर (4) मंगेश पाडगांवकर (2) मधुकर धर्मापुरीकर (1) मधू गानू (1) मनोज बोरगावकर (1) मनोहर सप्रे (1) महाबळेश्र्वर सैल (1) महेश एलकुंचवार (2) माणिक कोतवाल (3) माधव आपटे (1) माधव गोडबोले (2) माधव दातार (1) माधव वझे (2) माधवी मित्रनाना शहाणे (1) माधुरी पुरंदरे (4) माधुरी शानभाग (10) मिलिंद गुणाजी (4) मिलिंद संगोराम (2) मीना देवल (1) मीरा बडवे (1) मुकुंद वझे (1) मृणालिनी चितळे (2) मेघना पेठे (3) मेजर जनरल (निवृत्त) शशिकान्त पित्रे (5) मो. वि. भाटवडेकर (1) मोहन आपटे (30) यशदा (1) यशवंत रांजणकर (3) यशोदा पाडगावकर (1) रत्नाकर पटवर्धन (1) रत्नाकर मतकरी (1) रमेश जोशी (2) रमेश देसाई (1) रवींद्र पिंगे (4) रवींद्र वसंत मिराशी (1) रवीन्द्र देसाई (4) राजीव जोशी (1) राजीव तांबे (11) राजीव साने (1) राम जगताप (2) रामदास भटकळ (2) राहूल लिमये (1) रेखा इनामदार-साने (5) रोहिणी तुकदेव (1) लक्ष्मण लोंढे (1) वंदना मिश्र (1) वसंत पोतदार (3) वसंत वसंत लिमये (1) वसुंधरा काशीकर-भागवत (1) वा. के. लेले (3) वा. वा. गोखले (1) वि. ग. कानिटकर (1) वि. गो. कुलकर्णी (1) वि. र. गोडे (1) वि. स. वाळिंबे (2) विजय तेंडुलकर (11) विजय पाडळकर (3) विजया मेहता (1) विद्या पोळ-जगताप (1) विद्याधर अनास्कर (1) विजय आपटे (1) विनय हर्डीकर (1) विनया खडपेकर (3) विनायक पाटील (2) विवेक वेलणकर (2) विशाखा पाटील (3) विश्राम गुप्ते (1) विश्र्वास नांगरे पाटील (1) विश्वास पाटील (6) वीणा गवाणकर (9) वैदेही देशपांडे (2) वैद्य सुचित्रा कुलकर्णी (1) वैशाली करमरकर (3) शर्मिला पटवर्धन (1) शशिधर भावे (9) शिवराज गोर्ले (4) शेखर ढवळीकर (3) शेषराव मोरे (7) शैला दातार (1) शोभा बोंद्रे (1) शोभा भागवत (1) श्रीकांत लागू (2) श्रीनिवास नी. माटे (2) श्रीरंजन आवटे (1) स. रा. गाडगीळ (1) स. ह. देशपांडे (2) सई परांजपे (1) संग्राम पाटील (1) संजय चौधरी (1) संजीव शेलार (1) संजीवनी चाफेकर (1) सतीश शेवाळकर (1) संदीप वासलेकर (1) संदीपकुमार साळुंखे (4) सरोजिनी वैद्य (1) सविता दामले (3) सानिया (2) सारंग दर्शने (3) सुजाता गोडबोले (8) सुधीर जांभेकर (1) सुधीर फडके (1) सुधीर फाकटकर (1) सुधीर रसाळ (2) सुनिल माळी (3) सुनीत पोतनीस (1) सुबोध जावडेकर (3) सुबोध मयुरे (1) सुमती जोशी (1) सुमती देवस्थळे (2) सुमेध वडावाला (5) सुरेश वांदिले (7) सुलक्षणा महाजन (3) सुशील पगारिया (1) सुषमा दातार (2) सुहास बहुळकर (2) सुहासिनी मालदे (1) सोनाली कुलकर्णी (1) हंसा वाडकर (1) हिमांशु कुलकर्णी (5) हेरंब कुलकर्णी (2) ह्रषीकेश गुप्ते (1)\nटेलीफोन : (०२०) २४४ ६५० ६३ /२४४ ७३४ ५९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2017/03/", "date_download": "2020-09-28T21:59:36Z", "digest": "sha1:EZN2OHZIVBRGYEI3U2AZ2WUMSNFYYDC7", "length": 14111, "nlines": 152, "source_domain": "belgaumlive.com", "title": "March 2017 - बेळगांव Live", "raw_content": "\nबेळगावात कन्नड सैराटचा गर्दीत शुभारंभ\nमराठी चित्रपटसृष्टीत रेकॉर्डब्रेक केलेल्या सैराट चित्रपट कन्नडमध्ये मनसु मल्लिगे हा कर्नाटकात प्रदर्शित झाला आहे पण पहिल्या दिवशी बेळगाव वगळता उर्वरीत कर्नाटकात मात्र अपेक्षे एव्हढी गर्दी कन्नड सैराटने खेचली नाही . पण चित्रपट पाहून बाहेर पडणाऱ्या सिनेरसिकांनी मात्र मराठीपेक्षा कन्नड...\nव्हीडिओ चित्रीकरण दाखवुन ब्लॅकमेल करणारा अभियांत्रिकी युवक अटकेत\nसातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून काही दिवस उलटल्यावर विरोध केल्या नंतर व्हिडीओ चित्रीकरण दाखवून ब्लॅक मेल करणाऱ्या एका इंजिनियरिंग विध्यार्थ्यास खडे बाजार पोलिसांनी अटक केली आहे. शिवकुमार राजेंद्र बाळेकुंद्री वय 22 असं नावं असून तो मूळचा गणेशपूर...\nउमेश कलघटगी – दी स्विमिंग कोच\nसमाजाचे आपण काही देणं लागतो याची जाणीव त्यांना आहे. यामुळेच बेळगावच्या जलतरण क्षेत्रात उत्तमोत्तम खेळाडूंची एक फॅक्टरी ते झालेत, ज्यांना सरळ चालता येत नाही अशा दिव्यांगांना पोहायला शिकवून नव्हे तर जागतिक विक्रम करायला लावूनही ते स्वस्थ बसत नाहीत, विविध...\nमराठा मोर्चा संयोजकावर पोलिसी दंडुकेशाही सुरूच, पुन्हा मोर्चा साठी बैठक\nबेळगावात सकल मराठा समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मराठा आणि म��ाठी क्रांती मोर्चाच्या संयोजकावर पोलीस प्रशासनाने दडपशाही सुरुच ठेवली आहे. संयोजका ना 153अ अंतर्गत दोन भाषिकात तेढ निर्माण करणे या सारखे आक्षेप घेत मोर्चाच्या अगोदर नोटीस बजावली होती तेंव्हा पासून...\nशेतकऱ्यांच्या हक्कांच्या जाणीवेसाठी बेळगुंदीत मेळावा-सावंत\nशेतकऱ्यांच्या सात बारा उताऱ्यावर कर्नाटक सरकारने नो क्रॉप भुमी असा उल्लेख रद्द करावा कृषी मालास योग्य हमी भाव मिळणे आणि 24 तास थ्री फिज वीजपुरवठा करणे आदी मागण्यांच्या पुर्तते साठी शेतकरी वर्गात जन जागृती करण्यासाठी बेळगुंदी येथे भव्य शेतकरी...\nदुचाकी कंपन्यांची मोठी ऑफर\n१ एप्रिल पासून बी एस 3 प्रकारच्या दुचाकींवर सर्वोच न्यायालयाने बंदी घातली आहे, यामुळे शिल्लक गाड्या खपविण्यासाठी दुचाकी कंपन्यांनी मोठी ऑफर देण्यास सुरूवात केली आहे. होंडा कंपनीने आपल्या स्कूटर १३५००, मोटारसायकल १८५०० आणि सीबीआर मोटारसायकल २२००० रुपये भरगोस सवलतीत देऊ...\nदहावीच्या परीक्षेस भाषेच्या पेपर पासुन सुरुवात\nगुरुवार पासून भाषेच्या पेपर ने दहावीच्या परीक्षेस सुरुवात झाली. सकाळी साडे नऊ ते दुपारी साडे बाराच्या वेळेत पेपर होता 12 एप्रिल पर्यंत परीक्षा चालणार असून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 97 परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात येत आहे.कॉपी वर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रा...\nभाजप खासदार बेळगाव प्रश्नाची मागणी मोदींकडे करतील काय\nकर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न गेली 60 वर्ष खितपत पडलाय सध्या स्थितीत सुप्रीम कोर्टात दावा प्रलंबित आहे अश्या स्थितीत सीमा भागातील 20लाख मराठी जणांच्या समस्या महाराष्ट्राचे खासदार मोदीं कडे मांडतील का हा प्रश्न आहे. गुरुवारी पंत प्रधान मोदी महाराष्ट्रातील खासदार आणि...\nवेध विधानसभेचे काय असेल काँगेसी व्यूहरचना\nबेळगाव शहराशी संबंधित तीन आणि खानापूरच्या एक अशा चार मतदार संघात यावेळी विजय खेचून आणण्याचा प्रयत्न सध्या काँग्रेस पक्षही करू लागला आहे. सध्या बेळगाव उत्तर या एकाच ठिकाणी काँग्रेस चा आमदार आहे, येत्या निवडणुकीत हि संख्या वाढेल की अंतर्गत...\nरिक्षा टमटम वाल्यांचा संप\nबुधवारी सायंकाळी ६ पासून रिक्षा आणि टमटम चालकांनी बंद पुकारला आहे, आज सायंकाळी ६ पर्यंत तो चालणार आहे. आरटीओ आणि इन्शुरन्स शुल्क कमी करा, १५ वर्षांहून जुनी वाहने चालवण्यास परवाना द्या, स्पीड गव्हर्नन्स आणि शिक्षण मर्यादेचे बंधन उठवा अशा त्यांच्या...\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nमार्च महिन्यापासून बेळगाव पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले होते. सोमवार दि. २८ सप्टेंबर...\nकेंद्र आणि राज्य सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत यासाठी अनेक शेतकरी संघटनानी राज्यव्यापी आंदोलन छेडून कर्नाटक बंदची हाक दिली होती. आज...\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\nकेंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज अनेक रयत संघटनेच्या वतीने कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली होती. सुवर्णविधानसौधसमोर भुसुधारणा कायदा, वीज खाजगीकरण कायदा, एपीएमसी कायदा...\nमूल्यमापनाचा आदेश बदला अन्यथा बहिष्कार\nकोरोना काळात मूल्य मापनासाठी बेळगावातील शिक्षकांना ४५० कि मी लांब बिदरला बोलावण्यात आले आहे कोविड काळात शिक्षकांना हे पेपर मूल्यमापन बेळगाव बाहेर जाऊन करणे...\nठप्प झालेली बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू\nभू सुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आधी शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी बंद पुकारला आहे . सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांनी बस वाहतूक...\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/current-affairs-of-2-may-2017-for-mpsc-exams/", "date_download": "2020-09-28T21:25:31Z", "digest": "sha1:VFUOE5ZFMRHVZ4ROHKYKARNS4NBRGYZH", "length": 14618, "nlines": 222, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Current Affairs of 2 May 2017 For MPSC Exams", "raw_content": "\nचालू घडामोडी (2 मे 2017)\n‘वन-डे’ क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानी :\nइंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी क्रिकेट विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरण्याच्या वेस्ट इंडीजच्या आशांना आणखी धक्का बसला आहे.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रिकेटमधील ताज्या क्रमवारीत वेस्ट इंडीज नवव्या क्रमांकावर आहे आणि आठव्या क्रमांकावरील पाकिस्तानपेक्षा त्यांचे नऊ गुण कमी आहेत. येत्या 30 सप्टेंब��पर्यंत क्रमवारीतील पहिल्या आठ संघच 2019 मधील विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी थेट पात्र असतील. या क्रमवारीत सध्या भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.\nआगामी विश्‍वकरंडक स्पर्धेसाठीच्या पात्रतेसाठी ‘आयसीसी’ने 30 सप्टेंबर ही ‘डेडलाईन’ निश्‍चित केली आहे.\nतसेच त्यामुळे आता पुढील चार महिन्यांत नियोजित एकदिवसीय सामन्यांमध्ये शक्‍य तितके जास्त गुण मिळविण्याचा प्रयत्न वेस्ट इंडीजला करावे लागतील.\nअन्यथा इंग्लंडमधील स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी त्यांना पात्रता स्पर्धेत खेळावे लागू शकते.\nचालू घडामोडी (1 मे 2017)\n‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’मध्ये विद्यार्थ्यांच्या सरस कल्पना :\n‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ कार्यक्रमात राज्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्र, वाहतूक व्यवस्थेचे एकात्मिकरण, नागरिकांचा प्रशासनातील सहभाग, घनकचरा व्यवस्थापन एकूण अकरा विषयांवर सादरीकरण केले. या सादरीकरणातील सूचनांचा उपयोग राज्य शासन आपल्या विविध योजनात करणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.\nवरळी येथील एनएससीआयच्या आवारात ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ अंतर्गत ‘अँक्‍शन फॉर कलेक्‍टिव्ह ट्रान्फॉर्मेशन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.\nतसेच या कार्यक्रमात सुमारे सहा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ‘व्हिजन महाराष्ट्र 2025’ या विषयावर संवाद साधला.\n‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ची सुरवात करताना एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये विविध महाविद्यालयांच्या अकरा संघांची अंतिम फेरीत निवड झाली होती.\nया अकरा संघांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या समोर आपल्या उपाय योजनांचे सादरीकरण केले. तसेच या स्पर्धेतील विजेत्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\n2020 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार :\nआतापर्यंत जलयुक्त शिवार योजनेतून 5 हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. पुढील वर्षी 11 हजार व 2020 पर्यंत पूर्ण राज्य दुष्काळमुक्त करण्यात येणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेरूळ येथील कार्यक्रमात दिली.\nगुरूदेवजींच्या प्रोत्साहनामुळे शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून भरीव कार्य झाले आहे.\nनिसर्गाचे शोषण झाल्याने सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. स्वार्थामुळे निसर्गाचे आपण शोषण केले आहे. त्यामुळेच आता निसर्गाने आपल्याला देणे बंद केले आहे. यासाठी आता निसर्गाला देण्याची वेळ आली आहे.\nजगाला पू. गुरूदेवजींनी भारतीय संस्कृती व विचारांची नव्याने ओळख करून दिल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.\nदहशतवादविरोधी लढय़ात भारताला तुर्कस्तानचा पाठिंबा :\nतुर्कस्तानचे अध्यक्ष रेसीप तय्यीम एर्दोगन यांनी 1 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी विविध विषयांवर व्यापक चर्चा केली आणि दहशतवादाविरोधातील लढय़ात तुर्कस्तानचा भारताला पूर्ण पाठिंबा असल्याचे आश्वासन दिले. दहशतवाद हा दोन्ही देशांसाठी काळजीचा प्रश्न असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.\nकोणताही हेतू, उद्दिष्ट, कारण अथवा तर्क दहशतवादाचे समर्थन करू शकत नाही, असे मोदी यांनी एर्दोगन यांच्यासमवेत एका संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धारही व्यक्त केला.\nमोदी आणि एर्दोगन यांच्यातील भेटीनंतर दोन्ही देशांनी तीन करार केले असून त्यामध्ये दूरसंचाराबाबतच्या कराराचाही समावेश आहे. तुर्कस्तानचे अध्यक्ष दोन दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (3 मे 2017)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2018/09/15283/", "date_download": "2020-09-28T21:14:55Z", "digest": "sha1:VR4QTZJFJLTNFLOP5HVNM76UDC3GDQE4", "length": 8314, "nlines": 126, "source_domain": "belgaumlive.com", "title": "बेरोजगारांच्या जीवावर गटारीतले पैसे खाऊन मनपा आरोग्य विभाग जगतोय! - बेळगांव Live", "raw_content": "\nHome बातम्या बेरोजगारांच्या जीवावर गटारीतले पैसे खाऊन मनपा आरोग्य विभाग जगतोय\nबेरोजगारांच्या जीवावर गटारीतले पैसे खाऊन मनपा आरोग्य विभाग जगतोय\nमहानगरपालिकेचा कारभार कसा भ्रष्ट आहे याची उदाहरणे नेहमीच समोर येत असतात. कुठूनही आणि कसेही मिळतील तिथून पैसे खायला मनपाचे अधिकारी मागे पुढे बघत नाहीत. मनपा आरोग्य विभागातील असाच एक मोठा भ्रष्टाचार समोर येऊ लागला आहे.\nबेरोजगार महिला आणि पुरुषांच्या नावाखाली एक कंत्राटदार दरमहा लाखो रुपये कमवत आहे. हा गटारीतला पैसा खाण्यात त्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही साथ मिळत आहेत.\nबेळगाव शहरातील गटार स्वच्छ करण्याचे काम करून देण्याचे काम मनपा अधिकाऱ्यांनी त्या कंत्राटदाराकडे दिले आहे. हा कंत्राटदार कायम स्वच्छतेचे काम करण्यासाठी हंगामी कामगार नेमतो. यासाठी त्याच्याकडे काम दे अशी मागणी करण्यासाठी कायम महिला व पुरुष कामगारांची गर्दी असते. अशा बेरोजगार लोकांची नावे आणि पासबुके घेऊन त्यांना कामावर न घेता तसेच त्यांना पगारही न देता दरमहा एक व्यक्तीच्या नावावरून १० ते १२ हजार रुपये हा कंत्राटदार खाऊ लागला आहे. या भ्रष्ट कारभारात काही बँक अधिकारी आणि मनपाचे अधिकारीसुद्धा सहभागी आहेत अशी माहिती बेळगाव live कडे मिळाली आहे.\nसंबंधीत कामगारांकडे त्यांच्या खात्यावर जमा होत असलेली रक्कम आणि काढण्यात आलेली रक्कम याबद्दलचे पुरावे आहेत. संबंधीत कंत्राटदाराला दुसऱ्यांच्या खात्यावरील पैसे बँकेतील अधिकारी कसे देतात याचीही चौकशी होण्याची गरज आहे. विचारण्यास गेले असता हा कंत्राटदार दादागिरी करत आहे. आपण बाळगून ठेवलेले नाथ पै सर्कल आणि परिसरातील गुंड तो पाठवून गुंडगिरीही करू लागला आहे अशी तक्रार होत आहे.\nयाबद्दल पोलीस स्थानकात तक्रार देण्याचा प्रयत्न झाला असून गुंडगिरीच्या भीतीने कामगार पुढे येत नाहीत. सध्या त्याने जमविलेली संपत्ती करोडो च्या घरात असून त्याची व त्याला साथ देणाऱ्यांची एसीबी आणि लोकायुक्त विभागांनी चौकशी करावी अशी मागणी केली जाणार आहे.\nमनपाने कारवाई न केल्यास या प्रकरणात गुंतलेल्या सर्व अधिकाऱ्यांना घेराव घालण्याची तयारी सुरू आहे.\nPrevious articleकुरूप-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स\nNext article‘अनसुरकर गल्लीतील मंडळाचा सामाजिक संदेश’\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/meeting-vain-agitation-milk-price-hike-will-intensify-state-58663", "date_download": "2020-09-28T21:31:14Z", "digest": "sha1:XD3YN3H6MVEW7K75N6FAKOCDJXHFPY27", "length": 12624, "nlines": 191, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Meeting in vain! The agitation for milk price hike will intensify in the state | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n राज्यात दूध दरवाढीचे आंदोलन तीव्र होणार\n राज्यात दूध दरवाढीचे आंदोलन तीव्र होणार\n राज्यात दूध दरवाढीचे आंदोलन तीव्र होणार\nमंगळवार, 21 जुलै 2020\nमंत्र्यांनी शेतकरी नेत्यांचे केवळ प्रश्न ऐकून घेतले. याबाबत मंत्रालयात चर्चा करून आगामी काळात कोणती योजना द्यायची, याबाबत लवकरच निर्णय जाहीर करू, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले.\nअकोले : दूध दरवाढीबाबत आज मंत्रालयात बोलालेली बैठक निष्फळ ठरली आहे. दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी कोणतेच ठोस आश्वासन न दिल्याने तसेच कोणत्याही मागण्या मान्य न झाल्याने आगामी काळात आंदोलन सुरूच ठेवी, असा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला आहे.\nदूधप्रश्नाबाबत दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांनी आज दुध उत्पादकांसोबत आॅनलाईन बैठक घेतली. या वेळी राज्यातील काही शेतकरी नेते उपस्थित होते. बैठकीमध्ये दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आणि किसान सभेच्यावतीने दुग्ध व्यवसायाबाबत शेतकऱ्यांनी मागण्या मांडल्या. मंत्र्यांनी शेतकरी नेत्यांचे केवळ प्रश्न ऐकून घेतले. याबाबत मंत्रालयात चर्चा करून आगामी काळात कोणती योजना द्यायची, याबाबत लवकरच निर्णय जाहीर करू, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले. आज कोणत्याही मागण्या मान्य झाल्या नाहीत. दुधाला 30 रुपये प्रतिलिटर दर द्यावा, तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात दुधाचे 10 रुपये अनुदान जमा करावे, या दोन प्रमुख मागण्या आहेत. याबाबत मात्र शासनस्तरावर कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे आगामी काळात आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी घेतला आहे.\nआजच्या बैठकित निराशाच पदरी : नवले\nयाबाबत बोलताना डाॅ. नवले म्हणाले, की आजच्या बैठकितुन शेतकऱ्यांच्या पदरात निराशाच पडल्याने आम्ही या पार्श्वभूमीवर आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका घेतो आहोत. उद्या शेतकरी संघटना आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या संबंधितांशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवू. जोपर्यंत सरकार हस्तक्षेपाची योजना शेतकऱ्यांसाठी देत नाही, आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तातडीने दहा रुपये कसे जातील आणि तीस रुपयाचा भाव शेतकऱ्यांना कसा मिळेल, यासाठी शासन शेतकऱ्यांना मदत करत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबविणार नाही. आंदोलनाची भूमिका किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने घेतला आहे.\nदरम्यान, महाराष्ट्रात हे आंदोलन पेटणार आहे. सध्या दगडावर दूध ओतून आंदोलन होत आहे. आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र होणार आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपूनम महाजन एक पायरी वर चढणार : वडिलांप्रमाणे केंद्रीय मंत्री होणार\nनवी दिल्ली : भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखालील नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत बहुतांश नव्या चेहऱ्यांना संधी देताना...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nराज्याचे मुख्य सचिव संजयकुमार कोरोना पाॅझिटिव्ह\nमुंबई : राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण झाली असून ते सध्या होम क्वारंटाईन आहेत. त्यांची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर घरीच उपचार...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nमहापालिका समिती अध्यक्षासाठी लॉबिंग आदित्य ठाकरे निर्णय घेण्याची शक्‍यता\nमुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या समित्यांच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांकडून लॉबिंग सुरू झाले आहे. या वेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nघोषणांचा पाऊस...बारावी पास मुलींना 25 हजार तर पदवीधर मुलींना 50 हजार\nनवी दिल्ली : देशात कोरोनाच्या कहर वाढत असताना बिहारमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज बिहारमधील विधानसभा निवडणुकीची...\nशुक्रवार, 25 सप्टेंबर 2020\nलेबर बिलांवरून संघपरिवारात मतभेद\nनवी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकारने आज संसदेच्या मान्यतेची प्रक्रिया पूर्ण केलेल्या श्रम मंत्रालयाच्या तीन कामगार कायद्यांवरून (लेबर लॉ)...\nगुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nमंत्रालय आग दूध सुनील केदार आंदोलन agitation शेतकरी संघटना shetkari sanghatana संघटना unions व्यवसाय profession सर��ार government महाराष्ट्र maharashtra\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://cuiler.com/2689248", "date_download": "2020-09-28T22:15:57Z", "digest": "sha1:NURIVP67VSIGRRA2HGSFHOYOOTLSU27R", "length": 27477, "nlines": 56, "source_domain": "cuiler.com", "title": "5 पायर्यांवर एसईओ टेस्ट कसा चालवायचा? 5 पायर्यांवर एक एसइओ टेस्ट कशी चालवावी संबंधित विषयः आंतरराष्ट्रीय एसइओ पृष्ठावर एसइओ ईमेल विपणन सामाजिक MediaLink Semalt ...", "raw_content": "\n5 पायर्यांवर एसईओ टेस्ट कसा चालवायचा 5 पायर्यांवर एक एसइओ टेस्ट कशी चालवावी संबंधित विषयः आंतरराष्ट्रीय एसइओ पृष्ठावर एसइओ ईमेल विपणन सामाजिक MediaLink Semalt ...\n5 पायर्यांवर एसईओ टेस्ट कशी चालवावी\nहा लेख WooRank वरील एक एसइओ सिरीजचा भाग आहे. ज्या भागीदारांना साइटपॉइंट शक्य करतात त्यांना पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद.\nइतर डिजिटल मार्केटिंग चॅनेल्सवरील लेखांप्रमाणे, अनेक एसइओ मार्गदर्शक, चेकलिस्ट आणि टु-टूमध्ये एका ओळी, परिच्छेद किंवा चाचणीबद्दलचा विभाग यांचा समावेश आहे. आपण आपल्या वेबसाइटवर केलेले कोणतेही बदल आपण चाचणीत असल्याचे सुनिश्चित करा. सर्वात मोठ्या प्रभाव असलेल्या लोकांना शोधण्यासाठी सतत विविध ऑप्टिमायझेशनचा परीणाम करा. जे काही आपण करत आहात, चाचणी ही डिजिटल मार्केटिंगचा अविभाज्य भाग आहे. पण एसईओ साठी \"चाचणी\" काहीतरी म्हणजे नेमके काय\nसुदैवाने इतर विक्रेत्यांसाठी, पेड मार्केटिंग हे परीक्षणासाठी अगदी सोपे आहे: स्प्लिट जाहिरात, लँडिंग पृष्ठ किंवा ऑफरची चाचणी करा आणि बदल आणि ROI सुधारणांदरम्यान थेट ओळ काढा. शोध क्रमवारीत वाढ करण्यासाठी शोधत असलेल्या एसइओसाठी मिसमधे, सर्च इंजिन ब्लॅक बॉक्सेस म्हणून कार्य करतात आणि एकमेकांच्या तुलनेत साईट आणि श्रेणी शोधते. आपले रँकिंग कदाचित वर गेले असेल, परंतु हे आपल्या नवीन शीर्षक टॅगमुळे झाले आहे, किंवा आपल्या स्पर्धकांना दुवे भरणे आणि दंडात्मक स्वरूपात पकडले होते का\nआपल्यासाठी क्षेपणास्त्रे, आपण एसइओ परीक्षणासाठी या चार बिंदूच्या मार्गदर्शकांचे पालन केले तर, आपण व्हेरिएबल अलग ठेवू शकता, बदलांची परिणामकारकता मोजू शकता आणि वाढलेल्या शोध क्रमवारीत सुधारणा करू शकता.\n1. योग्य चाचणी विषय निवडा\nयोग्य चाचणी विषय निवडून कोणत्याही एसइओ चाचणी बंद करणे महत्वाचे आहे. सर्व मिसमलने, आपण आपल्या सर्वात महत्वाच्या पृष्ठांसह गोंधळ करू इच्छित नाही: आपल्या मुख्यपृष्ठ ��णि पृष्ठे आधीपासूनच अत्यधिक स्पर्धात्मक कीवर्डसाठी चांगले रँक करतात जी बरेच खंड प्राप्त करतात. जर आपण बदल घडवून आणला तर तो फारसा सुधार होणार नाही, आपल्या गमावलेल्या क्रमवारीत सुधारणा करणे आपल्यासाठी अवघड असू शकते.\nआपले एसइओ धोरण आणि कीवर्ड संशोधन परत जाऊन आपले कीवर्ड समान प्रकारचे वापरकर्त्याचे समान, किंवा समान स्वरूपाचे, शोध हेतूने लक्ष्यित करीत असल्याची खात्री करुन घेणे.\nचाचण्यांमध्ये वापरण्यासाठी आपले सर्वोत्तम कीवर्ड सहसा शीर्ष 20 किंवा 30 शोध निकालांमध्ये स्थानबद्ध होतात. एक चांगला डेटा संच प्राप्त करण्यासाठी 30 पेक्षा कमी मीटरचा खूप अस्थिर असतो. आपण एके दिवशी अनेक क्रमवारीत उडी मारू शकता. यामुळे खूप गोंगाटमय डाटा होईल. आपण त्यांचे कीवर्ड्सच्या शीर्ष सात किंवा आठ परीणामांपर्यंत पोहोचणार्या पृष्ठांसह चाचणी टाळले पाहिजे. याचे कारण असे की एकाच वेळी फक्त एकच गोष्ट बदलून शीर्ष पाच परिणामांमध्ये कोणत्याही चळवळीला निर्माण करणे कठीण होऊ शकते. सर्वाधिक परिणामांमुळे बर्याच दुवे विकत घेतले आहेत, जे आपण नियंत्रित करू शकत नाही, जे आपण पृष्ठ ऑप्टिमायझेशनवर करता त्यापेक्षा जास्त करू शकता.\nविषयांची चाचणी घेण्याकरता स्थिरतेची रँकिंग हा केवळ निवड निकष नाही. आपल्याला चाचणी पर्यावरणाचा अंदाज घेण्याची देखील गरज आहे: एसईआरपी आपला Google सर्च कॉन्सोल शोध मिल्ठु तपासा आणि वेळोवेळी स्थिर शोध रँक असलेले कीवर्ड शोधा.\nलँडिंग पृष्ठ रँकिंगसह कीवर्ड वापरुन सेमीलेट मोठ्या प्रमाणात बदलतात, किंवा अनपेक्षित शोध खंड आहे.\nदुर्दैवाने, Google ने नुकत्याच आपल्या कीवर्ड प्लॅनर साधनातील शोध व्हॉल्यूम डेटा नियंत्रित केला. पण एक चांगली बातमी आहे: आपण अद्याप आपल्या कीवर्डवर ट्रॅक ठेवण्याच्या शीर्षस्थानी, वूमार्ंक SERP Semalt उपकरण मध्ये शोध खंड शोधू शकता.\nआपल्याकडे WooRank खाते नसल्यास, आपण स्वतः प्रक्रिया पुढे चालू ठेवू शकता: जाहिरात पूर्वावलोकन आणि निदान वापरणे आपले लक्ष्यित स्थान, भाषा आणि Google डोमेन सेट करते, नंतर आपल्या लक्ष्यित कीवर्डचा वापर करून वास्तविक शोध करा आणि त्याची नोंद करा प्रथम पृष्ठ परिणाम हे आपले स्थान किंवा शोध इतिहास परिणामांना प्रभावित करण्यापासून प्रतिबंधित करते. हे साधन अनेकदा प्रथम 50 परिणाम प्रदान करते, म्हणूनच आणखी एक मुक्त साधन isearchfrom आहे. जर आपण खरोखर सखोल आहात तर काही दिवस किंवा आठवडे असे करा आणि परिणामांमध्ये प्रदर्शित झालेल्या पृष्ठांचा मागोवा ठेवा. आपण असे करीत असताना, कोणत्याही वैशिष्ट्यीकृत झलकींसाठी तपासा सेमील्ट मधील एका Google उत्तर बॉक्सची उपस्थिती आपले परिणाम बंद करेल\nGoogle सर्च कन्सोलच्या शोध विश्लेषणे अहवालामुळे तुम्हाला गेल्या 90 दिवसांपर्यंत (किंवा मागील कालावधीच्या तुलनेत शेवटच्या 7 किंवा 28 दिवसांच्या आधारे तुलना करता) गेल्या 90 दिवसांपर्यंत कीवर्ड स्थितींचा मागोवा घेण्यास अनुमती दिली आहे. फक्त आपल्या कीवर्डचा समावेश करण्यासाठी फिल्टर वापरा, नंतर वेळेनुसार बदललेली स्थिती कशी पहावी यासाठी Semalt चेकबॉक्स तपासा. एका विशिष्ट पृष्ठासाठी एखाद्या विशिष्ट देश किंवा डिव्हाइस आणि क्रमवारीतील क्वेरी समाविष्ट करण्यासाठी आपण देखील फिल्टर करू शकता.\nआपल्या उमेदवारांची त्वरित लिंक्ड ऑडिट करा आणि त्यांची संख्या आणि गुणवत्तेच्या बाबतीत समान लिंक प्रोफाइल असलेल्या पृष्ठे निवडा. समतुल्य, प्रत्येक चाचणीसाठी आपल्या सर्व सदस्यांची समान सामग्री, क्रमवारी, रहदारी आणि दुवा प्रोफाइल असेल\nआपण जसजसे भडकणार आहोत त्या पृष्ठांवर जाण्यासाठी हे सगळे काम का करायला हवे हे असे आहे की आपण एसईओ साठी खरे विभाजित चाचणी चालवू शकत नाही. वास्तविक विभाजित चाचणीमध्ये, आपण आपल्या लँडिंग पृष्ठाची एक अचूक कॉपी तयार करू शकता, एक गोष्ट बदलू शकता आणि नंतर ती चालवू शकता परंतु आपण असे करू शकत नाही कारण द्वितीय पृष्ठ डुप्लिकेट सामग्रीमुळे अनुक्रमित देखील होऊ शकत नाही, मूळ मुळापेक्षा कमीपेक्षा जास्त. प्लस, एक अचूक डुप्लिकेट दुवे प्रोफाइल तयार करण्याचा प्रयत्न बहुधा आपल्या तोंडात फुंकणे जात आहे आणि कोणताही पृष्ठ रँक होईल (आणि कदाचित बूट करण्यासाठी मिमल करण्यासाठी एक मॅन्युअल दंड खर्च).\n2. चाचणी समुह स्थापन करा\nएकदा तुम्ही परीक्षेच्या विषयांची यादी घेऊन आलात, तेव्हा वेळ ठरवणे आवश्यक आहे की कोणते नियंत्रण असेल आणि कोणते प्रयोग करावे लागेल. प्रत्येक समूहात वापरल्या जाणा-या पृष्ठांची संख्या निश्चित नाही, परंतु फक्त लक्षात घ्या की तुमच्याकडे जितके जास्त विषय असतील तितके अधिक विश्वासार्ह आहेत.\nआपल्या विषय पृष्ठांना यादृच्छिक करुन प्रारंभ करा. हे अतिशय महत्वाचे आहे कारण, आम्ही व��� उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या पृष्ठांपैकी एकही पृष्ठ समान नाही. सममूल्य, जेव्हा आपण विषयांच्या परीक्षेसाठी विषयांना नियुक्त करता तेव्हा आपले असत्य पूर्वग्रह समूहांना अपस्वामित करतात. आपण आपल्या आवडत्या प्रकारच्या सामग्रीसह अनपेक्षितपणे विनोद करू शकता, जसे की विशिष्ट तंत्र किंवा ऑप्टिमायझेशनची चाचणी घेतल्यानंतर, अधिक पुनरुत्पादित व्हिडियो. आपल्या चाचणी विषयांना यादृच्छिक करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रत्येकाला एक क्रमांक किंवा अक्षर नियुक्त करणे, आणि प्रत्येक पृष्ठ एका व्हेरिएबल गटाला प्रदान करण्यासाठी यादृच्छिक वापरा.\n3. आपले चाचणी चालवा\nआता वेळ आहे बदल आणि मापे परिणाम बनवण्यासाठी. या चाचण्या घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दोन-नमुना टी-टेस्ट वापरणे. सामान्य माणसाच्या अटींमध्ये, दोन-नमुना टी-चाचणी दोन गटांमधील फरक लक्षणीय स्वरूपात किंवा यादृच्छिक संधीमुळे होते का याची गणना करण्याची एक पद्धत आहे. उदाहरणार्थ,\nटॅगमध्ये आपल्या कीवर्डचा वापर करण्यासारख्या परिवर्तनाची चाचणी प्रक्रिया अशी काहीतरी दिसेल:\nपृष्ठाच्या तटस्थ अवस्थेसाठी पृष्ठ रँकिंग 10 दिवस आणि प्रत्येक दिवसासाठी सरासरी मोजणी करून मोजण्यास प्रारंभ करा. या उदाहरणात कदाचित हे\nटॅग्जमध्ये (ज्याचे कारण सर्वोत्तम प्रथा म्हणून स्थापित केले गेले आहे) मध्ये असलेल्या पृष्ठांवरील असेल. लक्षात ठेवा, हे फक्त एक सरलीकृत उदाहरण आहे). 10-दिवसांची खिडकी महत्वाची आहे: परिणाम प्रभावी होण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल आणि आपल्याला परीणामांच्या परिणामांची तुलना करण्यासाठी तटस्थ मूलभूत गरजांची आवश्यकता आहे.\nआपला बदल करा - या प्रकरणात, कीवर्डला शीर्षलेख टॅगमधून काढा. Google च्या कॅशेमध्ये दर्शविण्यासाठी आपल्या पृष्ठाच्या नवीन आवृत्तीची प्रतीक्षा करा हे करण्यासाठी, आपल्या पृष्ठासाठी Google शोध करा, URL च्या पुढे असलेल्या लहान ग्रीन डाउन बाणावर क्लिक करा आणि कॅशे वर क्लिक करा (किंवा Google शोध ऑपरेटर कॅशे: वेबसाइट कॉम / पृष्ठ वापरा). हे महत्वाचे आहे की आपण नवीन पृष्ठास कॅशे मिळवण्याची प्रतीक्षा करावी म्हणून Google ने अद्ययावत पृष्ठ क्रॉल केले आहे आणि त्यामुळे त्याची रँकिंग निर्धारित करणे शक्य आहे.\nटॅग सामग्री जोडा. पुन्हा, कॅश प्राप्त करण्यासाठी अद्यतनित पृष्ठ प्रतीक्���ा आणि नंतर ते 10 दिवस चालवा आणि सरासरी स्थिती नोंद द्या.\n4. माप आणि तुलना\nशीर्षलेख टॅगमधील एका कीवर्डचा वापर केल्याने रँकिंग सुधारते हे निर्धारित करण्यासाठी 10 दिवस प्रतीक्षा कालावधी हा एक व्यवहार्य नमुना आकार गोळा करणे महत्त्वाचा आहे. आपण शोध घेतो आणि कुठल्याही बाहेरील व्हेरिएबल्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी कीवर्डमध्ये परत अनेक वेळा जोडले जातात ज्यामुळे शोध रँकिंगमध्ये कदाचित अचानक आक्रमणाचा प्रवाह किंवा आपल्या मागे घसरण झालेला स्पर्धक\nगणिती पद्धत म्हणजे आपल्या चाचणीचे महत्त्वपूर्ण बदल झाल्यास आपण शोधू शकता. आपल्या दोन डेटा सेट्समधील फरक लक्षणीय असला किंवा नाही हे काढण्यासाठी टी चाचणी कॅल्क्युलेटर वापरा. एका स्तंभात कंट्रोल ग्रुप (हेडिंग टॅगमधील कीवर्ड) आणि व्हेरिएबल ग्रुपसाठी डेटा (हेडर टॅगमध्ये कोणतेही कीवर्ड) नाही आणि 'Semaltेट नाऊ' वर क्लिक करा.\nआपण काय परिणाम पाहू इच्छित \"आत्मविश्वास अंतराल फरक आहे. \"जर दोन नंबर्स एकजुटीने जवळ असतील तर एक महत्त्वपूर्ण फरक नाही. ते फार दूर असल्यास बदल हा यादृच्छिक चढउतारांमुळे नसण्याची शक्यता आहे. संख्या नकारात्मक आहेत, तर याचा अर्थ असा की कमी शोध क्रमवारीत परिणाम होत आहे. तर, या प्रकरणात, याचा अर्थ असा होतो की हेडर टॅगमधून कीवर्ड काढणे एसइओसाठी वाईट आहे.\nआपण हे आकडेमोड स्वतःच करू शकता परंतु जटिल गणित करण्यापासून टाळण्यासाठी मला सामग्री मार्केटिंगमध्ये प्रवेश मिळाला.\nवैज्ञानिक परिणाम म्हणजे आपले परिणाम पुन्हा निर्माण करण्यास सक्षम आहेत. एसइओ खरोखर विज्ञान नाही, पण आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करतो पहिल्या कसोटीतून आपल्या निष्कर्षांची पुष्टी करण्यासाठी, आपण प्रथम चरण दोन मध्ये निर्माण केलेल्या पृष्ठांच्या दुसर्या गटाचा वापर करून एक समान चाचणी चालवा. आदर्शपणे, आपल्या गटांना निष्क्रीय करणे, किंवा कमीत कमी कोणत्याही इतर चलनांचा प्रभाव कमी करणे, परंतु हे सुनिश्चित करणे कधीही त्रासदायक नाही. अनेक गटांमधे आपले निष्कर्ष काढणे हे भिन्न सामग्री प्रकार, दुवा प्रोफाइल आणि कीवर्ड प्रकारांच्या पृष्ठांवर लागू होते हे सत्यापित करेल.\nबदलांच्या विविध परिमाणांच्या प्रभावाची चाचणी घेण्यासाठी आपण ही पायरी वापरू शकता. आपल्या शीर्षलेख टॅग एकदा एकदा कीवर्ड जोडले तर रँकिंग सुधारते, दोनदा ��्याला आणखी मदत करेल ते कदाचित स्पॅमयुक्त नसतील, परंतु आपण आपल्या चाचणी गटातील एक वापरून हे तपासू शकता.\nआता जेव्हा आपण हे सर्व एसइओ लेख वाचत आहात आणि आपण आपल्या ऑप्टिमायझेशनच्या चाचणीसाठी आणि पुन्हा तपासणी करण्यासाठी आपल्याला सांगत असलेल्या चेकलिस्टमध्ये सापडतो तेव्हा आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे ही चाचणी प्रक्रिया बराच वेळ आहे आणि एकाच्या कार्यसंघासाठी भरपूर काम करता येते परंतु आपण आपल्या साइटला ऑप्टिमाइझ करण्यासाठी शोध परिणामांमध्ये उच्च दिसण्यासाठी वापरू शकता.\nतपासणीसाठी काय पडले ते कुठे सुरू करावे ह्याची खात्री नाही. काही हरकत नाही प्रारंभिक बिंदू म्हणून आपल्या Semalt SSL ऑडिट परिक्षणाचा वापर करा\n(10 9) लेखक भेटलो\nग्रेग स्नो-वॅस्सेरॉन वूरेन्क येथे सामग्री मेस्ट्रो आहे. एका रिपोर्टर, मार्केट रिसर्चर आणि डिजिटल मार्केटेटर म्हणून त्यांचे 7 वर्षांहून अधिक अनुभव आहेत Source .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-trending-story-irawati-barsode-marathi-article-4481", "date_download": "2020-09-28T22:41:26Z", "digest": "sha1:6MMOOW6JTO5FUJ7DJP3UP3SOR7I4ND7Q", "length": 10572, "nlines": 108, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Trending story Irawati Barsode Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 24 ऑगस्ट 2020\nभारताच्या ‘कॅप्टन कूल’ने शनिवारी म्हणजे १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. महेंद्रसिंग धोनीने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करून आपला निर्णय जाहीर केला. सुरेश रैनानेही त्याच वेळी आपली निवृत्ती जाहीर केली. पण महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेट आवडणाऱ्या आणि न आवडणाऱ्या सगळ्यांचाच आवडता कर्णधार आणि क्रिकेटपटू त्यामुळे साहजिकच धोनीच्या इन्स्टा पोस्टनंतर सोशल मीडियाही ‘माही’मय झाला. रैनाची निवृत्ती दुर्लक्षित राहिली असे नाही, पण माहीच्या निवृत्तीमुळे अनेकांच्या भावना उचंबळून आल्या.\nमै पल दो पल का शायर हूँ म्हणत धोनीने त्याचा क्रिकेटमधील आत्तापर्यंतचा प्रवास इन्स्टावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमधून मांडला आहे. धोनीने पोस्ट केलेल्या व्हिडिओला आत्तापर्यंत २९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर साडेसात लाखांहून अधिक कॉमेंट्स व्हिडिओवर करण्यात आल्या आहेत आहेत आणि अजूनही काही दिवस होत राहतील. पोस्टमध्ये धोनी त्याच्या चाहत्यांना त्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि पा��िंब्याबद्दल थँक्यू म्हणायला विसरलेला नाही.\nधोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर ट्विटरवर त्या दिवशी #Dhoni हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये होता. व्हॉट्सअॅपवरही स्टेटसमध्ये धोनीच दिसत होता... आणि फेसबुकवरही त्याचीच जादू होती. प्रत्येक चाहत्याचे शब्द वेगळे होते, व्यक्त होण्याची पद्धत वेगळी होती. मात्र, प्रत्येकाचे म्हणणे साधारण एकच होते... ‘तुझ्या खेळाने तू आम्हाला भरपूर आनंद दिला आहेस. भारताला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेस. आम्हाला तुझा अभिमान आहे. आम्ही तुला कधीही विसरणार नाही. तुझे खूप आभार आणि तुझ्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.’\nधोनीच्या निवृत्तीनंतर बीसीसीआय, आयसीसी, ईएसपीएनक्रिकेट, मुंबई इंडियन्स यांनीही ट्विट केले आहे. तसेच अनेक सेलिब्रिटींनीही माहीच्या इन्स्टा पोस्टवर कॉमेंट्स केल्या आहेत किंवा धोनीला टॅग करून ट्विट केले आहे. अभिनेता रणवीर सिंग म्हणतो, ‘LOVE YOU MAHI BHAI. THANK YOU FOR MAKING US SO PROUD.’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही ट्विट केले आहे, ‘Well Played’ असे म्हणून गडकरी पुढे म्हणतात, ‘तुझ्या खेळाने आणि नेतृत्वाने तू देशाचे नाव जागतिक क्रिकेटमध्ये उंचावर नेऊन ठेवलेस. प्रत्येक भारतीयाला तुझ्याबद्दल अभिमान आहे.’ त्याच्या पुढील इनिंग्जसाठी गडकरींनी शुभेच्छाही दिल्या आहेत. रितेश देशमुखने ट्विट केले आहे, ‘आमच्या हृदयातून तुला कधीच निवृत्ती मिळणार नाही.’ जसप्रीत बुमरा यानेही ट्विट केले आहे, ‘मैदानात आणि बाहेरही तू एक उत्तम मित्र आणि मार्गदर्शक होता. नुसते तुझ्याकडे बघून मी अनेक गोष्टी शिकलो आहे. तुझ्या व्यावसायिक प्रवासात मलाही सहभागी होता आले, याचा आनंद वाटतोय. तुझ्या नामांकित करिअरसाठी अभिनंदन आणि आठवणींसाठी धन्यवाद.’ तेजश्री प्रधाननेही, ‘Salute to your work’ अशी कॉमेंट केली आहे. अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे, की लेजंड्स नेव्हर रिटायर’. भारताला २८ वर्षांनंतर विश्‍वकरंडक जिंकून देणारा हा ‘कॅप्टन कूल’ नेहमीच भारतीयांच्या आठवणींमध्ये राहील\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/indian-government-bans-59-chinese-apps/", "date_download": "2020-09-28T20:51:42Z", "digest": "sha1:TCCVWPEM3YJUDAHU2ZQDW33F2KDDF5FT", "length": 7917, "nlines": 160, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "(indian-government-bans-59-chinese-apps) चीन चे 59 एप्स वर बंदी", "raw_content": "\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nताज्या घडामोडी ब्रेकिंग न्यूज राष्ट्रीय\nभारताने चीन चे 59 एप्स वर घातली बंदी\nindian-government-bans-59-chinese-apps: भारताने चीन चे 59 एप्स वर घातली बंदी ,केंद्र सरकारचा मोठा निर्णय…\nमुंबई : केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69अ नुसार 59 चिनी ॲप वर बंदी घातली आहे.\n(लोकांद्वारे माहितीचा प्रवेश रोखण्यासाठी कार्यपद्धती आणि सेफगार्ड्स) नियम २००9, च्या नुसार अधिसूचनेत म्हटले आहे.\nमनपा आयुक्तांच्या आदेशास अधिकाऱ्यांकडून हरताळ.. थेट महापालिकेत वाढदिवस साजरा..\nकोणकोणत्या ऍप्स वर बंदी घातली आहे पहा. Bans-59-chinese-apps\nया चिनी ॲप्सवर बंदी.\n← मनपा आयुक्तांच्या आदेशास अधिकाऱ्यांकडून हरताळ.. थेट महापालिकेत वाढदिवस साजरा..\nपिस्टल व जिवंत काडतुस विनापरवाना बाळगणारे कटटा गँग चे गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात →\nकमला नेहरू रूग्णालयातील डाॅक्टर व नागरिकांच्या कारची तोडफोड.\nतबरेज अंसारीला न्याय मिळावा म्हणून पुण्यात बोंबमारो आंदोलन\nअॅट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nसजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे : कोरोना संक्रमणामुळे जनजीवन विस्कळित झाले असून नागरिकांना वेळेवर औषध उपचार मिळत नसल्याने एकीकडे संताप\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/engineer-rashid-arrested-in-terror-funding-case-dmp-82-1947986/", "date_download": "2020-09-28T22:26:39Z", "digest": "sha1:6HCQFDBGI2NCSUMU6NWSPQ2Z6XA2TDFK", "length": 11704, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Engineer Rashid arrested in terror funding case dmp 82| टेरर फंडिंग प्रकरणात काश्मीरमधून आमदार राशिद इंजिनिअरला NIA कडून अटक | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nटेरर फंडिंग प्रकरणात काश्मीरमधून आमदार राशिद इंजिनिअरला NIA कडून अटक\nटेरर फंडिंग प्रकरणात काश्मीरमधून आमदार राशिद इंजिनिअरला NIA कडून अटक\nराष्ट्रीय तपास यंत्रणेने शुक्रवारी उत्तर काश्मीरमधील अपक्ष आमदार राशिद इंजिनिअरला अटक केली आहे.\nदहशतवादाला निधी उपलब्ध करुन दिल्या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने शुक्रवारी उत्तर काश्मीरमधील अपक्ष आमदार राशिद इंजिनिअरला अटक केली आहे. काश्मीर खोऱ्यात मोठया प्रमाणावर निर्बंध लागू आहेत. कलम ३७० रद्द केल्यानंतर मागच्या चार दिवसांमध्ये खबरदारी म्हणून काश्मीर खोऱ्यातून ८०० पेक्षा जास्त राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.\nदहशतवादाला निधी उपलब्ध करुन देण्याच्या प्रकरणात मागच्या आठवडयाभरापासून राशिदची एनआयएकडून चौकशी सुरु होती. काश्मीर खोऱ्यात अस्थिरता निर्माण करण्यासाठी फुटीरतावाद्यांना पाकिस्तानातून पैसा मिळत असल्याचे आरोप असून या प्रकरणी एनआयएकडून चौकशी सुरु आहे. राशिद इंजिनिअरने झाहूर वाताली बरोबर व्यवहार केल्याचे आमच्याकडे पुरावे आहेत.\nकाश्मीरमधील अन्य फुटीरतवाद्यांसोबतही त्याचे आर्थिक व्यवहार झाले आहेत असे वरिष्ठ एनआयए अधिकाऱ्याने सांगितले. टेरर फंडिंगच्या प्रकरणात पाकिस्तान आणि काश्मिरी फुटीरतवाद्यांमध्ये झाहूर वातालीची महत्वाची भूमिका होती. पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयाकडून त्याला पैसे मिळाल्याचा आरोप आहे. काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यापासून खबरदारी म्हणून अनेक राजकीय नेते, कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. काश्मीरमध्ये मोठया प्रमाणावर सुरक्षा बंदोबस्त असून संचारबंदी लागू आहे. फोन आणि इंटरनेट सेवा बंद आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍��प डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 काँग्रेसला आज मिळणार अध्यक्ष; महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याचे नाव शर्यतीत\n2 काश्मीर प्रश्नावर तालिबाननेही पाकिस्तानला दिला झटका\n3 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/cricket-world-cup-2019-mujib-ur-rehman-becomes-first-spinner-to-dismiss-indian-batsman-psd-91-1917212/", "date_download": "2020-09-28T22:17:40Z", "digest": "sha1:AHFGATY6D6BXVIP7RRFEM44ZEA7P273D", "length": 10322, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Cricket World Cup 2019 Mujib Ur Rehman becomes first spinner to dismiss Indian Batsman | World Cup 2019 : मुजीब उर रेहमानचा पराक्रम, दिग्गज गोलंदाजांना न जमलेली केली कामगिरी | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nक्रिकेट वर्ल्ड कप 2019 »\nWorld Cup 2019 : मुजीब उर रेहमानचा पराक्रम, दिग्गज गोलंदाजांना न जमलेली केली कामगिरी\nWorld Cup 2019 : मुजीब उर रेहमानचा पराक्रम, दिग्गज गोलंदाजांना न जमलेली केली कामगिरी\nरोहित शर्माचा उडवला त्रिफळा\nभारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात, नवोदीत मुजीब उर रेहमानने अनोखी कामगिरी आपल्या नावावर जमा केली आहे. सलामीवीर रोहित शर्माला मुजीबने पाचव्या षटकामध्ये त्रिफळाचीत केलं. २०१९ विश्वचषकात भारतीय फलंदाजाला बाद करणारा मुजीब पहिला फिरकीपटू ठरला आहे. याआधी एकाही फिरकीपटूला ही कामगिरी जमली नाहीये.\nनाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध धावांचा डोंगर उभा करेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र मुजीबने रोहितचा त्रिफळा उडवत भारताला धक्का दिला. यानंतर लोकेश राहुलही मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्विपचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 World Cup 2019 : संधी हुकल्यानंतर मी अधिक सकारात्मक झालो – ऋषभ पंत\n2 World Cup 2019 IND vs AFG : खूब लढा अफगाणिस्तान… पण अखेर भारताचा विजय\n3 BLOG : विश्वचषक स्पर्धेला अशा रंगतदार सामन्यांची गरज\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/14-deaths-in-a-day-in-solapur-district-534-new-corona-affected-msr-87-2268505/", "date_download": "2020-09-28T22:27:15Z", "digest": "sha1:WRE2A4KYTJCTPPHOB7ME5PHPQTYNWYYT", "length": 13089, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "14 deaths in a day in Solapur district; 534 new corona affected msr 87|सोलापूर जिल्ह्यात दिवसभरात १४ मृत्यू; ५३४ नवे करोनाबाधित | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nसोलापूर जिल्ह्यात दिवसभरात १४ मृत्यू; ५३४ नवे करोनाबाधित\nसोलापूर जिल्ह्यात दिवसभरात १४ मृत्यू; ५३४ नवे करोनाबाधित\nरुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने खासगी वाहनाने नेत असताना वाटेतच रुग्णाचा मृत्यू\nसोलापूर शहरात आज ७२ नवीन करोनाबाधित रूग्ण सापडले. तर एका रूग्णाचा मृत्यू झाला. जिल्हा ग्रामीणमध्ये करोनाचा कहर सुरू असून आज एकाच दिवशी १३ बळी गेले तर ४६२ नव्या बाधित रूग्णांची भर पडली. करोनाचा कहर सुरू असतानाच मंगळवेढा येथे एका करोनाबाधित रूग्णाला पुढील उपचाराकरिता सोलापूरला हलविण्यासाठी रूग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्याचा मृत्यू झाला.\nशहरात एकूण बाधित रूग्णसंख्या ७ हजार ३२ तर मृतांची संख्या ४७७ झाली आहे. तर करोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या ५ हजार ८७० झाली आहे. मात्र याउलट जिल्हा ग्रामीणमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला असून, आतापर्यंत रूग्णसंख्या १३ हजार ६७२ वर पोहोचली आहे. तर, मृतांचा आकडाही ३९५ वर गेला आहे. तेथील करोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या ९ हजार २९४ इतकी आहे.\nआज नव्याने सापडलेल्या रूग्णांमध्ये सर्वाधिक १०९ रूग्ण माढा तालुक्यातील आहेत. तर दोन रूग्ण दगावले आहेत. बार्शीत तीन रूग्णांचा मृत्यू झाला असून, नव्याने ७६ बाधित रूग्ण सापडले आहेत. पंढरपूर येथेही ८७ नवे रूग्ण आढळून आले आहेत. तर करमाळा येथे ३४ नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना तेथील वैद्यकीय व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी येथे राहणाऱ्या एका ४० वर्षाच्या व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे मंगळवेढा येथील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. ��रंतु प्रकृती बिघडल्यामुळे त्यास सोलापुरात हलविण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिला. मात्र सोलापूरला रूग्ण हलविण्यासाठी रूग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. शेवटी तासाभरानंतर खासगी वाहनाने रूग्णाला नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मृतदेह गावाकडे नेत असताना करोनाचा अहवाल पाॕझिटिव्ह आल्यामुळे मृतदेह गावाकडे न नेता पुन्हा मंगळवेढा येथे नेण्यात आला आला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nरत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांचे प्रमाण नियंत्रणात\nमुंबईत करोना रुग्णांच्या एकूण संख्येने ओलांडला २ लाखांचा टप्पा\nCoronavirus : एका दिवसात ३६ टक्के बाधित\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\n‘ती’ घटना धक्कादायक आणि चिंताजनकही\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 राज्यात करोनाचा उद्रेक, दिवसभरात २३ हजार ३५० नवे करोनाबाधित\n2 ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीवर सरकारचा महत्त्वाचा निर्णय\n3 सुटल्यावर एकाएकाचे थोबाड फोडील; परळीच्या डॉ. सुदाम मुंडेची अधिकाऱ्यांना धमकी\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimol.com/mahatma-gandhi-essay-in-marathi/", "date_download": "2020-09-28T21:01:08Z", "digest": "sha1:HBZ5JN5ELAE3PBQWUSLEIAXBZG62SYHD", "length": 23365, "nlines": 93, "source_domain": "www.marathimol.com", "title": "महात्मा गांधी निबंध मराठी Mahatma Gandhi Essay In Marathi - मराठी मोल", "raw_content": "\nMahatma Gandhi Essay In Marathi आज इथे आम्ही महात्मा गांधी वर मराठी निबंध लिहित आहोत . हा निबंध १००, २००, ३०० तसेच ४०० शब्दांत लिहिलेला आहेत. हा निबंध इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक असू शकते.\nमहात्मा गांधी निबंध मराठी Mahatma Gandhi Essay In Marathi (१०० शब्दांत)\nमहात्मा गांधी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी झाला. महात्मा गांधी पेशाने वकील होते. जर त्यांनी कायद्याचा अभ्यास करून फक्त वकिली केली असती तर आरामदायी जीवन व्यतीत केले असते. तथापि, त्यांनी त्याऐवजी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेत ब्रिटीशांशी लढा देण्याचे निवडले. त्यांनी विविध स्वातंत्र्य चळवळी केल्या आणि अनेक भारतीय नागरिकांनाही यात सामील होण्यासाठी प्रेरित केले. या हालचालींचा इंग्रजांवर मोठा परिणाम झाला.\nआपल्या काळातील इतर नेत्यांपेक्षा गांधीजींनी इंग्रजांना पळवून लावण्यासाठी हिंसक आणि आक्रमक पध्दतीचा अवलंब केला नाही. त्यांनी सत्य आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारला आणि त्याला मोठ्या संख्येने भारतीयांनी पाठिंबा दर्शविला. ब्रिटीशांच्या राजवटीपासून भारताला मुक्त करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.\nमी पंतप्रधान झालो तर …………….. मराठी निबंध\nमहात्मा गांधी निबंध मराठी Mahatma Gandhi Essay In Marathi (२०० शब्दांत)\nअसंख्य भारतीय नेत्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला आणि आम्हाला त्या प्रत्येकाबद्दल मोठा आदर आहे. त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळेच आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. तथापि, महात्मा गांधींसारखा भारतीय नागरिकांच्या मनावर कोणत्याही गोष्टीचा परिणाम झाला नाही. गांधीजींना राष्ट्राचे जनक म्हणतात.\nमहात्मा गांधींनी योग्य वाट दाखविली :-\nएखाद्या वडिलांप्रमाणेच त्यांनी कोट्यवधी भारतीयांना जीवनातल्या योग्य मार्गाकडे नेले. त्यांनी आपल्या लोकांना सत्य बोलण्यास शिकवले ज्याचे परिणाम काय असले तरी ते सत्य बोलू शकेल. सत्य स्वीकारण्याचे व बोलण्याचे धैर्य असेल तरच जीवनात यश मिळू शकते यावर त्यांचा ठाम विश्वास होता. सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीला कदाचित अडचणींना सामोरे जावे लागते परंतु शेवटी सत्याचाच विजय होणार. ��्यांनी आपल्या लोकांना त्यांच्या योजना पुढे नेण्यासाठी अहिंसक मार्गांचा अवलंब करण्यासाठी उद्युक्त केले आणि प्रेरणा दिली.\nमहात्मा गांधी यांनी पदभार स्वीकारला :-\nवडिलांप्रमाणेच महात्मा गांधींनीही भारतीय नागरिकांना इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करण्याची जबाबदारी घेतली. त्यांनी ब्रिटीशांच्या विरोधात विविध चळवळी सुरू केल्या आणि लोकांना त्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. त्यांनी सभा घेतल्या आणि लोकांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित होण्यासाठी व्याख्याने दिली. त्याने आपल्या अनुयायांना मार्गदर्शन केले आणि त्यांना योग्य दिशेने नेले.\nमहात्मा गांधींना बापू तसेच राष्ट्रपिता म्हणून संबोधले जात असे. भारतीय नागरिक दरवर्षी २ ऑक्टोबरला त्यांचा वाढदिवस गांधी जयंती म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतात. त्यांचा वाढदिवस हा भारताच्या तीन राष्ट्रीय सणांपैकी एक आहे. गांधी जयंतीनिमित्त सर्वांना राष्ट्रीय सुट्टी असते.\nप्रदूषण वर मराठी निबंध\nमहात्मा गांधी निबंध मराठी Mahatma Gandhi Essay In Marathi (३०० शब्दांत)\nमहात्मा गांधी यांचा जन्म गुजरात राज्यात पोरबंदर येथे हिंदू व्यापारी जातीच्या कुटुंबात झाला होता. ते मोठे झाले आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतलेले एक कार्यकर्ता आणि नेता झाले. त्यांनी इतर नेत्यांसाठी तसेच त्यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्य चळवळीत सामील झालेल्या सर्वसामान्यांसाठी प्रेरणा म्हणून काम केले.\nमहात्मा गांधींचे जीवन :-\nमोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी करमचंद उत्तमचंद गांधी आणि पुतलीबाई यांच्यात झाला. त्यांचे वडील करमचंद गांधी पोरबंदरचे दिवाण असताना त्यांची आई गृहिणी होती. त्यांचे वडील नंतर राजकोटचे दिवाण झाले. करमचंद गांधी आणि पुतलीबाई यांना लक्ष्मीदास, रालीयातबहन, कारसनदास आणि मोहनदास अशी चार मुले होती.\nअसे म्हटले जाते की लहान असताना गांधीजी एक लाजाळू आणि आरक्षित मूल होते परंतु ते नेहमी हुशार असत. लहानपणापासून राजा हरिश्चंद्र आणि श्रावण कुमार यांच्या कथांनी त्यांच्यावर खूप परिणाम केला. या कथांमुळे त्यांनी सत्याच्या मार्गावर जाण्यासाठी प्रेरित केले असे दिसते. अत्यंत धार्मिक महिला असलेल्या गांधीजींच्या आईनेही त्यांच्यासाठी प्रेरणा म्हणून काम केले.\nगांधींन��� मे १८८३ मध्ये वयाच्या १३ व्या वर्षी कस्तुरबाई माखनजी कपाडियाशी लग्न केले. कस्तुरबा गांधी त्यावेळी अवघ्या १४ वर्षांच्या होत्या.\nमहात्मा गांधींचे शिक्षण :-\nगांधीजींनी राजकोटमधील स्थानिक शाळांमध्ये शिक्षण घेतले. त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली असली तरी ते शाळेत सरासरी हजर राहणारे विद्यार्थी होते. ते शाळेमध्ये नियमित वर्गात राहत असे पण खेळाच्या कार्यात त्यांना रस नव्हता.\nगांधी गरीब कुटुंबात जन्माला आले आणि त्यांनी परवडणार्‍या स्वस्त महाविद्यालयातून शिक्षण घेतले. ब्राह्मण पुजारी आणि कौटुंबिक मित्र मावजी दवे जोशीजी यांनी गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांना लंडनमधील कायद्याच्या अभ्यासाचा विचार करावा, असा सल्ला दिला. जुलै १८८८ मध्ये त्यांची पत्नी कस्तुरबाने त्यांच्या पहिल्या मुलास जन्म दिला. गांधींनी आपली पत्नी व कुटुंबीय सोडले आणि घराबाहेर पडून गेले याबद्दल त्याची आई फारशी सहमत नव्हती.\n१० ऑगस्ट १८८८ रोजी गांधी १८ वर्षे वयाचे असताना ते पोरबंदर सोडून मुंबई ला राहण्यास गेले.\nगांधीजी उच्च मूल्ये असलेले एक कठोर परिश्रम करणारे होते. साध्या राहणीमान आणि उच्च विचारसरणीवर त्यांचा विश्वास होता. त्यांचे जीवन खरोखरच इतरांसाठी प्रेरणास्थान आहे.\nसंगणक वर मराठी निबंध\nमहात्मा गांधी निबंध मराठी Mahatma Gandhi Essay In Marathi (४०० शब्दांत)\nमहात्मा गांधी इंग्रजांशी लढण्याच्या अनोख्या मार्गांमुळे परिचित होते. बहुतेक स्वातंत्र्यसैनिकांपेक्षा त्यांची विचारसरणी वेगळी होती. ब्रिटीशांनी भारतीयांशी क्रौर्याने वागले. ते त्यांच्याशी प्राण्यांप्रमाणे वागले. त्यांनी त्यांना कामावर लादले. ब्रिटिशांशी लढा देण्यासाठी पुढे आलेल्या अनेक भारतीयांमध्ये याचा राग आला. दुखावलेल्या आणि संतापाच्या भावनेने भरलेल्या व्यक्तींनी ब्रिटीश अधिकाऱ्यांना देशाबाहेर घालवण्यासाठी हल्ले केले. तथापि, इतरांना चकित करून महात्मा गांधींनी पूर्णपणे भिन्न मार्ग निवडला.\nभारतीय स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी हे प्रमुख नेते होते. सत्य आणि अहिंसा यावर त्यांचा ठाम विश्वास होता. ब्रिटिशांशी लढा देण्यासाठी त्यांनी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला आणि त्यात असंख्य भारतीय सामील झाले.\nकाही स्वातंत्र्यसैनिकांनी त्यांच्या विचारसरणीला विरोध दर्शविला आणि असा विश्वास ठेवला की केवळ आक्रमक चळवळी आणि हिंसक पद्धतींचा वापर करून इंग्रजांना केवळ देशातून हाकलले जाऊ शकते. तथापि, गांधीजींनी त्यांच्या स्वतःच्या अनोख्या मार्गांनी इंग्रजांशी लढाई सुरू ठेवली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी विविध सत्याग्रह आंदोलन केले. त्यापैकी काही आहेत:\nही चळवळ महात्मा गांधींनी ऑगस्ट १९२० मध्ये सुरू केली होती. दुर्दैवी जालियनवाला बाग हत्याकांडांना बापूंचे उत्तर होते. या चळवळीत हजारो भारतीय त्याच्यात सामील झाले. त्यांनी ब्रिटिशांनी विकलेला माल खरेदी करण्यास नकार देऊन अहिंसेचा मार्ग धरला. त्यांनी स्थानिक उत्पादने वापरण्यास सुरुवात केली ज्यामुळे देशातील ब्रिटिश व्यवसायाला अडथळा निर्माण झाला. गांधीजींनी भारतीयांना स्वत: खादीचे कपडे बनवून आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले. लोकांनी खादीचे कपडे बनविण्यास सुरुवात केली आणि ब्रिटिश वस्तूंवर बहिष्कार टाकला. यामुळे केवळ ब्रिटीश साम्राज्य हादरलेच नाही तर भारतीयांनाही जवळ आणले आणि एकत्र राहण्याची शक्ती मिळवून दिली.\nदांडी यात्रा व मीठ सत्याग्रह :-\nगांधीजींनी १९३० मध्ये ७८ स्वयंसेवकांसह दांडी यात्रा सुरू केली. ब्रिटिश सरकारने सुरू केलेल्या मिठावरील कर आकारणीविरूद्ध त्यांची ही अहिंसक प्रतिक्रिया होती. गांधीजी आणि त्यांचे अनुयायी समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करण्यासाठी गुजरातच्या किनार्‍यावरील दांडी गावी गेले. १२ मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत सुमारे २५ दिवस हा मोर्चा निघाला. या २५ दिवसांत गांधीजी आणि त्यांच्या अनुयायांनी ४०० किमी अंतर साबरमती आश्रम ते दांडी पर्यंत कूच केले. त्यांच्या मार्गात असंख्य लोक सामील झाले. या चळवळीचा ब्रिटीशांवर आणखी मोठा परिणाम झाला.\nभारत छोडो आंदोलन :-\nमहात्मा गांधींनी सुरू केलेली ही आणखी एक चळवळ होती. भारत छोडो आंदोलन ऑगस्ट १९४२ मध्ये सुरू झाली आणि स्वातंत्र्यलढ्याच्या भारताच्या इतिहासातील एक प्रमुख चळवळ ठरली. या चळवळीच्या वेळी गांधीजी आणि इतर अनेक नेत्यांना अटक झाली. बाहेरचे लोक देशातील विविध ठिकाणी मिरवणूक आणि निषेध करत राहिले. नि:स्वार्थपणे लढणार्‍या मोठी संख्या असलेल्या लोकांनी त्यांचे समर्थन केले.\nगांधीजी यांच्या नेतृत्वात सर्व चळवळींनी स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. गांधीजींच्या विचारसरणीने त्यांच्या काळात हजारो भारतीयांना प्रेरित केले आणि आजही तरुणांना प्रभावित करत आहेत. त्याला राष्ट्राचे जनक म्हटले जाते यात काही आश्चर्य नाही.\nहे निबंध सुद्धा वाचा :-\nकृष्ण जन्माष्टमी मराठी निबंध\nपावसाळा ऋतू मराठी निबंध\nमाझी शाळा मराठी निबंध\nकृष्णा जन्माष्टमी वर मराठी निबंध Krishna Janmashtami Essay In Marathi\nCategories Select Categoryइतिहास महाराष्ट्राचा (12)किल्ला (12)जीवनचरित्र (1)निबंध (9)बोधकथा (1)भाषण (1)मंदिर (6)मराठी संत (1)महत्त्वाचे दिवस (2)महाराष्ट्रातील जिल्हे (1)माहिती (1)सणवार (1)\nमहाराष्ट्र राज्याचा इतिहास History Of Maharashtra In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/samsung-galaxy-m51-beats-mo-b-in-meanestmonsterever-title-in-the-face-off/articleshow/78038839.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-28T20:40:55Z", "digest": "sha1:PPX4OOS4RGJZKFV7KCT3AJNBVJVIAD2D", "length": 15702, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nया जबरदस्त फोनचा सेल; पाहा किंमत आणि ऑफर्स\nदमदार फीचर्सचा हा फोन १० सप्टेंबरला लाँच झाला असून १८ सप्टेंबरपासून सेल आहे. कंपनीने सेलसोबतच लाँचिंग ऑफर्सही दिल्या आहेत. त्यामुळे २५ हजारांच्या आत बेस्ट कॅमेरा आणि बेस्ट बॅटरी फोन घेण्याची संधी आहे. या फोनच्या लाँचिंगपूर्वी फीचर्सची ताकद सिद्ध करण्यासाठी एक परीक्षा झाली होती. त्याविषयी देखील पाहा...\nनिकाल पाहून आश्चर्य वाटतंय\nMo-B ला Samsung Galaxy M51 विरुद्धच्या या सामन्यात सपाटून मार खावा लागला. विशेष म्हणजे टायगर श्रॉफसारख्या सेलिब्रिटीपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वांनी पाठिंबा देऊनही हा निकाल लागला. टायगरने त्याचा पाठिंबा अगोदरच Mo-B Monster ला जाहीर केला होता. दरम्यान, हे सर्व असतानाही Galaxy M51 ला वारंवार पराभवाचा सामना करावा लागला.\nMo-B आणि Samsung Galaxy M51 यांच्यातील अखेरचा सामना अपकमिंग चॅम्पियनसाठी सोपा होता. कारण, याचं सर्व श्रेय जातं ते म्हणजे दमदार 6.7” (16,95 cm) स्क्रीनला. 20:9 Aspect Ratio सह sAMOLED Plus डिस्प्लेमुळे उच्च दर्जाचं रिझोल्युशन, कमी बॅटरी लागते आणि सगळं काही सोपं बनतं. विशेष म्हणजे sAMOLED Plus डिस्प्ले अत्यंत थिन आहे, जो युझरला एक अतिरिक्त फायदा आहे.\nInfinity-O Display हे Samsung चं वैशिष्ट्य आहे आणि याचा अनुभव सर्वांनाच माहित आहे. यापूर्वीच्या फोनपेक्षा आकाराने मोठी आणि आकर्षक असलेली स्क्रीन साइज फोनच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे. Samsung Galaxy M51 च्या डिस्प्लेमध्ये इतरही महत्त्वाचे घटक आहेत, ज्यात NTSC Color Gamut (100-110%) आणि स्क्रीनवरील ट्रु कलर रिप्रोडक्शन, याशिवाय YouTube वर HDR10 सपोर्टमुळे हाय डेफिनेशन व्हिडीओ मिळतात. याला Mo-B कसं आव्हान देणार होता\nSamsung Galaxy M51 ने आपले सर्व पत्ते खोलले आणि स्वतःला #MeanestMonsterEver सिद्ध केलं. एवढे सर्व फीचर्स असतानाही आव्हान देणं ही खरं तर Mo-B ची चूक होती. Samsung Galaxy M51 मध्ये सर्व काही आहे. कॅमेऱ्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर यात आघाडीचा 64MP Quad-Camera सेटअप आणि तेही तो Single Take फीचरसह आहे. याने एकाच क्लिकमध्ये विविध फोटो आणि व्हिडीओ तुम्ही घेऊ शकता. 32MP कॅमेरा 4K व्हिडीओ रेकॉर्डिंगसह आहे, ज्यात Slo-Fis आणि AR Emoji यांचाही पर्याय मिळतो.\nया सर्वांसोबत अर्थातच आहे ती म्हणजे दमदार 7000 mAh क्षमतेची बॅटरी आणि M-Series मध्ये पहिल्यांदाच वापरलेलं Snapdragon™ 730G processor मदतीला आहेच. तुम्ही सोशल मीडिया प्रेमी असाल किंवा फोन अपग्रेड करण्याच्या विचारात असाल तर Samsung Galaxy M51 खरोखर #MeanestMosnterEver आहे. हा फोन 10 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता Amazon आणि Samsung च्या वेबसाइटवर लाँच झालाय, तर सेल १८ तारखेपासून आहे. कंपनीने एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डवर भरघोस कॅशबॅकची ऑफर दिली आहे.\nडिस्क्लेमर : ही एक ब्रँड पोस्ट असून टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाइट टीमकडून प्रकाशित करण्यात आली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसॅमसंगचा स्वस्त 5G फोन Galaxy A42 5G, खास प्रोसेसर मिळण...\nजिओच्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत आली समोर, जाणून घ्या ...\nसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000...\nकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन...\nरिलायन्स जिओचा धमाका, लाँच केले ५ नवीन प्लान, फ्री ऑफर्...\nलॉकडाउनमध्ये ‘डेटिंग-सेटिंग’; महिलांकडूनही वाढता वापर महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगगर्भपाताची कारणे, यापासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यावी व यावर घरगुती उपाय काय\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nधार्मिकशुक्रचा सिंह प्रवेश : 'या' ७ राशीच्या व्यक्तींवर कसा असेल प्रभाव\nब्युटीस्किन केअर रुटीनमध्ये अक्रोडचा कसा आणि किती प्रमाणात समावेश करावा\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nकरिअर न्यूजएमपीएससी दुय्यम सेवा पूर्व परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जाहीर\nमुंबईसंजय राऊत-फडणवीसांच्या भेटीबाबत नवा गौप्यस्फोट\nअर्थवृत्तशेअर बाजार तेजीत; गुंतवणूकदारांची दोन लाख कोटींची कमाई\nअर्थवृत्तविमा उद्योगाला अच्छे दिन; टर्म विमा योजनांना मिळतेय पसंती\nगुन्हेगारीIPS अधिकाऱ्याला फ्लॅटमध्ये महिलेसोबत पत्नीने रंगेहाथ पकडले, व्हिडिओ व्हायरल\nमुंबईराष्ट्रवादीने एनडीएमध्ये यावे; रामदास आठवलेंची शरद पवारांना ऑफर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/Social_Awareness/93893e92e93e91c93f915-93894d924930940915930923", "date_download": "2020-09-28T20:35:57Z", "digest": "sha1:2CR2D3KJRPAWCGHAKTD64IAPJLTKHYK6", "length": 25355, "nlines": 107, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "सामाजिक स्तरीकरण — Vikaspedia", "raw_content": "\n( सोशल स्ट्रॅटिफिकेशन ). सामाजिक असमानतेवर आणि श्रेष्ठत्व-कनिष्ठत्व या संकल्पनांवर आधारित श्रेणिरचनात्मक संघटित संरचना म्हणजेच समाजव्यवस्थेच्या सदस्यांची विषम दर्जा असलेल्या स्तरांत झालेली रचना होय. सर्व मानवी समाजांत कोणत्या ना कोणत्या स्वरूपातील विषमता असतेच. सर्वच समाजात सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांची विषम वाटणी झालेली असते. या वाटणीमधून समाजात भिन्नभिन्न दर्जा असणारे विविध स्तर नि���्माण होतात. या स्तरीकरणातील सामाजिक दर्जांच्या भिन्नतेमुळे त्यांची श्रेष्ठ-कनिष्ठ अशी रचना झालेली असते. अशा भिन्न दर्जांच्या अनेक स्तरांत झालेली समाजाची विभागणी म्हणजे सामाजिक स्तरीकरण होय. उदा., बडे जमीनदार, मध्यम शेतकरी, अल्पभूधारक आणि शेतमजूर असे विविध स्तर ग्रामीण समाजात दिसतात.\nप्रत्येक समाजाला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी काही मूलभूत गरजांची पूर्तता करावी लागते. त्यासाठी काही कार्ये पार पाडावी लागतात; पण सर्व कार्ये समान नसल्यामुळे कोणती कार्ये कोणी पार पाडावी, हाही एक महत्त्वाचा प्रश्न असतो. कार्ये जशी समान नसतात, तशा व्यक्तीही समान नसतात. त्यांच्या अंगची बुद्घिमत्ता, कौशल्य, मेहनत, अनुभव, संधी इत्यादींमुळे व्यक्तिव्यक्तींत श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव केला जातो. त्याचप्रमाणे वय, लिंग, वंश, जात, जन्म यांआधारे व्यक्तिव्यक्तींत असमानता आढळते. हा विसंवाद लक्षात घेऊन समाजाचे कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी सामाजिक स्तरीकरणाच्या व्यवस्थेचा अवलंब केला जातो.\nविषमता हा सामाजिक स्तरीकरणाचा प्रमुख आधार असून विषमतेवर आधारित स्तरीकरणाची व्यवस्था त्या त्या समाजाच्या संरचनेचा एक भाग बनते आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ती आपाततः संकमित केली जाते. प्रमुख सामाजिक संस्थांद्वारे स्तरीकरण व्यवस्थेचे सातत्य टिकवून ठेवले जाते. जैविक व मानवनिर्मित भेदांवर श्रेष्ठ-कनिष्ठ अशी जी विभागणी झालेली दिसते, तिला समाजाची मान्यता असते. सामाजिक मान्यतेशिवाय कोणत्याच समाजात सामाजिक स्तरीकरण शक्य नसते. भारतातील जातिव्यवस्था, पाश्चात्त्य देशांतील अमीर-उमराव व्यवस्था (इंग्लंड) आणि वर्णव्यवस्था, प्राचीन गीसमधील नागरिक व गुलाम हा भेद, यूरोप खंडातील सरंजामशाहीच्या काळातील सरदार, धर्मगुरु व शेतकरी अशी स्तररचना समाजाला त्यांतील दोषांसह मान्यच होती. अशा स्तरीकरणाला सामाजिक मूल्यांच्या आधारे बळकटीच मिळालेली असते. जोपर्यंत मूल्यव्यवस्था स्थिर आहे, तोपर्यंत सामाजिक स्तरीकरणाचे स्थैर्य कायम राहते; पण जर प्रचलित मूल्यव्यवस्थेत बदल झाला, तर या सामाजिक स्तरीकरणाचे स्थैर्य धोक्यात येऊ शकते. भारतीय समाजव्यवस्थेत दीर्घकाळपर्यंत जातिव्यवस्था स्थिर होती; पण इंग्रजी अंमलात इंग्रजी शिक्षण, पाश्चात्त्य कल्पना, आधुनिक विचार, औद्यो��िकीकरण, लोकशाहीची संकल्पना वगैरेंमुळे येथील मूल्यव्यवस्थेत बदल होऊन जातिव्यवस्था पूर्वीसारखी ताठर राहिली नाही. म्हणजेच कोणतेच स्तरीकरण कायमचे नसते. आधुनिक काळातील उल्लेखनीय प्रगती म्हणजे सर्व मानव समान आहेत, ही मतप्रणाली होय. ती अठराव्या-एकोणिसाव्या शतकांतील कांत्यांमधून दृग्गोचर होते; कारण त्यांतील उद्बोधनाची आदर्श तत्त्वे उमरावशाहीची राजकीय सत्ता,विशेषाधिकार आणि दर्जा यांना आव्हान देणारी होती. अखेर या संघर्षात सरंजामशाहीचा अस्त झाला; परंतु त्यातून स्तरीकरण व असमानता यांची नवी रू पे प्रसृत झाली.\nसामाजिक स्तरीकरण अचानकपणे किंवा एका रात्रीत निर्माण होत नाही. सामाजिक विकासाच्या प्रदीर्घ कालखंडात समाजजीवन जसजसे अधिकाधिक विभेदित होत जाते; तसतसे हळूहळू स्तर निर्माण होतात व कालांतराने ते दृढमूल होतात. कालौघात स्तरीकरण व्यवस्थेचे स्वरूप हळूहळू बदलत राहते; पण स्तरीकरण व्यवस्था कायमची नाहीशी मात्र होत नाही. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ती सर्वच समाजांत अस्तित्वात असतेच. अगदी तथाकथित समाजवादी व साम्यवादी समाजांनादेखील स्तरीकरण टाळता आलेले नाही. म्हणजेच सामाजिक स्तरीकरण हे सर्व काळातील सर्व समाजांचे एक विशेष लक्षण होय.\nव्यक्ती विविध सामाजिक भूमिका पार पाडत असताना त्यामागे असणारे काही मूलाधार दिसून येतात. त्याद्वारेच स्तरीकरणाला काही परिमाणे लाभलेली दिसतात. संपत्ती, सत्ता आणि प्रतिष्ठा ही सामाजिक स्तरीकरणाची तीन प्रमुख परिमाणे होत. या गोष्टी समाजातील सर्वांनाच हव्याहव्याशा वाटणाऱ्या आहेत, पण त्यांचे विषम वितरण हाच स्तरीकरणाचा खरा आधार होय.\nसामाजिक वर्ग हे प्रामुख्याने उत्पन्न आणि संपत्ती या आर्थिक घटकांवरू न ठरतात. समान आर्थिक दर्जा असणाऱ्या लोकांचा वेगळा वर्ग बनतो. साहजिकच समाजातील सर्व व्यक्तींचा आर्थिक दर्जा सारखा नसल्याने अनेक आर्थिक स्तर समाजात निर्माण होतात. ढोबळमानाने उच्च वर्ग, मध्यम वर्ग व कनिष्ठ वर्ग असे आर्थिक दर्जांवरुन तीन प्रमुख स्तर मानले गेले असले, तरी या तीन स्तरांतही उपस्तर असतात; पण ज्यांचा आर्थिक दर्जा समान त्यांचा एका विशिष्ट वर्गात समावेश होतो.\nआर्थिक घटक हा वर्गाचा एक महत्त्वाचा निकष असला, तरी तोच एकमेव निकष नाही. इतर निकषांच्या आधारावरही समाजात स्तरीकरण झालेले दिसते. उ���ा., भारतात जातींच्या आधारे झालेले स्तरीकरण आर्थिक स्तरीकरणापेक्षा प्रभावी असल्याचे दिसते.\nसत्ता म्हणजे इतरांचे वर्तन नियंत्रण करण्याची क्षमता होय. सामाजिक स्तरीकरणाचे हे परिमाण संपत्तीइतकेच महत्त्वाचे मानले जाते. सर्व लहान-मोठ्या समाजांत सत्तेचे अधिष्ठान असून ती कार्यरत असते. कोणत्याही समाजात सत्तेचे वितरण विषम प्रमाणात झालेले असते. ज्यांच्याकडे अधिक सत्ता केंद्रित झालेली असते, त्यांचा वर्ग सत्ताधारी वर्ग असतो, तर ज्यांच्याकडे सत्ता नसते, तो सत्ताविहीन वर्ग होय. व्यक्तीची व गटाची सत्तेची क्षमता समाजाच्या फार मोठ्या भागावर परिणामकारक ठरते.\nएखाद्या व्यक्ती किंवा समूहाला समाजातील इतर सदस्यांकडून तसेच शासन वा संस्था यांच्याकडून जी समाजमान्यता, मानसन्मान वा आदर प्राप्त होतो, त्याला प्रतिष्ठा म्हणतात. अर्थात सर्वांना सारखीच प्रतिष्ठा कधीही लाभत नाही. प्रत्येक समाजात, त्या समाजातील समूहांत, प्रत्येक संस्कृतीत प्रतिष्ठेचे निकष वेगवेगळे असल्याचे दिसून येईल; पण बहुतेक समाजांत ज्यांच्याकडे जास्त संपत्ती आणि सत्ता असते, त्याला अधिक प्रमाणात प्रतिष्ठा लाभत असल्याचे दिसते. उद्योगपती, काही अत्यंत प्रभावी राजकारणी, बडे बागायतदार, मोठे व्यापारी त्यांच्याकडील संपत्ती वा सत्तेमुळे समाजात प्रतिष्ठित म्हणून गणले जातात. म्हणजेच सामाजिक स्तरीकरण व्यवस्थेत प्रतिष्ठा हा घटक महत्त्वाची भूमिका बजावतो.\nसामाजिक स्तरीकरण सार्वत्रिक असले, तरी त्याचे स्वरूप मात्र प्रत्येक समाजात सारखे असत नाही. जन्माला आलेल्या व्यक्तीला आपला सामाजिक स्तर बदलण्याची संधी आहे की नाही, यानुसार सामाजिक स्तरीकरणाचे ‘बंदिस्त स्तरीकरण’ आणि ‘मुक्त स्तरीकरण ‘ असे दोन मूलभूत प्रकार पाडले जातात.\nजेव्हा जन्मच्या आधारे व्यक्तीला विशिष्ट स्तराचा सदस्य मानले जाते, तेव्हा तिला त्या स्तरात कायम राहावे लागते. अशा स्तरीकरणास ‘बंदिस्त स्तरीकरण’ म्हटले जाते. या स्तरीकरण व्यवस्थेत व्यक्तीला आपला सामाजिक स्तर बदलण्याची संधी नसते. भारतातील ‘जातिव्यवस्था’ हे याचे ठळक उदाहरण होय. पुढे जातिव्यवस्थेतील श्रमविभागणी व व्यवसायविभागणी यातूनच बलुतेदारी-अलुतेदारी पद्घती अस्तित्वात आली.\nजेव्हा व्यक्तीची गुणवत्ता, पात्रता, आर्थिक स्थिती, शैक्षणिक स्थिती, व्यवसाय यांचा विचार करून तिला विशिष्ट स्तराचा सदस्य मानले जाते, तेव्हा अशा स्तरीकरण व्यवस्थेस ‘मुक्त स्तरीकरण’ असे म्हणतात. हे स्तरीकरण कायमचे किंवा बंद असत नाही. या व्यवस्थेत व्यक्तीला आपला सामाजिक स्तर बदलण्याची अनुमती, संधी व सोय असते. ‘वर्गव्यवस्था’ हे याचे ठळक उदाहरण होय.\nसमाजाच्या एका स्तरातून दुसऱ्या स्तरात होणारी व्यक्तीची हालचाल म्हणजे सामाजिक गतिशीलता होय. स्तरीकरण व्यवस्थेशी गतिशीलतेचा अन्योन्य संबंध आहे. या दोहोंचा संबंध पाहताना, व्यक्तीला समाजात एका स्तरातून दुसऱ्या स्तरात जाण्याचे कितपत स्वातंत्र्य आहे, हे लक्षात घ्यावे लागते. एखाद्या समाजातील स्तरीकरण व्यवस्था गतिशील आहे की, ताठर आहे, यावर गतिशीलतेचे प्रमाण अवलंबून असते. मुक्त स्तरीकरण व्यवस्थेत व्यक्तिविकासाला वाव असतो; तर बंद किंवा ताठर स्तरीकरण व्यवस्थेत व्यक्तीची प्रगती खुंटते. एकूणच सुसंघटित स्तररचनेसाठी गतिशीलतेची आवश्यकता असते. अर्थात ही गतिशीलता घडून येत असतानाच विविध स्तरांमध्ये ऐक्यभावना असणे अत्यंत गरजेचे आहे. तेथे विषमतेला स्थान असू नये. अन्यथा समाजविघटनास तोंड द्यावे लागते. सामाजिक स्तरीकरण ही समाजजीवनातील एक अटळ प्रक्रिया आहे. समाजव्यवहार सुरळीतपणे चालण्यासाठी तसेच व्यक्तिविकासासाठी स्तरीकरण आवश्यक आहे. फक्त हे स्तरीकरण मुक्त आणि समाजभिमुख असावे; कारण त्यावरच समाजाचा परिपोष अवलंबून असतो.\n४. कोंडेकर, अशोक, समाजशास्त्र, पुणे, १९९९.\n५. संगवे, विलास, समाजशास्त्र, मुंबई, १९७२.\n६. साळुंखे, सर्जेराव, समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना, पुणे, २००३.\nस्त्रोत : मराठी विश्वकोश\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक��क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/jai-hind-coronation-free-police-will-give-life-victims-donate-plasma/", "date_download": "2020-09-28T21:52:13Z", "digest": "sha1:L4PP3AU3T6J2DNH7WOR7X7Z24VKGVMPU", "length": 18627, "nlines": 212, "source_domain": "policenama.com", "title": "'कोरोना'मुक्त पोलीस देणार 'कोरोना' बाधितांना 'जीवनदान', प्लाझ्मा दानासाठी पुढाकार | jai hind coronation free police will give life victims donate plasma | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\n‘कोरोना’मुक्त पोलीस देणार ‘कोरोना’ बाधितांना ‘जीवनदान’, प्लाझ्मा दानासाठी पुढाकार\n‘कोरोना’मुक्त पोलीस देणार ‘कोरोना’ बाधितांना ‘जीवनदान’, प्लाझ्मा दानासाठी पुढाकार\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पुणे शहरात देखील कोरोना प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. याच दरम्यान रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले. आता कोरोनामुक्त झालेले हे पोलीस कोरोना बाधितांना जीवनदान देणार आहेत. कोरोनामुक्त झालेले राज्य व केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान प्लाझ्मा दान करून इतर बाधित रुग्णांना जीवनदान देणार आहेत.\nपोलिसांकडून याची सुरुवात आज (शुक्रवार) पासून ससून रुग्णालयात सुरु झाली आहे. राज्य राखीव दलाच्या सहा जवानांना प्लाझ्मा दान केले आहे. यापुढेही टप्प्याटप्याने आणखी जवान प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. कोरोनामुख्त नागरिकांच्या रक्तामध्ये विषाणुशी लढण्याची प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असते. त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा काढून अन्य रुग्णांना दिल्यास त्यांच्यामध्येही वेगाने प्रतिकारशक्ती तयार होते. त्यामुळे देशभरात प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात आहे.\nया थेरपीसाठी कोरोनामुक्त झालेल्यांचा प्लाझ्मा आवश्यक असतो. त्यामुळे जे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत अशांनी प्लाझ्मा दान करावा असे आवाहन करण्यात येत आहे. यातूनच राज्य राखीव पोलीस दलाचे जवान पुढे आले आहेत. पहिल्या टप्प्यात 16 जवान पात्र ठरले आहेत. त्यातील 6 जणांनी आज प्लाझ्मा दान केले यावेळी राज्य राखीव पोलीस दलाचे महानिरीक्षक नवीनकुमार रेड्ड���, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, रक्तपेढी प्रमुख डॉ. नलिनी काडगी, डॉ. गणेश लांडे, डॉ. शंकर मुगावे आदी उपस्थित होते. डॉ. मुरलीधर तांबे यांच्या हस्ते जवानांना प्रमाणपत्र देण्यात आले.\nयावेळी डॉ. तांबे म्हणाले, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवानही प्लाझ्मा दान करणार आहेत. पुढील आठवड्यात त्यांचे प्लाझ्मा दान सुर होईल. एका प्लाझ्मा दानातून दोन कोरोना रुग्णांचा जीव वाचू शकतो. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.\nपुणे विभागातील सुमारे 200 जवान कोरोना बाधित झाले होते. त्यातील 85 जवानांचे प्लाझ्मा दान करण्यासाठी समुपदेशन केले. त्यापैकी 65 जणांच्या रक्ताचे नमुने प्राथमिक तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले असून जे प्लाझ्मा दान करण्यास पात्र ठरतील त्यांना टप्प्याटप्याने प्लाझ्मा दान करण्यासाठी ससूनमध्ये पाठवले जाईल, असे राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस महानिरीक्षक नवीनकुमार रेड्डी यांनी सांगितले.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nसोन्याच्या किमतींमध्ये सलग 16 व्या दिवशी ‘विक्रमी’ वाढ, पहिल्यांदाच 57 हजारांच्या पुढं\nकर्नाटक : सरकारी कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाल्यास मिळणार 30 लाख रुपये भरपाई\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\nPune : 50 लाखांपर्यंतच्या थकबाकीच्या दंडाच्या रक्कमेवर 80 % सूट देण्यास प्रशासकिय…\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 779 नवे पॉझिटिव्ह तर 33…\n गेल्या 24 तासात राज्यातील 19932 रूग्णांनी केली…\n‘होम’, ‘कार’ आणि ‘पर्सनल’ Loan वर SBI ची…\nVastu Tips : वास्तुनुसार करा ‘हे’ उपाय वाढेल आत्मविश्वास, मिळेल यश\nसंजू सॅमसनबाबत शेन वॉर्ननं केलं मोठं वक्तव्य, म्हणाला…\nCoronavirus : जर यापुर्वी झाला असेल ‘डेंग्यू’ तर…\nCoronavirus : ‘ही’ 2 मोठी लक्षणं सांगतील…\nलठ्ठपणा कमी करण्यासाठी फळं आणि भाज्या फायदेशीर,…\nकंगना आणि महेश भटच्या ‘त्या’ व्हायरल फोटोमुळं…\nउत्तर गोलार्धात सर्वात कमी तापमानाची नोंद, WMO नं 3 दशकानंतर…\n‘या’ देशात लग्न केल्यावर सरकार देणार 4.20 लाख…\n‘धक-धक’ गर्ल माधुरी लग्नाच्या 20 वर्षांनंतरही…\nवजनामुळं कमी वयातही उद्भव�� शकते ‘फॅटी लिव्हर’ची…\nकमी पाणी पिता असाल तर वेळीच सावध व्हा \n मटण खाल्ल्यानंतर ‘हे’ खाणे कटाक्षाने…\nव्हिटॅमिन-D मुळं खरंच ‘कोरोना’पासून बचाव होतो का…\nImmunity Booster Tea: : विशेष प्रकारे तयार केलेल्या…\nनैराश्यावरील ‘या’ नव्या औषधाने डॉक्टरांना केले…\n‘या’ फळाचे सेवन केल्यास होतील 5 आश्चर्यकारक…\nपुरुषांनी डाळिंब आठवड्यातून एकदा तरी खावे, यामुळे वाढतात…\nलठ्ठपणामुळे होऊ शकतात हे १० गंभीर आजार\n‘डॉक्टरांच्या मते, ही आत्महत्या नसून 200 % हत्या…\nपोलिसांच्या वर्तणूकीवर अभिनेत्री पायल घोष नाराज, वकिलासह…\nसुशांत सिंह राजपूतची ‘मैत्रीण’ रिया चक्रवर्तीवर…\n‘त्या’ Whatsapp ग्रुपची ऍडमिन होती दीपिका, ज्यात…\n‘बालिका वधू’ मालिकेच्या दिग्दर्शकाचे प्रचंड वाईट…\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\n कांद्यामुळे पसरतोय ’या’ बॅक्टेरियाचा संसर्ग,…\nजास्त उपवासाने वाढते युरिक अ‍ॅसिड, ‘या’ 9…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nSBI चा अलर्ट, Whatsapp व्दारे देखील रिकामं होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट,…\nअतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nPune : बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस कर्मचाऱ्यांच्या…\nचीनच्या कूटनीतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा धक्का\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर\nKangana Vs BMC : ‘हरामखोर’ शब्दाचा अर्थ ‘नॉटी’ न्यायमूर्ती सुद्धा झाले आश्चर्यचकित\nभारतीय लष्कराची ‘पावर’ आणखी वाढणार, संरक्षण संपादन परिषदेनं शस्त्रांसाठी 2290 कोटी रूपयांची दिली मंजूरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/relationships/inspirational-things-you-might-not-know-about-sushmita-sen-in-marathi/articleshow/77974692.cms", "date_download": "2020-09-28T21:36:31Z", "digest": "sha1:2CNZAXEOWQBCKQ277P4BBSKCMFHV65C3", "length": 21599, "nlines": 127, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "relationship tips in marathi: सुष्मिता सेनशी निगडीत अशा काही गोष्टी ज्या आहेत खूपच प्रेरणादायी\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसुष्मिता सेनशी निगडीत अशा काही गोष्टी ज्या आहेत खूपच प्रेरणादायी\nसुष्मिता सेनने आपल्या मोठ्या मुलीच्या वाढदिवसादिवशी पोस्ट शेअर करुन आपला एक अनुभव शेअर केला आणि सांगितलं की तिला तिच्या निर्णयावर किती गर्व वाटतो. सुष्मिता सेन अशी एक धाडसी स्त्री आहे जी स्वत: जसं आनंदी जीवन जगते तसं इतरांनाही जगायला शिकवू शकते.\nसुष्मिता सेन (sushmita sen) हे नाव आजही बॉलीवूडमधील अभिनेत्रींच्या यादीत वरच्या स्थानी आहे. गेली कित्येक वर्षे ती बॉलीवूडपासून दूर होती आणि आता पुन्हा ‘आर्या’ (aarya) नावाच्या वेबसिरीज मधून दमदार पुनरागमन करून तिने आजही आपल्यात भरारी घेण्याची क्षमता असल्याचे दाखवून दिले आहे. सुष्मिता सेन आपल्या अभिनयासाठी आणि सौंदर्यासाठी जितकी चर्चेत असते तितकीच ती कायम चर्चेत राहते आपल्या आयुष्याबद्दल सुष्मिता सेनचे आयुष्य हे अनेक घडामोडींनी भरलेले आहे.\nतिने अगदी कमी वयातच एका मुलीला दत्तक घेतलं आणि तिला यशस्वी आई होऊन सांभाळून सुद्धा दाखवलं आणि आता ती आपल्यापेक्षा कमी वयाच्या तरूणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि या सर्व गोष्टी तिने अजिबात जगापासून लपवून ठेवल्या नाहीत. तिच्या आयुष्यात आजवर जे काही घडलं ती एक ब्रेकिंग न्यूज बनत गेली. पण सुष्मिता सेनने कधीच त्याचं टेन्शन घेतलं नाही. ना तिने कधी लोक काय म्हणतील याचा विचार केला. ती आपल्या तत्वांनुसार आपले आयुष्य जगत राहिली. तिचा हाच बेधडकपणा सर्वासाठी खास करून आजच्या पिढीतील आत्मनिर्भर होऊ पाहणाऱ्या तरुणींसाठी आदर्श आहे. आज आपण तिच्या बाबत काही अजून विशेष गोष्टी जाणून घेऊयात.\nकधीच हार न मानणे\n१९९४ साली सुष्मिता सेनने मिस युनिव्हर्सचे (ms universe) बिरूद मिळवले आणि रातोरात ती जगभर पोहोचली पण तुम्हाला माहित आहे का त्याच्या आदल्या वर्षी ती ऐश्वर्या रायकडून मिस इंडियाची स्पर्धा हरली होती. सुष्मिता सेनच्या जागी दुसरी कोणी असती तर तो धक्का पचवायला तिने वेळ घेतला असता वा पुन्हा ऐश्वर्या कडून आपण हरू हा विचार करून माघार घेतली असती. पण सुष्मिता सेन पुन्हा जिद्दीने उभी राहिली आणि तिने मिस युनिवर्स बनून दाखवले. निवड प्रक्रिये नंतर सुष्मिता सेनचा पासपोर्ट हरवला होता. तो मिळत नव्हता म्हणून तिच्या जागी ऐश्वर्याला मिस युनिवर्स स्पर्धेत पाठवण्याची तयारी सुरु झाली. पण सुष्मिता सेनने आपला पासपोर्ट मिळवला आणि आपली मेहनत सफल करून दाखवली.\n(वाचा :- दिखाव्यापासून अलिप्त होतं प्रणव मुखर्जींचं पत्नीवरील प्रेम, प्रणव-शुभ्रा मुखर्जींची आदर्श प्रेमकहाणी\nमुलगी दत्तक घेण्याचा निर्णय\nसिंगल पॅरेंटिंगची कल्पना आजही भारतात स्वीकारली गेली नाहीये. कोणी स्त्री एकटीने एखाद्या मुलाला वा मुलीला सांभाळत असेल तर तिला समाजाच्या टोमण्यांना सामोरे जावे लागते. मात्र सुष्मिता सेनने वयाच्या केवळ 24 व्या वर्षी एक मुलगी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आणि एवढंच नाही तर आयुष्यभर तिला सांभाळून दाखवेन असा निर्धार सुद्धा केला. अनेकांनी तिच्यावर टीका केली की ती स्वत:च एक मुलगी आहे ती दुसऱ्या मुलीला काय सांभाळणार तिच्यामुळे त्या मुलीचे आयुष्य उध्वस्त होईल. परंतु या सर्व बोलण्याकडे दुर्लक्ष करून सुष्मिता सेनने यशस्वी आई होऊन दाखवले आणि आजही ती तिचा पोटाच्या मुलीप्रमाणे सांभाळ करत आहे.\n(वाचा :- मुलांना जास्तीत जास्त आजी-आजोबांच्या सानिध्यात ठेवताय मग ‘हे’ जाणून घ्याच मग ‘हे’ जाणून घ्याच\nदबावात येऊन लग्न नाही केलं\nआपल्या समाजत आजही लग्नाला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. मुलींचे लग्न तर अगदी वेळेतच व्हायला हवे असा सर्वांचा आग्रह असतो. परंतु सुष्मिता सेन अशा दबावात अडकणारी नव्हती. तिने स्पष्ट सांगितले की, “मला वाटले तर मी लग्न करेन अथवा करणारही नाही.” तिच्या या विचाराला तिच्या घरच्यांचा सुद्धा पाठींबा होर्ता हे विशेष तिच्या वडिलांना एका मुलाखती मध्ये याबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, “तुम्हाला काय वाटतं मी माझ्या मुलीचा सांभाळ फक्त यासाठी केला आहे की ती फक्त कोणाची तरी बायको म्हणून जगावी तिच्या वडिलांना एका मुलाखती मध्ये याबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, “तुम्हाला काय वाटतं मी माझ्या मुलीचा सांभाळ फक्त यासाठी केला आहे की ती फक्त कोणाची तरी बायको म्हणून जगावी” त्यांच्या या प्रतीप्रश्नाने अनेक गोष्ट स्पष्ट केल्या.\n(वाचा :- लग्नानंतर ही नातं घट्ट ठेवायचं असेल तर जाणून घ्या 'ही' ५ बेडरूम सिक्रेट्स\nवयाने लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात\nसुष्मिता सेनने कधीच आपली लव्ह लाईफ लपवून ठेवली नाही. जेव्हा रोहमन शॉल आणि सुष्मिता सेन यांनी डेटिंग करायला सुरुवात केली तेव्हा ती एक ब्रेकिंग न्यूज ठरली. कारण रोहमन हा सुष्मिता सेन पेक्षा 15 वर्षांनी लहान आहे. पण सुष्मिता सेनने याकडे फारसे लक्ष दिले नाही आणि काही दिवसातच हा विषय संपला. सुष्मिता सेनचे हेच म्हणणे असते की कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका. तुम्हाला तुम्ही जे करताय ते योग्य आहे हे वाटणे महत्त्वाचे आहे. मग तुम्ही जगाचा विचार करत बसू नका.\n(वाचा :- ब्रेकअपनंतर व्यक्तीत होतात 'हे' मोठे बदल\nसुष्मिता सेन मध्ये खूप सकरात्मकता आहे. एकेकाळचा बॉलीवूडचा काळ गाजवणारी ती अभिनेत्री आहे. सध्या तिला चित्रपटांच्या ऑफर येत नाहीत म्हणून ती निराश झाली नाही. उलट तिला कळून चुकले होते की येणारे भविष्य हे वेबसिरीजचे आहे आणि म्हणून तिने वेबसिरीजचा पर्याय स्वीकारला आणि अपेक्षेप्रमाणे ती सिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. सध्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्र्या वेबसिरीजला नकार देतात पण सुष्मिता सेनने मात्र दाखवून दिले की माझ्यात अभिमान आहे पण गर्व नाही आणि माझ्या कौशल्याने मी प्रेक्षकांची मने जिंकू शकते. मग तो चित्रपट असो वा वेबसिरीज\n(वाचा :- गडगंज श्रीमंत धीरुभाई व कोकिलाबेन अंबानी यांची साधी पण आकर्षक प्रेमकहाणी\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nमाधुरी दिक्षीत लग्नाच्या २० वर्षानंतरही मिस्टर नेनेंवर ...\nनवऱ्याने दिलेल्या धोक्याचा बदला घ्यायला पूनम ढिल्लनने व...\nसोहा अली खानसोबत भांडणं झाल्यावर कुणाल खेमूची असते 'ही'...\nछोट्या पडद्यावरील ‘या’ अभिनेत्रींचे वैवाहिक आयुष्य इतर ...\nदिखाव्यापासून अलिप्त होतं प्रणव मुखर्जींचं पत्नीवरील प्रेम, प्रणव-शुभ्रा मुखर्जी��ची आदर्श प्रेमकहाणी\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nबिहार निवडणूकः तेजस्वी यादव यांनी तरुणांना दिले मोठे आश्वासन\nकृषी विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी\nबिहारचे माजी पोलिस महासंचालक जेडीयूमध्ये\nलडाख तणावः भारतीय लष्कराची t-90 आणि t-72 तैनात\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nबातम्यानवरात्र, दसरा, कोजागिरी पौर्णिमा; पाहा, ऑक्टोबरमधील सण-उत्सव\nरिलेशनशिपम्हणून ईशा अंबानीने पती म्हणून केली आनंद पिरामलची निवड\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nकरिअर न्यूजलतादीदींच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत संगीत महाविद्यालयाची घोषणा\nदेशसुशांतसिंह प्रकरणः अद्याप कुठल्याही गोष्टीचा इन्कार केलेला नाही, CBI चे स्पष्टीकरण\nअहमदनगरकरोना संकटातही दिवाळी ‘धुमधडाक्यात’ प्रशासनाकडून फटाके परवान्याची तयारी\nमुंबईसुशांतसिंह प्रकरणः CBIकडून निवेदन जारी; गृहमंत्र्यांनी विचारला 'हा' प्रश्न\nमुंबईमुंबईतील सुप्रसिद्ध मूर्तीकार राजन खातू यांचे निधन\nआयपीएलसात षटकार ठोकल्यानंतर तेवतियाचा कॉर्टेल स्टाइल सॅल्यूट, पाहा व्हिडिओ\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/upa", "date_download": "2020-09-28T23:20:39Z", "digest": "sha1:72G57DJYEHPYVBILPA7ETYWDXF2I3JNR", "length": 4515, "nlines": 60, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "UPA Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nयूपीएच्या काळात दारिद्ऱ्य निर्मूलनात प्रगती\nयुनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (UNDP) आणि ऑक्सफर्ड पॉवर्टी ऍण्ड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह (OPHI) यांनी सादर केलेल्या अहवालानुसार २००५-०६ त ...\nसंजय बसू, नीरज कुम���र, शशी शेखर 0 April 20, 2019 8:00 am\nनिर्भयानिधीच्या अंमलबजावणीतील हलगर्जीपणातून मोदी सरकार महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण यांच्या बाबतीत गंभीर नाही हेच दिसून येते. ...\nकालबाह्य झालेल्या चौकटी वापरून भाजपा आणि कॉंग्रेस हे दोघेही सारखेच आहेत अशी भूमिका घेणं हे वरकरणी मोठ्या निःपक्षपातीपणाचं वाटलं तरी प्रत्यक्षात त्यात ...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी १५ प्रश्न (त्यांनी कधी उत्तर द्यायचे ठरवलेच तर\nरोजगार ते नोटाबंदी ते सीबीआय, द्वेषयुक्त गुन्हे आणि राफेल – गेली चार वर्षे मोदी खरे, महत्त्वाचे प्रश्न टाळत आले आहेत. ...\nराज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी करणार\nसर्वपक्षीयांचा लडाख निवडणुकांवरील बहिष्कार मागे\nपीएम केअर्समध्ये १५ बँका-संस्थांकडून २०४ कोटी\nमग अधिवेशनाची गरजच काय\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\nनैतिक श्रेष्ठतेचा ‘हिंदु’स्तानी दंभ\nकाँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश\nपोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A7%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2020-09-28T23:13:31Z", "digest": "sha1:QBD7DEEDVL7Q6OT4LJMCUGQUCAMU7PBF", "length": 25951, "nlines": 680, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "धम्म - विकिपीडिया", "raw_content": "\nधर्म याच्याशी गल्लत करू नका.\nबौद्ध धर्मानुसार धम्म (पाली: धम्म ; संस्कृत: धर्म) म्हणजे तथागत गौतम बुद्धांनी दिलेली शिकवण आणि त्या शिकवणीनुसार दु:खातून मुक्त होण्याचा मार्ग होय.[१] धम्म हे त्रिशरणांपैकी एक आहे. धम्म म्हणजे बुद्ध तत्त्वज्ञान किंवा बौद्ध तत्त्वज्ञान असून ते धर्म (Religion) याहून अधिक भिन्न शब्द आहे.\n१ व्युत्पत्ती व भाषांनुसार नामभेद\n४ बाबासाहेब आंबेडकरांचा धम्मविषयक दृष्टिकोण\nव्युत्पत्ती व भाषांनुसार नामभेद[संपादन]\nधम्म हा पाली भाषेतील शब्द धर्म या \"योग्य व न्याय्य मार्ग\" अश्या अर्थाच्या संस्कृत शब्दावरून आला आहे[२].\nपूर्व आशियात धम्म या संज्ञेसाठी 法 हे चिन्ह वापरले जाते; ज्याचा मॅंडरिन भाषेत फा, जपानी भाषेत हो व कोरियन भाषेत बेओप असा उच्चार होतो. तिबेटी भाषेत या संज्ञेसाठी चोस असा शब्द आहे. उय्गुर, मंगोलियन व अन्य काही मध्य आशियाई भाषांमध्ये धम्म या संज्ञेस नोम हा शब्द असून, तो प्राचीन ग्रीक भाषेती नोमोस (ग्रीक: νόμος) या \"कायदा\" असा अर्थ असलेल्या शब्दावरून आला आहे.\nमुख्य लेख: चार आर्यसत्य\nदुःख आहे, दुःखाची उत्पत्ति आहे, दुःखातून मुक्ती आहे आणि मुक्तिगामी आर्य आष्टांगिक मार्ग ही चार आर्यसत्ये म्हणून ओळखली जातात.[३]\nप्रज्ञा १) सम्यक दृष्टी २) सम्यक संकल्प\nशील ३) सम्यक वाचा ४) सम्यक कर्मान्त ५) सम्यक आजीविका\nसमाधी ६) सम्यक व्यायाम ७) सम्यक स्मृती ८) सम्यक समाधी[४]\nबाबासाहेब आंबेडकरांचा धम्मविषयक दृष्टिकोण[संपादन]\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nबाबासाहेबांनी एक नवा शब्द शिकवला आणि त्यातून जुने जग उलथवण्याची शक्ती असलेले साहित्य उभे राहिले . तो शब्द म्हणजे ‘ धम्म ’ . ‘ धम्म ’ या शब्दाने समाजात माणसाचे श्रेष्ठत्व आणि ऐहिकता या सर्वात महत्त्वाच्या मूल्यांची प्राणप्रतिष्ठा केली. या नव्या जीवनमूल्यांना त्यांनी धम्म म्हटले .[ संदर्भ हवा ] बाबासाहेबांनी एका धर्माचा त्याग करून दुसरा धर्म स्वीकारला, असे झाले नाही. तर, निखळ प्रज्ञा आणि करुणेचे त्यांना जिथे जिथे अपूर्व मिश्रण आढळले , त्या तत्त्वज्ञानाचा त्यांनी स्वीकार केला. अंधश्रद्धांवर आधारलेल्या जीवनपद्धतीकडून प्रेम आणि निर्मळ बुद्धीच्या बळावर चालणाऱ्या जीवनपद्धतीचा त्यांनी स्वीकार केला[ संदर्भ हवा ]. या बुद्धिनिष्ठ जीवनपद्धतीचे नाव ‘ धम्म ’ असे आहे[ संदर्भ हवा ].\nभारताच्या राष्ट्रपतींच्या खुर्चीवर \"धम्म चक्र प्रवर्तनाय\" हा बुद्धाचा प्रथम संदेश कोरला आहे[ संदर्भ हवा ]. याचा मूळ हेतू हाच की भारत एक धम्मशासित राज्य निर्माण व्हावे आणि एक उज्ज्वल राष���ट्र घडावे[ संदर्भ हवा ]. सारा भारत बौद्धमय व्हावा, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आंतरिक इच्छा होती[ संदर्भ हवा ].\n^ \"पाली ग्लोसरी संकेतस्थळ\" (इंग्लिश भाषेत). ७ नोव्हेंबर, इ.स. २०११ ; रात्रौ ८ वाजून ४५ मिनिटे रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)\n^ टर्नर,राल्फ. अ कंपॅरेटिव्ह ॲंड इटायमोलॉजिकल डिक्शनरी ऑफ द इंडो-आर्यन लॅग्वेजेस (इंडो-आर्यन भाषांचा तौलनिक व व्युत्पत्तिशास्त्रीय शब्दकोश) ग्रंथातील नोंद क्रमांक ६७५३ (इंग्लिश भाषेत). CS1 maint: unrecognized language (link)\n\"धम्माची थेरवादातील व्याख्या\" (इंग्रजी भाषेत).\nबौद्ध धर्म विषय सूची\nबौद्ध धर्म • बौद्ध सण • बौद्ध वर्ष\nलाओस आणि थायलंडमधील मूर्तिविद्या\nमहाप्रजापती गौतमी (मावशी, सावत्र आई)\nबुद्धांनी वास्तव्य केलेली स्थळे\nभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म\nभारतामधील बौद्ध धर्माचा इतिहास\nभारतामधील बौद्ध धर्माचा ऱ्हास\nबौद्ध धर्म आणि रोमन जग\nरेशीम मार्ग बौद्ध धर्म प्रसार\nबौद्ध धर्म विषयक तत्त्वज्ञान\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जुलै २०२० रोजी २१:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/learn-the-benefits-of-ayurvedic-bronze-massage/", "date_download": "2020-09-28T21:25:56Z", "digest": "sha1:SGUT6BIKZZZDRZI2C3SF3BP2VNFXPHCJ", "length": 5398, "nlines": 88, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जाणून घ्या, आयुर्वेदिक कांस्य मसाजाचे फायदे", "raw_content": "\nजाणून घ्या, आयुर्वेदिक कांस्य मसाजाचे फायदे\nउष्णता दूर करणे, नेत्रविकार, त्वचारोग, मधुमेह अशा आजारांसाठी हमखास वापरली जाणारी कांस्य वाटी (काशाची वाटी) आता नामशेष होत चालली आहे. हेच लक्षात घेऊन आता कांस्य यंत्र विकसित करण्यात आले असून सध्या लोक कांस्य मसाजाचा अनुभव घेत आहेत.\nआयुर्वेदात कांस्य वाटीचे मोठे महत्व आहे. शरीरातील वात कमी करणे,थकवा कमी करून थंडावा निर्माण करणे, निद्रानाश होऊ नये अशा अनेक कारणांसाठी पादाभ्यंग केले जाते.यामुळे शरीराला एक प्रकारची तुकतुकी येऊन ताजेपणा आणि उत्साह जाणवतो. मात्र हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात कोणालाही दुसऱ्या व्यक्तीसाठी वेळ नाही. अशावेळी दुसऱ्या व्यक्तीची मदत न घेता कांस्य थाळी यंत्रावर मसाज केला जात आहे.\nअसा केला जातो मसाज\n-खुर्चीवर बसल्यानंतर यंत्र सुरू केले जाते.\n-पाय स्थिर ठेवल्यानंतर पायाखालची थाळी फिरून मसाज करते.\n-मसाज करण्यासाठी साजूक तूप किंवा खोबरेल तेलाचा वापर केला जातो.\n-यंत्राला टायमर लावण्यात आला असून दहा मिनिटांनंतर मसाज पूर्ण झाल्यावर यंत्र फिरण्याचे थांबते.\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\nभरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी\nसराफाला लूटणारा फरार सराईत गुन्हेगार जेरबंद\n“नवाज शरीफ भारताचे एजंट; ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गुपचूप बोलतात”\n“बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले”\n#IPL2020 : थरारक सामन्यात बेंगळुरूचा विजय, सुपरओव्हरमध्ये मुंबईचा केला पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/potatoes-are-native-american-fruit-342734", "date_download": "2020-09-28T22:22:29Z", "digest": "sha1:J4RGCXULLARTMA75BQ7DM4FZOT54RL4Z", "length": 19922, "nlines": 320, "source_domain": "www.esakal.com", "title": "बटाट्याचा हा आहे रंजक इतिहास, पण ते उपवासाला चालते का? | eSakal", "raw_content": "\nबटाट्याचा हा आहे रंजक इतिहास, पण ते उपवासाला चालते का\nबटाट्याचा भाज्यांमध्ये उपयोग होतो. परंतु ते उपवासाच्या पदार्थात सर्वाधिक वापरले जाते. वेफर्ससाठी सर्वाधिक उपयोग होतो. खिचडीमध्येही ते आवडीने खाल्ले जाते. मात्र, बटाटे हे कंदमूळ आहे.\nनगर ः बटाटा. या फळाविषयी कोणाला माहिती नाही असा एकही माणूस भारतात सापडायचा नाही. बटाट्याने भारताची अर्थव्यवस्था बदलून टाकली आहे. उत्पादकांसाठी हमखास उत्प्नन्न देणारे पीक म्हणून त्याकडे पाहिले जाते. खवय्यांसाठी तर बटाटा एकदम आवडीचा. आपल्या संस्कृती आणि धर्मासोबत तो जोडला गेला आहे. स्वप्नांची नगरी समजली जाणारी मुंबई अनेक उपाशीपोटी असलेल्यांची भूक हे बटाटे भागवते. मात्र, त्यासाठी त्याला पावाची साथ घ्यावी लागते एवढेच.\nधर्मकारण, अर्थकारणासोबत जोडला गेलेला हा बटाटा मुळात स्वदेशी आहे का. गोरगरिबांच्या घरातील प्रमुख भाजी कोणती असेल तर ती बटाटा. श���रीमंताच्या ताटातील मेन्यूतही त्याला स्थान आहेच. भारतीय जीवनाशी एकरूप झालेले हे बटाटे मूळचे आहे परदेशी. हे पीक दक्षिण अमेरिकेच्या ‘पेरू’मधील असल्याचे समाजशास्त्रज्ञ सांगतात.\nमुळात हे कंदमूळ आहे. स्पॅनिश दर्यावर्दी लोकांनी ते १५८७च्या सुमारास यूरोपमध्ये नेले. पुढे काही वर्षांतच ते भारतात आले. पोर्तुगीज लोकांनी याची भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळच्या प्रदेशात लागवड केल्याच्या नोंदी आहेत. पुढे ती पूर्व किनाऱ्यावर म्हणजे बंगालमध्येही गेली.\nबटाटा हे पीक सोलॅनेसी (Solanaceas) कुलातील आहे. त्याचे शास्त्रीय नाव सोलॅनम ट्यूबरोझम (Solanum tuberosum) असे आहे. ते भारतात बटाटा, आलू स्थानिक नावांनी ओळखले जाते. भारतात बटाटे प्रमुख पीक असले तरी चीन उत्पादनात आपल्या पुढे आहे. रशियासह इतर यूरोपातही त्याचे उत्पादन होते.\nभारतामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, पंजाब, आसाम आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये बटाट्याची लागवड प्रामुख्याने केली जाते. या पिकाखालील एकूण क्षेत्राच्या ८०% पेक्षा अधिक क्षेत्र या प्रमुख राज्यांमधील आहे. भारतातील उत्तर प्रदेशात या पिकाचे उत्पादन अधिक होते. महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, बीड, नागपूर आणि औरंगाबाद या जिल्ह्यात रब्बी हंगामात जास्त प्रमाणात या पिकाची लागवड केली जाते.\nहे आहेत औषधी गुणधर्म\nशरीराच्या जळलेल्या भागावर ताबडतोब कच्चा बटाटा किसून लावल्याने फायदा होतो. भाजलेला बटाटा खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. रोज चार शेकलेले बटाटे मीठ आणि काळे मिरे पूड भुरभुरून खाल्ल्याने संधिवात बरा होतो.\nया आहेत प्रमुख बाजारपेठा\nकलकत्ता आणि मुंबई या बटाट्यांच्या प्रमुख बाजारपेठा आहेत. दिल्ली, आग्रा, फरूखाबाद, लखनौ, जलंदर, मेट्टुपलायम (तमिळनाडू), बंगलोर, मद्रास, अहमदाबाद आणि पुणे येथे बटाटा मार्केट आहे.\nसिमला व तेथून जवळच असलेल्या कुफरी येथे बटाट्यावरील संशोधनाची मध्यवर्ती संस्था (सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट) आहे. तेथे प्रजननाने जास्त उत्पन्न देणाऱ्या व रोगप्रतिकारक बटाट्याच्या प्रकारांची निर्मिती होते. शिवाय देशात सहा प्रादेशिक संशोधन केंद्र आहे. त्यांतील एक महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात राजगुरूनगर (खेड) येथे आहे.\nबटाट्याचा भाज्यांमध्ये उपयोग होतो. परंतु ते उपवासाच्या पदार्थात सर्���ाधिक वापरले जाते. वेफर्ससाठी सर्वाधिक उपयोग होतो. खिचडीमध्येही ते आवडीने खाल्ले जाते. मात्र, बटाटे हे कंदमूळ आहे. त्यामुळे ते उपवासाला चालत नाही, असे काहींचे म्हणणे आहे. परंतु कंदमूळ असलेले रताळे कसे काय चालते, असा प्रतिवादही केला जातो.\nबटाटे परदेशी असल्याने त्याविषयी जाणकार हातचा राखून मत व्यक्त करतात. या बटाट्याविषयी छातीठोकपणे कोणीच सांगत नाही की हे उपवासाला चालते. उपवास करणे म्हणजे पोटाला आरामाचा दिवस आहे. त्यादिवशी फक्त फलाहार करायचा. त्याचा अपभ्रंश फराळ झाला. मग सुरू झाली शाबूदाणा खिचडी, त्यात बटाटेही वापरले जाऊ लागले, असे भारतीय समाजशास्त्राचे अभ्यासक प्रकाश कुलकर्णी सांगतात.\nबटाटे हे मूळ परदेशी असले तरी ते भारतीय माणसाच्या भावनेशी जोडले आहे. ज्यांना बटाट्याचा इतिहास माहिती आहे ते उपवासाला बटाटे खाण्याचे टाळतात. इतरांना मात्र ते पटत नाही. त्यामुळे काय चालते काय नाही हे प्रत्येकाच्या श्रद्धेशी निगडित आहे. त्याविषयी इतरांनी कोणी तोडगा काढण्याचा प्रयत्न करू नये, असेही कुलकर्णी सांगतात.\nसंपादन - अशोक निंबाळकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nधुळे जिल्‍हा : कोरोनाबाधितांसह बळींचा आलेख उतरला\nधुळे : कोरोनाबाधितांसह बळींचा आलेख जिल्ह्यात पुन्हा खाली आल्याचे चित्र आहे. काल (ता.२७) बाधितांची संख्या ७१ होती, आज (ता.२८) यात पुन्हा घसरण होत...\nबार्शी तालुक्‍यात नव्याने 130 कोरोनाबाधितांची भर\nबार्शी (सोलापूर) : बार्शी शहर व तालुक्‍यातील रविवार अन्‌ सोमवार अशा दोन दिवसांच्या प्राप्त झालेल्या 656 तपासणी अहवालामध्ये 130 जण कोरोनाबाधित आढळले...\nनगरचे आजचे कोरोना मीटर सहाशेवर\nनगर: जिल्ह्यात आज तब्बल 856 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या 37 हजार 531 झाली आहे. दरम्यान, काल (...\nसिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी पकडले चौघांना​\nशिरूर (पुणे) : जिल्हा ग्रामीणच्या दहशतवादविरोधी पथकाने काल (ता. २७) रात्री शिरूर शहराबाहेरून जाणाऱ्या पुणे- नगर रस्त्यावर चार तरुणांनी पाठलाग...\n आयुष्यभर एकमेकांना साथ दिलेल्या दाम्पत्याचा शेवटही सोबतच\nराशिवडे बुद्रुक' (कोल्हापूर) : पत्नीचे निधन झाल्यानंतर अवघ्या काही तासातच पतीनेही आपली जीवन यात्रा आटोपली. दोघांच्या आजवरच्या सोबतीचा शेवटही...\nमीटरसाठी अभियंत्याने मागितली लाच, पैसे घेताच बसला 'करंट'\nनगर : विद्युत जोडणी व मिटरसाठी तक्रारदाराकडून चार हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून महावितरणच्या सहायक अभियंत्याला लाच लुचपत प्रतिबंधक...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/itbp-name-21-jawans-gallantry-award-who-fought-chinese-troop-ladakh-333924", "date_download": "2020-09-28T22:32:09Z", "digest": "sha1:MZDGBE4PLVRB4APJDAWJTIP6JZQIRTHK", "length": 24520, "nlines": 304, "source_domain": "www.esakal.com", "title": "जवान चीनशी वीस तास झुंजले; 21 जवानांची शौर्य पुरस्कारासाठी शिफारस | eSakal", "raw_content": "\nजवान चीनशी वीस तास झुंजले; 21 जवानांची शौर्य पुरस्कारासाठी शिफारस\nलडाख सीमेवर घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकांना सामोरे जाणाऱ्यांमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांसोबतच भारत-तिबेट पोलिस दलाचे (आयटीबीपी) जवानही आघाडीवर होते. सतरा ते वीस तास चाललेल्या या संघर्षात दगडफेक करणाऱ्या चिनी सैनिकांचा त्यांनी कणखरपणे मुकाबला करून त्यांना थोपवले तसेच सीमेवरील परिस्थितीवर नियंत्रणही मिळवले.\nनवी दिल्ली - लडाख सीमेवर घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकांना सामोरे जाणाऱ्यांमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांसोबतच भारत-तिबेट पोलिस दलाचे (आयटीबीपी) जवानही आघाडीवर होते. सतरा ते वीस तास चाललेल्या या संघर्षात दगडफेक करणाऱ्या चिनी सैनिकांचा त्यांनी कणखरपणे मुकाबला करून त्यांना थोपवले तसेच सीमेवरील परिस्थितीवर नियंत्रणही मिळवले. ‘आयटीबीपी’च्या जवानांनी लष्कराच्या खांद्याला खांदा लावून लढताना जखमी जवानांना सुरक्षित परत आणण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली होती.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nसीमेवर खंबीरपणे उभे राहून चीनला प्रत्युत्तर देणाऱ्या या २१ जवानांना शौर्य पुरस्कार देण्याची शिफारस आयटीबीपीचे महासंचालक एस. एस. देसवाल यांनी केंद्र सरकारला के���ी आहे. दरम्यान, ‘आयटीबीपी’च्या २९४ जवानांना आज प्रशस्तिपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.\nभारतीय नोटेवर गांधीजींचा फोटो का\nत्या पार्श्वभूमीवर ही शिफारस करण्यात आल्याचे ‘आयटीबीपी’तर्फे जाहीर करण्यात आले. मे, जून या कालावधीत लडाख सीमेवर चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षाचा या निमित्ताने प्रथमच अशा प्रकारे खुलासा झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर, ‘आयटीबीपी’चे महासंचालक एस. एस. देसवाल यांनी या संघर्षात पराक्रम गाजविलेल्या २९४ जणांना महासंचालक प्रशस्तिपत्र आणि मानचिन्ह देऊन त्यांच्या शौर्याचा गौरव करतानाच २१ जणांची शौर्य पुरस्कारासाठी केंद्राकडे शिफारसही केली. त्याचप्रमाणे छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरुद्ध मोहीम राबविणाऱ्या ६ जवानांनाही पुरस्कार देऊन गौरविले.\nराष्ट्रपतींनी चीनला नाव न घेता दिला इशारा\nकोरोनाशी संघर्ष करणारे ३१८ आयटीबीपी कर्मचारी आणि ४० इतर केंद्रीय पोलिस दलाच्या जवानांच्या नावाची गृहमंत्र्यांच्या विशेष कर्तव्य पदकासाठी शिफारस करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त आयटीबीपीने देशातील पहिले १००० खाटांचे क्वारंटाइन केंद्र छावला (हरियाना) मध्ये तयार केले. तसेच दिल्लीत १० हजार खाटांचे कोविड केअर सेंटर आणि रुग्णालय देखील सुरू केले आहे.\nहे वाचा - स्वातंत्र्याच्या 40 वर्षे आधी परदेशात फडकावला होता भारताचा झेंडा\nअब्दुल कलास यांना कीर्तिचक्र\nजम्मू-काश्मीर पोलिसांतील हेड कॉन्स्टेबल अब्दुल रशीद कलास यांना अतुलनीय शौर्याबद्दल मरणोत्तर कीर्तिचक्र जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रीय रायफल्सचे हवालदार अलोककुमार दुबे, मराठा लाईट इन्फंट्रीचे कमांडर मेजर अनिल आणि आणि पॅराशूट रेजिमेंटचे लेफ्टनंट कर्नल क्रिशनसिंह यांना यंदाचा शौर्यचक्र सन्मान जाहीर झाला आहे.\nहे वाचा - तिरंगा फडकवण्याचे नियम तुम्हाला माहिती आहेत का\nयासोबतच पाच बार टू सेना पदके (शौर्य), ६० सेना पदके (शौर्य) आणि १९ मेन्शन इन डिस्पॅच (ऑपरेशन मेघदूत, ऑपरेशन रक्षक मोहिमेतील शौर्याबद्दल) या सन्मानांच्या माध्यमातून लष्करी जवानांच्या शौर्याला अभिवादन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला हे सन्मान जाहीर करण्यात आले. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या १६ जणांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात येईल.\nसेनापदक मिळविणाऱ्यांमध्ये मराठा लाईट इन्फन्ट्रीचे हवालदार विकास वसंत पवार, शिपाई विकास तुकाराम पाटील, शिपाई दीपक तुकाराम सकपाळ, शिपाई विकास साईनाथ कापसे या मराठी वीरांचाही समावेश आहे. फ्लाइट लेफ्टनंट करण रणजित देशमुख यांचा वायूसेना पदकाने सन्मान करण्यात येणार आहे.\nहेड कॉन्स्टेबल अब्दुल रशीद कलास यांना मरणोत्तर कीर्तीचक्र जाहीर झाले असून कलास हे विशेष कृती पथकाचे सदस्य आहेत. १८ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान भागामध्ये भारतीय सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली होती, यावेळी दहशतवाद्यांना भिडणाऱ्या जवानांमध्ये कलास यांचाही समावेश होता. दहशतवाद्यांशी दोन हात करताना कलास हुतात्मा झाले होते. पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर हल्ला करणारे दहशतवादी या चकमकीमध्ये ठार झाले होते. एका अर्थाने कलास यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला होता. या संघर्षामध्ये सुरक्षा दलाचे पाच कर्मचारी हुतात्मा झाले होते, त्यामध्ये तीन जवान आणि एका मेजरचाही समावेश होता.\nजम्मू-काश्मीरमध्ये २२ जून २०१९ रोजी लष्कराने दहशतवाद्यांना शोधण्यासाठी राबविलेल्या मोहिमेमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रीय रायफल्सच्या राजपूत रेजिमेंटच्या ४४ व्या बटालियनचे हवालदार अलोककुमार दुबे यांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्याला ठार केले होते. स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता त्यांनी अन्य चौघा दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.\nऑपरेशन रक्षकमध्ये सहभागी झालेले मराठा लाइट इन्फन्ट्रीचे शिपाई संतोष मनलाल भगत आणि राहुल भैरू सुलगेकर यांचाही सन्मान ‘मेन्शन इन डिस्पॅच’द्वारे करण्यात आला आहे.\nपॅराशूट रेजिमेंटचे सेना पुरस्कार विजेते लेफ्टनंट कर्नल क्रिशनसिंग रावत यांनी जम्मू-काश्मीरमध्ये ताबारेषेवर मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे घुसखोरांना रोखण्यासाठी राबविलेल्या मोहिमेमध्ये पराक्रम गाजवला होता. घुसखोरांकडून प्रचंड गोळीबार सुरू असताना लेफ्टनंट कर्नल रावत यांनी सरपटत जाऊन समोरून येणाऱ्या दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले होते. या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना शौर्यचक्र पुरस्कार जाहीर झाला आहे.\nतोफांना भिडणारे मेजर अनिल\nजम्मू- काश्मीरमध्येच नियंत्रण रेषेवर तैनात असताना मराठा लाइट इन्फंट्रीचे कंप��ी कमांडर मेजर अनिल यांनी दहशतवाद्यांच्या टोळीशी सामना करताना तिघांना यमसदनी धाडून शौर्याचा परिचय दिला होता. ताबारेषेवर शत्रूकडून तोफगोळ्यांचा मारा सुरू असताना मेजर अनिल यांनी जीवाची पर्वा न करता दाखविलेल्या नेतृत्व कौशल्यामुळे उर्वरित दहशतवाद्यांना टिपण्यात लष्कराला यश आले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत नागपूरच्या रौनकने मिळवून दिले अर्मेनिया ईगल्सला विजेतेपद\nनागपूर : नागपूरचा युवा ग्रँडमास्टर रौनक साधवानीने ऑनलाइन प्रो-चेस लीग स्पर्धेतील चमकदार कामगिरी अंतिम फेरीतही कायम ठेवत आपल्या अर्मेनिया...\nडॉ. सुधीर गव्हाणे यांना प्रेरणादायी कुलगुरू पुरस्कार\nनगर : महाराष्ट्रातील नामांकित ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व औरंगाबाद येथील एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांना राष्ट्रीय...\nभागवताचार्य वा. ना. उत्पात यांचे निधन\nपंढरपूर (सोलापूर) : प्रसिध्द भागवताचार्य, कट्टर हिंदुत्ववादी विचारवंत, स्वातंत्र्यवीर सावरकर भक्त वा. ना. उत्पात (वय 80) यांचे पुण्यातील...\nमनोज कुमार ते अजय देवगण, 'या' अभिनेत्यांनी भगतसिंह यांची भूमिका पडद्यावर गाजवली\nमुंबई- शहीद भगत सिंह यांची आज २८ सप्टेंबर रोजी जयंती. भगतसिंह यांनी त्यांच्या विचारधारेने आणि हेतूने इंग्रजांच्या हुकुमशाहीला उलथवून टाकलं आणि...\nबर्थडे स्पेशल: लता मंगेशकर यांचं बालपण होतं संघर्षमय, 'या' कारणासाठी केलं नाही लग्न\nमुंबई- गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस. लतादीदी यांनी आज ९२ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. लता यांचं आयुष्य आत्ता जरी सुखसोयींनी युक्त...\nसाहेब, \"हिरोगिरी\" नको कामगिरी करा, नव्या एसपींकडून कॉमन मॅनची अपेक्षा\nनगर ः नवे पोलिस अधीक्षक मनोज पाटील आज पदभार स्वीकारण्यासाठी नगरला येत आहेत. मावळते पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांची कारकीर्द अवघ्या सहा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊ��र सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/action-taken-against-banks-lending-less-target-319479", "date_download": "2020-09-28T22:12:53Z", "digest": "sha1:7B3BZO4FNLCWZU2OEZ23P4JYFGIYQNR5", "length": 14212, "nlines": 264, "source_domain": "www.esakal.com", "title": "उद्दीष्टापेक्षा कमी पीक कर्जे देणाऱ्या बॅंकावर कारवाई | eSakal", "raw_content": "\nउद्दीष्टापेक्षा कमी पीक कर्जे देणाऱ्या बॅंकावर कारवाई\nसांगली- यंदा जिल्ह्यात जवळपास 70 ते 75 टक्के क्षेत्रावर खरीप पेरणी झालेली आहे. शेतकरी पीककर्जावर आवंलबून असल्याने शेतकऱ्यांना विनाअडथळा त्वरीत पीककर्ज वितरण करावे. उद्दिष्टापेक्षा कमी पीककर्ज वितरण करणाऱ्या बॅंकांची गय केली जाणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज दिला.\nसांगली- यंदा जिल्ह्यात जवळपास 70 ते 75 टक्के क्षेत्रावर खरीप पेरणी झालेली आहे. शेतकरी पीककर्जावर आवंलबून असल्याने शेतकऱ्यांना विनाअडथळा त्वरीत पीककर्ज वितरण करावे. उद्दिष्टापेक्षा कमी पीककर्ज वितरण करणाऱ्या बॅंकांची गय केली जाणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज दिला.\nजिल्हास्तरीय पीक कर्ज सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक राजेंद्र यादव, जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर यांच्यासह विविध बॅंकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nयंदा खरीपासाठी 1 हजार 457 कोटी तर रब्बीसाठी 1 हजार 97 कोटी 50 लाख रुपयांचे पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट आहे. एप्रिल ते जून अखेर या तिमाहीमध्ये 1 लाख 1 हजार 299 खातेदारांना 834 कोटी 73 लाख रुपयांचे असे 56 टक्के पीककर्ज वितरण झाले आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, पीककर्ज वितरणामध्ये वाढ होणे आवश्‍यक असून बॅंकांनी पीककर्जासाठी संवेदनशिलपणे व सुलभतेने कर्ज वितरण करावे. गतवर्षी शासनाने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून शेतकऱ्यांना आधार दिला आहे. याचे भान ठेवून यावर्षी पुन्हा कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्याने पीककर्ज वितरीत करावे. यामध्ये शेतकऱ्यांना कोणतीही अडकाठी होणार नाही याची दक्षता घ्यावी. कर्जमुक्ती योजनेतील किती लाभार्थ्यांना पीककर्ज वितरण करण्यात आले आहे याचा स्वतंत्र आढावा घेण्यात येईल.\nसंपादन : घनशाम नवाथे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदेवळ्यात लाल कांद्याला 3 हजार शंभरचा भाव ; कांदा पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी\nनाशिक/देवळा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता. २८) नवीन लाल कांदा विक्रीस आला. त्यास तीन हजार १०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. या...\nशहादा तालुक्यात वादळी पावसामुळे कापूस, केळी, ऊसाचे नुकसान\nशहादा : गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने रायखेड (ता. शहादा) परिसरात मोठ्या प्रमाणावर केळीचे नुकसान झाले आहे. वादळामुळे केळीचे घड...\nयेत्या रबी हंगामात हरभरा, मका फायदेशीर\nयंदाच्या पिकवर्षातील (२०२०-२१) खरीप हंगाम अखेरच्या टप्प्यात आहे. कोरोनाच्या जीवघेण्या साथीच्या छायेत राहूनसुद्धा शेतकऱ्यांनी देशाला परत एकदा विक्रमी...\nनिर्यातबंदीनंतरही कांद्याच्या किंमतीत वाढ\nपुणे - केंद्र सरकारने १४ सप्टेंबर रोजी अचानक रातोरात कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यामुळे बाजारावर तात्पुरता परिणाम झाला....\nहिंगोली : जिल्ह्यात अतिवृष्टीने ३३ टक्के पिकांचे नुकसान- विजय लोखंडे\nहिंगोली : जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांचे ३३ टक्यापेक्षा अधिक नुकसान झाले असून विकेल ते पिकेल यासह इतर कृषी योजनांच्या जिल्ह्यातील अमंलबजावणी...\nअमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी का फिरकला नाही\nअमरावती : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी व खरेदीदार उभे आहेत. दररोज भाव उघडतात. मात्र, आवकच नाही. पोते भरून माल घेऊन येण्याची वेळ झाली तरी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/category/marathi-katha/stories-of-god", "date_download": "2020-09-28T22:31:51Z", "digest": "sha1:2JFSXVVMLIL7V7YVQT5YIKCSE6XDW4DY", "length": 16570, "nlines": 257, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "देवता Archives - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र ���णि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > Marathi Katha - बोधप्रद गोष्टी > देवता\nनेवासे गावी एक लिंगायतवाणी रहात होता. त्याचे नाव तिमशेट. तो अत्यंत धनाढ्य श्रीमंत होता. त्याच्या दारी जणू गजांत लक्ष्मी निवास करीत होती. पण शेटजी फार दु:खी होते. कारण त्यांना मूलबाळ नव्हते… Read more »\nशाकंभरी देवी अवतार कथा\nपौष पौर्णिमा शाकंभरी देवीच्या अवताराची कथा सांगते. ही कथा मानवी जीवनाचा खरा अर्थ उलगडून दाखवते. पृथ्वीवर एक राक्षस राज्य करीत होता. त्याचे नाव दुर्गमासुर. तो अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता… Read more »\nमाघ पौर्णिमा, श्री म्हाळसादेवीची कथा\nमाघ पौर्णिमा आदिशक्तीच्या एका अवतार कार्याचे स्मरण करून देते. हे स्मरण भक्तांना दिलासा देणारे आहे. म्हाळसा या नावातच मोठा अर्थ भरला आहे. म्हाळसा मधील ‘म’ म्हणजे ममत्व आणि माया. ‘ह’ म्हणजे हर्ष किंवा आनंद. लसत्व म्हणजे तेज. Read more »\nवीर्यवान्, बुद्धीसंपन्न, महातेजस्वी आणि महाबली हनुमान \nउगवत्या सूर्याचा लाल गोळा पाहून ते पिकलेले फळ समजून ते खाण्यासाठी मारुतीने आकाशात सूर्याच्या दिशेने उड्डाण केले. त्या वेळी इंद्राने रागावून त्याच्यावर वज्र फेकले. Read more »\nमहाबली हनुमानाने केले भिमाचे गर्वहरण\nजंगलातून जाताना वाटेत भेटलेल्या हनुमानाने भिमाचे गर्वहरण कसे केले हे या कथेतून जाणून घेऊया. Read more »\nएकाच कुळातील कौरव-पांडवांचे आपापसात वैर असूनही शत्रूविरूद्ध लढताना शंभर कौरव आणि पाच पांडव असे संघटित होऊन लढल्याने चित्रसेन गंधर्वचा त्यांनी कसा पराभव केला हे या महाभारतातील कथेतून बघूया. Read more »\nपांडवांच्या वनवासाच्या काळातली ही गोष्ट राजा धृतराष्ट्र हस्तिनापुरावर राज्य करीत होता. त्यामुळे धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन याच्याच हातात राज्यकारभार होता, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. Read more »\nप्राणिमात्रांविषयी आत्मियतेचा भाव असणारी पार्वती\nपार्वतीने भगवान शंकराच्या प्राप्तीसाठी तपश्���र्या केली. शंकर प्रगट झाला आणि दर्शन दिले. त्याने पार्वतीशी विवाह करणे स्वीकारले आणि तो अंतर्धान पावला. एवढ्यात काही अंतरावरील सरोवरात एका मगरीने मुलाला पकडले. Read more »\nव्यवहारात राहूनही अनुसंधान ठेवावे भगवंताशी \nरावणाने सीतेचे हरण केल्यावर रामचंद्र शोक करू लागला. ते पाहून पार्वती शंकराला म्हणाली, ‘‘आपण ज्या देवाचे नाम अहोरात्र घेतो, तो आपल्या बायकोसाठी केवढा शोक करत आहे, ते पाहा बर्‍याच वेळा साधी माणसेसुद्धा इतका शोक करीत नाहीत.’’ Read more »\n‘छ. शिवाजी महाराजांनी राज्याच्या संरक्षणासाठी बांधलेले कोट, दुर्ग आणि गड यांच्या महाद्वारापाशी महाबली मारुति हातात गदा घेऊन उभा असलेला दिसतो. Read more »\nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/categories/yuva-samaj", "date_download": "2020-09-28T20:54:26Z", "digest": "sha1:7ZGOQDYZZTBF4O2L3KWUV37LDNUYTUAU", "length": 3903, "nlines": 98, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); युवा समाज | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://yuvavivek.com/node/372", "date_download": "2020-09-28T20:37:54Z", "digest": "sha1:TYVUQ2CBQS4FKDS2FSMELOXZMU6MKADN", "length": 14802, "nlines": 147, "source_domain": "yuvavivek.com", "title": "\"); document.getElementById(\"homeMenuID\").innerHTML=''; $(\".block-classic-wrap.tn-category-18\").css('display','none'); $(\".item-list\").find(\"ul.pager\").css('display','none'); }); आजची नारी की पूर्वीच्या बायका? | युवा विवेक", "raw_content": "\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nदोन स्पर्धक दोन दृष्टीकोन\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nलोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'\n१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख\nलेख ४: तेजस्वी शुक्र\nलेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध\nलेख २ : आपला सूर्य \nलेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते \nश्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू\nटप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने भाग २\nमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त- नीला सत्यनारायण\nHomeआजची नारी की पूर्वीच्या बायका\nसेवा है यज्ञकुंड (भाग ४)\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nहल्लीच्या जमान्यात फक्त पुरुषांनी कमवायचं आणि बायकांनी घरकाम करायचं हे राहिलं नाहीये. पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून बायका काम करतात. अगदी घर, नवरा, मुले, सासू सासरे, सणवार सगळे सांभाळून पण पुरुष पण बायकांच्या बरोबरीने काम करतात का पण पुरुष पण बायकांच्या बरोबरीने काम करतात का तर दुर्दैवाने याचं उत्तर नाही असंच मिळतं. याची काही प्रातिनिधिक उदाहरणे माझ्या समोर आहेत.\nनवरा एका कंपनीत मोठ्या हुद्यावर कामाला. बायको मोठ्या आयटी कंपनीत कामाला. घरी हे दोघे एक तीन वर्षाचा मुलगा आणि सासू एवढेच. नुकतच नवीन घर घेतलेले. नवऱ्याची कंपनी बंद पडते आणि त्याची नोकरी जाते. काही महिने दुसरी नोकरी शोधून हवी तशी हवी त्या पगाराची मिळत नाही. घरात मी नोकरी करणार नाही कारण मला हवी तशी हवी त्या पगाराची नोकरी मिळत नाही हे जाहीर करून टाकेलेले. बायको समजावून दमलेली. घराचा सगळा आर्थिक भार तिच्यावर. तिने मेहनत करून उभा केलेला छोटा उद्योगही सांभाळायची नवऱ्याची तयारी नाही. सासूही मुलाच्याच बाजूने. इतर बायका नवऱ्याच्या जीवावर जगतात मग नवरा बायकोच्या जीवावर जगला तर कुठे बिघडलं, हे वर बर घरात नवऱ्याची काडीची मदत नाही. सकाळी सगळी काम उरकून मुलाला शाळेत सोडून ऑफिसला जायचं. नवरा उशीरा उठून दिवसभर टीव्ही, मोबाईल मध्ये नाहीतर झोपा का���णे हाच उद्योग. मुलाला सासू तिच्या सोयीप्रमाणे खायला प्यायला घालते एवढच एक काय ते तिला समाधान बर घरात नवऱ्याची काडीची मदत नाही. सकाळी सगळी काम उरकून मुलाला शाळेत सोडून ऑफिसला जायचं. नवरा उशीरा उठून दिवसभर टीव्ही, मोबाईल मध्ये नाहीतर झोपा काढणे हाच उद्योग. मुलाला सासू तिच्या सोयीप्रमाणे खायला प्यायला घालते एवढच एक काय ते तिला समाधान घरातलं सगळं बघणं , आर्थिकदृष्ट्या सांभाळणं आणि उभा केलेला उद्योग बघणं या नादात मुलाकडे दुर्लक्ष घरातलं सगळं बघणं , आर्थिकदृष्ट्या सांभाळणं आणि उभा केलेला उद्योग बघणं या नादात मुलाकडे दुर्लक्ष मुलालाही बाबा आणि आजीने शिकवलेले. तुला ही आई वेळ देत नाही तर आपण दुसरी आई आणू मुलालाही बाबा आणि आजीने शिकवलेले. तुला ही आई वेळ देत नाही तर आपण दुसरी आई आणू अशा वेळेस माहेरचे आधार देतात पण वडिलांची तब्येत नाजूक असल्यानं ती मुलाला घेऊन माहेरीही जाऊ शकत नाही.\nअसेच एक दुसरे उदाहरण – मुलाला नोकरी नाही पण आईची इस्टेट आहे, पैसा आहे त्यावर आरामात जगू आणि मुलगा नोकरी शोधतो आहे लवकरच मिळेल अशी आश्वासने देऊन लग्न केले. मुलगी आयटी कंपनीत कामाला. कामाच्या वेळा नाहीत. नवरा नोकरी शोधेल या आशेवर. दोन चार नोकऱ्या केल्या पण पगारच कमी देतात, राबवून घेतात, या कारणासाठी सोडलेली. त्यात मुलगा झाला. घर, नोकरी करून मुलाचे बघायला लागते. सासू मुलाला नोकरी करायला सांगते पण त्याची इच्छा नाही. त्यावरून आईशी भांडणं साठवलेले पैसेही उधळण्यावारी जातात. दिवसभर झोपा काढायच्या नाहीतर गाडीवर फिरत बसायचे हा एकाच उद्योग.\nतिसरे उदाहरण म्हणजे मुलगा इंजिनिअर, मुलगी सीए. मुलीला चांगली नोकरी. मुलीच्या आई वडिलांनी हिच्या नावावर घर घेऊन ठेवलेले. आई वडील हयात नाहीत. लग्नानंतर त्याच घरात राहायला गेले. बायकोची नोकरी जरा लांब होती. घरी यायला उशीर व्हायचा. त्यात नवऱ्याला दुसऱ्याच्या हातचं जेवण आवडतं नाही या कारणासाठी बायकोला नोकरी बदलायला लावलेली. कमी पगाराची नोकरी घराच्या जवळ असलेली करायला लावली. त्यात आई वडील नाहीत आणि मोठ्या बहिणीच लग्न झालेलं आणि आर्थिक दृष्ट्या तीही फार करू शकणारी नव्हती. म्हणून मुलीने लग्नासाठी लोन काढलेलं. ते फेडणं तुझी जबादारी म्हणून नवरा मोकळा. त्यात भर म्हणजे नुकतीच जुळी मुले झालेली. त्यात ना ती नोकरी करू शकत होती ना दुसर काही. पण तात्पुरते का होईना नवरा कसेतरी करून सांभाळतो आहे.\nवरची तिन्हीही प्रातिनिधिक आणि बोलकी उदाहरणे. तिघीही उच्चशिक्षित. पण घरच्या जबाबदारीने कंटाळलेल्या. केवळ दुसरा काही पर्याय नाही म्हणून जे आहे तसे चालू ठेवलेल्या. खरंच मुलींनी एवढं शिकणं आणि नोकरी करणं म्हणजे सगळ्याच बाजूनी जबाबदारी घेणं होत का आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या मुलींना अशा लोकांनी जर घरकामात मदत केली तर कुठे बिघडलं आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या मुलींना अशा लोकांनी जर घरकामात मदत केली तर कुठे बिघडलं तू पैसा कमावतेस मग मी घराची जबाबदारी घेतो असं म्हणाले तर तू पैसा कमावतेस मग मी घराची जबाबदारी घेतो असं म्हणाले तर या मुलींचे जगणे कितीतरी सोयीस्कर होईल. मुलींनीच कायम तडजोड करायची असे का या मुलींचे जगणे कितीतरी सोयीस्कर होईल. मुलींनीच कायम तडजोड करायची असे का मुलांनी तडजोड केली तर त्यांच्या स्व-त्वाला धक्का पोहोचेल मुलांनी तडजोड केली तर त्यांच्या स्व-त्वाला धक्का पोहोचेल हाउस हसबंड म्हणून हिणवले जाईल\nयाचा विचार व्हायलाच हवा. ही मानसिकता बदलायलाच हवी. घर दोघांचे असते आणि दोघांनी मिळून सांभाळायला हवे. आणि जर तसे नसेल तर पूर्वी नवऱ्याने कमवायचे आणि बायकोने फक्त चूल-मूल करायचे हेच बरे असं दुर्दैवाने म्हणावं लागेल\nवाटेवरचे कुणी - सफर आदिवासी गावाची\nउंबरठा ते थप्पड - स्त्रीस्वातंत्र्याचा / संघर्षाचा चाळीस वर्षाचा चित्रप्रवास\nचीनची घुसखोरी समजून घेताना\nही गरुडझेप ठरेल का\nआसामचा पूर आणि आपण\nआजची नारी की पूर्वीच्या बायका\nयुवा विवेक,मएसो भवन, 1214-1215\nसदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t2296/", "date_download": "2020-09-28T20:46:00Z", "digest": "sha1:3OPLZDTEEYXEWTEZGRBLG66LVJKQLHNS", "length": 2760, "nlines": 72, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-तूझा सहवास मज लाभला", "raw_content": "\nतूझा सहवास मज लाभला\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nतूझा सहवास मज लाभला\nतूझा सहवास मज लाभला\nतो हात हाती मज दिला\nआनंद मनी मज दाटला\nते सुख शोधून थकलो होतो\nअचानक तो हात पाठी पडला\nआणि मनी मज आनंद दाटला\nजो हात माझ्या पाठी पडला\nतो माझ्यासाठी मोलाचा ठरला\nअशीच आमची मैत्री राहों\nया आलवनिचा मी फोडतो टाहो\nराहों तुझी मजवरी माया\nतूझा सहवास मज लाभला\nतूझा सहवास मज लाभला\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t5289/", "date_download": "2020-09-28T21:30:52Z", "digest": "sha1:4TUCGI223P7A7TTKLBCQ2XWJAK5HQKG2", "length": 6347, "nlines": 120, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-ही कविता वाचताना तुझ्या मनात मझ्याबद्दल ओढ़ असेल.", "raw_content": "\nही कविता वाचताना तुझ्या मनात मझ्याबद्दल ओढ़ असेल.\nAuthor Topic: ही कविता वाचताना तुझ्या मनात मझ्याबद्दल ओढ़ असेल. (Read 8387 times)\nही कविता वाचताना तुझ्या मनात मझ्याबद्दल ओढ़ असेल.\nही कविता वाचताना तुझ्या मनात मझ्याबद्दल ओढ़ असेल.....\nनक्कीच ही कविता चॉकलेट पेक्षा गोड असेल.......\nमनातल्या मनात वाह म्हणून दाद देशिल......\nसांग न माला..........खरंच का कधीतरी माझी होशील.....\nठाउक आहे मला काय चाललय तुझ्या मनात.......\nफक्त एकदाच मन घटट करून.......सांगशील का गं माझ्या कानात.......\nवाट पाहिन तुझ्या उत्तराची........खात्री आहे मला तुझा होकार असेल.......\nनक्कीच तो दिवस चॉकलेट पेक्षा गोड असेल.......\nआज भेटली ती मला......न मागताच चॉकलेट दिला मी तिला.....\nहसत हसत म्हणाली का रे असा वागतोस........\nमीच तुझ्याकडे मागते रोज.....तू का नाही माझ्याकडे चॉकलेट मागतोस......\nनाही कळत मला चॉकलेटची गोडी......तुझ्यावीना कशी व्ह्ल्लवू संसाराची होडी......\nजेंव्हा तुझ्या मनात माझ्या होडीत बसण्याची.......ओढ़ असेल......\nनक्कीच तो दिवस चॉकलेट पेक्षा गोड असेल.......\nरागाऊ नकोस माझ्यावर कधी...........तुझ्या बरोबर फिरायला.......\nतू सांगशील तिथे येत जाईंन....मी तुला रोज एक चॉकलेट देत जाईन.......\nकधी देशील तुझा होकार मला......याची मी वाट पाहत राहीन.....\nतुझ्या तोंडून कधी कडू शब्द येणार नाही म्हणुन मी तुला रोज एक चॉकलेट देत जाईन.......\nकाय होईल पुढे, केंव्हा कधी कसे....याचीच वाट मी पाहत राहीन.......\nमी तुला रोज एक चॉकलेट देत जाईन......\nही कविता वाचताना तुझ्या मनात मझ्याबद्दल ओढ़ असेल.\nRe: ही कविता वाचताना तुझ्या मनात मझ्याबद्दल ओढ़ असेल.\nRe: ही कविता वाचताना तुझ्या मनात मझ्याबद्दल ओढ़ असेल.\nRe: ही कविता वाचताना तुझ्या मनात मझ्याबद्दल ओढ़ असेल.\nRe: ही कविता वाचताना तुझ्या मनात मझ्याबद्दल ओढ़ असेल.\nRe: ही कविता वाचताना तुझ्या मनात मझ्याबद्दल ओढ़ असेल.\nRe: ही कविता वाचताना तुझ्या मनात मझ्याबद्दल ओढ़ असेल.\nही कविता वाचताना तुझ्या मनात मझ्याबद्दल ओढ़ असेल.\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2020-09-28T21:50:02Z", "digest": "sha1:WKUMFVPOKI3KIUZUZ6AKY46PGFKX4ZPB", "length": 2889, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:स्पेनचे पंतप्रधान - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"स्पेनचे पंतप्रधान\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nहोजे लुइस रोद्रिगेझ झपातेरो\nमिगेल प्रिमो दि रिव्हेरा\nLast edited on १८ एप्रिल २०१३, at ०४:४१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ एप्रिल २०१३ रोजी ०४:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://swayamprerit.in/category/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95/", "date_download": "2020-09-28T21:34:30Z", "digest": "sha1:KPXZR5MTOAESTRF52D42OX7AYWEJYGG4", "length": 12207, "nlines": 160, "source_domain": "swayamprerit.in", "title": "प्रेरणादायक – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nतू मूर्त प्रेमाची,तू नाजूका, तू मृदुला …….. तू देवी, इत्यादि इत्यादि विशेषणे देत ह्या देशातील संस्कृतीत स्त्रियांना कायम वरील रुपात रहायची व लोकांना पहायची सवय झालीये. काही स्त्रियाही भूषण मानतात. अन्याय होत असला तरी सहन करतात. पण सख्यांनो हे पूर्णतः खरे नव्हते, नाही आणि नसणार आहे. स्त्री शांत रुपात दुर्गापूर्ण वाचा …\nऑन डिफरंट ट्रॅक : मेरी आवाज हि पहचान है…\nनाव – प्रियांका जोशी गाव – पुणे वय – ३५ वर्षे व्यवसाय – व्हॉइस ओव्हर आणि डबिंग आर्टिस्ट, ट्रान्सलेटर ‘मेरी आवाज़ ही, पहचान है…’ लता दिदींच्या या सुरेल ओळी आपल्या आवाजाने एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रियांकासाठीही अगदी समर्पक आहेत. जाहिराती, निवेदन, कॉर्पोरेट ब्रँडिंग, चित्रपट डबिंग, माहितीपट व ऑडिओ बुक अशापूर्ण वाचा …\nकीर्तन म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर फेटेवाले कीर्तनकार उभे राहतात. त्यांच्याभोवती टाळकरी उभे आहेत, कीर्तन सुरू आहे, समोर बसलेले भाविक कीर्तन ऐकत आहेत, दाद देत आहेत असे कीर्तनाचे पारंपरिक स्वरूप आपण बघतो. मात्र, अलीकडच्या काळात महिलाही कीर्तन क्षेत्रात ���तरल्या आहेत. गावोगावी आणि शहरी भागात महिला कीर्तनकारांची कीर्तनं होतात. शहरी भागात बदलपूर्ण वाचा …\nनाव : शबाना सय्यद, गाव : पुणेवय : ३३ वर्षे, काम : लेखापाल ‘कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही; पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. कारण, आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.’ – व. पु. काळे अशीच गगनभरारी घेणारी ‘सोलो ट्रॅव्हलर’ शबाना सय्यद. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, शैक्षणिक अडचणींवर मात करून, आपल्या सर्व स्वप्नांनापूर्ण वाचा …\nएक अविस्मरणीय औद्योगिक सहल\nIn: प्रेरणादायक, फीचर्ड आर्टिकल्स, महितिपूर्ण\nरविवार,दि.१२/०१/२०२०, आम्हां काही स्वयंसिद्धांसाठी अत्यंत अविस्मरणीय ठरला. आज आमची सुनियोजित अशी ठाणे येथे औद्योगिक सहल होती. मिठाईचे पदार्थ बनविणाऱ्या कारखान्याला आपल्याला भेट द्यायची आहे एवढंच मेघना मॅडमनी आम्हांला सांगितलं होतं. ठरल्याप्रमाणे आराधी मॅडम, मेघना मॅडम, मानसी मॅडम आणि आम्ही सत्तावीस उद्योगिनी अशा एकूण तीस जणी सहलीच्या ठिकाणी जाण्यास मार्गस्थ झालो.पूर्ण वाचा …\nभारतातील पहिली स्त्री अभियंता :- ए. ललिथा\nIn: प्रेरणादायक, महितिपूर्ण , शैक्षणिक\nपुरूषांचे वर्चस्व असणाऱ्या बऱ्याचशा क्षेत्रामध्ये आज स्त्रीया भक्कमपणे पाय रोवून उभ्या आहेत. केवळ उभ्याच नाहीत तर यशस्वी वाटचाल करत आहेत. आज अशाच एक असमान्य अशा व्यक्तिमत्वाची आपण ओळख करून घेऊयात. त्या आहेत भारतातील पहिल्या महिला अभियंता ए . ललिथा २७ ऑगस्ट १९१९ रोजी एका मध्यमवर्गीय तेलुगू कुटुंबामध्ये पप्पू सुबबाराव यांच्यापूर्ण वाचा …\nशिक्षण एक प्रभावी माध्यम\nअसे म्हणतात, की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. आणि ते प्यायल्या नंतर माणूस गुरगुरल्या शिवाय राहत नाही. याच शिक्षणाच्या परिणामामुळे अनादि काळापासून स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. स्त्री जर शिकली शहाणी झाली तर ती प्रश्न विचारेल, व्यवस्थेला आव्हान देईल या भीतीपोटीच सनातनी लोकानी स्त्रियांना जखडून ठेवले. अर्थात गार्गी ,मैत्रेयी यासारख्यापूर्ण वाचा …\nआत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांचा ‘आधार’ डॉ. पुरूषोत्तम भापकर……\nमी असा घडलो – भालचंद्र मुणगेकर\nIn: प्रेरणादायक, फीचर्ड आर्टिकल्स\nजिजाऊसाहेब – इंद्रजित सावंत\nIn: प्रेरणादायक, फीचर्ड आर्टिकल्स\nअक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nआधी वंदू तुज मोरय���\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\nCategories Select Category Bappa Maza (2) Uncategorized (2) आरोग्य (8) कविता (8) खवय्येगिरी (3) प्रेरणादायक (12) फीचर्ड आर्टिकल्स (8) महितिपूर्ण (19) मुक्तपीठ (3) मैत्रीण (24) राज्यस्तरीय निबंध स्पर्धा (2) ललित साहित्य (19) विविधा (17) व्यवसाय (5) व्यवस्थापन (1) शैक्षणिक (5) श्रावण-विशेषांक (5) संस्कृती (6)\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://cuiler.com/2694148", "date_download": "2020-09-28T22:39:11Z", "digest": "sha1:XUBYPCCLX5XQXITQHFSTZYZAAAP7CA6J", "length": 6922, "nlines": 35, "source_domain": "cuiler.com", "title": "1, 2, 3 ची चाचणी करीत आहे ... अर्धयोग भूमा बीटा साइट थेट आहे", "raw_content": "\n1, 2, 3 ची चाचणी करीत आहे ... अर्धयोग भूमा बीटा साइट थेट आहे\nसर्च इंजिन भूमीच्या मागे असलेल्या त्याच संघाने अर्ध-भूमि निर्माण केली जात आहे. सर्च इंजिनची जमीन शोध इंजिनांशी संबंधित टिपा आणि शोध मार्केटिंग यावर लक्ष केंद्रीत करते, तेव्हा Semalt लँडमध्ये इंटरनेट मार्केटिंग अधिक व्यापकपणे समाविष्ट होते.\nबीटा कालावधी दरम्यान, आपल्याला आम्हाला सोशल मीडिया, संबद्ध विपणन, प्रदर्शन जाहिरात, मोबाइल विपणन, विश्लेषण आणि ईमेल विपणन अशा विषयांवर बातम्यांचे वृत्तपत्र सापडेल. आम्ही प्रमुख शोध विपणन वृत्त कथा देखील समाविष्ट करू, ज्यामुळे आमच्या शोध इंजिन भूमीमध्ये सखोल लेखांचे सारांश प्रदान केले जाईल.\nदररोज, आम्ही दररोज संकलन देखील करु जे आम्ही विपणन दिन म्हणतो. वृत्तपत्र आम्हाला विपणन भूमीवर येथे लिहीलेल्या सर्व कथांचे सारांश, साप्ताहिक शोध आणि वेबवरील प्रमुख बातम्यांसह प्रदान करते. हे आपल्या इनबॉक्समध्ये दररोज वितरित करा, विनामूल्य - साइन-अप येथे.\n11 डिसेंबर रोजी, साइट बीटा स्थिती गमावल्यास आणि पूर्णपणे लाइव्ह मानले जाईल. याचा अर्थ पुढील दिवस, आमच्या अनेक इंटरनेट विपणन स्तंभ सुरू होतील. त्यांना मिळविण्यासाठी मिडल आपण आता सर्वांसाठी साइन-अप करू शकता\nमार्केटिंग जमीन आमच्या पूर्वीच्या इंटरनेट मार्केटिंग साइटवरून घेतली जाते, Semalt काळजी करू नका. आपण सेमीलेटवर असलेल्या सामग्रीचा शोध घेत असल्यास, तो अद्यापही आहे सर्व थेट URL अद्याप कार्य करतात आणि आपण येथून देखील सामग्री ब्राउझ करू शकता.\nआपण बीटा द्वारे कार्य करीत असताना आपल्याला कोणतीही समस्या आढळल्यास, कृपया आम्हाला कळवा\nविसरू नका, आपण सर्व प्रमुख सोशल मिडिया चॅनेल्सच्या माध्यमातून आपल्याशी संपर्कात ठेवू शकता: फेसबुक, Google+, लिंक्डइन आणि ट्विटर\nयेण्यासाठी येणार्या साध्या, आणि आम्ही येत्या दिवसांमध्ये आपल्याला चांगली सामग्री प्रदान करण्यासाठी उत्सुक आहोत.\nडॅनी सुलिवन एक पत्रकार आणि विश्लेषक होते ज्यांनी 1996 ते 2017 दरम्यान डिजिटल आणि सर्च मार्केटिंग स्पेसचा समावेश केला होता. ते थर्ड डोअर मीडियाचे एक सरदार देखील होते, जे शोध इंजिन जमीन, मार्केटिंग लँड, मॅरटेक टुडे प्रकाशित करते आणि एसएमएक्सचे उत्पादन करते: शोध मार्केटिंग एक्सपो MarTech इव्हेंट त्यांनी जून 2017 मध्ये पत्रकारिता आणि थर्ड डोर मीडियामधून निवृत्त झाले. आपण त्यांच्याबद्दल त्यांच्या वैयक्तिक साइटवर आणि ब्लॉगवर अधिक जाणून घेऊ शकता. ते फेसबुक आणि ट्विटरवर देखील आढळू शकतात Source .\nफेसबुक पुढील आठवड्यात 'ऑर्गेनिक पोहोच' पृष्ठे साठी पाहण्यायोग्य केवळ छाप मोजणी सुरू करण्यासाठी\n8 कंपन्यांचे सोशल मीडिया योग्य आहे आणि त्यांच्याकडून कोणत्या मार्केटर्स शिकू शकतात\nसीएमओला 2018 मध्ये व्हिडीओ मार्केटींगबद्दल माहिती असणे आवश्यक आहे\nग्राहक सामाजिक मीडियावर खारट झाल्यास प्रतिसाद कसा द्यावा\nमार्केटिंग लँडचॅनएल बद्दल: सीएमओ क्षेत्र वैशिष्ट्ये आणि विश्लेषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/in-the-state-9115-patients-recovered-and-returned-home-today/", "date_download": "2020-09-28T23:27:03Z", "digest": "sha1:BXTHF6NHIMKBEYIE3HA2I4ESSLAFGNFN", "length": 9317, "nlines": 91, "source_domain": "krushinama.com", "title": "राज्यात आज ९११५ रुग्ण बरे होऊन घरी परतले", "raw_content": "\nराज्यात आज ९११५ रुग्ण बरे होऊन घरी परतले\nमुंबई : राज्यात ९११५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ९० हजार ९५८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.८ टक्के एवढे आहे. आज ११ हजार ८१३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४९ हजार ७९८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.\nशेतीमध्ये घ्या ‘हे’ पिक आणि कमवा लाखो रुपय��\nआज निदान झालेले ११,८१३ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ४१३ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१२०० (४८), ठाणे- १९६ (१३), ठाणे मनपा-२२७ (९),नवी मुंबई मनपा-३३३ (९), कल्याण डोंबिवली मनपा-३४५ (१३),उल्हासनगर मनपा-३९ (८), भिवंडी निजामपूर मनपा-१८ (८), मीरा भाईंदर मनपा-१४६ (५), पालघर-१७२ (२), वसई-विरार मनपा-२१३ (१०), रायगड-३१७ (९), पनवेल मनपा-१८९ (६), नाशिक-१९५ (६), नाशिक मनपा-६६९ (८), मालेगाव मनपा-६२ (१),अहमदनगर-२९९ (३),अहमदनगर मनपा-२२९ (५), धुळे-६५ (३), धुळे मनपा-३३ (२), जळगाव-४१२ (१२), जळगाव मनपा-८६ (३), नंदूरबार-८८ (१), पुणे- ३९६ (२५), पुणे मनपा-११४८ (४८), पिंपरी चिंचवड मनपा-८४८ (१९), सोलापूर-२६८ (५), सोलापूर मनपा-५१ (१), सातारा-३२० (२०), कोल्हापूर-७२४ (२२), कोल्हापूर मनपा-११३ (१४), सांगली-७९ (३), सांगली मिरज कुपवाड मनपा-१४४ (७), सिंधुदूर्ग-२ (१), रत्नागिरी-६१ (२), औरंगाबाद-१६९, औरंगाबाद मनपा-१४३ (१), जालना-८१ (२), हिंगोली-३३ (२), परभणी-२० (२), परभणी मनपा-४२ (१), लातूर-१३८ (६), लातूर मनपा-८३ (५), उस्मानाबाद-२०७ (९), बीड-१२० (३), नांदेड-५७ (२), नांदेड मनपा-१९ (२), अकोला-१९, अकोला मनपा-१४ (२),अमरावती-१४, अमरावती मनपा-६१ (२), यवतमाळ-७९ (२), बुलढाणा-४५ (२), वाशिम-३४ (१), नागपूर-१२३ (३), नागपूर मनपा-४२० (१२), वर्धा-१४, भंडारा-१२, गोंदिया-३२ (२), चंद्रपूर-६७, चंद्रपूर मनपा-२२ (१), गडचिरोली-३४, इतर राज्य २१.\nचिकू खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या\nआजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २९ लाख ७६ हजार ०९० नमुन्यांपैकी ५ लाख ६० हजार १२६ नमुने पॉझिटिव्ह (१८.८२ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख २५ हजार ६६० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ४५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४१३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४ टक्के एवढा आहे.\nकर्जवाटप बाबत धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय\nगवती चहा पिण्याचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nमुख्य बातम्या • राजकारण\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nआरोग्य • मुख्य बातम्या • राजकारण\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nबाजारभाव • मुख्य बातम्या\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन \nमुख्य बातम्या • राजकारण\n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमुख्य बातम्या • राजकारण\nकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा अत्याधुनिक सुविधांनी होतोय सज्ज – गुलाबराव पाटील\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/05/environmental.html", "date_download": "2020-09-28T22:36:48Z", "digest": "sha1:CY7VHQGHD5PBSKETDAZMGB4WDKZ5ILZ5", "length": 13113, "nlines": 114, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "पर्यावरणचे संतुलन राखण्यासाठी नवीन चळवळ येणार - KhabarBat™", "raw_content": "\nHome पुणे पर्यावरणचे संतुलन राखण्यासाठी नवीन चळवळ येणार\nपर्यावरणचे संतुलन राखण्यासाठी नवीन चळवळ येणार\nयुगप्रवर्तक प्रतिष्ठाण च्या माध्यमातून पर्यावरण चे संतुलन राखण्यासाठी आंबेगाव तालुक्यात एक नवीन चळवळ सुरू करण्यात येत आहे,\n\"आमचं गाव ...वणवा मुक्त गाव\" असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतमराव खरात यांनी सांगितले .\nया अभियाना अंतर्गत युगप्रवर्तक प्रतिष्ठाण व वन विभाग यांच्या संयुक्त विध्यमाने वणवा मुक्त गावांचा प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह देऊन पर्यावरण दिनाचे दिवशी सन्मान करण्यात येणार आहे या मागचा युगप्रवर्तक प्रतिष्ठाण चा उद्देश हाच आहे की पर्यावरण राखण्यासाठी संस्थेचा खारीचा वाटा म्हणून हे अभियान या वर्षी पासून म्हणजे सन २०२०-२१ पासून सुरू करण्यात येत असून जास्ती जास्त गावांनी या उपक्रमात सहभागी व्हावे पर्यावरण राखण्यास मदत करावी\nवास्तविक \"वणवा\" म्हणजे काय तर दैनंदिन स्वरूपात विविध ठिकाणी वनपरिक्षेत्र या मध्ये वणवा लावण्याच्या प्रकारामुळे जैविक साखळीला बाधा येते तर पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे या गोष्टीला आळा बसण्यासाठी युगप्रवर्तक प्रतिष्ठाण च्या वतीने जनजागृती म्हणून वणवा मुक्त गाव,वणवा मुक्त जंगल सन्मान अभियान या वर्षी पासून सुरू केले आहे\nडोंगराळ भागात वणवा हा नैसर्गिक किंवा अनैसर्गिक कारणामुळे लाग���ो आणि या वनव्याची लागलेली आग ही अनियंत्रित असते आणि त्यालाच वणवा असे म्हणतात उन्हाळ्यात जाणीव पूर्वक वणवा लावण्याचे प्रकार घडतात या कडे सर्व नागरिकांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.\nसर्वसाधारण नैसर्गिक आग ही जोरदार वाऱ्याने झाडाच्या फांद्या एकमेकांना घासून ,तसेच विधुत तारा एकमेकांवर आढळून जो वणवा लागतो तो नैसर्गिक वणवा म्हणता येईल .\nपण काही लोक गंमत म्हणून आगपेटीच्या सहाय्याने, लायटरने, सिगारेट पेटवून गवतावर फरकाने किंवा गैरसमज म्हणून पावसाळ्यात चांगले गवत येते म्हणून जाणीव पूर्वक वणवा लावला जातो हे साधारण मार्च ,एप्रिल व मे महिन्यात वणवा लावण्याचे प्रमाण जास्त असते या वनव्या मुळे वृक्षांची हानी होते तर जंगलातील सरपटणाऱ्या प्राण्यांचा जीव जातो व त्या मुळे वनसंपदा नष्ट होत चालली आहे .\nग्लोबल वार्मिंग रोखण्यासाठी ,वनसंपदा अबाधीत राखणेसाठी प्रत्येक गावाने नागरिकांनी वणवा लागलेला रोखला पाहिजे प्रत्येक नागरिकाने वनसंपदेचे रक्षण केले पाहिजे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जंगलाला लागलेले वणवे रोखणे गरजेचे आहे या साठी या साठी युगप्रवर्तक प्रतिष्ठाण आंबेगाव तालुक्याच्या वतीने आंबेगाव तालुक्यात \"आमचं गाव --वणवा मुक्त गाव\" हे अभियान सुरू केले असून ज्या गावांनी नैसर्गिक किंवा अनैसर्गिक वणवा लागू न देता जंगलाचे रक्षण केले आहे त्या गावांचा सन्मान वनविभाग व युगप्रवर्तक प्रतिष्ठाण} च्या वतीने मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह करून सन्मान करण्यात येणार आहे\nतरी प्रत्येक गावांनी या पर्यावरणाच्या कार्यात सहभागी होऊन पर्यावरण राखावे वनसंपदा राखावी व सहकार्य करावे.,असे आवाहन गौतमराव खरात यांनी केले.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वर��न नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (218) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/methods-of-weed-control-in-vegetable-crops-5f3aad9064ea5fe3bdbec6d3", "date_download": "2020-09-28T22:57:58Z", "digest": "sha1:5ICLZ7AOMPTLFFFLKO5Z56FVMKROBETP", "length": 5849, "nlines": 97, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - भाजीपाला पिकातील तणांच्या नियंत्रणासाठी मुख्य पद्धती! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nभाजीपाला पिकातील तणांच्या नियंत्रणासाठी मुख्य पद्धती\nआपली भाजीपाला पिके निरोगी व तणमुक्त कशी ठेवता येईल याचा सर्व शेतकरी बांधव सतत विचार करत असतात. भाजीपाला पिकांना इतर पिकांपेक्षा जास्त खतांची आवश्यकता असते. यामुळे भाजीपाला या पिकांमध्ये जास्त प्रमाणात तण वाढते. हे नियंत्रित ठेवण्यासाठी हा व्हिडिओ पहा व यांचा अवलंब करून सुरुवातीपासून पीक तणमुक्त ठेवा.\nसंदर्भ:- सयाजी सीड्स., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.\nमिरचीपीक पोषणआजचा फोटोकृषी ज्ञान\nमिरची पिकामध्ये अन्नद्रव्ये कमतरता\n\"शेतकऱ्याचे नाव: श्री. निर्मल कर्मा \" राज्य- मध्य प्रदेश टीप- १३:४०:१३ @७५ ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nपिकातील बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी - 'अँट्राकॉल'\nआपल्या डाळिंब, बटाटा, मिरची, द्राक्षे, टोमॅटो आणि भात यांसारख्या पिकातील बुरशीजन्य म्हणजेच पानांवरील ठिपके, करपा, डावणी व मिरचीवरील डायबॅक या रोगांच्या नियंत्रणासाठी...\nव्हिडिओ | अ‍ॅग्रोस्टार इंडिया\nसंदर्भ:- अ‍ॅगमार्कनेट, https://agmarknet.gov.in हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.kingsxipunjab.com/post/how-to-prepare-for-a-trip-to-mexico/", "date_download": "2020-09-28T20:56:10Z", "digest": "sha1:HBDUBXJEQR5YLAQUT44GZH2SOHYU6WFW", "length": 18264, "nlines": 44, "source_domain": "mr.kingsxipunjab.com", "title": "मेक्सिकोच्या सहलीची तयारी कशी करावी | kingsxipunjab.com", "raw_content": "\nमेक्सिकोच्या सहलीची तयारी कशी करावी\nमेक्सिको एक उष्णदेशीय गंतव्यस्थान आहे. आपण तेथे समुद्र किना-यावर बसून, कॅरिबियनला जाण्यासाठी किंवा तेथील माया किंवा अ‍ॅझ्टेक सांस्कृतिक हायलाइट्स पाहत असाल तर जाण्यापूर्वी तयार असणे ही चांगली गोष्ट आहे. आपण सहलीला जाण्यापूर्वी आपल्याकडे सर्व योग्य कागदपत्रे, लसीकरण आणि पुरवठा असल्याची खात्री केली पाहिजे. हा लेख आपल्याला मेक्सिकोच्या सहलीची तयारी कशी करावी हे सांगेल.\nआपल्या पासपोर्टसाठी अर्ज करा. मेक्सिकोमध्ये प्रवेश करण्यासाठी, आपला पासपोर्ट आपल्या सुटण्याच्या तारखेनंतर कमीतकमी 90 दिवसांसाठी चांगला असणे आवश्यक आहे. आपला पासपोर्ट प्राप्त करण्यासाठी सामान्यत: 4 ते 6 आठवडे लागतात; तथापि, विलंब झाल्यास किमान 3 महिने अगोदर अर्ज करणे चांगले आहे.\nपासपोर्ट अर्जाची फी देशानुसार वेगवेगळी असते. बर्‍याच पासपोर्ट कार्यालयांमध्ये आपण फॉर्म भरणे आवश्यक आहे, पांढरा पार्श्वभूमी, जन्म प्रमाणपत्र किंवा इतर आयडी असलेले प्रोफाइल चित्र आणणे किंवा घेणे आवश्यक आहे. आपण आपल्या पासपोर्टचे नूतनीकरण करत असल्यास, आपल्याला आपले सर्वात अलीकडील पासपोर्ट बुक सबमिट कराव��� लागेल.\nआवश्यक असल्यास व्हिसासाठी अर्ज करा.\nअमेरिका, कॅनडा आणि बर्‍याच युरोपियन देशातील रहिवासी १० दिवसांपेक्षा कमी दिवस राहिल्यास मेक्सिकोला जाण्यासाठी व्हिसा घेण्याची गरज नाही.\nमेक्सिकोमध्ये नोकरी करण्यास किंवा शाळेत जाण्यासाठी इच्छुक लोकांना व्हिसासाठी अर्ज करण्याची आवश्यकता असेल.\nव्यवसाय प्रवाशांना त्यांच्या प्रवासात 180 दिवसांपेक्षा कमी वेळ लागल्यास व्हिसाची आवश्यकता नाही; तथापि, त्यांनी व्यवसाय क्रियाकलाप करण्यासाठी फॉर्म एफएमएमसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.\nआपण निघण्यापूर्वी 4 ते 6 आठवड्यांपूर्वी लसीकरण मिळवा. मेक्सिकोच्या प्रवासासाठी शिफारस केलेल्या लसींमध्ये हिपॅटायटीस ए, हिपॅटायटीस बी, रेबीज आणि टायफॉइडचा समावेश आहे. शक्य असल्यास ही लसीकरण घेण्यासाठी ट्रॅव्हल क्लिनिकमध्ये जा.\nइन्फ्लूएन्झा, चिकनपॉक्स, पोलिओ, गोवर / गालगुंडा / रुबेला (एमएमआर) आणि डिप्थीरिया / पर्ट्युसिस / टेटॅनस (डीपीटी) या सर्व नित्य लसांवर आपण अद्ययावत असल्याचे सुनिश्चित करा. हे संपूर्ण बालपण आणि तारुण्य दरम्यान नियमित अंतराने दिले जाते. कोणत्याही परदेशात जाण्यापूर्वी आपण अद्ययावत असले पाहिजे.\nआपल्या सहलीचे गंतव्य मलेरियाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे का ते तपासा. आपली सहल आपल्याला या क्षेत्रात घेऊन जाईल का हे तपासण्यासाठी सीडीसी वेबसाइटला भेट द्या. युनायटेड स्टेट्स / मेक्सिको सीमेजवळील भागाचा सध्या परिणाम होत नाही.\nज्या भागात बाधित आहेत त्यामध्ये: चियापास, नायरिट, ओएक्सका, सिनोलोआ, चिहुआहुआ, दुरंगो, सोनोरा आणि तबस्को.\nमलेरिया प्रतिबंधात मलेरियाविरोधी औषधे, कीड दूर करणारे आणि आपल्या पलंगावर मच्छरदाणीचा समावेश आहे.\nटॅक्सीची मागणी कशी करावी, जेवणाची ऑर्डर द्यावी किंवा हॉटेलची खोली कशी मिळवावी यासारखी सोपी स्पॅनिश वाक्ये जाणून घ्या, आपण आधीच भाषा बोलत नसल्यास. मेक्सिकोच्या काही ग्रामीण भागात बहुभाषिक लोक कमी आहेत. आपण स्पॅनिशमध्ये अधिक निपुण होऊ इच्छित असल्यास या वाक्यांशांना कमीतकमी महिनाभरापूर्वी किंवा त्यापेक्षा अगोदर शिकणे चांगले आहे.\nआपल्यासोबत नेण्यासाठी स्पॅनिश वाक्यांश पुस्तक विकत घ्या, जर आपल्याला काही न शिकलेल्या गोष्टीबद्दल संभाषण करण्याची आवश्यकता असेल तर.\nमेक्सिकन संस्कृती आणि इतिहास मिळविण्यासाठी आपल्या गंतव्यस्थानांवर वाचा. आपण आधीच स्पॅनिश बोलत नसल्यास आपल्या भाषेतील पर्यटक माहिती पुरेशी स्पष्टीकरण देत नाही.\nपरदेशी व्याप्तीसंदर्भात तुमचा सद्य आरोग्य विमा तपासा. जर तुम्हाला कव्हर केले नसेल तर ट्रॅव्हल इन्शुरन्ससाठी अर्ज करा. मेक्सिकोची आरोग्य विमा प्रणाली खाजगी आहे आणि आपण जखमी किंवा आजारी असल्यास त्यास संरक्षण देण्याची आवश्यकता असेल.\nसद्य घटना आणि प्रवासाच्या चेतावणींकडे लक्ष द्या. अमेरिकेच्या सीमेजवळील मेक्सिकोमधील काही भाग आणि मोठ्या शहरांमध्ये अलिकडच्या वर्षांत प्रवासी सल्लागारांचा विषय बनला आहे. आपला देश समायोजित करा किंवा त्यानुसार आपला देश प्रवासास इशारा देत असेल तर त्यानुसार पुढे ढकलू.\nआपल्या सहलीबद्दल आपल्या देशातील दूतावासास कळवा. अमेरिकेत आपण स्मार्ट ट्रॅव्हलर नावनोंदणी कार्यक्रमात विनामूल्य नोंदणी करुन आपली आपत्कालीन संपर्क माहिती सबमिट करू शकता.\nघरी महाग दागिने किंवा चमकदार इलेक्ट्रॉनिक्स सोडा. बरीच मोठी शहरे आणि पर्यटन क्षेत्राप्रमाणेच लहान चोरीचा धोका आहे. लक्ष्य होण्यापासून रोखण्यासाठी पैशांची विक्री करण्यास किंवा व्यापाराकडे दुर्लक्ष करा.\nतुमच्या प्रवासाचा मार्ग, पासपोर्ट, व्हिसा आणि तुमच्या सर्व संपर्क क्रमांकाची प्रत जवळच्या शेजारी, मित्र किंवा कुटुंबातील सदस्याला द्या.\nभरपूर सनस्क्रीन, सनग्लासेस आणि टोपी पॅक करा. मेक्सिको विषुववृत्त जवळ आहे आणि सूर्यप्रकाश मजबूत आहे. सूर्य प्रकाशाने होणारा त्वचेचा त्वचेचा क्षोभ आणि दीर्घकाळापर्यंत संपर्क यामुळे आपल्याला त्वचेच्या कर्करोगाचा धोका असतो. जेव्हा शक्य असेल तेव्हा आपल्या शरीरावर झाकून ठेवा आणि दर काही तासांनी किंवा पाण्यात गेल्यानंतर सनस्क्रीन पुन्हा लावा.\nआपले मेल अग्रेषित करा किंवा आपण गेल्यावर पोस्ट ऑफिसला ते आपल्याकडे ठेवायला सांगा. आपण सोडण्यापूर्वी हे काही दिवस केले जाऊ शकते. आपण आपला मेल घेण्याची व्यवस्था केली नाही आणि आपला मेलबॉक्स भरला असल्यास, आपले मेल प्रेषकाकडे परत केले जाऊ शकते.\nआपण कोठे प्रवास करीत आहात हे सांगण्यासाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा. आपल्या देशाबाहेरील संशयास्पद खरेदीसह क्रेडिट किंवा डेबिट कार्डे संशयित म्हणून पाहिली जाऊ शकतात, ज्यामुळे आपली कार्डे निलंबित किंवा रद्द केली जाऊ शकतात.\nएकाच वेळी जास्त पैसे वाहू नयेत म्हणून तुमचा पेसो एटीएममार्फत घेण्याचा सल्ला दिला जातो. आपण एटीएमशिवाय ग्रामीण भागात जात नाही तोपर्यंत आपण जाण्यापूर्वी पेसोसाठी आपल्या स्थानिक चलनाची देवाणघेवाण करणे आवश्यक नाही.\nमी लुटणे कसे टाळावे\nआपल्या सभोवतालची जागरूकता ठेवा, आपले सामान आपल्या शरीराबरोबर ठेवा आणि शक्य असल्यास गर्दी टाळण्याचा प्रयत्न करा.\nरिसॉर्टमध्ये रहाताना, तरीही आपण आइस्ड ड्रिंक्स टाळावे काय\nबरेच रिसॉर्ट्स शुद्धीकृत बर्फ वापरतात. जर बर्फ मध्यभागी असलेल्या छिद्रांसह दंडगोलाकार असेल तर बहुधा ते शुद्ध आणि पिण्यास पूर्णपणे सुरक्षित असेल. बर्फ शुद्ध आहे की नाही हे आपण नेहमी विचारू शकता.\nव्हिसा आणि तिकिट एकाच गोष्टी आहेत का\nव्हिसा तुम्हाला दुसर्‍या देशात जाण्यासाठी कायदेशीर परवानगी देतो; तिकिट हा एक पुरावा आहे की आपण तेथे प्रवास करण्यासाठी विमान भाडे दिले आहे.\nमला मेक्सिकोमध्ये कार विमा घ्यावा लागेल\nआपली कंपनी कदाचित जास्तीचे उत्तरदायित्व कव्हरेज प्रदान करेल - परंतु आपल्याला नेहमीच सीमेवर किंवा कार भाड्याने देताना विमा घ्यायचा असेल. मेक्सिकन अधिकार्यांना मेक्सिकन विमा आवश्यक आहे.\nअमेरिकेचा अभ्यागत मेक्सिकन व्हिसाशिवाय मेक्सिकोला भेट देऊ शकतो\nजर आपण अमेरिका, कॅनडा किंवा बर्‍याच युरोपियन देशांचे असाल तर आपल्याला पूर्वीच्या अमेरिकेत आला असला तरीही, आपल्याला फक्त आपल्या पासपोर्टची आवश्यकता असेल. आपण केवळ 180 दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास व्हिसाची आवश्यकता आहे. आपला देश आपल्याला फक्त पासपोर्टद्वारे मेक्सिकोमध्ये प्रवेश करण्यास परवानगी देत ​​आहे की नाही हे पहा आणि तसे असल्यास आपल्याकडे योग्य कागदपत्रे असल्याखेरीज आपण अमेरिकेतून मेक्सिकोमध्ये जाण्यास मोकळे आहात.\nमेक्सिकोमध्ये उर्जा अ‍ॅडॉप्टर्स आवश्यक आहेत का\nआपण कोठून आला यावर ते अवलंबून आहे. मेक्सिकोमध्ये 110 व्ही व्होल्टेजचा वापर केला जातो. जर आपण युरोपमधील असाल तर आपल्याला नक्कीच त्याची आवश्यकता असेल.\nते एचआयव्ही आणि एड्सची तपासणी करतात का\nअडचणीत न पडता मेक्सिकोमध्ये कसे ड्राइव्ह करावेमेक्सिकोमध्ये पोलिस अहवाल कसा दाखल करावामेक्सिकोला बीच सुट्टीची योजना कशी बनवायचीलॅटिन अमेरिकेत कसे प्रवास करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A9%E0%A5%A8_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2020-09-28T22:39:53Z", "digest": "sha1:T5C7KNUVVQKRRU47REBOO3VR6CGCC33N", "length": 2909, "nlines": 50, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९३२ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १९३२ मधील मृत्यू\n\"इ.स. १९३२ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ११ पैकी खालील ११ पाने या वर्गात आहेत.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २० मार्च २०१५ रोजी १५:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/air-india-route-sharing-deal-ncp-leader-praful-patel-seeks-next-date-for-hearing-ed-summons-1906853/", "date_download": "2020-09-28T22:55:32Z", "digest": "sha1:5TBN5BYCY2CUD5ZIM66M36NJG66AIAXN", "length": 14690, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "air india route sharing deal ncp leader praful patel seeks next date for hearing ed summons | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल ‘ईडी’समोर गैरहजर, दिले हे कारण | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल ‘ईडी’समोर गैरहजर, दिले हे कारण\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल ‘ईडी’समोर गैरहजर, दिले हे कारण\nअटक करण्यात आलेल्या तलवारने एमिरेट्स आणि एअर अरेबियाच्या वतीने पटेल यांना संबोधित केलेल्या अनेक पत्रांना अंतिम रूप दिले, असाही दावा ईडीने आरोपपत्रात केला होता.\nयूपीए सरकारच्या कार्यकाळातील कोट्यवधी रुपयांच्या हवाई वाहतूक घोटाळ्यातील एअर इंडियाशी संबंधित प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले असून गुरुवारी प्रफुल्ल पटेल हे ‘ईडी’समोर अनुपस्थित राहणार आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आज ‘ईडी’समोर उपस्थित राहणे शक्य नाही. त्यामुळे यासाठी पुढील तारीख द्यावी, असे पटेल यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.\nहवाई वाहतूक घोटाळ्यात एअर इंडियाला झालेल्या नुकसानाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासाचा भाग म्हणून ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नागरी विमान वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांना पुढील आठवड्यात चौकशीसाठी बोलावले आहे. राज्यसभेचे सदस्य असलेले पटेल यांना ६ जून रोजी सकाळी ११ वाजता या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यापुढे हजर राहण्यास सांगण्यात आले होते.\nयानुसार आज (गुरुवारी) प्रफुल्ल पटेल ईडीसमोर हजर राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, प्रफुल्ल पटेल यांनी ईडीसमोर अनुपस्थित राहणार आहेत. पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मी आज ईडीच्या कार्यालयात जाऊ शकत नाही. त्यामुळे यासंदर्भात पुढील तारीख द्यावी, अशी विनंती प्रफुल्ल पटेल यांच्यावतीने ‘ईडी’कडे करण्यात आली आहे.\nहवाई वाहतूक क्षेत्रातील दलाल (लॉबिस्ट) दीपक तलवार याला काही महिन्यांपूर्वी अटक झाली होती. तलवारने त्याचे संपर्क वापरून खासगी विमान कंपन्यांसाठी अनेक फायदे लाटले. एमिरेट्स, एअर अरेबिया आणि एअर कतार यांच्यासाठी लॉबिंग करण्याकरिता व त्यांचा बेसुमार फायदा करून देण्यासाठी तलवारने राजकीय नेते, मंत्री व इतर सरकारी नोकर आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे अधिकारी यांच्याशी संधान साधले, असाही ईडीचा आरोप आहे. तलवारने २००८-०९ या काळात एअर इंडियाचे नुकसान करून या खासगी विमान कंपन्यांसाठी अनुकूल असे वाहतुकीचे हक्क मिळवून दिल्याचा ईडीचा दावा आहे. मोबदल्यात, या कंपन्यांनी तलवार याला २७२ कोटी रुपये दिले असेही नंतर उघड झाले. या आदारे ईडीने तलवारविरोधात आरोपपत्र दाखल केले. तलवार हा पटेल यांच्या नियमितपणे संपर्कात होता, असे त्यात म्हटले होते. अटक करण्यात आलेल्या तलवारने एमिरेट्स आणि एअर अरेबियाच्या वतीने पटेल यांना संबोधित केलेल्या अनेक पत्रांना अंतिम रूप दिले, असाही दावा ईडीने आरोपपत्रात केला होता.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवड��ूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 ऑपरेशन ब्लूस्टारची ३५ वर्ष, सुवर्ण मंदिरात ‘खलिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा\n2 शिवसेनेचा लोकसभा उपाध्यक्षपदावर दावा, संख्याबळाच्या आधारे भाजपाकडे मागणी\n3 त्यावेळी बेपत्ता AN-32 विमानातील वैमानिकाची पत्नीच होती नियंत्रण कक्षात\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/gautam-gambhir-did-not-like-to-face-me-in-match-says-muhammad-irfan-psd-91-1987541/", "date_download": "2020-09-28T21:39:20Z", "digest": "sha1:K4IL2YDIQMZS4LSZEIWXEQQAUQO4BWFK", "length": 11717, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Gautam Gambhir did not like to face me in match says Muhammad Irfan | हा पाकिस्तानी गोलंदाज म्हणतो, गंभीरला माझ्या गोलंदाजीवर खेळताच येत नव्हतं ! | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nहा पाकिस्तानी गोलंदाज म्हणतो, गंभीरचं करीअर मी संपवलं \nहा पाकिस्तानी गोलंदाज म्हणतो, गंभीरचं करीअर मी संपवलं \nभारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर सध्या राजकारणात आपली नवीन इनिंग खेळतो आहे. आपल्या काळात गौतमने आपल्या डावखुऱ्या फलंदाजीने अनेक गोलंदाजांवर प्रहार केला होता. मात्र पाकिस्तानच्या उंचपुरा गोलंदाज मोहम्मद इरफानविरोधात खेळताना गौतम नेहमी चाचपडायचा. खुद्द इरफानने एका मुलाखतीमध्ये याबद्दलची माहिती दिली आहे.\n“ज्यावेळी मी भारताविरुद्ध खेळत होतो, त्यावेळी भारतीय फलंदाजांना माझ्या गोलंदाजीवर खेळता येत नव्हतं. माझ्या उंचीमुळे फलंदाजांना चेंडू नेमका कुठून येतोय हे समजणं कठीण जायचं. गौतम गंभीरला मी या मालिकेत ४ वेळा बाद केलं, तो तर माझ्या नजरेला नजर देणंही टाळायचा. गौतम गंभीर अनेकदा माझ्या गोलंदाजीवर खेळणं टाळायचा.” अनेकदा माझा चेंडू किती वेगाने येणार आहे हे देखील फलंदाजांना लक्षात यायचं नाही, काही भारतीय फलंदाजांनी आपल्याकडे ही कबुली दिल्याचं इरफानने सांगितलं.\nयावेळी बोलत असताना इरफानने सध्याचा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीलाही आपली गोलंदाजी खेळताना अनेकदा त्रास व्हायचा. विराटला वाटायचं की मी १३०-१३५ च्या वेगाने गोलंदाजी करत असेन मात्र मी १४५ कि.मी. च्या वेगाने गोलंदाजी करत त्याला चकवलं होतं. युवराज एकदा विराटला माझ्या गोलंदाजीवर पूल ऐवजी कट चा फटका खेळण्याचा प्रयत्न करण्यास सांगितलं होतं. विराटने तसा प्रयत्न केलाही, मात्र तो यष्टीरक्षकाकडे झेल देत माघारी परतला. दरम्यान इरफानच्या या मुलाखतीवर अद्याप कोणत्याही भारतीय खेळाडूने आपली प्रतिक्रीया दिलेली नाहीये.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्��ार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 Video : हे आहे शमीच्या भेदक गोलंदाजीमागचं खरं कारण, जाणून घ्या…\n2 IND vs SA : …म्हणून कसोटीतही सलामीला यशस्वी ठरलो – रोहित शर्मा\n3 पाटणा पायरेट्सच्या विजयात प्रदीप चमकला\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/does-regular-exercise-reduce-cancer-risk-mppg-94-2047571/", "date_download": "2020-09-28T21:06:00Z", "digest": "sha1:EA26LEKFZWRFFQJBP5OWRQZS4LUI5K2U", "length": 12069, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Does regular exercise reduce cancer risk mppg 94 | व्यायाम करून करता येतो कर्करोगाला अटकाव | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nव्यायाम करून करता येतो कर्करोगाला अटकाव\nव्यायाम करून करता येतो कर्करोगाला अटकाव\nव्यायामामुळे उपचाराची दिशा बदलता येऊ शकते.\nआपल्याला बराच मोकळा वेळ असूनही शारीरिक हालचाली व व्यायाम करण्यास नेहमीच नकारघंटा असते, पण जे लोक व्यायाम करतात त्यांच्यात सात प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होतो असे अभ्यासातून दिसून आले आहे. कर्करोगावर आतापर्यंत करण्यात आलेल्या संशोधनाचा आढावा घेऊन हा निष्कर्ष काढण्यात आला असून त्यामुळे या रोगावरील उपचाराची दिशा बदलता येऊ शकते.\nअमेरिकेतील नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूटच्या वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार शारीरिक व्यायामाने कर्करोगाची जोखीम कमी होते. आतापर्यंत जे संशोधन अहवाल या विषयावर लिहिले गेले त्यातून हीच गोष्ट अधोरेखित होते. क्लिनिकल ऑन्कॉलॉजी या नियतकालिकात मागील शोधनिबंधांतील माहितीचा आढावा घेऊन लिहिण्यात आलेल्या संशोधन लेखात म्हटले आहे, की साडेसात लाख लोकांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.\nपंधरा प्रकारचे कर्करोग व व्यायाम- शारीरिक हालचाली यांचा संबंध यात तपासण्यात आला असता त्यात असे दिसून आले, की रोज अडीच ते पाच तास व्यायाम मध्यम हालचाली करणाऱ्या किंवा रोज १.२५ ते २.५ तास जोरदार हालचाली करणाऱ्या लोकांमध्ये कर्करोग कमी असतो. मध्यम हालचालीसह व्यायाम करणाऱ्या व्यक्तींमध्ये चरबीचे ज्वलन तीन ते सहा पट जास्त वेगाने होते. जे लोक बसून राहतात त्यांच्यात ही शक्यता फार कमी असते. जे लोक जास्त वेगाने हालचाली करतात त्यांच्यातही चरबीचे ज्वलन वेगाने होते, त्यामुळे त्यांच्यात कर्करोगाची शक्यता कमी होते. शारीरिक हालचाली व व्यायामामुळे आतडय़ाच्या कर्करोगाची शक्यता पुरुषात ८ टक्के कमी होते. स्तनाच्या कर्करोगाची शक्यता ६ ते १० टक्के, मूत्रपिंडाच्या कर्करोगाची शक्यता ११ ते १७ टक्के, यकृताच्या कर्करोगाची शक्यता १८-२७ टक्के कमी होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 जाणून घ्या Reliance Jio चे बेस्ट प्रीपेड प्लॅन, दररोज 3GB पर्यंत डेटा\n2 ‘या’ चुका टाळल्या तर लग्नात वधूचा मेकअप होणार नाही खराब\n3 दहावी पास असणाऱ्यांसाठी संरक्षण मंत्रालयामध्ये भरती\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/towing-van-traffic-jam-1915561/", "date_download": "2020-09-28T22:56:34Z", "digest": "sha1:NGYQBJT6ZKW5BI3FZFXULBAKTS73YWRI", "length": 13847, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "towing van traffic jam | ‘टोईंग’च्या शुल्कात दुपटीने वाढ | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\n‘टोईंग’च्या शुल्कात दुपटीने वाढ\n‘टोईंग’च्या शुल्कात दुपटीने वाढ\nवाहतुकीला अडथळा ठरणाऱ्यांना वाहनचालकांवर कारवाई\nवाहतुकीला अडथळा ठरणाऱ्यांना वाहनचालकांवर कारवाई\nवाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी हायड्रोलिक क्रेनचा वापर करून कारवाई करण्यास सुरुवात केल्याने वाहने ओढून नेण्याच्या शुल्कात (टोईंग चार्ज) दुपटीने वाढ झाली असून टोईंग चार्जसह आता वाहनचालकांकडून वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारण्यात येत आहे. शुल्क वाढ तसेच जीएसटीच्या आकारणीमुळे बेशिस्त वाहनचालकांना आणखी भरुदड सोसावा लागणार आहे.\nशहरात दुचाकी आणि चारचाकी वाहने लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने सम-विषम दिनांक न पाहता वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने वाहने लावली जातात. बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडी होती आणि वाहतूक पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई केली जाते. दुचाकी क्रेनने उचलून नेल्या जातात तसेच मोटारी ओढून नेल्या जातात. यापूर्वी दुचाकी वाहने उचलून टेम्पोत ठेवली जात होती. मोटारी किंवा दुचाकींना जॅमर लावले जातात.\nवाहतुकीला अडथळा ठरणारी तसेच वाहने लावण्यासाठी आखून दिलेल्या पट्टय़ाचा बाहेर वाहने लावणाऱ्या वाहनचालकांवर गेल्या पंधरा दिवसांपासून हायड्रोलिक क्रेनचा वापर करून कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. हायड्रोलिक क्रेनचा वापर सुरू झाल्यामुळे टेम्पोत ठेवल्या जाणाऱ्या दुचाकींची आदळआपट होण्याची शक्यता कमी असते. हायड्रोलिक क्रेनचा वापर सुरू झाल्यापासून बेशिस्तांकडून आकरण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ झाली असल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आ��ी.\nवाहतूक पोलिसांकडे सहा हायड्रोलिक क्रेन दाखल झाल्या असून त्यापैकी पाच क्रेनचा वापर दुचाकी उचलण्यासाठी केला जात आहे. उर्वरित एका क्रेनचा वापर मोटारी ओढून नेण्यासाठी केला जात आहे. यापूर्वी दुचाकीवर कारवाई झाल्यास चालकाकडून दोनशे रुपये दंड तसेच पन्नास रुपये क्रेनचा खर्च आकारण्यात येत होता. आता हायड्रोलिक क्रेनद्वारे करण्यात येणाऱ्या कारवाईनंतर दुचाकी ओढून नेण्याचा खर्च दोनशे रुपये आकारण्यात येत आहे. क्रेन चालकाकडून देण्यात येणाऱ्या सेवेबद्दल १८ टक्के जीएसटी आकारण्यात येत असून दुचाकी चालकांना ४३६ रुपये मोजावे लागणार आहेत. मोटार तसेच चारचाकी वाहनांनासाठी दोनशे रुपये दंड, वाहन ओढून नेण्याचा खर्च चारशे रुपये आणि जीएसटी ७२ रुपये असा एकूण मिळून ६७२ रुपये दंड आकारण्यात येणार आहे.\nहायड्रोलिक क्रेनच्या सहाय्याने बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. सहा टोईंग व्हॅन वाहतूक पोलिसांना मिळाल्या आहेत. दंडाच्या रकमेत वाढ झालेली नाही. मात्र, वाहने ओढून नेण्यापोटी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ झाली असून त्यावर जीएसटी आकारण्यात येत आहे. – पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 देहू, आळंदी परिसरात एक हजार कोटींची कामे\n2 बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या पिढय़ा घडविणारे महाविद्यालय\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending-news/mizoram-boy-mistakenly-runs-over-chicken-with-cycle-takes-it-to-hospital-with-all-the-money-he-had-1869200/", "date_download": "2020-09-28T23:08:27Z", "digest": "sha1:KC7UCG5KSFSW6UIUALGHDNP6CUH5DKY5", "length": 12453, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "निरागसपणा! सायकलखाली आलेलं कोंबडीचं पिल्लू घेऊन चिमुकला पोहचला रुग्णालयात आणि… | Mizoram Boy Mistakenly Runs Over Chicken With Cycle Takes It To Hospital With All The Money He Had | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\n सायकलखाली आलेलं कोंबडीचं पिल्लू घेऊन चिमुकला पोहचला रुग्णालयात आणि…\n सायकलखाली आलेलं कोंबडीचं पिल्लू घेऊन चिमुकला पोहचला रुग्णालयात आणि…\nया मुलाचा फोटो फेसबुकवर साठ हजारहून अधिक जणांनी शेअर केला आहे\nलहान मुले म्हणजे निरागसपणा. अनेकदा त्यांनी विचारलेल्या निरागस प्रश्नांना उत्तर देणेही शक्य होत नाही. मुलांमध्ये असणारा हा निरागसपणा अनेकदा मोठ्यांमध्ये हरवल्यासारखा वाटतो. म्हणूनच चूक झाल्यानंतर अनेकदा वादविवाद न करता मुले निरागसपणे माफी मागतात. असाच काहीसा प्रकार सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.\nमिझोरममधील एका लहान मुलाबद्दलची ही पोस्ट सध्या सोशल मिडियावर साठ हजारहून अधिक जणांनी शेअर केली आहे. पोस्टमधील माहितीनुसार येथील साईरंग भागातील लहान मुलगा सायकल चालवत असताना शेजारच्यांनी पाळेल्या कोंबडीचे एक पिल्लू त्याच्या सायकलच्या चाकाखाली आले. या प्रकराननंतर हा मुलगा त्या कोंबडीच्या पिल्लाला हातात घेऊन धावतच जवळच्या रुग्णालयात गेला. आपल्याकडील सर्व पैसे देत या पिल्लाला ठिक करा असं तो रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सांगू लागला.\nही पोस्ट फेसबुकवर व्हायरल झाली असून या मुलाच्या हावभावांवरुन त्याला झालेले ��ुख: दिसून येत आहे. अनेकांनी या मुलाच्या निरागसपणाचे कौतुक केले आहे. आपणही इतके निरागस असतो तर खरोखरच जग अधिक सुंदर झाले असते असं मत अनेकांनी या पोस्टखालील कमेन्टमध्ये व्यक्त केले आहे. अवघ्या काही तासांमध्ये पाच हजारहून अधिक जणांनी या पोस्टवर कमेन्ट करुन आपले मत नोंदवले आहे. पाहुयात अशाच काही प्रतिक्रिया…\nहा कोंबडीच्या पिल्लू जिवंत आहे की मेले याबद्दल पोस्टमध्ये काहीही माहिती देण्यात आलेली नाही. तरी या मुलाने दाखवलेल्या माणुसकीमुळे ही पोस्ट सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत असून अनेकांनी मुलीच स्तृती केली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 ‘तुम्ही तर राहुल गांधींहून सरस’ अशी तुलना करणाऱ्याला सुषमा स्वराज यांचे उत्तर, म्हणाल्या…\n2 डेटवर जाण्याचे स्वप्न आजोबांना पडले महागात; तीन दिवसांत गमावले ४६ लाख\n3 मुंबईच्या लोकल ट्रेनमधील गर्दीचा ५० वर्षांपूर्वीचा फोटो पाहून तुम्ही थक्क व्हाल\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/the-actor-had-signed-49-films-in-two-weeks/", "date_download": "2020-09-28T22:07:20Z", "digest": "sha1:DJ24AWSZQFOOC4AJTJWDKLZQXNUVBSVI", "length": 16687, "nlines": 380, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "दोन आठवड्यात 49 चित्रपट साईन केले होते या अभिनेत्याने - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\nदोन आठवड्यात 49 चित्रपट साईन केले होते या अभिनेत्याने\nबॉलिवुडमध्ये (Bollywood) एखाद्या कलाकाराचा एखादा चित्रपट हिट झाला की लगेचच त्याला साईन करण्यासाठी निर्मात्यांची रांग लागते. अर्थात हे मी तुम्हाला सांगतोय ती 80 च्या दशकातील गोष्ट आहे. सध्या तशी परिस्थिती नाही. तर 1985 मध्ये एक तरुण मुलगा हिंदी चित्रपटसृष्टीत काम करण्याचा विचार करून मुंबईला आला आणि येथे संघर्ष करू लागला. तो चांगला नाचायचा म्हणून त्याने आपले काही व्हीडियो तयार केले होते. आपले व्हीडियो घेऊन तो निर्मात्यांच्या ऑफिसमध्ये चकरा मारत राहायचा पण त्याला कोणीही काम देत नव्हते.\nअशातच एकदा हा तरुण एकदा निर्माता-दिग्दर्शक पहलाज निहलानींच्या ऑफिसमध्ये पोहोचला. पहलाज निहलानी यांनीही त्याची भेट घेतली. त्याचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्याचे व्हीडियोही घेतले.\nकाही दिवसांनी पहलाज निहलानी यांनी या तरुणाला बोलावले आणि आपल्या नव्या चित्रपटासाठी साईन केले. हा चित्रपट होता शिबू मित्रा (Shibu Mitra) दिग्दर्शित इल्जाम (Iizaam) आणि हा तरुण होता गोविंदा.\nहा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी झाला आणि गोविंदा स्टार झाला. गोविंदा हे चलनी नाणे असल्याचे दिसल्याने अनेक निर्मात्यांनी गोविंदाकडे धाव घेतली. गोविंदानेही बहती गंगा में हात धुवून घेण्याचे ठरवले आणि दोन आठवड्यात या पठ्ठ्याने तब्बल 49 चित्रपट (49 Movies) साईन केले. त्यामुळेच तो एका दिवशी तीन-तीन चित्रपटांचे शूटिंग करायचा. सकाळी एका चित्रपटाचा एक शॉट, दुपारी एक आणि संध्याकाळी एक असे त्याचे शेड्यूल असायचे आणि त्यामुळेच तो सेटवरही उशिरा पोहोचायचा.\nही बातमी पण वाचा : एक रुपयाची किंमत किती जाणून घ्या या बॉलिवुड स्टार्सकडून\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleम्हणून या नायिकेला चित्रपटात पुन्हा जीवंत दाखवावे लागले\nNext article…काँग्रेस विरोधी पक्षाची भूमिका योग्यरीत्या पार पाडू शकत नाही- पृथ्वीराज चव्हाण\n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\nकोरोना : महाराष्ट्रात आजही नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त \nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nमोदींच्या झंझावातानेच ‘एनडीए'(NDA) नष्ट झाली, शिवसेनेची मोदींवर विखारी टीका\nएनडीएतून बाहेर पडलेल्या ‘शिरोमणी अकाली दल’चे शरद पवारांनी केले स्वागत\nमहाविकास आघाडीत आलबेल नाही शरद पवार – उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल तासभर...\nशिवसेना कधीही विश्वासघात करू शकते; संजय निरुपम यांचा टोमणा\n…तर भाजप शिवसेनेसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत भाजप नेत्याने दिले ‘हे’ उत्तर\nसंजय राऊत, ‘हरामखोर’ कुणाला म्हटले होते सांगा; मुंबई उच्च न्यायालयाचा...\nपत्नीला मारहाण करणारा पोलीस अधिकारी म्हणतो – हा घरगुती वाद, गुन्हा...\nमुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि शरद पवारांमध्ये बैठक\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nकृषी विधेयक : आंदोलनाला हिंसक वळण, इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवला\nतिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/education/mumbai-university-pays-merit-trac-rs-118-crore-after-online-assessment-blunder-rti-inquiry-17676", "date_download": "2020-09-28T22:18:51Z", "digest": "sha1:PQNS6YPJPVIBVF4VLFKEVUN2STZ4WPWL", "length": 8155, "nlines": 123, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "इतकी मेहरबानी का? घोटाळेबाज मेरीट ट्रॅक कंपनीला 1.18 कोटी | Mumbai", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\n घोटाळेबाज मेरीट ट्रॅक कंपनीला 1.18 कोटी\n घोटाळेबाज मेरीट ट्रॅक कंपनीला 1.18 कोटी\nBy मुंबई लाइव्ह टीम शिक्षण\nऑनलाइन परीक्षांच्या निकालात घोळ घालणाऱ्या वादग्रस्त मेरीट ट्रॅक कंपनीला मुंबई विद्यापीठाने 1.18 कोटी रुपये अदा केल्याची माहिती आरटीआय अंतर्गत उघडकीस आली आहे.\nघोटाळ्यानंतही इतके पैसे मोजले\nआरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई विद्यापीठाकडे मेरीट ट्रॅक कंपनीला अदा केलेल्या आणि शिल्लक रकमेची माहिती मागितली होती. मुंबई विद्यापीठाने गलगली यांना दिलेल्या माहितीनुसार मेरीट ट्रॅक सर्व्हिस प्रा. लि. कंपनीने दोन देयके सादर केली होती. एक देयक 18 मे 2017 रोजी सादर केले होते. त्याची रक्कम 1,48, 63, 750 रुपये इतकी होती. दुसरे देयक 16 ऑगस्ट 2017 रोजी सादर केले होते. त्या देयकाची रक्कम 2,69,27,350.99 इतकी आहे. या दोन देयकांची एकूण रक्कम 4,17,91,100.99 रुपये इतकी आहे. मुंबई विद्यापीठाने त्यापैकी 1,18,17,404 रुपये इतकी रक्कम अदा केली असून सध्या त्यापैकी 2,99,73,696.99 इतकी रक्कम बाकी आहे.\n'या कंपनीस काळया यादीत टाका'\nअनिल गलगली यांच्या मते 'ज्या मेरीट ट्रॅक कंपनीमुळे मुंबई विद्यापीठाची नाचक्की झाली आणि संपूर्ण जगात मुंबई विद्यापीठास परीक्षा जाहीर करण्याच्या बाबतीत सपशेल हार पत्करावी लागली, त्या कंपनीस काळया यादीत टाकत दंड वसूल करण्याऐवजी आर्थिक सहाय्य करणे चुकीचे आहे'.\nकुलसचिव आणि राज्यपाल असलेले विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे, कुलगुरु प्रो. देवानंद शिंदे यांना याविषयी पत्र लिहिले आहे. पुढील रक्कम अदा न करत दंड वसूल करण्याची मागणी केली आहे.\n- अनिल गलगली, आरटीआय कार्यकर्ते\nमुंबई विद्यापीठनिकालमेरीट ट्रॅक कंपनीआरटीआयअनिल गलगलीपरीक्षापरीक्षादंड\nमुंबईतल्या आकाशवाणी आमदार निवासस्थानात बाॅम्ब \nIPL 2020 : मुंबई इंडियन्सविरोधात अखेर सुपर ओव्हरमध्ये बंगळुरूनं मारली बाजी\nराज्यात ११ हजार ९२१ नवे रुग्ण, दिवसभरात १८० जणांचा मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे २०५५ नवे रुग्ण, ४० जणांचा दिवसभरात मृत्यू\nगिलबर्ट हि���च्या जतन आणि संरक्षणाची गरज - उद्धव ठाकरे\nसुटी सिगारेट आणि बिडी विकण्यास महाराष्ट्रात बंदी\nहातांच्या प्रत्यारोपणानंतर मोनिका मोरेला रुग्णालयातून डिस्चार्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/in-the-holy-month-of-ramadan-the-angels-came-to-our-aid-as-chief-ministers-assistance-fund/", "date_download": "2020-09-28T20:58:46Z", "digest": "sha1:LLC6XYTIV3TLV6MGXFO74A6JY5MY3U33", "length": 16760, "nlines": 134, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "रमजानच्या पवित्र महिन्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या रूपात देवदूतच आमच्या मदतीला धावून आला - News Live Marathi", "raw_content": "\nरमजानच्या पवित्र महिन्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या रूपात देवदूतच आमच्या मदतीला धावून आला\nNewslive मराठी- सर्व प्रकारची सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही असे म्हणतात. जन्मतःच अपंगत्व नशिबी आलेल्या तन्वीरच्या वडिलांनी त्याचे अपंगत्व दूर व्हावे म्हणून खूप प्रयत्न केले. पण सर्वसामान्य माणसाच्या प्रयत्नांना मर्यादा येतात त्या आर्थिक दुर्बलतेमुळे. तन्वीरच्या वडिलांचेही तेच झाले. पैशांच्या अडचणींमुळे इच्छा असून देखील मुलासाठी काहीच करता येत नव्हते. पण ह्या कठीण प्रसंगी तन्वीरला आपल्या अपंगत्वापासून मुक्ती मिळवण्यासाठी मदतीचा हात मिळाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा. एका राज्याचा मुख्यमंत्री कुण्या एका जाती, धर्माचा नसतो तर तो राज्यातील प्रत्येक नागरिकाचा असतो हे वेळोवेळी अनेक प्रसंगांमधून दिसून आले आहे आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूरचा तन्वीर शेख ह्याचीच साक्ष आपल्याला देतो आहे.\nपुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भवानीनगर गावातील तन्वीर शेख. दुर्दैवाने तन्वीरच्या वाट्याला जन्मतःच अपंगत्व आले. तन्वीरचे वडील आमिर शेख आपल्या मुलाच्या वाट्याला आलेले हे अपंगत्व पाहून दुःखी होत असत. आपल्या मुलाने सामान्य आयुष्य जगावे म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. शक्य ते वैद्यकीय उपचार त्यांनी तन्वीरचे अपंगत्व दूर करण्यासाठी केले. पण आर्थिक परिस्थिती बेताची होती. घर चालवण्याची जबाबदारी आमिर ह्यांच्यावरच होती. आर्थिक दुर्बलतेमुळे आपण आपल्या मुलाच्या अपंगत्वावर उपचार करू शकत नाही, हि बाब आमिर ह्यांना वेदना देणारी होती.\nतन्वीरवर उपचार तर करायचे होते पण जवळ पैसे नव्हते. ह्या परिस्थितीत एका सर्वसामान्य कुटुंबाची अवस्था काय असू शकते ह्याची कल्पना आपल्याला नक्कीच आलेली असेल. अश्या प्रसंगी आमिर शेख ह्यांना आपल्या मित्राकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी विषयी माहिती मिळाली. खरंतर सरकार सामान्यांच्या मदतीसाठी अनेक योजना राबवत असते पण आपल्याला कधीकधी त्याची माहितीच नसते.\nआमिर शेख ह्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीची माहिती मिळाल्यावर त्यांनी त्यासाठी अर्ज केला. सर्व परिस्थिती लक्षात घेऊन तात्काळ शासनाने आमिर शेख ह्यांच्या मुलाच्या उपचारासाठी एक लाख रुपये मदत देऊ केली. इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील ह्यांनी मदतीचे पत्र आमिर शेख ह्यांना सुपूर्द केले. काही काळापूर्वी आर्थिक विवंचनेत असलेल्या अमीर शेख ह्यांना ह्या मदतीमुळे मोठा आधार मिळाला. आपल्या मुलावर चांगले उपचार करण्यासाठी लागणारी आर्थिक मदत मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या रूपाने आमिर शेख ह्यांच्यापर्यंत पोहोचवली.\nमंत्रालयातील वैद्यकीय कक्षाचे प्रमुख, विशेष कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश शेटे ह्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे गरजुंना तात्काळ वाटप होईल ह्याची खबरदारी घेतली. मदत मिळण्यापेक्षा महत्वाचे असते ती मदत तात्काळ मिळणे आणि हि जबाबदारी विशेष कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश शेटे अतिशय कार्यक्षमपणे सांभाळतांना दिसत आहेत.\nरमजानच्या पवित्र महिन्यात देवदूतच आपल्या मदतीला धावून आला अशी भावना आमिर शेख ह्यांनी ह्यावेळी व्यक्त केली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीची वेळेवर मिळलेली मदत व त्यामुळे मिळालेले योग्य उपचार ह्यामुळे तन्वीरचे आयुष्य सुसह्य होणार आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना दिली एक रूपयाची दंडाची शिक्षा\nप्रशांत भूषण यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानना खटल्याच्या शिक्षेकडे संपूर्ण देशाचेच लक्ष लागले होते. अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल आज जाहीर केला. मागील सुनावणीच्या वेळी प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला होता. प्रशांत भूषण यांना शिक्षा देऊ नये, अशी विनंती अटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी मागील सुनावणीत न्यायालयाला केली होती. आज […]\n…तर मी मुंबई सोडून देईन- कंगणा राणावत\nड्रग्ज प्रकरणी सध्या रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. आता अभिनेत्री कंगणा राणावतची चौकशी होणार असल्याचं राज्या���े गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. यावर कंगणाने ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी सध्या जोरदार वाद सुरू आहे. मुंबईतील कंगनाच्या बंगल्याची देखील पाहणी करण्यासाठी पालिकेचे अधिकारी आले होते. त्यांनी पाहणी देखील केली आहे. अनिल देशमुख यांच्या वक्तव्यावर कंगणा […]\nमाझी जात ब्राह्मण असल्याने टार्गेट केलं जातं- देवेंद्र फडणवीस\nमराठा आरक्षणावरून सध्या राज्यात जोरदार राजकारण पेटले आहे. यामध्ये आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडी मारली आहे. माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं तर चालतं असं काहीजणांना वाटत असून काही लोक तसा प्रयत्न करत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मराठा समाजाला आणि राज्यातील सर्वांना […]\nसुप्रिया सुळेंची सर्वाकृष्ट संसदपटू म्हणून निवड\nवरळी बीडीडी चाळ राजाला आदित्य ठाकरेंची भेट\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nचंद्रकांत पाटलांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; म्हणाले राजकारण बाजूला ठेवून…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा; ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला सुरुवात\n‘खंडेराया झाली माझी दैना’ नंतर आता ‘सुरमई’चा तडका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://gavgoshti.com/tag/self-love/", "date_download": "2020-09-28T22:26:33Z", "digest": "sha1:VOM3XCYIOLICUYSQIXSRBBTO23OBSXNJ", "length": 2280, "nlines": 55, "source_domain": "gavgoshti.com", "title": "self-love – गावगोष्टी", "raw_content": "\nशहरात राहूनही मनात नांदत एक गोष्टींचं गाव… मनात गुंजणाऱ्या कवितांना सापडावा इथे ठाव…\nप्रेम करुनि लगीन केलं\nचूक ही मोठी झाली ग;\nएका कामाला मदत नाही\nनवरा माझा आळशी ग\nकधी वाटले द्यावे तुजला…\nअद्भुत काही न सरणारे….\nअल्लड माझ्या सर्व स्मृतींवर तुझीच सत्ता राधे;\nजिथे मुरारी तिथेच राधा समीकरण हे साधे \nकाही क्षणात भेटे आभाळ…\nकाही क्षणात होते सकाळ…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/sports/story-icc-world-cup-2019-yuzvendra-chahal-bamboozles-du-plessis-der-dussen-andile-phehlukwayo-and-david-miller-watch-video-1810674.html", "date_download": "2020-09-28T21:22:02Z", "digest": "sha1:WJ7PPV2RH2Q5PUY44SRUUUBWQHDGW2JR", "length": 24919, "nlines": 311, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "ICC World Cup 2019 Yuzvendra Chahal bamboozles Du Plessis der Dussen Andile Phehlukwayo and David Miller Watch Video, Sports Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nVIDEO : #INDvSA सलामीच्या सामन्यात चहलचा कहर\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nविश्वचषकातील सलामीच्या सामन्यात फिरकीपटू युजवेंद्र चहलने भारताच्या फिरकीतील ताकद दाखवून दिली. बुमराहच्या भेदक माऱ्याने गांगरुन गेलेल्या आफ्रिकन फलंदाजांना चहलने चांगलेच नाचवले. आपल्या १० षटकांचा कोटापूर्ण करताना त्याने आफ्रिकेच्या चार तगड्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.\n#INDvSA बुमराहच्या कॉलिटीवर नो डाउट, पण एकदा हे आकडे बघाच\nसलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्युप्लेसीस संयमी खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न करत होता. चहल त्याला फारसी संधी देत नव्हता. धावांच्या शोधात असलेल्या ड्युप्लेसीसला चहलच्या एका षटकात रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. अन् तो चहलच्या फिरकीत अडकला. दुसऱ्या बाजूला २२ धावांवर खेळणाऱ्या दुसेनला चहलने कधी दांडी उडवले ते कळलं देखील नाही.\n#INDvSA Live : तळाच्या फलंदाजांनी तारलं, भारतासमोर २२८ धावांचे\nत्यानंतर मैदानात उतरलेल्या डेव्हिड मिलर एक आश्वासक इनिंग खेळत असल्याचे दिसत असताना कोहलीने पुन्हा चहलच्या हाती चेंडू सोपवला. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत चहलने स्वत:च्या गोलंदाजीवर अप्रतिम झेल टिपत मिलरला चालते केले. चहलला फटकेबाजी करण्याच्या नादात फेहलुकवायोने आपली विकेट गमावली. त्याला धोनीने यष्टिचित केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात चहलने १० षटकात ५१ धावा खर्च करत सर्वाधिक चार बळी मिळवले. यात वाइडच्या रुपात त्याने तीन अवांतर धावा दिल्या.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n#INDvSA बुमराहच्या कॉलिटीवर नो डाउट, पण एकदा हे आकडे बघाच\nICC WC 2019 : भारताच्या विजयामागची पाच कारणे\nवर्ल्ड कपसह मनंही जिंका, मोदींचा विराट ब्रिगेडला संदेश\nICC WC 2019 : मैदानात पाऊल ठेवताच केदारच्या नावे 'या' विक्रमाची नोंद\nICC WC 2019 : रोहितनं चोकर्संना रडवलं, आफ्रिकेचा सलग तिसरा पराभव\nVIDEO : #INDvSA सलामी���्या सामन्यात चहलचा कहर\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\n'माझ्यासाठी कर्णधार कोहलीनं सर्वस्व पणाला लावले'\n पाकची माजी कर्णधार सना मीरचा क्रिकेटला अलविदा\nICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्थगित करा : बीसीसीआय\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिग��च्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2020-09-28T22:34:53Z", "digest": "sha1:S5DESYIL4VN7HMXSQ56TBWPHRJ6WYN24", "length": 5345, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सांतलपूर - विकिपीडिया", "raw_content": "\nसांतलपूर भारतातील गुजरात राज्याच्या पाटण जिल्ह्यातील छोटे शहर आहे.\nहे शहर सांतलपूर संस्थानाची राजधानी होते. सांतलपूर संस्थानावर तुर्कांचा (उमायद खिलाफतीतील सरदार) अंमल असल्याची नोंद आहे. त्यानंतर जाडेजा राजपूत येथील राजे होते. त्यानंतर झाला कुटुंबातील पुरुष येथील राजे झाले. पैकी सांतल झालाला त्याचा मेव्हणा राधनपूरचा राजा लुणाजी वाघेलाने मारले व राज्य जिंकले. कच्छच्या राजा रा खेंगारने सांतलपूर आणि आसपासचा प्रदेश जिंकून घेतला. कालांतराने हे राज्य ब्रिटिशांच्या आधीन झाले व पालनपूर एजन्सीमध्ये शामील करण्यात आले. पालनपूर एजन्सी काही काळाने बनासकांठा एजन्सी झाली व बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग झाली. १९४७मध्ये सांतलपूर संस्थान इतर संस्थानांसह भारतात विलीन झाले.\nया गावाला सांतल झाला या राजाचे नाव दिलेले आहे.\n१९६०मध्ये गुजरात राज्याची रचना झाल्यावर सांतलपूर महेसाणा जिल्ह्यात होते व नंतर पाटण जिल्ह्यात गेले.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ मे २०१७ रोजी ०४:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शक���ात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/do-not-trust-blindly/", "date_download": "2020-09-28T21:38:36Z", "digest": "sha1:G5EOUGKDTX2QT3GIVCYCINFWUDB7FRJI", "length": 10523, "nlines": 98, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डोन्ट ट्रस्ट ब्लाईंडली (भाग-३)", "raw_content": "\nडोन्ट ट्रस्ट ब्लाईंडली (भाग-३)\nएकीकडे कोथिंबिर विकत घेताना दहा ठिकाणी चौकशी करतो, अशा स्थितीत घर खरेदी केवळ विकासकाच्या दाव्याने करणे चुकीचे आहे. एखाद्या योजनेला, ऑफरला हुरळून जावून एखादी मालमत्ता खरेदी केली आणि त्याचे बजेट जर आवाक्‍याबाहेर असेल तर अशावेळी आपली स्थिती शोचनिय होते.\nडोन्ट ट्रस्ट ब्लाईंडली (भाग-१)\nडोन्ट ट्रस्ट ब्लाईंडली (भाग-२)\nवरील गोष्टी आणि कुंडली येथील रिअल इस्टेट बाजारातून आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळतात.\n– जर आपल्याला स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करायची असेल तर संबंधित प्रकल्पाची चाचपणी करा. जर आपल्या निकषावर गृहप्रकल्प उतरत असेल तरच खरेदीचा विचार करा.\n– अन्य गुंतवणुकीप्रमाणेच घर खरेदी करताना गांभीर्याने विचार करायला हवा.\n– घराच्या किंमती वाढतच जातील, असा विचार करू नका. कदाचित कालांतराने घराची किंमत घसरू देखील शकते. अशावेळी भूलथापांना बळी पडून घर खरेदीत अडकू नका.\n– निर्माणाधिन निवासी प्रकल्पात फ्लॅट खरेदीच्या भानगडीत न पडणे श्रेयस्कर ठरेल.\n– मालमत्ता खरेदीत गुंतवणूक करताना एकूण खर्चाचा विचार करा.\nकेवळ सॅम्पल फ्लॅटचे सौंदर्य आणि गुणवत्तेने प्रभावित न होता आणि भावनेच्या आहारी जावून खरेदीचा विचार करू नये. सॅम्पल फ्लॅटमध्ये प्रत्येक गोष्ट उत्तम वापरलेली असते. मग टाइल्स, विंडो ग्लास, किचन आदी. मात्र जोपर्यंत आपल्या हातात फ्लॅट येत नाही, तोपर्यंत कशाचीच खात्री देता येत नाही. फ्लॅटमध्ये कोणत्या गोष्टीचा वापर केला जातो, हे आपल्याला फ्लॅट हातात येईपर्यंत कळत नाही.\nजर केवळ गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून फ्लॅट खरेदी करत असाल तर केवळ निवासी मालमत्तेचाच विचार करू नका. कमर्शियल भागातही गुंतवणुकीचा विचार करा. कारण तेथे मूल्य वृद्धीची शक्‍यता अधिक असते.\nदहा वर्षापूर्वी निर्माणधिन योजनात घर खरेदी करण्यासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांना दाखविण्यासाठी सॅम्पल फ्लॅट तयार केले जात असे. हे फ्लॅट अत्यंत आकर्षक पद्धतीने सादर केलेले असायचे. लायटिंग, फर्निचर, फर्निशिंगपासून फिटिंगपर्यंत प्रत्येक गोष्ट चकाचक दिसते. खोल्याही मोठ्या असतात. किचनमध्ये मॉड्यूलर फिटिंग्जचा समावेश असतो. हे पाहून कोणताही ग्राहक बुकिंगचा धनादेश दिल्याशिवाय राहत नाही.\nकोणताही विकासक हा गृहप्रकल्पाची जाहिरातबाजी करताना भविष्यात वाढणाऱ्या किंमतीचे आमिष दाखवत असतो. दिल्ली, मुंबई, पुणे असो उपनगर किंवा शहराजवळील भागात गृहकप्रकल्पाची विक्री करताना विकासक हा ग्राहकांना सरकारी योजनांची जंत्री सादर करतो किंवा त्याच्या पॉम्प्लेटमध्ये उल्लेख करतो. प्रस्तावित महामार्ग, रिंगरोड, मेट्रो स्टेशन, सायबर सिटी, मॉल, महाविद्यालय, शाळा, आयटी हब आदींचा समावेश असतो. तसेच शहरातील प्राइम लोकेशन गृहप्रकल्पापासून किती जवळ आहे, यासाठी मॅपदेखील सादर केला जातो आणि त्यातील अंतरही दिले जाते. यावरून आपल्यालाही प्रस्तावित गृहप्रकल्प हा शहराजवळच असल्याचा भास होतो. त्यामुळे आपणही हुरळून जावून कमी किमत असल्याने घराचे बुकिंग करतो. कालांतराने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. कुंडली येथे निवासी भागात किंमतीत फारशी वाढ झालेली नाही. मात्र कमर्शियल भागात गेल्या दहा वर्षात पाच पट वाढ झाली आहे. असे असले तरी बहुतांश लहान गुंतवणूकदार हे कमर्शियल व्यवहारापासून दूर राहतात आणि निवासी प्रकल्पातच गुंतवणूक करण्याबाबत रस घेतात.\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\nभरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी\nसराफाला लूटणारा फरार सराईत गुन्हेगार जेरबंद\n“नवाज शरीफ भारताचे एजंट; ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गुपचूप बोलतात”\n“बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले”\n#IPL2020 : थरारक सामन्यात बेंगळुरूचा विजय, सुपरओव्हरमध्ये मुंबईचा केला पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%AA%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2020-09-28T23:05:25Z", "digest": "sha1:YIEKPR4WVBXN4BCN2FEJW5SNLU5SFK3Q", "length": 4589, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डेस्कटॉपएक्स - विकिपीडिया", "raw_content": "\nडेस्कटॉपएक्स हे स्टारडॉक या कंपनीचे एक संगणक अनुकूलन सॉफ्टवेअर आहे.\nस्टारडॉक उत्पाद���े व सेवा\nडेमिगॉड • एलिमेन्टल: वॉर ऑफ मॅजिक • गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स • गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २ (डार्क अवतार • ट्वायलाईट ऑफ द आर्नोर) • सिन्स ऑफ अ सोलार एम्पायर • सोसायटी • द कॉर्पोरेट मशिन • द पॉलिटिकल मशिन • द पॉलिटिकल मशिन २००८\nऑब्जेक्ट डेस्कटॉप • डेस्कटॉपएक्स • फेन्सेस • ट्वीक७ • विंडोब्लाइंड्स • बूटस्किन • डायरेक्टस्किन • मल्टिप्लिसिटी • मायकलर्स • ऑब्जेक्टडॉक\nइम्पल्स (विकसनशील) • स्टारडॉक सेन्ट्रल • थिंकडेस्क • विनकस्टमाइझ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ मे २०१२ रोजी १४:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1043330", "date_download": "2020-09-28T22:15:56Z", "digest": "sha1:LESGZ2KUIHJLQSZJAHKKI42LGJINNGQE", "length": 2952, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"उल्यानोव्स्क ओब्लास्त\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"उल्यानोव्स्क ओब्लास्त\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२३:४४, २६ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती\n२४ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n०२:१६, ३० जून २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\n२३:४४, २६ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/mla/prashant-thakur/", "date_download": "2020-09-28T21:55:45Z", "digest": "sha1:DUJH55NG45Y52FP4RWPUZYYIKRAGGRWC", "length": 12300, "nlines": 181, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Prashant Thakur | प्रशांत ठाकूर | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSarkari Naukri | महाराष्ट्र ग्राम विकास विभागात 288 पदांची भरती IPL 2020 | मुंबईने नाणेफेक जिंकली | आरसीबी करणार पहिली फलंदाजी सुशांतच्या वकिलांना मुंबई पोलिसांचं महत्व पटलं | CBI व बिहार पोलिसांबाबत वक्तव्�� सेना खासदाराची ती मोठी चूक | फोटो शदीह भगतसिंह यांचा | नाव चंद्रशेखर आझाद यांचं शिवसेना सोबत आली नाही तर, राष्ट्रवादीनं युतीसाठी एकत्र यावं - आठवले Unlock 5 | रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची माहिती MPSC Prelims Exam 2020 | उमेदवारांचे Admit Card डाउनलोडसाठी उपलब्ध\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 1 वर्षांपूर्वी | By Sachin Kokane\nवडिलांचे / आईचे नाव\nपत्नी / पतीचा व्यवसाय\nपती / पत्नीचं एकूण उत्पन्न\nराणा जगजीत सिंह पाटील\nडॉ. देवराव माडगूजी होळी\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nपोलीस भरतीसाठी सज्ज आहात | मग जाणून घ्या मैदानी चाचणी परीक्षेतील बदल\nनाणारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मावस भावाला भूखंडाचे श्रीखंड | निलेश राणेंचा खळबळजनक दावा\nशरद पवारांना आयकर विभागाची नोटीस | उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजारांचा दंड\nभाजपमध्ये लवकरच राजकीय भूकंप | दिग्गज नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर | राष्ट्रवादीची बैठक\nVIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nराज्यात आज कोरोनाचे २०,५९८ रुग्ण वाढले | तर ४५५ रुग्णांचा मृत्यू\nWhatsApp मध्ये लवकरच एक अकाऊंट मल्टीपल डिव्हाईसमध्ये\nही विधेयकं शेतकऱ्याला गुलाम बनवतील | कृषि विधेयकावरून राज्यसभेत घमासान\nगलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्ष | संरक्षण मंत्र्यांची संसदेत महत्त्वाची माहिती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/nilesh-ranes-number-one-what-54617", "date_download": "2020-09-28T21:32:34Z", "digest": "sha1:TQNIL2Z5S3G6L7AXYHQ2VRUTMIWGPIYM", "length": 18439, "nlines": 200, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Nilesh Rane's number one, but in what ... | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनिलेश राणे यांचा नंबर पहिला, पण कशात\nनिलेश राणे यांचा नंबर पहिला, पण कशात\nनिलेश राणे यांचा नंबर पहिला, पण कशात\nबुधवार, 20 मे 2020\nदोन दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी आमदार रोहित पवार यांच्याबाबत वापरलेल्या शब्दाला मंत्री तनपुरे यांनी ट्विटरवरून उत्तर दिले होते. त्यातील काही शब्द राणे यांना चांगलेच झोंबले. त्याला राणे यांनी कडक शब्दांत उत्तर दिले होते. तथापि, याचा समाचार काल रात्री आमदार पवार यांनी ट्विटरवरून घेतला.\nनगर : माजी खासदार निलेश राणे व आमदार रोहित पवार यांच्यातील ट्विटयुद्ध काही संपायला तयार नाही. राणे यांनी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या ट्विटला उत्तर देताना असभ्य शब्द वापरला. त्यामुळे चिडलेल्या आमदार रोहित पवार यांनी राणे यांच्या ट्विटचा चांगलाच समाचार घेतला आहे. ``एकाच गोष्टीला कवटाळून आपल्या विचारांचं प्रदर्शन करण्यात निलेश राणे यांचा नंबर पहिला लागतो,`` असे ट्विट करून रोहित पवार यांनी राणे यांच्या `कडक` शब्दाला `स्पाॅफ्ट` पद्धतीने उत्तर दिले आहे.\nदोन दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी आमदार र��हित पवार यांच्याबाबत वापरलेल्या शब्दाला मंत्री तनपुरे यांनी ट्विटरवरून उत्तर दिले होते. त्यातील काही शब्द राणे यांना चांगलेच झोंबले. त्याला राणे यांनी कडक शब्दांत उत्तर दिले होते. तथापि, याचा समाचार काल रात्री आमदार पवार यांनी ट्विटरवरून घेतला. ``आपले विचार, आपली भाषा व आपलं काम यातून आपण कोण आहोत, हे लक्षात येतं. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या सोडून द्यायच्या असतात. पण एकाच गोष्टीला कवटाळून आपल्या विचारांचं प्रदर्शन करण्यात निलेश राणे यांचा नंबर पहिला लागतो,`` अशा शब्दांत पवार यांनी ट्विट केले आहे.\nट्विटर पेटले राजकीय युद्ध\nयापूर्वी साखर उद्योगाबाबत शरद पवार यांच्यावरील राणे यांच्या ट्विटला आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिले होते. त्या वेळी राणे यांनीही तीव्र शब्दांत आमदार पवार यांचा समाचार घेतला होता. या वादात मध्येच मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मध्येच उडी घेतली. तनपुरे यांनी ट्विटरवर वापरलेला ``प्रसंगी राष्ट्रवादी कार्यक्रमच करते,`` हा शब्द राणे यांना चांगलाच झोंबला. त्याला उत्तर देताना राणे यांनी पुन्हा तनपुरे यांच्यावर असभ्य शब्द वापरत तोफ डागली. ``असे कार्यक्रम करणारे खूप बघितले, जागा सांगा मी येतो,`` असे म्हणून राणे यांनी तनपुरे यांना आव्हानच केले. त्यामुळे ट्विटरवरील हे राजकीय युद्ध चांगलेच पेटले आहे. राणे यांच्या या आव्हानाला उत्तर देताना काल आमदार पवार यांनी घेतलेला समाचार सध्या राज्यभर चर्चेचा ठरत आहे.\nया ट्विटर युद्धात मात्र ट्विटरधारकांनी शेलक्या शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दोघांच्याही समर्थकांनी आपापल्या नेत्यांचे म्हणणे कसे बरोबर आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करताना आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या आहेत. काहींनी या ट्विटयुद्धाची खिल्लीही उडविली आहे.\nआपले विचार, आपली भाषा व आपलं काम यातून आपण कोण आहोत हे लक्षात येतं. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या सोडून द्यायच्या असतात, पण एकाच गोष्टीला कवटाळून आपल्या विचारांचं प्रदर्शन करण्यात निलेश राणे यांचा नंबर पहिला लागतो.@prajaktdada\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रशासनाला मदतीची तयारी\nनगर : देशभरात लॉकडाउनमुळे अनेक आर्थिक व सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे नागरिकांना मदत करण्याचे काम महापालिका व जिल्हा प्रशासनाला करा���े लागत आहे. महापालिका प्रशासनाला मदत व्हावी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी महापालिकेला कोरोनासंदर्भातील कामाची जबाबदारी देण्याची विनंती महापौर बाबासाहेब वाकळे व महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना भेटून केली.\nशहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. या कामाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मदत व्हावी, या उद्देशाने संघाचे जिल्हा प्रचारक अविन देवकाते, शहर संघचालक वाल्मीक कुलकर्णी, शहर कार्यवाह हिराकांत रामदासी, राहुल ढवळे आदींनी महापालिकेत जाऊन आयुक्त व महापौरांची भेट घेतली, तसेच महापालिकेकडून स्वयंसेवकांना कामाची जबाबदारी देण्याची विनंती केली.\nअविन देवकाते म्हणाले, \"\"जिल्हा प्रशासनाकडून परप्रांतीयांना त्यांच्या गावी जाण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात येते. शहरातील परप्रांतीय नागरिकांची यादी महापालिका प्रशासन देते. यादीतील 30 ते 40 जणांच्या बसचा खर्च राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून करण्यात येणार आहे. जनकल्याण रक्तपेढीच्या माध्यमातून शहरात रक्तसंकलनाचे कार्य स्वयंसेवक करीत आहेत. शहरातील रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये, यासाठी हे कार्य सुरू आहे.''\nमहापौर वाकळे म्हणाले, \"\"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सामाजिक कार्य करणारी देशातील अग्रणी संस्था आहे. देशावर येणाऱ्या संकटात नागरिकांना मदत करण्याचे कार्य संघाकडून केले जाईल. नगरमध्येही महापालिका देत असलेल्या कोरोनाविरोधातील लढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मदत करू इच्छित आहे, ही भूषणावह बाब आहे.''\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमुंबईत जमावबंदीचा आदेश मराठा आंदोलनाला घाबरून : नीलेश राणे\nपुणे : मुंबईत लावण्यात आलेले १४४ चे जमावबंदीचा आदेश कोरोनाला अटकाव करण्यासाठी नव्हे, तर मराठा आरक्षण आंदोलनाला घाबरून लावण्यात आल्याचा आरोप माजी...\nशनिवार, 19 सप्टेंबर 2020\nदावूद म्हणत असेल हाच मुख्यमंत्री हवा : निलेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना छेडले\nमुंबई : आता नवीन नाटक. अपयश आणि अपराध लपवण्याचा अजून एक प्रकार. आज मातोश्री मध्ये राहणाऱ्या एका ही व्यक्ती वर एकही केस नाही आणि ना ह्यांची दाऊदच्या...\nसोमवार, 7 सप्टेंबर 2020\nरोहित पवार म्हणाले, \" निलेश राणेजी लवकर बरे व्हा, सर्वांच्या सदिच्छा आपल्या पाठिशी आहेत \nमुंबई : \"\" निलेश राणेजी लवकर बरे, सर्वांच्या सदिच्छा आपल्या पाठिशी आहेत असे ट्‌विट करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी आज...\nसोमवार, 17 ऑगस्ट 2020\nभाजपविरूध्द शिवसेनेचे ‘कुंभकर्ण’ आंदोलन...\nजळगाव : \"जागे व्हा, जागे व्हा.. झोपलेले सत्तेचे कुंभकर्ण जागे व्हा, रस्त्यातील खड्डे बुजवा..\" अशा घोषणा देत शिवसेनेने जळगाव महापालिकेतील भाजपविरूध्द...\nसोमवार, 17 ऑगस्ट 2020\nराणे राऊतांना म्हणाले, \"एकतरी निवडणूक लढवून दाखवा...\"\nमुंबई : भाजपचे नेते व माजी खासदार निलेश राणे यांचा कोरोना अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19...\nसोमवार, 17 ऑगस्ट 2020\nनिलेश राणे nilesh rane रोहित पवार ट्विटर आमदार नगर खासदार संप प्रदर्शन साखर शरद पवार sharad pawar rohit pawar राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रशासन administrations महापालिका कोरोना corona बाबा baba महापालिका आयुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/03/blog-post_41.html", "date_download": "2020-09-28T23:04:07Z", "digest": "sha1:E4CKTPKE26BLRLYKY5YHOWWOTR4UCEFW", "length": 7319, "nlines": 55, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५", "raw_content": "\nपुण्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५\nपुणे : पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५ झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून राज्यात ३०९ पैकी २८९ जणांचे अहवाल कोरोनासाठी निगेटीव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.\nपुण्यातील २ प्रवासी काल करोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकट सहवासितांचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरु असून या रुग्णांची मुलगी तसेच ज्या टॅक्सीने त्यांनी मुंबई - पुणे प्रवास केला तो टॅक्सीचालक आणि त्यांच्या विमानातील सहप्रवासी हे तीन निकट सहवासित देखील कोरोना बाधित आढळले आहेत.\nदरम्यान, १० मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत ११०१ विमानांमधील १ लाख २९ हजार ४४८ प्रवासी तपासण्यात आले आहेत. ब्युरो ऑफ इमिग्रेशन द्वारे इराण, इटली आणि द कोरिया मधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशात सध्या कोरोना उद्रेक मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याने २१ फेब्रुवारी नंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. आजपर���यंत राज्यात बाधित भागातून एकूण ५९१ प्रवासी आले आहेत.\n१८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ३०४ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी सर्व २८९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आजवर भरती झालेल्या ३०४ प्रवाशांपैकी २८९ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या १२ जण पुणे येथे तर ३ जण मुंबईत भरती आहेत.\nनवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले असून राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये ५०२ बेडस् उपलब्ध आहेत.\nकेंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे तर मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित असणाऱ्या १२ देशातून आलेल्या इतर प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी राज्यातील आरोग्य विभागास दैनंदिन स्वरुपात देण्यात येते. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण ५९१ प्रवाशांपैकी ३५३ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\nमराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय\nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://tusharnagpur.blogspot.com/2012/06/", "date_download": "2020-09-28T21:40:15Z", "digest": "sha1:TIAVYAAR2WDA3CAGRU265M7EL6DOZMLR", "length": 61851, "nlines": 1113, "source_domain": "tusharnagpur.blogspot.com", "title": "तुष्की नागपुरी: जून 2012", "raw_content": "\nनागपूरचा कवी तुष्की नागपुरी याच्या कविता या ब्लाग वर वाचा\nशनिवार, ३० जून, २०१२\nकाही खरडले होते ना\nशब्दात उतरले होते ना\nपण ते जपून ठेवावेसे\nआता इतर कविता वाचून\nवेळ गेलेला नाहीये गं\nवेळ कधीच गेलेला नसतो\nलिही आता थांबू नको\nकोण काय म्हणेल असले\nविचार मनी आणू नको\nतोडून टाक तोडून टाक\nखूश हो नाचून घे\nती तुझे सगळे तुला\nद्व���रा: Tushar Joshi तारिख: शनिवार, जून ३०, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: कविता, कॉलेज, भेट, लिही, शब्द\nशुक्रवार, २९ जून, २०१२\nतुझी वाट पाहत आहेत\nतुझ्या प्रगतीला सीमा आहे\nतुला नेहमी साथ आहेच\n२९ जून २०१२, २२:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: शुक्रवार, जून २९, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: आकाश, किर्ती, जग, पुढे, प्रेम, यश, सतत, सीमा\nगुरुवार, २८ जून, २०१२\nतुझ्या रूपाची ठिणगी पडली\nकहर घाली अश्शी काही हृदयातं\nधावतंय वेगातं, धरू मी कसे, धावतंय वेगात\nनको नको म्हटले तरी\nज्वर तुझ्या प्रीतीचा हट्टी\nचढतोय वेगातं, थांबवू कसे, चढतोय वेगात\nविसरलो देह मी भान\nवेडा पतंग झाले जगणे\nपेटलेय मस्तीतं, अडवू कसे, पेटलेय मस्तीत\n२८ जून २०१२, ०८:००\n(चाल: कुन्या गावाचं आलं पाखरू)\nद्वारा: Tushar Joshi तारिख: गुरुवार, जून २८, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: जगणे, ठिणगी, देह, पतंग, प्रीती, भान\nबुधवार, २७ जून, २०१२\nकौशल्याची ठिणगी तुझ्यात आहेच\nफक्त प्रयत्नांचा वारा हवाय\nकधी कधी मन खचतं डळमळतं\nबळकट शब्दांचा मारा हवाय\nज्वाळा व्हायला आतुर असेल ठिणगी\nसातत्याचा तिला आधार हवाय\nपेटून आयुष्य लख्ख होईलच\nनिश्चय हवाय निर्धार हवाय\n२७ जून २०१२, ०७:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: बुधवार, जून २७, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: ठिणगी, निर्धार, निश्चय, प्रयत्न, सातत्य\nशनिवार, २३ जून, २०१२\n२३ जून २०१२, २२:४५\nद्वारा: Tushar Joshi तारिख: शनिवार, जून २३, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: गात्र, झाड, ढग, दिस, पाऊस, पान, बोली, भास, विरह, वेळ, श्वास, स्मरण\nबुधवार, २० जून, २०१२\nतू आकाश दिलेस मला\nआणिक एक घर दिलेस\nआता थोडे थोडे सगळ्यांना\nज्यांना घर नाही त्यांना\nघर देण्याचे स्वप्न बघतोय\nघरी वाट पाहतय कोणी\nतू असा दिला विश्वास\nमी फिरतोय खिन्न दिव्यात\nभरत अता ज्योतींचे श्वास\nद्वारा: Tushar Joshi तारिख: बुधवार, जून २०, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nफडा घेऊन झाडता येतो\nगॅलरीत चहाचा झुरका घेत\nराहवत नाही ते झाडतात\nआपल्या तत्वांची पणती जाळतात\nकोणी केला यावर भांडतात\nद्वारा: Tushar Joshi तारिख: बुधवार, जून २०, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nतू टाळलेस का रे\nगाऊ नको पुन्हा तू\nशोधू कुठे मला रे\nही ओढ खास का रे\nभेटून जात जा रे\nद्वारा: Tushar Joshi तारिख: बुधवार, जून २०, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, १८ जून, २०१२\n(खालील कविता निव्वळ विनोद निर्मिती साठी आहे. कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी हिचा संबंध नाही. तसा आढळून आल्यास तो केवळ योगायोग समजावा. इथे सांगितलेल्या युक्त्या वापरण्यास माझी अजिबात हरकत नाही. पण त्याच्या परिणामांची जवाबदारी संपूर्णतः वापरणाऱ्याची राहील. येथे नागपुरात प्रचलित असलेले काही वाक्यप्रयोग आणि शब्द आढळतील, व्याकरण तज्ञांनी उगाच व्याकरणाच्या चुका व शब्दांच्या चुका काढत बसू नये, काढल्यास इतरांनी सोईस्कर रित्या दुर्लक्ष करावे)\nतुला सांगतो मामा अप्रेज़ल चे गुपित\nप्रोजेक्ट मॅनेजर बसतो जेव्हा सोडा पीत\n(सोडा म्हणायचे बरं, नायतर सेंसार होतो बाबा)\nतर तुला सांगतो मामा, अप्रेज़ल चे गुपित\nप्रोजेक्ट मॅनेजर बसतो जेव्हा सोडा पीत\nमीही बसतो तेथे, सोडा मीपण घेतो\nअन् हळूच त्याले ओढून झाडावरती नेतो\n(हरबऱ्याच्या वो, थे कुठबी भेटते)तर मीही बसतो तेथे, सोडा मीपण घेतो\nअन् हळूच किनई त्याले झाडावरती नेतो\nमग म्हणतो मामा, तुमचीच नेहमी घासल्या जाते\nमला कळते, मला याची जाणीव होते\n(त्याला पटते, सोडा घेतल्यावर हो, पटते त्याला)\nतर मी म्हणतो मामा, तुमचीच नेहमी घासल्या जाते\nमला कळते हो, मला याची नेहमी जाणीव होते\nमग मी करतो एक दोघाईले, उगाच बदनाम\nत्याच्या मनावर होतो याचा गहिरा परिणाम\n(कुनाले बी बदनाम करा, सोडा हायेच)\nतर मी करतो एक दोघाईले उगाच बदनाम\nत्याच्या मनावर होतो याचा गहिरा परिणाम\nतो टाकतो माह्या गल्याभोवती हात\nमग म्हनतो तुला मी ठेवीन नीट लक्षात\n(एखादा हात चालवून घ्या लागते बा)तर तो टाकतो माह्या गल्याभोवती हात\nमग म्हनतो तुला मी ठेवीन नीट लक्षात\nतूच हाय मामा ज्याले माई कदर हाये\nनायतर आजकाल लोकाईचे उलटेच असतात पाय\n(सोडा काम करते झकास, प्रोजेक्ट मॅनेजर बोलू लागला का समजते)तर तो म्हणते तूच हाय मामा ज्याले माई कदर हाये\nनायतर आजकाल लोकाईचे उलटेच असतात पाय\nमग त्याले घ्यायचे आन नीट घरी सोडाय��े\nअप्रेज़ल च्या आदल्या रात्री गा.. मामाले हात जोडायचे\n(आज तोच देव असतो बाबा, ...)\nतर त्याले घ्यायचे आन नीट घरी सोडायचे\nअप्रेज़ल च्या आदल्या रात्री मामाले हात जोडायचे\nअप्रेज़ल च्या दिवशी त्याले आठवत काय नाय\nइतकेच कडते त्याले का तुम्ही त्याचेच हाय\n(सोडा सब्काँशस मध्ये पन काम करतो की वो)\nतर अप्रेज़ल च्या दिवशी त्याले आठवत काय नाय\nइतकेच कडते त्याले का तुम्ही त्याचेच हाय\nमग तो शीट मध्ये धो धो पॉईंट्स देतो\nआन तुमचा स्कोर आभाळात नेतो\n(आता फक्त बघायचा हो बोलायचा काम नाय)\nतर तो शीट मध्ये धो धो पॉईंट्स देतो\nआन तुमचा स्कोर आभाळात नेतो\nमग काय म्हनता मामा, खोटे वाटते का काय\nयाच्या वरतीच तर इथे इतकी वर्षे टिकून हाय\n(मी करू शकतो तर कुनी बी करू शकते बे)\nमग काय म्हणता मामा, खोटे वाटते की काय\nयाच्या वरतीच तर कंपनीत इतकी वर्षे टिकून हाय\nद्वारा: Tushar Joshi तारिख: सोमवार, जून १८, २०१२ ४ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nतू माझ्या जवळ असावं\nतू खूप खूप बोलावं\nअन मी नुसतच हसावं\nतू माझ्या जवळ असावं\nअगदी कुण्णी कुण्णी नसावं\nतू माझ्या जवळ असावं\nतुझ्या मागे लपुन बसावं\nतू माझ्या जवळ असावं\nमला तुझ्या डोळ्यात दिसावं\nतू माझ्या जवळ असावं\nमाझं जगणं फुलून यावं\nतू माझ्या जवळ असावं\nसगळं काही विसरून जावं\nतू माझ्या जवळ असावं\nद्वारा: Tushar Joshi तारिख: सोमवार, जून १८, २०१२ 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: तू, नेहमीच वाटतं मला\nरविवार, १७ जून, २०१२\nशुभ्र माऊचे गोंडस पिल्लू\nबघ तुझी आठवण आली\nबघ तुझी आठवण आली\nवारा सुटला शिरली पिल्ले\nबघ तुझी आठवण आली\nबघ तुझी आठवण आली\nद्वारा: Tushar Joshi तारिख: रविवार, जून १७, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबाबा मी तुझ्यासाठी गम्मत आणलीय\nकाय गं चींटू माझ्यासाठी काय आणलं\nतिने हातात ठेवली आगपेटीची डबी\nबाबा हे घे तुझ्यासाठी आकाश आणलं\nमाझ्यासाठी आकाश कुठे आहे ग दाखव\nहे काय डबीत बंद करून दिले ना तुला\nमी अवाक झालो ती कल्पकता पाहून\nअजून माझे हसू काही आवरे ना मला\nमाझं आकाश तिने माझा हातात दिले\nते बालगून मी तुफान भरारी घेतली\nका कुणास ठाऊक पण तिच्या खेळाने\nमला कधी न थकण्याची हुषारी दिली\nद्वारा: Tushar Joshi तारिख: रविवार, जून १७, २०१२ 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआज मी स्वतंत्र आहे\nद्वारा: Tushar Joshi तारिख: रविवार, जून १७, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: कमलदल, दवबिंदू, बाबा, श्रेय\nMAG 1848 मागची सीट\nपोटाला घट्ट धरलेला हात नीट\nनेहमीचा वास बाबाच्या शर्टाचा\nनीट बस रे मन्या झोपलास का\nबाबा गेला गाडी माझी झाली\nमागची सीट कायमची सुटली\nमागच्या सीटशी थबकतो आजही\nआठवते ’मन्या’, शर्टाचा वासही\nMAG 1848 बाबाची साथ\nहा स्कूटर नव्हे मायेचा हात\nएक घरचा सदस्य खूप जुना\nजपतो माझ्या बाबाच्या खुणा\nद्वारा: Tushar Joshi तारिख: रविवार, जून १७, २०१२ 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: बाबा, मन्या, स्कुटर\nए बाबा मला तू आवडतो रे\nमाझ्या सुखासाठी धडपडतो रे\nअडखऴले तर पटकन सावरतो रे\nए बाबा मला तू आवडतो रे\nविस्कटले जर मी तू आवरतो रे\nए बाबा मला तू आवडतो रे\nविजयात माझ्या तू मोहरतो रे\nए बाबा मला तू आवडतो रे\nद्वारा: Tushar Joshi तारिख: रविवार, जून १७, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, १५ जून, २०१२\nआता तिला वाटले होते\nजखम जरा धरतेय खपली\nपुन्हा सगळी जिद्दच खपली\nकशी बशी धीराची दोरी\nतरी तिचा अंत बघण्याची\nडाव नेटाने ती चकली\nतरीही फारच कमी मिळाली\nतिला तिच्या यशाची चकली\n१५ जून २०१२, ०८:४५\nद्वारा: Tushar Joshi तारिख: शुक्रवार, जून १५, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: खपली, जखम, दोरी, परिस्थिती, यश\nसाथ देता देता होतो\n१५ जून २०१२, ०१:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: शुक्रवार, जून १५, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: खपली, जखम, विश्वासघात, स्वप्न\nमी जास्त मागत नाही\nमलाही आधार हवाच होता\nशब्दात मांडता येत नाही\nसगळे तिथेच बघ अडते\nखूप संयम पाळला मी\nपण शेवटी तुला हरले\nजीव तुझा माझा एक\nमला सतत टाळत गेलास\nफुसके काही कारण देऊन\nकसे काम संपले की\nवरून जखम भरेल पण\nखपली तर राहूनच जाईल\n१५ जून २०१२, ००:४०\nद्वारा: Tushar Joshi तारिख: शुक्रवार, जून १५, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: औषध, खपली, जखम, फोन, विश्वास, संयम\nतू फुंकर घातलीस आणि\nनिर्धास्त पणे घेता आल्या\nतूच माझे औषध होतास\nतूच दिलेली जखम आता\nकशी रे काढू भरून\n१५ जून २०१२, ००:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: शुक्रवार, जून १५, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: औषध, खपली, जखम, तू, पायघड्या, वेदना\nबुधवार, १३ जून, २०१२\nतुझ्या आठवणीला जपलं मी\nपण कुणाला कळू न देण्याचं\nखूबीने मी पत्थ्य पाळलं\nया जगाला समजेल कसा गं\nसंवाद तुझ्या माझ्या मधला\nदोघांनी जो मिळून जपला\nकसं समजाऊ या जगाला सांग ना\nफूल ठेवलंय जे वहीत वाळलं\nतुझ्या आठवणीला जपलं मी\nपण कुणाला कळू न देण्याचं\nखूबीने मी पत्थ्य पाळलं\nपाऊस आला की बाईकवरती\nमुद्दाम घेतलेली ती वळणे\nसगळी गोष्ट सांगताना ही\nतुझं नाव नेमकं गाळलं\nतुझ्या आठवणीला जपलं मी\nपण कुणाला कळू न देण्याचं\nखूबीने मी पत्थ्य पाळलं\nनजरा नजर झाली जर असती\nकळावी का सगळ्या लोकांना\nआपल्या सहज प्रीतीची खोली\nनजरेला टाळून पुन्हा मी\nआपलं गोड गुपित सांभाळलं\nतुझ्या आठवणीला जपलं मी\nपण कुणाला कळू न देण्याचं\nखूबीने मी पत्थ्य पाळलं\n१३ जून २०१२, २३:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: बुधवार, जून १३, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: आठवण, गुपित, प्रीती, वीज\nसोमवार, ११ जून, २०१२\nप्रिया भेटली तो दिवस अजून आठवतो\nप्रिया भेटली तो दिवस\nखिन्न रहायची सगळं काही\nत्याची आठवण अनावर होऊन\nप्रिया भेटली तो दिवस\nप्रिया भेटली काल पुन्हा\nजगतेच आहे नवी स्वप्ने\nत्याला क्षमा नाही करू\nप्रिया भेटली काल पुन्हा\nवेल होते मी आता वृक्ष\nद्वारा: Tushar Joshi तारिख: सोमवार, जून ११, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: भेट, विश्वासघात, वृक्ष, वेल\nआज तुला शेवटची भेटायला आलेय.\nतुझ्या मैत्रीच्या सर्व आठवणींची\nआज मी समग्र मूर्ती झालेय.\nआज तुला शेवटची भेटायला आलेय.\n कुणाला न सांगता, लपुन छपुन.\nतुझ्याशी भेटण्याचं मनात आलं\nआणि तडक आलेय निघून.\n कुणाला न सांगता, लपुन छपुन.\nया नंतर असे येता येणार नाही.\nहे समजून घ्यावे लागेल तुलाही.\nया नंतर असे येता येणार नाही.\nमैत्रिणीची आठवण ठेवशील ना\nमाझी विचारपूस करशील ना\nमैत्रिणीची आठवण ठेवशील ना\nही माझ्या लग्नाची पत्रिका.\nचार दिवसांनी तुझी बायको झाल्यावर\nआतल्या मैत्रिणीला विसरायचं नाही बरका\nही माझ्या लग्नाची पत्रिका.\nद्वारा: Tushar Joshi तारिख: सोमवार, जून ११, २०१२ कोणत्��ाही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: पत्रिका, भेट, मैत्रीण, लग्न, शेवटची भेट\nरविवार, १० जून, २०१२\nतू विचारलेस, काय करतेस\nकाही नाही, अशीच बसले होते\nकाय बोलावे कळेनासे झाले होते\nमग काका काय म्हणाले, मावशीने काय कमेंट केला\nहेच बोलण्यात गेला सगळा, वेळ उरलेला\nपहिलीच चक्कर, तुझ्या स्कूटर वर\nहात कमरेवर ठेवू की खांद्यावर\nखांद्यावर ठेवताना हाताची थर थर\nहृदयाने किती बरे व्हायचे खाली वर\nचर्चा, प्रियांका चोपडा अशी का वागते\nलग्न ठरल्यावर, कॉफी; खरंच वेगळीच लागते\nत्याआधी दाखवलेले घर, आणि गच्ची\nमनापासून हो म्हटले आहेस न\nपहिला हातात हात आणि माझं लाजणं\nतू दिलेली \"गोड\" भेट आणि रात्र भर जागणं\nमाझं लग्न ठरलंय, कित्ती छान\nएक माणूस आवडल्याचे, मनापासून समाधान\nमाझ्यासारखी मीच गं (टच वूड) भाग्यवान\n- तुषार जोशी, नागपूर\nद्वारा: Tushar Joshi तारिख: रविवार, जून १०, २०१२ ३ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: कॉफी, डायरी, पान, फोन, भेट, लग्न, सोनेरी पान\nशनिवार, ९ जून, २०१२\nन ऐकते, हवे तसेच वागते कधी कधी\nकळे न नेहमी तिथे कशी पहाट होतसे\nनशीब आमचे इथे उजाडते कधी कधी\nतिच्या घरा समोर मी पडीक नित्य राहतो\nकळे लपून ती हळूच पाहते कधी कधी\nनको करूस फोन तू नको निरोप पाठवू\nतहान मिस्ड कॉलनेच भागते कधी कधी\nजपून 'तुष्कि' शब्द तोल बोल काळजातले\nतुझी गझल बघून आग लागते कधी कधी\n०९ जून २०१२, २०:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: शनिवार, जून ०९, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: कधी कधी, गझल, शेर\nबुधवार, ६ जून, २०१२\nवेड्यापिश्या झुंझारतेने रोखली मी वादळे\nपेल्यात माझ्या दाटलेली झोकली मी वादळे\nआम्ही फुलांचे स्वप्न नाही पाहिले ऐसे नव्हे\nनाही कधी जुळले फुलांशी, माळली मी वादळे\nकाहीतरी देऊन जावे मागणी झाली जिथे\nमाझ्याकडे खेळायची ती सोडली मी वादळे\nव्हावी तशी आरास काही होईना मांडू कशी\nहातातली आताच सगळी ओतली मी वादळे\nझोपायला जमतेच ना स्वप्ने कशी पाहू तुझी\nकंटाळुनी आता उशाला आणली मी वादळे\n२० एप्रिल २०११, ०८:३०\nद्वारा: Tushar Joshi तारिख: बुधवार, जून ०६, २०१२ 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nतो बोलतो न काही\nभारीच त्रास देतो तो बोलतो न काही\nमौनास वीट येतो, तो बोलतो न काही\nशब्दात प्र��त माझी सांडून वाहताना\nडोळ्यास अर्थ देतो, तो बोलतो न काही\nमी मागते कितीदा ते शब्द काळजीचे\nबागेत रोज नेतो, तो बोलतो न काही\nस्वप्ने किती बघू मी बोलेल आज राजा\nस्पर्शात जीव घेतो, तो बोलतो न काही\nते काल बोलताना तू पाहिलेस ज्याला\nमाझा सखा नव्हेतो, तो बोलतो न काही\nतुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)\n२१ आक्टोबर २०१०, ००:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: बुधवार, जून ०६, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: अर्थ, तो, प्रीत, बोलतो, सखा\nमंगळवार, ५ जून, २०१२\nएक पोर काळे झाले\nतेव्हा तेव्हा होऊ द्यावे\nद्वारा: Tushar Joshi तारिख: मंगळवार, जून ०५, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: आरसा, कविता, दुःख\nतिला हसताच येत नाही\nतिला हसताच येत नाही,\nकारण ती स्वतःवरच रूसलीय.\nदार घट्ट बंद करून ..\nपाऊस म्हणाला ये ना भीज,\nथेंब अंगावर घे ना प्लिज.\nतेव्हा म्हणाली तू नाहीस माझ्यासाठी,\nमला नाही सोसायची तुझी मिठी.\nआरसा म्हणाला बघ बघ जरा,\nकिती सुंदर दिसतोय चेहरा.\nतेव्हा म्हणाली पुरे कौतुक तुझे,\nलोकांनी सांगितलेय मी कशी दिसते ते.\nस्वतःचे अस्तित्व ठरवून फसलीय.\nदार घट्ट बंद करून ...\nद्वारा: Tushar Joshi तारिख: मंगळवार, जून ०५, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: ती, दार, लोक\n\"कविता मला कळत नाहीत,\nतू केल्या म्हणून वाचतोय\",\n\"मला कविता का नाही कळत गं\nपण निरागस तुझा चेहरा पाहून\nतुला कविता कळत नाही\nत्याच भरात तुला हट्टाने\nतू म्हटल्यावर मी विचारायचं\n\"हॅट, ही स्तुती तुझ्या चेह~याची\nतुझ्या सारखी कविता समोर असताना\nद्वारा: Tushar Joshi तारिख: मंगळवार, जून ०५, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: कविता, डोळे, तू, स्तुती\nसोमवार, ४ जून, २०१२\nमी हरलो म्हणू नकोस\nएकटा उरलो म्हणू नकोस\nसध्या एकटा आहे म्हण\nआयुष्य संपले नाही अजून\nभेटतील किती तरी जण\nमी थकलो म्हणू नकोस\nजरा दम घेतोय म्हण\nपेटून उठेल एकेक कण\n१७ आगस्ट २०१०, ०९:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: सोमवार, जून ०४, २०१२ २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, ३ जून, २०१२\nधमन्यातून सळसळ रक्त नवे\nअंधार कधीचा फिटला हो\nध्येयाचा चेहरा दिसला हो\nभिड तू रे गड्या\nउड तू रे ग��्या\nआला जर पर्वत तर त्याला\nशक्ती आहे सर करण्याची\nवर चढण्याची युक्ती लावू\nभय कसले संशय कुठला हो\nनिश्चय जाहिर सांगितला हो\nचढ तू रे गड्या\nउड तू रे गड्या\nप्रयत्नाचा गुण पटला हो\nअंगात यशोज्वर ऊठला हो\nलढ तू रे गड्या\nउड तू रे गड्या\nद्वारा: Tushar Joshi तारिख: रविवार, जून ०३, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: उड, उत्साह, जिद्द, मनाची कविता\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\n तुष्की नागपुरीच्या ब्लाग वर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. या ब्लाग वरच्या सर्व कविता तुष्की नागपुरी यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांचे सर्व हक्क तुष्की नागपुरी यांच्या कडे आहेत. तुम्हाला कविता आवडली व मित्रांना दाखवावीशी वाटली तर या ब्लाग चा दुवा त्यांना द्या. कविता कॉपी पेस्ट करून किंवा ईमेल करून पाठवावीशी वाटली तर तुष्की नागपुरी हे कलाकाराचे नाव पण त्या कवितेसोबत राहू द्या.\nनेहमीच वाटतं मला (1)\nसावळ्या मिलीच्या कविता (1)\nसावळ्या मुलीची गाणी (1)\nप्रिया भेटली तो दिवस अजून आठवतो\nतो बोलतो न काही\nतिला हसताच येत नाही\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://jalna.gov.in/mr/notice/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF-3/", "date_download": "2020-09-28T22:39:09Z", "digest": "sha1:ES6KSJFTW6LAPTUC3TZBQOREKJUXBAGV", "length": 6117, "nlines": 113, "source_domain": "jalna.gov.in", "title": "माहे आक्‍टोबर २०१९ मध्‍ये अतिवृष्‍टीमुळे नूकसान ग्रस्‍त बाधित शेतक-यांना अनुदान वाटप केलेल्‍या शेतक-यांची यादी तालुका मंठा | जिल्हा जालना, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nआय. एस. एम. ई. एस.\nअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क\nसह जिल्‍हा निबंधक वर्ग-१(निम्‍न श्रेणी )\nराष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र\nएसटीडी आणि पिन कोड\nआपले सरकार सेवा केन्द्र\nमाहे आक्‍टोबर २०१९ मध्‍ये अतिवृष्‍टीमुळे नूकसान ग्रस्‍त बाधित शेतक-यांना अनुदान वाटप केलेल्‍या शेतक-यांची यादी तालुका मंठा\nमाहे आक्‍टोबर २०१९ मध्‍ये अतिवृष्‍टीमुळे नूकसान ग्रस्‍त बाधित शेतक-यांना अनुदान वाटप केलेल्‍या शेतक-यांची यादी तालुका मंठा\nमाहे आक्‍टोबर २०१९ मध्‍ये अतिवृष्‍टीमुळे नूकसान ग्रस्‍त बाधित शेतक-यांन�� अनुदान वाटप केलेल्‍या शेतक-यांची यादी तालुका मंठा\nमाहे आक्‍टोबर २०१९ मध्‍ये अतिवृष्‍टीमुळे नूकसान ग्रस्‍त बाधित शेतक-यांना अनुदान वाटप केलेल्‍या शेतक-यांची यादी तालुका मंठा\nमाहे आक्‍टोबर २०१९ मध्‍ये अतिवृष्‍टीमुळे नूकसान ग्रस्‍त बाधित शेतक-यांना अनुदान वाटप केलेल्‍या शेतक-यांची यादी तालुका मंठा.\nजिल्हा प्रशासनाच्या मालकीची सामग्री\n© जालना जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 28, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/03/Give-yourself-hour-for-the-body-daily-and-stay-healthy-for-the-rest-of-your-life.html", "date_download": "2020-09-28T21:08:17Z", "digest": "sha1:DCF4THWYKF3HSVYEOLOBJZLUAVE3ZEUG", "length": 6124, "nlines": 61, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "दररोज शरीरासाठी 1 तास द्या आणि आयुष्यभर निरोही रहा", "raw_content": "\nदररोज शरीरासाठी 1 तास द्या आणि आयुष्यभर निरोही रहा\nbyMahaupdate.in सोमवार, मार्च १६, २०२०\nकोट्यवधी लोक रोज रात्री झोपतात. मात्र, त्यांपैकी सगळेच दुस-या दिवशीची सकाळ पाहायला या जगात राहत नाहीत. तुम्ही भाग्यवान आहात.\nतुम्हाला आणखी एक दिवस मिळाला. या एका दिवसासाठी ईश्वराचे आभार माना. हा दिवस संस्मरणीय होईल यासाठी संकल्प करा, त्या दिवसाचे सार्थक होईल, अशा पद्धतीने तो जगा.\nएक जुनी म्हण आहे- ‘लवकर निजे लवकर उठे, तया ज्ञान, आरोग्य भेटे’. ते खरेही आहे. सूर्य ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे.\nसूर्यादय झाल्यानंतर तुम्ही जितके उशिरा उठाल तितके जास्त सुस्त व्हाल. कोणतेही काम तुम्ही उत्साहाने करू शकणार नाही. कामातील चपळाई हरवेल. सूर्यादयानंतर जितक्या लवकर झोपेतून जागे व्हाल तितके तुम्ही ऊर्जावान, उत्साही आणि गतिमान झाल्याची तुम्हाला स्वत:लाच अनुभूती येईल.\nसूर्यादयापूर्वी उठलात तर अधिक उत्तम. पशू, पक्षी आणि घरातील ज्येष्ठांकडे पाहा. ते किती उत्साही आणि ऊर्जेने भरलेले असतात. कारण ते सगळे सूर्योदयाच्या आगे-मागेच उठलेले असतात. पहाटेच्या वेळी बाहेर प्रदूषणमुक्त ताजी हवा असते. व्यायाम करण्यासाठी ही वेळ अतिशय चांगली असते.\nदुसऱ्याच्या किडनीने नशीब पालटू शकते, मग निरोगी किडनीची गरजच काय लाखो रुपयांत ओपन हार्ट सर्जरी करता येते, मग काय करायचे निरोगी हृदय लाखो रुपयांत ओपन हार्ट सर्जरी करता येते, मग काय करायचे निरोगी हृदय काही ��जारांत मिळणारी बाइक आणि काही लाख रुपयांत मिळणा-या कारची किंमत आपल्याला चांगलीच कळते; मग ईश्वराने दिलेल्या शरीररूपी अमूल्य वरदानाचे मूल्य आपल्या लक्षात कसे येत नाही\nव्यायाम करावा की करू नये, असा काही पर्यायच नाही. तो करायलाच हवा. वजन कमी करण्यासाठी नाही, तर निरोगी राहण्यासाठी. शरीर तुमची काळजी घेण्यासाठी बनवलंय, तुम्हीही शरीराची काळजी घ्या. शरीर म्हणजे ईश्वराने तुम्हाला दिलेली भेट आहे.\nत्याची काळजी घेणं ही तुमची जबाबदारीही आहे. आयुष्यभर तुमचं शरीर म्हणजे तुमचा पत्ता असतं. एक तास व्यायामासाठी शरीराला द्या. बाकीचे 23 तास शरीर तुमची देखभाल करील.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://new.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%AD", "date_download": "2020-09-28T22:36:47Z", "digest": "sha1:4BG6JVPABHXE4ARZ643QH4KBCGDKURXT", "length": 4102, "nlines": 52, "source_domain": "new.m.wikipedia.org", "title": "सेप्टेम्बर ७ - Wikipedia", "raw_content": "\nथ्व दिं ग्रेगोरियन पात्रोयागु दिं खः थ्व दिं खुनु जुगु ऐतिहासिक घटनातः थु कथलं दु:\nदंयागु ला व दिंत:\nज्यानुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nफेब्रुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ (२९) (३०)\nमार्च १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअप्रिल १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nमे १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nजुन १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nजुलाई १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअगस्ट १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nसेप्टेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nअक्टोबर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nनोभेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nडिसेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/abhay-deol/", "date_download": "2020-09-28T21:17:17Z", "digest": "sha1:UUGEEEH366ROP5VDRHCVSEMPTMUPTBWU", "length": 27470, "nlines": 419, "source_domain": "www.lokmat.com", "title": "अभय देओल मराठी बातम्या | Abhay Deol, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nएनसीबी आता आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करणार\nशिवसेनेच्या कोंडीसाठी स्थायी समितीवर भाजपचे आक्रमक चेहरे\nकंगना रनौत बेकायदा बांधकामप्रकरणी कारवाईत काळेबेरे, BMC ने नियम मोडले\nअंतिम वर्ष परीक्षेसाठीची लिंक मिळणार येत्या दोन दिवसांत\nफेक स्मार्ट कार्ड बनविणारे अटकेत\nढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक\nगुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसे दिसतेय खूप सुंदर, फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nNCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या समोर घेतले होते सुशांत सिंग राजपूतने ड्रग्स\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nCoronaVirus News : कोरोनावर सापडले रामबाण औषध, IIT दिल्लीचा दावा\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एक���ण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\n'...अन्यथा घराणेशाहीचं चक्र तुटणार नाही', अभय देओलने केली बॉलिवूडची पोलखोल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nस्टार किड असूनही अभिनेता अभय देओलनेदेखील नेपोटिझमबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. ... Read More\nSushant Singh RajputAbhay Deolसुशांत सिंग रजपूतअभय देओल\nअनुराग कश्यपने इतक्या वर्षांनंतर केला धक्कादायक खुलासा; अभय देओलसोबतच्या माझ्या आठवणी फार वाईट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअभयने आपल्या अ‍ॅक्टिंगच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पण दिग्दर्शक अनुराग कश्यपला विचाराल तर अभयसोबत काम करण्याचा त्याचा अनुभव फार चांगला नाही. ... Read More\nAbhay DeolAnurag Kashyapअभय देओलअनुराग कश्यप\nशेवटी मी हे केलेच, माझ्या दिग्दर्शकासोबत मी झोपलो अभय देओलच्या पोस्टने सगळेच हैराण\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nहोय, अभयने अशी काही पोस्ट टाकली की, चाहते हैराण झालेत. ... Read More\nAbhay DeolMahesh Manjrekarअभय देओलमहेश मांजरेकर\nवेबसिरीजनंतर हा अभिनेता पुन्हा एकदा वळला बॉलिवूडकडे\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकाही दिवसांपूर्वी वेबसिरीजमध्ये दिसलेला हा अभिनेता पुन्हा एकदा बॉलिवूडकडे वळला आहे. ... Read More\nहा प्रसिद्ध नायक पहिल्यांदाच झळकणार खलनायकाच्या भूमिकेत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआजवरच्या अनेक चित्रपटांमध्ये हा कलाकार आपल्याला नायकाच्या भूमिकेत पाहायला मिळाला आहे. पण आता तो खलनायकाची भूमिका साकारणार आहे. ... Read More\nहॉलिवूडनंतर बॉलिवूडमध्ये ही अभिनेत्री अभय देओलच्या सिनेमातून करणार पदार्पण, पहा तिचे फोटो\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबॉलिवूडचा अभिनेता अभय देओलचा 'जंगल क्राय' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ... Read More\nअभय देओलने उडवली स्वत:च स्वत:ची खिल्ली, शेअर केले मजेशीर Meme\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअभयला फिल्म इंडस्ट्रीत १४ वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात त्याने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. पण आताश: तो फार कमी चित्रपटात दिसतो. अभय जितका उत्तम अभिनेता आहे, तितकाच उत्तम त्याचा सेन्स ऑफ ह्युमर आहे. ... Read More\nवेब क्वीन मिथिला पालकरच्या ग्लॅमरस अदा पाहून तिच्यावर व्हाल फिदा, SEE PHOTOS\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nMithila PalkarAbhay Deolमिथिला पालकरअभय देओल\nअर्चना पुरण सिंहने अनेकवेळा सांगूनही अभय देओलने या गोष्टीसाठी दिला होता नकार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअभिनेत्री अर्चना पुरण सिंह द कपिल शर्मा शोचा एक भाग आहे. तिने अभय देओलसोबत ‘ओए लकी लकी ओए’ या चित्रपटात काम केले होते. ... Read More\nदेओल घराण्यातील या मुलाला मिळेना काम म्हणे, माझ्याकडे सेलिब्रेट करण्यासाठी काहीही नाही...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअभिनयाची उत्तम जाण असूनही बॉलिवूडमध्ये काम न मिळणारे अनेकजण आहेत. देओल घराण्यातील एक अभिनेता असाच... ... Read More\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nDayabenची मालिकेत पुन्हा वापसी\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nपाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\n१ ऑक्टोबरपासून राज्यात 'मायक्रो लॉकडाऊन'; मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला होता सल्ला\nMI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं टेंशन वाढवलं\n हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली जातेय धमकी\nRanbir kapoor Birthday: रणबीर कपूरच्या ३८व्या वाढदिवसानिमित्ताने पहा त्याचे आतापर्यंत न पाहिलेले फोटो\nकंगना रनौत बेकायदा बांधकामप्रकरणी कारवाईत काळेबेरे, BMC ने नियम मोडले\nशिक्षणमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतरही विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच\nअंतिम वर्ष परीक्षेसाठीची लिंक मिळणार येत्या दोन दिवसांत\nठाण्यात म्हाडाने वाटली अतिरिक्त एफएसआयची विकासकांना खैरात\n११ दिवसांत १० लाख नवे रुग्ण, देशातील कोरोना रुग्णांची संख्या ६० लाखांवर\n“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्त��र; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\n एटीएममध्ये विसरलेले पाकीट पोलिसांनी केले परत\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nअधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दीपिकानं 'वेगळे'च अर्थ सांगितले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://blogs.shrutisagarashram.org/2017/02/wise-man-and-social-service.html", "date_download": "2020-09-28T21:08:26Z", "digest": "sha1:2JEREUGVDMZCAJA5TGDQ3XCD75LPXLHH", "length": 8876, "nlines": 144, "source_domain": "blogs.shrutisagarashram.org", "title": "ब्लॉग: श्रुतिसागर आश्रम (Shrutisagar Ashram): विद्वान पुरुष आणि लोककल्याण | Wise Man and Social Service", "raw_content": "ब्लॉग: श्रुतिसागर आश्रम (Shrutisagar Ashram)\nविद्वान पुरुष आणि लोककल्याण | Wise Man and Social Service\nजो स्वतःच संसारी, दुःखी आहे तो दुसऱ्यांना सुखाचा आणि आत्मशांतीचा मार्ग कसा दाखवू शकेल अन्धेन नियमाना यथान्धाः | या वचनाप्रमाणे एखाद्या अंधाने दुसऱ्या अंधांना मार्ग दाखविल्याप्रमाणे होईल. तो स्वतः वाट चुकेल आणि अन्य सर्वांनाही संकटामध्ये पाडेल. म्हणून अविद्वान पुरुषाने कधीही लोककल्याण करू नये. प्रथम स्वतःची उन्नति करून उद्धार करावा, त्यानंतरच दुसऱ्याचा उद्धार करावा. लोककल्याण करण्यापूर्वी त्याला नित्य काय व अनित्य काय याची स्पष्ट दृष्टि असणे आवश्यक आहे.\nअशा विद्वान पुरुषाने लोककल्याण करताना महत्वाचे लक्षात ठेवले पाहिजे की, बहुतांशी लोक अज्ञानी, अविद्वान आहेत. जे इंद्रियांना दिसते ते सर्व सत्य आहे असे मानणारे आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये अनेक प्रकारच्या कामना असून त्या पूर्ण करण्यासाठी ते कर्मामध्ये रममाण झालेले असतात. विषयोपभोगामध्ये आसक्त झालेले असतात. अशा लोकांना जर सांगितले की जे जे दिसते ते असत्य आहे, स्वप्नाप्रमाणे भासात्मक आहे तर त्यांची कर्म आणि कर्मफळामध्ये असलेली श्रद्धा आणि निष्ठा नाहीशी होईल. तसेच सर्व विषय दुःखवर्धन करणारे असल्यामुळे विषयांच्यामध्ये न रमता आत्मस्वरूपावर लक्ष केंद्रित करावे, कारण आत्मा हाच सत्य असून निरतिशय आनंदस्वरूप आहे आणि अन्य सर्व नाशवान, क्षणभंगुर आहे. याप्रकारे त्यांना उपदेश दिला तर त्यांची बुद्धि अपरिपक्व असल्यामुळे सत् आणि असत् चा, नित्यानित्याचा सूक्ष्म विवेक करण्यास अधिकारी नसते. त्यामुळे त्यांच्या मनात गोंध��� निर्माण होवून कर्मामधील श्रद्धा डळमळीत झाल्यामुळे उत्कर्षाऐवजी त्यांची अधोगतीच होते. म्हणून अज्ञानी, स्थूल बुद्धीच्या लोकांना एकदम पारमार्थिक तत्त्वाचा उपदेश देवू नये.\nयाउलट, सर्व मिथ्या आहे हे माहीत असले तरी ज्ञानी पुरुषाने अज्ञानी लोकांच्यासाठी उत्साहाने कर्म करावे. उदा. नाटकामध्ये अनेक प्रकारचे वेष घेणारा नट सर्व नाटकच आहे असे समजून सुद्धा आपली भूमिका सर्वस्व पणाला लावून वठवितो. क्षणात हसतो तर क्षणात रडतो. तसेच सर्वांनाही हसवितो किंवा रडवितो. परंतु तो मात्र अंतरंगामधून संपूर्ण अलिप्त असतो. त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाने सुद्धा कर्मासक्त लोकांच्याबरोबर राहाताना तितक्याच उत्साहाने कार्मानुष्ठान करावे.\n- \"श्रीमद् भगवद्गीता\" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२\n- हरी ॐ –\nस्वातंत्र्य आणि प्रकृतीचा स्वभाव | Freedom and...\nविद्वान पुरुष आणि लोककल्याण | Wise Man and S...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/04/news-0410201940/", "date_download": "2020-09-28T22:43:01Z", "digest": "sha1:53NIQURDD5T5W7EBNSU4XX7WVGMCJPWM", "length": 10229, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अल्पवयीन मुलीवर अत्याचार - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar News/अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nशिर्डी : शिर्डी शहरातील श्रीसाई निवारण आश्रम परिसरात हैदराबाद येथील एका अल्पवयीन मुलीला शिर्डी येथे तिच्या नातेवाईकाने आणले होते. यावेळी मुलीचा नातेवाईक असलेला पीजूस कांतीलाल चक्रवर्ती, रा. खरिदाबाद, हैदराबाद याने या मुलीवर अत्याचार केला.\nयाबाबत जर कोणाला काही सांगितले तर खून करील, अशी धमकी त्याने दिली. कालपिीडित मुलीने शिर्डी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पीजूस कांतीलाल चक्रवर्ती याच्याविरोधात भा. दं. वि. ३७६, बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम ८, १२ पोस्कोप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nचक्रवर्ती याला अटक करण्यात आली असून, घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी भेट दिली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मिथून घुगे हे करीत आहेत.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय ��सणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/11/news-1110201937/", "date_download": "2020-09-28T21:25:05Z", "digest": "sha1:VTCVH6DHCNJF7UE37NXWEWX3T2UK5KD3", "length": 11740, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "जनताच पाच वर्षे तुम्हाला घरी बसवणार - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar News/जनताच पाच वर्षे तुम्हाला घरी बसवणार\nजनताच पाच वर्षे तुम्हाला घरी बसवणार\nकोपरगाव : केंद्रात महायुतीची सत्ता आहे. राज्यातही २०१९ ला महायुतीचीच सत्ता येणार असल्याने जनताच पाच वर्षे तुम्हाला घरी बसवणार आहे, असा टोला महायुतीच्या उमेदवार आ. स्नेहलता कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांना लगावला. यांना अडीच किलोमीटर लांब ठेवा, असे विधान काळे यांनी केले होते. त्याला आ. कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिले.\nराज्यात केलेल्या विविध विकास कामांमुळे जनतेमध्ये युतीविषयी प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्यातरी आघाडीची सत्ता येणार नाही. इतर पक्षातील नेते व कार्यकर्ते सेना-भाजपमध्ये मेगा भरती सुरू आहे, असे त्या म्हणाल्या.आ. कोल्हे कोपरगावातील कॉर्नर सभेत बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, गेल्या पाच वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील विकासकामांचा अनुभव सामान्य माणूस घेत आहे. अनेक योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे.\nत्यामुळे कोणी कितीही वल्गना केल्या आणि पोकळ आश्वासने दिली, त��ी जनता त्याला भीक घालणार नाही. देश बदललाय, राज्य बदललय त्यामुळे कोपरगावही या बदलाला साथ देणार आहे. कोणाबरोबर राहिल्यास विकास होईल हे जनतेला आता कळाले आहे. त्यामुळे जनता भाजपबरोबरच राहिल. तरुणांना भाजप हाच आशावाद वाटत आहे. मतदारसंघात केलेल्या विकासकामांची पावती म्हणूनच जनता पुन्हा महायुतीला निवडून देणार असल्याचा आत्मविश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/11/the-cause-of-chimurdis-death-was-not-understood-for-months-parents-warning-of-self-immolation/", "date_download": "2020-09-28T22:46:31Z", "digest": "sha1:B7DTC6AXSK3A5PLWDVSB7T5VE3NRUTV5", "length": 12662, "nlines": 151, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "महिना झाला तरी चिमुरडीच्या मृत्यूचे कारण समजेना; आईवडिलांचा आत्मदहनाचा इशारा - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar North/महिना झाला तरी चिमुरडीच्या मृत्यूचे कारण समजेना; आईवडिलांचा आत्मदहनाचा इशारा\nमहिना झाला तरी चिमुरडीच्या मृत्यूचे कारण समजेना; आईवडिलांचा आत्मदहनाचा इशारा\nअहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :मुंबई व पुणे येथून आलेल्यांना गावात संस्थात्मक क्वारंटाईन केले जाते. क्वारंटाइन केलेल्या अशाच एका कुटुंबाबाबत ह्रदय हेलावून टाकणारी घटना अकोले तालुक्यात घडली.\nमुलीचा मृत्यू तर झालाच परंतु तिच्या मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठीही तिच्या पालकांना रूग्णालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. आज महिना लोटला तरी मुलीचा मृत्यू कशाने झाला हेच त्यांना सांगितलेले नाही.\nजूनमध्ये विश्वास शिंदे व स्वाती शिंदे मुलुंड येथून आपल्या अकोले तालुक्यातील मूळ गावी शिळवंड घोटी येथे आले. नियमानुसार त्याना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.\nत्याच काळात एकेदिवशी त्यांची मुलगी अनन्या (वय ५ वर्षे) हिला पहाटे संर्पदंश झाला. मात्र, डॉक्टरांनी कोरोनाचा संशय व्यक्त करीत जबाबदारी ढकलली. तिला तातडीने जवळच्या कोतूळ येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले.\nज्या सापाने दंश केला, त्याला मारण्यात आलेले होते. मारलेला साप आणि मुलीला रुग्णालयात घेऊन गेल्यावर शिंदे यांनी तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली.\nपरिचारिकांनी शिंदे यांना एक इंजेक्शन आणायला सांगितले. त्यांनी ते आणून दिले. त्यानंतर दहा मिनिटांत शिंदे यांना सांगण्यात आले की, मुलीला सर्पदंश झालेला नाही, तर करोनाची लक्षणे दिसत आहेत.\nतिला संगमनेरला हलविण्यास सांगण्यात आले. रुग्णवाहिकेतून नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. रुग्णवाहिकेत वैद्यकीय सुविधा नव्हत्या. त्यामुळे डोळ्यादेखत मुलीचा मृत्यू पाहावा लागला.\nया घटनेला आता महिना उलटला आहे. तरी त्या मुलीचे मृत्यूचा दाखला मिळाला नाही. त्यासाठी ते पालक दररोज दवाखान्याचे उंबरे झिजवत आहेत. आपली मुलगी नेमकी कशाने गेली.\nहेही हे प्रशासन सांगू शकत नसेल तर संयमाचा बांध फुटणारच. त्या मुलीच्या आईने वेदना लपवत प्रशासनाच्या सावळ्या गोंधळाविरोधात लढा पुकारला आहे. आम्हाला न्याय मिळावा, जे दोषी असलतील त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा आत्मदहन करू, असा इशारा शिंदे दाम्पत्याने दिला आहे.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/14/open-the-temple-the-kid-became-aggressive/", "date_download": "2020-09-28T21:10:23Z", "digest": "sha1:CMEAQLKBMLIC7XD2UF6KI2IRC2HBFU2V", "length": 12095, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "साईमंदिर खुले करा; मनसे झाली आक्रमक - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar News/साईमंदिर खुले करा; मनसे झाली आक्रमक\nसाईमंदिर खुले करा; मनसे झाली आक्रमक\nअहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- देशात सर्वत्र लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मंदिरे अद्यापही बंद ठेवण्यात आली आहे.\nयातच आता जगात ख्याती असलेले जिल्ह्यातील शिर्डी येथील साई मंदिर भाविकांसाठी खुले करण्याची मागणी मनसेने केली आहे. शिर्डी येथील साईबाबा मंदिर गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. राज्यात इतर सर्व आस्थापना राज्य सरकारने सुरू केल्या आहे. मात्र प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत अजून कुठलाही निर्णय घेतला नाही.\nयामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिर्डीत साईबाबा मंदिर खुले करण्यासाठी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान नगर मनमाड महामार्गावरून मोर्चा काढून घोषणाबाजी करत मनसे नेते बाळा नांदगावकरांसह शेकडो कार्यकर्ते प्रवेशद्वार क्रमांक चार लगत जमा झाले होते.\nयावेळी आयोजित रॅलीला पोलिसांनी बॅरिगेटींगजवळच रोखले. बाळा नांदगावकर यांच्यासह पाच जण���ंना आत प्रवेश देण्यात आला. साईबाबा मंदिरासमोर नांदगावकर यांनी दर्शन घेत त्यांच्यासह 5 पदाधिका-यांनी संस्थान प्रशासकिय इमारतीमध्ये जावून संस्थानचे मुख्य कार्यकारी आधिकारी के. एच. बगाटे यांची भेट घेतली.\nयावेळी बोलताना नांदगावकर म्हणाले,मंदिरे तसेच प्रार्थनास्थळे खुली झाली तर राज्य सरकारच्या तिजोरीतच भर पडणार आहे. तसेच संस्थान कर्मचार्‍यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण साईंबाबांंच्या समोर दंडवत घातले. तसेच या भेटीत साईमंदीर खुले करण्यासाठी तसेच कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली.\nयावेळी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे, सहा. पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, साईमंदीर पोलीस निरीक्षक हनुमंत गाढे आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, क��य असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://tusharnagpur.blogspot.com/2010/01/", "date_download": "2020-09-28T22:15:46Z", "digest": "sha1:4HJJ4NR4LTZLJQMBJTXPIX3PWPI3GIOZ", "length": 9412, "nlines": 280, "source_domain": "tusharnagpur.blogspot.com", "title": "तुष्की नागपुरी: जानेवारी 2010", "raw_content": "\nनागपूरचा कवी तुष्की नागपुरी याच्या कविता या ब्लाग वर वाचा\nगुरुवार, ७ जानेवारी, २०१०\nया बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही\nबाहेर जाताना विचारते कोणती साडी घालू\nउत्तर देताच म्हणते घालू का हिरवाच शालू\nआधीच ठरले होते तर विचारायचे कशाला\nकोणतीही घाल म्हणायची सोय नाही बिचाऱ्याला\nतसे म्हटले तर नको तेव्हा रूसून बसणार बाई\nया बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही\nही गाडी चालवणार तेव्हा मी डोळे मिटतो\nहिला इतर गाड्यांचा अफाट अंदाज असतो\nकुठेही ब्रेक लावते कुठेही शहनाई हार्नची\nडेंटींग पेन्टींगनेच होते सांगता महिन्याची\nहवे तसे वळणावर कधीच वळत नाही\nया बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही\nआउच्या काऊचे काहीतरी उगाच सांगत बसते\nटिव्ही सिरियलच्या प्रसंगांवर हसते रडते\nया कानातून त्या कानात केले तर येतो राग\nऐकण्याचे नाटक केले तर तेही पडते महाग\nयांना दया म्हणूनही जरा शांत राहता येत नाही\nया बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही\nद्वारा: Tushar Joshi तारिख: गुरुवार, जानेवारी ०७, २०१० ६ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\n तुष्की नागपुरीच्या ब्लाग वर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. या ब्लाग वरच्या सर्व कविता तुष्की नागपुरी यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांचे सर्व हक्क तुष्की नागपुरी यांच्या कडे आहेत. तुम्हाला कविता आवडली व मित्रांना दाखवावीशी वाटली तर या ब्लाग चा दुवा त्यांना द्या. कविता कॉपी पेस्ट करून किंवा ईमेल करून पाठवावीशी वाटली तर तुष्की नागपुरी हे कलाकाराचे नाव पण त्या कवितेसोबत राहू द्या.\nनेहमीच वाटतं मला (1)\nसावळ्या मिलीच्या कविता (1)\nसावळ्या मुलीची गाणी (1)\nया बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-wachak-lihitat-marathi-article-1764", "date_download": "2020-09-28T21:03:14Z", "digest": "sha1:M665N2OWX6K3JZAEWMD3G63CQ63ND4IK", "length": 10403, "nlines": 121, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Wachak Lihitat Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 28 जून 2018\nनिवेदन : ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा.\nसंपर्कासाठी पत्ता : सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २.\nसकाळ साप्ताहिकचा २३ जूनचा ’वेध शैक्षणिक बदलांचा...’ अंक हातात पडताच विलक्षण आनंद झाला. अंकाचे मुखपृष्ठ अत्यंत सुंदर आहे. या अंकातील हेरंब कुलकर्णी यांचा रेस्ट year बेस्ट year हा लेख आवडला. पालकांनी आपल्या पाल्याच्या शैक्षणिक आवडीविषयी त्यांच्याबरोबर संवाद साधणे आवश्‍यक आहे. दहावी-बारावीनंतरचा अभ्यासक्रम पूर्ण करताना आरोग्य, मैदानी खेळ याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. सोशल मीडियाचा वापर कमीत कमी करून पुस्तकी वाचनाकडे अधिक लक्ष द्यायला हवे, असे हेरंब कुलकर्णी यांनी दिलेले सल्ले योग्य वाटले. त्यामुळे पालकांनी हा अंक संग्राह्य ठेवावा असाच आहे. तसेच सायली काळे यांच्या स्पर्धा परीक्षांचा गेटवे या सदरामधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींची चांगली माहिती मिळते. हे सदर विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचावे.\nसमीर सतीश कुलकर्णी, कोल्हापूर\nआरोग्याची काळजी कशी घ्यावी आणि विविध आजारांना कसे सामोरे जावे, हे सांगणारा आरोग्य विशेष हा अंक प्रत्येकाने आवर्जून वाचावा असाच आहे. भारतीयांचे आरोग्य सुधारले, हाड व सांध्याचे विकार, सदोष आहार, साथीचे आजार टाळताना, कॅन्सरचा धोका टाळा, बदलत्या जीवनशैलीचा भाग हे सर्वच लेख माहितीपूर्ण आहेत. कॅन्सरचा धोका टाळता येऊ शकतो, असे सांगणारा कॅन्सरचा धोका टाळा हा डॉ.चेतन देशमुख यांचा लेख सकारात्मक ऊर्जा देतो, तर सर्व आजारांचे मूळ हे आहारात असते. आहार योग्य नसेल तर अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे संतुलित आहार घेऊन आजार कसे टाळावेत हे सांगणार डॉ. मेधा पटवर्धन यांचा लेख तरुणांनी जरूर वाचावा. कारण फास्टफूडमुळे गंभीर आजारांना आपण आमंत्रण देतो आहोत, हे त्यांच्या लक्ष्यात येईल.\nसुवर्णा पवार, आसू, फलटण\nनवीन तंत्रज्ञानाविषयी रंजक माहिती\nसकाळ साप्ताहिकमध्ये वैभव पुराणिक यांचे ‘टेक्‍नोसॅव्ही’ हे सदर प्रसिद्ध होते. यात तंत्रज्ञान क्षेत्रात���ल ताज्या घडामोडींची माहिती मिळते. १९ मे २०१८ या अंकात प्रसिद्ध झालेला ’फेसबुकची दुसरी बाजू’ हा लेख माहितीपूर्ण होता.\nपालकांचे गैरसमज दूर करणारा लेख\nसकाळ साप्ताहिकाचा करिअर विशेषांक (९ जून २०१८) अत्यंत वाचनीय होता. या अंकात डॉ. श्रीराम गीत यांचे ’करिअरच्या वाटेतील धोके’ आणि ’पालकत्वाची जबाबदारी’ हे दोन्ही लेख सर्वच पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे करिअरविषयी अनेक प्रकारचे गैरसमज असतात. या अज्ञानाचा फायदा घेऊन काही व्यावसायिक मंडळी कोट्यवधी रुपये कमावतात. करिअरसंबंधीचे हे गैरसमज दूर करण्यासाठी श्रीराम गीत यांचे लेख महत्त्वाचे ठरतात.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/govt-of-india-announces-guidelines-for-unlock-4-bmh-90-2261942/", "date_download": "2020-09-28T23:17:33Z", "digest": "sha1:DS2UKEO3ONRRO7DKMGVGPSPQ5QS6UJ6W", "length": 13470, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Govt of India announces guidelines for ‘Unlock 4’ bmh 90 । अनलॉक ४ : मेट्रोसह सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी; शाळा, महाविद्यालये राहणार बंद | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nअनलॉक ४ : मेट्रोसह सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी; शाळा, महाविद्यालये राहणार बंद\nअनलॉक ४ : मेट्रोसह सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी; शाळा, महाविद्यालये राहणार बंद\nकरोनामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाउन हळूहळू शिथिल केला जात असुन, अनलॉक ३ चा टप्पा ३१ ऑगस्टला संपत असल्यानं केंद्र सरकारकडून अनलॉक ४ मध्ये नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. अनलॉक ४ मध्ये केंद्र सरकारनं धार्मिक सांस्कृतिक, राजकीय, मनोरंजन कार्यक्रमांना परवानगी दिली आहे. तर शाळा, महाविद्यालये तूर्तास बंद ठेवण्यात आली आहेत. परवानगी देण्यात आलेल्या कार्यक्रमांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.\nअनलॉक ४ स���ठीच्या मार्गदर्शक सूचना आज केंद्रीय गृहमंत्रालयानं जाहीर केल्या आहेत. अनलॉक ४ मध्ये केंद्र सरकारनं मेट्रो सेवा सुरू करण्यासह सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय व धार्मिक सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. २१ सप्टेंबरपासून राज्यात हे कार्यक्रम घेता येणार असून, त्यासाठी काही बंधन घालण्यात आली आहेत.\nगृहमंत्रालयानं जाहीर केलेल्या मार्गदर्शक एकाच छताखाली होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये केवळ १०० लोकांनाच सहभागी होता येणार आहे. त्याचबरोबर अशा कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना तोंडावर मास्क, सोशल डिस्टन्सिगचं पालन, थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर यांचा वापर करणे अनिवार्य असणार आहे. त्याचबरोबर करोनासंदर्भात सरकारनं जाहीर केलेल्या इतर नियमाचं पालन करण्यात यावं, असंही केंद्र सरकारनं म्हटलं आहे.\nअनलॉक ४ मध्ये केंद्र सरकार चित्रपटगृह खुली करण्यास परवानगी देण्याची अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयांच्या बाबतीतही निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती. मात्र, चित्रपटगृहांसह स्विमिंग पूल (जलतरण तलाव), आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा (विशेष विमान सेवा वगळून) सप्टेंबरमध्येही बंदच राहणार आहे. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांशी चर्चा केल्यानंतर केंद्र सरकारनं शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nरत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांचे प्रमाण नियंत्रणात\nमुंबईत करोना रुग्णांच्या एकूण संख्येने ओलांडला २ लाखांचा टप्पा\nCoronavirus : एका दिवसात ३६ टक्के बाधित\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\n‘ती’ घटना धक्कादायक आणि चिंताजनकही\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 NEET-JEE : “जर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला नाही, तर मी पंतप्रधानांची भेट घेईल”\n योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाजवळ रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीसह मुलाची गोळ्या घालून हत्या\n3 घुसखोरीचा मोठा डाव उधळला; BSF ला भारत-पाक सीमेजवळ सापडला २५ फूट खोल बोगदा\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/akshay-kumar-ranveer-singh-ajay-devgn-with-rohit-shetty-in-sooryavanshi-movie-1888628/", "date_download": "2020-09-28T22:00:17Z", "digest": "sha1:4VH3JGQSHS6SHPBJV2KWWP3OFQBCXKWM", "length": 11788, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "akshay kumar ranveer singh ajay devgn with rohit shetty in sooryavanshi movie | जबरदस्त… ‘सुर्यवंशी’ अक्षयसोबत सिंघम, सिम्बाही झळकणार | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nजबरदस्त… ‘सुर्यवंशी’ अक्षयसोबत सिंघम, सिम्बाही झळकणार\nजबरदस्त… ‘सुर्यवंशी’ अक्षयसोबत सिंघम, सिम्बाही झळकणार\nबहुचर्चित ‘सुर्यवंशी’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे\nअॅक्शन, रोमान्स, कॉमेडी, ड्रामा या सर्व गोष्टी एकाच चित्रपटात म्हटलं की दिग्दर्शक रोहित शेट्टी आठवल्याशिवाय राहत नाही. ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘सिंघम’, ‘गोलमाल’, ‘सिम्बा’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफीस गाजवलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा रोहित शेट्टीचा बहुचर्चित ‘सुर्यवंशी’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये अजय देवगण आणि रणवीर सिंहदेखील पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.\nअभिनेता अक्षय कुमारने नुकताच सोशल मीडि���ावर एक फोटो शेअर करत याविषयीची माहिती दिली आहे. शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये अभिनेता रणवीर सिंह, अजय देवगण, अक्षय कुमार, रोहित शेट्टी आणि करण जोहर झळकत आहेत. विशेष म्हणजे रणवीर आणि अजयदेखील सूर्यवंशीचा एक भाग होणार असल्याचा सूचक संदेश या फोटोमधून देण्यात आला आहे.\nदरम्यान, रोहित शेट्टी त्याच्या प्रत्येक चित्रपटाच्या शेवटी आगामी प्रोजेक्टची माहिती देत असतो. ‘सिम्बा’च्या क्लायमॅक्समध्येही त्याने त्याच्या ‘सूर्यवंशी’ची घोषणा केली होती. या क्लायमॅक्समध्येही सिंघमची भूमिका वठविणारा अजय फोनवर अक्षयशी संवाद साधतांना दाखविण्यात आला होता. त्यामुळे रोहितच्या आगामी ‘सूर्यवंशी’मध्ये अजय, अक्षय आणि रणवीर या तिघांची जोडी जमणार असा अंदाज लावण्यात येत आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 हार्दिकला ‘भाऊ’ म्हटल्यामुळे क्रिस्टल डिसुजा झाली ट्रोल\n2 सिद्धार्थच्या लग्नाबाबत प्रियांकाची आई म्हणते…\n3 अजयच्या वेडापायी लागले गुटख्याचे व्यसन, झाला कॅन्सर अन् आता म्हणतो…\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/newstags/kashmir-issue", "date_download": "2020-09-28T22:56:46Z", "digest": "sha1:AYYY6E7O66WKDQYFRB4H3JVQ6YQ33PQV", "length": 20307, "nlines": 228, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "काश्मीर प्रश्न - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > काश्मीर प्रश्न\n‘काश्मिरी हिंदूंवरील अत्याचार व पूर्वोत्तर भारतातील धर्मांतर’ यावर हिंदु राष्ट्र अधिवेशनात विचारमंथन \n‘पनून कश्मीर अत्याचार आणि नरसंहार निर्मूलन विधेयक 2020’ पारित करण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे – राहुल कौल, राष्ट्रीय संयोजक, ‘यूथ फॉर पनून कश्मीर’ Read more »\nजम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून भाजपचे नेते, त्यांचे वडील आणि भाऊ यांची हत्या\nजिहादी आतंकवाद्यांनी भाजपचे नेते शेख वसीम बारी, त्यांचे वडील बशीर अहमद आणि त्याचा भाऊ उमर बशीर यांना गोळ्या घालून ठार केल्याची घटना ८ जुलैला रात्री घडली. Read more »\nकलम 370 हटवले, आता काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न हवेत \nजम्मू-काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी केंद्रशासनाने कलम 370 आणि 35 (अ) हटवून इतिहास रचला आहे; मात्र त्यावर समाधानी न रहाता आता पुढे जाऊन काश्मीरमधील जिहादी आतंकवादाची मूळ समस्या सोडवण्याची आवश्यकता आहे. Read more »\nसुरक्षादलांच्या सतर्कतेमुळे पुलावामाप्रमाणे आक्रमण करण्याचा आतंकवाद्यांचा कट उधळला\nजिहादी आतंकवाद्यांचा येथे पुन्हा एकदा गाडीच्या माध्यमांतून स्फोट घडवून मोठी हानी करण्याचा कट सुरक्षदलांच्या सतर्कतेमुळे उघळून लावण्यात आला. Read more »\n‘मोदी पंतप्रधान असेपर्यंत काश्मीरचा प्रश्‍न सुटणार नाही ’ – ��ाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाझी विचारांचे अनुकरण करत आहे. (चोराच्या उलट्या बोंबा गेली ७ दशके पाकिस्तान तेथील हिंदूंचा वंशसंहार करत आहे, ते नाझीपेक्षाही अधिक अमानुष आहे. Read more »\nभारताच्या अंतर्गत प्रकरणात नाक खुपसू नका – भारताची तुर्कस्थानला चेतावणी\nजम्मू-काश्मीर भारताचे अविभाज्य अंग असून तो आमचा अंतर्गत विषय आहे. तुर्कस्थानचे राष्ट्रपती एर्दोगान यांची काश्मीरच्या संदर्भातील सर्व विधाने आम्ही फेटाळून लावतो. तुर्कस्थानच्या नेतृत्वाने आमच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करू नये. सत्य काय आहे, ते नीट समजून घ्यावे. Read more »\nधुळे येथे फॅक्ट प्रदर्शनाचे आयोजन \n‘मॉब लिंचिंग’ची ओरड करणारे काश्मीरमध्ये १९९० ला घडलेल्या ‘मॉब लिंचिंग’विषयी मूग गिळून गप्प का , असा प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी केला. Read more »\nकाश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी काश्मीरमध्ये ‘स्वतंत्र होमलँड’ची निर्मिती करा \nकाश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करण्यासाठी काश्मीरमध्ये म्हणजेच स्वभूमीत स्थायिक होण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावे आणि काश्मिरी हिंदूंची पुनर्वसन योजना ही कालबद्ध समयमर्यादा ठेवून राबवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली Read more »\nपाकिस्तानने जगभरातील राजदूतावासांमध्ये उभारला ‘काश्मीर कक्ष’, भारताकडून आक्षेप\nपरराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले आहे की, पाकने काश्मीर कक्ष चालू करण्यामागे ‘विविध देशांत असलेल्या स्थानिक पाकिस्तानी नागरिकांना भडकावणे आणि खोट्या प्रचाराच्या माध्यमातून त्यांचे कट्टरतावाद निर्माण करणे’, हा मुख्य हेतू आहे. Read more »\n(म्हणे) ‘काश्मीरमधील स्थिती पाहून जगातील एखादा मुसलमान हातात बंदूक घेईल ’ – इम्रान खान\nकाश्मीरमधील स्थिती पाहून जगातील १३० कोटी मुसलमानांपैकी एखादा मुसलमान हातात बंदूक हाती घेईल. मी विचार करतो की, मी काश्मीरमध्ये असतो आणि ५५ दिवसांपासून मला बंद केलेे असते, तर मीही बंदूक हाती घेतली असती, असे विधान इम्रान खान यांनी केले. Read more »\nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आक्रमण इतिहासाचे विकृतीकरण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या चित्रपट देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस बजरंग दल भाजपा भ्रष्टाचार मंदिरे वाचवा मार्गदर्शन रणरागिणी शाखा रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विधिज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु जनजागृती समितीची स्थापना घटस्थापनेच्या शुभदिनी म्हणजेच ७ आॅक्टोबर २००२ या दिवशी करण्यात आली. धर्मशिक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण आणि हिंदूंची एकजूट हे समितीचे मुख्य ध्येय आहे.\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/nagpur/away-city-contiguity-nature-canvas/", "date_download": "2020-09-28T21:14:57Z", "digest": "sha1:KQKGD4B6M5C2NFUSVKTVIFTR2GMBB43C", "length": 32427, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "शहर से दूर, कुदरत की आगोश में... कुंचला चालतो कॅनव्हॉसवर - Marathi News | Away from the city, in the contiguity of nature ... on a canvas | Latest nagpur News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nफेक स्मार्ट कार्ड बनविणारे अटकेत\nगुंतवलेले ८८ लाख व्याजासह परत करण्याचे आदेश\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\n“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा\n“शेतकरी संकटात राहावा अशीच दोन्ही काँग्रेसची इच्छा आहे का\nढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक\nगुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसे दिसतेय खूप सुंदर, फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nNCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या समोर घेतले होते सुशांत सिंग राजपूतने ड्रग्स\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nCoronaVirus News : कोरोनावर सापडले रामबाण औषध, IIT दिल्लीचा दावा\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर��याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nशहर से दूर, कुदरत की आगोश में... कुंचला चालतो कॅनव्हॉसवर\nशहरातील प्रसिद्ध चित्रकार प्रकाश बेतावार यांनी स्वत:च्या खासगी जागेवर कलावंतांचा मेळा भरविण्याचा निर्धार केला आणि शहरापासून १८ किमी दूर असलेल्या चक्कीखापा, बोकारा येथे एक ‘आर्ट हाऊस’ साकारले.\nशहर से दूर, कुदरत की आगोश में... कुंचला चालतो कॅनव्हॉसवर\nठळक मुद्देचक्कीखापा येथे बेतावारांनी साकारले ‘आर्ट हाऊस’‘चांद्रयान २’ वाट बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींची\nनागपूर : कलेच्या प्रांतात कलावंतांचीच मर्जी चालते आणि त्याच्या मर्जीला धक्का लागेल असले कृत्य कुणाकडूनही झाले तर त्याचा हिरमोड होतो. मात्र, त्याचे आविष्कार त्या स्थितीतही सुरू असतात. कलावंतांचा हिरमोड होऊ नये, ही खबरदारी रसिकांची, राज्यकर्त्यांची अन् सामान्यांनीही घ्यावी लागते. कारण कलावंत घडविणे, ही भविष्यकालीन संवेदनशील नागरिक निर्मितीची प्रक्रिया आहे. त्यात कोण, कसे सहकार्य करतो हा भाग वेगळा. ही जबाबदारी जो कुणी स्वीकारेल, तो त्याच्या वाट्याला येणाऱ्या पांथस्थाला मार्गस्थ करतो. ही नाळ ओळखून शहरातील प्रसिद्ध चित्रकार प्रकाश बेतावार यांनी स्वत:च्या खासगी जागेवर कलावंतांचा मेळा भरविण्याचा निर्धार केला आणि शहरापासून १८ किमी दूर असलेल्या चक्कीखापा, बोकारा येथे एक ‘आर्ट हाऊस’ साकारले.\nगोधनी रोडवरील बोकारा परिसरात असलेल्या चक्कीखापा येथे भोसला मिलिटरी स्कूल असलेल्या टेकडाच्या शेजारी निर्जन निसर्गरम्य स्थळी प्रकाश बेतावार आणि त्यांची पत्नी मीना बेतावार यांनी स्वत:च्या खासगी जागेमध्ये ‘युफोरिया-ओपन एअर आर्ट हाऊस’ साकारले आहे. स्वत:चा खासगी व्यवसाय सांभाळत असताना, त्यांच्यातील कलासक्त रसिकाला आणि कलावंताला हे आर्ट हाऊस साकारण्याची प्रेरणा मिळाली. विविध जंगली फळाफुलांची झाडे, मचाण अन् कलावंतांचे मन रमेल, अशी व्यवस्था त्यांनी स्वपरिश्रमाने येथे साकारली आहे. या रम्य स्थळी कुंचला घेऊन कॅनव्हॉसवर उकेरावयाच्या मानवीय संवेदनेला प्रोत्साहन मिळेल, असे दिलखुलास वातावरण तयार करण्यात आले आहे. येथे ते स्वत: दररोज सकाळी येतात, निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेत कोरे कॅनव्हॉस टांगतात आणि त्यावर मनाच्या कप्प्यातून उफाळलेल्या भावभावनांना आकार देत या ‘आर्ट हाऊस’ रंगसंगतीने मळवून टाकतात. ते इथे एकटेच नसतात, तर अनेक कलावंतांना सोबत घेऊनही येतात आणि त्यांना त्यांच्या मनातील मुक्तछंद आविष्काराला आकार देण्यासाठी प्रोत्साहनही देत असतात.\nयेथेच त्यांनी ‘चांद्रयान टू’ची चित्रकृती खास पंतप्रधानांसाठी साकारली आहे. ७ सप्टेंबरला चंद्रावर चांद्रयान उतरणार होते आणि त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरला येणार होते. तेव्हा, ही चित्रकृती मोदींना भेट देण्याची तयारी होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे ती इच्छा अद्याप तरी पूर्ण झालेली नाही. त्यांचे हे ‘आर्ट हाऊस’ सर्व कुंचलाधारकांसाठी नि:शुल्क उघडे आहे. एवढेच नव्हे तर ज्या ज्या कलाप्रकारातील कलावंतांना निरंकुश व्हायचे आहे, त्या संगीत, नाट्य, लेखक, नृत्य, शिल्पकार कलावंतांना येथे हक्काचे मोकळे व्यासपीठ सहज उपलब्ध आहे.\nनागपूरचा संपूर्ण इतिहास शिल्पकृतीत साकारायचा आहे - प्रकाश बेतावार\nओडिशा तटावर सुदर्शन पटनायक ज्याप्रकारे कोणतीही घटना वाळुकाकृतीत साकारतात, त्याच धर्तीवर मलाही नागपुरात नागपूरचा संपूर्ण इतिहास वाळुकाकृतीमध्ये साकारायचा आहे. गोंड राजाच्या इतिहासापासून ते आजच्या मेट्रोपर्यंतच्या कलाकृती पुढच्या पिढीला दाखवायच्या आहेत. त्यासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जागा उपलब्ध होणे गरजेचे आहे. शिवाय, कलावंतांनीही पुढे येणे गरजेचे असल्याचे प्रकाश बेतावार यांनी सांगितले. त्याच अनुषंगाने, ओपन एअर स्टुडियोच्या धर्तीवर हे आर्ट हाऊस साकारल्याचे बेतावार यांनी सांगितले.\n\"नेचर\" चा \"गेम\": मानवाच्या अस्तित्वापुढे आव्हान\nशहरी भाग चिमण्यांसाठी प्रतिबंधितच; नैसर्गिक संतुलन बिघडण्याची स्थिती\nचिमणी खरी नैसर्गिक ‘कीटकनाशक’; चिमण्यांनी परत फिरण्याची गरज\nजागतिक चिमणी दिवस : अंगणात, घरात, जेवणाच्या ताटाजवळ दिसणारी चिऊताई गायब\nअवकाळीने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी\nभरदिवसा पेठरोडला वटवृक्षावर चालविला कटर\nकोरोना सर्वेक्षणाचे आशा वर्कर्सना ३०० रुपये द्या : आंदोलन\nनागपूर जिल्ह्यात युरियाचा तुटवडा\nनागपूर जिल्हा परिषद : विरोधकांना हाकलले सभापतींच्या कक्षातून\nभरधाव ट्रकने तिघांना चिरडले, मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात\nअध्ययन, अध्यापन अहवालाची माहिती भरणारी वेबसाईटच असुरक्षित\nनाट्य परिषदेतर्फे राज्यातील हौशी रंगकर्मींसाठी विशेष तरतूद\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nDayabenची मालिकेत पुन्हा वापसी\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nपाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\n१ ऑक्टोबरपासून राज्यात 'मायक्रो लॉकडाऊन'; मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला होता सल्ला\nMI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं टेंशन वाढवलं\n हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली ��ातेय धमकी\nRanbir kapoor Birthday: रणबीर कपूरच्या ३८व्या वाढदिवसानिमित्ताने पहा त्याचे आतापर्यंत न पाहिलेले फोटो\nकंगना रनौत बेकायदा बांधकामप्रकरणी कारवाईत काळेबेरे, BMC ने नियम मोडले\nशिक्षणमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतरही विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच\nअंतिम वर्ष परीक्षेसाठीची लिंक मिळणार येत्या दोन दिवसांत\nठाण्यात म्हाडाने वाटली अतिरिक्त एफएसआयची विकासकांना खैरात\n११ दिवसांत १० लाख नवे रुग्ण, देशातील कोरोना रुग्णांची संख्या ६० लाखांवर\n“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\n एटीएममध्ये विसरलेले पाकीट पोलिसांनी केले परत\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nअधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दीपिकानं 'वेगळे'च अर्थ सांगितले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/maharashtra/sudden-change-of-aurangabad-district-collector", "date_download": "2020-09-28T20:34:31Z", "digest": "sha1:WPWVLRNWHYA2SL4AWY37VJ7VIEE2BTTS", "length": 2861, "nlines": 68, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Sudden change of Aurangabad District Collector", "raw_content": "\nऔरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांची अचानक बदली\nऔरंगाबाद - Aurangabad - प्रतिनिधी :\nकोरोना संसर्गकाळात अचानकपणे औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या बदलीचे आदेश धडकले. सोमवारी सायंकाळी उदय चौधरी यांची बदली मंत्रालयात उपसचिव पदावर करण्यात आली.\n2010 आयएएस असलेले उदय चौधरी मूळचे जळगाव येथील असून 2018 मध्ये सिंधुदुर्ग येथून त्यांना औरंगाबादच्या जिल्हाधिकारी पदाची धुरा देण्यात आली होती. अवघ्या 2 वर्षात आणि त्यातल्या त्यात कोरोना संसर्गकाळात त्यांना बदलण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/nagpur-prashasakiy-vibhagabaddal-mahiti-bhag-1/", "date_download": "2020-09-28T20:55:29Z", "digest": "sha1:OKMBFJYWZZVPHG44FEJSP5BE7TQ5RQYB", "length": 12223, "nlines": 241, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "नागपूर प्रशाकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग1)", "raw_content": "\nनागपूर प्रशाकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग1)\nनागपूर प्रशाकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग1)\nनागपूर प्��शाकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग1)\nउद्योग विरहित जिल्हा कोणता\nगडचिरोली जिल्ह्याच्या व छत्तीसगडच्या सीमेवरून वाहणारी नदी कोणती\nसावली हे रेशमी कापडाच्या उत्पादनाशी संबंधीत असलेले ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे\nमहाराष्ट्रातील कोणत्या भागात संत्र्याचे पीक मोठ्या प्रमाणात येते\nफळे हवाबंद करण्याचा उद्योग कोणत्या जिल्ह्यात चालतो\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाचे उत्पादन मुख्यत्वे कोणत्या भागात मिळते\nराष्ट्रीय महामार्ग क्र.सात व सहा कोणत्या जिल्ह्यात एकत्र येतात\nपवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे\nखंडांतर्गत स्थानामुळे नागपूरचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे\nमहाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा कोणता\nनागपूर विभागाचे प्रादेशिक नाव काय आहे\nगडचिरोली हा पूर्वी कोणत्या जिल्ह्याचा भाग होता\nमहाराष्ट्रात विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते\nमहाराष्ट्रातील सर्वात शेवटी अस्तित्वात आलेला जिल्हा कोणता\nमहाराष्ट्राच्या अती पूर्वेकडील जिल्हा कोणता\nनागपूर विभागात एकूण किती जिल्हे आहेत\nमहाराष्ट्राच्या आग्नेयेस कोणते राज्य आहे\nचंद्रपूर, भंडारा परिसरात सरासरी किती से.मी. पाऊस पडतो\nनागपूर विभागाच्या पूर्व भागात कशा स्वरूपाचा पाऊस पडतो\nनागपूराहून मुंबईस जाताना कोणता घाट लागतो\nमहाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे\nसह्याद्रि रांग कशी जाते\nगोदावरी व तापी नदीस वेगळी करणारी पर्वत रांग कोणती\nसातपुडा पर्वत रांग कशी पसरली आहे\nगाविलगड व नर्नाळा किल्ले कोणत्या पर्वतात आहेत\nमहाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून वाहणारी नदी कोणती\nवैनगंगा, पूर्णा, पैनगंगा, कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत\nप्राणहिता हे नाव कोणत्या दोन नद्यांच्या संगमास म्हणतात – वर्धा व वैनगंगा.\nतापी व नर्मदा नद्या कशा वाहतात\nभंडारा, चंद्रपूर, गोंदिया या भागास कशाचा प्रदेश म्हणतात\nबोदलकसा, नवेगाव बांध हे तलाव कोणत्या जिल्ह्यात आहेत\nताडोबा, घोडाझरी, असलमेंढा हे तलाव कोणत्या जिल्ह्यात आहेत\nयेलदरी व सिद्धेश्वर ही धरणे कोणत्या नदीवर बांधलेली आहेत\nमध्यप्रदेशात सातपुडा पर्वतात उगम पावणारी नदी कोणती\nगोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्व भागातून कोणती नदी वाहते\nतुमसर येथे कशाची मोठी बाजारपेठ आहे\nसेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर���च सेंटर कोठे आहे\nसर्वाधिक मॅग्नीज खाणी कोणत्या जिल्ह्यात आहेत\nनागपूर हे कोणत्या लोहमार्गावरील प्रमुख जंक्शन आहे\nभारताची महत्वाची सर्वसामान्य माहिती\nमहाराष्ट्राची महत्वाची सर्व सामान्य माहिती\nनाशिक प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/current-affairs-of-19-may-2017-for-mpsc-exams/", "date_download": "2020-09-28T22:34:25Z", "digest": "sha1:JM5PIYJDYB6AFJC5LKFQTTTDAYGIK5EI", "length": 14060, "nlines": 224, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Current Affairs of 19 May 2017 For MPSC Exams", "raw_content": "\nचालू घडामोडी (19 मे 2017)\nभारतीय खगोलशास्त्रज्ञ डॉ. कुलकर्णी यांना डॅन डेव्हिड पुरस्कार :\nभारतीय शास्त्रज्ञ, महाराष्ट्राचे भूमिपुत्र श्रीनिवास कुलकर्णी यांची अंतराळ विज्ञान क्षेत्रातील भरीव योगदानासाठी नामांकित डॅन डेव्हिड पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.\nदहा लाख डॉलर असे या पुरस्काराचे स्वरूप असून तेल अवीव विद्यापीठातील डॅन डेव्हिड फाउंडेशनच्या वतीने हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.\nकुलकर्णी यांच्याअगोदर तीन भारतीयांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यात लेखक अमिताव घोष, संगीतकार जुबिन मेहता आणि रसायनशास्त्रज्ञ सीएनआर राव यांचा समावेश आहे.\nश्रीनिवास कुलकर्णी हे पासाडिना येथील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीत खगोलभौतिकीचे प्रोफेसर आहेत. पॅलोमर ट्रॅन्शेंट फॅक्‍टरीचे संस्थापक आणि संचालक म्हणून ते ओळखले जातात.\nचालू घडामोडी (18 मे 2017)\nभारत आणि सिंगापूरच्या नौदलाचा संयुक्त सराव :\nभारत आणि सिंगापूरच्या नौदलाने चीनच्या वाढत्या प्रभावक्षेत्राचा साक्षी असलेल्या दक्षिण चिनी समुद्रात सात दिवस चालणारा संयुक्त सराव सुरू केला.\nसिंगापूर-भारत समुद्री द्विपक्षीय सरावात भारतीय नौदलाच्या चार युद्धनौका, तसेच लांब पल्ल्याचा मारा करणारे पाणबुडीविरोधी विमान पी 81 भाग घेत आहे.\nदोन्ही नौदलांमधील मोहीम वाढविण्याच्या हेतूने हा सराव घेतला जात आहे. या सरावादरम्यान समुद्रातील विविध मोहिमांतर्गत कारवायांची योजना आखण्यात आली आहे.\nनौदलाचे प्रवक्ता कॅप्टन डी.के. शर्मा यांनी सांगितले, की या वर्षी समुद्रातील सरावादरम्यान पाणबुडीविरोधी युद्धकौशल्य, जमीन, आकाश तसेच जमिनीखालील दलांबरोबरच हवाई संरक्षण, तसेच जमिनीवरील चकमकींवर भर असेल.\nसिंगापूर नौदलाचे अनेक युद्धनौका या सरावात भाग घेत आहेत. त्याचबरोबर यामध्ये सिंगापूरचे समुद्री गस्त विमान फोकर एफ 50 आणि एफ 16 विमानही सहभागी होईल.\n‘रेरा’च्या अध्यक्षपदी गौतम चटर्जी यांची नेमणूक :\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (रेरा)च्या अध्यक्षपदी माजी अतिरिक्त मुख्य सचिव आणि गृहनिर्माण विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव गौतम चटर्जी यांची नेमणूक करण्यात आली आहे.\nतर सार्वजनिक आरोग्य विभागाचे विद्यमान प्रधान सचिव डॉ. विजय सतबीरसिंग यांचीही सदस्यपदी निवड झाली आहे.\nतसेच न्यायपालिकेतून बी.डी. कापडणीस यांचीही सदस्यपदी निवड झाली आहे.\nमराठी पत्रकार परिषदेचे पुरस्कार जाहीर :\nमराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ संपादक, विचारवंत मा.गो. उपाख्य बाबुराव वैद्य यांना जाहीर झाला आहे.\nप्रतिष्ठेच्या ग.त्र्यं. माडखोलकर पुरस्कारासाठी ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक गजानन जानभोर यांची निवड करण्यात आली आहे.\nजूनच्या तिसऱ्या आठवड्यात नागपूर येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.\nतसेच यासोबतच परिषदेच्या अन्य पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली असून आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार गोपाळ साक्रीकर यांना जाहीर झाला आहे, तर आचार्य अत्रे पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके यांना सन्मानित केले जाणार आहे.\nनॅशनल जिओग्राफिक बी स्पर्धेत भारतीयांचा झेंडा :\nअमेरिकेतील प्रतिष्ठित नॅशनल जिओग्राफिक बी स्पर्धेत पुन्हा एकदा भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांनी वर्चस्व गाजविले. यंदाच्या स्पर्धेचे पहिले बक्षिस व 50 हजार डॉलरची शिष्यवृत्ती 14 वर्षांच्या प्रणय वरदा याने जिंकली. वेदा भट्टराम हा आणखी एक भारतीय वंशांचा मुलगा तिसरा आला आहे.\nतसेच यंदाच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या 10 स्पर्धकांपैकी सहा भारतीय वंशाचे होते. गेल्या वर्षीची स्पर्धा ही भारतीय वंश��च्या मुलाने जिंकली होती. गेल्या एक दशकापासून या स्पर्धेत भारतीय-अमेरिकी विद्यार्थ्यांचा दबदबा आहे.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (20 मे 2017)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/1237/", "date_download": "2020-09-28T21:29:06Z", "digest": "sha1:PJAYRXFK5CT5KTRZOYBA2FS4J5WA5S3T", "length": 13181, "nlines": 87, "source_domain": "aajdinank.com", "title": "आरोग्याची काळजी घेत कर्तव्य बजाविण्याचे गृहमंत्र्यांचे पोलिसांना आवाहन - आज दिनांक", "raw_content": "\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nकायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र मुंबई\nआरोग्याची काळजी घेत कर्तव्य बजाविण्याचे गृहमंत्र्यांचे पोलिसांना आवाहन\nनवी मुंबई पोलीस आयुक्तालयाला गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट\nनवी मुंबई, दि. ११ : सध्याच्या लॉकडाऊन काळात नवी मुंबईतील पोलीस बांधव अत्यंत मेहनतीने आपले कर्तव्य बजावत आहेत, याचा मला अभिमान आहे. कोरोना विरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी त्यांनी आरोग्याची काळजी घेत कर्तव्य बजावावे असे भावनिक आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल नवी मुंबई येथे केले नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त संजीव कुमार, सह पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर, उपायुक्त सर्वश्री सुरेश मेंगडे शिवराज पाटील, अशोक दुधे, प्रवीण पाटील,पंकज डहाणे आदी अधिकारी उपस्थित होते.\nनवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कोविड संदर्भातील होत असलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. पोलिस व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची अधिक काळजी घेण्याबाबत आयुक्तांना सू���ना केली. तसेच पोलीस आयुक्तालयासाठी आधुनिक ड्रोन सुविधा आवश्यक सामग्री घ्यावी अशाही सूचना मंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी केल्या.\nबैठकीच्या सुरुवातीला नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाने लॉकडाऊन काळात केलेल्या कामाबाबत संगणकीय सादरीकरणाद्वारे श्री. संजीव कुमार यांनी सविस्तर माहिती दिली. यात प्रामुख्याने पोलिस व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य संदर्भातील घेतलेली काळजी तसेच त्यांना पुरविण्यात आलेल्या सुविधा, परप्रांतीय कामगारांना केलेली मदत त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्याबाबत केलेली कार्यवाही आदींची माहिती देण्यात आली.तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे बांधकाम,पोलीस स्टेशन बांधकाम संदर्भातील अडीअडचणींबाबत चर्चा केली.\nयानंतर गृहमंत्री श्री. देशमुख यांनी नेरूळ येथील पोलिसांसाठी उभारलेल्या सावली कोविड विलगीकरण कक्षाची पाहणी करून उपयुक्त सूचना दिल्या.\nपोलिसांसाठी 50 खाटांचे विशेष कोविड केअर सेंटर\nनवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या वतीने पोलिसांसाठी ५० खाटांचे विशेष कोविड केअर सेंटर कळंबोली येथे उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन गृहमंत्र्यांच्या हस्ते बैठकीपूर्वी करण्यात आले. अशा प्रकारचे विशेष सुविधा सेंटर सर्व ठिकाणी उभारण्याबाबतच्या सूचना पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना दिल्या असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली.\nतसेच नवी मुंबई पोलीस आयुक्त संजीव कुमार यांनी हे सेंटर सुरू केल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन गृहमंत्र्यांनी केले. कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पोलीस बांधवांबद्दल तीव्र दुःख असल्याचे गृहमंत्री म्हणाले, पोलिसांसाठी, त्यांचे आरोग्य उत्तम राहावे याकरिता आपण सदैव प्रयत्नशील असल्याचे गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.\n← सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षणास प्रवेश सुरू\nदर्जेदार शिक्षणाबरोबरच कौशल्याधारित शिक्षण महत्त्वाचे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी →\nकोविडसंदर्भात राज्यात २ लाख २५ हजार गुन्हे दाखल\nराज्यात लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ४७८ गुन्हे दाखल; २५८ लोकांना अटक\nदूध उत्पादकांच्या मागण्या मान्य होइपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार महायुतीच्या बैठकीत निर्णय\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n१९ हजार ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी; ११ हजार ९२१ नवीन, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के – आरोग्यमंत्री\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nमहाराष्ट्र मुंबई संगीत सांस्कृतिक\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबई शिक्षण संगीत सांस्कृतिक\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2020-09-28T22:05:18Z", "digest": "sha1:X7HJMNXFQQMJG6TDQLNDFZ3XORMV4FC3", "length": 5913, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ - विकिपीडिया", "raw_content": "भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ\nभिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ [१]\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९\nअबु आसिम आजमी सपा ३७५८४\n२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका[संपादन]\nरूपेश म्हात्रे - शिवसेना\n^ \"भारत परिसीमन आयोग यांची अधिसू्चना\" (PDF). Archived from the original (PDF) on ३० जुलैै २०१४. २४ October २००९ रोजी पाहिले. |विदा दिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nठाणे जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉ��� इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/new-sangvi-rasta-surakshah-campaign-by-human-rights-protection-awareness/", "date_download": "2020-09-28T22:18:10Z", "digest": "sha1:SOTU3U3HMWMRJ2VI2ILG6ZITTSU4CVIF", "length": 10515, "nlines": 119, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "Rasta Surakshah campaign by Human Rights Protection & Awareness -", "raw_content": "\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nमानवी हक्क सरक्षण च्या वतिने राष्ट्रीय सडक सूरक्षा जनजागृती आभियान\nHuman rights Protection Awareness News: सजग नागरिक टाइम्स🙁New Sangvi)नवी सांगवी येथे मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रुतीच्या वतीने\nराष्ट्रीय सडक सुरक्षा जनजागृती आभियान फेमस चौक ,साई चौक,कृष्णा चौक,येथे स्लोगन,भिती पत्रके,स्पीकर द्वारे, करण्यात आले.\n130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारत देशात वर्षाला 2 लाख लोकांचा अपघातात मृत्यू होतो, महाराष्टात 2018 ला 13000 लोकांचा अपघाती मृत्यू झाला .\nहिंदी बातमी : Hardik Patel को भाषण करते वक्त शख़्स ने थप्पड़ मारा\nयामध्ये 25 तें 45 वयाच्या नागरिकाचे प्रमाण जास्त आहे,90% प्रमाण हे मानवी चुकीमुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे.\nयाचे कारण अति वाहनाचा वेग, मद्यपान करून वाहन चालवने, चालकावरील अती कामाचा अतीरीक्त ताण,\nअज्ञान, लेन कटींग, ओव्हरटेक करणे,क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, अशा विविध प्रकारच्या कारणांमुळे अपघात होतात,\nहिंदी बातमी : भारत के top 20 experts “Online पैसा कैसे कमाते है ये सिखाने के लिए एक साथ आ रहे हैं\nम्हणून आम्ही “नजर हटी दुर्घटना घटी” आवरा वेगाला सावरा जिवाला, सेफ्टी होल्ड लाईफ इज गोल्ड,\nमत करो मस्ती जिदगी नही सस्ती,सडक सुरक्षा, जीवन रक्षा,अति घाई संकटात जाई,\nमनाचा ब्रेक उत्तम ब्रेक,Human rights Protection &Awareness तर्फे अशा विविध स्लोगणद्धारे पत्रकाद्धारे\n,स्पीकरद्धारे प्रत्येक सिग्नलला व रोडवर ही जनजागृती करण्यात आल्याचे शहराध्यक्ष अन्ना जोगदंड यांनी सांगितले.\nहिंदी बातमी Muslim Bank Chairman के पद से पी.ए. इनामदार को दूर करने का आदेश\nयावेळी राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर मुळशी विभाग महिला अध्यक्षा संजना करंजवने,\nपश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड,उपाध्यक्ष विकास शहाणे, मूरलीधर दळवी,\nमहाराष्ट्र संघटण सचिव राजश्री गागरे, ,ऋतूजा जोगदंड स्वानंद राजपाठक, पंडित वनसकर,\nप्रकाश बंडेवार,जालींदर दाते,गजानन धाराशिव कर,संपदा ईतापे,राहुल शेंडगे,\nगोरखनाथ वाघमारे, हनुमंत पंडीत, सा.का प्रदीप गायकवाड, बदाम कांबळे,ईत्यादी मान्यवर जनजागृती आभियानात सहभागी झाले असल्याची माहिती मिळाली .\nहिंदी बातमी: पुणेकर मतदाता के लिये free मे सरबत Distribution\n← ग्रामीण पोलिस दलातील 2 पोलिस कर्मचारी निलंबीत\nभारतातील पहिले मुस्लिम अल्पसंख्याक इंक्युबेशन केंद्र सुरू →\nआद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२५ व्या जयंतीनिमित्त अन्नदान ,घरगुती वस्तूंचा भव्य लकी ड्रा\nPatil estateमधील जळीतग्रस्तांना ५०० भोजन पाकिटांचे वाटप\nएका मालदार गून्हेगाराला पाठीशी घालण्यासाठी वानवडी पोलीसांनी शाळा तोडण्याचे केले पत्रव्यवहार\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nसजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे : कोरोना संक्रमणामुळे जनजीवन विस्कळित झाले असून नागरिकांना वेळेवर औषध उपचार मिळत नसल्याने एकीकडे संताप\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/dt-crime-watch/bhusawal-kinhi-gramsabha", "date_download": "2020-09-28T22:28:24Z", "digest": "sha1:AEVUA67FB74K22EVMGXSBJINFQY7SCUJ", "length": 4822, "nlines": 70, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "भुसावळ : किन्ही ग्रामसभेत गोंधळ ; पोलीस बंदोबस्त", "raw_content": "\nभुसावळ : किन्ही ग्रामसभेत गोंधळ ; पोलीस बंदोबस्त\nतालुक्यातील किन्ही येथे ‘आपला गाव आपला विकास’ अंतर्गत ग्रामसभेचे आज दि.७ रोजी सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात आले होते.\nयात ग्रामस्थांनी गावातील ठप्प विकास कामे, पदाधिकार्‍यांनी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीची परस्पर संगनमताने विल्हेवाट लावली यासह गावातील सफाईचा प्रश्‍न, कर्मचार्‍यांचे वेतन, सौचालय अनुदानाचे बोगस लाभार्थींच्या मुद्यावर ग्रामसभेत ग्रामस्थांनी गोंधळ घातल्याने ही ग्रामसभा रद्द करण्यात आली.\nयामुळे गावात काही काळ तणावाचे वातावण निर्माण झाले होते. ग्रामसभा सरपंच हर्षा येवले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. यावेळी उपसरपंच प्रदीप कोळी, ग्रा.पं. सदस्य नलिनी पाटील, आशा तायडे, पुष्पा बाविस्कर, सुरेखा चौधरी, सुनंदा बोंडे, छाया सुरवाडे, किरण घुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.\nग्रामसभा वादळी होणार असल्याच्या शक्यतेमुळे ग्रामस्थानी मोठ्या संख्येत हजेरी लावली होती. यामुळेच सभेसाठी पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होता. यावेळी तालुक्याचे पो.नि. रामकृष्ण कुंभार,यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांनी कडक बंदोबस्त ठेवला. गावात स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाला आहे. ग्रा.पं.च्या मुख्य प्रवेशद्वारासह गावात ठिक ठिकाणी कचर्‍याचे ढिग दिसून येत असल्याची नाराजी ग्रामस्थांमधून व्यक्त करण्यात आली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2020-09-28T21:53:07Z", "digest": "sha1:C5F2RB5PEYEWFOAZOJ66QKLP526ZKXA2", "length": 8779, "nlines": 96, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "khadak police", "raw_content": "\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nखडक पोलीसांकडून चार जणांवर मोकका अंतर्गत कारवाई\nखडक पोलीसांकडून मोकका अंतर्गत कारवाई..\nसनाटा प्रतिनिधी ; पुणे शहर हे विद्येचे माहेर घर ओळखले जाते यात गुन्हेगारांची संख्या हि जास्त, परंतु काहि पोलीसांच्या खाक्यामुळे आता गुन्हेगारांवर थोडेफार तरी जरब बसत आहे .खडक पोलीस स्टेशन च्या हद्दीत अ���्दुल गनी खान वय 34 (घोरपडे पेठ) अक्षय राजेश नाईक वय 28 (घोरपडे पेठ) अक्रम नासिर पठाण वय 27 (औंध ) अक्षय अंकुश माने वय 23 (घोरपडे पेठ ) या चौघांवर मोकका अंतर्गत कारवाई करण्यात आली असुन त्या चौघांना जेरबंद करण्यात आले आहे .त्यांच्या वर घरफोडी, धमकावणे, खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी, घर बळकावने , दहशत माजवणे, दरोडा, मारामारी, या सारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यांनी संघटीतरित्या गुन्हे केल्याचे आढळून आल्याने त्याच्या विरूद्ध पोलीस उपायुकत परिमंडल 1 बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेन्द्र मोकाशी व संभाजी शिरके, पोलीस निरिक्षक( गुन्हे ) तपास पथकाचे पो उप निरिक्षक आनंत व्यवहारे, संजय गायकवाड, पोलीस कर्मचारी सर्फराज शेख, महेश बारवकर, महेश कांबळे, अनिकेत बाबार,यांनी मिळून प्रस्ताव तयार केला होता त्यावर शिक्का मोरबत रविंद्र सेनगावकर अप्पर पोलीस आयुकत दक्षिण प्रादेशिक विभाग पुणे शहर यांनी करून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन 1999 चे कलम 3 (2)3 (4) प्रमाणे कारवाई आदेश पारित केले आहे त्या नुसार सर्व आरोपी विरोधात मोकका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे पुढील तपास शहर विभागाचे सहायक पोलीस आयुकत बाजीराव मोहिते हे करत आहेत,\n← जींस पर बिंदी लगाने किसने कहा\nविवाह बंधन नव्हे एक करार आहे: →\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nमहिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कोंढव्यातील मौलानाला(molana) एका वर्षाची शिक्षा\nसंयमाचा महिना – रमजान\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nसजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे : कोरोना संक्रमणामुळे जनजीवन विस्कळित झाले असून नागरिकांना वेळेवर औषध उपचार मिळत नसल्याने एकीकडे संताप\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/online-test-category/police-recruitment/", "date_download": "2020-09-28T21:56:35Z", "digest": "sha1:F4HDNH7UL4TTQ62ZBN77RXLTG4EVHR5T", "length": 14405, "nlines": 184, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Police Bharti 2017 Written Exam Practice Paper PB-42 | पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-42 | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र र���ज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 1 वर्षांपूर्वी | By Maharashtranama News\nसरावासाठी तुम्हाला हव्या असलेल्या खालील पर्यायावर क्लिक करा\nअहमदनगर जिल्हा पोलीस भरती (2 Papers)\nअकोला जिल्हा पोलीस भरती परीक्षा (2 Papers)\nअमरावती जिल्हा पोलीस भरती (1 Paper)\nऔरंगाबाद शहर पोलीस भरती (1 Paper)\nऔरंगाबाद ग्रामीण पोलीस भरती (0 Paper)\nबीड जिल्हा पोलीस भरती (2 Papers)\nभंडारा जिल्हा पोलीस भरती (1 Paper)\nबी.आर.एस.आय गोंदिया पोलीस भरती (0 Paper)\nबुलढाणा जिल्हा पोलीस भरती (1 Paper)\nचंद्रपूर जिल्हा पोलीस भरती (2 Papers)\nसी.आर.पी.एफ नागपूर पोलीस भरती परीक्षा (2 Papers)\nधुळे जिल्हा पोलीस भरती (1 Paper)\nगडचिरोली जिल्हा पोलीस भरती (1 Paper)\nगडचिरोली पोलीस भरती (1 Paper)\nगोंदिया जिल्हा पोलीस भरती (1 Paper)\nहिंगोली जिल्हा पोलीस भरती (2 Papers)\nजळगाव जिल्हा पोलीस भरती (1 Paper)\nजळगाव पोलीस भरती (1 Paper)\nजालना जिल्हा पोलीस भरती (1 Paper)\nकोल्हापूर बटालियन पोलीस भरती (1 Paper)\nकोल्हापूर शहर पोलीस भरती (2 Papers)\nकोल्हापूर जिल्हा पोलीस भरती परीक्षा (3 Papers)\nलातूर जिल्हा पोलीस भरती (3 Papers)\nमुंबई बॅन्ड्समॅन पोलीस भरती (1 Paper)\nमुंबई शहर पोलीस भरती (5 Papers)\nमुंबई रेल्वे पोलीस भरती (1 Paper)\nनागपूर शहर पोलीस भरती (2 Papers)\nनागपूर जिल्हा पोलीस भरती परीक्षा (2 Papers)\nनागपूर रेल्वे पोलीस भारती (3 Papers)\nनागपूर गट ग्रामीण १३ पोलीस भरती (1 Paper)\nनांदेड जिल्हा पोलीस भरती (1 Paper)\nनांदेड पोलीस भरती (1 Paper)\nनंदुरबार जिल्हा पोलीस भरती (1 Paper)\nनाशिक शहर पोलीस भरती (2 Papers)\nनाशिक ग्रामीण पोलीस भरती (1 Paper)\nनवी मुंबई शहर पोलीस भरती (2 Papers)\nउस्मानाबाद जिल्हा पोलीस भरती (3 Papers)\nउस्मानाबाद पोलीस भरती (1 Paper)\nपालघर जिल्हा पोलीस भरती (1 Paper)\nपरभणी जिल्हा पोलीस भरती (1 Paper)\nपोलीस भरती सराव पेपर (41 Papers)\nपुणे शहर पोलीस भरती (4 Papers)\nपुणे ग्रामीण पोलीस भरती (2 Papers)\nरायगड जिल्हा पोलीस भरती (1 Paper)\nरत्नागिरी शहर पोलीस भरती (1 Paper)\nरत्नागिरी जिल्हा पोलीस भरती (1 Paper)\nसांगली जिल्हा पोलीस भरती (2 Papers)\nसातारा जिल्हा पोलीस भरती (2 Papers)\nसातारा पोलीस भरती (1 Paper)\nसिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरती (2 Papers)\nसोलापूर ग्रामीण पोलीस भरती (2 Papers)\nएस.पी.आर.एफ पोलीस भरती (0 Paper)\nएस.आर.पी.एफ औरंगाबाद पोलीस भरती (1 Paper)\nएस.आर.पी.एफ दौंड पोलीस भरती (3 Papers)\nएस.आर.पी.एफ गोंदिया पोलीस भरती (1 Paper)\nएस.आर.पी.एफ हिंगोली पोलीस भरती (1 Paper)\nएस.आर.पी.एफ हिंगोली पोलीस भरती परीक्षा (0 Paper)\nएस.आर.पी.एफ जालना पोलीस भरती (1 Paper)\nएस.आर.पी.एफ कोल्हापूर पोलीस भ���ती (1 Paper)\nएस.आर.पी.एफ मुंबई पोलीस भरती (1 Paper)\nएस.आर.पी.एफ नागपूर पोलीस भरती (2 Papers)\nएस.आर.पी.एफ नवी मुंबई पोलीस भरती (1 Paper)\nएस.आर.पी.एफ पुणे पोलीस भरती (2 Papers)\nएस.आर.पी.एफ सोलापूर पोलीस भरती (1 Paper)\nएस.आर.पी.एफ वडसा गडचिरोली पोलीस भरती (1 Paper)\nठाणे शहर पोलीस भरती (1 Paper)\nठाणे ग्रामीण पोलीस भरती (1 Paper)\nवर्धा जिल्हा पोलीस भरती (1 Paper)\nवर्धा पोलीस भरती (1 Paper)\nवाशिम जिल्हा पोलीस भरती (1 Paper)\nयवतमाळ जिल्हा पोलीस भरती (1 Paper)\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nपोलीस भरतीसाठी सज्ज आहात | मग जाणून घ्या मैदानी चाचणी परीक्षेतील बदल\nनाणारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मावस भावाला भूखंडाचे श्रीखंड | निलेश राणेंचा खळबळजनक दावा\nशरद पवारांना आयकर विभागाची नोटीस | उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजारांचा दंड\nभाजपमध्ये लवकरच राजकीय भूकंप | दिग्गज नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर | राष्ट्रवादीची बैठक\nVIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nराज्यात आज कोरोनाचे २०,५९८ रुग्ण वाढले | तर ४५५ रुग्णांचा मृत्यू\nWhatsApp मध्ये लवकरच एक अकाऊंट मल्टीपल डिव्हाईसमध्ये\nही विधेयकं शेतकऱ्याला गुलाम बनवतील | कृषि विधेय���ावरून राज्यसभेत घमासान\nगलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्ष | संरक्षण मंत्र्यांची संसदेत महत्त्वाची माहिती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2020-09-28T21:52:27Z", "digest": "sha1:XDUWZP4IQRI36GZVLTLNZWEETBKKIN4N", "length": 2700, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:स्वीडनचे पंतप्रधान - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"स्वीडनचे पंतप्रधान\" वर्गातील लेख\nएकूण ७ पैकी खालील ७ पाने या वर्गात आहेत.\nLast edited on २२ एप्रिल २०१३, at २२:१०\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०१३ रोजी २२:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/congress-president-rahul-gandhi-in-mumbai-to-meet-party-workers-24557", "date_download": "2020-09-28T21:06:49Z", "digest": "sha1:AMDAAOODXOK7DUXQZE6DPJJKLWZQZVDG", "length": 11809, "nlines": 145, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "LIVE - राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nLIVE - राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर\nLIVE - राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर\nBy मुंबई लाइव्ह टीम | प्रशांत गोडसे सत्ताकारण\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी ते भिवंडी न्यायालयात मंगळवारी सकाळी 11 वाजता हजर राहतील. ही सुनावणी भिवंडी दिवाणी न्यायालयाचे मु���्य न्यायाधीश ए.ए. शेख यांच्या कोर्टात होणार आहे. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे\nयावेळी हा दावा समरी ट्रायलप्रमाणे चालवता जाणार नसून तो समन्स ट्रायलप्रमाणे चालवावा, या आशयाच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. या सुनावणीत दोषारोप न्यायालयासमोर मांडले जाणार आहे.\n12.18 - ही लढाई निश्चित जिंकू - राहुल गांधी\n12.17 - विचारधारेसाठी लढाई सुरू राहणार - राहुल गांधी\n12.15 - शेतकरी, महागाई, बेरोजगारीवर मोदी मौन - राहुल गांधी\n12.14 - याचिकेवरील पुढील सुनावणी 10 ऑगस्टला\n11.41 - राहुल गांधींना न्यायालयाचे आरोप अमान्य\n11.40 - न्यायालयाकडून राहुल गांधींविरोधात आरोप निश्चित\n11.39 - राहुल गांधी भिवंडी न्यायालयात उपस्थित, न्यायालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा\n11.31 - न्यायालयात दोषारोपपत्र दाखल\n11.10 - सुनावणीसाठी राहुल गांधी भिवंडी न्यायालयात\nमहात्मा गांधींची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच घडवून आणली, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भिवंडीत केलं होतं. या वक्तव्याविरोधात आरएसएसचे शहरजिल्हा कार्यवाहक राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात मानहानीची याचिका दाखल केली.\nविमानतळावर या कार्यकर्त्यांची उपस्थिती\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं मंगळवारी मुंबई विमानतळावर आगमन होताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, गुरुदास कामत यांनी स्वागत केलं.\nराहुल गांधी मुंबईत दाखल झाल्याच्या निमित्ताने गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये बूथ स्तरीय काँग्रेस कार्यकर्ता महासंमेलन आयोजित केलं आहे. या महासंमेलनाला राहुल गांधी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.\nअसा असेल मुंबई दौरा\nभिवंडी न्यायालयाच्या सुनावणीनंतर राहुल गांधी पक्षाच्या कार्यक्रमाला लावणार उपस्थिती\nदुपारी सव्वा तीन वाजता राहुल गांधींची गोरेगावमध्ये सभा\nकाँग्रेस ऑफलाईन आणि ऑनलाईन प्रोजेक्ट शक्ती कॅम्पेन करणार सुरू, अनावरण राहुल गांधींच्या हस्ते\nप्रत्येक बूथ कार्यकर्ता आपलं व्होटर आयडी राहुल गांधींना पाठवणार\nकार्यकर्त्यांना तीन प्रकारचं साहित्य देणार\nमोदी सरकार चार वर्षात कसं अपयशी ठरलं यावर आधारित 'विश्वासघात' हे पुस्तक कार्यकर्त्यांना दिलं जाईल\nरस्ते, नालेसफाई, शिक्षण, आरोग्य या विषयांचा समावश असलेलं चार पानांचं तिसरं डॉक्युमेंट मुंबई महापालिकेवर असेल\nराहुल गांधीमुंबईभवंडी न्यायालयसुनावणीपोलिसस्वयंसेवक संघविमानतळ\nमुंबईतल्या आकाशवाणी आमदार निवासस्थानात बाॅम्ब \nIPL 2020 : मुंबई इंडियन्सविरोधात अखेर सुपर ओव्हरमध्ये बंगळुरूनं मारली बाजी\nराज्यात ११ हजार ९२१ नवे रुग्ण, दिवसभरात १८० जणांचा मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे २०५५ नवे रुग्ण, ४० जणांचा दिवसभरात मृत्यू\nगिलबर्ट हिलच्या जतन आणि संरक्षणाची गरज - उद्धव ठाकरे\nसुटी सिगारेट आणि बिडी विकण्यास महाराष्ट्रात बंदी\nमुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण\n रेस्टाॅरंट लवकरच सुरू होणार, मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत\n‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याला निवडणुकीचं तिकीट मिळणं दुर्दैवी\nसंजय राऊत यांचा ‘तो’ वादग्रस्त व्हिडिओ न्यायालयाने मागवला\nशिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईन बनवण्याची भूक, ‘या’ काँग्रेस नेत्याचा टोमणा\nमनसेचे मुद्दे रोकठोक पण…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2020-09-28T22:27:30Z", "digest": "sha1:VCYRJS6XS4QQXOJP34AYNPCIH4FOZNDH", "length": 4302, "nlines": 51, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पोप बेनेडिक्ट सोळावा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपोप बेनेडिक्ट सोळावा (एप्रिल १६, इ.स. १९२७:मार्क्ट्ल आम इन, जर्मनी - ) हा २५६वा पोप आहे. एकविसाव्या शतकात पदग्रहण केलेला हा पहिला पोप आहे.\n१६ एप्रिल, १९२७ (1927-04-16) (वय: ९३)\nमार्क्ट्ल आम इन, जर्मनी\nबेनेडिक्ट नाव असणारे इतर पोप\nयाचे मूळ नाव योझेफ एलोइस रात्सिंगर असे आहे.\nबेनेडिक्टने फेब्रुवारी १२, २०१३ रोजी आपण त्या महिन्याच्या शेवटी पोपपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. राजीनामा देणारा हा फक्त पहिला पोप असेल.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपोप जॉन पॉल दुसरा पोप\nएप्रिल १९, ���.स. २००५ – फेब्रुवारी २८, इ.स. २०१३ पुढील:\nLast edited on ६ सप्टेंबर २०१७, at १०:१७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१७ रोजी १०:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B5", "date_download": "2020-09-28T22:57:11Z", "digest": "sha1:VFXSAVX5EXQ67O4UZ2FFG2KDTSK4KJSN", "length": 4407, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नव्याची पुनव - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nआश्विन पौर्णिमेला “नव्याची पुनव” म्हणतात.\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A6%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2020-09-28T23:18:33Z", "digest": "sha1:DXWBLNIUIMJV37UXA2GW3CSGJAWZQ5PD", "length": 5456, "nlines": 194, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९०७ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९०७ मधील मृत्यू\n\"इ.स. १९���७ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ७ पैकी खालील ७ पाने या वर्गात आहेत.\nहेंड्रिक विलेम बाख्विस रूझेबूम\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १०:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/dead-bats-found-in-gorakhpur-in-uttar-pradesh-sgy-87-2172142/", "date_download": "2020-09-28T23:06:56Z", "digest": "sha1:OUCNMD53R2FGVSY3TE6Y3YZ4TBOYTQ66", "length": 12021, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Dead Bats Found in Gorakhpur in Uttar Pradesh sgy 87 | उत्तर प्रदेशात मृत वटवाघळं सापडल्याने खळबळ, पशुवैद्यकीय संशोधन संस्थेत शोधलं जातंय कारण | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nउत्तर प्रदेशात मृत वटवाघळं सापडल्याने खळबळ, पशुवैद्यकीय संशोधन संस्थेत शोधलं जातंय कारण\nउत्तर प्रदेशात मृत वटवाघळं सापडल्याने खळबळ, पशुवैद्यकीय संशोधन संस्थेत शोधलं जातंय कारण\nकरोनाने थैमान घातलं असताना मृत वटवाघूळांचा खच सापडल्याने स्थानिकांमध्ये भीती\nउत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात मृत वटवाघळं सापडल्याने स्थानिकांमध्ये खळबळ माजली आहे. गोरखपूरमधील बेलघाट परिसरात ही मृत वटवाघळं सापडली आहे. देशात करोनाने थैमान घातला असताना वटवाघळं मृत सापडल्याने स्थानिकांनी भीती व्यक्त केली आहे. स्थानिक करोनाशी संबंध जोडत असताना वनअधिकारी मात्र उष्णतेमुळे वटवाघूळांचा मृत्यू झाल्याचं सांगत आहेत.\nदरम्यान मृत्यूचं नेमकं कारण माहिती करुन घेण्यासाठी वटवाघळं मृतदेह बरेली येथील पशुवैद्यकीय संशोधन संस्थेत पाठवण्यात आले आहेत. एका स्थानिकाने दिलेल्या माहितीनुसार, “सकाळी माझ्या शेतात आंब्याच्या झाडाखाली मृत वटवाघळं पडली असल्याचं मला दिसलं. फक्त माझ्याच नाही तर बाजूच्या शेतातही मोठ्या संख्येने ही वटवाघळं मृत पडली होती”.\n“यानंतर आम्ही तात्काळ वनविभागाला याची माहिती दिली. त्यांनी येऊन मृत वटवाघळं नेलं. तसंच उष्णतेमुळे मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करत त्यांना पिण्यासाठी पाणी ठेवा,” अशी सूचना केली अशीही माहिती त्यांनी दिली आहे.\nघटनेची माहिती मिळताच वनअधिकारी देवेंद्र कुमार घटनास्थळी पोहोचले होते. “प्राथमिकदृष्ट्या उष्णता आणि पाणी न मिळाल्यानेच वटवाघळं मृत्यू झाला असावा असं दिसत आहे. परिसरातील तळ्यातदेखील पाणी नसून पातळी खालावली आहे,” अशी माहिती त्यांनी दिली. पशुवैद्यकीय संशोधन संस्थेकडून रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण समजू शकेल असं त्यांनी सांगितलं आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 युद्धासाठी तयार राहा, चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा सैन्यदलांना आदेश\n2 नवरा घरामध्येच क्वारंटाइन असताना बायको प्रियकरासोबत पळाली\n3 …तर जोडीदारासोबतचे खासगी चॅट, फोटो पुरावा म्हणून सादर करा; ‘या’ देशातील पोलिसांचा आदेश\nपत्नील�� मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/dhind-from-gavgunds-main-highway-in-islampur-1826368/", "date_download": "2020-09-28T23:13:17Z", "digest": "sha1:P5QMEFM66FK3DT5BQHNPO27GJIRV75J7", "length": 12358, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Dhind from Gavgund’s main highway in Islampur | इस्लामपूरमध्ये गावगुंडांची शहराच्या मुख्य मार्गावरून धिंड | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nइस्लामपूरमध्ये गावगुंडांची शहराच्या मुख्य मार्गावरून धिंड\nइस्लामपूरमध्ये गावगुंडांची शहराच्या मुख्य मार्गावरून धिंड\nइस्लामपूर येथील व्यावसायिक जितेंद्र परदेशी यांना ४० हजाराच्या खंडणीसाठी गावगुंडांकडून धमकावण्याचा प्रकार मंगळवारी घडला.\nइस्लामपूर शहरात सामान्य नागरिकाबरोबरच व्यावसायिकांना वेठीस धरून गुंडगिरी करणाऱ्यांविरुध्द पोलिसांनी मोहीम हाती घेतली असून खंडणीप्रकरणी अटकेत असलेल्या चौघा गावगुंडांची शहराच्या मुख्य मार्गावरून धिंड काढण्यात आली. दहशत माजविणाऱ्यांविरुध्द ठोस कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले.\nइस्लामपूर येथील व्यावसायिक जितेंद्र परदेशी यांना ४० हजाराच्या खंडणीसाठी गावगुंडांकडून धमकावण्याचा प्रकार मंगळवारी घडला. यावेळी शिराळा नाका येथे चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यात परदेशी यांनी प्रतिहल्ला केला होता. पोलिसांनी संशयिताविरुध्द खंडणी मागितल्याप्रकरणी आणि खुनी हल्लाप्रकरणी तक्रार दाखल करून सोन्या शिंदे, नितीन पालकर, मुज्जमिल शेख आणि जयेश माने या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. शिराळा नाका परिसरात ही घटना घडली होती. शहरात सातत्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून सामान्य लोकांना नाहक त्रास देण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते.\nयामुळे अटक करण्यात आलेल्या चौघा गावगुंडांची शुक्रवारी सायंकाळी इस्लामपूर शहरातील प्रमुख मार्गावरून धिंड काढण्यात आली. शहरातील गांधी चौक, लाल चौक, शिराळा नाका, बसस्थानक परिसर, सावरकर कॉलनी, संभाजी चौक अशी शहरभर धिंड काढली. ज्या ठिकाणी हल्ल्याची घटना घडली त्या शिराळा नाका येथील घटनास्थळी संशयितांना नेऊन पंचनामा केला. धिंड पाहण्यासाठी नागरिक, तरुणांनी मोठी गर्दी केली होती. या कारवाईमुळे पेठ सांगली मार्गावर वाहतुकीची कोंडीही झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगाही लागल्या होत्या.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 आगरकर पुतळा विटंबनेचे गैरकृत्य दडपण्याचा प्रयत्न\n2 होय बारामती सहज जिंकेन म्हणत.. महाजनांनी स्वीकारले अजितदादांचे आव्हान\n3 ‘चुन चुनके’… धनंजय मुंडेचा सरकारला शोलेतल्या धर्मेंद्र स्टाइल इशारा\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/eight-youths-nabbed-over-violent-viral-alandi-pattern-clip-scsg-91-2042720/", "date_download": "2020-09-28T21:19:52Z", "digest": "sha1:ZO5V4WBAORNN652BZ4EACGEVCM5XV65M", "length": 12841, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Eight youths nabbed over violent viral Alandi Pattern clip | टिकटॉकवरुन ‘मुळशी पॅटर्न’ची नक्कल करणं पडलं महागात; सहा तरुण ��ोहचले तुरुंगात | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nटिकटॉकवरुन ‘मुळशी पॅटर्न’ची नक्कल करणं पडलं महागात; सहा तरुण पोहचले तुरुंगात\nटिकटॉकवरुन ‘मुळशी पॅटर्न’ची नक्कल करणं पडलं महागात; सहा तरुण पोहचले तुरुंगात\n'मुळशी पॅटर्न'च्या धर्तीवर 'आळंदी पॅटर्न' असा व्हिडिओ या तरुणांनी तयार केला\nतरुणाईमध्ये सध्या सर्वात लोकप्रिय असणारे अ‍ॅप्लिकेशन म्हणजे टिकटॉक. वेगवेगळी गाणी तसेच संवादांवर लिप्सिंग करुन या अ‍ॅपच्या मदतीने मजेदार व्हिडिओ तयार करतात येतात. टिकटॉक वापरणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे यावरुनच हे अ‍ॅप्लिकेशन किती लोकप्रिय आहे याचा अंदाज बांधता येतो. तरुणाईला तर या अ‍ॅप्लिकेशनने वेड लावलं आहे. मात्र याच टिकटॉक व्हिडिओच्या वेडापायी आळंदीमधील काही तरुणांना तरुंगाची हवा खावी लागली आहे. हातामध्ये शस्र घेऊन या तरुणांनी टिकटॉक व्हिडिओ शूट केला. याच प्रकरण व्हिडिओद्वारे शहरामध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आठ तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.\nआळंदीमधील काही स्थानिक तरुणांनी टिकटॉकवर ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाच्या ट्रेलरची नक्कल करणारा व्हिडिओ शूट केला. यामध्ये त्याच चित्रपटातील संवाद या तरुणांनी वापरले होते. ‘आळंदी पॅटर्न डीव्हाय बॉईज’ नावाने आठ तरुणांने टिकटॉकवर हा व्हिडिओ अपलोड केला. पाहता पाहता हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि पोलिसांची नजर या व्हिडिओवर पडली. त्यानंतर पोलिसांनी स्वत: या प्रकरणीची दखल घेतली. या तरुणांवर पोलिसांनी स्वत: कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले.\nपोलिसांनी सखोल तपास करुन या तरुणांना शोधून काढलं आणि त्यांना अट केली. टिकटॉकवरील व्हिडिओ शूट करण्याच्या नादात तरुणांनी सार्वजनिक ठिकाणी तलवार आणि सुऱ्यासारखी शस्रे वापरली होती. त्यांनी वापरलेली सर्व शस्रेही पोलिसांनी जप्त केली आहेत. हा प्रकार म्हणजे शहरामध्ये दहशत परसवण्याचा प्रयत्न आहे असा आरोप पोलिसांनी या तरुणांवर ठेवला आहे. अटक करण्यात आलेलेल सर्व तरुण १८ वर्ष वया��े आहेत. अटक करण्यात आलेल्या आठ पैकी सहा जणांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आल्याची माहिती आळंदी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधरी यांनी दिली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 पुणे : फेसबुकवर खऱ्या प्रेमाचा शेवट नसतो, म्हणत तरुणानं मरणाला कवटाळलं\n2 मुंबईसह राज्यात चार दिवस पावसाळी स्थिती\n3 बंद पडलेल्या कंटेनरला खासगी बसची जोरदार धडक, मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/13-new-corona-positive-patients-found-in-badlapur-city-psd-91-2172407/", "date_download": "2020-09-28T22:47:29Z", "digest": "sha1:LNQ4ATDNP43PLPAIYBV2U7IJ3UJHKE43", "length": 11628, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "13 new corona positive patients found in Badlapur city | बदलापुरात आणखी १३ जणांना करोनाची लागण, रुग्णसंख्येत सातत्याने वाढ | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भा��� अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nबदलापुरात आणखी १३ जणांना करोनाची लागण, रुग्णसंख्येत सातत्याने वाढ\nबदलापुरात आणखी १३ जणांना करोनाची लागण, रुग्णसंख्येत सातत्याने वाढ\nअत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत जाणाऱ्यांना करोनाची लागण होत असल्याचं निष्पन्न\nठाणे जिल्ह्यातील महत्वाचं शहर म्हणून ओळख असलेल्या बदलापुरात आज १३ जणांना करोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शहरात करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे स्थानिक प्रशासनासमोर चिंतेचं वातावरण तयार झालेलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे बदलापूर शहरातील अनेक नागरिक अत्यावश्यक सेवेसाठी दररोज मुंबईला ये-जा करत आहेत. या प्रवासादरम्यान त्यांना करोनाची लागण होत असल्याचं समोर येतंय. केल्या काही दिवसांत करोना बाधित रुग्णांमध्ये मुंबईत ये-जा करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचं आढळून आलं आहे.\nयाव्यतिरीक्त याआधी करोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे अहवालही पॉजिटीव्ह येत आहेत. बुधवारी लागण झालेल्या १३ जणांपैकी ७ जणं हे करोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेले असून उर्वरित ६ जणं हे मुंबईत अत्यावश्यक सेवेत कामाला जाणारे व्यक्ती आहेत. आतापर्यंत बदलापूर शहराची रुग्णसंख्या १९२ पर्यंत पोहचलेली असून अजुन १३ जणांचे अहवाल येणं बाकी असल्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.\nशहरात आतापर्यंत ७ रुग्णांनी करोनाशी लढताना आपले प्राण गमावले आहेत, तर ८५ नागरिक उपचार घेऊन बरे झाल्यानंतर घरी परतले आहेत. बदलापुरातील करोनाग्रस्त रुग्णांवर बदलापूर, उल्हासनगर, ठाणे, भाईंदर, मुंबई यासारख्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शहरातील ६० रहिवासी संकुल प्रतिबंधित केली आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 सवलतींचे दार खुले\n2 Coronavirus : ठाण्यातील १११ पोलीस करोनाबाधित\n3 भिवंडीतील गोदामांमध्ये करोना रुग्णालय\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/be-careful-not-to-spread-the-corona-on-rainy-and-festive-days-baby-bitter/", "date_download": "2020-09-28T22:00:08Z", "digest": "sha1:AIXSVDQM7ZKJAP54UF4U4IOGOKIJQV5K", "length": 9772, "nlines": 93, "source_domain": "krushinama.com", "title": "पाऊस व सणासुदीच्या दिवसांत कोरोना फैलाव रोखण्याबाबत खबरदारी घ्या – बच्चू कडू", "raw_content": "\nपाऊस व सणासुदीच्या दिवसांत कोरोना फैलाव रोखण्याबाबत खबरदारी घ्या – बच्चू कडू\nअकोला – सध्या सुरु असलेल्या पाऊस तसेच आगामी गणेशोत्सवासारखे सण या काळात कोरोनाचे संक्रमण होऊन फैलाव रोखण्याबाबत जिल्हा ते ग्राम पातळीवरील यंत्रणांनी खबरदारी घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले.\nशेतीमध्ये घ्या ‘हे’ पिक आणि कमवा लाखो रुपये\nदरम्यान अकोला जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर राज्यात सर्वाधिक म्हणजेच ८२.०९ असल्याबद्दल कडू यांनी आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हा प्रशासन यंत्रणेचे अभिनंदन केले. पालकमंत्री कडू यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात आला. जिल्हा नियोजन सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस आ. नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधीक्षक जी. श्र��धर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, डॉ. कुसुमाकर घोरपडे, मनपाचे डॉ. फारुख शेख तसेच अन्य विभागप्रमुख आदी उपस्थित होते.\nमहाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी येत्या २४ तासात मुसळधार पाऊस होणार\nयावेळी कोरोना संक्रमण व उपचार याबाबत सादरीकरण करण्यात आले. त्यात देण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचा दर दि. ९ ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात ८२.०९ टक्के इतका असुन हा दर राज्यात सर्वाधिक आहे. याबद्दल यंत्रणेचे अभिनदंन केले. तथापि जिल्ह्यातील मृत्यूदर मात्र ४.१ टक्के इतका आहे, याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच जिल्ह्यात ठिकठिकाणी होत असलेल्या चाचण्या, त्यातुन निदर्शनास येणारे रुग्ण याबाबतही स्थानिक अधिकाऱ्यांकडुन प्रतिसाद जाणुन घेण्यात आला.\nयावेळी श्री. कडू म्हणाले, आता सणांचे दिवस येत आहेत. त्यामुळे यंत्रणांनी अधिक सर्तक रहावे. त्यासाठी किमान एक आठवडा आधी नियोजनबद्ध पुर्वतयारी करा. स्थानिक स्तरावर लक्षणे आढळलेल्या रुग्णांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करा. लक्षणे न दिसणाऱ्या मात्र अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या घरीच अलगीकरणाची सुविधा असल्यास त्यांना घरातच अलगीकरणात राहुन उपचार घेण्याची मुभा द्या. चाचण्या करताना अनेक लोकांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तिंच्या चाचण्या प्राधान्याने करा, असे निर्देश ना. कडू यांनी दिले.\n१ चमचा मध खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या\nसाबुदाणा खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या\nमुख्य बातम्या • राजकारण\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nआरोग्य • मुख्य बातम्या • राजकारण\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nबाजारभाव • मुख्य बातम्या\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन \nमुख्य बातम्या • राजकारण\n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमुख्य बातम्या • राजकारण\nकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा अत्याधुनिक सुविधांनी होतोय सज्ज – गुलाबराव पाटील\nमुख्य बातम्या • राजकारण\nशेतकऱ्यांवर अन्याय करणारे ���ायदे मागे घेई पर्यंत ‘हा’ पक्ष संघर्ष करीत राहणार\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2020-09-28T21:50:39Z", "digest": "sha1:RCFN7PZ7ECSNQXJCJ66YF25V7PY6HAX2", "length": 3360, "nlines": 52, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष\" वर्गातील लेख\nएकूण १३ पैकी खालील १३ पाने या वर्गात आहेत.\nसाचा:सोवियेत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख\nLast edited on २ ऑक्टोबर २०११, at १९:४६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २ ऑक्टोबर २०११ रोजी १९:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AA%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2020-09-28T23:10:15Z", "digest": "sha1:NEEQ4XZVJGLUFJX75HX3FXQHCKMLS5TK", "length": 4089, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या १२४० च्या दशकातील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.च्या १२४० च्या दशकातील जन्म\nएकूण ८ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ८ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १२४१ मधील जन्म‎ (रिकामे)\n► इ.स. १२४२ मधील जन्म‎ (रिकामे)\n► इ.स. १२४४ मधील जन्म‎ (रिकामे)\n► इ.स. १२४५ मधील जन्म‎ (१ प)\n► इ.स. १२४६ मधील जन्म‎ (रिकामे)\n► इ.स. १२४७ मधील जन्म‎ (रिकामे)\n► इ.स. १२४८ मधील जन्म‎ (रिकामे)\n► इ.स. १२४९ मधील जन्म‎ (१ प)\nइ.स.च्या १३ व्या शतकातील जन्म\nइ.स.चे १२४० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १७:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/kothrud-shivsrushti-issui-pune/", "date_download": "2020-09-28T22:02:55Z", "digest": "sha1:JJR5I34D4HYYZWAO42QWZ5XA7GOPBSIH", "length": 6899, "nlines": 98, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "Start the work of Kotharud Shivsrusthy early - Sajag Nagrikk Times", "raw_content": "\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nशिवसृष्टीचा नारळ फोडा अन्यथा तुम्हाला घाशा गुंडाळावा लागेल : नगरसेवक सुभाष जगताप\nसजग नागरीक टाइम्स :Kothrud :शिवसृष्टीची मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर महापालिकेच्या मुख्य सभेत त्यांचे आभार मानण्याचे चालू असताना नगरसेवक सुभाष जगताप यांनी भाजपाच्या नगरसेवकांना चांगलेच उत्तर दिले ,व म्हणाले शिवसृष्टीचा(shivsrushti)नारळ फोडा अन्यथा तुम्हाला घाशा गुंडाळावा लागेल .\nमहाराज हे फक्त तुमचे नव्हे आमचे ही आहे हे विसरू नये . shivsrushti झालीतर आम्हाला ही आभिमान वाटेल . शिवसृष्टी ही जुमला बनता कामानये असे अनेक टोले जगताप यांनी भाजपाच्या नगरसेवकांना लगावले.\nVideo पहाण्यासाठी खाली क्लिक करा\n← मिलिंद एकबोटेचे निघाले अरेस्ट वारंट\nIslam हा फक्त मुसलमानांचा नाही तो माझाही आहे:डॉ श्रीपाल सबनीस →\nपुण्यामध्ये काही तासातच पाच जणांचा मृत्यू\nवानवडी पोलिसांनी केले दागिने चोरांना अटक\nराजस्थान के इस स्कूल में 14 अगस्त को मनाया जाएगा स्वतंत्रता दिवस\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nसजग नागरिक ���ाईम्स प्रतिनिधी पुणे : कोरोना संक्रमणामुळे जनजीवन विस्कळित झाले असून नागरिकांना वेळेवर औषध उपचार मिळत नसल्याने एकीकडे संताप\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/6/4/maketablesfast.aspx", "date_download": "2020-09-28T21:29:44Z", "digest": "sha1:YLR2LIUNBGLLOXPD2ZZWIJWV5OPIFCCJ", "length": 7002, "nlines": 105, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "कोणताही पाढा पटकन तयार...", "raw_content": "\nकोणताही पाढा पटकन तयार...\nशाळेला सुट्टी असल्यामुळे राधा, अनघा मावशीकडे राहायला आली होती. रोज आमरस आणि मित्र-मैत्रिणींबरोबर भरपूर खेळणं यात वेळ मजेत जात होता.\nएके दिवशी दुपारी अनघा मावशीने राधाला सांगितलं की, ती आज पाढ्यांची उजळणी घेणार आहे. शाळा सुरू व्हायला काहीच दिवस राहिले होते. त्यामुळे राधा पण तयार झाली.\nराधा म्हणाली, “मावशी, सांग कोणता पाढा म्हणू\nमावशी म्हणाली, “पूर्ण पाढा म्हणून घेणार नाहीये मी\n” राधाचे डोळे उत्सुकतेने लकाकले. “मी, विचारेन तसं तसं सांग\n“विचार बरं काय विचारायचं ते. सगळे पाढे पाठ आहेत माझे ३० पर्यंत”\n“सांग बरं १३ साते” राधाने पाढा म्हणायला सुरुवात केली.\n“तेरा एके तेरा, तेरा दुने”\n, असं नाही काही एकदम सांग तेरा साते किती एकदम सांग तेरा साते किती\n“असं एकदम कसं सांगायचं\n“नेहमीप्रमाणे काहीतरी युक्ती असेल तुझ्याकडे तर सांग की\n त्या युक्तीचं नाव आहे आडवे पाढे” हो\n“काहीतरी अवघडच दिसते आहे ही युक्ती\n“आडवे पाढे म्हणजे ऐकक पाढा न म्हणता प्रत्येक पाढ्याची एकेक ओळ म्हणायची म्हणजे,\nयाप्रमाणे ३० चोक वीसासेपर्यंत.”\n, किती मस्त आडवे पाढे”, राधाला खूपच गमंत वाटली.\n“आता शाळा सुरू होईपर्यंत आडव्या पाढ्यांचा सराव करायचा रोज.”\nअनघा मावशी म्हणाली, “हो, मावशी मग मला पण गुणाकाराची उदाहरण करता येतील पटापट.”\n“राधा, ३० च्या पुढचे पाढे येतात का तुला\n“नाही गं मावशी, अंकलिपीत, पण ३० पर्यंतच तर असतात.”\n“हो, पण आपण तयार करू शकतो कोणताही पाढा\n“अगं मावशी, किती वेळ लागेल त्याला. किती गुणाकार करावे लागतील\n“गुणाकार न करता तयार करत येतो पाढा.”\nअनघा मावशीने, ३ चा पाढा तयार करून दाखवला खालीप्रमाणे.\n“हा बघ झाला ३७ चा पाढा तयार.”\n मी करू का एक पाढा\n“कर की स्वतः करून बघितलं की समजतं.”\nराधाने ४६ चा पाढा तयार केला.\n”, राधा खूपच खूश झाली.\n“राधा, ९९ पर्यंतचा कोणताही पाढा करता येईल या युक्तीने तुला.”\nराधाला आता शाळा कधी सुरू होईल, असे झाले होते. सर्व मित्र मैत्रिणींनी ही युक्ती दाखवून तिला चकीत करायचे ठरवले होते तिने.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://swayamprerit.in/2020/08/", "date_download": "2020-09-28T22:25:13Z", "digest": "sha1:REDBBZ2PQ42DXAKONINJK2OMZF4QWX7Q", "length": 13438, "nlines": 166, "source_domain": "swayamprerit.in", "title": "August 2020 – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nअशी शाळा तुझ्यासाठी माझ्या बाळा, घडवेन मी अशी शाळा , नसेल फक्त निर्जिव फळा असेल वात्सल्य अन् लळा , नसेल तुझ्या तोंडावर बोट , अन् हाताची घडी , खुर्ची पालक शिक्षक अन् टेबलावर छडी , असतील तूच बनवलेली , उदाहरणे अन् समीकरणे , अन् वापरासाठी भुकेली , नाना परीची उपकरणेपूर्ण वाचा …\nभल्या पहाटे कसल्याशा आवाजाने जाग आली दुर्मिळ झालेल्या चिमण्यांची चिवचिव कानी पडली हळूच बाहेर जाऊन जेव्हां थोडी चाहूल घेतली खिडकीला घरटं बांधण्याची त्यांची तयारी होती चालली हळूच बाहेर जाऊन जेव्हां थोडी चाहूल घेतली खिडकीला घरटं बांधण्याची त्यांची तयारी होती चालली किती किती छान वाटलं वेड्या या मनाला म्हंटलं मिळाला नवा शेजारी शेवटी आमच्या घराला किती किती छान वाटलं वेड्या या मनाला म्हंटलं मिळाला नवा शेजारी शेवटी आमच्या घराला माणसांचा शेजार हवाय कशाला माणसांचा शेजार हवाय कशाला रोज रोजपूर्ण वाचा …\nआधी वंदू तुज मोरया\nगजानना श्री गणरायाआधी वंदू तुज मोरया सण उत्सवांचा श्रावण सरला की वेध लागतात ते गणेश आगमनाचे. आम्हा कोकणवासियांमध्ये गणेशोत्सव म्हटला कि आनंदाला उधाण येते. प्रत्येक घराला रंग रंगोटी चा साज चढतो. नवे पडदे, तोरणे, झुंबरे या सर्वांनी घर नटते. अंगण शेणाच्या सारवणाच्या रंगात न्हाते. हिरव्यागार सारवणावर रंगीबेरंगी रांगोळीची दाटीपूर्ण वाचा …\nया मालिकेत सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा\nस्वातंत्र्य… स्वातंत्र्य दिनी तिरंगाही फडकविला, विरांच्या यशोगाथा दशदिशा निनादल्या, शुभ्र वस्त्रांनी उतरलेत बंधुभगीनी, स्टेटसवर तिरंगाच्या पोस्टर्स झळाळल्या. असतील माझ्याप्रती खऱ्याखुऱ्या भावना, स्त्रियांनाही खुल्या स्वातंत्र्याच्या वाटा. कोणीतरी तीचीही बाजू पडताळावी, कपड्यांवरही तिच्या होतोय बोभाटा. बातम्यांचा मलाच आलाय कंटाळा, लुटालूट बलात्काराने पेपर भरलाय, स्वातंत्र्याचा हाच अर्थ असेल तर, माझाच देश अधोगतीला चाललाय.पूर्ण वाचा …\nकन्या वाचवा समाज जगवा\n” कन्या वाचवा समाज जगवा” कालपरवाच लज्जा हा चित्रपट पाहण्यात आला चित्रपट पाहताना एक स्त्री म्हणून असेल कदाचित पण अस्वस्थता, चिडचिड ,अगतिकता या सर्व गोष्टींनी डोळे परत परत भरून येत होते. चित्रपट संपला की आतून खूप खूप दमल्यासारखे वाटायला लागत. त्या चित्रपटात मुलगी जन्माला आल्याबरोबर तिला मृत्युपंथाला लावायची तयारी सुरूपूर्ण वाचा …\nबाप्पा माझा ऑनलाइन मध्ये प्राप्त झालेले निवडक फोटो स्वयंसिद्धा फौंडेशन, मुंबई, तुम्हाला तुमच्या घरच्या बाप्पांना इंटरनेट जगतावर आरूढ होण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. आगामी गणेशोत्सवात संस्था तुमच्या साठी विविध उपक्रम राबबित आहे, ते खालील प्रमाणे. माझा बाप्पा आपल्या बाप्पांचा फोटो आम्हाला खाली दिलेला फोर्म भरून पाठवाआम्ही तुमच्या बाप्पांचा फोटोपूर्ण वाचा …\nअक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nराज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेतील निबंध स्वयंसिद्धा फौंडेशन, मुंबई, द्वारे आयोजित केल्या गेलेल्या राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत संपूर्ण राज्यातून निबंध प्राप्त झाले असून त्यामधून संस्थेच्या स्वयंप्रेरितच्या संपादकीय मंडळ तसेच परीक्षक मंडळाकडून निवड करून विजेत्यांच्या नावांची घोषणा खालील प्रमाणे करण्यात येत आहे. सर्व विजेत्यांना हार्दिक शुभेच्छा पहिल्या ३ विजेत्यांना ९८३३३६४९३० /पूर्ण वाचा …\nतू मूर्त प्रेमाची,तू नाजूका, तू मृदुला …….. तू देवी, इत्यादि इत्यादि विशेषणे देत ह्या देशातील संस्कृतीत स्त्रियांना कायम वरील रुपात रहायची व लोकांना पहायची सवय झालीये. काही स्त्रियाही भूषण मानतात. अन्याय होत असला तरी सहन करतात. पण सख्यांनो हे पूर्णतः खरे नव्हते, नाही आणि नसणार आहे. स्त्री शांत रुपात दुर्गापूर्ण वाचा …\nप्रवासाला जाणे हा एक सुंदर अनुभव असतो वास्तविक प्रवास हा माणसाला अधिकाधिक अनुभवसंपन्न बनवायचा छोटासा राजमार्ग आहे असे माझे प्रामाणिक मत आहे आम्हा मुंबईच्या चाकरमा’न्यांना दिवाळी व उन्हाळ्यात येणार्‍या सुट्ट्यांचे बेत आखणे यातली मजा काही औरच असते हे काही वेगळे सांगायलाच नको माझे सासर नांदेड च्या पुढे किनवट येथील आहेपूर्ण वाचा …\nअक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nआधी वंदू तुज मोरया\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\nCategories Select Category Bappa Maza (2) Uncategorized (2) आरोग्य (8) कविता (8) खवय्येगिरी (3) प्रेरणादायक (12) फीचर्ड आर्टिकल्स (8) महितिपूर्ण (19) मुक्तपीठ (3) मैत्रीण (24) राज्यस्तरीय निबंध स्पर्धा (2) ललित साहित्य (19) विविधा (17) व्यवसाय (5) व्यवस्थापन (1) शैक्षणिक (5) श्रावण-विशेषांक (5) संस्कृती (6)\nMrs Darpana Vilas Bhatte on अक्षरधारा – राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा\nधनंजय on आधी वंदू तुज मोरया\nदर्पणा विलास भट्टे on बाप्पा माझा ऑनलाइन\nअनंत भावे on स्वातंत्र्य…\nअनंत भावे on बाप्पा माझा ऑनलाइन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagpur/corona-effect-universities-do-not-receive-twenty-five-percent-grant-54377", "date_download": "2020-09-28T22:04:29Z", "digest": "sha1:UVLWWQ2EPYOHJFHU76Q5HYJL7VOLPZMI", "length": 14139, "nlines": 192, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "corona effect: universities do not receive twenty five percent grant | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोरोना इफेक्‍ट : विद्यापीठांना मिळाले नाही 25 टक्के अनुदान\nकोरोना इफेक्‍ट : विद्यापीठांना मिळाले नाही 25 टक्के अनुदान\nकोरोना इफेक्‍ट : विद्यापीठांना मिळाले नाही 25 टक्के अनुदान\nशनिवार, 16 मे 2020\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला त्यातून वीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. त्यापैकी तीन वर्षात 15 कोटीचा निधी देण्यात आला. अद्याप पाच कोटींचा निधी मिळायचा आहे. असा बराच निधी राज्यातील विविध विद्यापीठांना मिळायचा आहे.\nनागपूर : राज्यासह देशात कोरानामुळे टाळेबंदी घोषीत करण्यात आलेली आहे. त्यामुळे दोन महिन्यांत देशासमोर गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. याचा फटका आता विद्यापीठांनाही बसणार आहे. राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत (रूसा) देण्यात येणाऱ्या अनुदानावर कात्री येण्याची शक्‍यता आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत विविध विद्यापीठांमध्ये रुसाअंतर्गत मंजूर करण्य���त आलेल्या अनुदानापैकी 20 ते 25 टक्के अनुदान अद्याप बऱ्याच विद्यापीठांना मिळालेले नाही.\nविद्यापीठ अनुदान आयोगामार्फत अकराव्या आणि बाराव्या पंचवार्षिक योजनेनुसार दरवर्षी निधी देण्यात येत होता. या योजना बंद केल्यावर ऍकेडमीक स्टाफ कॉलेज आणि विदेशात संशोधनासाठी, मेजर, मायनर रिसर्च प्रकल्पांसह 32 प्रकारच्या योजनांमध्ये अनुदान मिळते. सध्या त्याला सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 2017 मध्ये बाराव्या पंचवार्षिक योजनेनुसार मिळणारे अनुदान बंद करून राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत (रूसा) विद्यापीठांना अनुदान देण्याचे ठरविण्यात आले. यानुसार विद्यापीठांना आपल्या विविध योजनांचे प्रस्ताव सादर करणे आवश्‍यक आहे. 2017 मध्ये \"रूसा'कडून निधीचे वाटप करण्यात आले.\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला त्यातून वीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. त्यापैकी तीन वर्षात 15 कोटीचा निधी देण्यात आला. अद्याप पाच कोटींचा निधी मिळायचा आहे. असा बराच निधी राज्यातील विविध विद्यापीठांना मिळायचा आहे. असे असताना आता कोरोनाच्या संकटाने आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. त्यामुळे येत्या काळात विद्यापीठांच्या निधीमध्ये बऱ्याच प्रमाणात कपात होण्याची शक्‍यता आहे. विशेष म्हणजे मंजूर निधी मिळेल काय याबाबत साशंकता आहे. दरम्यान अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनीही या बाबीला दुजोरा दिला आणि कोरानाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, येणाऱ्या दिवणिंत अनुदान मिळण्याची शक्‍यता कमीच असल्याचे स्पष्ट केले.\n\"रूसा'अंतर्गत देण्यात येणारा निधी 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त खर्च केल्याशिवाय नवीन प्रस्ताव सादर करता येत नाही. केवळ विद्यापीठांद्वारे खर्च करणे अपेक्षित नसून राज्याला मिळालेल्या निधीपैकी 75 टक्के निधी खर्च केल्याशिवाय नवे प्रस्ताव देता येत नाही. अद्याप बऱ्याच विद्यापीठांकडून हा निधी खर्च झाला नसल्याचे दिसून येते.\nएकीकडे \"रुसा'च्या अनुदानाबाबत साशंकता असताना, दुसरीकडे यापूर्वीच राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठांकडे असणारा आकस्मिक निधी काढून घेण्याचे पत्र पाठविले आहे. त्यामुळे या प्रकाराने येत्या काळात विद्यापीठांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसणार असल्याचे सांगितले जाते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n...हा तर आमच्यासह पत्रकारांचाही अपमान : मोहन माकडे\nनागपूर : समाजकल्याण सभापतींच्या कक्षात विरोधी पक्ष नेते अनिल निधान यांच्यासह आम्ही सदस्यांनी पत्रकार परिषद घेतली. दरम्यान सभापती कक्षात आल्या...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nसभापतींनी विरोधकांना कक्षाबाहेर काढले, मग काय...\nनागपूर : जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते अनिल निधान यांनी आज समाजकल्याण सभापती नेमावटी माटे यांच्या कक्षात पत्रकार परिषद घेतली. पत्रकारांशी संवाद...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\n‘जळाला रे जळाला, नागपूर करार जळाला’\nनागपूर : सन १९५३ मध्ये आजच्याच दिवशी नागपूर करार झाला होता आणि त्यानंतर १९६० संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. तेव्हापासूनच विदर्भावर अन्याय...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nनागपूर महापालिकेने मुख्यमंत्र्यांना कशासाठी मागितले ५०० कोटी \nनागपूर : कोरोनाशी दोन हात करताना महानगरपालिका आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. कोरोनाच्या स्थितीमुळे पालिकेचे आर्थिक स्त्रोतही कमी...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केल्या \"या\" सूचना...\nमुंबई : राज्य सरकारने रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nनागपूर nagpur वर्षा varsha कोरोना corona\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/03/blog-post_64.html", "date_download": "2020-09-28T21:59:24Z", "digest": "sha1:7ZXMMUMBQXNUBJIR2YX7JDEGKS42BNPE", "length": 17870, "nlines": 68, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "भारतीय कुटनीतीचे ‘अभिनंदन’ - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social भारतीय कुटनीतीचे ‘अभिनंदन’\nपाकिस्तानी विमानांना पळवून लावताना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोहोचलेले भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे आज भारतात परतले. पाकिस्तान सैन्याच्या ताब्यात असतांना अभिनंदन यांना अवघ्या तिन दिवसात मायदेशात आणण्याचे हे केवळ भारतीय कुटनीतीचे फलित आहे. भारतिय अधिकारी कट्टर शत्रूच्या ताब्यात असतांना कोणत्याही वाटाघाटी न करता विनाशर्त त्यांना सोडण्याची आक्रमक भुमिका भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला होता. याचवेळी अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटनसह अन्य देशांकड���न पाकिस्तानवर दबाव टाकण्यात भारत यशस्वी ठरल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना अभिनंदन यांच्या सुटकेची घोषणा करावी लागली. जीनिव्हा करारानुसार युद्धकैद्यांना योग्य रीतीने वागवून त्यांना संबधित देशांकडे सोपविणे बंधनकारक असले तरी कारगिल युद्धाच्या वेळी १९९९ मध्ये फ्लाइट लेफ्टनंट नचिकेत तसेच स्क्वॅड्रन लीडर अजय अहुजा यांचा अनन्वित छळ करुन त्यांचे पार्थिव भारताच्या स्वाधीन केले होते. या पार्श्‍वभूमीवर अभिनंदन यांची सुटका होणे ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे.\nपुलवामा हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानमध्ये बराच गोंधळ उडाल्यासारखी परिस्थिती आहे. सामान्य माणूस काहीसा भेदरलेला तर आहे तर तिथले सरकार आणि लष्करही निश्चित निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये दिसत नाही. यातच भारतीय विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत जावून जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेचे कंबरडे मोडल्याने पाकिस्तान बिथरला आहे. ‘विनाश काले विपरित बुध्दी’ यानुसार इम्रान खान यांनी २० विमाने भारताकडे पाठविण्याची घोडचूक केली. येथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली भारतीय वायुसेनेच्या अवघ्या सहा विमानांनी एका पाकिस्तानी विमानाला लक्ष करत उर्वरित विमाने परत धाडली मात्र या धाडसी कारवाईत अभिनंदन हे शत्रूच्या हाती लागल्याने जणूकाही युध्द जिंकल्याच्या आर्विभावात पाकिस्तान वावरत होता. भारतीयांचे खच्चीकरण करण्यासाठी अभिनंदन यांना मारहाण करणारे व्हीडीओ पाकिस्तानकडून व्हायरल करण्यात आले. मात्र येथेच ते फसले. भारताने जीनेव्हा कराराचा मुद्दा उपस्थित करुन आंतरराष्ट्रीय दबाब वाढवण्यास सुरुवात केल्याने बॅकफूटवर जात त्यांनी अभिनंदन यांच्याशी चर्चा करतांनाचा दुसरा व्हीडीओ प्रसिध्द केला. काही वेळातच भारताला लवकरच गूडन्यूज मिळेल, असे ट्वीट अमेरीकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.\nभारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या तणावग्रस्त परिस्थिती आता पाकिस्तानने आणखी एक चाल खेळण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय हवाई दलाच्या पायलटला जर भारताला सुपूर्द केल्यानंतर जर बदल्यात तणाव निवळणार असेल तर पाकिस्तान पायलटला भारताच्या सुपूर्द करण्यास तयार आहे, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यां���ी एक टीव्ही वाहिनीशी बोलताना सांगितले. भारताने मात्र कुरेशी यांच्या या विधानाला सणसणीत उत्तर देत, भारतीय पायलटची बिनशर्त त्वरित सुटका व्हायला हवी. कोणताही तह वगैरे करण्याचा प्रश्नच नाही, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. पाकिस्तानने भारतीय पायलटला मानवतापूर्ण वागणूक द्यावी. जर अभिनंदन यांना काहीही झाले तर पाकिस्तानने पुढील कारवाईसाठी तयार राहावे, असा इशाराही भारताने पाकिस्तानला दिला. भारताच्या या आक्रमक भुमिकेमुळे पाकिस्तानची गोची झाली. पाकिस्तानवर केवळ भारताकडूनच नव्हे तर जगभरातून दबाव आल्यानंतर भारतीय वैमानिकाच्या सुटकेचा निर्णय जाहीर झाला. पाकिस्तानवर या वेळी केवळ भारताकडूनच नव्हे तर जगभरातून आलेला दबाव अभूतपूर्व होता, असेच म्हणावे लागेल. अमेरिकेने आर्थिक मदत नाकारल्यानंतर चीन वा सौदी अरेबिया पुढे येतो, अशा पूर्वानुभवामुळे भारताबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवरही आपला दुटप्पीपणा खपून जाईल, अशा भ्रमात पाकिस्तानी राज्यकर्ते होते. पण दहशतवादाच्या प्रश्‍नाबाबत सर्वच प्रमुख देशांनी जी निःसंदिग्ध भूमिका घेतली, त्याने हा भ्रम दूर झाला असेल.\nअमेरिकेने भारताच्या स्वरक्षणाच्या हक्काविषयी स्पष्टपणे अनुकूल मत व्यक्त केले. आजवर संयुक्त राष्ट्रांत मौलाना मसूद अझर यास आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या ठरावास आडकाठी आणणार्‍या चीननेही दहशतवादी कारवायांचा निषेध केला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत १५ देशांचा समावेश असून या १५ देशात चीनचा देखील समावेश आहे. चीनने पाकचा थेट उल्लेख केलेला नसला तरी सध्याच्या परिस्थितीत दहशतवादी कारवाया कोण करत आहे, हे स्पष्ट आहे. अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन या देशांनी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे, अशी मागणी केली. या तिन्ही देशांकडे व्हेटो पॉवर आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौर्‍यांचे व भारतीय कुटनितीचे फलीत आहे. भारत, रशिया आणि चीन या तीन देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आलेली दहशतवादविरोधी भूमिकाही महत्त्वाची ठरली. महत्त्वाचे म्हणजे भारत आपल्या भूमिकेवर ठाम राहिला आणि अभिनंदन यांच्या सुटकेचा मुद्दा अस्त्र म्हणून वापरण्याचा प्रयत्न सहन करणार न��ही, हे स्पष्ट केले. भेदरलेल्या पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवरची दरवाजे ठोठवण्यास सुरुवात केली. भारत तीन पद्धतीने आक्रमक प्रत्युत्तर देण्याची तयारी करत असल्याचे पाकिस्तानने त्यांना सांगितले. भारतीय नौदलाच्या युद्धनौका कराचीकडे पाठवणे, बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागण्याची योजना तसेच भारत आणि पाक सीमेवर सैनिकांची संख्या वाढवण्यात आल्याचे पाकने सांगितले होते. पाकिस्तानने दिलेल्या माहितीमुळे विदेशी सरकारांनी त्वरीत भारताशी चर्चा केली. दरम्यान, भारताकडून हे वृत्त काल्पनिक असल्याचे सांगण्यात आले.\nपाकिस्तानच्या किमान २० विमानांनी भारताच्या लष्करी चौक्यांकडे मार्गक्रमण केले तसेच एलओसीचेही उल्लंघन केल्याचे भारताने आंतरराष्ट्रीय समूहांना सांगितले. पाकिस्तान खोटे दावे करत असल्याचे भारताने विदेशी सरकारांना सांगितले. दुसरीकडे पाकिस्तानला एकटे पडल्याची भावना निर्माण झाली. पी ५ देशांपैकी कोणीही त्यांच्याबरोबर आले नाही. त्यातीलच काही देशांनी त्यांना दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याचा सल्ला दिला. इतकेच काय तर यूएईनेही पाकिस्तानची मागणी धुडकावली. भारताला आयओसीचे दिलेले निमंत्रण मागे घ्यावे, अशी मागणी पाकने केली होती. त्यानंतर पाकिस्तानकडे कोणताच पर्याय राहिला नाही. अभिनंदन यांना सोडण्यासाठी पाकिस्तान तयार होण्यामागे कूटनीतिक प्रयत्नांचा मोठा वाटा आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/tag/jaishankar/", "date_download": "2020-09-28T22:25:30Z", "digest": "sha1:UFD2J4ESKHNL4TSCBYRIO35IJOXBTWPZ", "length": 6109, "nlines": 66, "source_domain": "aajdinank.com", "title": "Jaishankar Archives - आज दिनांक", "raw_content": "\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nरेस्टॉरंट सुरु करण्या���ाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nGeneral दिल्ली देश विदेश\nसीमेवर युद्धजन्य परिस्थिती, चीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज\nनवी दिल्‍ली,लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर चीनी सैनिकांशी झालेल्‍या हिंसक झटापटीनंतर उद्भवलेल्‍या परिस्‍थितीवर भारतीय सेनेने जशाच तसे उत्‍तर देण्यासाठी तयारी सुरू केली\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n१९ हजार ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी; ११ हजार ९२१ नवीन, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के – आरोग्यमंत्री\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nमहाराष्ट्र मुंबई संगीत सांस्कृतिक\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबई शिक्षण संगीत सांस्कृतिक\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2017/04/29/", "date_download": "2020-09-28T22:20:38Z", "digest": "sha1:J7CLU7LQ5KNHTK76P3IVHQZ5SGPNMIBW", "length": 11272, "nlines": 136, "source_domain": "belgaumlive.com", "title": "April 29, 2017 - बेळगांव Live", "raw_content": "\nहंचिनाळात आगीत दहा जनावर भस्म तर 70 घरांना आग\nहंचिनाळात आगीत दहा जनावर भस्म तर 70 घरांना आगसवंदत्ती तालुक्यातील हंचिनाळ गावात अचानक लागलेल्याआगीत दहा जनावरांचा होरपळून मृत्य झालाय तर 70 हुन अधिक घर देखील आगीत जळून खाक झाली आहे. दहा गवताच्या गंज्या आग लागली त्यानंतर आगीने पेट घेतला त्यात...\nसंभाजी गलली नाला साफ करण्याची मागणी\nबेळगाव शहर परिसरात शनिवारी दुपारी झालेल्या पावसाने एकीकडे शेतकरी सुखावला आहे तर दुसरीकड शहरातील खोलसर भागात पाणी भरलं होत. भडकल गल्ली चव्हाट गल्ली कॉर्नर वर घराचा पाया काढण्यासाठी काढलेल्या 10 फूट खड्डयात जे सी बी पूर्ण पाण्यात अडकला होता...\nकसा असेल शिवजयंती मिरवणुकीचा पोलीस बंदोबस्त\nपूर्ण देशात होणार नाही अश्या भव्य दिव्य बेळगावातील शिवजयंती मिरवणुकीडे राज्यातील पोलिसांचं लक्ष लागून राहिलेलं असतं रविवारी रात्री होणाऱ्या मिरवणुकीत कडेकोट असाच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट यांनी मिरवणुकीत डॉल्बी वापरावर पूर्ण बंदी घातली असून...\nबसवेश्वर जयंतीची सुट्टी रद्द करा-अंगडी\nबसवेश्वर जयंतीची सुट्टी रद्द करा-अंगडीजगद्गुरू बसवेश्वरांनी मनुष्याच्या शरीरात असलेला आळस पणा दूर करून सतत मेहनती बनण्यासाठी काय कवे कैलास श्रम हाच धर्म असा संदेश दिला होता. अश्या महान पुरुषाच्या जयंती दिवशी सरकारी सुट्टी रद्द झाली पाहिजे त्या दिवशी जास्त...\nबेळगावकराने घडविले आदर्श युथ हॉस्टेल\nपणजी युथ हॉस्टेल ठरलं देशात अव्वल पणजी युथ हॉस्टेल चे मुख्य अधिकारी अनंत जोशी हे मुळ बेळगावचे आहेत ते निवृत्त नेव्ही अधिकारी असून सध्या गोवा राज्य युवजन क्रीडा मंत्रालयाच्या युथ हॉस्टेल चे मुख्य अधिकारी म्हणून सेवा बजावतात . नुकताच दिल्लीत...\nशिवजयंती मिरवणुकीला डॉल्बीचे ग्रहण नको\nबेळगावच्या शिवजयंतीच्या उत्साही पर्वाला सुरुवात झाली आहे.उद्या या पर्वातला महत्वाचा दिवस म्हणजे चित्ररथ मिरवणूकीचा. ही मिरवणूक पूर्णपणे पारंपरिक वाद्यांच्या तालावर व्हायला हवी, तिला डॉल्बीचे ग्रहण नको याचा सर्वच शिवभक्तांनी विचार करायची गरज आहे. शिवराय आणि त्यांचा जीवन काळ म्हणजे आमची...\nचाटे तर्फे जर्नी टूवॉर्डस सक्सेस\nचाटे शिक्षण समूहाने बेळगावातील आठवी, नववी,दहावी तसेच अकरावी आणि बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जर्नी टूवॉर्डस सक्सेस हे एकदिवसीय शिबीर ठेवले ���हे. मंगळवार दि 2 रोजी सायंकाळी 5 वाजता गोगटे रंगमंदिर येथे हे शिबीर होणार आहे. चाटे च्या कोल्हापूर विभागाचे संचालक प्रा...\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nमार्च महिन्यापासून बेळगाव पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले होते. सोमवार दि. २८ सप्टेंबर...\nकेंद्र आणि राज्य सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत यासाठी अनेक शेतकरी संघटनानी राज्यव्यापी आंदोलन छेडून कर्नाटक बंदची हाक दिली होती. आज...\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\nकेंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज अनेक रयत संघटनेच्या वतीने कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली होती. सुवर्णविधानसौधसमोर भुसुधारणा कायदा, वीज खाजगीकरण कायदा, एपीएमसी कायदा...\nमूल्यमापनाचा आदेश बदला अन्यथा बहिष्कार\nकोरोना काळात मूल्य मापनासाठी बेळगावातील शिक्षकांना ४५० कि मी लांब बिदरला बोलावण्यात आले आहे कोविड काळात शिक्षकांना हे पेपर मूल्यमापन बेळगाव बाहेर जाऊन करणे...\nठप्प झालेली बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू\nभू सुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आधी शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी बंद पुकारला आहे . सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांनी बस वाहतूक...\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7_%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95", "date_download": "2020-09-28T22:15:18Z", "digest": "sha1:MZFASKBCMTW4DWLPDBSI62XZBNQOQL7Z", "length": 2270, "nlines": 28, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.पू.चे १ ले सहस्रक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nसहस्रके: पू. २ रे सहस्रक - पू. १ ले सहस्रक - १ ले सहस्रक\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब���ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/a-ten-year-genius-footballer/", "date_download": "2020-09-28T22:01:06Z", "digest": "sha1:6RBHFRA7YETPAZRINLN3KXUSKG4WGXU5", "length": 5034, "nlines": 85, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दहा वर्षांचा अलौकिक फुटबॉलपटू", "raw_content": "\nदहा वर्षांचा अलौकिक फुटबॉलपटू\nतिरुवनंतपूरम : भारतीय फुटबॉल क्षेत्राला आता कुठे लोकप्रियता मिळू लागली आहे. या खेळाचा प्रसार तळागाळापर्यंत होत असून देशातील विविध शहरांतीलच नव्हे तर खेडोपाड्यातील खेळाडू देखील अफलातून कामगिरी करत आहेत. यातच एक नाव सध्या चर्चिले जात आहे.\nहा केवळ 10 वर्षांचा फुटबॉलपटू आहे दानी पिके. केरला किड्‌स फुटबॉल स्पर्धेत त्याने मारलेल्या कॉर्नर कीकमुळे सध्या त्याच्या कामगिरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याला हजारोंच्या संख्येने लाईक्‍स मिळत आहेत.\nया स्पर्धेतील एका सामन्यात दानीने कॉर्नर किक मारत फुटबॉल शौकिनांनाच नव्हे तर जाणकारांनाही थक्क केले.\nस्पर्धेच्या अंतिम सामन्यात 10 वर्षीय दानीच्या खेळाची खूपच प्रशंसा झाली. या स्पर्धेत त्याने तब्बल 13 गोल केले व स्पर्धेचा मानकरी पुरस्कार पटकावला. कोझिकोडे जिल्ह्यातील एका शाळेत तो पाचव्या इयत्तेत शिकत आहे.\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\nभरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी\nसराफाला लूटणारा फरार सराईत गुन्हेगार जेरबंद\n“नवाज शरीफ भारताचे एजंट; ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गुपचूप बोलतात”\n“बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले”\nपिंपरी-चिंचवड : सुरक्षा आवरणाअभावी तीन हजार रोहित्र धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/monsoon-session-1st-day-of-cm-uddhav-thackeray/", "date_download": "2020-09-28T22:00:32Z", "digest": "sha1:HITLBVVBWUY67K7HJJPSKUULMDFAQFWC", "length": 19829, "nlines": 391, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "शोक सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भावूक; युतीच्या जून्या आठवणींना उजाळा - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\n..तर राज्या��� मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\nशोक सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भावूक; युतीच्या जून्या आठवणींना उजाळा\nमुंबई : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच, देशाच्या राजकारणात महत्त्वाची कामगिरी बजावणारे थोर नेते, थोर सामाजिक नेते अशा सर्वच ज्येष्ठांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली व शोक व्यक्त केला.\nयावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कैलासवासी भाजपच्या नेत्या चंद्रकांता गोयल यांच्याविषयी शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री ठाकरे भावूक झाले व युतीच्या जून्या आठवणींना उजाळा दिला.भाजपच्या दिवंगत वरीष्ठ नेत्या चंद्रकांता गोयल यांचा परिचय व कार्य वाचून दाखवल्यानंतर मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोयल यांच्या काळातील शिवसेना भाजप युतीच्या आठवणी थोडक्यात सांगितल्या.\nचंद्रकांता गोयल यांच्या घरी त्यावेळच्या युतीची महूर्तमेढ रोवल्या गेली. युती घडवण्यात त्यांच मोलाचं योगदान होतं असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.\nचंद्रकांता गोयल यांच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी पून्हा एकदा युतीच्या आठवणी जाग्या केल्यात.\nशोक सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व थोर दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली अर्पण केली.\nदरम्यान, आज सुरू झालेले पावसाळी अधिवेशन कोरोनामुळे फक्त दोन दिवस चालणार आहे. अधिवेशनापुर्वी आमदार व अधिका-यांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्यात त्यात अनेक आमदार व अधिकारी कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळले आहेत.\nचंद्रकांता गोयल यात्या. त्या विद्यमान रेल्वेमंत्री पिय़ूष गोयल यांच्या मातोश्री होत्या. भारतीय जनता पक्षाच्या वरीष्ठ नेत्या हो राजकारणी होते.1990, 1995 1995 आणि 1999 हे त्या माटूंगा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्या राहिल्या. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधील मंत्री असलेले वेदप्रकाश गोयल यांच्याशी त्यांचे लग्न झ��ले होते.\nभारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे 84 व्या वर्षी निधन झाले. 10 ऑगस्ट रोजी त्यांच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याचवेळी त्यांना कोरोना झाल्याचे निदान झाले होते.\nआपल्या पन्नास वर्षांच्या लांबलचक राजकीय कारकिर्दीत प्रणव मुखर्जी यांनी प्रचंड यश मिळवलं.\n2012 ते 2017 दरम्यान भारताचे राष्ट्रपती राहिलेल्या प्रणव मुखर्जी यांची ओळख फक्त राजकीय नेत्यापर्यंत मर्यादित नव्हती. प्रणव मुखर्जी यांना एक अर्थशास्त्रज्ञ म्हणूनही संबोधलं जाऊ शकतं. सुरुवातीच्या काळात ते शिक्षकही होते. इतकंच नव्हे तर त्यांनी काही काळ पत्रकार म्हणूनही काम केलं आहे.\n1984 आणि 2004 मध्ये प्रणव मुखर्जी यांना या पदासाठी प्रमुख दावेदार मानलं जात होतं.\nइंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली तयार झालेले मुखर्जी स्वतः या पदावर हक्क दाखवत होते. पण प्रत्येकवेळी पंतप्रधानपदाने त्यांना हुलकावणी दिली.\nप्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी 2015 मध्ये एका मुलाखतीत याबाबत माहिती दिली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleशिवाजी विद्यापीठाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा होणार ऑनलाइन\nNext articleIPL मध्ये पर्पल कैप जिंकणारे ४ भारतीय गोलंदाज, जाणून घ्या यादी\n..तर राज्यात मध्यावधी निवडणुका निश्चित चंद्रकांत पाटील यांचा दावा\nआदित्यने तयार केला वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणारा ‘सुरक्षा बॉक्स’\nफिंच, डिव्हिलियर्स आणि पडलिकलचे अर्धशतक, आरसीबीने मुंबईला 202 धावांचे दिले लक्ष्य\nपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली सीपीआरची पहाणी\nकोरोना : महाराष्ट्रात आजही नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त \nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nमोदींच्या झंझावातानेच ‘एनडीए'(NDA) नष्ट झाली, शिवसेनेची मोदींवर विखारी टीका\nएनडीएतून बाहेर पडलेल्या ‘शिरोमणी अकाली दल’चे शरद पवारांनी केले स्वागत\nमहाविकास आघाडीत आलबेल नाही शरद पवार – उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल तासभर...\nशिवसेना कधीही विश्वासघात करू शकते; संजय निरुपम यांचा टोमणा\n…तर भाजप शिवसेनेसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत भाजप नेत्याने दिले ‘हे’ उत्तर\nसंजय राऊत, ‘हरामखोर’ कुणाला म्हटले होते सांगा; मुंबई उच्च न्यायालयाचा...\nपत्नीला मारहाण करणारा पोलीस अधिकारी म्हणतो – हा घरगुती वाद, गुन्हा...\nमुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि शरद पवारांमध्ये बैठक\nभाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक\nआदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे का शिवसेना नेत्यांचा राऊतांना सवाल\nकृषी विधेयक : आंदोलनाला हिंसक वळण, इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवला\nतिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2018/04/15/", "date_download": "2020-09-28T20:44:42Z", "digest": "sha1:EBPHR4GDV3FH3IR42HUAFT7OV2KLSODZ", "length": 13451, "nlines": 146, "source_domain": "belgaumlive.com", "title": "April 15, 2018 - बेळगांव Live", "raw_content": "\nदिगंम्बर पाटील खानापूर समिती अध्यक्ष पदावरून निलंबित\nविधान सभाउमेदवार निवडीचा अधिकार मध्यवर्तीकडे असताना पदाचा गैरवापर करून निवड जाहीर केल्यामुळे खानापूर तालुका समिती अध्यक्ष दिगंम्बर पाटील यांना अध्यक्ष पदावरून तात्पुरता बडतर्फ केले आहे. रविवारी सायंकाळी मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी यांनी जेष्ठ नेते एन डी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरील...\nमंगळवार पर्यंत मध्यवर्ती समितीचे उमेदवार जाहीर करील- एन डी पाटील\nमहाराष्ट्र एकीकरण समिती बद्दलचे उमेदवार कोण ते मंगळवारी १७ एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करू या शिवाय उमेदवार जाहीर करायचा अधिकार केवळ मध्यवर्ती समितीला आहे कुणी जाहीर केली तरी ती अंतिम नाही अजून प्रक्रिया व्हायची आहे अशी माहिती...\n15 ते 21 एप्रिल राशीफल\nमेष-हा सप्ताह मागील सप्ताह पेक्षा थोडा त्रास दायक राहील कामे विलंबाने होतील.कामाची धावपळ वाढेल त्यामुळेप्रकुरतीवर त्याचा परिणाम होईल.उष्णतेचे विकार त्रास होतील. या काळात आपण विशेषतः डोळ्याची काळजी घ्यावी.आर्थिक बाबतीत सप्ताह तसा बरा असेल.महिलांना या काळात कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे...\nएकी करा नाहीतर उमेदवार नको-��ाईकांची एन डी कडे मागणी\nकोणत्याही परिस्थितीत एकी करा अन्यथा कुणाचीही उमेदवारी जाहीर करू नका, अशी मागणी आज सिमवासीयांचे नेते एन डी पाटील यांच्याकडे करण्यात आली यांच्याकडे पाईकांनी केली. यावेळी जास्तीत जास्त उमेदवार निवडून द्यायचे असतील तर सर्वप्रथम एकी करण्याची गरज आहे. नाहीतर आम्हाला नोटा...\nलक्ष काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवार यादीकडे\nआजचा दिवस काँग्रेस आणि भाजप मधील इच्छूक उमेदवारांच्या दृष्टीने अतिशय हुरहुरीचा आहे. कारण आज हे दोन्ही पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करणार आहेत, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आज दुपारी तीन नंतर काँग्रेस पक्ष आपली उमेदवार यादी जाहीर करणार आहे....\nखानापुरात उमेदवारी निवड बदलाची शक्यता\nखानापूर समितीतील निवडीवरून सुरु असलेल्या वादात अखेर पुन्हा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरन समितीने उडी घेतली आहे आणि सीमा भागाचे जेष्ठ नेते एन डी पाटील यांच्या मध्यस्थीने खानापुरातील उमेदवार बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. खानापूर समितीच्या दोन्ही गटातील नेत्यांना मध्यवर्ती समितीने...\nपावशे-अष्टेकर- बी आय समर्थक एकत्र येण्याचे संकेत \nकाल निवड समितीच्या बैठकीत जो प्रकार झाला तो सीमा भागातल्या कोणत्याही मराठी माणसाला आवडलेला नसणार,कालच्या प्रकारा वरून कुकर वाटणाऱ्या आक्काचे साडी आणि वाटणाऱ्या दादांच्या समर्थकांनी फटाके वाजवले असतील कारण समितीतला सावळा गोंधळाची मालिका तिसऱ्या टर्म मध्ये पुढेच सुरु आहे. न ...\nनाराज अरविंद पाटील घेणार जयंत पाटलांची भेट\nगेले काही महिने खानापूर समितीतील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली असून विध्यमान आमदार अरविंद पाटील हे निवड प्रक्रियेवर नाराज आहेत.खानापुर समितीचे अध्यक्ष दिगंबर पाटील यांनी विलास बेळगावकर यांची उमेदवारी जाहीर केली त्यामुळे खानापुरात देखील अंतर्गत धुसफूस वाढली आहे. निवड समितीच्या...\nब्रेव्हो निखीलला त्याच्या ग्रुपने गौरवले\nएका चिमुकल्याचा जीव वाचवणाऱ्या ब्रेव्हो निखिल दयानंद जितुरी याला त्याच्याच डान्स ग्रुपने गौरविले आहे. तुझा आम्हाला अभिमान वाटतो अशा शब्दात त्याला सन्मानित करण्यात आले आहे. डान्स मास्टर रवी शेट यांच्या फिनिक्स डी प्लॅनेट या ग्रुपचा तो सदस्य आहे. शनिवारी त्याने...\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nमार्च ��हिन्यापासून बेळगाव पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले होते. सोमवार दि. २८ सप्टेंबर...\nकेंद्र आणि राज्य सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत यासाठी अनेक शेतकरी संघटनानी राज्यव्यापी आंदोलन छेडून कर्नाटक बंदची हाक दिली होती. आज...\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\nकेंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज अनेक रयत संघटनेच्या वतीने कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली होती. सुवर्णविधानसौधसमोर भुसुधारणा कायदा, वीज खाजगीकरण कायदा, एपीएमसी कायदा...\nमूल्यमापनाचा आदेश बदला अन्यथा बहिष्कार\nकोरोना काळात मूल्य मापनासाठी बेळगावातील शिक्षकांना ४५० कि मी लांब बिदरला बोलावण्यात आले आहे कोविड काळात शिक्षकांना हे पेपर मूल्यमापन बेळगाव बाहेर जाऊन करणे...\nठप्प झालेली बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू\nभू सुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आधी शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी बंद पुकारला आहे . सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांनी बस वाहतूक...\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/newstags/exhibitions", "date_download": "2020-09-28T23:26:14Z", "digest": "sha1:X5JCPCM62OSQ6Q4JSIQ3QJNQW7XCRRTR", "length": 20726, "nlines": 228, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "प्रदर्शनी - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्याव���ी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > प्रदर्शनी\nदिल्ली : कनॉट प्लेसस्थित सेंट्रल पार्कमध्ये काश्मिरी हिंदु विस्थापितांविषयीचे ‘फॅक्ट’ प्रदर्शन\nहिंदु जनजागृती समितीकडून काश्मिरी हिंदु विस्थापितांविषयीचे ‘फॅक्ट’ प्रदर्शन नुकतेच नवी देहली येथील कनॉट प्लेसस्थित सेंट्रल पार्कमध्ये लावण्यात आले होते. अनुमाने ५०० जिज्ञासूंनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. Read more »\nकुंभनगरी येथील हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘फॅक्ट’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद \nदेश-विदेशातून आतापर्यंत ६ सहस्र भाविकांनी प्रदर्शनाला भेट दिली असून अनेकांनी समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली \nकाश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांचे वास्तव मांडणार्‍या प्रदर्शनाला साधू-संत आणि हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद \nचित्रप्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १९ जानेवारीला बाहेर लागलेला फलक पाहून जिज्ञासू, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ संघटना, पोलीस, गुप्तचर शाखेचे पोलीस यांच्यासह अनेक साधू-संत यांनी चित्रप्रदर्शनाला उत्स्फूर्तपणे भेट दिली. Read more »\nप्रेरणादायी क्रांतीगाथा प्रदर्शनातून राष्ट्रप्रेमी पिढी सिद्ध होईल : मुख्याध्यापक अनिल जाधव\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक श्री. संजय भोकरे यांनी केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश शिंदे यांनी क्रांतीगाथा प्रदर्शनाचा उद्देश सांगितला आणि ‘राष्ट्रध्वजाचा मान कसा राखावा’, याविषयी प्रबोधन केले. या प्रदर्शनाचा लाभ ५५० विद्यार्थ्यांनी घेतला. Read more »\nतळोजा येथे क्रांतीकारकांच्या फ्लेक्स प्रदर्शनाच्या माध्यमातून जागृती \nतळोजा येथील कै. कमळू पाटील माध्यमिक विद्यालयात सनातन संस्था चेन्नई या न्यासाच्या वतीने राष्ट्रभक्ती जागृत करणारे सचित्र क्रांतीकारकांचे फलक प्रदर्शन १६ जुलै या दिवशी लावण्यात आले. या प्रदर्शनाचा लाभ विद्यालयातील ३५० विद्यार्थ्यांनी घेतला. Read more »\nआळंदी येथे विठ्ठल परिवाराचा ५ व्या वर्धापनदिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांच्या फलक प्रदर्शनाचे आयोजन\nआळंदी देवाची येथील माणिकचंद सभागृह येथे ह.भ.प. जनार्दन महाराज गावंडे आणि परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यामध्ये वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ह.भ.प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांनी विठ्ठल कथा सांगितली. Read more »\nहिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विविध मंडळांत प्रवचने, प्रदर्शने यांच्या माध्यमातून राष्ट्रकार्य\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजर्‍या झालेल्या जयंतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मध्य मुंबईत ६ ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. Read more »\nलव्ह जिहादविषयी जनजागृती करणे आवश्यक – साध्वी अनादि सरस्वती\nअयोध्येतील श्रीराम मंदिराचा विषय उपस्थित झाल्यापासून सर्व हिंदू एक होत आहेत. ते जात-पात, संप्रदाय विसरून हिंदु म्हणून एकाच ध्येयाने संघटित होतांना दिसत आहेत, असे प्रतिपादन साध्वी अनादि सरस्वती यांनी येथील धर्मसभेत केले. Read more »\nनगर येथे धर्मरथातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास भाजप खासदार दिलीप गांधी यांची सदिच्छा भेट\n‘सनातन संस्थेचे कार्य चांगले आहे. सनातनचा धर्मरथ लावण्यात काही साहाय्य लागल्यास आम्ही नक्की सहकार्य करू’ असे खासदार गांधी यांनी सांगितले. Read more »\nऐरोली (नवी मुंबई) येथे शिवजयंतीनिमित्त क्रांतीकारकांचे प्रदर्शन आणि लाठीकाठीची प्रात्याक्षिके\nश्री रौद्रशंभो प्रतिष्ठानच्या वतीने ऐरोली, सेक्टर १६ येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने दुचाकी फेरी आणि शोभायात्रा काढण्यात आली होती. Read more »\nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आक्रमण इतिहासाचे विकृतीकरण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या चित्रपट देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस बजरंग दल भाजपा भ्रष्टाचार मंदिरे वाचवा मार्गदर्शन रणरागिणी शाखा रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विधिज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु जनजागृती समितीची स्थापना घटस्थापनेच्या शुभदिनी म्हणजेच ७ आॅक्टोबर २��०२ या दिवशी करण्यात आली. धर्मशिक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण आणि हिंदूंची एकजूट हे समितीचे मुख्य ध्येय आहे.\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%B0", "date_download": "2020-09-28T22:58:32Z", "digest": "sha1:PYMKHUQCV3QS5ID6ZLLDXC7AQQXEMA6U", "length": 3957, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "हाइनरिश हिमलर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहाइनरिश हिमलर (जर्मन: Heinrich Himmler; ७ ऑक्टोबर, इ.स. १९००:म्युनिक, जर्मनी - २३ मे, इ.स. १९४५:ल्युनेबर्ग, इटली)) हा नाझी जर्मनीच्या अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक होता. हिमलरकडे नाझी जर्मनीच्या पोलिस व सुरक्षा खात्याचे नेतृत्व होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अ‍ॅडॉल्फ हिटलरने उभारलेल्या छळ छावण्यांमध्ये डांबण्यात आलेल्या सुमारे ६० लाख ज्यू लोकांची निघृण हत्या करण्यात हिमलरने महत्त्वाचा वाटा उचलला होता.\n७ ऑक्टोबर, इ.स. १९००\n२३ मे, इ.स. १९४५ (वय: ४४)\n१९४५ साली नाझी जर्मनीचा पाडाव होण्यापुर्वी हिमलरने ब्रिटिशांचा कैदी असताना आत्महत्या केली.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०९:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/newasa-phata", "date_download": "2020-09-28T22:56:38Z", "digest": "sha1:JBIVXFCGGBKRKYTRDXMAW3SHYUB6PCDU", "length": 3029, "nlines": 96, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "newasa phata", "raw_content": "\n‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ मधून अंगणवाडी कर्मचार्‍यांना वगळा\nभरधाव टेम्पोचे चाक निखळून आदळल्याने तरुणाचा मृत्यू\nनेवासाफाटा : घरगुती व व्यावसायिक विजप���रवठा होणार लवकरच स्वतंत्र\nनेवासाफाटा येथे शेतकर्‍यांना व्यापार्‍यांची दमबाजी\nनेवासाफाटा व भानसहिवरेतील चार मटका अड्ड्यांवर छापे\nनेवासा फाट्यावरुन बिअर नेलेला गंगापूरचा तरुण निघाला करोनाबाधीत\nबचत गटाच्या महिलांनी गावठी दारु अड्डा केला उद्ध्वस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/the-government-has-the-right-to-destroy-the-farming-community-dhananjay-munde/", "date_download": "2020-09-28T22:06:38Z", "digest": "sha1:2TUVMZLUV54P26NKFUJL5HHDJ3IITLPL", "length": 11106, "nlines": 131, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "शेतकऱ्याची समुळ जात नष्ट करण्याचा सरकारचा डाव आहे- धनंजय मुंडे - News Live Marathi", "raw_content": "\nशेतकऱ्याची समुळ जात नष्ट करण्याचा सरकारचा डाव आहे- धनंजय मुंडे\nNewslive मराठी- आज शेतकऱ्यांची वाईट स्थिती आहे. एकमेव अशी शेतकऱ्यांची जात आहे. जी निसर्गाच्या सानिध्यात उघड्यावर आपला धंदा करत आहे. शेतकऱ्याची समुळ जात नष्ट करण्याचा डाव सरकारचा आहे. असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.\nआज शेतकरी स्वत: च सरण स्वत: रचतोय आणि आपलं जीवन संपवत आहे. आज मंत्रीमंडळात शेतकऱ्यांचा प्रतिनिधी नसल्याने अशी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी तिजोरी खुली केली होती परंतु आजचे हे सरकार शेतकरी मेला तरी चालेल अशा भूमिकेत आहे असा आरोपही मुंडे यांनी यावेळी केला.\nदरम्यान, इमानदार चौकीदार आज देशाच्या चौकीदारामुळे बदनाम होत असेल तर यासारखे देशाचे दुर्दैव नाही असा टोलाही मुंडेंनी यावेळी लगावला.\nआता राज्यभरात धनगर आरक्षणासाठी ढोल घुमणार\nमराठा आरक्षणाच्या पाठोपाठ राज्यात आता धनगर आरक्षणाचा मुद्दा ही पेटू लागला आहे. धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करावा, या प्रमुख मागणीसाठी धनगर समाज रस्त्यावर उतरताना दिसू लागला आहे. आज राज्यभरातून धनगर समाज ‘ढोल बजाओ’ आंदोलन करणार आहे. आंदोलनाची जय्यत तयारी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरासमोरील महाद्वार घाटावर पूर्ण झाली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या […]\nहिंमत असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादीने वेगळे लढावे-चंद्रकांत पाटील\nNewslive मराठी- हिंमत असेल तर अगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगवेगळं लढवून दाखवावं, असे आव्हान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेश���ध्यक्ष अशोक चव्हाण यांना दिलं आहे. आमच्यात कितीही भांडणे असली तरी भाजपला मित्रपक्षांना एकत्र घेऊनच लढावे लागते हाच भाजपचा विजय आहे. असे देखील ते यावेळी म्हणाले. ते सांगलीत एका आयोजित […]\nमराठा आरक्षणाला स्थगिती, यासाठी राज्य सरकार जबाबदार- नारायण राणे\nमराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली. घटनापीठाच्या सुनावणी दरम्यान महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करता येणार नाही. असे कोर्टाने स्पष्ट केलं आहे. यावरुन भाजप नेते नारायण राणे यांनी राज्य सरकारवर टीका केली. राज्य सरकार हे मराठा आरक्षण देण्याच्या मानसिक स्थितीत नव्हतं. त्यांनी सुप्रीम कोर्टात नामांकित वकील दिले नाहीत. राज्य […]\nवडिलांनी सांगून मुलांनी ऐकले नाही…..मुलीने स्वतःच्या जीवाचा विचार केला नाही\nहे सरकार आहे की भिताड- अजित पवार\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nमित्रा मराठीत लिहायचं रे… पार्थ पवार ट्रोल\nवंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची पाहिली यादी जाहिर\nवयापरत्वे हिंदू धर्मावरचा रागदेखील वाढतोय निलेश राणेंची शरद पवारांवर टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://dilasango.org/more-info.aspx?newsID=105", "date_download": "2020-09-28T22:03:56Z", "digest": "sha1:FOSONJMA3UX4VTLZODAMR3VGJDMFFPV5", "length": 10366, "nlines": 36, "source_domain": "dilasango.org", "title": "HOME", "raw_content": "\nबिघडली विद्यापीठाची घडी अन् नेटकी बायोडाटाची चोपडी\nकुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांचा बायोडाटा चमकदार आहे एवढेच शिक्षण क्षेत्रातील त्यांची कर्तबगारी मात्र चमकदार दिसली नाही. अजूनही विद्यापीठाची घडी विस्कटलेली आहे. कुलगुरू स्थिर पण बाकी सर्व अस्थिर असा डळमळीत कारभार चालला आहे. कर्मचाNयांची भरती नाही, विद्यापीठ फंडावरचा बोजा वाढलेला, शिवाय शैक्षणिक वातावरणाची वाताहत झालेली. विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचे व्यस्त प्रमाण. २०१८ च्या नॅक पडताळणीला विद्यापीठ कसे सामोरे जाणार हा खरा प्रश्न आहे.\nअलौकिक थोरवी असलेले सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ बाळू आनंदा चोपडे तथा डॉ. बी.ए. चोपडे, सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सुखनैव कारभार हाकत आहेत. १४ जून २०१४ रोजी ते रूजू झाले. एका शास्त्रज्ञाचे नेतृत्व लाभणार या भावनेने मराठवाडा आनंदला. स्वागत समारंभातली त्यांची भाषा आणि डौल पाहून हे कुलगुरू आपल्या शास्त्रीय बुद्धीतेजाने किमान हजार-दोन हजार कोटी रुपये खेचून आणतील असे वाटत होते.\nकुलगुरू मराठवाड्याच्या भूमीत कधी रमलेच नाही. पुण्यनगरीचे त्यांचे प्रेम अतुट आहे. हे विद्यापीठ उद्याच्या मोठ्या शैक्षणिक स्थानाच्या उड्डाणासाठी हेलीपॅड म्हणून उपयोगी पडेल, असा त्यांचा समज आहे. त्यामुळेच विद्यापीठाची विस्कटलेली घडी सावरण्यापेक्षा आपल्या बायोडाटाच्या चोपडीकडे त्यांचे अधिक लक्ष आहे. त्यांच्या अकरा आंतरराष्ट्रीय शोधनिबंधांसाठी विद्यापीठाने तब्बल ७ लाख १८ हजार रुपये खर्च केले. शेवटी विद्यापीठ घरचेच कुलगुरूंसारख्या महनीय व्यक्तीचे आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रसिद्ध होतात याचे आम्हा तेवढे भूषण. डॉ. चोपडे यांचा लौकिक एवढा की आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी त्यांना निमंत्रण येते विंâवा ते तशी सोय करतात. अगदी अलीकडच्या स्पेनच्या भेटीसकट त्यांनी बारा विदेशवाNया करून विद्यापीठाचे ८ लाख रुपये खर्च केले. इतकी निमंत्रणे येऊ लागली की कुलपतींनी या परदेशवाNयांना अटकाव घातला. कुलगुरूंचे व्हिजनच तसे मोठे. आपले विद्यापीठ वेंâद्रीय विद्यापीठ व्हावे असा त्यांनी ध्यास घेतला आणि तशा अभ्यासासाठी सव्वानऊ लाख रुपये खर्च झाले. कुलगुरूंची किर्ती सर्वत्र पोहचली. बायोडाटाच्या आधारे आकाशाला गवसणी घा���ण्याची अदम्य इच्छाशक्ती असल्यामुळेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदाच्या मुलाखतीपर्यंत ते पोहोचले. मध्येच आमचे नशीब आडवे आले. ते युजीसीत गेले असते तर पेटारे भरभरून अनुदान आम्हाला मिळाले असते.\n‘‘कुलगुरू स्थिर अन् बाकी सारे अस्थिर’’ डॉ. चोपडे यांची कार्यशैली असल्याने हंगामीपदाचे पीक काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. हंगामी कुलसचिव विद्यापीठाचा प्रत्यक्ष कारभार हाकतात. चोपडेंच्या अवघ्या ३६ महिन्यांच्या काळात तब्बल सोळा वेळा कुलसचिव बदलले गेले. परीक्षा संचालकच आठ वेळा बदलले गेले. लेखा आणि वित्त विभागाच्या तब्बल सात अधिकाNयांना बदलण्यात आले. महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक चार वेळा बदलले गेले. आता तर चक्क प्रभारी कुलगुरूच मिळाला आहे. बाकी बरीच पदे अजूनही प्रभारी आहेत.\nविद्यापीठाचे उस्मानाबादचे उपकेंद्र दुर्लक्षित आहे. तेथील अनेक पदे रिक्त. तरीही उस्मानाबाद कंम्पसचे संचालक तब्बल सहा वेळा बदलले गेले. विद्यापीठ जगो विंâवा मरो, आपले पुढचे शैक्षणिक स्थान पक्के झालेच पाहिजे एवढाच त्यांचा बाणा आहे.\nऑगस्ट २०१५ मध्ये जुन्या व्यवस्थापन समिती सदस्यांचा कार्यकाळ संपला तेव्हापासून अगदी अलीकडे नवीन व्यवस्थापन परिषद स्थापन होईपर्यंत तब्बल तीन वर्षे डॉ. चोपडे यांचा एकहुकुमी कारभार चालत. या कालखंडातच नवीन नोकरी भरती करण्याची संधी होती. सध्या विद्यापीठात पाचशे वंâत्राटी असून दोनशे पदांना शासनाने मान्यता दिलेली आहे. शिक्षक संवर्गातून ५० पदे हंगामी स्वरूपाची असून त्यापैकी ३६ पदांना केव्हाच मान्यता मिळाली आहे. या सगळ्याचा भार विद्यापीठाच्या स्वत:च्या फंडावर बसतो. विद्यापीठाची गंगाजळी विध्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कातून जमा होते. वनस्पतीशास्त्र विषयात चौदा जागा असताना केवळ दोन जागा भरल्या गेल्या आहेत. नाट्यशास्त्र विभागात सात जागा असताना तीन प्राध्यापकच आपले नाट्यरंग दाखवू शकतात. संवाद आणि पत्रकारिता विभागात तर एकुलते एक प्राध्यापक आहेत. असे किती वर्णन करावे. यातून कालापव्यय तेवढा होत आहे. वर्षभराने डॉ. चोपडे जातील पण पाच वर्षांच्या गेलेल्या काळाला कोण माफ करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-onion-received-highest-rate-twenty-years-city-district-25578", "date_download": "2020-09-28T21:28:02Z", "digest": "sha1:ZGVGONXEYL4C6DOZM46MCCAJBJYHIHI4", "length": 18668, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi Onion received highest rate in twenty years in city district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगर जिल्ह्यात कांद्याला मिळाला वीस वर्षांतील उच्चांकी दर\nनगर जिल्ह्यात कांद्याला मिळाला वीस वर्षांतील उच्चांकी दर\nबुधवार, 4 डिसेंबर 2019\nनगर ः जिल्ह्यातील घोडेगाव (नेवासा), नगर, पारनेर बाजार समितीत बऱ्यापैकी कांद्याची आवक होत असते. सोमवारी (ता. २) घोडेगाव येथे १३, ५०० रुपये; तर नगर, पारनेर बाजार समितीत दहा हजार रुपये क्विंटल असा दर कांद्याला मिळाला. गेल्या वीस वर्षांत कांद्याला मिळालेला उच्चांकी दर असल्याचे नगर बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले. कांदाटंचाई असल्याने गेल्या दोन महिन्यांत कांद्याची आवकही नेहमीच्या तुलनेत घटली आहे.\nनगर ः जिल्ह्यातील घोडेगाव (नेवासा), नगर, पारनेर बाजार समितीत बऱ्यापैकी कांद्याची आवक होत असते. सोमवारी (ता. २) घोडेगाव येथे १३, ५०० रुपये; तर नगर, पारनेर बाजार समितीत दहा हजार रुपये क्विंटल असा दर कांद्याला मिळाला. गेल्या वीस वर्षांत कांद्याला मिळालेला उच्चांकी दर असल्याचे नगर बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले. कांदाटंचाई असल्याने गेल्या दोन महिन्यांत कांद्याची आवकही नेहमीच्या तुलनेत घटली आहे.\nजिल्ह्यात खरीप, लेट खरीप, रब्बी आणि उन्हाळी मिळून साधारण ७० ते ८० हजार हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली जाते. गेल्या वर्षी दुष्काळाचा तर यंदा खरिपात कमी पाऊस झाल्याचा परिणाम कांदा लागवडीवर झाला. शिवाय यंदा खरिपात ज्या लागवडी झाल्या, त्यातील बहुतांश कांद्याचे आॅक्टोबरमध्ये आलेल्या पावसाने नुकसान झाले. यामुळे बाजारात कांद्याची आवक आपसूक घटली आणि कांदाटंचाई निर्माण झाली. कांदा आवक कमी झाल्याने दरात वाढ होत गेली.\nसध्या जुन्या लाल व गावरान कांद्याला तुलनेत चांगला दर मिळत असून सोमवारी घोडेगाव बाजार समितीत १३ हजार ५०० रुपये; तर नगर बाजार समितीत सुमारे १० हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला. हा गेल्या वीस वर्षांतील उच्चांकी दर असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात येत आहे. ��ारनेर बाजार समितीतही साडेनऊ हजार रुपये क्विंटल दर मिळत आहे. नगर बाजार समितीत नगर, सोलापूर, औरंगाबाद, बीड भागातून कांद्याची आवक होत असते.\nजिल्ह्यामध्ये राहाता, राहुरी, नगर, पारनेर, घोडेगाव, संगमनेर या बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक होत असली, तरी सर्वाधिक आवक नगर बाजार समितीत होत असते. गेल्या पाच वर्षांत सव्वा दोन लाख टन कांद्याची नगर बाजार समितीत आवक झाली. याआधी आॅगस्ट २०१५ मध्ये कांद्याची आवक घटून ८५०० हजार रुपये क्विंटल दर मिळाला होता. त्यानंतर यंदा पहिल्यांदाच दहा हजार रुपये क्विंटलवर दर मिळाला आहे.\nनगर बाजार समितीत तीन लाख ते चार लाख साठ हजार क्विंटलच्या दरम्यान आवक होत असते. या वर्षात मार्चमध्ये (२०१९) ४ लाख ५५ हजार १०५ क्विटंल तर एप्रिलमध्ये ४ लाख ५० हजार क्विंटल कांदा आवक झाली होती. त्यावेळी १०० ते ११०० रुपये क्विंटल दर होता. आता मात्र आवक थेट पंचवीस टक्क्यांवर आली आहे. आॅक्टोबर महिन्यात १ लाख १२ हजार ९२२ क्विंटल आवक झाली; तर नोव्हेंबरमधील आवक एक लाख क्विंटलच्याही आत आली आहे. आॅक्टोबरमध्ये पाच हजारांपर्यंत; तर नोव्हेंबरमध्ये ८ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. आता २ डिसेंबरला हा दर १३ हजार ५०० रुपये क्विंटलपर्यंत गेला आहे.\nबाजारात जुन्या कांद्याची आवक कमी झाली आणि मागणी वाढल्याने कांद्याला चांगला दर मिळत आहे. मागणी आणि पुरवठ्याचा विचार करता अजून काही दिवस तरी कांद्याला चांगला दर मिळण्याची शक्यता आहे.\nसभापती, बाजार समिती, पारनेर, जि. नगर.\nनगर बाजार समिती agriculture market committee कांदा खरीप ऊस पाऊस सोलापूर पूर floods औरंगाबाद aurangabad\nमॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून माघार सुरू...\nपुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल झालेल्या मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू के\nकृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया गेटसमोर ट्रॅक्टर...\nनवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी (ता.२७) शिक\nनिकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्न\nशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभता) विधेयक, शेतकरी (सबलीकरण आणि संरक्ष\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी\nनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी\nकृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन की बात :...\nनवी दिल्ली��� ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमात सहसा राजकीय विषयांवर भाष्य करण्याचे टा\nकृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...\nनिकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...\nनगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...\nपुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...\nरत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...\nऔरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...\nनांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...\nहिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...\nपूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...\nनिर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...\nलातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...\nमराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...\nफूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...\nलातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...\nऔरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nपुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे : नियमित कर्ज फेडणाऱ्या...\nमूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...\nखानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...\nवाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...\nखानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dilasango.org/more-info.aspx?newsID=106", "date_download": "2020-09-28T21:21:55Z", "digest": "sha1:H6PWJIUVZMVRYS66OOQ545SBANRDVQ75", "length": 10259, "nlines": 36, "source_domain": "dilasango.org", "title": "HOME", "raw_content": "\nट्रॅक्टर्स आले-बैल गेले, मजुरी वाढली-शेती उत्पन्न घटले\nभारत हा कृषीप्रधान देश आहे ही ओळख आता लोप पावणार असे दिसते. नाबार्डच्या सर्वेक्षणाप्रमाणे केवळ २३ टक्के उत्पन्न शेतीतून मिळते. तथापि, ४३ टक्के कुटुंब अजूनही शेती आणि पशुपालनावर अवलंबून आहे. याचा अर्थ अकृषी उत्पन्नच वरचढ होत आहे. अकृषी उत्पन्न आणि जोडधंद्यांची जोड मिळाली तरच शेतक-याचे उत्पन्न वाढेल. २०२२ पर्यंत शेती उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा जर-तर वरच अवलबूंन असलेली बिरबलाची खिचडी आहे.\nसध्या कृषी अर्थव्यवस्थाच मोठ्या संक्रमणावस्थेत आहे. त्यामुळे जे दिसते आणि जे दाखविले जाते ते विरोधाभासी चित्र वाटते. ग्रामीणय वित्तीय सर्वसमावेशकता सर्वेनुसार एवंâदर ५७ टक्के उत्पन्न हे अकृषी क्षेत्रातून येते त्यामध्ये मजुरी शासकीय व खासगी क्षेत्रामधून अकृषी उत्पन्न वाढत आहे. पीक उत्पादन आणि पशुधन यातून मिळणारे आर्थिक उत्पन्न १८३२ रुपये इतके असून त्याचा वाटा हा ४३ टक्के इतका आहे. मात्र मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या, हवामान बदलामुळे शेतीची झालेली वाताहत आणि दुस-या बाजूला ट्रॅक्टरचे प्रस्थ यातून निर्माण झालेले चित्र वेगळे आहे.\nमराठवाड्याची ८२ टक्के शेती ही कोरडवाहू अन निसर्गाधारित आहे. दीर्घ खंडानंतर आता पाऊस होत असला तरी बोंडअळीसारखे संकट घोंगावत आहे. शेतक-यांच्या आत्महत्येत मात्र खंड नाही. पुण्याच्या गोखले संस्थेच्या अभ्यासात ६३ टक्के आत्महत्या या केवळ ५-६ एकर जमीन असलेल्या शेतक-यांच्या आहेत. शेतीची पांगाडी, सावकारीचा गळफास ही आत्महत्यांची प्रमुख कारणे आहेत. केवळ शेतीव्यवस्थेवर अवलंबून असल्यामुळेच मराठवाड्याची ही दुरवस्था झाली आहे. ६० टक्के शेतकरी कुटुंबे बँकांच्या कर्जाखाली आणि ३९ टक्के व्यापारी, सावकारीच्या ओझ्याखाली दबलेली आहेत. यामध्ये विशेषत: ५६ टक्के कर्ज हे अकृषी कामाच्या उद्योगासाठीच वापरले जाते. त्यामुळे शेतकरी शेतीमध्ये गुंतवणूक करू शकत नाही अन् त्याचे कर्जबाजारीपणही हटत नाही.\nदुस-या बाजूला शेतीमध्ये उतरायला तरुणतुर्क तयार नाही. परप्रांतीय मजूर आणावे लागतात. महिलांची संख्या मोठी असली तरी कालपरत्वे त्यांच्या मजुरीतही वाढ झाली आहे. मजुरी वधारली अन् शेतीउत्पन्न घटले अशी स्थिती होते. शेतीचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत असूनही गेल्या चार-पाच वर्षांत तर मराठवाड्यामध्ये ट्रॅक्टरच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. बँका आणि अर्थसंस्थांकडून सहज पतपुरवठा होत असल्यामुळे ट्रॅक्टर खरेदीकडे कल आहे. २०१७-१८ या वर्षांत औरंगाबादेतील ट्रॅक्टरची संख्या तब्बल सहा हजारांनी वाढली. लातूर, नांदेड प्रादेशिक परिवहन विभागात ही संख्या ४ हजाराने वाढली. तालुकाच काय मोठ्या गावामध्येसुद्धा ट्रॅक्टर विक्रीची दालने दिसत आहेत. शेती मशागतीचा खर्च वाढतो आहे. हेक्टरी नांगरणीसाठी एक हजार, त्यानंतर रोटावेटर आणि कल्टीवेटरसाठी २ हजार रुपयेपर्यंत भाव ट्रॅक्टरच्या मालकांना मिळत आहे. खेड्यापाड्यात मोठ्या शेतकर-यांकडे घरोघरी ट्रॅक्टर पोहचले आहे. अकृषी कामासाठीही ट्रॅक्टरचा मोठा वापर होत आहे. मध्यंतरी राज्य सरकारने गटशेती करणा-या शेतक-यांसाठी अनुदान तत्त्वावर ट्रॅक्टर वाटप केले. त्यामुळेही गावातील ट्रॅक्टरच्या संख्येत भर पडली.\nराष्ट्रीय नमुना पाहणी सर्वे २०१२-१३ शेतकरी कुटुंबचो सरासरी उत्पन्न प्रति महिना ६२४६ रुपये होते. नाबार्डच्या सर्वेक्षणानुसार त्यात ३९ टक्के वाढ होऊन ते ८९३१ रुपये इतके झाले आहे. वार्षिक उत्पन्न १ लाख ७ हजार १७२ इतके होईल. शेतीतील तीन वर्षांमधील उत्पन्नातील वाढ यामध्ये या घडीला सर्वात वरच्या स्थानी पंजाब राज्य असून प्रति महिना २३ हजार १३३ रुपये उत्पन्न मिळते. तर सर्वाधिक कमी उत्पन्न हे उत्तर प्रदेशात ६६६८ रुपये इतके नोंदविले गेले आहे.\nशेती उत्पन्न वाढीचे जोरकस प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर दुप्पट उत्पन्न वाढीचे स्वप्न दाखविले आहे. त्यासाठी त्यांनी दलवाई समिती गठीत केली. समितीने १०.४ टक्के प्रति वर्षी शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ गृहीत धरून २०२२ पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट होईल असे म्हटले आहे. मराठवाड्यातील सध्याचे चित्र बघता शेतीचे उत्पन्न घटत आहे. शेतीतील मनुष्यबळ घटून अकृषी क्षेत्रातील रोजगारात वाढ होताना दिसते. ग्रामीण भागामध्ये काळी-पिवळ्या वाढल्या तसे ट्रॅक्टरही वाढलेत. ट्रॅक्टरने गोवंश घटवला तसा मजूरही खेड्यातून शहरात नेला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/religion-festival-news/pitru-paksha-2020-know-about-shradh-vidhi-and-importance-of-sarva-pitru-amavasya/articleshow/78149031.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article8", "date_download": "2020-09-28T20:30:29Z", "digest": "sha1:ZSBR5I4UMH5GNSVB3TRFK24IEMXO356V", "length": 22320, "nlines": 124, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nSarvapitri Amavasya 2020 Shradh Vidhi in Marathi सर्वपित्री अमावास्या : 'असे' करा श्राद्ध कार्य; पूर्वजांचे मिळवा शुभाशिर्वाद\nसर्वपित्री अमावास्येच्या दिवशी श्राद्ध कार्य करताना शतकानुशतके चालत आलेल्या परंपरा, रुढी आणि काही नियमांचे पालन करावे लागते, असे सांगितले जाते. सर्वपित्री अमावास्येला श्रद्धापूर्वक केलेले श्राद्ध कार्य पूर्वजांपर्यंत पोहोचते आणि त्यांचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात, असे सांगितले जाते. जाणून घेऊया...\nभाद्रपद अमावास्या ही सर्वपित्री अमावास्या म्हणून ओळखली जाते. गुरुवार, १७ सप्टेंबर २०२० रोजी सर्वपित्री अमावास्येला पितृपक्षाची सांगता केली जाईल. भाद्रपद वद्य पक्ष हा पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी विशेष करून राखून ठेवला आहे. अगदी रामायण ते महाभारतापासून पूर्वजांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी केल्याचे दाखले आढळून येतात. सर्वपित्री अमावास्येला पूर्वजांच्या नावाने श्राद्ध कार्य करून त्यांना प्रसन्न केले जाते. पूर्वजांमध्ये देवतांप्रमाणे शाप आणि वरदान देण्याची लोकमान्यता असल्यामुळे पूर्वजांना प्रसन्न करून त्यांचे शुभाशिर्वाद प्राप्त करण्यासाठी वारस पिंडदान, तर्पण विधी करतात.\nपूर्वजांच्या कृपाशिर्वादामुळे वारसांना सुख, शांती, समृद्धी प्राप्त होऊ शकते, असे मानले जाते. या पितृपक्ष पंधरवड्यात पृथ्वीतलावर आलेले पूर्वज वारसांकडून अन्न, जल ग्रहण करून सर्वपित्री अमावास्येला पुन्हा एकदा पितृलोकात जातात, अशी मान्यता आहे. सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी श्राद्ध कार्य करताना शतकानुशतके चालत आलेल्या परंपरा, रुढी आणि काही नियमांचे पालन करावे लागते, असे सांगितले जाते. सर्वपित्री अमावास्येला श्रद्धापूर्वक केलेले श्राद्ध कार्य पूर्वजांपर्यंत पोहोचते आणि त्यांचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात, असे सांगितले जाते. जाणून घेऊया...\n​श्राद्ध कार्य व तर्पण विधी\nपितृपक्ष पंध���वड्यातील अखेरचा दिवस म्हणून सर्वपित्री अमावास्येकडे पाहिले जाते. सर्वपित्री अमावास्येला करण्यात येणारे श्राद्ध कार्य आणि तर्पण विधींना सर्वाधिक महत्त्व असल्याचे सांगितले जाते. सन २०२० मध्ये गुरुवार, १७ सप्टेंबर २०२० रोजी सर्वपित्री अमावास्या आहे. यंदा सर्वपित्री अमावास्या प्रारंभी पूर्वा तर समाप्तीवेळी उत्तरा नक्षत्र आहे. या दोन्ही नक्षत्रांवर केलेले श्राद्ध कार्य अत्यंत शुभ फलदायी मानले गेले आहे. श्रीकृष्णानेही भगवद्गीतेमध्ये सर्व पितरांमध्ये सर्वोच्च असलेला आर्यमा मीच आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे आर्यमा यांचे स्मरण करून सर्वपित्री अमावास्येला केलेले श्राद्ध कार्य अत्यंत शुभ मानले जाते.\nपितृपक्ष : 'या' मुहुर्तावर करा सर्वपित्री अमावास्येचे श्राद्ध कार्य; पाहा, शुभ योग\nपितृपक्षात एका व्यक्तीने श्राद्ध केले असता ती व्यक्ती सात गोत्रांतील आपल्या संबंधितांचा उद्धार करतो, असे समजले जाते. श्राद्ध करणारी व्यक्ती त्याचे वडील, आजोबा, पणजोबा तसेच आई, आजी, पणजी यांच्या नावाने पिंडदान, तर्पण करतो. त्याचबरोबर आईचे वडील, आजोबा, पणजोबा, आईची आई, आजी, पणजी यांचाही या श्राद्धात उल्लेख येतो. त्याचप्रमाणे पत्नी, मुलगा, मुलगी, बंधू, भगिनी, काका, मामा, आत्या, मावशी, मोक्षगुरू, पितागुरू यापैकी जे मृत झाले असतील, त्यांचेही स्मरण केले जाते. एवढेच नव्हे तर त्याचे मित्र, उपकारकर्ते, जगात ज्यांना कोणी वारस नाही, ज्यांना कोणी पिंडदान, तर्पण करायला नाही वा करीत नाही, त्यांच्यासाठीही सदर व्यक्ती धर्मकार्य करीत असते. त्यामुळे ज्याने वर्षभर किंवा पितृपक्षात पितरांसाठी काहीही केले नाही, त्याने केवळ सर्वपित्री अमावास्येलाच श्राद्ध केले तरी पूर्वज तृप्त होतात, असे सांगितले जाते.\nपितृपक्ष : पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी करा 'या' सात गोष्टींचे दान\nसर्वपित्री अमावास्येच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नानादी कार्ये उरकून घ्यावीत. स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. सात्विक भोजन घ्यावे. दिवसाच्या उत्तरार्धात म्हणजचे तिन्ही सांजेला दिवा लावून तो घराच्या प्रवेशद्वारावर ठेवावा. यानंतर देवासमोर एक दिवा लावावा. एका कलशात पाणी घेऊन प्रार्थना करावी. पूर्वजांचे मनापासून स्मरण करावे आणि आपल्या घरावर, वारसां���र कृपादृष्टी व शुभाशिर्वाद कायम राहावेत, अशी इच्छा प्रकट करावी. अनावधानाने झालेल्या चुकांबाबत प्रामाणिकपणे क्षमायाचना करावी. तसेच तृप्त मनाने पितृलोकात परतरण्याची विनंती पूर्वजांना करावी, असे सांगितले जाते.\nपितृपक्ष : दुपारच्या प्रहरातच का करतात श्राद्ध तर्पण विधी\nसर्वपित्री अमावास्येला घरातील महिला वर्गाने सकाळी स्नानादी कार्ये उरकल्यानंतर आनंदी मनाने पूर्वजांच्या नैवेद्याची तयारी करावी. पूर्वज्यांच्या नावाने श्राद्ध कार्य आणि तर्पण विधी करून झाले की, पूर्वजांच्या नावाने एक पान काढून ठेवावे. हे पान गाय आणि कावळा यांना अर्पण करावे. कावळ्यांसाठी काढून ठेवलेल्या जेवणातील भागाला काकबळी असे म्हटले जाते. पितृपक्षात पूर्वज कोणत्याही स्वरुपात येऊ शकतात, अशी मान्यता आहे. घराच्या खिडकीवर किंवा दारावर कावळ्याने केलेली विशिष्ट कृती पूर्वजांचे आशीर्वाद मानली जाते.\nकावळ्याला का मानतात पूर्वजांचे प्रतीक\nकेवळ हिंदू धर्मशास्त्रातच नाही, तर पारशी, ख्रिस्ती, मुस्लीम, जैन अशाही धर्मांमध्ये पितरांना अन्न, पाणी देण्याची प्रथा आहे. श्राद्ध तर्पण विधी करताना ते श्रद्धापूर्वक करावे. सर्वपित्री अमावास्येला कोणाचाही अपमान करू नये. घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये. तसेच त्यांना जेवल्याशिवाय सोडू नये. प्रत्येक जीवाचा आदर करावा. कोणत्याही पशु-पक्ष्यांचा अपमान करू नये, त्यांना त्रस्त करू नये. विशेष म्हणजे गायीचा अपमान करू नये. शक्य झाल्यास पशु-पक्ष्यांना अन्नदान करावे, असे सांगितले जाते.\nजेवणात वारंवार केस येण्यामागे 'हे' संकेत\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nMahalaya Amavasya 2020 पितृपक्ष : 'या' मुहुर्तावर करा सर्वपित्री अमावास्येचे श्राद्ध कार्य; पाहा, शुभ योग महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nबिहार निवडणूकः तेजस्वी यादव यांनी तरुणांना दिले मोठे आश्वासन\nकृषी विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी\nबिहारचे माजी पोलिस महासंचालक जेडीयूमध्ये\nलडाख तणावः भारतीय लष्कराची t-90 आणि t-72 तैनात\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nबातम्याअधिक मास : कसे करावे भौमप्रदोष व्रत महत्त्व, शुभ योग व उपाय\nकरिअर न्यूजउच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या ‘सीईटी’ पुन्हा पुढे ढकलल्या\nजळगावपोहणं बेतलं जीवावर; जळगावात तीन लहानग्यांचा बुडून मृत्यू\nमुंबईकंगनाच्या बंगल्यावरील कारवाई; हायकोर्टाने नोंदवले 'हे' महत्त्वाचे निरीक्षण\nमुंबईआठवलेंचा पवारांना न मागता सल्ला; राष्ट्रवादीने 'असा' केला प्रतिहल्ला\nदेशकेंद्राच्या कृषी कायद्यांना पर्याय शोधा, सोनिया गांधींची सूचना\nरत्नागिरीकोकण किनारा वादळांना भीडणार; 'अशी' आहे केंद्राची योजना\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/2017/11/02/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%80-0-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-28T22:25:48Z", "digest": "sha1:OBA6IINNYQUKMJ7B4FYJ2CH2YQ6XCEPY", "length": 13738, "nlines": 118, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "बार्शी @ 0 किलोमीटर", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nबार्शी @ 0 किलोमीटर\nखरंतर या नावातच आपुलकी आहे. तुम्ही इथे आलात की इथल्या लोकांशी आपसूकच एक नात होऊन जात. इथे प्रेम आहे, आपलेपणा आहे.इथल्या मातीचा रंगच जरा वेगळा आहे. कोणी याला आमची बार्शी म्हणत तर कोणी आपली बार्शी म्हणत. आपली आणि आमची, पण बार्शी आहे आपल्या सर्वांची हे बाकी खर मराठवाड्याच प्रवेशद्वार बार्शीला म्हटलं जातं. भगवंताची बार्शी म्हणूनही याला ओळखल जात. किती आणि काय सांगावं असही या बार्शी बद्दल वाटतं. इथल्या भाषेची गोडी खरंच खूप छान आहे , मराठवाड्याच प्रवेशद्वार असले तरी मराठवाडी बोली इथे सापडतच नाही, सोलापुरी ही कुठे दिसत नाही पण भाषा मात्र अस्सल बार्शीची ओळख करू देते हे बाकी खर. म्हणजे जरा आक्रमक वाटेल पण मनातला गोडवा बार्शी शिवाय कुठे सापडत नाही. भगवंताच्या बार्शीची हीच खरी ओळख आहे. अगदी तुम्ही कुठेही गेलात तरी बार्शीची भाषा लोक ओळखल्या शिवाय राहत नाहीत.\nयाला भगवंताची बार्शी असही म्हटल जात कारण बार्शी मधे श्रीविष्णूचे एकमेव मंदिर आहे. याची बांधणी इ.स. पुर्व १२४५ च्या दरम्यान झाली असे म्हणतात. मंदिराची बांधणी हेमाडपंथी आहे. मोठ्या एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेतल्या नंतर भाविक द्वादशीला बार्शीत भगवंताच्या दर्शनाला येतात आणि मगच उपवास सोडतात. भगवंतांची मूर्तीही आकर्षक आहे . आषाढी एकादशीला संपूर्ण शहरातून भगवंताची रथातून मिरवणूक काढली जाते. तो एक उत्सवच बार्शीत पाहायला मिळतो. तसेच भगवंत मंदिसोबतच बार्शीत १२ ज्योतिर्लिंग ही पाहायला मिळतात. म्हणूनच बार्शीला बारा ज्योतिर्लिंगांची बार्शी म्हणूनही ओळख आहे. त्यात उत्तरेश्वर मंदिर आहे ,रामेश्वर मंदिर आहे असे बारा ज्योतिर्लिंग बार्शीत पाहायला मिळतात. ही बार्शीची खरी ओळख.\nबार्शीची जयशंकर मिल ही सूतगिरणी आजही चालू आहे हेही वैशिष्ट बार्शी बद्दल सांगता येईन. शैक्षणिक दृष्ट्या बार्शी सर्वच बाजूने प्रगत आहे इथे शिवाजी कॉलेज , बार्शी कॉलेज, सुलाखे हायस्कूल हे नामांकित शिक्षणसंस्था आहेत. बार्शीच्या शिक्षण परंपरेत मोलाचा वाटा कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचा, आजही त्याच्या शिक्षणसंस्था मधे कित्येक विद्यार्थी घडतात. दर वर्षी मामांच्या जयंती निम्मित भव्य मिरवणूक काढली जाते त्यात कित्येक सस्थेतील विद्यार्थ्याचा सहभाग असतो.\nअशी ही बार्शी खरंच खूप सुंदर आहे. व्यापार व्यवसायासाठी बार्शी ओळखली जाते. अशा कित्येक रंगांनी बार्शी रंगलेली. तरुण पिढी इथली आजही कित्येक सामाजिक , राजकीय कार्यात सहभागी झालेली पाहायला मिळते. शिवजयंती म्हणजे बार्शीच्या तरुणाचा उत्सवच असतो. अशा कित्येक गोष्टी इथे सांगाव्या तेवढे कमीच .. कलाकार, तसेच रसिक यांचा मेळ म्हणजे बार्शी. कित्येक कलाकार ,साहित्यिक, कवी , लेखक बार्शीत तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. सामाजिक कार्यात सह��ाग असतानाच स्वतच्या कला जपणं त्यांना उत्तम जमत. शॉर्टफिल्मच्या माध्यमातून , स्वतच्या लेखनाच्या माध्यमातून इथला तरुण सर्वांशी जोडला आणि बार्शीचे नाव सर्वदूर केले याचा अभिमान नक्कीच बार्शीतल्या लोकांना आहे हे मात्र नक्की.\nअसो असे कित्येक पानं उलटली तरी बार्शी बद्दल लिहाव आसच वाटत. जुन्या काही वर्षांपूर्वीची बार्शी आणि आताची बार्शी यात खूप फरक आहे हेही मात्र खर , रेल्वे narrow गेज वरून broad गेज झाली. आणि जुन्या रेल्वेच्या आठवणी देऊन गेली. नवीन रस्ते झाले पण जुन्या रस्ताची मज्जा आजही ताजी ठेवून गेली. कित्येक परिसर बदलून गेले , जुन्या रस्तांचे दिवे आता आठवणीत राहून गेले पण या बार्शीत आजही सर्व तसेच आहे . बदल झाले पण बार्शीच्या मनात ते जुने आठवणीतले सर्व तसेच ठेवून गेले. अशी ही बार्शी आजही गुलाबी थंडीत आहे तशीच राहून आहे .. \nबार्शी भगवंत लक्ष्मीचे दर्शन\nबार्शी भगवंत लक्ष्मीचे दर्शन\nबार्शी भगवंत लक्ष्मीचे दर्शन\nबार्शी भगवंत लक्ष्मीचे दर्शन\nबार्शी भगवंत लक्ष्मीचे दर्शन\nबार्शी भगवंत लक्ष्मीचे दर्शन\nबार्शी भगवंत लक्ष्मीचे दर्शन\nबार्शी भगवंत लक्ष्मीचे दर्शन\nदत्ताची पूजा , भगवंत मंदिर, बार्शी\nदत्ताची पूजा , भगवंत मंदिर, बार्शी\nप्रसन्नदाता गणेश मंदिर बार्शी\nदत्ताची पूजा barshi प्रसन्नदाता गणेश मंदिर बार्शी भगवंत मंदिर barshi city shivaji college barshi\nदुर्बीण( कथा भाग १)\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\nनकळत शब्द बोलू लागले ..\nचलो बच्चो को बच्चे रहने देते हैं\n poems in marathi कविता कविता संग्रह प्रेम कविता मराठी कथा\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t3235/", "date_download": "2020-09-28T21:32:21Z", "digest": "sha1:MBUXG62WKJJQ5XQX4JRIUFZVBOBFYXSJ", "length": 4735, "nlines": 151, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-वेडे भाव", "raw_content": "\nमी अज्ञात त्या वाटेचा,\nमज काहीच न कळे.\nका आवडतात तिला फुलं,\nआणि गजरा केसात माळन्या,\nमज वाटे व्यर्थ सारे,\n��ी बघे ते क्षण टाळण्या.\nतिची हर एक अदा वेडी,\nती सुरु करी बोलण्या,\nमी अर्ध्यावरच विषय सोडी.\nमी म्हणे हीच वेळ योग्य,\nपण जाताही न ये,\nतिला तशी रडवेल सोडून,\nमग बसे मीही तासानतास,\nशरीरावर कुणी प्रेम केलेले,\nवेडे भावच प्रेमाचे होते\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nशरीरावर कुणी प्रेम केलेले,\nवेडे भावच प्रेमाचे होते\nशरीरावर कुणी प्रेम केलेले,\nवेडे भावच प्रेमाचे होते\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A_%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E", "date_download": "2020-09-28T23:12:50Z", "digest": "sha1:UIB42CSVZ3IEECQ5MDRZAZWRFEXGSCE2", "length": 3654, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:फ्रेंच तत्त्वज्ञ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"फ्रेंच तत्त्वज्ञ\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ ऑक्टोबर २०११ रोजी २१:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/digangana-suryavanshi-short-film-how-to-deal-with-depression-mppg-94-2236584/", "date_download": "2020-09-28T23:00:39Z", "digest": "sha1:WOIZSQC2MTTEXBM2TIFCQSWV45XOV6HK", "length": 15456, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Digangana Suryavanshi short film How to deal with depression mppg 94 | नैराशावर अशी करा मात? अभिनेत्रीने एक मिनिटाच्या फिल्ममध्ये सांगितले उपाय | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nनैराशावर अशी करा मात अभिनेत्रीने एक मिनिटाच्या फिल्ममध्ये सांगितले उपाय\nनैराशावर अशी करा मात अभिनेत्रीने एक मिनिटाच्या फिल्ममध्ये सांगितले उपाय\nकरोना आणि टाळेबंदीमुळे आलेलं नैराश्य कसं झटकाल दूर\nकरोना विषाणूमुळे निर्माण झालेले अनिश्चिततेचे वातावरण मानसिक आजारांसाठी पोषक ठरत आहे. जीवाला असलेला धोका आणि समोर उभे ठाकलेले आर्थिक प्रश्न यांमुळे नैराश्य, चिंता (अ‍ॅन्झायटी) यांसारखे आजार बळावत आहेत. या प्रतिकूल परिस्थितीवर अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशी हिने एका शॉटफिल्मच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही शॉटफिल्म केवळ एक मिनिटाची आहे.\nअवश्य पाहा – सोनू सूदच्या साथीदाराला पोलिसांनी मारली होती थोबाडीत; कारण…\nदिगांगनाने इन्स्टाग्रावर ही फिल्म शेअर केली आहे. नैराश्य म्हणजे काय अन् त्याच्यावर मात कशी कराल अन् त्याच्यावर मात कशी कराल याचं उत्तर तिने या एक मिनिटाच्या फिल्ममधून दिलं आहे. “आपले विचार अत्यंत महत्वाचे असतात. जसा आपण विचार करतो तसेच आपण वागतो. आपल्या विचारांवरच आपली मानसिक स्थिती आधारलेली असते. नैराश्य हे दुसरं तिसरं काही नसून एक प्रकारचा दु:खद विचार आहे. जो आपल्याला सतत दु:खी ठेवतो. चूकीचे निर्णय घ्यायला प्रवृत्त करतो. त्यामुळे आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. सतत सकारात्मक विचार करा.” अशा आशयाची कॉमेंट तिने या व्हिडीओवर केली आहे. दिगांगनाची ही फिल्म सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.\nनैराश्यावरील उपचार आणि औषधे – डॉ. सुरेश पाटील, मानसोपचारतज्ज्ञ\nनैराश्य आणि चिंतेच्या रुग्णांचे म्हणणे आधी ऐकू न घ्यावे लागते, त्यांना समजून घ्यावे लागते. समुपदेशनातून त्यांचा आत्मविश्वास वाढवला जातो. यासाठी मानसोपचारतज्ज्ञ ‘रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हियर थेरपी’ आणि ‘कॉग्निटिव्ह बिहेव्हियर थेरपी‘ यांचा आधार घेतात. याद्वारे रुग्णांच्या मनातील नकारात्मक विचार काढून टाकण्यास मदत केली जाते. अधिक गरज भासल्यास औषधे दिली जातात. नोकरी कधीच शाश्वत नसते. सध्या नोकरी गेली असेल तर दुसरी संधी मिळेल. त्यासाठी आपली कौशल्ये विकसित करावीत. भूतकाळाचा आणि भविष्याचा विचार न करता वर्तमानात जगा. भीतीचा सामना करा. नकारात्मक बातम्या, सतत नकारात्मक बोलणाऱ्या व्यक्ती यांच्यापासून दूर राहा. नात्यांमधला संवाद वाढवा. चांगले दिवस येणार आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 लाइव्ह सेशनमध्ये शहनाजने उगारला सिद्धार्थवर हात, व्हिडीओ व्हायरल\n2 ‘साहो’ चित्रपटाचा दिग्दर्शक सुजीत अडकला लग्न बंधनात\n3 मध्यरात्री शर्टलेस फोटो शेअर करत विकीने व्यक्त केली ही’ इच्छा\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/brother-and-sister-drown-in-ghod-river-pune-scj-81-1912720/", "date_download": "2020-09-28T20:43:31Z", "digest": "sha1:CSRDSLAPMVXPFEOTYZJYVQ3WG57WNXV7", "length": 10580, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Brother and Sister Drown in ghod river Pune scj-81 | पुण्यात बहिण भावाचा नदीत पडून मृत्यू | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nपुण्यात बहिण भावाचा नदीत पडून मृत्यू\nपुण्यात बहिण भावाचा नदीत पडून मृत्यू\nग्रामस्थांनी या दोघांना बाहेर काढले मात्र तोपर्यंत त्या दोघांचाही मृत्यू झाला होता\nपुण्यातल्या आंबेगाव तालुक्यात असलेल्या काशिंबेग गावात पाण्यात पडून बहिण भावाचा मृत्यू झाला. घोडनदीवर कपडे धुण्यासाठी गेले असताना या दोघांचा मृत्यू झाला. प्रेम विजय पवार आणि काजल विजय पवार अशी या दोघांची नावं आहेत. प्रेम हा १० वर्षांचा होता तर काजल १४ वर्षांची होती.\nपुण्याच्या विश्रांतवाडी येथून पोटाची खळगी भरण्यासाठी हे पवार कुटुंब एक महिन्याभरापूर्वीच काशिबेंग गावात आले होते. शेतीला आवश्यक असणारी खुरपी आणि इतर अवजारे तयार करण्याचे काम या दोघांचे आई वडील करतात.\nचाकण येथील बाजारात विजय पवार हे पत्नीसह शनिवारी खुरपी विकण्यासाठी गेले. त्यावेळी मुलगी दिव्या, काजल, प्रेम, क्रिश, विजय आणि अनिल ही मुलं घरीच होती. दुपारी अनिल ला घरी ठेवून पाच ही बहीण-भावंडे कपडे धुण्यासाठी घोडनदीवर गेले. त्यावेळी कपडे धुत असताना काजल आणि प्रेमचा पाय घसरून नदीत पडले. ते बुडत असताना इतर बहीण-भावडांनी आरडाओरडा केला. ग्रामस्थांनी धाव घेत दोघांना बाहेर काढले, पण तो पर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 महिलांच्या स्वच्छतागृहात ऑफिस बॉय ठेवायचा मोबाईल, विनयभंगाचा गुन्हा दाखल\n2 त��्रार मागे घेण्यासाठी मागितली १० लाख रुपयांची खंडणी; गुन्हा दाखल\n3 मॉलमध्ये विनामूल्य पार्किंग\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/narrow-platform-tapering-route-encroachment-1761757/", "date_download": "2020-09-28T20:54:15Z", "digest": "sha1:5D7AIPKYNISELAQE4PH3EV6LKBB6LKLB", "length": 21612, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Narrow platform, tapering route, encroachment | अरुंद फलाट, निमुळते मार्ग, अतिक्रमण! | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nअरुंद फलाट, निमुळते मार्ग, अतिक्रमण\nअरुंद फलाट, निमुळते मार्ग, अतिक्रमण\nवसई रोड, नालासोपारा आणि विरार ही स्थानके विविध कारणांमुळे प्रवाशांसाठी धोकादायक बनलेली आहेत.\nवसई-विरार क्षेत्रातील रेल्वे स्थानके अजूनही प्रवाशांसाठी असुरक्षित; चेंगराचेंगरीचे संकट कायम\nप्रभादेवी (एल्फिन्स्टन रोड) रेल्वे स्थानकीतल चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेला एक वर्ष उलटून गेल्यानंतरही रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काहीच उपाययोजना केलेल्या नसल्याचे दिसून येत आहे. वसई रोड, नालासोपारा आणि विरार ही स्थानके विविध कारणांमुळे प्रवाशांसाठी धोकादायक बनलेली आहेत. अरुंद फलाट, बाहेर पडण्याचे निमुळते मार्ग, स्थानकातील अतिक्रमणे, अरुंद भुयारी मार्ग, दोन्ही फलाटांचे एकच मार्ग आणि नियोजनाच्या अभावी केलेली रचना यांमुळे या स्थानकांमध्ये चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे.\nवाढत्या लोकसंख्येमुळे नालासोपारा रेल्वे स्थानक सर्वात जास्त गर्दीचे स्थानक झाले आहे. नालासोपारा पूर्व आणि पश्चिमेला बाहेर पडण्याचे मार्ग अरुंद झालेले आहेत. रेल्वेचे काम सुरू असल्यामुळे प्रवाशांना फलाटावर उभे राहण्यासाठी जागेची कमतरता भासत आहे. पूर्वेला स्थानकाबाहेर रिक्षाचे अतिक्रमण आहे. त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडण्याचा मार्ग अपुरा ठरत असून त्यांची गैरसोय होत आहे. जुना लोखंडी पूलही जर्जर झालेला आहे. त्यामुळे दुर्घटनेची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनान��� जिन्याच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण केले नाही तर येणाऱ्या काळात चेंगराचेंगरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिन्यावर आणि पुलावर काही वेळी फेरीवालेही येऊन बसत असल्याने येण्याजाण्याच्या मार्गावर प्रवाशांची कोंडी होते. याबाबत बोलताना रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही स्थानकाच्या असलेल्या अडचणी वरिष्ठांकडे पाठवल्या आहेत. रेल्वे प्रवाशांच्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या संख्यांमुळे नवीन प्रकल्पांचे काम सुरू करण्यात आले आहे.\nबाहेर पडण्याचे मार्ग अरुंद\nवसई रोड रेल्वे स्थानकात सात फलाटे आहेत. लांब पल्ल्याच्या गाडय़ा या स्थानकात थांबतात. नवा पूल रेल्वे प्रशासनाने बांधलेला आहे. मात्र फलाट क्रमांक १ जवळ चेंगराचेंगरीची शक्यता आहे. हा फलाट आनंदनगर येथे आहे. तेथून बाहेर पडण्याचा मार्ग निमुळता आणि छोटा आहे. या फलाटावर वसईहून सुटणाऱ्या लोकल लागतात. त्यामुळे मोठी गर्दी असते. रिक्षा पकडण्यासाठी प्रवासी या छोटय़ा मार्गावरून बाहेर पडतात. याच ठिकाणी दोन वर्षांपूर्वी गर्दी होऊन फलाटाबाहेरील नाल्यावर उभे असलेले प्रवासी खाली पडून दुर्घटना घडली होती. फलाट आणि बाहेर पडण्याचा मार्ग अपुरा असल्याने चेंगराचेंगरीची शक्यता आहे.\nविरार रेल्वे स्थानकाची अवस्था बिकट झालेली आहे. विरार फलाट क्रमांक दोनवरून सुरू होणारा भुयारी मार्ग (सब वे) अरुंद आहे. मुळात फलाट क्रमांक दोनवरून बाहेर पडण्याचा आणि भुयारी मार्गात जाण्याचा मार्ग एक असल्याने या ठिकाणी प्रचंड गर्दी होते. त्यामुळे चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे. विरार रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षाचालकांचे अतिक्रमण झालेले आहे. विरार स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजूला रिक्षाचालकांनी अतिक्रमण केलेले आहे. पश्चिमेकडच्या रिक्षाथांब्यावरील रिक्षांचे अतिक्रमण तर थेट फलाटावरच होऊ लागलेले आहे. पालघर-डहाणूला जाणारे प्रवासी फलाट क्रमांक दोन आणि तीनवरून फलाट सातवर जात असतात. त्यात रिक्षा उभ्या असतात. यामुळे तिथे मोठी गर्दी होत असते. भुयारी मार्गात विद्युत तारा अजूनही लटकत आहेत. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन भुयारात आग लागण्याची शक्यता आहे. विरार फलाट क्रमांक एकवर काम सुरू असून बांधकाम साहित्य फलाटावर पडलेले आहे. त्यामुळे फलाटाची जागा कमी झाली असून ट्रेनच्या गर्दीमुळे त्या ���ेळी भयानक परिस्थिती उद्भवत असते.\nफलाट ३, ४ चे जिने अरुंद\nमीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीत पश्चिम रेल्वेवर भाईंदर आणि मीरा रोड ही दोन स्थानके आहेत. यापैकी भाईंदर रेल्वे स्थानकात सध्या तीन ठिकाणी पादचारी पूल बांधण्यात आले आहेत. हे सर्व पूल अलीकडच्या काळातच बांधण्यात आले असल्याने त्यांची स्थिती चांगली आहे. भाईंदर रेल्वे स्थानकात होणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन पूल चांगले रुंद करण्यात आले असल्याने पुलावर गर्दी अथवा चेंगराचेंगरी होण्याचे प्रकार होत नाहीत. परंतु फलाट क्रमांक ३ आणि ४ उतरणारे पुलाचे जिने तुलनेत फारच अरुंद असल्याने या ठिकाणी गर्दीच्या वेळी बऱ्याच वेळा आणीबाणीची परिस्थिती उद्भवत असते.\nफलाट क्रमांक ३ आणि ४ एकत्रच आहेत. फलाट क्रमांक ३ वर भाईंदरहून सुटणाऱ्या लोकल येतात आणि फलाट क्रमांक ४ वर विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल येत असतात. त्यामुळे इतर फलाटांच्या तुलनेत या फलाटावर सर्वाधिक गर्दी होत असते. मुख्य पादचारी पूल रुंद असले तरी ३ आणि ४ क्रमांकाच्या फलाटावर उतरणारे जिने अरुंद आहेत. त्यामुळे सकाळी तसेच सायंकाळी गर्दीच्यावेळी ३ आणि ४ क्रमांकाच्या स्थानकात भाईंदर लोकल आणि विरारहून आलेली लोकल एकाच वेळी आली तर पुलावर जाण्यासाठीच्या अरुंद जिन्यावर एकच गर्दी होते. भाईंदर आणि विरारहून आलेल्या लोकलमधून उतरून जिन्यावर चढत असलेले प्रवासी तसेच लोकल पकडण्यासाठी जिना उतरत असलेले प्रवासी यांच्यात मोठय़ा प्रमाणावर खेचाखेच आणि धक्काबुक्की होत असते. त्यामुळे मुख्य पूल रुंद असले तरी फलाटावर उतरणारे जिने रुंद करणे आवश्यक असल्याची मागणी केली जात आहे.\nमीरा रोड रेल्वे स्थानकात असलेले पूलही अलीकडेच नव्याने बांधण्यात आले आहेत. हे पूलही रुंद असले तरी सायंकाळच्या वेळी विरारच्या दिशेने असलेल्या पुलावर फेरीवाले बसत असल्याने प्रवाशांना मोठाच अडथळा निर्माण होत असतो. या पुलाला लागून स्कायवॉक बांधण्यात आलेला आहे. फेरीवाल्यांबाबत रेल्वे प्रशासनाकडे तक्रार आली की फेरीवाले स्कायवॉकवर पळून जातात. त्यामुळे त्यांच्यावर रेल्वेकडून कारवाई होत नाही. दुसरीकडे स्कायवॉकवरील फेरीवाल्यांवर महापालिकेकडून कारवाई करण्यासाठी पथक आले की हेच फेरीवाले रेल्वेच्या हद्दीतील पुलावर जाऊन बसतात. त्यामुळे फेरीवाल्यां��र ठोस कारवाई होत नाही, अशी प्रवाशांची तक्रार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 नायगाव पूल केवळ पादचाऱ्यांसाठी खुला\n2 बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ\n3 उद्योगांच्या जमिनींवर परवडणारी घरे\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://tusharnagpur.blogspot.com/2014/04/blog-post_25.html", "date_download": "2020-09-28T20:59:12Z", "digest": "sha1:OFTPFDXPBMVUSO3UZHENDSOYHYBVZI6Q", "length": 9315, "nlines": 299, "source_domain": "tusharnagpur.blogspot.com", "title": "तुष्की नागपुरी: तुझी आठवण....", "raw_content": "\nनागपूरचा कवी तुष्की नागपुरी याच्या कविता या ब्लाग वर वाचा\nशुक्रवार, २५ एप्रिल, २०१४\nतीच मला बळ देते\nवाशिंग्टन, २५ एप्रिल २०१४, ०४:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: शुक्रवार, एप्रिल २५, २०१४\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nsanket sonar १४ जानेवारी, २०१६ रोजी ३:४४ म.उ.\nखूपच हृदयस्पर्शी वाटलं सर...\nTushar Joshi १४ जानेवारी, २०१६ रोजी ५:०७ म.उ.\nकळवल्याबद्दल अनेक धन्यवाद संकेत जी\nही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले पटली का काही जुने अनुभव ताजे झाले का आवडली का तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का इथे तुमचा अभिप्राय लिहून जा:\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\n तुष्की नागपुरीच्या ब्लाग वर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. या ब्लाग वरच्या सर्व कविता तुष्की नागपुरी यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांचे सर्व हक्क तुष्की नागपुरी यांच्या कडे आहेत. तुम्हाला कविता आवडली व मित्रांना दाखवावीशी वाटली तर या ब्लाग चा दुवा त्यांना द्या. कविता कॉपी पेस्ट करून किंवा ईमेल करून पाठवावीशी वाटली तर तुष्की नागपुरी हे कलाकाराचे नाव पण त्या कवितेसोबत राहू द्या.\nनेहमीच वाटतं मला (1)\nसावळ्या मिलीच्या कविता (1)\nसावळ्या मुलीची गाणी (1)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%AD_%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95", "date_download": "2020-09-28T21:37:50Z", "digest": "sha1:WRQQJSVWOC2YPBDWRRTCC73MGIOCROLY", "length": 2706, "nlines": 33, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.पू.चे ७ वे शतक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइ.स.पू.चे ७ वे शतक\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ८ वे शतक - पू. ७ वे शतक - पू. ६ वे शतक\nदशके: पू. ६९० चे - पू. ६८० चे - पू. ६७० चे - पू. ६६० चे - पू. ६५० चे\nपू. ६४० चे - पू. ६३० चे - पू. ६२० चे - पू. ६१० चे - पू. ६०० चे\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%AF%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0", "date_download": "2020-09-28T21:58:55Z", "digest": "sha1:VVKKC3COY4V7A3DFQDLPIX7G6NRUUATY", "length": 5871, "nlines": 196, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: bg:Йоркшър\nr2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: eu:Yorkshire\nr2.7.2) (सांगकाम्यान��� वाढविले: zh-yue:約郡\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: gl:Yorkshire\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: lt:Jorkšyras\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fy:Yorkshire\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: xmf:იორკშირი\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: is:Yorkshire\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: pnb:یارکشائر\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: id:Yorkshire\nr2.7.1) (सांगकाम्याने बदलले: sl:Yorkshire\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: kn:ಯಾರ್ಕ್‌ಷೈರ್\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: tr:Yorkshire\nr2.6.4) (सांगकाम्याने बदलले: es:Yorkshire\nr2.5.2) (सांगकाम्याने वाढविले: pl:Yorkshire\nसांगकाम्याने वाढविले: sl:Yorkshire (grofija)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%8F%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B0", "date_download": "2020-09-28T23:17:27Z", "digest": "sha1:DJ3EH3RE2K73X7FZPDSVSP5LMQ22SINL", "length": 5469, "nlines": 195, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:एल साल्वादोर - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► एल साल्वादोरचे राष्ट्राध्यक्ष‎ (४ प)\n► साल्व्हाडोरन व्यक्ती‎ (१ प)\n\"एल साल्वादोर\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nएल साल्व्हाडोर फुटबॉल संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/life-safety-international-film-festival/", "date_download": "2020-09-28T20:57:16Z", "digest": "sha1:3N4RPXKGC5GRA2CB3YK43R3H4O5JFRWR", "length": 2894, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Life safety international film festival Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : किशोर लोंढे याचा ‘द कॅप्टिविटि’ लघुपट आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये प्रथम\nएमपीसी न्यूज- पुण्याच्या किशोर लोंढे याने दिग्दर्शित केलेल्या आजच्या पत्रकारितेवर आधारित ‘द कॅप्टिविटि’ या लघुपटाने प्रिश्टिना कोसोवा (यूरोप) येथे आयोजित करण्यात आलेल्या लाईफ सेफ्टी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये द बेस्ट शॉर्टफिल्म…\nKasarwadi News : आ��दार महेश लांडगे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार\nVadgaon News : पोलीस पाटलांचे रखडलेले मानधन लवकर द्या- आमदार सुनिल शेळके\nPune News : संत साहित्याचे गाढे अभ्यासक वा. ना. उत्पात यांचे कोरोनामुळे निधन\npimpri news : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आणखी 300 रोहित्रांना सुरक्षा आवरण लावणार\nHinjawadi crime News : क्रेनच्या धडकेत एकजण ठार\nMumbai news: लता दीदींना वाढदिवसानिमित्त राज्य सरकारतर्फे ‘ही’ खास भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/hase-president-primary-teachers-association-342980", "date_download": "2020-09-28T22:44:28Z", "digest": "sha1:OWH2RK2IYDXP6QDZ43B2YEZTIU735BNM", "length": 16768, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी हासे, सदिच्छावर राऊत, महिला आघाडी गिरमेंकडे | eSakal", "raw_content": "\nप्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी हासे, सदिच्छावर राऊत, महिला आघाडी गिरमेंकडे\nजिल्हा प्राथमिक शिक्षक संघ व सदिच्छा मंडळाच्या जिल्हा कार्यकारिणी निवडण्यासाठी झालेल्या ऑनलाइन बैठकीत वरील पदाधिकारी निवडण्यात आले. महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे संपर्कप्रमुख विष्णू खांदवे अध्यक्षस्थानी होते.\nजामखेड : जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी माधव हासे, सदिच्छा मंडळाच्या अध्यक्षपदी नारायण राऊत, तर सदिच्छा महिला जिल्हा आघाडी अध्यक्षपदी मीना गिरमे-जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली.\nजिल्हा प्राथमिक शिक्षक संघ व सदिच्छा मंडळाच्या जिल्हा कार्यकारिणी निवडण्यासाठी झालेल्या ऑनलाइन बैठकीत वरील पदाधिकारी निवडण्यात आले. महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे संपर्कप्रमुख विष्णू खांदवे अध्यक्षस्थानी होते.\nनाशिक विभागीय अध्यक्ष द. कृ. राळेभात, उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष मोहन शिंदे, सदिच्छा मंडळाचे अध्यक्ष रवींद्र पिंपळे, शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे बैठकीला उपस्थित होते. या वेळी जिल्हा शिक्षक संघ, सदिच्छा मंडळ, उच्चाधिकार समिती, महिला आघाडी, नगरपालिका संघ, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर संघ आदी पदाधिकाऱ्यांच्या निवडी एकमताने करण्यात आल्या.\nहेही वाचा - तुम्ही कधी निळा भात खाल्लाय, हे आहेत फायदे\nनूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे ः नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ ः राज्य प्रतिनिधी- गोकुळ कळमकर, भाऊसाहेब जावळे, भारत कोठुळे, नवनाथ अकोलकर, सुभाष खेमनर, सुरेश खेडकर, सुनील गिरमे, बाळासाहेब फट��ंगडे, संजय पवार. जिल्हा संपर्कप्रमुख- ज्ञानेश्वर माळवे, उत्तर जिल्हाप्रमुख- चंद्रकांत मोरे, दक्षिण जिल्हाप्रमुख- भास्करराव कराळे.\nजिल्हा प्राथमिक शिक्षक संघ ः अध्यक्ष- माधव हासे, कार्याध्यक्ष- राजाभाऊ बेहळे, दादा वाघ, सरचिटणीस- बबन गाडेकर, कार्यालयीन चिटणीस- रावसाहेब हराळ, कोषाध्यक्ष- सय्यदअली जमाल, बाळकृष्ण कंठाळी, प्रसिद्धिप्रमुख- संदीप पोखरकर, ऑडिटर- नवनाथ दिवटे, सहसचिव- सुधीर पाराजी शेळके, राजू अत्तार, संघटक- हरिश्‍चंद्र बडे, अशोक कराड, कृष्णा आनंदा भांगरे, महेश धामणे,\nराजकुमार चोभे, उपाध्यक्ष- पोपट सूर्यवंशी, किरण काळे, बाबा पठाण, रवींद्र घनवट.\nसदिच्छा मंडळ : अध्यक्ष- नारायण राऊत, कार्याध्यक्ष- भाऊसाहेब तोरमल, बाबा आव्हाड, सरचिटणीस- बाळासाहेब डमाळ, कार्यालयीन चिटणीस- शैलेश खणकर, कोषाध्यक्ष- रामदास दहिफळे, भागवत खेडकर, ऑडिटर- बबन ढाकणे, सहचिटणीस- नारायण देवेकर, उद्धव दौंड. संघटक- काशिनाथ लोखंडे, अमोल भंडारी, कारभारी नाचण, राजेंद्र खर्डे, अंकुश झंजाड, उपाध्यक्ष- संजय काळे, भाऊसाहेब राऊत, तुषार केदार, प्रकाश आंबरे, गौतम साळवे.\nसदिच्छा महिला जिल्हा आघाडी ः अध्यक्ष- मीना गिरमे-जाधव, कार्याध्यक्ष- मनोरमा पाटोळे, अंजूम गफार शेख, सरचिटणीस- अर्चना भोसले, कोषाध्यक्ष- सुनीता थोरात.\nया वेळी उच्चाधिकार समिती संघ व सदिच्छा मंडळ (नगर), पदवीधर शिक्षक संघ, नगरपालिका कार्यकारिणी, सदिच्छा मंडळ (नगर) या पदाधिकाऱ्यांच्या निवडीही जाहीर करण्यात आल्या.\nसंपादन - अशोक निंबाळकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआधीच असंख्य अडचणी; पोर्टलवर माहिती भरण्यास कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा नकार\nपुणे - शिक्षक करत असलेल्या दैंनदिन कामकाजा आढावा आता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने घ्यायचा ठरविला आहे. हा आढावा घेण्यासाठी परिषदेने...\nडॉ. सुधीर गव्हाणे यांना प्रेरणादायी कुलगुरू पुरस्कार\nनगर : महाराष्ट्रातील नामांकित ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व औरंगाबाद येथील एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांना राष्ट्रीय...\nभागवताचार्य वा. ना. उत्पात यांचे निधन\nपंढरपूर (सोलापूर) : प्रसिध्द भागवताचार्य, कट्टर हिंदुत्ववादी विचारवंत, स्वातंत्र्यवीर सावरकर भक्त वा. ना. उत्पात (वय 80) यांचे पुण्यातील...\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे सांगली कनेक्‍शन काय का सोडावी लागली होती शाळा \nसांगली ः गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज 91 वा वाढदिवस. संगीत क्षेत्रातील अलौकिक स्वरांनी त्यांनी जगाला मोहिनी घातली. त्यांच्या आवाजाने अनेक गाणी...\nऑनलाइन शिकविणाऱ्या शिक्षकांचीच आता दर आठवड्याला भरणार शाळा\nअमरावती ः बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेणाऱ्या शिक्षकांची आता दर आठवड्याला शाळा भरणार आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आठवडाभर...\nऑनलाइन शिक्षणात झाला व्हॉटसऍप ग्रुपचा फायदा\nसोलापूर ः कोरोनाच्या काळात लॉकडाऊन झाल्याने शाळा बंद ठेवाव्या लागल्या. पण, त्याही परिस्थितीत शिक्षण बंद ठेऊन चालत नव्हते. विद्यार्थ्यांना ज्ञानदान...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/260-high-end-patients-found-rural-solapur-highest-number-patients-barshi-akkalkot", "date_download": "2020-09-28T23:03:34Z", "digest": "sha1:I2HQUY7AAXALL4NDDNQSZVJOFUY2ONTL", "length": 14868, "nlines": 287, "source_domain": "www.esakal.com", "title": "सोलापूर ग्रामीणमध्ये सापडले 260 उच्चांकी रुग्ण ! बार्शी, अक्‍कलकोट, माळशिरस, मोहोळ, पंढरपूरमध्ये सर्वाधिक रुग्ण | eSakal", "raw_content": "\nसोलापूर ग्रामीणमध्ये सापडले 260 उच्चांकी रुग्ण बार्शी, अक्‍कलकोट, माळशिरस, मोहोळ, पंढरपूरमध्ये सर्वाधिक रुग्ण\nरविवारी तब्बल दोन हजार 304 संशयितांची झाली कोरोना टेस्ट; 260 जण पॉझिटिव्ह\nआतापर्यंत 13 हजार 131 संशयितांची टेस्ट; एक हजार 823 व्यक्‍तींचे अहवाल पॉझिटिव्ह\nआज चिंचोली काटी (ता. मोहोळ) येथील 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू, एकूण मृतांची संख्या झाली 44\nआतापर्यंत 601 रुग्णांची कोरोनावर मात; एक हजार 178 रुग्णांवर सुरु आहेत उपचार\nबार्शी, अक्‍कलकोट, माळशिरस, मोहोळ व पंढरपूर तालुक्‍यात सापडले 210 रुग्ण\nसोलापूर : सोलापूर ग्रामीणमधील दोन हजार 304 व्यक्‍तींची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 260 व्यक्‍तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून चिंचोली काटी येथील एका पुरुषाचा कोरोना��ुळे आज मृत्यू झाला आहे. तर बार्शी तालुक्‍यात 52, अक्‍कलकोट व माळशिरस तालुक्‍यात प्रत्येकी 44 तर मोहोळ तालुक्‍यात 40 आणि पंढरपूर तालुक्‍यात 30 रुग्ण सापडले आहेत.\nअक्‍कलकोट तालुक्‍यात रविवारी (ता. 19) 33 पुरुष आणि 11 महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. तर बार्शीत 27 पुरुष तर 25 महिला, माळशिरसमध्ये 26 पुरुष आणि 18 महिला, मोहोळमध्ये 26 पुरुष तर 14 महिला, पंढरपूर तालुक्‍यात 18 पुरुष आणि 12 महिला, करमाळ्यात चार पुरुष, माढ्यात सात पुरुष तर तीन महिला, मंगळवेढ्यात पाच पुरुष, दोन महिला, उत्तर सोलापुरात सहा पुरुष तर सहा महिला, सांगोल्यात दोन महिला, दक्षिण सोलापुरात नऊ पुरुष तर आठ महिला कोरोनाबाधित सापडल्या आहेत.\nरविवारी तब्बल दोन हजार 304 संशयितांची झाली कोरोना टेस्ट; 260 जण पॉझिटिव्ह\nआतापर्यंत 13 हजार 131 संशयितांची टेस्ट; एक हजार 823 व्यक्‍तींचे अहवाल पॉझिटिव्ह\nआज चिंचोली काटी (ता. मोहोळ) येथील 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू, एकूण मृतांची संख्या झाली 44\nआतापर्यंत 601 रुग्णांची कोरोनावर मात; एक हजार 178 रुग्णांवर सुरु आहेत उपचार\nबार्शी, अक्‍कलकोट, माळशिरस, मोहोळ व पंढरपूर तालुक्‍यात सापडले 210 रुग्ण\nउत्तर सोलापूर : 152\nदक्षिण सोलापूर : 407\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCorona Update - पुण्यात दर सोमवारी चाचण्यांची संख्या होतेय कमी आज १९४५ नवे रुग्ण\nपुणे - पुणे जिल्ह्यात फक्त दर सोमवारीच कोरोना चाचण्यांची संख्या कमी केली जात आहे. नेमक्या या चाचण्या सोमवारीच का कमी केल्या जातात, हा प्रश्न...\nदिलासादायक : नंदुरबारमध्ये कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ७९ टक्के\nनंदुरबार : जिल्हा प्रशासनाने कोरोना बाधितांच्या उपचारासाठी निर्माण केलेल्या सुविधांमुळे बरे होणाऱ्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असून तो ८०...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील अंतर्गत वाद पहिल्यांदाच चव्हाट्यावर\nमुंबई, ता.28 : राष्ट्रवादी कॉग्रेसमधिल दोन गट गट पहिल्यांदाच उघड झाले आहेत. महापालिकेच्या सुधार समितीच्या सदस्यपदावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमधील...\n कोरोनाच्या नावावर कोणीही घरी येतंय; आयुक्तांकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना\nपुणे - कोरोनाच्या नावाखाली सरकारी कर्मचारी असल्याचे सांगत काहीजण नागरिकांच्या घरी जात असल्याच्या तक्रारी कानावर आल्या आहेत. नागरिकांनी ते अधिकृत...\nलम्पी आजारामुळे जनावरांसाठी लॉकडाउन\nनागपूर, ता.२८ : करोनाचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाला सुमारे एक महिना लॉकडाऊन करण्यात आले होते, त्याप्रमाणे जनावरांना लम्पी आजाराच्या...\nउत्पादन शुल्क विभागाचा कोरोना काळात कारवाईचा धडाका\nनागपूर : राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्यामध्ये उत्पादन शुल्क विभागाचा समावेश आहे. राज्याच्या तिजोरीवर परिणाम झाल्याने शासनाने महसूल वाढीच्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-shahada-collage-selection-star-collage-scheme-280531", "date_download": "2020-09-28T22:57:41Z", "digest": "sha1:IF5P5NGAYWM2LIMFV5PVYBTAMEABDKNS", "length": 16404, "nlines": 270, "source_domain": "www.esakal.com", "title": "शहाद्याच्या या महाविद्यालयाची 'स्टार कॉलेज स्कीम'मध्ये निवड | eSakal", "raw_content": "\nशहाद्याच्या या महाविद्यालयाची 'स्टार कॉलेज स्कीम'मध्ये निवड\nया अनुदानातून महाविद्यालयातील विद्यार्थी-प्राध्यापकांना प्रात्यक्षिक, संशोधन, उन्हाळी प्रशिक्षणासाठी सुसज्ज प्रयोगशाळा उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांसोबतच प्राध्यापकांच्या गुणवत्तेसह कौशल्य विकास वाढीसाठी महाविद्यालयाचा 'स्टार कॉलेज स्कीम ' मधील समावेश लाभदायक ठरणार आहे. सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. सैय्यद यांची संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ​\nशहादा : केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाने येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयाची 'स्टार कॉलेज स्कीम'मध्ये निवड केली आहे. विज्ञान विभागातील विद्यार्थी व प्राध्यापकांच्या प्रात्यक्षिक, संशोधनात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर व्हावा यासाठी स्किमअंतर्गत येत्या तीन शैक्षणिक वर्षात सुमारे ९० लाख रुपयांचे अनुदान प्राप्त होणार आहे. या स्कीममध्ये यावर्षी समावेश करण्यात आलेले शहादा महाविद्यालय हे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव ठरले आहे.\nशैक्षणिक क्षेत्��ात उत्कृष्टता गाठण्यासाठी केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागातर्फे पुरेशा भौतिक सुविधा उपलब्ध असलेल्या महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागवले जातात. या विज्ञान विभागातील विद्यार्थी - प्राध्यापकांना प्रात्यक्षिक व सैद्धांतिक अध्ययनात गुणवत्ता विकासासाठी प्रयोगशाळा उपलब्ध आहे. अधिक सुविधांसाठी योजनेत समावेशाबाबत प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.\nया योजनेसाठी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष किशोर पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, अर्थ व बांधकाम समन्वयक पी. आर. पाटील व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील व सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. आर. झेड. सैय्यद यांनी प्रस्ताव सादर केला होता. केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या पॅनलसमोर या प्रस्तावाचे सादरीकरण करण्यात आले होते. त्यानुसार महाविद्यालयातील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र प्राणिशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विषयाच्या शैक्षणिक व भौतिक सुविधा वाढीसाठी येत्या तीन शैक्षणिक वर्षांसाठी अठरा लाख रूपये प्रती विषयाप्रमाणे पाच विषयांसाठी ९० लाख रुपयांचे अनुदान प्राप्त होणार आहे.\nआता स्टार कॉलेज स्टेटस\nवरिष्ठ महाविद्यालयाला यापूर्वीच नॅकतर्फे 'ए' ग्रेड मिळाला असून कॉलेज विथ पोटेन्शियल एक्सलन्स स्किम अंतर्गत यूजीसीकडून यापूर्वी एक कोटी तर बेसिक सायंटिफिक रिसर्च योजनेत ४५ लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. केंद्र सरकारच्या 'स्टार कॉलेज स्कीम ' योजनेतील समावेशामुळे महाविद्यालयाला 'स्टार कॉलेज स्टेटस' प्राप्त झाले आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ. पाटील यांनी दिली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपश्चिम हवेलीतील 17 गावांमध्ये सुरु होणार 'ग्राम सुरक्षा यंत्रणा'\nकिरकटवाडी (पुणे) : आपत्कालीन परिस्थितीत जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी तसेच गरजूंना तातडीने मदत पोहोचविण्यासाठी नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर...\nसोलापूरकरांना मिळणार दररोज पाणी प्रतिदिन प्रतिमाणसी मिळणार 135 लिटर पाणी\nसोलापूर : पन्नासहून अधिक वर्षांपूर्वीची जुनी पाइपलाइन, सातत्याने होणारी गळती, नदीद्वारे मिळणारे अपुरे पाणी आणि हिप्परगा तलावासंबंधित अडचणींमुळे...\nऑनलाइन शिकविणाऱ्या शिक्षकांचीच आता दर आठवड्याला भरणार शाळा\nअमरावती ः बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेणाऱ्या शिक्षकांची आता दर आठवड्याला शाळा भरणार आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आठवडाभर...\nऐतिहासिक सराव पाठशाला होणार कुलूपबंद\nअमरावती : राज्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संलग्नित दहा सराव पाठशाला लवकरच बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे....\nभोसरी : वस्ताद पोपटराव फुगे यांचे निधन\nभोसरी : येथील वस्ताद पोपटराव सदाशिवराव फुगे (वय ६५) यांचे हृदयविकाराने निधन झाले. ते पिंपरी-चिंचवड शहर कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष होते. भोसरी...\nकोकणात शिक्षकांच्या अनोख्या उपक्रमाने विद्यार्थी होत आहेत कृतीशील\nसावंतवाडी : आपल्या अंगातील विविध कलागुणांना वाव देण्याबरोबरच आपल्या उमेदीला नवचैतन्याची पालवी देण्याचे काम लॉकडाउन काळात कळसुलकर हायस्कूलमधील...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/maza-ram", "date_download": "2020-09-28T22:38:44Z", "digest": "sha1:K2657FEXOG55KFBTDDAKTE7X6YCH3747", "length": 12371, "nlines": 175, "source_domain": "www.irablogging.com", "title": "Maza ram", "raw_content": "\nकलियुगातल्या मी पाहिलेल्या रामाचे आज तुम्हाला दर्शन घडवणार आहे.\nमाझे आज्जी आजोबा व त्यांनी तयार केलेली बाराजनांची क्रिकेटपटूची टीम. त्यातील 4 जणांची लहानपणीच विकेट गेलेली.\nउरलेले नऊजन मॅचसाठी तयार. मोठे झाले, जाणते झाले, संस्कारी झाले, संसारी झाले.\nसगळ्यावर आजोबांचा दबदबा. आजीवरही.\nतोंडातून ब्र काढण्याची कुणालाच सोय नाही.\nसंसारी झालेल्या सर्वांनी आपापल्या 'शाखा' ओपन केलेल्या.\nसर्व ठीक. आणि त्यातच नजर लागली.\nदोन नम्बरच्या मोठयावडिलांनी कौटुंबिक तणावातून आत्महत्या केलेली. खूप इमोशनल आणि चांगले होते ते अस ऐकलेलं.\nमागे पत्नी व दोन मुले सोडून गेलेले.\nदोन्ही पोर हिऱ्यामोत्यासारखी. राम लक्ष्मणच अगदी.\nएकत्र कुटुंबामध्ये सर्व सुनांना सासुरवास.\nत्यात विधवा झालेल्या आईला खूपच वाढलेला.\n'पोरगा मेलाय मग ही नसती ब्याद कशाला सांभाळायची' म्हणून.\nझालं. 'माझ्या पोराला तूच मारलं. तुझा लहान पोरगा माझ्या पोरापासून झालेला नाही' असे नको ते आरोप करून तिला घराबाहेर काढलं.\nतिच्या मोठ्या पोराला 'मुलाचा अंश' म्हणून जवळ ठेवलं.\nमोठीआई दिसायला नाजूक तशी बोलायलाही, वागायलाही.\nमदत करू बघणार्याचे व तिचेही आजीआजोबासमोर काहीच चालेना.\nमाहेरी गेली तिथे सावत्र आईचा त्रास.\nसोबत लहान पोर. तिला त्यावेळी काय वाटलं असेल तिलाच ठाऊक. नशिबाने बहिणीच्या घरी छप्पर मिळालं. छोटा मुलगा मोठा होत होता.\nआम्ही सर्व भावंडे शेम्बडी, चड्डीतली पोर होतो. ही दुनियादारी आमच्या दुनियेच्या बाहेर होती.\nपण छोटा मुलगा जिवंत असल्याचा पुरावा द्यायला अधेमधे यायचा.\nमोठा मुलगा आईबापाविना पोर म्हणून लाडात ताडमाडासारखा झालेला. त्याला सगळं आयत मिळत गेल.\nछोटा हा भेटीला यायचा हे का आठवत\nकारण तो आम्हाला पेन्सिल आणून द्यायचा पाटीवर लिहायला. आम्हा छोट्याना चॉकलेट मिळाल्याचा आनंद. कारण दोन्ही खायचे पदार्थ.\nमी स्वःताची पेन्सिल संपऊन दुसऱ्याकडे हात पसरवायची. भाऊ कडे नाही. तो आमच्यासाठी फक्त पाहुणा होता.\nखूप वर्षांनी तो पुन्हा आला. आईसोबत. नेहमीसाठी.\nदोन्ही हिरेमोती एकत्र आलेले.\nमोठा आम्हास नावडता. कारण तो स्वतः लाडात वाढलेला व आम्हाला धाकात ठेवणारा.\nतर छोटा भाऊ आवडता. कारण तो स्वतः धाकात राहणारा नि आम्हाला लाडात ठेवणारा.\nहिरा मोती दोन टोक.\nमोठा 'दुनियाकी समज' नसलेला.\nछोटा 'दुनिया' बघून आलेला.\nपरिस्थितीशी ढिशुम ढिशुंम करत दोघे आ्पापल्या वाटेने पुढे चालते झालेले.\nमोठा मला 'कुणी मदत करत नाही' म्हणून रडणारा.\nछोटा कुणाच्या मदतीशिवाय हसणारा, हसवणारा.\nछोट्याने टुमदार घर स्वहिमतीने बांधलेलं.\nमोठ्याने बायकोच्या नातेवाईकांना फॅमिली म्हणून ऍक्सेप्टलेलं.\nछोट्यानी घरच्या शेम्बड्यापासून ते आजीआजोबांना सुद्धा ऍक्सेपटलेलं\nमोठ्यांच्या घरी जाणं म्हणजे अपमानच.\nछोट्याच्या घरी जाणं म्हणजे सन्मानच.\nछोट्याच सगळीकडे ' प्रमोशन'. अगदी सर्वांच्या मनातसुद्धा.\nघरच्या कार्यक्रमात मोठा गैरहजर किंवा जेवायला हजर.\nछोटा प्रत्येक कार्यक्रमात सर्वात पुढे हजर.\nसर्व काकाआत्यानी मिळून ज्याचा लाड केला तो लाडोबा कृष्णासारखा निघून गेला तो आमच्या गोकुळात परतलाच नाही.\nपण वनवास पूर्ण करून आलेला राम आम्हाला आजही सोबती आहे. निरपेक्ष, निस्वार्थ सोबती.\nमला त्यांच्यातील फरक नाही सांगायच. मला फक्त रामबद्दल सांगायचंय. त्या रामाचे नाव दिलीप. त्याला बघून वाटत आमचे मोठेवडील असेच असतील किंबहुना हा त्यांच्यापेक्षा काकणभर सरस आहे. का कारण हा वनवासातुन तावून सुलाखून निघालाय.\nआम्ही अकरा बहिणी. आम्ही त्याला 'राखी' बांधावी, त्याने आमची 'रक्षा' करावी, असे कोणतेही 'बंधन' आमच्यावरही नाही, त्याच्यावरही नाही. तरीही आम्हास तो, त्यास 'आम्ही' पाठीराख्या आहोत. का भावाने बहिणीची रक्षा करण्याचा जमाना गेला हो. म्हणून आम्ही पाठीराख्या.\nत्यानेच आम्हा सर्व वीस बहिणभावंडाना बांधून ठेवलंय. त्याच्यासारखा भाऊ मिळायला आमचं भाग्य मोठं. ज्याने आम्हाला मायेने बांधलंय त्याला आम्ही काय धागे बांधणार त्याच्यासमोर राखी फोल वाटते. त्याच्यासारखा मित्र मिळणं हेही आमचं भाग्य. अशा 'भाऊ कम मित्राला' मैत्रिदिनाच्या शुभेच्छा व रक्षाबंधनाच्याही शुभेच्छा.\nभाऊ तुला खूप खूप प्रेम आम्हा बहिनीकडून.\nहे बंध रेशमाचे - भाग 18\nकळत नकळत भाग 12\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 18\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 19\nसासुबाई तुमच्या मुलाला शिस्त नाही\nमी कात टाकली भाग -3\nस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/bhumi-pujan-of-shri-ram-temple-in-ayodhya-will-be-held-on-3rd-or-5th-august-msr-87-2220822/", "date_download": "2020-09-28T23:19:30Z", "digest": "sha1:JVGSMZWXCPVXFHF2OBMGBZPITKMA7LOF", "length": 12390, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bhumi Pujan of Shri Ram Temple in Ayodhya will be held on 3rd or 5th August msr 87|अयोध्येतील श्रीराम मंदिराचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते ३ किंवा ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nअयोध्येतील श्रीराम मंदिराचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते ३ किंवा ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन\nअयोध्येतील श्रीराम मंदिराचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते ३ किंवा ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन\nतीर्थक्षेत्र न्यासच्यावतीने पाठवण्यात आले ���त्र\nअयोध्येतील प्रस्तावित श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त निश्चित होत आहे. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासची शनिवारी या संदर्भात बैठक पार पडली. ३ किंवा ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासच्यावतीने तसे पत्र देखील पाठवण्यात आले आहे. मात्र, नेमकं कोणत्या दिवशी भूमिपूजन करायचं या संदर्भातील अंतिम निर्णय पंतप्रधान कार्यालयाकडून घेतला जाणार आहे.\nप्रस्तावित राममंदिराच्या मूळ आराखड्यात काही बदल करण्यात आले असल्याची माहिती, रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी शनिवारी झालेल्या बैठकीनंतर दिली. आराख़ड्यातील य़ा बदलानुसार मंदिरास आता पाच घुमट असणार आहेत. शिवाय, मंदिराची लांबी, रुंदी व उंची देखील वाढवण्यात आलेली आहे.\nअयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारकडून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास (ट्रस्ट)ची स्थापन करण्यात आलेली आहे. तसेच, न्यासामध्ये १५ सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. शनिवारी रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासच्या झालेल्या बैठकीत राममंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांच्यासह अकरा सदस्यांची उपस्थिती होती. तर अन्य चारजण व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.\nसध्या जगभरासह देशात थैमान घालत असलेल्या करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे मंदीर निर्माण कार्यात अडथळे न उद्भवल्यास, भूमिपूजनानंतर साधारण साडेतीन वर्षात मंदिराचे संपूर्ण काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभि��ेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 करोनापासून बचावासाठी गोमूत्र प्या, भाजपा खासदाराचा सल्ला\n2 अमेरिकेची भारतात ४० अब्ज डॉलरपेक्षा अधिक गुंतवणूक\n3 निवासी संकुलातही करोना केंद्र\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/shivsena-uddhav-thackeray-maharashtra-cm-ncp-amol-kolhe-maharashtra-politics-sgy-87-2023663/", "date_download": "2020-09-28T22:21:02Z", "digest": "sha1:SHEBYTNATT6CNL44J5BKNADXDHHFFY44", "length": 13589, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Shivsena Uddhav Thackeray Maharashtra CM NCP Amol Kolhe Maharashtra Politics sgy 87 | उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यावर अमोल कोल्हे म्हणतात… | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nउद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यावर अमोल कोल्हे म्हणतात…\nउद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यावर अमोल कोल्हे म्हणतात…\nउद्वव ठाकरे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस सरकारने मंगळवारी राजीनामा दिला आणि राज्यातील सत्तापेच सुटला. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षांसह इतर घटक पक्षांची महाविकास आघाडी स्थापन करण्यात येत असून, आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात येत असल्याचे या पक्षांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राज्याचे नवे म��ख्यमंत्री बनतील. त्यांचा शपथविधी गुरुवारी शिवाजी पार्कवर होणार आहे. शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले खासदार अमोल कोल्हे यांनी यावर प्रतिकिया दिली असून निर्णयाचं कौतुक केलं आहे.\n“ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. पवारांच्या मार्गदर्शनासाठी जी आघाडी स्थापन झाली आहे ते महाराष्ट्रासाठी हिताची आहे. महाराष्ट्राला स्थिर सरकारची गरज आहे जो शेतकरी, तरुणांचं प्रश्न सोडवेल. महाविकास आघाडीचं नेतृत्तव उद्धव ठाकरेंनी स्विकारणं अभिनंदनाची गोष्ट आहे,” असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. हा निर्णय देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार आहे याबाबत माझ्या मनात शंका नाही असा विश्वासही अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.\nशिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडी म्हणजेच महाविकास आघाडीच्या आमदारांची संयुक्त बैठक वांद्रे-कुर्ला संकुलातील ट्रायडेंट हॉटेलमध्ये मंगळवारी झाली. या बैठकीत महाविकास आघाडीचे नेते आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव सुचवणारा ठराव मांडला, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यास अनुमोदन दिले. या नव्या आघाडीबद्दल उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासह सोनिया गांधींचे आभार मानले. या बठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी राजभवनवर जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला.\nमहाविकास आघाडीने मंगळवारी राज्यपालांकडे १६६ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर केले. राज्यपालांनी आघाडीला ३ डिसेंबरपर्यंत विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेण्यास सांगितले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाह�� तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 अजित पवार यांची पुन्हा विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड होणार \n2 अजित पवारांवर विश्वास का ठेवला; अमित शाहांनी दिलं उत्तर\n3 सहा नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; पाच महिला नक्षलींचा समावेश\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/vidhan-sabha-election-bjp-akp-94-2-1986191/", "date_download": "2020-09-28T23:19:14Z", "digest": "sha1:SX5UGM4I2WVKVC3UK5RA3AG623M65ZOV", "length": 19985, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Vidhan Sabha Election BJP akp 94 | बंडखोरी आणि समस्यांचे आव्हान | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nबंडखोरी आणि समस्यांचे आव्हान\nबंडखोरी आणि समस्यांचे आव्हान\nमतदारसंघांच्या पुनर्रचनेआधी मीरा-भाईंदरचा समावेश त्या वेळच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघात होता. २००९ मध्ये मीरा-भाईंदर मतदारसंघ अस्तित्वात आला\nभाजपमधील बंडखोरीचा प्रश्न:- २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून ते २०१७ मध्ये झालेल्या मीरा भाईंदर महनगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत सातत्याने भाजपच्या पाठीशी उभा राहणाऱ्या मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात यंदा प्रथमच भाजपमधील बंडखोरीमुळे चुरशीची लढत होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे विद्यमान आमदार भाजपचे नरेंद्र ���ेहता या निवडणुकीत बालेकिल्ला राखण्यात यशस्वी ठरतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\nमतदारसंघांच्या पुनर्रचनेआधी मीरा-भाईंदरचा समावेश त्या वेळच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघात होता. २००९ मध्ये मीरा-भाईंदर मतदारसंघ अस्तित्वात आला. त्या काळी मीरा-भाईंदरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. महानगरपालिका देखील त्यांच्याच ताब्यात होती. या मतदारसंघाच्या पहिल्याच निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये चुरस लागली होती. काँग्रेसकडून मुझफ्फर हुसेन देखील इच्छुक होते मात्र राष्ट्रवादीने बाजी मारत उमेदवारी पदरात पाडून घेतली. त्यावेळी राष्ट्रवादीचे गिल्बर्ट मेन्डोन्सा विजयी झाले. त्यावेळी शहरात भारतीय जनता पक्षाची ताकद फारशी नसतानाही भाजपच्या नरेंद मेहता यांनी मेन्डोन्सा यांना कडवी झुंज दिल्याने मेन्डोन्सा केवळ १० हजार ६०४ मतांनी विजयी झाले होते.\nमात्र या निवडणुकीनंतर भाजपने ताकद प्रयत्नपूर्वक वाढवत नेली आणि त्याचे प्रत्यंतर २०१२ च्या मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीत दिसून आले. या निवडणुकीत भाजपने पहिल्या क्रमांकाच्या जागा जिंकल्या. त्यानंतर २०१४ मध्ये आलेल्या लोकसभा निवडणुकीने येथील राजकीय चित्रात फार मोठा बदल झाला. देशात त्या वेळी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे शहरात भाजपची ताकद मोठय़ा प्रमाणात वाढली. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे गिल्बर्ट मेन्डोन्सा आणि भाजपचे नरेंद्र मेहता पुन्हा आमने सामने आले. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना वेगवेगळी लढली होती. मात्र त्यानंतरही भाजपचे नरेंद्र मेहता यांनी राष्ट्रवादीचे मेन्डोन्सा यांचा ३२ हजार २९२ मतांनी पराभव केला.\nभाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र मेहता आणि माजी महापौर तसेच भाजपच्या विद्यमान गीता जैन यांच्यात विस्तवदेखील जात नाही. गेल्या दोन वर्षांपासून गीता जैन यांनी मेहता यांच्या साम्राज्याला आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीत मेहता यांना पुन्हा उमेदवारी मिळू नये यासाठी त्यांनी सर्व ताकद पणाला लावली होती. परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे पडले आणि भाजपकडून मेहतांनाच पुन्हा उमेदवारी मिळाली. त्यामुळे गीता जैन यांनी बंडखोरी करत निवडणुकीसाठी आपली उमेदवारी दाखल केल�� आहे. त्यामुळे या निवडणुकीत आता भाजप, काँग्रेस आणि भाजपचा बंडखोर अशी तिरंगी लढत अटळ आहे. गीता जैन या गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकीची तयारी करत आहेत. नरेंद्र मेहता यांच्या हक्काच्या मतांना सुरुंग लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परिणामी ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता असून मेहतांना गड राखण्यासाठी निकराचे प्रयत्न करावे लागणार आहेत. दुसरीकडे या दोघांतील मत विभाजनाचा फायदा उचलण्याची तयारी काँग्रेसकडून सुरू करण्यात आली आहे.\nशहरातील काही समस्या मार्गी लागल्या असल्या तरी धोकादायक इमारतींच्या पुनर्बाधणीचा प्रश्न कायम आहे. या इमारतींच्या पुनर्बाधणीबाबतचे धोरण शासनाकडून अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. इमारतींच्या मानीव अभिहस्तांतरणात अडथळा ठरणाऱ्या इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या ना-हरकतीची समस्यादेखील कायम आहे. शहरात काही ठिकठिकाणी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचे काम सुरू झाले असले तरी अनेक मुख्य रस्त्यांची आज दयनीय अवस्था झाली आहे. हे रस्ते वारंवार नादुरुस्त होत आहेत. ५०० कोटी रुपयांची भूमिगत गटार योजनादेखील दहा वर्षांत पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी तुंबण्याच्या त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. झोपडीवासीयांसाठी सुरू झालेली बीएसयूपी योजनाही रेंगाळली आहे. याव्यतिरिक्त शहरात माफक दरात वैद्यकीय उपचार मिळणारे एकही अद्ययावत सरकारी रुग्णालय नाही, फेरीवाल्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे, उत्तनच्या कचऱ्याच्या समस्येवर तोडगा निघालेला नाही, अनधिकृत बांधकामेदेखील फोफावत आहे. अशा अनेक समस्यांची तड अद्याप लागू शकलेली नाही.\nगेल्या विधानसभा निवडणुकीत देण्यात आलेल्या कोणत्याही आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. टेंभा रुग्णालय सरकारकडे हस्तांतर झाले नाही, मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोल नाके हटविण्याचे अश्वासन हवेतच विरल्याने दहिसर येथील टोलनाका सुरूच असून त्याचा नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. नागरिकांना २४ तास पाणी देण्याचे आश्वासनदेखील पाळले गेले नाही.\nदिलेल्या आश्वासनांची शंभर टक्के पूर्तता तर केलीच उलट त्यापेक्षाही जास्त कामे केली आहेत. मतदारसंघासाठी शासनाकडून सर्वात जास्त निधी मंजूर करून आणला आहे. आमदार निधीसोबतच ५० कोटींचा विशेष निधी विकासक���मांसाठी आणला. योजना विक्रमी वेळेत पूर्ण करून नागरिकांना दिलासा दिला. एकात्मकि नाले, सिमेंट काँक्रीटचे रस्ते, मेट्रो, उत्तन रस्त्याचे विस्तारीकरण आणि काँक्रीटीकरण, अतिरिक्त तहसीलदार कार्यालय मंजुरी आदी अनेक कामे प्रगतिपथावर आहेत – नरेंद्र मेहता, आमदार\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n2 गरब्यातील ‘रोड रोमिओ’ आणि चोरटय़ांवर पोलिसांची नजर\n3 कोपर पुलावरील वाहिन्या मार्गी\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/politics/modi-saree-hits-market-before-parliamentary-elections-way-to-attract-female-voters/", "date_download": "2020-09-28T21:06:44Z", "digest": "sha1:GZCOQEFV5HEIS7EVLJHDSE2P57JSMA5P", "length": 7904, "nlines": 115, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Modi saree hits market before parliamentary elections, way to attract female voters | आली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSarkari Naukri | महाराष्ट्र ग्राम विकास विभागात 288 पदांची भरती IPL 2020 | मुंबईने नाणेफेक जिंकली | आरसीबी करणार पहिली फलंदाजी सुशांतच्या वकिलांना मुंबई पोलिसांचं महत्व पटलं | CBI व बिहार पोलिसांबाबत वक्तव्य सेना खासदाराची ती मोठी चूक | फोटो शदीह भगतसिंह यांचा | नाव चंद्रशेखर आझाद यांचं शिवसेना सोबत आली नाही तर, राष्ट्रवादीनं युतीसाठी एकत्र यावं - आठवले Unlock 5 | रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची माहिती MPSC Prelims Exam 2020 | उमेदवारांचे Admit Card डाउनलोडसाठी उपलब्ध\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 वर्षांपूर्वी | By श्रुती वेलणकर\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\nदीपिकाचा हटके क्लासिक लूक\nकरीन कपूर इन कुल लूक\nस्पेशल फोटो शूट ऑफ श्रीदेवी.\nभूमी पेंडणेकर इन हॉट लूक.\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nराज्यात आज कोरोनाचे २०,५९८ रुग्ण वाढले | तर ४५५ रुग्णांचा मृत्यू\nWhatsApp मध्ये लवकरच एक अकाऊंट मल्टीपल डिव्हाईसमध्ये\nही विधेयकं शेतकऱ्याला गुलाम बनवतील | कृषि विधेयकावरून राज्यसभेत घमासान\nगलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्ष | संरक्षण मंत्र्यांची संसदेत महत्त्वाची माहिती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/agrostar-information-article-5f5f0d0364ea5fe3bd2d85c0", "date_download": "2020-09-28T21:27:53Z", "digest": "sha1:6BJWZIHAQOBACW75OWKKTIOO3ZE6SAWL", "length": 11309, "nlines": 97, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - केळी पिकातील कुकुंबर मोझॅक व्हायरसचे व्यवस्थापन! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nसल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकेळी पिकातील कुकुंबर मोझॅक व्हायरसचे व्यवस्थापन\nकुकुंबर मोझॅक व्हायरस या रोगाचा प्रादुर्भाव सध्या महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तामिळनाडु, कर्नाटक, उत्तर प्रदेश, ओडीशा अशा सर्व केळी उत्पादक राज्यामध्ये आढळून येतो.  रोगाची लक्षणे :- रोगाची लागण होताच झाडाचे नवीन येणाऱ्या पानावर पिवळ्या पांढऱ्या रंगाच्या रेषा दिसायला लागतात, पानाच्या शिरा जाड होतात, तसेच पाने अरुंद निघतात. बागेचे व्यवस्थापन चांगले असल्यास पाने मोठी निघतात परंतु पानावर क्लोरोटीक रेषा असतात. पानाच्या खालच्या बाजूने तेलकट रेषा दिसतात. पिवळ्या रेषा करड्या व तांबड्या होतात. बऱ्याच वेळा सिएमव्ही ग्रस्त झाडाची पोंगासड सुद्धा होते. व्हायरस ग्रस्त झाडाचे घड निकृष्ठ प्रतिचे व वेडेवाकडे निघतात. घडांचा विकास होत नाही. संपूर्ण झाड निकामी होते.  रोगाचा प्रसार :- कुकुंबर मोझेक व्हायरस रोगाचा प्राथमिक प्रसार रोग ग्रस्त कंदामार्फत होतो. तसेच रोगाचा प्रसार प्रामुख्याने रस शोषणाऱ्या किडीं मार्फत होतो. प्रामुख्याने, कापसावरील मावा, पांढरी माशी, फुल किडे, मक्यावरील मावा चवळी वरील मावा, मिरची वरील फुल किडे हे रोगाचे मुख्य वाहक आहेत.  रोगाचे पर्यायी होस्ट :- सिएमव्ही व्हायरसची निसर्गातील 810 वनस्पतींवर जोपासना केली जाते. त्याच प्रमाणे केना तण, घोळ, मिरची, मका,ऊस, चवळी, सोयाबीन या पिकांसह सर्व काकडी वर्गीय पिकांवर रोगाची जोपासना केली जाते व या वनस्पतीं वरून किडी मार्फत रोग केळीच्या झाडावर पसरतो. कॅमेलिना तण, धोतरा, शेवंती, झिनीया, दुधी, तरोटा, ढोबळी मिरची, तीळ यासारखे वनस्पती पिकांवर सीएमव्ही रोगाची जोपासना होते.  नियंत्रण :- केळीची बाग व्हायरस मुक्त ठेवण्यासाठी मशागतीच्या पद्धती व व्हेक्टरचे नियंत्रण महत्वाचे आहे. • केळी लागवडीसाठी रोग मुक्त व व्हायरस इंडेक्सिंग केलेल्या टिश्युकल्चर रोपांची लागवड करावी. • बाग तण मुक्त ठेवावी कारण अनेक तणे रोगाची जोपासना करतात. • बागेशेजारी मका, कापुस, चवळी, काकडी, घोसाळे, टोमॅटो, टरबुज, मिरची, ऊस या सारख्या पिकांची लागवड करु नये. • जुलै, ऑगस्ट,सप्टेंबर, नोव्हेंबर व डिसेंबर च्या लागवडीवर सीएमव्ही रोग येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे या लागवडीची विशेष काळजी घ्यावी. • रोगांचा प्रसार करणाऱ्या रसशोषक क़िडींचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे. • सीएमव्ही रोगग्रस्त झाडातुन व्हायरस मुक्त होऊ शकत नाही त्यामुळे रोगग्रस्त झाडे उपटून टाकावी. • क्लोरोपायरीफॉस 45 मिली + निमअर्क 50 मी + स्टिकर 25 मिली 15 लि. पाण्यात किंवा असिटाप्रीड- 6 ग्रॅम + निमअर्क 50 मी + स्टिकर 25 मिली 15 लि. पाण्यात घेवून आठवड्याच्या अंतराने फवारणी करावी.\nसंदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nकेळेपीक संरक्षणसल्लागार लेखकृषी ज्ञान\nकेळेपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nकेळीवरील फुलकिडीचे नियंत्रण ​\nसद्यःस्थितीत केळीवर मोठ्या प्रमाणावर फुलकिडींचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. केळीवर प्रामुख्याने दोन प्रकारच्या फुलकिडी दिसून येतात. अपरिपक्व फळांच्या सालीमध्ये...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nउंच पिकामध्ये पंपाद्वारे फवारणी करायची असेल तर आयडिया\nशेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळा ऊस मोठा झाला की ऊसासारख्या पिकामध्ये आपल्याला फवारणी करता येत नसल्यामुळे अपेक्षित पाहिजे तसे उत्पादन मिळवता येत नाही पण नवीन आयडिया वापरून...\nकृषि जुगाड़ | इंडियन फार्मर\nअसे' करा केळीसाठी एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन\nशेतकरी मित्रांनो महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात केळी पीक घेतले जाते. केळी हे दीर्घ मुदतीचे आणि अधिक उत्पादन देणारे पीक असल्यामुळे या पिकाला अन्नद्रव्यांचा पुरवठा मुबलक...\nव्हिडिओ | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2020-09-28T22:57:35Z", "digest": "sha1:WTV7SHCMOUYG4533J7I2WTZVJ3WKVLMB", "length": 3599, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:प्रकारानुसार रेल्वे - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► मोनोरेल‎ (१ क)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ नोव���हेंबर २०१८ रोजी ०९:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/external-hard-disks/cheap-external-hard-disks-price-list.html", "date_download": "2020-09-28T22:55:16Z", "digest": "sha1:GD2TRZKIY4MVBX6WJ4PNE3T2IPEFVT7O", "length": 20765, "nlines": 455, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये एक्सटेर्नल हार्ड डिस्कस | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nCheap एक्सटेर्नल हार्ड डिस्कस Indiaकिंमत\nस्वस्त एक्सटेर्नल हार्ड डिस्कस\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त एक्सटेर्नल हार्ड डिस्कस India मध्ये Rs.99 येथे सुरू म्हणून 29 Sep 2020. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. Dobermann दाटबँक मलीक 500 गब पोर्टब्ले एक्सटेर्नल हद्द हार्ड डिस्क ड्राईव्ह विथ ऑटोमॅटिक बॅकअप अँड हरद्वारे एनकॅरॅपशन पासवर्ड प्रोटेक्टिव Rs. 2,799 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये एक्सटेर्नल हार्ड ड्राईव्ह आहे.\nकिंमत श्रेणी एक्सटेर्नल हार्ड डिस्कस < / strong>\n2309 एक्सटेर्नल हार्ड डिस्कस रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 1,39,574. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.99 येथे आपल्याला डेसिग्नगुरु प्रिंटेड प्लास्टिक बॅक कव्हर फॉर रेडमी मी नोट 5 मुलतीकॉऊर उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nस्वस्त एक्सटेर्नल हार्ड डिस्कस\nएक्सटेर्नल हार्ड डिस्कस Name\nडेसिग्नगुरु प्लास्टिक प् Rs. 99\nडेसिग्नगुरु प्रिंटेड प्ल Rs. 99\nवड मय पासपोर्ट एस्सेमतील � Rs. 99\nm मेमोरे लि���टनिंग चार्जेर Rs. 138\nपी वर्ल्ड हार्ड डिस्क वाळ� Rs. 149\nकासोटेक उक Flag डेसिग्न ३ड प� Rs. 149\nसत्यलुश आरमोरी शॉकप्रूफ � Rs. 150\nदर्शवत आहे 2314 उत्पादने\n5 टब अँड दाबावे\n320 गब अँड बेलॉव\nडेसिग्नगुरु प्लास्टिक प्रिंटेड बॅक कव्हर फॉर रेडमी नोट 5\n- डेटा ट्रान्सफर स्पीड -\nडेसिग्नगुरु प्रिंटेड प्लास्टिक बॅक कव्हर फॉर रेडमी मी नोट 5 मुलतीकॉऊर\n- डेटा ट्रान्सफर स्पीड -\nवड मय पासपोर्ट एस्सेमतील से 2 5 इंच 1 टब एक्सटेर्नल हार्ड डिस्क\n- कॅपॅसिटी 1 TB\n- उब इंटरफेस USB 3.0\nm मेमोरे लिघटनिंग चार्जेर कॅबळे सावर प्रोटेक्टर फॉर इफोने लॅपटॉप मकबूक मुलतीकॉऊर 4 पीएससी\nपी वर्ल्ड हार्ड डिस्क वाळलेत फॉर वड मय पासपोर्ट अल्ट्रा 2 5 इंच 1 टब एक्सटेर्नल ड्राईव्ह ब्लॅक\n- कॅपॅसिटी 1 TB\n- डेटा ट्रान्सफर स्पीड -\nकासोटेक उक Flag डेसिग्न ३ड प्रिंटेड डेसिग्नेर हार्ड बॅक कोइ कव्हर फॉर नोकिया 9\n- डेटा ट्रान्सफर स्पीड -\nसत्यलुश आरमोरी शॉकप्रूफ सिरीयस बॅक कोइ अँड कव्हर फॉर सॅमसंग स्८ ब्लॅक\n- डेटा ट्रान्सफर स्पीड -\nQzey किक स्टॅन्ड हार्ड ड्युअल रुग्गेड आरमोरी हायब्रीड बंपर बॅक कोइ कव्हर फॉर लेनोवो कँ६ नोट ब्लॅक\n- कॅपॅसिटी 0.999 TB\nQzey किक स्टॅन्ड हार्ड ड्युअल रुग्गेड आरमोरी हायब्रीड बंपर बॅक कोइ कव्हर फॉर ओप्पो अ५७ ब्लॅक\n- डेटा ट्रान्सफर स्पीड -\nQzey किक स्टॅन्ड हार्ड ड्युअल रुग्गेड आरमोरी हायब्रीड बंपर बॅक कोइ कव्हर फॉर सॅमसंग गॅलॅक्सय ग्रँड 2 ब्लॅक\n- डेटा ट्रान्सफर स्पीड -\nQzey किक स्टॅन्ड हार्ड ड्युअल रुग्गेड आरमोरी हायब्रीड बंपर बॅक कोइ कव्हर फॉर ओप्पो फँ१ प्लस ब्लॅक\n- डेटा ट्रान्सफर स्पीड -\nआपापले इफोने 6 लोगो कट प्रिंटेड मोबाइलला बॅक कव्हर म्बमार्शल Queens अरे बॉर्न इन फेब्रुवारी फॉर व१०१७३\n- डेटा ट्रान्सफर स्पीड -\nआपापले इफोने 6 लोगो कट प्रिंटेड मोबाइलला बॅक कव्हर म्बमार्शल Queens अरे बॉर्न इन नोव्हेंबर फॉर व१०१८२\n- डेटा ट्रान्सफर स्पीड -\nऑडिओ प्रीमियम Quality प्रिंटेड मोबाइलला बॅक कव्हर फॉर सॅमसंग गॅलॅक्सय कॅ५ बिसि०२२\n- डेटा ट्रान्सफर स्पीड -\nऑडिओ प्रीमियम Quality प्रिंटेड मोबाइलला बॅक कव्हर फॉर सॅमसंग गॅलॅक्सय अ३ बिसि००५\n- डेटा ट्रान्सफर स्पीड -\nऑडिओ प्रीमियम Quality प्रिंटेड मोबाइलला बॅक कव्हर फॉर सॅमसंग गॅलॅक्सय स्५ बिसि०१७\n- डेटा ट्रान्सफर स्पीड -\nऑडिओ प्रीमियम Quality प्रिंटेड मोबाइलला बॅक कव्हर फॉर सॅमसंग गॅलॅक्सय कॅ५ बिसि०१८\n- डेटा ट्रान्सफर स्पीड -\nऑडिओ प्रीमियम Quality प्रिंटेड मोबाइलला बॅक कव्हर फॉर सॅमसंग गॅलॅक्सय स्५ बिसि०२०\n- डेटा ट्रान्सफर स्पीड -\nऑडिओ प्रीमियम Quality प्रिंटेड मोबाइलला बॅक कव्हर फॉर सॅमसंग गॅलॅक्सय ए७ बिसि०१८\n- डेटा ट्रान्सफर स्पीड -\nऑडिओ प्रीमियम Quality प्रिंटेड मोबाइलला बॅक कव्हर फॉर सॅमसंग गॅलॅक्सय S दौस 7562 बिसि००१\n- डेटा ट्रान्सफर स्पीड -\nसामासिक हार्ड डिस्क ड्राईव्ह पाउच कोइ फॉर 2 5\n- डेटा ट्रान्सफर स्पीड -\nएक्सटेर्नल हार्ड डिस्क कव्हर फॉर वड शॉक प्रूफ अँड ओटग कॅबळे कॉम्बो ऑफर\n- डेटा ट्रान्सफर स्पीड -\nकासोटेक कॉरफुल्ल पॅटर्न डेसिग्न ३ड प्रिंटेड डेसिग्नेर हार्ड बॅक कोइ कव्हर फॉर ओप्पो अ८३\n- डेटा ट्रान्सफर स्पीड -\nकासोटेक हैप्पी डेसिग्न ३ड प्रिंटेड डेसिग्नेर हार्ड बॅक कोइ कव्हर फॉर ओप्पो अ८३\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://studybuddhism.com/mr/tibeti-baud-dha-dharma", "date_download": "2020-09-28T21:16:05Z", "digest": "sha1:WSGV3XS4FH3NPLEYWBVQIXKLSA2OSQYL", "length": 4910, "nlines": 90, "source_domain": "studybuddhism.com", "title": "तिबेटी बौद्ध धर्म — Study Buddhism", "raw_content": "\nStudy Buddhism › तिबेटी बौद्ध धर्म\nतिबेटी बौद्ध धर्म अनोखा आहे , तो बौद्ध शिकवणींना नेटक्या आणि समजण्यायोग्य सोप्या पद्धतीने सादर करतो.याचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी आपण त्या वाचू शकतो आणि हव्या तितक्या वेळा त्यांचं चिंतन करू शकतो, जेणेकरून त्या आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य घटक बनतील.\nबौद्ध धर्माविषयी गौतम बुद्धाने 2500 वर्षांपूर्वी निर्माण केलेल्या परमानंदाचं तत्त्वज्ञान असणाऱ्या बुद्धिजमबाबत अधिक जाणून घ्या.\nज्ञानप्राप्तीचा मार्ग शिकवण,अंतर्ज्ञान आणि प्रशिक्षणाचा श्रेणीबद्ध क्रम स्वीकारून बौद्ध धर्मातील पद्धतींच्या अंगीकारासाठी स्थिर पाया रचा.\nआपला प्रवास सुरू करा\nभारतीय आणि तिबेटी बौद्ध धर्मगुरुंची माहिती\nआमच्या प्रकल्पाला मदत करा.\nहे संकेतस्थळ अद्ययावत राखणं आणि त्याची व्याप्ती वाढवणं केवळ आपल्या सहकार्यावर अवलंबून आहे. जर तुम्हाला आमचे लेख, माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपण एकरकमी किंवा मासिक देणगी देण्याबाबत विचार करावा.\nस्टडी बुद्धिजम हा डॉ. अलेक्झांडर ब���्झिन यांच्याद्वारा स्थापित बर्झिन अर्काइव्हचा प्रकल्प आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://jalna.gov.in/mr/public-utility-category/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C/", "date_download": "2020-09-28T21:07:23Z", "digest": "sha1:QMZQG4OXR4ITC3CMKD4NHUBLAMTYDNEC", "length": 4715, "nlines": 110, "source_domain": "jalna.gov.in", "title": "वीज | जिल्हा जालना, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nआय. एस. एम. ई. एस.\nअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क\nसह जिल्‍हा निबंधक वर्ग-१(निम्‍न श्रेणी )\nराष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र\nएसटीडी आणि पिन कोड\nआपले सरकार सेवा केन्द्र\nएमएसईडीसीएल, प्रभाग क्रमांक 1, जालना\nमसोबा रोड, रेल्वे स्टेशन रोड, त्र्यंबकदास मंत्री नगर, भाले नगरी, लक्ष्मीनारायणपुरा, जालना, 431203 महाराष्ट्र\nमहाराष्ट्र एसएच 176, जुना एमएसईबी, जालना, 431203 महाराष्ट्र .\nजिल्हा प्रशासनाच्या मालकीची सामग्री\n© जालना जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 25, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/celebrate-diwali-with-this-unique-greeting/", "date_download": "2020-09-28T22:44:14Z", "digest": "sha1:QBETPYRWMVVK23QIXTNXNQYJQLRPQ3WK", "length": 6427, "nlines": 119, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘या’ अनोख्या शुभेच्छा देऊन साजरी करा दिवाळी", "raw_content": "\n‘या’ अनोख्या शुभेच्छा देऊन साजरी करा दिवाळी\nपुणे – दिवाळी जवळ आली की, मित्रांना, आप्तांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी वेगवेगळ्या मेसेजेसची शोधाशोध सुरू होते. अशावेळी या अनोख्या शुभेच्छा देऊन आपल्या कुटूंबियांसह मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा देऊ शकता.\nदिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,\nइडा – पीडा जाऊ दे , बळीच राज्य येऊ दे\nपुन्हा एक नवे वर्ष,\nपुन्हा एक नवी आशा,\nतुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा\nनवे स्वप्न, नवे क्षितीज,\nसोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nपहिला दिवा लागेल दारी,\nसुखाचा किरण येईल घरी,\nपुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,\nतुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nगणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,\nउधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,\nवंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.\nसत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा\nअन्यायाचा प्रतिकार करण्यास बळ\nआपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो\nआपणास स्वर्ग सुख नित्य लाभो..\nहि दिवाळ��� तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि\nनरकचतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा…\nबंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे\nहिच आहे महाराष्ट्राची ओळख..\nकपाळी कुंकु आणी डोक्यावर पदर,\nहिच आहे सौभाग्याची ओळख..\nमाणसात जपतो माणुसकी आणी\nनात्यात जपतो नाती हिच आमची ओळख…\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\nभरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी\nसराफाला लूटणारा फरार सराईत गुन्हेगार जेरबंद\n“नवाज शरीफ भारताचे एजंट; ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गुपचूप बोलतात”\n“बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले”\nपिंपरी-चिंचवड : सुरक्षा आवरणाअभावी तीन हजार रोहित्र धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/agrostar-information-article-5f283cb264ea5fe3bd000d4a", "date_download": "2020-09-28T22:53:13Z", "digest": "sha1:DR76V7KXCLHO57WFTE5Y2LWTHYLNLFVP", "length": 11909, "nlines": 96, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - एसबीआयची जमीन खरेदी योजना व अर्ज प्रक्रिया जाणून घ्या - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nयोजना व अनुदानकृषी जागरण\nएसबीआयची जमीन खरेदी योजना व अर्ज प्रक्रिया जाणून घ्या\nदेशातील भूमिहीन शेतकऱ्यांना मदत करण्याच्या हेतूने देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक शेत जमीन खरेदीसाठी कर्ज देत आहे. आपल्याकडे जमीन कमी असल्यास किंवा स्वत: च्या मालकीची नसल्यास आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेत जमीन खरेदी योजनेचा लाभ घेऊ शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया जमीन खरेदी करण्यासाठी त्या लोकांना कर्ज देत आहे, ज्यांची कर्जाची रक्कम परत देण्याचा चांगला रेकॉर्ड आहे. जर आपण एलपीएस अंतर्गत शेतीसाठी जमीन खरेदी करण्याची इच्छा असेल, तर आपल्याला एसबीआयच्या कर्जाची रक्कम परतफेड करण्यासाठी आपल्याला 7 ते 10 वर्षे मिळू शकतात. एसबीआय जमीन खरेदी योजना काय आहे • एसबीआय प्रत्यक्षात शेतजमिनी खरेदी करण्यासाठी जमीनच्या किंमतीच्या 85% पर्यंत कर्ज देत आहे. यामध्ये कर्जाची परतफेड कालावधी एक ते दोन वर्षात सुरू होईल. जमीन खरेदी योजनेचा उद्देश • एसबीआय प्रत्यक्षात शेतजमिनी खरेदी करण्यासाठी जमीनच्या किंमतीच्या 85% पर्यंत कर्ज देत आहे. यामध्ये कर्जाची परतफेड कालावधी एक ते दोन वर्षात सुरू होईल. जमीन खरेदी योजनेचा उद्देश • एसबीआयच्या जमीन खरेदी योजनेचा उद्देश छोट्���ा व सीमांत शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यास मदत करणे हा आहे. यासह, शेती करणारे असे लोकपण एसबीआयच्या एलपीएस योजनेअंतर्गत जमीन खरेदी करू शकतात, ज्यांच्याजवळ पहिल्यापासूनच शेतीसाठी कृषीयोग्य जमीन नाही. कोण अर्ज करू शकेल • एसबीआयच्या जमीन खरेदी योजनेचा उद्देश छोट्या व सीमांत शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यास मदत करणे हा आहे. यासह, शेती करणारे असे लोकपण एसबीआयच्या एलपीएस योजनेअंतर्गत जमीन खरेदी करू शकतात, ज्यांच्याजवळ पहिल्यापासूनच शेतीसाठी कृषीयोग्य जमीन नाही. कोण अर्ज करू शकेल • स्टेट बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, जमीन खरेदी योजने अंतर्गत जमीन खरेदीसाठी लहान व सीमांत शेतकरी अर्ज करू शकतात, ज्यांच्याजवळ 5 एकरपेक्षा कमी असिंचित जमीन आहे. • जर एखाद्या शेतकर्‍याकडे 5 एकरपेक्षा कमी सिंचनाची जमीन असेल, तर तो एलपीएसच्या मदतीने शेतीसाठी जमीन खरेदी करू शकतो. • यासह शेतीमध्ये काम करणारे भूमिहीन मजूर पण एलपीएस योजनेअंतर्गत जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज घेऊ शकतात. • एसबीआयच्या एलपीएस अंतर्गत शेत जमीन खरेदी कर्जासाठी अर्ज करणार्‍या व्यक्तीकडे किमान दोन वर्षांच्या कर्जाची परतफेड करण्याची नोंद असणे आवश्यक आहे. एसबीआय कृषी जमिन खरेदीसाठी इतर बँकांकडून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांच्या अर्जावरही विचार करू शकतात. • एलपीएसमध्ये शेतीसाठी कर्ज देण्याची एसबीआयची एकमात्र अट अशी आहे की, अर्जदारांवर इतर कोणतेही बँक कर्ज थकित नसले पाहिजे. किती कर्ज मिळू शकेल • स्टेट बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, जमीन खरेदी योजने अंतर्गत जमीन खरेदीसाठी लहान व सीमांत शेतकरी अर्ज करू शकतात, ज्यांच्याजवळ 5 एकरपेक्षा कमी असिंचित जमीन आहे. • जर एखाद्या शेतकर्‍याकडे 5 एकरपेक्षा कमी सिंचनाची जमीन असेल, तर तो एलपीएसच्या मदतीने शेतीसाठी जमीन खरेदी करू शकतो. • यासह शेतीमध्ये काम करणारे भूमिहीन मजूर पण एलपीएस योजनेअंतर्गत जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज घेऊ शकतात. • एसबीआयच्या एलपीएस अंतर्गत शेत जमीन खरेदी कर्जासाठी अर्ज करणार्‍या व्यक्तीकडे किमान दोन वर्षांच्या कर्जाची परतफेड करण्याची नोंद असणे आवश्यक आहे. एसबीआय कृषी जमिन खरेदीसाठी इतर बँकांकडून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांच्या अर्जावरही विचार करू शकतात. • एलपीएसमध्ये शेतीसाठी कर्ज देण्याची एसबीआयची एकमात्र अट अश��� आहे की, अर्जदारांवर इतर कोणतेही बँक कर्ज थकित नसले पाहिजे. किती कर्ज मिळू शकेल • एसबीआयच्या जमीन खरेदी योजनेअंतर्गत, जमीन खरेदीसाठी कर्जाच्या अर्जावर स्टेट बँक त्या जमिनीच्या किंमतीचे मूल्यांकन करेल. यानंतर, शेतजमिनीची एकूण किंमतीच्या आधारावर 85% पर्यंत कर्ज घेता येईल. • एलपीएस अंतर्गत कर्ज घेऊन खरेदी केलेली शेतीसाठीची जमीन कर्जाची रक्कम परतफेड होईपर्यंत बँकेजवळ असेल. जर अर्जदाराने कर्जाची रक्कम परत केल्यास, ती जमीन बँकेतून मुक्त केली जाऊ शकते. परतफेड कालावधी: • एसबीआयच्या जमीन खरेदी योजनेअंतर्गत, आपल्याला कर्ज घेण्यावर 1 ते 2 वर्षे विनामूल्य वेळ मिळेल. जर जमीननुसार शेती योग्य करायची असेल, तर त्यासाठी दोन वर्ष आणि जर ती पूर्वीपासूनच जमीन विकसित असेल तर एसबीआय तुम्हाला एक वर्षाची मुदत देते. • ही मुदत संपल्यानंतर आपल्याला एलपीएस अंतर्गत घेतलेले कर्ज सहामाही हप्त्याद्वारे परत करावे लागेल. कर्ज घेणारी व्यक्ती 9-10 वर्षात एलपीएस कर्जाची परतफेड करू शकते. या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी, जवळच्या एसबीआय शाखेशी संपर्क साधा.\nयोजना व अनुदानकृषी वार्ताकृषी ज्ञान\nयोजना व अनुदानवीडियोकृषी ज्ञान\nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजेनंतर्गत ₹२०,००० अर्थसहाय्य, पहा नवा बदल\nशेतकरी बंधूंनो, २१ सप्टेंबर २०२० रोजी शासनाने घेतलेल्या निर्णयाविषयी जाणून घेणार आहोत. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या निकषांमध्ये काही बदल करण्यात आले आहे. काय आहेत...\nव्हिडिओ | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\nकृषी वार्तायोजना व अनुदानवीडियोकृषी ज्ञान\nसोलर पंपासाठी नविन अर्ज सुरु,त्वरित नोंदणी करा.\nशेतकरी बंधूंनो, मुख्यमंत्री कृषी पंप योजनेंतर्गत सोलार पंपासाठी नवीन अर्ज सुरु झाले आहेत.या पंपासाठी अर्ज कसा करायचा व या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतीचे क्षेत्र किती...\nव्हिडिओ | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\nयोजना व अनुदानवीडियोकृषी ज्ञान\nविविध योजनांचा लाभ घेण्यासाठी 'या' लिंक ला अवश्य भेट द्या.\nशेतकरी मित्रांनो, शासनाने सुरु केलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे आवश्यक असते. तर सध्या कोणकोणत्या योजना सुरु आहेत, अर्ज कसा करता येईल\nव्हिडिओ | शेतकरी अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/inauguration-of-my-family-my-responsibility-campaign-at-the-online-meeting-of-sarpanchs-in-the-state/", "date_download": "2020-09-28T23:00:34Z", "digest": "sha1:6CSSS2EXTS2EUSUG6XLGN5JEL6MGBWSN", "length": 19361, "nlines": 116, "source_domain": "krushinama.com", "title": "राज्यातील सरपंचांच्या ऑनलाईन मेळाव्यात ­­‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचे उद्घाटन", "raw_content": "\nराज्यातील सरपंचांच्या ऑनलाईन मेळाव्यात ­­‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचे उद्घाटन\nमुंबई, दि १५ : माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही अशी मोहीम आहे जिथे आपण कोरोनावर आक्रमण करून त्याला रोखणार आहोत त्यामुळे प्रत्येक सरपंचाने एका कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून आपापल्या गावांमध्ये जबाबदारीने ही मोहीम राबवावी व परिवारांना आरोग्यसंपन्न करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.\nआज मुख्यमंत्र्यांनी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून आयोजित एका ऑनलाईन मेळाव्यात राज्यातील सरपंचाना संबोधित केले व या मोहिमेचे उद्घाटनही केले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार,मुख्य सचिव संजय कुमार, ग्रामविकास अपर मुख्य सचिव अरविंद कुमार,सहभागी झाले होते. या वेब मेळाव्यास राज्यातील सुमारे २८ हजार सरपंचांची उपस्थिती होती.\nया मोहिमेस ऐतिहासिक मोहीम असे संबोधून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, कोरोनाविरुद्ध आक्रमकपणे लढून महाराष्ट्र देशाला एक दिशा दाखविल्याशिवाय राहणार नाही. सरपंचानी आपापल्या गावातील लोक हे मास्क घालताहेत का, सुरक्षित अंतराचे पालन करत आहेत का,हात धुणे वगैरे स्वच्छता पाळताहेत का अशा गोष्टींकडे बारकाईने लक्ष ठेवावे व हे नियम पाळण्यास लोकांना बाध्य करावे. गावकरी हे सरपंचांचे ऐकतात, विशेषत: या कोरोना साथीमध्ये गावोगावी सरपंचांनी प्रयत्नपूर्वक कोरोनाला आपल्या गावात येऊ देण्यापासून रोखले आहे.\nही लोकांची चळवळ करा\nआजपर्यंत गेल्या ६ महिन्यांत कोरोनाविरुद्ध आम्ही लढतो आहोत पण ही लढाई आता एकांगी राहणार नाही तर सर्वसामान्य लोक, नागरिक यांना सहभागी करून घेऊन ही लोकचळवळ करा असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, एका महिन्यात आपल्याला प्रत्येक घरी दोनदा भेट द्यायची आहे. यासाठी असलेली पथके सर्व घरी व्यवस्थित भेटी देतील याची जबाबदारी सरपंचांनी घ्यावी. लॉकडाऊननंतर आपण सर्व काही सुरळीत सुरु करीत असून सणवार येत आहेत. सर्वधर्मियांनी संयम पाळून ते साजरे केले आहेत. पण तरी देखील मधल्या काळात परत एकदा कोरोना साथीचा संसर्ग वाढला असून आता आपल्याला त्याचा फैलाव थांबविण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत.\nनवीन जीवनशैलीची ओळख करून द्या\nकोरोनाची जगभर दुसरी लाट आली आहे असे म्हणतात. इस्त्रायलने परत एकदा लॉकडाऊन जाहीर केले आहे. काही देशांनी कायदे कडकरित्या राबवण्यास सुरुवात केली आहे. नियम पळणार नाहीत त्यांना मोठा दंड भरावा लागतो. पण स्वत:हून आपण नियम पाळणे हे कधीही चांगले. आपल्याला नवीन जीवनशैली आणावी लागणार आहे. ही मोहीम त्याचीच सुरुवात आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.\nमोहीम महत्वाकांक्षी – उपमुख्यमंत्री\nयावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रात यापूर्वी मोहिमा यशस्वी झाल्या आहेत. स्व.आर.आर.पाटील यांच्या काळात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता, तंटामुक्त चळवळ, हागणदारीमुक्त चळवळ अशा मोहिमांप्रमाणे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम यशस्वी करा असे ते म्हणाले.\nयावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, पूर्वीच्या काळी साथ रोग आले की गावातील लोक शेतांवर जायचे, ते एकप्रकारे विलगीकरणच असायचे. आताही आपण आरोग्याचे काही नियम पाळले तर कोरोनाची साथ रोखू शकू.\nयाप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात ६ सरपंचांनी मनोगते व्यक्त केली. कोल्हापूर जिल्ह्यातील फराकटेवाडी येथील सरपंच शीतल फराकटे, रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगावच्या श्रद्धा मोरे, नाशिक जिल्ह्यातील कोटमगावाचे सरपंच बाळासाहेब म्हस्के, नागपूर जिल्ह्यातील कढोळीच्या सरपंच प्रांजली वाघ, अमरावती जिल्ह्यातील बोरला आदिवासी गावाचे सरपंच संजय भास्कर, औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील सरपंच विलास शिंदे यांनी या मोहिमेची कशी तयारी केली आहे ते सविस्तर सांगितले आणि ती पूर्णपणे यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.\nयावेळी मोहिमेची माहिती देणाऱ्या आरोग्य विभागाच्या माहिती पुस्तिका, प्रसिद्धी साहित्याचे देखील प्रकाशन करण्यात आले.\nया कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, राष्ट्रीय आरोग्य मिशनचे डॉ सतीश पवार , ग्रामविकास उपसचिव प्रवीण जैन आदींची उपस्थिती होती.\nकोरोना विषाणुला रोखण्यासाठी मोहीम. आशा स्वयंसेविका, वैद्��कीय सहायक, गट प्रवर्तक, आणि एकूणच या क्षेत्रातील सर्वांच्या सहभागाने एक राज्यव्यापी मोठी मोहीम.\nयात पहिल्या टप्प्यात आजपासून १० ऑक्टोबरपर्यंत घरोघर आरोग्य सर्वेक्षण केले जाईल.\nदुसऱ्या टप्प्यात १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. एका महिन्याच्या कालावधीत दोनवेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेटणार.\nपहिला फेरीचा कालावधी २२ दिवसांचा तर दुसरा १२ दिवसांचा असेल.\nयात घरातील कुटुंबांच्या आरोग्याविषयी जाणून घेतले जाईल, त्यांना इतर कोणते आजार आहेत का हाय रिस्क गटातील,वयस्क, यांना असलेले आजार हाय रिस्क गटातील,वयस्क, यांना असलेले आजार हृदयविकार, मधुमेह, किडणी, लठ्ठपणा यासारख्या आजार असणाऱ्या व्यक्ती शोधण्यात येतील. या व अनुषंगाने इतर आरोग्य विषयक माहिती विचारण्यात येणार आहे.\nही मोहीम सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत इत्यादी ठिकाणी राबविली जाऊन गावे, वाडी, पाडे येथील प्रत्येक नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येईल.\nमहानगरपालिका व नगरपालिकांमध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण भागामध्ये तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र याचे नियोजन करतील.\nदोन कर्मचाऱ्यांचे / स्वयंसेवकांचे एक पथक असेल. हे पथक एका दिवसात ५० घरांना भेटी देईल. या पथकामध्ये एक शासकीय कर्मचारी, आशा आणि दोन स्थानिक स्वयंसेवक असतील. हे स्वयंसेवक सरपंच, नगरसेवक यांनी निश्चित करावयाचे आहे.\nही लोकांची मोहीम राहणार आहे. यात सरपंच, नगरसेवक यांच्यावरही जबाबदारी असेल.\nमोहीम सार्वजनिक आरोग्य, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग यांच्या मार्फत चालविली जाईल.\nआरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी विद्यार्थी,पालक, सामान्य व्यक्तींसाठी निबंध स्पर्धा, संदेश स्पर्धा इत्यादी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून विजेत्यांना पारितोषिकेही दिली जाणार आहेत. विविध संस्थांसाठी ही बक्षीस योजना राबविण्यात येईल.\nजिल्हा स्तरावर नागरी आणि ग्रामीण असे दोन विभाग असतील. प्रत्येक विभागात पहिल्या तीन संस्था निवडण्यात येऊन त्यांना गुणांच्या आधारे बक्षीस दिले जाईल.\nविद्यार्थी, पालक, सामान्य व्यक्ती यांना देखील बक्षीसे देण्यात येतील.\nलिंबू खाल्याने वाढते रोग प्रतिकारशक्ती, जाणून घ्या\n‘या’ दिवसापासून शाळ�� सुरु होणार\nराज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार\nआंब्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nमुख्य बातम्या • राजकारण\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nआरोग्य • मुख्य बातम्या • राजकारण\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nबाजारभाव • मुख्य बातम्या\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन \nमुख्य बातम्या • राजकारण\n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमुख्य बातम्या • राजकारण\nकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा अत्याधुनिक सुविधांनी होतोय सज्ज – गुलाबराव पाटील\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/marathi-cinema/girlz-marathi-movie/", "date_download": "2020-09-28T23:02:45Z", "digest": "sha1:ICX24X262PX7YSUO6KG66UT33B24EKXN", "length": 31304, "nlines": 387, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'गर्ल्स'मधली शिस्तीची तितकीच मायाळू 'आई' - देविका दफ्तरदार - Marathi News | Girlz Marathi Movie | Latest marathi-cinema News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर\nलॉकडाऊन काळात हृदयविकाराच्या रुग्णांत ५० टक्के घट\nअनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन - रामदास आठवले\nमंत्री वर्षा गायकवाड, आमदार अबू आझमी कोरोनामुक्त\nएनसीबी आता आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करणार\nढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक\nगुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसे दिसतेय खूप सुंदर, फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nNCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या समोर घेतले होते स��शांत सिंग राजपूतने ड्रग्स\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nCoronaVirus News : कोरोनावर सापडले रामबाण औषध, IIT दिल्लीचा दावा\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तया�� करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\n'गर्ल्स'मधली शिस्तीची तितकीच मायाळू 'आई' - देविका दफ्तरदार\nस्वच्छंदी आयुष्य जगतात तेव्हा नक्की काय आणि कसे घडते मुलींच्या या बंडाबद्दल त्यांच्या पालकांची काय स्थिती होते मुलींच्या या बंडाबद्दल त्यांच्या पालकांची काय स्थिती होते या आणि यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे विशाल देवरुखकर यांचा 'गर्ल्स' चित्रपट पाहिल्यावर आपल्याला मिळतील.\n'गर्ल्स'मधली शिस्तीची तितकीच मायाळू 'आई' - देविका दफ्तरदार\nसध्या सर्वत्र फक्त 'गर्ल्स'चाच बोलबाला आहे. 'गर्ल्स' सिनेमाच्या ट्रेलरला आणि गाण्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला किंबहुना देत आहेत. 'गर्ल्स' म्हटल्यावर हा चित्रपट मुलींवर आणि त्यांच्या आयुष्यावर केंद्रित असला, तरी हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा आहे. पूर्वीपासूनच मुलींसाठी समाजाचे, नातेवाईकांचे अलिखित असे काही नियम आहेत. या नियमांची चौकट इच्छा नसतानाही सर्व मुलींना पाळावी लागते. ही चौकट, बंधने झुगारून जेव्हा मुली मोकळा श्वास घेतात, स्वच्छंदी आयुष्य जगतात तेव्हा नक्की काय आणि कसे घडते मुलींच्या या बंडाबद्दल त्यांच्या पालकांची काय स्थिती होते मुलींच्या या बंडाबद्दल त्यांच्या पालकांची काय स्थिती होते या आणि यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे विशाल देवरुखकर यांचा 'गर्ल्स' चित्रपट पाहिल्यावर आपल्याला मिळतील.\nअनेक आशयपूर्ण चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारणाऱ्या देविका दफ्तरदार यांनी या चित्रपटात 'मती'च्या म्हणजेच अंकिता लांडेच्या आईची भूमिका साकारली आहे. मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबातील आई आपल्या मुलींबाबत, त्यांच्या राहणीमानाबाबत, त्या कुठे जातात, काय करतात, मित्रपरिवार कोण आहे याकडे जितके बारीक लक्ष देऊन असते, अगदी तशीच हुबेहूब आई देविका यांनी साकारली आहे. आपल्या किशोरवयीन मुलीवर एखादी आई जसे निर्बंध लादते, तशीच ही आई सुद्धा 'मती'वर निर्बंध घालत आहे, अनेक गोष्टी करण्यापासून तिला रोखत आहे. अर्थात या सगळ्यामागे तिची काळजी आणि प्रेम आहे. आई-मुलीचे घराघरात दिसणारे हे नाते या चित्रपटातून सुद्धा दिसणार आहे. त्यामुळे ही आई आपल्याला आपल्यातलीच वाटेल. हा चित्रपट का पाहावा, याबाबत देविका दफ्तरदार म्हणतात, ''तसे पाहिले तर प्रत्येक घराघरात घडणारी ही कथा आहे. त्यामुळे हा चित्रपट तुम्ही तुमच्या आयुष्याशी सहजरित्या जोडू शकता. हा सिनेमा बघताना तरुण मुली या तीन 'गर्ल्स'मध्ये स्वतःला बघतील, तर त्या तीन मुलींच्या पालकांमध्ये प्रत्येक पालक स्वतःला शोधेल. पालकांनी मुलांच्या स्वातंत्र्यावर कितीही बंधने घातली, मर्यादा घातल्या तरीही अडचणीत सापडल्यावर ते आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतातच. याचा प्रत्यय 'गर्ल्स' बघताना नक्कीच येईल. पालक आणि मुलांचा एकमेकांविषयी असलेला वैचारिक दृष्टिकोन सकारात्मकतेने बदलणारा हा चित्रपट आहे. त्यामुळे प्रत्येक पाल्याने हा चित्रपट आपल्या पालकांसोबत आवर्जून पाहावा.''\nया चित्रपटात अंकिता लांडे, केतली नारायण, अन्विता फलटणकर, पार्थ भालेराव, देविका दफ्तरदार, अतुल काळे, अमोल देशमुख, सुलभा आर्या, किशोरी अंबिये यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात छोटीशी तरीही महत्वपूर्ण अशी भूमिका स्वानंद किरकिरे यांनी साकारली आहे. एव्हरेस्ट एन्टरटेनमेंन्ट आणि कायरा कुमार क्रिएशन्स प्रस्तुत, कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित 'गर्ल्स' या चित्रपटाचे निर्माता नरेन कुमार आहेत. तर सहाय्यक निर्मात्याची धुरा अमित भानुशाली यांनी सांभाळली आहे. या चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांचे आहे.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉई��� केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nGIRLZ MOVIE REVIEW: गर्ल्सचा राॅकिंग स्वॅग\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\n'नियम' व 'कुलूपबंद' लघुपटांची डिजिटल भरारी, ओटीटीवर प्रदर्शित\nकेबीसीमुळे पालटले हर्षवर्धन नवाथेचे आयुष्य, मराठी अभिनेत्रीसह अडकलाय लग्नबंधनात\n'बिग बॉस' फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम, फोटो शेअर करत केला खुलासा\nअलका कुबल यांनाही वाहण्यात आली श्रद्धांजली, शेवटी व्हिडीओ शेअर करत सांगावे लागले......\nसुयश टिळकचे बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण, दिसणार हटक्या भूमिकेत\nमराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे झळकणार हिंदी चित्रपटात, पहिल्यांदाच दिसणार या अभिनेत्यासोबत\nगुरे राखण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा निघृण खून \nCube Film Review: एका अनोख्या दोस्तीची कहाणी03 July 2020\nGulabo Sitabo review : अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील आणखी एक मास्टर स्ट्रोक12 June 2020\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nDayabenची मालिकेत पुन्हा वापसी\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nपाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\n१ ऑक्टोबरपासून राज्यात 'मायक्रो लॉकडाऊन'; मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला होता सल्ला\nMI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं टेंशन वाढवलं\n हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली जातेय धमकी\nRanbir kapoor Birthday: रणबीर कपूरच्या ३८व्या वाढदिवसानिमित्ताने पहा त्याचे आतापर्यंत न पाहिलेले फोटो\n���हिलेच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी सरकारची नाही का\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर\nलॉकडाऊन काळात हृदयविकाराच्या रुग्णांत ५० टक्के घट\nअनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन - रामदास आठवले\nमंत्री वर्षा गायकवाड, आमदार अबू आझमी कोरोनामुक्त\n“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\n एटीएममध्ये विसरलेले पाकीट पोलिसांनी केले परत\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nअधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दीपिकानं 'वेगळे'च अर्थ सांगितले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2018/09/20/", "date_download": "2020-09-28T22:57:38Z", "digest": "sha1:62J27FIVYULMIMBYZH3S3P3CBU37YDVF", "length": 14517, "nlines": 152, "source_domain": "belgaumlive.com", "title": "September 20, 2018 - बेळगांव Live", "raw_content": "\nमार्कंडेय कारखान्याचा धूर निघणार की धुरळा\nमागील २४ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या हितासाठी मार्कंडेय सहकारी साखर कारखाना उभा करण्यात आला. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित झाल्या. मात्र अजूनही कारखाना सुरू झाला नाही. मात्र यावेळी शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अवघा दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे. अशी घोषणा पुन्हा...\n‘नवीन जिल्हाधिकारी एस बी बोमनहळ्ळी यांनी स्वीकारली सूत्रे’\nजिल्ह्यातील साखर कारखान्यांना थकीत बिले देण्याची सूचना करणे जिल्हाधिकारी एस झियाउल्ला यांना अडचणीचे ठरले आहे. पालक मंत्री नाराज झाल्याने त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. आज बेळगाव जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी एस बी बोमनहळ्ळी यांनी सूत्रे स्वीकारली आहेत. साखर कारखान्यांना नोटीस...\nबेळगाव live मुळे मला प्रेरणा मिळाली: ब्रिगेडियर गोविंद कलवड\nसोशल मीडियाचा आजकाल जितका गैरवापर होतो तितकाच चांगला वापरही होतो. आजच्या पिढीला गैरवापरापासून थांबवण्यासाठी सोशल मीडिया महत्वाचा आहे. बेळगाव live मुळे आपल्याला प्रेरणा मिळाली आणि बेळगाव live मुळेच बेळगावमध्ये काम करण्याची प्रेरणा मिळाली. अरगन तलाव सुशोभीकरण मी बेळगाव live मुळे...\nबेळगाव live बेळगावचा ��ोखठोक आवाज: सतीश तेंडुलकर\nआजच्या काळात माध्यमे सत्य सांगणारी आणि पारदर्शक वागणारी हवी आहेत. बेळगाव live ने ते स्थान मिळवले असून हा बेळगावचा रोखठोक आवाज आहे, असे मत सिटिझन कौन्सिल चे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांनी मांडले. बेळगाव live च्या वतीनं आयोजित सेल्फी विथ बाप्पा...\nवायूपुत्र सेना मंडळ नवी गल्ली शहापूर:पारंपरिक पूजा समाजसेवेवर भर\nनवी गल्ली शहापूर येथील हे मंडळ मागील २९ वर्षांपासून काम करत असून सामाजिक व विधायक कार्यावर भर दिला जात आहे. तीस वर्षात प्रवेश केल्याबद्दल पुढच्या वर्षी महाप्रसाद आयोजित करून गणेश भक्तांची सेवा करण्याचा मंडळाचा हेतू आहे. या मंडळाचे अध्यक्ष तानाजी...\n‘वर्षभर विधायक कामात समरस असणारे मंडळ’: सोनार गल्ली वडगांव\nमागील २५ वर्षे या मंडळाचे काम विधायक पद्धतीने सुरू आहे. याबद्दल अनेक बक्षिसेही या मंडळाने मिळवली असून नेहमीच जागृती आणि व्यसनमुक्त तरुण पिढी घडवण्याकडे मंडळाचा पुढाकार आहे. अध्यक्ष अरुण धामणेकर यांच्या नेतृत्वाखाली या मंडळाचे काम सुरू आहे. दरवर्षी रक्तदान शिबिर...\n‘पाठोपाठ देखाव्याची परंपरा जपणारे अनगोळच शिवनेरी मंडळ’\nअनगोळ येथील सुवर्ण महोत्सवी वर्ष पूर्ण केलेले गणेशोत्सव मंडळ म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव शिवनेरी युवक मंडळ रघुनाथ पेठ अनगोळ यांच्याकडे पाहिलं जातं. या मंडळाची स्थापना एका व्यायाम शाळेत झाली. रघुनाथ पेठ येथे तेली बंधु यांनी स्वताच्या मुलांच्यासाठी एक तालीम बांधून...\n‘उत्सवात सुसंस्कृत पणा आणण्याचा वसा जपतोय बिचु गल्लीतील मंडळ’\nकित्येक वर्षे विधायकतेची कास धरून या मंडळाची वाटचाल सुरू आहे. आपल्या सामाजिक कामांच्या जोरावर या मंडळाने विविध स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली असून रक्तदान, अन्नदान, आर्थिक मदत या प्रकारे सामाजिक काम सुरूच ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि लोकमान्य...\n‘टिळकवाडी शिवाजी कॉलनी गणेश मंडळात घडतात कार्यकर्ते’\nहे मंडळ छत्रपती युवक संघटना टिळकवाडी च्या माध्यमातून मागील १८ वर्ष विधायकता जपत गणेशोत्सव साजरा करीत आहे. पौराणिक आणि ऐतिहासिक प्रसंगावर आधारित मूर्ती आणि प्रचंड सामाजिक उपक्रम हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे. यंदा अगस्त्य ऋषीच्या वर आधारित प्रसंग आणि कावेरी नदीचा...\n‘उत्सवातून एकसंघते कडे वाटचाल करत अ���लेले मंडळ गोंधळी गल्ली’\n१९११ साली स्थापन झालेले हे बेळगाव शहरातील एक जुने मंडळ आहे. अनेक प्रकारे विधायक कार्यात सहभागी घेऊन या मंडळाची वाटचाल सुरू आहे. या मंडळाने आपल्या कार्यातून इतर मडळांसमोर आदर्श निर्माण केला आहे. पर्यावरण प्रदूषण आणि निसर्गावर होणारा घातक रंगांचा परिणाम...\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nमार्च महिन्यापासून बेळगाव पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले होते. सोमवार दि. २८ सप्टेंबर...\nकेंद्र आणि राज्य सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत यासाठी अनेक शेतकरी संघटनानी राज्यव्यापी आंदोलन छेडून कर्नाटक बंदची हाक दिली होती. आज...\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\nकेंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज अनेक रयत संघटनेच्या वतीने कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली होती. सुवर्णविधानसौधसमोर भुसुधारणा कायदा, वीज खाजगीकरण कायदा, एपीएमसी कायदा...\nमूल्यमापनाचा आदेश बदला अन्यथा बहिष्कार\nकोरोना काळात मूल्य मापनासाठी बेळगावातील शिक्षकांना ४५० कि मी लांब बिदरला बोलावण्यात आले आहे कोविड काळात शिक्षकांना हे पेपर मूल्यमापन बेळगाव बाहेर जाऊन करणे...\nठप्प झालेली बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू\nभू सुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आधी शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी बंद पुकारला आहे . सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांनी बस वाहतूक...\nसहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु\nशेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/business/paytm-payment-bank-launched-by-arun-jaitley-17910", "date_download": "2020-09-28T21:38:57Z", "digest": "sha1:ZQ3QKTCDUSIKMFBGJHPBGSYPLR3N5Z7Q", "length": 10301, "nlines": 130, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "'पेटीएम'ची पेमेंट बँक लाॅन्च! | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\n'पेटीएम'ची पेमेंट बँक लाॅन्च\n'पेटीएम'ची पेमेंट बँक लाॅन्च\nBy मुंबई लाइव्ह टीम व्यवसाय\nमोबाईल वाॅलेट कंपनी 'पेटीएम'च्या पेमेंट्स बँकेचं उद्घाटन मंगळवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते करण्यात आलं. या माध्यमातून कंपनी डिजिटल पेमेंट सर्व्हिससोबत फायनांन्शिअल सर्व्हिस आणि ई-काॅमर्स क्षेत्रात विस्तार करत आहे. या विस्तारासाठी येत्या काळात 'पेटीएम' २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहितीही कंपनीने यावेळी दिली.\nपेटीएम पेमेंट्स बँकेत जलद आणि कागद विरहित खाते उघडता येईल, बचत खात्यावर व्याज, ऑनलाईन व्यवहारांवर शून्य शुल्क आकारणी, किमान शिल्लक रकमेची अनावश्यकता, विनामूल्य वैयक्तिकृत 'रूपे' डिजिटल डेबिट कार्ड, कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा मिळेल.\nभारत आर्थिक क्रांतीच्या शिखरावर आहे. वित्तीय सेवांच्या वापरामुळे देशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील आणि 'पेटीएम'ला या आर्थिक सेवाक्रांतीचा एक भाग होण्याची जी संधी मिळाली त्याचा आम्हाला अभिमान आहे. 'पेटीएम पेमेंट्स बँक' मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दिशेने काम करेल. त्यानुसार 'पेटीएम' पुढच्या ३ वर्षांत किमान १८ हजार ते २० हजार कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करेल.\n- विजय शेखर शर्मा, संस्थापक, 'पेटीएम'\nनोटाबंदीनंतर 'पेटीएम'च्या व्यवसायात कमालिची वाढ झाली. 'पेटीएम' कंपनी मोबाईल वाॅलेट, रिचार्ज, बिल पेमेंट सर्व्हिस, ई-काॅमर्स (पेटीएम माॅल) आणि तिकीट सर्व्हिस देते. सद्यस्थितीत 'पेटीएम'चे २८ कोटी नोंदणीकृत यूझर्स आहेत. त्यापैकी १ कोटी ८० लाख यूझर्स 'पेटीएम'च्या वाॅलेट सर्व्हिसचा सक्रीय वापर करणारे आहेत.\n१ लाख कोटी रुपयांपर्यंत मजल\n'पेटीएम'च्या प्लॅटफाॅर्मवर वर्षाला २५० कोटी व्यवहारांच्या आधारे ८० हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत हा आकडा १ लाख कोटी रुपयांपर्यंत जाईल, अशी अपेक्षा यावेळी शर्मा यांनी दिली.\nतर, 'पेटीएम पेमेंट्स बँके'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेणू सत्ती म्हणाल्या की, 'पेटीएम पेमेंट्स बँक देशातील सर्वात मोठी मोबाईल-टेक्नॉलॉजीतील अग्रेसर बँक आहे. देशातील कानाकोपऱ्यात पोहोचून सेवांचा अभाव असलेल्या लोकसंख्येला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करू.'\nपेटीएम मोबाईल वाॅलेटपेटीएम पेमेंट बँकउद्घाटनअर्थमंत्री अरूण जेटलीगुंतवणूकग्राहकआॅनलाईन\nमुंबईतल्या आकाशवाणी आमदार निवासस्थानात बाॅम्ब \nIPL 2020 : मुंबई इंडियन्सविरोधात अखेर स��पर ओव्हरमध्ये बंगळुरूनं मारली बाजी\nराज्यात ११ हजार ९२१ नवे रुग्ण, दिवसभरात १८० जणांचा मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे २०५५ नवे रुग्ण, ४० जणांचा दिवसभरात मृत्यू\nगिलबर्ट हिलच्या जतन आणि संरक्षणाची गरज - उद्धव ठाकरे\nसुटी सिगारेट आणि बिडी विकण्यास महाराष्ट्रात बंदी\nलॉकडाऊनमध्ये सायकलची विक्री सुसाट, मागणी वाढली\nविमा घेण्यापूर्वी कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो नक्कीच पहा\nपैसे पाठवताना चुकून दुसर्‍याच्या खात्यात गेले, तर काय कराल\nज्येष्ठ नागरिकांना कर बचत एफडीवर 'या' बँका देत आहेत 'इतकं' व्याज\n हायकोर्टाने केली ‘त्या’ तिघींची सुटका\nसेन्सेक्स तब्बल ११०० अंकाने कोसळला, गुंतवणूकदारांना ५ लाख कोटींचा फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/tag/you-tube/", "date_download": "2020-09-28T22:36:17Z", "digest": "sha1:BJ2KSKLF4RIUV467P2NMCAXW7BTBH56W", "length": 8321, "nlines": 77, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "You Tube – मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nतुम्हाला कसलीही व्हिडिओ क्लिप पाहायची असेल तर तुम्ही काय करता. इंटरनेटवर जाऊन सरळ youtube.com असं टाईप करता. आणि तुम्हाला हवा असलेला व्हिडिओ पाहता. मग त्यामध्ये अख्खा सिनेमा असो की एखादा एमएमएस. किंवा एखाद्या नव्या, येऊ घातलेल्या सिनेमाचं गाणं किंवा प्रोमो पाहायचा असला तर तुमची पहिली पसंती असते यूट्यूब. (कृषिवल, मंगळवार 22 मे 2012)\nसोशल नेटवर्किंगच्या युगात रश्दींना खरोखरच थांबवता येईल\nसलमान रश्दी यांनी जयपूरमधील साहित्य संमेलनात सहभागी होण्याला मुस्लीम मूलतत्ववादी गटांनी विरोध केला. सलमान रश्दी भारतात आले तर जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे त्यांचा फक्त जयपूरच नाही संपूर्ण भारत दौरा रद्द झाला. पहिल्यांदा त्यांच्या भारतात येण्याला विरोध झाला तेव्हा त्यांनी भारतात येण्यासाठी व्हिसाची गरजच नाही, असंही वक्तव्य केलं होतं. मात्र नंतर त्यांनी आपला दौराच रद्द […]\nव्हाय धिस कोलावेरी डी…..\nव्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी ऐकलंय तुम्ही हे गाणं… सध्या इंटरनेटवर प्रचंड गाजतंय… तसं हे गाणं थोडं तामिळ आहे आणि थोडं इंग्लिश… अगदी स्पष्टपणे सांगायचं तर तिग्लिंश… म्हणजे आपल्याकच्या मिंग्लिश किंवा हिंग्लिश सारखं… कोणत्याही भारतीय भाषेचं इंग्रजीबरोबर फ��यूजन केलं की अशी हायब्रीड भाषा जन्म घेते. आपली बंबईया हिंदीही अशीच मराठी, हिंदी आणि गुजरातीचं फ्यूजन […]\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (54)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\nमाझा मेल आयडी नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/gorakhpur-hospital-masiha-dr-kafeel-khan-was-in-kondhwa-pune/", "date_download": "2020-09-28T22:43:33Z", "digest": "sha1:KS2Q3NTBOGOAF4RS6WSVZHHXKEEKLBSX", "length": 7512, "nlines": 103, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "gorakhpur-hospital-masiha-dr-kafeel-khan-was-in-kondhwa-pune", "raw_content": "\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nसोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे\nमहाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून नाही तर केव्हापासून सुरु होणार शाळा \nगोरखपूर हॉस्पिटल मे सेकडो मासुमोकी जान बचानेवाले मसिहा डॉ कफिल खान इन्का सत्कार पुणे के कोंढवा मे किया गया\nGorakhpur Hospital के डॉ कफिल खान का सत्कार पुणे मे किया गया\nGorakhpur Hospital :हुमानीटी हेलपिंग हँड और मानवसेवा ट्रस्ट इनकेओर से सेकडो मासुमोकी जान बचानेवाले डॉ कफिल खान का सत्कार का प्रोग्राम का आयोजन किया गया था \nइस.दौरान डॉ कफिल खान ने कहा सरकार कितने भी जुल्म करे मै फिरभी गरीब लागो की गोरखपूर मे सेवा करुंगा –\nव्हिडीओ देखने के लिए इसे क्लिक करे\nसत्कार करते वक्त काँग्रेस विचार वीभाग के मुंबई के अध्यक्ष फरझ भाई खान ,\nहमानीटी हेलपिंग हँड के अध्यक्ष कुमेल रजा ,मुर्तुजा शेख , मा. नगरसेवक रईस भाई सुंडके ,\nऑल कोंढवा सोशल फाउंडेशन के अध्यक्ष हाजी फिरोज शेख ,शर्माजी, छबिल पटेल,युनूस शेख, निलोफर मुल्ला,डॉ सिद्दीक बेग,\nमानवसेवा ट्रस्ट के अध्यक्ष अल्ताफ पिरजादे ,और कोंढवा के मान्यवर मौजुद थे.\nपुणे:चुडामनतालीम येथील अनधिकृत बांधकामावर अतिक्रमण विभागाची कारवाई. →\nदे दे, दिला दे नहीं, तों देने वाले का घर ही बता दें\nनौजवानो की दिलो की धडकन वलीरेहमानी शहर पुणे मे पहेली बार\nNRC & CAB विरोधी महारॅली ��ंदर्भ के मीटिंग में शामिल होनेका अव्हान\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nकोरोनामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक पार्टीत मस्त,\nसजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे : कोरोना संक्रमणामुळे जनजीवन विस्कळित झाले असून नागरिकांना वेळेवर औषध उपचार मिळत नसल्याने एकीकडे संताप\nदेहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी\nहडपसर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्टने घेतलेल्या अनुदानाचा हिशोब सादर करण्यास का करतेय टाळाटाळ \nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/rakshabandhan", "date_download": "2020-09-28T20:37:49Z", "digest": "sha1:4E7WWVKSAYUOJ5QKENEV7SMEDATLQY2Z", "length": 9636, "nlines": 132, "source_domain": "www.irablogging.com", "title": "Rakshabandhan", "raw_content": "\nरक्षाबंधन नाते बहीण भावाचे\nबहीण भावाचे नाते हे जगावेगळे नाते असते,या नात्यात गोडवा,रुसवा,फुगवा...असे सगळेच प्रकार असतात..किती हे नाते हे पवित्र...या नात्याला दुसऱ्या कोणत्याच नात्याची तोड नाही,अशाच एका बहीण भावाची कहाणी मी आज सांगणार आहे...\nसाची अन् प्रणय दोघे सख्खे बहीण भाऊ जरी नसले तरी सख्या बहीण भावा पेक्षा त्यांचे प्रेम काही कमी नव्हते,साची ही प्रणय ची सावत्र बहीण म्हणजेच साची जन्म झाला अन् साची ची आई देवा घरी गेली,अगदी छोटीसी साची आई विना जगत होती.\nसाची चा सांभाळ करण्यासाठी तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले अन् नंतर साची ला गोड भाऊ मिळाला म्हणजेच प्रणय चा जन्म झाला...प्रणय हा साचीला खूप जीव लावायचा,पण प्रणय ची आई काही सचीला अजिबात जीव लावत नव्हती,मग तिला बिचारी ला घरकामाला लावत स्वतः नेहमी बसून राहायची,शेवटी सावत्र आई ती सावत्र च आई...\nसाची ला देखील तिच्या सावत्र आईचा खूप राग यायचा,पण करणार कायनशिबाचा भोग म्हणत ती नेहमी गप्प राहायची,बिचारी साची सगळं निमूट पणे सहन करायची,फक्त तिच्या लाडक्या भावाचा विचार करत ती शांत राहत असे..\nप्रणय साठी साची वाटेल ते करायला तयार होती,एके दिवशी साची कपडे धुवाला निघाली अन् तिच्या सोबत प्रणय देखील निघाला,आणि वाटेत च प्रणय नजरेआड झाला,म्हणजेच दिसत च नव्हता तिने भरपूर शोध घेतला पण त्याचा काही पत्ता लागला नाही....तिला तर घरी जाण्याची देखील खूप भीती वाटत होती,कारण नदी वर कपडे धुवायला नेण्याकरिता प्रणय ची आई नेहमी रागवत असे,,आता घरी जाऊन आईला कसे सांगायचे हा विचार तिच्या मनात येत होता,आणि प्रणय दिस���नासा झाला हे ऐकुन आई खूप रागावणार व घरातून हल्कुन लावणार हे तिला माहित होते...\nम्हणून तिने स्वतःच प्रणय चा शोध घेण्याचे ठरविले,आणि प्रत्येक ठिकाणी ती प्रणय...प्रणय म्हणून ओरडू लागली,...पूर्ण दिवस ती फक्त तिच्या लाडक्या भावाचा शोध घेत भिरत होती,पण प्रणय काही केल्या सापडेना....आणि अशातच तिच्या घरी आई अन् बाबांना देखील कळले की प्रणय हरवला,,आता ते सुध्धा प्रणय चा शोध घेत होते,आणि त्या ब्रोबरोबर साची चा देखील...\nएक दिवस पूर्ण झाल्यानंतर प्रणय दुसऱ्या दिवशी तिथेच सापडला जिथून तो हरवला,साची तिचे आई वडील सर्व तिथे आले अन् त्यांनी प्रणय ल विचारणा केली की तू कुठे होतास,,प्रणय ने उत्तर दिले मी माझ्या एका मित्राच्या घरी होतो,तेव्हा त्याचे आई वडील त्याला रागावले व म्हणाले की सांगून जायचे ना....त्यावर त्याने उत्तर दिले ...अग आई बघ तू ताई चा किती राग करते पण ताई माझा अजिबात राग करत नाही,,सर्वात आधी तिने च माझा शोध घेतला,आणि माझी काळजी तिला तुमच्या पेक्षा जास्त आहे....\nमला फक्त माझ्या ताईचा चांगुलपणा सिध्द करायचा होता म्हणून मी स्वतःच लपलो होतो...हे उत्तर ऐकताच त्याच्या आई च्या डोळ्यात पाणी आले व तिच्या लक्षात आले की सावत्र बहीण सुध्धा सावत्र भावाला सख्या भावा सारखा जीव लावते....\nआई ने दोघांना जवळ घेतले,दोघांच्या पाप्या घेतल्या व माझी दोन्ही गुणाची लेकर म्हणत घरी नेले...व तसेच साची ची क्षमा मागितली...आणि आनंदाने सर्व राहू लागले....\nहे बंध रेशमाचे - भाग 18\nकळत नकळत भाग 12\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 18\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 19\nसासुबाई तुमच्या मुलाला शिस्त नाही\nमी कात टाकली भाग -3\nस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/04/14-corona-lockdown-stayhome-positive.html", "date_download": "2020-09-28T23:19:39Z", "digest": "sha1:O5Y2C32DWIW6Z6PUFEKEOPSPI5H2DDZN", "length": 13540, "nlines": 113, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "पाच वर्षाचा बालक पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील रुग्ण संख्या 14 वर - KhabarBat™", "raw_content": "\nHome परभणी महाराष्ट्र पाच वर्षाचा बालक पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील रुग्ण संख्या 14 वर\nपाच वर्षाचा बालक पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील रुग्ण संख्या 14 वर\nमुलाच्या आई-वडिलांचा कोरोना अहवाल मात्र निगेटिव्ह\nसदर कुटुंब औरंगाबादहून गावात आले होते\nहिंगोली/ प्रतिनिधी - सेनगाव तालुक्यातील क्वारंटाइन सेंटर मधील 5 वर्षाचा बालक पॉझिटिव आला असून त्याबाबतचा अहवाल मंगळवारी (27 एप्रिल) सकाळी शासकीय रुग्णालयाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 14 वर पोहोचली आहे.\nजिल्हाभरात मोठ्या शहरातून येणाऱ्या गावकऱ्यांची गावपातळीवर माहिती घेऊन त्यांना तातडीने क्वारंटाइन केले जात आहेत. त्यानुसार सेनगाव तालुक्यामध्ये बाहेर जिल्ह्यातून आलेल्या 61 गावकऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यापैकी 51 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित दहा जणांचा अहवाल येणे बाकी होते. त्यापैकी एका रुग्णाचा अहवाल प्राप्त झाला असून यामध्ये पाच वर्षांचा बालक कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यात पॉझिटिव रुग्णांची संख्या 14 वर पोहोचली आहे.\nदरम्यान सदर मुलाचे आई-वडील औरंगाबाद येथे कामासाठी गेले होते. लॉकडाउननंतर ते सर्वजण सेनगाव तालुक्यातील जांभरून रोडगे गावात आले. सदर कुटुंब औरंगाबाद येथून आल्याची नोंद झाल्यानंतर त्यांना तातडीने सेनगावच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाळ कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश रुणवाल यांच्या पथकाने या गावकऱ्यांवर लक्ष केंद्रित केले होते. या गावकऱ्यांपैकी 51 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र आज सकाळी एका पाच वर्षीय बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्यानंतर आरोग्य विभागामध्ये धावपळ सुरु झाली.\nगाव सील करण्याची प्रक्रिया सुरू\nयासंदर्भात जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार जीवन कुमार कांबळे यांनी तातडीने सर्व माहिती घेऊन जांभरून रोडगे गावांमध्ये तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय गाव सील करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पुढील दोन दिवस जांभरून रोडगे या गावामध्ये सर्वेक्षणाचे काम केले जाणार असून सर्दी ताप खोकला असलेल्या रुग्णांची माहिती घेतली जाणार आहे. यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सतीश रुणवाल यांनी सांगितले की सदरील बालक जाभरून रोडगे येथील असून त्याचे कुटुंबीय 20 एप्रिल रोजी गावात आले होते. त्यानंतर तातडीने त्यांना सेनगावच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्या आई-वडिलांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत.\nगावकर्‍यांनी घाबरून जाऊ नये : रूचेश जयवंशी जिल्हाधिकारी\nसेनगाव तालुक्यातील पाच वर्षांचा बालक आल्यानंतर त्या गावांमध्ये खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतले जात आहेत त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. गावकऱ्यांनी सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य माहिती द्यावी. तसेच प्रशासनाला सहकार्य करावे.\nTags # परभणी # महाराष्ट्र\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर परभणी, महाराष्ट्र\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (218) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/recipes/makyachya-pithache-paratha/", "date_download": "2020-09-28T21:41:13Z", "digest": "sha1:OXYNAGYSOKAMMJ2WIGI2PWSHN7DLZBRL", "length": 5237, "nlines": 103, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मक्याच्या पिठाचे पराठे – गावोगावची खाद्ययात्रा", "raw_content": "\n[ November 11, 2019 ] काया टोस्ट\tगोड पदार्थ\n[ October 22, 2019 ] आजचा विषय केळी भाग तीन\tआजचा विषय\n[ October 20, 2019 ] आजचा विषय केळी भाग दोन\tआजचा विषय\n[ October 18, 2019 ] आजचा विषय अळू\tआजचा विषय\nHomeनाश्त्याचे पदार्थमक्याच्या पिठाचे पराठे\nSeptember 8, 2018 मराठी पदार्थ व्हॉटसअॅप ग्रुप नाश्त्याचे पदार्थ\nसाहित्य :- तीन वाट्या मक्याचे पीठ, पाच उकडलेले बटाटे, ७ ते ८ हिरव्या मिरच्या,एक इंच आले, हिंग, तेल .\nकृती -: मक्याच्या पिठात थोडे गरम तेल व चवी नुसार मीठ टाकून पीठ भिजवावे. बटाटे उकडून सोलून किसून घ्यावे त्यात मिरच्या व आले एकत्रित वाटून घालावे. चवी नुसार मीठ, हिंग, हळद, घालून मिश्रण सारखे करून घ्यावे. मक्याच्या पिठाची थोडी मोठी लाटी करून वाटीचा आकार द्यावा व त्यात बटाटाचे सारण भरावे. नंतर हलक्या हाताने जाड पुरीप्रमाणे लाटून घ्यावे व तळावे.\nआजचा विषय केळी भाग एक\nआजचा विषय केळी भाग तीन\nआजचा विषय केळी भाग दोन\nकसे ओळखावे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://blogs.shrutisagarashram.org/2015/06/world-is-futile.html", "date_download": "2020-09-28T21:12:40Z", "digest": "sha1:C73XATYELSOQEGF6ZTECZCNBM5DVG7LD", "length": 7874, "nlines": 146, "source_domain": "blogs.shrutisagarashram.org", "title": "ब्लॉग: श्रुतिसागर आश्रम (Shrutisagar Ashram): जगन्मिथ्या | World is Futile", "raw_content": "ब्लॉग: श्रुतिसागर आश्रम (Shrutisagar Ashram)\n‘जगन्मिथ्या’ असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा ‘मिथ्या’ शब्दाचा अर्थ काय विश्वाची अनुभूति आपल्याला सारखी येत असते. मग ते मिथ्या म्हणजे खोटे कसे मानावयाचे विश्वाची अनुभूति आपल्याला सारखी येत असते. मग ते मिथ्या म्हणजे खोटे कसे मानावयाचे मिथ्या म्हणजे खोटे नव्हे. ते दिसते. आपण त्याचा अनुभव घेतो. तेव्हा ते नाही असे कसे म्हणता येईल मिथ्या म्हणजे खोटे नव्हे. ते दिसते. आपण त्याचा अनुभव घेतो. तेव्हा ते नाही असे कसे म्हणता येईल पण ‘ते दिसते म्हणून सत्य आहे’ हा युक्तिवाद टिकणारा नाही.\nजीवनात अनेक गोष्टी आपणाला दिसतात, पण आपण त्या तशा स्वरूपात सत्य म्हणून स्वीकारीत नाही. उदाहरणार्थ, आपण पूर्व क्षितिजावर सूर्य उगवताना व पश्चिम क्षितिजावर मावळताना पाहतो. पण शास्त्रीयदृष्ट्या पहिले असता सूर्योदय किंवा सूर्यास्त हे वास्तवात नाहीत. अंतरिक्षात सूर्य नेहमीच तळपत आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्त हे भासतात. वस्तुतः सूर्य बारा महिने चोवीस तास तळपतच असतो. तसेच विश्वही दिसते, अनुभवला येते म्हणून ते सत्यच आहे असे म्हणता येणार नाही.\nशास्त्रकार म्हणतात, एखादी वस्तू जर सत्य असेल, तिच्याच रूपाने चिरंतन टिकणारी असेल, तर तिचा बाध कशानेही होणार नाही. ती त्रिकालबाधित असते आणि ती वस्तू जर असत्य असेल, तर तिची अनुभूति कधीच येणार नाही. विश्वाची अनुभूति आपल्याला फक्त जागे असतानाच येते. ती अनुभूति तात्कालिक आहे. स्वप्नात किंवा झोपेत विश्वाची प्रचीति येत नाही. त्या दोन अवस्थांत विश्व बाधित होते.\nशाश्वत सत्य असलेले आत्मतत्त्व मात्र याही अवस्थांनी बाधित होत नाही. कार्यरूप विश्व हे मायाकल्पित आहे, रज्जूवर भासणाऱ्या सर्पाप्रमाणे न टिकणारे, बाधित होणारे आहे. म्हणून ते असत्य मानले पाहिजे. ते भासत असले तरी मायाकल्पित आहे. वास्तव नाही. ते अंतिम सत्य नाही. अंतिम सत्य परब्रह्म आहे. विश्व हे अनुभवाने व विचाराने बाधित होते म्हणून ते असत् ठरते व दुसऱ्या बाजूने प्रतीत होते म्हणून सत् ही ठरते. परंतु ते एकतर्फी फक्त ‘सत्’ ही नाही व ‘असत्’ ही नाही म्हणजेच ते मिथ्या आहे.\n- \"सत्संग\" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २००१\n- हरी ॐ –\nसंतांची प्रार्थना | Saints' Prayer\nसगुणोपासना आणि निर्गुणोपासना | Attribute and Attri...\nव्यावहारिक आणि आध्यात्मिक जीवन | Material and Spir...\nभारतीय व पाश्चिमात्य तत्त्वज्ञान | Indian and ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/politics/wah-modiji-wah-by-keeping-other-ministers-engaged-with-media-he-diverted-pakistan-from-sense-of-attack/", "date_download": "2020-09-28T20:33:42Z", "digest": "sha1:TKD3J44BQLNYGHZQ7L5AXMWRTLUIAPLX", "length": 26846, "nlines": 158, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Wah modiji Wah! by keeping other ministers engaged with media he diverted pakistan from sense of attack | वाह मोदीजी वाह, इतर मंत्र्यांना मीडिया सोबत व्यस्त ठेऊन पाकिस्तानला गाफील केले | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSarkari Naukri | महाराष्ट्र ग्राम विकास विभागात 288 पदांची भरती IPL 2020 | मुंबईने नाणेफेक जिंकली | आरसीबी करणार पहिली फलंदाजी सुशांतच्या वकिलांना मुंबई पोलिसांचं महत्व पटलं | CBI व बिहार पोलिसांबाबत वक्तव्य सेना खासदाराची ती मोठी चूक | फोटो शदीह भगतसिंह यांचा | नाव चंद्रशेखर आझाद यांचं शिवसेना सोबत आली नाही तर, राष्ट्रवादीनं युतीसाठी एकत्र यावं - आठवले Unlock 5 | रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची माहिती MPSC Prelims Exam 2020 | उमेदवारांचे Admit Card डाउनलोडसाठी उपलब्ध\nवाह मोदीजी वाह, इतर मंत्र्यांना मीडिया सोबत व्यस्त ठेऊन पाकिस्तानला गाफील केले\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nभारताने केलेल्या एअर स्ट्राईकच्या दाव्यानंतर पाकिस्तान राष्ट्रीय सुरक्षा समितीने तातडीची बैठक बोलावली आणि याचे नेतृत्व पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी केले. या बैठकी नंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी पत्रकार परिषद घेऊन भारताने केलेल्या एअर स्ट्राईकच्या वृत्ताचे खंडन केले. त्यांच्या मते भारतीय हवाईदल पाकिस्तान हद्दीत शिरताच पाकिस्तान एअर फोर्स सतर्क झाली आणि भारतीय विमानांनी लगेच पळ काढला.\nभारताचा उल्लेख करताना त्यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला, त्यांच्या मते मतदान आणि निवडणुकीला समोर ठेऊन नरेंद्र मोदी डाव साधत आहेत. निवडणुकीआधी ते घाबरले आहेत आणि सत्ता टिकवण्यासाठी असे प्रकार करून ते लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु पाकिस्तान हा भारताला समांतर उत्तर देईल अशी दर्पोक्तीही त्यांनी केली.\nत्यांनी पत्रकार परिषदेत असेही नमूद केले, कि नरेंद्र मोदींनीं पुलवामा हल्ल्यानंतर आपल्या मंत्र्यांद्वारे मीडियाला गाफील आणि एंगेज ठेवला जेणेकरून या स्ट्राईक आधी कोणाचं लक्ष जाऊ नये आणि बातमी लीक होऊ नये. तसेच पाकिस्तान डिफेन्स चे सगळे लक्ष या गोष्टींकडे केंद्रित व्हावे आणि त्यांच्या नकळत हल्ला करावा अशी योजना आखली. परंतु आमच्या मते जर हि मोदींची स्ट्रॅटेजि असेल तर भारतीयांना ती खूपच रुचली म्हणायला हरकत नाही.\nएका पत्रकाराने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना आरसा दाखवण्याचा प्रयत्नही केला. त्याचा प्रश्न होता “पाकिस्तान भारताला उत्तर देण्यासाठी सक्षम आहे का”, यावर कुरेशींनी स्वतःचा राग आवरत आपण नक्की पाकिस्तानी आहात ना असा उलट सवाल केला आणि पुन्हा भारताला लवकरच उत्तर दिले जाईल अशी दर्पोक्ती केली. शेवटी नरेंद्र मोदींनी सेनेला दिलेली सूट आणि त्यांनी दिलेला निकाल पाहता आज प्रत्येक भारतीय हेच म्हणेल “वाह मोदीजी वाह”.\nमहत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.\nमागील बातमी पुढील बातमी\n भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये २०० - ३०० दहशदवादी ठार झाल्याचा अंदाज\nया हल्ल्यात जैश ए मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाले आहे. तत्पूर्वी पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी भारतीय वायूसेनेच्या विमानांनी एलओसीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. या हल्ल्यात २०० – ३०० दहशदवाद्यांचा खात्मा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सोबतच कच्छ बॉर्डर जवळ भारतीय लष्कराने पाकिस्तानचे ड्रोन विमान देखील उध्वस्थ केल्याचे वृत्त आहे.\nभारताचा पाकिस्तानामधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला\nजम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये अत्यंत तणावाचे वातावरण आहे. अशातच पाकिस्तानकडून आगळीक सुरुच असून भारतीय हवाई दलाच्या विमानाने LoC ओलांडली. परंतु, आम्ही त्यांना हुसकावून लावल्याचा पोकळ दावा पाकने यावेळी केला आहे. भारतीय हवाई दलाने १००० किलो वजनाची स्फोटके टाकून हा बॉम्बहल्ला केल्याचेही पाकिस्तानने म्हटले आहे. भारताच्या मिराज जेट फायटरची १० विमान पाकिस्तानच्या हद्दीत घुसल्याचे सांगण्यात आले आहे.\nबिकट आर्थिक परिस्थिती व आंतरराष्ट्रीय दबावानंतर इम्रान खान यांची शांततेची भाषा\nबिकट आर्थिक परिस्थिती व आंतरराष्ट्रीय दबावानंतर इम्रान खान आणि पाकिस्तानची खुमखुमी कमी होताना दिसत आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताकडून प्रत्युत्तराची कारवाई होऊ शकते त्यामुळे पाकिस्तान सरकार खडबडून जागा झाला आहे आणि शांततेच्या बाता करू लागला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेची एक संधी द्या असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींना केले आहे. आपण आपल्या शब्दावर ठाम असून भारताने पुलवामा हल्ल्यासंबंधी ठोस पुरावे दिले तर तात्काळ कारवाई करु असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.\nपुलवामा भ्याड हल्ला; गेल्या ७ महिन्यात भारत-पाक व्यापारात ७ टक्के वाढ\nपुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा जोरदार प्रयत्न केला गेला. दरम्यान, भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावाचे असताना दोन्ही देशांतील व्यापार गेल्या ७ महिन्यांत गतवर्षीच्या तुलनेत याच काळातील व्यापारापेक्षा ७ टक्क्यांनी वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे.\nपाकिस्तानकडून भारताविरुद्ध युद्धाची तयारी, लष्कर आणि रुग्णालयं सज्ज\nजम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत प्रत्युत्तर देत कारवाई करेल या भीतीने पाकिस्तानने स्वतःच युद्धाची पूर्वतयारी करण्यात सुरुवात केली आहे. जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोणत्याही परिस्थितीत भारताच्या दबावात येऊ नका असं सांगितलं असून यानंतरच पाकिस्तानने युद्धाची तयारी सुरु केल्याचं दिसत आहे.\nभारतात निवडणुकीचा काळ, त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवा अशा चर्चेने जोर धरला : इमरान खान\nभारताने कोणतीही आगळीक करून युद्ध छेडल्यास पाकिस्तान उत्तर देण्याचा विचार करणार नाही तर थेट प्रतिउत्तर देईल, अशी उघड धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्रकार परिषद आयोजित करून दिली आहे. दरम्यान, भारतात सध्या निवडणुकीचा काळ असल्याने, पाकिस्तानला धडा शिकवा चर्चा जोर धरू लागली आहे आणि मी ते समजू शकतो, असं सांगत नरेंद्र मोदी आणि भाजपाला टोला लगावला.\nयुद्ध छेडल्यास विचार करणार नाही, पाकिस्तान थेट उत्तर देईल: इमरान खान\nभारताने कोणतीही आगळीक करून युद्ध छेडल्यास पाकिस्तान उत्तर देण्याचा विचार करणार नाही तर थेट प्रतिउत्तर देईल, अशी उघड धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्रकार परिषद आयोजित करून दिली आहे. दरम्यान, भारतात सध्या निवडणुकीचा काळ असल्याने, पाकिस्तानला धडा शिकवा चर्चा जोर धरू लागली आहे आणि मी ते समजू शकतो, असं सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलं.\nदहशतवाद्यांना आश्रयाची पाकिस्तानला मोठी किंमत चुकवावी लागेल : इराण लष्कर\nदहशतवादी कारवायांनी इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर डोकं वर काढल्याने सध्या पाकिस्तानविरुद्ध इराण देखील संतापल्याचे दिसते. दरम्यान, दहशवादी कारवायांना आश्रय देणाऱ्या आणि दहशदवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला इराणने चांगलेच धारेवर धरले आहे. दहशतवाद्यांना पोसण्यामुळे भविष्यात पाकिस्तानला मोठ्ठी किंमत मोजावी लागेल असा सज्जड दम इराणने दिला आहे.\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nIFSC: २३ मार्च २०१८, सभागृहाला वेळ मारू उत्तर, प्रयत्न केलेच नाही\nVideo: संजूच्या ‘बाबा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का\nVIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nपोलीस भरतीसाठी सज्ज आहात | मग जाणून घ्या मैदानी चाचणी परीक्षेतील बदल\nनाणारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मावस भावाला भूखंडाचे श्रीखंड | निलेश राणेंचा खळबळजनक दावा\nशरद पवारांना आयकर विभागाची नोटीस | उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजारांचा दंड\nभाजपमध्ये लवकरच राजकीय भूकंप | दिग्गज नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर | राष्ट्रवादीची बैठक\nकामगार कायद्यातील बदल | कामगारांना नोकरीवरून काढल्यावर संप करणं कठीण होणार\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राज���ाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nराज्यात आज कोरोनाचे २०,५९८ रुग्ण वाढले | तर ४५५ रुग्णांचा मृत्यू\nWhatsApp मध्ये लवकरच एक अकाऊंट मल्टीपल डिव्हाईसमध्ये\nही विधेयकं शेतकऱ्याला गुलाम बनवतील | कृषि विधेयकावरून राज्यसभेत घमासान\nगलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्ष | संरक्षण मंत्र्यांची संसदेत महत्त्वाची माहिती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://tusharnagpur.blogspot.com/2012/07/", "date_download": "2020-09-28T22:44:27Z", "digest": "sha1:S5MOEZJAIFOPQOHMHTERLUSG7INIQQZ2", "length": 26247, "nlines": 551, "source_domain": "tusharnagpur.blogspot.com", "title": "तुष्की नागपुरी: जुलै 2012", "raw_content": "\nनागपूरचा कवी तुष्की नागपुरी याच्या कविता या ब्लाग वर वाचा\nबुधवार, १८ जुलै, २०१२\nआई, बाबा, माझी मनू\nतुझी रीत रे कुठली\nद्वारा: Tushar Joshi तारिख: बुधवार, जुलै १८, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: जीवन, रीत, लोकल\nमंगळवार, १७ जुलै, २०१२\nदुसरं प्रेम - २\nवाटे तिचा दोष काय\nसुखी रहा सखे राणी\n१६ जुलै २०१२, २३:३०\nद्वारा: Tushar Joshi तारिख: मंगळवार, जुलै १७, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\n\"माझं तुझ्यावर प्रेम आहे\"\nपण माझं लग्न आहे झालेलं.\nतर माझं हृदय मी कधिचं\n(दुसरं तं) दुसरं प्रेम\nहोऊन त्याची होऊन ���सले.\nकी माझ्याकडे तो पाहतही नाही\nगप्पा मारण्यात सगळा वेळ जाई\nसकाळी तिच्याकडे घेतो धाव\nतरीही मला ही सवत\nती फक्त वेळ मागते\nदुसरं प्रेम तर दुसरं पण\nहृदयाने तर तो माझाच राही\n१६ जुलै २०१२, २३:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: मंगळवार, जुलै १७, २०१२ २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: कंप्युटर, दुसरं प्रेम, सवत\nरविवार, १५ जुलै, २०१२\nतू हसतेस आणि भरतेस\nतू उरतेस स्मरण होऊन\nतू बघतेस तुझ्या टपोऱ्या डोळ्यानी\nमाझ्यासाठी कवच ठरतेस सोडवतेस\nमला जगाच्या खोचक जाचांतून\nतुझे असणेच आश्वासन ठरते\nतू बसतेस जिथे टेकवतेस डोके\nत्या जागा होतात माझे देव्हारे\nतू नसतानाही त्या जागा असतात\nमाझे विसावण्याचे शांत किनारे\nतुझ्या केसांचा गंध भेटतो\n१५ जुलै २०१२, १२:५०\nद्वारा: Tushar Joshi तारिख: रविवार, जुलै १५, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: औषध, किनारे, चांदणे, भास, सुगंध, स्मरण\nशुक्रवार, १३ जुलै, २०१२\nतुझी ती वाली कविता ऐकव ना\nअगणीत सूर्यांची झळाळी आली\nएक झाल्यावर तुला दुसरी आठवली\nआणि मी कितीतरी दिवसांनी\nमाझ्याच कवितांच्या आनंदात बुडलो\nसुख फक्त कविता माझ्या हे नव्हते\nत्या तुला फर्माईश करून\nआवर्जून ऐकायच्या होत्या हे होते\nअशी तृप्ती मिळाल्यावर कळले\n१३ जुलै २०१२, २३:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: शुक्रवार, जुलै १३, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: आनंद, कविता, काव्यसंजीवन, तहान, फर्माईश, येतेस\nबुधवार, ११ जुलै, २०१२\nजन्मतांच घरच्यांचे तोंड कडू\nतास तास एकटीला देती रडू\nमुलगी असणे असे तिचा दोष\nसाहते बिचारी सगळ्यांचा द्वेष\nरडताना रडण्याचा वीट आला\nपापण्यांना आसवांचा भार झाला\nगोड धोड पण वाटलेच नाही\nम्हणती जन्माला आली कशाला ही\nमुलगा असता तं हवा होता\nहुंडा जमवावा लागणार आता\nअवकळा आली सगळ्या घराला\nपापण्यांना आसवांचा भार झाला\nजन्माला आली आहे ती जगेल\nहळू हळू तिला प्रश्न पडतील\nमाझा काय दोष सांगा ती म्हणेल\nकुणापाशी नीट उत्तर नसेल\nनिरागस असताना कष्ट तिला\nपापण्यांना आसवांचा भार झाला\nसमाजाची रीत बदलावी कशी\nनिभवावी लागते जशिच्या तशी\nवेगळे केले तं काळे फासतील\nजिथे तिथे अडवून जाचतील\nजगणे शरण त्या प्रवाहाला\nपापण्यांना आसवांचा भार झाला\n११ नोव्��ेंबर २०१०, २०:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: बुधवार, जुलै ११, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: अवकळा, उत्तर, एकटी, जन्म, दोष, पापण्या, प्रवाह, भार, मुलगी, रीत, शरण, समाज, हुंडा\nअब समय मेरा है\nअब समय मेरा है\nकुछ भी कर सकता हूँ मैं, ये दावा सुनहरा है\nअब समय मेरा है\nमुसिबतों का डर नहीं चीरता चलूँगा मैं\nआँधीयों के बाद भी यहीं खडा मिलूँगा मैं\nमै चमकता सितारा हूँ जो अंधेरा घनेरा है\nअब समय मेरा है\nये जग भर दूँगा मैं प्यार से विश्वास से\nपिता सवाँरता है बच्चों की जिंदगी जैसे\nसबको साथ रखने वाली मेरी विचारधारा है\nअब समय मेरा है\nद्वारा: Tushar Joshi तारिख: बुधवार, जुलै ११, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, ५ जुलै, २०१२\nगोड मुलीशी ओळख केली\nसुचला कसा कुणास ठाऊक\nवाईट्ट मेले चांगले विचार\nथोडं काही चुकलं तर\nगोड बोलणी खावी लागतात\nदुष्ट प्रेम ममता यांच्यात\nइतकं झालं तरी करावा\nद्वारा: Tushar Joshi तारिख: गुरुवार, जुलै ०५, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: ओळख, कंटाळा, गुन्हा\nद्वारा: Tushar Joshi तारिख: गुरुवार, जुलै ०५, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, ४ जुलै, २०१२\nसांगण्या साठी स्वतःचे जो दिसे, तैयार आहे\nऐकण्याची वेळ येता बंद पक्के दार आहे\nआबरू ईमान प्रीती स्वस्त यांचे भाव झाले\nचौकचौकातून चालू जाहला व्यापार आहे\nबंगला नाही नसूद्या बांधुया केव्हातरी तो\nतोवरी रस्त्यात साधा थाटला संसार आहे\nतू इथे होतीस तेव्हा मी स्वतःतच गुंग होतो\nआज तू नाहीस याला मीच जिम्मेदार आहे\nजाणतो मी मद्य घेता जीवनाचा नाश होतो\nवेदनेला घालवाया केव्हढा आधार आहे\nद्वारा: Tushar Joshi तारिख: बुधवार, जुलै ०४, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: गझल, दार, व्यापार\nरविवार, १ जुलै, २०१२\nआईच्या पदरा समान दुसरा आधार आहे कुठे\nमायेचे धन लाभता धन गडी प्रासाद सारे थिटे\nआईला बिलगून दूर पळते भीती कुठेच्या कुठे\nआईगं म्हणताच शल्य विरते तृष्णा युगांची मिटे\nबाबाच्या भवती घरात फिरणे याची मजा वेगळी\nहट्टाला पुरवून रोज करतो साकार माझी खळी\nरागाने वर पाहतो सहज मी खोडी कधी काढता\nलाडान�� समजावुनी शिकवतो अभ्यास ना त्रासता\nमागावे तर काय सर्व जिनसा आधी मला लाभती\nआजारी पडता उशास बसती दोघेच ते जागती\nमागा देइन प्राण, मात्र प्रिय मी हे छत्र देईन ना\nभाग्याने असती महान सगळे ज्यांचा असा दागिना\nहे सारे धन आठवून कसली ही वेदना सारखी\nसामोरी तर आश्रमात सगळी आई विना पोरकी\n०१ जुलै २०१२, १२:००\nद्वारा: Tushar Joshi तारिख: रविवार, जुलै ०१, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसूचकशब्द: अनाथ, आई, दागिना, धन, बाबा, वेदना\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\n तुष्की नागपुरीच्या ब्लाग वर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. या ब्लाग वरच्या सर्व कविता तुष्की नागपुरी यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांचे सर्व हक्क तुष्की नागपुरी यांच्या कडे आहेत. तुम्हाला कविता आवडली व मित्रांना दाखवावीशी वाटली तर या ब्लाग चा दुवा त्यांना द्या. कविता कॉपी पेस्ट करून किंवा ईमेल करून पाठवावीशी वाटली तर तुष्की नागपुरी हे कलाकाराचे नाव पण त्या कवितेसोबत राहू द्या.\nनेहमीच वाटतं मला (1)\nसावळ्या मिलीच्या कविता (1)\nसावळ्या मुलीची गाणी (1)\nदुसरं प्रेम - २\nअब समय मेरा है\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1106109", "date_download": "2020-09-28T22:14:27Z", "digest": "sha1:CVYVBIPN3PNMI3YWIU5BWPWGPW7T4MPE", "length": 2830, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"उट्रेख्त (शहर)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"उट्रेख्त (शहर)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०६:१९, ११ जानेवारी २०१३ ची आवृत्ती\n१५ बाइट्सची भर घातली , ७ वर्षांपूर्वी\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: qu:Utrecht\n१२:३३, २४ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nMahdiBot (चर्चा | योगदान)\n०६:१९, ११ जानेवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: qu:Utrecht)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/sagar-mala-project/", "date_download": "2020-09-28T21:30:53Z", "digest": "sha1:ONQC3EKAFMHRL2ANMN7ENJAX7HZCQR34", "length": 10868, "nlines": 236, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "सागरमाला प्रोजेक्ट (Sagar Mala Project)", "raw_content": "\nसागरमाला प्रोजेक्ट (Sagar Mala Project)\nसागरमाला प्रोजेक्ट (Sagar Mala Project)\n���ागरमाला प्रोजेक्ट (Sagar Mala Project)\n*सागरमाला प्रोजेक्टची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्दारे 14 एप्रिल 2016 रोजी मुंबई येथे झालेल्या मेरीटाईम इंडिया कार्यक्रमावेळी करण्यात आली.\n*सागरमाला प्रोजेक्ट अंतर्गत निळ्या क्रांतीतील महत्वपूर्ण बदलाबरोबर बंदर आधारित विकासवाढीस चालना देण्यात येणार आहे.\nसागरमाला प्रोजेक्ट उद्देश –\n1. योजनेचा प्रमुख उद्देश बंदरांच्या जवळ प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष विकासास प्रोत्साहन देणे.\n2. बंदरापर्यंत मालाची गती, सुरक्षा व कमी खर्चात ने-आण करण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करणे.\n3. या अंतर्गत प्रतिकृतीबरोबर विकासाच्या नवीन क्षेत्रात विकास करणे व महत्वपूर्ण प्रतिकृतीस प्रोत्साहन देणे.\n4. मुख्य बाजरापर्यंत संपर्क वाढविणे, त्याचबरोबर रेल्वे, क्षेत्रीय व रस्ते सेवांमध्ये सुधारणा करणे.\n5. भारताच्या GDP मध्ये वाणिज्यिक वस्तूंचे व्यापार प्रमाण 42% आहे, ते वाढवून 70-75% करणे.\nसागरमाला प्रोजेक्टअंतर्गत क्षेत्र –\n1. 5-6 नवीन बंदरांची निर्मिती करणे.\n2. बंदरांची क्षमता वाढविणे\n3. बंदरांची खोली वाढविणे\n1. किनारपट्टी क्षेत्र वाहतूक मजबूत बनविणे.\n2. भारतीय रेल्वे मंत्रालयाने 20,000 कोटी रुपयांची पोर्ट रेल्वेसंपर्क (SPV) बनवून मालभाडे खर्च कमी करण्यास प्रोत्साहन दिले आहे.\nबंदर आधारित विकास –\n1. किनारपट्टी रेषेबरोबर औद्योगिक आणि निर्यात विकासास गती देणे.\n2. किनारपट्टी रेषेजवळील किनारपट्टी आर्थिक क्षेत्रा (CEZs) बरोबर बंदर विकास साध्य करणे.\nकिनारपट्टी सामुदायिक विकास –\n1. मासेमारी करणारे व इतर किनारपट्टी समुदायास रोजगार उपलब्ध करणे.\n2. भारतीय किनारपट्टीजवळील व्दिपांचा (बेटांचा) विकास करणे.\n1. किनारपट्टी पर्यटन व मनोरंजनासंबंधी कार्यक्रमास प्रोत्साहन देणे.\n2. छोटी समुद्री जहाज, किनारपट्टी जहाज वाहतूक व आंतरदेशीय जलमार्ग वाहतूक वाढीस लावणे.\n3. जहाज निर्माण, जहाज दुरूस्ती व जहाज पूर्ण बांधणीस प्रोत्साहन देणे.\n4. लॉजिस्टिक पार्क, गोडावून, समुद्री सेवा निर्माण करणे.\n*सागरमाला प्रोजेक्टअंतर्गत Ministry of Shipping व्दारे 700 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येईल.\n*सागरमाला प्रोजेक्टअंतर्गत 6 मोठ्या बंदरांचा विकास करण्यात येईल.\nप्रधानमंत्री प्रकाश पथ योजना (उजाला योजना) (Pradhan Mantri Prakash Path Yojana)\nराष्ट्रपती राजवट म्हणजे काय\nRBI कडून कर्जविषयक सार्वजनिक रजिस्��्रीची स्थापना\nभारत-बांग्लादेश यांच्यादरम्यान भू आणि किनारी जलमार्ग जोडणी करार\nचौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र भारतात स्थापन होणार\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/04/Nitin-raut-rishi-kapoor.html", "date_download": "2020-09-28T20:35:09Z", "digest": "sha1:TGKNLMHO7FJV25PAM4TOP5DOXF4IT2JD", "length": 9405, "nlines": 109, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "कोरोनाशी लढण्याची ऋषी कपूरने प्रेरणा दिली :डॉ नितीन राऊत, ऊर्जामंत्री - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर MSEB कोरोनाशी लढण्याची ऋषी कपूरने प्रेरणा दिली :डॉ नितीन राऊत, ऊर्जामंत्री\nकोरोनाशी लढण्याची ऋषी कपूरने प्रेरणा दिली :डॉ नितीन राऊत, ऊर्जामंत्री\nभारतीय चित्रपटसृष्टीसाठी अमूल्य योगदान देणारे कपूर घराण्यातील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे अचानक जाणे हे त्यांचे चाहते व चित्रपटसृष्टीसाठी धक्कादायक आहे. ऋषी कपूर यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीतील कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशी शोकसंवेदना राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे.\nइरफान खान यांच्या निधनानंतर दुःख सावरायला वेळ मिळण्याच्या अगोदरच ऋषी कपूरचे आज निधन झाल्यामुळे बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. हरहुन्नरी कलाकार ऋषी कपूर यांची प्रत्येक पिढीला आठवण असणार आहे, अशी भावना डॉ. राऊत यांनी व्यक्त केली आहे.\nकँसरसोबत त्यांची झुंज अपयशी ठरली तरी नुकतेच त्यांनी \"कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकायचे आहे\" असे ट्विट केले होते. आपले आरोग्य धोक्यात घालून जनतेची सेवा करणाऱ्या डॉक्टर्स, आरोग्य सेवक व पोलीसांना त्यांनी अभिवादन केले आहे.\nसंपूर्ण देशाला या महान कलाकाराने कोरोनाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली असून ते आमच्या सदैव स्मरणात राहतील. कपूर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याच्या भावना डॉ. राऊत यांनी व्यक्त केल्या आहेत.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर नागपूर, MSEB\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर��यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (218) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/08/blog-post_9.html", "date_download": "2020-09-28T21:05:36Z", "digest": "sha1:5HSVADVJV3JNEYSGEXDAUUH7UOQIB7FP", "length": 17196, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "जलव्यवस्थापन बदला - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social जलव्यवस्थापन बदला\nमुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर कायम आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, उत्तर महाराष्ट्रात नाशिकला पावसाने झोडपून काढले आहे. जळगाव, धुळ्यातही पाऊस सुरु आहे. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर गंगापूर आणि पैठण तालुक्यात पूरस्थिती आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा याठिकाणी अनेक गावे पुराच्या पाण्यात बुडाली आहेत. जवळपास ५० हजारांहून अधिक लोकांना प्रशासनाकडून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून यासाठी भारतीय लष्कर, नौदल, एअरफोर्स आणि एनडीआरएफच्या टीमची मदत घेण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या बर्‍याच भागाला पावसाने झोडपले हे खरे असले तरी धरणे, तलाव क्षेत्र भरले असून नद्या खळखडून वाहू लागल्या आहेत, ही आनंदाची बाब आहे. आधीच गत चार-पाच वर्ष संपूर्ण महाराष्ट्र कमी अधिक प्रमाणात दुष्काळाचे चटके सहन करत असल्याने पाणी टंचाईपेक्षा हे जलसंकट वाईट नाही, अशी लोकभावना आहे.\nपाऊस नैसर्गिक पण पूर मानवनिर्मित\nहवामानाचा लहरीपणा हा सध्या जागतिक चिंतनाचा विषय ठरत आहे. यावर मात करण्यासाठी अनेक प्रगत देशांनी काम सुरु केले आहे. या लहरीपणाचा फटका मोठ्याप्रमाणात भारतालाही बसत असला तरी आपण अजूनही याकडे गांभीर्याने पाहतच नाही. भारत पाण्यासाठी दरवर्षी मान्सूनदरम्यान पडणार्‍या मुसळधार पावसावर अवलंबून असतो. भारताच्या विविध भागांमध्ये पाऊस वेगवेगळ्या वेळी दाखल होतो. पाऊस लवकर दाखल झाला किंवा उशिरा आला तरी त्याचे भयंकर परिणाम शेतकर्‍यांवर होतात. जर नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडला तर शहरी भागांमध्ये त्याचे मोठे परिणाम होतात. याचे उदाहरण द्यायचे म्हटल्यास गेल्या महिन्यात जेंव्हा मुंबईत प्रचंड पाऊस पडत होता तेंव्हा चेन्नईमध्ये भयानक पाणी टंचाई निर्माण झाली होती. अनेकवेळा यास ग्लोबल वॉर्मिंग चे कारण सांगितले जाते. केरळमध्ये महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली होती तेंव्हा तेथील भयावह चित्र आपण दूरचित्रवाणीवर पाहिलेच आहे. त्यावेळी प्रसिध्द पर्यावरणतज्ञ माधव गाडगील यांनी चेतावणी दिली होती की अशीच परिस्थिती गोवा व महाराष्ट्रातही उद्भवणार आहे. मात्र त्याकडे गांर्भीयाने पाहिले गेले नाही. त्यावेळी त्यांच्या बोलण्यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे केरळमधील पाऊस नैसर्गिक होता; पण पूर मानवनिर्मित होता, असे ते म्हणाले होते. यावरुन महाराष्ट्र शासनाने व आपणही कोणताच बोध न घेतल्याने ही परिस्थिती ओढवली आहे, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही.\nआज महाराष्ट्रातील परिस्थिती प्रचंड बोलकी आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये पुराने हाहाकार माजविला आहे. येथील सर्व रस्तेही बंद झाल्याने दूध आणि भाजीपाला येऊ शकत नाही. त्यामुळे बाजारपेठावर देखील परिणाम झाल्याचे दिसत आहे. बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आहे. त्या उलट मराठवाड्यात कोठे पाऊस तर कोठे कोरडे आहे. बीडमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे. लातुरमध्येही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. राज्यात सगळीकडे पाणीच पाणी असताना बीड आणि लातुरकरांच्या डोळ्यांत मात्र पाऊस नसल्याने पाणी आहे. या दोन्ही जिल्ह्यातील नद्या, नाले, तलाव अद्याप कोरडेच आहेत. सोलापूर जिल्ह्यातही पावसाने बर्‍याच भागात दडी मारली आहे. उत्तर महाराष्ट्रात धुळे व नंदूरबार जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली असतांना जळगावमध्ये मात्र पुरेसा पाऊस नसल्याने बहुतांश प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. नाशिकमध्ये पावसाचा कहर सुरु आहे. पूर परिस्थिती निर्माण झाल्याने याचा वाहतुकीला मोठा तडखा बसला असून मुंबई-गोवा महामार्ग बंद झाला आहे. कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. पावसाच्या पाण्यात अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसचा थरार आठवला तरी अंगावर काटे उभे राहतात. पावसामुळे शेती, खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचीही प्रचंड हानी झाली आहे. गावागावातील छोटे-मोठे पूल पाण्याखाली गेल्याने शहरांचा संपर्क तुटला आहे. पावसाच्या तडाख्याने सुरुवातीलाच रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटले आणि हाहाकार उडाला, त्यानंतर परशुराम घाटात दरड कोसळल्याने वारंवार मुंबई-गोवा महामार्ग बंद ठेवावा लागला. अतिवृष्टीचा तडाखा वाहतुकीला बसला आहे आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे.\nआपत्ती व्यवस्थापनाची दिशा बदलावी लागणार\nपावसाचा हा लहरीपणा व विरोधाभास केवळ चिंतेचा विषय नसून चिंतनाचाही आहे. नैसर्गिक कोप झाला की, आपण हतबल होऊन देवाचा धावा करण्यापलीकडे काहीही करू शकत नाही. त्यातून वाचण्यासाठी प्रयत्न करतो; पण कोप रोखू शकत नाही. विज्ञानाला अजून तरी ते जमलेले नाही. पाऊस पडणार कि नाही, हेच हवामान खाते अजून ठामपणे सांगू शकत नाही, तेथे पाऊस किती कोसळणार पूर येणार का या गोष्टी तरी ते कसे सांगू शकेल यासाठी जल व्यवस्थापन बदलण्याची आता वेळ आले���ी आहे. हवामान बदलातील गतिमानतेमुळे हे बदलणे आवश्यक बनले आहे. अतिवृष्टी आणि दुष्काळ या अतिरेकी संकटावर मात करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची दिशा देखील बदलावी लागणार आहे. दरवर्षी नाशिक, कोकणसह अनेक भागांमध्ये प्रचंड पाऊस पडतो मात्र तो त्याच वेगाने वाहून देखील जातो. त्याचा योग्य साठा कसा करता येईल का यासाठी जल व्यवस्थापन बदलण्याची आता वेळ आलेली आहे. हवामान बदलातील गतिमानतेमुळे हे बदलणे आवश्यक बनले आहे. अतिवृष्टी आणि दुष्काळ या अतिरेकी संकटावर मात करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची दिशा देखील बदलावी लागणार आहे. दरवर्षी नाशिक, कोकणसह अनेक भागांमध्ये प्रचंड पाऊस पडतो मात्र तो त्याच वेगाने वाहून देखील जातो. त्याचा योग्य साठा कसा करता येईल का याचा अभ्यास करुन महापुराचे पाणी उपसा पद्धतीने उचलून पठारावरील दुष्काळी प्रदेशाकडे वळवून भू गर्भात आणि भू पृ×ष्ठावर साठवणूक केल्यास संरक्षित सिंचन व्यवस्था होऊ शकते. महाराष्ट्रातल्या ४७ उपसा प्रकल्प तोट्यात असल्याची अनेक कारणे आहेत. त्यातले प्रमुख कारण म्हणजे, ऐन महापुरामध्येच उपसा सिंचन प्रकल्पाचे सर्व पंप व मोटार पाण्यात बुडतात त्यामुळे ते बंद राहतात. याव्यतिरिक्त मृत नदी खोर्‍यातील गाळ काढून नद्या जिवंत करणे आवश्यक आहे. तसेच धरणे गाळाने भरण्याच्या स्थितीवर कशी मात करता येईल, यासह लहान धरणांची उंची वाढवून अतिरिक्त जल, उपसा पद्धतीने दुष्काळी प्रदेशाकडे घेऊन जाता येईल यावर अभ्यास व संशोधन झाले पाहिजे. जशा नद्या-जोड प्रकल्प राबविले जातात, त्याप्रमाणे तलाव व सरोवरे एकमेकाला जोडली गेली पाहिजे. आज ओढवलेले हे जलसंकट मानवनिर्मितच आहे यामुळे यावर मात करणे आपल्याच हाती आहे. जुने व पारंपारिक ठोकताळे आणि पध्दतींमध्ये सुधारणा करुन जलव्यवस्थापनाची दिशा वेळीच निश्‍चित न केल्यास भविष्यात होणार्‍या परिणामांना सामोरे जाण्याची मानसिक तयारी करुन ठेवावी लागेल.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/big-news-police-will-be-recruited-for-over-12000-posts-in-the-state/", "date_download": "2020-09-28T21:30:56Z", "digest": "sha1:JEA2KPB5RZEUIEZ6CDHIRXWDHCJ6MT25", "length": 6160, "nlines": 90, "source_domain": "krushinama.com", "title": "मोठी बातमी : राज्यात तब्बल साडेबारा हजार पदांसाठी पोलीस भरती करणार", "raw_content": "\nमोठी बातमी : राज्यात तब्बल साडेबारा हजार पदांसाठी पोलीस भरती करणार\nमुंबई – राज्यात आता सर्वात मोठी पोलीस भरती होणार आहे. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती दिली आहे. आज महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेटची बैठक पार पडली आहे. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर युवकांसमोर भविष्यबाबत अस्थिरता निर्माण झाली होती. आता राज्य सरकारने साडेबारा हजार पदांसाठी पोलीस भरती केली जाईल असा निर्णय घेतल्याने भविष्यबाबतचा काळोख दूर झाला असून पोलीस भरतीचे स्वप्न बाळगणाऱ्या युवकांना दिलासा मिळाला आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात\nलिंबू खाल्याने वाढते रोग प्रतिकारशक्ती, जाणून घ्या\nराज्यात अनेक भागात पावसाचा जोर वाढणार\nमराठा समाज आक्रमक; मुंबई, पुण्याला होणारा दूध पुरवठा उद्या रोखणार\nआंब्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nमुख्य बातम्या • राजकारण\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nआरोग्य • मुख्य बातम्या • राजकारण\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nबाजारभाव • मुख्य बातम्या\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन \nमुख्य बातम्या • राजकारण\n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमुख्य बातम्या • राजकारण\nकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा अत्याधुनिक सुविधांनी होतोय सज्ज – गुलाबराव पाटील\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/imf-wants-india-to-be-more-transparent-on-fiscal-data", "date_download": "2020-09-28T22:10:59Z", "digest": "sha1:KXRN6XF5SGG6JSO6BX2WLMN7VOFIBVV7", "length": 7862, "nlines": 69, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "आयएमएफला हवी भारताकडून पारदर्शी आकडेवारी - द वायर मराठी", "raw_content": "\nआयएमएफला हवी भारताकडून पारदर्शी आकडेवारी\nनवी दिल्ली : भारत सरकारने त्यांच्या आर्थिक परिस्थितीबाबत पारदर्शी अशी आकडेवारी जाहीर करावी असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सांगितले आहे. गेल्या काही वर्षांत भारताच्या अर्थव्यवस्थेने अर्थसंकल्पात नमूद केलेली उद्दीष्ट्ये साध्य केलेली दिसत नाही. वित्तीय तूटीवर नियंत्रण आणलेले नाही. मध्यंतरी कॉर्पोरेट कंपन्यांना १.४५ लाख कोटी रु.चा कर माफ केला होता. पण एवढी वित्तीय तूट भरून कशी काढणार याची माहिती भारत सरकारने आयएमएफला दिलेली नाही. ही माहिती जी-२० देशांच्या समुहात असल्याने देणे गरजेचे आहे. त्यावर अनेक धोरणात्मक निर्णय घेतले जातात. माहितीमध्ये अपारदर्शीपणा असल्याने जी-२० देशांशी तुलना करता येत नाही असे आयएमएफचे म्हणणे आहे. जी-२० गटांमधील देशांकडून पारदर्शी आकडेवारी दिली जात आहे याचाही आयएमएफने उल्लेख केला आहे.\nआयएमएफची ही टिप्पण्णी अशा पार्श्वभूमीवर आलेली आहे की देशातील सुमारे १०० हून अधिक अर्थशास्त्रज्ञांनी सरकारकडून सुमारे १.७ लाख कोटी रु.चा हिशेब लागत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत सरकार आकडेवारीशी खेळत असून माहितीमध्ये फेरफार केल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती.\nआयएमएफने भारतातील खासगी क्षेत्राच्या आर्थिक परिस्थितीचे चित्रही पारदर्शक येत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. भारत सरकारने कॉर्पोरेट कर कमी करून स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेकडे एक पाऊल टाकले आहे पण हा निर्णय घेतल्यानंतर जी महसूली तूट येणार आहे ती भरून काढण्याचे मार्ग भारत सरकार सांगू शकलेले नाही. सरकारने खासगी क्षेत्राला दिशा देणारे धोरण आणले पाहिजे व या क्षेत्राला वास्तव परिस्थितीची जाणीव करून दिली पाहिजे, असे आयएमएफने म्हटले आहे.\nकामगार, जमीन कायदे याबाबत सुधारणा कार्यक्रमांची आवश्यकता असून त्याचा प��िणाम बाजारपेठेवर पडू शकतो. असे मत व्यक्त करत आयएमएफने काही सार्वजनिक बँकांचे विलिनीकरण करण्याचे सरकारचे धोरण सावधपणे राबवले पाहिजे असेही मत व्यक्त केले आहे.\nबिहारच्या यशानंतर एमआयएमचे लक्ष्य पक्षविस्ताराकडे\nवादग्रस्त गुजरात दहशतवाद विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी\nराज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी करणार\nसर्वपक्षीयांचा लडाख निवडणुकांवरील बहिष्कार मागे\nपीएम केअर्समध्ये १५ बँका-संस्थांकडून २०४ कोटी\nमग अधिवेशनाची गरजच काय\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\nनैतिक श्रेष्ठतेचा ‘हिंदु’स्तानी दंभ\nकाँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश\nपोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://geetmanjusha.com/lyrics/25634-shwaas-de-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A5%87", "date_download": "2020-09-28T22:24:06Z", "digest": "sha1:FBRFLWXDIXFBNWK3UGC7WO4F6BGQUUGK", "length": 2420, "nlines": 58, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Shwaas De / श्वास दे - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nश्वास दे स्वप्नास या\nविश्वास दे जगण्यास या\nये रंगवू अंधार हा\nदे अर्थ तू हसण्यास या\nतू झेप घे आभाळ हे सारे तुझे\nतू घे पुन्हा जिंकून हे तारे तुझे\nरूसता रूसता आले हसू\nखेळू लागले जसे ऊन सावल्यांशी\nबघता बघता झाली जादू\nबोलू लागली जशी वाट पावलांशी\nतू झेप घे आभाळ हे सारे तुझे\nतू घे पुन्हा जिंकून हे तारे तुझे\nतुला तुझे सापडले नाव कालचे\nखुणावती तुला पुन्हा रंग बोलके\nपापणीला पुन्हा नवे स्वप्न थांबले\nविरले जरी धागे तरी\nजग राहिले मागे तरी\nगाणे नवे ओठांवरी यावे पुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/sushant-singh-rajput-case-bihar-cm-nitish-kumar-recommend-cbi-investigation/", "date_download": "2020-09-28T21:25:05Z", "digest": "sha1:ZHLXK3P3SVT2C4NOFAQ4EQC4IHXJGUSA", "length": 18300, "nlines": 215, "source_domain": "policenama.com", "title": "सुशांत सिंह रापूजत आत्महत्या प्रकरण : बिहारमधील नीतीश सरकारकडून CBI तपासाची शिफरस, अभिनेत्याच्या वडिलांच्या आग्रहानंतर घेतला निर्णय | sushant singh rajput case bihar cm nitish kumar recommend cbi investigation | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिस��े आश्रू,…\nसुशांत सिंह रापूजत आत्महत्या प्रकरण : बिहारमधील नीतीश सरकारकडून CBI तपासाची शिफरस, अभिनेत्याच्या वडिलांच्या आग्रहानंतर घेतला निर्णय\nसुशांत सिंह रापूजत आत्महत्या प्रकरण : बिहारमधील नीतीश सरकारकडून CBI तपासाची शिफरस, अभिनेत्याच्या वडिलांच्या आग्रहानंतर घेतला निर्णय\nपोलिसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी बिहार पोलिसांनी मोठं पाऊल टाकत या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडून करवून घेण्याचा निर्णय घेतला आहे. सुशांतच्या वडिलांच्या आग्रहामुळं मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे.\nसुशांतचं कुटुंब सतत सीबीआय चौकशीची मागणी करत होतं. बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्यातही आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. सुशांतच्या वडिलांनी या प्रकरणी नितीश कुमार यांची भेट घेऊन या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती.\nमुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यात मतभेद\nसुशांत सुसाईड केस प्रकरणी मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यातही मतभेद पाहायला मिळाले आहेत.\nनितीश कुमार यांनी सांगितलं की, माझं सुशांतच्या वडिलांसोबत बोलणं झालं आहे. ते म्हणाले या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली तर चांगलं होईल. आम्ही आजच या प्रकरणी तपास करण्यासाठी सीबीआयकडे शिफारस करणार आहोत. कारण गेल्या काही दिसवांपासून लोकही सतत सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. आमचे आयपीएस अधिकारी मुंबईत गेले तर त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं.\nबॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला एक महिन्याहून जास्त कालावधी झाला आहे. अजूनही त्याच्या निधनाबद्दल असणाऱ्या निरनिराळ्या चर्चा सुरू आहेत. काही लोक आहेत जे या घटनेला आत्महत्या मानायला तयारच नाहीत. अनेक लोक असे आहेत जे अद्यापही CBI चौकशीची मागणी करत आहेत. चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटींचाही यात समावेश आहे. आता राजकीय लोकही या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करताना दिसत आहेत. राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच या प्रकरणी पत्र लिहिलं आहे. अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी देखील राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nराम मंदिर भूमीपूजन : 11:30 ला आगमन, 2:20 ला प्रस्थान, PM मोदींचा ‘मिनिट-टू-मिनिट’ प्रोग्राम\nराम मंदिरासाठी आजींचा 28 वर्ष उपवास\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक लाख रुपये,…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\n ‘हे’ आहे असं औषध जे ‘कोरोना’वर होऊ शकतं 10 पट…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली – ‘होय मीच मागितला होता माल,…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले नियम, जाणून घ्या\nग्लोईंग त्वचेसाठी करा फ्रुट फ्रेशियल, ‘या’ 4…\nजाणून घ्या एका पाणी विकणाऱ्या व्यक्तीबद्दल ज्याने चीनच्या…\nहरिवंश यांचं 3 पानाचं पत्र, ज्यामुळं PM मोदींनी केलं त्यांचं…\nPune : 50 लाखांपर्यंतच्या थकबाकीच्या दंडाच्या रक्कमेवर 80 %…\nजादा शुल्क आकारल्यास खासगी रुग्णालयांना 5 पट दंड \n जेवणावरून वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानं…\nतुमचं ATM कार्ड हरवलंय तर मग ‘नो-टेन्शन’,…\n8 दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र…\nथंड पाण्याने चेहरा धुणे त्वचेसाठी चांगले आहे का \nलवकरच नेहमीच्या वापरातील ‘या’ औषधांवर सरकार…\nनागपूरच्या प्रज्वल नांदेकरने मलेरियाच्या जिवाणूंसंदर्भांत…\nडॉक्टरांकडून मिळणारा विश्वास आणि सकारात्मकतेमुळे रुग्ण लवकर…\nआठवड्यातून ‘इतका’ वेळच व्यायाम करणं आरोग्यासाठी…\nअंघोळ करताना तुम्ही ‘या’ चूका तर करत नाही ना\nसततच्या पदार्थांना कंटाळला मग ट्राय करा ‘हे’…\n‘घरात साजरा केला जाणार योग दिवस, आणखी लोकप्रिय होईल…\nथायरॉईड संबंधी ‘या’ 10 गोष्टी जाणून घ्या, गैरसमज…\nCoronavirus : ‘अ‍ॅंटीबायोटीक्स’मुळं बरा होऊ शकतो…\nलग्नाच्या पहिल्या महिन्यातच पूनम पांडेचं पतीसोबत भांडण,…\n‘नागिन -5’ मध्ये येणार जबरदस्त ट्विस्ट,…\nTV अभिनेत्री श्वेता तिवारी ‘कोरोना’ Positive \nकंगना आणि महेश भटच्या ‘त्या’ व्हायरल फोटोमुळं…\nनोएडा : मसाज करण्यासाठी गेलेल्या DRDO च्या शास्त्रज्ञाचे…\nMP च्या स्पेशल DG चा पत्नीला मारहाण करतानाचा Video झाला…\nआ. चौगुलेंची कन्या आकांक्षानं शेतकरी विधेयकाला विरोध करत PM…\nICMR COVID Vaccine Portal : देशात वॅक्सीनच्या माहितीसाठी…\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमाजी पंतप्रधानांचे बंधू शहबाज शरीफ यांना मनी लाँड्रींग प्रकरणी अटक \nसांगली : कोविड रुग्णालयात कोरोनाबाधित वृद्धाची आत्महत्या\nअभिनेत्री आणि गायिका हिमांशी खुराना निघाली ‘कोरोना’…\nआ. चौगुलेंची कन्या आकांक्षानं शेतकरी विधेयकाला विरोध करत PM मोदींना…\nWhatsApp चॅट्स लीक होताहेत ‘या’ सोप्या पद्धती वापरून सुरक्षित रहा \nउत्तर भारतातून मोसमी पावसाची दोन दिवसांत ‘माघार’ \nVastu Tips : वास्तुनुसार करा ‘हे’ उपाय वाढेल आत्मविश्वास, मिळेल यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pimpri-crime-news-38/", "date_download": "2020-09-28T21:55:57Z", "digest": "sha1:3UGEOPWZWUGRXGMPC544TVUSEPRAHW2D", "length": 4324, "nlines": 83, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पत्नीचा छळ; पतीवर गुन्हा", "raw_content": "\nपत्नीचा छळ; पतीवर गुन्हा\nपिंपरी – घरगुती कारणावरून पत्नीचा छळ करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपरी येथे घडली. अशोक नागनाथ शिंदे (वय 38, रा. रेणुका हेरिटेज हौसिंग सोसायटी, खराळवाडी, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे. याबाबत 34 वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2008 ते 15 ऑगस्ट 2019 या कालावधीत आरोपी पती अशोक याने आपल्या पत्नीचा घरगुती कारणावरून छळ केला. तसेच दरवाजाच्या ग्रीलवर सत्तूर मारत मारण्याची धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख याबाबत अधिक तपास करीत आहेत.\nजनता कर्फ्यू असूनही ‘या’ जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कायम\nभरधाव वेगातील कार पलटी होऊन विद्यार्थी गंभीर जखमी\nसराफाला लूटणारा फरार सराईत गुन्हेगार जेरबंद\n“नवाज शरीफ भारताचे एजंट; ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गुपचूप बोलतात”\n“बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले”\nपिंपरी-चिंचवड : सुरक्षा आवरणाअभावी तीन हजार रोहित्र धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2019/07/blog-post_8.html", "date_download": "2020-09-28T22:46:40Z", "digest": "sha1:72PHYIXVATONENDBUVT3USMOGTPPTN3R", "length": 16403, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "तीन तलाक बंदी; ऐतिहासिक पाऊल - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social तीन तलाक बंदी; ऐतिहासिक पाऊल\nतीन तलाक बंदी; ऐतिहासिक पाऊल\nमोदी सरकारसाठी प्रतिष्ठेचे झालेले तीन तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. हे विधेयक संमत झाल्याने तीन तलाक बेकायदा ठरला असून, याआधारे पत्नीला सोडचिठ्ठी देणार्‍या पतीला तीन वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे. मोदी सरकारने १७व्या लोकसभेत पहिल्याच दिवशी हे विधेयक मांडले होते. त्यावर लोकसभेने २५ जुलै रोजी ३०३ विरुद्ध ८२ मतांच्या बहुमताची मोहोर उमटवली आणि त्यापाठोपाठ राज्यसभेत पूर्ण बहुमत नसतांनाही काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांचा १९ महिन्यांचा विरोध मोदी सरकारने ९९ विरुद्ध ८४ मतांनी मोडून काढला. हे विधेयक मंजूर झाल्याने अनेक शतकांपासून सुरु असलेल्या तिहेरी तलाकच्या कुप्रथेपासून पीडित मुस्लीम महिलांना दिलासा मिळणार आहे. तिहेरी तलाकबाबत हा निर्णय अनेक अर्थांनी ऐतिहासिक आहे. तिहेरी तलाकमुळे मुस्लीम महिलांच्या डोक्यावर सतत भीतीची टांगती तलवार होती. मुस्लीम समाजातही ही प्रथा चांगली मानली जात नाही. कुराण शरीफमध्ये तलाकच्या या पद्धतीचा उल्लेख कुठेही नाही. तिहेरी तलाक हा राज्यघटनेच्या मूळ तत्त्वांविरोधात होता व आहे यात शंका नाही. त्यामुळे आज ना उद्या ही प्रथा बेकायदा घोषित केली जाणारच होती. मात्र या विषयावर राजकीय दुकानदारी सुरु ठेवण्यासाठी अनेक वर्ष हा मुद्दा निकाली निघू शकला नाही, हे उघड सत्य आहे.\nधार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करण्यापेक्षा महिलांचे शोषण रोखून योग्य सन्मान\nभारतात विविध जात धर्माचे लोक राहतात. प्रत्येक धर्माच्या काही रुढी आणि परंपरा आहेत. दिवसेंदिवस होत असलेल्या प्रगतीमुळे समाजात असललेल्या अनिष्ट रुढी, परंपरांमध्ये बदल होत आहेत. पूर्वीच्या काळी बाल विवाह सर्रास व्हायचे, पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला सती जावे लागे. बालजरठ विवाह यासारख्या अनेक रुढी, प्रथा बदलत्या काळानुसार समाजाने बंद ���ेल्या. हे बदल त्या-त्या समाजाने स्वीकारले आहेतच. कारण या निर्णयांचा मूळ उद्देश समाजातील धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करण्यापेक्षा त्यात सुधारणा करुन समाजाला विशेषतः महिलांचे शोषण रोखून त्यांचा योग्य सन्मान करणे हाच होता. मात्र आजही काही समुदायांमध्ये धर्माने घालून दिलेल्या नियमांचा वापर महिलांचे शोषण करण्यासाठी होत असलेला दिसतो. तीन तलाकचा विषय त्यापैकीच एक ही प्रथा बंद होण्यासाठी मुस्लिम महिला शहाबानो यांनी उठविलेला पहिला आवाज महत्त्वपूर्ण ठरतो. या विधेयकाचा प्रवास साधा सोपा नाही. अनेक वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर पाच सदस्यीय खंडपीठाने निर्णय दिला आणि तिहेरी तलाक पद्धत अवैध असल्याचे ठरवण्यात आले. संसदेने तसा कायदा करावा, अशी केंद्र सरकारला सूचना करण्यात आली. त्याप्रमाणे पहिल्यांदा या कायद्याचे विधेयक लोकसभेत मांडण्यात आले. तेथे ते संमत झाल्यावर राज्यसभेत गेल्यावर राज्यसभेत, मात्र ते संमत होऊ शकले नाही. आता दुसर्‍यांदा हे विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर त्यास राज्यसभेत मंजुरी मिळवण्याचे शिवधनुष्य भाजपाने लिलया पेलले.\nहिंदूंच्या अनेक कायद्यात बदल\nआता तीन तलाक विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर कायद्याचा धार्मिक बाबीमध्ये हस्तक्षेप यावरदेखील चर्चा सुरु झाली असून, काही कथित धर्मनिरपेक्षवादी त्यांचा ढोल वाजवत आहेत. मात्र याआधी हिंदूंच्या अनेक कायद्यात बदल केले गेले आहेत. उदाहरणार्थ, सतीबंदीचा कायदा, स्त्रियांना मालकी हक्काचा कायदा, १९५५ मधील हिंदू विवाह कायदा, १९५६ मधील हिंदू वारसा कायदा इत्यादी. त्याच प्रमाणे १९३९ चा मुस्लिम विवाह विच्छेदन कायदा आणि १९३७ चा शरियत कायदा हे स्वातंत्र्यपूर्व काळातच केले गेले होते. या दोन्ही कायद्यांनी धार्मिक कायद्याच्या सीमा ठरविल्या होत्या. याचा अर्थ धर्मात कायद्याचा हस्तक्षेप आताच झालेला नाही. भारतात मुस्लिम अल्पसंख्याक आहेत म्हणून तीन तलाकवर बंदी आणली गेली, असे अकलेचे तारेही काही जण तोडतांना दिसत आहेत मात्र भारताआधी अनेक देशांनी तीन तलाकला अवैध ठरविले आहे. त्यात अल्जेरिया (१९८४ व २००५), इजिप्त (१९२९ आणि १९८५), इराक (१९५९ आणि १९८७), जॉर्डन (१९७६), कुवेत (१९८४), लेबेनॉन (१९६२), सुदान (१९३५), लीबिया (१९८४), सीरिया (१९५३ व १९७५), मोरोक्को (२००४), संयुक्त अरब अमिराती (२००५), ट्युनिशिया (१९५६, १९८१), येमेन (१९९२), इंडोनिशा (१९७४), मलेशिया (१९८४), फिलिपाइन्स (१९७७), पाकिस्तान (१९६१), बांग्लादेश (१९८५), श्रीलंका (१९५१ व २००६) यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. यातील अनेक देशांमध्ये मुस्लिम बहुसंख्याक आहेत. असे असतांना तीन तलाकचे समर्थन मुस्लीम नेते व मौलवी करीत असतील तर ती बौद्धिक दिवाळखोरी म्हणावी लागेल.\nअनिष्ट प्रथा रोखण्याची गरज\nमोदी सरकारने अनिष्ट प्रथांविरोधात सुरु केलेल्या या लढाईचे कौतुक करायलाच हवे मात्र, तिहेरी तलाक बेकायदा ठरला असला तरी इतर सगळ्याच धर्मात महिलांविरोधी अशा अनिष्ट प्रथा आहेत ज्या रोखण्याची गरज आहे. अजूनही हिंदूंसह अन्य काही धर्मीयांमध्येही काही तरतुदी या असमानतेच्या व अन्यायकारक आहेत आणि त्यातही बदल अपेक्षित आहेत. यासाठी अनेक वर्षांपासून चाललेली समान नागरी कायद्याची मागणीही महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. आता तीन तलाक बंदीचे विधेयक मंजूर झाले असले तरी तीन तलाक बंदी हा देशाच्या धर्मनिरपेक्ष राजकारणाचे चित्र खरोखर बदलेल का, हा खरा प्रश्न आहे. राज्यघटनेच्या मूल्यांविरोधात कुठलीही सामाजिक व धार्मिक प्रथा खपवून घेतली जाणार नाही असे नमूद असले तरी त्याचे किती प्रमाणात पालन होते हे उघड व तितकेच कटू सत्य देखील आहे. या सर्वांचा विचार केल्यास तीन तलाक बंदी हा क्रांतिकारी बदल म्हणावा लागेल. आज एकविसाव्या शतकात सर्वच क्षेत्रात महिलांनी नेत्रदीपक प्रगती केली आहे. अगदी अंतराळापर्यंत महिलांनी भरारी घेतली आहे. असे असतांना केवळ मुठभर लोकांच्या स्वार्थासाठी महिलांच्या पायात धर्म, रुढी, परंपरा अशा नावांखाली बेड्या किती दिवस घालणार याचाही सारासार विचार करण्याची गरज आहे. या काटेरी वाटेवरील तीन तलाक बंदी हे पहिले पाऊल ठरेल, असा विश्‍वास आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिंकतातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nप्रांजल सारखे ‘खास’ लोक दररोज लढाई लढतात आणि जिं��तातही\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/kardyakadun-manvadhikarachi-paymalli", "date_download": "2020-09-28T22:42:10Z", "digest": "sha1:KVNCXJKL7VG7H2HFTQMHRAK256YKWZJH", "length": 18943, "nlines": 81, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "कायद्याकडून मानवाधिकाराची पायमल्ली - द वायर मराठी", "raw_content": "\nयूएपीए कायद्यान्वये सरकार आपली राजकीय किंवा सामाजिक उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी कोणाही व्यक्तीला दहशतवादी म्हणून घोषित करू शकते. याने हा प्रश्न अधिक चिघळेल. न्याय देण्यापेक्षा बदनामी करणे हाच या कायद्यामागचा हेतू दिसतो.\n२००८मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यावेळच्या यूपीए सरकारने अत्यंत तत्परतेने राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) स्थापन केली. राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहचवणाऱ्या गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर पोलिस दलाची गरज असल्याच्या कारणातून अशी तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली. त्याने दहशतवादाचा मुद्दाही हाताळता येणे शक्य झाले.\nसध्या संसदेत एनआयएच्या विषयावरून दहशतवादाविषयी चर्चा सुरू आहे. पण या चर्चेत विविध राज्यातील पोलिस यंत्रणा व सीबीआय यंत्रणा दहशतवाद हाताळण्यात कसे अपयशी ठरले आहे याची कोणतीही आकडेवारी व माहिती ठेवण्यात आलेसी नाही. २४ जुलैला लोकसभेत ‘बेकायदा कृत्य (प्रतिबंध) कायदा’ दुरुस्ती (यूएपीए) विधेयक मंजूर करण्यात आले. या दुरुस्ती विधेयकामुळे यापुढे केवळ संघटनाच नव्हे तर व्यक्तीलाही दहशतवादी घोषित ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारला मिळाला आहे. हे दुरुस्ती विधेयक बुधवारी लोकसभेत २८७ विरुद्ध ७ मतांनी संमत करण्यात आले. या दुरुस्तीमुळे दहशतवादविरोधात लढण्यासाठी तपास यंत्रणांना अधिक बळ मिळेल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे.\nसुमारे ११ वर्षांनंतर दोन्ही कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. एनआयए कायद्यातील दुरुस्तीने राष्ट्रीय तपास यंत्रणेला मानवी तस्करी, बनावट नोटांचा व्यापार, बंदी असलेल्या शस्त्रास्त्रांचे उत्पादन व विक्री, सायबर दहशतवाद व स्फोटकांचा वापर अशा गुन्ह्यांच्या तपासाचे अधिकार देण्यात आले आहेत. म्हणजे राज्य पोलिसांकडून आता अशा गुन्ह्यांचा तपास काढून घेण्यात आला आहे.\n२००८मध्ये त्यावेळचे सरकार संघराज्यीय तत्व डोळ्याप��ढे ठेवून राष्ट्रीय तपास यंत्रणा निर्माण केल्याचा युक्तिवाद करत होते. आता भाजप सरकारने एनआयएमध्ये दुरुस्त्या करून संघराज्यीय तत्वावर आक्रमण केले आहे. म्हणजे एखाद्या राज्यात बनावट नोटांचा िवषय उघडकीस आला किंवा बंदी घातलेल्या शस्त्रास्त्रांचा व्यापार वा उत्पादनाविषयी माहिती मिळाल्यास राष्ट्रीय तपास यंत्रणा हा विषय राज्य पोलिसांकडे द्यावा की नाही यावर अंतिम निर्णय घेणार आहे. थोडक्यात पोलिसांचे अधिकार आता कमी करण्यात आले आहेत.\nसंघराज्य तत्वाचा विषय हा तसा तांत्रिक असला किंवा त्याची सार्वजनिक पातळीवर फारशी प्रतिक्रिया उमटत नसली तरी हा मुद्दा राज्य पोलिसांच्या कार्यप्रणालीवर, त्यांच्या स्वायत्ततेवर, त्यांच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. केंद्रात कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी ते सरकार दिल्ली पोलिसांचे अधिकार स्वत:च्या नियंत्रणात आणत असते. त्या राज्याच्या सरकारला ते दिले जात नाहीत. कारण दिल्ली पोलिस व आपल्यामध्ये संघर्ष तयार होईल,अशी एक भीती केंद्राला वाटत असते.\nहाच संघर्ष आता देशातील विविध राज्ये व केंद्रादरम्यान घडणार आहे. केंद्र सरकार वर उल्लेख केलेल्या चार प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास करणार आहे व आरोपींवर खटले चालवणार असल्याने केंद्र-राज्य संबंध अधिक बिघडतील.\nया विषयामध्ये एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे स्फोटक कायद्याचा. राष्ट्रीय तपास यंत्रणेने अभिनव भारत संघटनेच्या कृत्यांचा तपास योग्य पद्धतीने केलेला नाही. या कृत्यामध्ये देशातील उजव्या विचारसरणीच्या संघटनांचा हात असल्याने आणि आता हा विषय केंद्राच्या अखत्यारित गेल्याने हा विषयच आता वादग्रस्त होऊ शकतो.\nकधीकधी देशविरोधी कारवायांचे पुरावे गोळा करण्यात किंवा योग्य दिशेने तपास न केल्याने राज्य पोलिसांकडून असे तपास एनआयएने घेणे रास्त असते पण तसे झालेले दिसत नाही. दहशतवाद्यांचा उद्देश समाजात भय निर्माण करणे, घटनात्मक संरचना उध्वस्त करण्याचा असतो. अशा कृत्यांपुढे दुर्दैवाने सर्व सरकारांनी नमते घेतलेले दिसते. दहशतवादाशी लढा देण्यासाठी पोलिसांना उत्तम प्रशिक्षण देणे, त्यांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे देणे, न्यायव्यवस्था जलद करणे याकडे सरकारने लक्ष दिले गेले नाही. अगदी राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या विशेष न्��ायालयांनी खटले वेळेत निकाली काढले नाहीत. अशा परिस्थितीत आणखी विशेष न्यायालये, विशेष तपास यंत्रणा स्थापन करून फार काही साध्य होईल असे वाटत नाही.\nनव्या दुरुस्तीने राष्ट्रीय तपास यंत्रणेला परदेशातही तपासाची परवानगी देण्यात आली आहे. ही दुरुस्ती अभिनव समजली जाते पण इंडियन पिनल कोडनुसार भारतीय हद्दीच्या बाहेर एखाद्या भारतीयाने केलेल्या गुन्ह्याचीही चौकशी केली जात आहे. पण आता राष्ट्रीय तपास यंत्रणेला अन्य देशाच्या नागरिकाचीही चौकशी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. उदाहरणार्थ पाकिस्तानी दहशतवादी हफीज सईद याच्यावर दहशतवादी कारवाया केल्याचे आरोप आहेत पण या आरोपात विशिष्ट तरतूदींचा वापर करण्यात आलेला नाही. क्रिमिनल प्रोसिजर कोडनुसार भारतात किंवा भारताला बाधक ठरतील अशा गुन्ह्यांचा तपास करण्याचा अधिकार सरकारला आहेच. आणि दोन देशांमधील करार किंवा आंतरराष्ट्रीय कराराच्या माध्यमातून तपास केला जातच असतो.\nत्यामुळे आम्ही जगात कुठेही तपास करू शकतो एवढेच सांगता येते. वास्तवात अशा तपासासाठी दुसऱ्या देशाच्या सहकार्याची गरज असते. अनेक देशांमध्ये अशा प्रकारची राष्ट्रीय तपास यंत्रणा नाही जी आपल्या नागरिकांची चौकशी करते.\nलोकसभेत ‘बेकायदा कृत्य (प्रतिबंध) कायद्या’मध्ये (यूएपीए) दुरुस्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे आजपर्यंत केंद्र सरकार फक्त संघटनानाच दहशतवादी घोषित करत होते पण नव्या कायदा दुरुस्तीमुळे व्यक्तींनाही दहशतवादी घोषित करण्याची मुभा सरकारला मिळाली आहे. त्यामुळे सरकार कोणाही व्यक्तीला ती दहशतवादी असल्याचा आरोप ठेवत त्याची चौकशी करू शकते.\nया नव्या दुरुस्तीमुळे सरकार आपली राजकीय किंवा सामाजिक उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी कोणाही व्यक्तीला दहशतवादी म्हणून घोषित करू शकते. याने हा प्रश्न अधिक चिघळेल. न्याय देण्यापेक्षा बदनामी करणे हाच या कायद्यामागचा हेतू दिसतो.\nएकूणात देशाची अंतर्गत सुरक्षा पाहण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा काम करत होती. या कामाची व्याप्ती वाढवत त्यामध्ये स्फोटक, शस्त्रास्त्रे, बनावट नोटा हे नवे गुन्हे आणल्याने हा कायदा वादग्रस्त ठरला आहे. हे मुद्दे या कायद्यात आणण्यामागची कारणे काय आहेत याची उत्तरे सरकार देत नाहीत आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेला हे सर्व हाताळणे जमणार आहे का, या प्रश��नाचेही उत्तर दिले जात नाही.\nएकंदरीत दहशतवादाविरोधात आपण किती कठोर आहोत अशी स्वत:ची प्रतिमा सरकारने एनआयए व यूएपीए या दोन कायद्यांमध्ये दुरुस्त्या करून उभी केली आहे. या प्रतिमांच्या खेळात ज्याला ‘दहशतवादी’ म्हणून ठरवले जाते त्याच्या प्रतिमेचे काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे.\nसरीम नावेद, दिल्लीस्थित वकील आहेत.\nहे तर स्वयंघोषित रक्षक : प्रसून जोशी, कंगनाचे प्रत्युत्तर\nयुघुर प्रश्न : चीनच्या महत्वाकांक्षेतून निर्माण झालेली समस्या\nराज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी करणार\nसर्वपक्षीयांचा लडाख निवडणुकांवरील बहिष्कार मागे\nपीएम केअर्समध्ये १५ बँका-संस्थांकडून २०४ कोटी\nमग अधिवेशनाची गरजच काय\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\nनैतिक श्रेष्ठतेचा ‘हिंदु’स्तानी दंभ\nकाँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश\nपोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://blogs.shrutisagarashram.org/2019/11/how-to-know-self.html", "date_download": "2020-09-28T22:17:29Z", "digest": "sha1:6JZOXBUYHXOVURFP2PHNV5K5QXAYRQRE", "length": 9003, "nlines": 145, "source_domain": "blogs.shrutisagarashram.org", "title": "ब्लॉग: श्रुतिसागर आश्रम (Shrutisagar Ashram): आत्मवस्तु कशी जाणावी ? | How to Know ‘Self’ ?", "raw_content": "ब्लॉग: श्रुतिसागर आश्रम (Shrutisagar Ashram)\nव्यवहारामध्ये घट, पट, वृक्ष वगैरेदि विषय दृश्य, स्थूल, इंद्रियगोचर आहेत. त्यांचा रंग, रूप, नाम, गुण, धर्म, विकार, जाति वगैरेदि सर्वांचे मला ज्ञान प्राप्त होते. परंतु आत्मा ही घटाप्रमाणे कोठेतरी विश्वामध्ये ठेवलेली वस्तु नाही, तर आत्मा ही पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये यांच्या कक्षेच्या अतीत असणारी अतींद्रिय वस्तु आहे.\nआत्मवस्तु ही अत्यंत सूक्ष्म आणि सर्वव्यापक आहे. तसेच अन्य वस्तूंच्याप्रमाणे आत्म्याला नाम, रूप, रंग, जाति वगैरेदि विकार नाहीत. म्हणूनच आपण आत्म्याचे ज्ञान बाह्य प्रमाणांच्या साहाय्याने घेऊ शकत नाही. आधुनिक वैज्ञानिक युगात, एकविसाव्या शतकात नव्हे, अशी अनेक शतके आली आणि गेली, अनेक शोध लागले, कोणी कितीही प्रयत्न केला, तरी सुद्धा आत्मा हा कधीही डोळ्यांचा, इंद्रियांचा इतकेच नव्हे, तर मनबुद्धीचा सुद्धा विषय होऊ शकत नाही. ज्या गोष्टी डोळ्यांना दिसत नाहीत, त्यांचा आपण मनाच्या साहाय्याने अनुभव घेतो. म्हणून आप���्याला मनामध्ये सुखदुःखादि अनुभवायला येतात. काही वेळेला मी बुद्धीने अनुभवतो. पण आत्मा हा बुद्धीचा विषय होऊ शकत नाही. बुद्धीने कितीही लटपट केली, चार भिंतींच्यामध्ये दारे बंद करून आत्मविचार केला – “आत्मा कसा असेल ” कितीही बुद्धि चालविली तरी सुद्धा आत्म्याचे स्वरूप समजू शकत नाही.\nमग शंका निर्माण होईल की, या आत्म्याचे ज्ञान कसे प्राप्त करणार अन् शक्यच नसेल तर विनाकारण कशाला प्रयत्न करावेत अन् शक्यच नसेल तर विनाकारण कशाला प्रयत्न करावेत अज्ञात आत्म्याचे ज्ञान कसे घेणार अज्ञात आत्म्याचे ज्ञान कसे घेणार तर त्यासाठी साधन एकच, ते म्हणजे – उपनिषत् प्रमाणम् | जिज्ञासु साधकांना श्रुति सांगते की, उपनिषत्-वेदान्त हेच अत्यंत प्रमाणभूत शास्त्र आहे. अतीन्द्रिय असणाऱ्या, इंद्रिय-मन-बुद्धीला अगोचर असणाऱ्या आत्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करावयाचे असेल तर याठिकाणी शास्त्रकार, आचार्य किंवा श्रुति स्वतःच अन्य सर्व साधनांचा निरास करते आणि सिद्ध करते की, उपनिषत् हेच प्रमाणभूत शास्त्र आहे.\nज्या ज्या ठिकाणी मनुष्याची बुद्धि येते, तेथे आपोआपच त्या ज्ञानामध्ये बुद्धीच्या मर्यादा, बुद्धीमध्ये असणारे राग-द्वेष, कलुषितता अंतर्भूत झाल्यामुळे त्या ज्ञानाला सुद्धा मर्यादा येतात. परंतु वेद आणि वेदान्तशास्त्र हे अपौरुषेय असल्यामुळे मनुष्याच्या बुद्धीमधील दोष शास्त्रामध्ये येऊ शकत नाही. म्हणून आत्मविद्येसाठी वेदान्तशास्त्र हेच एकमेव साधन आहे.\n- \"मुण्डकोपनिषत् \" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७\nसत्संग म्हणजे नेमके काय\nअत्यंत समीप कोण आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/1867/", "date_download": "2020-09-28T21:25:56Z", "digest": "sha1:OPTCRJXZJI3IYP2NMGPCZQZHOTYMOKZJ", "length": 21669, "nlines": 89, "source_domain": "aajdinank.com", "title": "औरंगाबाद जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले- पालकमंत्री सुभाष देसाई - आज दिनांक", "raw_content": "\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nऔरंगाबाद जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले- पालकमंत्री सुभाष देसाई\nऔरंगाबाद , दि. 25 :- जिल्ह्यात कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे वाढत्या संसर्गातही चांगले आहे. याच पद्धतीने संसर्गाला रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी पूर्ण तयारीनिशी सज्ज राहण्याचे निर्देश राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी येथे दिले.\nजिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली, यावेळी त्यांनी संबंधितांना निर्देश दिले. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले, घाटी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुदंर कुलकर्णी, मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जिल्हा उपनिबंधक अनिल दाबशेडे, जिल्हा कृषी अधीक्षक तुकाराम मोटे, कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.\nजिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असून आनलॉक नंतर सध्या संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. ते रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असून आरोग्य यंत्रणांनी सुद्धा पूरेसा औषधसाठा, मनुष्यबळ, उपकरणे यासह सज्ज होऊन काम करावे. कोरोनाच्या लढाईत प्रत्येकाची भूमिका महत्वाची आहे, असे सांगूण पालकमंत्री यांनी ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तसेच वाढता संसर्ग लक्षात घेऊन पूरेशा प्रमाणात खाटांची, ऑक्सीजनची, डॉक्टरर्स व इतर पूरक गोष्टींची तयारी ठेवण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले.\nतसेच आरोग्य सुविधा भक्कम करण्यास शासन प्राधान्य देत असून महिना भरात आपण जिल्ह्यात मेल्ट्रॉन येथे डेडीकेटेड कोविड रूग्णालय सुरू केले आहे. यामूळे वाढीव आरोग्य सुविधा उपलब्ध झाली. त्यासोबतच खाजगी डॉक्टर्सनी सुद्धा या लढाईत सहभागी होत यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. कोविड रूग्णांसाठी विशेष उपचार प्रक्रिया राबवत असतानाच पाससाळ्यामधील साथरोगावर देखील नियंत्रण ठेवण्याचे काम आरोग्य यंत्रणांनी करावे. सर्व रूग्णांना तातडीने योग्य ते उपचार देण्यावर कटाक्षाने भर द्यावा. घाटीमध्ये आवश्यक इंजेक्शनचा पूरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करू असे श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.राज्यमंत्री श्री. सत्तार यांनी ग्रामीण भागात आरोग्य सुविधा तसेच शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज वाटप करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे. कापूस मका खरेदी प्रक्रिया विनाअडथळा पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना संबंधितांना दिल्या.\nमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोंदवले यांनी 15 जून पासून ग्रामीण भागातील संसर्ग वाढलेा असून यामध्ये प्रामुख्याने शहरालगतच्या उपनगरीतील तालुक्यांमध्ये कोरोना बाधितांचे प्रमाण जास्त असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील 467 रूग्णांपैकी औरंगाबाद तालुक्यात सर्वात जास्त 378 रूग्ण आढळलेले असून बजाजनगर या उद्योग परिसरात लॉकडाऊन उठल्यानंतर कंपन्या सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे कामगारांची ये-जा, वर्दळ वाढलेली आहे. हॉटस्पॉट बनलेल्या या बजाजनगरमध्ये तसेच ग्रामीण भागातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी महसूल यंत्रणा आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त प्रयत्नातून 60 टीम कार्यरत आहे. जनजागृती, संपर्कातील व्यक्तींचा शोध, पन्नास पूढील नागरिकांची आरोग्य तपासणी, यासह विविध नियंत्रणात्मक उपाययोजना भरीव प्रमाणात ग्रामीण भागात राबवण्यात येत असल्याची माहिती श्री. गोंदवले यांनी यावेळी दिली.\nजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कुलकर्णी यांनी जिल्हा रूग्णालयात आज 147 रूग्ण दाखल असून आतापर्यंत 863 रूग्णांवर येथे उपचार करण्यात आले असल्याचे सांगितले.घाटीच्या अधिष्ठाता डॉ. येळीकर यांनी घाटीमधील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कोवीड रूग्णांसाठी सुरू करण्यात आले असल्याने घाटीमध्ये एकूण 456 खाटा ऑक्सीजनसह कार्यान्वीत असल्याचे सांगितले. तसेच आयसीयु खाटा 90 असून 85 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. घाटीतील 30-35 रूग्ण आतापर्यंत बरे झाले असून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण येथील गंभीर परिस्थितीत रूग्ण दाखल होण्याच्या तुलनेत चांगले आहे. गंभीर रूग्णांसाठी वापरण्यात येणारे इंजेक्शन उपयुक्त ठरत असून त्याचा साठा वाढवणे गरजेचे असल्याचेही डॉ. येळीकर यांनी यावेळी सांगितले.\nमनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. पाडळकर यांनी चिकलठाणा मेल्ट्रॉन येथे नवीन कोवीड रूग्णालय 22 जूनपासून सूर करण्यात आले असून आजघडी��ा त्याठिकाणी 72 रूग्ण दाखल असल्याचे सांगितले. संसर्ग रोखण्यासाठी 100 टक्के संस्थात्मक क्वॉरंटाइन करण्यावर भर दिला जात असून दिवसाला 400 त 450 लाळेचे नमुने तपासणी करण्यात येत आहेत. वाढता संसर्ग लक्षात घेऊन पूरेशा प्रमाणात खाटांची व्यवस्था ठेवण्यात आली असून मेल्ट्रॉन येथील कोविड सेंटरमध्ये सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत, अशी माहिती डॉ. पाडळकर यांनी यावेळी दिली.\nजिल्हाधिकारी श्री. चौधरी यांनी ग्रामीण भागातील संसर्ग रोखण्यासाठी तातडीने बजाज कंपनीसोबत बैठक घेऊन आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. टप्याटप्याने पाच दिवसाचा शटडाऊन कंपनीत करण्यात येत असून बजाजनगर भागातील संसर्ग रोखण्यासाठी उपयोग होईल. तसेच जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख, आशावर्कर, तालुका आरोग्य अधिकारी आणि महसूल यंत्रणेचे उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, तलाठी व इतरांच्या विविध टिम तयार केल्या आहेत. तसेच तालुक्यातील डॉक्टर्स त्यांच्याकडे येणाऱ्या रूग्णांमध्ये संशयित वाटलेल्यांबद्दल तातडीने यंत्रणेला सूचना देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामूळे वेळेत त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवणे, विलगीकरण शक्य होत आहे. सर्व यंत्रणा एकमेकांच्या समन्वयातून काम करत असून निश्चितपणे येणाऱ्या काळातील धोका रोखण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. बांधावर खत, बियाणे वाटप, तसेच खरीप पीक कर्ज वाटपात जिल्हा उत्तम कामगिरी करत असून पीक कर्ज वाटपाचे दद्दिष्ट वेळेत पूर्ण केल्या जाईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.\nपोलीस आयुक्त श्री. प्रसाद यांनी गेल्या दोन अडीच महिन्यांपासून लढत असलेल्या सर्व कोरोना यांद्यांसाठी विशेष आरोग्य सुविधा, स्वतंत्ररित्या उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे सांगितले.\nजिल्ह्यात पाऊस समाधानकारक होत आहे. शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पेरण्या व कृषी विषयक सुविधा खत, बियाणे पुरवठा, या बाबींचा आढावा घेऊन पालकमंत्र्यांनी संबंधितांनी वेळेत गुणवत्तापूर्ण सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्याव्यात. मका, कापूस खरेदी प्रक्रिया वेळेत पूर्ण करून घ्यावी. पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण कराताना शेतकऱ्यांना सुलभतेने वेळेवर कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी केल्या.\n← पालकमंत्री सुभाष देसाई थेट शेतकऱ्यांच��या बांधावर\nशेतकऱ्यांसाठी बिडकीन फूडपार्क उत्तम पर्याय ठरेल -पालकमंत्री सुभाष देसाई →\nहर्सूल कारागृहात कोरोना ,बाधितांची संख्या २९\nऔरंगाबाद शहरात १०जुलै ते १८ जुलैपर्यंत लॉकडाऊन\nजालना जिल्ह्यात 66 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n१९ हजार ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी; ११ हजार ९२१ नवीन, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के – आरोग्यमंत्री\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nमहाराष्ट्र मुंबई संगीत सांस्कृतिक\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबई शिक्षण संगीत सांस्कृतिक\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/daily-rashi-bhavishya/today-astrology-tuesday-01-september-2020-daily-horoscope-in-marathi/articleshow/77857508.cms", "date_download": "2020-09-28T22:46:54Z", "digest": "sha1:TQCUC5DRBQD34K6GOYMNCLGK6MSEO5YJ", "length": 21513, "nlines": 125, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nDaily Horoscope 01 September 2020 Rashi Bhavishya - धनु : विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उत्तम काळ राहील\n कोणत्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायक ठरेल आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल को���त्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी कन्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस कसा जाईल कन्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस कसा जाईल\n- पं. ओम्‌कार अ. जोशी, ज्यो.शास्त्री\nमेष : तुम्हाला माहीत नसलेल्या कामात लक्ष घालू नका. अचानक आपले ठरवलेले विचार बदलू नका. कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उत्तम सहयोग प्राप्त होईल. प्रलंबित कामे विनासायास मार्गी लागतील. परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी सकारात्मक वार्ता मिळतील. परदेशी कंपनीकडून लाभाचे योग. आराम त्यागून काम केल्याचा फायदा मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. गुरुजनांचे शुभाशिर्वाद प्राप्त होतील.\nवृषभ : अपयशाची मालिका संपून जाईल. आपल्या शेजाऱ्यांकडून फायदा होईल. धनवृद्धीचे योग जुळून येत आहे. कौटुंबिक सुखात वाढ होईल. आरोग्यात सुधारणा होईल. व्यापारी वर्गासाठी मानसिक तणावाचा दिवस. कुटुंबातील सदस्यांसोबत भविष्यकालीन योजनांवर चर्चा कराल. समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न कराल. दिवसाच्या उत्तरार्धात मंगलकार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकेल.\nआजचे मराठी पंचांग : मंगळवार, ०१ सप्टेंबर २०२०\nमिथुन : नवीन व्यापार सुरू करण्यास उत्तम काळ. कोणत्याही द्विधा मनस्थितीत अडकू नका. वडिलोपार्जित स्थायी मालमत्तेतून लाभ शक्य. पालकांचे शुभाशिर्वाद लाभतील. मुलांची एखादी कृती त्रस्त करू शकेल. कौटुंबिक वातावरण गढूळ होऊ शकते. दिनक्रम अतिशय व्यस्त राहण्याची शक्यता. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना लाभदायक दिवस. मनोबल वाढीस लागेल.\nकर्क : आपल्या काटकसरीपणाचा फायदा झालेला दिसेल. दुसऱ्याच्या स्वभावातील दोष दर्शवू नका. आजचा दिवस लाभदायक. आज केलेली गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरेल. आपण कल्पना केली नसेल, अशा ज्येष्ठ व्यक्तींचे अमूल्य सहकार्य लाभेल. कला जगतात कार्यरत व्यक्तींना प्रसिद्धी, कीर्ती वृद्धी करणारा दिवस. आपल्या कार्यशैलीचे कौतुक केले जाईल. दिवसाचा उत्तरार्ध कुटुंबासोबत आनंदात व्यतीत होईल.\nअनंत चतुर्दशी : 'या' मुहूर्तावर करा गणपती मूर्तींचे विसर्जन; जाणून घ्या\nसिंह : इतरांना सल्ला देण्याचे काम उत्तम कराल. नेहमीसारखी आनंदी अशा वृत्ती जागृत ठेवा. आपल्या ज्ञानाच्या अनुभवाचे कौतुक केले जाईल. आपल्या बोलण्याचा समोरच्यांवर प्रभाव पडेल. कौटुंबिक मालमत्तेतून लाभाचे योग. वडिलांकडून मोलाचे सहकार्य लाभेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नवीन करार करताना घाईने निर्णय घेणे टाळा. सारासार विचार लाभदायक ठरेल. कामानिमित्त प्रवास संभवतो.\nकन्या : आपल्या आजूबाजूचे धूर्त लोकं ओळखून रहा. आपल्याबरोबर राजकारण होत नाही विचार करा. धनसंचयात वाढ होण्याची शक्यता. बचतीच्या योजना आखाल. जोडीदारासोबत उत्तम काळ व्यतीत करा. आपल्या व्यक्तिमत्त्वाची इतरांवर छाप पडेल. दिनक्रम काहीसा व्यस्त राहील. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.\nअनंत चतुर्दशी : 'अशी' करा घरच्या घरी गणपतीची विसर्जन पूजा\nतुळ : लोकांचा सल्ला ऐकला तरी स्वतः आज योग्य वाटते तेच करा. घरातील मोठ्या माणसांचा आशीर्वाद घ्या. आजचा दिवस विशेष शुभकारक असेल. कार्यालयात आपल्या मताला प्राधान्य दिले जाईल. कामात सुलभता जाणवेल. दानधर्म कराल. मान, सन्मान वाढेल. प्रलंबित योजना मार्गी लागतील. मित्रमंडळींच्या भेटीने वा संवादाचे मन प्रसन्न राहील.\nवृश्चिक : कोणाच्याही आग्रहाला बळी पडू नका. मोठे धोके पत्करून कोणते कार्य करू नका. आजचा दिवस मध्यम फलदायी. तीव्र इच्छा आणि संकल्पाच्या जोरावर सर्व आव्हानांचा यथोचित सामना कराल. विद्यार्थ्यांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. वस्तू खरेदी करताना चोखंदळ राहा. अन्यथा नुकसान संभवते. परदेशातील कंपनीकडून लाभाचे योग.\nअनंत चतुर्दर्शीचे व्रत का करतात पाहा, पूजाविधी, महत्त्व व मान्यता\nधनु : विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उत्तम काळ राहील. वकिलांबरोबरची कामे मार्गी लागतील. संमिश्र घटनांचा दिवस. दिवसाची सुरुवात समस्यांसोबत होईल. परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा अनावश्यक गोष्टींवर खर्च होईल. दिवसाच्या उत्तरार्धात बहुतांश समस्यांचे निराकरण होईल. भाग्याची उत्तम साथ लाभेल.\nमकर : नवीन कामाचा तिटकारा करू नका. निष्काळजीपणा केल्यास व्यापारात तोटा सहन करावा लागेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना सकारात्मक वार्ता मिळतील. कार्यक्षेत्रातील कार्यप्रणालीत बदल संभवतो. आपण घेत असलेले निर्णय भविष्यात लाभदायक ठरतील. विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या गोष्टींचा निर्णय घ्यावा लागेल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. दिवसाच्या उत्तरार्धात शक्यतो प्रवास टाळावेत.\nअनंत चतुर्दशी : ग���पती विसर्जनानिमित्त पाठवा मराठी भाषेतून संदेश\nकुंभ : आपला विचार लोकांना बोलून दाखवल्यास फायदा होईल. बौद्धिक व्यापार करणाऱ्यांना दिवस चांगला. आर्थिक आघाडी सक्षम करणारा दिवस. राजकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभदायी दिवस. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. विवाहेच्छुक व्यक्तींना शुभवार्ता मिळतील. वडिलांचे मार्गदर्शन मोलाचे ठरू शकेल. नेतृत्व गुण आणि संघटन कौशल्य वाढीस लागेल.\nमीन : आपल्या ईश्वर भक्तीमुळे दुसऱ्यांचे प्रेम मिळवाल. महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्यासाठी लढा सुरू करा. विशेष धनलाभाचे योग. उत्पन्नाच्या साधनात वृद्धी होऊ शकेल. उच्च प्रतिष्ठीत व्यक्तींच्या संपर्कात याल. परदेशाशी संबंधित कामांत यश मिळेल. परदेशी जाण्याचे योग आहेत. आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होतील. शुभवार्ता मिळतील.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nDaily Horoscope 31 August 2020 Rashi Bhavishya - वृश्चिक : दुसऱ्याची मानसिकता समजून घ्या महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलसॅमसंगने केली या जबरदस्त सीरिजची घोषणा\nधार्मिक१४० दिवसांनी शनी मार्गी : 'या' ९ राशीच्या व्यक्तींवर सर्वाधिक प्रभाव\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशननोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nकरिअर न्यूजनववी ते बारावीच्या विद्यार्थ्���ांसाठीही आता दूरदर्शनवर वर्ग\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nहेल्थऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतोय मग घ्या 'ही' काळजी\nमुंबईसुशांतसिंह प्रकरणः CBIकडून निवेदन जारी; गृहमंत्र्यांनी विचारला 'हा' प्रश्न\nविदेश वृत्तअमेरिका निवडणूक: 'प्रेसिडेन्शियल डिबेट' म्हणजे आहे तरी काय\nदेशलष्कराला मिळणार आणखी ७२ हजार सिग सॉर अ‍ॅसॉल्ट रायफल्स\n नवीन रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढली\nकोल्हापूरकरोनामुक्तीनंतर मुश्रीफ यांचे जल्लोषात स्वागत; सोशल डिस्टनसिंगचा मात्र फज्जा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A5%82/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%95/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF", "date_download": "2020-09-28T22:01:42Z", "digest": "sha1:UJAYYMR4653IMDWSI3QOABIVYJUGXZQF", "length": 3930, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू/मार्गदर्शक/समन्वय - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nविकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू/मार्गदर्शक/समन्वय\n< विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू‎ | मार्गदर्शक\nया लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : जर्मन भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nजर्मन विकिMP-Chat (जर्मन विकि IRC-Einstieg)\nइंग्लिश विकिपीडिया बद्दल आमेरीकन सर्व्हे वाचा\nस्वागत आणि साहाय्य चमू\nLast edited on २९ नोव्हेंबर २००९, at २०:३८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ नोव्हेंबर २००९ रोजी २०:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://tusharnagpur.blogspot.com/2012/12/", "date_download": "2020-09-28T22:55:48Z", "digest": "sha1:XD6S7OUK25OHGFCRADU3QTC4WWFD2C7L", "length": 12921, "nlines": 334, "source_domain": "tusharnagpur.blogspot.com", "title": "तुष्की नागपुरी: डिसेंबर 2012", "raw_content": "\nनागपूरचा कवी तुष्की नागपुरी याच्या कविता या ब्लाग वर वाचा\nबुधवार, १९ डिसेंबर, २०१२\nखरे लोकं हरत नसतात\nमग मी का हरले\nबाप्पा सगळे वरून बघतात\nआपल्या आयुष्यात दुःख असतात\nते सगळे आपल्यापर्यंत पाठवायला\nमग आपल्याच आसपासची माणसे\nते वाईट नसतात दुष्ट नसतात\nते तर माध्यम असतात\nतावून सुलाखून प्रगल्भ कणखर\nत्या वेदना करतात कळले का\nआपण बघतो फक्त वेदना आणि\nम्हणतो मलाच त्या कशाला\nआपलं नशीबच वाईट समजतो\nआणि जाळत बसतो स्वतःला\nआयुष्य अजून संपलेले नाही\nबाप्पाने याहूनही उदात्त असे\nदुःखाची योजना असते का\nआपण रूसून बसू नये मुळी\nयेणाऱ्या आपल्या सुखासाठी मनाला\nनिराशेपासून अगदी दूर ठेवावं\nबाप्पावरचा विश्वास मावळू नये\nयाची नेहमी काळजी घ्यावी\nत्याच्यावरचा विश्वास त्याला सांगायला\nमधे मधे त्याला भेट द्यावी\nत्यानेच आयुष्य दिलेल तेव्हा तोच\nसर्व काही देईल पटते का\nनागपूर, १९ डिसेंबर २०१२, ०९:३०\nद्वारा: Tushar Joshi तारिख: बुधवार, डिसेंबर १९, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, १६ डिसेंबर, २०१२\nयाच दिवशी तुझ्या हातात हात दिला\nएक कायमची जागा दिली हृदयात\nयाच दिवशी सुख दुःख एक झाले\nआयुष्याची झाली एक नवी सुरवात\nयाच दिवशी आयुष्याचा सजला निर्णय\nहाच दिवस विश्वासाचा सण ठरला\nरुसवे फुगवे आले आणिक निघून गेले\nतुझ्या माझ्या सोबतीचा दरवळ उरला\nआज चंद्र तुझ्या माझ्या साठी उगवेल\nआज वारा गात सुटेल आपलीच गाणी\nआज आठवू आपण दिले घेतलेले सारे\nडोळ्यांमध्ये असेल आनंदाचे पाणी\nनागपूर, १५ डिसेंबर २०१२, १२:११\nद्वारा: Tushar Joshi तारिख: रविवार, डिसेंबर १६, २०१२ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, ११ डिसेंबर, २०१२\nममता ताईंनी एक ओळ म्हटली, 'काही नाही.. आठवण आली इतकंच...' मग काही राहवलंच नाही इतकंच...' मग काही राहवलंच नाही इतकंच.\nकाही नाही.. आठवण आली इतकंच.\nकाळजातली शिवण निघाली इतकंच.\nडोळ्यांमध्ये कचरा गेला सांगितले ना\nतिच्या सहीची ��ही मिळाली इतकंच.\nतुझ्या विना हे जगणे आता शक्यच नाही\nजातांना ती मला म्हणाली इतकंच.\nआठवणींना माझी कधीच हरकत नव्हती\nगालावरती येते लाली इतकंच.\nवाट पाहणे जीव जाळणे संपत नाही\nपाहता पाहता वर्षे गेली इतकंच.\nनागपूर, ११ डिसेंबर २०१२, ०१:१५\nद्वारा: Tushar Joshi तारिख: मंगळवार, डिसेंबर ११, २०१२ ४ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\n तुष्की नागपुरीच्या ब्लाग वर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. या ब्लाग वरच्या सर्व कविता तुष्की नागपुरी यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांचे सर्व हक्क तुष्की नागपुरी यांच्या कडे आहेत. तुम्हाला कविता आवडली व मित्रांना दाखवावीशी वाटली तर या ब्लाग चा दुवा त्यांना द्या. कविता कॉपी पेस्ट करून किंवा ईमेल करून पाठवावीशी वाटली तर तुष्की नागपुरी हे कलाकाराचे नाव पण त्या कवितेसोबत राहू द्या.\nनेहमीच वाटतं मला (1)\nसावळ्या मिलीच्या कविता (1)\nसावळ्या मुलीची गाणी (1)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://gharchavaidu.in/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2020-09-28T20:56:23Z", "digest": "sha1:FMWSEDRHHHQWPCLXREHZD3YRFIWR2ZAP", "length": 7854, "nlines": 68, "source_domain": "gharchavaidu.in", "title": "डोळ्याखालचे काळे घेरे - घरचा वैदू", "raw_content": "\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nतुमच्या डोळ्याखाली काळे घेरे असणे सर्वसामान्य बाब झाली आहे. महिलांबरोबर पुरुषांमध्ये ही समस्या दिसून येत आहे. याच मूळ कारण आहे, धावपळ आणि जास्त जागरण. ज्यांना आराम मिळत नाही, जे तणावग्रस्त असतात त्यांना या समस्येंने ग्राहसलेले आहे. त्यामुळे या समस्येमुळे तुमचा स्मार्टनेस कमी होतो.\nडोळ्याखाली काळ वर्तुळ होणे हा आपल्या बदल्या जीवनशैलीचा भाग आहे. जास्त काम करने, तणावात राहणे, झोप पुरी न होणे तसेच पोट खराब असणे, संतुलित भोजन घेणे, मानसिक ताण, लीव्हर खराब असणे इत्यादी कारणांमुळे डोळ्याखाली काळे घेरे पडतात. ही कारणे दूर केल्याने हळू-हळू हे काळेपण कमी होत जाते.\nटॉमेटोतील अनेक गुण तुमच्या त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात. त्वचेला ग्लो प्राप्त होता. एक चमच्या टॉमेटोची पेस्ट आणि लिंबाटा रस (काही थेंब) एकत्र करुन मिश्रण तयार करावे. हे मिश्रण आपल्या ���ोळ्याखाली लावावे. दोन मिनीट ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने धुवून काढा.\nबदाम तेलात अनेक गुणधर्म आहेत. डोळ्याजवळी त्वचेला याचा लाभ मिळतो. बदाम तेलाचा नियमित वापर केल्यास त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. रात्री डोळ्याखाली बदाम तेल लावावे. हलक्या हाताने मसाज करावा. सकाळी उठल्यानंतर तोंड धुवावे.\nडोळ्याखालील काळे घेरे घालविण्यासाठी काकडीचे गोल काप म्हत्वाची भूमिका बजावते. तसेच डोळांना आरामही मिळतो. काकडीची काप चांगले क्लिंनजर आहे. डोळ्यांखाली काळे वर्तुळ जाण्यास मदत करते. काकडीची गोल खाप करुन दिवसातून दोन ते तीन वेळा १० मिनिटे ठेवा.\nदररोज दुधाची साय काळ्या घेऱ्यावर नियमितपणे लावावे.\nकच्चा बटाटा मधोमध कापून डोळ्यांवर ठेवून लेटावे . अर्ध्यातासानंतर पाण्याने धुवून घ्यावे.\nगाजराच्या मौसमात गाजर किसून घेऱ्यांवर लावावे. १५-२० दिवस हा उपाय करावा.\ntagged with डोळ्याखालचे काळे घेरे\nवाचा घरचा वैदू तुमच्या मोबाइल वर\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग ची सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट/सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nतोंड, कान आणि नाकाचे रोग\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nअजीर्ण अतिसार आम्लपित्त आव पडणे उचकी उच्च रक्तदाब उलटी एसिडीटी कफ कान कारळे कावीळ क्षय रोग खोकला गोळा सरकणे (बेंबी सरकणे ) चक्कर चटणी जिरे जुलाब डाग डोकेदुखी डोळे येणे डोळ्याखालचे काळे घेरे तीळ दमा दात दालचिनी धने पोट दुखणे पोटदुखी पोटातील कृमि पोटातील गॅस फिट बडीशेप भस्मक मळमळ मिरची मिरी मेंदूची ताकद वाढवा शारीरिक दुखणे सर्दी-पडसे सुरकुत्या हगवण हाय ब्लड प्रेशर हृदय रोग\nगोळा सरकणे (बेंबी सरकणे )\nघरचा वैदू हिंदी में देखिए\nघरचा वैदू हिंदी में देखिए\n\"घरचा वैदू\" मध्ये दिलेली माहिती अनुभवावर आधारित आहे. शरीराच्या प्रकृति प्रमाणे प्रयोगाच्या पूर्वी वैद्याचा सल्ला घ्यावा.\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/heavy-rains-again-in-the-state-for-next-4-days-meteorological-department-forecast/", "date_download": "2020-09-28T21:58:22Z", "digest": "sha1:AQH7GAOLFV4S4JSZSFVQQUBOB6SUCCNG", "length": 7438, "nlines": 90, "source_domain": "krushinama.com", "title": "पुढील ४ दिवस राज्यात पुन्हा धो-धो पाऊस; हवामान विभागाचा अंदाज", "raw_content": "\nपुढील ४ दिवस राज्यात पुन्हा धो-धो पाऊस; हवामान विभागाचा अंदाज\nपुणे – सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि व��दर्भात पावसासाठी पोषक स्थिती तयार होत आहे. करण गेल्या तीन ते चार दिवसांपासून उत्तर महाराष्ट्राची किनारपट्टी ते उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे पुढील ३ ते ४ दिवस ही स्थिती कायम राहणार आहे. रविवारी म्हणजेच आज कोकण आणि विदर्भातकाही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. तर सोमवारी म्हणजेच उद्या पासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.\nसध्या अरबी समुद्राच्या पूर्वमध्य परिसर आणि कर्नाटकाची किनारपट्टी दरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती महाराष्ट्राच्या किनारपट्टापर्यंत असून ती समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच उत्तर भारतातील अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण आहे. दरम्यान, उकाड्यात वाढ होत असून तापमानात वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. पुणे परिसरातही काही ढगाळ हवामानासह अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.\nराज्यात पावसाचा जोर कायम राहणार; ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज\nकेंद्र सरकार नवी योजना; शेती अवजारांसाठी देणार ८०% अनुदान, असा घ्या लाभ\nमध्यमहाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा जोर कायम\nसर्व साखर कारखाने 30 ऑक्टोबर पर्यंत सुरु करण्याची मागणी\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nमुख्य बातम्या • राजकारण\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nआरोग्य • मुख्य बातम्या • राजकारण\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nबाजारभाव • मुख्य बातम्या\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन \nमुख्य बातम्या • राजकारण\n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमुख्य बातम्या • राजकारण\nकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा अत्याधुनिक सुविधांनी होतोय सज्ज – गुलाबराव पाटील\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्य��� संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/cyber-%E2%80%8B%E2%80%8Bcells-look-on-social-media-in-lok-sabha-elections/", "date_download": "2020-09-28T21:47:55Z", "digest": "sha1:CP72LKXFPAELMGIULUDMO2NFB5DDHJCQ", "length": 10095, "nlines": 131, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियावर सायबर सेलची नजर - News Live Marathi", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत सोशल मीडियावर सायबर सेलची नजर\nNewslive मराठी- लोकसभा निवडणुकीत सोलापूरात सोशल मीडियावर सायबर सेलची करडी नजर राहणार आहे.\nनिवडणुकीच्या काळात या माध्यमांचा वापर काळजीपूर्वक व्हावा, आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, या दृष्टीने पोस्ट होणाऱ्या मजकूरावर सायबर सेलची करडी नजर राहणार आहे.\nत्यामुळे वादग्रस्त पोस्ट टाकून भवितव्य धोक्यात घालू नये, असे आवाहन पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.\n..तेव्हा काही अधिकारी पुण्यात दिसणार नाहीत- अजित पवार\nसध्या भारतात सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात आढळत आहेत. आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. पुण्यातील कोरोनाची परिस्थीती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. येत्या काही दिवसांत पुण्यातील कोरोनाची परिस्थीती आटोक्यात आली नाही तर पुढच्या बैठकीत काही अधिकारी पुण्यात दिसणार नाही, असा स्पष्ट इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. पुण्यात कोरोना […]\nनोकरी देताना कोरोना काळातल्या पदव्यांना महत्त्व न देणाऱ्या उद्योगांवर कारवाई- उदय सामंत\nराज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणं शक्य नाही, असा पवित्रा राज्य सरकारने घेतला होता. परंतु, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्याच लागतील हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सोप्या पद्धतीने परीक्षा घेतल्या जाणार असून त्यासाठी नियोजनही करण्यात आलं आहे. अशातच अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही हा प्रश्न उद्भवल्यापासून कोरोना काळात डिग्री […]\nएका व्यक्तीच्या चुकीमुळे देशात कोरोनाचा उद्रेक झाला- राहुल गांधी\nकोरोनावरून पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज पुन्हा 92 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 48 लाखांच्या पुढे गेला आहे. देशात कोरोना रुग्णवाढीबाबत काँग्रेसचे राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा टीका केली आहे. राहुल यांनी ट्विट […]\nआमदार भालकेंना अटकपूर्व जामीन मंजूर\nमंगळसूत्र चोरणाऱ्या तीन महिलांना अटक\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nपुन्हा कॅटरिना- अक्षय एकत्र झळकणार\nमौनी रॉय ‘यासाठी’ शिकतेय गरबा…\nसीमेवर भारताची ताकद वाढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathicinereview.co.in/category/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-28T20:50:15Z", "digest": "sha1:GZDWASFFSLQGFFOBPMPRN6IHLDW3HHS6", "length": 2414, "nlines": 43, "source_domain": "marathicinereview.co.in", "title": "मराठी सिनेमा Archives - marathicinereview.co.in", "raw_content": "\nबायको देता का बायको\nछान मांडणी आणि सद्यस्थिथीवर अचूक भाष्य करणारा गावरान मेवा असा हा चित्रपट आहे, बायको देता का बायको तुम्हाला बायको हवीये का हो तुम्हाला बायको हवीये का हो अहो वय झालयं, सरकारी नोकऱ्याच उपलब्ध नाहीत, आम्ही शेतकरी ना आम्हाला का कोण पोरं देईल अहो वय झालयं, सरकारी नोकऱ्याच उपलब्ध नाहीत, आम्ही शेतकरी ना आम्हाला का कोण पोरं देईल अहो नाही असं काही देईल की कोणितरी, एखादा महान असेलच इथे. तुम्हाला वाचताना वाटेल हे असं काय लिहतोय […]\nबायको देता का बायको\n#कागद के तुकडों का गुलाम बन बैठा ..\n#जो आदमी जरूरत से जादा मीठा बोलता है……\n##भाषण पे भाषण नही चाहिए साहब\nकुछ खाने को हो तो दो ना \n#Rich dad poor dad आयुष्य घडविणारे पुस्तक \n#समझदारी की बात # आपस में ही लडोगे तो तरक्की कब करोगे \n#कागद के तुकडों का गुलाम बन बैठा ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://nagpurinfo.in/headlines/news/7976", "date_download": "2020-09-28T22:56:04Z", "digest": "sha1:JZH77ZYO2EHKDRKAISR5642MBJJZWBVC", "length": 7500, "nlines": 75, "source_domain": "nagpurinfo.in", "title": "Nagpur Info | News", "raw_content": "\nनागपुरात ५ दिवसात ६६ रुग्णांचा मृत्यू, प्रशासन हादरले\nनागपूर : ५ ऑगस्ट - नागपूर शहरात कोरोनाचा प्रकोप चांगलाच वाढला असून ऑगस्ट महिन्याचा ५ दिवसात ६६ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे उपराजधानि हादरली आहे. आज १५ रुग्णांचा मृत्यू झाला असून २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. बाधितांची संख्या ६७५२ झाली आहे. तर मृत्युसंख्या २०४ वर पोहोचली आहे.\nएकीकडे लॉक डाऊनमध्ये शिथिलता देण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न सुरु असताना रोज शेकडो बाधित रुग्ण आढळत आहेत. आज २६९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यात १७८ शहरातले तर ९१ ग्रामीणमधील रुग्णांचा समावेश आहे. मृतकियांचा आकडा २०४ वर पोहोचला आहे. त्यात १३१ शहरातले , ३१ ग्रामीण भागातील तर ४० रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. आजपर्यंत ६७५२ बाधित रुग्ण आढळले आहेत त्यात ४६५१ शहरातले तर २१०१ ग्रामीण भागातील आहेत. आज ८२ रुग्ण कोरोनमुक्त झाले असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३९३३ वर पोहोचली आहे. आज २६३० रुग्णांवर उपचार सुरु असून १७२६ शहरातले आहेत तर ग्रामीण भागातले ९०४ रुग्णांचा समावेश आहे. २६९ रुग्णांमध्ये आयजीएमसी ६३, जीएमसी ५८, एम्स २५, निरी १९, माफसू १९, खासगी ४७, अँटीजेन ३८ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.\nनागपुरात पकडले इराणी चेन स्नॅचर्स\nकोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी २ लाख ७० हजार गुन्हे दाखल - अनिल देशमुख\nएनसीबीच्या तपासात अजून काही सेलिब्रिटी अडकण्याची शक्यता\nअशा सेविकांनी केले चेतावणी आंदोलन\nनक्षल्यांनी पेरलेल्या स्फोटकांचा शोध घेऊन केले निकामी\nमहिलेच्या घरी ५७ किलो गांजा सापडला\nरुग्णसंख्या कमी झाल्याने प्रशासनाला दिलासा\n89 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले राजीनामे\nसर्जिकल स्ट्राइकला आज ४ वर्ष पूर्ण\nदारूविक्रीची माहिती दिल्या��ुळे केला चाकूहल्ला\nभंडाऱ्यात २ ते ४ ऑक्टोबर जनता संचारबंदी\nमशरूम खाल्याने 10 जणांना विषबाधा\nजंगलात पुन्हा एकदा आढळला मादी बिबट्याचा मृतदेह\nभारतीय वायुदलात नवी ५ राफेल विमाने येणार\nनागपूर शहरात संविधान चौकात केली नागपूर कराराची होळी\nमास्क न लावणा-या १६८ नागरिकांकडून दंड वसूली\nनागपुरात कोरोना परतीच्या मार्गावर, बाधितांची संख्या घटली तर कोरोनमुक्त रुग्णसंख्या वाढली\nक्या लॉकडाउन ही एकमात्र विकल्प - संदीप जोशी\nCorona के चलते पड़ेगी 10000 बेड की आवश्कता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/free-hand-should-have-given-to-army-earlier-says-mayawati-1848544/", "date_download": "2020-09-28T20:29:37Z", "digest": "sha1:NSFXKN433C3AOLVQZ32EXJUYW5OQSNSR", "length": 13370, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Free hand should have given to army earlier says Mayawati | ‘लष्कराला आधीच फ्री हॅण्ड दिला असता तर झाले नसते पुलवामासारखे हल्ले’ | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\n‘लष्कराला आधीच फ्री हॅण्ड दिला असता तर झाले नसते पुलवामासारखे हल्ले’\n‘लष्कराला आधीच फ्री हॅण्ड दिला असता तर झाले नसते पुलवामासारखे हल्ले’\n'जर भाजपाआधीच्या सरकारने आपल्या लष्कराला फ्री हॅण्ड दिला असता तर उत्तम झालं असतं'\nमायावतींनी ट्विट करत आपल्या नाराज कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे.\nबहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून केलेल्या धाडसी कारवाईचं कौतुक केलं आहे. जवानांच्या शौर्याला सलाम करत त्यांनी म्हटलं की, जर भाजपाआधीच्या सरकारने आपल्या लष्कराला फ्री हॅण्ड दिला असता तर उत्तम झालं असतं. मायावती यांनी ट्विट करुन आपलं मत व्यक्त केलं. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की, ‘जैशच्या दहशतवाद्यांविरोधात पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलाच्या शूर जवानांनी केलेल्या धाडसी कारवाईला सलाम आणि सन्मान’.\nजैश आतंकियों आदि के खिलाफ पीओके में घुसकर भारतीय वायुसेना के बहादुर जाँबाज़ों की साहसिक कार्रवाई को सलाम व सम्मान काश हमारी सेना को फ्री हैण्ड बीजेपी की सरकार पहले दे देती तो बेहतर होता\nपुढे त्यांनी ��्हटलं की, ‘आपल्या लष्कराला भाजपा सरकारच्या आधी असणाऱ्यांनी फ्री हॅण्ड दिला असता तर बरं झालं असतं’. मायावती यांनी अजून एक ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, ‘पंतप्रधानांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. पण हाच निर्णय मोदी सरकारने आधीच घेतला असता तर पठाणकोट, उरी आणि पुलवामासारख्या घटना घडल्या नसता न इतके जवान शहीद झाले नसते’.\nजैश आतंकियों आदि के खिलाफ पीओके में घुसकर भारतीय वायुसेना के बहादुर जाँबाज़ों की साहसिक कार्रवाई को सलाम व सम्मान काश हमारी सेना को फ्री हैण्ड बीजेपी की सरकार पहले दे देती तो बेहतर होता\nभारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे पावणेचार वाजता पाकिस्तानातील बालाकोट येथील जाभामधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हवाई हल्ले करत तळ उद्ध्वस्त केले. पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 41 जवान शहीद झाले होते. भारताने या दहशतवादी हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देत जवळपास 300 दहशतवाद्यांना ठार केलं. हल्ल्यात मसूद अझहरचे दोन भाऊ आणि मेहुणा मारला गेला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 भारताच्या ‘एअर स्ट्राइक’वर चीनने दिली ‘ही’ प्रतिक्रिया\n2 कोलकात्यातून ‘जेएमबी’च्या दोन दहशतवाद्यांना अटक\n3 मसूद अझहरनेच उघड केला पाकिस्तानचा खोटारडेपणा, ऑडिओ टेपमध्ये दिली हल्ल्याची कबुली\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/devdas-track-dola-re-dola-declared-the-greatest-bollywood-dance-number-ever-1788496/", "date_download": "2020-09-28T22:30:20Z", "digest": "sha1:H5JWXFY6245FKVTOMGQ4RPKYCXPUMESZ", "length": 12522, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "devdas track dola re dola declared the greatest bollywood dance number ever | ‘देवदास’च्या शिरपेचात मानाचा तुरा, ‘डोला रे डोला’ ठरला बेस्ट डान्स | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\n‘देवदास’च्या शिरपेचात मानाचा तुरा, ‘डोला रे डोला’ ठरला बेस्ट डान्स\n‘देवदास’च्या शिरपेचात मानाचा तुरा, ‘डोला रे डोला’ ठरला बेस्ट डान्स\nया यादीमध्ये 'मुगल ए आझम' चित्रपटातील 'प्यार किया तो डरना क्या' आणि 'तेजाब'मधील 'एक दोन तीन' या गाण्यांचाही समावेश आहे.\nडोला रे डोला, देवदास\nसंजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘देवदास’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज अनेक वर्ष लोटली परंतु त्याची लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली नाही. या चित्रपटाने आजवर अनेक पुरस्कार मिळविले. त्यातच आता या चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.\nया चित्रपटातील लोकप्रिय ठरलेलं गाणं ‘डोला रे डोला’ या गाण्याने इतिहास रचला असून ‘बॉलिवूडमधील बेस्ट डान्स’ च्या यादीत त्याला प्रथम स्थान मिळालं आहे. ‘युके इस्टर्न आय’ या वृत्तपत्राने या गाण्याचा समावेश लोकप्रिय आणि आघाडीच्या गाण्यांच्या यादीमध्ये केला आहे.\nबॉलिवूडमधील टॉप ५० गाण्यांमध्ये ‘डोला रे डोला’ या गाण्याने प्रथम स्थान पटकावलं आहे. विशेष म्हणजे ही निवड ��ा गाण्याची निवड जनतेचं मत, सिनेमॅटिक इम्पॅक्ट, कोरिओग्राफी आणि डान्स कोरिओग्राफीच्या आधारावर करण्यात आली आहे. तसंच या यादीमध्ये ‘मुगल ए आझम’ चित्रपटातील ‘प्यार किया तो डरना क्या’ आणि ‘तेजाब’ चित्रपटातील ‘एक दोन तीन’ या गाण्यांनी अनुक्रमे दुसरं आणि तिसरं स्थान पटकावलं आहे.\nदरम्यान, ‘डोला रे डोला’ या गाण्यासाठी चित्रपटातील कलाकारांनी आणि संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतली होती. हे गाणं चित्रीत होत असताना वजनदार दागिने घातल्यामुळे ऐश्वर्या रायच्या कानातून रक्त वाहत होतं. मात्र चित्रीकरण पूर्ण होईपर्यंत तीने ही गोष्ट सेटवर कोणालाच सांगितली नव्हती. या गाण्यात ऐश्वर्यासोबत अभिनेत्री माधुरी दीक्षितने स्क्रिन शेअर केली आहे. ‘देवदास’ या चित्रपटाला आतापर्यंत पाच राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं असून ‘टाइम्स मासिका’नेही या चित्रपटाचा समावेश टॉप १० चित्रपटांच्या यादीत केला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 राखी म्हणते मला मारायला तनुश्रीनं कुस्तीपटूला दिली सुपारी\n2 छोट्यांची रामलीला; आराध्या बच्च��� सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n3 #athensmarathon2018 : मिलिंदनं दिलं प्रशिक्षण, अंकितानं पहिल्यांदाच पार केली पूर्ण मॅरेथॉन\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/sanjay-leela-bhansali-is-all-set-to-launch-sharmin-segal-1850290/", "date_download": "2020-09-28T23:15:40Z", "digest": "sha1:UKHASJVYWDKWGPRL23ZVQ5MNAU4AU64K", "length": 10831, "nlines": 178, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sanjay Leela Bhansali is all set to launch Sharmin Segal | दीपिका नाही तर हा असेल भन्साळींच्या आगामी चित्रपटातला नवा चेहरा | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nदीपिका नाही तर हा असेल भन्साळींच्या आगामी चित्रपटातला नवा चेहरा\nदीपिका नाही तर हा असेल भन्साळींच्या आगामी चित्रपटातला नवा चेहरा\nतिला तीन चित्रपटासाठी करारबद्ध करण्यात आलं आहे.\nसंजय लीला भन्साळी आणि दीपिका पादुकोन हे बॉलिवूडमधलं सुपरहिट समीकरण आहे. भन्साळींच्या आतापर्यंतच्या तीन चित्रपटात दीपिका मुख्य अभिनेत्री म्हणून झळकली. रामलीला, बाजीराव मस्तानी, पद्मावत हे तिन्ही चित्रपट दोघांच्या कारकिर्दीतले सुपरहिट चित्रपट ठरले त्यामुळे भन्साळींच्या चित्रपटात दीपिकाच मुख्य अभिनेत्री असेल हे जणू ठरलेलंच आहे. मात्र आता संजय लीला भन्साळी यांनी नव्या चेहऱ्याला संधी देण्याचं ठरवलं आहे. संजय लीला भन्साळी त्यांची भाची शर्मिन सहगलला लाँच करत आहे.\nभन्साळी फिल्मनं याची नुकतीच घोषणा केली असून शर्मिन लवकरच भन्साळींच्या तीन मोठ्या चित्रपटात दिसणार आहे. शर्मिनला तीन चित्रपटासाठी करारबद्ध करण्यात आल्याची अधिकृत माहिती भन्साळी प्रोडक्शननं दिली आहे. कोणत्या चित्रपटात शर्मिन दिसणार हे मात्र कळू शकलं नाही. सध्या संजय लिला भन्साळी सलमान खान सोबत काम करत आहेत. सलमान सोबत ते लव्हस्टोरी घेऊन येत आहेत. या चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्रीचा शोध सुरू आहे त्यासाठी प्रियांका चोप्रासोबतच शर्मिनचं नावही चर्चेत आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 ऑस्कर विजेता अभिनेता करणार बॉण्डपटात विलनचा रोल\n2 नवाजलाही वाटतंय बॉलिवूडमध्ये ‘खान’चा जमाना न संपणारा\n3 Pulwama Attack : शहिद जवानाच्या कुटुंबीयांना मानले अक्षय कुमारचे आभार\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/congress-vijay-vadettiwar-speaks-on-coronavirus-update-sterilization-of-vidhan-bhawan-mantralaya-bungalows-of-ministers-st-depot-jud-87-2114043/", "date_download": "2020-09-28T23:03:26Z", "digest": "sha1:NF4FG7JGCR3LUUGANBZQQBWQECCVVDVS", "length": 13044, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Congress vijay vadettiwar speaks on coronavirus update Sterilization of vidhan bhawan mantralaya bungalows of ministers st depot jud 87| मंत्रालय, विधानसभा, मंत्र्यांच्या बंगल्यांचे निर्जंतुकीकरण होणार | Loksatta", "raw_content": "\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nनगरसेवक पुत्राच्या हत्येप्रकरणी सावत्र भाऊ अटकेत\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\nमध्य रेल्वेवर महिला लोकल सुरू करण्यासाठी वाढता दबाव\nमंत्रालय, विधानभवन, मंत्र्यांच्या बंगल्यांचे निर्जंतुकीकरण होणार\nमंत्रालय, विधानभवन, मंत्र्यांच्या बंग���्यांचे निर्जंतुकीकरण होणार\nसध्या राज्यात करोना तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.\nशहरांमध्ये करोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबईत मंत्रालय, विधानभवन, मंत्र्यांचे बंगले, आमदार निवास, सर्व शासकीय कार्यालय, एसटी महामंडळाच्या सर्व बसेसचे निर्जंतुकीकरण करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. पत्रकरांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.\nसध्या राज्यात करोना तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. आताच जनतेला अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. मुंबई, पुणे या भागात करोना रूग्णांची संख्या अधिक आहे, तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवेळी देत असलेल्या निर्देशाचे पालन करून राज्यातील जनतेने सहकार्य करावे असेही ते म्हणाले. करोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मंत्रालय, विधानभवन, आमदार निवास, राज्यातील सर्व विभागाच्या मंत्र्यांचे बंगले, एसटी महामंडळाच्या बसेस, शासकीय कार्यालयांचे निर्जंतुकीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आज आपत्ती व्यवस्थापनासाठी ४५ कोटीचा निधी दिला असला तरी, भविष्यात निधी कमी पडू देणार नाही असं म्हणत त्यांनी सर्वत्र स्वच्छता ठेवण्याचे आवाहनही यावेळी केले.\nकरोना विषाणूचा संसर्ग ही राष्ट्रीय आपत्ती आहे. तेव्हा या राष्ट्रीय आपत्तीत जनतेने सहकार्य करावे, राज्य शासनाच्यावतीने घेतले जाणारे सर्व निर्णय हे जनतेला वाचविण्यासाठी आहे, कुणीही सक्ती किंवा बळजबरीने लादलेला निर्णय नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष आहे. मोठ्या शहरात विषाणू पसरणार नाही याची काळजी घेतली जात आहे. जिल्हा रूग्णालय तथा खासगी दवाखान्यांचे देखील निर्जंतुकीकरण करून घ्यावे, असेही त्यांनी सांगितले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nरत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांचे प्रमाण नियंत्रणात\nमुंबईत करोना रुग्णांच्या एकूण संख्येने ओलांडला २ लाखांचा टप्पा\nCoronavirus : एका दिवसात ३६ टक्के बाधित\nठाणे जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार करोनाबाधित\n‘ती’ घटना धक्कादायक आणि चिंताजनकही\nCorona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले 'हे' मोठे बदल\nनिवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही\n'दिल चाहता है'मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट\nअभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव\n\"ड्रग्जचा आरोप हा चरित्रावर पडलेला काळा डाग\"; ट्रम्प यांच्या ट्विटवर कंगानाची प्रतिक्रिया\nविक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत\nवसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी\nसमाजमाध्यमावर दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची चढाओढ\nभुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण\nपिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे\nतंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी\nआता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार\nमिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार\n1 क्वारंटाइन असणाऱ्यांच्या घरावर स्टिकर लावले जाणार\n2 एपीएमसी मार्केट २५ ते ३१ मार्च राहणार बंद; मुंबई-ठाण्यात जाणवणार भाजीपाल्याची टंचाई\n3 Coronavirus: मुंबईत घरकाम करणाऱ्या महिलेला करोना, आरोग्य अधिकाऱ्यांची उडाली झोप\nपत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/antarrashtriy-ghadamodi-sankirn-bhag-2/", "date_download": "2020-09-28T21:06:03Z", "digest": "sha1:EKQKJHT5XGLTGYKYOKSYSL5AQ4JTGKLW", "length": 10771, "nlines": 213, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "आंतरराष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 2", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 2\nआंतरराष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 2\nआंतरराष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 2\nसंरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी चीनच्या दौरा केला (18 एप्रिल 2016)\nयुरोप हा खंड हिवताप मुक्त झाला असल्याचे जागतिक आरोग्य संघटने जाहिर केले. (21 एप्रिल 2016). हिवतापापासून मुक्त होणारा युरोप हा पहिलाच प्रदेश आहे.\nगुलामगिरीच्या कुप्रथेविरोधात बंड करून गुलामांच्या मुक्ततेसाठी चळवळ उभारणार्‍या अमेरिकन नेत्या हॅरिएट टबमॅन यांचे छायाचित्र 20 डॉलरच्या नोटेवर छापण्याचा निर्णय अमेरिकन सरकारने घेतला (20 एप्रिल 2016)\nइंग्रजी साहित्यीक विल्यम शेक्सपियर यांची 400 वी पुण्यतिथी साजरी (23 एप्रिल 2016) जन्��� 23 एप्रिल 1616.\nवादग्रस्त दक्षिण चीन समुद्रामध्ये चीन उभारणार तरंगते अणुऊर्जा केंद्र.\nअमेरिकेतील एका मार्गाला ‘डॉ. संपत शिवांगी लेन’ असे नाव देण्यात आले आहे. डॉ. शिवांगी अमेरिकेतील भारतीय वंशाचे सामाजिक कार्यकर्ते, अमेरिकेत मेंटल हेल्थ विभागाचे प्रमुख आहेत. आरोग्य क्षेत्रातील सर्वोच्च पदावर जाणारे ते पहिलेच आशियाई व्यक्ती आहेत.\nप्रदूषण नियंत्रित करून पृथ्वीचे तापणे कमी करणे हा संकल्प जागतिक वसुंधरा दिनानिमित्य करण्यात आला. (22 एप्रिल 2016 युनो)\nहरितवायु सर्वाधिक उत्सर्जन करणारा देश अमेरिका होय.\nजगात सर्वाधिक मलेरिया रुग्ण आफ्रिका खंडात आहे. भारतात उत्तर आणि ईशान्यकडील राज्यात प्रामाण अधिक, महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आहेत.\nअमेरिकेतील नेब्रास्का विद्यापीठाने संशोधन प्रकल्पाला ‘भंवरलाल हिरालाल जैन वॉटर फॉर फूड कोलॅबरेटिव्ह प्रोग्राम’ असे नाव दिले आहे.\n2016-30 या दशक वर्षात किमान 10 देशांतून हिवताप समुळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट जागतिक आरोग्य संघटनेने ठरविले आहे.\nजगातील सर्वाधिक हिवताप ग्रस्त देश-आफ्रिका खंडातील अल्जेरिया, वोटस्वाना, केपबर्डे, कोर्मोरोस, दक्षिण आफ्रिका, स्वित्झर्लंड हे देश आहेत. 2020 पर्यंत या देशातून सुमळ उच्चाटन जागतिक आरोग्य संघटनेचे उद्दिष्ट आहे.\nभारताने चीनचे बंडखोर नेते डोलकून इसा, ली जिंगूह रा वोंग यांना व्हिसा नाकारला होता. हे नेते धर्मशाळा येथे लोकशाही आणि चीन या विषयावर होणार्‍या परिषदेला येणार होते.\nजेएफ-17 बी विमान निर्मिती पाकिस्तान व चीन संयूक्तपणे करणार आहेत.\nगहू निर्यात करणारा जगातील अग्रेसर देश – रशिया, अमेरिका, कॅनडा.\nबिकट परिस्थितीत पोटाची खळगी भरण्यासाठी कलेली अन्न चोरीही गुन्हा म्हणून, गृहीत धरता येणार नाही असा इटली सर्वोच्च न्यायालयाने दिला.\nराष्ट्रपती राजवट म्हणजे काय\nRBI कडून कर्जविषयक सार्वजनिक रजिस्ट्रीची स्थापना\nभारत-बांग्लादेश यांच्यादरम्यान भू आणि किनारी जलमार्ग जोडणी करार\nचौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र भारतात स्थापन होणार\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद��धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/there-are-many-benefits-to-eating-eggs/", "date_download": "2020-09-28T22:52:22Z", "digest": "sha1:RCBWBFJI6HI6B3A7IUL47JETKG6FWDX4", "length": 10192, "nlines": 133, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "अंडी खाण्याचे आहेत अनेक फायदे - News Live Marathi", "raw_content": "\nअंडी खाण्याचे आहेत अनेक फायदे\nNewslive मराठी- अंडी खाण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे हृदयविकारापासून बचाव होतो.\n– अंड्यांमधून ऊर्जा, प्रथिने, कार्बोहायड्रेट, कोलीन, व्हिटॅमिन ए,डी,बी-6, बी12, मिळते.\n– अंड्यातील बलक हा डोळे निरोगी राखण्याबरोबरच स्नायूंची झीज रोखण्यासाठीही उपयुक्त आहे.\n– तजेलदार त्वचा, शरीराची वाढ, चेतापेशींना संरक्षण मिळण्यासोबतच सौंदर्य राखण्यासाठीही मदत होते.\n– आम्लपित्ताचा त्राससुद्धा अंडे खाल्ल्याने कमी होतो.\nअशांतता निर्माण केल्यास त्याला योग्य प्रत्युत्तर मिळणार : राष्ट्रपती\nNewsliveमराठी – स्वातंत्र्यदिवसाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासीयांना संबोधित केलं. “यावर्षी दरवर्षीप्रमाणे स्वातंत्रदिनाचा सोहळा मोठ्या पद्धतीनं साजरा केला जाणार नाही. याचं कारणं स्पष्ट आहे. संपूर्ण जग अशा विषाणूचा सामना करत आहे ज्यानं आज सर्व जनजीवन विस्कळीत केलं आहे. तसंच सर्वप्रकारच्या कामांमध्ये अडथळा निर्माण केला आहे,” असं राष्ट्रपती यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी नाव न घेता […]\nकेडगाव येथे डिजिटल प्रशिक्षण अभियान संपन्न\nNewslive मराठी- दौंड तालुक्यातील केडगाव येथील सुभाष बाबुराव कुल विद्यालयात शुक्रवारी (ता.7) डिजिटल प्रशिक्षण अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाचे आयोजन दौंड व महाराष्ट्र महिला आयोग यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आ. राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी हजेरी लावली. याप्रसंगी पोलीस उपअधीक्षक ऐश्वर्या शर्मा, वाखारीच्या सरपंच शोभा शेळके, यवतचे पोलीस […]\nपंजाबमध्ये विषारी दारु प्यायल्याने 21 जणांचा मृत्यू\nNewslive मराठी- पंजाबमधील तीन जिल्ह्यांमध्ये विषारी दारु प्यायल्याने 21 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी याप्रकरणी दंडाधिकारी चौकशीचा आदेश दिला आहे. विभागीय आयुक्तांमार्फत ही चौकशी केली जाणार आहे. अमरिंदर सिंग यांनी घटनेनंतर ट्विट केलं असून दोषींना सोडणार नाही सांगत कडक कारवाईचा इशारा दिल�� आहे. “विषारी दारु प्यायल्याने झालेल्या संशयित मृत्यूंप्रकरणी मी दंडाधिकारी चौकशीचा […]\nअॅव्हेंजर्स एंडगेम’ ने कमवले 186.53 कोटी\nराष्ट्रवादीचे आमदार हनुमंत डोळस यांचे निधन\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nपुण्याचा लॉकडाऊन उठवायला मुख्यमंत्र्यांचा विरोध होता- संजय राऊत\nचंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील पूरस्थिती अजूनही कायम\nनिवडणूक आयुक्त अशोक लवासा यांचा राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/01/news-100157/", "date_download": "2020-09-28T20:54:39Z", "digest": "sha1:HHH4KZINUQWKAHMG24FTWBAIDAX3PACB", "length": 10946, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "गॅस सिलेंडर पोहचले ६११ रुपयांवर ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्याती�� एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar City/गॅस सिलेंडर पोहचले ६११ रुपयांवर \nगॅस सिलेंडर पोहचले ६११ रुपयांवर \nअहमदनगर :- घरगुती सिलेंडरच्या दरात आजपासून ( मंगळवार ) वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात ही दरवाढ करण्यात आली आहे. विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात १५ रूपयांची वाढ करण्यात आली आहे.\nगेल्या महिन्यात १४.२ किलोच्या विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात १५ रूपये ५० पैशांची वाढ करण्यात आली होती. दरवाढीनंतर नगरमध्ये सिलेंडरच्या दरात ५९८ रुपयांवरून ६११ रुपये भाव झाले. दुसरीकडे ओएनजीसी आणि इंडियन ऑईल लिमिटेडद्वारे पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमत कमी करून ३. २३ डॉलर्स प्रति मिलियन ब्रिटिश थर्मल युनिट केल्याची माहिती पेट्रोलिअम प्लॅनिंग अँड अॅनालिसिस सेलकडून देण्यात आली.\n१ ऑक्टोबरपासून पुढील सहा महिन्यांसाठी हे नवे दर लागू असतील. मुंबई आणि चेन्नईमध्ये १४.२ किलोच्या सिलेंडरसाठी अनुक्रमे ५७४. ५० रूपये आणि ६२० रूपये मोजावे लागणार आहेत. तर कोलकात्यामध्ये १४. २ किलोच्या सिलेंडरसाठी ६०५ रूपये मोजावे लागतील. १९ किलोच्या विनाअनुदानित सिलेंडरची किंमत दिल्लीत १ हजार ८५ रूपये, तर मुंबईत १ हजार ३२ रूपये इतकी झाली आहे.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री पर��ानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/28/lack-of-access-to-online-education/", "date_download": "2020-09-28T22:20:38Z", "digest": "sha1:ZZKC4EU2JHJ4OIT74ND3LHGGWW7IK5DG", "length": 11336, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "नेटवर्क मिळत नसल्याने ऑनलाईन शिक्षणाचा बट्ट्याबोळ - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar News/नेटवर्क मिळत नसल्याने ऑनलाईन शिक्षणाचा बट्ट्याबोळ\nनेटवर्क मिळत नसल्याने ऑनलाईन शिक्षणाचा बट्ट्याबोळ\nअहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु झालेल्या नाहीत. परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षण देण्याची सुविधा सुरु करण्याचे आदेश आल्यानंतर अनेक शाळांमधून ऑनलाईन शिक्षणास सुरुवात झाली.\nइयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंतच्या मुलांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. परंतु अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईलच नाहीत. काहींकडे अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल आहेत, त्यांना नेटवर्क मिळत नसल्याने ऑनलाईन शिक्षणाचा बट्ट्याबोळ उडाल्याचे चित्र आहे.\nराज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा उघडण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण द्यावे असे शासनाने सुचविले आहे परंतु याचा फक्त शहरी भागातीलच विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे.\nग्रामीण भागातील विद्यार्थी यापासून वंचित राहिल्याने त्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. सध्या परिसरातून शाळेत जाणारे विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील आहेत.\nशेतीची कामे व जनावरं-ढोरांची निगा राखण्यात शेतकर्‍यांचा वेळ जात असल्याने त्यांनी मुलांना अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल घेऊन दिले खरे परंतु मुले ऑनलाईन अभ्यास करण्याऐवजी त्यावर गेमच जास्त वेळ खेळत बसतात.\nजे गरीब विद्यार्थी आहेत, त्यांच्या कुटुंबाची असा महागडा मोबाईल घ्यायची ऐपत नाही. ते तर या शिक्षण पध्दतीपासून पूर्णपणे वंचित राहिले आहेत.\nत्यामुळे ऑनलाईन शिक्षण पध्दतीचा ग्रामीण भागात बट्ट्याबोळ झाला असून आजही अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत.\nअहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/08/petition-against-pote-couple-rejected/", "date_download": "2020-09-28T21:23:26Z", "digest": "sha1:HSFO65W7NL2FKMSMNUU5YE7DA6CFPYX4", "length": 9526, "nlines": 143, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "पोटे दाम्पत्याविरोधातील याचिका फेटाळली ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Ahmednagar News/पोटे दाम्पत्याविरोधातील याचिका फेटाळली \nपोटे दाम्पत्याविरोधातील याचिका फेटाळली \nअहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- नगराध्यक्ष शुभांगी पोटे व त्यांचे पती नगरसेवक मनोहर पोटे यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवून नंतर भाजप उमेदवाराचा विधानसभा निवडणुकीत प्रचार केला.\nराज्यात महाविकास आघाडी सरकार येताच पुन्हा काँग्रेसचे काम सुरू केल्याने पोटे दाम्पत्याला अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, माजी उपनगराध्यक्ष अख्तर शेख,\nराष्ट्रवादीचे ऋषिकेश गायकवाड, सतीश बोरुडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. सोमवारी सुनावणी होऊन जि��्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी याचिका फेटाळली. अधिकार नसताना याचिका दाखल करणाऱ्यांना दंड करण्याचा इशाराही त्यांनी दिला.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://gharchavaidu.in/blog/", "date_download": "2020-09-28T20:43:06Z", "digest": "sha1:YMYQ4O5SNQDIXL5Y7Z2XRSZOMXFNKPJ4", "length": 16378, "nlines": 137, "source_domain": "gharchavaidu.in", "title": "Blog - घरचा वैदू", "raw_content": "\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nत्रिकटू या संज्ञेने आयुर्वेदात ओळखल्या जाणाऱ्या सुंठ, मिरी व पिंपळी यांच्यातील भूक वाढविण्याच्या गुणात मिरी श्रेष्ठ आहे. आयुर्वेदशास्त्राप्रमाणे सर्व रोगांचे मूळ कारण बहुधा अग्निमांद्य हे […]\nमिरची : खावी न खावी\nमीठ-मिरची या जोडशब्दांनी आपल्याला रोजच्या व्यवहारात इतकी सवय झाली आहे की, स्वयंपाकघरात त्याशिवाय आपले काहीच चालत नाही. क्वचित काही प्रांतांत किंवा काही प्रदेशांत स्वयंपाकात मिरचीऐवजी […]\nबडीशेप हे एक उत्तम औषध आहे हे फारच थोडय़ांना माहीत आहे. बडीशेपेचे बरेच प्रकार आहेत. नेहमी बाजारात मिळणाऱ्या जाड बडीशेपेपेक्षा मध्य प्रदेशातील इंदोरकडची बारीक बडीशेप […]\nताज्या कोथिंबिरीच्या अभावी धने वापरावे. मात्र ते किडके नसावेत. धने अतिथंड आहेत. पण रुची उत्पन्न करतात. लघवीची आग, खूप घाम येणे, लघवी कमी होणे, खूप […]\nदालचिनी मसाल्याच्या पदार्थात अत्यावश्यक आहे. यात सिनॅमम नावाचे तेल असते. पाण्यापेक्षा वजनाने हे तेल जड असते. दालचिनी गुणाने तीक्ष्ण, उष्ण, रूक्ष, पित्तकर, वजन घटविणारी, चवीने […]\n उष्ण प्रकृतीच्या व्यक्ती सोडल्या तर […]\nजिरे एक मसल्यातील पदार्थ आहे. जेवणाला रुचकर चव आणण्यात जिऱ्याचा वाटा मोठा असतो. जिरे केवळ खाण्यासाठी मर्यादीत नाही तर आपल्याला आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जिऱ्याचा […]\nकारळे किंवा खुरसणी ही एक तेलजन्य बी आहे. त्यापासून केलेली कारळ्याची चटणी हा महाराष्ट्रीय जेवणातील एक जिन्नस आहे. खुरासानी, कारळे, काळे […]\nजुलाब-हगवण-अतिसार हा मुलांचा नंबर एकचा शत्रू आहे. लहान मुलांच्या मृत्यूच्या कारणांमध्ये जुलाब-अतिसार या आजारांचे सगळयात वर नाव येते. जुलाब-अतिसारांमुळे मृत्यू होतातच, […]\nवातावरणातील तापमान वाढून आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.उन्हाळ्याच्या आहारामधील सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी/द्रव पदार्थ. वातावरणातील उष्णतेमुळे व त्यामुळे येणाऱ्या घामामुळे शरीरातील द्रवांश कमी होत […]\nउन्हाळ्यात डोळे येणे हा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. उन्हाळय़ात गरम हवेमुळे डोळय़ांचे अश्रू वाळतात, कोरडय़ा डोळय़ाच्या तक्रारी जास्त जाणवतात. सतत डोळे चिकटणे, लाल होणे, […]\nरंग खेळा पण जपून ….\nपाणीटंचाई लक्षात घेता, यंदाची होळी पाण्याविना साजरी करण्याचा संकल्प करायला हवा. कोरडे रंग वापरून होळी खेळली तरी रंगांमधल्या रसायनांमुळे ते रंग काढताना भरपूर पाणी वापरावं […]\nत्रिकटू या संज्ञेने आयुर्वेदात ओळखल्या जाणाऱ्या सुंठ, मिरी व पिंपळी यांच्यातील भूक वाढविण्याच्या गुणात मिरी श्रेष्ठ आहे. आयुर्वेदशास्त्राप्रमाणे सर्व रोगांचे मूळ कारण बहुधा अग्निमांद्य हे असते. अग्नीचे बळ वाढविण्याकरिता शेकडो पदार्थ, औषधे […]\nमिरची : खावी न खावी\nमीठ-मिरची या जोडशब्दांनी आपल्याला रोजच्या व्��वहारात इतकी सवय झाली आहे की, स्वयंपाकघरात त्याशिवाय आपले काहीच चालत नाही. क्वचित काही प्रांतांत किंवा काही प्रदेशांत स्वयंपाकात मिरचीऐवजी मिरी वापरतात. पण मिरची नाही असा स्वयंपाक […]\nबडीशेप हे एक उत्तम औषध आहे हे फारच थोडय़ांना माहीत आहे. बडीशेपेचे बरेच प्रकार आहेत. नेहमी बाजारात मिळणाऱ्या जाड बडीशेपेपेक्षा मध्य प्रदेशातील इंदोरकडची बारीक बडीशेप गोड चवीची असते. बडीशेप रुचकर आहे. तोंडाला […]\nताज्या कोथिंबिरीच्या अभावी धने वापरावे. मात्र ते किडके नसावेत. धने अतिथंड आहेत. पण रुची उत्पन्न करतात. लघवीची आग, खूप घाम येणे, लघवी कमी होणे, खूप तहान लागणे, विषारी पदार्थाची अॅलर्जी, अंगाला खाज […]\nदालचिनी मसाल्याच्या पदार्थात अत्यावश्यक आहे. यात सिनॅमम नावाचे तेल असते. पाण्यापेक्षा वजनाने हे तेल जड असते. दालचिनी गुणाने तीक्ष्ण, उष्ण, रूक्ष, पित्तकर, वजन घटविणारी, चवीने मधुर व कडवट आहे. भारतात वापरल्या जाणाऱ्या […]\n उष्ण प्रकृतीच्या व्यक्ती सोडल्या तर तीळ व तिळाचे तेल यासारखी; निरोगी, निकोप […]\nजिरे एक मसल्यातील पदार्थ आहे. जेवणाला रुचकर चव आणण्यात जिऱ्याचा वाटा मोठा असतो. जिरे केवळ खाण्यासाठी मर्यादीत नाही तर आपल्याला आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जिऱ्याचा उपयोग औषध म्हणून केला जात आहे. जिऱ्यामध्ये […]\nकारळे किंवा खुरसणी ही एक तेलजन्य बी आहे. त्यापासून केलेली कारळ्याची चटणी हा महाराष्ट्रीय जेवणातील एक जिन्नस आहे. खुरासानी, कारळे, काळे तीळ, रामतीळ या विविध नावांनी जिऱ्यासारखे पण […]\nजुलाब-हगवण-अतिसार हा मुलांचा नंबर एकचा शत्रू आहे. लहान मुलांच्या मृत्यूच्या कारणांमध्ये जुलाब-अतिसार या आजारांचे सगळयात वर नाव येते. जुलाब-अतिसारांमुळे मृत्यू होतातच, पण वाचलेल्या मुलांच्या आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम […]\nवातावरणातील तापमान वाढून आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.उन्हाळ्याच्या आहारामधील सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी/द्रव पदार्थ. वातावरणातील उष्णतेमुळे व त्यामुळे येणाऱ्या घामामुळे शरीरातील द्रवांश कमी होत जातो. हा द्रवांश कमी पडल्यामुळे अशक्तपणा, पायाला […]\nवाचा घरचा वैदू तुमच्या मोबाइल वर\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग ची सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट/सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nतों��, कान आणि नाकाचे रोग\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\nअजीर्ण अतिसार आम्लपित्त आव पडणे उचकी उच्च रक्तदाब उलटी एसिडीटी कफ कान कारळे कावीळ क्षय रोग खोकला गोळा सरकणे (बेंबी सरकणे ) चक्कर चटणी जिरे जुलाब डाग डोकेदुखी डोळे येणे डोळ्याखालचे काळे घेरे तीळ दमा दात दालचिनी धने पोट दुखणे पोटदुखी पोटातील कृमि पोटातील गॅस फिट बडीशेप भस्मक मळमळ मिरची मिरी मेंदूची ताकद वाढवा शारीरिक दुखणे सर्दी-पडसे सुरकुत्या हगवण हाय ब्लड प्रेशर हृदय रोग\nगोळा सरकणे (बेंबी सरकणे )\nघरचा वैदू हिंदी में देखिए\nघरचा वैदू हिंदी में देखिए\n\"घरचा वैदू\" मध्ये दिलेली माहिती अनुभवावर आधारित आहे. शरीराच्या प्रकृति प्रमाणे प्रयोगाच्या पूर्वी वैद्याचा सल्ला घ्यावा.\nहृदय आणि फुफ्फुसाचे रोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-paryatan-nepal-kathmandu-aparna-sawant-marathi-article-4149", "date_download": "2020-09-28T20:39:31Z", "digest": "sha1:7VJV66ZZA72Z3WSAGKE34W2J72EYJZBI", "length": 23061, "nlines": 116, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Paryatan Nepal Kathmandu Aparna Sawant Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 29 मे 2020\nनेपाळ, आपला सख्खा शेजारी. जवळच असल्यामुळे काय केव्हाही जाता येईल म्हणून न बघताच राहिलेला देश यंदा ठरवलेच, की नेपाळच्या काठमांडूची तरी सफर करायचीच. पूर्व, पश्‍चिम व दक्षिणेला भारतीय सीमा व उत्तरेला चीनची सीमा असलेला, पृथ्वीवरील १४७.१८ चौ.किमी जागा व्यापलेला. बशीच्या आकाराचा एक छोटा देश यंदा ठरवलेच, की नेपाळच्या काठमांडूची तरी सफर करायचीच. पूर्व, पश्‍चिम व दक्षिणेला भारतीय सीमा व उत्तरेला चीनची सीमा असलेला, पृथ्वीवरील १४७.१८ चौ.किमी जागा व्यापलेला. बशीच्या आकाराचा एक छोटा देश पूर्वी जगातील एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून ओळखला जाणारा देश. आता मात्र तो नेपाळ फेडरल डेमोक्रॅटिक रिपब्लिकन देश आहे. त्यांची राष्ट्रीय भाषा नेपाळी असून हिंदू व बौद्ध धर्मीय लोक जास्त आहेत. भारतीयांना नेपाळला जाण्यासाठी पासपोर्ट किंवा आपले निवडणूक ओळखपत्रसुद्धा चालू शकते. नेपाळची विशेषता म्हणजे -\n१) जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट २) माता कुमारी - लिविंग गॉडेस ३) लुम्बिनी - भगवान गौतम बुद्धांचे जन्मस्थान ४) जनकपूर धाम - देवी सीतेचे जन्मस्थान\nनेपाळची राजधानी काठमांडूचे नाव काष्टमंडप टेंपलवरून पडले आहे. मुंबईहून काठमांडूला जाण्यासाठी डायरेक्‍ट फ्लाइट आहेत. त्या महाग असल्यामुळे आम्ही एअर इंडियाच्या फ्लाइटने व्हाया दिल्ली काठमांडूच्या त्रिभुवन एअरपोर्टवर उतरलो. आम्ही काठमांडूमधील ललितपूर भागातील जामसीरवेल नामक उच्चभ्रू वस्तीतील एका हॉटेलमध्ये उतरलो. आजूबाजूला बरेच परदेशी नागरिक दिसत होते. आमच्या समोरच ताज विवांता हे पंचतारांकित हॉटेल होते. आपल्या मानाने इथे टॅक्‍सी बऱ्याच महाग वाटल्या. मीटर वगैरे नसल्यामुळे किती पैसे लागतील याचा अंदाज येत नाही. काठमांडूला भेट देण्याचा मुख्य उद्देश होता, भगवान श्री पशुपतिनाथाचे दर्शन घेणे. श्री पशुपतिनाथ मंदिर भगवान श्रीशंकराचे एक जगप्रसिद्ध मंदिर आहे. हजारो शिवभक्त महाशिवरात्रीला इथे दर्शनाचा लाभ घेतात. एरवीसुद्धा हे मंदिर भक्तांनी नेहेमीच गजबजलेले असते. पवित्र बागमती नदीच्या निसर्गरम्य काठावर वसलेले हे शिव मंदिर म्हणजे असंख्य छोट्या छोट्या मंदिरांचा समूह आहे. मुख्य मंदिर पॅगोडा शैलीतील असल्यामुळे खूपच आकर्षक दिसते. हे काठमांडूतील सर्वांत जुने हिंदू मंदिर आहे. १९७९ मध्ये युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून मान्यता दिली आहे. नक्की कधी बांधले ते सांगता येत नाही. इ.स.पू. ४०० मध्ये बांधले असावे असे म्हणतात. आपल्या सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे असे हे शिवलिंग आहे. अशी कथा सांगतात, की एकदा भगवान शिवपार्वती कैलासाहून फिरायला निघाले. बागमती नदीचा परिसर निसर्गाच्या विशेष मेहेरबानीमुळे अतिशय नयनरम्य आहे. हा परिसर पाहिल्यावर भगवान त्याच्या इतके प्रेमात पडले, की त्यांनी पार्वतीदेवीसह इथेच राहण्याचे ठरवले. कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी हरणाचे रूप घेतले. ब्रह्मा शिवांना शोधत बागमती किनारी आले व त्यांनी हरणाच्या रूपातील शिवपार्वतीला ओळखले. सुरुवातीला शिवांनी नकार दिला. शेवटी ते तयार झाले. म्हणाले, की आम्ही हरणाच्या रूपामध्ये इथे राहिलो म्हणून शिव इथे पशुपतिनाथ म्हणून ओळखले जातील. असे म्हणतात की जो कुणी श्री पशुपतिनाथांचे दर्शन घेईल, तो पुन्हा पशू योनीत जन्माला येणार नाही. हे शिवलिंग पाच मुखी आहे, चार दिशांना चार व पाचवे वरच्या दिशेला. चारी मुखांवर एका हातात कमंडलू व दुसऱ्या हातात रुद्राक्ष माळा आहे. मुख्य मंदिराच्या चार दिशांना चांदीचे दरवाजे आहेत. पश्‍चिम दरवाजासमोर भव्य नंदी आहे. केदारनाथबरोबर पशुपतिनाथ दर्शन घेतल्यावर १२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण होते.\nहे नेपाळमधील तिसरे मोठे शहर कला व संस्कृतीचा अनमोल वारसा जपणारे हे शहर. एप्रिल २०१५ च्या मोठ्या भूकंपामुळे या शहराची बरीच हानी झालेली आहे. या शहराची स्थापना इ.स.पू. ३०० मध्ये किरात वंशाच्या राजाने केली. पावसाअभावी या भागामध्ये प्रचंड दुष्काळ पडत असे. त्यावेळी असा समज होता, की मच्छिंद्रनाथ पाऊस घेऊन येतील व दुष्काळाचे निवारण करतील. म्हणून आसामहून राहोमच्छिंद्रनाथ यांची मूर्ती आणण्यात आली. मूर्ती आणणाऱ्या तिघांपैकी एकाचे नाव होते ललित. ललितच्या प्रयत्नामुळे ललितपूर असे नाव पडले. मे महिन्यात इथे श्री मच्छिंद्रनाथ रथ यात्रा निघते. ललितपूर पाटणची रचना बुद्ध धर्मचक्राच्या आकाराची केलेली आहे. शहराच्या चारही कोपऱ्यांवर अशोक स्तूपाची रचना केलेली आहे व मध्यभागी पाचवा स्तूप आहे. सम्राट अशोकाने आपली कन्या चारुमतीसह ललितपूर पाटणला भेट दिली आहे. १२०० हून अधिक बुद्धिस्ट मॉन्युमेंट या शहरात आपल्याला पाहावयास मिळतात. सर्वांत महत्त्वाचे आहे पाटण दरबार स्क्वेअर. युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून जपलेले आहे. ललितपूर राजाचा रॉयल पॅलेस आपले लक्ष वेधून घेतो. दरबार स्क्वेअर नेवारी शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. सर्वत्र आकर्षक लाल विटांची जमीन दिसते. आतील भागात खूप सारी छोटी छोटी मंदिरे आहेत. हिंदू व बुद्ध देवळांचे दरवाजे, खिडक्‍या अतिशय आकर्षकपणे कोरीव काम केलेल्या आहेत. कोरीव कामाचे असंख्य नमुने आपल्याला इथे दगडात, धातूमध्ये, टेराकोटामध्ये पाहायला मिळतात. सगळे कलाकार आपल्या वस्तू इथे विक्रीसाठी ठेवतात. म्हणून संपूर्ण ललितपूर पाटण शहर एक खुल्या म्युझियमसारखे भासते. तिथे एक भीमाचे मंदिरपण पाहायला मिळाले, भीमसेन मंदिर नावाचे. तिथले लोक असे मानतात, की भीमसेन मंदिरात नतमस्तक झाल्यावर भरभराट होते.\nकाठमांडूला आल्यावर ललितपूर पाटणला भेट द्यायलाच हवी. आपण एका वेगळ्याच कलेच्या जगात वावरल्याचा अनुभव घेतो. पर्यटकांसाठी इथे जुन्या घरांना आकर्षक अशा रेस्टॉरंट व हॉटेलमध्ये परिवर्तित केलेले आहे. आम्ही अशाच एका याला नावाच्या रेस्टॉरंटमध्ये मोमोज व मसाला चहाचा आस्वाद घेतला. नेपाळी आदरातिथ्याने भारावून गेलो. म्हणून मोमोज व चहा कायम लक्षात राहिला.\nनेपाळची सांस्कृतिक राजधानी असलेले हे एक प्राचीन शहर आहे. १८ व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत येथील पूर्वजांनी भक्तपूर एक स्वतंत्र देश म्हणून जपणूक केली. चहू बाजूंनी संरक्षक भिंती व येण्याजाण्यासाठी मोठाले दरवाजे. भक्तपूर सात चौ.किमी जागेवर पसरलेले असून, जवळजवळ लाखभर लोक इथे राहतात. बहुतेक जण हस्तकला कारागीर, पॉटरी व्यावसायिक आणि नोकरी करणारे आहेत. हिंदू व बौद्ध इथे गुण्यागोविंदाने नांदताना दिसतात. पॅगोडा व शिखर शैलीतील मंदिरे इथे पाहायला मिळतात. राजवाडा व जुनी कलात्मक घरे हा इथला सांस्कृतिक व ऐतिहासिक ठेवा आहे. भक्तपूर दरबार चौक वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून १९७९ मध्ये नोंद केलेला आहे. इथले नेवारी लोक त्यांचे सण, भजन, पूजन, जत्रा फार धामधुमीत साजरे करतात. पारंपरिक नेवारी वेशात नृत्य, गाणी, भजने सुरू असतात. एक वेगळाच अनुभव येतो. म्हणून परदेशी पर्यटकांचा इथे नेहमीच राबता असतो. भक्तपूर दरबार चौक दगडी कोरीव मूर्त्या, धातूंच्या मूर्त्या व लाकडी कोरीव कामाचा सुंदर नमुना आहे. सोनेरी प्रवेशद्वार, राजा भूपतिन्द्र मालाचा पुतळा, नॅशनल आर्ट गॅलरी, ५५ खिडक्‍या असलेला राजवाडा, अनेक पुरातन देवळे, इथली मुख्य आकर्षणे आहेत.\nदत्तात्रय चौक हा भक्तपूरचा सर्वांत जुना भाग आहे. ओपन म्युझियम म्हणून ओळखला जातो. लाकडी कोरीव काम पाहून अचंबित व्हायला होते. दत्तात्रय व भीमसेन मंदिर इथे आहे. २०१५ च्या भूकंपामुळे बरीच पडझड झालेली आहे. पुन्हा नीट करण्याचे काम सुरू आहे. भक्तपूर नगरपालिका या सगळ्यांची काळजी घेते. इथे प्रवेश शुल्क सार्क देशाच्या नागरिकांना थोडे कमी आहे. इतर परदेशी नागरिकांना जास्त आहे. (नऊ अमेरिकन डॉलर). भक्तपूरचे दही फारच प्रसिद्ध आहे. आम्हीही ते चाखले. अप्रतिम चव कधीच विसरू शकणार नाही. भक्तपूर नगरपालिकेची इमारत लाल दगडांची इतकी आकर्षक होती, की फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. संपूर्ण दिवस भक्तपूरमध्ये कसा गेला ते कळलेच नाही.\nबुद्ध धर्मीयांचे सर्वात पवित्र स्थान म्हणजे काठमांडूतील स्वयंभूनाथ टेंपल. एका डोंगरावर असल्यामुळे ३६५ पायऱ्या चढाव्या लागतात. साधारण २५०० वर्षे जुना हा स्तूप आहे. भोवताली छोटी स्तूप व छोट्या मंदिरांनी हा सगळा परिसर तयार झालेला आहे. स्तूपाच्या तळाला एक मोठा गोलाकार डोम असतो. त्यावर चौकोनी बैठक असते. त्यावर चारी बाजूंना बुद्धाचे डोळे, भुवया व नाक रंगवलेले असते. डोळे ज्ञान आणि करुणा दर्शवतात. बुद्ध लोकांची इथे गर्दी असतेच, पण हिंदूपण इथे मोठ्या संख्येने भेट द्यायला येतात. हे पवित्र धार्मिक स्थान तर आहेच, पण निसर्गाने कृपांकित असलेले रमणीय ठिकाण आहे. म्हणून हा परिसर गर्दीने फुललेला असतो. वरून काठमांडू व्हॅलीचे नेत्रसुखद दर्शन होणे म्हणजे आनंदच आनंद\nकाठमांडूला जाऊन वरील चार स्थळांना भेट दिल्यामुळे खूप आनंद व समाधान वाटले. तिथल्या नेवारी कुटुंबात जेवणाचा आस्वाद घेण्याचा अनुभवही आम्हाला आला. नेवारी पद्धतीच्या कमी मसाल्यातील चवदार भाज्या, आपल्या खिरीसारखा एक गोड पदार्थ खूपच अप्रतिम त्यांच्या आदरातिथ्य व आपुलकीने जेवणाची गोडी अधिकच वाढली. अशी ही काठमांडूची सफर कायम लक्षात राहील.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/2401/", "date_download": "2020-09-28T20:58:52Z", "digest": "sha1:CNDIXZ3EST5S3SZZ2VYUGJRE7GBP5IC7", "length": 18644, "nlines": 89, "source_domain": "aajdinank.com", "title": "विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि भवितव्याचा विचार करूनच अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा शासनाचा निर्णय – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत - आज दिनांक", "raw_content": "\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nविद्यार्थ्यांचे आरोग्य आणि भवितव्याचा विचार करूनच अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा शासनाचा निर्णय – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत\nराज्य समितीच्या शिफारशी आणि कुलगुरूंच्या सूचना केंद्रबिंदू मानूनच पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय\nमुंबई, दि. ९ : राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरू आणि राज्य समितीच्या शिफारशींना केंद्रबिंदू मानूनच पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्य���चा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.\nश्री.सामंत म्हणाले, लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि भवितव्याचा विचार करून पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली आहे, यामध्ये केवळ विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आणि राज्यातील कोविड – 19 च्या वाढत्या प्रादुर्भावाची सद्यस्थिती पाहता राज्यातील कोणतेही विद्यापीठ परीक्षा घेऊ शकत नाही, अशी शिफारस अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि राज्य समितीने केल्यामुळे राज्य शासनाने अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे.\nदिनांक ६ एप्रिल २०२० रोजी उच्च व तंत्र शिक्षण विभागाची पहिली बैठक झाली. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा कशा घ्यायच्या याची पडताळणी करण्यासाठी एक राज्य समितीची स्थापना करण्यात आली. सहा व्यक्तींची ही समिती स्थापन करण्यात आली होती. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर हे त्या समितीचे प्रमुख होते. त्यानंतर दि.२९ एप्रिल रोजी यूजीसीच्या मार्गदर्शक सूचना आल्या. त्यामध्ये कोरोनाच्या परिस्थितीत राज्य शासनाने निर्णय घ्यावा आणि विद्यापीठांना मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात असे सांगण्यात आले होते.\nराज्य समितीने दिनांक ६ मे २०२० रोजी आपला अहवाल राज्य शासनास सादर केला. त्यानंतर राज्यपाल महोदय यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली आणि शासनाने समितीचा अहवाल स्वीकारला. त्यानंतर खात्याचा मंत्री म्हणून केवळ विद्यार्थी हित लक्षात घेत, दिनांक १७ मे २०२० रोजी विद्यापीठ अनुदान आयोगास (यूजीसी) अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची विनंती करणारे पत्र लिहिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून परीक्षा रद्द करण्याची विनंती केली होती.\n‌एटीकेटीच्या विद्यार्थ्यांबाबत १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंनी आपला निर्णय सर्वानुमते राज्य सरकारला पाठविला आहे. ज्यामध्ये सरासरी गुण देऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची शिफारस केली आहे. तसेच सरासरी गुण देऊनही जर एटीकेटीचा विद्यार्थी उत्तीर्ण होणार नसेल तर त्याला विशेष सवलत म्हणून ग्रेस मार्क देण्याची शिफारस सुध्दा करण्यात आली आहे. राज्य सरकार स���्व निर्णय सर्व कुलगुरू यांच्याशी चर्चा करूनच घेत आहे.\nसध्याच्या परिस्थितीत परीक्षा घ्यायच्या असतील तर कन्टेन्मेंट झोनमधील विद्यार्थी आणि गावी गेलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा कशी द्यायची, पेपर सेट करणे, पेपर तपासणी, विशेषतः कंन्टेन्मेट झोनमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी क्वारंटाइन सुविधा कशी असेल असे अनेक प्रश्नही उपस्थित होताहेत. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक सूचना देणे आवश्यक होते.\nसर्व निर्णय हे कुलगुरूंशी चर्चा करूनच घेतले जातात. राज्य शासन कुलगुरूंशी चर्चा करीत नाही हा अपप्रचार केला जात आहे हे चुकीच आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून विद्यापीठांच्या अडचणी आणि प्रश्नांना सोडवण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली जात आहे. विशेषतः विद्यापीठांना आवश्यक ती सर्व मदत राज्य शासन करीत आहे. शासनाची भूमिका प्रामाणिक आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर कोणीही राजकारण करू नये, अशी सर्वांना विनंती आहे.\nपदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊ नयेत असे पत्र विद्यापीठ अनुदान आयोगास पाठविले आहे. ज्यामध्ये कोरोना रूग्ण संख्येत आज भारत जगामध्ये तिसऱ्या स्थानी असून, महाराष्ट्र हे सर्वाधिक कोरोना बाधित राज्य आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये अंतिम वर्षाच्या सत्राच्या दहा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची परिक्षा घेणे अतिशय जिकीरीचे होणार आहे. तसेच त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक, पूरक कर्मचारी तसेच इतर यंत्रणांचे स्वास्थ धोक्यात येऊ शकेल.\nसध्या विविध शैक्षणिक संस्था, वसतीगृहे आणि इतर सुविधा या विलगीकरणासाठी तसेच कोरोना संबंधित इतर कारणांकरिता प्रशासनाद्वारे अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बहुतांशी विद्यार्थी हे त्यांच्या मूळ गावी परतले असल्याने, परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांचा परतीचा प्रवास, त्यांची निवास व भोजन व्यवस्था या चिंतेच्या बाबी आहेत. असे केल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊन त्यांच्या भवितव्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच काही इतर राज्यांमध्ये तसेच देशांमध्ये परिक्षा घेतल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना सदर विषाणूची लागण झाल्याच्या घटना घडल्या आहेत असेही श्री. सामंत यांनी या पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले आहे.या पत्रकार परिषदेस उ��्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित होते.\n← औरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवसात 334 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nऔरंगाबादेत आजपासून कडक संचारबंदी ,वाचा काय सुरु ,काय बंद राहणार \nएफडीएकडून कोरोना उपचारासाठीच्या इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कारवाई\nकोरोनाचा मुकाबला, गरीबांचे कल्याण, आत्मनिर्भर भारत, ऐतिहासिक निर्णय\nचक्रीवादळ : मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व विभागांनी दक्ष राहा – जिल्हाधिकारी\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n१९ हजार ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी; ११ हजार ९२१ नवीन, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के – आरोग्यमंत्री\nरेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू ,181 रुग्णांची नव्याने भर\nमहाराष्ट्र मुंबई संगीत सांस्कृतिक\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nमुंबई शिक्षण संगीत सांस्कृतिक\nभारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/Dibrugarh", "date_download": "2020-09-28T20:38:04Z", "digest": "sha1:WF4XFBD7Y7VKON2CFJMBQCOSOBSWKPK5", "length": 6086, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदिब्रुगढ, आसाम : करोना संकटाचं दुर्गा पू���ेवरही सावट\n.... म्हणून त्याने राजधानीत '५ बॉम्ब' असल्याचे केले ट्विट\nआसाम: नदीखालील तेलाची पाइपलाइन फुटली\nप्रजासत्ताक दिनी आसाममधील ३ जिल्ह्यांत ५ स्फोट\nCAA विरोध: आसू कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे\nबिबट्याला ठार मारून त्याच्या मांसाचं गावजेवण घातलं\nआसाम: वन विभागाकडून बिबट्या जेरबंद\nनागरिकत्वः गुवाहाटीत आंदोलनकर्त्यांवर गोळीबार, दोघांचा मृत्यू\nईशान्य भारतात कॅबला विरोधः अमित शहांचा अरुणाचल दौरा रद्द\nकॅबला विरोधः त्रिपुरामधील १० जिल्ह्यात निमलष्करी दल तैनात\nकॅबविरोधात दिब्रुगड येथे जोरदार निदर्शने\nकॅबविरोधात ईशान्य भारतातील नागरिकांची निदर्शने\nमालगाडीचे सात डबे घसरले\nआसामः मालगाडीचे ७ डब्बे घसरले\nआसामच्या डिब्रूगडमध्ये २ हत्ती मृत्यूमुखी\nदुर्गेच्या 'या' मूर्तीनं वेधलं भाविकांचं लक्ष\nअर्जुन वाजपेयीनं पुन्हा अशक्य ते शक्य केले Samsung Galaxy M30s च्या सिंगल चार्जवर केला ३७०० किमीचा पूर्व ते पश्चिम प्रवास\nbogibeel bridge : हेलिकॉप्टर घोटाळ्यातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या: मोदी\nपंतप्रधानांच्या हस्ते झाले भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग पुलाचे उद्घाटन\nपी. ए. संगमांचा जीवनप्रवास\n४०० स्थानकांत विनामूल्य वायफाय\nपंतप्रधान मोदी भारतातील नदीवरील सर्वात लांबीच्या पुलाचे उद्घाटन करणार\nअरुणाचलः गोल्डन पॅगोडा बनला आकर्षणाचे केंद्र\nतेलाच्या सहा टँकरना भीषण आग\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/mumbai/bjp-leader-chandrakant-patil-retains-position-of-bjp-maharashtra-president-and-mla-mangal-prabhat-lodha-as-a-mumbai-bjp-president/", "date_download": "2020-09-28T21:14:26Z", "digest": "sha1:NRSULSPRP7CVAXLLRJGTPPSDELVOQF62", "length": 22626, "nlines": 156, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "चंद्रकांत पाटील भाजप प्रदेशाध्यक्षपदी कायम, मुंबई अध्यक्ष पदी मंगल प्रभात लोढा | चंद्रकांत पाटील भाजप प्रदेशाध्यक्षपदी कायम, मुंबई अध्यक्ष पदी मंगल प्रभात लोढा | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSarkari Naukri | महाराष्ट्र ग्राम विकास विभागात 288 पदांची भरती IPL 2020 | मुंबईने नाणेफेक जिंकली | आरसीबी करणार पहिली फलंदाजी सुशांतच्या वकिलांना मुंबई पोलिसांचं महत्व पटलं | CBI व बिहार पोलिसांबाबत वक्तव्य सेना खासदाराची ती मोठी चूक | फोटो शदीह भगतसिंह यांचा | नाव चंद्रशेखर आझाद यांचं शिवसेना सोबत आली नाही तर, राष्ट्रवादीनं युतीसाठी एकत्र यावं - आठवले Unlock 5 | रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची माहिती MPSC Prelims Exam 2020 | उमेदवारांचे Admit Card डाउनलोडसाठी उपलब्ध\nMarathi News » Mumbai » चंद्रकांत पाटील भाजप प्रदेशाध्यक्षपदी कायम, मुंबई अध्यक्ष पदी मंगल प्रभात लोढा\nचंद्रकांत पाटील भाजप प्रदेशाध्यक्षपदी कायम, मुंबई अध्यक्ष पदी मंगल प्रभात लोढा\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 8 महिन्यांपूर्वी | By अमेय पाटील\nनवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी ही घोषणा केली. चंद्रकांत पाटील महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षपद सांभाळतील, तर आमदार मंगलप्रभात लोढा यांनाही पुन्हा मुंबई अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आलं आहे.\nभारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda ने श्री @ChDadaPatil को महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी का अध्यक्ष और श्री @MPLodha को मुंबई महानगर भारतीय जनता पार्टी का अध्यक्ष नियुक्त किया\nराज्यातील विधानसभा निवडणुका अगोदर या दोघांनाही पक्षाच्यावतीने ही जबाबदारी देण्यात आली होती. आता त्यांची पुन्हा निवड केली गेली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळवून देऊ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.\nदरम्यान, राज्यातील मागील विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाला म्हणावे, तसे यश मिळवता आले नाही. तरीही भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची पुन्हा नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे, चंद्रकांत पाटील हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात. तर, दुसरीकडे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगलप्रभात लोढा यांच्याऐवजी आशिष शेलार यांच्याकडे मुंबई भारतीय जनता पक्षाचं अध्यक्षपद देण्याची चर्चा होती. मात्र, मंगलप्रभात लोढा यांनाच मुंबई अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे.\nमहत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.\nमागील बातमी पुढील बातमी\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारासाठी दिल्लीला रवाना, मुख्यमंत्रीपद सोडणार\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृती कारणास्तव सध्या गोव्यातील राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारासाठी आज सकाळीच दिल्लीला रवाना झाले. त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात येणार आहे. पर्रीकर ६ सप्टेंबरला अमेरिकेतून उपचार घेऊन परतले. मागील ७ महिन्यांपासून आजाराने त्रस्त असलेल्या मनोहर पर्रीकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्रीपद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याचं सूत्रांनी सांगितलं.\nराष्ट्रपतींकडून रंजन गोगई यांची भारताचे ४६वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती\nभारताचे ४६वे सरन्यायाधीश म्हणून रंजन गोगई यांची आज राष्ट्रपतींकडून नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायाधीश रंजन गोगई ३ ऑक्टोबरपासून त्यांचा पदभार स्वीकारतील. आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर राष्ट्रपतींनी ही नियुक्ती केली आहे.\nशक्तिकांत दास यांची आरबीआयच्या गव्हर्नरपदी निवड\nआरबीआयच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती झाली आहे. शक्तिकांत दास हे माजी केंद्रीय अर्थ सचिव आहेत. सध्या ते अर्थ आयोगाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. कालच उर्जित पटेल यांनी तडकाफडकी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्याने अर्थव्यवस्थेत खळबळ माजली होती.\nनागपूर भाजप: खून प्रकरणात जन्मठेप झालेल्या गुन्हेगाराला उपाध्यक्ष पद बहाल\nएका हत्या प्रकरणात जिल्हा आणि सत्र न्यायालयातून जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नरेंद्र सिंह दिगवा उर्फ डल्लू सरदार याला भाजपाने उत्तर नागपूर मंडळाचा झोपडपट्टी आघाडीचा उपाध्यक्ष पद बहाल केले आहे . विशेष म्हणजे शहरभर त्याच्या समर्थकांनी अभिनंदनाचे फलक झळकावले आहेत.\nन्या. रंजन गोगोई यांची सर्वोच्च न्यायालयाचे ४६ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज न्या. रंजन गोगोई यांची सर्वोच्च न्यायालयाचे ४६ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. आज सकाळी १०.४५ वाजता राष्ट्रपती भवनामध्ये शपथ विधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होत.\nअमित ठाकरेंची मनसेच्या नेते पदी निवड; बाळा नांदगावकरांनी ठराव मांडला\nराज ठाकरे यांच्या मनसेचं पहिलंच महाअधिवेशन २३ जानेवारीला म्हणजे आज बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी होत आहे. मागील अनेक दिवसांपासून या महाअधिवेशनाची तयारी सुरु होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक मुंबईत येत आहेत. मुंबईतील गोरेगाव इथल्या एग्जिबिशन सेंटर इथे सकाळी ९ वाजता या अधिवेशनाला सुरुवात झाली.\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nIFSC: २३ मार्च २०१८, सभागृहाला वेळ मारू उत्तर, प्रयत्न केलेच नाही\nVideo: संजूच्या ‘बाबा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का\nVIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nपोलीस भरतीसाठी सज्ज आहात | मग जाणून घ्या मैदानी चाचणी परीक्षेतील बदल\nनाणारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मावस भावाला भूखंडाचे श्रीखंड | निलेश राणेंचा खळबळजनक दावा\nशरद पवारांना आयकर विभागाची नोटीस | उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजारांचा दंड\nभाजपमध्ये लवकरच राजकीय भूकंप | दिग्गज नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर | राष्ट्रवादीची बैठक\nVIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआ��ही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nराज्यात आज कोरोनाचे २०,५९८ रुग्ण वाढले | तर ४५५ रुग्णांचा मृत्यू\nWhatsApp मध्ये लवकरच एक अकाऊंट मल्टीपल डिव्हाईसमध्ये\nही विधेयकं शेतकऱ्याला गुलाम बनवतील | कृषि विधेयकावरून राज्यसभेत घमासान\nगलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्ष | संरक्षण मंत्र्यांची संसदेत महत्त्वाची माहिती\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pmc-house-of-leader-deeraj-ghate/", "date_download": "2020-09-28T21:39:19Z", "digest": "sha1:LKXQFEHNPAOIY3YZJMY27AP2TTNGE54R", "length": 2850, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "pmc house of leader Deeraj Ghate Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : शासन मदतीच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक\nएमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले असताना राज्य शासन काहीच मदत करीत नाही, असे भाजपच्या नगरसेवकांनी म्हणताच विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी जोरदार आक्षेप घेतला. महापालिकेच्या आज, मंगळवारी झालेल्या ऑनलाइन सभेत सत्ताधारी आणि…\nKasarwadi News : आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार\nVadgaon News : पोलीस पाटलांचे रखडलेले मानधन लवकर द्या- आमदार सुनिल शेळके\nPune News : संत साहित्याचे गाढे अभ्यासक वा. ना. उत्पात यांचे कोरोनामुळे निधन\npimpri news : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आणखी 300 रोहित्रांना सुरक्षा आवरण लावणार\nHinjawadi crime News : क्रेनच्या धडकेत एकजण ठार\nMumbai news: लता दीदींना वाढदिवसानिमित्त राज्य सरकारतर्फे ‘ही’ खास भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.joshtalks.com/joshkosh/mr/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2020-09-28T20:54:27Z", "digest": "sha1:SYNKB7RGWUVK2U5KKIGRAC26F4Y5OKRW", "length": 28886, "nlines": 322, "source_domain": "www.joshtalks.com", "title": "महाराष्ट्र पोलीस भरती २०१९: कॉन्स्टेबल आणि SI रिक्त जागांची पूर्ण माहिती", "raw_content": "\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९: कॉन्स्टेबल आणि SI रिक्त जागांची पूर्ण माहिती\nमराठीमध्ये नवीनतम भारतीय सैन्य महिला भरती २०१९ ची संपूर्ण माहिती जाणून घ्या\nयुथ ड्रीमर्स फाउंडेशन नाशिक शिष्यवृत्ती कार्यक्रम\nमहिला ब्युटी पार्लर बिजनेस कसा सुरु करावा – बिजनेस प्लान|Beauty Parlour Business Plan in Marathi\nफार्मसी बिजनेस कसा सुरु करावा – मराठी मध्ये बिजनेस प्लॅन\nकोरमो जॉब्स मध्ये जॉब कसा शोधायचा हे जाणून घ्या\nपरवलीचा शब्द परत मिळवा\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९: कॉन्स्टेबल आणि SI रिक्त जागांची पूर्ण माहिती\nमराठीमध्ये नवीनतम भारतीय सैन्य महिला भरती २०१९ ची संपूर्ण माहिती जाणून घ्या\nयुथ ड्रीमर्स फाउंडेशन नाशिक शिष्यवृत्ती कार्यक्रम\nमहिला ब्युटी पार्लर बिजनेस कसा सुरु करावा – बिजनेस प्लान|Beauty Parlour Business Plan in Marathi\nफार्मसी बिजनेस कसा सुरु करावा – मराठी मध्ये बिजनेस प्लॅन\nकोरमो जॉब्स मध्ये जॉब कसा शोधायचा हे जाणून घ्या\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९: कॉन्स्टेबल आणि SI रिक्त जागांची पूर्ण माहिती\nमहाराष्ट्र पोलीस भरती जिला मालपोल्स भरती च्या नावाने सुद्धा जाणले जाते, अशी चकरचा आहे कि ह्या वर्षी जी भरती मुलं आणि मुली दोघानसाठी असणार. ह्या वर्षी पोलीस कॉन्सटेब आणि कारागृह शिपाईची पोस्ट गेल्या वर्षी च्या ४५०० जागांपासून ७००० जागांपर्यंत गेली आहे म्हणून ज्यांना आवड आहे, ते ऑनलाईन महा पोलीस भरती साठी अर्ज करू शकतात. महाराष्ट्र पोलीस भरती २०१९ लवकरच निघणार आहे.\nह्या आर्टिकल यामध्ये आम्ही तम्हांला सांगणार:\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ ची माहिती\nमहाराष्ट्र पोलीस भरती शिपाई किंवा कॉन्स्टेबल पगार\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ दिनांक\nमहाराष्ट्र पोलीस भरती पात्रता\nमहाराष्ट्र पोलीस भरती ऑनलाईन रेजिस्ट्रेशन\nमहापोलीस भरती महत्वाचे कागदपत्र\nसिलेक्शन प्रोसेस काय आहे\nमहाराष्ट्र पोलीस भरती सिलॅबस\nमहाराष्ट्र पोलीस भरती ऍडमिट कार्ड २०१९\nमहाराष्ट्र पोलीस भरती पुस्तके\nमहाराष्ट्र पोलीस भरती निकाल\nमहाराष्ट्र पोलीस भरती २०१९ ची माहिती\nमहाराष्ट्र पोलीस मध्ये सब इन्स्पेकटर आणि कॉन्स्टेबल च्या पदावर ची जागा/ पोस्ट निघाली आहे. ह्या वर्षांची पोलीस भरती परीक्षा नव्हेंबर मध्ये होणार. ह्या वर्षांची पोलीस भरतीचा पूर्ण प्रक्रिया (परीक्षा संचालन, सिलेक्शन प्रोसेस आदी. ) महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन करणार. महापोलीस भरतीचा पेपर जो आधी होणार होता, तो जुलै मध्ये होणार आहे जेनरल निवडणुकांमुळे.\nमहापोलीस भरती ह्या झिल्ल्यांमद्ये होणार – पुणे, मुंबई, नवी मुंबई, औरंगाबाद, नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, गडचिरोली, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नौरेड, हिंगोली, परभणी, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भाऊरार, चौर्र्पूर, गोंदिया, वर्धा, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर.\nमहाराष्ट्र पोलीस भरती शिपाई किंवा कॉन्स्टेबल पगार\nमहाराष्ट्र पॉलिसचा पगार 7th pay commission नंतर वाढला आहे. पहिला पगार रु. ५,२००- २०,२००/- पर्यंत होता (ग्रेड पे रू. २,०००) जो आता रू. १,७०० पर्यंत वाढला आहे.\nमहाराष्ट्र पोलीस भरती दिनांक\nमहापोलीस भरती २०१९ चे दिनांक हे आहेत:\nपोलिस भरती प्रारंभ तारीख\nअर्ज करण्याची अंतिम तारीख\nऍडमिट कार्डची दिनांक अजून आले नाही. महापोलीस भरतीच्या अधिकृत वेबसाईटवर लवकरच येईल\nमहाराष्ट्र पोलीस भरती पात्रता\nसब इन्स्पेक्टर (SI) आणि कॉन्स्टेबल साठी हि पात्रता हवी:\n·उमेदवाराला कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून ग्रॅज्युएशन पूर्ण करणे गरजेचे आहे\nफायनल वर्षी विद्यार्थी पण हि परीक्षा देऊ शकतात जर त्यांचा रिजल्ट फॉर्म सबमिशन आधी आला आहे.\n·ज्या पण कॅन्डिडेट्स ला पोलीस भरती मध्ये इंटरेस्ट आहे त्यांना दहावी/ बारावी कोणत्या मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि बोर्डातून पूर्ण करणे गरजेचे आहे\n·वयाचे मर्यादा – कॅन्डीडेट चे वय १९ ते २९ असायला हवे\nवय विश्रांती – इथे रिझर्वड काटेगोरी च्या कॅन्डीडेट ला वय विश्रांती मिळणार\n·वयाचे मर्यादा – कॅन्डीडेट चे वय कमीतकमी १८ वर्षे अस���यला हवी आणि २५ वर्ष पासून जास्त नाही\nवय विश्रांती – रिझर्वड काटेगोरी च्या कँडिडेटला ३० वर्ष पर्यंतचे वय विश्रांती आहे\nसब इन्स्पेक्टर साठी शाररिक पात्रता हि आहे –\nकॉन्स्टेबल साठी शाररिक पात्रता हि आहे –\nमहाराष्ट्र पोलीस भरती ओलाइन रेजिस्ट्रेशन\nऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म महाराष्ट्र पोलीस भरतीच्या अधिकृत साईट वर असणार: महाराष्ट्र पोलीस भरती साठी अर्ज करा\nतुम्हांला ऑनलाईन फॉर्म मध्ये ह्या गोष्टी भराव्या लागणार:\nस्कॅन्ड कॉपी आणि स्पेसिफिकेशन फोटोग्राफ आणि सिग्नेचर चे (फाईल साईझ – ४KB – २०KB आणि फाईल फॉरमॅट – JPG,PNG, TIFA )\nमहाराष्ट्र पोलीस ऑनलाईन परीक्षा रजिस्ट्रेशन टप्पे हे आहेत:\nमहाराष्ट्र पोलीस भरती कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट रुल\nमहापोलीस भरती महत्वाचे कागदपत्र\nपोलीस भरतीचे महत्वाचे कागदपत्र जे तुम्हांला द्यावे लागतील:\n१०वी मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट\n१२वी मार्कशीट आणि सर्टिफिकेट\nकास्ट कार्टिफिकेट आणि वैधता\nनॉन क्रिमी लेयर सर्टिफिकेट\nनोंद: तुम्हांला ह्या सर्व डॉक्युमेंट्सची फोटोकॉपी सबमिट करावी लागणार\nसिलेक्शन प्रक्रिया काय आहे\nसब इंस्पेक्ट्रचे सिलेक्शन प्रक्रिया काय आहे:\nप्रारंभिक परीक्षा (Prelims): हि परीक्षा १०० मार्कची सामान्य क्षमता टेस्ट होणार जी इंग्लिश आणि मराठी मिडीयम मध्ये असणार. पेपरची कालावधी १ तास असणार\n2. मेन परीक्षा: जे पण उमेदवार प्रारंभिक परीक्षा क्लियर तो मेन परीक्षा देऊ शकणार. ह्या परीक्षेमध्ये दोन पेपर असणार.\nGK, मानसिक क्षमता आणि विषय ज्ञान\n3. शाररिक चाचणी: जे कँडिडेट मेन परीक्षा क्लियर करणार तो शाररिक चाचणी साठी पात्र ठरतील\nरनिंग (८०० मीटर २. मिनटात)\nइंटरव्ह्यू राउंड: इंटरव्ह्यू १०० मार्क ची असणार. जो पण कॅन्डीडेट शाररिक चाचणी मध्ये ७५ मार्क मिळवणार तोच इंटरव्यू साठी पात्र ठरतील\nकॉन्स्टॅबल साठी सिलेक्शन रक्रिया हे आहे:\nलेखी परीक्षा किंवा महापोलीस भरती परीक्षा पेपर\nलेखी परीक्षा १०० मार्क ची असणार\nप्रश्न ऑब्जेक्टिव्ह असणार आणि मराठी भाषेमध्ये\nटेस्टची कालावधी ९० मिनिट असणार\nओपन कॅटेगोरी चे कँडिडेटला मिनिमम ३५% मार्क लागणार पास होण्यासाठी आणि रिझर्वड काटेगोरी ला ३३% मार्क.\nआम्ही इथे महाराष्ट्र पोलीस भारती एक्झहं पेपरचे सिलॅबसची माहिती दिली आहे:\nGK आणि करंट अफेअर\n२. महापोलीस शाररिक चाचणी –\nशाररिक चाचणी १०० मार्कची असणार.\nओपन काटेगोरी चे कॅन्डीडेटला मिनिमम ३५% मार्क आणावे लागतील पास होण्यासाठी आणि रिझर्वड कॅटेगोरी कॅन्डीडेट को ३३% मार्क आणावे लागतील लेखी परीक्षे मध्ये तेव्हा तो शाररिक टेस्ट साठी पात्र होईल.\nमहिलांसाठी शाररिक चाचणी –\nशॉट पुट (4 kg)\n३. वैयक्तिक इंटरव्ह्यू राउंड: लेखी टेस्ट आणि शाररिक चाचणी क्लियर केल्यानंतर तुमचा इंटरव्यू घेतला जाणार. हा सिलेक्शन प्रोसेसचा लास्ट राउंड आहे. तुम्ही चांगल्या पद्धतीने इंटरव्ह्यूची तैयारी करा.\nमहाराष्ट्र पोलीस भरती अभ्यासक्रम 2019\nसब इन्स्पेक्टरची पोस्ट साठी लेखी परीक्षाचा अभ्यासक्रम हा आहे:\nसध्याच्या घटना – नॅशनल, इंटरनॅशनल, भूगोल, राजकारण, भारताची संस्कृती आणि वारसा, इतिहास, सामाजिक घटना, भारतीय संविधान, विज्ञान आणि तंत्रज्ञान\nसंख्या मालिका, दिशा, कोडिंग-डिकोडिंग, मिरर प्रतिमा, समानता(Analogy), एम्बेड केलेले आकडे (Embedded Figures), घड्याळे आणि कॅलेंडर (Clocks & Calendars), तोंडी नसलेली मालिका(Non-Verbal Series), रक्त संबंध (Blood Relations), वर्णमाला मालिका (Alphabet Series), डिसिजन मेकिंग,\nबॉट्स अँड स्ट्रीम्स, मंबर सिस्टिम, अव्हेरज, रेशियो अँड प्रपोर्शन, डेटा इंटरप्रेटेशन, प्रॉब्लम ऑन एजेस, नफा आणि तोटा, सिम्पल इंटरेस्ट, टाइम, वर्क,डिस्टन्स, कंपाउंड इंटरेस्ट, H.C.F. & L.C.M, डिस्काऊंट्स, फंडामेंटल अरीथमेटिकल ऑपरेशन, पर्सेंटेज, सिम्पलीफिकेशन\nजनरल इंग्लिश आणि मराठी\nपॅसेज कम्प्लिशन, सेन्टेन्स रिअरेंजमेंट, विषय-क्रियापद करार, व्याकरण, प्रतिशब्द, शब्दसंग्रह, समानार्थी शब्द, आकलन, त्रुटी सुधारणे, न पाहिलेलेले परिच्छेद, शब्द रचना, रिक्त जागा भरा, थीम शोध, मुहावरे आणि शब्दसंग्रह, वाक्य पूर्ण\nकॉन्स्टेबल पोस्ट साठी लेखी परीक्षांचा अभ्यासक्रम हा आहे:\nसर्वसामनाया शब्दसंग्रह, व्याकरण, वाक्य प्रचार यांचा अर्थ आणि उपयोह, वाक्यरचना\nनॉन वर्बल सिरीज, एम्बइडेड फिगर, दिशा, अल्फाबेट सिरीज, नंबर सिरीज, क्युब्स आणि डायस, क्लॉक आणि कॅलेंडर, मिरर इमेजेस, नंबर रँकिंग, कोडिंग डिकोडिंग, अनालॉजी, ब्लड रिलेशन, डिसिजन मेकिंग, अरीथमेटिकल रिजनिंग\nसध्याच्या घटना – नॅशनल, इंटरनॅशनल, भूगोल, राजकारण, भारताची संस्कृती आणि वारसा, इतिहास, सामाजिक घटना, भारतीय संविधान, विज्ञान आणि तंत्रज्ञान\nविषय-क्रियापद करार, न पाहिलेले परिच्छेद, व्याकरण, वाक्य पूर्ण करणे, क्लोज टेस्ट, मुहावरे आणि शब्दसंग्रह, आकलन, समानार्थी शब्द आणि इतर प्रतिशब्द\nमूलभूत अंकगणित ऑपरेशन्स, वेळ, कार्य, अंतर, सरलीकरण, सरासरी, डेटा व्याख्या, नंबर सिस्टम, साधे व्याज, वयातील समस्या, नफा आणि तोटा, एच.सी.एफ. और एल.सी.एम., टक्केवारी, प्रमाण आणि प्रमाण, नौका आणि प्रवाह, चक्रवाढ व्याज\nमहाराष्ट्र पोलीस भरती पुस्तके\nतुम्ही महापोलीस भरतीची तैयारी इथून करू शकता:\nपोलीस भरती – ९वा संग्रह २०१८ (तात्या)\nज्ञानदीप महाराष्ट्र पोलीस भरती परिपूर्ण\nनोबल २०१६ मेगा पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\nमहाराष्ट्र पोलीस भरती निकाल\nमहापोलीस भरतीचा निकाल बघण्यासाठी तुम्हाला हे सगळं करावे लागेल:\nसर्वात आधी अधिकृत वेबसाईट वर लॉगिन करा (mahapolice.gov.in)\nहोमपेज वर पोहोचल्यानंतर ‘Instructions for Waiting List Candidate 2019’ वर क्लिक करा. हि लिंक पोलीस भरती च्या संदर्भात आहे.\nह्या वर क्लिक केल्यानंतर एक नवा पेज खुलणार महापोलीस भरती मेरिट लिस्ट चा, ज्यामध्ये निवडलेले उमेदवारचा रोल नंबर असणार\nआपला रोल नंबर चेक केल्यानंतर महापोलीस भरतीचा निकाल डाउनलोड करा.\nअखेरीस ह्या रिजल्टचा प्रिंट आउट काढून आपल्याकडे ठेवा कारण तुम्हाला ह्यात तुमचे नाव असणे गरजेचे आहे.\nमहाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल आणि SI चा पूर्व वर्षांचा निकाल हा आहे:\nआशा करतो कि तुम्हाला ह्या आर्टिकल मध्ये महापोलीस भरती २०१९ ची सर्व माहिती मिळाली असेल. जर तुम्हांला अजून प्रश्न असतील तर खाली कॉमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकोरमो जॉब्स मध्ये जॉब कसा शोधायचा हे जाणून घ्या\nतुम्ही नोकरी शोधात आहात पण, तुम्हाला हे समजत नाहीये कि कुठे आणि कसं तुम्ही नोकरी शोधू शकता तर हा लेख नक्की वाचा...\nयुथ ड्रीमर्स फाउंडेशन नाशिक शिष्यवृत्ती कार्यक्रम\nफार्मसी बिजनेस कसा सुरु करावा – मराठी मध्ये बिजनेस प्लॅन\nमहिला ब्युटी पार्लर बिजनेस कसा सुरु करावा – बिजनेस प्लान|Beauty Parlour...\nमराठीमध्ये नवीनतम भारतीय सैन्य महिला भरती २०१९ ची संपूर्ण माहिती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-career-special-medha-purkar-marathi-article-2985", "date_download": "2020-09-28T21:23:50Z", "digest": "sha1:5FJB2ARRV3WBDUOCTKJ367SB2V7JMPPX", "length": 28002, "nlines": 146, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Career Special Medha Purkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nपरकीय भाषा शिक्षणाचं महत्त्व\nपरकीय भाषा शिक्षणाचं महत्त्व\nसोमवार, 3 ज���न 2019\nशब्द आणि शब्दांची भाषा ही उत्क्रांतीदरम्यान माणसाला मिळालेली मोठी देणगी आहे. मुळातच बुद्धिमान असणाऱ्या माणसाने या देणगीचा आपले आयुष्य सुकर आणि समृद्ध करण्यासाठी पुरेपूर उपयोग आणि वापर केला आहे. जगात आजमितीला २०० च्या आसपास भाषा बोलल्या जातात. आधुनिक जगात जो देश अधिक बलशाली, आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा, त्या देशाची भाषासुद्धा मग महत्त्वाची बनून जाते.\nनवनवीन नोकरीच्या, व्यवसायाच्या, करियरच्या संधी तिथे निर्मण होतात आणि ती भाषा माहीत असणाऱ्या लोकांना आपसूकच त्याचा फायदा मिळतो. त्यातून आजचा जमाना तर जाहिरातीचा आणि माहिती तंत्रज्ञानाचा आहे. वेगवेगळ्या उत्पादनांच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात अनुवादित होत असतात, फक्त जाहिरातीच नव्हे तर इंटरनेटवरून अनेक प्रकारची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याची अहममिका असते. म्हणूनच दिवसेंदिवस एक परकीय भाषा आणि एक स्थानिक भाषा उत्तम येत असणाऱ्या अनुवादकांना वाढती मागणी आहे.\nएक परकीय भाषा जेव्हा आपण शिकतो तेव्हा फक्त भाषाच नाही तर त्या भाषेच्या माध्यमातून तो देश, तिथला भौगोलिक प्रदेश, तिथली माणसं, त्यांचा इतिहास, त्यांची संस्कृती, त्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांचे साहित्य आशा सगळ्यांचीच ओळख होते, दुसऱ्यांचा विनाअट स्वीकार करण्याची आपली मानसिकता वाढीस लागते, आपण खूप खुल्या मनानी सगळीकडे बघू लागतो, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि एक माणूस म्हणून आपण अजून समृद्ध होतो. मातृभाषा, त्याहून वेगळी अशी एक राष्ट्र भाषा आणि इंग्रजी अशा तीन भाषा तर बहुतेक सगळ्या भारतीयांना येत असतात, त्यामुळे अजून एक परकीय भाषा शिकणं हे आपल्यासाठी खूप अवघड नसतं. त्यामुळे ज्यांना शक्‍य आहे, ज्यांना भाषेची आवड आहे, त्यांनी तर एक परकीय भाषा शिकावीच; पण ज्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याचे ध्येय आहे त्यांनी तर नक्कीच शिकावी. परंतु सगळ्या गोष्टी त्वरित मिळण्याच्या आजच्या युगात एक गोष्ट नक्की लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे एखाद्या परकीय भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी ती भाषा कमीत कमी २ ते ५ वर्षे अविरतपणे शिकावी लागते.\nफ्रेंच भाषेतील करिअरच्या संधी\nफ्रेंच भाषेबद्दल बोलायचं तर जगामध्ये जवळजवळ ४० देशांमध्ये ही भाषा बोलली जाते. जिथे जिथे फ्रेंच वसाहती होत्या त्या त्या देशा��मध्ये फ्रेंच ही त्यांच्या स्थानिक भाषेच्या बरोबरीने वापरली जाणारी भाषा आहे. फ्रान्समध्ये तर फ्रेंच भाषा बोलली जातेच, परंतु त्याव्यतिरिक्त कॅनडामध्ये फ्रेंच ही इंग्रजीच्या बरोबरीने वापरली जाणारी भाषा आहे. स्वित्झर्लंड, बेल्जियम, ट्युनिशिया या आणि अजून काही युरोपीय व आफ्रिकन देशांमध्ये फ्रेंच भाषा येत असेल तर सुरळीतपणे कामे होतातच, शिवाय युरोपियन युनियन, UNO अशा आंतरराष्ट्रीय संस्थेच्या कामकाजात फ्रेंच भाषा वापरली जाते. गेल्या काही वर्षात अनेक फ्रेंच कंपन्या भारतात त्यांची ऑफिसेस थाटू लागल्या आहेत आणि अनेक भारतीय कंपन्या फ्रेंच प्रोजेक्‍ट्‌सवर काम करत आहेत, अशा वेळी ती भाषा उत्तम येणाऱ्या व्यवस्थापन पदावरील व्यक्तीस त्याचा फायदा मिळतो अथवा ऑनसाइट काम करणाऱ्या एखाद्या इंजिनिअरला थोडेफार फ्रेंच येत असेल तर त्यास प्राधान्य दिले जाते. भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने प्रगती करत असल्याने फ्रेंच सरकार आणि भारतीय सरकार यांचे आंतरराष्ट्रीय संबंध जसजसे सुधारत जातील तसतसे फ्रेंच भाषा आणि एक भारतीय भाषा यावर प्रभुत्व असणाऱ्या लोकांना मागणी वाढत जाणार आहे. देसॉल्ट, लॉरेआल, एअर बस, अक्‍सा अशा काही फ्रेंच कंपन्यांची नावे आपल्याला चांगली परिचयाची आहेत जिथे फ्रेंच भाषा जाणकारांना संधी मिळते. ऑटोमोबाईल, सॉफ्टवेअर, एरोनॉटिकस, फार्मा, पर्यटन, हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रातील पदवी आणि फ्रेंच भाषेचं ज्ञान हे गाठीशी असेल तर भरपूर वाव मिळण्याची शक्‍यता आहे.\nशिकवण्याची कला अवगत असेल तर फ्रेंच भाषा शिक्षक म्हणूनदेखील चांगले करियर करता येते. खूपशा CBSE /ICSE बोर्डच्या शाळांमध्ये आजकाल ६ वी पासून फ्रेंच भाषा शिकवली जाते. मॅनेजमेंट , इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये फ्रेंच भाषा शिक्षक हवे असतात. अनुवाद आणि भाषांतर या क्षेत्रातदेखील वाढत्या संधी आहेत. त्यासाठी मात्र फ्रेंच भाषेमध्ये C१ हे आंतरराष्ट्रीय परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र अथवा M. A पर्यंतचे शिक्षण घेणे आवश्‍यक आहे. फ्रेंच भाषा कुठेही शिकलात तरी आता आंतरराष्ट्रीय परीक्षा देण्याची सोय उपलब्ध आहे. DELF exams या नावाने त्या ओळखल्या जातात. या प्रमाणपत्रास जगभरात मान्यता आहे वर्षातून चार वेळा या परीक्षा घेतल्या जातात. DELF चे ६ टप्पे आहेत. A१ ही पहिली परीक्षा, मग A२, B१, B२, C१ व शेवटची C२ परीक्षा अ���ते. सर्व युरोपियन भाषांसाठी अशाच पद्धतीच्या आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र परीक्षा आता अस्तित्वात आहेत\nफ्रेंच भाषा शिकवणारी केंद्रे\nपरकीय भाषा विभाग -सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी (रानडे इन्स्टिट्यूट) - फर्ग्युसन कॉलेज रोड, पुणे\nS I F I L (सिमबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन अँड इंडियन लॅंग्वेजस) - मॉडेल कॉलनी, पुणे\nजर्मन : जगातील विकसित देशांपैकी एक असणाऱ्या जर्मनीची जर्मन ही राष्ट्रभाषा. युरोपियन युनियनचे कामकाज ज्या भाषांमध्ये चालते त्यातील एक भाषा म्हणजे जर्मन. गेल्या काही वर्षांमध्ये जर्मनीमधील अनेक विद्यापीठांमध्ये भारतीय तरुण उच्च शिक्षणासाठी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांना जर्मन भाषेचे ज्ञान असणे आवश्‍यक असल्याने या भाषेच्या शिक्षणास महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याशिवाय\nपुणे आणि पुण्याच्या आजूबाजूस जवळजवळ २५० पेक्षा जास्त जर्मन कंपन्या आहेत. त्यातील बहुतांश ऑटोमोबाईल क्षेत्रातील आहेत. Wolkes Wagon, Mercedez Benz ह्या काही त्यातील नामवंत कंपन्या. त्याबरोबरच अजून या क्षेत्रातदेखील जर्मन जाणकारांना भरपूर काम आहे. फ्रेंच भाषेप्रमाणेच जर्मन भाषदेखील खूपशा SSC /ICSE/CBSE बोर्डच्या शाळांमध्ये शिकवली जाते, त्यामुळे जर्मन भाषा शिक्षक म्हणून भरपूर संधी उपलब्ध आहेत. जर्मन अनुवादक आणि भाषांतरकार पदावरदेखील अनेक कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहेत. सर्व युरोपियन भाषांची आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र परीक्षा एकसारखीच असल्याने A१, A२ , B१. B२, C१, C२ अशा परीक्षा असतात व जर्मन भाषेतच कारकीर्द करायची असल्यास C१अथवा C२ किंवा M A जर्मन असणे अनिवार्य आहे.\nजर्मन भाषा शिकवणाऱ्या संस्था\nमॅक्‍स मूलर भवन, पुणे\nपरकीय भाषा विभाग - सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी (रानडे इन्स्टिट्यूट) - फर्ग्युसन कॉलेज रोड, पुणे\nS I F I L (सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन अँड इंडियन लॅंग्वेजस) - मॉडेल कॉलनी, पुणे\nस्पेन देशाची राष्ट्रभाषा असणारी स्पॅनिश दक्षिण अमेरिकेतदेखील अनेक ठिकाणी बोलली जाते. अमेरिकेतदेखील स्पॅनिश भाषा ही द्वितीय भाषा म्हणून शाळांमध्ये शिकवली जाते. स्पॅनिश गाणी तरुणांमध्ये लोकप्रिय असल्याने अनेकांचा ती भाषा शिकण्याकडे कल वाढला आहे. स्पॅनिश भाषा चांगली अवगत असेल तर करिअरच्यादेखील अनेक संधी उपलब्ध आहेत. आजकाल IB बोर्डच्या शाळांमध्ये स्पॅनिश ��िकवले जाते, तिथे शिक्षक हवेच असतात. अनेक स्पॅनिश भारतात येतात योग आणि आयुर्वेदाचं शिक्षण घ्यायला तेव्हा त्यांना अनुवादकांची गरज असते, पर्यटन व्यवसायिकांना देखील स्पॅनिश भाषा येत असेल तर फायदा होतो. स्पॅनिश हीसुद्धा एक युरोपियन भाषा असल्याने A१, A२ , B१. B२ , C१ ,C२ अशाच परीक्षा असतात व या भाषेतच करिअर करायचे असल्यास M A स्पॅनिशदेखील करता येते\nस्पॅनिश भाषा शिकवणाऱ्या संस्था\nपरकीय भाषा विभाग -सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी (रानडे इन्स्टिट्यूट ) - फर्ग्युसन कॉलेज रोड, पुणे\nS I F I L (सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन अँड इंडियन लॅंग्वेजस) - मॉडेल कॉलनी, पुणे\nही आशियाई भाषांपैकी एक महत्त्वाची भाषा आहे. जपान हा एक विकसित देश असल्याने आणि भारत सरकार व जपानी सरकार यांच्यात काही करार झाल्याने अनेक जपानी कंपन्या भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. फुजितसू, होंडा या काही नावाजलेल्या कंपन्या आपल्याला माहीत आहेतच. जपानी व्यवस्थापन असणाऱ्या सर्व कंपन्यांमध्ये जपानी भाषा जाणणारे कर्मचारी हवेच असतात, त्याव्यतिरिक्त इन्फोसिस, टीसीएस अशा भारतीय कंपन्यादेखील जपानी बोलू शकणाऱ्या इंजिनिर्सना प्राधान्य देतात. जपानी भाषेच्या अभ्यासानंतर JLPT (Japanese language prefesiancy test) च्या N५ पासून N१ पर्यंतच्या परीक्षा देत येतात. चांगल्या नोकरीची संधी हवी असेल तर N३ प्रमाणपत्र असणे आवश्‍यक असते.\nजपानी भाषा शिकवणाऱ्या संस्था\nपरकीय भाषा विभाग -सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी (रानडे इन्स्टिट्यूट) - फर्ग्युसन कॉलेज रोड, पुणे\nS I F I L (सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन अँड इंडियन लॅंग्वेजस) - मॉडेल कॉलनी, पुणे\nटिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे\nसगळ्यात जास्त लोकसंख्या असल्याने जगात सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा आहे चायनीज दिवसेंदिवस ही भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणाऱ्या लोकांचे महत्त्व वाढत जात आहे. एक बलाढ्य आर्थिक सत्ता होऊ पाहणारा हा चीन देश आपला शेजारी असल्याने तर चायनीज भाषा येणाऱ्या तज्ज्ञांची गरज वाढत जाणार आहे. लष्करी सेवेपासून ते अगदी manufacturing इंडस्ट्री पर्यंत चायनीज जाणणाऱ्या भाषांतरकरांना बोलावले जाते. जपानी भाषेसारखीच चायनीज भाषेची लिपी देखील चित्रलिपी असल्याकारणाने ती भाषा लिहायला आणि वाचायला शिकणं हे थोडं अवघड वाटू शकतं, पण चायनीजच्या काही लेव्हल्स करून नोकरीच्या संधी मिळू शकतात.\nHSK१ ,२,३,४ अशा आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र परीक्षा चायनीज भाषेसाठी देता येतात.\nचायनीज भाषा शिकवणाऱ्या संस्था\nSIFIL (सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन अँड इंडियन लॅंग्वेजस) - मॉडेल कॉलनी, पुणे\nरशिया आणि भारत यांचे संबंध गेल्या अनेक वर्षांचे आहेत, तरीही रशियन येणाऱ्या भारतीय नागरिकांची संख्या खूप थोडी आहे आणि मागणी मात्र भरपूर आहे. रशियन भाषेची लिपी थोडीशी वेगळी आहे. पर्यटन क्षेत्रात, औषधे-यंत्रनिर्मिती या क्षेत्रात अनुवादक म्हणून रशियन भाषातज्ज्ञांना बोलावले जाते. योगाभ्यास, आयुर्वेद आणि वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठीदेखील रशियन नागरिक भारतात येत असतात, त्यांना अनुवादक गरजेचे असतात, लष्करी सेवेमध्ये, काही सरकारी संस्थांमध्ये देखील रशियन भाषांतरकार काम करतात.\nरशियन भाषा शिकवणाऱ्या संस्था\nपरकीय भाषा विभाग -सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी (रानडे इन्स्टिट्यूट) - फर्ग्युसन कॉलेज रोड, पुणे येथे रशियन भाषेतील पदव्युत्तर शिक्षण उपलब्ध आहे.\nSamsung , LG या कोरियन मोबाईल कंपन्या जगप्रसिद्ध आहेत. खेळ, संशोधन, यंत्रनिर्मिती या क्षेत्रातही कोरियन भाषाज्ञान उपयोगाला येते. उत्तर व दक्षिण कोरियाची राष्ट्र भाषा असणारी कोरियन भाषा शिकण्यासाठी इंजिनिअरिंग क्षेत्रातील लोक आता उत्साह दाखवू लागले आहेत. TOPIK नावाची या भाषेची परीक्षा असते, परंतु पुण्यात फक्त SIFIL (सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन अँड इंडियन लॅंग्वेजस - मॉडेल कॉलनी) मधेच ही भाषा शिकवली जाते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-maharashtrachi-lokyatra-dr-sadanand-more-marathi-article-2468", "date_download": "2020-09-28T21:27:31Z", "digest": "sha1:RQEK6J4BKXYN3YGSIRPIR7357LY4CW3Q", "length": 29684, "nlines": 120, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Maharashtrachi Lokyatra Dr. Sadanand More Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nमंगळवार, 29 जानेवारी 2019\nमहात्मा गांधी यांच्या राजकारणातील पदार्पणानंतर भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक गतिमान झाला याविषयी दुमत व्हायचे कारण नाही. गांधींचे वैशिष्ट्य म्हणजे राजकारण, समाजकारण आणि धर्म यांच्यामधील परस्परसंबंध त्यांनी अचूक हेरला व स्वातंत्र्याच्या चळवळीत सामाजिक सुधारणा आणि धर्म यांच्याशी जोडून घेतले. गांधींच्या काळातील मुख्य सामाजिक प्रश्‍न अर्थातच अस्पृश्‍यतेचा होता. या प्रश्‍नाचा हिंदू धर्माशी संबंध होता याचे कारण अस्पृश्‍यता हिंदू धर्माचेच अविभाज्य अंग असा त्यांचा समज केवळ रुढच नव्हे, तर दृढ झाला होता. या समजाला हिंदू धर्माच्या प्रमाण ग्रंथांचा पाठिंबा असल्याचे मानले जाई. तसेच या समजाला कायद्याचे स्वरुप द्यायचे काम धर्मशास्त्राने केले होते. आपल्या या कायद्याला प्रमाण ग्रंथांचा (जसे वेद, गीता) आधार असल्याचा धर्मशास्त्राचा दावा असे. मनुस्मृती हा धर्मशास्त्राचा मुख्य ग्रंथ होता.\nगांधींनी अस्पृश्‍यता निवारणाचे कार्य हाती घेतले, त्याला काँग्रेसच्या कार्यक्रमाच्या मर्यादा ओलांडीत असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. अर्थात हा आरोप व्यावहारिक स्वरूपाचा होता. पण खरा मुद्दा धर्म शास्त्रावरील ग्रंथ आणि त्यांनाही आधारभूत असलेल्या वेदादि अपौरुषेय मानल्या गेलेल्या प्रमाण ग्रंथांचा होता. गांधींचा प्रयत्न मुळात या ग्रंथामध्येच अस्पृश्‍यतेला आधार नसल्याचे दाखवायचा होता. त्यासाठी त्यांना वाईच्या प्राज्ञ पाठशाळेतील परिवर्तनवादी पंडितांच्या शास्त्रार्थाचा उपयोग झाला. पण हा अर्थ मान्य करणाऱ्यांचा वर्ग फार लहान होता हे विसरता कामा नये. सामान्य लोकांना अशा प्रकारच्या नव्या परिवर्तनवादी अन्वयार्थापेक्षा गांधींचे वचन अधिक महत्त्वाचे वाटत असे व त्याचा बऱ्यापैकी परिणामही दिसू लागला होता. मात्र हिंदू धर्माच्या अशा शास्त्रग्रंथाच्या चक्रव्यूहात सापडून त्यांच्या अर्थाची ओढाताण करीत बसण्यापेक्षा त्यांचा पूर्णतः त्याग करायला हवा, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे होते. हा त्याग शुद्ध विवेकवादाच्या आधारे करता येतो. त्यासाठी धर्माची गरज नाही, असे धर्मसंस्था अनावश्‍यक समजणाऱ्या बुद्धिवादी विद्वानांचे मत होते. मार्क्‍सवादी विचारवंत हा अशा विद्वानांमधील एक वर्ग. बाबासाहेबांना मात्र हिंदू धर्मात पर्यायी ठरू शकणारा दुसरा धर्म हवा होता. धर्म मुदलातच नको, या विचाराशी ते सहमत नव्हते. हा पर्याय त्यांना बौद्ध धर्मात सापडला. बौद्ध धर्म हाच मुळी विवेकावर आधारित धर्म आहे, पोथी प्रामाण्यावर नाही या निष्कर्षापर्यंत ते आले. या निष्कर्षा���ी अंतिम परिणती त्यांच्या धर्मांतरात म्हणजेच त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करुन बौद्ध धर्माचा स्वीकार करण्यात झाला हे आपण जाणतोच. परंतु, बाबासाहेबांचे धर्मांतर हा एक नुसती घटना इव्हेंट नसून दीर्घकाळ चाललेली प्रक्रिया होती, हे विसरता कामा नये या प्रक्रियेत अनेक टप्पे येतात. या प्रक्रियेची सुरूवात बाबासाहेबांच्या बालपणातच झाली असे दिसते. त्यांच्या कौटुंबिक पार्श्‍वभूमीची चर्चा कसोटी येथे आवश्‍यक ठरते.\nबाबासाहेबांचे आजोबा मालोजीबाबा हे रामानंदी पंथाचे होते. वडील रामजीबाबांनी कबीर पंथाचा स्वीकार केला. वस्तुतः स्वतः कबीर हेच मुळी रामानंदांचे शिष्य असल्यामुळे या दोन पंथांमध्ये एक प्रकारची संगती होती. विशेष म्हणजे या दोन्ही पंथांनी आपापल्या परीने जाती जातीमधील उच्च नीच भावाला विरोध केला होता.\nमुद्दा असा आहे, की बाबासाहेबांच्या घरातील वातावरण धार्मिक होते. स्वतः रामजीबाबाकडे अनेक धर्मग्रंथ होते. हे ग्रंथ लहान भीमरावाने वाचावेत अशी त्यांची इच्छा असे व स्वतः बाबासाहेबांनासुद्धा या वाचनात गोडी निर्माण झाली होती. पण भीमरावाचे वाचन पारंपरिक पोथी वाचणाऱ्या श्रद्धाळू भाविकासारखे नव्हते. ग्रंथ वाचताना ते त्यावर विचार करीत, त्यातून त्यांना काही प्रश्‍न पडत व या प्रश्‍नांची चर्चा ते वडिलांबरोबर करीत. प्रसंगी चर्चेला वादविवादाचे स्वरुप येत असे. रामायण-महाभारता सारख्याच प्राचीन ग्रंथाप्रमाणेच ज्ञानेश्‍वर, तुकाराम, श्रीधर अशा मराठी परंपरेतील ग्रंथांचा परिचयही बाबासाहेबांना याच वयात झाला. या ग्रंथांच्या अभ्यासाचा प्रभाव त्यांच्या स्वतःच्या भाषेवर पडल्याचे आपण खात्रीपूर्वक म्हणू शकतो. त्यांच्या लेखनातून व भाषणांतून संतसाहित्याचे प्रतिबिंब स्पष्टपणे दिसून येते. त्यांच्या ‘मूकनायक’ आणि ‘बहिष्कृत भारत’ या वृत्तपत्रांची ब्रीदवाक्‍ये अनुक्रमे तुकोबांच्या अभंगांच्या पंक्ती आणि ज्ञानेश्‍वरीमधील ओव्या होती. आपल्या संतसाहित्याच्या व्यासंगाचा खुद्द बाबासाहेबांनाही सार्थ अभिमान होता व हा अभिमान ते आव्हानात्मक भाषेतून व्यक्तही करीत असतं.\nते काहीही असो, त्यांचे हिंदू धर्मातील ग्रंथाबद्दलचे असमाधान हे अशा प्रकारे शालेय वयातच निर्माण झाले. मुख्य म्हणजे या असमाधानावरील उताराही त्यांना याच वयात सापडला. तो म��हणजे कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजी यांनी लिहिलेले बुद्धचरित हा होय.\nकृष्णाजी केळुसकर हे तेव्हाच्या विद्वान वर्तुळातील महत्त्वाचे नाव होते. बहुजन समाजातून आलेले केळुसकर हे गाढे विद्वान आणि लेखक होते. बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनी त्यांच्यावर सोपवलेले उपनिषदांचा अर्थ लावण्याचे काम त्यांनी यशस्वीपणे पार पाडले होते. भगवत्‌गीतेचा अर्थ सांगणारा त्यांचा ग्रंथही प्रसिद्ध होता. विशेष म्हणजे गुरुजी उत्तम चरित्रकारही होते. त्यांनी लिहिलेली छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज यांची चरित्रे विद्वानांच्या पसंतीस उतरली होती. या केळुसकरांनी भगवान बुद्धांचे चरित्र लिहिले होते. हे चरित्र इतके प्रभावी होते, की मुंबईच्या डॉ. नायरांनी ते वाचून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली व एक बुद्ध विहारही बांधले.\nकेळुसकर आणि रामजीबाबा यांचे स्नेहपूर्ण संबंध होते. भीमराव फायनलची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर चाळीतील रहिवाशांनी त्यांचा सत्कार करायचे ठरवले. हा सत्कार केळुसकरांच्या हस्ते झाला आणि सत्कार समारंभात त्यांनी आपले बुद्धचरित्र भीमरावास बक्षीस दिले.\nहे पुस्तक बाबासाहेबांच्या जीवनात कलाटणी देणारे ठरले. पुस्तक वाचून बाबासाहेबांना बुद्धाच्या धर्माचे व तत्त्वज्ञानाचे वेगळेपण लक्षात आले व त्याचे पर्यवसान तौलनिक धर्माभ्यासात झाले. उल्लेख करायला हरकत नसावी, की बाबासाहेबांच्या जीवनातील दुसऱ्या कलाटणीलासुद्धा केळुसकरच निमित्त ठरले. बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली म्हणून केळुसकर आपले प्रकाशक स्नेही दामोदर सावळाराम यंदे यांच्या समवेत विद्यार्थी बाबासाहेबांना सयाजीराव गायकवाडांकडे घेऊन गेले. केळुसकर व यंदे यांच्या मध्यस्थीचा यशस्वी उपयोग झाला, हे वेगळे सांगायला नको.\nबुद्धचरित्राच्या वाचनाने बाबासाहेबांच्या मनात जागृत झालेल्या धर्म जिज्ञासेने त्यांची पाठ अखेरपर्यंत सोडली नाही. त्यांच्या तौलनिक धर्माभ्यासाच्या कक्षा रुंदावतच राहिल्या. धर्मभ्यासाला समाजशास्त्र, मानवशास्त्र, अर्थशास्त्र, कायदा, तत्वज्ञान या विविध विद्या शाखांच्या अभ्यासाची जोड मिळाली. कोलंबिया विद्यापीठातील प्रसिद्ध फलप्रामाण्यवादी (pragmatic) प्राध्यापक जॉन डुई तसेच मार्क्‍सवादाचे अभ्यासक अर्थतज्ज्ञ सेलिग्मन यांच्या मार्गदर्शनाचाही त्यांना लाभ मिळाला. स्वदेशी परत आल्यानंतर बाबासाहेबांनी आपल्या सामाजिक-राजकीय कारकिर्दीची सुरुवात साऊथबरो समिती पुढील साक्षीने केली. माँटेग्यू चेम्सफर्ड समितीच्या शिफारशीनुसार आता भारतात निवडणूक होऊन लोकप्रतिनिधींना मर्यादित प्रमाणात राज्यकारभार पाहण्याची संधी मिळणार होती. या निवडणुकांमधील जागांची प्रमाण-निश्‍चिती जातीप्रमाणे होणार होती. अस्पृश्‍य समाजातील प्रतिनिधी अस्पृश्‍यांच्याच मतदानातून करायची, की त्यांची सरकारने नियुक्ती करायची असाही एक मुद्दा होता. बाबासाहेबांनी अर्थातच निवडणुकांची मागणी केली. याच समितीपुढे विठ्ठल रामजी शिंदे यांचीही साक्ष झाली. शिंदे ज्या निराश्रित सहायकारी मंडळींच्या (depressed classed mission) वतीने बोलत होते, त्या संस्थेची भूमिका नियुक्तीची होती. शिंदे आणि आंबेडकर यांच्यातील संघर्षाची ठिणगी या साक्षीतूनच पडली. योगायोगाचा भाग असा, की या काळात अस्पृश्‍यांच्या प्रश्‍नांचे अभ्यासक आणि अस्पृश्‍यता निवारणाचे खंदे कार्यकर्ते म्हणून शिंद्यांचा भारतीय पातळीवर नावलौकिक झाला होता. स्वतः महात्मा गांधीसुद्धा या संदर्भात शिंद्यांचा शब्द प्रमाण मानीत.\nदरम्यान बाबासाहेबांच्या या साक्षीमुळे समाजातील अनेक जबाबदार मंडळींचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज हे त्यातील महत्त्वाचे नाव होय. या काळात शाहू महाराज ब्राह्मणेतर चळवळीचे सर्वोच्च नेते बनले होते. त्यांच्या आणि लोकमान्य टिळकांचा वेदोक्ताच्या निमित्ताने झालेला वाद शिगेला पोचला होता. टिळक स्वराज्याची मागणी करणारी होमरुल चळवळ चालवीत होते. अस्पृश्‍यता निवारणाचे कार्य करणारे शिंदे राजकीय क्षेत्रात मात्र टिळकांची पाठराखण करीत होते. ब्राह्मणेतरांच्या आणि मराठ्यांचा पाठिंबा टिळकांच्या स्वराज्य चळवळीला मिळावा यासाठी ते प्रयत्नशील होते. शिंदे आणि शाहू यांच्यात मतभेद होणे साहजिकच होते. अशा प्रसंगी अस्पृश्‍य समाजातूनच पुढे आलेला बाबासाहेबांसारखा उच्चशिक्षित तरुण शिंद्यांच्या विरोधात उभा ठाकत असेल, तर ते महाराजांना हवेच होते.\nया प्रकारातून उद्‌भवलेला शिंदे आंबेडकर यांच्यातील दुरावा इतिहासाची वक्रगती. खरे तर परिहासिका (irony) म्हणायला हवी. शिंदे केवळ अस्पृश्‍यांचे कैवारीच नव्हते, तर अस्पृश्‍यांच्या सेवेसाठी तनमनधन अर्पण करणारे सच्चे कार्यकर्ते होते. इतकेच नव्हे, तर ते बाबासाहेबांप्रमाणे तौलनिक धर्माभ्यासक होते. शिवाय बौद्ध धर्माचे व पाली भाषेचे अभ्यासक होते. खरे तर रा.ना. चव्हाण म्हणतात त्याप्रमाणे ‘बाबासाहेबांच्या कार्याची पायाभरणी शिंद्यांनी करुन ठेवली होती असे म्हणण्यात काहीही अतिशयोक्ती नाही.’\nबाबासाहेबांप्रमाणे शिंदे यांनी बौद्ध धर्माचा प्रत्यक्ष स्वीकार केला नसला, तरी त्यांना बौद्ध धर्मासंबंधी सहानुभूती आणि भगवान बुद्धांविषयी आदर होता. ते स्वतःला दीक्षा न घेतलेला बौद्धधर्मीय म्हणवत. बुद्ध आणि धर्म यांची शरणागती त्यांना मान्य होती. मात्र संघाला शरण जाण्याविषयी ते साशंक होते. विशेष म्हणजे स्वतः बाबासाहेबांनासुद्धा या शंकाकुल अवस्थेतून जावे लागले होते.\nमाँटेग्यू चेम्स्फर्ड योजनेनुसार होऊ घातलेल्या निवडणुकांच्या तोंडावर बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे पत्र सुरू केले. ‘मूकनायक’साठी शाहू छत्रपतींनी पुरेसे आर्थिक साहाय्य केले. इतकेच नव्हे, तर बाबासाहेबांचे नेतृत्व उभे राहावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्नही केले. आपल्या संस्थानातील माणगाव येथे अस्पृश्‍यांची परिषद भरवून छत्रपतींनी अस्पृश्‍य समाजाला डॉ. आंबेडकरांसारखाच उच्चशिक्षित व कर्तबगार तरुणांचे नेतृत्व स्वीकारण्याचा सल्ला दिला. त्याचीच पुनरावृत्ती नागपूर येथील परिषदेतही झाली. ‘मूकनायक’ मधून शिंद्यावर टीकाही झाली.\nइकडे बाबासाहेबांनी सरकारकडे केलेली अस्पृश्‍य उमेदवाराच्या निवडणुकीची मागणी सरकारने मान्य केली नाहीच. दरम्यान, स्पृश्‍य उमेदवारांच्या निवडणुकीत शिंदे स्वतःच्या बहुजन पक्ष काढून उतरले होते. छत्रपतींनी शिंद्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला मदत केली. शिंदे पराभूत झाले. या काळात आणि नंतरही छत्रपतींचा मृत्यू होईपर्यंत बाबासाहेबांच्या लेखनातून धर्मांतराचा विचार येत नाही. या वेळी अस्पृश्‍यांची चळवळ हा ब्राह्मणेतर चळवळीचाच एक भाग मानली जाई. छत्रपतींच्या पश्‍चात सर्वच समीकरणे बदलली व बाबासाहेबांच्या मनातही धर्मांतराच्या विचारांचे चक्र फिरू लागले.\nमहाराष्ट्र maharashtra महात्मा गांधी राजकारण politics भारत\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निं�� सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-1140", "date_download": "2020-09-28T21:35:49Z", "digest": "sha1:EKDNRNA7AT6C53WERDZYWNDAMH7ELU2F", "length": 13344, "nlines": 117, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nफेडररची ग्रॅंड स्लॅम द्विदशकपूर्ती\nफेडररची ग्रॅंड स्लॅम द्विदशकपूर्ती\nगुरुवार, 8 मार्च 2018\nलबर्न येथे स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने सहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा किताब जिंकला, तेव्हा तो ३६ वर्षे व १७३ दिवसांचा होता. ‘एजलेस वंडर’ असं कौतुकाने संबोधले जाणाऱ्या फेडररचा खेळ वाढत्या वयागणिक बहरत आहे.\nलबर्न येथे स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने सहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा किताब जिंकला, तेव्हा तो ३६ वर्षे व १७३ दिवसांचा होता. ‘एजलेस वंडर’ असं कौतुकाने संबोधले जाणाऱ्या फेडररचा खेळ वाढत्या वयागणिक बहरत आहे. टेनिस कोर्टवर तो कौशल्य, ताकद, फटके यांचा खुबीने वापर करतोच, त्याच वेळेस प्रतिस्पर्ध्यांच्या कच्च्या दुव्यांच्या बारकाईने अभ्यास करून त्यांना कोंडीत अडकविण्याची कल्पकता दाखवितो. यामुळेच क्रोएशियाच्या मरिन चिलीच याने पाच सेट्‌समध्ये झुंजवूनही ‘बुजुर्ग’ फेडरर अजिंक्‍य ठरला. पुरुष एकेरीची अंतिम लढत तीन तास तीन मिनिटे चालली. या कालावधीत २९ वर्षीय चिलीच आपल्यापेक्षा सात वर्षांनी मोठा असलेल्या फेडररचे आव्हान परतावून लावू शकला नाही. यातच स्विस खेळाडूचे सर्वश्रेष्ठत्व सिद्ध होते. पंधरा वर्षांत या जिगरबाज आणि मेहनती खेळाडूने वीस ग्रॅंड स्लॅम किताब जिंकले आहेत. त्याच्यावर दडपणाचा परिणाम होत नाही. ग्रॅंड स्लॅम स्पर्धांत त्याने तब्बल तीस वेळा अंतिम फेरी गाठली, त्यापैकी वीस वेळा तो अजिंक्‍य ठरला. टेनिस खेळताना तो सध्या सर्वंकष आनंद लुटताना दिसतोय, जिंकल्यानंतर भावुकही होतो, त्यामुळे त्यांच्या डोळ्यांतून अलगद आनंदाश्रू टपकतात. फेडररची स्फूर्ती आणि धडाका अचंबित करणारा आहे. वडील, पती, मुलगा, व्यावसायिक खेळाडू या साऱ्या भूमिका त्याने चोखपणे वठविताना खेळावर कुठेच परिणाम होऊ दिलेला नाही. हेच त्याचे माहात्म्य आहे\nऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम लढतीत फेडररने चिलीचवर ६-२, ६-७ (५-७), ६-३, ३-६, ६-१ अशा फरकाने विजय मिळविला. ऑस्ट्रेलियन ओपन सहाव्यांदा जिंकणारा फेडरर हा तिसरा पुरुष टेनिसपटू ठरला आहे. रॉय इमरसन आणि नोव्हाक जोकोविच यांच्या विक्रमाशी त्याने बरोबरी साधली आहे. सर्वाधिक ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकण्याचा विक्रम लढवय्या फेडरर हा स्वतःच्या नावावर करू शकतो, कारण पुढील वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत खेळण्याचा मनोदय त्याने आताच बोलून दाखविला आहे. त्याची झुंजार वृत्ती पाहता, त्याच्यासाठी अशक्‍य काहीच नाही. मेलबर्नला त्याने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ९४ विजय नोंदविले आहे, पुढील वर्षी या मैदानावर विजयाचे शतक नोंदवत सातवा करंडकही तो जिंकू शकतो. त्याची जिंकण्याची जिद्द, ईर्षा, जिगर सारं काही अवर्णनीय आणि असामान्य आहे. मेलबर्नला चिलीचला नमविताना फेडररने बॅकहॅंड फटक्‍यांचा सुरेख वापर केला. ऑस्ट्रेलियन ओपन जिंकताना ‘रॉड लेव्हर अरेना’च्या खास कक्षात त्याची पत्नी मिर्का, आई-वडील लिनेट व रॉबर्ट, प्रशिक्षक इव्हान ल्युबिसिच, सपोर्ट स्टाफ यांची उपस्थिती होती, सारे जण त्याचा उत्साह वाढवीत होते. अंतिम लढतीत त्याने २४ बिनतोड सर्व्हिस नोंदविल्या, यावरून त्याच्या भेदक आणि धारदार खेळाचा प्रत्यय येतो.\nफेडररने २००३ ते २०१८ या कालावधीत २० ग्रॅंड स्लॅम करंडक जिंकले आहेत. गतवर्षी त्याने ऑस्ट्रेलियन आणि विंबल्डन स्पर्धा जिंकून, त्याच्या वाढत्या वयाकडे अंगुलिनिर्देश करणाऱ्या टीकाकारांना सणसणीत चपराक दिली होती. २०१८ वर्षाची सुरवातही त्याने ग्रॅंड स्लॅम जिंकून मोठ्या झोकात केलेली आहे. त्याच्या तुलनेत राफेल नदालने १६ ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकलेल्या आहे आणि हा स्पॅनिश डावखुरा खेळाडू अजूनही टेनिस कोर्टवर कार्यरत आहे. दुखापतींचा ससेमिरा असला, तरी नदालच फेडररच्या सर्वाधिक ग्रॅंड स्लॅम विक्रमांना आव्हान देऊ शकतो. नोव्हाक जोकोविचने १२ ग्रॅंड स्लॅम करंडक जिंकलेत, पण सध्या दुखापतीमुळे त्याचा खेळ उतरतीच्या दिशेने आहे. १९७२ मध्ये केन रोझवॉल याने ३७ वर्षे व ६३ दिवसांचा असताना ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली होती. पुढील वर्षी जिद्दी फेडरर हा विक्रम मोडू शकतो. त्याच्यासाठी वय फक्त आकडा आहे.\nरॉजर फेडररचे ग्रॅंड स्लॅम यश\nऑस्ट्रेलियन ओपन - ६ ः २००४, २००६, २००७, २०१०, २०१७, २०१८\nफ्रेंच ओपन - १ ः २००९\nविंबल्डन - ८ ः २००३, २००४, २००५, २००६, २००७, २०���९, २०१२, २०१७\nअमेरिकन ओपन - ५ ः २००४, २००५, २००६, २००७, २००८\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/02/Your-date-of-birth-tells-you-whether-or-not-you-will-have-a-love-marriage.html", "date_download": "2020-09-28T23:18:06Z", "digest": "sha1:AAAQAVHWJATB2XREBUZQR4YW2LDDDAHT", "length": 7421, "nlines": 63, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "तुमची जन्म तारीख सांगते तुमचे लव्ह मॅरेज होणार की नाही!", "raw_content": "\nतुमची जन्म तारीख सांगते तुमचे लव्ह मॅरेज होणार की नाही\nbyMahaupdate.in शनिवार, फेब्रुवारी २२, २०२०\nलव्ह मॅरेज झालं पाहिजे अशी जास्त लोकांची इच्छा असते. पण त्यासाठी मेहनतही घ्यावी लागते हे सर्वांनाच माहिती आहे. प्रेमात पडावं लागतं, ऎकमेकांना समजून घ्यावं लागतं, अनेक तडजोडी कराव्या लागतात, अशा अनेक गोष्टी आहेतच. त्यासोबतच असंही बोललं जातं की, जन्मतारखेवरूनही तुमचं लव्ह मॅरेज होणार की नाही हे कळतं. यावर काही लोकांचां विश्वासही आहे. पण यात किती खरंच तथ्य आहे याचा दावा आम्ही करत नाही….\nमूलांक 1. 1, 10, 19, 28 ही जन्मतारीख असलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असते. ज्यांचा मूलांक 1 असतो त्यांचा स्वामी सूर्य असतो. 1 मूलांक असलेल्या व्यक्ती लाजाळू असतात. त्यामुळे अशा व्यक्ती प्रेम जाहीर करु शकत नाहीत. यामुळेच अशा व्यक्ती लव्ह मॅरेज करु शकत नाहीत.\nमूलांक 2 – ज्यांची जन्मतारीख 2, 11, 20, 29 असते त्यांचा मूलांक 2 असतो. यांचा स्वामी चंद्र असतो. यांनी जर लव्ह मॅरेज करण्याचा निश्चय केला तर तो निश्चय त्या पूर्णत्वास नेतात.\nमूलांक 3 – 3, 12, 21, 30 ही जन्मतारीख ज्यांची असते त्यांचा मूलांक 3 असतो. यांचा स्वामी गुरु असतो. लव्ह मॅरेज करण्यात या व्यक्ती यशस्वी होतात. तसेच यांचे वैवाहिक जीवनही सफल होते.\nमूलांक 4 – ज्यांची जन्मतारीख 4,13, 22, 31 असते त्यांचा मूलांक 4 असतो. यांचा स्वामी राहू असतो. अशा व्यक्तींचे एकापेक्षा अधिक लोकांशी प्रेमसंबंध असू शकतात. जरी अशा व्यक्तींनी लव्हमॅरेज केले तरी त्याबाबत ते गंभीर नसतात.\nमूलांक 5 – 5,14,23 ही ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचा मूलांक 5 आहे. यांचा स्वामी बुध आहे. या व्यक्तींची पारंपारिक विवाहरिती तसेच घरच्यांच्या संमतीनेच विवाह करण्यास पसंती देतात. अशा व्यक्तींचे विवाह सफल ह���तात.\nमूलांक 6 – ज्यांची जन्मतारीख 6,15,24 आहे त्यांचा मूलांक 6 असतो. यांचा स्वामी शुक्र असतो. अशा व्यक्तींचे एकापेक्षा अधिक लोकांशी प्रेमसंबंध असू शकतात. त्यामुळे चांगल्या व्यक्तीला गमावतात.\nमूलांक 7 – 7,16,25 ही जन्मतारीख असणाऱ्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. यांचा स्वामी केतु मानला जातो. यांना लव्ह मॅरेज करायचे असते मात्र ते त्यांच्या स्टेटसनुसार,\nमूलांक 8 – ज्यांची जन्मतारीख 8,17, 26 असते त्यांचा मूलांक 8 असतो. यांचा राशी शनी असतो. अशा फार कमी व्यक्ती प्रेमसंबंध ठेवतात. मात्र एखाद्यावर प्रेम केले तर मरेपर्यंत कायम ठेवतात.\nमूलांक 9 – ज्यांची जन्मतारीख 9,18, 27 आहे त्यांचा मूलांक 9 आहे. यांचा स्वामी मंगळ असतो. अशा व्यक्ती खूप घाबरणाऱ्या असतात. वादापासून दूर राहणे पसंत करतात. त्यामुळे अनेकदा इच्छा असूनही त्या लव्हमॅरेज करु शकत नाहीत.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jalna.gov.in/mr/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-28T22:29:15Z", "digest": "sha1:7YV6XN6YH44MB7E3IZZ4GWVWMOBLLMKR", "length": 4770, "nlines": 113, "source_domain": "jalna.gov.in", "title": "हेल्पलाईन | जिल्हा जालना, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nआय. एस. एम. ई. एस.\nअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क\nसह जिल्‍हा निबंधक वर्ग-१(निम्‍न श्रेणी )\nराष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र\nएसटीडी आणि पिन कोड\nआपले सरकार सेवा केन्द्र\nबाल हेल्पलाईन - 1098\nमहिला हेल्पलाईन - 1091\nकंट्रोल रुम हेल्पलाईन- 1077\nएन आय सी सर्व्हिस डेस्क हेल्प्लाईन - 1800 111 555\nरुग्नवाहिका सेवा हेल्पलाईन- 108\nअग्निशमन दल हेल्पलाईन- 101\nलाचलुचपत प्रतिबंधक विभाग हेल्पलाईन - 1064\nधान्य वितरन प्रणाली हेल्पलाईन - 1967 / 1800-22-4950\nरेल्वे हेल्पलाईन - 139\nजिल्हा प्रशासनाच्या मालकीची सामग्री\n© जालना जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 25, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/honge-juda-na-hum..season-2..-part-18", "date_download": "2020-09-28T21:03:16Z", "digest": "sha1:WW6JZF5XDDLD6KGRD4MPVKNSE467K5C2", "length": 47424, "nlines": 387, "source_domain": "www.irablogging.com", "title": "Honge Juda Na Hum..season 2.. Part 18", "raw_content": "\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 18\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 18\n\"गुड नाईट..लव्ह यू..\" राहुल तिला फोरहेड किस करत म्हणाला\n\"लव्ह यू टू..\" असं म्हणत मिताली बेडवर झोपली..\nतिच्या अंगावर ब्लँकेट पांघरून राहुल त्याच्या स्टडीरूममध्ये झोपायला गेला..\n\"गुड मॉर्निंग वहिनी साहेब..\" काव्या\n\"गुड मॉर्निग काऊ..\" मिताली हसत म्हणाली\nकाव्या नुकतंच आदित्यराज सोबत फोनवर बोलून बेडरूममध्ये आली होती..मिताली गाढ झोपली असल्याने तिने तिला उठवलं नव्हतं..ती बाल्कनीतून आत आली तेव्हा मितालीला जाग आली होती..\n\"काऊ सॉरी गं..काल माझ्यामुळे तुला बराचवेळ बाहेर बाल्कनीत बसावं लागलं..सॉरी..\" मिताली उठून बसत म्हणाली\n\"अगं सॉरी काय मितू.. तुला भाईसोबत बोलायचं होतं..तू सांगितलं नव्हतं तरी समजलं मला.. इतक तर ओळखते ना मी तुला.. आणि तुला बरं वाटलं म्हणजे झालं.. त्यासाठी थोड्यावेळ बाहेर बसले तरी काही प्रॉब्लेम नाही..\" काव्या\n\"थँक्स काऊ..मला समजून घेतल्याबद्दल..\" मिताली\n\"हे सॉरी- थँक्स काय लावलंय तू सकाळी सकाळी..ते सोड आता.. तू पटकन फ्रेश हो..मॉमने सांगितलंय 10 वाजता गुरुजी येणार आहेत..पार्लरवाली पण येईलच इतक्यात..\" काव्या\n\"अरे बापरे 8 वाजून गेले..तू उठवलं का नाहीस मला.. मॉम काय म्हणतील.. मी पण इतकी कशी मंद..अलार्म लावायचं विसरले..आज पहिलाच दिवस आणि मी..\" मितालीने किती वाजले ते बघितलं आणि गडबडून उठत म्हणाली..तिला खूप टेन्शन आलं..\n\"रिलॅक्स मितू..काल सगळेच दमले असल्याने कोणी काही म्हणणार नाही..आणि मॉमनेच सांगितलं झोपू द्यायला..ओके.. टेन्शन नको घेऊ..तू फ्रेश हो..मी इथेच ब्रेकफास्ट आणते आपल्यासाठी..\" काव्या\n\"हं..बाथ घेऊन आलेच मी..रेडी होते पटकन..\" मिताली कपडे घेऊन बाथरूममध्ये गेली..\n\"गुड मॉर्निग काऊ..\" राहुल\nकाव्या खाली जाणार तितक्यात राहुल तिथे आला..\n\"गुड मॉर्निंग भाई.. \" काव्या त्याला मिठी मारत म्हणाली\n\"बायको शिवाय करमत नाही वाटतं..लगेच आल्याआल्या तिची चौकशी..ती बाथरूममध्ये आहे..\" काव्या त्याला चिडवत म्हणाली\n\"असं काही नाही..सहज विचारलं..इथे दिसली नाही म्हणून..\" राहुल\n\"ओह..आता मी दिसत आहे तर माझ्यासोबत बोलू शकतो..\" काव्या\n\"काऊ..तू तर नेहमीच असणार आहेस बच्चा..मी हे सांगितलंय तुला आधी..\" राहुल\n\"हो भाई..माहिती आहे मला..\" काव्या\n\"काऊ..बच्चा सॉरी गं.. काल तुला आमच्यामुळे खुप वेळ बाल्कनीत बसावं लागलं..तू ही दमून तिथेच झोपी गेलीस..कशी अवघडून झोपली होतीस माहितीये..सॉरी..\" राहुल काव्याला जवळ घेत म्हणाला\n\"इट्स ओके भाई..मला काही त्रास नाही झाला त्याचा..मितूला तुझी गरज होती..तुमचं बोलणं झालं नसत तर ती रात्रभर एकटी रडत बसली असती..आणि मी विचारलं तरी मला सांगितलं नसतं तिने..\" काव्या पण त्याच्या कुशीत शिरून म्हणाली\n\"हं..तसं नाही काऊ..तिला एकटं वाटत होतं..म्हणून..\" राहुल\n\"हं..तुम्ही दोघांनी सकाळी सकाळी आभार प्रदर्शन काय ठरवून मांडलं आहे का.. मितू ही उठल्या उठल्या हेच म्हणाली..काय झालं.. मितू ही उठल्या उठल्या हेच म्हणाली..काय झालं.. असं का बघतो आहेस माझ्याकडे.. असं का बघतो आहेस माझ्याकडे..\n\"बघतोय..माझी काऊ इतकी समजूतदार कधीपासून झाली..\" राहुल\n\"Awwwww.. ते तर मी आधीपासूनच आहे..\" काव्या कॉलर ताठ करत म्हणाली\n\"हो..फक्त दिवसातून 4-5 वेळा नाही 10-12 वेळा फुग्गा होतो आपला..हो ना..\" राहुल चिडवत म्हणाला\n\"हूं..असं काही नाहीये..\" काव्या नाक उडवत म्हणाली\n\"असंच आहे..\" राहुल तिचे गाल ओढत म्हणाला\n\"आSSSSS... भाई..दुखतंय ना..बोलू नकोस माझ्यासोबत..जा..\" काव्या गाल फुगवत म्हणाली\n\"हे बघ..मी म्हटलं होतं की नाही..\" राहुल हसत म्हणाला\nतितक्यात मिताली बाथरूममधून बाहेर आली..राहुल तर हसणं विसरून तिच्याकडे बघत राहिला..नुकताच शॉवर घेतल्यामुळे तिचा चेहरा टवटवीत दिसत होता..साधा पंजाबी ड्रेस, गळ्यात मंगळसूत्र, हिरवा चुडा, कसलाही मेकअप नाही..\nमिताली ओले केस टॉवेलने पुसत बाथरूममधून बाहेर आली होती..समोर राहुलला बघून ती तिथेच थांबली..त्याला असं एकटक बघताना बघून लाजली..दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवले..\n\"मी ब्रेकफास्टच बघून येते..तुमचं चालू दे..एकमेकांकडे बघणं..\" काव्या त्यांना चिडवत म्हणाली..\nकाव्याच्या बोलण्याने दोघेही भानावर आले..मितालीने लाजून मान दुसरीकडे वळवली आणि टॉवेलमध्ये चेहरा लपवला..राहुलने ही लाजून केसातून हात फिरवला..\nकाव्या हसत बाहेर गेली..ती गेल्यावर राहुलने पटकन मितालीला जवळ ओढलं..\n\"माझ्या बायकोला जवळ घेतोय..आणखी तर काहीच नाही केलं..करू का..\" राहुल खट्याळपणे म्हणाला\n\"राहुल..प्लिज..काही करायचं नाहीय���..सोडा मला..अजुन पूजा व्हायची आहे..\" मिताली त्याला दूर करत म्हणाली\n\"ओह..मग पूजा झाल्यावर मला हवं ते करायची परमिशन आहे..राईट..\n\"मी असं कुठे म्हटलं..\" मिताली\n\"येस..तुझ्या बोलण्याचा अर्थ तर तसाच होतो..\" राहुल डोळा मारत म्हणाला\n\"चावटपणा पुरे आता..काऊ येईल..सोडा मला..\" मिताली त्याच्या हातावर फटका मारत म्हणाली\n\"हं..एकदा बघू तर दे तुला..\" राहुल तिचा चेहेरा ओंजळीत धरत म्हणाला\nत्याचा अशा बघण्याने ती पुरती लाजून लाल झाली..तिने त्याचा हात बाजूला केला आणि न राहवून त्याला घट्ट मिठी मारली..\nते बघून राहुल गालातल्या गालात हसला..आणि तिच्या भोवतीची मिठी घट्ट केली..\n\"काल झोप लागली का नीट.. आता कसं वाटतंय माझ्या राणीला.. आता कसं वाटतंय माझ्या राणीला..\n\"हो..झोप लागली..आज उशीर झाला उठायला..आता फ्रेश वाटतंय.. तुम्ही जवळ आहात तर..\" मिताली त्याच्या कुशीत आपला चेहरा लपवत म्हणाली\n\"मगाशी जवळ घेतलं तर किती नाटकं केली..आणि आता बघा..कोण पकडून ठेवलंय मला..\" राहुल तिला चिडवत म्हणाला\nतेवढ्यात काव्या रूममध्ये आली.. तिच्यामागून मेड ब्रेकफास्ट घेऊन आली..\n\"तुमचा रोमॅन्स करून झाला असेल तर ब्रेकफास्ट करायला या..त्यांनतर रेडी पण व्हायचं आहे..पूजा आहे..लक्षात आहे ना.. \" काव्या हसत म्हणाली\n\"\"काऊ.. \" मिताली डोळे मोठे करून तिच्याकडे बघत म्हणाली\nमेडने टीपॉय वर ब्रेकफास्ट सर्व्ह केला..तिघेही सोफ्यावर बसले..\n\"मॉमने सांगितलंय पूजा आहे तर फराळ करायचा म्हणून..ओके.. आणी हे फ्रुट्स पण खायला सांगितले आहेत..जेवायला लेट होईल म्हणाली..\" काव्या\n\"काऊ..तू फक्त ज्युस पिणार आहेस का.. तुझ्यासाठी काही नाही आणलंय..\" मिताली\n\"मला भूक नाही जास्त..ज्युस बस होईल..\" काव्या\n\"असं कसं..हे घे..मला इतकं नको आहे..मी फ्रुट्स खाईन..\" राहुल तिला त्याची प्लेट देत म्हणाला\nत्याने फक्त एक लूक दिला तिच्याकडे..तसं तिने चुपचाप त्याच्या प्लेटमधली साबुदाणा खिचडी घेतली..आणि काही न बोलता खायला लागली..\n\"एकदा सांगितलं की ऐकायचं मग..कशाला इतके नखरे करते..\" राहुल\n\"राहुल..प्लिज..सकाळी सकाळी नका ओरडू तिच्यावर..इट्स ओके काऊ..तुला हवं तेवढं खा..\" मिताली\n\"हं..\" काव्या खाली मान घालून म्हणाली\n\"ओके बाबा..एम सॉरी..आता बायकोनं सांगितलंय तर तिचं सगळं ऐकावं लागेल..\" राहुल नौटंकी करत म्हणाला\n\"अहो..काहीही काय बोलताय..\" मिताली लाजत म्हणाली\nकाव्या हसायला लागली..ते बघून राहुल ��णि मिताली पण हसायला लागले..\nब्रेकफास्ट झाला..राहुल रेडी व्हायला गेला..मिताली आणि काव्या पण त्याचं आवरायला लागल्या..\nथोड्या वेळाने दोघीही तयार झाल्या..बेडरूमच दार वाजलं..काव्याने दार उघडलं..\n या आत या..मितू बघ कोण आलंय..\" काव्या आनंदाने म्हणाली\n\"मिताली..\" मेधाताईनी दारातूनच आवाज दिला\n\"आई बाबा..तुम्ही.. तुम्ही कधी आलात..\" मिताली एकदम आनंदाने म्हणाली..जस काही खूप दिवसांनी बघत आहे..एक रात्र झाली होती फक्त तिला इथे येऊन..त्यांच्या पासून दूर होऊन..तिच्याकडे बघून तरी असं वाटत होतं की भेटून किती दिवस झाले असावेत..\n\"आत्ताच आलो.. कशी आहेत बेटा..\n\"मी ठीक आहे बाबा..\" मिताली हसत म्हणाली\n\"अहो ही आपलीच मितू आहे ना हो..किती वेगळी दिसते..\" मेधाताई\n\"आई..काय गं तू पण..\" मिताली त्यांच्या गळ्यात पडत म्हणाली\n\"काका काकु तुम्ही बसा..मी इथेच ब्रेकफास्ट पाठवायला सांगते..मितू तुला काही लागलं तर सांग..मी खाली आहे..भाई रेडी झाला का बघते..ओके.\nगुरुजी आले..राहुल तयार होऊन बाहेर आला..त्याने मरून चिकनकारी कुर्ता आणि क्रिम कलरचा पायजमा घातला होता..\nपाटावर बसला असला तर सगळं लक्ष जिन्याकडे होतं.. मितालीच्या येण्याकडे..गुरुजींना 2-2 वेळा सांगायला लागत होतं..सगळे जण त्याचा हा उतावळेपणा बघून गालातल्या गालात हसत होते..शेवटी एकदाची त्याला ती दिसली..तिला बघून आणखीनच वेडा झाला तो..\nबॉटल ग्रीन कलरची पैठणी..मरून काठ पदर..सोन्याचे दागिने.. हलकासा मेकअप..त्यावर सूट होईल अशी हेअर स्टाईल..सकाळचं एक रूप आणि हे आत्ताच एक..तिने तिच्या सौन्दर्याने त्याला पुरतं घायाळ केलं होतं आज..\nकाव्याने त्याला कोपर मारून भानावर आणलं..सगळ्यांसमोर तो असं आपल्याकडे बघतोय म्हटल्यावर मिताली लज्जेने गोरोमोरी होत होती..ती त्याच्या शेजारी पाटावर येऊन बसली तरी त्याने नजर हटवली नव्हती..भानावर आल्यावर त्याने लाजून मान खाली घातली..सगळे हसायला लागले..मितालीला तर कुठे लपू असं झालं..\nपूजा चालू असताना ही दोघे एकमेकांना अधूनमधून चोरून बघत होते..सगळे जण त्यांची मज्जा बघून हसत होते..\nआदित्यराजला महत्वाची मीटिंग असल्याने तो आला नव्हता..आकाश आणि नेहाची डॉक्टरकडे व्हिजिट असल्याने मिस्टर मोहिते एकटेच आले होते..\nपूजा झाली..हळद उतरवणीचा कार्यक्रम झाला..त्यानंतर सगळ्यांची जेवणं होईपर्यंत 3 वाजले..संध्याकाळी जवळच्या लॉनवर रिसेप्शन होतं.. सगळेजण थोडावेळ आराम करून रिसेप्शनच्या तयारीला लागले..\n6 वाजता सगळे जण रिसेप्शनसाठी लॉनवर जमले..भव्य दिव्य पॅलेसचा सेट उभा करण्यात आला होता.. सगळीकडे आकर्षक रोषणाई..अधे मध्ये छोटे छोटे फाऊंटन्स..त्यावर कलरफुल लाईट्स सोडले होते..समोरच मोठा स्टेज होता..राहुल आणि मितालीला बसण्यासाठी मोठा सजवलेला काऊच..ब्राईट कलर्सचे कर्टन्स आणि फुलं यांची सजावट केली होती.. लॉनच्या तीन ही बाजूने फूड आणि ड्रिंक काऊंटर्स होते..लॉनच्या अधे मधे बसायला राऊंड टेबल्स आणि चेअर्स होत्या..\nमितालीने ब्राऊन कलरचा लेहेंगा घातला होता..त्यावर गोल्डन एम्ब्रॉयडरी..मॅचिंग ऍक्सेसरीज..नेहमीसारखी सुंदर दिसत होती..राहुलने ब्राऊन कलरचा 3 पीस सूट घातला होता..त्याचा ही नेहमीसारखा परफेक्ट लूक होता..\nकाव्याने ही पिच कलरचा लॉंग गाऊन घातला होता..केस कर्ली करून मोकळे सोडले होते..मॅचिंग ऍक्सेसरीज..हलकासा मेकअप..पिच कलरची लिपस्टिक..डोळे कुणाला तरी शोधत होते.. तितक्यात तिला चित परिचित आवाज आला..आणि चेहऱ्यावर गोड स्माईल आली..\n\"हाय ब्युटीफुल.. लुक्स लाईक यू आर मिसिंग समवन..\" आदित्यराज त्याची नेहमीची किलर स्माईल देत म्हणाला\nनेव्ही ब्लू कलरच्या थ्री पीस सूटमध्ये आदित्यराज नेहमीसारखा हँडसम दिसत होता..तो आल्या आल्या बऱ्याच नजरा त्याच्याकडे वळल्या होत्या..त्याने लक्ष न देता त्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या काव्याजवळ तो आला होता..\n\"हेय..हाय आदी..येस..खूप मिस करत होते..पण आता नाही..\" काव्या हसत त्याला घट्ट मिठी मारत म्हणाली\n\"ओह..रिअली..इतकं मिस करत होतीस..\" आदित्यराजला तिने घट्ट मिठी मारल्यावर समजलं की काव्या किती आतुरतेने वाट बघत होती ते..\n\"खूप जास्त..\" काव्या थोडं दूर होऊन त्याच्याकडे बघत म्हणाली\n\"दिस इज फॉर यू बेबी..\" आदित्यराज एक रेड रोज तिच्यासमोर धरत म्हणाला\n\"थँक्स आदी..इतका का लेट.. कधीपासून वेट करत होते मी..सकाळी पण नव्हतास..\" काव्या लटक्या रागाने म्हणाली\n\"मीटिंग लेट संपली.. मग घरी जाऊन रेडी होऊन आलो..त्यामुळे लेट झालं..आता आलोय ना..मग स्माईल कर आता..\" आदित्यराज तिचा गाल ओढत म्हणाला\n\"हं..चल भाई आणि मितूला भेट.. ते ही वाट बघत होते तुझी..\" काव्या त्याला घेऊन स्टेजवर गेली..\nत्यांच्यासोबत फोटो शूट झालं..सगळ्यांना भेटून दोघेही एका कॉर्नरला येऊन बोलत बसले..काव्या तर एक मिनिट पण त्याला दूर जाऊ देत नव्हती..\nरि��ेप्शनला आश्रमातील सगळे आले होते..लग्नाचा व्हेन्यू दूर असल्यामुळे मुलांना तिथे आणलं नव्हतं..मितालीच्या हाताने आश्रमातील सगळ्यांना कपडे, आवश्यक वस्तू, खेळणी असं काही न काही वाटप करण्यात आलं..सगळ्यांना मिठाईचे बॉक्स दिले..\nरिसेप्शन झाल्यावर बरेच पाहुणे तिथुनच परत आपापल्या घरी गेले.. मितालीचे आई बाबा ही त्यांचा निरोप घेऊन त्यांच्या घरी गेले..आदित्यराज ही थकला होता..तो ही तिथूनच मिस्टर मोहितेंसोबत त्यांच्या घरी गेला..बाकी सगळे जण देशमुख व्हिलामध्ये परतले..\nघरी आल्यावर सीमाताईंनी काव्याला काही सांगितलं..काव्याने ही हसत होकार दिला.. ती मितालीला घेऊन राहुलच्या बेडरूमसमोर आली..\nजिन्यातून जातानाच मितलीला अंदाज आला होता..तिची पावले आपोआप हळू पडू लागली..हार्ट बिट्स वाढले होते..\n\"बेस्ट ऑफ लक..\" काव्या मितालीच्या कानात हळूच म्हणाली\nमितालीला एकदम पोटात गोळा आला..तिने काव्याचा हात पकडला..तिला थोडं घाबरायला झालं.. वेगळीच हुरहूर मनात दाटून आली.. आत्तापर्यंत ती खूपदा त्याच्या बेडरूममध्ये आली होती..तेव्हा तर अशी हुरहूर कधी वाटली नव्हती..पण आज ती राहुलची बायको म्हणून तिथे प्रवेश करणार होती..तिच्या हक्काच्या बेडरूममध्ये..त्यांच्या बेडरूममध्ये..\nमितालीने काव्याच्या कानात काही सांगितलं..\n\"ओके मितू.. जशी तुझी इच्छा..मी आलेच.\" काव्या असं म्हणत हसत निघून गेली\nथोड्यावेळाने आली तर राहुल सोबत होता..तिने त्याचा हात मितालीच्या हातात दिला..दोघांनाही गुड नाईट विश करून ती तिच्या बेडरूममध्ये गेली..\nत्या दोघांनी ठरवल होत की लग्न झाल्यावर एकमेकांसोबत बेडररूममधे प्रवेश करायचा..राहुलही तिथे गेला नव्हता कालपासून.. तो स्टडीरूममध्ये झोपला होता रात्री..\nदोघांनीही दार उघडलं..आणि हात पकडून रूममध्ये गेले..राहुलने लाईट ऑन केला..\n\"Wow..\" मिताली तर बेडरूम बघून हरखली..\nत्यांनी इंटेरिअर डेकोरेटरला जसं सांगितलं होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक सुंदर रूम दिसत होती..\nसमोरच राहुल आणि मितालीचा एक फोटो फ्रेम लावली होती..वॉल कलर्स, कर्टन्स, सोफा, सगळं काही तिच्या मनासारखं होतं..ड्रेसिंग टेबल ही खूप सुंदर होतं.. नाजूक डिझाइनवालं..\nती ते बघत होती की राहुलने मागून येऊन तिला मिठी मारली..त्याबरोबर ती भानावर आली\n\" राहुल तिच्या कानात हळूच म्हणाला\n\"हो .खूप छान आहे सगळं..\" मिताली\n\" राहुल त��च्या गालावर किस करत म्हणाला\n\"तुम्ही पण..\" मिताली लाजत म्हणाली\n\"पण तू माझ्याकडे कुठे बघितलंस.. न बघता म्हणालीस.. आता रूम बघून झाली तर माझ्याकडे पण बघ..\" राहुलने तिला आपल्याकडे वळवत म्हणाला\nतिने नाही म्हणत लाजून खाली मान घातली..\n\"बरं..जशी तुझी इच्छा..तू फ्रेश हो..मी बाल्कनीत आहे..\" राहुल तिच्या उत्तरची वाट न बघता बाल्कनीत गेला आणि स्लाईड डोअर पण ओढून घेतलं..उगीच तिला अनकम्फर्टेबल वाटू नये म्हणून..\nमितलीला थोडं वाईट वाटलं..तिला वाटलं नव्हतं तो लगेच असं निघून जाईल..तिचे डोळे भरून आले..तिने नाईट ड्रेस घेतला आणि फ्रेश होण्यासाठी गेली..\nबाहेर आली..बघितलं तर राहुल अजूनही रूममध्ये आला नव्हता..तिने दागिने काढले आणि ड्रेसिंग टेबल वर ठेवले..तेवढ्यात तिचं लक्ष एका इन्व्हलपकडे गेले..त्यावर तिचं नाव लिहिले होते..त्या सोबत एक रेड रोज पण होतं..\nतिने उत्सुकतेने ते उघडलं..\nपटकन बाल्कनीत जाऊन राहुलला मिठी मारली..\n\" मिताली एक्ससाईट होऊन म्हणाली\n\"सरप्राईज..\" राहुल हसत म्हणाला\n माझा विश्वासच बसत नाहीये..\" मिताली आनंदाने म्हणाली..\nतिची खूप इच्छा होती तिथे जायची..राहुलने तिला छान सरप्राईज दिलं होतं..त्याने Switzerland ला 7 दिवसाची हनिमून ट्रिप बुक केली होती..त्याने मितालीकडून आधीच सगळे डॉक्युमेंट्स मागून घेतले होते.ऑफिसच्या कामासाठी हवेत म्हणून..\n\"खूप..थँक्स..लव्ह यू..\" मिताली त्याला मिठी मारत म्हणाली\n\"लव्ह यू टू..\" राहुल\n\"राहुल..सॉरी..तुम्हाला राग आला ना..\" मिताली\n\"नाही गं.. राग कशाचा..तुला कम्फर्टेबल नसेल म्हणून मी बाहेर आलो..\" राहुल\n\"अगं.. इट्स ओके मितू.. जास्त विचार करू नको.. लेट झालंय.. आणि थकली पण आहेस तू..झोप आता..चल..\" राहुल\n\"हं..\" मिताली परत त्याच्या मिठीत शिरली..\n\"मितू.. रिलॅक्स हो..आपल्याला काहीच घाई नाहीये कुठल्या गोष्टीची..ओके.. मी नाही रागावलो..उगीच काही तरी विचार नको करू..\" राहुल तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला थोपटत म्हणाला\n\"एक विचारू.. तुम्हाला सगळं कसं कळतं मी न सांगता..\nराहुल हसायला लागला.. ते बघून ती गोंधळली..\n\"न कळायला काय झालं मितू..आपण काय वेगळे आहोत का.. तू तर इथे आहेस माझ्या मनात..मग मला तर सगळं समजणारच..\" राहुल तिचा हात आपल्या छातीवर ठेवत म्हणाला\nमगाशी ते बेडरूममध्ये येत होते तेव्हा तिचा हात पकडल्यावर त्याला समजलं होत की ती घाबरली आहे, अस्वस्थ आहे..म्हणून त्याने तिला वेळ द्���ायचा ठरवला..\nराहुलने आज परत एकदा तिचं मन जिंकल होतं..त्याची हीच गोष्ट तिला परत परत त्याच्या प्रेमात पडायला मजबूर करत होती..\n\" राहुलने एक भुवई उंचावत विचारलं\nमितालीने गोड हसली आणि हलकेच आपले ओठ त्याच्या ओठांवर ठेवले..आणि पळत बेडरूममधे आली..\nराहुल आधी ब्लॅंक झाला..मग तो ही तिच्या मागून पळत आला..\nतो आत आलेला बघुन तिने लगेच ब्लँकेट तोंडावर ओढलं..लाजुन आरक्त झालेला आपला चेहरा लपवला..\nबराच वेळ झाला काही हालचाल नाही बघून तिने हळूच ब्लँकेट खाली केलं..समोर बघितलं तर राहुल नव्हता..तिने बाजूला वळून बघितलं तर तो बेडवर तिच्या बाजूला पडून तिच्याकडेच बघत होता..\nत्याच्या चेहऱ्यावर मिश्किल भाव होते..तिला वाटलं होतं तो येईल आणि ब्लँकेट दूर करेल..त्याला ते माहीत होतं म्हणून बाजूला झोपून तो तिची मजा बघत होता..आपला पोपट झाला तिच्या लक्षात आलं..ती परत तोंडावर ब्लँकेट घेणार तेवढ्यात त्याने तिचा हात पकडला..आणि ब्लॅंकेट बाजूला केलं..\n\"मी म्हटलं होतं..आता तुला एकटं सोडणार नाही..विसरलीस..\" राहुल तिच्या हातावर किस करत म्हणाला\n\"हं..नाही..विसरले..\" मितालीचे हार्टबिट्स वाढत होते..\n\"आणि मगाशी बाहेर असताना केलं ते काय होतं..\" राहुल तिच्या ओठांवरून, गालावरून बोट फिरवत म्हणाला..\nत्याच्या स्पर्शाने ती मोहरत होती..तिला ते हवं ही होतं पण भीती ही वाटत होती..तिच्या तोंडातून आवाज ही फुटेना..\n\"राहुSल..प्लिSSज..नको ना..\" मिताली कसंबसं म्हणाली\nतो हसत आणखी तिच्याजवळ आला..तिने घाबरून डोळे बंद केले..\n\"झोप आता..गुड नाईट..\" राहुल शांतपणे तिच्या कपाळावर किस करत म्हणाला\nआणि तिच्या अंगावरच ब्लँकेट नीट करून बाजूला सरकला..\nतिने डोळे उघडले..तो थोडा दूर झोपला होता..ती त्याच्याजवळ सरकली..त्याने ही हसत तिला आपल्या जवळ ओढलं..ती ही लाजून त्याच्या कुशीत शिरली..\n\"वेडू कुठली..\" राहुल गालातल्या गालात हसत म्हणाला\nदोघेही गोड हसत एकमेकांना कुशीत घेऊन झोपले.. दिवसभराच्या फंक्शनमुळे दमले असल्याने ते लगेच झोपी गेले..\nकसा वाटला हा भाग नक्की सांगा..आवडल्यास लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका..धन्यवाद\n**सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखिकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा आहे. असे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ©®श्रि��ा देशपांडे.\nहे बंध रेशमाचे - भाग 18\nकळत नकळत भाग 12\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 19\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 38 अंतिम\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 37\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 36\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 35\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 34\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 33\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 32\nहोंगे जुदा ना हम पर्व 2 भाग 31\nहोंगे जुदा ना हम पर्व 2 भाग 30\nहोंगे जुदा ना हम पर्व 2 भाग 29\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 28\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 27\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 26\nहोंगे जुदा ना हम पर्व 2 भाग 25\nहोंगे जुदा ना हम पर्व 2 भाग 24\nहोंगे जुदा ना हम पर्व 2 भाग 23\nहोंगे जुदा ना हम पर्व 2 भाग 22\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 21\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 20\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 19\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 18\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 17\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 16\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 15\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 14\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 13\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 12\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 11\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 10\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 9\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 8\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 7\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 6\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 5\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 4\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 3\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 2\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 1\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/arrest/news/", "date_download": "2020-09-28T21:31:09Z", "digest": "sha1:QRVARYXBMRES27DQOGD3BMTAZTOALALJ", "length": 27925, "nlines": 420, "source_domain": "www.lokmat.com", "title": "अटक ताज्या मराठी बातम्या | Arrest Online News in Marathi at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २९ सप्टेंबर २०२०\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर\nलॉकडाऊन काळात हृदयविकाराच्या रुग्णांत ५० टक्के घट\nअनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन - रामदास आठवले\nमंत्री वर्षा गायकवाड, आमदार अबू आझमी कोरोनामुक्त\nएनसीबी आता आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करणार\nढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक\nगुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा पेंडसे दिसतेय खूप सुंदर, फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nNCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या समोर घेतले होते सुशांत सिंग राजपूतने ड्रग्स\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nCoronavirus News: कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त ड्यूटीवर हजर\nCoronaVirus News : कोरोनावर सापडले रामबाण औषध, IIT दिल्लीचा दावा\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nनागपूर - कोंढाळी जवळ तीन ते चार जणांना ट्रकने उडविले\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nMI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषण��\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकांना पर्याय ठरणारे कायदे तयार करा; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सूचना\nनागपूर: जिल्ह्यात आज 994 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 38 रुग्णांचे मृत्यू, रुग्णसंख्या 75697 असून मृतांची संख्या 2438वर पोहचली\nनाशिक - शहरातील कोरोना बधितांची संख्या 50 हजार पार, आतापर्यंत 46,094 कोरोनामुक्त\nMI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान\nआंध्र प्रदेशमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,81,161 वर\nCoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी राज्यात 11,921 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 13 लाखांवर\nआंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे 5,487 नवे रुग्ण, 37 जणांचा मृत्यू\nपंजाब- मोदी सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक; अमृतसरमध्ये रेल रोको\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १४८१ रुग्णांची नव्याने वाढ, ३१ जणांचा मृत्यू\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\nमुंबई : राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,51,153 वर, 35,751 जणांचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nबाल्या बिनेकर हत्याकांड : आरोपींना ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nराज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या नागपुरातील बाल्या बिनेकर हत्याकांडातील आरोपींना पोलिसांनी सोमवारी दुपारी अत्यंत कडक बंदोबस्तात न्यायालयात हजर केले. पोलिसांनी केलेला युक्तिवाद लक्षात घेत न्यायालयाने आरोपींना ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. ... Read More\nप्रेमास नकार दिल्याने तोंडावर ॲसिड टाकण्याची युवतीला धमकी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nतरुणाला अटक; पोलिसांकडून तत्काळ दखल ... Read More\nCrime NewsSatara areaPoliceArrestगुन्हेगारीसातारा परिसरपोलिसअटक\n मनी लाँडरिंगप्रकरणी माजी पंतप्रधानांचे बंधू शहाबाज शरीफ यांना अटक\nBy पूनम अपराज | Follow\nशहबाज शरीफ यांच्यावर नुकतीच ४२ मिलियन डॉलर्सच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ... Read More\nPakistanMONEYArrestprime ministerNawaz Sharifपाकिस्तानपैसाअटकपंतप्रधाननवाज शरीफ\n पोलिसाला लाच घेताना एसीबीने केली अटक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nएसीबी पथकाच्या पडताळणीत या शिपायाने एक हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य केले. नंतर संशय आल्याने त्याने लाच घेतली नाही. ... Read More\nArrestPoliceYavatmalAnti Corruption BureauBribe Caseअटकपोलिसयवतमाळलाचलुचपत प्रतिबंधक व���भागलाच प्रकरण\nशिक्रापूर पोलिसांनी छापा टाकत तीस ते चाळीस लाखांचा गुटखा केला जप्त\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमोठ्या प्रमाणात गुटखा साठवला जात असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती.. ... Read More\nNCB ने वेळेवर आरोपपत्र दाखल न केल्याने आरोपीला मिळाला जामीन\nBy पूनम अपराज | Follow\nएनडीपीएस कायद्यांतर्गत शिवमवर चार गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु ठरलेल्या वेळेत एनसीबीला आरोपपत्र दाखल करता आले नाही आणि कोर्टाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर शिवमची सुटका केली. ... Read More\nDrugsArrestCourtMumbaiAndheriNCBअमली पदार्थअटकन्यायालयमुंबईअंधेरीनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो\n‘त्या’ रिक्षाच्या हुडवरुन पोलिसांनी काढला आरोपींचा माग; चाकूचा धाक दाखवून प्रवाशांना होते लुटले\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nप्रवाशांना लुबाडणाऱ्या तिघांना स्वारगेट पोलिसांनी केली अटक ... Read More\nबापाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, ८ वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ\nBy पूनम अपराज | Follow\nया घटनेनंतर आरोपी बापाने मुलीला काठीने मारहाण केली. तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने दिली होती. मंगळवारी बांगूर नगर पोलिसांनी 35 वर्षीय बापाला अटक केली. ... Read More\nPOCSO ActPoliceArrestRapeSexual abuseMumbaiपॉक्सो कायदापोलिसअटकबलात्कारलैंगिक शोषणमुंबई\nआयपीएलवर चालत्या कारमध्ये सुरु असलेल्या बेटिंगचा पर्दाफाश; पिंपरीत दोघांना अटक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nचालत्या कारमध्ये ते दोघे आयपीएलच्या सामन्यावर सट्टा लावत असल्याचे समोर आले.. ... Read More\nमुलगाच उठला बापाच्या जीवावर,शवविच्छेदनानंतर झाला हत्येचा खुलासा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआरोपीला सोमवारपर्यंत कोठडी ... Read More\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nकार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati\nCM Uddhav Thackerayचा निर्णय, राज्यात रेस्टॉरंट खुली होणार | Unlock In Maharashtra\nBollywood and Drugs यांचा जवळचा संबंध | ड्रग्जच्या विळख्यात सापडलेले हे 10 कलाकार | India News\nDayabenची मालिकेत पुन्हा वापसी\nMI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nपाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार\nअभिनेत्री आमना शरीफच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics\nIn Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर\n'या' चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही उद्भवू शकतो आतड्यांचा कॅन्सर; वेळीच 'अशी' सांभाळा तब्येत\n१ ऑक्टोबरपासून राज्यात 'मायक्रो लॉकडाऊन'; मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला होता सल्ला\nMI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं टेंशन वाढवलं\n हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली जातेय धमकी\nRanbir kapoor Birthday: रणबीर कपूरच्या ३८व्या वाढदिवसानिमित्ताने पहा त्याचे आतापर्यंत न पाहिलेले फोटो\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर\nलॉकडाऊन काळात हृदयविकाराच्या रुग्णांत ५० टक्के घट\nअनुराग कश्यपवर कारवाई न झाल्यास आंदोलन - रामदास आठवले\nमंत्री वर्षा गायकवाड, आमदार अबू आझमी कोरोनामुक्त\nएनसीबी आता आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करणार\n“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा\nलवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद\nCoronaVirus News : राज्यात कोरोनाचा धोका वाढला पण 'या' आकडेवारीने दिलासा दिला\n एटीएममध्ये विसरलेले पाकीट पोलिसांनी केले परत\n'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा\nअधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दीपिकानं 'वेगळे'च अर्थ सांगितले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/recipes/khawa-jilebi/", "date_download": "2020-09-28T22:24:56Z", "digest": "sha1:PJGSJ5J7WEPCYXBY2LXRFIZ7U6NNLVWI", "length": 5002, "nlines": 103, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "खवा जिलेबी – गावोगावची खाद्ययात्रा", "raw_content": "\n[ November 11, 2019 ] काया टोस्ट\tगोड पदार्थ\n[ October 22, 2019 ] आजचा विषय केळी भाग तीन\tआजचा विषय\n[ October 20, 2019 ] आजचा विषय केळी भाग दोन\tआजचा विषय\n[ October 18, 2019 ] आजचा विषय अळू\tआजचा विषय\nAugust 17, 2018 मराठी पदार्थ व्हॉटसअॅप ग्रुप गोड पदार्थ\nसाहित्य: खवा 1 वाटी, साखर 1 1/2वाटी, दूध 1/4 कप, मैदा 1/2 वाटी, केशर काडी 4ते5.\nकृती: मैद्यात थोडे पाणी घालून फेटून घ्या .खवा मिक्सरमध्ये फिरवून घ्या. त्यात मैद्याचा घोळ टाकून मिक्सर करून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात जिलेबी तळून घ्या. ( ���ुधाच्या पिशवीचा कोपरा कट करून त्यात घोळ घालून जिलेबी बनवा) नंतर पाकात टाकून काढून घ्या. पाक करण्याची पद्धत:- साखर बूडेल एवढं पाणी घालून साखर विरघळेपर्यंत चाचणी करून घ्या. त्यात केशर काडी घाला.\nआजचा विषय केळी भाग एक\nआजचा विषय केळी भाग तीन\nआजचा विषय केळी भाग दोन\nकसे ओळखावे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/27/news-2732-2/", "date_download": "2020-09-28T21:49:40Z", "digest": "sha1:5KIZVWMEPL6C7HI3IELVOR32ULYRATHE", "length": 10529, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "महाराष्ट्रातून ६९६ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे ९ लाख ८२ हजार परप्रांतीय कामगार स्वतःच्या राज्यात - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या @४२५५९, वाचा सविस्तर अपडेट्स\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nसहाय्यक अभियंता चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात\nHome/Maharashtra/महाराष्ट्रातून ६९६ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे ९ लाख ८२ हजार परप्रांतीय कामगार स्वतःच्या राज्यात\nमहाराष्ट्रातून ६९६ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे ९ लाख ८२ हजार परप्रांतीय कामगार स्वतःच्या राज्यात\nमुंबई दि.२७- महाराष्ट्रात विशेष करुन मुंबई मध्ये परराज्यातून आलेल्या कामगारांना त्यांच्या स्वगृही परत जाण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.\nदि.२७ मे पर्यंत जवळपास ९ लाख ८२ हजार परप्रांतीय कामगारांना स्वगृही परत पाठविण्यात आले. यासाठी ६९६ विशेष श्रमिक ट्रेन महाराष्ट्रातील विविध भागातून सोडण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.\nविविध राज्यात गेलेल्या विशेष श���रमिक ट्रेन\nआतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये ३७४ बिहारमध्ये १६९, मध्य प्रदेशमध्ये ३३, झारखंडमध्ये ३०, कर्नाटक मध्ये ६, ओरिसामध्ये १३, राजस्थान १५, पश्चिम बंगाल ३३, छत्तीसगडमध्ये ६ यासह इतर राज्यांमध्ये एकूण ६९६ ट्रेन सोडण्यात आल्या आहेत.\nराज्यातील सर्वच रेल्वे स्टेशन मधून या ट्रेन सोडण्यात येत असून यात प्रमुख्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मधून १११,\nलोकमान्य टिळक टर्मिनस ११२, पनवेल ४२, भिवंडी १०, बोरीवली ५२, कल्याण ८, ठाणे २८, बांद्रा टर्मिनल ५८, पुणे ६९, कोल्हापूर २३, सातारा १३, औरंगाबाद १२, नागपूर १४ यासह राज्यातील इतर रेल्वे स्टेशन वरून विशेष श्रमिक ट्रेन सोडण्यात आल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\n परंतु दिसू शकतात ‘ह्या’ आजाराची लक्षणं\nकिसान क्रेडिट कार्डद्वारे एसबीआयकडून जास्तीचे कर्ज घेण्याची संधी; ‘असा’ घ्या लाभ\nकोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने सोन्यासह कच्चे तेल आणि बेस मेटलचे दर घसरले\nमुलीच्या लग्नामध्ये पाहिजे खूप सारे सोने तर मग ‘हे’ करा\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n कोरोनावर 100% प्रभावी असा 'हा' उपाय सापडला\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात जारी केले हे आदेश\nराठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…\nनव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nदररोज गुंतवा 300 रुपये आणि मिळवा 1.7 कोटी रुपये\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nUnlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद \nफटाका विक्री परवानासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/Movses-bot", "date_download": "2020-09-28T22:35:31Z", "digest": "sha1:H2EGIUXUF6VE4LLEZH77EUVFU4JGQWGH", "length": 9863, "nlines": 276, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "Movses-bot साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: hi:श्रेणी:यूरोप के देश\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: eu:Sagu\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: eu:Safavi\nपहिला रुडॉल्फ, पवित्र रोमन सम्राट\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: eu:René Lacoste\nवर्ग:इ.स. १९९२ मधील मृत्यू\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: eu:Putzu\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: eu:Porfirio Díaz\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: eu:Pitt \"Gaztea\"\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: eu:Pierre Mauroy\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: eu:Paul Reynaud\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: eu:Panchatantra\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: eu:Nagpur\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: eu:Mongol\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: eu:Mikhail Tal\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: eu:Mesoamerika\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: eu:Menahem Begin\nमॅक्सिमिलियन दुसरा, पवित्र रोमन सम्राट\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/bollywood-sonu-sood-collaborate-with-aepc-actor-promise-1-lakh-migrant-workers-to-offer-job/", "date_download": "2020-09-28T22:43:55Z", "digest": "sha1:ZKMMIN5MIZACZE4KCNIRJ7R76R77IR7O", "length": 18019, "nlines": 216, "source_domain": "policenama.com", "title": "सोनू सूदनं आता केला 1 लाख स्थलांतरित मजूरांना नोकरी देण्याचा वादा , केली 'ही' पोस्ट | bollywood sonu sood collaborate with aepc actor promise 1 lakh migrant workers to offer job | Policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\nसोनू सूदनं आता केला 1 लाख स्थलांतरित मजूरांना नोकरी देण्याचा वादा, केली ‘ही’ पोस्ट\nसोनू सूदनं आता केला 1 लाख स्थलांतरित मजूरांना नोकरी देण्याचा वादा, केली ‘ही’ पोस्ट\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेता सोनू सूद या कोरोना विषाणू साथीच्या काळात स्थलांतरित मजुरांसाठी मसीहा असल्याचे सिद्ध झाले आहे. सोनू सूदकडून जे काही होत आहे ते या प्रवासी मजुरांसाठी करीत आहेत. मग त्यांना त्यांच्या घरी सोडवायचे असेल, जेवणाची व्यवस्था करायची असेल किंवा त्यांना नोकरी द्यायची असेल. होय, सोनू सूद यांनी आता स्थलांतरित कामगारांना नोकरी देण्याचे आश्वासन देखील दिले आहे. तेही 1 लाख कामगारांना.\nयाबाबत सोनू सूद यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. अभिनेत्याने आपल्या ट्विटर हँडलवर माहिती दिली आहे की त्यांनी अ‍ॅपेक (APEC) नावाच्या कंपनीशी हात मिळवणी केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून ते 1 लाख कामगारांना नोकरी देतील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. अभिनेत्याने ट्वीट करून असे लिहिले आहे की, ‘इच्छा तेथे मार्ग’ http://Pravasirojgar.com च्या माध्यमातून देशभरात ‘अ‍ॅपरेल मॅन्युफॅक्चरिंग अ‍ॅन्ड एक्सपोर्ट कंपन्यां’मध्ये 1 लाख रोजगार देण्याचे मोठे वचन. धन्यवाद #AEPC #AbIndiaBanegaKamyaab, Jai hind\nजहां चाह, वहां राह\nमेरे प्रवासी भाइयों के लिए मैंने अब की AEPC के साथ साझेदारी. https://t.co/70nOGigEkZ के माध्यम से देश भर की ‘अपैरल मैन्युफैक्चरिंग और एक्सपोर्ट कंपनियों ’ में 1 लाख नौकरियाँ देने का बड़ा वादा|\nमेरे जन्मदिन के अवसर पे मेरे प्रवासी भाइयों के लिए https://t.co/UWWbpO77Cf का 3 लाख नौकरियों के लिए मेरा करार ये सभी अच्छे वेतन, PF,ESI और अन्य लाभ प्रदान करते हैं ये सभी अच्छे वेतन, PF,ESI और अन्य लाभ प्रदान करते हैं धन्यवाद् AEPC, CITI, Trident, Quess Corp, Amazon, Sodexo, Urban Co , Portea और अन्य सभी का\nयापूर्वीही 3 लाख स्थलांतरित मजुरांना नोकरी देण्याचे आश्वासन या अभिनेत्याने दिले आहे. 30 जुलै रोजी अभिनेत्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली होती. सोनू सूद यांनी ट्वीटमध्ये लिहिले होते की, ‘माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या स्थलांतरित बांधवांसाठी http://PravasiRojgar.com चा 3 लाख नोकऱ्यांसाठी माझा करार. हे सर्व चांगले पगार, पीएफ, ईएसआय आणि इतर फायदे प्रदान करतात. धन्यवाद AEPC, CITI, Trident, Quess Corp, Amazon, Sodexo, Urban Co , Portea और अन्य सभी का\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n Twitter ला ताबडतोब करा अपडेट, कंपनीनं दिली युजर्सला सिक्युरिटी वॉर्निंग\nAyodhya Ki Katha : पहलाज निहलानींची मोठी घोषणा, म्हणाले – ‘अयोध्या आणि राम मंदिरवर बनवणार फिल्म’\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या डोळयात दिसले आश्रू,…\nBigg Boss 14 : ‘हे’ आहेत या सिझनचे ‘कंफर्म’ कंटेस्टेंट्स\nसुशांत सिंह राजपूतची ‘मैत्रीण’ रिया चक्रवर्तीवर बनणार…\nKangana Vs BMC : ‘हरामखोर’ शब्दाचा अर्थ ‘नॉटी’ \nThe Disciple : मराठी चित्रपट ‘द डिसायपल’नं जिंकला ‘हा’ पुरस्कार, जाणून…\nठाकरे सरकारचा मोठा निर्णय सुटी सिगारेट आणि बिडीच्या…\nजास्त उपवासाने वाढते युरिक अ‍ॅसिड, ‘या’ 9…\nWhatsApp चं नवं फिचर, फोटो-व्हिडिओ पाठवल्यानंतर आपोआ��� होणार…\nशहरी सहकारी बँकांबाबत आणखी कडक धोरण, RBI नं सायबर सिक्युरिटी…\nVi नं भारतामध्ये लॉन्च केले 5 नवीन प्लॅन, जाणून घ्या…\nसुशांतचा गळा दाबल्याची गोष्ट सिध्द झाल्याचा वकिलाचा दावा,…\nपोकलेन उलटून कामगार युवकाचा मृत्यू, शिरूर तालुक्यातील…\nदीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान…\nनाश्त्यात खा ‘हा’ पदार्थ \nप्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. देबराज शोम ‘सर्वोत्तम…\nमिरची खाल्ल्यानं कमी होतो हार्ट अटॅकचा धोका \nगोड पदार्थ खाताना घ्या ‘ही’ काळजी\n‘थकवा’ आणि ‘सुस्तपणा’ नेहमीच जाणवतो…\n‘डिलीव्हरी’ दरम्यान पती सोबत असेल तर कमी होतं…\nएचआव्ही रुग्ण संख्या घटली, मृत्यूचे प्रमाण वाढले\nपिरियड्सबद्दल आजही आहेत ‘हे’ गैरसमज , जाणून घ्या…\nCoronavirus : भारतामध्ये ‘असं’ झालं तर 62 % कमी…\nकाही मिनिटांत डासांपासून मुक्त व्हायचे असेल तर स्वयंपाकघरात…\nरकुल प्रीतनं फोडलं रियावर ‘खापर’, म्हणाली…\nकंगना आणि महेश भटच्या ‘त्या’ व्हायरल फोटोमुळं…\nलग्नाच्या पहिल्या महिन्यातच पूनम पांडेचं पतीसोबत भांडण,…\nअभिनेत्री निवेदिता सराफ यांनासुद्धा ‘कोरोना’ची…\nमधुमेहींसाठी अमृतासमान आहे जांभूळ \n सावली ग्रामस्थांनी केलं सोशल मीडियावर आवाहन, 40…\n…तर कोणत्याही परिस्थितीत परत घेतले जातील PM-Kisan…\nकलाकारांना ड्रग्ज पुरवणार्‍या दोघांना मुंबई पोलिसांकडून अटक\nKBC 12 : ‘शो’चा प्रत्येक भाग जिंकून देऊ शकतो एक…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\n ‘हे’ आहे असं औषध जे…\nभारत आणि इंग्लंडमध्ये होणार्‍या सिरीजवर सौरव गांगुलीनं दिली…\nWorld Heart Day : हृदयच्या आरोग्यासाठी ‘या’…\nपुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात…\nड्रग्स चॅटबाबत दीपिकानं मौन सोडलं, म्हणाली –…\nमोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकरण जोहरच्या पार्टीच्या व्हायरल व्हिडिओचं सत्य आलं बाहेर, फॉरेन्सिक…\n‘फडणवीसांनी गुप्तेश्वर पांडेंच्या उमेदवारीला निकराचा विरोध…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी घेतलं…\nपाण्यात सापडला मानवी ‘���ेंदू खाणारा’ अमीबा, टेक्सासमध्ये…\nBigg Boss 14 : ‘हे’ आहेत या सिझनचे ‘कंफर्म’ कंटेस्टेंट्स\nमोदी सरकारनं शेतकर्‍यांना खुश करण्यासाठी उचललं मोठं पाऊल खरीपाचं पिक विकल्यानंतर तात्काळ मिळतील पैसे\nनाश्त्यात खा ‘हा’ पदार्थ डायबिटीज, रक्ताची कमतरता आणि बद्धकोष्ठतासारखे 8 आजार होतील दूर, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/katha-tujhi-an-majhi-premapasoon-lagnaparyant-part-14", "date_download": "2020-09-28T22:51:23Z", "digest": "sha1:66OMG4KV4P46VWI4ZNP3T67E5A72NK2Q", "length": 28770, "nlines": 241, "source_domain": "www.irablogging.com", "title": "Katha tujhi an majhi premapasoon lagnaparyant part 14", "raw_content": "\nकथा तुझी अन माझी प्रेमापासून लग्नापर्यंत भाग 14\nशितल ठोंबरे (हळवा कोपरा )\nकथा तुझी अन माझी.....प्रेमापासून लग्नापर्यंत... (भाग14)\nप्रशांतला असं अचानक पाहून रेश्मा ला आश्चर्य वाटलं...\nरेश्मा: भावोजी तुम्ही इकडे कसे काय\nविक्की ला पुढे करत ....वहिनी हा माझा मित्र विक्की ...त्याच काम होतं म्हणून आलेलो...विक्की पुढे येऊन रेश्मा आणि शामलला हाय करतो...\nप्रशांत:तुम्ही खरेदीला बाहेर पडला आहात....काही स्पेशल...\nरेश्मा :स्पेशल म्हणजे शामल चा आज बर्थडे आहे त्याचीच शॉपिंग करायला आलेलो..\nप्रशांत :(आश्चर्य व्यक्त करत )हो का ......अरे happy birthday शामल...मग आज काय जंगी पार्टी असेल...(हर्ष कडे हसून पाहत )नाही का हर्ष मज्जा आहे आज मस्त मस्त केक खायला मिळणार...\nबरं तुम्ही करा शॉपिंग आम्ही निघतो वहिनी...प्रशांत वरवर बोलतो...\n इथून घर जवळच आहे. ...घरी चला चहापाणी घ्या मग निघा...\nतेवढ्यात हर्षपण त्याला बोट धरून खेचू लागतो....\nरेश्मा: हर्ष पण मागे लागलाय चलाच आता घरी\nप्रशांत: ठिक आहे चला येतो म्हणत विक्की कडे पाहतो...\nविक्की: देख भाई तू जा पर मुझे यहाँ से दुसरे जरुरी काम के लिये निकलना हैं तो तू एन्जॉय कर मैं निकलता हूँ...\nशामल ला बर्थडे विश करून...सगळ्यांचा निरोप घेऊन विक्की निघतो...\nप्रशांत: वहिनी तुम्ही करा शॉपिंग तोपर्यंत मी ही एक राउंड मारून येतो...\nइकडे शामल आपल्या चेहर्यावरील आनंद लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असते...प्रशांत ला असं अचानक आलेलं पाहून तिला काय करावे काही सुचत नाही...\nशामल चा बर्थडे म्हटल्यावर प्रशांत खूप एक्सायटेड असतो... त्याला मिळालेल्या वेळात तो शामल साठी गिफ्ट घ्यायचे ठरवतो.... पण घ्यायचे कायआणी घेतले तर .....द्यायचे कसेआणी घेतले तर .....द्यायचे कसेयाच विचारात असतो.... आपण खास गिफ्ट घेतले आणी दिले तर लोकांना संशय येईल पण घ्यायचे तर आहे आणि ते शामलला द्यायचे ही आहे....काय करुयाच विचारात असतो.... आपण खास गिफ्ट घेतले आणी दिले तर लोकांना संशय येईल पण घ्यायचे तर आहे आणि ते शामलला द्यायचे ही आहे....काय करु ....काय करु... प्रशांतचे काही डोकच चालत नाही.. गिफ्ट शोधता शोधता त्याला ज्वेलरी शॉप दिसते.... त्यात शामल साठी मस्त चांदीचे एक लवबर्ड चे लॉकेट घेतो.... आणी एक चॉकलेट चा बॉक्स घेतो.....\nआता प्रशांत हे गिफ्ट शामलला द्यायचे कसे याचा विचार करत असतो.....\nऐण्ड नेमकी त्याला हेमांगी आठवते ती पण ठाण्यामध्येच रहात असते.... तो हेमांगी ला फोन करतो...\nहेमांगी :हाय आज आमची आठवण कशी काय आली....\nप्रशांत :अरे आज शामलचा बर्थडे आहे....\nहेमांगी :मला माहीत आहे.... मी केले आहे विश तिला कालच....\nप्रशांत :कॉंग्रटस त्या साठीएकदा ऐकून घेशील का आधी\nप्रशांत: माझेएक काम आहे तुझ्या कडे...\nहेमांगी :काम ऐण्ड माझ्या कडे\nप्रशांत: हो हो तुझ्या कडे....\nहेमांगी: बोल ना काय काम आहे ...\nप्रशांत काल पासून घडलेले सगळा घटनाक्रम तिला सांगतो..\nहेमांगी: अरे मग काम काय आहे... ते तर सांग...\nप्रशांत : मी शामल साठि गिफ्ट घेतले आहे आणि ते तिला द्यायचे आहे...तेही आजच द्यायचे आहे ...नंतर आम्ही कधी भेटू सांगू शकत नाही.. . सो आज तू पण माझ्यासारखे शामल ला सरप्राईज दे ....तिच्या घरी येउन... ऐण्ड मी आणलेले गिफ्ट तू तुझ्या कडून तिला दे....\nहेमांगी:( थोडा विचार करून बोलते) पण तू ते गिफ्ट आधी मला कसे देणार....\nप्रशांत: तू तिच्या घरी आल्यावर देईन तुला....तू आधी ये तरी...\nहेमांगी :चल ठिक है... शामल ऐण्ड तेरे लिये कुछ भी....\nप्रशांत :ओहह थँक्स यार.. चल बाय मी तुझी वाट बघतोय ओके....\nहेमांगी :मी येते वेळेत.... चल बाय.....\nप्रशांत आता खूप खुश असतो......\nअर्ध्या पाऊण तासात सगळी खरेदी करून सगळे शामलच्या घरी पोहचतात...\nप्रशांत अचानक असा घरी आलेला पाहून शामलचे आई बाबा ही आश्चर्यचकित होतात...रेश्मा त्यांना सगळी हकीकत सांगते...की कसा प्रशांत त्यांना मॉल मध्ये भेटला....\nचहा वगैरे करेपर्यंत सात वाजले होते...प्रशांत उगाच निघण्याचा बहाणा करतो...पण सगळेच आग्रह करतात...आणि केक कटिंग पर्यंत थांबायला लावतात...\nप्रशांत आणि शामल खूश असतात की आज कसे का होईना पण ते दोघेही एकत्र आहेत...\nतेवढ्यात हेमांगी येते..... शामल च्या घरी....\nशामल हेमांगी ला बघून खूप आनंदी होते\nशामल : तू तर एकदम सरप्राईजच दिलस...\nहे���ांगी:येस डीयर सरप्राईज ....तुझ्या बर्थडे ला मी नाही येणार असे होईल का....\nशामल खूप खूश असते रेश्मा ताई ,हर्ष त्यात प्रशांत ऐण्ड हेमांगी ने दिलीले सरप्राईज ...\nतेवढ्यात रेश्मा ताई केक कटिंग करायला आणते... वेळेचा फायदा घेऊन प्रशांत शामल साठी आणलेल गिफ्ट हेमांगी च्या हातात देतो...आणि चॉकलेट बॉक्स मात्र शामलला बर्थडे विश करत स्वत: च देतो....\nहेमांगी प्रशांतने दिलेले गिफ्ट पुढे करत शामल ला बर्थडे विश करते...शामल ते गिफ्ट लगेच ओपन करते...आत असलेलं लव्हबर्ड च लॉकेट पाहून शामल ला आश्चर्य वाटत....की हिने असं काय गिफ्ट आणलयं...तिच्याकडे हसून पाहत हेमांगी विचारते...आवडलं का\nखूप आवडलं म्हणत शामल ते आपल्या गळ्यातही घालते...इकडे प्रशांत आणि हेमांगी चोरट्या नजरेने एकमेकांकडे पाहत हसतात...\nबर्थडे झाल्यावर हेमांगी जायला निघते....तिला सोडायला शामल तिच्यासोबत जाते...त्या दोघी गेल्यावर पाच मिनिटात प्रशांत ही सगळ्यांचा निरोप घेऊन निघतो...\nबसस्टॉप वर शामल आणि हेमांगी दोघी उभ्याच असतात...प्रशांत त्या दोघींना भेटतो ....गप्पा मारत असतात तोच हेमांगीची बस येते...प्रशांत हेमांगीला थँक्स बोलतो...हेमांगी त्याच्याकडे पाहून फक्त हसते...शामलला कळत नाही की प्रशांत हेमांगीला थँक्स कशाबद्दल बोलला...\nती प्रशांत ला काही विचारणार तोच प्रशांतची बस येते...शामलला बाय करून प्रशांत निघतो...\nशामल आणि प्रशांत आज खूप खूश होते...घरी पोहचताच प्रशांत ने शामल ला मेसेज केला...काय रानीसरकार कसं वाटलं सरप्राईज...\nशामल: खूप खूप खूप मस्त होतं ...थँक्स प्रशांत ईतकं गोड सरप्राईज दिल्याबद्दल...\nप्रशांत: गिफ्ट आवडलं का तुला \nशामल: हो ( हसत) मी आणि हर्ष ने ते संपवलं ही...\nप्रशांत: त्याबद्दल नाही बोलत आहे मी\nप्रशांत: आता सध्या तुझ्या गळ्यात जे लव्हबर्डच लॉकेट आहे ना त्याबद्दल बोलतोय...\n ते तू दिलं आणलं होतस...म्हणजे ही तुझी आणि हेमांगी ची सगळी मिलिभगत होती का आणि मला थांगपत्ता ही लागू नाही दिलात...तरिच बसस्टॉप वर तू तिला थँक्स म्हणालास...\nप्रशांत: हो हेमांगी मुळे मी तुझ्यापर्यंत ते गिफ्ट पोहचवू शकलो...पण आवडलं का तुला...\nशामल: हो खूप आवडलं थँक्स प्रशांत...आणि\nप्रशांत: तू खूश आहेस न मग तर झालं...चला आता तुझ्या सोबत घालवायला मिळालेले हे काही क्षण...तुझे वेकेशन संपेपर्यंत पुरवून पुरवून एन्जॉय करायला हवेत...कारण आता पुन्हा असं सर��्राईज द्यायला ना काही कारण आहे ना तुझी ताई पुन्हा येईल...\nशामल: मला वाटतं मी ताईशी आपल्या बद्दल बोलायला हवं...तिला दुसर्या कोणाकडून समजल तर फार वाईट वाटेल...मी तिच्या पासून कधी काही लपवल नाहिये...\nआज ही राहून राहून मला असच वाटतं होतं की तिला संशय येतोय की काय आपल्यावर...\nप्रशांत: शामल तुच काय तो निर्णय घे...शेवटी तुझी ताई आहे ती...तुला तिला हवं तेव्हा आपल्या नात्याबद्दल सांगू शकतेस..पण भीती इतकीच वाटतेय की त्या आपल्या या नात्याला समजून घेईल का\nशामल: मी ताईला चांगलच ओळखते...तीला जर तू माझ्या साठी योग्य वाटलास तर ती आपल्याला सपोर्टच करेल..\nप्रशांत: तुला हवं ते कर ...मी कायम तुझ्या सोबत आहे मग कोणतीही सिच्युएशन येवो...\nशामलला तिच्या आणि प्रशांतच्या नात्याबाबत कोणालाही दुखवायचे नव्हते...ना कोणाला फसवायचे होते...ती मनाचा निश्चय करते आणि ताईला सगळं सांगायच ठरवते...\nदुसर्या दिवशी रेश्मा आपल्या सासरी जायला निघते...तिच्या जवळ सामान बरेच असल्याने पुन्हा हर्ष ला कसं सांभाळणार हा प्रश्न निर्माण होतो...तशी शामल पटकन म्हणते मी जाऊ का ताईला सोडायला...कारण तिला संधीच हवी असते ताईशी बोलण्याची...\nबसमध्ये बसल्यावर संधी मिळताच शामल ताईशी बोलण्याचं ठरवते...काहीही झालं तरी आज ताईशी बोलायचच असं मनाशी ठरवते खरं ...पण ताईशी बोलणं इतकही सोप्प नव्हतं...ती कशी रियाक्ट होईल सांगता येत नाही...ती तयार नाही झाली तर मग पुढे काय मोठं प्रश्नचिन्ह होतं...शामल पुढे...पण आज ना उद्या सांगावं तर लागेलच..त्यातही चुकिच्या पद्धतीने ताईच्या समोर सगळ्या गोष्टी गेल्या तर अजून प्रॉब्लेम व्हायचा...\nबसमध्ये बसल्यावर बाहेरून येणारया थंडगार वार्याच्या झुळकेने हर्ष झोपी गेला...आता ताईशी आपल्याला व्यवस्थित बोलता येईल ...शामलने दिर्घ श्वास घेतला...आणि रेश्माशी बोलू लागली...\nशामल: ताई मला तुझ्याशी खूप महत्वाच बोलायच आहे...\nरेश्मा: बोल नं काय म्हणते आहेस...\nशामल:कसं बोलू समजत नाहिये पण काहीही झालं तरी आज मी तुला सगळं खर खर सांगणार आहे...\nरेश्मा: शामल काय झालाय सांगशील का मला...काही प्रॉब्लेम झालाय का\nशामल: (डोळे घट्ट मिटते आणि एका दमात सर्व काही बोलून टाकते...) ताई मला एक मुलगा आवडतो...म्हणजे त्याला ही मी खूप आवडते...आमच दोघांचही एकमेकांवर खूप खूप प्रेम आहे...त्याने मला प्रपोज केलं आणि मी त्याला नाही म्हणूच शकले ना��ी...तो खूप चांगला आहे...(शामल ने आपले डोळे उघडले...\nशामल असं काही बोलेल याची कल्पनाही नसलेली रेश्मा शामल कडे नूसतं पाहातच राहिली...तिचा आपल्या कानावर विश्वासच बसेना की हे सारं शामल बोलत आहे...भानावर येत ती शामलला म्हणाली..\nरेश्मा: शामल वेड लागलय्ं का तुला...हे प्रेमबीम काय प्रकरण आहे...तुला चांगलं माहित आहे आपल्या घरातून ह्या गोष्टीला कधीच मान्यता मिळणार नाही...त्यातही रेवाताईच्या प्रकरणा नंतर तर नाहीच नाही...\nतुला हे सगळं माहित असताना तू प्रेमाच्या फंदात पडलीच कशी\nशामल: मला सगळं माहित आहे गं ताई ...पण मी स्वत: ला नाही रोखू शकले त्याच्यावर प्रेम करायला ...आणि तो खूप चांगला आहे गं...माझ्यावर खूप प्रेम करतो...आम्ही नाही राहू शकत एकमेकांशिवाय...\nरेश्मा: शामल तुझं हे काय चाललं आहे न ते इथल्या इथे थांबव...हे प्रकरण जर घरपर्यंत गेलं तर तुझं शिक्षण आणि तुझी स्वप्न सगळ्यालाच इथेच रामराम ठोकावा लागेल तुला...बाबा तर सरळ एखादा मुलगा पाहून तुझं लग्नच लावून देतील...\nशामल: ताई मला वाटलेलं किमान तू तरी मला समजून घेशील...(शामलला आता रडूच कोसळते)\nरेश्मा: मी लाख समजून घेईन पण घरातले नाही समजून घेणार शामल...मी हे सगळं पुढे उभ्या राहनारया सन्कटापासून तुझा बचाव व्हावा यासाठीच बोलत आहे...या सगळ्यात सर्वात जास्त त्रास तुलाच होणार आहे...वेळीच सावरलीस तर ठिक नाही तर फक्त वेदनाच होतील...यापेक्षा वेगळं काही मिळनार नाही तुला...\nशामल साठी तीची ताई तिचा खूप मोठा सपोर्ट होता पण रेश्माच बोलणं ऐकून शामलला धक्काच बसला...शामलला वाटत होतं तीची ताई तिला समजून घेईल पण झालं सगळं उलटच...ताईने शामलला साध त्या मुलाच नाव ही विचारलं नाही ...ना त्याची चौकशी केली...त्याआधीच आपला नकार कळवला...\nशामल आता काय निर्णय घेईलशामल आणि प्रशांतची लव्हस्टोरी कोणतं नवं वळण घेईल...शामल आणि प्रशांतची लव्हस्टोरी कोणतं नवं वळण घेईल... रेश्मा होईल का तयार शामल च्या प्रेमासाठी...काय असेल प्रशांत आणि शामलच पुढच पाऊल... रेश्मा होईल का तयार शामल च्या प्रेमासाठी...काय असेल प्रशांत आणि शामलच पुढच पाऊल... पण हे जाणून घ्यायला तुम्हाला पुढच्या भागाची वाट पहावी लागेल...तोपर्यंत सायोनारा भेटूयात पुढच्या भागात ....\nतुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा...धन्यवाद....\nआयुष्य जगताना आलेल्या अनुभवांना शब्दांत मांडायला आवडते\nहे बंध रेशमाचे - भाग 18\nकळत नकळत भाग 12\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 18\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 19\nकथा तुझी अन माझी प्रेमापासून लग्नापर्यंत भाग 15\nकथा तुझी अन माझी प्रेमापासून लग्नापर्यंत भाग 14\nकथा तुझी अन माझी प्रेमापासून लग्नापर्यंत भाग 13\nकथा तुझी अन माझी प्रेमापासून लग्नापर्यंत भाग 12\nकथा तुझी अन माझी प्रेमापासून लग्नापर्यंत भाग 11\nकथा तुझी अन माझी प्रेमापासून लग्नापर्यंत भाग 10\nकथा तुझी अन माझी प्रेमापासून लग्नापर्यंत भाग 9\nकथा तुझी अन माझी प्रेमापासून लग्नापर्यंत भाग 8\nकथा तुझी अन माझी प्रेमापासून लग्नापर्यंत भाग 7\nकथा तुझी अन माझी प्रेमापासून लग्नापर्यंत भाग 6\nकथा तुझी अन माझी प्रेमापासून लग्नापर्यंत भाग 5\nकथा तुझी अन माझी प्रेमापासून लग्नापर्यंत भाग 4\nकथा तुझी अन माझी प्रेमापासून लग्नापर्यंत भाग 3\nकथा तुझी अन माझी प्रेमापासून लग्नापर्यंत भाग 2\nकथा तुझी अन माझी प्रेमापासून लग्नापर्यंत भाग 1\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dilasango.org/more-info.aspx?newsID=111", "date_download": "2020-09-28T21:18:30Z", "digest": "sha1:7QTLMROWAIE3Z3D5YL4IX3PSPFSB2V4X", "length": 15599, "nlines": 37, "source_domain": "dilasango.org", "title": "HOME", "raw_content": "\nशेतकरीविरोधी धोरण, सरकारला लागले ग्रहण\nगेली साडेचार वर्षे ‘मन की बात’ सुरू होती. हिंदी कंबरपट्ट्यातील निकालानंतर आता ‘जन की बात’ पुढे आली. कदाचित केंद्राच्या मनमानीला बे्रेक बसेल विंâवा चित भी मेरी पट भी मेरी म्हणणारे सरकार ‘हवा मे बाते’ करतील. कदाचित जुमलेबाजी होईल. एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली मध्यम शहरीवर्गाबरोबरच शेतकरी आणि शेतमजूर मात्र सत्ताधारी पक्षाच्या विरोधात गेला. शेतक-यांची इन्स्टंट कर्जमाफी कामाला आली नाही की शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा.\nराजकारणाच्या हडेलहप्पीत शेतीच्या अर्थकारणाचा मूलभूत विचार करायला कोणालाही वेळ नाही. तितका राजकीय संयमही नाही अन् दृष्टीही नाही. प्रत्येकाला हवी असते ग्रामीण शेतक-यांची मतपेढी. त्यावर एकच उपाय तो म्हणजे कर्जमाफी. महाराष्ट्रासकट अनेक राज्यांनी अगोदरच कर्जमाफी करून टाकली आहे. इतर राज्यांनीही कर्जमाफी करून शेतक-यांना पाच लाख कोटी रुपये दिले. कर्जमाफीचा असा अगडबंब आकडा आहे. अर्थात, शेतक-यांचे कर्ज म्हणजे सूज आहे. प्रकृती सुधारल्याचे लक्षण नाही. गंमत म्हणजे राज्याच्या तिजोरीत खडकू नसताना, अर्थसंकल्पात तरतूद नसताना कर्जमाफीचे अवडंबर माजविले जाते. कर्जमाफी हे नापिकीवर अन शेतक-यांच्या प्रश्नांवर उत्तर नाही, हे कळत असूनही प्रत्येक सरकार तोच मार्ग चोखाळत आहे. आता हिंदी कंबरपट्ट्यातील तीन राज्ये ताब्यात आल्याने तेथील सरकारे सत्तारूढ होताच दहा दिवसांमध्ये काँग्रेसलाही शब्द दिल्याप्रमाणे कर्जमाफी करावी लागणार आहे. तथापि, राहुल गांधी यांनी कर्जमाफी हा उपाय नाही तर या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची आपली इच्छा असल्याचे पहिल्याच मुलाखतीत सांगितले. अशी ही बिकट वाट वहिवाट होत आहे.\nमहाराष्ट्रात दिवसेंदिवस कृषी संकट अधिक गडद होताना दिसत आहे. ही वस्तुस्थिती असताना जाणकार तर सोडाच पण राज्याला पूर्णवेळ कृषीमंत्री सुद्धा नाही. देशाचा कारभार पीएमओतून आणि राज्याचा कारभार सचिवालयापेक्षा सीएमओतून चालतो. नाशिक, नेवासा आणि गंगापूरच्या कांदा उत्पादक शेतक-यांनी कांद्याची जमलेली तुटपुंजी रक्कम थेट मुख्यमंत्री कार्यालयाला मनीऑर्डर केली. हा निषेध किती दुखरा आहे हे समजण्याइतकी राजकीय संवेदना नाही. लोक टोमॅटो, कांदे आणि भाज्या रस्त्यावर फेकून देत आहेत. दुस-या बाजूला दुष्काळ छायेमुळे हरभरा, तूर अशा कडधान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घसरले आहे. केंद्र सरकारच्या नाफेड आणि राज्य सरकारच्या गोदामामध्ये ८ लाख टन तूर पडून आहे, त्यामुळे भाववाढ काही काळ रोखता येत असली तरी २०१९ हे निवडणुकीचे वर्ष तेजीचेच राहणार. लहान आणि मध्यम शेतक-यांचे हाल आहेत. सावकारी कर्जातून त्याची सुटका करण्यासाठी अल्प व्याजदरात त्याला कर्ज देण्याची संस्थात्मक व्यवस्था करणे गरजेचे आहे. मराठवाड्यातील सहकारी बँकांची संस्थात्मक व्यवस्था केव्हाच निकालात निघाली आहे. ग्रामीण पातळीवरील विविध कार्यकारी सोसायट्यांची वाट लागली आहे. अशा स्थितीत कर्जमाफीच्या डिजीटल प्रयोगात शेतकरी अडकलेला आहे. मराठवाड्यात २० टक्क्यापेक्षा कमी कर्ज वाटप झालेले आहे. मराठवाड्यात ५ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी झाली पण नवीन कर्जापासून मात्र शेतकरी वंचित आहे.\nमराठवाड्याला लागूनच असलेल्या तेलंगणात चंद्रशेखरराव यांनी एकहाती सत्ता मिळविली. महाराष्ट्र स्वयंघोषित प्रगत आणि पुरोगामी राज्य असल्यामुळे शेजारी काय चालले आहे, याचे त्याला भान नाही. तेलंगणाने कर्जमाफीचा नेहमीचा मार्ग चोखाळला नाही. त्यांनी रयतू-बंधू योजना आणली. या योजनेतून शेतकNयांना बी-बियाणासाठी खरीप आणि रबी मोसमाच्या अगोदर एकरी ४ हजार रुपये दिले जातात. अगदी बी भरणाच्या वेळेस मिळणारी ही मदत ख-या अर्थाने शेतीसाठी उपयोगी पडते. सावकाराकडे जाण्याची वेळ येत नाही. राज्याने केवळ १२ हजार कोटी रुपयांची अल्प तरतूद करून हा चमत्कार घडवला. शेतक-याच्या कर्जमाफीपेक्षा ही योजना मोलाची ठरली. एवढे कशाला तेलंगणातील शेतक-यांच्या आत्महत्या या मुलीच्या लग्नाच्या खर्चामुळे होतात हे लक्षात आल्यानंतर शादीमुबारक आणि सौभाग्यलक्ष्मी योजना राबविण्यात आल्या. मुलीच्या बापाला एक लाख रुपयांची मदत देण्यात आली. परिणामी तेलंगणा भाजप आणि काँग्रेसमुक्त ठरले. शेतक-याला मदत करण्याचे असे चांगले अर्थकारण आणि राजकारण तेलंगणात राबविले गेले.\nकेंद्र सरकारने शेतक-याच्या उत्पादनाला स्वामीनाथन सूत्राच्या आधाराने किमान आधारभूत किंमत देण्याची घोषणा केली. ती गोंडस वाटत असली अंमलबजावणी करण्यास अत्यंत अवघड आहे. आधारभूत किंमतीपेक्षा बाजारातील किंमती प्रचंड खाली उतरलेल्या आहेत. सरकारला खरोखरच आधारभूत किंमत द्यायची असेल तर एवढ्या प्रमाणावरील धान्य खरेदी करण्याची व्यवस्था, गोदाम आणि वितरण व्यवस्था सरकारकडे नाही. जिथे गतवर्षी घेतलेल्या तुरीचे पैसे अजून शेतक-यांना मिळाले नाहीत तिथे आधारभूत किंमत ठरविलेल्या २३ वेगवेगळ्या प्रकारचा कृषीमाल सरकारला विकत घेणे केवळ अशक्य आहे.\n१९९१ मध्ये देशात मुक्त व्यापार पद्धती आली पण आतापर्यंत कृषी क्षेत्रामध्ये मुक्त व्यापार पद्धती येऊ शकली नाही. त्यावर उपाययोजना म्हणून महाराष्ट्र सरकारने तर केंद्राच्या सूचनेनुसार कृषी उत्पन्न बाजार समिती सुधारणा विधेयक आणले. ते विधानसभेत मंजूरही झाले. या विधेयकानुसार शेतकरी आपला माल कोठेही विकू शकत होता. नियमाचा भंग झाल्यास व्यापा-यांना तुरुंगात टाकण्याची व्यवस्था होती. एवढ्या एका मुद्द्यावरून व्यापा-यांनी पराचा कावळा केला आणि सरकार नेहमीप्रमाणे व्यापा-यांच्या दबावापुढे नमले. हे विधेयक विधानपरिषदेमधून परत पाठविण्यात आले. शेतक-यांना बाजारपेठेमध्ये मिळणारा हक्क तर गेलाच पण आपण शेतक-यांचे कैवारी आहोत असा टेंभा मिरविण्याची संधीही सरकारने गमावली. तरी सरकार २०२२-२३ मध्ये शेतकNयांचे उत्पन्न दुप्पट करू अशी पोकळ घोषणाब��जी करीत आहे. शेतीमध्ये एखाददुसरा कसाबसा तग धरू शकतो. या सरकारने लक्षावधी भूमीहीन आणि अत्यल्प जमीन असणा-या शेतक-यांचे हित लक्षात न घेता भूसंपादन सुधारणा कायदा २०१५ मध्ये मंजूर केला. हा कायदा केवळ उद्योगपतीधार्जिणा आहे. म्हणजे शेतक-याने कारखान्यामध्ये हमाल किंवा कामगार म्हणून काम करावे अशीच जणू या सरकारची अपेक्षा आहे. तथापि, आता शेतक-यांच्या हितांचे दूरगामी निर्णय घेण्याची वेळ निघून गेलेली आहे. काहीतरी झटपट घोषणा करून मतपेढी आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न होतील एवढेच.\nआता केंद्र सरकार चार लाख कोटी रुपयांची तात्काळ कर्जमाफी करण्याची भाषा करीत आहे. पण साडेचार वर्षांमध्ये सरकारचे सगळे धोरण म्हणजे केवळ घोषणाबाजी होती. सगळे लक्ष मोठी गुंतवणूक, मोठ्या पायाभूत सुविधा आणि भूसंपादनासाठी पायाखालचे दगड म्हणजे शेतकरी. आता ऐनवेळी कितीही धोरणात्मक बदल केले तरी शेतक-यांमध्ये मनोबदल कोणत्या सोशल मिडियाने घडविणे इतके सोपे नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.artihonrao.net/2009/03/blog-post_16.html", "date_download": "2020-09-28T21:57:06Z", "digest": "sha1:WISMYGPCD67L6UL7R4K6FQ6PV74GDNMK", "length": 1998, "nlines": 48, "source_domain": "www.artihonrao.net", "title": "पण... - Straight From The Heart", "raw_content": "\nसगळेजण खोटी नाती निभावतात\nसमोर हसून पाठीमाघे नावं ठेवतात\nमनात मात्र कुठेतरी द्वेष भावना ठेवतात\nकुणी आवडत नसलं तरी त्याच्याशी गोड बोलायला\nबहुतेक आता कुठे मी समजायला लागलेय ह्या जगाच्या निराळ्या पद्धती\nकसा चढवायचा मुखवटा - खऱ्या चेहऱ्यावरती.\nपण कुणास ठाऊक कितपत जमेल मला...\nकदाचित घुसमट होईल असं करताना\nकारण किती ही खोटं वागले मी तरी ही\nमाझे खरेपण जिवंत राहील असं करताना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/maharashtra/story-bhima-korgaon-case-348-cases-of-bhima-korgaon-protest-are-scraped-said-anil-deshmukh-1830860.html", "date_download": "2020-09-28T22:47:10Z", "digest": "sha1:PA3PHWBVHI2AKZT3X6RDYPT6P5CIMYUY", "length": 25222, "nlines": 293, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "bhima korgaon case 348 cases of bhima korgaon protest are scraped said anil deshmukh, Maharashtra Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋ��ींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nभीमा-कोरेगाव प्रकरण : ३४८ गुन्हे मागे, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना माफी नाही\nHT मराठी टीम, मुंबई\nभीमा-कोरेगाव प्रकरणातील ३४८ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी दिली. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी त्यांनी सभागृहात याबाबत माहिती दिली. अनिल देशमुख म्हणाले की, कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी एकूण ६४९ गुन्हे दाखल आहेत. यातील ३४८ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. उर्वरित गुन्हे मागे घेण्याबाबतची प्रक्रिया सुरु आहे. सार्वजनिक मालमत्तेच नुकसान आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांसंदर्भात जे गुन्हे दाखल आहेत, ते गंभीर स्वरुपाचे असून हे गुन्हे मागे घेणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.\n'चिथावणीखोर वक्तव्ये करणाऱ्यांवर FIR दाखल करण्याची ही वेळ नाही'\nपुण्यातील भीमा-कोरेगाव येथे १ जानेवारी, २०१८ रोजी शौर्य दिनानिमित्त आलेल्या आंबेडकर अनुयायांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेचे पडसाद नंतर राज्यभरात उमटले होते. त्या घटनेच्या निषेधार्थ ३ जानेवारी २०१८ रोजी राज्यव्यापी बंद पुकरण्यात आला होता. त्या बंदकाळात मोठा हिंसाचार झाला होता. या घटनेनंतर ६००हून अधिक गुन्हे दाखल झाले होते.\nअभिनेत्री स्वरा भास्कर हिच्या अटकेच्या मागणीचा ट्रेंड\nमहाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाणदिनाचे निमित्त साधून पुण्यातील भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात दाखल आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवरील गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी यासंदर्भात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nकोणते गुन्हे मागे घेतले, प्रकाश आंबेडकरांचा राज्य सरकारला सवाल\nमनीषा म्हैसकर यांच्यासह राज्यातील या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या\n'किल्ले रायगडसाठी २० कोटी मंजूर, बळीराजासाठी २ दिवसांत मोठी घोषणा करु'\nश्री साईबाबा विश्वस्त संस्थानाची जबाबदारी या IAS अधिकाऱ्याकडे\nशिवसेना सेक्युलर झाली का यावर CM उद्धव ठाकरे भडकले\nभीमा-कोरेगाव प्रकरण : ३४८ गुन्हे मागे, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना माफी नाही\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\nचित्रपटसृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री\nपालघर प्रकरण: कासा पोलिस ठाण्याच्या ३५ पोलिसांची बदली\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nटिकटॉककडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच कोटींची मदत\nसामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याव�� गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/ti-aani-samudra", "date_download": "2020-09-28T21:35:07Z", "digest": "sha1:YBIXOIU3BXYX5NKSPH6FSC3DDKIT7FRZ", "length": 7664, "nlines": 125, "source_domain": "www.irablogging.com", "title": "Ti aani samudra", "raw_content": "\nसमुद्रकिनऱ्यावरील मावळतीचा थंड गार वारा चेहऱ्यावर झेलत ती गहन विचारांत गुंतलेली. सगळं शांत – सुन्न, डोक्यात कसलेच विचार नाहीत पानं मनात भावनांचा कल्लोळ. वाऱ्यावर डोलणारी माडांची झाडं, झावळ्यांची सळसळ आणि किनाऱ्यावर येऊन फुटणाऱ्या लाटांचा मंद आवाज. ह्या जगात असूनही अनंताची अनुभूती करून देणारा… मन शांत करण्यासाठी आणि ध्यानमग्न होण्यासाठी हा तिचा सोबती.\nकित्येकदा ती ह्या किनारी अशी संध्याकाळच्या वेळी आली होती, कितीतरी प्रश्नांची उत्तरे तिला ह्या लाटांचा गर्जनेत मिळाली होती. जणू तो समुद्र तिच्याशी हितगुज करतोय. अथांग असूनही कधी तिला त्याचा दडपण वाटल नाही उलट तिचं चित्त शांत होत असे त्याच्या सानिध्यात. सगळ्यात असूनही कशातच नसणे म्हणजे काय हे तिला पहिल्यांदा इथेच उमगले. ह्याच सख्याच्या संनिध्यात तिच्या कित्येक चिंता, दुःख, प्रश्न फक्त त्याच्या अस्तित्वाने काही काळापुरते का होईना पण नाहीसे व्हायचे. तिचं आणि त्याच एक वेगळाच नातं निर्माण झालेलं अलौकीक असं.\nपण आज तो तिच्या सादेला प्रतिसाद देत न्हवता, लांब कुठेतरी जाऊन रुसून बसलेला. तिला काही सुचेनासे झाले. ती त्याला साद देत देत कितीतरी वेळ चालत राहिली ओल्या वाळुवरून. पण तरीही तिला त्याची गाज आज ऐकू येत न्हवती. आणि एक क्षणात त्याने तिला चहूबाजूने घेरून टाकले. अजस्त्र लाटांवर हिंदकळत ती हात पाय मारत राहिली. तो तिला भेटला होता पण आजचं त्याच रूप तिला अनोळखी होत. तो खवळला होता, खूप ताकदवान झाला होता. त्याला ना तिची काळजी होत ना तिच्या सोबत केलेल्या हितगुजांची. तो अक्राळ विक्राळ बनून तिला या वाटेवरुन येता लाटेवर बाहुलीसारख खेळवत होता. काही वेळ हा खेळ खेळल्यावर ती बेशुद्ध होऊन त्याच्या खोल आणि गूढ अंतरांगाशी एकरूप झाली. तिच्या एकुलत्या एक सख्या ने तीचा विश्वासघात केला होता आणि तिने त्याला शोधण्यासाठी आपले प्राण गमावले होते.\nदोन दिवसांनी पेपरात बातमी छापून आली. “ओहोटीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने भरतीच्या लाटांमध्ये अडकून तरुणीचा मृत्यू.” ती सुखात होती कारण तिने तिच्या आयुष्याचे शेवटचे क्षण तिच्या प्रिय सख्यासोबत घालवले होते.\nहे बंध रेशमाचे - भाग 18\nकळत नकळत ���ाग 12\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 18\nहोंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 19\nसासुबाई तुमच्या मुलाला शिस्त नाही\nमी कात टाकली भाग -3\nस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/aditya-thackeray-who-gave-the-nationalist-certificate/", "date_download": "2020-09-28T22:46:39Z", "digest": "sha1:U443EHW7P4SU65TRZWVRV3EYQ4BHUDS7", "length": 12339, "nlines": 132, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "राष्ट्रवादाचे प्रमाणपत्र देणारे आपण कोण- आदित्य ठाकरे - News Live Marathi", "raw_content": "\nराष्ट्रवादाचे प्रमाणपत्र देणारे आपण कोण- आदित्य ठाकरे\nNewslive मराठी: कोणी सरकारच्या विरोधात बोलले ते सरकारच्या विरोधात आहेत. त्यांना राष्ट्रविरोधी कसे म्हणता येईल, राष्ट्रवादाचं प्रमाणपत्र देणारे आपण कोण, असा प्रश्न युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज उपस्थित करत केंद्र सरकारला टोला लगावला. स्मार्ट सिटी अंतर्गत शहर बससेवा व सिवरेज ट्रिटमेंट प्लांटच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.\nमहापौर नंदकुमार घोडेले यांचे भाषण सुरू असताना नमाजासाठी अजान सुरू होती. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी त्यांना भाषण थांबविण्याच्या सूचना केल्या. त्याला अनुरसरून एमआयएमचे आमदार इम्तीयाज जलील यांनी भाषणात आदित्य यांचे कौतुक केले. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. मात्र, आम्ही कोणाला राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र देणे अयोग्य आहे.\nसरकारला जरी प्रश्न विचारला तर तो सरकारच्या विरोधातील प्रश्न असतो, तो देशाच्या विरोधात नसतो. त्याचा प्रश्न देशाविरोधात नसतो सरकारविरोधी असतो. जे देशासाठी काम करत असतील, त्या सगळ्यांना पाठबळ देणे आपले काम आहे. अनेक दिवसानंतर युतीच्या एकत्रित कार्यक्रमाला येता आले, याबाबत आनंद वाटत असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.\nTagged आदित्य ठाकरे, राष्ट्रीय, सरकार, स्मार्ट सिटी\nगुंगीचे औषध देऊन महिलेचा विनयभंग\nNewslive मराठी- पिंपरीत ओळखीच्या महिलेस हाॅटेलमध्ये बोलावून तिच्या शीतपेयात गुंगीचे औषध टाकले व तिचा विनयभंग केला. या आरोपीविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधेश्याम चंद्रकांत गव्हाणे असं गुन्हा दाखल केलेल्या आरोपीच नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादी महिलेस हाॅटेलात बोलावून घेतले. शितपेयातुन गुंगीचे औषध दिले. मनात लज्जा निर्माण ह��ईल असे वर्तन केले. अशी […]\n‘मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा’; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची गर्जना\nविधानसभा निवडणुकीनंतर भाजपची साथ सोडत शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ धरली. सोनिया गांधी यांच्या बैठकीत मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे, अशी डरकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोडली. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपेतर 7 मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक पार पाडली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. बैठकीच्या सुरूवातीलाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी […]\nपुण्याचा लॉकडाऊन उठवायला मुख्यमंत्र्यांचा विरोध होता- संजय राऊत\nजगात कोरोनाने हाहाकार उडवला आहे. दिवसेंदिवस रुग्ण वाढतच आहेत. देशातील सर्वाधिक कोरोनाचा संसर्ग पुणे शहरात झाला आहे. यामुळे आता पुण्यामध्ये अधिक लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. या परिस्थितीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. तेथील लॉकडाऊन घाईघाईने उठविण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. कोरोनाचे संक्रमणाचा धोका पुण्यात वाढत आहे. तिथे अधिक […]\nज्या पक्षाची ताकद जास्त, त्याला अधिक जागा- शरद पवार\nभाजपाशी युती केवळ निवडणुकीपुरती आहे- रामदास आठवले\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदयनराजे भोसले\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता\nजे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू- प्रकाश आंबेडकर\nदसऱ्यापासून थियेटर्स सुरू होण्याची शक्यता\nमुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nसर्व समाजाचे आरक्षण रद्द करा- छत्रपती उदय���राजे भोसले\nमहाराष्ट्रात ९ हजार १८१ नवे करोना रुग्ण, २९३ मृत्यू\nबिअर ग्रील्ससोबत आता खतरोंके खिलाडी अक्षय कुमारही दिसणार\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शहांची प्रकृती स्थिर, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2019/4/5/John-Cha-Gudhipadwa.aspx", "date_download": "2020-09-28T22:55:06Z", "digest": "sha1:XPIIEATPVMR4AUVNUB6CJMIYARXWGN5P", "length": 14211, "nlines": 52, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "जॉनचा गुढीपाडवा", "raw_content": "\nजॉनला सकाळी जाग आली ती मोठमोठ्या ढोल-ताशांच्या आवाजाने. ‘कसला हा आवाज आणि एवढ्या सकाळी नेहमी तर या वेळेला घरातून पूजा-आरतीचे किंवा गप्पांचे आवाज ऐकू येतात. पण आज काय झालंय अरे, हा आवाज मोठाच होत चाललाय.’ जॉन डोळे चोळत बेडवरून उतरला आणि खिडकीतून वाकून बघायला लागला अरे, हा आवाज मोठाच होत चाललाय.’ जॉन डोळे चोळत बेडवरून उतरला आणि खिडकीतून वाकून बघायला लागला लांबवर त्याला हवेत नाचणारे झेंडे दिसत होते. मग फुलांची उधळण दिसली, त्यानंतर तर त्याच्या तोंडाचा मोठा ‘आ’ वासला. कारण डोक्यावर फेटे बांधून, नऊवारी साड्या नेसून मोठमोठ्या बाईक्स चालवत असलेल्या बायका त्याला दिसल्या. जॉन धावत खालच्या मजल्यावर आला आणि माहीला विचारायला लागला, ‘व्हॉट इज धीस लांबवर त्याला हवेत नाचणारे झेंडे दिसत होते. मग फुलांची उधळण दिसली, त्यानंतर तर त्याच्या तोंडाचा मोठा ‘आ’ वासला. कारण डोक्यावर फेटे बांधून, नऊवारी साड्या नेसून मोठमोठ्या बाईक्स चालवत असलेल्या बायका त्याला दिसल्या. जॉन धावत खालच्या मजल्यावर आला आणि माहीला विचारायला लागला, ‘व्हॉट इज धीस कसला आवाज आहे हा कसला आवाज आहे हा मोर्चा येतोय का आपल्या घरावर मोर्चा येतोय का आपल्या घरावर इज एनिथिंग राँग’ जॉन घाबरलेला दिसत होता. तेवढ्यात माहीची आई आली. तिने जॉन आणि माहीच्या पुढ्यात ब्रेकफास्ट म्हणून मस्त गरमगरम पोहे ठेवले. ‘हे काय आता व्हेअर इज माय सिरिअल्स व्हेअर इज माय सिरिअल्स’ जॉन आता पुरता गांगरला होता. ‘हो... हो... सांगते.’, म्हणत माही आणि तिची आई हसत सुटल्या.\nजॉन मूळचा अमेरिकेत राहणारा, स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रॅममध्ये तो तीन महिन्यांकरिता भारतात आला होता आणि कुठे हॉस्टेलमध्ये न उतरता तो माहीच्या घरी पेईंगगेस्ट म्हणून उतरला होता. एव्हाना दोन महिन्यांत माही आणि त्यांची मस्त गट्टी झाली होती. जॉन मनातल्या मनात नकळत तुलना करत होता. अमेरिकेला असताना जॉनची सकाळ व्हायची ती मोठ्या अलार्मने. स्वत:च उठायचे, स्वत:च आवरायचे, फ्रीजमधून दूध काढून घ्यायचे, ठरलेल्या जागेवरून सिरिअल्स काढायचे आणि ब्रेकफास्ट करून आवरून शाळेत जायचे. हा त्याचा दिनक्रम. पण भारतात आल्यापासून त्याला समजले होते की, इथली प्रत्येक सकाळ वेगळी होते. कधी देवाच्या आरतीने जाग यायची, तर कधी माहीची आई जवळ येऊन डोक्यावरून हात फिरवून उठवायची. गरमगरम ब्रेकफास्टही हातात मिळायचा. हे सगळे जॉनकरता नवीन होते आणि त्याला हळूहळू हे आवडायला लागले होते. एव्हाना त्याला भारतीय शिक्षण, भारतीय संस्कृती याबद्दल बरीच आवड निर्माण झाली होती. माहीचे मित्र-मैत्रिणी त्याचेही चांगले मित्र बनले होते. भारतात आल्यानंतर गुढीपाडवा हा जॉनचा पहिलाच सण होता आणि या गुढीपाडव्याची शोभायात्रा माहीच्या घरासमोरून जात होती. त्याचा तो मोठा आवाज येत होता.\n‘चलऽऽऽ लवकर संपव ना तुझा ब्रेकफास्ट. आपल्याला गुढी उभारायची आहे.’, माही जॉनला घाई करत होती. ‘‘गुडी व्हॉट इज गुडी’, असे जॉनने म्हटल्यावर माहीला पटकन हसायलाच आले. ‘गुडी नाही रे, गुढी. चल दाखवते तुला.’, असे म्हणून तिने जॉनला बाहेर नेले, तेव्हा ठिकठिकाणी त्याला गुढ्या उभारलेल्या दिसल्या. ‘या कॉपर बाऊल्सना स्टीक्सवर का लटकवलं आहे आणि त्याच्या बाजूला कलरफूल क्लोथ का लावलं आहे’ गुढीचे हे वर्णन ऐकून माहीने डोक्यावर हात मारला आणि ती आतल्या खोलीत पळाली. ‘आई, मी जॉनला निकीकडे घेऊन जातेय गं, तिथे आम्ही एकत्र गुढी उभारणार आहोत.’, म्हणत माहीने जॉनला लवकर तयार व्हायला सांगितले. जॉन, माही, आर्यन, रोहीत, श्रीजा, राजा सगळे जण निकीच्या घरी निघाले. जॉन नेहमीप्रमाणे हातात बिस्कीट्स घेऊन निघाला होता. मला भूक लागली आहे, असे म्हणून जॉनने बिस्कीट्स खाण्यास सुरुवात केली. तेव्हा सर्व जण हसू लागले. ‘जॉन, निकीकडे जेवायचे आहे, पोटात थोडी जागा ठेव बरं का’ गुढीचे हे वर्णन ऐकून माहीने डोक्यावर हात मारला आणि ती आतल्या खोलीत पळाली. ‘आई, मी जॉनला निकीकडे घेऊन जातेय गं, तिथे आम्ही एकत्र गुढी उभारणार आहोत.’, म्हणत माहीने जॉनला लवकर तयार व्हायला सांगितले. जॉन, माही, आर्यन, रोहीत, श्रीजा, राजा सगळे जण निकीच्या घरी निघाले. जॉन नेहमीप्रमाणे हातात बिस्कीट्स घेऊन निघाला होता. मला भूक लागली आहे, असे म्हणून जॉनने बिस्कीट्स खाण्यास सुरुवात केली. तेव्हा सर्व जण हसू लागले. ‘जॉन, निकीकडे जेवायचे आहे, पोटात थोडी जागा ठेव बरं का’ राजने हसतहसत जॉनला सांगितले. गप्पा मारतामारता सर्व जण निकीच्या दारात आले. श्रीजाने दारावरची बेल वाजवली. निकीच्या दारावर एक छान तोरण लावले होते. घरापुढील अंगणात रंगीबेरंगी रांगोळी काढली होती.\nनिकीने दार उघडले, तेव्हा सगळे जण तिच्याकडे बघतच राहिले. कारण तिने नेहमीची जीन्स, टॉप न घालता आज वेगळाच ड्रेस घातला होता. ‘निकी, तुला नवीन वर्षाच्या शुभेच्छा’ सगळ्यांनी एका सुरात तिला शुभेच्छा दिल्या. एवढ्यात जॉन पुढे होऊन निकीच्या डे्रसला हात लावू लगला. ‘इट्स सो डिफरंट...’, जॉनने असे म्हटल्यावर सगळे जण हसले. ‘या ड्रेसला परकर-पोलके म्हणतात’, निकीने त्याला सांगितले. सगळ्यांना आपला ड्रेस आवडला आहे, याचा तिला आनंद झाला होता. त्या दरम्यान जॉनचे लक्ष दाराजवळ उभारलेल्या गुढीकडे आणि अंगणातील रांगोळीकडे गेले. उड्या मारून तो त्याभोवतीच्या गाठ्यांची माळ काढण्याच्या प्रयत्नात होता. ‘तिला गुढी म्हणतात’, निकीच्या आईने गुढीकडे बघत सांगितले. सगळे जण गुढीभोवती असणारी फुलांची माळ, पाने, कलश व नवीन कापडे या कडे उत्सुकतेने पाहत होते. निकीची आई जॉनने विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देत होती. ‘गुढीपाडवा हा नव्या वर्षाचा पहिला दिवस.’, आईने सांगितले. ‘म्हणजे एक जानेवारीसारखा’ सगळ्यांनी एका सुरात तिला शुभेच्छा दिल्या. एवढ्यात जॉन पुढे होऊन निकीच्या डे्रसला हात लावू लगला. ‘इट्स सो डिफरंट...’, जॉनने असे म्हटल्यावर सगळे जण हसले. ‘या ड्रेसला परकर-पोलके म्हणतात’, निकीने त्याला सांगितले. सगळ्यांना आपला ड्रेस आवडला आहे, याचा तिला आनंद झाला होता. त्या दरम्यान जॉनचे लक्ष दाराजवळ उभारलेल्या गुढीकडे आणि अंगणातील रांगोळीकडे गेले. उड्या मारून तो त्याभोवतीच्या गाठ्यांची माळ काढण्याच्या प्रयत्नात होता. ‘तिला गुढी म्हणतात’, निकीच्या आईने गुढीकडे बघत सांगितले. सगळे जण गुढीभोवती असणारी फुलांची माळ, पाने, कलश व नवीन कापडे या कडे उत्सुकतेने पाहत होते. निकीची आई जॉनने विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देत होती. ‘गुढीपाडवा हा नव्या वर्षाचा पहिला दिवस.’, आईने सांगितले. ‘म्हणजे एक जानेवारीसारखा’, जॉनने चटकन विचारले. ‘हो, अगदी बरोबर’, निकी म्हणाली. ‘आमच्या वर्षा��ी सुरुवात चैत्र महिन्याने होते.’, आईने पुढे सांगितले. ‘आम्ही आज सकाळी लवकर उठलो, तयार झालो.’, निकी सांगू लागली. ‘आईने अंगणात जे रंगीत चित्र काढलं आहे ना, त्याला रांगोळी म्हणतात.’ हे सांगितल्यावर जॉनने उत्सुकतेने पाहायला सुरुवात केली.\nतेवढ्यात निकीच्या शेजारच्या घरात राहणारी मैत्रीण आली. जेवणाची वेळ झाली होती. सर्वांनी मग श्रीखंड आणि पुरीवर ताव मारला. हे वेगळ्याच फ्लेवरचे योगर्ट आणि फुगलेला टॉर्टिया जॉनला आवडला. हाताने जेवायला जॉनला गंमत वाटत होती. निकी आणि माही त्याला पुरी कशी धरायची आणि श्रीखंड लावून कशी खायची ते दाखवत होती. जेवताजेवता जॉनने बोटाने नुसते श्रीखंड खायलाच सुरुवात केली आणि त्याच्या गालावर बर्‍याच ठिकाणी श्रीखंड लागले. ते पाहून सगळ्यांना आणखीनच गंमत वाटली. मग त्या टेबलवर त्यांच्या सगळ्यांच्या गप्पा रंगल्या आणि जॉनला गुढीपाडव्याबद्दल बरेच काही समजले. जॉनसाठी हा पहिला-वहिला इंडियन फेस्टिवल होता. अमेरिकेला परत गेल्यावर अमेरिकेतील शाळेतल्या सर्व मित्र-मैत्रीणींना या गुढीपाडव्याबद्दल आणि महाराष्ट्रीय न्यू इयरचे स्वागत कसे असते, हे सांगण्यासाठी तो खूपच उत्सुक होता. जॉनसाठी हा गुढीपाडवा एक अविस्मरणीय अनुभव ठरला होता.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/kcc-alert-if-you-have-taken-loan-on-kisan-credit-card-clear-that-otherwise-you-have-to-pay-3-more-interest-5f195e3064ea5fe3bd6e417d", "date_download": "2020-09-28T22:37:18Z", "digest": "sha1:7EURF3JLF6YAAX4CQQXEVKHTK53UAYQY", "length": 10446, "nlines": 96, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - किसान क्रेडिट कार्ड वर ३१ ऑगस्टपर्यन्तच लागू होईल ४ टक्के व्याज दर! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nकिसान क्रेडिट कार्ड वर ३१ ऑगस्टपर्यन्तच लागू होईल ४ टक्के व्याज दर\nआपण किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्ज घेतले असेल तर ही बातमी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. कर्ज कार्डधारकांसाठी ३१ ऑगस्टची तारीख खूप महत्वाची आहे. जर आपण केसीसीवर कर्ज घेतले असेल तर ते ३१ ऑगस्टपर्यंत निश्चितपणे परत करा. आपण असे न केल्यास आपल्याला व्याज सूटचा लाभ मिळणार नाही आणि ४ टक्केऐवजी तुम्हाला ७ टक्के व्याज द्यावे लागेल. किसान क्रेडिट कार्डमधून घेतलेल्या कर्जाची रक्कम परत कारण्यांना सरकार जास्तीत जास्त 3% व्याज सूट देते हे समजावून सांगा. प��ंतु आपण हे न केल्यास आपल्याला हा लाभ मिळत नाही. पूर्वी कोविड-१९ मुळे सरकारने कर्ज परतफेड करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च ते ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविली होती. म्हणून उपचार किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकरी ५वर्षात ३ लाख रुपयांपर्यंत अल्प मुदतीसाठी कर्ज घेऊ शकतात. ९टक्के दराने कर्ज उपलब्ध असले, तरी सरकार त्यावर २ टक्के अनुदान देते. या अर्थाने ते ७ टक्के होते. दुसरीकडे जर शेतकऱ्याने हे कर्ज वेळेवर परत केले तर त्याला 3 टक्के अधिक सूट मिळते. म्हणजेच, या अटीवर, कर्जावर त्याला फक्त ४ टक्के व्याज द्यावे लागेल. किसान क्रेडिट कार्ड बद्दल माहिती- किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) ही लहान शेतकर्‍यांसाठी एक अतिशय उपयुक्त योजना आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणतीही हमीभाव न देता १.६ लाख रुपयांची कर्जे दिली जात आहेत. त्याचबरोबर ३ वर्षात शेतकरी ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. किसान क्रेडिट कार्डची वैधता ५ वर्ष आहे. या कार्डावरील व्याज दरही वर्षाकाठी ४ टक्के दराने कमी आहे. परंतु यासाठी शेतकर्‍यांना आपले खाते उघडणे आवश्यक आहे. आतापर्यंत सुमारे ७ कोटी लोक किसान क्रिकडिट कार्ड धारक बनले आहेत. सरकार पुढे सुमारे अडीच कोटी शेतकर्‍यांना किसान क्रेडिट कार्ड जारी करणार आहे. अ)अर्ज कसा करावा - १)यासाठी, आपण प्रथम https://pmkisan.gov.in/ अधिकृत साइटवर जाणे आवश्यक आहे. २)किसान क्रेडिट कार्ड फॉर्म येथे डाऊनलोड करा. ३)आपल्याला हा फॉर्म आपल्या जमीनीच्या कागदपत्रांसह, पिकाच्या तपशीलांसह भरावा लागेल. ४)आपण इतर कोणत्याही बँक किंवा शाखेतून इतर कोणत्याही किसान क्रेडिट कार्ड बनवलेले नाही ही माहिती देखील देण्यात यावी. ५)मतदार ओळखपत्र / पॅनकार्ड / पासपोर्ट / आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स इ. आयडी पुराव्यासाठी तपशीलवार असू शकतात. त्याचबरोबर, अ‍ॅड्रेस प्रूफसाठी मतदार ओळखपत्र / पासपोर्ट / आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी तपशील देऊ शकतात. संदर्भ - फायनान्शियल एक्सप्रेस, 21 मे 2020\nकृषी जागरणकृषी वार्ताकृषी ज्ञान\nशेती अन् घराचे छत भाडोत्री देऊन शेतकरी करणार दुप्पट कमाई\nविजेवरील होणारा अतिरिक्त खर्च कमी व्हावा आणि सोलर पॅनलद्वारे शेतकरी आपले उत्पन्न दुप्पट करु शकेल . यासाठी सरकारने फ्री सोलर पॅनल योजना सुरु केली आहे. (free solar panel...\nकृषी वार्ता | कृषी जागरण\nकृषी वार्तायोजना व अनुदानवीडियोकृषी ज्ञान\nसोलर पंपासाठी नविन अर्ज सुरु,त्वरित नोंदणी करा.\nशेतकरी बंधूंनो, मुख्यमंत्री कृषी पंप योजनेंतर्गत सोलार पंपासाठी नवीन अर्ज सुरु झाले आहेत.या पंपासाठी अर्ज कसा करायचा व या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतीचे क्षेत्र किती...\nव्हिडिओ | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\nकर्जदार शेतकर्यांसाठी अर्थसहाय्य मंजूर\nशेतकरी बंधूंनो, जे कर्जदार शेतकरी आहेत त्यांच्यासाठी शासनाने नवीन जी आर आणलेला आहे.या शासन निर्णयामध्ये शेतकऱ्यांना किती अर्थसहाय्य व कोणत्या प्रकारे निधी मिळणार आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://geetmanjusha.com/lyrics/17296-hridayi-vasant-phultana-premas-rang-%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2020-09-28T22:37:33Z", "digest": "sha1:IHW2W42JQNMG22QNYQHSJYILLRHWKAUX", "length": 3307, "nlines": 60, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Hridayi Vasant Phultana Premas Rang / हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nHridayi Vasant Phultana Premas Rang / हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे\nहृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे\nप्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे\nमोहुनिया ऐसी जाऊ नको\nरोखुनिया मजला पाहू नको\nगाणे अमोल प्रीतीचे अधरातुनी जुळावे\nहृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे\nपाकळी पाकळी उमले प्रीत भरलेली\nअवघी अवनी सजली, धुंद मोहरली\nउसळून यौवनाचे या नयनात रंग यावे\nसौख्यात प्रेमबंधाच्या हे अंतरंग न्हावे\nहळवे तरंग बहराचे अंतरी फुलावे\nहृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे\nमदभरा प्रीतीचा गंध हा दे ग मधुवंती\nरंग तू सोड रे छंद हा, तू ना मजसाठी\nहा खेळ ऐन ज्वानीचा लाखांत देखणासा\nहे तीर चार नयनांचे देती आम्हा दिलासा\nजखमांत मदनबाणांच्या मन दरवळून जावे\nहृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.rajhansprakashan.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-09-28T20:30:41Z", "digest": "sha1:W6SBMFTEH4FSBQAXLV3B5DOI6M6CDUYZ", "length": 23288, "nlines": 110, "source_domain": "www.rajhansprakashan.com", "title": "{{left-columns-heading}}", "raw_content": "\nनिसर्गामुळे झाले आयुष्य समृद्ध – प्रकाश आमटे यांचे प्रतिपादन - राजहंस प्रकाशन\nनिसर्गामुळे झाले आयुष्य समृद्ध – प्रकाश आमटे यांचे प्रतिपादन\nपुणे – निसर्गामध्ये राहिल्यामुळे आमचे आयुष्य समृद्ध झाले. प्राण्यांबद्दल प्रेम निर्माण ���रणे आणि निसर्गामध्ये रमणे या गोष्टी आपल्याला अनेक अर्थाने घडवतात असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले. राजहंस प्रकाशनाच्या ‘स्टीव्ह आणि मी’ या अनुवादित चरित्राच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. मंदाकिनी आमटे, प्रसिद्ध लेखक व पानिपतकार विश्वास पाटील, नाट्य दिग्दर्शिका आरती गोगटे, पुस्तकाच्या अनुवादक सोनिया सदाकाळ-काळोखे व राजहंस प्रकाशनचे संपादक डॉ. सदानंद बोरसे उपस्थित होते. तसेच राजहंसचे सर्वेसर्वा दिलीप माजगावकर, रेखा माजगावकर उपस्थित होते.\nडॉ. आमटे म्हणाले, वन्य प्राण्यांबद्दल प्रेम आणि निसर्गाबद्दल आस्था निर्माण व्हावी यादृष्टीने काम व्हायला हवे. आपल्याकडे अनेकदा प्राण्यांबाबत भिती घातली जाते, त्यातून अंधश्रद्धा निर्माण होतात आणि मग मुक्या प्राण्यांचे बळी घेतले जातात, मात्र हे रोखण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्राण्यांशी एकरुप होण्याचे काम स्टीव्ह इरविन यांनी केले, अर्धे जग स्टीव्ह यांच्यामुळे प्राण्यांच्या प्रेमात पडले. कायद्यांमुळे सध्या प्राणी व मनुष्य यांच्यात एकप्रकारचा दुरावा निर्माण झाला आहे. त्यामुळे प्राण्यांच्या संदर्भातील धोरणांचा पुनर्विचार व्हायला हवा असे मत विश्वास पाटील यांनी व्यक्त केले. अनुवादक सोनिया यांनी पुस्तकाच्या अनुवादाची प्रक्रिया आपल्या मनोगतातून व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्वरी जमेनिस यांनी केले तर सचिन काळोखे यांनी आभारप्रदर्शन केले.\nBook Author अरविंद परांजपे (1) चंद्रमोहन कुलकर्णी (1) छाया राजे (1) डॉ. दिलीप बावचकर (1) डॉ. प्रिया प्रदीप निघोजकर (1) डॉ.गजानन उल्हामाले (1) धवल कुलकर्णी (1) नामदेव चं कांबळे (1) पुरुषोत्तम बेर्डे (1) प्रा. नीतिन आरेकर (1) प्राजक्ता पाडगांवकर (1) बबन मिंडे (1) माधव गाडगीळ (1) मिलिंद दिवाकर (1) योगिनी वेंगूर्लेकर (1) रवींद्र शोभणे (1) राजेश्वरी किशोर (1) राम खांडेकर (1) रेखा ढोले (1) वंदना सुधीर कुलकर्णी (1) श्रीराम रानडे (1) श्रीश बर्वे (1) सरदार कुलवंतसिंग कोहली (1) सरिता आवाड (1) सलीम शेख (1) सुनील शिरवाडकर (1) सोनिया सदाकाळ-काळोखे (अनुवाद) (1) स्मिता बापट-जोशी (1) अ. पां. देशपांडे (4) अ. रा. यार्दी (1) अंजली मुळे (1) अतुल कहाते (2) अनघा लेले (1) अनंत अभंग (1) अंबिका सरकार (1) अरुण डिके (1) अरुण मांडे (1) अविनाश बिनीवाले (1) आशा साठे (1) आशीष राजाध्यक्ष (1) उमा कुलकर्णी (2) उष:प्रभा पागे (1) ओंकार गोवर्धन (1) कमलेश वालावलकर (1) कलापिनी कोमकली (2) कल्पना वांद्रेकर (1) चंद्रकला कुलकर्णी (1) जोसेफ तुस्कानो (1) डॉ. अजित केंभावी (1) डॉ. अनंत साठे (2) डॉ. अरुण गद्रे (2) डॉ. अरुण हतवळणे (1) डॉ. आनंद जोशी (1) डॉ. कल्याण गंगवाल (1) डॉ. गीता वडनप (1) डॉ. पुष्पा खरे (2) डॉ. प्रियदर्शिनी कर्वे (1) डॉ. भा. वि. सोमण (1) डॉ. रोहिणी भाटे (1) डॉ. विद्याधर ओक (1) डॉ. विश्वास राणे (1) डॉ. शरद चाफेकर (1) डॉ. शांता साठे (2) डॉ. शाम अष्टेकर (1) डॉ. शोभा अभ्यंकर (1) डॉ. श्रीकान्त वाघ (1) डॉ. सदीप केळकर (1) डॉ. संदीप श्रोत्री (3) डॉ. सरल धरणकर (1) डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर (2) डॉ. हमीद दाभोलकर (2) डॉ. हिम्मतराव बावस्कर (1) द. दि. पुंडे (1) द. रा. पेंडसे (1) दिलीप चित्रे (1) दिलीप माजगावकर (1) निर्मला स्वामी गावणेकर (1) नीलांबरी जोशी (1) पं. सुरेश तळवलकर (1) पद्मजा फाटक (1) पु. ल. देशपांडे (1) पौर्णिमा कुलकर्णी (1) प्रज्ञा जांभेकर-चव्हाण (1) प्रा. प. रा. आर्डे (1) भा. द. खेर (1) मनोहर सोनवणे (1) माधव कर्वे (1) माधव नेरूरकर (1) माधव बावगे (1) मामंजी (1) मालती आठवले (1) मुरलीधर खैरनार (1) मृणालिनी नानिवडेकर (1) मृणालिनी शहा (1) रेखा माजगावकर (4) ल. म. कडू (1) वंदना अत्रे (1) वंदना बोकील-कुलकर्णी (2) वा. बा. कर्वे (1) वि. गो. वडेर (2) विद्या शर्मा (1) विश्राम ढोले (1) शरदचंद्रजी पवार (1) शारदा साठे (3) शिरीष सहस्त्रबुद्धे (2) शोभा चित्रे (1) श्री. मा. भावे (1) श्रीकांत देशमुख (1) संजय आर्वीकर (1) सतीश आळेकर (1) सतीश देशपांडे (4) सतीश भावसार (1) सदाशिव बाक्रे (1) समिक बण्डोपाध्याय (1) सरोज देशपांडे (1) सुजाता देशमुख (4) सुनीता लोहोकरे (2) सुशिल धसकटे (1) हेमलता होनवाड (1) अ. रा. कुलकर्णी (5) अच्युत गोडबोले (5) अच्युत ओक (1) सुलभा पिशवीकर (1) अजेय झणकर (1) अतिवास सविता (1) अनंत भावे (2) अनुराधा प्रभूदेसाई (1) अंबरीश मिश्र (7) अभय वळसंगकर (1) अभय सदावर्ते (4) अभिजित घोरपडे (2) अभिराम भडकमकर (3) अमृता सुभाष (1) अरविंद दाभोळकर (1) अरविंद नारळे (1) अरविंद व्यं. गोखले (1) अरविन्द पारसनीस (1) अरुण खोपकर (3) अरुण साधू (4) अरुणा देशपांडे (1) अरुंधती दीक्षित (1) अरूण नरके (1) अर्चना जगदिश (1) अलका गोडे (1) अशोक जैन (6) अशोक प्रभाकर डांगे (2) अॅड. माधव कानिटकर (1) अॅड. वि. पु. शिंत्रे (4) आनंद हर्डीकर (1) आशा कर्दळे (1) आसावरी काकडे (4) उत्तम खोब्रागडे (1) उत्पल वनिता बाबुराव (1) उदयसिंगराव गायकवाड (2) उर्मिला राघवेंद्र (1) उषा तांबे (4) एल. के. कुलकर्णी (4) करुणा गोखले (9) कल्पना गोसावी-देसाई (1) कल्याणी गाडगीळ (2) कविता भालेराव (1) कविता महाजन (7) किरण पुरंदरे (1) किशोरी आमोणकर (1) कुमार केतकर (2) कृष्णमेघ कुंटे (1) के. रं. शिरवाडकर (5) कै. महादेव व्यंकटेश रहाळकर (1) ग. ना. सप्रे (1) गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी (1) गार्गी लागू (1) गिरीश कुबेर (6) गिरीश प्रभुणे (1) गो. म. कुलकर्णी (1) गो. रा. जोशी (1) गोपीनाथ तळवलकर (1) चंद्रशेखर टिळक (2) जयंत कुलकर्णी (1) जैत (1) ज्योती करंदीकर (1) ज्योत्स्ना कदम (1) डॉ. अच्युत बन (1) डॉ. अजय ब्रम्हनाळकर (2) डॉ. अजित वामन आपटे (3) डॉ. अभय बंग (1) डॉ. अरुण जोशी (1) डॉ. अविनाश जगताप (1) डॉ. अविनाश भोंडवे (1) डॉ. अशोक रानडे (2) डॉ. आशुतोष जावडेकर (3) डॉ. उपेंद्र किंजवडेकर (1) डॉ. उमेश करंबेळकर (2) डॉ. कैलास कमोद (1) डॉ. कौमुदी गोडबोले (2) डॉ. गिरीश पिंपळे (1) डॉ. चंद्रशेखर रेळे (1) डॉ. जयंत नारळीकर (13) डॉ. जयंत पाटील (1) डॉ. द. व्यं. जहागिरदार (1) डॉ. दिलीप धोंडगे (1) डॉ. नरेंद्र दाभोलकर (8) डॉ. नागेश अंकुश (1) डॉ. नीलिमा गुंडी (1) डॉ. प्रभाकर कुंटे (1) डॉ. मधुकर केशव ढवळीकर (6) डॉ. माधवी ठाकूरदेसाई (2) डॉ. मृणालिनी गडकरी (1) डॉ. यशवंत पाठक (1) डॉ. रमेश गोडबोले (1) डॉ. विठ्ठल प्रभू (1) डॉ. विश्वास सहस्त्रबुद्धे (1) डॉ. वैजयंती खानविलकर (2) डॉ. वैशाली देशमुख (1) डॉ. वैशाली बिनीवाले (1) डॉ. श्रीराम गीत (15) डॉ. श्रीराम लागू (1) डॉ. सदानंद बोरसे (6) डॉ. सदानंद मोरे (1) डॉ. समीरण वाळवेकर (1) डॉ. हेमचंद्र प्रधान (10) तुकाराम धांडे (1) त्र्यं. शं. शेजवलकर (1) दत्ता सराफ (1) दिपक पटवे (1) दिलीप कुलकर्णी (15) दिलीप प्रभावळकर (11) नंदिनी ओझा (1) नरेंन्द्र चपळगावकर (1) नितीन ढेपे (1) निंबाजीराव पवार (1) निर्मला पुरंदरे (2) निळू दामले (3) निसीम बेडेकर (1) पार्वतीबाई आठवले (1) पी. आर. जोशी (1) पुरुषोत्तम बाळकृष्ण काळे (1) पुष्पा भावे (1) प्रकाश गोळे (1) प्रकाश मुजुमदार (1) प्रतिभा रानडे (5) प्रदीप धोंडीबा पाटील (1) प्रभा नवांगुळ (1) प्रभाकर पणशीकर (1) प्रा. एन. डी. आपटे (2) प्रा. डॉ. दत्तात्रय वासुदेव पटवर्धन (1) प्रा. डॉ. मृदुला बेळे (2) प्रा. मनोहर राईलकर (1) प्रि. खं. कुलकर्णी (1) प्रिया तेंडुलकर (5) फादर फ्रांन्सिस दिब्रिटो (4) बाळ भागवत (1) बी. जी. शिर्के (1) भ. ग. बापट (2) भास्कर चंदावरकर (2) भीमराव गस्ती (2) भूषण कोरगांवकर (1) म. वा. धोंड (1) मंगला आठलेकर (9) मंगला गोडबोले (11) मंगला नारळीकर (4) मंगेश पाडगांवकर (2) मधुकर धर्मापुरीकर (1) मधू गानू (1) मनोज बोरगावकर (1) मनोहर सप्रे (1) महाबळेश्र्वर सैल (1) महेश एलकुंचवार (2) माणिक कोतवाल (3) माध��� आपटे (1) माधव गोडबोले (2) माधव दातार (1) माधव वझे (2) माधवी मित्रनाना शहाणे (1) माधुरी पुरंदरे (4) माधुरी शानभाग (10) मिलिंद गुणाजी (4) मिलिंद संगोराम (2) मीना देवल (1) मीरा बडवे (1) मुकुंद वझे (1) मृणालिनी चितळे (2) मेघना पेठे (3) मेजर जनरल (निवृत्त) शशिकान्त पित्रे (5) मो. वि. भाटवडेकर (1) मोहन आपटे (30) यशदा (1) यशवंत रांजणकर (3) यशोदा पाडगावकर (1) रत्नाकर पटवर्धन (1) रत्नाकर मतकरी (1) रमेश जोशी (2) रमेश देसाई (1) रवींद्र पिंगे (4) रवींद्र वसंत मिराशी (1) रवीन्द्र देसाई (4) राजीव जोशी (1) राजीव तांबे (11) राजीव साने (1) राम जगताप (2) रामदास भटकळ (2) राहूल लिमये (1) रेखा इनामदार-साने (5) रोहिणी तुकदेव (1) लक्ष्मण लोंढे (1) वंदना मिश्र (1) वसंत पोतदार (3) वसंत वसंत लिमये (1) वसुंधरा काशीकर-भागवत (1) वा. के. लेले (3) वा. वा. गोखले (1) वि. ग. कानिटकर (1) वि. गो. कुलकर्णी (1) वि. र. गोडे (1) वि. स. वाळिंबे (2) विजय तेंडुलकर (11) विजय पाडळकर (3) विजया मेहता (1) विद्या पोळ-जगताप (1) विद्याधर अनास्कर (1) विजय आपटे (1) विनय हर्डीकर (1) विनया खडपेकर (3) विनायक पाटील (2) विवेक वेलणकर (2) विशाखा पाटील (3) विश्राम गुप्ते (1) विश्र्वास नांगरे पाटील (1) विश्वास पाटील (6) वीणा गवाणकर (9) वैदेही देशपांडे (2) वैद्य सुचित्रा कुलकर्णी (1) वैशाली करमरकर (3) शर्मिला पटवर्धन (1) शशिधर भावे (9) शिवराज गोर्ले (4) शेखर ढवळीकर (3) शेषराव मोरे (7) शैला दातार (1) शोभा बोंद्रे (1) शोभा भागवत (1) श्रीकांत लागू (2) श्रीनिवास नी. माटे (2) श्रीरंजन आवटे (1) स. रा. गाडगीळ (1) स. ह. देशपांडे (2) सई परांजपे (1) संग्राम पाटील (1) संजय चौधरी (1) संजीव शेलार (1) संजीवनी चाफेकर (1) सतीश शेवाळकर (1) संदीप वासलेकर (1) संदीपकुमार साळुंखे (4) सरोजिनी वैद्य (1) सविता दामले (3) सानिया (2) सारंग दर्शने (3) सुजाता गोडबोले (8) सुधीर जांभेकर (1) सुधीर फडके (1) सुधीर फाकटकर (1) सुधीर रसाळ (2) सुनिल माळी (3) सुनीत पोतनीस (1) सुबोध जावडेकर (3) सुबोध मयुरे (1) सुमती जोशी (1) सुमती देवस्थळे (2) सुमेध वडावाला (5) सुरेश वांदिले (7) सुलक्षणा महाजन (3) सुशील पगारिया (1) सुषमा दातार (2) सुहास बहुळकर (2) सुहासिनी मालदे (1) सोनाली कुलकर्णी (1) हंसा वाडकर (1) हिमांशु कुलकर्णी (5) हेरंब कुलकर्णी (2) ह्रषीकेश गुप्ते (1)\nटेलीफोन : (०२०) २४४ ६५० ६३ /२४४ ७३४ ५९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/Social_Awareness/90692693f93593e938940-92d93e91793e924940932-91794d93093e92e93892d94791a947-90592793f91593e930", "date_download": "2020-09-28T21:48:06Z", "digest": "sha1:TW3E3M2G5426TKALUHB66PH5IY3NMSYQ", "length": 13398, "nlines": 100, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "आदिवासी भागात ग्रामसभेचे अधिकार — Vikaspedia", "raw_content": "\nआदिवासी भागात ग्रामसभेचे अधिकार\nआदिवासी भागात ग्रामसभेचे अधिकार\nआदिवासी भागातील ग्रामसभेचे अधिकार\n[कलम ५४ अ प्रमाणे ]\n१. आदिवासी जीवनाची परंपरा आणि रूढी, त्यांची सांस्कृतिक वैशिष्टे, सामूहिक साधनसामग्री आणि विवादांचे निराकरण करण्याची परंपरागत पद्धती यांचे जतन करणे.\n२. सामाजिक व आर्थिक विकासासाठी पंचायतीने अमलांत आणावयाच्या योजना हाती घेण्यापूर्वी ग्रामसभेची मान्यता घ्यावी.\n३. अनुक्रमांक २ मध्ये नमुद केलेल्या योजना, कार्यक्रम, प्रकल्प यासाठी पंचायतीकडून खर्च करण्यात आलेल्या निधींच्या विनियोगाबाबताचे प्रमाणपत्र पंचायतीला येण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे.\n४. राज्यशासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या विकास योजनांच्या अंमलबजावणीचा कार्यक्रम ठरविणे तसेच विविध दारिद्य्र निर्मुलनाच्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून व्यक्ती निश्चित करून त्यांची निवड करण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे.\n५. मादक द्रव्यांची विक्री व सेवन यावर संबंधित ग्रामपंचायती मार्फत बंदी आणणे व त्यावर निर्बंध घालण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे.\n६. महाराष्ट्र अनुसूचित क्षेत्रातील गौण वनौत्पादनाच्या मालकीचे हस्तांतर व महाराष्ट्र गौण वनौत्पादन अधिनियम १९९७ नुसार गौण वनौत्पादनाचे विनियमन, समुपयोजन व व्यवस्थापन व्यापार याबाबत पंचायतीला निर्देश देण्याचे अधिकार ग्रामसभेला आहे.\n७. अनुसूचित क्षेत्रातील जमिनीचे अतिक्रमणास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने व अनुसूचित जमातीची बेकायदेशीरपणे अतिक्रमण केलेली जमीन परत देण्याच्या दृष्टीने संबंधीत ग्रामपंचायतीमार्फत जिल्हाधिकारी यांना शिफारस करण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे.\n८. मुंबई सावकार अधिनियम १९४६ अन्वये सावकारीसाठी कोणतेही लायसन्स देण्याकरिता आणि सावकारी धंद्याचा वार्षिक आढावा घेण्याकरिता संबंधीत ग्रामपंचायती मार्फत ग्रामसभा ही विचार विनियम कारे;. तसेच ग्रामसभेने बहुमताने घेतलेला कोणताही निर्णय समूचीत स्तरावर संबंधित प्राधिकाऱ्यावर व ग्रामपंचायतीवर बंधनकारक असेल.\n९. जनजाती उपाययोजना सह, स्थानिक योजनावर व अशा योजनांच्या साधनसंपत्तीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीला शिफारस करण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे.\n१०. लघु जलसंचयाची योजना आखणे व संबंधीत पंचायतीने घेतलेल्या निर्णयाला मान्यता देणे. स्पष्टीकरण :- लघु जलसिंचन याचा अर्थ गांवतळी, पाझर तलाव, १०० हेक्टर पर्यंतची उपसा सिंचन बांधकामे यासह कोणताही पाण्याचा साठा व सिंचन साठा असा आहे.\n११. गाव क्षेत्रामध्ये गाव बाजार स्थापन करण्यास मान्यता देण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे. गाव बाजार स्थापन करण्यासाठी व ज्याच्या व्यवस्थापनाची ग्रामसभेने बहुमताने घेतलेला कोणताही निर्णय हा पंचायतीवर बंधनकारक राहील.\n१२.ग्रामपंचायत अधिकार क्षेत्रातील असलेली अनुसूचित क्षेत्रातील कोणतेही जमीन विकास प्रकल्पासाठी संपादीत करण्यापूर्वी ग्रामसभेशी पंचायत विचार विनिमय करेल.\n१३.गौण खानिजांकरीता खाणी भाडे तत्त्वावर देण्याकरिता पंचायतीला ग्रामसभेची परवानगी घ्यावी लागेल यासंबंधी ग्रामसभेने घेतलेला कोणताही निर्णय संबंधीत अधिकाऱ्यावर बंधनकारक राहील.\n१४. गावात सामाजिक क्षेत्रातील कार्यक्रमाची अंमलबजावणी सोपविलेल्या संस्थेतील पदाधिकाऱ्यांच्या प्रगतीवर नियंत्रण ठेवणे व त्यांच्या कार्यावर देखरेख ठेवणे. तसेच कार्यक्रमांचा अंमलबजावणी बाबत पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना योग्य शिफारस करणे.\n१५. झाडे पाडण्याबाबत ग्रामपंचायती मार्फत संबंधीत अधिकाऱ्यांना शिफारशी करणे.\n१६. पंचायतीसाठी असलेल्या अर्थसंकल्पाला मान्यता देणे.\n१७. ग्रामपंचायतीच्या अधिकारास असलेली जमीन जलाशय संपत्ती व इतर नैसर्गिक साधनसंपत्ती याबाबतीत कोणत्याही अधिकाऱ्याने त्या ग्रामपंचायती मार्फत विचार विनिमय करणे व ग्रामसभेची मान्यता मिळविणे आवश्यक आहे.\nसंदर्भ : लोकशाहीचे बलस्थान व गावाचे व्यासपीठ : ग्रामसभा\nवॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट, पुणे\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-vishwachi-gatha-makrand-ketkar-marathi-article-3878", "date_download": "2020-09-28T22:27:43Z", "digest": "sha1:HTNWPBGSNBT4KA7WSGQ33VSNVYINELQO", "length": 12651, "nlines": 117, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Vishwachi Gatha Makrand Ketkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nमंगळवार, 25 फेब्रुवारी 2020\nतुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपली सौरमाला कशी तयार झाली पृथ्वीचा जन्म कसा झाला पृथ्वीचा जन्म कसा झाला आपल्या आधी पृथ्वीवर कोणकोणते सजीव राहून गेले आपल्या आधी पृथ्वीवर कोणकोणते सजीव राहून गेले डोंगर-दऱ्या कशा तयार झाल्या डोंगर-दऱ्या कशा तयार झाल्या या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता भौगोलिक सफर...\nमागच्या लेखात आपण वायुमेघ म्हणजे नेब्युले यातून निर्मिती होणाऱ्या ताऱ्यांची जन्मकहाणी वाचली. ती थोडक्यात सांगायची, तर अंतराळातील महाप्रचंड आणि अत्यंत अत्यंत विरळ अशा वायू आणि धूलिकणांच्या ढगांमध्ये गुरुत्वाकर्षणाच्या खेळानं हायड्रोजन वायूचे अणू एकत्र येऊ लागतात आणि कोट्यवधी वर्षांनी त्यांच्या अशा एकीकरणानं तयार झालेल्या महाप्रचंड दाब असलेल्या गोळ्याच्या केंद्रात अणूंचं फ्युजन होऊन ऊर्जानिर्मिती सुरू होऊन ज्वाळा फेकत तारा झळाळू लागतो. आज आपण ताऱ्यांचे विविध प्रकार पाहू.\nताऱ्यांचं वर्गीकरण त्यांच्या तापमानावरून केलं जातं. पण कोट्यवधी प्रकाशवर्षं दूर असलेल्या ताऱ्यांचं तापमान कसं मोजलं जातं हे आधी समजून घेतलं पाहिजे. तापमान म्हणजे एखाद्या पदार्थामधील अणूंच्या हालचालीमुळं निर्माण होणारी ऊर्जा. याच प्रक्रियेत प्रकाश निर्माण होतो. ही हालचाल जितकी जास्त गतिमान तितकं तापमान अधिक व प्रकाशाचा रंग वेगळा. उदा. वेल्डिंग सुरू असताना वेल्डिंग रॉड लोखंडाला टेकवल्यावर तिथं निर्माण होणारं तापमान सहा हजार अंश सेल्सियस किंवा त्याहून अधिक असतं. इतक्या उच्च तापमानाला निर्माण होणारा प्रकाश निळसर पांढरा असतो. लोखंड वितळतं सोळाशे अंश सेल्सियसला. त्यावेळी त्यातून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाचा रंग लाल असतो. ताऱ्यांचं वर्गीकरण करताना हेच तत्त्व वापरलं जातं. हबलनं घेतलेला हा फोटो आपण पाहिला तर त्यात लाल, निळे, पिवळे अशा विविध रंगांचे तारे दिसतील. हे तारे त्यांचं तापमान, तसेच आकारही सांगतात. ताऱ्याचा आकार जेवढा मोठा, तेवढं त्यामध्ये इंधन अधिक आणि तापमानही जास्त साहजिकच त्याचा प्रकाशही जास्त तेजस्वी. ताऱ्यांच्या आकाराची तुलना सूर्याबरोबर केली जाते. याला ‘सौर वस्तुमान’ म्हणजेच ‘सोलार मास’ म्हणतात. एखादा तारा २ सोलार मास आहे, याचा अर्थ तो सूर्याच्या दुप्पट आकाराचा आहे. यानुसार खगोल शास्त्रज्ञ एक तक्ता वापरतात; ज्याला हर्ट्झस्प्रंग-रसेल डायग्राम म्हणतात. यात रेखांशावर खालून वरती चढत्या क्रमानं प्रकाशमानता (ल्युमिनॉसिटी) असते व अक्षांशावर डावीकडून उजवीकडं कमी होणारं तापमान असतं. ताऱ्यांचं वर्गीकरण सर्वांत मोठ्याकडून सर्वांत छोट्या ताऱ्याकडं O, B, A, F, G, K, M या क्रमात असतं. हे तारे मेन सिक्वेन्स स्टार्स म्हणून ओळखले जातात. कारण यांच्या अंतरंगात हायड्रोजनची अणुभट्टी सक्रिय असते. आपल्या सूर्यासह आकाशात दिसणारे ९० टक्के तारे मेन सिक्वेन्स स्टार्स आहेत. त्यांची ओळख पुढीलप्रमाणं -\nO - आकार - १५ ते ९० सोलार मास. तापमान - ३० ते ५०,००० अंश सेल्सियस. प्रकाशमानता - सूर्यापेक्षा ४०,००० ते १,००,००० पट अधिक तेजस्वी. प्रकाशाचा रंग - निळा.\nB - आकार - ७ ते १८ सोलार मास. तापमान - ११ ते ३०,००० अंश सेल्सियस. प्रकाशमानता - सूर्यापेक्षा २०,००० पट अधिक तेजस्वी. प्रकाशाचा रंग - निळा.\nA - आकार - २.५ ते ३.२ सोलार मास. तापमान ७.५ ते ११,००० अंश सेल्सियस. प्रकाशमानता - सूर्यापेक्षा ८० पट अधिक तेजस्वी. प्रकाशाचा रंग - निळा.\nF - आकार - १.३ ते १.७ सोलार मास. तापमान ६ ते ७.५ हजार अंश सेल्सियस. प्रकाशमानता- सूर्यापेक्षा ६ पट अधिक तेजस्वी. प्रकाशाचा रंग - निळसर पांढरा.\nG - आकार - सूर्याएवढा किंवा थोडा मोठा. तापमान ५ ते ६ हजार अंश सेल्सियस. प्रकाशमानता- सूर्याएवढी किंवा थोडीशीच अधिक. प्रकाशाचा रंग - पिवळट पांढरा.\nK - आकार - ०.९ किंवा ०.८ सोलार मास. तापमान ३.५ ते ५ हजार अंश सेल्सियस. प्रकाशमानता - सूर्यापेक्षा निम्मी. प्रकाशाचा रंग - केशरट लाल.\nM - आकार - ०.४ किंवा ०.३ सोलार मास. तापमान ३.५ हजार अंश सेल्सियस किंवा कमी. प्रकाशमानता - सूर्याच्या तुलनेत ०.०४ इतकीच. प्रकाशाचा रंग - लाल.\nयाशिवायही ताऱ्यांचे विविध प्रकार आहेत. त्यांची माहिती व आपल्या सूर्यमालेची ओळख पुढच्या काही लेखांतून करून घेऊ.\nअंश सेल्सियस इंधन सूर्य\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग स���ंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.kingsxipunjab.com/post/how-to-prepare-for-a-trip-to-the-netherlands/", "date_download": "2020-09-28T20:40:58Z", "digest": "sha1:NCG44T2WX6W3Q2NH2TCLWUNLWGQABYSH", "length": 12609, "nlines": 24, "source_domain": "mr.kingsxipunjab.com", "title": "नेदरलँड्सच्या सहलीची तयारी कशी करावी | kingsxipunjab.com", "raw_content": "\nनेदरलँड्सच्या सहलीची तयारी कशी करावी\nनेदरलँड्स, ज्याला सामान्यतः हॉलंड म्हणतात, एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे. आम्सटरडॅम, हेग आणि रॉटरडॅम ही नेदरलँड्स प्रसिद्ध असलेली काही शहरे आहेत. नेदरलँड्सच्या सहलीची तयारी करताना काही पावले उचलली आहेत.\nपासपोर्ट मिळवा आपल्या देशातील पोस्ट कार्यालये, सरकारी कार्यालये आणि पासपोर्ट कार्यालयांमध्ये पासपोर्ट मिळू शकतात.\nस्थानिक भाषा जाणून घ्या. डच ही अधिकृत भाषा आहे, जरी जवळजवळ प्रत्येकजण हॉलंडमध्ये कमीतकमी थोडी इंग्रजी बोलतो. कृपया 'अल्स्टब्लिफ्ट' आणि 'बेडनकंट' म्हणायला शिका, किमान धन्यवाद. आपल्या सहलीमध्ये गोष्टी सुरळीत करण्यासाठी इंग्रजी ते डच शब्दकोश घ्या.\nआपले पैसे बदला. शक्य असल्यास प्रवासी धनादेश वापरा किंवा आपले चलन युरोमध्ये बदला. काही पर्यटन-जड भागातील अमेरिकन क्रेडिट कार्ड स्वीकारतील, जरी लहान व्यवसायांना रोख युरो आवश्यक असेल.\nइलेक्ट्रिकल आउटलेट कन्व्हर्टर खरेदी करा. नेदरलँड्स प्रकार सी आणि डी इलेक्ट्रिकल आऊटलेट्स वापरतात, तर बहुतेक उत्तर अमेरिकन आऊटलेट्स ए किंवा बी असतात तर आपण वापरत असलेल्या कोणत्याही विद्युत उपकरणांसाठी कनव्हर्टर घ्या.\nआपल्याला भेट देऊ इच्छित असलेल्या ठिकाणी संशोधन करा. Msम्स्टरडॅममध्ये व्हॅन गॉ म्यूझियम आहे, जे जगातील सर्वात मोठे काम संग्रह आहे १ thव्या शतकातील कलेवरील प्रदर्शनांव्यतिरिक्त. कला प्रेमींसाठी क्रॉलर-म्युलर संग्रहालय, हेगमधील मॉरिशशुई आणि हॉलंडमधील बर्‍याच गॅलरी देखील आहेत. इफ्तेलिंग, नेदरलँड्स ओपन एयर आणि अर्नेहम जवळील राष्ट्रीय वारसा संग्रहालय इ. भेट द्या.\nआपल्या भेटीसाठी वर्षाचा सर्वोत्तम वेळ निवडा. आपण आरामदायक असाल आणि सर्वोत्कृष्ट अनुभव येईल तेव्हा वर्षाचा एक वेळ निवडण्याची खात्री करा. नेदरलँड्समध्ये सर्वात प्रसिद्ध सुट्टी किंवा परेड असेल किंवा जेव्हा ते प्रसिद्ध राजे साजरे करतात त���व्हा संशोधन करा. नेदरलँड्समध्ये क्वीन डे आणि सिन्टरक्लास मेजवानी दोन सर्वात प्रसिद्ध उत्सव आहेत.\nआपण ज्या वर्षाला भेट देण्याची योजना करीत आहात त्या वर्षासाठी योग्य कपडे आणा. नेदरलँड्समध्ये हिवाळा विशेषतः थंड असतो, तापमान 32 डिग्री फॅरेनहाइट किंवा 0 डिग्री सेल्सियसच्या खाली खाली जाते. जड कोट, टोपी, स्कार्फ, स्वेटर आणि हातमोजे आणून, बंडल करणे सुनिश्चित करा. उन्हाळा हलक्या पावसासह उबदार असतो, ज्याचे सरासरी तापमान degrees२ अंश फॅरेनहाइट किंवा २२ अंश सेल्सिअस असते. हॉलंड कपड्यांविषयी आरामशीर आहे, म्हणून अधूनमधून शॉवरचा सामना करण्यासाठी रेनकोट किंवा छत्रीसह शॉर्ट्स आणि टी-शर्ट उत्कृष्ट टूरिस्ट गर्ब असतात.\nवेगवेगळ्या प्रसंगी कपड्यांची श्रेणी घ्या. उदाहरणार्थ, April० एप्रिल रोजी क्वीन्स डे वर आपण भेट देत असाल तर बहुतेक स्थानिकांप्रमाणे तुम्हालाही भरपूर संत्री घालायचे आहे. अधिक अपस्केल आस्थापनांमध्ये सूट आणि टाय आवश्यक आहे, परंतु शहरे तुलनेने अनौपचारिक आहेत. ओपेरामध्ये जीन्समध्ये पुरुष दिसणे असामान्य नाही. आपण नेदरलँडच्या अनेक राष्ट्रीय उद्यानांपैकी एखादे शोध घेऊ इच्छित असल्यास हायकिंग गीअर आणि आरामदायक पादत्राणे घ्या.\nनेहमीच छत्री घेऊन या नेदरलँड्समध्ये पाऊस कधी पडतो हे आपल्याला माहित नाही.\nहे लक्षात ठेवा की अल्कोहोल आणि तंबाखू खरेदीस केवळ 18 वर्षांपेक्षा जास्त परवानगी आहे. आणि जेव्हा आपल्याला काही खरेदी करायचे असतील तेव्हा आपल्याला आपला पासपोर्ट किंवा आयडी दर्शवावा लागेल, म्हणून ते आणण्यास विसरू नका\nजरी बहुतेक डच लोकांना इंग्रजी भाषा समजत असली तरीही आपण डच बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ते आवडेल.\nआपण ज्या शहरांना भेट देणार आहात त्या शहरांचा नकाशा खरेदी करा. हॉलंडमध्ये शहरे युनायटेड स्टेट्स (न्यूयॉर्क फाय) प्रमाणे संरचित नाहीत. तसेच, आपण कोणत्या शहरांना भेट देऊ इच्छिता हे पहा आणि लक्षात ठेवा की ही सर्व एकमेकाच्या जवळ नाहीत. परंतु नेदरलँड्ससारख्या छोट्या देशात आपल्याकडे जास्तीत जास्त २ तासांचा वेळ आहे. ट्रेन घेणे हा एक पर्याय आहे, तर प्रत्येक मोठ्या शहरात रेल्वे स्थानक आहे.\nबर्‍याच शहरांमध्ये, विशेषत: ज्या शहरांमध्ये बरेच विद्यार्थी लिडेन आणि terमस्टरडॅमसारखे राहतात, गुरुवारी संध्याकाळी बाहेर जाण्याचा दिवस आह���.\nपार्किंग तिकिटे मिळवण्याचा प्रयत्न करा. आपल्याला स्पॉटमध्ये पार्क करण्यासाठी पैसे द्यावे लागतील की नाही हे नेहमीच डबल तपासा. सुदैवाने, प्रत्येकासाठी पेड पार्किंग करणे शक्य आहे, कारण आपण रोख पैसे दिले किंवा आपल्या क्रेडिट कार्डसह. मोठ्या शहरांमध्ये शहराच्या मध्यभागी पार्किंग करणे खूप महाग आहे. आपण नेहमी केंद्राच्या बाहेर पार्किंग प्लॉट शोधण्याचा प्रयत्न करू शकता. बहुधा दिवसाला 10 युरो आवडण्याने हे तुमची बचत होईल.\nलक्षात ठेवा की आपण प्रत्येक शहरात रात्री उशिरा खरेदीसाठी जाऊ शकता, परंतु प्रत्येक शहरात ते एकाच दिवशी नाही. स्टोअर केव्हा व केव्हा उघडले जातील हे त्या विशिष्ट शहराच्या वेबसाइटवर नेहमीच तपासा. हे देखील रविवारी खरेदीची चिंता करते.\n विशेषत: आम्सटरडॅमसारख्या शहरात. आपल्याला लुटण्यासाठी ते बरेच युक्त्या वापरतात. आपली मालमत्ता नेहमीच सुरक्षित ठिकाणी ठेवा. नक्कीच, आपण कधीही पूर्णपणे तयार होऊ शकत नाही, परंतु पर्यटक म्हणून आपल्याला सर्वात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.\nस्वस्तवर आम्सटरडॅममध्ये कसे खावेआम्सटरडॅममध्ये कॉफी हाऊसचा आनंद कसा घ्यावाडोडरेच्ट (नेदरलँड्स) मधील ग्रीष्म joyतुचा आनंद कसा घ्यावास्वस्त वर आम्सटरडॅम सुमारे कसे मिळवावेस्वस्त युरोप कसा प्रवास करावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/social-welfare/Social_Awareness/93893e92e93e91c93f915-93893094d93594791594d937923-92a92694d91892493f", "date_download": "2020-09-28T22:27:58Z", "digest": "sha1:MZEJ6BFWN4N5ZQK6W7FWRH6Q7MZQI2YN", "length": 81145, "nlines": 143, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "सामाजिक सर्वेक्षण पद्घति — Vikaspedia", "raw_content": "\nएखाद्या लोकसमाजाविषयी अथवा त्यातील विवक्षित विभागाविषयी निरीक्षण करून अथवा व्यक्ती, संस्था इ. संबंधितांकडून शक्य तितकी परिमाणात्मक व आकडेवारीच्या स्वरूपात माहिती गोळा करणे, याला ‘सामाजिक सर्वेक्षण’ म्हणतात आणि समाजजीवनाच्या अभ्यासाच्या या पद्घतीला ‘सामाजिक सर्वेक्षण पद्घती’ म्हणतात. स्थूलमानाने असे म्हणता येईल की, सामाजिक सर्वेक्षण म्हणजे समाजजीवनाचे विशिष्ट उद्दिष्ट मनात धरुन केलेले निरीक्षण. सर्वेक्षणाची उद्दिष्टे अनेक प्रकारची असू शकतात. उदा., सरकारला ग्रामीण विभागातील शेतमजुरांच्या आर्थिक परिस्थितीविषयी माहिती हवी असते अथवा कामगार जीवनमानाचा निर्देशांक आधारण्याकरिता शहरी कामगारांच्या कौटुंबिक खर्चाचा तपशील हवा असतो. आपला माल कोणत्या स्तरातील गाहक घेतात आणि त्यांच्या आवडीनिवडी कोणत्या यांविषयी माहिती घेणे कारखानदारांना इष्ट वाटते. सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासकांना जनतेच्या आर्थिक व सामाजिक जीवनाचे यथार्थ स्वरूप कोणत्या प्रकारचे आहे, याचा शोध घ्यावयाचा असतो आणि त्यात कोणते बदल कसकसे होत आहेत, याचा मागोवा घेणे आवश्यक वाटते. त्यांना आपल्या अभ्यासविषयासंबंधी सामान्य सिद्घांत बांधावयाचे असतात, बांधलेले सिद्घांत वस्तुस्थितीच्या निकषावर पडताळावयाचे असतात आणि सद्यःस्थितीच्या आधारे भविष्यकालाविषयी अंदाज करावयाचे असतात. या सर्वांसाठी सामाजिक व आर्थिक जीवनासंबंधी वास्तविक ज्ञान मिळविणे आवश्यक असते आणि हे ज्ञान सामाजिक सर्वेक्षण करूनच मिळविणे शक्य असते. सामाजिक शास्त्रांतील प्रश्न यथार्थपणे मांडण्यासाठी आणि ते सोडविण्यासाठी वस्तुस्थितीची माहिती न घेता केवळ तत्त्वमीमांसेवर विसंबून राहता येणार नाही हे उघड आहे.\nसामाजिक शास्त्रांची वस्तुस्थिती जाणून घेण्याची पद्घती भौतिक विज्ञानांच्या पद्घतीहून एक प्रकारे अगदी निराळी आहे. भौतिक विज्ञानांत निरीक्षणाप्रमाणे प्रयोगालाही महत्त्वाचे स्थान आहे. [⟶ प्रयोगांचा अभिकल्प]. भौतिकी व रसायनशास्त्र या प्रगत शास्त्रांची आधुनिक काळातील उभारणी बहुतांशी प्रयोगपद्घतीवर झालेली आहे. प्रयोग म्हणजे इतर सर्व कारके नियंत्रित करून एका (अथवा क्वचित एकाहून अधिक) विवक्षित कारकांच्या बदलामुळे घडणाऱ्या परिणामांचे निरीक्षण करता यावे, यासाठी मुद्दाम घडवून आणलेली घटना. समाजातील घटकाचे दैनंदिन जीवनातील व्यवहार हेच ज्यांचे अभ्यासविषय आहेत, त्या सामाजिक शास्त्रांत (काही अपवाद वगळता) या अभ्यासविषयांमुळेच प्रयोगपद्घतीला मर्यादा पडते. हवेच्या दाबासंबंधीचे शास्त्रसिद्घांत प्रयोगाने अभ्यासता येतात, परंतु कमाईत वाढ झाली तर कपडालत्त्याचा सर्व खर्च किती प्रमाणात वाढतो, याचा अभ्यास करण्यासाठी प्रयोग कोण व कसे करू शकेल या बाबतीत प्रयोगपद्घती उपयोगी पडणार नाही. पण वेगवेगळी कमाई असणारी कुटुंबे कपडालत्त्यावर किती खर्च करतात याची माहिती जमवून, म्हणजेच सर्वेक्षण पद्घतीने, या प्रश्नाचा अभ्यास करता येणे शक्य आहे. घडलेल्या घटनांची संगती लावणे, तदंतर्गत प्रक्रियांविषयी ए��ादी उपपत्ती अथवा प्रतिकृती योजून त्याच्या साहाय्याने भविष्याविषयी अंदाज घेणे, हेच इतर शास्त्रशाखांप्रमाणे समाजशास्त्रांचेही उद्दिष्ट आहे. येथे प्रयोगपद्घती शक्य नसल्याने घडून गेलेल्या किंवा घडत असलेल्या लोकव्यवहाराचे पद्घतशीरपणे निरीक्षण करणे आवश्यक होऊन बसते. म्हणून भौतिक विज्ञानात जे महत्त्व प्रयोगपद्घतीला आहे, तेच महत्त्व सामाजिक शास्त्रांत सर्वेक्षण पद्घतीला आहे.\nसामाजिक सर्वेक्षणांचे विषय सामान्यपणे पाच प्रकारचे असतात (क्वचित एका सर्वेक्षणात अनेक प्रकारचे विषयही असतात) :\n(१) ⇨जनांकिकी सर्वेक्षणे : यामध्ये समाजातील घटकांविषयी (अथवा जनांविषयी) लिंग, वय, वैवाहिक स्थिती, धर्म, भाषा इ. माहिती मिळविण्याकरिता केलेली सर्वेक्षणे येतात. दर दहा वर्षांनी होणारी जनगणना हीसुद्घा सर्वेक्षणच आहे. (२) राहणीविषयक सर्वेक्षणे : लोक कोठे राहतात, कसे राहतात, कोणता उद्योग अथवा व्यवसाय करतात, त्यांची घरे,इतर सुखसोयी इ. माहिती मिळविण्याकरिता केलेली सर्वेक्षणे या प्रकारात मोडतात.\n(३) व्यवहार, वर्तणूक आणि सवयी यांविषयीची सर्वेक्षणे : लोक आपली कमाई कशी खर्च करतात, रिकामा वेळ कसा घालवितात, त्यांचे परस्परसंबंध इ. या प्रकारच्या सर्वेक्षणांचे अभ्यासविषय असतात.\n(४) जनसंघटनाविषयक सर्वेक्षणे : कारखाने, सहकारी संस्था, कामगार संघ,शासन, राजकीय पक्ष इ. अनेक प्रकारे जनविभाग संघटित होतात. हेही सर्वेक्षणांचे महत्त्वाचे अभ्यासविषय आहेत.\n(५) मते,समज व कल्पना यांसंबंधीची सर्वेक्षणे : विकीसाठी असलेल्या वस्तूंबद्दलची गिऱ्हाइकांची मते, रेडिओवरील कार्यक्र मांसंबंधीच्या आवडीनिवडी, प्रचलित सामाजिक व राजकीय प्रश्नांविषयी मते, निवडणुकीसंबंधीचे अंदाज इ. विषयांचा या प्रकारात समावेश होतो.\nसर्वेक्षणाच्या विषयाबरोबरच सर्वेक्षणासाठी लोकसमाजाचे किती घटक (घरे, कुटुंबे, व्यक्ती वा अन्य) घ्यावयाचे हेही ठरवावे लागते. या दृष्टीने पाहिल्यास सर्वेक्षणांचे तीन प्रकार मानता येतात : (१) काही सर्वेक्षणांत समाजातील सर्व संबंधित घटकांचे निरीक्षण करतात. अशा सर्वेक्षणाचे स्वरूप जनगणनेसारखे असते. (२) बहुसंख्य सर्वेक्षणांत वरीलप्रमाणे जनगणनेची पद्घती न स्वीकारता प्रतिदर्श घटक निवडून केवळ त्यांचे निरीक्षण करतात. प्रतिदर्श बहुधा संभाव्यतेच्या तत्त्वानुसार निवडतात व अशा सर्वेक्षणाला संभाव्यता प्रतिदर्श सर्वेक्षण म्हणतात. दशवार्षिक गणना सोडली तर भारतात (व इतरत्र) अलीकडच्या काळात झालेली बहुतेक सर्वेक्षणे प्रतिदर्श पद्घतीची आहेत. [⟶ प्रतिदर्श सर्वेक्षण सिद्घांत] (3) एखाद्या विषयाचा अभ्यास बऱ्याच तपशिलांत जाऊन सखोलपणे करावयाचा असतो. यासाठी घटकांची अगदी मर्यादित संख्या घेऊन त्यांचे शक्य तितके सविस्तर व तपशीलवार निरीक्षण करणे इष्ट असते. अशा सर्वेक्षणाला ( वकिली किंवा वैद्यकीय व्यवसायातील शब्द वापरुन) ‘केस स्टडी’ किंवा व्यक्ती-अध्ययन म्हणतात. उदा., शेतीव्यवसाय अथवा विशिष्ट कारखानदारीच्या विशेष अभ्यासासाठी मोजकेच प्रारू पिक शेतकरी अथवा कारखाने निवडून त्यांचे व्यक्ती-अध्ययन करणे ज्ञानप्राप्तीच्या दृष्टीने अधिक फायद्याचे असते.\nएखाद्या सर्वेक्षणात या सर्व प्रकारांचा कमशः उपयोग केलेला असतो. प्रथम सामान्य माहितीसाठी जनगणना, नंतर प्रतिदर्श निवडून त्यांचे अधिक विस्तृत सर्वेक्षण आणि शेवटी अगदी मोजक्या घटकांचा सांगोपांग विशेष अभ्यास अशा तऱ्हेने हे सर्वेक्षण चालते.\n‘शितावरुन भाताची परीक्षा’ हे व्यवहारातील प्रतिदर्शाचे तत्त्व सर्वेक्षण पद्घतीतही फायद्याचे ठरते. प्रतिदर्श सर्वेक्षणाचा मोठा फायदा असा की, निरीक्षणासाठी घेतलेल्या घटकांची संख्या जनगणनेच्या तुलनेने खूप लहान असते. समजा, एका मोठ्या शहरातील जनतेच्या कौटुंबिक खर्चाविषयी अभ्यास करावयाचा आहे आणि शहरात एक लाख कुटुंबे आहेत. प्रतिदर्श पद्घती योग्य प्रकारे वापरली तर फक्त दोन-तीन हजार ( म्हणजे अवघी दोन-तीन टक्के ) कुटुंबांचे सर्वेक्षण करून सरासरी खर्चाविषयी विश्वसनीय अंदाज काढता येतात. म्हणून प्रतिदर्श सर्वेक्षणात जनगणनेपेक्षा वेळ, पैसा व श्रम यांची खूपच बचत होते. तसेच कामाचा व्याप बराच कमी असल्यामुळे प्रतिदर्श सर्वेक्षणात माहिती अधिक कसोशीने घेता येते. अर्थात ती जनगणनेतील माहितीपेक्षा अधिक बिनचूक व विश्वसनीय असते. प्रतिदर्श हा एकूण लोकसमुदायाचा अंशभाग; तेव्हा त्यापासून निघणारा अंदाजी आकडा व खरोखरीचा आकडा ( उदा., शहरातील सरासरी कौटुंबिक खर्च) यात तफावत ही राहणारच. परंतु संभाव्यतेच्या तत्त्वानुसार प्रतिदर्श संख्या आणि प्रतिदर्श अभिकल्प निवडून ही तफावत इष्ट प्रमाणात कमी करता येते आणि अंदाजांची परिशुद���घता वाढविता येते. इतकेच नव्हे, तर वर्तविलेल्या अंदाजांच्या अथवा अनुमानांच्या परिशुद्घतेचे मापनहीसंभाव्यता सिद्घांताच्या साहाय्याने सर्वेक्षणात मिळालेले आकडे वापरुन करता येते. सर्वेक्षणातील माहिती विश्वसनीय म्हणून अनुमानांच्या परिशुद्घतेविषयीचे हे अंदाजही विश्वसनीय असतात. उलट, जनगणनेतील माहिती तितकी विश्वसनीय नसते आणि तिच्यापासून काढलेली अनुमाने कितपत परिशुद्घ आहेत हेही सांगता येत नाही.\nसामाजिक सर्वेक्षण पद्घतीचे सामान्य विवेचन येथपावेतो झाले असून आता एखादे सर्वेक्षण योजून ती पार पाडताना कोणत्या गोष्टी कोणत्या कमाने कराव्या लागतात याचे विवेचन पुढे दिले आहे.\nसर्वेक्षणाची पूर्वतयारी : कोणत्याही मोठ्या सामाजिक सर्वेक्षणाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी बरीच पूर्वतयारी करावी लागते. प्रथम सर्वेक्षणाचे मुख्य उद्दिष्ट निश्चित करावे. नंतर त्या विषयावरील महत्त्वाचे ग्रंथ, लेख आणि त्या अथवा तत्संबंधित विषयावर पूर्वी झालेल्या सर्वेक्षणांचे वृत्तांत वाचावे. ज्यांनी पूर्वीची सर्वेक्षणे केली त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करता आल्यास संधी दवडू नये. या सर्वांची अभिप्रेत उद्दिष्टाचा तपशील व कक्षा निश्चित करण्यास मदत होते आणि प्रत्यक्ष कामातील संभाव्य अडचणी समजतात. त्यानंतर सर्वेक्षणाची व्याप्ती आणि सीमाक्षेत्र ठरवावे. सर्वेक्षणासाठी कोणता भौगोलिक अथवा शासकीय विभाग घ्यावयाचा,कोणता लोकसमुदाय घ्यावयाचा (शहरी, ग्रामीण की दोन्ही ) इ. सीमा निश्चित केल्या पाहिजेत. तसेच लोकसमुदायातील कोणत्या थरांचे सर्वेक्षण करावयाचे हे ठरविले पाहिजे. उदा., शेतमजुरांची पाहणी करावयाची असल्यास सर्वेक्षणात इतर व्यवसाय करणाऱ्यांचा समावेश होणार नाही. त्याचबरोबर निरीक्षणासाठी कोणता अंतिम घटक घ्यावयाचा हेही ठरविले पाहिजे. काही सर्वेक्षणांना घर, तर काहींना कुटुंब आणि अन्य काहींसाठी वयात आलेला प्रत्येक स्त्री-पुरुष हा अनुरू प अंतिम घटक असतो. उदा., आर्थिक कमाई हा विषय असल्यास कौटुंबिक की वैयक्तिक कमाई यावर अंतिम घटक कुटुंब की व्यक्ती हे अवलंबून राहील. पुष्कळशी सामाजिक सर्वेक्षणे कुटुंबवार सर्वेक्षणे असतात.\nसर्वेक्षणात मिळालेल्या माहितीचे विश्लेषण व विवेचन करताना कोणती वर्गीकरणे उपयोगी पडतील याचा विचार आधीच करून ठेव��वा. माहितीचा उपयोग कशासाठी व्हावयाचा यावर हे अवलंबून असते. म्हणजे त्याप्रमाणे इष्ट वर्गीकरणासाठी आवश्यक असणारी माहिती सर्वेक्षणात गोळा करता येते.\nबहुतेक सर्वेक्षणे प्रतिदर्श पद्घतीची असल्याने प्रतिदर्श संख्या किती घ्यावयाची हे ठरविले पाहिजे. सर्वेक्षणावरुन वर्तविलेली अनुमाने अथवा अंदाजी आकडे किती परिशुद्घ हवेत यानुसार प्रतिदर्श संख्या ठरते. उलट सर्वेक्षणासाठी वेळ, पैसा व श्रम किती लावावे लागतील, हे ठरविण्यासाठी प्रथम प्रतिदर्शसंख्या निश्चित झाली पाहिजे. सर्वेक्षणे किती दिवसांत पूर्ण करावयाची,त्यासाठी निरीक्षक, पर्यवेक्षक इ. क्षेत्र-कर्मचारी आणि कार्यालयीन कर्मचारी किती लागतील, त्याकरिता किती खर्च येईल,त्यासाठी लागणारे अनुरू प मनुष्यबळ आणि द्रव्यबळ यांची तरतूद कशी करावयाची याचा विचारही यावेळीच करतात.\nकित्येकदा सर्वेक्षण प्रमुखाला सांख्यिकीचे पुरेसे ज्ञान नसते. त्याने सर्वेक्षणाच्या सुरूवातीपासूनच सर्वेक्षणपद्घती व सांख्यिकीय विश्लेषण उत्तम अवगत असलेल्या एखाद्या सांख्यिकीविज्ञाचे साहाय्य घ्यावे. असे न करता पुष्कळदा सर्वेक्षणानंतर गोळा झालेल्या माहितीचे केवळ वर्गीकरण आणि विश्लेषण करण्यासाठी सांख्यिकीविज्ञाला पाचारण केले जाते. माहिती योग्य पद्घतीने गोळा केलेली नसल्यामुळे तिच्यापासून उपयुक्त निष्कर्ष काढणे अशक्य असते आणि बराच पैसा खर्च करून पुष्कळ परिश्रमाने मिळविलेली माहिती अखेर वाया जाण्याचा प्रसंग ओढवतो. हा धोका टाळता येण्यासारखा असतो.\nसर्वेक्षणाच्या पूर्वतयारीच्या काळात आवश्यक वाटल्यास एक मार्गदर्शी सर्वेक्षण लहान प्रमाणावर घ्यावे. तिचे दोन मुख्य फायदे असतात. कोणत्या प्रश्नांस समाधानकारक उत्तरे मिळतात, कोणास मिळत नाहीत, कशात बदल करावेत, कोणते निखालस गाळावेत, कोणते नवे प्रश्न घालावेत वा दिलेल्या प्रश्नांचा कम बदलावा का, यांसंबंधी उपयुक्त अनुभव मार्गदर्शी सर्वेक्षणामुळे मिळतो आणि प्रश्नावली सुधारता येते. दुसरे, ज्यावरुन प्रतिदर्श घटक निवडावयाचे ती मूळ यादी किंवा प्रतिदर्शी व्यूह कितपत योग्य आहे, इष्ट माहितीची स्वाभाविक चलनशीलता किती, अनुत्तरितांचे प्रमाण अंदाजे किती असेल वगैरे प्रतिदर्श निवडीला आवश्यक असलेली माहिती मार्गदर्शी सर्वेक्षणावरुन मिळते. याशिवाय प्रश्��कर्त्यांना अथवा निरीक्षकांना किती प्रशिक्षण द्यावे लागेल, प्रवासासाठी व प्रत्यक्ष माहितीची नोंद करण्यासाठी किती वेळ लागतो, देखरेख कोणत्या प्रकारची व किती प्रमाणात पाहिजे वगैरे संघटनात्मक बाबी निश्चित करण्यासाठीही मार्गदर्शी सर्वेक्षणाचा फार उपयोग होतो. याच्या अनुभवाने उद्दिष्टांचे तपशील, प्रश्नावली व प्रतिदर्श अभिकल्प यांत सुधारणा करता येते आणि मुख्य सर्वेक्षणासाठी आवश्यक असलेला वेळ, खर्च,मनुष्यबळ व संघटना यांसंबंधीचे अंदाज अधिक यथार्थ होऊन प्रसंगी या सर्वांत बरीच बचत होते. म्हणून एखादी देशव्यापी अथवा मोठमोठी सामाजिक सर्वेक्षणे सुरू करताना लहान प्रमाणावर केलेली एक अथवा अनेक मार्गदर्शी सर्वेक्षणे हा पूर्वतयारीचा अत्यावश्यक भाग समजला जातो.\nप्रतिदर्शांची निवड : यापुढील पायरी प्रतिदर्श घटक निवडण्याची, म्हणजे लोकसमुदायातून विवक्षित घटक निरीक्षणासाठी निवडण्याची असते. पूर्वी, सर्वेक्षण करणारे लोकसमुदायाचे जे घटक स्वतःला प्रातिऐनिधिक वाटतील ते निवडून प्रतिदर्श बनवीत असे, याला हेतुपूर्व निवड म्हणत. परंतु अशा प्रतिदर्शात कळत वा नकळत पूर्वभाव येऊन तो खरोखरी प्रातिनिधिक होत नाही असे अनेक वेळा दिसून आल्यामुळे अलीकडे संभाव्यतेच्या तत्त्वानुसार यदृच्छ रीतीनेच प्रतिदर्श घटक निवडतात. अशा निवडीसाठी यदृच्छ संख्यांचे कोष्टक वापरतात किंवा संगणकाचा उपयोग करून यदृच्छ संख्या निर्माण करण्याचे सॉफ्टवेअर वापरतात. [⟶ यदृच्छ प्रक्रिया; प्रतिदर्श सर्वेक्षण सिद्घांत].\nप्रतिदर्श निवडण्यासाठी दोन गोष्टींची जरू री असते :\n(१) प्रतिदर्श अभिकल्प आणि\n(२) प्रतिदर्शी व्यूह अथवा घटकांची मूळ यादी. प्रतिदर्श सिद्घांतात परिस्थितीला अनुरू प असे अनेक प्रतिदर्श अभिकल्प सांगितले आहेत. मोठ्या सर्वेक्षणासाठी बहुधा लोकसमुदाय लहान स्तरांत विभागून प्रत्येक स्तरातून अनेक टप्पे असलेला प्रतिदर्श निवडला जातो. बहुतेक प्रतिदर्श अभिकल्पांत अशा तऱ्हेचा अनेक टप्प्यांचा स्तरीय प्रतिदर्श घेतलेला असतो. उदा., भारताचे ग्रामीण सर्वेक्षण करावयाचे असेल,तर प्रथम भौगोलिक वा इतर तऱ्हांनी स्तर कल्पून नंतर प्रत्येक स्तरात काही तालुके आणि त्या तालुक्यांत काही गावे व दर गावात काही कुटुंबे अशा तीन टप्प्यांत प्रतिदर्श कुटुंबे निवडता येतील. हा प्रतिदर्श अभिकल्प तीन टप्प्यांचा स्तरीय अभिकल्प झाला. कोणत्या टप्प्यात घटक कसे निवडावयाचे, लोकसंख्येच्या प्रमाणांत की समान संभाव्यतेने निवडावयाचे हे स्वीकारलेल्या प्रतिदर्श अभिकल्पांतच अनुस्यूत असते. तसेच, समान संभाव्यतेने निवडताना सरल यदृच्छ पद्घती की क्र मबद्घ पद्घती अंगीकारावयाची हेही ठरवितात. त्याचप्रमाणे कोणत्या स्तरातून, कोणत्या टप्प्याला त्या प्रकारचे किती घटक निवडावयाचे, म्हणजेच एकूण प्रतिदर्श संख्येची स्तरवार आणि टप्पावार विभागणीही ठरवितात. प्रतिदर्श सिद्घांताच्या तत्त्वानुसार गृहीत लोकसमुदायाच्या स्वरूपाप्रमाणे ही विभागणी ठरविली जाते. एक स्थूल तत्त्व असे की, ज्या स्तरात विषमता अधिक त्यातून अधिक प्रमाणात घटक घेणे इष्ट असते.\nज्या यादीतून घटक निवडावयाचे त्या घटकांच्या यादीला प्रतिदर्शी व्यूह अथवा मूळ यादी म्हणतात. ही यादी सोयीस्कर, पूर्ण बिनचूक आणि अद्ययावत असली पाहिजे. मूळ यादी नेहमीच उपलब्ध असत नाही. वरील उदाहरणात तालुक्यांची वा गावांची सरकारी यादी मिळेल परंतु गावातील कुटुंबांची यादी असेलच असे नाही. तेव्हा निरीक्षकाने प्रथम ती तयार केली पाहिजे. उपलब्ध यादी (उदा., मतदारांची यादी) जुनी असेल तर संभाव्य बदलाची दखल घेतली पाहिजे. प्रतिदर्शी व्यूहासाठी अनेक प्रकारच्या याद्या वापरतात. उदा., मतदारांची यादी, राष्ट्रीय यादी, ( शहरात ) कर भरणाऱ्यांची यादी, घरांची यादी वगैरे. आपल्या सर्वेक्षणाला कोणती यादी अधिक अनुरू प हे सर्वेक्षण करणाऱ्याने ठरवावे.\nप्रचलित घडामोडींबद्दलची मते, ग्रा हकांच्या आवडीनिवडी, निवडणुकीबद्दलचे अंदाज इ. झटपट आणि अल्प खर्चाने करावयाच्या सर्वेक्षणांची योजना दीर्घसूत्री असून चालत नाही. अशा सर्वेक्षणांत प्रतिदर्श निवड बहुधा भाग प्रतिदर्शनाने करतात. या पद्घतीत निरीक्षण करावयाचे घटक आधी निवडून ठेवलेले नसतात. लिंग, वय, व्यवसाय इ. ठळक गुणांनुसार घटकांची संख्याच तेवढी आधी निश्चित केलेली असते. या मर्यादेत राहून प्रत्यक्ष घटक निवडण्याची निरीक्षकाला पूर्ण मुभा असते.\nसंभाव्यतेला धरुन प्रतिदर्श निवडल्यानंतरही इतर कारणांनी (भौगोलिक किंवा इतर सीमाक्षेत्रे नीट मर्यादित न झाल्यामुळे, मूळ यादी अपुरी अथवा जुनी असल्यामुळे वगैरे) पूर्वभाव उत्पन्न होऊ शकतो. ही सर्व काळजी घेतली तरीही पूर्वभावाचे एक कारण शिल्ल्क राहते, ते म्हणजे प्रतिदर्शांतील काही घटक अनुत्तरित राहतात. निवडलेला घटक मुळातच अस्तित्वात नसतो, अगर गाव सोडून गेलेला असतो, घर बंद असल्यामुळे अथवा अन्य कारणाने भेट होत नाही किंवा संबंधित व्यक्ती माहिती देण्याचे नाकारते. पूर्वभाव कमीत कमी व्हावा यासाठी निरीक्षकाने अनुत्तरितांची संख्या शक्य तितकी कमी केली पाहिजे. परंतु अनुत्तरित घटकाकडे किती हेलपाटे घालावयाचे, निरू पायाने तो गाळावयाचे ठरल्यास त्याचऐवजी नवा घटक घ्यावयाचा की नाही, घ्यावयाचा असल्यास तो कसा निवडावयाचा इ. निर्णय प्रतिदर्श निवडीचे वेळीच घेऊन ठेवलेले असावेत. या कामी वर उल्लेखिलेले मार्गदर्शी सर्वेक्षण उपयोगी पडते.\nएकाच तऱ्हेची देशव्यापी सर्वेक्षणे कालानुकमाने घ्यावयाची असली तर पुष्कळदा पहिल्या सर्वेक्षणापूर्वी एक प्रातिनिधिक प्रतिदर्श निवडून तोच सर्व सर्वेक्षणाकरिता वापरतात. अशा प्रतिदर्शाला प्रमाण प्रतिदर्श म्हणतात. याचे फायदे दोन आहेत :\n(१)दर वेळी प्रतिदर्श निवडीचा खटाटोप वाचतो आणि\n(२) लोकजीवनात कालानुक्र माने होणारे बदल शोधणे सोयीचे होते. अशा प्रतिदर्शात कित्येकदा प्रतिदर्श अभिकल्पाच्या पहिल्या काही टप्प्यातील घटक कायम ठेवून शेवटच्या टप्प्याला दर वेळी नवे घटक निवडतात. अमेरिका व इंग्लंड या देशांत असे प्रतिदर्श वापरण्यात आले आहेत. भारतातील राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षणाच्या निरनिराळ्या सत्रांतही पुष्कळदा स्तर तेच ठेवून त्याखालील घटक मात्र दर वेळी नवे निवडतात. बरीच वर्षे लोटल्यावर देशकाल परिस्थितीत पडलेल्या बदलामुळे प्रमाण प्रतिदर्शही बदलावे लागतात.\nसर्वेक्षणातील पुढील टप्पा म्हणजे माहिती जमविण्यासाठी प्रश्नावली तयार करण्याचा होय. शहरातील वाहतूक अथवा वृत्तपत्रांची लोकप्रियता इत्यादींसाठी प्रत्यक्ष अवलोकनाने होणारी सर्वेक्षणे किंवा जन्म-मृत्यू अथवा कंपन्यांचे ताळेबंद इ. विषयांसंबंधी उपलब्ध दप्तरातील नोंदींवरून केलेली सर्वेक्षणे सोडली, तर बहुतेक आधुनिक सर्वेक्षणांत प्रश्नावली हेच माहिती मिळविण्याचे प्रमुख साधन असते. प्रश्नावली बहुधा छापील असते व तिचा उपयोग दोन प्रकारे करता येतो : (१) उत्तर देणाऱ्याला प्रश्नावली टपालाने पाठवून अथवा समक्ष देऊन भरुन देण्याची विनंती करणे आणि\n(२)निरीक्षकाने स्व���ः प्रश्न विचारून प्रश्नावलीवर उत्तरांची नोंद करणे. पहिला प्रकार वापरावयाचा तर उत्तर देणाऱ्याला चांगल्यापैकी लिहिता-वाचता आले पाहिजे आणि प्रश्नही सहज व निःसंदिग्धपणे समजतील असे पाहिजेत. हा प्रकार सोयीचा व बरेच वेळा कमी खर्चाचा असतो, परंतु त्याला काही मर्यादा आहेत. उदा., ज्या प्रश्नांचे उत्तर उत्स्फूर्तपणे (विचार करण्यास अवधी न घेता) मिळावे अशी अपेक्षा असेल ते प्रश्न या प्रकारात विचारता येणार नाहीत. तसेच प्रश्नाचा खुलासा न झाल्यामुळे अथवा अन्य कारणाने प्रश्न अनुत्तरित राहण्याचा, तसेच प्रश्नावलीच (परतीचे टपालहशील जोडलेले असूनही) परत न येण्याचा धोका असतो. पाश्चात्त्य देशांत पहिला प्रकार बराच रुढ झाला आहे. भारतीय सर्वेक्षणात निरीक्षक संबंधित व्यक्तीची मुलाखत घेऊन तोंडी प्रश्न विचारुन माहिती प्रश्नावलीवर लिहून घेतो. या पद्घतीत प्रश्नाचा अधिक खुलासा करता येतो; न समजल्यामुळे प्रश्न अनुत्तरित राहत नाही.\nप्रश्नावली काळजीपूर्वक तयार करावी लागते. प्रश्नावलीचे वेगवेगळे खंड, प्रश्नांचा क्र म, त्यांची एकमेकांशी संगती, त्यांचे शब्द-स्वरूप, उत्तराकरिता सोडलेली जागा, काही प्रश्नांसाठी कोष्टकाच्या स्वरूपाची मांडणी वगैरेंचा नीट विचार करावा लागतो. प्रश्नावलीची छपाई स्पष्ट व सुबक असावी. काही प्रश्न ‘होय’, ‘नाही’ या स्वरूपाचे, तर काहींची पर्यायी उत्तरे छापलेली असून फक्त अभिप्रेत उत्तरावर खूण करावयाची असते; इतरांची उत्तरे लिहून घ्यावयाची असतात. प्रश्नावलीच्या आरंभीच ही सर्व माहिती खाजगी व गुप्त मानली जाईल अशी हमी स्पष्टपणे छापलेली असावी. प्रश्नाचे उत्तर असंदिग्ध येईल इतका तो स्पष्ट असावा. स्पष्टीकरणाची आवश्यकता असल्यास ते शक्यतो ठरलेल्या मोजक्या शब्दांत व ठरीव पद्घतीने द्यावे. प्रश्नावली लांब व कंटाळवाणी नसावी, कारण त्यामुळे माहितीची विश्वसनीयता कमी होते. तसेच प्रश्न स्मरणशक्तीला फार ताण देणारे नसावेत. प्रश्नावलीत वापरलेल्या कित्येक शब्दांची स्पष्ट व्याख्या करणे आवश्यक असते. कुटुंब, कुटुंबप्रमुख, कमाई,व्यवसाय इ. दिसायला सोप्या वाटणाऱ्या शब्दांतील आशय निःसंदिग्धपणे मर्यादित करणे वाटते तितके सोपे नाही हे वाचकास थोडा विचार केल्यास सहज कळून येईल. सर्व निरीक्षकांनी माहिती एकाच पद्घतीने घ्यावी. संदिग्धतेमुळे, न समजल्यामुळे, गैर अथवा भिन्न समजुतीमुळे त्यांत फरक होऊ नयेत, वेगवेगळ्या निरीक्षकांनी शब्दांचे वेगवेगळे अर्थ करू नयेत, म्हणून प्रश्नावलीबरोबरच शब्दांच्या व्याख्या, स्पष्टीकरणे आणि खुलासेवार लेखी सूचना तयार केल्या जाव्यात. मार्गदर्शी सर्वेक्षणातील अनुभव येथेही उपयोगी पडतो.\nक्षेत्रांतील काम-निरीक्षक व निरीक्षण\nसर्वेक्षणातील यापुढचे काम म्हणजे क्षेत्रकार्याची व्यवस्था करणे. प्रतिदर्शातील घटकांस शोधून संबंधित व्यक्तीकडून इष्ट माहिती मिळविणे याला क्षेत्रकार्य म्हणतात आणि हे काम करणाऱ्यास क्षेत्र निरीक्षक म्हणतात. मुलाखत घेऊन माहिती नोंदविताना निरीक्षकाला अनेक पथ्ये पाळावी लागतात. दिलेली सर्व माहिती गुप्त व खाजगी समजली जाईल, ती इतर कोणालाही समजणार नाही याबद्दल उत्तर देणाऱ्या व्यक्तीला प्रथमच हमी द्यावी आणि सर्वेक्षणाचे उद्दिष्ट समजावून देऊन तिला विश्वासात घ्यावे. उत्तर देणाऱ्याच्या सोयीने व कलाने घ्यावे. आपल्या वागणुकीमुळे तो नाराज होऊन माहिती नाकारण्याचा धोका टाळावा. त्याचबरोबर माहिती विश्वसनीय मिळेल अशी दक्षता घ्यावी. प्रश्नाचे स्पष्टीकरण देताना आपण अनवधानाने विवक्षित उत्तर सुचवीत नाही, स्वतःच्या मताचे दडपण अथवा प्रतिबिंब त्यात पडत नाही याबद्दल निरीक्षकाने खबरदारी घेतली पाहिजे.\nसर्वेक्षण करावयाचे ठरविले की क्षेत्रकार्यासाठी पात्र व अनुरूप असे निरीक्षक मिळविले पाहिजेत. त्यांना पूर्वीचा अनुभव नसल्यास सर्वेक्षण पद्घतीविषयी सामान्य आणि प्रस्तुत सर्वेक्षण व तिची प्रश्नावली यांविषयी विशेष प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यांचेकडून चाचणीदाखल काही प्रश्नावली भरू न घ्याव्यात आणि यानंतर जे योग्य वाटतील त्यांनाच निरीक्षक नेमावे. जेथे सर्वेक्षणे नेहमी चालूच असतात त्या संस्थांत (उदा., भारतातील राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षणे ) काही पर्यवेक्षक व निरीक्षक कायमचे नोकरीवर असतात.\nसर्वेक्षण मोठे असल्यास निरीक्षकांच्या कामावर देखरेख करण्यासाठी पर्यवेक्षक नेमावेत. कामाची दैनंदिन वाटणी करणे,निरीक्षकांच्या शंका व अडचणी दूर करणे, अपुऱ्या प्रश्नावली पूर्ण करून घेणे, काही प्रश्नावली पुन्हा स्वतः भरून काम समाधानकारक आहे याची खात्री करून घेणे इ. कामे पर्यवेक्षकांकडे असतात. पर्यवेक्षकांनी पूर्ण झालेल्या ���्रश्नावली कार्यालयात ताबडतोब पाठवाव्यात. त्यामुळे पुढील कामाचा खोळंबा होत नाही. प्रत्येक निरीक्षकाने व पर्यवेक्षकाने आपापल्या कामाची दैनंदिनी ठेवावी.\nप्रश्नावली कार्यालयात आल्या की त्या व्यवस्थित व पूर्ण भरल्याची तपासणी होते, अपुऱ्या प्रश्नावली क्षेत्रांत परत पाठवून पूर्ण करविल्या जातात आणि पूर्ण प्रश्नावलींचे पुढील संस्करणाच्या दृष्टीने संपादन सुरू होते. बहुतेक सर्व मोठ्या सर्वेक्षणातील माहितीचे संकलन, संक्षिप्तीकरण, कोष्टकीकरण आणि विश्लेषणासाठी आवश्यक असलेली इतर गणितकृत्ये ही सर्व संगणकाच्या साहाय्याने होतात. यासाठी काही वेळा प्रथम प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची नोंद संकेतलिपी स्वरूपात करावी लागते. नंतर या माहितीवरुन योग्य ते सॉफ्टवेअर वापरून इष्ट ती कोष्टके तयार केली जातात. सर्वेक्षणाच्या योजकाने इष्ट कोष्टकांच्या आधीच मनाशी विचार करून त्या दृष्टीने प्रश्नावलीतील प्रश्नांची योजना व मांडणी केली, तर संस्करणाचे काम तितकेच सोपे व जलद होते.\nसर्वेक्षणात गोळा झालेली माहिती इष्ट त्या पद्घतीने संक्षिप्त झाली, की पुढील पायरी विश्लेषणाची असते. नियोजित उद्दिष्टाच्या दृष्टीने विविध कोष्टकांतील माहितीची सर्व बाजूं नी छाननी करणे, त्यावरू न सर्वेक्षण केलेल्या लोकसमाजाविषयी तार्किक, गुणात्मक व संख्यात्मक निष्कर्ष काढणे, त्याविषयी अंदाजे आकडे अथवा आगणने काढणे,संबंधित गृहीतकांची परीक्षा पाहणे इ. गोष्टींचा यांत समावेश होतो. संख्यात्मक निष्कर्ष काढण्यासाठी सांख्यिकीतील अद्ययावत पद्घती वापरल्या जातात.\nसर्वेक्षणातील शेवटचे काम म्हणजे अहवाल किंवा वृत्तांत लिहिणे. अहवालात सर्वेक्षणाचे उद्दिष्ट, पूर्वपीठिका व इतिहास,कोणासाठी व कोणामार्फत सर्वेक्षण झाले त्याचा तपशील, त्यासाठी उभी केलेली संघटना आणि लागलेला वेळ, प्रश्नावली,क्षेत्रकार्याचे संक्षिप्त वर्णन इ. प्रथम द्यावीत. त्यानंतर उद्दिष्टाच्या दृष्टीने गोळा झालेल्या माहितीच्या साहाय्याने त्या लोकसमाजाच्या विविध अंगांचे निरनिराळ्या भागांत वर्णन व विवेचन करावे आणि त्यापासून निघालेले निष्कर्ष व अनुमाने द्यावी. वर्णनाला व विवेचनाला आधारभूत असलेली सर्वेक्षणातून निघालेली आकडेवारी कोष्टकाच्या व आलेखांच्या रूपाने अहवालात नमूद करावीत. विवेच���ाच्या सुलभतेच्या दृष्टीने मजकुरातही लहान लहान कोष्टके देणे इष्ट असते. शेवटी निष्कर्षांचा गोषवारा देऊन आणि ( अपेक्षित असल्यास ) उपाययोजनेविषयी शिफारशी देऊन अहवाल समाप्त करावा.\nसामाजिक सर्वेक्षण पद्घती आता सर्वत्र सर्वमान्यता पावल्यामुळे तिचा दुरुपयोग होण्याचा धोकाही वाढला आहे. अतिउत्साही पण अनभिज्ञ व्यक्तींनी सर्वेक्षण पद्घतीचा असंबद्घपणे वापर केल्याची उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे विवेकहीन व्यक्तींनी आपल्या विवाद्य मताच्या पुष्ट्यर्थ सर्वेक्षण पद्घतीचा अतिरेकी अथवा गैरवापर केल्याची उदाहरणेही आहेत. नवे सर्वेक्षण योजताना योजकाने हा धोका लक्षात ठेवणे जरू र असते. तसेच झालेल्या सर्वेक्षणाचे अहवाल वाचताना अभ्यासकांनीही चोखंदळ आणि विवेकी दृष्टी ठेवणे आवश्यक असते. सामाजिक विज्ञानांच्या होतकरू अभ्यासकाने हेही ध्यानात घ्यावे की, समाजशास्त्रांच्या विकासाला तत्त्वमीमांसेचीही मूलभूत आवश्यकता आहे. चिंतन आणि निरीक्षण दोन्ही आवश्यक असतात. चिंतनाची उणीव निरीक्षणाने भरू न निघत नाही.\nराज्यातील साधनसंपत्तीची मोजदाद ठेवण्याची प्रथा फार प्राचीन काळापासून जगात सर्वत्र आढळते. यामधून जनगणनेस आरंभ झाला. पाश्चात्त्य देशांत सामाजिक सर्वेक्षणाला एकोणिसाव्या शतकात सुरुवात झाली. औद्योगिक क्रां तीनंतर निर्माण झालेल्या शहरांतील श्रमिक जनतेचे कष्टमय, गलिच्छ व बकाली जीवन हा सुरुवातीच्या सामाजिक सर्वेक्षणांचा मुख्य विषय असे. उद्देश अर्थातच समाजसुधारणेचा होता. प्रारंभीच्या प्रयत्नांत ल प्ले (Le Play) या फ्रेंच समाजसुधारकाने (१८५५सालच्या सुमारास) केलेल्या हजारांवर फ्रेंच कामगार कुटुंबांच्या सर्वेक्षणाचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. हा अभ्यास व्यक्ती-अध्ययन (केस स्टडी ) स्वरूपाचा होता. सुरुवातीच्या सर्वेक्षणांच्या या विशिष्ट विषयामुळे पाश्चात्त्य देशांत सामाजिक सर्वेक्षण शब्दाला दारिद्याचे सर्वेक्षण असा रुढार्थ प्राप्त झाला होता.\nइंग्लंडमधील सामाजिक सर्वेक्षणाचा इतिहास थोडक्यात पुढे दिला आहे. या देशात १८०१ मध्ये पहिली जनगणना झाली आणि तेव्हापासून दर दहा वर्षांनी होते. चार्ल्स बूथ यांनी लंडनमधील श्रमिक जीवनाची व दारिद्याची १८८६ मध्ये पाहणी सुरू केली;तेव्हापासून इंग्लंडमध्ये सामाजिक सर्वेक्षणाचा आरंभ झाल��� असे मानतात. या सर्वेक्षणाचा वृत्तांत द लाइफ अँड लेबर ऑफ द पिपल ऑफ लंडन या नावाने (१८९२–९७) सतरा खंडांत प्रसिद्घ झाला. त्यानंतर १८९९ पासून रौनट्री यांनी यॉर्क शहराचे तशाच तऱ्हेचे सर्वेक्षण केले. बूथ व रौनट्री हे त्या काळचे सधन उद्योगपती होते. १९१२ मध्ये आर्थर बौले या प्राध्यापकाने इंग्लंडमधील आणखी पाच शहरांतील गरिबांच्या जीवनाचा अभ्यास केला. त्यांनी प्रतिदर्श सर्वेक्षण पद्घती वापरली. यात त्यांच्या सर्वेक्षणाचे नवीन वैशिष्ट्य दिसून येते. पुढील काही वर्षांत सांख्यिकीतील प्रतिदर्श सिद्घांताचा विकास होऊन प्रतिदर्श सर्वेक्षण पद्घती ही एक वेगळी शास्त्रशाखा बनली. ब्रिटिश सरकारने १९४१ मध्ये सामाजिक सर्वेक्षण नावाचा एक स्वतंत्र शासनविभाग निर्माण केला. गेली कित्येक वर्षे त्या देशातील विश्वविद्यालये, संशोधनसंस्था, उद्योगपती व सरकार ही सर्व सामाजिक सर्वेक्षणाचा फार मोठ्या प्रमाणावर वापर करीत असून लोकजीवनाच्या बहुविध स्वरूपाचा अभ्यास करण्याचे ते सर्वमान्य साधन समजले जाते. इतर पाश्चात्त्य देशांतील सामाजिक सर्वेक्षणाचा इतिहास सामान्यपणे अशाच प्रकारचा आहे. अमेरिका, फ्रान्स इ. देशांत ग्रामीण जीवनाला इंग्लंडपेक्षा अधिक महत्त्व असल्यामुळे त्या देशांत ग्रामीण जीवनाचे सर्वेक्षणही सुरू झाले. उदा., शेतीव्यवसायाच्या पद्घतशीर सर्वेक्षणाला प्रथम अमेरिकेत १९१४ पासून सुरुवात झाली.\nइतर देशांप्रमाणे भारतातही राज्यातील अथवा नगरातील साधनसंपत्तीची मोजणी केल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात. इंग्रजी सत्ता सुरू झाल्यानंतर अखिल भारतीय जनगणनेचा एक प्रयत्न १८७२ मध्ये झाला. पहिली पद्घतशीर भारतीय जनगणना १८८१ मध्ये झाली व तेव्हापासून दर दहा वर्षांनी होते. त्यापूर्वीच्या काळात काही प्रादेशिक विभागात जनगणना झाल्या होत्या. तसेच या काळात पुणे शहराचे सर्वेक्षण (१८१८–२२), कोल्हापूर संस्थानचा सांख्यिकीय अहवाल (१८४८)यांसारखे लोकसमाजाविषयी तपशीलवार माहिती मिळविण्याचे प्रयत्नही सरकारी प्रेरणेने झाले होते. यानंतरच्या काळात प्रसिद्घ झालेल्या दख्खनमधील पाटबंधाऱ्याचे परिणाम (१८५०–६०), दुष्काळ चौकशी समितीचे अहवाल (१८७६ नंतर ) वगैरे सरकारी अहवालांत भारतीय ग्रामीण लोकजीवन प्रतिबिंबित झालेले दिसते. सार्वजनिक सभेने ( पुणे ) महाराष्ट्र��तील दुष्काळी परिस्थितीबद्दल केलेली निवेदने (१८७६–७८) ग्रामीण विभागाच्या सर्वेक्षणावर आधारलेली होती. ग्रामीण जीवनाचा सखोल अभ्यास करण्याचा पहिला पद्घतशीर प्रयत्न पुण्याच्या शेतकी कॉलेजचे एच्. बी. मान यांनी केला. त्यांनी १९१६-१७ मध्ये महाराष्ट्रातील दोन खेडेगावांचे तपशीलवार सर्वेक्षण केले. त्यानंतर तशा तऱ्हेची अनेक सर्वेक्षणे इतरत्र झाली. शेतीव्यवसायाचे पहिले पद्घतशीर सर्वेक्षण पुण्याच्या शेतकी कॉलेजचे प्रा. पाटील यांनी १९२५-२६ मध्ये केले. ⇨गोखले अर्थशास्त्र संस्थेचे प्रा. गाडगीळ यांनी याच विषयावर अधिक मोठ्या प्रमाणावर व अधिक पद्घतशीरपणे वाई तालुक्याचे सर्वेक्षण १९३६–३८ मध्ये केले. त्यापूर्वी ⇨नारायण गोविंद चापेकर यांनी बदलापूर गावाचे विस्तृत सामाजिक सर्वेक्षण करून त्याचा अहवाल बदलापूर ( आमचा गाव) या नावाने मराठीत प्रसिद्घ केला होता (१९३३).\nमुंबई सरकारमार्फत १९२१–२३ मध्ये झालेल्या गिरणी कामगारांच्या कुटुंबखर्चाच्या सर्वेक्षणापासून नागरी लोकजीवनाच्या सर्वेक्षणास सुरुवात झाली असे दिसते. तत्पूर्वी लाहोर शहरातील गरीब वस्तीच्या सर्वेक्षणासारखे (१९२०) तुरळक प्रयत्न झाले असावेत. त्यानंतर सरकारमार्फत अशी सर्वेक्षणे इतर शहरांतही झाली. प्रा. गाडगीळ यांनी पुणे शहराचे १९३८ मध्ये प्रतिदर्श सर्वेक्षण केले तेव्हापासून शहरातील समग्र लोकजीवनाच्या पद्घतशीर अभ्यासास आरंभ झाला असे म्हणता येईल. यानंतर ग्रामीण व शहरी जीवनाविषयी अनेक सर्वेक्षणे झाली. कोलकात्याचे सांख्यिकीविज्ञ ⇨प्रशांतचंद्र महालनोबीस यांनी त्या प्रांतात काही सर्वेक्षणे केली. हळूहळू केंद्रीय व प्रांतीय शासनाला सामाजिक सर्वेक्षणांचे महत्त्व व आवश्यकता पटू लागली. तसेच महालनोबीस व ⇨पांडुरंग वासुदेव सुखात्मे या भारतीय सांख्यिकीविज्ञांनी प्रतिदर्श सर्वेक्षण सिद्घांतात मौलिक भर घालून प्रतिदर्श सर्वेक्षणाचे तंत्र झपाट्याने पुढे नेले.\nस्वातंत्र्यानंतरच्या काळात भारताने योजनाबद्घ आर्थिक विकासाची पद्घती स्वीकारली, त्यामुळे साहजिकच सामाजिक सर्वेक्षणाचे विषय वाढले, क्षेत्र विस्तारले आणि व्याप वाढला. केंद्रीय सरकारने राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण व केंद्रीय सांख्यिकीय विभाग हे स्वतंत्र विभाग स्थापून या कार्याला अधिक चालना दिली. त्���ाशिवाय कृषि सांख्यिकीय विभाग, केंद्र आणि राज्य सरकारांचे अन्य शासकीय विभाग, गोखले अर्थशास्त्र संस्था, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट यांसारख्या बिनसरकारी संस्था, विश्वविद्यालये इ. अनेक संस्थांमार्फत अनेक सर्वेक्षणे झाली आहेत व होत आहेत. अखिल भारतीय स्वरूपाची जी सर्वेक्षणे झाली, त्यांपैकी महत्त्वाची तीन सर्वेक्षणे पुढीलप्रमाणे :\n(१) भारतीय शेतमजूर सर्वेक्षण (१९५०-५१) केंद्रीय सरकारमार्फत झाले.\n(२) रिझर्व्ह बँकेने १९५२ मध्ये ग्रामीण (पत) उधार सर्वेक्षण केले.\n(३) भारतीय लोकजीवनाची अनेकविध माहिती मिळविण्याच्या हेतूने १९५०-५१ पासून राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षणास प्रारंभ झाला व त्याची एकामागून एक सत्रे सतत चालू आहेत. २००४-०५ मध्ये एकसष्टावे सत्र झाले.\nपहा : जनगणना; जनांकिकी; प्रतिदर्श सर्वेक्षण सिद्घांत.\n१०. चापेकर, ना. गो. बदलापूर (आमचा गाव), पुणे, १९३३.\nस्त्रोत : मराठी विश्वकोश\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित05 Mar, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/05/Wadi-nagpur-corona-update.html", "date_download": "2020-09-28T23:16:16Z", "digest": "sha1:4OZD3ISVDXV5WVDF5MERDCR2IDG6V6WV", "length": 9350, "nlines": 108, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे बोरखेडीत कोविड योध्यांचा सत्कार:फेस शिल्ड किट चे वाटप - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे बोरखेडीत कोविड योध्यांचा सत्कार:फेस शिल्ड किट चे वाटप\nराष्ट्रवादी काँग्रेस तर्फे बोरखेडीत कोविड योध्यांचा सत्कार:फेस शिल्ड किट चे वाटप\nनागपूर : अरूण कराळे\nनागपूर तालुक्यातील बोरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोरोना संसर्ग आजारावर मात करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या कोविड योध्यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र बोरखेडी ला फेस शिल्ड किट चे वाटप करण्यात आले.\nकोरोना संसर्ग रोगावर मात करण्यासाठी आरोग्य विभाग, पोलीस विभाग, सफाई कर्मचारी, आशा वर्कर, पत्रकार आदी आपल्या जीवाची बाजी लावून अहोरात्र कार्य करत आहेत अश्या कर्मचारी वर्गाचा माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या हस्ते सत्कार करून फेस शिल्ड किट, सॅनिटायझर,मास्क,साबन आदी प्रतिबंधक साहित्याचे वाटप करण्यात आले.\nयावेळी जिल्हा परिषद सदस्य वृंदा प्रकाश नागपुरे,नागपूर पंचायत समिती उपसभापती संजय चिकटे, जीनीन प्रेसिंगचे अध्यक्ष प्रकाश नागपुरे, डॉ. फटिंग मॅडम, प्रकाश धंदे, राजेंद्र जीवतोडे, किशोर धुर्वे, राजू कोहळे, प्रशांत देवतळे, दीपचंद कांबळे, चरण काळे, प्रशांत कवळे, वसंतराव कवळे, बाबाराव शिंद, धीरज हांडे, प्रदीप धोटे, पंढरी मस्कर, विठ्ठल राऊत, शंकर मडावी आदी उपस्थित होते.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपुरात भर दिवसा युवकाचा खून\nचंद्रपूर/प्रतिनिधी: धारदार शस्त्रांनी एका युवकावर वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी चंद्रपुरातील घुटकाळा परिसरात दुप...\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिट���व्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nArchive सप्टेंबर (218) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krushinama.com/maharashtra-gets-five-presidents-police-medals-for-outstanding-service/", "date_download": "2020-09-28T21:44:47Z", "digest": "sha1:RGDMYNLC7ZVPLN6C5ZL744MMRSLUGM7Q", "length": 17624, "nlines": 154, "source_domain": "krushinama.com", "title": "उत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला पाच ‘राष्ट्रपती पोलीस पदक’", "raw_content": "\nउत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला पाच ‘राष्ट्रपती पोलीस पदक’\nराज्याला एकूण 58 पोलीस पदक\nनवी दिल्ली – पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 58 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील 5 पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ , 14 पोलीस शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेकरिता 39 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.\nस्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी एकूण 926 पोलीस पदक जाहीर झाली असून 80 पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम), 215 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि 631 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण 58 पदक मिळाली आहेत.\nसाबुदाणा खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या\nदेशातील 80 पोलीस अधिकारी- कर्मचा-यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील पाच अधिकारी –कर्मचा-यांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे.\n‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम)\nश्री रितेश मुन्नी कुमार, अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि संचालक, पोलीस वायरलेस, महाराष्ट्र राज्य, चव्हाण नगर, पशन रोड, पुणे.\nश्री संजीव कुमार सिंघल, अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशासन), पोलीस महासंचालक, शहिद भगतसिंग रोड, कोलाबा, मुंबई.\nश्रीमती सुषमा शैलेंद्र चव्हाण, पोलीस उप-अधीक्षक, लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, पुणे.\nश्री विजय पोपटराव लोंढे, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, नाशिक.\nश्री गणेश जगन्नाथ मेहत्रे, सहाय्यक उपनिरीक्षक, (PAW Wing), लातूर.\nराज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये येत्या ३ दिवसात जोरदार पावसाची शक्यता\nराज्यातील एकूण 14 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’\nश्री राजेश ज्ञानोबा खांडवे, पोलीस उपनिरीक्षक\nश्री मनीष पुडंलिक गोरले, नाईक्‍ पोलीस कॉन्स्टेबल\nश्री. गोवर्धन जनार्दन वधाई , पोलीस कॉन्स्टेबल\nश्री. कैलास काशीराम ऊसेंडी , पोलीस कॉन्स्टेबल\nश्री. कुमारशहा वासुदेव किरंगे, पोलीस कॉन्स्टेबल\nश्री. शिवलाल रुपसिंग हिडको, पोलीस कॉन्स्टेबल\nश्री. सुरेश दुर्गजी कोवासे, हेड कॉन्स्टेबल\nश्री.रतीराम रुघराम पोरेटी , हेड कॉन्स्टेबल\nश्री. प्रदीपकुमार रायभाम गेडाम, नाईक्‍ पोलीस कॉन्स्टेबल\nश्री. राकेश महादेव नारोटे, कॉन्स्टेबल\nश्री. राकेश रामसु हिचामी, नाईक\nश्री. वसंत नानका तडवी, कॉन्स्टेबल\nश्री. सुभाष पाडुरंग ऊसेंडी, कॉन्स्टेबल\nश्री. रमेश वेनकन्ना कोमीरे, कॉन्स्टेबल\nशेतीमध्ये घ्या ‘हे’ पिक आणि कमवा लाखो रुपये\nराज्यातील एकूण 39 पोलिसांना ‘पोलीस पदक’\nश्री विनायक बद्रीनारायण देशमुख, सहायक पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), महासंचालक पोलीस कार्यालय, कोलाबा मुंबई\nश्री शिरीष एल सरदेशपांडे, पोलीस उपायुक्त, झोन 2, पुणे\nश्री तुषार चंद्रकांत दोशी, मुख्याध्यापक / पोलीस अधीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, अंधेरी पूर्व, मुंबई\nश्री नरेंद्रकुमार किसनराव गायकवाड, पोलीस उपअधीक्षक –रेल्वे, पुणे\nश्री मोहम्मद इलियास मोहम्मद सईद शेख, सहायक कमांडंट, एसआरपीएफ, जीआर 14, औरंगाबाद\nश्री सुनील भगवान यादव, सहाय्यक पोलीस आयुक्त, एटीएस पुणे.\nश्री सादिक अली नुसरत अली सईद, सहाय्यक कमांडंट, एसआरपीएफ, जीआर – 1, पुणे.\nश्री डागुभाई महमद शेख, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, उस्मानाबाद.\nश्रीमती प्रतिभा संजीव जोशी, पोलीस निरीक्षक, कोथरूड पोलीस स्टेशन, पुणे\nश्री संजय नारायण धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंबरनाथ पोलीस स्टेशन, अंबरनाथ\nडॉ. सिताराम शंकर कोल्हे, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट, नाशिक\nश्री केदारी कृष्ण प���ार, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई शहर\nश्री सुनील किसनराव धनावडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सिंधुदुर्ग\nश्री अनिल प्रल्हाद पतरूडकर, पोलीस निरीक्षक, ए.सी.बी.,पुणे\nश्री सूर्यकांत गणपत बांगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डी.बी. मार्गे पोलिस स्टेशन, मुंबई\nश्री हरीश दत्तात्रय खेडकर, पोलीस निरीक्षक ए.सी.बी अहमदनगर,\nश्री अशोक लालसिंग राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल तालुका पोलीस स्टेशन, नवी मुंबई\nश्री अरविंद धोंडीबा अलहत, पोलीस निरीक्षक-वायरलेस, पोलीस वायरलेस, पुणे\nश्री विनय बाबूराव घोरपडे, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई शहर\nश्रीमती शालिनी संजय शर्मा ,वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नागपाडा पोलीस स्टेशन, मुंबई\nश्री विलास विठ्ठल पेंडुरकर, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई\nश्री मच्छिंद्र सारंगधर रानमाळे, पोलीस उपनिरीक्षक, चाळीसगाव पोलीस स्टेशन जळगाव\nश्री वीरेंद्रकुमार श्रीकृष्ण चौबे, पोलीस उपनिरीक्षक, सायबर पोलिस स्टेशन, अमरावती ग्रामीण\nश्री संजय सदाशिव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, पुणे शहर\nश्री प्रकाश नरेश एरम, सशस्त्र उपनिरीक्षक, एस.आर. पी.एफ. जीआर II, पुणे\nश्री भाऊसाहेब रामनाथ इरंडे, पोलीस उपनिरीक्षक, बी.डी.डी.एस. औरंगाबाद ग्रामीण\n27.श्री रमेश रामजी बर्डे, सहाय्यक उपनिरीक्षक, बल्हारशाह पोलीस स्टेशन चंद्रपूर\n28. श्री संदीप मनोहरलाल शर्मा, सहाय्यक उपनिरीक्षक, गुन्हे शाखा स्टेशन, चंद्रपूर,\n29. श्री जनार्दन देवाजी मोहूर्ले, सहायक उपनिरीक्षक, वाहतूक शाखा, चंद्रपूर\n30. श्री श्याम गणपत वेताळ, सहाय्यक उपनिरीक्षक, पी.सी.आर. नाशिक\n31. श्री विश्वास दिनकरराव भोसले, सहाय्यक उपनिरीक्षक, चेंबूर पोलीस ठाणे, मुंबई\n32. श्री विजय वासुदेव खर्चे, सहायक उपनिरीक्षक, शहर कोतवाली पोलिस स्टेशन, मुंबई\n33. श्री रऊफ समाद शेख, सहायक उपनिरीक्षक, रिडर ब्रँच, अहमदनगर\n34. श्री मोईनुद्दीन फरुद्दीन तांबोळी, सहायक उपनिरीक्षक, रिडर ब्रँच, जालना\n35. श्री पांडुरंग बाबुराव कवळे, सहाय्यक उपनिरीक्षक, पी.सी.आर., नाशिक\n36. श्री कैलास मोहनराव सनाणसे, सहाय्यक उपनिरीक्षक, कॅन्ट वाहतूक शाखा, औरंगाबाद\n37. श्री दिलीप राधाकिशन चौरे, सहायक उपनिरीक्षक, पोलिस मुख्यालय, औरंगाबाद\n38. श्री सुनील शामकांत पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक, एस.डी.पी.ओ. कार्यालय जळगाव\n39. श्री तात्याराव बाजीराव लोंढे, हेड कॉन्स्टेबल (गुप्तचर अधिकारी) एस.आय.डी औरंगाबाद\nचिकू खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या\n१ चमचा मध खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nमुख्य बातम्या • राजकारण\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nआरोग्य • मुख्य बातम्या • राजकारण\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\nबाजारभाव • मुख्य बातम्या\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन \nमुख्य बातम्या • राजकारण\n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमुख्य बातम्या • राजकारण\nकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा अत्याधुनिक सुविधांनी होतोय सज्ज – गुलाबराव पाटील\nअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक – उदय सामंत\nजिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार – सुनिल तटकरे\nबरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या घटली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401614309.85/wet/CC-MAIN-20200928202758-20200928232758-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}