diff --git "a/data_multi/mr/2019-51_mr_all_0292.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-51_mr_all_0292.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-51_mr_all_0292.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,422 @@ +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2013/06/", "date_download": "2019-12-15T13:34:09Z", "digest": "sha1:B4VKKIHMTGUOL7GT33EAKQJIAHQKAO6H", "length": 7023, "nlines": 137, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: June 2013", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nलोकसत्ता चतुरंग १६ जुन २०१२\nही गाजराची पुंगीच आहे\nमहाराष्ट्रात लांबलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याने गाफ़ील झालेल्या विरोधक व विश्लेषकांना शनिवारी सकाळी दिर्घकाळ शांत बसलेल्या भाजपाने मोठाच...\nनाट्य, पटकथा आणि राजकारण\nगेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक धक्कादायक वळणे घेतलेली आहेत. त्यामध्ये युती मोडून दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत गेलेले...\nमुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोशात आहेत. त्यांचे सल्लागारही जोशात आहेत. गंमत म्हणजे त्यांनी जी काही पावले उचलले...\nपत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समिकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणूकीनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रीपद मिळवण्यास...\nसिंह आला, पण गड गेला\nअखेरीस महाराष्ट्रात नवे समिकरण जुळलेले आहे. शिवसेना व दोन्ही कॉग्रेस यांची आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा मुख्यम...\nहीच वेळ आणि योग्य वेळ\nशनिवारी सकाळी उजाडताना अकस्मात राजभवनात भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारचा शपथविधी पार पडला. ती बातमी घरातल्या घरात बसून वाहिन्यां...\nरस्ता तोच वाटसरू वेगळे\nकर्नाटकात दिड वर्षापुर्वी रंगलेले नाट्य किरकोळ फ़रक करून महाराष्ट्रात घडलेले आहे. बहूमत हुकलेल्या भाजपाच्या येदीयुरप्पांनी तेव्हा अल्पमतात...\nअडीच वर्षापुर्वी म्हणजे २२ जुन २०१७ रोजी एक ब्लॉग लिहीला होता. त्याचे शीर्षक होते, ‘दाखवायचे सुळे’. तो खुप व्हायरल झाला आणि त्यावर प्रतिक...\nमहाराष्ट्रात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यावर विधानसभेत विश्वास व्यक्त क...\nआठवडे बाजार आणि घोडेबाजार\nआजकाल शिवसेनेचे परिचीत चेहरे कुठले फ़ारसे दिसत नाहीत आणि अब्दुल सत्तार नावाचे औरंगाबाद जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार मात्र आवेशात शिवसेने...\nलोकसत्ता चतुरंग १६ जुन २०१२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/bhushan-pradhan-and-pallavi-patil-will-seen-in-tu-tithe-asave-movie-1564861/", "date_download": "2019-12-15T12:50:56Z", "digest": "sha1:4EPVZF44U7736YIEIAIEBRUOP4SULV37", "length": 11389, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "bhushan pradhan and pallavi patil will seen in tu tithe asave movie | ‘तू तिथे असावे’मध्ये झळकणार भूषण व पल्लवीची जोडी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\n‘तू तिथे असावे’मध्ये झळकणार भूषण व पल्लवीची जोडी\n‘तू तिथे असावे’मध्ये झळकणार भूषण व पल्लवीची जोडी\nआयुष्यात कधी कोणत्या अडथळ्यांना आपल्याला सामोरे जावे लागेल हे सांगता येत नाही\nपल्लवी पाटील, भूषण प्रधान\nवेगवेगळ्या कथाविषयांच्या चित्रपटांमुळे आणि हटके जोड्यांमुळे अनेक मराठी चित्रपट लक्षवेधी ठरले आहेत. अशीच एक हटके जोडी ‘तू तिथे असावे’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री पल्लवी पाटील हे दोघं या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करणार आहेत. नात्यांची सुरेख सांगड घालत प्रेमाचा, विश्वासाचा आणि जगण्याचा अर्थ उलगडून दाखवणारा ‘तू तिथे असावे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जी कुमार पाटील एण्टरटेन्मेन्टची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते गणेश पाटील व दिग्दर्शक संतोष गायकवाड आहेत. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला असून लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल.\nवाचा : ‘गोलमाल अगेन’मध्ये ‘बिइंग ह्युमन’\nजगण्याची प्रेरणा देणारा हा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच भावेल असा विश्वास निर्माता व दिग्दर्शकांनी व्यक्त केला. आयुष्यात कधी कोणत्या अडथळ्यांना आपल्याला सामोरे जावे लागेल हे सांगता येत नाही अशावेळी हताश न होता आयुष्य कसं जगावं या सर्व गोष्टींवर भाष्य करणारा एका वेगळ्या विषयाचा चित्रपट म्हणजे ‘तू तिथे असावे’.\nवाचा : कंगनासोबतच्या नात्यावर अखेर हृतिक बोलला\nभूषण प्रधान, पल्लवी पाटील यांच्यासोबत मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, समीर धर्माधिकारी, सुनील तावडे, मास्टर तेजस पाटील हे कलाकार या चित्रपटात आहेत. चित्रपटाची कथा आशिष-दिपक यांची आहे. संगीत दिनेश अर्जुना तर छायांकन बाशालाल सय���यद यांचं आहे. चित्रपटाचे सहनिर्माते आकाश कांडूरवार, प्रशांत ढोमणे, शरद अनिल शर्मा असून कार्यकारी निर्माते रोहीतोष सरदारे आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trekit-news/article-on-akshar-wanderings-1166103/", "date_download": "2019-12-15T12:36:44Z", "digest": "sha1:3UWRVH3LZL2FA5XROZ2TTWKWBEBZJLTE", "length": 23029, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘अक्षर’ भ्रमंती | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nडोंगरदऱ्यांमधील वाटांवर तितक्याच कष्टाने, पदरमोड करत काही भटक्यांनी यंदा हे दिवाळी अंक काढले आहेत.\nदुर्ग आणि दुर्गाच्या देशातून ही आणखी दोन अशीच भटक्यांची व्यासपीठे. खऱ्याखुऱ्या भटक्यांनी सजवलेले लेख हे या दोन अंकांचे वैशिष्टय़ आहे.\nट्रेकिंग, गिर्यारोहण, भटकंती, दुर्गभ्रमंती ही सारीच क्षेत्रे खरेतर आजही चाचपडत प्रवास, भ्रमंती करणारी आहेत. माहितीचा अभाव, साहित्यसुविधांची वानवा, अभ्यासू दृष्टिकोन नसणे अशी अनेक कारणे त्यामागे आहेत. पण आता या विषयातही अनेक अभ्यासक पुढे येऊ लागले आहेत. पुस्तकांपासून-माहि��ीपर्यंत ज्ञानार्जनाची अनेक साधने तयार होऊ लागली आहेत. यातीलच एक नवे पाऊल म्हणजे यंदाच्या काही दिवाळी अंकांकडे पाहावे लागेल.\nडोंगरदऱ्यांमधील वाटांवर तितक्याच कष्टाने, पदरमोड करत काही भटक्यांनी यंदा हे दिवाळी अंक काढले आहेत. कुठलेही व्यावसायिक गणित नसतानाही केवळ या विषयांवरील प्रेमापोटी हे निसर्गप्रेमी दरवर्षी या अशा ‘भटक्या’ साहित्याची निर्मिती करत असतात. किल्ला, दुर्ग, दुर्गाच्या देशातून आणि जिद्द अशा आगळय़ावेगळय़ा अंकांची ही गोष्ट. रामनाथ आंबेरकर, अंकुर काळे, संदीप तापकीर, योगेश काळजे आणि सुनील राज या डोंगरभटक्या मित्रांनी हे अंक तयार केले आहेत. मूळचे हे सर्व जण भटकंतीच्या विश्वात रमणारे, इथल्या विविध विषयांच्या वाटांवर चालणारे. मग त्यांनी याच वाटांवरचे हे विश्व स्वतंत्र अंकाद्वारे भटक्यांसमोर आणले आहे. काय आहे या अंकात. गड-किल्ले, सह्याद्रीची गिरिशिखरे, सुळके, कडे, गुहा, लेणी, कोरीव मंदिरे, निसर्ग-जंगले अशा अनंत विषयांची माहिती. त्यासाठी चालणाऱ्या मोहिमा. इथे योजले जाणारे उपक्रम, या विषयातील नवे संशोधन, काम-संस्था-व्यक्तींचा परिचय आदी विषयांचा या अंकामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. सह्याद्रीतील कुठल्याशा गिरिदुर्गापासून ते एव्हरेस्ट शिखरापर्यंत असा मोठा परीघ इथे उलगडतो.\nरामनाथ आंबेरकर हे दुर्ग अभ्यासक आहेत. गेली अनेक वर्षे ते या विषयाचा ध्यास घेऊनच ‘किल्ला’ नावाचा अंक तयार करतात. ‘किल्ला- इतिहासातला, मनातला आणि वास्तवातला’ अशी संकल्पना असलेला हा त्यांचा अंक वेगवेगळय़ा प्रदेशाची दुर्ग-मुशाफिरी घडवून आणतो. यंदाच्या अंकातील पहिलाच विषय गडांवरील देवतांचे मूर्ती माहात्म्य घेऊन येतो. ज्येष्ठ पुरातत्त्वतज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी लिहिलेल्या लेखातून या देवतांच्या स्थानवैशिष्टय़ापासून ते आकृतिबंधापर्यंत अनेक गोष्टी उलगडत जातात. किल्ले कंधार (डॉ. प्रभाकर देव), जिंजी (महेश तेंडुलकर), मंगळवेढे (गोपाळ देशमुख), किल्ले नगरधन (अमोल सांडे) इथपासून ते टॉवर ऑफ लंडन (अनिल नेने) आदी दुर्गाची मुशाफिरी या अंकातून घडते. दुर्गाच्या या माळेतच मग प्रसिद्ध चित्रकार भास्कर सगर यांनी रंगवलेला रायगड येतो. ज्येष्ठ गिर्यारोहक आनंद पाळंदे यांनी नकाशातून रेखाटलेले किल्ले येतात. तर निसर्ग-पर्यावरण अभ्यासिका सीमंतिनी नूलकर यांनी सांगितलेले निसर्गातील किल्लेही भेटतात. संजय अमृतकर यांनी केवळ छायाचित्र माध्यमातून वेताळगड नावाचा किल्ला उभा केला आहे. बुलंद नळदुर्गच्या नाजूक पाणीमहालाचे सौंदर्य आणि स्थापत्य अभिजित बेल्हेकर घेऊन आले आहेत. ज्येष्ठ अभ्यासक सुहास सोनावणे यांचा अष्टप्रधान मंडळ, ज्येष्ठ साहित्यिक-संशोधक विश्वास पाटील यांचा शिवस्मारक आणि मिलिंद आमडेकर यांचा तोफांवरील लेख कुतूहल चाळवतात. हे सारेच लेख ज्ञानात भर घालतात. महाराष्ट्राचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी या साऱ्या दुर्ग वारशाबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट करत या विषयाला परिपूर्णता दिली आहे. एखाद्या विशिष्ट विषयाचा खोलवर घेतलेला वेध, अभ्यासू-व्यासंगी साहित्य, लक्षवेधक छायाचित्रांची जोड, आकर्षक मांडणी आणि सर्वात महत्त्वाचे उत्कृष्ट छपाईमुळे ‘किल्ला’ अंक नजरेत भरतो आणि अभ्यासूंसाठी संग्राहय़ ठरतो.\nदुर्ग आणि दुर्गाच्या देशातून ही आणखी दोन अशीच भटक्यांची व्यासपीठे. खऱ्याखुऱ्या भटक्यांनी सजवलेले लेख हे या दोन अंकांचे वैशिष्टय़ आहे. अंकुर काळे यांनी तयार केलेल्या ‘दुर्ग’ अंकात दुर्गवेडे गोनीदा (डॉ. विजय देव) या लेखाने या भ्रमंतीची सुरुवात होते. गोनीदांचे दुर्गवेड नव्या पिढीला प्रेरणा देते. यानंतर दुर्गस्थापत्यशास्त्र (डॉ. अमर आडके) हा लेख या विषयातील विज्ञान मांडतो, तर मैत्र दुर्गाचे (अभिजित बेल्हेकर) हा गडकोटांशी असलेल्या मैत्रीचे धागे जुळवतो. याशिवाय मग राजगड, सोनगड, खांदेरी-उंदेरी, सरसगड, सिंहगड, हरिहर, सुवर्णदुर्ग, अजिंक्यतारा, गाळणा, त्रिंगलवाडी, औसा, गोवळकोंडा अशा अन्य दुर्गाच्या पालख्याही इथे आपल्याला भेटण्यासाठी येतात. या प्रत्येक लेखासोबत दुर्गप्रकार, त्याची उंची, कसे जायचे ही उपयुक्त माहितीही इथे मिळते. या अंकातील मजकुराएवढीच त्याची मांडणी आणि छपाईदेखील लक्ष वेधून घेते.\n‘दुर्गाच्या देशातून’ या अंकाचे यंदा चौथे वर्ष. संदीप तापकीर आणि योगेश काळजे या भटक्या जोडगोळीने हा अंक तयार केला आहे. यंदाचा अंक त्यांनी ज्येष्ठ दुर्गयात्री आणि साहित्यिक गो. नी. दांडेकर आणि इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांना अर्पण केला आहे. यामुळे या दोन विभूतींवरचे अनुक्रमे ओंकार नेर्लेकर आणि संतोष जाधव यांचे लेख या अंकाचे वैशिष्टय़ ठरले आहे. याशिवाय अंकात मग गाविलगड ते माऊंट एव्हरे���्ट असा मोठा परीघ उलगडतो. सिंधुदुर्ग (विनायक बेलोसे) आणि विदर्भातील किल्ले (विवेक चांदूरकर) त्यांच्या कथा आणि व्यथेसह भेटतात. गडांच्या या लेखांसोबतच मग त्यांच्या भोवती सुरू असलेले उपक्रमही इथे भेटतात. संभाजीराव भिडे यांची ‘धारातीर्थ वारी’ (प्रा. पराशर माने), शिवप्रताप युद्धनीती (उमेश सणस), रायगड प्रदक्षिणा (समीर कदम), ऐतिहासिक शस्त्रांची माहिती (संतोष चंदने), कॅमेऱ्यातून दुर्गदर्शन ( प्रीतम विटणकर) आदी लेख नवनवी माहिती देतात. प्रवीण भोसले, धनंजय मदन, विशाल पेडणेकर, राम खुर्दळ यांचे लेख दुर्गसंवर्धन चळवळ घेऊन येतात. काही साहसवाटाही या अंकात आपल्याला भेटतात.\nगिर्यारोहण-गिरिभ्रमण विषयाला वाहिलेला अंक अशी ‘जिद्द’ची ओळख आता बरीच जुनी आहे. सुनील राज मोठय़ा जिद्दीने गेली अनेक वर्षे हा ‘जिद्द’चा किल्ला लढवत आहेत. यंदाच्या अंकात मोहीम शिखर सावरकर (आनंद शिंदे), पापसुरा शिखर (डॉ. अमित प्रभू) या दोन मोहिमांवर सविस्तर लेख आहेत. याशिवाय वन्यजीव भटकंती (धनंजय मदन), नाथबाबाची गुहा (गजानन परब), बाजीराव पेशवे (अरुण भंडारे), बापूजी मुद्गल देशपांडे (राजाराम देशपांडे), जावळी आणि महाराष्ट्र नामाची प्राचीनता (शिल्पा परब-प्रधान) हे लेख आपल्या भटकंतीच्या आमच्या वाटा समृद्ध करतात.\nट्रेकिंग, गिर्यारोहण, भटकंती, दुर्गभ्रमंती ही सारीच क्षेत्रे खरेतर आजही दुर्लक्षित. या विषयावर लेखन हा आजही हौसेचाच भाग आहे. या पाश्र्वभूमीवर अशा विषयांवर दिवाळी अंकांची निर्मिती हे एक शिवधनुष्यच असते. वेगळा विषय, त्याचे वाचकही निराळे. या परिस्थितीत पदरमोड करत या डोंगरमित्रांनी हे चार अंक काढले आहेत. यंदाच्या दिवाळीत भटक्यांच्या जगात हे अंक कुतूहलाचे विषय ठरले आहेत. अंकासाठी संपर्क- (किल्ला- रामनाथ आंबेरकर (९०२९९२९५००), दुर्ग (९७६७८९५७८२), दुर्गाच्या देशातून- संदीप तापकीर (९८५०१७९४२१), जिद्द- सुनील राज (९८६९३३१६१७).\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nटीम इंडियाच्या माजी खेळाडूवर शेजाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप, लहान मुलालाही धक्काबुक्की\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/635850", "date_download": "2019-12-15T13:43:53Z", "digest": "sha1:4CFUZBRMUHI5PDWNR7QSOWEQOP3QW7FH", "length": 4921, "nlines": 23, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सिरिसेना यांना मोठा झटका - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय » सिरिसेना यांना मोठा झटका\nसिरिसेना यांना मोठा झटका\nश्रीलंकेतील संकट : राजपक्षे यांचा पराभव\n: सर्वोच्च न्यायालयाचा दणका बसल्याच्या दुसऱयाच दिवशी श्रीलंकेत राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांना बुधवारी आणखी एक झटका बसला आहे. संसदेत नवनियुक्त पंतप्रधान महिंदा राजपक्षे सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला आहे. विरोधकांनी राजपक्षे सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला होता, ज्यावर बुधवारी मतदान पार पडले आहे. श्रीलंकेच्या संसदेचे सभापती कारू जयसूर्या यांनी मतदानाचा निकाल जाहीर करत पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या विरोधातील अविश्वासाचा प्रस्ताव मंजूर झाल्याचे सांगितले. आवाजी मतदानाच्या आधारावर सरकारकडे बहुमत नसल्याचे स्पष्ट झाल्याचे जयसूर्या म्हणाले. मतदान होत असताना राजपक्षे यांचे समर्थक संसदेबाहेर निदर्शने करत होते. न्यायालयाने मंगळवारीच संसद विसर्जित करण्याचा सिरिसेना यांचा निर्णय रद्दबातल ठरविला आहे.\nयाचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक तयारींना देखील स्थगिती दिली आहे. सिरिसेना यांनी 26 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना पदावरून बडतर्फ करत राजपक्षे यांना त्यांच्याजागी नियुक्त केल�� होते. या नाटय़मय घटनाक्रमानंतर सिरिसेना यांनी संसद विसजिंत करत नव्याने निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता.\nराष्ट्रपती निवडणुकीची अधिसूचना जारी\n58 जवानांसह ‘बुलेट’ सवारीचा विश्वविक्रम\nबांगलादेशी घुसखोरच तृणमूल काँग्रेसची व्होटबँक ; ममता बॅनर्जी यांच्यावर अमित शाहची टीका\nरामपाल याला जन्मठेपेची शिक्षा\nआलिशान घरांना वाढती मागणी\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2019/03/blog-post_25.html", "date_download": "2019-12-15T13:31:48Z", "digest": "sha1:TBE6SS5L27LHT732VBH54GTA7J3R7GXU", "length": 32968, "nlines": 281, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: राहुल ‘मल्ल्यांचा’ जाहिरनामा", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nसोमवारी राहुल गांधींनी दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद घेऊन आपल्या पक्षाचे आमुलाग्र परिवर्तन घडवणारे धोरण जाहिर केले. त्यांच्या त्या घोषणेनंतर त्यांच्यावर काही अतिशहाणे तुटून पडणार याची मला पुर्ण खात्री होती. कुठल्याही क्रांतीकारक घोषणेला वा भूमिकेला सर्वाधिक विरोध ताबडतोब सुरू होतो. किंबहूना असा विरोध योजना वा भूमिका समजून घेण्यापुर्वीच सुरू होत असतो, असा जगाचा इतिहास आहे. सहाजिकच प्रतिवर्षी दरडोई वा दरकुटुंब ७२ हजार रुपये थेट प्रत्येकाच्या बॅन्क खात्यात जमा करण्याची राहुल योजना वादग्रस्त ठरवली जाणे अपरिहार्य होते. पण राहुलची योजना व त्याचे संदर्भ तपासूनही न बघता त्यावर तुटून पडणे, हा घोर अन्याय आहे. त्याने गरीबांना न्याय देण्याची योजना आणलेली आणि न्याय अवघ्या ७२ हजार रुपयात कसा मिळू शकतो, ते आपण समजून घेतले पाहिजे. कारण राहुल गरीब नाहीत, त्यांच्या पाठीशी करोडपती जिजाजी ठामपणे उभे आहेत आणि भगिनीही उभ्या ठाकलेल्या आहेत. त्यामुळे प्रतिवर्षी खात्यात ७२ हजार जमा झाले नाहीत, तर राहुलचे काहीही बिघडणार नाही. पण तुमच्यामाझ्या खा���्यात तितकी रक्कम येताना मधे कुठे अडली, तर आपले नुकसान नक्की होऊ शकते. म्हणूनच त्या न्याय योजनेकडे नकारात्मक नजरेने बघण्यापेक्षा ती समजून घेतली पोहिजे. ती राहुलने बनवलेली नाही तर जगभरच्या नामांकित अर्थशास्त्रज्ञांनी तयार केलेली असून त्याचा ताळेबंदही तपासून घेतलेला आहे. तर आपणही तपासून बघायला काय हरकत आहे यातला पहिला प्रश्न आकड्याचा नसून ती योजना बनवणारे व संमत करणारे कोण, हे तपासले पाहिजे. कुठलाही नेहमीचा अर्थशास्त्रज्ञ अशी योजना हसण्यावारी घेऊन जाईल. पण राहुलपाशी एकाहून एक कुख्यात अर्थशास्त्रज्ञ असे आहेत, त्यांना जगातले कुठलेही अर्थव्यवहार चुटकीसरशी सोडवता येतात आणि त्यातला एक ख्यातनाम अर्थशास्त्री विजय मल्ल्या आहे ना\nराहुलच्या ७२ हजार रुपये खात्यात टाकण्याच्या न्याय योजनेचा वार्षिक खर्च ३ लाख ६० हजार कोटी इतका होतो. राहुलच्याच अंकगणितानुसार सांगायचे तर राफ़ायल खरेदीत नरेंद्र मोदींनी जी रक्कम अनील अंबानीच्या खिशात अलगद टाकली, त्याच्या बारापटीने ही रक्कम आहे. एका खिशात ३० हजार कोटी टाकणे शक्य असेल, तर पाच कोटी लोकांच्या खिशात किंवा खात्यात इतकी मोठी रक्कम टाकण्यात काय मोठी अडचण असू शकते मोदींसाठी भले अडचण असेल. पण राहुलनी आतापर्यंत किमान हजार वेळा तरी अनील अंबानीच्या खिशात प्रत्येक वेळी ३० हजार कोटी रुपये कोंबून झालेले आहेत. त्यांना ७२ हजार रुपये म्हणजे देवळासमोर बसलेल्या भिकार्‍याच्या वाडग्यात नाणे फ़ेकण्यासारखीच सोपी गोष्ट नाही काय मोदींसाठी भले अडचण असेल. पण राहुलनी आतापर्यंत किमान हजार वेळा तरी अनील अंबानीच्या खिशात प्रत्येक वेळी ३० हजार कोटी रुपये कोंबून झालेले आहेत. त्यांना ७२ हजार रुपये म्हणजे देवळासमोर बसलेल्या भिकार्‍याच्या वाडग्यात नाणे फ़ेकण्यासारखीच सोपी गोष्ट नाही काय तेव्हा असल्या आकडेवार्‍या पुढे करून राहुलच्या न्याय योजनेविषयी शंका काढण्यात काहीही अर्थ नाही. त्यापेक्षा त्यातल्या शक्यतेचा गंभीरपणे विचार करणे शहाणपणाचे आहे. तो विचार करताना राहुलचा त्याच पत्रकार परिषदेतला एक खुलासा लक्षात घ्यावा. अशी रक्कम येणार कुठून असा प्रश्न कुणा पत्रकाराने विचारला, तेव्हा राहुल म्हणाले ते चिदंबरमना विचारा. चिदंबरम आणि मनमोहन हे युपीए काळातील जगातले सर्वात यशस्वी अर्थशात्री होते आणि त्यांनी मल्ल्या नीरव मोदी इत्यादिकांना हजारो कोटी कशाच्या बदल्यात दिलेले होते तेव्हा असल्या आकडेवार्‍या पुढे करून राहुलच्या न्याय योजनेविषयी शंका काढण्यात काहीही अर्थ नाही. त्यापेक्षा त्यातल्या शक्यतेचा गंभीरपणे विचार करणे शहाणपणाचे आहे. तो विचार करताना राहुलचा त्याच पत्रकार परिषदेतला एक खुलासा लक्षात घ्यावा. अशी रक्कम येणार कुठून असा प्रश्न कुणा पत्रकाराने विचारला, तेव्हा राहुल म्हणाले ते चिदंबरमना विचारा. चिदंबरम आणि मनमोहन हे युपीए काळातील जगातले सर्वात यशस्वी अर्थशात्री होते आणि त्यांनी मल्ल्या नीरव मोदी इत्यादिकांना हजारो कोटी कशाच्या बदल्यात दिलेले होते तो व्यवहार कसा होऊ शकला होता तो व्यवहार कसा होऊ शकला होता बारीकसारीक कर्जासाठी सामान्य लोकांकडे तारण मागणार्‍या बॅन्कांनी अशा महाभागांना हजारो कोटी रुपये कोणते तारण बघून दिलेले होते बारीकसारीक कर्जासाठी सामान्य लोकांकडे तारण मागणार्‍या बॅन्कांनी अशा महाभागांना हजारो कोटी रुपये कोणते तारण बघून दिलेले होते नीरव मोदीला खोटी कागदपत्रे स्विकारून पैसे देण्यात आले आणि मल्ल्याला तर केवळ कंपनीचे नाव बघून हजारो कोटी रुपये दिलेले होते ना नीरव मोदीला खोटी कागदपत्रे स्विकारून पैसे देण्यात आले आणि मल्ल्याला तर केवळ कंपनीचे नाव बघून हजारो कोटी रुपये दिलेले होते ना तेव्हा त्याने दिलेले तारण काय होते तेव्हा त्याने दिलेले तारण काय होते फ़ेडण्याची कुठलीही हमी नसणे हेच तारण होते ना फ़ेडण्याची कुठलीही हमी नसणे हेच तारण होते ना त्याच तत्वावर राहुलनी हा जाहिरनामा उभारलेला आहे.\nआपली योजना कशी परिपुर्ण आहे ते सांगताना राहुल म्हणाले, पाच राज्याच्या विधानसभा निवडणूकीत आपण दहा दिवसात शेतकर्‍यांच्या कर्जमाफ़ीचा शब्द दिलेला होता. तो पाळला असे काही राहुल म्हणाले नाहीत आणि कोणा पत्रकाराची त्यावर प्रश्न विचारण्याची बिशाद झाली नाही. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आता लोकसभेचे मतदान संपल्यावरच कर्जमाफ़ीची रक्कम खात्यात भरली जाईल, असे मोबाईल संदेशातून शेतकर्‍यांना कळवल्याच्या बातम्या वाहिन्यांनीच दाखवल्या आहेत. पण राहुलच्या पत्रकार परिषदेत शब्द पाळण्याविषयी कोणा पत्रकाराने चकार शब्द काढला काय शक्यच नाही. कारण यालाच कॉग्रेसी आश्वासन म्हणतात. तोंड भरू�� आश्वासने द्यायची, कारण त्यापैकी कुठले़च पाळायचे नसते. मग आश्वासन देताना दरिद्रीपणा कशाला करायचा शक्यच नाही. कारण यालाच कॉग्रेसी आश्वासन म्हणतात. तोंड भरून आश्वासने द्यायची, कारण त्यापैकी कुठले़च पाळायचे नसते. मग आश्वासन देताना दरिद्रीपणा कशाला करायचा सहाजिकच राहुलही गरीबांच्या खात्यात थेट ७२ हजार रुपये भरणार आहेत. कारण त्यातला छदामही भरायचा नसेल तर कुठून रक्कम येण्याची फ़िकीर कशाला करायची सहाजिकच राहुलही गरीबांच्या खात्यात थेट ७२ हजार रुपये भरणार आहेत. कारण त्यातला छदामही भरायचा नसेल तर कुठून रक्कम येण्याची फ़िकीर कशाला करायची विजय मल्ल्यानेही किंगफ़िशर कंपनीसाठी हजारो कोटी रुपयांची कर्जे मागितली व मनमोहन सिंगांच्या शब्दाखातर अशी कर्जे देण्यात आली. तेव्हा मल्ल्याला परतफ़ेडीची कुठली फ़िकीर होती काय विजय मल्ल्यानेही किंगफ़िशर कंपनीसाठी हजारो कोटी रुपयांची कर्जे मागितली व मनमोहन सिंगांच्या शब्दाखातर अशी कर्जे देण्यात आली. तेव्हा मल्ल्याला परतफ़ेडीची कुठली फ़िकीर होती काय याला मनमोहन चिदंबरम अर्थशास्त्र म्हणतात. ज्यात बोलाची कढी असते आणि बोलाचाच भात असतो. शेतकर्‍यांची कर्जे माफ़ होत नाहीत, तर गरीबांच्या खात्यात ७२ हजार रुपये भरायची वेळ येणार कुठे आहे याला मनमोहन चिदंबरम अर्थशास्त्र म्हणतात. ज्यात बोलाची कढी असते आणि बोलाचाच भात असतो. शेतकर्‍यांची कर्जे माफ़ होत नाहीत, तर गरीबांच्या खात्यात ७२ हजार रुपये भरायची वेळ येणार कुठे आहे मल्ल्याने तेव्हा व्याज किती लागेल असे विचारले होते मल्ल्याने तेव्हा व्याज किती लागेल असे विचारले होते जे कर्ज फ़ेडायचे नाही वा बुडवायचेच आहे, त्याच्या व्याजाची चौकशी कशाला करायची जे कर्ज फ़ेडायचे नाही वा बुडवायचेच आहे, त्याच्या व्याजाची चौकशी कशाला करायची राहुलची योजना अगदी डिट्टो तशीच आहे. आपली सत्ता येणार नाही, तर कुठलीही अशक्य आश्वासने बेधडक द्यायला काय हरकत आहे राहुलची योजना अगदी डिट्टो तशीच आहे. आपली सत्ता येणार नाही, तर कुठलीही अशक्य आश्वासने बेधडक द्यायला काय हरकत आहे पुर्ण करायची चिंता कशाला करायची पुर्ण करायची चिंता कशाला करायची त्या मल्ल्या पोतडीतून हे ७२ हजार रुपये आलेले आहेत.\nप्रत्येकी ७२ हजार आणि अशी पाच कोटी कुटुंबे म्हणजे किती होतात भारत सरकारचा वार्षिक अर्थसंकल���प किती कोटीचा आहे भारत सरकारचा वार्षिक अर्थसंकल्प किती कोटीचा आहे त्यातून इतकी रक्कम कुठून काढता येईल त्यातून इतकी रक्कम कुठून काढता येईल असले प्रश्न सामान्य लोकांना पडत असतात. राहुलना त्याची फ़िकीर नसते. २९ हजार कोटी रुपयांच्या राफ़ायल खरेदी व्यवहारातून राहुल ३० हजार कोटी रुपये उचलून अनील अंबानीच्या खिशात घालू शकत असतील, तर १८ लाख कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पातून ३८ लाख कोटी रुपयेही सामान्य गरीबाच्या खात्यात थेट टाकू शकतील ना असले प्रश्न सामान्य लोकांना पडत असतात. राहुलना त्याची फ़िकीर नसते. २९ हजार कोटी रुपयांच्या राफ़ायल खरेदी व्यवहारातून राहुल ३० हजार कोटी रुपये उचलून अनील अंबानीच्या खिशात घालू शकत असतील, तर १८ लाख कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पातून ३८ लाख कोटी रुपयेही सामान्य गरीबाच्या खात्यात थेट टाकू शकतील ना कसली अडचण आहे आकडे कसे जुळवायचे किंवा मांडायचे, ते काम चिदंबरम यांचे आहे. ज्यांना ते आकडे समजून घेण्याची खाज असेल, त्यांनी चिदंबरम यांच्याशी संपर्क साधावा. चिदंबरम त्याला आपला सुपुत्र कार्तीकडे पाठवून परदेशी बॅन्क खात्यातही मोठ्या रकमा भरून देतील. अशक्य काही नसते. राहुलची इच्छाशक्ती अणि बुद्धी तुमच्यापाशी असली म्हणजे झाले. मल्ल्यापाशी तरी कुठे किंगफ़िशर विमान कंपनी वा क्रिकेट संघ खरेदी करायला पैसे होते त्याने बेधडक कर्जे उचलली ना त्याने बेधडक कर्जे उचलली ना दमडाही फ़ेडला नाही की व्याजही दिले नाही. पण जगातल्या सुंदर्‍या जमा करून तमाशा किती छान रंगवला दमडाही फ़ेडला नाही की व्याजही दिले नाही. पण जगातल्या सुंदर्‍या जमा करून तमाशा किती छान रंगवला कोणाची बिशाद होती, प्रश्न विचारण्याची कोणाची बिशाद होती, प्रश्न विचारण्याची आतातरी त्या पत्रकार परिषदेत कोणा पत्रकाराने मध्यप्रदेश राजस्थानच्या शेतकर्‍यांची दहा दिवसात कुठली कर्जे माफ़ झाली, असा प्रश्न विचारला का आतातरी त्या पत्रकार परिषदेत कोणा पत्रकाराने मध्यप्रदेश राजस्थानच्या शेतकर्‍यांची दहा दिवसात कुठली कर्जे माफ़ झाली, असा प्रश्न विचारला का याला म्हणतात राहुल-मल्ल्या अर्थशास्त्र. त्यात पैशाची कधीच चणचण नसते. इच्छाशक्ती सर्व काम सुटसुटीत करते. नंतर परदेशी पळून जाण्याची सुविधा मात्र सज्ज ठेवावी लागते. राहुलना कुठे त्याची फ़िकीर आहे याला म्हणतात राहुल-मल्ल्या अर्थशास्त्र. त्यात पैशाची कधीच चणचण नसते. इच्छाशक्ती सर्व काम सुटसुटीत करते. नंतर परदेशी पळून जाण्याची सुविधा मात्र सज्ज ठेवावी लागते. राहुलना कुठे त्याची फ़िकीर आहे परदेशीच आजोळ असल्यावर त्यांनी मल्ल्या अर्थशास्त्राचा खुल्लमखुल्ला प्रयोग लोकसभा निवडणूकीत केला तर नवल कुठले परदेशीच आजोळ असल्यावर त्यांनी मल्ल्या अर्थशास्त्राचा खुल्लमखुल्ला प्रयोग लोकसभा निवडणूकीत केला तर नवल कुठले मनातले मांडेच खायचे तर कोरडे कशाला खायचे मनातले मांडेच खायचे तर कोरडे कशाला खायचे चांगले साजूक तुप लावून खरपूस भाजून खावेत ना\n ते अडाणी आहेत पण गरीबी हटवणे इतके सोप्पे होते हे राहुलजींच्या आजी इंदिराजी, तीर्थरूप राजीवजी आणि जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ असणारे डॉ मनमोहनसिंग या कुणाच्याही लक्षात कसे आले नाही हे एक मोठे कोडेच आहे चला आता एकदाची गरीबी हटली असे म्हणायला हरकत नसावी \nहल्ली राहुलचे अंकगणित फारच मोठे असते. आणि माजोरी आत्मविश्वासाने भाषणात ताव काढताना येणारा हास्यास्पदपणा आता फारच ओळखीचा झालाय. हसूही येत नाही आणि रागही येत नाही.\nभाऊ सलाम तूमच्या लेखणीला\nहल्ली गावठी गायीच्या A-२ दुधाचे तूप मिळते. फार महाग असते साजूक तूपापेक्षा. ते लावून खरपूस भाजून खाल्ले तर अधिक चांगले लागेल\nखरे आहे भाऊ. 72 हजार गुणिले 5 कोटी आमच्या कॅलकुरेटर वर उत्तर पण यवत नाही. हे अर्थशास्त्री कसे सोडवणार समजत नाही. शिवाय NCP संपूर्ण कर्जमाफी सांगत आहे. त्याचे आकडे (कर्जमाफीचे) देवालाच माहीत. आघाडी सत्तेवर आली की भारतात सुवर्णयुग येणार असेच दिसत आहे. या सुवर्णयुगाचे शिल्पकार असणार MMS, PC, KARTI आणि राहुलबाबा.\nसर्वसामान्य जनता मात्र कर वाढीने हैराण होणार. शिवाय वर्षाला72 हजार मिळणार मग नोकरी कशाला करायची हा विचार बळावणार, बे रोजगारी वाढणार.\nविचार सुचत नाहीत या बालबुद्धिपुढे.\nएकदा का गरीबी हटली कि हटवली, चिंताच मिटली देशवासियाची.नौकरीची गरज नाही, मोलमजुरी करायची गरज नाही, नव्हे कुणी करणारच नाही. मग बांधकाम करणार कसे,शेती करणार कोण.बस खोओ पिओ मजा करो.ब्रेहो राहूल ब्रेहो.\nडुगुना लागान डेना पारेंगा\nभाऊ ..राहुल गांधीनी जो वर्ग डोळ्यासमोर ठेऊन घोषणा केली आहे तो वर्ग बहुतांश अशिक्षीत ..रोजंदारीवर जाणारा आहे...थोड्याशा पैशासाठी कींवा थोड्याशा तरल पदार्थाला भुलून मत देणारा आहे ...त्यामुळं या तथाकथित अशक्य असणाऱ्या योजनेचा थोडफार फायदा कॉँग्रेसला होईल ..पण मध्यमवर्गाने या असल्या योजनांचा कडाडून विरोध केला पाहिजे ..आणी सर्व मध्यमवर्गीय लोकांनी असल्या योजनांना मतपेटीतून विरोध करावा ..कारण श्रीमंत लोकाना काही फरक पडत नाही अर्थात पुढील काही दिवसात या योजनेचा प्रचारासाठी कसा उपयोग केला जातो या वर बरेच अवलंबून आहे ....\nजाऊ द्या हो भाऊ.. ते पु.ल. म्हणतात तसे, एखादं लहान पोर नागवं फिरलं तरी काही वाटत नाही.. तसं झालंय अर्थात् लहान मुलांचा अपमान करायचा नाहीये मला.. पण सहज आपलं उदाहरण द्यायचं म्हणून उल्लेख झाला\nही गाजराची पुंगीच आहे\nमहाराष्ट्रात लांबलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याने गाफ़ील झालेल्या विरोधक व विश्लेषकांना शनिवारी सकाळी दिर्घकाळ शांत बसलेल्या भाजपाने मोठाच...\nनाट्य, पटकथा आणि राजकारण\nगेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक धक्कादायक वळणे घेतलेली आहेत. त्यामध्ये युती मोडून दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत गेलेले...\nमुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोशात आहेत. त्यांचे सल्लागारही जोशात आहेत. गंमत म्हणजे त्यांनी जी काही पावले उचलले...\nपत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समिकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणूकीनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रीपद मिळवण्यास...\nसिंह आला, पण गड गेला\nअखेरीस महाराष्ट्रात नवे समिकरण जुळलेले आहे. शिवसेना व दोन्ही कॉग्रेस यांची आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा मुख्यम...\nहीच वेळ आणि योग्य वेळ\nशनिवारी सकाळी उजाडताना अकस्मात राजभवनात भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारचा शपथविधी पार पडला. ती बातमी घरातल्या घरात बसून वाहिन्यां...\nरस्ता तोच वाटसरू वेगळे\nकर्नाटकात दिड वर्षापुर्वी रंगलेले नाट्य किरकोळ फ़रक करून महाराष्ट्रात घडलेले आहे. बहूमत हुकलेल्या भाजपाच्या येदीयुरप्पांनी तेव्हा अल्पमतात...\nअडीच वर्षापुर्वी म्हणजे २२ जुन २०१७ रोजी एक ब्लॉग लिहीला होता. त्याचे शीर्षक होते, ‘दाखवायचे सुळे’. तो खुप व्हायरल झाला आणि त्यावर प्रतिक...\nमहाराष्ट्रात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यावर विधानसभेत विश्वास व्यक्त क...\nआठवडे बाजार आणि घोडेबाजार\nआजकाल शिवसेनेचे परिचीत चेहरे कुठले फ़ारसे दिसत नाहीत आणि अब्दुल सत्तार नावाचे औरंगाबाद जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार मात्र आवेशात शिवसेने...\nमोदी है तो मुमकीन है\nमोदी मागतो एक डोळा\n७२ हजार रुपयांची लयलूट\nकहीपे निगाहे कहीपे निशाना\nराहुलचे ३० हजार कोटी गेले कुठे\nराहुलचे उद्दीष्ट: मोदी ३००+\nखैरनार आणि राहुल गांधी\nपुढच्यास ठेच, मागला अतिशहाणा\nधुर्त इंदिराजी, भोळसट पुरोगामी\nपुरावा नाही ‘साहेब’, बारावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ebible.org/study/content/texts/mar/GL1.html", "date_download": "2019-12-15T12:44:39Z", "digest": "sha1:IPR56FFQ2VSM6FRJKHUYWPQFGFJS46WF", "length": 7856, "nlines": 14, "source_domain": "ebible.org", "title": " राठी बायबल पौलाचे गलतीकरांस पत्र 1", "raw_content": "☰ पौलाचे गलतीकरांस पत्र १ ◀ ▶\n१-२ गलती प्रांतातील मंडळ्यांस; मनुष्यांकडून किंवा मनुष्यांच्याद्वारे नव्हे, तर येशू ख्रिस्ताच्याद्वारे आणि ज्याने त्यास मरण पावलेल्यातून उठवले तो देवपिता, ह्याच्याद्वारे झालेला प्रेषित पौल, याच्याकडून आणि माझ्या सोबतीचे सर्व बंधूकडून, ३ देव जो पिता व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हास कृपा व शांती असो. ४ आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे, या आताच्या दुष्ट युगातून आपल्याला सोडवण्यास, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पापांबद्दल, स्वतःला दिले. ५ देवपित्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.\nगलतीकरांनी पौलाचा केलेला हिरमोड\n६ मला आश्चर्य वाटते की, ज्याने तुम्हास ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून, इतक्या लवकर, तुम्ही दुसर्‍या शुभवर्तमानाकडे वळला आहात. ७ दुसरे कोणतेही शुभवर्तमान नाही; पण तुम्हास घोटाळ्यात पाडणारे आणि ख्रिस्ताचे शुभवर्तमान विपरीत करण्याची इच्छा असणारे असे कित्येक आहेत. ८ तर जे शुभवर्तमान आम्ही तुम्हास सांगितले त्याच्याहून निराळे शुभवर्तमान जर आम्ही सांगितले किंवा स्वर्गातील आलेल्या देवदूतानेही सांगितले, तरी तो शापित असो. ९ आम्ही अगोदर सांगितले आहे तसेच आता मी पुन्हा सांगतो की, कोणी तुम्हास, जे तुम्ही स्वीकारले त्याच्यापेक्षा, निराळे शुभवर्तमान कोणी तुम्हास सांगितल्यास तो शापित असो.\n१० मी आता मनुष्याची किंवा मी देवाची मनधरणी करावयास पाहत आहे मी मनुष्यांना संतुष्ट करावयास पाहत आहे काय मी मनुष्यांना संतुष्ट करावयास पाहत आहे का��� मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतोषवीत असतो, तर मी ख्रिस्ताचा दास नसतो.\nमनुष्यापासून नव्हे तर येशू ख्रिस्तापासून आपल्याला शुभवर्तमान प्राप्त झाले आहे असे पौलाचे सांगणे\n११ कारण, बंधूंनो, मी तुम्हास सांगतो की, मी ज्या शुभवर्तमानाची घोषणा केली ती मनुष्याच्या सांगण्याप्रमाणे नाही. १२ कारण ती मला मनुष्याकडून मिळाली नाही तसेच ती मला कोणी शिकवलीही नाही; पण येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाने ती मला प्राप्त झाली. १३ तुम्ही माझ्या, यहूदी धर्मातील, पूर्वीच्या आचरणाविषयी ऐकले आहे की, मी देवाच्या मंडळीचा अत्यंत छळ करून तिचा नाश करीत असे. १४ आणि मी माझ्या पूर्वजांच्या प्रथांविषयी पुष्कळ अधिक आवेशी असल्यामुळे माझ्या लोकांतल्या माझ्या वयाच्या पुष्कळ लोंकापेक्षा यहूदी धर्मात मी पुढे गेलो होतो.\n१५ पण ज्या देवाने मला आईच्या उदरापासून वेगळे केले व आपल्या कृपेने मला बोलावले, त्यास जेव्हा बरे वाटले की, १६ आपल्या पुत्राला माझ्याद्वारे प्रकट करावे, म्हणजे परराष्ट्रीयांमध्ये मी त्याच्या शुभवर्तमानाची घोषणा करावी तेव्हा मी हे कोणत्याही मानवाची मसलत न घेता, १७ आणि माझ्या पूर्वी झालेल्या प्रेषितांकडे यरुशलेमेस वर न जाता, पण मी लगेच अरबस्तान देशास निघून गेलो व तेथून दिमिष्कास पुन्हा परत आलो.\n१८ पुढे, तीन वर्षांनंतर, मी केफाला भेटण्यास वर यरुशलेमास गेलो आणि पंधरा दिवस मी त्याच्याजवळ राहिलो; १९ पण प्रभूचा भाऊ याकोब ह्याच्याशिवाय मी इतर प्रेषितांपैकी दुसरा कोणीही माझ्या दृष्टीस पडला नाही. २० मी जे तुम्हास लिहित आहे, ते पाहा, देवासमोर, मी खोटे बोलत नाही. २१ त्यानंतर मी सिरीया व किलिकिया प्रांतांत आलो २२ आणि ख्रिस्तात असलेल्या, यहूदीया प्रांतातील मंडळ्यांना मी अपरिचित होतो. २३ त्यांच्या ऐकण्यात एवढेच येत असे की, ‘पूर्वी आमचा छळ करणारा ज्या विश्वासाचा मागे नाश करीत होता त्याची तो आता सुवार्ता सांगत आहे.’ २४ आणि ते माझ्याविषयी देवाचे गौरव करू लागले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://nandednewslive.blogspot.com/2014/12/blog-post_1.html", "date_download": "2019-12-15T12:23:25Z", "digest": "sha1:C2Q2AULTLJIZ5MBCKC2AGOUTO3ZFF2XA", "length": 14388, "nlines": 143, "source_domain": "nandednewslive.blogspot.com", "title": "nandednewslive: ९१ एड्स बाधित रुग्ण", "raw_content": "NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार��वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **\nसोमवार, 1 दिसंबर 2014\n९१ एड्स बाधित रुग्ण\nहिमायतनगर तालुक्यात ९१ एड्स बाधित रुग्ण\nहिमायतनगर(अनिल मादसवार)सर्वत्र एडस या महाभयंकर आजाराबाबत जनजागृती करून नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात असताना हिमायतनगर तालुक्यात चक्क ९१ एड्स बाधित रुग्नाची संख्या आढळून आल्याने आरोग्य विभागासाठी हि चिंतेची बाब बनली आहे.\nहिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, ग्रामीण आदिवासी, बहुल भागातील नागरिकांचा मोठास जनसंपर्क आहे. तालुक्यातील हजारो रुग्ण येथील ग्रामीण रुग्णालयाच्या मोफत उपचाराचा फायदा घेण्यासाठी येत असतात. ग्रामीण रुग्णालयातील प्रयोग शाळेतील रक्ताची तपासणी करण्यात आल्यानंतर जवळपास ९१ एड्स बाधित रुग्नाची संख्या असल्याचे पुढे आले आहे. यात ४३ पुरुष तर ४८ महिलांचा समावेश आहे. वर्षभरात एकूण १६०० जणांनी रक्ताची तपासणी केली असून, त्यात नोव्हेंबर महिन्यात ३६० जणांची तपासणी झाली आहे. त्यात ०९ जणांच्या रक्ताच्या नमुने एड्स बाधित असल्याचे सांगण्यात आले आहे.\nतालुक्यातील मोजक्या जणांच्या तपासणीतून तब्बल ९१ रुग्ण आढळून आले आहे. हि बाब गंभीर असून, तालुक्यातील जनतेने लक्षणे असो किंवा नसोत रक्ताची तपासणी करून घ्यावी. वैद्यकीय अधीक्षक श्री गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रक्ताची तपासणी बाबत पूर्णतः गुप्तता पाळली जाते असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डी.डी.गायकवाड सामोपादेषक पंडित साबळे, प्रयोग शाळा तज्ञ महेश साळुंके यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना दिली आहे.\nहिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक श्री गाडेकर यांनी नांदेडला राहूनच येथील कारभार पाहिल्याच�� दिसून आले. त्यांनी चार्ज घेल्यापासून एकदाही शहरात एड्स बाधित रुग्णांना जागृत करण्यासाठी प्रभावी जनजागृतीची अंमल बजावणी केली नाही. तर आज एड्स दिवस असताना याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्या गेली नसल्याने तालुक्यात विशेषतः तरुण वर्ग या आजारास बळी पडत आहेत. यामुळे वरिष्ठ अधिकारी एड्स नियंत्रणाबाबत निरुत्साह असल्याचे दिसून येत आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nट्रेनयात्रा में मिले तृतीय पंथीयों के पोस्ट- पेमेंट-बैंक खातें निकालकर मुख्यधारा में लाया\nसर्वपक्षीत कृती समितियों सहित ट्रेन स्टेशन पर पत्रकारों ने किया धरणा आंदोलन\nमहाप्रबंधक माल्या को सर्वपक्षीय कृती समिति, पत्रकार संघटन, जेष्ठ नागरिक ने दिया ज्ञापन\nहिमायतनगर रेलवे स्टेशन का उच्च स्तरीय प्लेटफार्म खराब गुणवत्ता का है\nआंध्रप्रद��श के पूर्वचीफ़ जस्टिस चंद्रयाद्वरा पत्रकार नईम खान का नँशनल अवार्ड\nमहाराणा प्रताप के वंशजों का डेरा हिमायतनगर (वाढोणा) शहर में\nKaar Nadit Kosalali कार नदीत.. तिघांचा मृत्यू\nTaranche Jhopale तारांच्या झोपाळ्याकडे साफ दुर्लक्ष\nनांदेड ते तिरुपती विशेष गाडीच्या फेऱ्यांत वाढ\nJad Wahnane Pul Dhokyat लोडींग ट्रकमुळे हादगावच्या मुख्य रोडवरिल पुलला धोका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/news/all-bout-actres-kokna-sen-sharma/", "date_download": "2019-12-15T13:59:29Z", "digest": "sha1:M3ATYWJT73P4BIX7IVLGSBPU7MZDVRHI", "length": 10308, "nlines": 123, "source_domain": "hellobollywood.in", "title": "कोंकणा सेन शर्मा झाली 40 वर्षांची, जाणून घ्या तिच्या आयुष्याविषयी… – Hello Bollywood", "raw_content": "\nकोंकणा सेन शर्मा झाली 40 वर्षांची, जाणून घ्या तिच्या आयुष्याविषयी…\nकोंकणा सेन शर्मा झाली 40 वर्षांची, जाणून घ्या तिच्या आयुष्याविषयी…\nचंदेरीदुनिया | कोकणा सेन शर्मा यांचा जन्म 3 डिसेंबर 1979 रोजी नवी दिल्लीतील एका बंगाली कुटुंबात झाला. मुकुल शर्मा जो विज्ञान लेखक आणि पत्रकार आहे त्याच्या वडिलांचे नाव आहे. तिच्या आईचे नाव अपर्णा सेन आहे, जी एक अभिनेत्री आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांची एक मोठी बहीण, तिचेच नाव कमलिनी सेन.\nचिदानंद दासगुप्त हे कोकणा सेन शर्मा यांचे आईचे आजोबा, चित्रपट समीक्षक, अभ्यासक, प्राध्यापक, लेखक आणि कलकत्ता फिल्म सोसायटीचे सह-संस्थापक आहेत. त्यांच्या दिवंगत आजी सुप्रिया दासगुप्त, प्रसिद्ध आधुनिक बंगाली कवी जीवनानंद दास यांचे चुलत भाऊ.कोंकणा कोंकणा सेन शर्मा यांनी तिचे प्रारंभिक शिक्षण कलकत्ताच्या मॉडर्न हायस्कूल फॉर गर्ल्समध्ये केले. कोंकणा सेन शर्मा यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून पदवी पूर्ण केली आहे.कोंकणा सेन शर्माने तिचा प्रियकर रणवीर शोर सोबत लग्न केले आहे.\nत्यांना एक मुलगा हारुन सेन शौरी देखील आहे. कोंकणा सेन शर्मा यांनी इंद्रा चित्रपटात बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली. २०१० मध्ये कोंकणाने अश्विनी धीरच्या अतीथ तुम कब जाओगे या विनोदी चित्रपटात अजय देवगण आणि परेश रावल यांच्याबरोबर अभिनय केला होता. हा एक विनोदी नाटक चित्रपट होता. २०१३ मध्ये ती एकता कपूरच्या ‘एक थी चुड़की’ या चित्रपटात दिसली होती.\nनोकरी अपडेट थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 78218 00959 या संपर्क क्रमांकाला WhatsApp करा आणि लिहा “HelloJOB”.\nसनी लिओन��� सोबत थिरकला क्रिकेटर डीजे ब्रावो, व्हिडिओ वायरल\nशाहरुखची मुलगी सुहानाने केले फोटो शेयर, सोशल मीडियावर खळबळ…\n‘नुसरत भारूचाचे’ समुद्र किना-यावरचे हे बोल्ड फोटो पाहून व्हाल फिदा\n‘या’ नेत्याचा साधेपणा पाहून चिन्मय मांडलेकरही भारावला…\nदीपिका, प्रियंका, कॅटरीनाला मागे टाकत ‘ही’ अभिनेत्री ठरली मोस्ट सर्च्ड…\n‘शमशेरा’ चित्रपटात दिसणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री….\n‘टोनी एन सिंग’ ठरली ‘मिस वर्ल्ड’…\n‘ट्रिपल एक्स रिटर्न’ – विन डीजल सोबत…\nनेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीला…\n‘नुसरत भारूचाचे’ समुद्र किना-यावरचे हे बोल्ड…\nकपिल शर्माचं पितळ उघड सिनेमाच्या प्रमोशनसाठी पैसे घेताना…\nटीव्ही अभिनेत्री सोनियाने दिग्दर्शक हर्षवर्धनसोबत घेतले सात…\nआठवड्यातील सर्वोत्कृष्ट पोशाख सेलेब्रिटी – दीपिका…\nस्त्रियांच्या सामाजिक दुय्यमपणाला सणसणीत चपराक देणारा, राणी…\nपती-पत्नीमधील संवादाची गरज दाखवून देणारा – पती, पत्नी…\nप्रसिद्ध कलाकार, तगडं बजेट आणि तरीही बाॅक्स आॅफिसवर अपयशी…\nहाऊसफुल 4 पूर्वजन्मावर आधारित चित्रपट; चित्रपटात…\n‘नुसरत भारूचाचे’ समुद्र किना-यावरचे हे बोल्ड…\nपुढील 2 तासांत सलमानच्या घरी बॉम्बस्फोट होणार, अज्ञाताकडून…\n‘बोल्ड’नेसच्या सर्व सीमा पार, ‘रागिनी MMS…\nनवीन वधूसाठी खास ‘नथ डिझाईन’,ज्यामुळे वधू दिसेल…\nमुलाचा किसिंग सीन पाहून ‘या’ अभिनेत्याची आई…\n‘तुर्रम खान’वरून थेट ‘छलांग’\nकतरिनानं दिलेली ‘ही’ वस्तू आजही वापरतो सलमान…\nअभिनेत्री उर्वशी रौतेला करतेय ‘या’ क्रिकेटरला…\n‘या’ ठिकाणी होणार रणबीर-आलियाचा शाही विवाह…\nनोकरी अपडेट्स : Careernama\nमहापरीक्षा पोर्टलचा भोंगळ कारभार सुरूच, विद्यार्थ्यांचा परिक्षेवर बहिष्कार\nनोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा फर्दाफाश\nस्थानिकांना खासगी नोकरीत 80% कोटा दिला जाईल – राज्यपाल कोश्यारी\n‘टोनी एन सिंग’ ठरली ‘मिस वर्ल्ड’ 2019 ची विश्वसुंदरी…\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-12-15T12:49:46Z", "digest": "sha1:RGBZ6TB2LFKD5AFA5JQNFF2FH5ZMB2MU", "length": 3273, "nlines": 81, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "डबल सेंच्युरी Archives - InShorts Marathi", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nIndia vs South Africa: विराटची डबल सेंच्युरी\nभारत आणि दक्षिण आफ्रिकेतील दुसरा कसोटी सामना पुण्यातील गहुंजे मैदानावर सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार विराट कोहलीने दमदार शतक झळकावत भारताला साडेतीनशे धावांचा टप्पा ओलांडून देण्यात यश मिळवल आहे. विराटला उपकर्णधार अजिंक्यने चांगली साथ दिली. सध्या भारताचा ४ बाद ४९५ धावांवर खेळ सुरू आह…\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nअ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालचे व्हिडीओ टिक टॉकवर…\nबघा रणवीर सिंग काय म्हणाला…\nकपिल शर्माचं पितळ पडलं उघडं \n‘या’ अभिनेत्रीमुळे ‘दबंग ३’ साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमोदींचा चाणक्य आता दिल्लीश्वरांना करणार…\n‘धूरळा’ या चित्रपटाचा ट्रेलर…\n…म्हणून नागार्जुनने लक्ष्मी सोबत लग्न…\nअभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांची कन्या पायल डिकी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://vishwavidya.com/Latur-5dd20e2512d7e-46.html", "date_download": "2019-12-15T12:27:00Z", "digest": "sha1:4GP6UQFZCKNOSA5ZELXCFJSL2SUUZIF4", "length": 10766, "nlines": 124, "source_domain": "vishwavidya.com", "title": "Vishwavidya | Online", "raw_content": "\nलवकरच स्विस बँकेतील काळ्या पैश्याची माहिती मिळण्याची शक्यता\nपृथ्वीवर वीस वर्षांत झालेल्या बदलांच्या चित्रणात ‘नासा’ला यश\nराष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांना उच्चपदस्थ नोकरशहांपेक्षा कमी वेतन\nदेशाची राजधानी नागपूरला हलवा : श्री श्री रविशंकर\n2 भारतीय सैनिकांवर फ्रान्समध्ये 100 वर्षांनी झाले अंत्यसंस्कार\nभारत-चीन सीमेवर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप\nभाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार\nदूरसंचार, बँकींग क्षेत्रातील ८० हजार नोक-यांवर गदा\nक्तक़्क़क् बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल\nवेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन\nइराण-इराक सीमा भागात मोठा भूकंप, १२९ नागरिकांचा मृत्यू\nराजस्थानातील डॉक्टरांच्या संपाला राज्यातील सरकारी डॉक्टरांचा पाठिंबा\nचार वर्षात डेबिट-क्रेडीट कार्ड, ॠच्र्ग् इतिहासजमा : नीती आयोग\nविद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक\nशेतीचे शिक्षण शाळेतून देण्यात सरकार उदासीन\nश���वलिंगेश्वर फार्मसीमध्ये “राष्ट्रीय मतदार दिन” साजरा\nऔसा (प्रतिनिधी) : तालुक्यातील आलमला येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्म. डी. (डॉक्टर ऑफ फार्मसी), दगडोजीराव देशमुख डी. फार्मसी कॉलेज व तहसील कार्यालय\nआलमला येथील ब्ल्यू बर्ड इंटरनॅशनल स्कुलची शैक्षणिक सहल\nऔसा: विध्यार्थ्यांना प्राचीन इतिहासाची माहिती मिळावी, आदर्श रुढी परंपरेचा कानोसा व्हावा तसेच अभ्यास व चिकित्सा वृत्तीत वाढ व्हावी या दृष्टोणातून शैक्षणिक व सामाजीक क्षेत्रात कार्यरत असलेल्या औसा तालुक्यातील आलमला\nआलमला येथील ब्ल्यू बर्ड इंटरनॅशनल स्कुल व सायन्स कॉलेजमध्ये ‘मेरी ख्रिसमस’ उत्साहात साजरा\nऔसा : (प्रतिनिधी) श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत ब्ल्यू बर्ड इंटरनॅशनल स्कुल व सायन्स कॉलेज, आलमला ता. औसा जि.लातूर येथे ख्रिसमस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन\nप्रबोधनासाठी साहित्याशिवाय पर्याय नाही: डॉ.चंद्रकांत पाटील\nउदगीर/प्रतिनिधी : समाजातील सभ्यतेचा तऱ्हास स होऊ नये यासाठी साहित्याने प्रयत्न केले पाहिजेत. वाईटावर प्रहार करण्याचे कामही केले पाहिजे. करमणूक करणारे ,उथळ साहित्य उपयोगाचे नाही तर जाणिवांना प्रगल्भ करणारे,\nउदगीरचे साहित्य संमेलन महाराष्ट्रासाठी आदर्श ठरेल - रामचंद्र तिरुके संमेलनाच्या पुर्वतयारीसाठी मसाप ,शिक्षण विभागाची बैठक\nलातूर / प्रतिनिधी : मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने घेण्यात येणारे चाळिसावे मराठवाडा साहित्य संमेलन दि २३ ,२४ व २५ डिसेंबर रोजी उदगीर येथे आयोजित करण्यात आले आहे . या संमेलनाची\nशिक्षणाचा उदय प्रागैतिहासिक काळात झाला. सुरुवातीच्या काळात कुटुंब हे शिक्षणाचे केंद्र व आईवडील, विशेषत: आई, हे बालकाचे गु डिग्री होते. पुढे हळूहळू जीवनव्यवहाराच्या कक्षा बदलल्याने आईवडीलांना चरितार्थासाठी घराबाहेर पडावे लागले. परिणामत: मुलांना शिक्षण देण्यासाठी त्यांना\nबाजी प्रभूंच्या आयुष्यावर आधारित \"पावनखिंड\" सिनेमा भेटीला येणार\nमुंबई प्रतिनिधी : सध्या सिनेचाहत्यांमध्ये बॉलिवूड अभिनेता अजय देवगनचा मल्टी स्टारर अपकमिंग सिनेमा \"तान्हाजी: द अनसंग वॉरिअर\" ची चर्चा आहे. ...>>\nज्येष्ठ रंगकर्मी डॉ. जब्बार पटेल यांची100 व्या नाट्य ���ंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड\nमुंबई प्रतिनधी - 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची एकमताने ...>>\nमहाराष्ट्रात \"हिरकणी\" चित्रपटाने मारली बाजी\nमुंबई - दिवाळीच्या मुहूर्तावर (२४ ऑक्टोबर) \"हिरकणी\" हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आणि त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ...>>\nइफ्फी\" मध्ये ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटांचे प्रदर्शन\nमुंबई प्रतिनिधी - \"इफ्फी\" म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यंदा ५० वे वर्ष आहे, यानिमित्त गोवा इथं २०-२८ नोव्हेंबर दरम्यान ...>>\nदबंग 3\"मधून सई मांजरेकर प्रेक्षकांच्या भेटीला\nमुंबई प्रतिनिधी - अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मुलगी सई मांजरेकर \"दबंग 3\"मधून प्रेक्षकांसमोर येत आहे. दबंग 3चं पोस्टर ...>>\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://nandednewslive.blogspot.com/2017/08/blog-post_92.html", "date_download": "2019-12-15T13:17:50Z", "digest": "sha1:4YHMRUGKU7GRODZKR3NV42X5BMZ2HLTT", "length": 23182, "nlines": 145, "source_domain": "nandednewslive.blogspot.com", "title": "nandednewslive: अस्‍वच्‍छतेच्‍या लढाईतून स्‍वच्‍छतेचे राज्‍य निर्माण करु - जिल्‍हाधिकारी डोंगरे", "raw_content": "NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **\nबुधवार, 9 अगस्त 2017\nअस्‍वच्‍छतेच्‍या लढाईतून स्‍वच्‍छतेचे राज्‍य निर्माण करु - जिल्‍हाधिकारी डोंगरे\nकार्यशाळेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nनांदेड (अनिल मादसवार) गावस्‍तरावरील घाणीच्‍या विळख्‍यातून बाहेर पडण्‍यासाठी आता सर्वांनी पेटून उठले पाहिजे. तसेच ही लढाई जिंकून आपणां सर्वांना स्‍वच्‍छतेचे राज्‍य निर्माण करावयाचे आहे असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्‍ट्र जिवनोन्‍नती अभियान व स्‍वच्‍छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत बुधवार दिनांक 9 ऑगस्‍ट रोजी खुले में शौच से आझादी व संकल्‍प स्‍वच्‍छतेचा स्‍वच्‍छ महाराष्‍ट्राचा या विशेष अभियानासाठी जिल्‍हयातील सर्व स्‍वंयसहाय्यता महिलांची जिल्‍हास्‍तरीय एक दिवशीय कार्यशाळा घेण्‍यात आली त्‍यावेळी उद्घाटक म्‍हणून ते बोलत होते.\nकै. शंकरराव चव्‍हाण प्रेक्षागृहात झालेल्‍या कार्यक्रमात जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्‍प संचालक तथा प्रभारी अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी नईमोद्दीन कुरेशी, युनिसेफचे राज्‍य समन्‍वयक जयंत देशपांडे, आदर्श ग्राम पाटोदाचे भास्‍कर पेरे पाटील, संत गाडगेबाबा ग्राम स्‍वच्‍छता समितीचे माजी राज्‍य अध्‍यक्ष माधवराव पाटील शेळगावकर, स्‍वच्‍छतादूत माधवराव पाटील झरीकर, एम.एस.आर.एल.एम. चे वित्‍तीय समावेशन अधिकारी के.बी. दिक्षीत, नाबार्डचे जिल्‍हा विकास व्‍यवस्‍थापक राजेश धुर्वे, माविमचे जिल्‍हा समन्‍वयक अधिकारी चंदसिंग राठोड, मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी अप्‍पासाहेब चाटे, अप्‍पर जिल्‍हाधिकारी संतोष पाटील, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी जी.एल. रामोड, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.व्‍ही.आर. मेकाने, जिल्‍हा कृषि अधिकारी पंडीत मोरे, सहाय्यक प्रकल्‍प अधिकारी डॉ. प्रविणकुमार घुले, मानव विकास मिशनचे सहाय्यक जिल्‍हा नियोजन अधिकारी जी.बी.सुपेकर, अतिरिक्‍त जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. नितीन बोडके, डॉ. कैलास शेळके आदींची उपस्थिती होती.\nपुढे ते म्‍हणाले, उघडया हागणदारीमुळे मोठया प्रमाणात रोगराई पसरते. ही रोगराई दूर करण्‍यासाठी घर तेथे शोचालय असणे आवश्‍यक आहे. यासाठी महिला बचतगटांनी पुढाकार घ्‍यावा. गावस्‍तरावर स्‍वंयसहाय्यता महिला बचतगटांना शौचालयाचे बांधण्‍याचे काम देण्‍यात येणार आहे. स्‍वंयसहाय्यता गटांनी यात सहभाग घ्‍यावा असे आवाहन त्‍यांनी यावेळी केले. त्‍यासाठी प्रत्‍येक गटांना निधी देण्‍यात येणार असल्‍याचे ते म्‍हणाले. आज ऑगस्‍ट क्रांतीदिनी आपण शपथ घेऊन आपल्‍या गावा���ह जिल्‍हा हागणदारीमुक्‍त करण्‍याची लढाई जिंकून स्‍वछतेचे राज्‍य निर्माण करु. यासाठी प्रत्‍येकांनी सहभाग घ्‍यावा असे आवाहन जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.\nप्रांरभी क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले, संत गाडगेबाबा व महात्‍मा गांधी यांच्‍या प्रतिमेचे पूजन करुन दीप प्रज्‍वलन करण्‍यात आले. यावेळी भास्‍कर पेरे पाटील यांचे मार्गदर्शन झाले. ते म्‍हणाले, गावाचा विकास हा महिलांच्‍या हाती आहे. आमचे गाव महिलांच्‍या पुढाकाराने आदर्श ठरले आहे. महिलांनी गुड मॉर्निंग पथकातून जागृती केल्‍यास मोठया प्रमाणात शौचालयाची निर्मीती होण्‍यास मदत होणार आहे. आपल्‍या मिश्‍कील भाषेत गावस्‍तरावरील स्‍वच्‍छतेचे वास्‍तव चित्रण त्‍यांनी मांडले. याप्रसंगी त्‍यांनी पाटोदा गावाची यशोगाथा सादर केली. युनिसेफचे जयंत देशपांडे म्‍हणाले आज काळ बदला आहे. काळाच्‍या ओघात आपणासही बदण्‍याची गरज आहे. आज प्रत्‍येकाच्‍या घरात टी.व्‍ही., मोबाईल आणि चैनीच्‍या वस्‍तू याला जीवनात महत्‍व दिले गेले परंतू स्‍वच्‍छतेला जीवनात खरे महत्‍व असल्‍याचे ते म्‍हणाले. माधवराव पाटील शेळगावकर बोलतांना म्‍हणाले की, देवालय, विद्यालय व शौचालय या तीन गोष्‍टीला महत्‍व असून शरिराच्‍या शुध्‍दीसाठी प्रत्‍येकांनी शौचालयाची निर्मीती करुन त्‍याचा वापर करावा असे ते म्‍हणाले. यावेळी माधवराव पाटील झरीकर, के.बी. दिक्षीत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बचतगटाच्‍या निर्मला तुकाराम खिल्‍लारे, सुनिता कारभारी यांच्‍यासह बचतगटाच्‍या अध्‍यक्ष व सचिवांनीही मनोगत व्‍यक्‍त केले. या कार्यक्रामचे प्रास्‍ताविक जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्‍प संचालक तथा प्रभारी अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी नईमोद्दीन कुरेशी यांनी केले तर सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार जिल्‍हा कार्यक्रम व्‍यवस्‍थापक मिलिंद व्‍यवहारे यांनी मानले. या कार्यक्रमाला जिल्‍हयातील सुमारे दोन हजार स्‍वंयसहाय्यता गटाच्‍या महिला उपस्थित होत्‍या.\nएका बचतगटाने आठवडयात दहा शौचालयाची जबाबदारी घ्‍यावी - शिनगारे\nशौचालयाच्‍या बांधकामात जिल्‍हयातील स्‍वयंसहाय्यता महिला बचतगटांचा सहभाग घेण्‍यात येणार असून गावातील प्रत्‍येक एका बचतगटाने एका आठवडयात किमान दहा कुटुंबांना भेटी देऊन शौचालय बा���धकाम करुन घेण्‍याची जबाबदारी स्विकारावी असे आवाहन जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. महिलांच्‍या पुढाकारानेच अनेक गावे आदर्श झाली असून नांदेड जिल्‍हयातील गावे आदर्श करण्‍यासाठी स्‍वयंसहाय्यता महिलांनी हीरीरीने सहभाग घेऊन गावाचा लौकीक वाढविण्‍याची जबाबदारी घ्‍यावी, असे आवाहनही त्‍यांनी यावेळी केले.\nआज जिल्‍हयातील 140 गावात शौचालय बांधकामासाठी विशेष मोहिम\nखुले में शौच से आझादी व संकल्‍प स्‍वच्‍छतेचा स्‍वच्‍छ महाराष्‍ट्राचा या उपक्रमांतून आज नांदेड जिल्‍हयातल्‍या अर्धापूर व मुदखेड तालुका वगळून उर्वरीत 14 तालुक्‍यातील मोठया 140 ग्राम पंचायतीमधून शौचालय बांधकामासाठी विशेष मोहिम हाती घेण्‍यात आली असून सकाळी 6 ते रात्री दहा वाजेपर्यंत शौचालयाचे शोषखड्डे तयार करण्‍यात येणार आहेत. यात सुमारे 25 हजार शोषखड्डे होण्‍याची अपेक्षा असल्‍याचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nट्रेनयात्रा में मिले तृतीय पंथीयों के पोस्ट- पेमेंट-बैंक खातें निकालकर मुख्यधारा में लाया\nसर्वपक्षीत कृती समितियों सहित ट्रेन स्टेशन पर पत्रकारों ने किया धरणा आंदोलन\nमहाप्रबंधक माल्या को सर्वपक्षीय कृती समिति, पत्रकार संघटन, जेष्ठ नागरिक ने दिया ज्ञापन\nहिमायतनगर रेलवे स्टेशन का उच्च स्तरीय प्लेटफार्म खराब गुणवत्ता का है\nआंध्रप्रदेश के पूर्वचीफ़ जस्टिस चंद्रयाद्वरा पत्रकार नईम खान का नँशनल अवार्ड\nमहाराणा प्रताप के वंशजों का डेरा हिमायतनगर (वाढोणा) शहर में\nKaar Nadit Kosalali कार नदीत.. तिघांचा मृत्यू\nTaranche Jhopale तारांच्या झोपाळ्याकडे साफ दुर्लक्ष\nनांदेड ते तिरुपती विशेष गाडीच्या फेऱ्यांत वाढ\nJad Wahnane Pul Dhokyat लोडींग ट्रकमुळे हादगावच्या मुख्य रोडवरिल पुलला धोका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/99-religion-no-religion-540818/", "date_download": "2019-12-15T12:35:15Z", "digest": "sha1:4DWMQ4H6AUIXTEUU3S42ILGIVKBYQBRG", "length": 14183, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "९९. धर्म-अधर्म | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nस्वामी स्वरूपानंद यांनी आपल्या वडिलांना लिहिलेल्या पत्रात धर्म हा व्यवहारात आलाच पाहिजे, धर्माची प्रत्येक आज्ञा आचरणात उतरलीच पाहिजे, असं नमूद केलं.\nस्वामी स्वरूपानंद यांनी आपल्या वडिलांना लिहिलेल्या पत्रात धर्म हा व्यवहारात आलाच पाहिजे, धर्माची प्रत्येक आज्ञा आचरणात उतरलीच पाहिजे, असं नमूद केलं. पण जो व्यवहारात आणायचा तो खरा धर्म कोणता हाच प्रश्न मांडताना स्वामीजी लिहितात, ‘‘धर्म व्यवहारात आणायचा तर खरा धर्म कोणता, हे मनुष्यानं शोधलं पाहिजे. ज्यानं समाजाचं धारण-पोषण होतं तो धर्म, अशी धर्माची कसोटी ठेवली तर आज आमचा धर्म नष्ट झाला आहे असेच आपल्या प्रत्ययाला येईल. आमचं वैभव गेलं, संपत्ती गेली, कीर्ति नष्ट झाली, लौकिक धुळीला मिळाला आणि आम्ही परक्यांचे गुलाम होऊन राहिलो. संतोष, समाधान, आनंद, शौर्य, धैर्य, दानत, परोपकारवृत्ती, औदार्य, दय��, प्रेम, सत्यनिष्ठा सर्व काही आम्ही गमावून बसलो आणि शरीराने दुर्बल आणि दरिद्री बनून मनाने भ्याड, कमकुवत आणि नादान झालो. आम्ही माणुसकी तरी कुठे ठेवली आहे हाच प्रश्न मांडताना स्वामीजी लिहितात, ‘‘धर्म व्यवहारात आणायचा तर खरा धर्म कोणता, हे मनुष्यानं शोधलं पाहिजे. ज्यानं समाजाचं धारण-पोषण होतं तो धर्म, अशी धर्माची कसोटी ठेवली तर आज आमचा धर्म नष्ट झाला आहे असेच आपल्या प्रत्ययाला येईल. आमचं वैभव गेलं, संपत्ती गेली, कीर्ति नष्ट झाली, लौकिक धुळीला मिळाला आणि आम्ही परक्यांचे गुलाम होऊन राहिलो. संतोष, समाधान, आनंद, शौर्य, धैर्य, दानत, परोपकारवृत्ती, औदार्य, दया, प्रेम, सत्यनिष्ठा सर्व काही आम्ही गमावून बसलो आणि शरीराने दुर्बल आणि दरिद्री बनून मनाने भ्याड, कमकुवत आणि नादान झालो. आम्ही माणुसकी तरी कुठे ठेवली आहे मनुष्यत्वाचा अभिमान बाळगण्याजोगे आम्ही काय मिळविले आहे मनुष्यत्वाचा अभिमान बाळगण्याजोगे आम्ही काय मिळविले आहे आहार, निद्रा, भय, मैथुनादि विकार पशूंप्रमाणेच आम्हालाही आहेत. मनुष्यत्वाचा विशेष जो धर्म तो तर कुठे दृष्टीलाच पडत नाही. मग आपण संध्या करतो, वैश्वदेव करतो, अभिषेक करतो, सत्यनारायण पूजतो, एकादशी-उपासतापास करतो, नेमधर्म, व्रतवैकल्ये करतो, तुळशीचा पूजा, पिंपळाची पूजा, जन्माष्टमी, रामनवमी, दासनवमी, हनुमानजयंती, दत्तजयंती, गणेशचतुर्थी करतो. स्तोत्र-पारायणं करतो. हा आमचा धार्मिक आचार नव्हे की काय आहार, निद्रा, भय, मैथुनादि विकार पशूंप्रमाणेच आम्हालाही आहेत. मनुष्यत्वाचा विशेष जो धर्म तो तर कुठे दृष्टीलाच पडत नाही. मग आपण संध्या करतो, वैश्वदेव करतो, अभिषेक करतो, सत्यनारायण पूजतो, एकादशी-उपासतापास करतो, नेमधर्म, व्रतवैकल्ये करतो, तुळशीचा पूजा, पिंपळाची पूजा, जन्माष्टमी, रामनवमी, दासनवमी, हनुमानजयंती, दत्तजयंती, गणेशचतुर्थी करतो. स्तोत्र-पारायणं करतो. हा आमचा धार्मिक आचार नव्हे की काय या सर्व गोष्टी आपण करतो मग धर्म नाहीसा झाला, असे कसे म्हणता येईल या सर्व गोष्टी आपण करतो मग धर्म नाहीसा झाला, असे कसे म्हणता येईल अशी शंका कोणीही साहजिकच विचारील, पण त्याला स्पष्ट सांगायची वेळ आली आहे की, हा धर्म नव्हे. हे तर धर्माचे कलेवर आहे. आतील आत्मा केव्हाच निघून गेला आहे. प्राण नाहीसा झाला आहे. हात आहेत, पाय आहेत, नाक, तोंड, डोळे सर्व काही आहे मग त��म्ही मृत शरीराला जिवंत का म्हणत नाही, असा प्रश्न करण्यासारखेच हे हास्यास्पद आहे. धर्माचे शरीर म्हणजेच आपले हे बाह्य़ धार्मिक आचार. पण आज त्यांची किंमत मृत देहाइतकी. त्यात प्राणशक्ती, चैतन्यशक्ती ओतली पाहिजे. ती ओतताना कदाचित हे शरीर म्हणजे ही बाह्य़ांगे, हे धार्मिक आचार व धार्मिक रूढी व धार्मिक क्रिया हे सर्व बदलावेही लागेल व ते बदलावे लागेल म्हणून काही मोठीशी भीती बाळगण्याचे कारण नाही. कारण त्यामुळे धर्म जिवंत होणार आहे. आपण अग्नीत अन्नाची आहुती देऊन विश्वात्म्याला शांत करीत असतो, पण आपल्या सभोवार सहस्रावधी माणसे अन्नावाचून उपाशी तडफडत असताना आपणास प्राप्त झालेल्या अन्नातील अंशभाग त्यांना समर्पण करून अवशिष्ट भाग आपण भक्षण करणे, हाच खरा वैश्वदेव आणि हाच खरा यज्ञ आहे.. व्रत म्हणून सत्यनारायण करायचा आणि व्यवहारात पावलोपावली असत्याची बाजू उचलायची. सत्याची आराधना आणि असत्याचा अवलंब अशी शंका कोणीही साहजिकच विचारील, पण त्याला स्पष्ट सांगायची वेळ आली आहे की, हा धर्म नव्हे. हे तर धर्माचे कलेवर आहे. आतील आत्मा केव्हाच निघून गेला आहे. प्राण नाहीसा झाला आहे. हात आहेत, पाय आहेत, नाक, तोंड, डोळे सर्व काही आहे मग तुम्ही मृत शरीराला जिवंत का म्हणत नाही, असा प्रश्न करण्यासारखेच हे हास्यास्पद आहे. धर्माचे शरीर म्हणजेच आपले हे बाह्य़ धार्मिक आचार. पण आज त्यांची किंमत मृत देहाइतकी. त्यात प्राणशक्ती, चैतन्यशक्ती ओतली पाहिजे. ती ओतताना कदाचित हे शरीर म्हणजे ही बाह्य़ांगे, हे धार्मिक आचार व धार्मिक रूढी व धार्मिक क्रिया हे सर्व बदलावेही लागेल व ते बदलावे लागेल म्हणून काही मोठीशी भीती बाळगण्याचे कारण नाही. कारण त्यामुळे धर्म जिवंत होणार आहे. आपण अग्नीत अन्नाची आहुती देऊन विश्वात्म्याला शांत करीत असतो, पण आपल्या सभोवार सहस्रावधी माणसे अन्नावाचून उपाशी तडफडत असताना आपणास प्राप्त झालेल्या अन्नातील अंशभाग त्यांना समर्पण करून अवशिष्ट भाग आपण भक्षण करणे, हाच खरा वैश्वदेव आणि हाच खरा यज्ञ आहे.. व्रत म्हणून सत्यनारायण करायचा आणि व्यवहारात पावलोपावली असत्याची बाजू उचलायची. सत्याची आराधना आणि असत्याचा अवलंब किती परस्परविरोध हा धर्म आणि व्यवहार असा विरोधी असतो काय व्यवहारात आपण एकदा तरी सत्य बोललो तरी ती सत्यनारायणाची पूजाच आहे व्यवहारात आपण एक���ा तरी सत्य बोललो तरी ती सत्यनारायणाची पूजाच आहे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n३. सत्संगे नि:संग होता..\nकर्नाटक सरकारचा मोठा निर्णय, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याची शिफारस\nबावरा मन: इन्सान की औलाद है..\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/category/lifestyle/page/126", "date_download": "2019-12-15T14:09:46Z", "digest": "sha1:52XG2SZ37DCBAO5LSDJ3LL64QTCI2GS4", "length": 8765, "nlines": 34, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मनोरंजन Archives - Page 126 of 136 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nस्त्राr मनाचा वेध घेणार ‘द मुक्ता बर्वे शो’\nस्त्राr या शब्दाला समाजात मोठं वलय आहे. आई, मुलगी, बहिण, मैत्रीण आणि बायको असे विविध नात्यांमध्ये बंधलेली भावनिक व्यक्ती म्हणजे स्त्राr. बदलत्या समाज आणि परिस्थितीनुरूप स्त्राrची व्याख्या देखील बदलत गेली, कालांतराने आधुनिक युगात स्त्राr या शब्दाचा अर्थदेखील विकसीत झाला. आजची ही स्त्राr बहुगुणी आहे, चूल आणि मुल यांसोबतच तिच्या विश्वात अनेक गोष्टींचा समावेश झाला आहे. तिच्या याच विश्वाचा वेध ...Full Article\nसलमान कतरिना पुन्हा एकत्र येणार\nऑनलाईन टीम / मुंबई : ‘टायगर जिंदा हे’ या सिनेमानंतर अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ आणखी एका सिनेमात एकत्र दिसण्याची शक्यता आहे. अतुल अग्निहोत्री या सिनेमाचं दिग्दर्शन ...Full Article\nपुढचं पाऊलमध्ये नव्या व्यक्तिरेखेची एन्ट्री\nपुढचं पाऊल ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील अक्कासाहेब ही व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. ही भूमिका हर्षदा खानविलकर ताकदीने पेलत आहेत. तसेच ...Full Article\n‘सरकार 3’चा फर्स्ट पोस्टर रिलीज\nऑनलाईन टीम / मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘सरकार 3’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ‘सरकार 3’चा पोस्टर ट्विट करून या ...Full Article\nसरस्वती मालिकेमध्ये कलाकारांची दुबईची वारी\nकलर्स मराठीवरील सरस्वती मालिकेमध्ये आजवर सरस्वतीच्या आयुष्यात बऱयाच घटना घडल्या काही वाईट काही चांगल्या. प्रेक्षकांची खास पसंती नेहमीच या मालिकेला मिळत आलेली आहे. सरस्वतीने आजवर अनेक अडचणींना खंबीरपणे उत्तर ...Full Article\n‘मूनलाईट’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार\nऑनलाईन टीम / कॉलिफोर्निया : 2017च्या ऑस्कर पुरस्कार सोहळयाला सुरूवात झाली आहे. कॉलिफोर्नियाच्या डॉल्बी थिएटरमध्ये हा भव्यदिव्या सोहळा रंगला. यंदाचे हे 89वर्ष आहे. मुनलाईट या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार ...Full Article\nयेत्या शुक्रवारी मराठीमध्ये एकही चित्रपट प्रदर्शित होणार नाही. तर हिंदीमध्ये विद्युत जामवाल, अदाह शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘कमांडो 2’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हॉलीवूडमध्येही कोणताही चित्रपट प्रदर्शित ...Full Article\nप्रियंका चौप्रा लावणार ऑस्कर सोहळय़ात उपस्थिती\nऑनलाईन टीम / मुंबई : यंदाच्य ऑस्कर पुरस्कार सोहळय़ात केवळ दोन दिवस बाकी राहिले आहेत. बॉलीवूडमधून हॉलीवूडमध्ये गेलेली ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा हीदेखील 89व्या ऍकॅडमी पुरस्कार सोहळय़ाला हजेरी लावण्यासाठी ...Full Article\nएकच निर्माता अन् 12 चित्रपट एकत्र प्रदर्शित\nकाहीतरी वेगळी कामगिरी करून रेकॉर्ड बुकमध्ये नाव नोंदल्याची अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला सापडतात. जसं की, वस्तूंचा संग्रह, गिर्यारोहण… मात्र निर्माते पप्पू तथा सदानंद लाड एका वेगळय़ाच विक्रमासाठी सज्ज आहेत. ...Full Article\n‘बाहुबली 2’चा नवा पोस्टर रिलिज\nऑनलाईन टीम / मुंबई : एस. एस राजमौली यांच्या दिग्दर्शनात साकारलेला ‘बहुबली 2’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यास आ���ा अवघे काही महिनेच बाकी राहिले आहेत. त्या दरम्यान, चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘बहुबली ...Full Article\nआलिशान घरांना वाढती मागणी\nधोरणात्मक सुधारणा, विविध सवलती आणि सरकारकडून सातत्याने होणाऱया प्रयत्नांमुळे गेल्या काही काळापासून … Full article\nकृषी क्षेत्रात येणाऱयांची संख्या आज वाढते आहे. आता उच्च शिक्षीतही या क्षेत्राची …\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://vishwavidya.com/Editorial-2174-5d27993f6a271-1.html", "date_download": "2019-12-15T13:02:13Z", "digest": "sha1:PLSJAM5CQRMA466KUSD4FR2HE3IZ2YAX", "length": 22042, "nlines": 108, "source_domain": "vishwavidya.com", "title": "वारकरी", "raw_content": "\nलवकरच स्विस बँकेतील काळ्या पैश्याची माहिती मिळण्याची शक्यता\nपृथ्वीवर वीस वर्षांत झालेल्या बदलांच्या चित्रणात ‘नासा’ला यश\nराष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांना उच्चपदस्थ नोकरशहांपेक्षा कमी वेतन\nदेशाची राजधानी नागपूरला हलवा : श्री श्री रविशंकर\n2 भारतीय सैनिकांवर फ्रान्समध्ये 100 वर्षांनी झाले अंत्यसंस्कार\nभारत-चीन सीमेवर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप\nभाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार\nदूरसंचार, बँकींग क्षेत्रातील ८० हजार नोक-यांवर गदा\nक्तक़्क़क् बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल\nवेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन\nइराण-इराक सीमा भागात मोठा भूकंप, १२९ नागरिकांचा मृत्यू\nराजस्थानातील डॉक्टरांच्या संपाला राज्यातील सरकारी डॉक्टरांचा पाठिंबा\nचार वर्षात डेबिट-क्रेडीट कार्ड, ॠच्र्ग् इतिहासजमा : नीती आयोग\nविद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक\nशेतीचे शिक्षण शाळेतून देण्यात सरकार उदासीन\nमहाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय भक्तिसंप्रदाय. \"वारी करणारा\" ह्या अर्थाने \"वारकरी\" हा शब्द वापरण्यात आलेला आहे. \"वारी\" ह्या शव्दाचा अर्थ यात्रा, नियमित फेरी, व्रत, येरझार असा दिला जातो, हे लक्षात घेतल्यास आपल्या उपास्य देवतेच्या-मग ती कोणतीही असो-यात्रेला जो नियमितपणे, ���क व्रत म्हणून जातो, तो \"वारकरी\" असे म्हणता येईल. येरझारांमध्ये जी वारंवारता आहे,तीही येथे अभिप्रेत आहे. तथापि वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूरच्या विठोबाशी संबंधित असलेला वारकरी संप्रदाय, असाच अर्थ घेतला जातो. ह्याचे मुख्य कारण म्हणजे विठोबा वा विठ्ठल वा पांडुरंग ह्या आपल्या उपास्य दैवताच्या वारीला ह्या संप्रदायाने जितके महत्त्व दिले आहे,तितके अन्य कोणत्याही पंथाने त्याच्या उपास्य दैवताच्या वारीला दिलेले नाही. वारकरी संप्रदायाच्या आचारधर्मानुसार संप्रदायाच्या अनुयायांनी प्रतिवर्षी दोन वेळा-म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीस व कार्तिक शुद्ध एकादशीस-श्रीविठ्ठलाची वारी पंढरपूर क्षेत्री जाऊन केली पाहिजे. शुद्ध माघी एकादशी व शुद्ध चैत्री एकादशी ह्या दोन दिवशीही पंढरपूर येथे मोठ्या संख्येने वारकरी जमतात. तथापि आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी ह्या दोन वाऱ्या प्रमुख मानल्या जातात. त्यांतही आषाढीला महत्त्व विशेष आहे. ज्यांना वर्षातून एकदाच-म्हणजे आषाढीला किंवा कार्तिकीला-येणे शक्य असते, त्यांनी तसे केले तरी चालते; परंतु प्रतिवर्षी किमान एकदा तरी वारी करणे, ही वारकऱ्यांची मुख्य साधना होय. श्रीज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर प्रतिवर्षी कार्तिक वद्य एकादशीस वारकरी संप्रदायाचे अनुयायी आळंदीलाही नियमाने जमू लागले.\nवारकरी संप्रदायाला \"माळकरी संप्रदाय\" असेही एक पर्यायी नाव आहे. प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीच्या १०८ मण्यांची माळ असते. इतर अनेक धर्मपंथांत माळेला स्मरणी म्हणून महत्त्व आहेच; पण वारकरी संप्रदायात ही तुळशीच्या मण्यांची माळ घातल्याखेरीज कोणाला वारकरी होताच येत नाही. माळ घालणे, म्हणजे एक नवा आध्यात्मिक जन्म घेणे, असे मानले जाते. वारकरी संप्रदायात माळ म्हणजे निव्वल स्मरणी नव्हे.\nहा संप्रदाय भागवत धर्मातच अंतर्भूत होतो. किंबहुना त्यास \"भागवत धर्म\" असेही म्हटले जाते. भागवत धर्म हा प्रामुख्याने वैष्णव संप्रदाय म्हणूनच विख्यात असून त्यात विष्णु आणि विशेषतः त्याचा कृष्णावतार वासुदेव भगवान हाच उपास्य आहे आणि वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत विठ्ठल, हे विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णाचे रूप मानले गेले आहे. ह्याच कारणासाठी पंढरपुरास \"दक्षिण द्वारका\" असे संबोधण्यात येते.\nवारकरी संप्रदायाचे ���पास्य दैवत असलेल्या विठ्ठलाचे निर्देश श्रुतिस्मृतिपुराणांत आलेले नाहीत. विष्णुसहस्रनामांत तसेच विष्णुच्या मानल्या गेलेल्या चोवीस अवतारांत विठ्ठलाचा अंतर्भाव झालेला दिसत नाही. तथापि विठ्ठलाला इसवी सनाच्या अकराव्या-बाराव्या शतकांपासून असाधारण अशी वैष्णव प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. विष्णूपासून विठ्ठल हे नाव बनले, असे मत काही अभ्यासकांनी व्यक्त केलेले आहे. उदा., विष्णु-विष्टु-विठ्ठल असे विठ्ठल हे नाम तयार झाले, असे अनेक अभ्यासक मानतात. तथापि विठ्ठल हे विष्णूचे अपभ्रष्ट रूप नसून विठ्ठलभक्तीच्या क्षेत्रापुरते विष्णू हे \"विठ्ठल\"चे (विठूचे) उद्‍भ्रष्ट रूप होय, असे डॉ. रा. चिं. ढेरे ह्यांचे मत आहे. त्यांच्या मते विठ्ठल हा देव एकेकाळचा लोकदेव असला पाहिजे आणि तो क्रमाने कीर्तिवंत होत गेल्यानंतर त्याचे वैदिकीकरण करण्यात आले. पंढरपूरच्या विठ्ठलाचे मूळ हे गोपजनीय परंपरेत आहे, असा विचार दुर्गा भागवत ह्यांनी ह्याहीपूर्वी मांडलेला आहे.\nवारकरी संप्रदायाचे एक प्रमुख प्रचारक शं. वा. उर्फ सोनोपंत दांडेकर ह्यांनी वारकरी संप्रदाय हा वैदिक धर्मांतर्गत एक पंथ असून वैदिक धर्माच्या तत्त्वांशी अतिशय जुळते घेणारा, असा पंथ असल्याचे म्हटले आहे. वारकरी पंथ म्हणजे सनातन वैदिक धर्माची भक्तीस प्राधान्य देणारी शाखा, असेही त्यांनी म्हटले आहे.\nपंढरपूरचा विठोबा हे वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत असल्यामुळे वारकऱ्यांचे मुख्य क्षेत्र पंढरपूर आणि तीर्थ चंद्रभागा होय. विठोबा हे श्रीकृष्णाचेच रूप आहे, अशी सर्व संतांची धारणा असल्यामुळे वारकरी संप्रदाय हा कृष्णोपासकही आहेच. तथापि तो रामाचाही उपासक आहे. द्वारका, काशी ही क्षेत्रेही वारकरी पवित्र मानतात. तसेच चंद्रभागेप्रमाणेच इंद्रायणी, गोदावरी, कऱ्हा, तापी ह्या नद्यांनाही त्यांनी पवित्र मानले आहे. शिवाय सर्व हिंदूंनी पवित्र मानलेल्या गंगा, कृष्णा आदी नद्यांनाही ते पवित्र मानतातच.\nगीता,भागवतपुराण,ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरकृत हरिपाठ, संस्कृतातील भागवतपुराणाच्या एकादश स्कंधावरील संत एकनाथकृत एकनाथी भागवत,भागवतपुराणाच्या द्वितीय स्कंधाच्या नवव्या अध्यायातील ३२ ते ३५ अशा चार श्लोकांवर एकनाथांनीच लिहिलेले चतुःश्लोकी भागवत, एकनाथांचा हरिपाठ आणि तुकारामांची अभंगगाथा, हे ग्रंथ वारकरी संप्रदायाला प्रमाणभूत होत. त्यांतही ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकोबांची अभंगगाथा, ही वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी मानली जाते. ह्या संप्रदायातील इतर संतांच्या रचनाही वारकरी अर्थातच आदराने वाचतात.\nवारकरी संप्रदायाची दीक्षा घेण्याचा विधी अगदी साधा असतो. ह्या संप्रदायात फड (प्रत्येक महंताच्या वा वारकरी साधूच्या भोवती असलेला त्याच्या शिष्यमंडळींचा समुदाय)असतात. दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्याला अशा एखाद्या फडप्रमुखाकडून तुळशीच्या १०८ मण्यांची माळ घालून घ्यावी लागते. दीक्षेची पद्धत अशी : ही माळ आणून दीक्षा देणाऱ्या साधूकडे वा फडप्रमुखाकडे जावयाचे. तो ती माळ ज्ञानेश्वरीवर ठेवतो आणि प्रतिवर्षी पंढरीची वारी करण्याचे वचन दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्याकडून घेतो. वर म्हटल्याप्रमाणे पंढरपूरची किमान एक तरी वारी केलीच पाहिजे. तसेच आळंदीची वारीही केलीच पाहिजे. संप्रदायाच्या इतर नियमांची आणि आचारधर्माची कल्पनाही दीक्षा घेणाऱ्याला फडप्रमुख देतो. हे नियम असे आहेत : १. सत्य बोलावे. २. परस्त्रीला मातेसमान मानावे. ३. कांदालसूण आणि मांसाहार वर्ज्य करावा. ४. मद्यपान वर्ज्य करावे. ५. रोज हरिपाठ करावा, तसेच \"रामकृष्णहरी\" ह्या मंत्राचा जप करावा. ६. प्रपंचातील कर्मे श्रीविठ्ठलस्मरण करीत पार पाडावी. हे सर्व नियम पाळण्याचे कबूल करून ज्ञानेश्वरीवर ठेवलेली तुळशीच्या मण्यांची माळ तो भक्त उचलतो आणि \"पुंडलीक वरदा हरिविठ्ठल\" ह्या गजरात गळ्यात घालतो.\nदीक्षाविधीच्या वेळी गळ्यात घातलेली ही तुळशीची माळ काही कारणाने तुटल्यास ती पुन्हा गुंफून गळ्यात घालीपर्यंत वारकऱ्याला अन्नसेवन करता येत नाही.\nवारकऱ्याच्या आचारधर्माचा आणखी एक भाग, म्हणजे त्याने गो पी चंदनाचा ऊर्ध्व पुंड्र लावून मुद्रा लावल्या पाहिजेत, त्याचप्रमाणे द्वादश टिळेही लावले पाहिजेत.\nप्रत्येक वारकरी पंढरपूरची वारी वर्षातून किमान एकदा तरी करतोच, तथापि ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर कार्तिक वद्य एकादशीसही वारकरी आळंदीला जाऊ लागले हा उल्लेख वर आलाच आहे. संत नामदेवांच्या (१२७० - १३५०) काळातच ही आळंदीवारी सु डिग्री झाली. सासवड, त्र्यंबकेश्वर, एदलाबाद, पैठण, देहू, पिंपळनेर,आळबेल्हे इ. ठिकाणीही वारकऱ्यांची यात्रा भरते. त्या त्या स्थळी झालेल्या विशिष्ट संतांच्या वास्तव्यामुळे ही ठि��ाणे पवित्र मानली गेली आहेत. तथापि विठ्ठलाच्या सर्व वाऱ्या शुद्ध पक्षातल्या असून भक्तांशी संबंधित असलेल्या स्थानी होणाऱ्या वाऱ्या वद्य पक्षातल्या आह\nआपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.\nमराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)\nशिक्षण मातृभाषेत व्हावे का \nशिक्षण मातृभाषेत व्हावे का \nअन् प्रशासनाची लगबग सुरू…\nशैक्षणिक क्षेत्रात शिक्षकाची भूमिका\nभावी पिढीचा शिल्पकार शिक्षक...\nनवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण\nजागतिक जलदिनाच्या वेगवेगळ्या थीम्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2019-12-15T14:19:10Z", "digest": "sha1:KVS2N2MFWL6423HFUZG2MFJSGTXSMKPX", "length": 4593, "nlines": 62, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "डबेवाले Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामतीनंतर वर्ध्यातून निवडणूक लढवायला आवडेल\nनागरिकत्व विधेयक लागू करण्याचा निर्णय हजार टक्के योग्यच : नरेंद्र मोदी\nमारुती कारखान्यास गतवैभव प्राप्त करून देऊ,दिलीपराव देशमुखांचा निर्धार\n‘६७व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’च्या शेवटच्या दिवसाची सुरेल सुरुवात\n राजीनामे मंजूर झाले तरी होणार नाही पोटनिवडणूक\nमहाविकास आघाडीचे सरकार केवळ पाच वर्षेच नव्हे तर २५ वर्षेच काय ५० वर्षे चालेल : उद्धव ठाकरे\nमुंबईच्या डबेवाल्यांनी केले पुण्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन\nपुणे : मुंबईकर ग्राहकांचे डबे अचूक आणि वेळेवर पोहोचविणाऱ्या, आयएसओ आणि सिक्स सिग्मा प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांचे ‘सप्लाय चेन मॅनेजमेंट...\nअंधेरीचा ‘तो’ पूल काही दिवस वाहतुकीसाठी राहणार बंद\nमुंबई : पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्टेशनजवळ असलेला पादचारी पुलाचा काही भाग रेल्वे ट्रॅकवर कोसळल्याची घटना काल मुंबईत घडली होती. या घटनेत २ जण जखमी झाले होते...\nअंधेरी पूल दुर्घटनेमुळे मुंबईकरांना आज घडणार उपवास; डबेवाले अडकले स्टेशनवरच\nमुंबई : पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्टेशनजवळ पादचारी पुलाचा काही भाग रेल्वे ट्रॅकवर कोसळल्यानं पश्चिम रेल्व��च्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे चर्चगेटहून...\nसुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामतीनंतर वर्ध्यातून निवडणूक लढवायला आवडेल\nनागरिकत्व विधेयक लागू करण्याचा निर्णय हजार टक्के योग्यच : नरेंद्र मोदी\nमारुती कारखान्यास गतवैभव प्राप्त करून देऊ,दिलीपराव देशमुखांचा निर्धार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0_%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2019-12-15T13:47:32Z", "digest": "sha1:DXDTYNFJ4OS2SZPCSLXEA54SL4M5HNNO", "length": 6105, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुंदर बटवा - विकिपीडिया", "raw_content": "\nसुंदर बटवा (इंग्लिश: Common Teal) हा एक पक्षी आहे. सोनुली किंवा खैरा बड्डा या नावानेही हा पक्षी ओळखला जातो आणि हिंदीत या पक्ष्याला चैती, पतारी, लोहिया किर्रा, सौचुरूक ही नावे आहेत.\nसुंदर बटवा बदकापेक्षा लहान असतो व वनकीपेक्षा मोठा असतो. नराच्या अंगावर करड्या रंगाच्या दाट काड्या असतात. डोके तांबूस व डोळ्यांपासून मानेपर्यंत हिरव्याकंच रंगाचा पट्टा असतो. पत्त्याला पांढरी किनार असते. त्यांचे पंख उडताना काळे, हिरवे व बदामी असे ठळक तिरंगी दिसू लागतात. मादीच्या अंगावर गडद व फिकट रंगाचे ठिपके दिसतात. खालील भाग पिवळसर असतो. उडताना पंख काळे व हिरवे असे दोन रंगी दिसतात. सुंदर बटवा हा भारत, श्रीलंका, मालदीव आणि अंदमान तसेच निकोबार बेटात हिवाळाी पाहुणे असतात. सुंदर बटवा झिलानी व सरोवरे या ठिकाणी आढळतात.\nबदकापेक्षा लहान. वनकिपेक्षा मोठा. नराच्या अंगावर करडया रंगाच्या दाट काडय.डोके तांबूस डोळ्यांपासून मानेपर्यंत हिरव्याकंचरंगाचा पट्ट. पट्ट्याला पांठरी किनार. उडताना पंख काळे,हिरवे व बदामी असे ठळक तिरंगी दिसू लागते मादीच्या अंगावर गडद व फिकट रंगाचे ठिपके. खालील भाग पिवळसर उडताना पंख काळे व हिरवे असे दुरंगी दिसतात.\nभारत, श्रीलंका, निकोबार बेटांत हिवाळी पाहुणे असतात. युरोप, आशिया, जपान येथे वीण.\nपक्षिकोश - मारुती चितमपल्ली\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.freenmk.com/2019/11/becil-recruitment.html", "date_download": "2019-12-15T14:12:25Z", "digest": "sha1:FXC7LBGL4IVO2GHVQN5FZHZUSHKCNVKO", "length": 6064, "nlines": 137, "source_domain": "www.freenmk.com", "title": "BECIL Recruitment | बेसिलमध्ये कुशल आणि अकुशल मनुष्यबळ पदांच्या 3895 जागांची भरती", "raw_content": "\nHomeRecruitmentBECIL Recruitment | बेसिलमध्ये कुशल आणि अकुशल मनुष्यबळ पदांच्या 3895 जागांची भरती\nBECIL Recruitment | बेसिलमध्ये कुशल आणि अकुशल मनुष्यबळ पदांच्या 3895 जागांची भरती\nविभागाचे नाव - बेसिल\nपदाचे नाव - कुशल आणि अकुशल मनुष्यबळ\nएकूण जागा - 3895\nअर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन\nअर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 18 November 2019\nबेसिलमध्ये कुशल आणि अकुशल मनुष्यबळ पदांच्या एकूण 3895 जागांची भरती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविनेत येत आहेत.\nअर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.\nपदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता\nपदाचे नाव - कुशल मनुष्यबळ\nएकूण जागा - 1402\nएकूण वेतन - 9381 Rs\n➦ ITI उत्तीर्ण किंवा Diploma उत्तीर्ण\nपदाचे नाव - अकुशल मनुष्यबळ\nएकूण जागा - 2493\nएकूण वेतन - 7613 Rs\n➦ 8 वी उत्तीर्ण\nMode of Payment [चलनाची पद्धत] - उमेदवार NEFT, RTGS द्वारे परीक्षा शुल्क सादर करू शकतात.\nनोकरीचे ठिकाण - उत्तरप्रदेश\nऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक\nऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक\nऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक\nजाहिरात [PDF] डाउनलोड करा\nसर्व जाहिराती पहा 👇\n👉 वाचा रोजच्या चालू घडामोडी [Daily Current Affairs]\nअतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.\nहि माहिती तुम्हाला कशी वाटली\nसर्व नवीन जाहिराती New\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/331/Hey-Shrirama.php", "date_download": "2019-12-15T13:12:51Z", "digest": "sha1:SE63JKB32JRQZR6CW4TUQEPTHFKOISJL", "length": 9886, "nlines": 148, "source_domain": "www.gadima.com", "title": "Hey Shrirama -: एक आस मज एक विसावा : ChitrapatGeete-VeryPopular (Ga.Di.Madgulkar|Asha Bhosale|Vasant Desai) | Marathi Song", "raw_content": "\nप्रभो, मज एकच वर द्यावा\nया चरणांच्या ठायीं माझा निश्चल भाव रहावा\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्ष���त्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nएक आस मज एक विसावा\nचित्रपट: मोलकरीण Film: Molkarin\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nहे श्रीरामा, हे श्रीरामा\nएक आस मज एक विसावा\nएकवार तरी राम दिसावा, राम दिसावा\nमनात सलते जुनी आठवण\nदिसतो नयना मरता श्रावण\nपिता तयाचा दुबळा ब्राम्हण\nशाप तयाचा पाश होऊनी आवळितो जिवा\nपुत्रसौख्य या नाही भाळी\nपरि शेवटच्या अवघड वेळी\nराममूर्ति मज दिसो सावळी\nपुत्र नव्हे तो अंश विष्णूचा वरदाता व्हावा\nमुकुट शिरावर कटि पीतांबर\nवीर वेष तो श्याम मनोहर\nमेघःशामा, हे श्रीरामा, रूप मला दावा\nगीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हटला, तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहारगीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालाची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसतांना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकुवाला जातांना गळ्यात रुळवायचा रत्नहार म्हणणे संयुक्तिक ठरेल..\nही कुणी छेडिली तार\nजा मुलि शकुंतले सासरी\nजिवलगा कधि रे येशील तू\nका रे दुरावा का रे अबोला\nकाल मी रघुनंदन पाहिले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3", "date_download": "2019-12-15T13:14:48Z", "digest": "sha1:NSDCBCN7OPKFDKZMXWVVGT7KFVIXBYM5", "length": 4001, "nlines": 93, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nStories tagged with:सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ\nगणेशोत्सव २०१९: मुंबईत बाप्पाच्या विसर्जनावेळी ४१ जण जखमी\nगणेशोत्सव २०१९: बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवेळी जुन्या पुलावरून लवकर जावं- महापालिकेचं आवाहन\nलालबाग परिसरात यंदा गणेश भक्तांच्या गर्दीत वाढ\nगणेशोत्सव २०१९ : गणेशगल्लीतील सुंदर 'राम मंदिर'\nअभिजीत कोसंबीनं गायली 'तेली गल्लीचा राजा'ची महती\nगणेशोत्सव २०१९: बाप्पासाठीच्या प्रसादावर एफडीएची नजर\nगणेशोत्सव २०१९: 'चिचंपोकळीचा चिंतामणी'च्या देखाव्यात यंदा ७५ फुटी शिवलिंग\nगणेशोत्सव २०१९: तेजुकायाची कागदी लगद्याची गणेशमूर्ती, वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार नोंद\nगणेशोत्सव २०१९: गणेशोत्सवासाठी ३६४ गणेश मंडळां��ा परवानगी नाकारली\nगणेशोत्सव २०१९: गणपती बाप्पाची मिरवणूक यंदा लांबणार\nगणेशोत्सव २०१९: गणेशोत्सवात महावितरणकडून सवलतीच्या दरात मिळणार वीज\nगणेशोत्सव २०१९: मंडपासाठी केवळ २६२० गणेशोत्सव मंडळांचे अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.gayout.com/cologne-bear-pride", "date_download": "2019-12-15T13:43:19Z", "digest": "sha1:ALFWH5QBAF457CH4MQD5YFSNDGTDQT4V", "length": 14503, "nlines": 396, "source_domain": "mr.gayout.com", "title": "कोलोन बियर गर्व 2020 - गेओट", "raw_content": "\nन्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क,\nफेसबुक साइन इन कराट्विटर साइन इन कराGoogle सह साइन इन\nमाझी आठवण ठेवा लॉग-इन विसरलात\nन्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क,\nकोलोन अस्वल गर्व 2020\nगे देश क्रमांक: 15 / 193\nइंटरनॅशनल जर्मन बीअर प्राइड क्लोने 2020, जगातील सर्वात जुन्या भालू क्लब (1984 पासून) द्वारे होस्ट केलेले - बीअर्स कोलोन (बार्टमनर कोलन). मिस्टर बियर जर्मनी 2020 च्या निवडणुकीव्यतिरिक्त, पक्ष, सौना आणि इतर अविभाज्य दीर्घ शनिवार व रविवारसाठी इतर कार्यक्रम असतील जर्मनीतील कोलोन हा सर्वात उदार शहर आहे आणि सर्वात मोठा जर्मन गे प्राइड (1.2 मध्ये 2018 दशलक्ष) आणि रंगीत विविध एलजीबीटीक्यूआय-कम्युनिटीसाठी प्रसिद्ध आहे\nकोर्ल हे ऱ्हीनेलँडसाठी एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र आहे; हे 30 संग्रहालये आणि शेकडो गॅलरींपेक्षा अधिक होस्ट करते. प्रदर्शन प्राचीन स्थानिक रोमन पुरातत्त्विक ठिकाणे पासून समकालीन ग्राफिक्स आणि शिल्पकला पर्यंत आहेत. कोलोन राइन-रूहर महानगर क्षेत्रामध्ये स्थित आहे जो जर्मनीचा सर्वात मोठा आणि यूरोपमधील प्रमुख महानगरीय भागांपैकी एक आहे.\nकोलोन अस्वल गर्व 2020\nक्योल्नमधील इव्हेंट्ससह अद्ययावत रहा |\nआगामी मेगा आगामी कार्यक्रम\nकोलोन कार्निवल 2020 - 2020-02-28\nहॅम्बुर्ग प्राइड 2020 - 2020-08-01\nलेडर्ट क्रेफ़न हॅम्बुर्ग 2020 - 2020-08-09\nएसेन: रुहोर सीएसडी 2020 - 2020-08-10\nग्राहक पुनरावलोकने आपल्या पुनरावलोकने सोडू पुनरावलोकन रेट\nसमूहाचा दर्जा - कडून 0 रेटिंग.\nपुनरावलोकन मंजूर प्रतीक्षेत आहेत.\n0 of 0 लोक पुढील पुनरावलोकन उपयुक्त आढळले\nपुनरावलोकन मंजूर प्रतीक्षेत आहेत.\n0 of 0 लोक पुढील पुनरावलोकन उपयुक्त आढळले\n1 महिने पूर्वी. · qpilonRX\nपुनरावलोकन मंजूर प्रतीक्षेत आहेत.\n0 of 0 लोक पुढील पुनरावलोकन उपयुक्त आढळले\nपुनरावलोकन मंजूर प्रतीक्षेत आहेत.\n0 of 0 लोक पुढील पुनरावलोकन उपयुक्त आढळले\nएक फोटो किंवा फाइल जोडा\nअटी आणि नियम (मालक)\nएक समलिंगी किंवा समलिंगी अनुकूल हॉटेल जोडा\nएलजीबीटी आणि गे सायंस\nआमच्या रोजी सामील व्हा:", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/metoo-hits-uttarakhand-bjp-sanjay-kumar-removed-from-general-secretary-sexual-harassment-allegations-1786657/", "date_download": "2019-12-15T13:41:36Z", "digest": "sha1:7RRZWBFVURXV6UNT2A2277ZNUQ5T6LGE", "length": 12067, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "MeToo hits Uttarakhand bjp Sanjay Kumar removed from general secretary sexual harassment allegations | भाजपा महासचिवांवर लैंगिक शोषणाचा आरोप, पदावरुन हकालपट्टी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nभाजपा महासचिवांवर लैंगिक शोषणाचा आरोप, पदावरुन हकालपट्टी\nभाजपा महासचिवांवर लैंगिक शोषणाचा आरोप, पदावरुन हकालपट्टी\nसंजय कुमार यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली असून यासाठी काँग्रेसतर्फे विविध भागांमध्ये आंदोलनही करण्यात आले.\nभारतीय जनता पार्टीचे उत्तराखंडमधील नेते संजय कुमार यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर त्यांना पदावरुन हटवण्यात आले आहे. ‘महिलेने आरोप केल्यानंतर संजय कुमार यांनी पक्ष नेतृत्वाला पत्र लिहून पदावरुन मुक्त करण्याची विनंती केली होती. यानंतर पक्षाने त्यांना पदावरुन मुक्त केले’, अशी सारवासारव भाजपाचे उत्तराखंडमधील प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट यांनी केली.\nदेशभरात मी टू मोहिमेत सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली. काही दिवसांपूर्वी उत्तराखंडमधील भाजपाचे नेते संजय कुमार यांच्यावरही एका महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. ‘अमर उजाला’ या हिंदी दैनिकाला महिलेने प्रतिक्रिया दिली होती. यात संजय कुमार हे गेल्या पाच वर्षांपासून माझं शोषण करत असून पक्षातील अनेक नेत्यांकडे मी त्यांच्याविरोधात तक्रार केली. पण त्यांच्यावर कारवाई झालीच नाही, असे त्या महिलेने म्हटले होते. पीडित महिला ही भाजपामध्येच सक्रीय आहे.\nमहिलेच्या आरोपानंतर संजय कुमार यांच्याविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती. संजय कुमार यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली असून यासाठी काँग्रेसतर्फे विविध भागांमध्ये आंदोलनही करण्यात आले. तर भाजपाने याबाब��� मौन बाळगले होते.\nअखेर गुरुवारी भाजपाने या प्रकरणावर मौन सोडले आहे. संजय कुमार यांना पदावरुन हटवण्यात आले आहे. मात्र, भाजपाचे उत्तराखंडमधील प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट यांनी संजय कुमार यांना पदावरुन हटवण्यात आले नाही. त्यांनी स्वत:हूनच पक्षनेतृत्वाला पत्र पाठवून या पदावरुन मुक्त करण्याची विनंती केली होती. यानुसार त्यांना पदावरुन मुक्त करण्यात आले आहे, असा दावा केला.\nसंजय कुमार हे संघाची माजी प्रचारक असून गेल्या सात वर्षांपासून ते भाजपाचे उत्तराखंडमधील महासचिव होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-tatyasaheb-phadtare-gets-agrowon-processing-award-sorgham-18982", "date_download": "2019-12-15T13:46:19Z", "digest": "sha1:TIPWKQKF2KUPUQ3LXOK7S26XMTEVYWOR", "length": 21957, "nlines": 181, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, Tatyasaheb Phadtare gets Agrowon processing award for sorgham | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nAGROWON_AWARDS : ज्वारी उत्पादनांची सातासमुद्रापार भरारी\nAGROWON_AWARDS : ज्वारी उत्पादनांची सातासमुद्रापार भरारी\nAGROWON_AWARDS : ज्वारी उत्पादनांची सातासमुद्रापार भरारी\nAGROWON_AWARDS : ज्वारी उत्पादनांची सातासमुद्रापार भरारी\nशनिवार, 4 मे 2019\nअॅग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक पुरस्कार\nमु. रामवाडी, पो. वडापुरी, ता. इंदापूर, जि. पुणे\nअॅग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक पुरस्कार\nमु. रामवाडी, पो. वडापुरी, ता. इंदापूर, जि. पुणे\nकृषी पदवीधर तात्यासाहेब फडतरे यांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन ज्वारीची चकली, शंकरपाळे, इडली असे पदार्थ तयार करून गाव परिसरात विक्री सुरू केली. मागणी वाढल्याने ‘रेडी मिक्स’ उत्पादने ग्राहकांना पुरविण्यास सुरवात केली. गेल्या काही वर्षांत फडतरे यांनी ज्वारीचा रवा, पोहे, इडली व चकली मिक्स, चिवडा आदी उत्पादने ‘गुड टू इट’ या ब्रॅँडने बाजारपेठेत आणली आहेत.\nपुणे जिल्ह्यातील रामवाडी, पो. वडापूरी (ता. इंदापूर) येथील तात्यासाहेब फडतरे यांनी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून ज्वारीच्या विविध पदार्थांची विक्री करत ज्वारी प्रक्रिया उद्योग सुरू केला. हळूहळू ज्वारीचा रवा, पोहे, चिवडा, इडली आणि चकली मिक्स ही उत्पादने राज्यासह देशाच्या अनेक शहरांमध्ये पोचविली. आता ज्वारीच्या उत्पादनांना सातासमुद्रापार पाठविण्यास त्यांना यश आले आहे.\nकृषी पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या तात्यासाहेब फडतरे यांनी काही वर्षे खासगी नोकरी केली. काही वर्षांनी नोकरी सोडल्यानंतर केंद्र सरकारच्या भरडधान्य विकास योजनेतून इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथील शेतकऱ्यांना एकत्र करून ज्वारी प्रक्रिया उद्योग सुरू केला. याच वेळी देवळाली प्रवरा येथे त्यांचे सासरेदेखील शेतकरी गटाच्या माध्यमातून ज्वारी प्रक्रिया करत होते. या दोन्ही शेतकरी गटांच्या मालाची विक्री करण्यासाठी फडतरे यांनी समृद्धी ॲग्रो ही फर्म सुरू केली. गृह विज्ञान शाखेत (होम सायन्स) शिक्षण घेतलेल्या त्यांच्या पत्नी सरोजिनी यांच्या मदतीने ज्वारी चकली, शंकरपाळे, इडली असे पदार्थ तयार करून त्याची गावपरिसरात विक्री सुरू केली. कृषी प्रदर्शनातूनही त्यांनी विकसित केलेले पदार्थ आणि उत्पादनांची विक्री सुरू केली; मात्र मागणी वाढत गेल्याने सर्वांना तयार पदार्थ पुरविण्यापेक्षा ‘रेडी मिक्स’ उत्पादने पुरवण्याची कल्पना पुढे आली. यातूनच फडतरे यांनी ज्वारीचा रवा, पोहे, इडली तसेच चकली मिक्स, चिवडा, आदी उत्पादने ‘गुड ��ू इट’ या ब्रॅँडने बाजारात आणली.\n२०१३ साली २७ लाखांचे भांडवल उभे करून तात्यासाहेब फडतरे यांनी पत्नीच्या मदतीने देवळाली प्रवरा येथे अद्ययावत समृद्धी ॲग्रो ग्रुप ज्वारी प्रक्रिया उद्योगाची सुरवात केली.\nज्वारी, बाजरी आणि नाचणी पासून १६ पदार्थांची निर्मिती. ज्वारी व बाजरीपासून पोहे, रवा, इडली, मल्टीग्रेन फ्लोअर आणि नाचणीपासून बनविलेली इडली, डोसा पीठ व रवा या पदार्थांसह ग्लूटेन फ्री पदार्थांना चांगली मागणी.\nप्रक्रियेसाठी सोलापूर भागातील शेतकऱ्यांकडून ज्वारी, बाजरी खरेदी. अकोले आणि नाशिक येथील शेतकऱ्यांकडून नाचणीची खरेदी. शेतकऱ्यांना बाजारपेठेपेक्षा ४ ते ५ रुपये जास्त दर दिला जातो. शिवाय वाहतुकीचा खर्चही स्वतःच करतात.\nप्रथम पुण्यातील विविध सोसायट्यांमध्ये पदार्थांचे सॅंपल म्हणून मोफत वाटप. मिळालेल्या प्रतिसादानंतर आणि ग्राहकांनी दिलेल्या प्रतिक्रियांवर विचार करून पुण्यामध्ये वितरणाची व्यवस्था.\nआज पुण्यामध्ये १६३ ठिकाणी ज्वारीचे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध. याशिवाय मुंबई, नाशिक, औरंगाबाद इत्यादी ठिकाणी उत्पादनांची विक्री. महाराष्ट्राबाहेर एकूण अकरा ठिकाणी पदार्थांची विक्री.\nनेदरलॅंड देशामध्ये पदार्थांची निर्यात. येत्या काळात दक्षिण आफ्रिकेत निर्यातीचे नियोजन.\nअमेरिका, दुबई, स्पेन देशांमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांसाठी त्यांचे नातेवाईक ज्वारी, बाजरी, नाचणीचे पदार्थ आवर्जून घेऊन जातात. त्यामुळे परदेशात पदार्थांची लोकप्रियता वाढली.\nराज्यभरातून मागणी वाढल्यामुळे दोराबजी, फूडप्लस, राष्ट्रीय निसर्गोपचार केंद्र, डायबेटिक ट्रॉमा सेंटरमध्ये ज्वारीचे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध. पराज्यांतून मागणी वाढल्याने कुरिअरद्वारे माल पाठविला जातो.\nपदार्थांची ‘गुड टू इट’ या ब्रॅँडच्या नावाने ऑनलाइन विक्री. त्यासाठी वेबसाइट तयार केली आहे.\nप्रकल्पामध्ये सध्या आठ मजूर असून पदार्थांच्या वितरणासाठी स्वतंत्र टीम कार्यरत.\nशहरातील नागरिकांना ज्वारी, बाजरी आणि नाचणीचे महत्त्व कळावे यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन. प्रदर्शनात पदार्थांचे मोफत वाटप. सामाजिक कार्यक्रमाची स्पॉन्सरशीप घेतली जाते.\nप्रक्रिया उद्योगाची वार्षिक उलाढाल ३० ते ३५ लाखांपर्यंत पोचली. उद्योगाच्या विकासामध्ये पत्नी सरोजिनी आणि कुटुंबीयांचा मोठा वाटा.\nप्रक्रिया उद्योगातील प्रगतीमुळे तात्यासाहेब फडतरे यांना शासनाचे दोन पुरस्कार. तसेच खासगी संस्थांनी पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे.\nज्वारी jowar पुणे maharashtra अॅग्रोवन अॅग्रोवन अॅवार्डस्\nहिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावच नाही\nमुंबई ः येत्या सोमवारपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्त\nगायीच्या दूध खरेदी दरात एक रुपयाने वाढ\nपुणे ः परराज्यांसह भुकटी उद्योगांकडून वाढलेल्या दूध खरेदीमुळे राज्यात दूध टंचाई जाणवू ला\nहिवाळी अधिवेशनात कर्जमाफी घोषणेची शक्यता : दिलीप...\nपुणे : महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात शेतकरी कर्जमाफी हा विषय आहे.\nसोयाबीन दर विक्रमी पातळी गाठण्याचे संकेत\nनवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये पीक काढणीच्या काळात अतिवृष\nपूरबाधित ऊस तोडीस कारखान्यांकडून टाळाटाळ\nपुणे ः राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना पूर्ण होत आला आहे.\nसोयाबीन दर विक्रमी पातळी गाठण्याचे संकेतनवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या सोयाबीन...\n`उज्ज्वला` योजनेत मोठा भ्रष्टाचारनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी...\nगारठा पुन्हा वाढणारपुणे ः राज्यात अंशतः ढगाळ हवामान असून...\nपूरबाधित ऊस तोडीस कारखान्यांकडून टाळाटाळपुणे ः राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन...\nनाशिक जिल्ह्यात द्राक्षमणी पोखरणाऱ्या...नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष पीक फुलोरा व मणी...\nमराठवाड्यातील ५५ प्रकल्प कोरडेचऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमधील पावसाने दुष्काळाने...\nपंजाबचे पशुपालक वापरतात सुधारित तंत्रलुधियाना (पंजाब) येथे प्रोग्रेसिव्ह डेअरी...\nशेती, दुग्धव्यवसायाने बनविले...कोल्हापूर जिल्ह्यातील शेळेवाडी (ता. राधानगरी)...\nम्हणे शेतात, पीक असल्याने वीज जोडणीस...अमरावती ः शेतात पीक असल्यामुळे शेतकरी वीज...\nदेशी गोसंगोपन, गांडूळखतासह दूध...सातारा जिल्ह्यातील कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड)...\nदर्गनहळ्ळी येथे वाढलाय पक्ष्यांचा...सोलापूर : पूर्वी सूर्यकिरणांसोबतच पक्ष्यांचा...\nअवकाळी पावसामुळे बाधितांसाठी साडेचार...मुंबई : ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांतील अवकाळी...\nडाळिंब बियाच्या तेलापासून ‘सॉफ्टजेल...सोलापूर ः येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व...\nआव्हाने खूप सारी, तरीही मधमाशीपालनात...नाशिक येथे पूर्वा केमटेक या कंपनीतर्फे नुकताच...\nआकस्मिकता निधीच्या मर्यादेत तात्पुरत्या...मुंबई : महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या...\nखासगी प्रवासी बसमधून शेतमाल वाहतुकीला...सोलापूर : राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबई,...\nराज्यात बोरं ८०० ते ४००० रुपये...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nविदर्भात वादळी पावसाची शक्यता पुणे ः विदर्भाच्या काही भागांत हवामान ढगाळ आहे....\nमूळ समस्यांशी थेट भिडावे लागेल ऑगस्टपर्यंत पावसाची वाट पाहणारा शेतकरीवर्ग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/09/blog-post_28.html", "date_download": "2019-12-15T13:20:58Z", "digest": "sha1:54LNSYPSJYRUIGXWCY642JEXANLZSIVL", "length": 29053, "nlines": 235, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: एक मराठा लाख मराठा", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nएक मराठा लाख मराठा\nमराठा मोर्चाच्या निमीत्ताने खुप काही सांगितले गेले आहे. त्यातल्या मागण्या किंवा जमणारी गर्दी यावरही खुप बोलले जात आहे. वेगवेगळ्या आकर्षक घोषणाही पुढे येत आहेत. गर्दी जमवली वा जमवायची असेल, तर तिच्यात आवेश आणण्याचीही गरज असते. आपण काही जगावेगळे करीत असल्याची धारणा अगत्याची असते. त्यासाठी अशा घोषणा, फ़लक व प्रतिमा आवश्यक असतात. अण्णा, केजरीवालांचे रामलिलावरील आंदोलन असो किंवा हार्दिक पटेल इत्यादींचे गुजरातचे आंदोलन असो, त्यामध्ये अशी काही वेगळी गोष्ट असल्यानेच चर्चा झाली. जेव्हा लोकांमध्ये एखाद्या गोष्टीविषयी कुतूहल निर्माण होते, तेव्हा माध्यमांनाही त्यापासून फ़ारकाळ अलिप्त रहाता येत नाही. त्या घटना, घोषणा सोशल माध्यमातून लोकप्रिय होऊ लागल्यामुळे मुख्यप्रवाहातील माध्यमांनाही त्याची उचलेगिरी करावी लागते. ताज्या मराठा क्रांती मोर्चाच्या निमीत्ताने काही आकर्षक घोषणा समोर आल्या आहेत. त्यात ‘एक मर��ठा लाख मराठा’ ही अतिशय प्रभावी शब्दावली आहे. मराठा हा शब्दच मुळात भारावून टाकणारा इतिहास आहे. म्हणून मग अशा शब्दांना वजन येत असते. एक एक मराठा म्हणजे ताकदीने लढणारा योद्धा, अशीच त्यामागची गर्भित संकल्पना आहे. आजही मराठा हा शब्द लढण्याची शर्थ करणारा, असाच ओळखला जातो. म्हणून मग अशा शब्दावलीवर विचार करणे भाग पडते. मोर्चाची संख्या कौतुकाचा विषय झाल्याने मोर्चात सहभागी होणारे भलतेच खुश आहेत. आपण लढाई जिंकली असेही अनेकांना वाटणे स्वाभाविक आहे. त्यात सहभागी होणार्‍यांना, लोटणार्‍या गर्दीचे मोठमोठे आकडे सांगताना भारावून जायला होते. मात्र त्यापैकी कितीजणांना त्या लाखमोलाच्या मराठ्याची जाणिव आहे, याची शंका येते. कारण त्या लाख मराठ्याचा आशय गर्दीच्या आकड्यात हरवून गेल्यासारखे भासू लागले आहे.\nकुलभूषण जाधव नावाचा एक मराठा आज पाकिस्तानी तुरूंगात खितपत पडलेला आहे. नावावरून तरी तो मराठा असणार अशी खात्री वाटते. सहा महिने होऊन गेले या मराठ्याला तिथे कसल्या यातनांना सामोरे जावे लागते आहे, त्याची दादफ़िर्याद कोणी घेतलेली नाही. पाकिस्तानने मागल्या मार्च महिन्यात त्याला आपल्या प्रदेशात पकडल्याचा दावा केलेला आहे. मात्र त्याविषयी समोर आलेली माहिती परस्परविरोधी आहे. बलुचिस्तानच्या गृहमंत्र्याने कुलभूषणला चमन या अफ़गाण सीमेवर अटक केल्याचे सांगितले आणि नंतर लष्कराने त्याची माहिती पत्रकारांना देताना कुलभूषण जाधवला इराण सीमेतून पाकिस्तानात येताना अटक केल्याची माहिती दिली आहे. अशा कितीतरी विरोधाभासी गोष्टी पाकिस्तानी माध्यमातून झळकत असतात. प्रामुख्याने हा जाधव नावाचा मराठा भारतीय हेरखात्याचा असून त्याने पाकिस्तानात उच्छाद मांडण्याचे कारस्थान शिजवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. भारत सरकारने त्याविषयी केलेला खुलासा पाकिस्तानने फ़ेटाळून लावलेला आहे. कुलभूषण भारतीय नौदलात अधिकारी होता आणि नंतरच्या काळात त्याने निवृत्ती पत्करून आपला व्यवसाय सुरू केला. इराणच्या बंदर अब्बास येथे भंगार जहाजांचा व्यापारात कुलभुषण गुंतला होता. पण पाकिस्तानी हस्तकांनी त्याला आमिष दाखवून अकारण खोट्या आरोपात गुंतवले असल्याचा भारत सरकारचा दावा आहे. आरोप कुठलाही असो, अशा एका मराठ्याला पाकिस्तानी नरकातून सोडवून आणण्यासाठी कोणी काय हालचाली केल्या भारत सरकार, महाराष्ट्र सरकार किंवा कुठली मराठा संघटना भारत सरकार, महाराष्ट्र सरकार किंवा कुठली मराठा संघटना कोणालाही कुलभूषणची फ़िकीर नसावी, याचे वैषम्य वाटते. ‘एक मराठा लाख मराठा’ ही घोषणा कानावर पडली आणि आठवला, तो कुलभूषण जाधव कोणालाही कुलभूषणची फ़िकीर नसावी, याचे वैषम्य वाटते. ‘एक मराठा लाख मराठा’ ही घोषणा कानावर पडली आणि आठवला, तो कुलभूषण जाधव सरकार आपल्या मंदगतीने काम करीत असते. पण कुणा मराठ्याला हा लाखमोल मराठा स्मरू नये\nआज मराठा समाजाच्या विविध मागण्या व वेदना घेऊन मोर्चे निघत असताना, कुठेही कुलभूषण जाधवचा उल्लेखही आलेला नाही. कुणाला त्याचे स्मरणही झाले नाही. सरकार आपल्या परीने काम करतेच आहे. सरकारने आपल्या राजदूताला तुरूंगात जाऊन या नागरिकाला भेटण्याची मागणी केली आहे आणि पाकिस्तानने ती मान्य केलेली नाही. मग अन्य मार्गाने काही गोष्टी चालू आहेत. पण बाकी सामान्य नागरिकांकडून कुठलाही दबाव किंवा आग्रह झालेला नाही. काही वर्षापुर्वी पंजाबातून एक शेतकरी चुकून सीमापार पाकिस्तानात पोहोचला. सर्बजीत सिंग पकडला गेल्यावर त्यालाही भारताच हेर ठरवून पाकिस्तानी तुरूंगात डांबले गेले. त्याच्यासाठी कुटुंबिय धडपडत होते. मग त्याचा आवाज उठवायला अवघा पंजाब एकजुट झाला. भारत सरकारला त्याची दखल घेऊन वेगाने हालचाली कराव्या लागल्या. सर्बजीतसाठी पंजाब एकजुट होतो आणि कुलभूषण जाधवसाठी महाराष्ट्रात कोणी आवाजही उठवत नाही, ही सुखावणारी बाब आहे काय हा माणूस कसा पाकच्या जाळ्यात फ़सला ते बाजूला ठेवा. पण पाकिस्तान जे आरोप करतो, ते खरे असतील, तर कुलभूषणच्या धाडसाला दाद दिली पाहिजे. शत्रूच्या भूमीत घुसून हेरगिरी करणे म्हणजे प्रत्यक्ष मरणालाच हुलकावण्या देणे असते. अशी जोखीम पत्करणारा लाखात नव्हेतर दहा लाखात एखादा असतो. म्हणून कुलभूषण जाधव हा ‘एकच मराठा’ लाखमोलाचा मराठा आहे. पण त्याचे आम्हाला स्मरणही नाही. आज मराठा शौर्यगाथा गाण्यासाठी लाखाच्या संख्येने रस्त्यावर येणार्‍यांना आपल्यातला लाखमोलाचा मराठा कशाला आठवत नाही हा माणूस कसा पाकच्या जाळ्यात फ़सला ते बाजूला ठेवा. पण पाकिस्तान जे आरोप करतो, ते खरे असतील, तर कुलभूषणच्या धाडसाला दाद दिली पाहिजे. शत्रूच्या भूमीत घुसून हेरगिरी करणे म्हणजे प्रत्यक्ष मरणालाच हुलकावण्या देणे असते. अशी जो��ीम पत्करणारा लाखात नव्हेतर दहा लाखात एखादा असतो. म्हणून कुलभूषण जाधव हा ‘एकच मराठा’ लाखमोलाचा मराठा आहे. पण त्याचे आम्हाला स्मरणही नाही. आज मराठा शौर्यगाथा गाण्यासाठी लाखाच्या संख्येने रस्त्यावर येणार्‍यांना आपल्यातला लाखमोलाचा मराठा कशाला आठवत नाही त्याच्या सुखरूप सुटकेची मागणी करण्याची गरज कशाला वाटत नाही त्याच्या सुखरूप सुटकेची मागणी करण्याची गरज कशाला वाटत नाही त्यामुळे कुलभूषण उद्याच मुक्त होऊ शकेल असे अजिबात नाही. पण निदान आजच्या काळातील या लाखमोलाच्या मराठ्याची नोंद तर घेतली जावी\nज्यांनी देशातल्या शेकडो निरपराधांचे हकनाक बळी घेतले, अशा याकुब मेमन किंवा अफ़जल गुरू यांची फ़ाशी रद्द व्हावी म्हणून काही लोकांनी कोर्टात खेटे घातले किंवा आपापल्या लेखण्या झिजवल्या. त्यांची या देशात कमतरता नाही. पण सहा महिने पाकिस्तानी तुरूंगात कुलभूषण जाधव नावाचा लाखमोलाचा मराठा नरकवास भोगतो आहे, त्याला सोडवून आणण्यासाठी कुठल्या न्यायालयाचे दार ठोठावण्याची इच्छा कुणाला झाली नाही. किंबहूना त्याच्यासाठी कुठे आवाजही उठवला गेला नाही. मराठ्यांनी तरी आपल्या मोर्चात त्याच्यासाठी एक मागणी करून हा विषय ऐरणीवर आणावा ना केरळच्या पन्नास नर्सेस इसिसच्या तावडीत सापडल्या, त्यांना सोडवण्यासाठी भारत सरकारवर किती बाजूंनी दबाव आणला गेला केरळच्या पन्नास नर्सेस इसिसच्या तावडीत सापडल्या, त्यांना सोडवण्यासाठी भारत सरकारवर किती बाजूंनी दबाव आणला गेला एका ख्रिश्चन धर्मोपदेशकालाही असेच इराकमधून सोडवून आणण्यासाठी चर्च व केरळचे सरकार उभे राहिले. मात्र महाराष्ट्रा्चा सुपुत्र देशासाठी जीव धोक्यात घालण्याचे शौर्य दाखवतो, त्याची दखल कोणीही घ्यायला तयार नसते. तेव्हा ‘एक मराठा, लाख मराठा’ ही घोषणा बोचकारे काढते. जगाने सोडा आम्ही मराठे तरी आमच्या एका ‘कुलभूषण’ मराठ्यासाठी आवाज उठवणार की नाही एका ख्रिश्चन धर्मोपदेशकालाही असेच इराकमधून सोडवून आणण्यासाठी चर्च व केरळचे सरकार उभे राहिले. मात्र महाराष्ट्रा्चा सुपुत्र देशासाठी जीव धोक्यात घालण्याचे शौर्य दाखवतो, त्याची दखल कोणीही घ्यायला तयार नसते. तेव्हा ‘एक मराठा, लाख मराठा’ ही घोषणा बोचकारे काढते. जगाने सोडा आम्ही मराठे तरी आमच्या एका ‘कुलभूषण’ मराठ्यासाठी आवाज उठवणार की नाही कोणाला त्याचे भूषणही कशाला वाटत नाही कोणाला त्याचे भूषणही कशाला वाटत नाही आपणच असे लाखमोलाच्या कुलभूषणाला विसरणार असू; तर मोर्चातली शक्ती दाखवून काय साध्य होणार आपणच असे लाखमोलाच्या कुलभूषणाला विसरणार असू; तर मोर्चातली शक्ती दाखवून काय साध्य होणार सेनापती बापट म्हणतात, ‘मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले’. कुलभूषणची ती महत्ता आहे. इतर सर्व मागण्या जरूर असू देत. पण त्यात एक कुलभूषण जाधव नावाच्या मराठ्याच्या सुटकेचीही मागणी असायला काही हरकत आहे काय सेनापती बापट म्हणतात, ‘मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले’. कुलभूषणची ती महत्ता आहे. इतर सर्व मागण्या जरूर असू देत. पण त्यात एक कुलभूषण जाधव नावाच्या मराठ्याच्या सुटकेचीही मागणी असायला काही हरकत आहे काय एका कर्तबगार, धाडसी मराठ्याच्या यातना वेदनांना आवाज दिला, तर ‘एक मराठा लाख मराठा’ ही शब्दावली सार्थ ठरू शकेल. ही अपेक्षा जास्त आहे काय एका कर्तबगार, धाडसी मराठ्याच्या यातना वेदनांना आवाज दिला, तर ‘एक मराठा लाख मराठा’ ही शब्दावली सार्थ ठरू शकेल. ही अपेक्षा जास्त आहे काय मराठेच नव्हेतर प्रत्येकाने डोळस मनाने याचा विचार करावा.\nभाऊ तुम्हीसुद्धा मराठा मोर्चामधील ऊणीवाच शोधल्या........\nतुम्ही स्वतः महाराष्ट्रियन मराठी माणूस कुलभूषण जाधव ला सोडावन्यासाठी काय केले..\nएनफिल्ड आणि स्कॉर्पिओवाल्या मराठा मोर्चाचा मागण्या अप्पलपोट्या & दुटप्पी आहेत. आंदोलन भरकटले आहे. आपला \"हार्दिक पटेल \" होऊ नये म्हणून हे आंदोलन फेसलेस केले गेले आहे. पण काही काळातच \"आपणच कसे आंदोलनाच्या मागे होतो\" हे सांगायची चढाओढ लागेल. कुलभूषण जाधव समजण्याची यांची कुवत नाही कारण मराठा तरुणाला इतिहासाचे ओझे झेपत नाहीये तरीही ते ओझे सोडवत नाहीये आणि भविष्यातला अंधकार बघवत नाहीये.- Nishant.\nभाऊ जाधव देशासाठी काम करताना पकडले गेलेत .जाधव यांच्यासाठी आणि चंदु चव्हाण साठी आवाज उठवला आहे मराठा समाज ने तुम्ही सेना भाजप ने काय केले\nभाजप नेच ईरेला पेटून चंदू चव्हाण ची सुटका करून घेतली... कुलभूषण यांचीही बाब प्रतिष्ठेची केली, आणि फाशी रद्द करवली... त्यांची मुक्तता नक्कीच होणार -अभिजित\nचंदू चव्हाण हा संरक्षण मंत्री आणि भा ज प च्या दबावामुळेच सुटला...\nभवतः वक्तव्यं सत्यं अस्ति परन्तु इदानीं समये राजकर्तारः निष्क्रियं अभवत्\nही गाजराची पुंगीच ���हे\nमहाराष्ट्रात लांबलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याने गाफ़ील झालेल्या विरोधक व विश्लेषकांना शनिवारी सकाळी दिर्घकाळ शांत बसलेल्या भाजपाने मोठाच...\nनाट्य, पटकथा आणि राजकारण\nगेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक धक्कादायक वळणे घेतलेली आहेत. त्यामध्ये युती मोडून दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत गेलेले...\nमुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोशात आहेत. त्यांचे सल्लागारही जोशात आहेत. गंमत म्हणजे त्यांनी जी काही पावले उचलले...\nपत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समिकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणूकीनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रीपद मिळवण्यास...\nसिंह आला, पण गड गेला\nअखेरीस महाराष्ट्रात नवे समिकरण जुळलेले आहे. शिवसेना व दोन्ही कॉग्रेस यांची आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा मुख्यम...\nहीच वेळ आणि योग्य वेळ\nशनिवारी सकाळी उजाडताना अकस्मात राजभवनात भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारचा शपथविधी पार पडला. ती बातमी घरातल्या घरात बसून वाहिन्यां...\nरस्ता तोच वाटसरू वेगळे\nकर्नाटकात दिड वर्षापुर्वी रंगलेले नाट्य किरकोळ फ़रक करून महाराष्ट्रात घडलेले आहे. बहूमत हुकलेल्या भाजपाच्या येदीयुरप्पांनी तेव्हा अल्पमतात...\nअडीच वर्षापुर्वी म्हणजे २२ जुन २०१७ रोजी एक ब्लॉग लिहीला होता. त्याचे शीर्षक होते, ‘दाखवायचे सुळे’. तो खुप व्हायरल झाला आणि त्यावर प्रतिक...\nमहाराष्ट्रात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यावर विधानसभेत विश्वास व्यक्त क...\nआठवडे बाजार आणि घोडेबाजार\nआजकाल शिवसेनेचे परिचीत चेहरे कुठले फ़ारसे दिसत नाहीत आणि अब्दुल सत्तार नावाचे औरंगाबाद जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार मात्र आवेशात शिवसेने...\nसहन होत नाही, सांगता येत नाही\nदुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये\nएक मराठा लाख मराठा\nएक गाव एक पाणवठा\nउथळ पाण्याला खळखळाट फ़ार\nतुम्ही नाक तर दाबा\nजागा मराठा आम जमाना बदलेगा\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nइतिहास असा घडवला जातो\nफ़िदायिन ही जुनीच भारतीय संकल्पना\nखामोशी सुनाने लगी है दास्ताँ\nजी२० नावाची चिनी दंतकथा\nमराठा मोर्च्याची कारणमिमांसा (१)\nएक देश एक मतदान\nछचोर सभ्यता झक मारली\nअमिताभच्या जागी इमरान हाशमी\nलौट के बुद्दू घरको आये\nशिकारी खुद यहा शिकार हो गया\nआपल्याच डोळ्य़ावर विश्वास ठेवावा का\nलोकांना भ्रष्टाचार आवडतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2018/04/17/", "date_download": "2019-12-15T13:13:38Z", "digest": "sha1:UEQJTEQNOVC3JQYDUMP3X5IZ6UYARSVN", "length": 3837, "nlines": 109, "source_domain": "belgaumlive.com", "title": "April 17, 2018 - बेळगांव Live", "raw_content": "\nबायकोची नोकरी आमदाराच्या अंगलट\nराम राम पावनं…अप्पानू लवकर दून मोकळं करा….तिकीट\nअसे असतील मतदार संघ निहाय निवडणूक अधिकारी त्यांचे नंबर्स\nप्रामाणिक कार्यकर्त्याच्या पाठीशी जनता राहिलं-विलास बेळगावकर\nविमानतळात जमीन दिल्यावर भरपाईस उलटले तप\nराम राम पावनं…आमदारकी सोप्पी नव्हे गा..\n‘शिवजयंतीदिनीच’ ब्रिज बंदची अडचण\nएम चंद्रशेखर बेळगावचे नवे पोलीस आयुक्त\nबेळगावची कन्या मराठी बिग बॉसची स्पर्धक\nयुनियन जिमखाना, बेळगाव क्लबमुळे सरकारी तिजोरीचे कोट्यवधीचे नुकसान\nमहिला अत्याचाराविरुद्ध आता सज्ज होणार चन्नम्मा पथक\nमलेशिया कराटे स्पर्धेत बेळगावच्या कराटेपटूंचे यश\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nमणणूर येथे बुडून तीन मुलांचा अंत\nerror: कॉपी करू नका \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/category/33/0/0/geetgopal-yashwant-deo", "date_download": "2019-12-15T12:40:42Z", "digest": "sha1:PT5XUAJGPIBUVY6GHD37JR4SAG5E7QVN", "length": 13295, "nlines": 162, "source_domain": "www.gadima.com", "title": "GeetGopal (Yashwant Deo) : गीतगोपाल (यशवंत देव्र) : Ga Di Madgulkar (GaDiMa)", "raw_content": "\nलळा-जिव्हाळा शब्दच खोटे,मासा माशा खाई,कुणी कुणाचे नाही राजा,कुणी कुणाचे नाही\nगीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हंटला,तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसताना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकवाला जातांना गळ्यात रुठवायचा रत्नहार म्हणणे संयुक्तिक ठरेल.\nसुप्रसिद्ध संगीतकार यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेले गीतगोपाल\nनिवेदन: आनंद माडगूळकर,शैला मुकंद,करुणा देव\nनिर्मिती सहकार्य: श्रीकांत कुलकर्णी,राजेंद्र कुलकर्णी\nया विभागात उपलब्ध गाणी : 29 (पान 1)\n२) शरच्श्रंद्रिका मूक हुंकार देते | Sharad Chandrika Muk Hunkaar Dete\nगायक: किशोर कुलकर्णी,अपर्णा संत Singer: Yashwant Deo\n६) पिता पुत्र काजळरात्री | Pita Putra KaajalRaatri\n१२) मायाविनी पूतना | Mayavini Putanaa\n१६) ब्रजवासा सोडुनी | Brajwaasa Soduni\nवस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखीलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B8_%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B9", "date_download": "2019-12-15T13:38:30Z", "digest": "sha1:3N45BVDIYHEYBRALCYH7XY4UK3HEP3BY", "length": 3673, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गालापागोस द्वीपसमूहला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nगालापागोस द्वीपसमूहला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख गालापागोस द्वीपसमूह या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइक्वेडोर ‎ (← दुवे | संपादन)\nगालापागोस (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nगॅलापागोस (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nडिसेंबर २७ ‎ (← दुवे | संपादन)\nसप्टेंबर १५ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १८३१ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/udhav-thakre-news/", "date_download": "2019-12-15T12:47:43Z", "digest": "sha1:W4OZRW4DB2K3DOIS7ZZ36FDM67UAAKLJ", "length": 4249, "nlines": 105, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "चर्चा योग्य दिशेने, निर्णय लवकरच -उद्धव ठाकरे", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nचर्चा योग्य दिशेने, निर्णय लवकरच -उद्धव ठाकरे\nचर्चा योग्य दिशेने, निर्णय लवकरच -उद्धव ठाकरे\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार प्रयत्नशील – अजित पवार\nमंत्रालयात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, संरक्षक जाळीमुळे वाचले प्राण\nदिव्यांग महिला अत्याचाराविरोधात निदर्शनं, आरोपींवर कडक कारवाईची मागणी\nखडसेंबाबत प्रश्न विचारताच फडणवीसांनी जोडले हात\nपदभार स्वीकारल्यानंतर गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला पत्रकारांशी संवाद\nमुक्ता टिळकांच्या मुलाचे मोदी सरकारला प्रश्न, ट्विटरवरुन मांडले आपले मत\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nअ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालचे व्हिडीओ टिक टॉकवर…\nबघा रणवीर सिंग काय म्हणाला…\nकपिल शर्माचं पितळ पडलं उघडं \n‘या’ अभिनेत्रीमुळे ‘दबंग ३’ साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\n…आणि सलमानला झाले हसू अनावर\nकोणी न्यायालयात गेले तर महापौर तुम्हीही…\nभाजपाही बाळासाहेबांचे फोटो वापरूनच वाढला…\nशेतकऱ्यांना दिवसभरचं सुरळीत वीजपुरवठा –…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97", "date_download": "2019-12-15T14:04:27Z", "digest": "sha1:GR6MQFWCFRT2DGS2NYAXOANICUI4L7WG", "length": 4476, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चौसंवेग - विकिपीडिया", "raw_content": "\nसापेक्षतेच्या सिद्धान्तात चौसंवेग हे अभिजात संवेगाचे चौमितीतील रूप असून ऊर्जा भागिले प्रकाशाचा वेग हा त्याचा कालनिर्देशक घटक आणि संवेग त्रिदिश p = (px, py, pz) हा त्याचा त्रिमितीतील x, y, z सहनिर्देशक घटक होय:\nअवजड कणासाठी चौसंवेग म्हणजे कणाचे m अचल वस्तूमान गुणिले कणाचा चौवेग::\nहा लॉरेंझ घटक, c हा प्रकाशाचा वेग.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १७:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%A9%E0%A5%AC_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2019-12-15T13:34:43Z", "digest": "sha1:W3LWG5BRH3XNX6BNZWUFVGDYQJTUDHHC", "length": 3600, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ७३६ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. ७३६ मधील मृत्यू\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०४:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kutumbkatta-news/article-on-bhatkanti-in-shegaon-taluka-1861819/", "date_download": "2019-12-15T13:15:55Z", "digest": "sha1:F25ADUVHYLQXQTVRCMZ4GNN4M7KPEB6D", "length": 18822, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article on Bhatkanti in Shegaon taluka | खांबपिंपरीचे वैभव | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nशेगाव तालुक्यातील भटकंतीत चुकवू नये, अशा खांबपिंपरीविषयी..\nपैठणजवळच्या खांबपिंपरी या निसर्गरम्य गावात वास्तुकलेचा एक उत्तम नमुना उपेक्षित स्थितीत आढळतो. देशाच्या विविध भागांतल्या शिल्पसमृद्ध विहिरी पर्यटनाच्या नकाशावर झळाळत असताना, खांबपिंपरीतील अशाच एका विहिरीकडे अद्याप फारसं कोणाचंच लक्ष गेलेलं नाही, हे पाहून आश्चर्य वाटतं. विहीर, मंदिर आणि सभामंडपाचे अवशेष आजही आपलं सौंदर्य टिकवून आहेत. शेगाव तालुक्यातील भटकंतीत चुकवू नये, अशा खांबपिंपरीविषयी..\n‘चराति चरतो भग:’ असं ‘ऐतरेय ब्राह्मणग्रंथा’त लिहिलेलं आहे. याचा अर्थ जो चालतो त्याचं नशीबसुद्धा चालतं. सतत फिरणाऱ्या भटक्यांचं नशीब कधी फळफळेल हे सांगता येत नाही. महाराष्ट्र देशी हिंडताना अकस्मात कुठलातरी खजिना समोर येतो आणि आपले पाय तिथे थबकतात. आनंदाला पारावार राहात नाही. नगर जिल्ह्य़ातल्या शेवगाव परिसरात भटकताना असाच एक सुंदर मानवनिर्मित खजिना सामोरा आला.\nनगरपासून शेवगावमार्गे ८९ किमी वर आणि पैठणपासून फक्त १७ किमी वर काटकडी नदीच्या काठी वसलेलं खांबपिंपरी हे गाव आणि तिथे असलेली शिल्पसमृद्ध बारव पाहून स्तिमित व्हायला होतं. अगदी नावापासूनच या गावाबद्दलचं कुतूहल चाळवलं जातं. खांब पिंपरी हे काय प्रकरण असेल हे गावात गेल्यावर समजतं. पिंपरी नावाची अनेक गावं असतात. या पिंपरी गावात एक मोठा दगडी खांब उभा आहे त्यामुळे हे झालं खांबपिंपरी. पण आता मात्र बोलीभाषेत त्याचा उल्लेख खामपिंपरी असा केला जातो.\nगावातील तो खांब म्हणजे एका प्राचीन मंदिराच्या बहुधा सभामंडपाचा खांब असावा. अंदाजे १० फूट उंचीचा दगडी खांब, त्याच्या माथ्यावर हंसांची नक्षी आहे, तो एका चौथऱ्यावर ठेवलेला आहे. ज्या अर्थी हा खांब इथे आहे, त्याअर्थी इथे एखादं मोठं मंदिर अस्तित्वात असणार. पण त्याचं काहीही अस्तित्व आज इथे दिसत नाही. नाही म्हणायला काही मूर्तीचे अवशेष इतस्तत: विखुरलेले आहेत. असाच आणखी एक खांब जवळच्या गावात असल्याचं गावकरी सांगतात. जवळच एक शिवमंदिर असून गाभाऱ्यात शिवपिंड आहे. सभागृहात नंदीची मूर्ती दिसते. मंदिरच्या खांबांवर कीर्तिमुखे कोरलेली आहेत. खांबांच्या वरती उलटे नाग कोरलेले दिसतात. याच शिवमंदिराला लागून असलेली शिल्पसमृद्ध बारव हे या गावाचं वैभव म्हणावं लागेल.\nबारव चौरसाकृती आहे. या बारवेचं वैशिष्टय़ असं की यात तीनही बाजूंनी मूर्ती कोरलेल्या दिसतात. काही स्त्री तर काही पुरुष देवतांच्या अशा एकूण ४९ मूर्ती आहेत. या मूर्ती ओळखणं मात्र काहीसं अवघड आहे. प्रत्येक मूर्तीच्या हातात पाश, त्रिशूळ, फळ अशी विविध आयुधं दिसतात. प्रत्येक मूर्तीच्या दोन्ही बाजूंना नर्तिका नाहीतर वादक आहेत. अत्यंत रेखीव मूर्तीचा जणू पटच इथे दिसतो. बारवेत सध्या पाणी नाही. बाजूने माती पडून ती बुजली आहे आणि त्यावर रान उगवलं आहे.\nबारवेच्या दोन कोपऱ्यां दोन लहान दालनं आहेत. बारवेच्या दोन भिंती आणि बाजूला दोन खांब उभारून अंदाजे ६ फूट उंचीचे चौरसाकृती मंडप दिसतात. मंडपातसुद्धा मूर्ती कोरलेल्या आहेत. गणपती, भैरव अशा सुंदर मूर्ती इथे पाहायला मिळतात. इतकी मूर्तीनी मढलेली बारव हे खरे तर महाराष्ट्राचं वैभव मानायला हवं. महाराष्ट्रात बारवा बऱ्याच दिसतात. त्या बारवांमध्ये देवकोष्ठे केलेली दिसतात. त्या कोष्ठांमध्ये कधी मूर्ती असतात तर बऱ्���ाचदा ती रिकामी असतात. परंतु खांबपिंपरी इथल्या या बारवेचं वैशिष्टय़ हेच की इथे भरभरून मूर्तिकला पाहायला मिळते.\n‘पिकतं तिथे विकत नाही’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. अगदी त्यानुसारच या बारवेचं महत्त्व आणि कौतुक स्थानिकांना फारसं नाही. बारवेच्या एका बाजूचे दगड वापरून मारुतीचं मंदिर बांधलं गेलं. जुनं मंदिर पडलं होतं, कशाला उगाच लांबून दगड आणा, त्यापेक्षा या बारवेच्या एका बाजूला मूर्ती नसल्यामुळे तिथले दगड वापरून हे मंदिर उभारलं गेलं. इथल्या काही मूर्ती कोणी ‘संशोधकांनी’ मागितल्या म्हणून ग्रामस्थांनी त्यांना देऊन टाकल्या. गावाने एवढं औदार्य दाखवलं की त्या कुणाला दिल्या हेदेखील मंडळींना माहिती नाही. सध्या तरी ही बारव पंचमहाभूतांचे प्रहार सहन करत उभी आहे. बाजूला जे मंदिर आहे त्याच्या जीर्णोद्धाराच्या वेळी या बारवेलासुद्धा काही प्रमाणात सिमेंट लागलेलं दिसतं.\nया गावाचं पुरातत्त्वीयदृष्टय़ा आणखी एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे गाव पांढरीच्या टेकाडावर वसलेलं आहे. शेतात विहीर खणायला लागलं, की अनेक प्राचीन वस्तू जसं की खापरं, मोठय़ा आकाराच्या विटा सापडतात, आणि अर्थातच त्या फेकून दिल्या जातात. जेव्हा या गावकऱ्यांना गावाबद्दल ही माहिती सांगितली तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटलं. गावात २-३ जुन्या विहिरी आहेत. कापसाची शेती मोठय़ा प्रमाणावर केली जाते, तसेच बोराची झाडसुद्धा भरपूर आहेत. पैठणपासून जवळ असलेल्या या ठिकाणाला मुद्दाम वाट वाकडी करू भेट दिली पाहिजे. या गावचा हा सांस्कृतिक इतिहास जगापुढे आला पाहिजे. आव्हाणे इथला निद्रिस्त गणपती आणि घोटण इथले मल्लिकार्जुनाचे प्राचीन मंदिर हेसुद्धा याच परिसरात वसलेले आहेत. नगर जिल्ह्य़ातल्या शेवगाव तालुक्यातली ही भटकंती स्मरणीय होण्यासाठी खांबपिंपरीला भेट देणं अनिवार्य आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIND vs WI 1st ODI Live : वेस्ट इंडिजला पहिला धक्का, अँब्रिस माघारी\nनागरिकत्व दुरूस्ती कायदा: दिल्लीही पेटली; तीन बस जाळल्या\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2018/04/02/", "date_download": "2019-12-15T13:52:26Z", "digest": "sha1:DD4KFKTGKUSMSLZCT3HG4DRMLZMQV5B4", "length": 3268, "nlines": 97, "source_domain": "belgaumlive.com", "title": "April 2, 2018 - बेळगांव Live", "raw_content": "\nसुर्यऊर्जा ठरतेय त्या गावांचा आधार\n१४ एप्रिल पर्यंत नोंदवू शकता मतदार यादीत नाव\nमतदारांना आकर्षित करण्यासाठी सीमेपलीकडील गावांचा आधार\nमाजी आमदारावर आरोपपत्र दाखल करा\nरहदारी नियंत्रणासाठी स्वतंत्र डी सी पी\nयुनियन जिमखाना, बेळगाव क्लबमुळे सरकारी तिजोरीचे कोट्यवधीचे नुकसान\nमहिला अत्याचाराविरुद्ध आता सज्ज होणार चन्नम्मा पथक\nमलेशिया कराटे स्पर्धेत बेळगावच्या कराटेपटूंचे यश\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nमणणूर येथे बुडून तीन मुलांचा अंत\nerror: कॉपी करू नका \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/red-alert-issued-in-thane-palghar-raigad-nashik-pune-satara-district/", "date_download": "2019-12-15T13:50:34Z", "digest": "sha1:33KVKK22HDWP4SKPLTWRYOS7L5DHDRTR", "length": 6886, "nlines": 117, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Red alert issued in Thane, Palghar, Raigad, Nashik, Pune, Satara district", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी\nराज्यात सर्वदूर पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला असून जनजीवन पूर्ण कोलमडले आहे.ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजेच आज या 6 जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे.\nया ठिकाणी 204 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. यासोबतच मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही भागात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.या ठिकाणी 65 ते 200 मिमीच्या दरम्यान पाऊस पडू शकतो.\nअ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालचे व्हिडीओ टिक टॉकवर…\nबघा रणवीर सिंग काय म्हणाला…\nमहत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7 ऑगस्टपर्यंत दमदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यांसह धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, सांगली, सोलापूरात पुढचे 4 दिवस हलक्या सरी बरसतील. तसंच संपूर्ण मराठवाड्यातही 4 दिवस हलक्या स्वरुपाचा पाऊस राहिल.\nमुंबईमध्ये रेल्वे सेवा पूर्णपणे कोलमडली; सहा रेल्वे रद्द\nबदलापूर,कल्याणमध्येही पावसाची संततधार कायम; वाहतूक ठप्प.\nअमेरिकेतील टेक्सासमध्ये गोळीबार 20 जणांचा मृत्यू; 26 जण जखमी\nअडीच तासानंतर कुर्ल्याहून कल्याणला पहिली लोकल रवाना\nशिवसेना सोलापूर जिल्ह्यातील एकही जागा सोडणार नाही- तानाजी सावंत\nअ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालचे व्हिडीओ टिक टॉकवर…\nबघा रणवीर सिंग काय म्हणाला…\nकपिल शर्माचं पितळ पडलं उघडं \n‘या’ अभिनेत्रीमुळे ‘दबंग ३’ साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nआईच्या भावविश्वाचा शोध घेणारी मालिका ‘आई कुठे काय करते’…\nराजीनामे मंजूर झाले तरी होणार नाही पोटनिवडणूक\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nअ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालचे व्हिडीओ टिक टॉकवर…\nबघा रणवीर सिंग काय म्हणाला…\nकपिल शर्माचं पितळ पडलं उघडं \n‘या’ अभिनेत्रीमुळे ‘दबंग ३’ साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nठाकरे सरकार टिकवण्यात ‘ही’ व्यक्ती…\nअभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांची कन्या पायल डिकी…\nमंत्रालयात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न,…\n…म्हणून नागार्जुनने लक्ष्मी सोबत लग्न…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/sachin-sawant-news-2/", "date_download": "2019-12-15T12:58:51Z", "digest": "sha1:GQWSKAMAKQJE6FMKEID6XA6OCMBRJAKI", "length": 4566, "nlines": 109, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "'राज्यपाल भाजपाच्या हातचे बाहुले' -सचिन सावंत", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\n‘राज्यपाल भाजपाच्या हातचे बाहुल���’ -सचिन सावंत\n‘राज्यपाल भाजपाच्या हातचे बाहुले’ -सचिन सावंत\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार प्रयत्नशील – अजित पवार\nमंत्रालयात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, संरक्षक जाळीमुळे वाचले…\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार प्रयत्नशील – अजित पवार\nमंत्रालयात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, संरक्षक जाळीमुळे वाचले प्राण\nदिव्यांग महिला अत्याचाराविरोधात निदर्शनं, आरोपींवर कडक कारवाईची मागणी\nखडसेंबाबत प्रश्न विचारताच फडणवीसांनी जोडले हात\nपदभार स्वीकारल्यानंतर गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला पत्रकारांशी संवाद\nमुक्ता टिळकांच्या मुलाचे मोदी सरकारला प्रश्न, ट्विटरवरुन मांडले आपले मत\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nअ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालचे व्हिडीओ टिक टॉकवर…\nबघा रणवीर सिंग काय म्हणाला…\nकपिल शर्माचं पितळ पडलं उघडं \n‘या’ अभिनेत्रीमुळे ‘दबंग ३’ साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nदिग्दर्शकाच्या एका थप्पडमुळे बदललं राज कपूर…\n‘या’ प्रश्नाचे उत्तर देऊन, टोनी…\n‘तुम्ही व्यापारी असाल तुमच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://zeeyuva.zee5.com/mr/prem-poison-panga-will-jui-take-her-mothers-advice-and-ignore-aalap-watch-promo-14159/?hp_mr_10", "date_download": "2019-12-15T13:24:39Z", "digest": "sha1:GLRBAHXNC3RSEYAJ7H73N5HQ7E6ASLMP", "length": 12053, "nlines": 144, "source_domain": "zeeyuva.zee5.com", "title": "जुई तिच्या आईचा सल्ला ऐकून आलापकडे दुर्लक्ष करेल? प्रोमो पाहा - Zee Yuva", "raw_content": "\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 27 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: आप्पा व्यायाम करू इच्छित नाहीत\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 26 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: सई आणि नचिकेतमध्ये भावनिक नातं\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 25 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: आप्पा नचिकेतला खूप त्रास देतात\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 23 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: आप्पा जखमी झाल्याची बतावणी करतात\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 21 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: डीग्स केतकरांच्या बचावासाठी धावत आला\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 20 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: सई सर्वांसमोर नृत्य सादर करते\nजंक फूडची चटक लागणे थांबविण्याचे 5 मार्ग आणि साजणाच्या प्रतापसारखे शरीर मिळवा\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 19 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: केतकरांनी आप्पा गेल्यावर मजा केली\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 18 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: नचिकेत आणि सई एकमेकांसोबत चांगले रमतात\nऑलमोस्ट सुफळ ��ंपूर्ण 16 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: नचिकेत आप्पांची नवीन योजना ओळखतो\nजुई तिच्या आईचा सल्ला ऐकून आलापकडे दुर्लक्ष करेल\nजुईच्या आईची चाहूल आहे की, त्यांनी अलापबरोबर ब्रेकअप करावे. तुम्हाला काय वाटते काय होईल\nप्रेम पॉइजन पंगाचा स्फूर्तीदायक विनोद दिवसेंदिवस आपला उत्साह वाढवत आहे. शोबद्दलची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जुई आणि आलाप यांच्यातील बदलत्या गतिशीलतेचे चित्रण. त्यांचे तरुण प्रेम आम्हाला आमच्या कॉलेजच्या दिवसांची आठवण करून देतात. ते आपल्या पहिल्या नात्याची आणि फुलपाखरूची आठवण करून देतात. आपण कदाचित जुई आणि आलाप एकत्र राहतील असे गृती धरतो, परंतु सत्य हे आहे की विविध परिस्थिती त्यांना एकत्र येण्यास बाधक ठरत आहे.\nप्रेम पॉइजन पंगाचा एक एपिसोड पाहा:\nजुई तिच्या 21 व्या वर्षात पदार्पण करताना साप बनते. आणि तिला आलापसह सर्वांपासून लपवून राहण्यास भाग पाडले जाते. आता, जूई तिच्यावर लादलेल्या गोष्टींशी संघर्ष करत असताना तिलाही तिच्या प्रेमापासून अलिप्त राहावे लागते. आलापला तिला तिच्या खऱ्या रूपात स्वीकारणे किती कठीण जाईल हे जूईच्या आईने तिला समजवून दिले आहे. जरी आम्हाला जुईच्या आईची चिंता आणि दृष्टीकोन समजला आहे, तरीही आम्हाला वाटते की तिने तिच्या मुलीला स्वतःहून निर्णय घेण्याची संधी द्यावी.\nकाय असेल जुईचा निर्णय \nदुसरीकडे, आलापने जुईवरील प्रेमाची कबुली देण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत. तथापि, आपल्या आईचे पालन करण्यासाठी ती त्याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. हे वाचल्यानंतर, आपण जुईच्या स्थितीत असता तर तुम्ही काय केले असते हे आम्हाला जाणून घेण्यास आवडेल. खाली टिप्पण्यांमध्ये आपले विचार मांडा.\nदरम्यान, अधिक मनोरंजनासाठी, आपल्या आवडत्या टीव्ही शोचे नवीन एपिसोड ZEE 5 वर विनामूल्य पाहा .\nसेक्स ड्रग्स एण्ड थिएटर बघण्याची 5 कारणे\nहुतात्मा सीजन 2 पुनरावलोकनः अंजली पाटील संकटाच्या भोवऱ्यातून बाहेर पडतात.\nप्रेम पॉइजन पंगा: जुई प्रमाणेच सर्व तरुणाईमध्ये हे 5 गुण दिसून येतात\nसई ताम्हणकर असलेल्या डेट विथ सई हा शो आपण का पाहावा याची ५ कारणे\nकाळे धंदे: या 5 कारणांमुळे महेश…\nसेक्स ड्रग्स एण्ड थिएटर का…\nहुतात्मा पुनरावलोकन: ही अंजली…\nगोंद्या आला रे पुनरावलोकनः…\nसई सोबत डेटवर जायचंय\nसई ताम्हणकर यांची डेट विथ सई…\nकाळे धंदे समीक्षा: महेश…\nपाहुणा ही थ्रीलर सीरिज का…\nसेक्स ड्रग्स एण्ड थिएटर…\nZEE5 ची ओरिजनल सीरिज हॉर्न ओके…\nसई ताम्हणकरच्या डेट विथ सई…\nसई ताम्हणकर असलेल्या डेट विथ…\nकाळे धंदे: या 5 कारणांमुळे महेश मांजरेकर अभिनीत ZEE5 ओरिजनल वेब सीरीज पाहायला हवी\nसेक्स ड्रग्स एण्ड थिएटर का पाहावे याची 5 कारणे\nहुतात्मा पुनरावलोकन: ही अंजली पाटील आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडते.\nगोंद्या आला रे पुनरावलोकनः भुषण प्रधानने दामोदर यांची भूमिका जिवंत केली आहे\nसई सोबत डेटवर जायचंय जाणून घ्या अभिनेत्री सई ताम्हणकर बद्दल\nसई ताम्हणकर यांची डेट विथ सई ही वेब सीरिज का पाहावी याची ५ कारणे\nकाळे धंदे समीक्षा: महेश मांजरेकर, नेहा खानच्या हास्यजत्रेत कथानकाचे ट्विस्ट धुमाकूळ घालते\nपाहुणा ही थ्रीलर सीरिज का बघावी याची ४ कारणे\nसेक्स ड्रग्स एण्ड थिएटर बघण्याची 5 कारणे\nZEE5 ची ओरिजनल सीरिज हॉर्न ओके प्लीज ही मुंबईतील राहणीमानाचे सौंदर्य दाखवते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/ncp-satara-mp-udayanraje-bhosale-set-to-join-bjp-in-presence-of-pm-narendra-modi-at-delhi-39655", "date_download": "2019-12-15T13:20:59Z", "digest": "sha1:GUGCO7T4L7SNNSSSRQTWX2XCRWRJACWC", "length": 9081, "nlines": 102, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "‘राजें’चं ठरलं, स्वत:चं केलं ट्विट!", "raw_content": "\n‘राजें’चं ठरलं, स्वत:चं केलं ट्विट\n‘राजें’चं ठरलं, स्वत:चं केलं ट्विट\nदस्तुरखुद्द शरद पवार यांनी मनधरणी करूनही साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nदस्तुरखुद्द शरद पवार यांनी मनधरणी करूनही साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. उदयनराजे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीतील भव्यदिव्य सोहळ्यात भाजपात प्रवेश करणार आहेत. उदयनराजेंनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली.\n९ आमदार, १ खासदाराची सोडचिठ्ठी\nलोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेने विरोधकांना धोबीपछाड दिल्यापासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात जणू खळबळ उडाली आहे. दोन्ही पक्षांतील दिग्गज नेते एकएक करत शिवसेना-भाजपात प्रक्षप्रवेश घेताना दिसत आहेत. मागील काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील तब्बल ९ विद्यमान आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यात आता खा. उदयनराजेंचा देखील समावेश होईल.\nआजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील.@narendramodi @Dev_Fadnavis @nitin_gadkari @AmitShah pic.twitter.com/hNv7LYlRMU\nभाजपाचे अजून पूर्ण दरवाजे उघडले नाहीत, पूर्ण दरवाजे उघडल्यास काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीत शरद पवार यांच्याशिवाय दुसरं कुणीही उरणार नाही, असा टोला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पवार यांना लगावला होता.\nसोलापूर इथं झालेल्या भाजपाच्या दुसऱ्या मेगाभरतीतच उदयनराजे यांचा प्रवेश होणं अपेक्षित होतं. परंतु आपला पक्षप्रवेश दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत व्हावा, अशी उदयनराजेंची इच्छा असल्याने ते ‘वेट अँड वाॅच’वर होते.\nउदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जाऊ नये, म्हणून त्यांची मनधरणी करण्यासाठी शरद पवार यांनी उदयनराजेंची पुण्यात भेट देखील घेतली. परंतु या भेटीनंतरही आपल्या निर्णयावर ठाम असलेल्या उदयनराजेंनी अखेर आपला निर्णय जाहीर केला आहे.\nराष्ट्रवादीचा कोकणातील 'हा' नेताही गळपटला\n शरद पवारांशी केली २ तास चर्चा\n सावरकर वादावरून फडणवीसांची शिवसेनेवर टीका\nCAB: महाराष्ट्रात ‘कॅब’च्या विरोधात काँग्रेस, शिवसेना काय करणार\nतरूणीने मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी, संरक्षक जाळीमुळे वाचला जीव\nहे तर तात्पुरतं खातेवाटप, जयंत पाटील यांचा खुलासा\nराज्यात भयमुक्त वातावरण निर्माण करू, गृहमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन\nओबीसी नेत्यांमध्ये नाराजी नाही, चंद्रकांत बावनकुळे यांचा खुलासा\nउठसूठ पक्षशिस्त मोडू नका, चंद्रकांत पाटील यांचा इशारा\nशिवसेनेकडे गृह, तर राष्ट्रवादीकडे अर्थ मंत्रालय\nमुख्यमंत्र्यांचं 'वजनदार' मंत्रीमंडळ, 'या' ६ मंत्र्यांमध्येच वाटली सगळी खाती\nशरद पवारांनी मला पुनर्जन्म दिला- भुजबळ\nहवं तर मला पक्षातून काढा, पंकजा मुंडेंचं पक्षनेतृत्वालाच आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/devenra-fadanvis", "date_download": "2019-12-15T14:01:31Z", "digest": "sha1:26GV4SXDBBBMZNVQ5LFLWH4YJ4DWEDSW", "length": 5392, "nlines": 98, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "devenra fadanvis Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nभाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद कोण\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nअजित पवारांनी राजीनामा दिल्याने फडणवीस सरकार कोसळले\nभाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद कोण\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nअमेरिकेहून आलेल्या सूनेची झोपेतच हत्या, डोक्यात फ्लॉवर पॉटने आठ वेळा वार\nपंडित नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक\nभाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद कोण\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nअमेरिकेहून आलेल्या सूनेची झोपेतच हत्या, डोक्यात फ्लॉवर पॉटने आठ वेळा वार\nदूधाचे दर 2 रुपयांनी वाढणार, सोमवारपासून नवी दरवाढ लागू\nदरोडे जोग यांच्याविरोधात गुन्हा, डीएसकेंनंतर पुण्यात आणखी एका बड्या बिल्डरभोवती कारवाईचा फास\nखडसेंच्या अडचणी वाढण्याची चिन्हं, भोसरी जमीन खरेदी प्रकरणाने पुन्हा मान वर काढली\nभाजप आमदार मुक्ता टिळकांच्या मुलाचे मोदी सरकारला प्रश्न\nहातात हात, चेहऱ्यावर हास्य, उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचं स्वागत\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://duta.in/news/2019/2/8/ahmednagar-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%A0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%AF-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%9A-%E0%A4%B6%E0%A4%A7-0f175336-2b2b-11e9-9343-62ba749290072025050.html", "date_download": "2019-12-15T13:31:40Z", "digest": "sha1:PBPAYCKGOLYYFY7D3MQN3CF7MIZ6HZVC", "length": 3999, "nlines": 116, "source_domain": "duta.in", "title": "[ahmednagar] - नव्या कचरा रॅम्पसाठी पर्यायी जागेचा शोध - Ahmednagarnews - Duta", "raw_content": "\n[ahmednagar] - नव्या कचरा रॅम्पसाठी पर्यायी जागेचा शोध\nआमदार संग्राम जगताप यांची माहिती\nम. टा. प्रतिनिधी, नगर\nनालेगावातील वारुळाचा मारुती परिसरात महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या नव्या कचरा रॅम्पच्या विरोधात शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगतापही मैदानात उतरले आहेत. वारुळाचा मारुती परिसरात कचरा रॅम्प होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी नालेगावातील ग्रामस्थांशी बोलताना मांडली आहे.\nनालेगावातील वारुळाचा मारुती ते निंबळक या रस्त्य��च्या कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे नालेगाव ग्रामस्थांनी आमदार जगताप यांचा सत्कार केला. या वेळी त्यांच्याशी बोलताना वारुळाचा मारुती परिसरात कचरा रॅम्प होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कचरा रॅम्पसाठी पर्यायी जागेचा शोध सुरू आहे. शहरातील व उपनगरातील नागरिकांना त्रास होणार नाही, अशा ठिकाणी हा कचरा रॅम्प केला जाईल, असेही ते म्हणाले....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2019-12-15T13:30:03Z", "digest": "sha1:B2FCSSIP2F2XUC24NXEJ6LAUKC35DSJO", "length": 20593, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:पंढरपूर - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात मोडतो , या प्रकल्पाचा उद्देश विकिपीडियातील महाराष्ट्र प्रकल्पंसबंधीत विवीध विषय जसे की महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यातील जिल्हे, महाराष्ट्रातील शहरे, वर्ग:महाराष्ट्रातील गावे, इतिहास, संस्कृती, भुगोल, (ज्ञानकोशीय) उल्लेखनीय व्यक्ती इत्यादी बाबतचे लेख विकसित करणे, इत्यादी विषयाशी संबधीत लेखांचा आवाका सुधारावा असा आहे. या प्रकल्पात सहभागी होण्याच्या दृष्टीने, कृपया विकिपीडिया:महाराष्ट्र प्रकल्प प्रकल्प पानांना भेट द्या.\nदर्जापातळी चे मुल्यांकन अद्याप झालेले नाही .\n४ संदर्भ आणि नोंदी\n५ प्रस्तावित मजकुर स्थानांतरण\nपंढरपूर सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. पंढरपूरमध्ये नदीच्या काठाववर प्रसिद्ध विठोबा मंदिर आहे. विठोबा हा कृष्णाचा अवतार समजला जातो. विठ्ठल हे नाव कानडीतील विष्णूच्या नावावरून आले आहे. विठोबाची पत्नी रखुमाई होय.पुराणांपासून विठोबाची भक्ती केली जाते. संत नामदेव,संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ इत्यादी विठोबाचे थोर भक्त १३ ते १७ व्या शतकात होऊन गेले. साचा:हि माहिती विठोबा लेखात हवी, पंढरपुर लेखात प्रदिर्घ पुर्नावृत्तीचे कारण नाही मोठ्या क्षेत्रावर बांधलेल्या या मंदिराला सहा प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे.पंढरपुरला दक्षिण काशी व तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणतात. [ संदर्भ हवा ] साचा:अमराठी अमहाराष्ट्रीय संदर्भ असेल तर अधीक बरे\nपंढरपूरमध्ये वर्ष���तून चार यात्रा भरतात. चैत्री,आषाढ शुद्ध एकादशी,माघी,कार्तिकी.त्यातील आषाढी एकादशीला भरणार्‍या यात्रेत १०-१५ लाख भाविक सहभागी होतात. भाविक भीमा नदीमध्ये स्नान करतात.\nअंनत तीर्थाचे माहेर अंनत रुपांचे सार साचा:अविशवकोशिय - विकिक्वोट प्रकल्पात संदर्भासहित देता येईल\nअनंता विठ्ठलाची पंढरी म्हणजे महाराष्ट्राची धार्मिक राजधानी आहे.साचा:या वाक्याची विश्वकोशिय उल्लेकनीयतेवर अधीक चर्चा व्हावयास हवी हजारोंच्या संख्येने येणाऱ्या पालख्या, वारकरी व दिंड्या आषाढी व कार्तिकी एकादशीला नित्यनियामाने पंढरपूर व सोलापूर तालुक्यातील चंद्रभागेच्या काठच्या गावी येतात. विठ्ठलाचे पादस्पर्शदर्शन केल्याशिवाय या वारकऱ्यांना चैन पडत नाही. साचा:हे वाक्य विठोबा लेखात हवे\nपंढरपूरचे देवालय व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराचे संवर्धन झालेले आहे. शालिवाहन प्रतिष्ठान राजाने पंढरपुराचे इ. स. ८३ मध्ये संवर्धन केले. ताम्रपत्रावरून इ. स. ५१६ मध्ये राष्ट्रकूटांच्या काळात पंढरपूर हे चांगली लोकवस्ती असलेले ग्राम असल्याचा पुरावा मिळतो. इ. स. १२३९ च्या लेखावरून देवगिरीच्या यादवांनी या स्थळास भेटा दिल्याचा दावा आहे. पादुका-प्रदक्षिणेची वहिवाट इ.स. १२९६ मध्ये चालू झाली; तर इ. स. १६५० मध्ये हैबतबाबांनी आळंदीहून पंढरीच्या पालखीची प्रथा पाडली.\nदेऊळ व मूर्ती यांवर अनेकदा मुसलमानी आक्रमणे झाली व प्रत्येक वेळी मंदिर परत बांधण्यात आले. काहींच्या मत हे स्थान मूलतः शिवाचे होते तर वैष्णव पंथीय हे विष्णूचे स्थान मानतात. जैन धर्मीय यास नेमीनाथ समजतात तर बौद्धांच्या मते हा अवलोकितेइश्वर आहे. सूर्याचा अंशही या दैवतास मानतात.\nचंद्रभागेच्या वाळवंटापलिकडून नदीच्या पात्रातून उंच शिखरे, सपाटा कौलारू छपरे, धर्मशाळा, झाडे विठ्ठल, रखुमाई व पुंडलिक मंदिरांची उंच शिखरे व कलश दिसतात हा सर्व देखावा फारच मनोहारी वाटतो. दगडी तटबंदीमागे हे देवालय एका टेकडावर आहे. सुमारे ५२ मीटर रूंद व १०६ मीटर लांब अशी ही जागा असून सभोवार अरूंद फरसबंद रस्ते आहेत. पूर्वेकडे तीन, उत्तरेकडे तीन व दक्षिण व पश्चिमेकडे प्रत्येकी एक द्वार आहे. महाद्वार पूर्वेकडे असून, ज्या अकरा पायऱ्या चढून गेल्यावर ते लागते त्यांना `नामदेव पायरी' म्हणतात. कोपऱ्यात देवळीमध्ये गणपती असून वरती नगारखान�� आहे. महाद्वारावर चुनेगच्ची सिंह, कमानी, वेकपत्ती वगैरे नक्षीकाम आहे.\nमंडप १८ मीटर रूंद व ३७ मीटर लांब असून बाजूस ओवऱ्या व सुंदर लाकडी कोरीवकाम दिसून येते. सुमारे १० मीटर उंचीच्या दोन दीपमाळा व जवळच विष्णुवाहन गरुड व हनुमान यांची मंदिरे आहेत. पुढील सोळा-खांबीत एका लहान सभामंडपातून जाता येत. येथील दाराचे बाजूस सुरेख जय-विजय व तीन पायऱ्या असून त्यापैकी एक पितळी पत्र्याने मढवली आहे. डाव्या बाजूस खजिन्याची खोले आहे. सोळा-खांबीचे दगडी खांब कोरीव असून भाविकांच्या आशयाचा गरुडस्तंभ चांदीच्या पत्र्याने मढविला आहे. सभामंडपाच्या उत्तरेकडे एक ओवरी असून त्यात काशीविश्वनाथ, राम-लक्ष्मण, काळभैरव, रामेश्वर, दत्तात्रेय आणि नरसोबा यांच्या देवळ्या आहेत.\nचांदीचे नक्षीदार पत्रे चौखांबीच्या दरवाजास लावले आहेत. पूर्वेकडे शेजघर असून एका लहान अंतराळानंतर दोन मीटर चौरस गाभारा लागतो. रूक्मिणी मंदिरासारखी इतर लहान मंदिरे परिसरात आहेत. विठ्ठलाच परमभक्त पुंडलिक याची समाधी महाद्वार घाटावर आहे. त्रैलोक्यनाम भवन, तनपुरे मंडप वगैरे इतर महत्त्वाच्या वास्तू पंढरपुरात आहेत.\nदेवळास समांतर पूर्वेकडे जाणाऱ्या गल्ल्या घाटाकडे जातात. सर्व बाराही घाटांचा वापर वारकरी करतात. त्यातील उद्धव, चंद्रभागा, दत्ता व अमळनेरकर घाटांचा वापर प्रामुख्याने होतो. महाद्वार घाट हा उत्सवासाठी महत्त्वाचा आहे. नदीला पाणी कमी असताना नदीच्या पात्राजवळची जागा वारकरी उतरण्यास तसेच भजनकीर्तनास वापरतात. मठ, देवळे, आखाडे, धर्मशाळा, फड वगैरेमधून अनेक भक्त व वारकऱ्यांची सोय होते व सर्व पंढरपुरात भाविकांची वर्दळ असते.\nवारकऱ्यांची टाळमृदंगाच्या गजरात., विठ्ठलाच्या नामघोषात पंढरीच्या वाटेवर चाललेली दिंडी हे अखिल महाराष्ट्राचे भूषण आहे. त्यावेळी या भजनात, नामघोषात वरकरणी निमग्न दिसणाऱ्या वारकऱ्यांच्या चित्ताची खरी एकतानता विठ्ठलापाशीच असते. वारीचा देखावा अवर्णनीय असतो. झेंडे, तुताऱ्या. सजवलेला स्वारीचा घोडा, अब्दागीर, पालख्या, घोडे, बैलगाड्या यांचे ताफे व डोक्यावर तुळशीवृंदावन किंवा सामानाची गाठोडी घेतलेल्या मराठमोळ्या स्त्रिया या सर्वांची गर्दी पंढरपूरच्या वाटेवरील निरनिराळ्या गावात ज्यावेळी पोहोचते त्यावेळी गावकरी वारकऱ्याचे अनेक प्रकारे स्वागत करण्यास सिद्ध असतात.[ संदर्भ हवा ]\nचैत्री वारीच्या वेळी पंढरपुरात म्हशी-गाईंचा मोठा बाजार भरतो. यात्रेच्या वेळी उदबत्ती, हळद, कुंकू, खेळणी, फुले, माळा, बांगड्या, देवाच्या मूर्ती, तांब्या-पितळेची भांडी वगैरे अनेक वस्तूंची दुकाने सर्व ठिकाणी मांडली जातात व मोठा व्यापार होतोसाचा:होत असल्यास नेमका किती संदर्भासहित हवे.\nइ. स. १८१० मध्ये सांगलीच्या पटवर्धनांच्या प्रोत्साहनाने रथयात्रा व राजपूजा होऊ लागली. आषाढी व कार्तिकी एकादशीला दुपारी खाजगीवाले वाड्याजवळ ग्रामप्रदक्षिणेला सुरवात होते. समोर हत्ती व घोडे असलेला हा रथ भाविक ओढतात. आंत विठ्ठल, राही व रुक्मिणीच्या मूर्ती असतात.\nपंढरपूर गावाचे मूळचे मराठमोळे वास्तूशिल्प तेथील अनेक देऊळे, मठ, फड व घरे यांतून दृग्गोचर होत होते.\nपंढरपूर प्रसिद्ध व्यक्ती बद्दल वेगळा विभाग हवा\nप्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसेन यांचे जन्मस्थळ आहे.\nप्रसिद्ध लेखक व कवि द. मा. मिरासदार यांचे जन्मस्थळ आहे.\n^ \"सोलापुर ज़िल्ह्याच्या संकेतस्थाळावरील पंढरपुर वरील पान\". एन. आई. सी. २००७-०९-३० रोजी पाहिले.\nया लेखातील विठ्ठल, वारी/वारकरी संप्रदाय आणि चंद्रभागा नदी संबंधीत मजकुर संक्षीप्त करून आवश्यकतेपेक्षा अधिकचा मजकुर विठ्ठल, वारी आणि चंद्रभागा नदी संबधीत मजकुर त्या त्या लेखात नेणे प्रस्तावोत आहे.\nमुल्यांकन न झालेले महाराष्ट्र प्रकल्पातील लेख\nमुल्यांकन न झालेले महाराष्ट्र प्रकल्पातील लेख (महत्त्व - अज्ञात)\nअज्ञात महत्त्वाचे महाराष्ट्र प्रकल्पातील लेख\nविकिपीडिया:महाराष्ट्र प्रकल्प लिहा लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०१८ रोजी १०:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-12-15T13:45:15Z", "digest": "sha1:7IW6T3PCM6BVBUP5ESPPGPDKV3TXHRAM", "length": 4950, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सिरसा जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख सिर्सा जिल्ह्याविषयी आहे. सिर्सा शहराबद्दलचा लेख येथे आहे.\nसिर्सा हा भारताच्या हरियाणा राज्यातील जिल्हा आहे.\nयाचे प्रशासकीय केंद्र सिर्सा येथे आहे.\nअंबाला विभाग • गुरगांव विभाग • हिस्सार विभाग • रोहतक विभाग\nअंबाला • कर्नाल • कुरुक्षेत्र • कैथल • गुरगांव • जिंद • झज्जर • पलवल • पंचकुला • पानिपत • फतेहाबाद • फरीदाबाद • भिवनी • महेंद्रगढ • मेवात • यमुना नगर • रेवारी • रोहतक • सिर्सा • सोनेपत • हिस्सार\nअंबाला • कर्नाल • कुरुक्षेत्र, हरियाणा • कैथल • गुरगांव • जिंद • झज्जर • नर्नौल • पलवल• पंचकुला • पानिपत • फतेहाबाद • फरीदाबाद • भिवनी • यमुना नगर • रेवारी • रोहतक • सिर्सा • सोनेपत • हिस्सार\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जुलै २०१५ रोजी १४:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/india-stops-uk-company-from-patenting-hair-loss-formula-1128876/", "date_download": "2019-12-15T13:21:21Z", "digest": "sha1:WP47ZFPYVRHRA3L4GUUKSCXFLRC3U4HX", "length": 15158, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ब्रिटिश कंपनीकडून भारताच्या पारंपरिक औषधावर पेटंटचा प्रयत्न अयशस्वी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nब्रिटिश कंपनीकडून भारताच्या पारंपरिक औषधावर पेटंटचा प्रयत्न अयशस्वी\nब्रिटिश कंपनीकडून भारताच्या पारंपरिक औषधावर पेटंटचा प्रयत्न अयशस्वी\nकेसगळतीवर भारतीयांनी पारंपरिक ज्ञानाच्या आधारे हळद, पाइन बार्क (देवदार वृक्षाचे खोड) व ग्रीन टी यांच्या मिश्रणापासून तयार केलेल्या औषधाचे पेटंट\nकेसगळतीवर भारतीयांनी पारंपरिक ज्ञानाच्या आधारे हळद, पाइन बार्क (देवदार वृक्षाचे खोड) व ग्रीन टी यांच्या मिश्रणापासून तयार केलेल्या औषधाचे पेटंट घेण्याचा ब्रिटनच्या एका प्रयोगशाळेचा प्रयत्न भारताने हाणून पाडला आहे, या आधी अमेरिकेतील कोलगेट -पामोलिव्ह या कंपनीने वनौषधींपासून भारताने तयार केलेल्या माउथवॉशचे पेटंट घेण्याचा प्रयत्न केला होता, तोही हाणून पाडण्यात आल�� आहे.\nट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी (टीकेडीएल) या सीएसआयआरच्या संस्थेने देखरेख करून हा पेटंट घेण्याचा प्रयत्न हाणून पडला व भारतीय उत्पादनांचे संरक्षण केले आहे. सीएसआयआर म्हणजे भारतीय वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेने युरोपच्या पेटंट कार्यालयाकडे काही कागदपत्रे सादर केली, त्यात हळद, पाइन बार्क व ग्रीन टी यांचा वापर केसगळतीवर पारंपरिक औषध म्हणून आयुर्वेद व उनानी उपचारपद्धतीत प्राचीन काळापासून केला जात होता. केसगळतीवरच्या या भारतीय औषधाचे पेटंट घेण्याचा प्रयत्न पॅनगिया लॅबोरेटरीज या प्रयोगशाळेने केला. त्यांनी फेब्रुवारी २०११ मध्ये या औषधाच्या पेटंटसाठी अर्ज केला होता नंतर सीएसआयआर व टीकेडीएल यांनी त्याला आक्षेप घेतला व १३ जानेवारी २०१४ रोजी पुरावे सादर केले. तोपर्यंत युरोपीय पेटंट कार्यालयाने त्या कंपनीचा पेटंट अर्ज संकेतस्थळावर प्रसिद्ध केला होता. भारताच्या पुराव्यानुसार पेटंट अर्ज त्या कंपनीला या वर्षी २९ जूनला मागे घ्यावा लागला आहे. कोलगेट पामोलिव्हनेही भारताच्या जायफळाच्या अर्कावर आधारित माऊथवॉशचे निर्मिती सूत्र चोरून त्यावर पेटंट घेण्याचा प्रयत्न केला पण त्यातही ‘द ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी’ व सीएसआयआर यांनी त्या कंपनीला मात दिली व पेटंट अर्ज मागे घ्यायला लावला. सीएसआयआरच्या वरिष्ठ वैज्ञानिक अर्चना शर्मा यांनी प्राचीन पुस्तकात जायफळापासून माऊथवॉश कसे तयार करतात याची जी माहिती दिली होती ती पुरावा म्हणून सादर केली. मायरिस्टिका फ्रॅग्रन्स या वनौषधीचा उपयोग भारतात रोगोपचारावर कसा केला जातो हे पटवून देण्यात आले.\nभारताचे पारंपरिक ज्ञान चोरून पेटंट घेण्याचा विदेशी कंपन्यांचा प्रयत्न टीकेडीएल व सीएसआयआर यांनी जागरूकतेने हाणून पाडला आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर योग, आयुर्वेद, उनानी, निसर्गोपचार या पूरक उपचारपद्धतींवर जास्त भर देण्यात आला आहे. त्यामुळे जैविक तस्करी रोखण्यासाठी सर्व संबंधित संस्था आता सज्ज आहेत. भारताचे पारंपरिक\nज्ञान चोरून त्यावर पेटंट घेण्याचे\nदोन प्रयत्न या संस्थांनी हाणून पाडले ही कौतुकास्पद बाब आहे. आयुर्वेद, उनानी, सिद्धा, योग यांचे एकूण २५ हजार उपगट आहेत.\nदेवदार वृक्षाच्या खोडाचा अर्क\nदेवदार वृक्षाच्या खोडाचा अर्क हा अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतो. त्या बरोबर काही जीवनसत्त्वे व अमायनो अ‍ॅसिडसही वापरली जातात. ज्या बुरशीमुळे केस गळती होते ती या अर्काने मारली जाते. या अर्काचा उपयोग मधुमेह, रक्तदाब, अ‍ॅलर्जी, कर्करोग यावरही चांगल्या प्रकारे होत असल्याचे आतापर्यंत तीनशे अभ्यासात निष्पन्न झाले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nफेणी उत्पादन प्रक्रियेला पेटण्ट \nसाताऱ्यातील डॉक्टरने मिळवले शस्त्रक्रियेचे पेटंट\nविद्यापीठाच्या पदार्थ विज्ञान विभागास फेरो इलेक्ट्रिक संयुगाचे पेटंट\nही शर्यत रे अपुली..\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/vishwawadhmay-11233/", "date_download": "2019-12-15T13:46:56Z", "digest": "sha1:LLDT24QAFVEUBXMSKVNQC6TKO527DFLE", "length": 26943, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "विक्राळ लेखकाची पहिली कादंबरी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nविक्राळ लेखकाची पहिली कादंबरी\nविक्राळ लेखकाची पहिली कादंबरी\n‘सेंटनटँगो’मधली पात्रं सुखाच्या शोधात आहेत. हा संपूर्ण मानवजातीचा चिरंतन शोध. या शोधाची परिणती अखेर दु:खात होणार, हे आध्यात्मिक सत्यही ��ेवढंच सार्वकालिक. ही आध्यात्मिकता सुखाच्या शोधाकडून\n‘सेंटनटँगो’मधली पात्रं सुखाच्या शोधात आहेत. हा संपूर्ण मानवजातीचा चिरंतन शोध. या शोधाची परिणती अखेर दु:खात होणार, हे आध्यात्मिक सत्यही तेवढंच सार्वकालिक. ही आध्यात्मिकता सुखाच्या शोधाकडून स्वत:च्या शोधापर्यंत येऊन ठेपते. मात्र, ‘स्व’चा पत्ता सापडला की कलेचं प्रयोजनच नाहीसं होतं. प्रत्येक सच्च्या कलावंताला या द्वंद्वाला सामोरं जावंच लागतं. या तगमगीतूनच त्याच्या कलेचे निर्मितीक्षण मुखर होतात. लास्लो क्रास्नाहोरकाइ याच द्वंद्वाच्या सरहद्दीवरून लिहिणारा कलावंत आहे.\nभारतीय परंपरेनुसार लेखकांच्या वाङ्मयीन प्रवृत्तींचं वर्गीकरण दोन प्रकारांमध्ये करणं शक्य आहे. एक व्यास प्रवृत्ती आणि दुसरी वाल्मीकी प्रवृत्ती. यातली व्यास प्रवृत्ती रौद्र आणि विक्राळ, अस्ताव्यस्त आणि प्रचंड. तर वाल्मीकी प्रवृत्ती सौम्य, नेटकेपणाचं प्रतिनिधित्व करणारी. व्यवस्था आणि नेमस्तपणावर विश्वास असलेली. व्यास प्रवृत्ती एक्स्प्रेशनिस्ट, तर वाल्मीकी प्रवृत्ती इम्प्रेशनिस्ट. या दोन्ही प्रवृत्ती प्रत्येक काळात प्रत्येक देशात आढळतात. दोन्ही प्रवृत्ती आपापल्या पद्धतीनं प्रत्येक युगातल्या लेखकांमध्ये व्यक्त होत असतात. कधी दोन्ही प्रवृत्तींचं संयुग तयार झालेलं दिसतं, तर कधी एकाच लेखकात एक प्रवृत्ती दुसरीवर वर्चस्व गाजवताना दिसते. एकोणिसाव्या शतकातल्या श्रेष्ठ रशियन लेखकांचं उदाहरण घ्या. दस्तयेवस्की व्यास प्रवृत्तीचं, तर तोल्सतोय हे वाल्मीकी प्रवृत्तीचं उदाहरण. गोगोलमध्ये दोन्ही प्रवृत्तींचं संयुग दिसतं. लांब कशाला जा; अगदी आपल्या ज्ञानेश्वर-तुकारामाचंच वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व पुराव्यासाठी घेता येईल. ज्ञानेश्वरांच्या राजस प्रतिमा, ओवी छंदाची निवड आणि विषय ख्यालगायनासारखा खुलवत नेण्याची पद्धत वाल्मीकी प्रवृत्तीशी जवळची; तर तुकारामाचा रांगडा रोखठोकपणा, थेट बोलण्याची सवय आणि शब्दांमधली तीक्ष्णता ही व्यास प्रवृत्तीशी नातं असलेली. थोडं अलीकडे आलं तर वि. का. राजवाडय़ांचं उग्र वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व व्यासांचा वारसा सांगणारं, तर केतकरांची ऋजुता वाल्मीकींच्या कुळातली. थोडं पुढे येऊन हिंदी साहित्यात डोकावलं तर निराला, मुक्तिबोध, अमृतलाल नागर, शमशेर बहादूर सिंह असे व्यास प्��वृत्तीचे अनेक लेखक दाखवता येतील. धर्मवीर भारती, हरिवंशराय बच्चन, सुमित्रानंदन पंत अशी वाल्मीकी प्रवृत्तीही अनेक लेखकांमध्ये आढळेल.\nएकविसाव्या शतकापासून या दोन ध्रुवांमधलं संतुलन कमी व्हायला सुरुवात झालेली दिसते. आज कोणत्याही भाषेत लिहिणाऱ्या लेखकांची उदाहरणं घेतली तरी निखळ व्यास प्रवृत्तीचा लेखक सापडणं कठीण. बहुतेक लेखकांमध्ये दोन्ही प्रवृत्तींचं कमी-अधिक मिश्रण दिसतं. त्यातही वाल्मीकी प्रवृत्ती अधिक. कारण या प्रवृत्ती केवळ लेखनापुरत्या सीमित नाहीत. त्यांचा संबंध लेखकाच्या जीवनप्रकृतीशी आहे. त्या लेखकाच्या जगण्यातून प्रकटलेल्या आहेत. आजचं युग भौतिकवादी. भांडवलशाहीनं ताब्यात घेतलेलं. ठोस चंगळवाद आणि व्यवहारी हिशेबाच्या चाकांवर चालणारं. नेमस्त, नेटकेपणावर विश्वास असलेलं. जगण्याच्या प्रवाहात बुडायचं नसेल तर लेखकाला या परिघात स्वत:ला बसवावंच लागतं. फक्कड कलंदरपणा परवडणारा नसतो. त्याचे दोन धोके असतात. एक तर लेखक विक्षिप्त ठरवून वाळीत टाकला जातो, किंवा त्याच्याभोवती दंतकथांचं धुकं निर्माण होऊन लेखक त्यात गुरफटून जातो. हे दोन्ही धोके टाळून स्वत:च्या शर्तीवर जगत लिहिणारा लेखक विरळाच.\nया परिस्थितीत लास्लो क्रास्नोहोरकाइ (Laszlo Krasznohorkai) या हंगेरियन लेखकाचं असणं आणि लिहिणं आश्वासक आहे. साहित्याचं आणि लेखकाचं क्रयवस्तूत रूपांतर होण्याच्या काळात लिहिण्याच्या सर्व जोखमी पत्करून लिहिणारा हा लेखक आहे. तो गरज नसेल तेव्हा लेखक म्हणून व्यासपीठावर बसत नाही. वर्तमानपत्रांतून फुटकळ लेख लिहून आपली ऊर्जा वाया घालवीत नाही. भारंभार मुलाखती देऊन स्वत:चं महत्त्व वाढवीत नाही. बुदापेश्तपासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या छोटय़ा गावातल्या जुन्या घरात राहून तो शांतपणे लिहितो. वेळोवेळी चीन आणि जपानला जातो. तिथल्या झेन साधूंच्या मठात पाच-सहा महिने मुक्काम करतो. परतल्यावर अधिक काळ एकटा राहणंच पसंत करतो. त्याचं जगणं आणि लिहिणं यांत ढवळाढवळ करायला बाहय़ जगाला परवानगी नाही. त्याला वाटेल तेव्हा तो स्वत:च लेखकीय कोशाची दारं किलकिली करतो, बाहय़ जगाशी संवाद साधतो आणि आपल्या आतल्या जगात परत जातो.\nत्याचं हे आतलं जग कसं असेल, याची कल्पना त्याच्या लेखनावरून येते. त्याच्या पाच कादंबऱ्यांपकी ‘सेंटनटँगो’ ‘मेलँकली ऑव्ह रेझिस्टन्स’ आणि ‘वॉर ��‍ॅण्ड वॉर’ या तीनच कादंबऱ्या आजवर इंग्रजीत अनुवादित झालेल्या आहेत. त्यापकी ‘सेंटनटँगो’ (Santantango) ही त्याची पहिली कादंबरी. ती प्रसिद्ध झाली पंचवीस वर्षांपूर्वी. मात्र, तिचा इंग्रजी अनुवाद यावर्षी ऑगस्टमध्ये बाहेर आला. अनुवादाला एवढा वेळ लागण्याचं कारण क्रास्नाहोरकाइची शैली. त्याची वाक्यं लांबलचक, अर्थाचे अनेक स्तर सामावणारी आणि वाचकाला श्वास घ्यायलाही उसंत न देणारी असतात. अनेकदा वाक्यांचे परिच्छेद बनतात आणि ते दोन-तीन पानं व्यापतात. त्यांची स्वत:ची अशी खास लय असते. ती अनुवादात उतरणं अशक्यप्राय. अनुवादक जॉर्ज शेíतस स्वत: कवी. त्यानं प्रत्येक वाक्याचे अनेक खर्डे करत १५ वर्षांच्या मेहनतीनं हा अनुवाद पुरा केला. त्यानं मूळ हंगेरियन भाषेची लय आणि पोत भाषांतरात कायम ठेवल्याचं दोन्ही भाषा जाणणाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र, फक्त इंग्रजी जाणणारा वाचकही या अनुवादाची वाचनीयता सहज मान्य करेल.\nया कादंबरीवर बेला तार या प्रतिभावंत दिग्दर्शकानं बनवलेला साडेसात तासांचा कृष्णधवल सिनेमा यापूर्वीच जगभरातल्या रसिकांकडून वाखाणला गेला आहे. बेला तार आणि क्रास्नाहोरकाइ यांनी ‘डॅम्नेशन’,‘वर्कमाइस्टर हार्मनीज्’, ‘मॅन फ्रॉम लंडन’ आणि ‘तुरिन हॉर्स’ या सिनेमांसाठी एकत्र काम केलेलं आहे. त्यातला ‘वर्कमाइस्टर हार्मनीज्’ क्रास्नाहोरकाइच्या ‘मेलँकली ऑव्ह रेझिस्टन्स’ या कादंबरीवर आधारित आहे.\n‘सेंटनटँगो’ या कादंबरीची रचना टँगो या नृत्यप्रकाराशी जुळणारी आहे. टँगोमध्ये नर्तक जसा विशिष्ट अवकाशात लयबद्धरीत्या मागे-पुढे जात राहतो, तशी कादंबरी काळ या मितीमध्ये मागे-पुढे जात राहते. कादंबरीचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात एक ते सहा असा प्रकरणांचा क्रम आहे, तर दुसऱ्या भागात सहा ते एक अशा उलटय़ा क्रमानं दिलेली प्रकरणं आहेत. सहावं प्रकरण हा दोन्ही भागांना जोडणारा दुवा. पहिल्या भागाच्या अखेर असलेल्या सहाव्या प्रकरणातली घटना दुसऱ्या भागाच्या प्रारंभी असलेल्या सहाव्या भागात वेगळ्या पात्राच्या दृष्टिकोनातून पुन्हा सांगितली जाते. हा भाग असा काळात मागे जात पहिल्या भागातल्या प्रसंगांना वेगळ्या दृष्टिकोनातून पुन्हा सांगतो.\nकादंबरीतला अवकाश कम्युनिस्ट राजवटीतल्या एका हंगेरियन गावाचा आहे. गावातला प्रत्येक जण भरपूर पसे मिळवून गाव सोडून जाण्याचं स्���प्न पाहतो आहे. गावात सर्वत्र दारिद्रय़, विघटन आणि ओसाडीच्या खुणा आहेत. त्या गडद करण्यासाठी सतत पसरलेलं मळभ आणि पावसाची कायम सुरूअसलेली रिपरिप. या खिन्न वातावरणात पात्रं दान्तेच्या पग्रेटरीप्रमाणे स्वर्ग आणि नरक यांच्यामधल्या ‘नो मॅन्स लॅण्ड’मध्ये असल्यासारखी भासतात. गाव जणू अंतकाळच्या पृथ्वीचं प्रतीक बनतं. लांब लांब वाक्यांनी विणलेलं निवेदन कुणाच्यातरी मेंदूत आकार घेत असावं असा भास होतो. एका मुलाखतीत क्रास्नाहोरकाइनं या लांब वाक्यांबद्दल म्हटलं आहे की, ‘आपण विचार करताना त्यात पूर्णविराम असत नाही. त्यामुळे लिहितानाही तो देण्याची गरज नाही. पूर्णविराम द्यायचा अधिकार केवळ परमेश्वराचा आहे.’\nया संपूर्ण कादंबरीत समाजापासून वेगळं असल्याचा, उपरेपणाचा भाव प्रमुख आहे. आपण कुठेही असलो तरी ‘तिथले’ नसतो, ही अस्वस्थ करणारी जाणीव क्रास्नाहोरकाइच्या सर्वच लेखनात आढळते. ‘सेंटनटँगो’मधली पात्रं सुखाच्या शोधात आहेत. हा संपूर्ण मानवजातीचा चिरंतन शोध. कधीही न संपणारा. या शोधाची परिणती अखेर दु:खात होणार, हे आध्यात्मिक सत्यही तेवढंच सार्वकालिक. ही आध्यात्मिकता सुखाच्या शोधाकडून स्वत:च्या शोधापर्यंत येऊन ठेपते. मात्र, ‘स्व’चा पत्ता सापडला की कलेचं प्रयोजनच नाहीसं होतं. प्रत्येक सच्च्या कलावंताला या द्वंद्वाला सामोरं जावंच लागतं. त्यातून सुटका नसते. या तगमगीतूनच त्याच्या कलेचे निर्मितीक्षण मुखर होतात. क्रास्नाहोरकाइ याच द्वंद्वाच्या सरहद्दीवरून लिहिणारा कलावंत आहे.\nक्रास्नाहोरकाइ जपानमध्ये बौद्ध मठात मुक्कामाला असताना तिथला प्रमुख भिक्खू त्याला म्हणाला, ‘तू लिहिणं बंद कर. शब्दांनी काहीही साध्य होत नाही.’ क्रास्नाहोरकाइ कित्येक महिने या सल्ल्याचा गांभीर्यानं विचार करत राहिला. त्याला तो सल्ला मनापासून पटला होता. तो अमलात आणणं मात्र त्याला अजूनही जमलेलं नाही, हे आपलं सुदैव.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्या��ील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/mahiladin2017", "date_download": "2019-12-15T14:03:26Z", "digest": "sha1:RFVI2FHAWYGEEDNMZ6GPXSDGELDRRTBS", "length": 12296, "nlines": 208, "source_domain": "misalpav.com", "title": "महिला दिन विशेषांक २०१७ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमहिला दिन विशेषांक २०१७\n(प्रस्तुत लेखात मांडलेले विचार हे प्रातिनिधिक नसून माझे वैयक्तिक विचार आहेत. इतर कुणी महिला त्यांच्याशी असहमत असू शकतील.)\nRead more about महिला दिन कशाला\nएकला चॉलो रे, मुख फुटे तोर मोनेर कोथा, एकला बोलो रे.....चैताली खटी\nRead more about एकला चॉलो रे, मुख फुटे तोर मोनेर कोथा, एकला बोलो रे.....चैताली खटी\nइ. स. १९६६ला अवतरली ही बाला ..\nलागे पोस्टर्स चहूकडे अमूलचा बोलबाला\nनिळे केस, लाल गाल, पोलका डॉट फ्रॉक न भलीमोठी हेअरपिन,\nगोडुली, बबली, छबिली, बिना नोजवाली ब्युटी क्वीन\nक्रिकेट, सिनेमा, राजकारण, सीमा प्रश्न, युद्ध ..\nअमूल गर्लच्या दोन ओळी वाचून येते हरपलेली शूद्ध\nकधीकधी खुसखुशीत, कधीकधी गोड लाथा\nअमूल गर्लच्या तोंडी आपल्या मनीच्या बाता\nअत्यंत कठीण परिस्थितीतील धैर्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझी आजी.\nतिच्याबद्दल खूप काही लिहायचे बर्‍याच दिवसांपासून मनात आहे, पण काय काय लिहू आणि काय अलिखित ठेवू ते कळत नव्हते. महिला दिन विशेषांकाच्या निमित्ताने ही संधी मिळाली.\nRead more about वात्सल्यसिंधू माझी आजी\nस्वयंपाकातली सुपरस्टार : अनघा गोडबोले\nअगदी असंच मानून वाटचाल करणार्‍या सोलापूरच्या अनघा गोडबोलेने सॅन फ्रान्सिस्कोपासून मास्टरशेफ इंडियाच्या ५व्या भागात सेमी-फायनलपर्यंत मजल मारली सेलिब्रिटी होऊनही जमिनीवर पाय असणार्‍या अनघाने खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि स्वतःचे अनुभव, विचार, आणि फोटोही आनंदाने या मुलाखतीसाठी दिले.\nRead more about स्वयंपाकातली सुपरस्टार : अनघा गोडबोले\n - डॉ. प्रतिभा आठवले\nRead more about काही पणत्या... त्यांच्यासाठी - डॉ. प्रतिभा आठवले\nRead more about विरंगुळ्यातून व्यवसायाकडे\nउंच माझा झोका - अभिवाचन\nRead more about उंच माझा झोका - अभिवाचन\nमधुरा देशपांडे in लेखमाला\nRead more about बदलते मातृविश्व\nयावर्षी प्रथमच मिपाचा छापील दिवाळी अंक उपलब्ध झालेला आहे.\nतो मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन अंक घरपोच मागवा. https://sukrutprakashan.com/books/misalpav-diwali-ank-2019.\nसविस्तर माहितीसाठी येथे बघा\nनवीन सदस्यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमेल पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्यावर तुम्हाला ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल किंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 7 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2019/11/", "date_download": "2019-12-15T12:35:12Z", "digest": "sha1:76KGE5MWLEORBVQG7TWZZQVQD76QHPY4", "length": 3920, "nlines": 113, "source_domain": "belgaumlive.com", "title": "November 2019 - बेळगांव Live", "raw_content": "\nतिघे अमली पदार्थ विक्रेते अटकेत\nआमदारांच्या इशाऱ्यानंतर बिम्स अधिकारी सुधारतील का\nशहरात आणखी दोन नवीन ओव्हर ब्रिज\nसब रजिस्ट्रार: जुने ऑपरेटर्स नकोत अन्यथा आंदोलन\n‘वरकमाईच्या वादात दोन सब रजिस्ट्रारमध्ये शीतयुद्ध’\nशनिवारी देखील रजिस्ट्रार ऑफिस मधील कामकाज ठप्पचं\nशिवसेनेचे दहा रुपयात जेवण योजना इंदिरा कॅन्टीन सारखीच\nस्मार्ट सिटीच्या विद्रूप विकासाला सलाम\nबायपास विरोधात शेतकरी पुन्हा आक्रमक\nमहिला अत्याचाराविरुद्ध आता सज्ज होणार चन्नम्मा पथक\nमलेशिया कराटे स्पर्धेत बेळगावच्या कराटेपटूंचे यश\nबेळगावचे स्केटिंगपटू राष्ट्रीय स्पर्धेत\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nमणणूर येथे बुडून तीन मुलांचा अंत\nerror: कॉपी करू नका \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AE-%E0%A5%A6%E0%A5%AF", "date_download": "2019-12-15T13:38:35Z", "digest": "sha1:75OQIMODO7L2RRKCWU2RSCNVHBS2MUTS", "length": 12512, "nlines": 213, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २००८-०९ - विकिपीडिया", "raw_content": "भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २००८-०९\nभारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २००९\nतारीख जानेवारी २८ – फेब्रुवारी १०\nसंघनायक माहेला जयवर्दने महेंद्रसिंग धोणी\nसर्वात जास्त धावा कुमार संघकारा (२७१) युवराज सिंग (२८४)\nसर्वात जास्त बळी नुवान कुलसेकरा (७) इशांत शर्मा (१०)\nमालिकावीर (एकदिवसीय) युवराज सिंग\nसर्वात जास्त धावा तिलकरत्ने दिलशान (६१) सुरेश रैना (३५)\nसर्वात जास्त बळी मलिंगा बंदारा (३) युसुफ पठाण (२)\nमालिकावीर (२०-२०) युसुफ पठाण\nसनत जयसूर्या १०७ (११४)\nइशांत शर्मा ३/५२ (१० षटके)\nगौतम गंभीर ६२ (६८)\nफरवीझ महारूफ १/३५ (८ षटके)\nभारत ६ गडी राखुन विजयी.\nफरवीझ महारूफ २/४० (१० षटके)\nइशांत शर्मा ४/५७ (१० षटके)\nभारत १५ धावांनी विजयी\nप्रेमदासा स्टेडियम, कोलंबो, श्रीलंका\nमुथिया मुरलीधरन १/६० (१० षटके)\nकुमार संघकारा ८३ (८२)\nप्रज्ञान ओझा ४/३८ (१० षटके)\nभारत १४७ धावांनी विजयी\nप्रेमदासा स्टेडियम, कोलंबो, श्रीलंका\nगौतम गंभीर १५० (१४७)\nनुवान कुलशेखरा ३/६३ (१० षटके)\nकुमार संघकारा ५६ (७४)\nइरफान पठाण ३/५८ (७ षटके)\nभारत ६७ धावांनी विजयी\nप्रेमदासा स्टेडियम, कोलंबो, श्रीलंका\nपंच: ब्रायन जर्लिंग आणि कुमार धर्मसेना\nतिलकरत्ने दि���शान ९७ (११७)\nइशांत शर्मा ३/६० (१० षटके)\nयुवराज सिंग ७३ (६२)\nमुथिया मुरलीधरन २/४१ (१० षटके)\nश्रीलंका ६८ धावांनी विजयी\nप्रेमदासा स्टेडियम, कोलंबो, श्रीलंका\nतिलकरत्ने दिलशान ६१ (४७)\nयुसुफ पठाण २/२३ (४ षटके)\nसुरेश रैना ३५ (२७)\nमलिंगा बंदारा ३/३२ (४ षटके)\nभारत ३ गडी राखुन विजयी.\nप्रेमदासा स्टेडियम, कोलंबो, श्रीलंका\nपंच: टायरॉन विजेवर्देने(SRI) व गामिनी सिल्वा (SRI)\nमालिका मुख्यपान - इएसपीएन क्रिकइन्फो\nभारतीय क्रिकेट संघाचे श्रीलंका दौरे\n१९८५ | १९९३ | १९९७ | २००१ | २००६ | २००८ | २००८-०९ | २०१० | २०१२ | २०१५ | २०१७\nमागील हंगाम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००८\nआय.सी.सी. विश्व क्रिकेट लीग विभाग ४ • भारत वि. ऑस्ट्रेलिया • बांगलादेश वि. न्यू झीलँड • २००८ चौकोणी २०-२० मालिका, कँनडा • २००८ एसोसिएट त्रिकोणी मालिका, केन्या • दक्षिण आफ्रिका वि. केन्या\nदक्षिण आफ्रिका वि. बांगलादेश • पाकिस्तान वि. वेस्ट ईंडीझ (UAE) • भारत वि. इंग्लंड • ऑस्ट्रेलिया वि. न्यू झीलँड (Test) • झिम्बाब्वे वि. श्रीलंका\nन्यू झीलँड वि. वेस्ट ईंडीझ • ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका\nबांगलादेश वि. झिम्बाब्वे • बांगलादेश त्रिकोणी मालिका • वेस्ट ईंडीझ वि. इंग्लंड • आय.सी.सी. विश्व क्रिकेट लीग विभाग ३ • पाकिस्तान वि श्रीलंका · केन्या वि झिम्बाब्वे · श्रीलंका वि. भारत\nऑस्ट्रेलिया वि. न्यू झीलँड (ODI) • दक्षिण आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया • न्यू झीलँड वि. भारत\nबांगलादेश वि. वेस्ट ईंडीझ • विश्वचषक पात्रता सामने\nपुढील हंगाम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००९\nभारतीय क्रिकेट संघाचे श्रीलंका दौरे\nभारतीय क्रिकेट संघाचे परदेशी दौरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ ऑगस्ट २०१६ रोजी १५:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/spruha-joshi-gashmeer-mahajani-mala-kahich-problem-nahi-will-release-on-11-august-1515760/", "date_download": "2019-12-15T12:32:48Z", "digest": "sha1:D2TR6ZDCPJLYV3C5UCVFRKY2SJIKRW2B", "length": 11686, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "spruha joshi gashmeer mahajani Mala Kahich Problem Nahi will release on 11 august | ११ ऑगस्टला होणार सर्वांचेच प्रॉब्लेम्स सॉल्व्ह! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\n११ ऑगस्टला होणार सर्वांचेच ‘प्रॉब्लेम्स सॉल्व्ह’\n११ ऑगस्टला होणार सर्वांचेच ‘प्रॉब्लेम्स सॉल्व्ह’\nप्रत्येक नातं टिकविण्यासाठी ते वेळोवेळी फुलवतं ठेवावं लागतं.\nमला काहीच प्रॉब्लेम नाही\nसंपूर्ण महाराष्ट्रात २८ जुलै २०१७ रोजी प्रदर्शित होणारा फिल्मी किडा निर्मित, ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ हा आगामी मराठी चित्रपट आता येत्या ११ ऑगस्ट २०१७ रोजी प्रदर्शित होणार आहे. २८ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या चार हिंदी व दोन मराठी चित्रपटांमुळे प्रेक्षकांना ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ बघताना काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून या चित्रपटाची रिलीज डेट ११ ऑगस्ट करण्यात आलेली आहे.\nवाचा : VIDEO ‘गाववाल्यानू तुमचो आमच्यावर भरवसो नाय काय’ सोनूच्या गाण्याचं मालवणी व्हर्जन\n११ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ या चित्रपटातून स्पृहा जोशी, गश्मीर महाजनी, निर्मिती सावंत, कमलेश सावंत, विजय निकम, मंगल केंकरे, साहील कोपर्डे, सीमा देशमुख, आरश गोडबोले, स्नेहलता वसईकर आणि सतीश आळेकर यांसारखे नामवंत कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर बेला शेंडे, अभय जोधपूरकर, प्रियांका बर्वे, आनंदी जोशी आणि श्रुती आठवले आणि यांच्या आवाजाने सजलेली एकापेक्षा एक गाणी ऋषिकेश, सौरभ आणि जसराज यांनी संगीतबद्ध केलेली आहेत. जसराजने संगीत दिग्दर्शनाबरोबरच या चिपटात दोन गाण्यांना आवाजही दिला आहे.\nवाचा : PHOTO लातूरच्या मुलीला दत्तक घेत सनी- डॅनिअलने स्वीकारलं पालकत्व\nप्रत्येक नातं टिकविण्यासाठी ते वेळोवेळी फुलवतं ठेवावं लागतं. आपल्या आधीची एक पिढी आणि आपली पिढी यांच्या विचारांचा आणि तत्वांचा हा प्रवास समीर विद्वांस दिग्दर्शित ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ चित्रपटाद्वारे येत्या ११ ऑगस्टला आपणास पाहायला मिळणार आहे.\n‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ चित्रपटाची निर्मिती पी.एस. छतवाल, रिचा सिन्हा आणि रवि सिंग यांनी केली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nटीम इंडियाच्या माजी खेळाडूवर शेजाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप, लहान मुलालाही धक��काबुक्की\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/459411", "date_download": "2019-12-15T13:58:59Z", "digest": "sha1:F5UBBEJZUYMVIGLSS5VWP265NTUPKFR4", "length": 3854, "nlines": 22, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नांदेडमध्ये काँग्रेसची आघाडी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » नांदेडमध्ये काँग्रेसची आघाडी\nकाँगेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा गड असलेल्या नांदेडमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. पक्षाचे 13 उमेदवार आघाडीवर आहेत.\nनांदेड जिल्हा परिषदेत मागील खेपेला राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर काँग्रेसची सत्ता होती. 63 सदस्यांच्या परिषदेत काँग्रेसचे सर्वाधिक 25 सदस्य होते. राष्ट्रवादी काँग्रेस 18, शिवसेना 9, भाजपा 3, लोकभारती 1, शेकाप 1, अपक्ष 3 असे बलाबल होते.\nनांदेड हा अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे त्यांच्यासमोर पहिले आव्हान परिषदेत स्वबळावर सत्ता आणण्याचे होते. 1997, 2002 व 2007 मध्ये काँग्रेसला बहुमत मिळविता आले नव्हते. हे पाहता यंदाच्या निकालाबाबत उत्सुकता होती. आत्तापर्यंत आलेल्या निकालावरून काँग्रेस आघाडीवर असल्याचे दिसत आहे.\nचंद्राबाबू नायडू थोडक्यात बचावले ; मंडप कोसळय़ाने चार ठार , 30 जखमी\nसाहित्य संमेलनात निषेधाचे सत्र सुरूच\nट्रकच्या धडकेने बुलेटस्वारांचा मृत्यू ; एकाच वेळी तीघांची अंत्ययात्रा\nराष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील 44 पोलिसांचा गौरव\nआलिशान घरांना वाढती मागणी\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/pandharpur-wari-warkari-rajan-gavas-abn-97-1934416/", "date_download": "2019-12-15T13:11:01Z", "digest": "sha1:SG6EBISJHYQAYGROB3QIZYLBKU2ZHHVL", "length": 33462, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Pandharpur Wari Warkari Rajan Gavas abn 97 | सुत्तडगुत्तड : वारी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nवारीतल्या पंधरा वीस दिवसात वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा विठ्ठलाकडून घेऊन पुन्हा सगळ्या स्वत:ला पिळवटून घ्यायला रिकाम्या\nकृषीजनांनी कृषीजनांसाठी शोधलेली वारी. त्यात विठ्ठलाला भेटायला निघालेल्या साऱ्या बायाबापडय़ा. सगळ्या मुक्त झालेल्या. कितीतरी दिवस घरात कोंडलेल्या. रोजच्या रामरगाडय़ात विलक्षण पिचलेल्या. खेडय़ापाडय़ातल्या पुरुषसत्ताक जाचानं पुरत्या पिळवटून निघालेल्या. वारी खेडय़ापाडय़ातल्या बायांच्या जगण्याचा उत्सव. घरात परपुरुषाबरोबर बोलायलाही कचरणाऱ्या. उंबरा न ओलांडता चुलीत आयुष्य धुमसत ठेवणाऱ्या. इथं मात्र मोकळ्या भोवतालात मोकळा श्वास घेणाऱ्या. वारीतल्या पंधरा वीस दिवसात वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा विठ्ठलाकडून घेऊन पुन्हा सगळ्या स्वत:ला पिळवटून घ्यायला रिकाम्या\nबाळूआत्या हातात पताका, काखेत गठुडं घेऊन गावात यायची. अंगात पांढरं पण पूर्ण विटलेलं लुगडं, कपाळावर गंध, गुडघ्याच्या वर कासोटा खोचलेला, पायात काहीच नाही. रापलेला चेहरा आणि पाणीदार डोळे. चालता चालताच तिचं चाललेलं असायचं ‘‘रामकृष्ण हरी ऽऽ ’’ गल्लीत कोणी भेटलं की तिच्या पायाला हात लावून नमस्कार करायचे. तीही तसाच नमस्कार करुन पुन्हा ‘रामकृष्ण हरी’ म्हणत पुढं सरकायची. बोलत काहीच नसायची. पण सतत घाईत. तिला कुठं जायचं असायचं कुणास ठाऊक मध्येच महिना पंधरा दिवस गायब व्हायची. पुन���हा दिसायची. विठ्ठलाच्या मंदिरात तिचा मुक्काम. दोन भांडी, चूल मंदिराच्या पडवीत. ती नसली की ती भांडी कोनाडय़ात आणि चूल थंड. बाळूआत्या गावातील पाटलाची लेक. वाजतगाजत लग्न केलं. पांढऱ्या कपाळानं परत आली, माहेरात राहिलीच नाही. सरळ तिनं विठोबाचं मंदिर गाठलं. विठ्ठलाशीच संसार मांडला असे लोक म्हणायचे. पण त्यातलं काही आम्हाला कळायचं नाही.\nमहिना पंधरा दिवसात देवळात कीर्तन असायचंच. सगळं गाव मंदिरात जमायचं. आम्ही सगळी चिल्ली पिल्ली देवळाच्या वरच्या मजल्यावर. तेथून खाली चालू असलेलं कीर्तन पूर्ण दिसायचं. ‘विठोबा रुकमाई’चा गजर. टाळ मृदंगाची आवर्तने. आम्ही आपलं किलकिल्या डोळ्यांनी सगळं बघत बसायचो. कळत काहीच नव्हतं. सगळे वाजवतात टाळ्या म्हणून आपणही वाजवायच्या. वीणा घेतलेला माळकरी तिथल्या तिथंच तल्लीन होऊन नाचायचा. आमच्यातले अध्रे टाळ मृदंगाच्या आवर्तनात गारद व्हायचे. बसल्या जागीच झोपी जायचे. कीर्तन मध्यावर आल्यावर तर माडीवर जवळजवळ सगळेच घोरायला लागलेले असायचे. मग आमचे उद्योग सुरु व्हायचे. झोपलेल्या पोरांना दाढीमिशा काढा, कुणाची चड्डी काढून पाकाडय़ात लपवून ठेवा, कुणाच्या शर्टाला सुतळी बांधून दुसऱ्याच्या पायाला बांध असल्या भानगडी. कीर्तन संपले तरी सगळे तिथंच पडलेले असायचे. कुणाची आई कुणालाच उठवायला यायची नाही. उजाडलं की सगळी जागी व्हायची. मग उडालेला गोंधळ बघून आमचं खॅ खॅ खू खू सुरु व्हायचं. बाळूआत्या माडीवर येऊन आमचा हा खेळ बघून खळखळून हसायची. एखादा धपाटा हलकेच आमच्या पाठीवर घालायची. आम्ही धूम त्यामुळे देवळातल्या कीर्तनाची आम्ही वाटच बघत असायचो. विठ्ठल जगताना भेटला तो असा आमच्या देवळातल्या कीर्तनात.\nनंतर शिकायला बाहेर पडलो. विठ्ठल पुस्तकात भेटायला लागला वारंवार. तुकोबाच्या अभंगात. जनाईच्या रचनेत, चोखोबाच्या अभंगात. पुढं शिकवाय लागलो, विठोबा किती ग्रेट. असं काय काय. पण पंढरीची वाट चालायचा योगच नव्हता आला. घरात वडील दरवर्षी वारी करायचे. घराच्या जबाबदारीतून मुक्त झाले तेव्हा त्यांनी फक्त विठ्ठलाचाच ध्यास घेतला. गावातल्या मंदिरात, घरात सगळीकडं त्यांचं इठ्ठल ऽऽ इठ्ठल ऽऽ असं चाललेलं असायचं. नंतर त्यांनी पंढरपुरात चक्क घरच खरेदी केलं. दोन पायली तांदळाची पिशवी खांद्यावर टाकली की निघाले पंढरीला. चांगला आठ-पंधरा दिवसाचा मुक्काम टाक���यचे. पुन्हा यायचे. पुन्हा पंढरी. असं त्यांचं चाललेलं असायचं. आम्ही कोणीच काही त्यांना विचारायचो नाही. आई फक्त तडतडायची. यांचं एकच विठ्ठलऽऽ विठ्ठलऽऽ.\nमध्येच कधीतरी माझ्याकडे आले की कन्येला म्हणायचे, ‘‘एकदा पंढरीचं घर तुम्हा सगळ्यांना दाखवतो. जाऊया आपण.’’ पण ते घडलंच नाही. वयाच्या शहाण्ण्याव्या वर्षी त्यांनी ठरवून आम्हा सगळ्यांचा निरोप घेतला. त्यांच्या पाठवणीला वारकऱ्यांचा मेळा आला. टाळ मृदंगाच्या साथीनं त्यांनी अखेरचा निरोप दिला. माझ्या मनात फक्त विठ्ठलच घुमत राहिला. त्यांना जाऊन सहा महिनेही झाले नाही. वारी जवळ येऊ लागली तसं माझ्या आत काही तरी हालायला सुरुवात झाली. ढग दाटायचे, चलबिचल व्हायचं मन. पापणीच्या कडाही ओल्या व्हायच्या असं का होतंय आपल्याला हेच कळत नव्हतं. मित्र म्हणाले, ‘‘चला वारीला.’’ तर मी थेट पंढरीच गाठली.\nसगळा टाळ-मृदंगाचा आवाज आणि मध्ये ज्ञानोबा माऊली, तुकोबा माऊलीचे भोवतालात भरुन राहिलेले स्वर. कोठून कोठून आलेले रापलेले चेहरे. प्रत्येक चेहऱ्याभोवती फिरत असलेला विठ्ठल. कुणालाच कुणाचा सासूल नाही. प्रत्येकजण फक्त विठ्ठलासोबत फिरत, बोलत असलेला. चुकून लागलाच धक्का तर माऊलीऽऽ माऊलीऽऽ म्हणत क्षमाशील स्मित. पुन्हा आपल्यातच दंग होत विठ्ठलाशी संवाद. विठ्ठलाच्या मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली. प्रत्येक रापलेल्या चेहऱ्यात वडिलांचाच चेहरा दिसायला लागला. आवरता आवरताही आले नाही. डोळ्याचा बांध सारखा सारखा फुटायला लागला. मित्रांपासून चेहरा लपवत गर्दी जवळ केली. आयाबाया ‘विठ्ठल विठ्ठल’ करत चाललेल्या. जगण्याच्या सगळ्या व्यवधानातून मुक्त होऊन फक्त विठ्ठलाचे नाव. प्रत्येकजणच विठ्ठल झालेली. वाटही विठ्ठल श्वासही विठ्ठल. भोवतालचे सारे आसमंतच विठ्ठल. अशात अरुण कोलटकरांच्या ‘वामांगी’चा कोणीतरी विषय काढला. अठ्ठावीस युगांचा एकटेपणा, मध्येच अंगावर धडकणाऱ्या दिंडय़ांवर दिंडय़ा. काय आहे हे सारं कोठून येतं हे सारं कोठून येतं हे सारं हे सारे प्रश्नच निर्थक. अशातच मनात तुकोबारायाचा अभंग घुमायला लागला.\n न लगे धन मान \nया अभंगाच्या धुंदीतच चालणारे कैक. मध्येच कोणी नाचणारे, साक्षात लोटांगण घालणारे. तर कोणी विठ्ठलाच्या दारात कान पकडून पुन्हा पुन्हा उंच उडी मारत विठ्ठल म्हणणारे. प्रत्येकाची रीत वेगळी. प्रत्येकाचा विठ्ठल वेगळा. ज्याने त्याने विठ्ठलाजवळ जाण्याचा शोधलेला मार्ग वेगळा.\nवाखरीत आलो तर सगळं शिवार माणसांनी फुललेलं. प्रत्येकजण प्रत्येकाला ‘माऊली’ म्हणून हाक घालत. रिंगणात पोलीसांचं सहृदयी वावरणं. रिंगणाभोवती लाखोंची गर्दी. कितीतरी खेडय़ापाडय़ातून धावलेल्या बाया. पुरुषांचे तांडेच्या तांडे. सगळे कष्टकरी, शेतकरी असे खेडूत. बायाबापडय़ा कोणी भरल्या कपाळाच्या तर कोणाचं कपाळ तसंच मोकळं. प्रत्येकीच्या पायाला गती. कोण घोळक्यात बसलेली. कोण एकटीच सगळीभर फिरणारी. एखादी अकारण पळत सुटलेली. कोणी रानोमाळ नजर टाकत आपल्या माणसांना शोधणारी. कोणी अंगभर पदराची तर कोणी पदराचं भानच सुटलेली. कोणी एकटीच ‘ठ्ठोबाऽऽ रुकमाई’ म्हणत स्वत:च समाधी लावून उभी असलेली. सगळ्या गर्दीत कितीतरी आयाबाया. घरापासून, व्यापतापापासून दूर. प्रत्येकीच्या डोळ्यात जगण्याचा उत्सव. मध्येच पावसाची जोराची सर आली. गर्दीने प्लॅस्टिकचे कागद काढले. कुठंतरीच छत्री. एका कागदात आठदहा डोकी कोंबलेली. भिजतच उभ्या गर्दीत. तर एका कागदवाल्या बाईनं चक्क बकोट धरुन कागदात ओढलं. तोच ओळखीचा ममताभरला स्पर्श. बाळूआत्या कोठून आली भर पावसातही अंगावर सर्क न काटा. त्या बायांच्या कागदात त्यांच्यापैकीच एक झालो. तर भरपावसात एकटी बाई अंगावर कागद पांघरुन तल्लीन होऊन ‘विठोबा-माऊली’ म्हणत एकटीच बेभान होऊन नाचत होती. गर्दीचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. ती केव्हाच सगळं विसरलेली. पावसाच्या थेंबाथेंबात तिला भेटत होता विठ्ठल. निथळत होता तिच्या चेहऱ्यावरुन. सर थांबली. कागद गुंडाळले गेले. अचानक दोघी रिंगणात आल्या. चिखल माखल्या पायांनी एकदम एकमेकीचे हातात हात घेऊन फुगडी खेळाय लागल्या. खेळता खेळता बेभान झाल्या. त्यांच्या गोल फिरण्यानं त्यांच्या भोवतीच तयार झालं त्यांचं रिंगण. अशात एका माऊलीनं एका पुरुषाच्या हातात हात घालून बाजूलाच धरला फुगडीचा फेर. पुरुष भेलकांडून पडत होता तरीही ती त्याला फिरवत होती गरागर. हात सुटून पुरुष पडला तर त्याला उठवून गळाभेट घेऊन माऊलीनं पायाला हात लावून नमस्कार केला. पुन्हा नव्या माऊलीबरोबर खेळायला लागली फुगडी. न दमता. त्या साऱ्या माऊलींकडं बघत होतो.\nकृषीजनांनी कृषीजनांसाठी शोधलेली ही वारी. त्यातीलच हे रिंगण. स्वत:भोवतीचे रिंगण खूप खूप विस्तारत क्षितिजापर्यंत रेटत नेणारी. रिंगणात आलं की, मर्यादाही कळते आणि विस्तारणेही सहज फुटून जाते मनात. रिंगण निर्माण करते जगण्याची नवी उर्जाभरित वलयं. रिंगणात येणारा, रिंगणात नाचणारा होऊन जातो रिंगण. खेडय़ापाडय़ातल्या डोंगर कपारीतल्या या भोळ्याभाबडय़ा कष्टकरी, कामकरी शेतकऱ्यांनी भक्कम शोधलेला आधार म्हणजे विठ्ठल. त्या विठ्ठलाला भेटायला निघालेल्या या साऱ्या बायाबापडय़ा. सगळ्या मुक्त झालेल्या आयाबाया. कितीतरी दिवस घरात कोंडलेल्या. रोजच्या रामरगाडय़ात विलक्षण पिचलेल्या. खेडय़ापाडय़ातल्या पुरुषसत्ताक जाचानं पुरत्या पिळवटून निघालेल्या. वारीत मात्र एकदम मोकळ्या झालेल्या. वारी खेडय़ापाडय़ातल्या बायांच्या जगण्याचा उत्सव. घरात परपुरुषाबरोबर बोलायलाही कचरणाऱ्या. उंबरा न ओलांडता चुलीत आयुष्य धुमसत ठेवणाऱ्या. क्षणाक्षणाला जगण्याचा आवंढा गिळणाऱ्या. शेण-पाणी, दळप-कांडप, शेती-भाती, रीती-रिवाज, रुढी परंपरा. सगळे काच. सगळे ताप. इथं मात्र मोकळ्या भोवतालात मोकळा श्वास घेणाऱ्या. वारीतल्या पंधरा वीस दिवसात वर्षभर पुरेल एवढी उर्जा विठ्ठलाकडून घेऊन पुन्हा सगळ्या स्वत:ला पिळवटून घ्यायला रिकाम्या. अशातच समोर एक विधवा मोठय़ानं अभंग गात, ‘अवघा रंग एक झाला’ बेहद्द स्वरांच्या आरोळ्या. मध्येच टाळांची वाढणारी गती. पोलीस ‘माऊली माऊली’ म्हणत तिला बाजूस सारत होते तर ती बेभान होऊन गात होती. अशा कितीतरी माऊल्या दु:खं विसरून दु:खं सांडत विठ्ठलनामाचा गजर करत निघालेल्या. मुक्तीचा अवकाश सापडल्यानंतर स्वत:ला रचत, विठ्ठलाला शोधत ओळखीच्या, अनोळखींच्या सोबत चाललेल्या. ना कशाची आठवण, ना कशाची चिंता. एक मुक्त स्वातंत्र्य अनुभवत. गाव, घराच्या, रीतीभातीच्या साखळदंडातून त्यांना विठ्ठलानेच असते सोडवलेले. कधी उंबऱ्याच्या बाहेर नाही, कधी कुठल्या गावाची शिव पाहिली नाही. मोठय़ा आवाजात एकही शब्द उच्चारला नाही. सततच दबलेपणा. त्यातून बाहेर पडल्यानंतर त्यांचे मुक्त झालेले स्वर ज्ञानोबा-तुकाराम, विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली आजूबाजूच्या ओसाड रानालाही अचंबित करणारे. अशात पालखीचा सुगावा लागला. सगळ्या रिंगणात चतन्याची लहर फिरली. आयाबाया एकदम अंगात काही संचारल्यासारख्या सळसळाय लागल्या. रिंगणाचा घोडा. त्याला स्पर्श करण्यासाठी धावलेल्या आयाबाया. जिचा हात घोडय़ापर्यंत पोहोचला ती आभाळाला हात जोडून कृतकृत्य झाले��ी. जिचा हात पोहोचलाच नाही ती रिंगणातली माती कपाळाला लावून तुकोबा माऊली म्हणत सुटलेली. या सगळ्या आयाबाया माझ्या डोळ्यात रिंगण करत होत्या. या रिंगणातली माती त्यांना काय देते याचा साक्षात्कार घडवत होत्या. मध्येच त्या सगळ्या रिंगणात बाळूआत्याचं विटकं पांढरं लुगडं सायीसारखं पसरलेलं दिसलं. मला आठवली जनी.\nदेव खाते देव पिते \nदेव देते देव घेते \nदेव इथे देव तिथे \nवारी खेडय़ापाडय़ातल्या, गावगाडय़ातल्या आयाबायांची मुक्ताई. पुरुषांच्या बरोबरीने कैक शतकांचे अंतर कापून समानतेला भरभक्कम सुरुवात करणारी ही कृषीजनांची वारी. या साऱ्यात एकाद दुसरा वावरणारा पांढरपेशी एकदमच विसंगतीने नजरेत भरतो. वारी मातीत राबणाऱ्यांची, पशुपक्ष्यासोबतची, प्राणीमात्रांबरोबरची, निसर्गाच्या ओढीची वारी बायाबापडय़ांच्या अनंत उत्सव सोहळ्याची\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIND vs WI 1st ODI Live : वेस्ट इंडिजला पहिला धक्का, अँब्रिस माघारी\nनागरिकत्व दुरूस्ती कायदा: दिल्लीही पेटली; तीन बस जाळल्या\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/diwali-enthusiasm-flows-to-the-new-thane-1786889/", "date_download": "2019-12-15T13:19:58Z", "digest": "sha1:4ZJR45WALSYO3B35KABOJD7SGIYNFH7Z", "length": 14860, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Diwali enthusiasm flows to the new Thane | दिवाळी उत्साहाचा प्रवाह नव्या ठाण्याकडे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nदिवाळी उत्साहाचा प्रवाह नव्या ठाण्याकडे\nदिवाळी उत्साहाचा प्रवाह नव्या ठाण्याकडे\nकार्यालयातून लवकर येऊन रात्रीच्या वेळेस दिवाळीसाठी हिरानंदानी मेडोज भागात एकत्र जमत असल्याचे काही नागरिकांकडून सांगण्यात आले.\nदिवाळीनिमित्त हिरानंदानी मेडोज परिसरात करण्यात आलेली रोषणाई.\nविद्युत रोषणाई आणि पाश्चात्त्य खाद्यपदार्थाचे आकर्षण\nतलावपाळी, राममारुती रोड या दरवर्षीच्या ठिकाणी ठाणेकर दिवाळी साजरी करत असतानाच मुख्य शहराबाहेर वसलेल्या भागांतही दिवाळीचा अमाप उत्साह आणि जल्लोष दिसून आला. हिरानंदानी मेडोज, उपवन, हिरानंदानी वॉक, घाणेकर नाटय़गृह परिसर, कोपरी पूर्व आणि वसंतविहार या भागांत दिवाळीनिमित्त करण्यात आलेली रोषणाई, खाद्यपदार्थाची रेलचेल आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे जुन्या ठाण्यातूनही तरुण मंडळी या ठिकाणी दिवाळी साजरी करण्यासाठी आल्याचे यंदा दिसून आले.\nदिवाळी पहाटच्या निमित्ताने नागरिक, तरुण-तरुणी ठाण्यातील नौपाडा परिसर, गोखले मार्ग आणि मासुंदा तलाव परिसरात एकत्र येऊन वर्षांनुवर्षांची परंपरा जपतात. दिवाळीच्या पहिल्या दिवशी तरुण-तरुणींचे घोळके हमखास तलावपाळी, उपवनजवळ जमत असले तरी सायंकाळी सणांची रोषणाई अनुभवण्यासाठी शेकडोंच्या संख्येने ठाणेकर नव्याने वसलेल्या गृहसंकुलांकडे आकर्षित होऊ लागले आहेत. उपवन तलाव परिसर, हिरानंदानी मेडोज, हिरानंदानी वॉक, लोढा, घाणेकर नाटय़गृह परिसर, पाचपाखाडी आणि वसंतविहार यासारख्या भागात जास्त लोकवस्ती असणाऱ्या मोठय़ा गृहसंकुलांच्या परिसरात नागरिक दिवाळी साजरी करण्यासाठी एकत्र येत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही नागरिक फटाके वाजवण्याकारिता या भागात रात्रीच्या वेळेस येत असल्याचेही पाहायला मिळाले.\nकार्यालयातून लवकर येऊन रात्रीच्या वेळेस दिवाळीसाठी हिरानंदानी मेडोज भागात एकत्र जमत असल्याचे काही नागरिकांकडून सांगण्यात आले. ठाण्यातील रस्त्यांवर होणाऱ्या नेहमीच्याच वाहतूक कोंडीत अडकण्याऐवजी यंदाच्या वर्षी गृहसंकुलातील नाग���िकांनी गृहसंकुलातच सामूहिकरीत्या दिवाळी साजरी केल्याचे दिसून आले आहे. उपवन, लोकपुरम, वसंतविहार या भागातील विविध गृहसंकुलांमध्ये दिवाळीनिमित्त संगीत खुर्ची, दमशेराज यासारख्या विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. काही संकुलांमध्ये सामूहिक फराळ कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, दिवाळीचे है चैतन्य त्यात्या वसाहतींमधील रहिवाशांपुरते मर्यादित न राहता ठाण्यातील विविध भागांमधील रहिवाशी ही नवलाई पाहण्यासाठी गर्दी करत असल्याचे दिसून आले.\nहिरानंदानी वॉक, हिरानंदानी मेडोल्ज, उपवन, राममारुती रोड या परिसरात मोठय़ा प्रमाणावर खास दिवाळीनिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. घोडबंदर येथील काही मोठय़ा गगनचुंबी इमारतींवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे विलोभनीय दिसणाऱ्या या इमारती पाहण्यासाठी नागरिक या परिसरातील रोषणाई पाहण्यासाठी मोठय़ा संख्येने एकत्र येत आहेत.\nपूर्वी दिवाळी पहाटला मासुंदा तलाव येथेच आम्ही मित्र-मैत्रिणी भेटायचो. आता मात्र घोडबंदरमधील नव्या ठिकाणांवर भेटणे आणि दिवाळीचा आनंद घेणे हे नित्याचे होऊ लागले आहे. रुंद रस्ते, खाद्यपदार्थाची चंगळ, संगीत-रोषणाईची नवलाईमुळे एकत्र येणे, सेल्फी काढण्याची मजा काही औरच असते.\n– नचिकेत सासणे, ठाणेकर तरुण.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIND vs WI 1st ODI Live : वेस्ट इंडिजला पहिला धक्का, अँब्रिस माघारी\nनागरिकत्व दुरूस्ती कायदा: दिल्लीही पेटली; तीन बस जाळल्या\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nम���ंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%AA", "date_download": "2019-12-15T13:37:14Z", "digest": "sha1:D65DVOXXYRMZ75TGSCTGMX4ML3VUQBXR", "length": 4035, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेरेमी न्जितप - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/700423", "date_download": "2019-12-15T12:55:35Z", "digest": "sha1:SVH2QSLOLRJPSVQEEZVJAONNVCUUYKHP", "length": 4678, "nlines": 21, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कोंढवा दुर्घटनेतील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : अजित पवार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » कोंढवा दुर्घटनेतील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : अजित पवार\nकोंढवा दुर्घटनेतील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : अजित पवार\nऑनलाईन टीम / मुंबई :\nपुण्यातील कोंढवा दुर्घटनेपूर्वी खोदाई सुरु असतानाच संबंधित सोसायटीच्या नागरिकांनी महापालिका आणि पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. वेळीच नागरिकांची या तक्रारीची दखल घेतली असती तर 15 मजूरांना आपला जीव गमवावा लागला नसता. त्यामुळे निष्काळजीपणा करणाऱयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अजित पवार यांनी विधानसभेत केली आहे.\nअजित पवार म्हणाले, पैशाच्या हव्यासापोटी बिल्डर इमारतींमध्ये पर्किंगसाठी बेसमेंट तयार करतात. त्यामुळे इतर बांधकामाला धोका पोह���तो. चुकीच्या पद्धतीने बांधकाम करणाऱया व्यावसायिकांवर चाप बसवण्यासाठी सरकारने कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. कोंढवा दुर्घटना प्रकरणात मृत्यू पावलेल्या मजुरांची नोंद नसल्याने मृत मजुरांना मदत करताना अडचण निर्माण झाली.बांधकाम व्यावसायिकांनी मजुरांच्या नावाची नोंद का केली हा प्रश्न आहे. त्यामुळे संबंधित सर्व दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.\nब्रिटनमध्ये अतिउजव्यांचे इस्लामविरोधात गृहयुद्ध \nऍट्रॉसिटी कायद्याविरोधात सवर्णांचा ‘भारत बंद’\nपंतप्रधान मोदींच्या हस्ते पुढील आठवडय़ात समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन\nरशियाकडून ‘एस -400’ लवकर मिळण्यासाठी भारत प्रयत्नशील\nआलिशान घरांना वाढती मागणी\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.freenmk.com/2019/06/mpsc-subordinate-mains-exam-2019.html", "date_download": "2019-12-15T14:13:06Z", "digest": "sha1:TGHHZZZULXM6MNLEXBFD2C4ZAZGDWJSK", "length": 7540, "nlines": 147, "source_domain": "www.freenmk.com", "title": "MPSC Subordinate Mains Exam 2019 I महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब मुख्य परीक्षा 2019", "raw_content": "\nMPSC Subordinate Mains Exam 2019 I महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब मुख्य परीक्षा 2019\n➤ विभागाचे नाव - महाराष्ट्र लोकसेवा आयोग [MPSC]\n➤ परीक्षेचे नाव - महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा 2019\n➤ एकूण जागा - 555\n➤ अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 05 July 2019\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक पदांच्या एकूण 555 जागा भरण्यासाठी फक्त पूर्व परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 05 जुलै 2019 पर्यंत आहे.\nअर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.\nपदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता\nपदाचे नाव - सहायक कक्ष अधिकारी गट ब\nएकूण जागा - 24\nएकूण वेतन - 38600 रु ते 122800 रु.\n➦ उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.\nपदाचे नाव - राज्य कर निरीक्षक गट ब\nएकूण जागा - 35\nएकूण वेतन - 38600 रु ते 122800 रु.\n➦ उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.\nपदाचे ना��� - पोलीस उप निरीक्षक\nएकूण जागा - 496\nएकूण वेतन - 38600 रु ते 122800 रु.\n➦ उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.\nFree NMK Guide - अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसात होणारी गर्दी व संकेतस्थळवर [Website] येणारा ताण लक्षात घेता उमेदवारांनी वेळीच आपला अर्ज सादर करावा.\nपरीक्षेच्या किमान 07 दिवस अगोदर\nमहाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा - 2019 संयुक्त पेपर क्रमांक 1 - रविवार दिनांक 28 जुलै 2019\nमहाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा - 2019 पेपर क्रमांक 2 पोलीस उपनिरीक्षक - रविवार दिनांक 04 ऑगस्ट 2019\nमहाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा - 2019 पेपर क्रमांक 2 राज्य कर निरीक्षक - रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2019\nमहाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा - 2019 पेपर क्रमांक 2 सहायक कक्ष अधिकारी - रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2019\nOfficial Website [अधिकृत संकेतस्थळ]\nनवनवीन जाहिरातींसाठी तसेच विविध Updates साठी वेळोवेळी www.freenmk.com या Website ला भेट द्या.\nहि माहिती तुम्हाला कशी वाटली\nसर्व नवीन जाहिराती New\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/reduce-property-tax-shivsena-demand-in-jalana/", "date_download": "2019-12-15T13:57:07Z", "digest": "sha1:OTLPHKM42N6Y2MWEBFVZZEHVKJMDMWIS", "length": 17692, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "शहरातील मालमत्ता करवाढ कमी करा; शिवसेनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरीतील तरुणाची कमाल, उताराचा उपयोग करत केली वीजनिर्मिती\nछत्रपतींच्या स्मारकामध्ये घोटाळा होणे निंदनीय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nVideo – सावरकरांबाबतच्या भूमिकेवर शिवसेना ठाम – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nबनवडी ग्रामपंचायत राज्यात रोल मॉडेल, पुणे विभागीयस्तरावरील अधिकाऱ्यांनी केली पाहणी\nसचिन तेंडुलकर घेतोय एका वेटरचा शोध, पण का\nनागरिकता सुधारणा कायद्याविरोधात जामियातील विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; तीन बस जाळल्या\nआता 24 तास बँकेत ‘ही’ सुविधा असेल उपलब्ध, RBI ने नियमात…\nनागरिकता सुधारणा कायद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया… वाचा सविस्तर\nभाजप खासदाराच्या कारवर बॉम्ब हल्ला\nहिंदुस्थानी चवीचा चहा विकून अमेरिकेत करोडपती बनली महिला\n‘या’ चहाच्या किमतीत मुंबईत घ्याल दोन घरं\nनव्या मिस वर्ल्डचे आहे हिंदुस्थानशी कनेक्शन, वाचा कसे ते\n माजी आर्थिक सल्लागार अरविंद ��ुब्रमण्यम यांचा हल्लाबोल\nबँकेत नोकरी मिळताच उडवले 62 लाख, खरेदी केली लग्जरी कार\n#INDvWI LIVE – होप-हेटमायरची फटकेबाजी, विंडीजची लक्ष्याकडे आगेकूच\nक्रिकेट इतिहासात कोणालाही न जमलेला विश्वविक्रम पाकिस्तानच्या खेळाडूने केला\nकराडला रणजी सामना घेण्यासाठी प्रयत्नशील – रियाज बागवान\nमाजी क्रिकेटपटूवर दारु पिऊन मारहाण केल्याचा गुन्हा दाखल\nचेन्नईत हिंदुस्थान आज पहिल्या वनडेमध्ये विंडीजला भिडणार\nरोखठोक – सरकार नागपुरात; काळजी नसावी, पाच वर्षे टिकेल\nसामना अग्रलेख – ठकसेनांशी लढाई, जीएसटीचा परतावा द्या\nठसा – रवींद्र रसाळ\nवेब न्यूज – टिकटॉकवर खटला दाखल\n…जेव्हा रणबीर आलियासमोरच आपला शर्ट काढतो\nज्येष्ठ अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचे निधन\nपाहा समीरा रेड्डीच्या चिमुकलीचे सुपर क्यूट फोटो\nसलमान खानचे कौतुकास्पद पाऊल, सेटवर थुंकण्यास मनाईचे फर्मान\nलहान मुलांना मध देताय मग आधी हे वाचा\nPhoto – काय सांगता, रडण्याचेही आहेत मोठे फायदे…\nव्यायाम करताना चुकूनही ‘या’ गोष्टी विसरू नका, वाचा सविस्तर…\nभटकेगिरी – ‘हवेल्यां’चे सौंदर्य\n No Problem, वाचा कांद्याशिवाय कसा कराल चमचमीत स्वयंपाक\nरोखठोक – सरकार नागपुरात; काळजी नसावी, पाच वर्षे टिकेल\nअंतर्गत सुरक्षेची आव्हाने आणि वास्तव\nनागरी सहकारी बँका अस्तित्वाचा प्रश्न… खास न्याय\nशहरातील मालमत्ता करवाढ कमी करा; शिवसेनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन\nजालना शहरातील मालमत्ता करात प्रचंड वाढ झाली असून ही करवाढ कमी करुन शहरवासियांना न्याय देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.\nशिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जालना शहरातील मालमत्तांचे नगर परिषदेने कर पुर्नः र्मुल्यांकन करुन आठ ते दहा पट अशी प्रचंड मोठ्या प्रमाणात कर वाढ केलेली आहे. चार ते पाच कोटी रुपये असणारी वार्षिक मागणी नवीन करवाढीमुळे जवळपास पस्तीस कोटी रुपयांपर्यंत नगर परिषदेने नेली आहे. ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर केलेली करवाढ शहरवासियांवर अन्यायकारक असल्यामुळे शिवसेनेने ही करवाढ रद्द करावी व सध्या असलेली मागणी जास्तीत-जास्त दुप्पट करावी, असे निवेदन नगर परिषद प्रशासनास दिले होते.\nकरवाढ करण्यास आमचा विरोध नाही. परंतु शहरात नगर परिषद कोणत्याच सुविधा देत नसतांना व पाणी, स्वच्छता, रस्ते या विषयी नागरिक त्रस्त असतांना एवढ्या मोठ्या प्रमाणात आठ ते दहा पटीने करवाढ करणे हे शहरवासियांवर अन्याय करणारे आहे. म्हणून जालना शहरातील मालमत्ताधारकांना यावर आक्षेप दाखल करतांना त्यांनी जुनी थकबाकी भरली तरच आक्षेप दाखल करता येईल, अशी जाचक अट नगर परिषदेने टाकली असतांनाही दहा हजारांपेक्षा अधिक अशा प्रचंड संख्येने आक्षेप दाखल केले आहेत. मागील थकबाकी भरण्याची नगर परिषदेने अट घातली नसती तर पंचवीस ते तीस हजारांपेक्षा अधिक आक्षेन नगर परिषदेकडे दाखल झाले असते. एवढी प्रचंड नाराजी करवाढीविरोधात जनतेत आहे.\nशिवसेना पक्षाचा करवाढ करण्यास विरोध नाही परंतु चार कोटी रुपयांचा वार्षिक मागणी असणारा कर हा दुप्पट करुन आठ कोटी तसेच नवीन मालमत्तांचा दोन कोटी याप्रमाणे चार कोटी मागणी असलेला कर आठ ते दहा कोटीपर्यंत नेण्यात यावा. परंतु पस्तीस कोटीपर्यंत करवाढ करणे हे प्रचंड अन्याय करणारे आहे. मालमत्ता कराव्यतिरिक्त नगर परिषद महिन्याला तीन ते चार दिवस तर वर्षांतून केवळ चाळीस दिवसच पाणी नागरिकांना देत असतांना आठशे रुपये असणारी पाणी पट्टी अठ्ठावीसशे रुपयांपर्यंत वाढविली. हा सुध्दा शहरवासियांवर अन्यायच आहे. तसेच मंदिर, मस्जिद अशी धार्मिक स्थळे व शाळा यांनाही कर आकारणी करण्यात आलेली आहे. त्यांना पुर्णतः कर माफी देण्यात यावी. शिवसेना पक्षाचा या प्रचंड वाढविलेल्या करवाढीस विरोध असून सुनावणीत आक्षेप दाखल करणाऱ्या नागरिकांबरोबर ज्यांनी आक्षेप दाखल केले\nनसतील अशा नागरिकांचाही कर चालू मागणीच्या दुप्पटीपेक्षा जास्त करु नये, अशी मागणी आहे.\nमुख्याधिकाऱ्यांना निवेदन देता वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, न. प. गटनेता विष्णु पाचफुले यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.\nरत्नागिरीतील तरुणाची कमाल, उताराचा उपयोग करत केली वीजनिर्मिती\nछत्रपतींच्या स्मारकामध्ये घोटाळा होणे निंदनीय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nVideo – सावरकरांबाबतच्या भूमिकेवर शिवसेना ठाम – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nPhoto – CAB विरोधात दिल्ली पेटली, अनेक बसेसची जाळपोळ\nलहान मुलांना मध देताय मग आधी हे वाचा\nसचिन तेंडुलकर घेतोय एका वेटरचा शोध, पण का\n#INDvWI LIVE – होप-हेटमायरची फटकेबाजी, विंडीजची लक्ष्याकडे आगेकूच\nबनवडी ग्रामपंचायत राज्यात रोल मॉडेल, पुणे विभागीयस्तरावरील अधिकाऱ्यांनी केली पाहणी\nPhoto – काय सांगता, रडण्याचेही आहेत मोठे फायदे…\nनागरिकता सुधारणा कायद्याविरोधात जामियातील विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; तीन बस जाळल्या\nPenis Fish – विचित्र आकाराचा मासा ठरतोय जगभरात चर्चेचा विषय\nउरण- कंटेनर यार्डच्या मालकांनी रस्ता केला गिळंकृत\nक्रिकेट इतिहासात कोणालाही न जमलेला विश्वविक्रम पाकिस्तानच्या खेळाडूने केला\nसलग सुट्ट्यांमुळे शिर्डी गर्दीने फुलली\nआता 24 तास बँकेत ‘ही’ सुविधा असेल उपलब्ध, RBI ने नियमात...\nया बातम्या अवश्य वाचा\nरत्नागिरीतील तरुणाची कमाल, उताराचा उपयोग करत केली वीजनिर्मिती\nछत्रपतींच्या स्मारकामध्ये घोटाळा होणे निंदनीय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nVideo – सावरकरांबाबतच्या भूमिकेवर शिवसेना ठाम – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nPhoto – CAB विरोधात दिल्ली पेटली, अनेक बसेसची जाळपोळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/test", "date_download": "2019-12-15T13:13:12Z", "digest": "sha1:E2OVVMEXVZS6XIICDVUIN3NUBXCZSXSY", "length": 7137, "nlines": 105, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Test Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nअमेरिकेहून आलेल्या सूनेची झोपेतच हत्या, डोक्यात फ्लॉवर पॉटने आठ वेळा वार\nऑस्ट्रेलियावर तब्बल 31 वर्षांनी स्वतःच्याच देशात फॉलोऑनची नामुष्की\nसिडनी : चौथ्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर फॉलोऑन लादलाय. 31 वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध स्वतःच्याच मैदानात फॉलोऑनमध्ये खेळत आहे. चौथ्या दिवशीचा खेळ पावसामुळे लवकर संपला. दुसऱ्या डावात\nऑस्ट्रेलियात दमदार खेळी, पुजाराचा पगार कोहलीइतका होणार\nसिडनी : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या बहुतेक खेळाडूंनी चमकदार कामागिरी केली आहे. टीम इंडियाचा हुकमी एक्का अर्थात चेतेश्वर पुजाराची खेळी तर आणखीच दमदार ठरली\nमेलबर्न कसोटीत भारताची ऑस्ट्रेलियावर मात\nमेलबर्न : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना मेलबर्न येथे पार पडला. या सामन्यात भारताने 137 धावांनी ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव केला आणि चार कसोटी सामन्यांच्या\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nअमेरिकेहून आलेल्या सूनेची झोपेतच हत्या, डोक्यात फ्लॉवर पॉटने आठ वेळा वार\nपंडित नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक\nसत्तेसाठी किती लाचारी करायची हे शिवसेनेने ठरवावं, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nअमेरिकेहून आलेल्या सूनेची झोपेतच हत्या, डोक्यात फ्लॉवर पॉटने आठ वेळा वार\nपंडित नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक\nदूधाचे दर 2 रुपयांनी वाढणार, सोमवारपासून नवी दरवाढ लागू\nदरोडे जोग यांच्याविरोधात गुन्हा, डीएसकेंनंतर पुण्यात आणखी एका बड्या बिल्डरभोवती कारवाईचा फास\nखडसेंच्या अडचणी वाढण्याची चिन्हं, भोसरी जमीन खरेदी प्रकरणाने पुन्हा मान वर काढली\nभाजप आमदार मुक्ता टिळकांच्या मुलाचे मोदी सरकारला प्रश्न\nहातात हात, चेहऱ्यावर हास्य, उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचं स्वागत\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/dance-bar-decision-in-maharashtra-1226515/", "date_download": "2019-12-15T12:38:04Z", "digest": "sha1:M56JVXUHT5HRGRIH7RUPLOZCXRFTBHVT", "length": 15653, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "डान्स बार ते नैतिक नृत्यसंस्कृती.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nडान्स बार ते नैतिक नृत्यसंस्कृती..\nडान्स बार ते नैतिक नृत्यसंस्कृती..\nविधान परिषदेत सोमवारी अपेक्षेप्रमाणे नवे डान्स बार नियमन विधेयक मंजूर झाले.\nकाँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने दहा वर्षांपूर्वी लागू केलेली डान्स बार बंदी गेल्या वर्षी ऑक्टोबरात सर्वोच्च न्यायालयाने उठविली, तेव्हा बारमालकांनी केलेल्या जल्लोषाचा धुरळा खाली बसण्याच्या आतच राज्य सरकारच्या नव्या बार विधेयकाचा बडगा बारमालकांच्या पाठीवर बसल्याने आता राज्याच्या संस्कृतिरक्षणाचा सरकारने घेतलेला वसा नव्या पावलांनी डान्स बापर्यंत पोहोचला आहे. विधान परिषदेत सोमवारी अपेक्षेप्रमाणे नवे डान्स बार नियमन विधेयक मंजूर झाले. सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांपूर्वी अगोदरची बंदी उठविली, तेव्हा फडणवीस सरकारच्या हेतूबद्दल अनेक शंका व्यक्त झाल्या होत्या. तेव्हाही, डान्स बार पुन्हा सुरू करणे जिकिरीचेच होईल, असा अधिक कडक कायदा करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीच होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते व तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी डान्स बार बंदी लागू केल्याने, या विधेयकास राष्ट्रवादी काँग्रेसचा पािठबा मिळणार हे जसे अपेक्षित होते, तसेच या विधेयकास विरोध करून जनतेच्या नाराजीचे धनी होण्यास अन्य राजकीय पक्षांची तयारी नसणार हेदेखील अपेक्षितच होते. त्यामुळे आता नव्या स्वरूपात बारमध्ये सोज्वळ नृत्यालये सुरू होतील व सरकारी कायद्याचे तेथे काटेकोर पालन केले जाईल हे पाहण्याची जबाबदारी सरकारवर आणि विशेषत: पोलीस यंत्रणेवर पडणार आहे. कायदे करून नतिकतेची बंधने घालण्याचा आणखी एक प्रयोग म्हणून सरकारच्या या नव्या विधेयकाकडे पाहावयास हरकत नाही. किंबहुना, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर म्हणून डान्स बार बंदी उठविली गेली असली, तरी ते पुन्हा सुरू करण्यात आता बारमालकांनाच रस राहणार नाही व डान्स बारची परंपरागत संकल्पनाच बारगळून बासनात जाईल, असाच नव्या विधेयकामागचा हेतू असल्याचे स्पष्ट दिसते आहे. विधानसभेने अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी या विधेयकावर संमतीची मोहोर उमटविली की, डान्स बार सुरू करण्यातील कायदेशीर अडचणी दूर होतील; पण त्यामुळे नव्या नियमांच्या चौकटीतील डान्स बार सुरू करताना अगोदरचा धंदेवाईक उत्साह त्यामध्ये दिसेलच, अशी कोणतीच प्रोत्साहनात्मक चिन्हे नव्या विधेयकात नसल्याने डान्स बार हा रंगेल ख्यालीखुशालीचा एक इतिहासच ठरेल, अशी व्यवस्था नव्या कायद्याने करून ठेवली आहे. काही दशकांपूर्वी, मुंबईत वा अन्य काही शहरांतही, काही मूठभर, धनाढय़ शौकिनांच्या करमणुकीसाठी कोठी परंपरा सुरू होती. पुढे डान्स बारसारख्या छमछमाटी प्रथेचा उदय झाला आणि आंबटशौकीन धनवंतांच्या खिशांचे गरम चटके शमविण्याचा एक मार्ग उपलब्ध झाला. या डान्स बार संस्कृतीने अनेकांची आयुष्ये उद्ध्वस्त झाली, या बंदी समर्थकांच्या दाव्यास, या व्यवसायातील पोटार्थी महिलांच्या जगण्याच्या ���क्काचा दावा पुढे करून आव्हान देण्यात आल्याने डान्स बारचा मुद्दा हा नतिकता आणि व्यावसायिकता यांच्यातील संघर्षांचा मुद्दा बनला होता. फडणवीस सरकारने नव्या विधेयकातून नेमकी याचीच पुरेपूर काळजी घेतल्याने, डान्स बार संस्कृतीकडून नतिक नृत्यालयांकडे जाणारा हा व्यावसायिक प्रवास परवडणारा नाही, असाच सूर बारमालकांकडून निघेल आणि एक रंगेल संस्कृती काळाआड जाईल. या निर्णयामुळे फडणवीस सरकारच्या खात्यात नेमके काय जमा होईल, हे येणारा काळच ठरविणार असला, तरी या विधेयकाला कायद्याचे रूप मिळून अंमलबजावणीसुद्धा झाल्यास सर्वसामान्य समाज मात्र एका कचाटय़ातून सुटल्याच्या समाधानाचा सुस्कारा सोडेल यात शंका नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nडान्सबारवर निर्बंध घालणारे विधेयक विधानसभेतही मंजूर\nडान्सबारला परवानगी; मात्र कठोर र्निबध\nडान्स बार एक कटाक्ष\nमुंबईसह उपनगरात चार बारवर छापा\nतीन डान्स बारना हिरवा कंदील\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/11/blog-post_85.html", "date_download": "2019-12-15T13:31:01Z", "digest": "sha1:KZ7G2FIJOWXQOFC7VF3J4ZHBKGHBD7GP", "length": 27835, "nlines": 216, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: गुप्तहेरांचे गोपनीय विश्व", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nहेरगिरी वा गुप्तचर विभाग याविषयी सामान्यत: लोकांमध्ये अनेक गैरसमज असतात. जेम्स बॉन्ड किंवा राम्बो असे चित्रपट बघितलेले असतात किंवा तत्सम कथा कादंबर्‍या वाचलेला वर्ग आपल्या काही कल्पना डोक्यात घेऊनच बातम्या चाळत वाचत असतो. त्यामुळेच पाकिस्तानी वकिलातीतला असा कोणी पाकहेर पकडल्याच्या बातमीने तशाच काही चमत्कारीक समजूती समोर आल्यास नवल नाही. त्याचे कारण वर्तमानपत्रातून येणार्‍या बातम्या अधिक गोंधळ माजवणार्‍या असतात. गुप्तहेर वा गुप्तचर हे कसे काम करतात, याविषयी बरेचसे अज्ञान त्याला कारण आहे. मुळात असा विभाग कुठल्याही देशाला स्थापन करावा लागतो, त्याचे कारण समजून घेतले पाहिजे. जी कामे आपल्याच देशाच्या वा अन्य कुठल्या देशाच्या कायद्यानुसार उरकता येत नाहीत, ती बेकायदा कामे करून घेण्यासाठी गुप्तचर खात्याची सरकारला गरज भासत असते. नेमक्या शब्दात सांगायचे तर बेकायदा कामे पार पाडण्यासाठी सरकारला एक बेकायदा कृत्ये उरकणारे खाते चालवावे लागते. त्याला गुप्तचर खाते म्हणतात. उदाहरणार्थ हा जो कोणी पाकिस्तानी हेर पकडला गेला आहे, त्याला पकडल्यावरही निमूट सोडून द्यावे लागले. कारण त्याला राजनैतिक सवलत होती. त्याला इथले कुठले कायदे पकडू शकत नाहीत, की शिक्षा देऊ शकत नाहीत. कारण तो परदेशी मुत्सद्दी आहे आणि त्याचा सन्मान राखणे कायद्याने आवश्यक मानले आहे. कारण तो सभ्यपणे व कायद्याच्या चौकटीतच वागेल, अशीही अपेक्षा असते. तो तसे वागण्याची कुठली हमी नसते. तरीही त्याच्यावर पाळत ठेवणे अशक्य असते. मग त्याच्या नकळत हे काम कोणाला तरी करावे लागते आणि ते बेकायदाच असते. ते काम इथले गुप्तचर करीत असतात. कालपरवा दिल्ली पोलिसांनी पाक वकिलातीत असलेल्या मेहमूद अख्तरला पकडले. पण त्याची कुंडली कोणी तयार केलेली होती\nहा इसम इथे काय उचापती करतो आहे, त्यावर स्थानिक पोलिस नजर ठेवत नाहीत. ते काम गुप्तचर विभाग करीत असतो. कोणीही नवी व्यक्ती परदेशी वकिलातीत दाखल झाली, मग त्याची ओळखपत्रे व प्राथमिक माहिती भारत सरकारच्या परराष्ट्र विभागाला मिळत असते. त्यातला खरेखोटेपणा, छाननी गुप्तचर विभाग करीत असतो. ते काम स्थानिक पोलिस करू शकत नाहीत. कारण हाती आलेली माहिती संबंधिताच्या मायदेशीही जाउन तपासून बघणे आवश्यक असते. तशी साधनसामग्री सुविधा स्थानिक पोलिसांकडे नसतात. पण गुप्तचरांकडे अशी साधने असतात. तशा मार्गाने अशा व्यक्तीचे मायदेशीचे वा अन्यत्र ‘गाजवलेले कर्तृत्व’ तपासले जाते. तसेच त्याचे इथले वागणे वावरणेही नजरेखाली असते. तो माणूस कोणाला भेटतो, कोणाशी त्याची जवळीक आहे. कोणाशी त्याचे कुठले व्यवहार चालू आहेत. त्याच्याशी इथला कोणी काय व्यवहार करतो, यावरही नजर ठेवली जात असते. अशा व्यक्तीला इथे पाठवले जाते, ते दोन देशातील संबंध चांगले होण्यासाठी अजिबात नाही. तर त्याच्या देशाचे हित जपण्यासाठी वा त्याच्या देशाच्या हिताला बाधा आणणार्‍या गोष्टी रोखण्यासाठीच, तशी व्यक्ती पाठवलेली असते. थोडक्यात कुठल्याही वकिलातीत काम करणार्‍यांमध्ये मोठ्या संख्येने गुप्तहेर वा हेरगिरी करू शकणार्‍यांचा भरणा असतो. काही डझन लोक वकिलातीमध्ये काम करतात, ते सगळेच मुत्सद्दी नसतात. त्यातले अर्धेअधिक हेरगिरीतलेच जाणकार असतात. त्यामुळेच अशा लोकांवर बारीक नजर ठेवली जात असते. आताही तीन वर्षे दिल्लीच्या पाक वकिलातीमध्ये काम करणार्‍या मेहमूद अख्तर याला आज पकडले असले, तरी त्याच्यावर कितीकाळ पाळत ठेवलेली असेल, हे सांगता येणार नाही. त्याला संशयही येऊ नये अशा पद्धतीने पाळत ठेवली, तरच त्याचे सर्व धागेदोरे हाती येत असतात.\nआपण आज अख्तरकडे शत्रू म्हणून बघतो आहोत. पण महिन्याभरापुर्वी जो सर्जिकल स्ट्राईक पाक हद्दीत जाऊन आपल्य सैनिक कमांडोंनी केला, त्यासाठी पाकमध्ये कार्यरत असलेल्या भारताच्या काही हस्तकांनी दिलेली बहुमोल माहिती उपयुक्त ठरली, हे विसरता कामा नये. एकाच वेळी सात जागी भारतीय कमांडोंनी प्रतिहल्ला केला होता आणि त्यात अनेक जिहादी व पाकसैनिक मारले गेले होते. ही नेमकी माहिती तिथे असलेल्या भारतीय हस्तकांनीच दिलेली होती. असे हस्तक गोळा करण्याचे व त्यांना काळजीपुर्वक हाताळण्याचे काम कोणाला तरी करावे लागत असते. गद्दार प्रत्येक देशात आणि समाजात असतात. काही असंतुष्ट असतात, त्यांना देशद्रोहाला प्रवृत्त करण्याचे काम मोठे जिकीरीचे असते. अनेकदा त्यांच्या नकळत वा काही प्रसंगी त्यांना आमिष दाखवून जाळ्यात ओढावे लागत असते. अख्तर तेच काम करत होता आणि ���पलेही अनेक हेर पाकिस्तानात तेच काम करीत असतात. दुर्दैव असे, की काही नाकर्त्या लोकांमुळे गेल्या दोन दशकात भारताचे जगातील व देशांतर्गत गुप्तचेर जाळे विस्कळीत होऊन गेले. वाजपेयींच्या आधी इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान असताना त्यांनी भारतीय हेरखात्याला पाकिस्तानातला गाशा गुंडाळायला भाग पाडले होते. त्यानंतरच आपण इथे घातपात व दहशतवादाची मोठी किंमत मोजलेली आहे. कारगिलमध्ये राजरोस घुसखोरी होऊ शकली आणि आपल्याला ताकास तुर लागला नाही. त्याला गुप्तचर खाते नव्हेतर नाकर्ते दिवाळखोर राजकारणी जबाबदार होते. त्यांच्या राजकीय आदर्शवादाने गुप्तचर खात्याचा गळा घोटला गेला आणि मग त्याची किंमत जिहादी हिंसेतून भारतीय जनतेला मोजावी लागली. सांगण्याचा हेतू इतकाच, की हेरगिरी व हेरखात्याचे काम हा सनसनाटी बातम्यांचा विषय नाही. ते अतिशय कुशल व जीवावरचे काम असते.\nवरकरणी दोन देश मित्र वा शत्रू असतात. पण प्रत्यक्षात प्रत्येक देश आपापले हितसंबंध जपण्यासाठी दुसर्‍याच्या विरोधात कारस्थाने करीतच असतो. त्यासाठीच अशा गुप्तचर खात्याचा वापर होत असतो. अमेरिकेची पाकिस्तानशी असलेली दोस्ती सगळ्यांना माहिती आहे. पण ओसामाचा बंदोबस्त करताना पाक हेरखाते दगाबाजी करत असल्याचे लक्षात आले. मग अमेरिकन हेरखात्याने त्यांनाही अंधारात ठेवून ओसामाचा सुगावा लावला होता आणि एकदिवस पाकला अंधारात ठेवून ओसामाचा काटाही काढला होता ना त्यासाठी अमेरिकन स्वयंसेवी संस्थांच्या निधीवर आरोग्यसेवेचे काम करणार्‍या पाकिस्तानी स्वयंसेवी संस्थांना वापर हेरखात्याने कुशलतेने करून घेतला होता. तितकेच नाही तर पाक माध्यमे व पत्रकारांनाही त्यात कामाला जुंपले होते. पण यापैकी अनेकांना आपण अमेरिकन हेरखात्यासाठी काम करतोय याचाही पत्ता नव्हता. आज त्यापैकी एक स्वयंसेवी डॉक्टर पाकिस्तानी तुरूंगात खितपत पडला आहे. ही बाब लक्षात घेतली तर गुप्तचर, परकीय हेर किंवा त्यांच्यासाठी काम करणारे लोक; यांच्याविषयीचे आपले गैरसमज दूर होऊ शकतील. भारतातही अनेक स्वयंसेवी संस्थांचे पेव फ़ुटलेले आहे. त्यातले अनेकजण नेमके काय करतात आणि त्यांना परदेशी आर्थिक मदत कशाला मिळते, याचा अंदाज येऊ शकतो. पाकिस्तानी वकिलातीमध्ये काम करणार्‍या या मेहमूद अख्तरचे प्रकरण तुलनेने किरकोळ आहे. यापेक्षा मोठमोठी ���्रकरणे आज राजरोस चालू आहेत. ते पाकिस्तान-चीन वा अन्य कुणा देशाच्या शत्रूला कशी मदत करतात, ते उलगडून सांगणेही अवघड आहे. कारण त्यांचे काम देशद्रोही भासणारे नाही, कायद्याच्या चौकटीत बसणारे आहे. कदाचित काही लोकांचे कृत्य उदात्तही दिसणारे असू शकते. पण त्यांचा बोलविता धनी असाच कुठेतरी परदेशी बसलेला असतो. कारण हा सगळा शह काटशह देण्याचा खेळ असतो.\nमला वाटतय देशाची सुरक्षा गेली ऊडत,मी तरबॉर्डर वर जाऊन लष्काराची कारवाई रेकॉर्ड करील,ताजमहल अँटक ची ब्रेंकीग न्युज बनवील,दहषतवाद्याशी इंटरव्यू घेईल,मला फक्त अतातायी पना पाहीज्,माझ चँनेल चा टीआर पी वाढला पाहीजे,मग माझे देशभक्त , नागरीक मेले तरी चालतील ,आणि कोण माझ वाकड करील,अभिव्यक्ती स्वांतत्र झिंदाबाद,सोषल मिडीया ऊदोउदो.ndtv support...\nही गाजराची पुंगीच आहे\nमहाराष्ट्रात लांबलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याने गाफ़ील झालेल्या विरोधक व विश्लेषकांना शनिवारी सकाळी दिर्घकाळ शांत बसलेल्या भाजपाने मोठाच...\nनाट्य, पटकथा आणि राजकारण\nगेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक धक्कादायक वळणे घेतलेली आहेत. त्यामध्ये युती मोडून दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत गेलेले...\nमुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोशात आहेत. त्यांचे सल्लागारही जोशात आहेत. गंमत म्हणजे त्यांनी जी काही पावले उचलले...\nपत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समिकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणूकीनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रीपद मिळवण्यास...\nसिंह आला, पण गड गेला\nअखेरीस महाराष्ट्रात नवे समिकरण जुळलेले आहे. शिवसेना व दोन्ही कॉग्रेस यांची आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा मुख्यम...\nहीच वेळ आणि योग्य वेळ\nशनिवारी सकाळी उजाडताना अकस्मात राजभवनात भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारचा शपथविधी पार पडला. ती बातमी घरातल्या घरात बसून वाहिन्यां...\nरस्ता तोच वाटसरू वेगळे\nकर्नाटकात दिड वर्षापुर्वी रंगलेले नाट्य किरकोळ फ़रक करून महाराष्ट्रात घडलेले आहे. बहूमत हुकलेल्या भाजपाच्या येदीयुरप्पांनी तेव्हा अल्पमतात...\nअडीच वर्षापुर्वी म्हणजे २२ जुन २०१७ रोजी एक ब्लॉग लिहीला होता. त्याचे शीर्षक होते, ‘दाखवायचे सुळे’. तो खुप व्हायरल झाला आणि त्यावर प्रतिक...\nमहाराष्ट्रा�� तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यावर विधानसभेत विश्वास व्यक्त क...\nआठवडे बाजार आणि घोडेबाजार\nआजकाल शिवसेनेचे परिचीत चेहरे कुठले फ़ारसे दिसत नाहीत आणि अब्दुल सत्तार नावाचे औरंगाबाद जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार मात्र आवेशात शिवसेने...\nमोदी हे वाजपेयी नाहीत\nकोण जिंकला कोण हरला\nनितीश बदल रहा है\nनोटाबंदीचा डाव आणि पेच\nसबसे बडा रुपैया की कायदा\nकाळापैसा, राजकारण, गुन्हेगारी अनटचेबल्स (२)\nअग्रलेखांच्या बादशहाला, तुघलकाचे अनावृत्तपत्र\nमारणारे मेले, उरले कोण\nमराठा मूक मोर्चा आणि ट्रंप\nआम आदमी जाम आदमी\nइमान-दारी बांधलेले स्वातंत्र्याचे योद्द्धे\nदुखणे आधी बारकाईने तपासा\n‘आम्ही सारे’ एका माळेचे मणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2019-12-15T13:29:34Z", "digest": "sha1:HSNDAJSJOEO5FO7WF6IAUWKBBWDHBBUN", "length": 7197, "nlines": 188, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आडोनी रेल्वे स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "\nदक्षिण मध्य रेल्वे स्थानक\nएचबीजी नगर, आडोनी, कुर्नूल जिल्हा, आंध्र प्रदेश\nरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे\nआडोनी रेल्वे स्थानक हे आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यातील आडोनी शहरात असलेले रेल्वे स्थानक आहे. येथून जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर वा काही जलद गाड्या येथे थांबतात.\nआंध्र प्रदेशमधील रेल्वे स्थानके\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०१९ रोजी ११:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/tichya-najretun-to-news/story-of-the-extraordinary-secret-life-of-doctor-1629435/", "date_download": "2019-12-15T12:37:57Z", "digest": "sha1:4IZPBTH2GCWCGTJHA3GKLUE5HC3JOD7F", "length": 28663, "nlines": 218, "source_domain": "www.loksatta.com", "title": "story of The Extraordinary Secret Life of doctor | ‘ती’ मधला ‘तो’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृ��्टिपथात\nतिच्या नजरेतून तो »\nप्रेम.. लग्न.. संसार, या कुठल्याच गोष्टी आपल्यासाठी नाहीतच, अशी तिची ठाम समजूत होती.\nहे ‘तो’चं अवसान तिच्यात कधी शिरलं सर्जरीच्या कोर्सला अ‍ॅडमिशन घेतल्यावर बॉसनं बजावलं होतं, ‘‘तू आजपासून मुलगी नाहीस, ‘सर्जन’ आहेस.’’ कदाचित तेव्हापासूनच सर्जरीच्या कोर्सला अ‍ॅडमिशन घेतल्यावर बॉसनं बजावलं होतं, ‘‘तू आजपासून मुलगी नाहीस, ‘सर्जन’ आहेस.’’ कदाचित तेव्हापासूनच त्यांनी तपासणी करू द्यावी म्हणून किती वयस्कर पुरुषांना तिला पटवून द्यावं लागलं की, मी ‘ती’ नव्हेच. मी डॉक्टर आहे फक्त.\nमाणसांचे निरीक्षण करावे. त्यांच्या वरवर सर्वसामान्य वाटणाऱ्या शरीरातील आणि आयुष्यातील विलक्षण गोष्टी धुंडाळाव्या. त्यांच्या आनुवंशिक प्रेरणा, आयुष्यातील संघर्ष आणि त्यातून आकाराला येणारी प्रकृती अभ्यासावी, अशी काही भाबडी उद्दिष्टं मनात ठेवून तिनं डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला होता.\nवयाच्या सतराव्या वर्षी तिने आंतरबाह्य़ पाहिलेला पहिला पुरुष होता देवदास. अर्थात ‘देवदास’ हे तिनं त्याला दिलेलं नाव होतं. कोणीही वारसदार न सापडल्यामुळे मेडिकल कॉलेजच्या शवागारात भरती झालेला असा तो देवदास. देवदासच्या त्वचेतून खोल शिरत त्याच्या शारीरिक संरचनेचा अभ्यास करताना, पुरुषाच्या शरीराविषयीचं तिचं कुतूहल नाहीसं झालं; पण देवदासचा मेंदू हातात घेतल्यावर ती अस्वस्थ होत असे. देवदासच्या आठवणी, भावना, वासना, पुरुषार्थ किंवा स्वप्नं या साऱ्याची हार्ड-डिस्क हातात असूनही त्याच्याबद्दल आपण अनभिज्ञच आहोत, या विचारानं थेट कॉलेजच्या शेवटपर्यंत तिचा पिच्छा पुरवला.\nजिवंत माणसांचं विश्लेषण करण्यात जास्त मजा होती. एकदा एक मिस्कील प्राध्यापक वर्गात ‘सेक्स’ ही संकल्पना समजावताना म्हणाले होते, ‘‘मॅमल्स हॅव ओन्ली वन सेक्स. दे आर आयदर फिमेल्स ऑर करप्टेड फिमेल. सस्तन प्राण्यांमध्ये, ‘नर’ ही मादीची संप्रेरकांमुळे भ्रष्ट झालेली आवृत्ती आहे’’ सगळे खूप हसले होते. सगळ्या ‘मुली’ खूप हसल्या होत्या. शेजारी बसलेल्या मित्राने लगेच कमेंट मारली होती, ‘‘चला, म्हणजे आपण दोघं बुद्धी भ्रष्ट झालेल्या स्त्रिया आहोत तर’’ सगळे खूप हसले होते. सगळ्या ‘मुली’ खूप हसल्या होत्या. शेजारी बसलेल्या मित्राने लगेच कमेंट मारली होती, ‘‘चला, म्हणजे आपण दोघं बुद्धी भ्रष��ट झालेल्या स्त्रिया आहोत तर’’ तिला आवडलं होतं ते.\nइंटर्नशिपच्या वर्षी कॉलेजच्या पुस्तकी जगातून ती हॉस्पिटलच्या वॉर्डातल्या माणसांमध्ये आली. व्हेन्टिलेटरची सुविधा नसलेल्या नवजात शिशू विभागात तिची पोस्टिंग होती, त्या वेळी रात्र रात्र ती आणि इतर इंटर्न्‍स एखाद्या मशीनप्रमाणे त्या बाळांना कृत्रिम श्वासोच्छ्वास देत बसून राहायचे. त्या एका पोस्टिंगने ‘बाप’ काय असतो याची तिला जाणीव करून दिली. किडनी खराब झाल्यामुळे शरीरभर सूज आलेल्या मुलीचा दाह कमी व्हावा म्हणून दिवसभर फुंकर घालत राहणारा ‘तो’. आपलं मूल दगावलं हे मान्य न करता तिने प्रयत्न थांबवू नयेत म्हणून गयावया करणारा ‘तो’. काही तासांच्या बाळासाठी आपलं घरदार विकायला तयार झालेला ‘तो’. डॉक्टरांनी भावनाविवश असून चालत नाही, हा अलिखित नियम तिने मोडीत काढायचा ठरवलं. इतकंच नाही तर मुलगी असूनही ‘सर्जरी’सारखं अत्यंत पुरुषी वर्चस्व असलेलं निवडलं. स्वत:ला ‘तो’ किंवा ‘ती’ अशा परंपरागत भूमिकेत ठोकून ठोकून बसवण्यापेक्षा त्याविरुद्ध बंडखोरी करण्यात जास्त थ्रिल होतं.\nकुठल्याच साचेबद्ध ‘ती’ किंवा ‘तो’बद्दल तिला आकर्षण वाटलंच नाही. तिला आवडणारा ‘तो’ कधी गुलाबी ड्रेस घालून ‘शीला की जवानी’वर डान्स करण्यासाठी आसुसलेला, झोया अख्तरच्या सिनेमातला लहान मुलगा असायचा. कधी तो मैत्रिणीच्या खांद्यावर डोकं ठेवून रडणारा मित्र असायचा. पुरुषी इगो औषधापुरताही नसलेले आणि हळवेपणा दाखवायला न घाबरणारे पुरुष तिला जाम आवडायचे. आजूबाजूला वावरणाऱ्या माणसांपेक्षा, सिनेमा आणि पुस्तकांचाच तिच्या आयुष्यावर खूप प्रभाव होता. उदाहरणार्थ, ‘बिफोर सनराइझ’ या इंग्लिश सिनेमामधल्या सेलीन (‘ती’) आणि जेसी (तो) या दोन मुख्य पात्रांप्रमाणे कुठल्याही नात्याचं लेबल न लावता एकमेकांबरोबर निवांत फिरावं, मनसोक्त बोलत राहावं आणि काही अमूर्त क्षण जगावेत ही तिची अल्टिमेट रोमँटिक फँटसी होती.\nप्रेम.. लग्न.. संसार, या कुठल्याच गोष्टी आपल्यासाठी नाहीतच, अशी तिची ठाम समजूत होती. असं असूनही या सगळ्याच गोष्टी तिच्या आयुष्यात अनपेक्षितपणे आल्या. ज्याला एका फुलाची असुरक्षितता कळते, ज्याला ज्वालामुखींना शांत ठेवायला जमतं आणि दिवसातून सत्तेचाळीस वेळा सूर्यास्त पाहायला आवडतं, असा एखादाच ‘लिट्ल प्रिन्स’ असतो. असा ‘तो’ भे��ल्यावर आधीची तिची सगळी गृहीतकं ती विसरून गेली. तिच्या भावनांना, व्यक्तिमत्त्वाच्या कंगोऱ्यांना आणि विक्षिप्तपणाला त्याने कवेत घेऊन टाकले. त्यानंतर तिची असुरक्षितता, स्वतंत्र बाण्याच्या कर्तबगार स्त्रियांना जसं अधूनमधून घरगुती होण्याची लहर येते, तशी फक्त ‘चैनी’पुरती उरली.\nएकदा एका समारंभात तुझ्या ‘यां’ची कुठली गोष्ट तुला सगळ्यात जास्त आवडते, असं कुणी तरी विचारलं तेव्हा ‘त्याच्या स्वभावातला सेन्सॉरशिपचा अभाव’ हे ओठांवर आलेले शब्द गिळून तिने काही तरी गुळमुळीत उत्तर दिलं. इतर पुरुषांमध्ये स्त्रियांबद्दल आढळणाऱ्या, ओनरशिप आणि सेन्सॉरशिप, या भावनांचा ‘तो’मध्ये पूर्णपणे अभाव होता. ‘तो’बद्दल आपल्याला नेमकं काय आवडतं हे काही वर्षांनी तिला अरुणा ढेरेंच्या एका कवितेत सापडलं. तिला समोर ठेवूनच ते लिहिलेलं असावं इतकं ते तिला जवळचं वाटलं.\nतुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना\nत्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे\nआणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात\nहिंदकळणारे धुंदमदिर निळे तळे..\nपुरुष- जो क्षमा करून नाही ऋणी करत;\nपाठ फिरवून नाही उणी करत;\nआपल्या काळजाचं घर करतो.\nराधे, पुरुष असाही असतो\nरूढार्थाने तिला तिच्या आयुष्यातल्या कुठल्याच पुरुषाशी कधीही संघर्ष करावा लागला नाही; पण तिच्या नकळत एका वेगळ्याच ‘त्याने’ तिच्या आयुष्याचा ताबा घेतला होता हे खूप उशिरा समजलं तिला. रात्री-अपरात्री हॉस्पिटलमध्ये राऊंड घेत फिरणारा, इतर ‘तो’ जागेवर नसल्यामुळे ट्रॉली ओढणारा, पेशंट उचलणारा, डार्करूममध्ये एक्स रे धुणारा आणि दारूच्या नशेत तर्र माणसाला तो सारखा हलतोय म्हणून त्याचं लक्ष विचलित करून भराभर टाके मारणारा तो दहा तास चालणाऱ्या ऑपरेशनमध्ये लघवी करायला डिस्टर्ब झालो तर ‘अनमाचो’ दिसेल म्हणून स्वत:ला रेटणारा टफ टास्कमास्टर तो\nहे ‘तो’चं अवसान (बेअिरग) तिच्यात कधी शिरलं सर्जरीच्या कोर्सला अ‍ॅडमिशन घेतल्यावर बॉसने बजावलं होतं, ‘‘तू आजपासून मुलगी नाहीस, ‘सर्जन’ आहेस.’’ कदाचित तेव्हापासूनच सर्जरीच्या कोर्सला अ‍ॅडमिशन घेतल्यावर बॉसने बजावलं होतं, ‘‘तू आजपासून मुलगी नाहीस, ‘सर्जन’ आहेस.’’ कदाचित तेव्हापासूनच त्यांनी तपासणी करू द्यावी म्हणून किती वयस्कर पुरुषांना तिला पटवून द्यावं लागलं, की मी ‘ती’ नव्हेच. मी डॉक्टर आहे फक्त. कि���ी तरी पुरुष तिच्याबद्दल आदर दाखवायला तिला ‘सर’ म्हणायचे, कारण त्यांच्या डिक्शनरीत आदरार्थी फक्त ‘तो’च होता त्यांनी तपासणी करू द्यावी म्हणून किती वयस्कर पुरुषांना तिला पटवून द्यावं लागलं, की मी ‘ती’ नव्हेच. मी डॉक्टर आहे फक्त. किती तरी पुरुष तिच्याबद्दल आदर दाखवायला तिला ‘सर’ म्हणायचे, कारण त्यांच्या डिक्शनरीत आदरार्थी फक्त ‘तो’च होता कारण सर्जन फक्त ‘तो’च असतात. ती ‘तो’ नसता तर वॉर्डात इतर सगळ्या ‘तो’च्या बरोबरीने दिवसरात्र कशी राबली असती कारण सर्जन फक्त ‘तो’च असतात. ती ‘तो’ नसता तर वॉर्डात इतर सगळ्या ‘तो’च्या बरोबरीने दिवसरात्र कशी राबली असती सर्जरी रेसिडेंटच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली अंगमेहनतीची कामे कशी केली असती\nती असलेला ‘तो’ आठवडय़ातून एकशेवीस तास काम करायचा.\nमासिक पाळी आल्यावर पोटरीत स्फोट होत असतानाही, तो ‘तो’ होता म्हणून तासन्तास उभा राहायचा.\nबोलताना सगळे ‘तो’च्या चेहऱ्याकडेच पाहायचे फक्त\nतो ‘तो’ नसता तर\n‘तो’शिवाय तिचं ते खडतर ट्रेनिंग इतक्या ‘डिग्निफाइड’ पद्धतीने पूर्ण झालं नसतं कदाचित पण ज्या समाजमान्य परंपरागत ‘तो’च्या व्याख्येचा आपण तिटकारा केला, त्याच ‘तो’च्या व्याख्येत आपण स्वत:ला केवळ व्यावसायिक प्रतिमेसाठी अडकवून घेतलं हे एका क्षणी कळल्यावर तिला खूप हताश वाटलं. या प्रतिमेतून आपली सुटका नाहीच का पण ज्या समाजमान्य परंपरागत ‘तो’च्या व्याख्येचा आपण तिटकारा केला, त्याच ‘तो’च्या व्याख्येत आपण स्वत:ला केवळ व्यावसायिक प्रतिमेसाठी अडकवून घेतलं हे एका क्षणी कळल्यावर तिला खूप हताश वाटलं. या प्रतिमेतून आपली सुटका नाहीच का ती विचार करत राहिली.\nआपले कार्यक्षेत्र पुरुषी वर्चस्व असणारं असलं तरी आपल्या स्त्रीत्वाचा कोंडमारा होऊ द्यायचा नाही असं तिनं ठरवलंय. तिच्या सुदैवाने जगभरातील पुरुषप्रधान कार्यक्षेत्रे या स्थित्यंतरातून जात आहेत. स्वत:ची ओळख आणि कार्यशैली निर्माण करणाऱ्या अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांतील स्त्रिया लिहित्या आणि बोलत्या झाल्या आहेत. त्याचे पडसाद साऱ्याच माध्यमांतून उमटत आहेत. सिनेमा हे तिच्या काळजाला भिडणारं माध्यम. अखेर एका सिनेमामुळेच एखाद्या उत्प्रेरकाप्रमाणे तिच्या मनातल्या परस्परविरोधाला दिशा मिळते. स्टीव्हन स्पीलबर्गचा ‘द पोस्ट’ हा सिनेमा \nसमोरच्या ���डद्यावरती बोर्डरूमचा सीन सुरू आहे. अख्ख्या रूममध्ये त्या व्यवसायातले जाणकार आणि प्रतिष्ठित असे अनेक पुरुष आणि ‘मेरिल स्ट्रीप’ नवऱ्याच्या आत्महत्येनंतर अचानक वडिलोपार्जित ‘वॉशिंग्टन पोस्ट’ची जबाबदारी तिच्यावर पडली होती, जी तिने वर्षांनुवर्षे उत्तम सांभाळूनही केवळ ती ‘ती’ असल्यामुळे तिला कुणीही गांभीर्याने घेत नाहीये. तिने कुणाचं बेअिरग घेतलंय नवऱ्याच्या आत्महत्येनंतर अचानक वडिलोपार्जित ‘वॉशिंग्टन पोस्ट’ची जबाबदारी तिच्यावर पडली होती, जी तिने वर्षांनुवर्षे उत्तम सांभाळूनही केवळ ती ‘ती’ असल्यामुळे तिला कुणीही गांभीर्याने घेत नाहीये. तिने कुणाचं बेअिरग घेतलंय तिच्या नवऱ्याचं त्याच्यासारखा होण्याचा, त्याच्या तत्त्वांना/पेपरला जपण्याचा तिचा निकराचा प्रयत्न सुरू आहेच. तिचा पेपर तिने कसा चालवावा याबद्दल रूममधले सगळे जोरदार ेंल्ल२स्र्’ंल्ल्रल्लॠ करतायत. न मागितलेले सल्ले देतायेत. ती क्षणभर बावचळते. तिची सगळी असुरक्षितता एका क्षणी तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसते. आता ती काय करेल पण पुढच्याच क्षणी या साऱ्या पुरुषी वर्तनाला प्रतिसाद म्हणून ती मधाळ हसून ‘थँक्यू फॉर युवर सजेशन्स’ म्हणून सगळ्यांची बोळवण करते आणि स्वत:च्या निर्णयावर ठाम राहते, कुठलंही दडपण न घेता पण पुढच्याच क्षणी या साऱ्या पुरुषी वर्तनाला प्रतिसाद म्हणून ती मधाळ हसून ‘थँक्यू फॉर युवर सजेशन्स’ म्हणून सगळ्यांची बोळवण करते आणि स्वत:च्या निर्णयावर ठाम राहते, कुठलंही दडपण न घेता अचानकपणे सिनेमा पाहणाऱ्या तिलाही जाणवतं की, तिला वाटते तितकी व्यावसायिक आयुष्यात ‘तो’ असण्याची गरज नाहीचए अचानकपणे सिनेमा पाहणाऱ्या तिलाही जाणवतं की, तिला वाटते तितकी व्यावसायिक आयुष्यात ‘तो’ असण्याची गरज नाहीचए स्वत:शीच अवसानघातकीपणा करण्याची तिला तल्लफ येते आणि ‘जस्ट बी युवरसेल्फ’ असं सांगून मधाळ हसण्याचा प्रयत्न करत तीसुद्धा, स्वत:मधल्या ‘तो’ला प्रथमपुरुषी अवसानातून तृतीयपुरुषी सर्वनामात ढकलून देते\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nटीम इंडियाच्या माजी खेळाडूवर शेजाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप, लहान मुलालाही धक्काबुक्की\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/04/26/woman-splashes-35k-real-life-barbie/", "date_download": "2019-12-15T13:10:57Z", "digest": "sha1:7RONXXRY3EQXCOR5EZNQV24PISUG2LSP", "length": 8168, "nlines": 52, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बार्बी डॉलसारखे दिसण्यासाठी खर्च केले तब्बल २२ लाख - Majha Paper", "raw_content": "\n 91 वर्षांचे आजोबा दररोज धावतात 5 किलोमीटर\nचीनमध्ये गाढवांना प्रचंड मागणी\nटॉयलेट पेपर खाण्याचा आजार जडला आहे या मुलाला\nह्या मंदिरामध्ये महिलांप्रमाणे पुरुषांना देखील ड्रेस कोड \nनैराश्य टाळण्यासाठी आहारामध्ये या पदार्थांचा समावेश आवश्यक\nकोरफडीच्या फायद्यानंतर आता जाणून घ्या होणारे नुकसान\nसमोसे विकणाऱ्याचा मुलगा चमकला आयआयटी जेईई परीक्षेत\nसंविधानाची शपथ घेत विवाहबद्ध झाले हे जोडपे\nसोशल मीडियावर व्हायरल होत आहे ‘पेताड’ उंट\nबार्बी डॉलसारखे दिसण्यासाठी खर्च केले तब्बल २२ लाख\nलॉस एंजल्स – ह्युमन बार्बी डॉलसारखे दिसण्यासाठी येथील ३० वर्षीय ओफेलिया व्हॅनिटी (Ophelia Vanity) हिने सर्जरीवर सुमारे २२ लाख रुपये खर्च केले आहेत. त्याचबरोबर बॉडी अधिक परफेक्ट व्हावी यासाठी तिला आणखी काही सर्जरी करण्याची इच्छा आहे.\nयाबाबत माहिती देताना ओफेलियाने सांगितले की, तिचे बार्बीसारखे दिसायचे हेच स्वप्न होते. तिने सांगितले की, मी जेव्हा लहान होते, त्यावेळी मला ख्रिसमस किंवा बर्थ-डे ला दरवर्षी डॉल मिळायच्या. त्या डॉल्सबरोबर खेळायला मला फार आव���ायचे. त्या डॉल्सबरोबरचा तिची हळू हळू जवळीक निर्माण होऊ लागली. ही जवळीक एवढी जास्त होती की, तीही काहीसी डॉलसारखी दिसू लागली आणि तिची तशी इच्छाही वाढायला लागली.\nडॉलसारखे दिसण्यासाठी आधी ओफेलियाने मेकअप सुरू केले. तसेच कपडेही ती परिधान करू लागली. वाढत्या वयाबरोबर तिच्यात अनेक बदलही झाले आणि ती बार्बीसारखी दिसू लागली. तिने सर्वात आधी २००९मध्ये चेहऱ्यावर ‘Botox’ इंजेक्शन घेतले. तसे पाहता त्यावेळी ती काही नर्व्हस होती. त्यानंतर तिने हा प्रकार सुरू ठेवला. जवळपास चार वर्षात तिने ओठ, डोळे, नाक आणि चेहऱ्यावर अनेक इंजेक्शन घेतले आणि सर्जरी करून घेतल्या.\nतिने सांगितले की, माझे डोळे नैसर्गिकच मोठे आहेत. पण मला ते अधिक सुंदर बनवायचे आहेत. ओफेलियाने सांगितले की, बॉडी ट्रान्सफॉर्मेशनवर आतापर्यंत तिने सुमारे 22 लाख रुपये (३५००० हजार डॉलर) खर्च केले आहेत. एवढेच नाही तर तिला ब्रेस्ट आणि बम इम्प्लांटही करायचे आहेत. त्यासाठी ती पैसे साठवत आहे. एका चांगल्या डॉक्टरच्याही ती शोधात आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/viththal-rukmini", "date_download": "2019-12-15T13:12:57Z", "digest": "sha1:VRB2R2FZYPCZ4YCN6BTJLGV3FLX6BTOZ", "length": 6215, "nlines": 101, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Viththal Rukmini Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nअमेरिकेहून आलेल्या सूनेची झोपेतच हत्या, डोक्यात फ्लॉवर पॉटने आठ वेळा वार\nपंढरपुरात कार्तिकी एकादशीचा उत्साह, विजेच्या कडकडाटासह पावसाची दमदार हजेरी\nकार्तिकी एकादशी : महापूजा संपन्न, कोल्हापूरचं दाम्पत्य मानाचे वारकरी\nरवींद्र लव्हेकर, टीव्ही 9 मराठी, पंढरपूर : कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणीची शासकीय महापूजा महसूलमंत्र्याच्या हस्ते संपन्न झाली असून, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी मेंगाणे दाम्पत्य मानाचे\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nअमेरिकेहून आलेल्या सूनेची झोपेतच हत्या, डोक्यात फ्लॉवर पॉटने आठ वेळा वार\nपंडित नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक\nसत्तेसाठी किती लाचारी करायची हे शिवसेनेने ठरवावं, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nअमेरिकेहून आलेल्या सूनेची झोपेतच हत्या, डोक्यात फ्लॉवर पॉटने आठ वेळा वार\nपंडित नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक\nदूधाचे दर 2 रुपयांनी वाढणार, सोमवारपासून नवी दरवाढ लागू\nदरोडे जोग यांच्याविरोधात गुन्हा, डीएसकेंनंतर पुण्यात आणखी एका बड्या बिल्डरभोवती कारवाईचा फास\nखडसेंच्या अडचणी वाढण्याची चिन्हं, भोसरी जमीन खरेदी प्रकरणाने पुन्हा मान वर काढली\nभाजप आमदार मुक्ता टिळकांच्या मुलाचे मोदी सरकारला प्रश्न\nहातात हात, चेहऱ्यावर हास्य, उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचं स्वागत\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2019-12-15T13:35:44Z", "digest": "sha1:AGZDQXRJAMXCPVF26HBIJWHZ6VLFZGAA", "length": 3486, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गुंडाळी सदिश क्षेत्र - विकिपीडिया", "raw_content": "\nसदिश कलनात गुंडाळी सदिश क्षेत्र हे असे सदिश क्षेत्र v असते की त्याचे अपसरण त्या क्षेत्राच्या प्रत्येक बिंदूवर शून्य असते:\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:०१ वाजता केला गेला.\nयेथ���ल मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://nandednewslive.blogspot.com/2014/02/blog-post_8357.html", "date_download": "2019-12-15T12:23:20Z", "digest": "sha1:KAABPP5W4FU5PXJ45LZK5MJMZSRYQMJS", "length": 13290, "nlines": 139, "source_domain": "nandednewslive.blogspot.com", "title": "nandednewslive: महिला परिषदेचे आयोजन", "raw_content": "NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **\nबुधवार, 12 फ़रवरी 2014\nहिमायतनगर येथे बौद्धधम्म महिला परिषदेचे आयोजन\nहिमायतनगर(वार्ताहर)शहरातील नालंदा बुद्ध विहार येथे दि.बुद्धीष्ट ऑफ इंडिया(संस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर) अखिल भारतीय भिक्कू संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई यशवंतराव आंबेडकर \" बौद्धधम्म महिला परिषदेचे दि.१६ रोजी आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास समाज बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका शाखा हिमायतनगरच्या वतीने करण्यात आले आहे.\nदि.१६ फेब्रुवारी २०१४ रोजी सकाळी ९.३० वाजता येथील पोलिस निरीक्षक सुरेंद्र सोनवणे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण होईल. सदर बौद्धधम्म महिला परिषदेसाठी बुध्द निस्रन पंचशील - भिक्खू सरिपुत हिमायतनगर, आयु प्रा.भदन्त हर्षबोधी औरंगाबाद, भदन्त बी.अश्वजित्य आर्णी, भिक्खू सत्यधम्म पुसद, भिक्षुणी बोद्धिशिल नागपूर, भिक्खू सरिपुत हिमायतनगर, आदी भिक्खू गण धम्म देसना देणार आहेत. या धम्म परिषदेत प्रा.सुजाता पोपलवार, प्रा.लक्ष्मणराव डोंगरे, प्रा.शिवाजी भदरगे, आदीची धम्म विषयक व्याख्याने आयो���ित करण्यात आले आहे. या धम्म परिषदेला धम्म प्रेमी बौद्ध उपासिका - उपासकांनी हजारोच्या संखेने उपस्थित राहून या धम्म परिषदेचा लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष पुंडलिक कदम, प्रताप लोकडे, मधुकर वाडेकर, राहुल लोने, सुरेश वाघमारे, संजय सोनसळे, सुरेश गडपाले, अशोक पाटील, नामदेव भरणे, छाया उमरे, केवलाबाई कांबळे, पुष्पाबाई भरणे, प्रवेश दवणे, आदींनी केले आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nट्रेनयात्रा में मिले तृतीय पंथीयों के पोस्ट- पेमेंट-बैंक खातें निकालकर मुख्यधारा में लाया\nसर्वपक्षीत कृती समितियों सहित ट्रेन स्टेशन पर पत्रकारों ने किया धरणा आंदोलन\nमहाप्रबंधक माल्या को सर्वपक्षीय कृती समिति, पत्रकार संघटन, जेष्ठ नागरिक ने दिया ज्ञापन\nहिमायतनगर रेलवे स्टेशन का उच्च स्तरीय प्��ेटफार्म खराब गुणवत्ता का है\nआंध्रप्रदेश के पूर्वचीफ़ जस्टिस चंद्रयाद्वरा पत्रकार नईम खान का नँशनल अवार्ड\nमहाराणा प्रताप के वंशजों का डेरा हिमायतनगर (वाढोणा) शहर में\nKaar Nadit Kosalali कार नदीत.. तिघांचा मृत्यू\nTaranche Jhopale तारांच्या झोपाळ्याकडे साफ दुर्लक्ष\nनांदेड ते तिरुपती विशेष गाडीच्या फेऱ्यांत वाढ\nJad Wahnane Pul Dhokyat लोडींग ट्रकमुळे हादगावच्या मुख्य रोडवरिल पुलला धोका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/gaatha-shastranchi-news/beyond-visual-range-missile-1785862/", "date_download": "2019-12-15T13:27:24Z", "digest": "sha1:LMIVY7ZMDFP3PZLPKZALZ47LQYGNHY2N", "length": 15815, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "हवेतून हवेत मारा करणारे साइडवाइंडर क्षेपणास्त्र | Beyond visual range missile | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nहवेतून हवेत मारा करणारे साइडवाइंडर क्षेपणास्त्र\nहवेतून हवेत मारा करणारे साइडवाइंडर क्षेपणास्त्र\nलढाऊ विमानांच्या हवेतील लढती दृश्यमानतेच्या सीमेच्या पलीकडील म्हणजे बियाँड व्हिज्युअल रेंज\nआधुनिक लढाऊ विमानांच्या विकासामुळे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील लढाऊ विमानांच्या हवेतील लढती किंवा डॉगफाइट्स मागे पडल्या आहेत. त्यावेळी मशिनगन आणि कॅनन ही लढाऊ विमानांवरील मुख्य शस्त्रे होती आणि त्यांचा पल्ला मर्यादित असल्याने विमान शत्रूच्या विमानाच्या जवळ घेऊन जाणे भाग असे. मात्र पुढे हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे विकसित झाल्यानंतर या जुन्या पद्धतीच्या विमानांच्या डॉगफाइट्स मागे पडल्या. आता लढाऊ विमानांच्या हवेतील लढती दृश्यमानतेच्या सीमेच्या पलीकडील म्हणजे बियाँड व्हिज्युअल रेंज (बीव्हीआर) बनल्या आहेत.\nअमेरिकेचे एआयएम-९ साइडवाइंडर हे बरेच जुने, मोठय़ा प्रमाणावर प्रसार झालेले हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. अमेरिकेच्या नौदलाने त्यांच्या विमानांसाठी १९५०च्या दशकात हे क्षेपणास्त्र विकसित केले. नंतर ते अमेरिकी हवाई दलानेही स्वीकारले. साइडवाइंडर क्षेपणास्त्र १९५६ साली अमेरिकी सेनादलांत सामील झाले आणि आजतागायत त्याच्या विविध सुधारित आवृत्ती कार्यरत आहेत. सुरुवातीला हे क्षेपणास्त्र फारसे प्रभावी नव्हते. मात्र नंतर त्या��� अनेक सुधारणा करण्यात आल्या. सध्या ते २७ देशांच्या सेनादलांत कार्यरत असून आजवर विविध युद्धे आणि संघर्षांत साइडवाइंडरनी एकूण २७० विमाने पाडली आहेत.\nसाइडवाइंडर हे नाव वाळवंटातील एका विषारी सापाच्या नावावरून घेतले आहे. हा साप त्याच्या बाजूच्या दिशेने वळत प्रवास करतो. त्यामुळे त्याला साइडवाइंडर म्हणतात. साइडवाइंडर क्षेपणास्त्र ध्वनीच्या अडीचपट वेगाने प्रवास करत ३५ किमी अंतरावरील लक्ष्याचा वेध घेऊ शकते. त्याचे वजन साधारण ८५ किलो असून त्यावर ब्लास्ट फ्रॅगमेंटेशन प्रकारची स्फोटके बसवली आहेत. त्याला विमान किंवा हेलिकॉप्टरवरून डागता येते आणि ते शत्रूची विमाने किंवा हेलिकॉप्टर पाडू शकते.\nजमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या प्रसाराला सोव्हिएत युनियनच्या स्कड क्षेपणास्त्राने जसा हातभार लावला तशीच भूमिका साइडवाइंडरने हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या प्रसारात निभावली. चीन आणि तैवान यांच्यात १९५८ साली संघर्ष उसळला होता. त्यात तैवानकडे अमेरिकी एफ-८६ सेबर आणि चीनकडे सोव्हिएत मिग-१७ विमाने होती. त्या संघर्षांत एकदा तैवानी सेबरने चीनच्या मिगवर अमेरिकेने पुरवलेले साइडवाइंडर क्षेपणास्त्र डागले. मात्र क्षेपणास्त्राचा स्फोट न होता ते मिगवर तसेच रुतून राहिले. त्यासह मिग तळावर व्यवस्थित परतले. चीनच्या ताब्यातील साइडवाइंडर सोव्हिएत युनियनने हस्तगत केले आणि त्याची नक्कल करून (रिव्हर्स इंजिनीअरिंग) व्हिम्पेल के-१३ नावाचे क्षेपणास्त्र तयार केले. त्याला नाटो संघटनेने एए-२ अटॉल असे नाव दिले. त्यावरून सोव्हिएत युनियनने पुढील हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे विकसित केली.\nसाइडवाइंडरवरून जर्मनीने आयरिस-टी, ब्रिटनने फायरस्ट्रीक, फ्रान्सने मॅजिक, इस्रायलने पायथॉन, ब्राझिलने पिरान्हा ही क्षेपणास्त्रे विकसित केली. अमेरिकेने त्यापुढील एआयएम-७ स्पॅरो हे क्षेपणास्त्र तयार केले. ते हवेतून हवेत ७० किमीपर्यंत मारा करू शकते. अमेरिकेने १९७०च्या दशकात एआयएम-५४ फिनिक्स हे हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र तयार केले. त्याचा पल्ला १९० किमी आहे. अमेरिकेचे एआयएम-१२० अ‍ॅमराम (अ‍ॅडव्हान्स्ड मिडियम रेंज एअर टू एअर मिसाइल) हे हवेतून हवेत मारा करणारे अत्याधुनिक क्षेपणास्त्र आहे. ते ध्वनीच्या चौपट वेगाने १८० किमीपर्यंत मारा करू शकते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nनागरिकत्व दुरूस्ती कायदा: दिल्लीही पेटली; तीन बस जाळल्या\n'तान्हाजी'च्या प्रमोशनासाठी कपिल शर्माने अजयकडून घेतले पैसे\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kutumbkatta-news/article-about-two-days-travel-1746048/", "date_download": "2019-12-15T13:03:19Z", "digest": "sha1:MHY5QZQII5MQ7EO7WFDBRI53RCYEAIPP", "length": 10427, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article about two days travel | दोन दिवस भटकंतीचे : देवरुख | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nदोन दिवस भटकंतीचे : देवरुख\nदोन दिवस भटकंतीचे : देवरुख\nदेवरुखवरून २० कि.मी.वर असलेल्या मार्लेश्वरला जावे. कोसळणारा धबधबा पावसाळ्यात रौद्र दिसतो.\nसह्य़ाद्रीच्या कुशीत वसलेले रत्नागिरी जिल्ह्य़ातील देखणे गाव देवरुख येथून जवळच टिकलेश्वरला जावे. तेथील सुंदर शिवालय पाहावे. प्रदक्षिणा पाण्याची टाकी दिसतात. पूर्वेला सह्य़ाद्रीची रांग राकट दिसते. सगळा चांदोली अभयारण्याचा हा प्रदेश. परत देवरुखला यावे. तिथून मस्त ट्रेक आहे. बेलारीमाचीमार्गे मैमतगडला जावे. पायथ्यापासून दीड तास लागतो. हा सह्य़ाद्रीच्या कुशीत वसलेला, सुंदर प्रवेशद्वार आणि पूर्ण तटबंदी शाबूत असलेला गड आहे. माथ्यावर काही तोफा, पाण्याचे टाके, नंदी, शिवपिंड तसेच काही मूर्ती ठेवल्या आहेत. इथून चांदोलीचा परिसर सुंदर दिसतो.\nदेवरुखवरून २० कि.मी.वर असलेल्या मार्लेश्वरला जावे. कोसळणारा धबधबा पावसाळ्यात रौद्र दिसतो. पायथ्याच्या मारळ गावापाशी वाहन ठेवून पायऱ्यांनी चढून जावे लागते. माथ्यावर गुहेत शिवपिंडी आहे. मंदिराच्याच बाजूला धबधबा कोसळताना दिसतो. सगळाच परिसर रमणीय आहे. तिथून परत देवरुखला यावे आणि ३० कि.मी.वरील माचाळला जावे. हे सुंदर डोंगरावर असलेले ठिकाण आहे. इथे वाहन खाली ठेवून कच्च्या रस्त्याने चालत जावे लागते. वर गेल्यावर जमिनीलगत पाण्याची मोठी टाकी आहेत. निवळशंख पाणी फारच सुंदर. इथेच मुचकुंद ऋषी गुहा आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तान्हाजी'च्या प्रमोशनासाठी कपिल शर्माने अजयकडून घेतले पैसे\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/panipat-another-one-poster-launch/", "date_download": "2019-12-15T12:48:50Z", "digest": "sha1:P5RJKYHNA7XN6YNV2K2T3OZNDRTH5ROB", "length": 6250, "nlines": 113, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "पानिपतची लढाई लवकरच.. आणखी एक पोस्टर लॉन्च", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठी�� कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nपानिपतची लढाई लवकरच.. आणखी एक पोस्टर लॉन्च\nगेले काही दिवस सगळीकडे ‘पानिपत’ची चर्चा सुरू आहे. आशुतोष गोवारीकर यांच्या दिग्दर्शनामुळे या चित्रपटाला विशेष महत्त्व आलंय. पानिपतमधील विविध भूमिकांचे पोस्टर्स आणि ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर झळकणार अशी चर्चा होत आहे. यातच पानिपतचे आणखी एक पोस्टर आज लॉन्च झाले आहे.\nदिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी आज पानिपतचे आणखी एक पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये मोठी तलवार दिसतीय. त्यावर मराठा व अब्दालीच्या सैन्यांची लढाई सुरू आहे. तर एका बाजूला सदाशिवरावभाऊ पेशवे (अर्जून कपूर) तर दुसऱ्या बाजूला अहमद शाह अब्दाली (संजय दत्त) दिसतोय. या फोटोला ‘सदाशिवराभाऊ व्हर्सेस अहमद शाह अब्दाली : 6 डिसेंबरला एका मोठ्या लढाईचे साक्षीदार व्हा’ असे कॅप्शन दिले आहे.\nअ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालचे व्हिडीओ टिक टॉकवर…\nबघा रणवीर सिंग काय म्हणाला…\nअ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालचे व्हिडीओ टिक टॉकवर…\nबघा रणवीर सिंग काय म्हणाला…\nकपिल शर्माचं पितळ पडलं उघडं \n‘या’ अभिनेत्रीमुळे ‘दबंग ३’ साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nआईच्या भावविश्वाचा शोध घेणारी मालिका ‘आई कुठे काय करते’…\nराजीनामे मंजूर झाले तरी होणार नाही पोटनिवडणूक\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nअ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालचे व्हिडीओ टिक टॉकवर…\nबघा रणवीर सिंग काय म्हणाला…\nकपिल शर्माचं पितळ पडलं उघडं \n‘या’ अभिनेत्रीमुळे ‘दबंग ३’ साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nअभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांची कन्या पायल डिकी…\nकतरिनानं दिलेली ‘ही’ वस्तू आजही…\nमारुती कारखान्यास गतवैभव प्राप्त करून देऊ…\nखडसेंबाबत प्रश्न विचारताच फडणवीसांनी जोडले हात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.freenmk.com/2019/07/mpsc-mains-exam-answer-key-2019.html", "date_download": "2019-12-15T14:11:28Z", "digest": "sha1:E4TM2EAVJQO6KVE4767ETXQW25QVR4QE", "length": 4420, "nlines": 106, "source_domain": "www.freenmk.com", "title": "MPSC Mains Answer Key 2019 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा मुख्य परीक्षा उत्तरतालिका प्रसिध्द", "raw_content": "\nHomenmk answer keyMPSC Mains Answer Key 2019 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा मुख्य परीक्षा उत्तरताल��का प्रसिध्द\nMPSC Mains Answer Key 2019 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा मुख्य परीक्षा उत्तरतालिका प्रसिध्द\n➤ विभागाचे नाव - महाराष्ट्र लोकसेवा आयोग\n➤ परीक्षेचे नाव - राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019\n➤ जाहिरात क्रमांक - 07/2019\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत [MPSC] दिनांक 13, 14 व 15 जुलै या कालावधीत घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका आयोगामार्फत प्रसिध्द करण्यात आली असून उत्तरतालिका डाऊनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा.\nएकूण जागा - 431\nसामान्य अध्ययन - I\nसामान्य अध्ययन - II\nसामान्य अध्ययन - III\nसामान्य अध्ययन - IV\nजाहिरात [PDF] डाउनलोड करा\nनवनवीन जाहिरातींसाठी तसेच विविध Updates साठी वेळोवेळी www.freenmk.com या Website ला भेट द्या.\nहि माहिती तुम्हाला कशी वाटली\nसर्व नवीन जाहिराती New\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/rokhthok-by-sanjay-raut-on-politics-is-a-dangerous-game/", "date_download": "2019-12-15T12:40:44Z", "digest": "sha1:3674HXIJU4L35364U7QTNEYH4VR4G5BK", "length": 22773, "nlines": 155, "source_domain": "www.saamana.com", "title": "रोखठोक : राजकारण खतरनाक तितकेच बेभरवशाचे! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nउरण- कंटेनर यार्डच्या मालकांनी रस्ता केला गिळंकृत\nथिबा राजवाडा संगीत महोत्सव २४ ते २५ जानेवारी दरम्यान रंगणार\nसलग सुट्ट्यांमुळे शिर्डी गर्दीने फुलली\nकराडला रणजी सामना घेण्यासाठी प्रयत्नशील – रियाज बागवान\nनागरिकता सुधारणा कायद्याविरोधात जामियातील विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; तीन बस जाळल्या\nआता 24 तास बँकेत ‘ही’ सुविधा असेल उपलब्ध, RBI ने नियमात…\nनागरिकता सुधारणा कायद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया… वाचा सविस्तर\nभाजप खासदाराच्या कारवर बॉम्ब हल्ला\nमहिना 2 लाख पगार असलेल्या मॅनेजरची आर्थिक तंगीतून आत्महत्या; पत्नी व…\nहिंदुस्थानी चवीचा चहा विकून अमेरिकेत करोडपती बनली महिला\n‘या’ चहाच्या किमतीत मुंबईत घ्याल दोन घरं\nनव्या मिस वर्ल्डचे आहे हिंदुस्थानशी कनेक्शन, वाचा कसे ते\n माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांचा हल्लाबोल\nबँकेत नोकरी मिळताच उडवले 62 लाख, खरेदी केली लग्जरी कार\n#INDvWI LIVE – टीम इंडियाचे विंडीजपुढे 289 धावांचे आव्हान\nक्रिकेट इतिहासात कोणालाही न जमलेला विश्वविक्रम पाकिस्तानच्या खेळा��ूने केला\nकराडला रणजी सामना घेण्यासाठी प्रयत्नशील – रियाज बागवान\nमाजी क्रिकेटपटूवर दारु पिऊन मारहाण केल्याचा गुन्हा दाखल\nचेन्नईत हिंदुस्थान आज पहिल्या वनडेमध्ये विंडीजला भिडणार\nरोखठोक – सरकार नागपुरात; काळजी नसावी, पाच वर्षे टिकेल\nसामना अग्रलेख – ठकसेनांशी लढाई, जीएसटीचा परतावा द्या\nठसा – रवींद्र रसाळ\nवेब न्यूज – टिकटॉकवर खटला दाखल\n…जेव्हा रणबीर आलियासमोरच आपला शर्ट काढतो\nज्येष्ठ अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचे निधन\nपाहा समीरा रेड्डीच्या चिमुकलीचे सुपर क्यूट फोटो\nसलमान खानचे कौतुकास्पद पाऊल, सेटवर थुंकण्यास मनाईचे फर्मान\nPhoto – काय सांगता, रडण्याचेही आहेत मोठे फायदे…\nव्यायाम करताना चुकूनही ‘या’ गोष्टी विसरू नका, वाचा सविस्तर…\nभटकेगिरी – ‘हवेल्यां’चे सौंदर्य\nPhoto – रात्री आंबट पदार्थ खाण्यापूर्वी ‘हे’ वाचा\n No Problem, वाचा कांद्याशिवाय कसा कराल चमचमीत स्वयंपाक\nरोखठोक – सरकार नागपुरात; काळजी नसावी, पाच वर्षे टिकेल\nअंतर्गत सुरक्षेची आव्हाने आणि वास्तव\nनागरी सहकारी बँका अस्तित्वाचा प्रश्न… खास न्याय\nरोखठोक : राजकारण खतरनाक तितकेच बेभरवशाचे\nदक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत राजकारणात उतरले. त्यांनी पाण्यावरचे तरंग पाहिले, पण तळ गाठणे कठीण आहे हे त्यांना समजले. ‘Politics is Dangerous’ असे ते म्हणाले. मोदी राममंदिर बांधत नाहीत व राहुल गांधी अचानक पितांबर नेसून महाकाल मंदिरात फेऱ्या मारू लागले\n‘‘Politics is Dangerous” असे श्री. रजनीकांत यांनी म्हटले आहे. राजकारण हे खतरनाक आहे. वाटते तितके सोपे नाही, असे दक्षिणेतील हा सुपरस्टार सांगतो. रजनीकांत यांनी सिनेमाच्या पडद्यावर अनेक ‘स्टंट’ केले, पण प्रत्यक्षात असे स्टंट चालत नाहीत हे त्यांनी सध्याचे पंतप्रधान मोदी यांच्याकडून शिकायला हवे होते. तरीही रजनीकांतपासून कमल हसनपर्यंत अनेक नेते राजकारणात येत आहेत. आपल्या आधीच्या राज्यकर्त्यांनी काहीच केले नाही. त्यांनी केलेला खड्डा भरून काढण्यासाठी आपण राजकारणात येत आहोत असे प्रत्येकजण सांगतो तेव्हा आश्चर्य वाटते. गरिबीचे उच्चाटन करणे, रोजगार निर्माण करणे, तरुणांना संधी देणे, शेतकऱ्यांसाठी काम करणे हेच आपले प्राधान्य असल्याचे रजनीकांत यांनी एका मुलाखतीत सांगितले. यात नवे असे काय आहे कमल हसन यांनी तामीळनाडूत एक स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन के���ा व जे रजनीकांत यांनी सांगितले ते सर्व कमल हसन यांनाही करायचे आहे. राजकारण उत्तम केल्याशिवाय जनतेचे प्रश्न सुटत नाहीत, तरीही राजकारण धोकादायक असे रजनीकांत यांना वाटते.\nरजनीकांत हे मोठे अभिनेते आहेत. त्यांचे नाते महाराष्ट्राशी आहे. मूळचे ते शिवाजी गायकवाड; पण हे शिवाजीराव तामीळनाडूचे प्रश्न घेऊन राजकारणात उतरले. जन्मले महाराष्ट्रात, पण कर्मभूमी तामीळनाडू. ती कर्मभूमी हीच जन्मभूमी मानून रजनीकांत हे तेथील भूमिपुत्रांच्या लढ्यासाठी उभे आहेत. दक्षिणेत रजनीकांत, कमल हसन, द्रमुकचे स्टॅलिन, आंध्रचे जगन रेड्डी व चंद्राबाबू, कर्नाटकात कुमारस्वामी हे प्रादेशिक पक्ष उद्याच्या राष्ट्रीय राजकारणाची दिशा बदलतील. उत्तरेत अखिलेश यादव व मायावती यांचे एकत्र येणे पंतप्रधान होण्यापासून मोदींना रोखू शकते व महाराष्ट्रात शिवसेनेची साथ नसेल तर उद्याच्या संसदेत भाजप विरोधी बाकांवर बसलेला दिसेल हे चित्र आहे. तिकडे प. बंगालात ममता व ओरिसात नवीन पटनायक आहेतच. 2019 ला भारतीय जनता पक्ष हा लोकसभेतील मोठा पक्ष राहील; पण 2014 प्रमाणे ‘बहुमत’वाला पक्ष नसेल व ज्या काँगेसला विरोधी पक्षनेतेपदही मिळू दिले नाही तो काँग्रेस पक्ष लोकसभेत निदान विरोधी पक्षपद तरी मिळवू शकेल हे आजचे चित्र आहे. राजकारण खतरनाक तितकेच बेभरवशाचे आहे असे रजनीकांत म्हणतात, पण त्यांनी राजकारणावरचे फक्त तरंग आणि बुडबुडेच पाहिले. राजकारणाचे पाणी खोल असते आणि त्याच्या तळाशी जे चालते ते पृष्ठभागावर कधीच येत नाही.\nराजकारण किती बेभरवशाचे आणि खतरनाक असते ते महाराष्ट्रात रोज दिसते. शिवसेनेतून श्री. नारायण राणे आधी काँग्रेसमध्ये व आता भाजपात गेले. भाजपने त्यांना राज्यसभेवर घेतले, पण राणे हे भाजपवरही नाराज आहेत व भाजपात राहणार नाहीत असे सर्वत्र प्रसिद्ध झाले. या बातम्या खोट्या ठरू नयेत याची काळजी शरद पवारांनी घेतली व ते राणे यांच्या कणकवली येथील घरी जेवायला गेले. श्री. पवार यांनी नेहमीप्रमाणे बाहेर येऊन सांगितले, ‘‘आमच्यात राजकीय चर्चा झालीच नाही.’’ हे राजकारणात सर्रास चालते. सोयीचे राजकारण आता सगळेच करतात. महाराष्ट्रात ‘युती’ व्हावी असे भारतीय जनता पक्षाला आज मनापासून वाटते. युती झाली नाही तर हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होईल, पण 2014 साली युती तोडली तेव्हा हिंदुत्वाचा विचार कुणा��्या डोक्यात आला नाही.\nतेलंगणातील एका प्रचारसभेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोरदार भाषण केले. ‘‘निजामास पळवून लावले, तसे हैदराबादेतून ओवेसीला पळवून लावू,’’ असे त्यांनी सांगितले. यावर ओवेसी यांनी भगव्या कपड्यांतील योगींची यथेच्छ टवाळी केली व शेवटी म्हणाले, ‘‘ही माझी पितृभूमी आहे. वडिलांची भूमी आहे’’ येथे पुन्हा तोच प्रश्न उपस्थित झाला. ही माझी मातृभूमी आहे असे ओवेसी का म्हणाले नाहीत’’ येथे पुन्हा तोच प्रश्न उपस्थित झाला. ही माझी मातृभूमी आहे असे ओवेसी का म्हणाले नाहीत मुसलमान या भूमीला मातृभूमी मानत नाहीत. त्यामुळे ‘वंदे मातरम्’ला त्यांचा विरोध आहे आणि बेसावध क्षणीदेखील ते हिंदुस्थानचा उल्लेख ‘मातृभूमी’ असा करीत नाहीत, इतके ते याबाबत सतर्क असतात. ओवेसी यांनी ‘पितृभूमी’ हा शब्द वापरून मुसलमानांना पुन्हा बिथरवले आहे. राजकारण धोकादायक आहे ते असे\nराजकारण हे धोकादायक, बेभरवशाचे हे आता राहुल गांधी यांच्या बाबतीतही खरे ठरले. मध्य प्रदेश निवडणूक प्रचारात राहुल गांधी हे उज्जैनच्या महाकाल मंदिरात गेले. पितांबर, जानवे, कपाळास गंध, चंदन लावून अभिषेक केला व जणू विश्व हिंदू परिषदेचे नेतेच असल्याच्या रूपात त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. राहुल गांधी यांचे पूर्वज हे कसे मुसलमान होते अशा अफवा सोशल मीडियावर पसरवणाऱ्यांना हे सर्व पाहताना धक्काच बसला आहे. भाजपने सत्तेसाठी जेथे हिंदुत्व सोडले त्या वळणावर राहुल गांधी पितांबर नेसून व कपाळास चंदन लावून उभे आहेत. अध्योध्येत राममंदिरही बांधू असे एकदा राहुल गांधी यांनी जाहीर करून टाकावे म्हणजे सगळाच खेळ खल्लास\nराजकारणात उद्या काय घडेल हे कोणीच सांगू शकत नाही. रजनीकांत यांनी खरे तेच सांगितले.\nPhoto – काय सांगता, रडण्याचेही आहेत मोठे फायदे…\nनागरिकता सुधारणा कायद्याविरोधात जामियातील विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; तीन बस जाळल्या\nPenis Fish – विचित्र आकाराचा मासा ठरतोय जगभरात चर्चेचा विषय\nउरण- कंटेनर यार्डच्या मालकांनी रस्ता केला गिळंकृत\n#INDvWI LIVE – टीम इंडियाचे विंडीजपुढे 289 धावांचे आव्हान\nथिबा राजवाडा संगीत महोत्सव २४ ते २५ जानेवारी दरम्यान रंगणार\nक्रिकेट इतिहासात कोणालाही न जमलेला विश्वविक्रम पाकिस्तानच्या खेळाडूने केला\nसलग सुट्ट्यांमुळे शिर्डी गर्दीने फुल��ी\nआता 24 तास बँकेत ‘ही’ सुविधा असेल उपलब्ध, RBI ने नियमात...\nकराडला रणजी सामना घेण्यासाठी प्रयत्नशील – रियाज बागवान\nरत्नागिरीत रंगणार थिबा राजवाडा संगीत महोत्सव\nव्यायाम करताना चुकूनही ‘या’ गोष्टी विसरू नका, वाचा सविस्तर…\nनागरिकता सुधारणा कायद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया… वाचा सविस्तर\n…जेव्हा रणबीर आलियासमोरच आपला शर्ट काढतो\nपंचनामे करून नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची सरकारला मागणी\nया बातम्या अवश्य वाचा\nPhoto – काय सांगता, रडण्याचेही आहेत मोठे फायदे…\nनागरिकता सुधारणा कायद्याविरोधात जामियातील विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; तीन बस जाळल्या\nPenis Fish – विचित्र आकाराचा मासा ठरतोय जगभरात चर्चेचा विषय\nउरण- कंटेनर यार्डच्या मालकांनी रस्ता केला गिळंकृत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%86%E0%A4%B0._%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2019-12-15T13:44:29Z", "digest": "sha1:ZKDHT5P5PTYU7C7ZYMGSBUZH37S7ZIE2", "length": 4037, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेराल्ड आर. फोर्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "जेराल्ड आर. फोर्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ\nजेराल्ड आर. फोर्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: GRR, आप्रविको: KGRR, एफ.ए.ए. स्थळसूचक: GRR) अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील ग्रँड रॅपिड्स शहरात असलेला विमानतळ आहे. १९९९ पर्यंत याचे नाव केंट काउंटी विमानतळ होते.\nयेथून अमेरिकेतील २३ शहरांना प्रवासी सेवा तसेच कॅनडातील एका शहरासह इतर ठिकाणी मालवाहतूकसेवा उपलब्ध आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ डिसेंबर २०१८ रोजी १९:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/546462", "date_download": "2019-12-15T14:23:50Z", "digest": "sha1:PGSAQQC57H5ARFPDJ42CYRSR3LGQGJBA", "length": 7083, "nlines": 24, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सेना दिवसनिमित्त राज्यात ‘रन फॉर युनिटी, रन फॉर जवान’ या स्पर्धेचे आयोजन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » सेना दिवसनिमित्त राज्यात ‘रन फॉर युनिटी, रन फॉर जवान’ या स्पर्धेचे आयोजन\nसेना दिवसनिमित्त राज्यात ‘रन फॉर युनिटी, रन फॉर जवान’ या स्पर्धेचे आयोजन\nक्रीडा प्रतिनिधी / पणजी\nभारतीय सैनिक, अखिल गोवा माजी सैनिक कल्याण संघटना व रोटरी क्लब, पर्वरी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 7 जानेवारी रोजी सैन्य दिवसनिमित्त ‘रन फॉर युनिटी, रन फॉर जवान’ या मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख पाहूणे म्हणून ब्रिगेडियर ए.के शर्मा उपस्थित असणार आहेत. त्यांच्याहस्तेच स्पर्धेचे उद्घाटन स. 7 वा. बांबोळी, कुजीरा येथील ऍथलेटिक्स मैदानावर होणार आहे. अशी माहीती स्पर्धेचे सचिव अनंत जोशी यांनी दिली.\nपणजीत आयोजित पत्रकार परीषदेत त्यांनी ही माहीती दिली. यावेळी त्यांच्यासोबत अविनाश परमार, वैभव कळंगुटकर, गिरीश सावंत व भालचंद्र आमोणकर उपस्थित होते.\nदरवर्षीप्रमाणे यंदाही ‘रन फॉर युनिटी, रन फॉर जवान’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 15 रोजी सेना दिवस साजरा केला जातो, पण त्या दिवस विविध कार्यक्रमांनी व्यस्त असल्यामुळे रविवारी दि. 7 रोजी ही स्पर्धा ठेवण्यात आली आहे. भारतीय सैनिकांना निधि स्वरुपात मदत, विरमरण प्राप्त झालेल्या सैनिकांच्या कुंटूंबियांना आधार प्रदान करणे, तसेच पर्यावरण संरक्षणाबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करणे हे या स्पर्धेचे मुख्य हेतू आहे. तसेच यावेळी टी-शर्ट पेंटींग स्पर्धा होणार आहे. यावेळी आर्मी बॅण्ड व झुंबा नृत्याचे खास आर्कषण असणार आहे. असे अनंत जोशी यांनी अधिक बोलताना सांगितले.\nसदर स्पर्धा 10 कि.मी व 5 कि.मी या विभागात होणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. 10. कि.मी स्पर्धेचा मार्ग बांबोळी येथील ऍथलेटिक्स स्टेडियम, गोवा विद्यापिठ ते ओडशेल जंक्शन व परत, तर 5 कि.मी साठी बांबोळी ऍथलेटिक्स स्टेडियम ते ऑल इंडिया रेडियो व परत असा मार्ग आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रु. 200 शुल्क आकारण्यात येईल. शालेय विद्यार्थ्यांकडून व सैनिकाकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. असे अधिक माहीती देताना जोशी यांनी सांगितले.\nस्पर्धकांनी स. 6 वाजता ठिकाणावर उपस्थित राहावे. स्पर्धेत सहभागी होणाऱया सर्व स्पर्धकांना प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेदरम्यान वैद्यकिय सुविधा, व नाश्टाची स��य असणार आहे. या स्पर्धेसंबधात अधिक माहीतीसाठी 9400971250 यावर संपर्क साधावा.\nपर्रीकर सरकारचा आज विश्वासदर्शक ठराव\nसत्तरीत एकूण 401 उमेदवारी अर्ज दाखल\nआमदार मिलिंद नाईक सुडबुद्धीने वागत असल्याचा विरोधकांचा आरोप\nडिचोलीत 26 व 27 रोजी संगीत संमेलन\nआलिशान घरांना वाढती मागणी\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AC_%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-12-15T13:32:24Z", "digest": "sha1:7S6ZWLO6YGPWKYY6GCZASFXOFOXW74QQ", "length": 25647, "nlines": 338, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०१६ बेल्जियम ग्रांप्री - विकिपीडिया", "raw_content": "\n२०१६ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी १३ शर्यत.\n२०१६ फॉर्म्युला वन बेल्जियम ग्रांप्री\nसर्किटचे प्रकार व अंतर\n७.००४ कि.मी. (४.३५२ मैल)\n४४ फेर्‍या, ३०८.०५२ कि.मी. (१९१.४१५ मैल)\n(रेड बुल रेसिंग-टॅग हुयर)\n२०१६ फॉर्म्युला वन हंगाम\n२०१६ बेल्जियम ग्रांप्री (अधिक्रुत्या २०१६ फॉर्म्युला वन बेल्जियम ग्रांप्री) हि एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २८ ऑगस्ट २०१६ रोजी बेल्जियम येथील सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस येथे आयोजित करण्यात आली. हि शर्यत २०१६ फॉर्म्युला वन हंगामाची १३वी शर्यत आहे.\n४४ फेर्यांची हि शर्यत निको रॉसबर्ग ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. डॅनियल रीक्कार्डो ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी हि शर्यत जिंकली व लुइस हॅमिल्टन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझसाठी हि शर्यत जिंकली.\n२.१ चालक अजिंक्यपद गुणतालीका\n२.२ कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका\nमुख्य शर्यतीत सुरवात स्थान\n६ निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ १:४८.०१९ १:४६.९९९ १:४६.७४४ १\n३३ मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:४८.४०७ १:४७.१६३ १:४६.८९३ २\n७ किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी १:४७.९१२ १:४७.६६४ १:४६.९१० ३\n५ सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी १:४७.८०२ १:४७.९४४ १:४७.१०८ ४\n३ डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:४८.४०७ १:४८.०२७ १:४७.२१६ ५\n११ ��र्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:४८.१०६ १:४७.४८५ १:४७.४०७ ६\n२७ निको हल्केनबर्ग फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:४८.०८० १:४७.३१७ १:४७.५४३ ७\n७७ वालट्टेरी बोट्टास विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:४८.६५५ १:४७.९१८ १:४७.६१२ ८\n२२ जेन्सन बटन मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ १:४८.७०० १:४८.०५१ १:४८.११४ ९\n१९ फिलिपे मास्सा विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:४७.७३८ १:४७.६६७ १:४८.२६३ १०\n८ रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:४८.७५१ १:४८.३१६ ११\n२० केविन मॅग्नुसेन रेनोल्ट १:४८.८०० १:४८.४८५ १२\n२१ इस्तेबान गुतेरेझ हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:४८.७४८ १:४८.५९८ १८[२][३]\n३० जॉलिओन पामर रेनोल्ट १:४८.९०१ १:४८.८८८ १३\n५५ कार्लोस सेनज जेआर स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:४८.८७६ १:४९.०३८ १४\n९४ पास्कल वेरहलेन मानोर रेसिंग-मर्सिडीज-बेंझ १:४८.५५४ १:४९.३२० १५\n१२ फेलिप नसर सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:४८.९४९ १६\n३१ एस्टेबन ओकन मानोर रेसिंग-मर्सिडीज-बेंझ १:४९.०५० १७\n२६ डॅनिल क्वयात स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:४९.०५८ १९\n९ मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:४९.०७१ २०[४][१]\n४४ लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:५०.०३३ २१[५][६][७]\n१४ फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ वेळ नोंदवली नाही. २२[८][६][१]\n६ निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ ४४ १:४४:५१.०५८ १ २५\n३ डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ४४ +१४.११३ ५ १८\n४४ लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ४४ +२७.६३४ २१ १५\n२७ निको हल्केनबर्ग फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ४४ +३५.९०७ ७ १२\n११ सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ४४ +४०.६६० ६ १०\n५ सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी ४४ +४५.३९४ ४ ८\n१४ फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ ४४ +५९.४४५ २२ ६\n७७ वालट्टेरी बोट्टास विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ४४ +१:००.१५१ ८ ४\n७ किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी ४४ +१:०१.१०९ ३ २\n१९ फिलिपे मास्सा विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ४४ +१:०५.८७३ १० १\n३३ मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ४४ +१:११.१३८ २\n२१ इस्तेबान गुतेरेझ हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ४४ +१:१३.८७७ १८\n८ रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ४४ +१:१६.४७४ ११\n२६ डॅनिल क्वयात स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ४४ +१:२७.०९७ १९\n३० जॉलिओन पामर रेनोल्ट ४४ +१:३३.१६५ १३\n३१ एस्टेबन ओकन मानोर रेसिंग-मर्सिडीज-बेंझ ४३ +१ फेरी १७\n१२ फेलिप नसर सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ४३ +१ फेरी १६\n२० केविन मॅग्नुसेन रेनोल्ट ५ आपघात १२\n९ मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ३ गियरबॉक्स खराब झाले २०\n५५ कार्लोस सेनज जेआर स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १ गाडीचे टायर पंचर झाले १४\n२२ जेन्सन बटन मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ १ टक्कर ९\n९४ पास्कल वेरहलेन मानोर रेसिंग-मर्सिडीज-बेंझ ० टक्कर १५\n१ लुइस हॅमिल्टन २३२\n२ निको रॉसबर्ग २२३\n३ डॅनियल रीक्कार्डो १५१\n४ सेबास्टियान फेटेल १२८\n५ किमी रायकोन्नेन १२४\n२ रेड बुल रेसिंग-टॅग हुयर २७४\n३ स्कुदेरिआ फेरारी २५२\n४ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १०३\n५ विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १०१\n२०१६ फॉर्म्युला वन हंगाम\nफॉर्म्युला वन ग्रांप्री यादी\nफॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन सर्किटांची यादी\n↑ a b c \"२०१६ फॉर्म्युला वन बेल्जियम ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल\". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २७ ऑगस्ट २०१६.\n^ \"Gutiérrez penalised for impeding Wehrlein in FP३\". फॉर्म्युला वन डॉट कॉम,फॉर्म्युला १. २७ ऑगस्ट २०१६. [मृत दुवा]\n^ चुका उधृत करा: चुकीचा कोड; Hamilton gearbox नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही\n^ \"२०१६ फॉर्म्युला वन बेल्जियम ग्रांप्री - निकाल\". फॉर्म्युला वन डॉट कॉम. २८ ऑगस्ट २०१६.\nफॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ\nफॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद\n२०१६ जर्मन ग्रांप्री २०१६ हंगाम पुढील शर्यत:\n२०१५ बेल्जियम ग्रांप्री बेल्जियम ग्रांप्री पुढील शर्यत:\n२०१६ फॉर्म्युला वन हंगाम\nनिको रॉसबर्ग (३८५) • लुइस हॅमिल्टन (३८०) • डॅनियल रीक्कार्डो (२५६) • सेबास्टियान फेटेल (२१२) • मॅक्स व्हर्सटॅपन (२०४)\nमर्सिडीज-बेंझ (७६५) • रेड बुल रेसिंग-टॅग हुयर (४६८) • स्कुदेरिआ फेरारी (३९८) • फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ (१७३) • विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ (१३८)\nरोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री • गल्फ एर बहरैन ग्रांप्री • पिरेली चिनी ग्रांप्री • रशियन ग्रांप्री • ग्रान प्रिमीयो डी इस्पाना पिरेली • ग्रांप्री डी मोनॅको • ग्रांप्री दु कॅनडा • ग्रांप्री ऑफ युरोप • ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच • ब्रिटिश ग्रांप्री • माग्यर नागीदिज • ग्रोसर प्रिस वॉन डुस्चलँड • बेल्जियम ग्रांप्री • ग्रान प्रीमिओ हाइनकेन डी'इटालिया • सिंगापूर एअरलाइन्स सिंगापूर ग्रांप्री • पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री • एमिरेट्स जपानी ग्रांप्री • युनायटेड स्टेट्स ग्रांप्री • ग्रांडे प्रीमियो दे मेक्सिको • ग्रांडे प्रीमियो दो ब्राझिल • एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री\nमेलबर्न ग्रांप्री सर्किट • बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट • शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट • सोची ऑतोद्रोम • सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या • सर्किट डी मोनॅको • सर्किट गिलेस व्हिलनव्ह • बाकु सिटी सर्किट • ए१-रिंग • सिल्वेरस्टोन सर्किट • हंगरोरिंग • हॉकेंहिम्रिंग • सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस • अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा • मरीना बे स्ट्रीट सर्किट • सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट • सुझुका सर्किट • सर्किट ऑफ द अमेरीकाज • अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ • अटोड्रोम जोस कार्लोस पेस • यास मरिना सर्किट\nऑस्ट्रेलियन • बहरैन • चिनी • रशियन • स्पॅनिश • मोनॅको • कॅनेडियन • युरोपियन • ऑस्ट्रियन • ब्रिटिश • हंगेरियन • जर्मन • बेल्जियम • इटालियन • सिंगापूर • मलेशियन • जपानी • युनायटेड स्टेट्स • मेक्सिकन • ब्राझिलियन • अबु धाबी\nफॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद\n१९५० • १९५१ • १९५२ • १९५३ • १९५४ • १९५५ • १९५६ • १९५७ • १९५८ • १९५९ • १९६० • १९६१ • १९६२ • १९६३ • १९६४ • १९६५ • १९६६ • १९६७ • १९६८ • १९६९\n१९७० • १९७१ • १९७२ • १९७३ • १९७४ • १९७५ • १९७६ • १९७७ • १९७८ • १९७९ • १९८० • १९८१ • १९८२ • १९८३ • १९८४ • १९८५ • १९८६ • १९८७ • १९८८ • १९८९\n१९९० • १९९१ • १९९२ • १९९३ • १९९४ • १९९५ • १९९६ • १९९७ • १९९८ • १९९९ • २००० • २००१ • २००२ • २००३ • २००४ • २००५ • २००६ • २००७ • २००८ • २००९\n२०१० • २०११ • २०१२ • २०१३ • २०१४ • २०१५ • २०१६ • २०१७ • २०१८ • २०१९\nग्रांप्री यादी • चालक यादी • चालक अजिंक्यपद यादी • कारनिर्माते अजिंक्यपद यादी • सर्किटांची यादी\nसंदर्भ चुका असणारी पाने\n२०१६ फॉर्म्युला वन हंगाम\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ मार्च २०१८ रोजी ००:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.freenmk.com/2019/06/cabinet-ministers-list-2019.html", "date_download": "2019-12-15T14:10:36Z", "digest": "sha1:MKC7APCNJEDFNDXRUJWMWILMSOUFXXJU", "length": 8378, "nlines": 144, "source_domain": "www.freenmk.com", "title": "Cabinet Ministers List 2019 - केंद्रीय मंत्रिमंडळ यादी - खात्यासह", "raw_content": "\nCabinet Ministers List 2019 - केंद्रीय मंत्रिमंडळ यादी - खात्यासह\nकेंद्रीय मंत्रिमंडळ यादी - खात्यासह\nनरेंद्र मोदी - पंतप्रधान\nअमित शहा - गृह\nराजनाथ सिंह - संरक्षण\nनिर्मला सीतारामन - अर्थ\nनितीन गडकरी - रस्ते आणि वाहतूक\nपीयूष गोयल - रेल्वे\nएस. जयशंकर - परराष्ट्र मंत्री\nअरविंद सावंत - अवजड उद्योग\nथावरचंद सिंग गेहलोत - सामाजिक न्याय\nप्रकाश जावडेकर - माहिती आणि प्रसारण, पर्यावरण\nस्मृती इराणी - महिला आणि बालकल्याण\nडॉ. हर्षवर्धन - आरोग्य\nसदानंद गौडा - रसायन आणि खते\nनरेंद्रसिंग तोमर - कृषी आणि ग्रामविकास\nरमेश पोखरियाल निशंक - मनुष्यबळ विकास\nअर्जुन मुंडा - आदिवासी विकास\nधर्मेंद्र प्रधान - पेट्रोलियम\nमुख्तार अब्बास नकवी - अल्पसंख्याक कल्याण\nफग्गनसिंह कुलस्ते - राज्यमंत्री\nमहेंद्रनाथ पांडेय - कौशल्य विकास\nगजेंद्र सिंग शेखावत - जलसंपदा\nहरसिमरत कौर बादल - अन्नप्रक्रिया उद्योग\nरविशंकर प्रसाद - कायदे आणि माहिती तंत्रज्ञान\nगिरीराज सिंह - पशुकल्याण\nरामविलास पासवान - ग्राहक संरक्षण आणि अन्न वितरण\nराव इंद्रजीत सिंह - सांख्यिकी राज्यमंत्री\nसंतोष गंगवार - कामगार राज्यमंत्री\nश्रीपाद नाईक - आयुष राज्यमंत्री\nजितेंद्र सिंह - ईशान्य भारत विकास राज्यमंत्री\nप्रल्हाद पटेल - सांस्कृतिक राज्यमंत्री\nअर्जुनराम मेघवाल - संसदीय कामकाज राज्यमंत्री\nजनरल व्ही. के. सिंह - वाहतूक राज्यमंत्री\nकृष्णपाल गुर्जर - सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री\nरावसाहेब दानवे - सार्वजनिक वितरण राज्यमंत्री\nआर. के .सिंह - उर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)\nमनसुख मांडविया - नौकानयन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)\nजी.कृष्णा रेड्डी - गृह राज्यमंत्री\nपुरुषोत्तम रुपाला - कृषी राज्यमंत्री\nकिरन रिजिजू - युवक आणि क्रीडा कल्याण राज्यमंत्री\nहरदीप सिंग पुरी - गृहनिर्माण आणि नगरविकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)\nबाबुल सुप्रियो - पर्यावरण राज्यमंत्री\nसंजीव बालियान - प्राणी आणि पशुकल्याण राज्यमंत्री\nसंजय धोत्रे - मनुष्यबळ विकास राज्यमंत्री\nअनुराग ठाकूर - अर्थ राज्यमंत्री\nसुरेश अंगडी - रेल्वे राज्यमंत्री\nरत्तनलाल कटारिया - जलसंपदा राज्यमंत्री\nव्ही. मुरलीधरन - परराष्ट्र राज्यमंत्री\nरेणुका सिंग सरुता - आदिवासी राज्यमंत्री\nसोम प्रकाश - वाणिज्य आणि व्यापार राज्यमंत्री\nरामेश्वर तेली - अन्नप्रक्रिया राज्यमंत्री\nकैलाश चौधरी - कृषी राज्यमंत्री\nदेबोश्री चौधरी - महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री\nनित्यानंद राय - गृह राज्यमंत्री\nरामदास आठवले - सामाजिक न्याय राज्यमंत्री\nसाध्वी निरंजन ज्योती - ग्रामविकास राज्यमंत्री\nप्रल्हाद जोशी - संसदीय कामकाज राज्यमंत्री\nप्रताप सारंगी - सूक्ष्म आणि लघु उद्योग राज्यमंत्री\nअश्वनी चौबे - आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री\nहि माहिती तुम्हाला कशी वाटली\nसर्व नवीन जाहिराती New\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/wine-sale", "date_download": "2019-12-15T13:10:43Z", "digest": "sha1:JO62FGLLCQU76CL2D5IVGDXXU6F6P4LA", "length": 5940, "nlines": 101, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "wine sale Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nवसईत सूनेची हत्या करुन सासूचा आत्महत्येचा प्रयत्न\nयवतमाळ : दारु विक्रीची अनोखी शक्कल, इलेक्ट्रिक मोटरच्या साहाय्याने दारुची विक्री\nदारु निर्मिती आणि विक्रीचा परवाना आता ऑनलाईन मिळणार\nमुंबई : मद्य निर्मिती आणि विक्रीसाठी लागणारे परवाने आणि सेवा ऑनलाईन देण्यासाठी कामकाजाचं सुलभीकरण आणि विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. राज्य उत्पादन शुल्क मंत्री\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nवसईत सूनेची हत्या करुन सासूचा आत्महत्येचा प्रयत्न\nपंडित नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक\nसत्तेसाठी किती लाचारी करायची हे शिवसेनेने ठरवावं, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nवसईत सूनेची हत्या करुन सासूचा आत्महत्येचा प्रयत्न\nपंडित नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अभिनेत���री पायल रोहतगीला अटक\nदूधाचे दर 2 रुपयांनी वाढणार, सोमवारपासून नवी दरवाढ लागू\nदरोडे जोग यांच्याविरोधात गुन्हा, डीएसकेंनंतर पुण्यात आणखी एका बड्या बिल्डरभोवती कारवाईचा फास\nखडसेंच्या अडचणी वाढण्याची चिन्हं, भोसरी जमीन खरेदी प्रकरणाने पुन्हा मान वर काढली\nभाजप आमदार मुक्ता टिळकांच्या मुलाचे मोदी सरकारला प्रश्न\nहातात हात, चेहऱ्यावर हास्य, उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचं स्वागत\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/news/shabaash-mithu-biopic-tapsee-pannu/", "date_download": "2019-12-15T13:22:38Z", "digest": "sha1:IC6KA3V5ALOHZRRS5H7WXRTNBMYPDFHF", "length": 10463, "nlines": 124, "source_domain": "hellobollywood.in", "title": "'शाबास मिथू!' मधून तापसी साकारणार 'कप्तान मिथाली राज' – Hello Bollywood", "raw_content": "\n' मधून तापसी साकारणार 'कप्तान मिथाली राज'\n' मधून तापसी साकारणार 'कप्तान मिथाली राज'\n भारतीय महिला क्रिकेटची कप्तान मिथाली राज हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काल तापसी पन्नूने जाहीर केलं कि ती ‘शाबास मिथू’ नावाच्या बायोपिकमध्ये ती मिथाली राजची भूमिका वठवणार आहे. स्ट्रेट ड्राइव्ह शिकण्यासाठी मी तयार असल्याचं तिनं आपल्या इन्स्टा पोस्टद्वारे सांगितलं. चित्रपटात मिथाली राजची क्रिकेट विश्वातली इन्स्पायरिंग इंनिंग दाखवली जाईल.\nएकता कपूर तिच्या ऑल्ट बालाजी फिल्म्स द्वारे चित्रपटाची निर्मिती करणार आहे. महिला क्रिकेटरवर बॉलीवूड मध्ये प्रोड्युस होणार हा पहिलाच चित्रपट आहे. याआधी पुरुष क्रिकेटर्स धोनी, सचिन आणि अझरुद्दीन यांच्यावर बायोपिक आले आहेत. रणवीर सिंगही कपिल देव यांच्यावरील चित्रपटात काम करत आहे.\nतापसीने तिच्या इन्स्टा अकाउंटवरून मिथालीसोबतचा बड्डे सिलेब्रेट करतानाचा फोटो शेअर करून याबाबतची माहिती दिली. ती तिच्या पोस्ट मध्ये म्हणते, ” मिथाली तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तूझा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे, तुझा प्रेरणादायी प्रवास मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी माझी निवड झाल्याबद्दल मी स्वतःला खूप नशीबवान समजते. मी या प्रोजेक्टसाठी खूप उत्साही आहे. मी तुझ्या काय गिफ्ट देऊ शकेन मला माहिती नाही, पण तुला स्वतःला मोठ्या पडद्यावर बघितल्यावर अभिमान वाटेल याची जबादारी मी घेते. मी स्ट्रेट ड्राइव्ह शिकण्यासाठी पूर्ण तयार आहे. #ShabaashMithu\nदीपिका – कार्तिकच्या एअरपोर्टवरील डान्सला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल \n'बिग बॉस १३' मध्ये सलमानच्या जागी फराह खान\nसेक्स की प्रेम काय आहे महत्त्वाचं तापसी पन्नूने दिलं 'हे' उत्तर …\nराजकुमार हिराणी बनवणार क्रिकेटवर आधारित सिनेमा \nआता येणार सौरव गांगुलीवर बायोपिक\nभन्साळींच्या 'सिया जिया' मध्ये तापसी डबल रोलमध्ये…\n‘टोनी एन सिंग’ ठरली ‘मिस वर्ल्ड’…\n‘ट्रिपल एक्स रिटर्न’ – विन डीजल सोबत…\nनेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीला…\n‘नुसरत भारूचाचे’ समुद्र किना-यावरचे हे बोल्ड…\nकपिल शर्माचं पितळ उघड सिनेमाच्या प्रमोशनसाठी पैसे घेताना…\nटीव्ही अभिनेत्री सोनियाने दिग्दर्शक हर्षवर्धनसोबत घेतले सात…\nआठवड्यातील सर्वोत्कृष्ट पोशाख सेलेब्रिटी – दीपिका…\nस्त्रियांच्या सामाजिक दुय्यमपणाला सणसणीत चपराक देणारा, राणी…\nपती-पत्नीमधील संवादाची गरज दाखवून देणारा – पती, पत्नी…\nप्रसिद्ध कलाकार, तगडं बजेट आणि तरीही बाॅक्स आॅफिसवर अपयशी…\nहाऊसफुल 4 पूर्वजन्मावर आधारित चित्रपट; चित्रपटात…\n‘नुसरत भारूचाचे’ समुद्र किना-यावरचे हे बोल्ड…\nपुढील 2 तासांत सलमानच्या घरी बॉम्बस्फोट होणार, अज्ञाताकडून…\n‘बोल्ड’नेसच्या सर्व सीमा पार, ‘रागिनी MMS…\nनवीन वधूसाठी खास ‘नथ डिझाईन’,ज्यामुळे वधू दिसेल…\nमुलाचा किसिंग सीन पाहून ‘या’ अभिनेत्याची आई…\n‘तुर्रम खान’वरून थेट ‘छलांग’\nकतरिनानं दिलेली ‘ही’ वस्तू आजही वापरतो सलमान…\nअभिनेत्री उर्वशी रौतेला करतेय ‘या’ क्रिकेटरला…\n‘या’ ठिकाणी होणार रणबीर-आलियाचा शाही विवाह…\nनोकरी अपडेट्स : Careernama\nमहापरीक्षा पोर्टलचा भोंगळ कारभार सुरूच, विद्यार्थ्यांचा परिक्षेवर बहिष्कार\nनोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा फर्दाफाश\nस्थानिकांना खासगी नोकरीत 80% कोटा दिला जाईल – राज्यपाल कोश्यारी\n‘टोनी एन सिंग’ ठरली ‘मिस वर्ल्ड’ 2019 ची विश्वसुंदरी…\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-12-15T13:29:42Z", "digest": "sha1:WRVW7NWZB2PGFMWV53ZPJZFQIVFFE52Y", "length": 3340, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:नागपूरचे खासदार - विकिपीडिया", "raw_content": "\n\"नागपूरचे खासदार\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nमहाराष्ट्र राज्याच्या संवैधानिक व्यक्ती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ फेब्रुवारी २०१४ रोजी १२:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/society/we-shall-overcome-4385", "date_download": "2019-12-15T13:17:10Z", "digest": "sha1:GS6D7YXEYJC7VVJS7YTVMVMYK6PGUCYY", "length": 4642, "nlines": 95, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "हम भी किसीसे कम नही...", "raw_content": "\nहम भी किसीसे कम नही...\nहम भी किसीसे कम नही...\nBy शिवशंकर तिवारी | मुंबई लाइव्ह टीम\nदहिसर - दहिसरच्या पूर्व शांतिनगर मध्ये राहणारे हरीशंकर शर्मा हे बालपणापासूनच दिव्यांग आहेत. त्यांना आतापर्यंत कोणत्याही प्रकारची सरकारी सुविधा मिळालेली नाही. तरी आपण दिव्यांग अाहोत याची ते त्यांच्या वागण्यातून जाणीव ही होऊ देत नाहीत. आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी त्यांनी चायनिज भेळचा स्टॉल लावला. म्हणजे अपंग असूनही त्यांनी उदरभरणासाठी केलेला हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.\nमुंबईत होणार ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलन’\nआयटी रिटर्न भरण्यासाठी ३१ डिसेंबर अंतिम मुदत\n'इथं' मिळतं १० रुपयात जेवण\nठाण्यात महिलांसाठी पहिली 'पावडर रुम'\nमहापरिनिर्वाण दिन: आंबेडकर अनुयायींसाठी रेल्वेची विशेष तयारी\nचिमुकल्यांच्या पोटाची आग शमवणारे 'अन्नदाता'\nवर्ल्ड हंगर डे : मुंबईतील या ५ संस्थांना करा अन्नदान आणि व्हा चांगल्या कामाचे भागीदार\nजागतिक एड्स दिन विशेष: ‘एचआयव्ही माझा हिरो\n नव्हे..ही तर करपलेली 'खिचडी'\nवर्ल्ड अॅनिमल डे - प्राण्यांचे 'हे' व्हिडिओ तुम्ही पहायलाच हवेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://boldnews24.com/tag/sex/", "date_download": "2019-12-15T13:14:18Z", "digest": "sha1:PC54ID5AV6FOLT5X7WFZHL4MZV4D454Q", "length": 11887, "nlines": 135, "source_domain": "boldnews24.com", "title": "sex Archives - Boldnews24", "raw_content": "\nअभिनेत्री सुष्मिता सेननं चाहत्यांना दिली ‘Good News’\nरणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’ सिनेमातून ‘अर्जुन रेड्डी’ फेम शालिनी पांडे करणार बॉलिवूड ‘डेब्यू’ \nरॅम्पवॉक करताना घरसला अभिनेत्री सारा अली खानचा पाय, एवढ्यात कार्तिक आर्यन… (व्हिडीओ)\nअभिनेत्री मलायका अरोरानं शॉर्ट ड्रेस घालून दिल्या ‘HOT’ पोज \nअभिनेत्री दिशा पाटनीच्या ‘SEXY’ बिकीनी फोटोनं लावली सोशलवर ‘आग’ काही तासांतच मिलियन्स ‘लाईक्स’\nअभिनेत्री भूमी पेडणेकर म्हणाली ‘मला सेक्स आवडतो’, ट्रोलर्सनं प्रश्न विचारताच भूमीचं थेट ‘उत्तर’ \nअभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ \nअभिनेत्री ‘मिनिषा लांबा’नं शेअर केले ‘ब्लॅक’ बिकीनीतील ‘HOT’ फोटो\nचंकी पांडेची लेक ‘अनन्या’नं उत्साहाच्या भरात शेअर केला स्वत:चाच ‘तो’ व्हिडीओ, नेटीझन्सनं केलं ट्रोल (व्हिडीओ)\n‘SEX’ की ‘LOVE’ कशाला महत्त्व देशील अभिनेत्री तापसी पन्नू म्हणाली…\nडायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट \nअभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ \n‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ \n‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ \nमराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ \n‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री साकारणार क्रिकेटर मिताली राजची भूमिका \n‘देसी गर्ल’ प्रियंका चोपडा लवकरच देणार ‘गुडन्यूज’ \nअभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ \nअभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ \n‘CUTE’ अ‍ॅक्ट्रेस दिशा पाटनीनं शेअर केला ब्लॅक बिकीनीतील ‘SEXY’ फोटो\n‘या’ ब्लड ग्रुपचे लोक करतात सर्वाधिक ‘SEX’- रिसर्च\nBOLD NEWS 24 ONLINE TEAM : प्रत्येकाच्या आयुष्यात सेक्स एक महत्त्वाचा भाग आहे. व्यक्तिपरत्वे लोकांचा सेक्सचा स्टॅमिना वेगळा असतो. लोक ...\n‘सेक्स’ला घेऊन भारतीयांच्या विचित्र ‘फँटसीज’, मनात आहेत कसल्या कसल्या इच्छा \nBOLD NEWS24 ONLINE TEAM : भारतातील लोक सेक्सबद्दल काय विचार करतात याबद्दल अनेकांना कमी माहिती आहे. एका सेक्स सर्व्हेमधून भारतीयांच्या ...\nऑफिसात संबंध ठेवण्याबाबत काय विचार करतात लोक दिल्लीतील लोक ‘या’ बाबतीत टॉपवर\nBOLD NEWS24 ONLINE TEAM : सेक्सबद्दल भारतीय काय विचार करतात सेक्सबद्दल त्यांच्या वर��तणुकीत काय बदल झाला आहे हे जाणून ...\nकाय आहे ‘सेन्सेट फोकस’ सेक्स थेरपी \nBOLD NEWS24 ONLINE TEAM : सेक्सबद्दल अनेक चांगल्या वाईट ट्रेंडबद्दल आपण ऐकत असतो. अनेक सेक्स पोजिशन्सचीही आपण माहिती घेत असतो. ...\nसेक्स करण्याआधी भीती वाटते जाणून घ्या काय आहे Sex Anxiety \nBOLD NEWS24 ONLINE TEAM : पार्टनर अनेक वर्षे सोबत असूनही अनेकदा सेक्स करताना अनेकांना भीती वाटते. जर तुमच्याही मनात कोणती ...\nलग्नाच्या काही वर्षांनंतर भारतीय महिलांचा लैंगिक जीवनातील रस का कमी होतो \nBOLD NEWS 24 ONLINE TEAM : लग्नानंतर महिलांचा सेक्समधील उत्साह कमी होऊ लागतो. बहुत करून भारतीय महिलांच्या बाबतीत हेच पाहायला ...\nविवाहबाह्य संबंधांबद्दल भारतीय महिला काय विचार करतात \nBOLD NEWS 24 ONLINE TEAM : नुकताच एक सर्व्हे करण्यात आला ज्यात भारतीय महिला विवाहबाह्य संबंधांबाबत काय विचार करतात हे ...\nपती-पत्नीच्या पाठीमागे किती भारतीयांचे आहेत विवाहबाह्य संबंध \nBOLD NEWS24 ONLINE TEAM : नुकत्याच झालेल्या एका सेक्स सर्व्हेतून किती भारतीय पुरुष आणि महिला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करतात याबद्दल ...\n‘या’ कारणामुळं भारतीय लोक करतात चोरून लपून ‘Viagra’चा वापर \nBOLD NEWS24 ONLINE TEAM : सिनेमे आणि इतर गोष्टींचा परिणाम लोकांच्या लैंगिक जीवनावरही होताना दिसत आहे. सेक्स टायमिंगच्या दबावामुळे अनेक ...\n आता गोव्यात होणार चक्क ‘NUDE’ पार्टी\nBOLD NEWS 24 ONLINE TEAM : गोव्यात न्यूड पार्टी होणार असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियवारून तशी माहिती समजत आहे. ...\nअभिनेत्री सुष्मिता सेननं चाहत्यांना दिली ‘Good News’\nरणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’ सिनेमातून ‘अर्जुन रेड्डी’ फेम शालिनी पांडे करणार बॉलिवूड ‘डेब्यू’ \nरॅम्पवॉक करताना घरसला अभिनेत्री सारा अली खानचा पाय, एवढ्यात कार्तिक आर्यन… (व्हिडीओ)\nअभिनेत्री मलायका अरोरानं शॉर्ट ड्रेस घालून दिल्या ‘HOT’ पोज \nअभिनेत्री दिशा पाटनीच्या ‘SEXY’ बिकीनी फोटोनं लावली सोशलवर ‘आग’ काही तासांतच मिलियन्स ‘लाईक्स’\nअभिनेत्री भूमी पेडणेकर म्हणाली ‘मला सेक्स आवडतो’, ट्रोलर्सनं प्रश्न विचारताच भूमीचं थेट ‘उत्तर’ \nबोल्ड एंड ब्यूटी (298)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://dsw.mkcl.org/Content.aspx?ID=6&PID=0", "date_download": "2019-12-15T14:29:04Z", "digest": "sha1:UNBW5C27POELB4525TEWOML35HH5OZHO", "length": 6785, "nlines": 94, "source_domain": "dsw.mkcl.org", "title": "Social Welfare Department", "raw_content": "\nसमाज कल्याण संचालनालय बाबत\nस्थापना - एक दृष्टीक्षेप\nसमाज कल्या�� विभागाची काही स्थित्यंतरे\n१ - समाज कल्याण विभागाच्या विविध योजना मुख्यालय स्तरावरून राबविण्यासाठी कार्यरत अधिकारी / कर्मचारी\n२ - विभागीयस्तर, जिल्हास्तर, स्थानिक जिल्हा परिषदस्तर या कार्यालयात आकृतीबंध\n३ - जात प्रमाणपत्र पडताळणी समिती\nमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी\n२००१ अनुसूचित जाती - जिल्हानिहाय लोकसंख्या\nकर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजना\n१० वी नंतर(Post Matric) शिष्यवृत्ती\nसमाज कल्याण विभाग योजना\nभाग १: मागासवर्गीय कल्याणाच्या शैक्षणिक योजना\nभाग २: नागरी हक्क संशोधन\nभाग ३: मागासवर्गीय कल्याण इतर योजना\nभाग ४: व्यसन मुक्ती प्रचार व शिक्षण\nइतर विभाग (गट १ ते ५)\nगट १: कृषी व संलग्न सेवा\nगट २: ग्रामीण विकासाकरिता\nगट ३: विद्युत विकास\nगट ४: उद्योग व खाणकाम\nगट ५: वाहतूक व दळणवळण\nगट ६: सामाजिक व सामुहिक सेवा\nक्रीडा व युवक कल्याण\nपाणी पुरवठा व स्वच्छता\nकामगार व कामगार कल्याण\nमहिला व बाल कल्याण\nमागासवर्गीयांचे कल्याण (समाज कल्याण संचालनालय)\nविभागीय समाज कल्याण अधिकारी\nविशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी\nसमाज कल्याण अधिकारी गट-अ (जिल्हा परिषद)\nअनुसूचित जाती उपयोजना अहवाल २००६-०७ ते २००९-१०\nयोजनांतर्गत योजना सन-२००६-०७ ते २०१०-११\nयोजनेत्तर योजना सन-२००६-०७ ते २०१०-११\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५\n-: जाती प्रमाणपत्र पडताळणी :-<\n१. मुंबई समिती क्र. १, कोंकण भवन, मुंबई - ०२२/२७५७०२२७\n२. मुंबई समिती क्र. २, रत्नागिरी - ०२३५२/२२२९५७\n३. मुंबई समिती क्र. ३, वांद्रे, मुंबई उपनगर - ०२२/२५२२२०२३\n४. नाशिक समिती क्र. १, नाशिक - ०२५३/२४६३७९४\n५. नाशिक समिती क्र. २, धुळे - ०२५६२/२४२७४३८\n६. पुणे समिती क्र. १, पुणे - ०२०/२४४४५९२५\n७. पुणे समिती क्र. २, कोल्हापूर - ०२३१/२६५५१३१८\n८. पुणे समिती क्र. ३, पुणे - ०२०/२४४५६३३६\n९. औरंगाबाद समिती क्र. १, औरंगाबाद - ०२४०/२४७३४९४\n१०. औरंगाबाद समिती क्र. २, लातूर - ०२३८२/२२२३७८\n११. अमरावती समिती क्र. १, अमरावती - ०७२१/२६६०३८८\n१२. अमरावती समिती क्र. २, अकोला - ०७२४/२४२६४३८\n१३. नागपूर समिती क्र. १, नागपूर - ०७१२/२५८६८३६\n१४. नागपूर समिती क्र. २, चंद्रपूर - ०७१७२/२५३१९८\n१५. नागपूर समिती क्र. ३, नागपूर - ०७१२/२५५१७८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/news/big-directors-dont-take-me-akshaykumar/", "date_download": "2019-12-15T13:47:18Z", "digest": "sha1:VSSRCJAW3GQSMFH5P7NPYOZZM7X6OZDA", "length": 9998, "nlines": 124, "source_domain": "hellobollywood.in", "title": "मोठे डिरेक्टर मला चित्रपटात घेत नाहीत! – अक्षय कुमार – Hello Bollywood", "raw_content": "\nमोठे डिरेक्टर मला चित्रपटात घेत नाहीत\nमोठे डिरेक्टर मला चित्रपटात घेत नाहीत\nसुपरस्टार अक्षय कुमारचा ‘गुड न्यूज’ चित्रपट येत आहे. त्या चित्रपटाच्या लाँच दरम्यान एका पत्रकाराने “तुम्ही नेहमी नवीन दिग्दर्शकांसोबत काम का करता” या प्रश्नावर उत्तर देताना संगितलं की “मोठे डिरेक्टर्स मला त्यांच्या चित्रपटात घेत नाहीत, त्या ऐवजी ते तो चित्रपट प्रोड्युस करतात. “\nअक्षयने हे विधान ‘करण जोहर’ आणि त्याच्या ‘धर्म प्रोडक्शन’ ला उद्देशून म्हटलं आहे यात शंका नाही. ‘धर्मा प्रोडक्शन’ हे त्याच्या नवीन चित्रपट, ‘गुड न्यूज’चे निर्माते आहेत. राज मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘गुड न्यूज’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान अक्षयने हे गुपित उघड केलं. करनने अक्षयचा एकही चित्रपट आजपर्यंत दिग्दर्शित केलेला नाहीये.\nअक्षय बोलताना पुढे म्हणाला कि “जेव्हा मोठे डिरेक्टर्स तुम्हाला त्यांच्या चित्रपट घेत नाहीत, तेव्हा तुम्हाला स्वतःलाच तुमचा प्रवास सुरु करावा लागतो. तुम्हाला मोठ्या पब्लिकेशन मध्ये काम नाही मिळत, तेव्हा तुम्ही लहान पब्लिकेशन मध्ये काम करावं लागतं. तिथून मग तुम्ही पुढे उडी घेता. पण तुम्ही घरीच बसून विचार नाही करू शकत की मोठे पब्लिकेशन मला त्यांच्या चित्रपटांमध्ये का घेत नाहीत, माझी कुवत असताना देखील.”\nरणवीर सिंगचा 'जयेशभाई जोरदार\nशाहरुखच्या फॅन्सची प्रतीक्षा संपणार; 'या' चित्रपटात दिसणार शाहरुख \n‘घोस्ट स्टोरीज’चा ट्रेलर रिलीज; झोया, करण, अनुराग उडवणार तुमची झोप\nअक्षय कुमारने आणला 'नागीण डान्स' पुन्हा ट्रेंडमध्ये\nअक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'दुर्गावती' मध्ये भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत…\nअक्षय कुमारने घोषित केला 'दुर्गावती'; शीर्षक भूमिकेत 'भूमी…\n‘टोनी एन सिंग’ ठरली ‘मिस वर्ल्ड’…\n‘ट्रिपल एक्स रिटर्न’ – विन डीजल सोबत…\nनेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीला…\n‘नुसरत भारूचाचे’ समुद्र किना-यावरचे हे बोल्ड…\nकपिल शर्माचं पितळ उघड सिनेमाच्या प्रमोशनसाठी पैसे घेताना…\nटीव्ही अभिनेत्री सोनियाने दिग्दर्शक हर्षवर्धनसोबत घेतले सात…\nआठवड्यातील सर्वोत्कृष्ट पोशाख सेलेब्रिटी – दीपिका…\nस्त्रियांच्या सामाजिक दुय्यमपणाला सणसणीत चपराक देणारा, राणी…\nपती-पत्नीमधील संवादाची गरज दाखवून देणारा – पती, पत्नी…\nप्रसिद्ध कलाकार, तगडं बजेट आणि तरीही बाॅक्स आॅफिसवर अपयशी…\nहाऊसफुल 4 पूर्वजन्मावर आधारित चित्रपट; चित्रपटात…\n‘नुसरत भारूचाचे’ समुद्र किना-यावरचे हे बोल्ड…\nपुढील 2 तासांत सलमानच्या घरी बॉम्बस्फोट होणार, अज्ञाताकडून…\n‘बोल्ड’नेसच्या सर्व सीमा पार, ‘रागिनी MMS…\nनवीन वधूसाठी खास ‘नथ डिझाईन’,ज्यामुळे वधू दिसेल…\nमुलाचा किसिंग सीन पाहून ‘या’ अभिनेत्याची आई…\n‘तुर्रम खान’वरून थेट ‘छलांग’\nकतरिनानं दिलेली ‘ही’ वस्तू आजही वापरतो सलमान…\nअभिनेत्री उर्वशी रौतेला करतेय ‘या’ क्रिकेटरला…\n‘या’ ठिकाणी होणार रणबीर-आलियाचा शाही विवाह…\nनोकरी अपडेट्स : Careernama\nमहापरीक्षा पोर्टलचा भोंगळ कारभार सुरूच, विद्यार्थ्यांचा परिक्षेवर बहिष्कार\nनोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा फर्दाफाश\nस्थानिकांना खासगी नोकरीत 80% कोटा दिला जाईल – राज्यपाल कोश्यारी\n‘टोनी एन सिंग’ ठरली ‘मिस वर्ल्ड’ 2019 ची विश्वसुंदरी…\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://nandednewslive.blogspot.com/2014/12/blog-post_47.html", "date_download": "2019-12-15T12:59:18Z", "digest": "sha1:2QGNXYZIEK3HLWHCM5WQ6EPIHAJUE2JL", "length": 20857, "nlines": 149, "source_domain": "nandednewslive.blogspot.com", "title": "nandednewslive: ग्रामपंचायत निवडणुक", "raw_content": "NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **\nबुधवार, 24 दिसंबर 2014\nहिमायतनगर ग्रामपंचायत निवडणुकीत त्रिशंकू\nसवना - महादापूर काँग्रेस, वाघी - एकघरी शिवसेना,\nचिंचोर्डी - दगडवाडी राष्ट्रवादीकडे\nहिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील पाच गावच्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकाचे निकाल आज जाहीर झाले असून, १० जागा बिनविरोध, ४ रिक्त, तर २३ जागांसाठी मंगळवारी मतदान झाले होते. त्याचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शरद झाडके यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला आहे. यात सवना ज. येथे काँग्रेस तर वाघी येथील ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व निर्माण झाले आहे.\nनांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोट निवडणुकीसाठी मंगळवार दि.23 रोजी मतदान झाल्यानंतर दुसर्या दिवशी बुधवारी दि.२४ रोजी येथील तहसील कार्यालयात मतमोजणी चोख पोलिस बंदोबस्तात पार पडली. यातून समोर आलेला निकाल पुढील प्रमाणे आहे.\nहिमायतनगर तालुक्यातील चिंचोर्डी - दगडवाडी मध्ये ७ पैकी वार्ड क्र.३ मधील परसराम रानबा ढाले, बेबीताई रामदास भडंगे, गोदावरी हन्मंतराव भडंगे व वार्ड क्र. २ मधील दत्त यादवराव टारपे हे बिनविरोध निवडून आले. तर वार्ड १ आणि २ मधील एकूण ३ जगासाठी मतदान झाले. यात उभे असलेल्या उमेद्वारातून जनमतांनी दिलेल्या निकालाने संदीप शंकरराव झळके, पंचफुलाबाई विठ्ठल देशमुखे, पंचफुलाबाई विठ्ठल देशमुखे, या विजयी झाल्या आहेत. एकच महिला उमेदवार हि दोन वार्डातून निवडून आल्याने एका जागेचा राजीनामा त्यांना आगामी सात दिवसात द्यावा लागणार आहे. परिणामी चिंचोर्डी-दगडवाडी ग्रामपंचायतीची एका जागा रिक्त राहणार आहे. सध्या तरी हि ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे.\nएकघरी-रमनवाडीत ७ जागा पैकी ६ जागेवर सत्यव्रत्त महादू ढोले, द्वारकाबाई माधव वाकोडे, देविदास माधवराव मेंडके, लताबाई दिलीप आडे, सुशीला शाहीर शिरडे, धमाबाई रतन जाधव या बिनविरोध निवडून आल्या असून, वार्ड क्र.३ मधील एका जागेसाठी रमनवाडीचे उमेदवार आमने-सामने असल्याने चुरशीचे मतदान झाले होते. यातून प्रतिस्पर्धी उमेदवारास पिछाडीवर टाकून प्रकाश उदा जाधव यांनी विजय मिळविला आहे. यात सर्वाधिक उमेदवार हे शिवसेनेचे असल्याने पुन्हा हि ग्रामपंचायत शिवसेनेकडेच राहणार आहे.\nसवना ज.ग्रामपंचायतीत ९ जागा पैकी वार्ड क्र.१ मधील मधुकर पंडित यांची बिनविरोध निवड झाली आहे. वार्ड क्रमांक २ व वार्ड क्र. ३ मध्ये जात वैधता प्रमाणपत्राअभावी एस.सी. महिला २ जागा व एसटी महिला १ जागा रिक्त आहेत. तर पाच जागेसाठी निवडणूक झाली होती. यात पुढील उमेदवारांच्या चारी मुंड्या चित्त करून कलावतीबाई परमेश्वर गोपतवाड, प्रणीता अरविंद आहिरवाड, माधव जळबाजी बिरकलवाड, परमेश्वर संभाजी सांगणवाड, पुष्पाताई लक्ष्मण गायकवाड यांनी विजय मिळविला आहे. यात गोपतवाड गटाचा विजय झाल्याने येथील ग्रामपंचायतीत पुन्हा काँग्रेस चे वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे.\nमहादापूर ग्रामपंचायतीची निवडणूक संपन्न झाल्यांनतर चुरशीच्या लढतीत मारोती जळबा देशमुखे, सुनिता यादवराव बुरकुले, गोरखनाथ देवराव भुसारे, कांताबाई एकनाथ बुरकुले, भीमराव सुभानराव बनसोडे, मंजुळाबाई किशन डवरे, सुनिता यादवराव बुरकुले, या निवडून आल्या आहेत. या ठिकाणी सुद्धा एका अनुसूचित जमातीतील महिला दोन जगावर निवडून आल्याने त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीची एक जागा रिक्त राहणार असून, ये ठिकाणी काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.\nवाघी ग्रामपंचायतीची निवडणूक सात जागेसाठी अतीतटीची झाल्यांनतर मतमोजणीत नागोराव संभाजी देवसरकर, जोत्सना संतोष माने, रमाबाई प्रकाश गायकवाड, नामदेव रामराव खांडरे, गणपत नागोराव बाकोटकर, सागरबाई पुंजाराम बासरकर हे सहा उमेदवार विजयी झाले असून, या ठिकाणची नामाप्र (स्त्री)राखीव जागा रिक्त आहे. या ठिकाणी वार्ड क्र.३ मधील दोन्ही प्रतिस्पधी उमेदवारांना समान मते मिळाली होती. त्यामुळे दोघांच्या नावाच्या चिठ्ठ्या बनून एका चीमुकलीच्या हाती काढण्यात आली यात सागरबाई पुंजाराम बासरकर हि महिला उमेदवार विजयी ठरली आहे. तसेच याचा ठिकाणच्या मतदान यंत्रात तब्बल २० मते हि नोटाला पडल्याचे मात्मोजानीतून दिसून आहे हे विशेष आहे. या एका उमेदवारामुळे येथील ग्रामपंचायत हि आता शिवसेनच्या ताब्यात आली असून, विजयी उमेदवार व समर्थकांनी गुलालाची उधळण करून परमेश्वर मंदिरात जल्लोष साजरा केला आहे.\n१० जागा बिनविरोध...सहा रिक्त जागेसाठी पोट निवडणुका होणार..\nचार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत चिंचोर्डी-दगडवाडी ग्रामपंचायतीच्या ३ तर एकघरी - रमनवाडी मधील ६, आणि सवना (ज.) येथील १ जागा बिनविरोध निवडण्यात आली होती. महादापूर ग्रामपंचायतीत दोन जागेवर एक महिला व चिंचोर्डी-दगडवा��ी ग्रामपंचायतीच्या दोन जागेवर एक महिला निवडून आल्याने येथील एक एक अश्या दोन जागा रिकामी होणार आहे. तसेच सवना ज. येथील तीन रिक्त व वाघी येथील एक रिक्त अश्या सहा जागेसाठी पुन्हा पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nट्रेनयात्रा में मिले तृतीय पंथीयों के पोस्ट- पेमेंट-बैंक खातें निकालकर मुख्यधारा में लाया\nसर्वपक्षीत कृती समितियों सहित ट्रेन स्टेशन पर पत्रकारों ने किया धरणा आंदोलन\nमहाप्रबंधक माल्या को सर्वपक्षीय कृती समिति, पत्रकार संघटन, जेष्ठ नागरिक ने दिया ज्ञापन\nहिमायतनगर रेलवे स्टेशन का उच्च स्तरीय प्लेटफार्म खराब गुणवत्ता का है\nआंध्रप्रदेश के पूर्वचीफ़ जस्टिस चंद्रयाद्वरा पत्रकार नईम खान का नँशनल अवार्ड\nमहाराणा प्रताप के वंशजों का डेरा हिमायतनगर (वाढोणा) शहर म��ं\nKaar Nadit Kosalali कार नदीत.. तिघांचा मृत्यू\nTaranche Jhopale तारांच्या झोपाळ्याकडे साफ दुर्लक्ष\nनांदेड ते तिरुपती विशेष गाडीच्या फेऱ्यांत वाढ\nJad Wahnane Pul Dhokyat लोडींग ट्रकमुळे हादगावच्या मुख्य रोडवरिल पुलला धोका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.matrubharti.com/novels/5151/pathlag-by-aniket-samudra", "date_download": "2019-12-15T13:06:38Z", "digest": "sha1:LHCUG7TF66MQEYZ2EPTJD3TWNGK6DDXU", "length": 54558, "nlines": 360, "source_domain": "www.matrubharti.com", "title": "Pathlag by Aniket Samudra | Read Marathi Best Novels and Download PDF | Matrubharti", "raw_content": "\nजून महीन्यातील ती एक संध्याकाळ होती. दोन चार आठवड्यांपुर्वी येऊन गेलेली पावसाची एखादी बारीकशी सर सोडली तर पावसाने टांगच दिली होती. मुंबईच्या त्या दमट वातावरणात उष्णता अधीकच जाणवत होती. चर्चगेट स्टेशनमधुन बाहेर आल्या-आल्या मुंबईचा तो टिपीकल फिल दिपकच्या अंगावर ...Read Moreरस्ता भरुन वाहणारी वाहनांची गर्दी, स्टेशनच्या आतबाहेर करणारे माणसांचे लोंढे, फेरीवाले, पदपथावरील छोटेमोठे स्टॉल्स, भिकारी.. सगळं अगदी जस्सच्या तस्स होतं. त्यात काहीच फरक पडला नव्हता. दिपक.. अर्थात लेफ्टनन दिपक कपुर.. तीन वर्षांपासुन काश्मीरच्या खोर्‍यात तैनात होता. गेल्याच वर्षी तो सुट्टीवरुन परतला होता. पण आता… आता त्याला मुंबईला सुट्टी काढुन लगेच परतणे अत्यंत गरजेचे होते नाहीतर जेनीने आणि तिच्या पोटात वाढणार्‍या Read Less\nजून महीन्यातील ती एक संध्याकाळ होती. दोन चार आठवड्यांपुर्वी येऊन गेलेली पावसाची एखादी बारीकशी सर सोडली तर पावसाने टांगच दिली होती. मुंबईच्या त्या दमट वातावरणात उष्णता अधीकच जाणवत होती. चर्चगेट स्टेशनमधुन बाहेर आल्या-आल्या मुंबईचा तो टिपीकल फिल दिपकच्या अंगावर ...Read Moreरस्ता भरुन वाहणारी वाहनांची गर्दी, स्टेशनच्या आतबाहेर करणारे माणसांचे लोंढे, फेरीवाले, पदपथावरील छोटेमोठे स्टॉल्स, भिकारी.. सगळं अगदी जस्सच्या तस्स होतं. त्यात काहीच फरक पडला नव्हता. दिपक.. अर्थात लेफ्टनन दिपक कपुर.. तीन वर्षांपासुन काश्मीरच्या खोर्‍यात तैनात होता. गेल्याच वर्षी तो सुट्टीवरुन परतला होता. पण आता… आता त्याला मुंबईला सुट्टी काढुन लगेच परतणे अत्यंत गरजेचे होते नाहीतर जेनीने आणि तिच्या पोटात वाढणार्‍या Read Less\n” न्यायमुर्तींनी टेबलावर आपला लाकडी हाथोडा आपटला आणि पुन्हा एकवार न्यायालयात शांतता पसरली. न्यायालयात केस उभी राहिल्यापासून असलेल्या गर्दीने आज उच्चांक गाठल�� होता. खर तर निकाल काय लागणार आहे हे स्पष्टच होते, पण तरीही निकाल ऐकायला लोकांनी गर्दी ...Read Moreहोती. “पब्लीक प्रॉस्येक्युटर.. यु मे कंन्टीन्यु…”… आणि केसच्या शेवटच्या दिवसाचे न्यायालयीन कामकाज सुरु झाले. आरोपीच्या पिंजर्‍यात उभ्या असलेल्या दिपकचे मन मात्र अजुनही भूतकाळातच घुटमळत होते.———————————————————————————————— “जेनी.. वेक अप जेनी… कमऑन जेनी..डोन्ट गिव्ह अप ऑन मी..”, निस्तेज पडलेल्या जेनीला हलवत दिपक जिवाच्या आकांताने ओरडत होता. पोलिसांच्या दोन जिप सायरन वाजवत घटनास्थळी येऊन थबकल्या. मुंग्याच्या वारुळातुन जश्या मुंग्या बाहेर पडतात तसे पटापट Read Less\nदिपकला झोप लागली असली तरी त्याच्या संवेदना जागृत होत्या. सैनिकी प्रशिक्षणाचा परीणाम म्हणा किंवा त्याचा सिक्स्थ सेन्स म्हणा परंतु दिपकला अचानक जाग आली. आपल्याला अशी अचानक जाग का आली असावी ह्याचा विचार करत तो जागेवरच पडुन आजुबाजुला घडणार्‍या घटनांचा ...Read Moreघेउ लागला. काही क्षण शांततेत गेल्यावर त्याला लॉकअपच्या बाहेर हलकीशी हालचाल जाणवली. किमान ३-४ व्यक्ती हलक्या आवाजात एकमेकांशी कुजबुजत होत्या. दिपक कानोसा घेत पडुन राहीला. थोडा वेळ शांततेत गेल्यावर त्याच्या लॉकअपचे दार हळुच उघडले गेल आणि बाहेर थांबलेल्या त्या व्यक्ती आतमध्ये आल्या. दिपक अजुनही स्तब्ध पडुन होता. हळु हळु त्या व्यक्ती दिपकच्या भोवती जमा झाल्या. त्यांच्यातील एक व्यक्ती दिपकच्या अगदी Read Less\nपाठलाग – (भाग- ४)\nदिपक आपल्या कोठडीत परतला खरा, पण तो विचार त्याच्या डोक्यातून काही केल्या जात नव्हता.काय आहे ६ दिवसांनी कोण आहे तो कैदी कोण आहे तो कैदी तो आपल्याला का मदत करत आहे तो आपल्याला का मदत करत आहे ह्यात काही काळ-बेर तर नसेल ना ह्यात काही काळ-बेर तर नसेल ना कश्यावरून हा पोलिसांचाच एखादा डाव नसेल कश्यावरून हा पोलिसांचाच एखादा डाव नसेल ...Read Moreमला इथून पळून जायला भाग पाडतील आणि मग पळून जात होता म्हणून जाताना गोळ्या घालतील ...Read Moreमला इथून पळून जायला भाग पाडतील आणि मग पळून जात होता म्हणून जाताना गोळ्या घालतील चार दिवसांच्या ओळखीवर ह्या कैद्यावर भरवसा ठेवावा का चार दिवसांच्या ओळखीवर ह्या कैद्यावर भरवसा ठेवावा का अनेक प्रश्न दिपकच्या डोक्यात जमा झाले होते. पण त्यामुळे निदान त्याला काही काळापुरता का होईना जुन्या दुःखद गोष्टींचा विसर पडला होता. सुस्त झालेला त्याचा मेंदु विचार करु लागला होता आणि नकळतच ‘ह्या कैद्याच्या साथीने इथुन पळुन जाता Read Less\nपाठलाग – (भाग- ५)\n“ठिक आहे तर, मी सांगतो तसं कर. थोड्यावेळाने मला मारायला सुरुवात कर. इतकं मार की रक्त निघालं पाहीजे. अर्थात तुलाही थोडा मार खावा लागेलच, पण..” “अरे पण का कश्यासाठी”, दिपक मध्येच म्हणाला.“सांगतोय.. ऐक आधी.. ते एवढ्यासाठी की एकदा का ...Read Moreकोठडीत गेलो की परत बाहेर येणं शक्य होणार नाही. त्यामुळे आपल्यापैकी कुणालातरी कोठडीच्या बाहेर रहाणे आवश्यक आहे. तुरुंगाची मला जास्ती माहीती आहे त्यामुळे मी बाहेर राहीलो तर तुमची सुटका करु शकेन. आपल्या मारामारीत मी जखमी झाल्यावर मला येथीलच एका छोट्या दवाखान्यात भरती करतील मलम-पट्टीसाठी. तेथुन बाहेर पडणे ह्या कोठडीपेक्षा नक्कीच सोपे आहे. तेथुन बाहेर पडलो की इथल्या चाव्या मी मिळवेन.. Read Less\nपाठलाग – (भाग- ६)\nसेकंदामागुन सेकंद, मिनीटा मागुन मिनीट जात होती पण युसुफचा काहीच पत्ता नव्हता. दिपकची चलबिचल वाढत चालली होती. इतकं अस्वस्थ, इतकं हतबल त्याला यापुर्वी कधीच वाटले नव्हते. पिंजर्‍यात ठेवलेल्या एखाद्या हिंस्त्रपशुसारखा तो इकडुन तिकडे येरझार्‍या घालत होता. इतक्यात त्याला बाहेर ...Read Moreजाणवली. दिपक सावध झाला. हळुवारपणे त्याच्या कोठडीच्या कुलुपात एक किल्ली सरकवली गेली होती आणि अत्यंत सावकाशपणे ती किल्ली फिरवुन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न होत होता. थोडावेळ खुटपुट झाल्यावर एकदाचे ते दार उघडले गेले. दारामध्ये युसुफ उभा होता. युसुफला बघताच दिपकचा जिव भांड्यात पडला. “चल लवकर..”, युसुफ म्हणाला.. क्षणाचाही विलंब न करता दिपक बाहेर पडला. व्हरांड्यात युसुफच्या मागे अजुन एक कैदी उभा Read Less\nपाठलाग – (भाग- ७)\n“गुड बाय धोंड्या…” दिपक स्वतःशीच पुटपुटला. मनगटावर जोर देऊन त्याने खांदा वर उचलला आणि बंदुकीची नळी बरोब्बर सेट केली. तो कुठल्याही क्षणी ट्रीगर दाबणार इतक्यात त्याच्या काहीतरी लक्षात आले. तो परत सावकाश पहील्यासारखा गवतात खाली झोपला. त्याने बंदुक आपल्या ...Read Moreआणली आणि हलकेच हलवली. आतुन बारीक किण-किण आवाज आला. इस्माईल खाली कोसळला तेंव्हा त्याची बंदुक शेजारच्या खडकावर पडली होती आणि त्यामुळे बंदुकीच्या आतील स्प्रिंग लुज झाली होती. दिपकने सैन्यात असताना अश्या कित्तेक बंदुका हाताळल्या होत्या आणि असे अनेक बारीक-सारीक प्रॉब्लेम त्याला माहीत झाले होते. आत्ता जर त्याने ट्रीगर दाबले असते तर गोळी सुटली नक्की असती, पण तिने अपेक्षीत वेध नक्कीच Read Less\nपाठलाग – (भाग- ८)\nत्या गजबजलेल्या वस्तीतील एका मोडक्या मेंन्शन मध्ये जमलेल्या त्या तिघा-चौघांच्या नजरा दरवाज्याकडे वळल्या जेंव्हा दरवाज्यातुन एक चिकना तरुण आतमध्ये आला. त्याच्या चालण्यात एक विलक्षण आत्मविश्वास होता. आरमानी जिन्स आणि स्पायकर जिन्सचा अर्धा खोचलेला निळा जिन्सचा शर्ट त्याने घातला होता. ...Read Moreएक स्टीलचे ब्रेसलेट होते, शर्टची वरची दोन बटणं उघडी होती आणि त्यातुन यु.एस.ए चे मराईन्स सोल्जर घालतात तसले एक लॉकेट डोकावत होते. डोळ्यावर गडद रंगाचा गॉगल होता. जॉनी आतमध्ये आला तसे सर्वांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. आणि अर्थात त्याचे इथे येणे अपेक्षीतच होते. बॉसच्या मर्जीतला आणि शार्प शुटर जॉनीला बोलावणं धाडण्यात आलं होतं. बॉसचा भाऊ, इस्माईल मारला गेला होता.. माफीया डॉनचा Read Less\nपाठलाग – (भाग- ९)\nदिपकने खिडकीतुन डोकावुन बाहेर पाहीले. समुद्रकिनारी शेकोटी पेटलेली दिसत होती. शेकोटी भोवती काही तरुण-तरुणी फेर धरुन नाचत होत्या. ठेका धरायला लावणार्‍या संगीताचे स्वर ऐकु येत होते. दिपकने हॉटेलच्या अंतरंगातुन नजर फिरवली. अगदी चकाचक नसले तरी अगदीच शॅबी पण नव्हते. ...Read Moreआसनं आरामदायक होती, दिव्यांची मांडणी आल्हाददायक होती, वॉलपेपर, टेक्श्चर पेंट, मॉडर्न आर्ट पेन्टींग्स वापरुन भिंती सजवलेल्या होत्या. कुठेही भडकपणा नव्हता, कुठेही दिखाऊ-वृत्ती नव्हती. एकुण वातावरण उत्साहवर्धक होते. थकुन आलेल्या कुठल्याही प्रवाश्याला इथेच रहावे असे वाटेल असेच सर्व काही होते. दिपकची नजर फिरत फिरत लॉबीच्या समुद्राच्या बाजुला उघडणार्‍या दरवाज्याकडे गेली. तेथे साधारण एक तिशीतली तरुणी कमरेवर हात ठेवुन उभी होती. काळपट-लाल Read Less\nदुसर्‍या दिवसाची सकाळ प्रसन्न होती. दिपक अगदी गाढ झोपला होता, जणु कित्तेक दिवसांची झोप तो पुर्ण करत होता. खिडकीतुन उबदार सुर्याची किरण अंगावर आली आणि खार्‍या वार्‍याचा एक झोक नाकात शिरला तसा दिपक जागा झाला. त्याला पहील्यासारखेच फ्रेश वाटत ...Read Moreतो खोलीचे दार उघडुन बाहेर आला. हॉटेलमधील वेटर्सची नेहमीप्रमाणे लगबग चालु होती. केसांवरुन हात फिरवत तो व्हरांड्यात आला तोच थॉमस���ी तेथे आला. उघडाबंब आणि लाल रंगाची बर्म्युडा घातलेला थॉमस अजुनच अवाढव्य भासत होता. “गुड मॉर्नींग दिपक, कशी झाली झोप”, त्याने दिपकला विचारले.“मस्त.. खुप मस्त. हवेत गारठा असुनही समुद्राच्या दमटपणामुळे मस्त उबदार वाटत होते. खुपच वेळ झोपलो खरं तर..”, खजील होत Read Less\nथॉमस शिवाय खरं तर दीपककडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. हॉटेल मधील स्टाफशी अस अचानक स्टेफनी बद्दल बोलणे योग्य ठरले नसते. शिवाय उगाच तिला संशय आला असता तर सगळेच काम बिघडले असते. थॉमसशी संबंध चांगले करायचे आणि हळू हळू बोलता ...Read Moreथोडी थोडी माहित काढत जायची असा ढोबळ प्लान त्याने आखला होता. रात्री थॉमस आल्यावर तिघेही नेहमीप्रमाणे खुर्च्या टाकून समुद्र किनारी बसले. थॉमसने येताना चीवाज-रिगलचे ३-४ बॉक्स हॉटेल मधील संपत आलेला स्टोक भरायला आणले होते, त्यातील २ बाटल्या घेऊन तो बसला होता. गप्पांचा नेहमीचाच विषय चालला होता इतक्यात दीपकला एक कल्पना सुचली. अचानक गंभीर होत तो म्हणाला..”थॉमस, मला तुला माझ्याबद्दल काही Read Less\n.. मी कश्याला करु थॉमसचा खुन”, दिपक पुन्हा ओरडत म्हणाला.. स्टेफनीने त्याच्या तोंडावर हात ठेवला.. “हळु बोल म्हणलेले कळत नाहीये का तुला”, दिपक पुन्हा ओरडत म्हणाला.. स्टेफनीने त्याच्या तोंडावर हात ठेवला.. “हळु बोल म्हणलेले कळत नाहीये का तुला..” स्टेफनीने इकडे तिकडे पाहीले. बाहेर अजुन सामसुमच होती. “चल माझ्या बरोबर..”, दिपकचा हात ओढत ती ...Read Moreम्हणाली. दिपक बधीरावस्थेत तिच्यामागोमाग थॉमसच्या रुम मध्ये गेला. स्टेफनीने पुन्हा एकवार कोणी नाहीये याची खात्री करुन घेतली आणि दिपकला घेउन ती खोलीत गेली.खोलीत मिट्ट काळोख होता. स्टेफनीने दार लावुन घेतले आणि मग खोलीतला दिवा लावला. थॉमसचा उघडाबंब अवाढव्य देह त्याच्या बेडवर अस्ताव्यस्त पडला होता. त्याच्या छातीमध्ये पार आतपर्यंत खुपसलेला एक भला मोठ्ठा सुरा तसाच रुतलेला होता. भुत बघीतल्यासारखा दिपक त्या Read Less\nयुसुफला समोर बघुन दिपकला आश्चर्याचा धक्काच बसला होता. खुप दिवसांनी एखादा जुना मित्र भेटावा तसं दिपकने युसुफला कडकडुन मिठी मारली. त्या दिवशी जंगलात चुकामुक झाल्यावर दोघंही एकमेकांना भेटलेच नव्हते. युसुफचं पुढे काय झालं तो पोलिसांच्या हाती लागला तो पोलिसांच्या हाती लागला, का त्यांच्या ...Read Moreमारला गेला, का त्यांच्या ...Read Moreमारला गेला, का तो सुध्दा दिपकसारखा पळुन जाण्यात यशस्वी झाला ह्याची काहीच कल्पना त्याला नव्हती. “कहा था यार तु, का तो सुध्दा दिपकसारखा पळुन जाण्यात यशस्वी झाला ह्याची काहीच कल्पना त्याला नव्हती. “कहा था यार तु”, दिपक युसुफला म्हणाला..“दुनिया छोटी है भाई”, दिपक युसुफला म्हणाला..“दुनिया छोटी है भाई वाटलं नव्हतं परत तुला भेटेन म्हणुन..”, हसत हसत युसुफ म्हणाला.. “खरंच, मलाही वाटलं नव्हतं की इतक्या लवकर तुला भेटु शकेन..”, दिपक म्हणाला..“अरे पण तु इथं कुठे वाटलं नव्हतं परत तुला भेटेन म्हणुन..”, हसत हसत युसुफ म्हणाला.. “खरंच, मलाही वाटलं नव्हतं की इतक्या लवकर तुला भेटु शकेन..”, दिपक म्हणाला..“अरे पण तु इथं कुठे”, युसुफने मॉटेलकडे हात दाखवत विचारले, तसं दिपकला स्टेफनी, थॉमसची Read Less\nजेंव्हा दीपक आणि स्टेफनी दिल्लीला जायची तयारी करत होते तेंव्हाच युसुफ कोणाशीतरी बोलण्यात मग्न होत. युसुफचा चेहरा घामाने डबडबला होता. त्याच्या चेहऱ्यावरील भीती स्पष्ट दिसत होती. नकळत तो हाताच्या बोटांची चाळवाचाळव करत होता. त्याच्या समोर बसलेली व्यक्ती मात्र कमालीची ...Read Moreहोती. डोळ्यावर गॉगल असला तरीही त्या व्यक्तीची रोखलेली नजर युसुफला अस्वस्थ करत होती. “गुड वर्क युसुफ़.. “, बऱ्याच वेळाच्या शांततेनंतर ती व्यक्ती म्हणाली“थॅक्यू जॉनी भाय… “, युसुफ“थोडीपण होशियारी दाखवायची नाय कळला ना माझा नेम कधीच चुकत नाही, माहितेय तुला~..” जॉनी“नाही भाई, तुम्ही जसे म्हणाल तसेच होईल सगले… “, युसुफ “चल निघ आता, तुझी जरूर पडली कि परत तुला बोल्वेन…”, जॉनी“भाई Read Less\nदोन महीन्यांनंतर – दिपक सकाळी जागा झाला तेंव्हा शेजारी स्टेफनी नव्हती. तो खोलीतुन डोळे चोळत चोळत बाहेर आला. स्वयंपाकघरातुन भांड्यांचा आवाज येत होता तसा तो स्वयंपाकघरात गेला. स्टेफनी त्याला पाठमोरी उभी होती. तो दबक्या पावलांनी तिच्या जवळ गेला आणि ...Read Moreएकदम मिठी मारली. “स्ट्युपीड्ड..”, दचकत स्टेफनी म्हणाली.. तसा दिपक हसायला लागला. व्हाईट शॉर्ट आणि बॉटल-ग्रीन रंगाच्या शर्टमध्ये स्टेफनी अधीकच आकर्षक दिसत होती. फिक्कट नारींगी रंगाच्या रिबीनीने तिने आपली पोनी-टेल बांधली होती. “काय करते आहेस..”, दिपकने विचारले..“युअर फेव्हरेट..” असं म्हणत स्टेफनीने समोरच्या ताटामधील पिठ घेऊन दिपकच्या गालाला फासले.. “अस्सं..”, दिपक चिडुन म्हणाला आणि तो पिठ घ्यायल�� ताटलीकडे सरसावला. परंतु आधीच स्टेफनीने Read Less\nबाहेरची आवरा-आवर करून स्टेफनी दिपकच्या खोलीत आली तसा दीपक अचानक तिच्यावर खेकसला, “तू इथे काय करते आहेस गेट आऊट, तुझ्या खोलीत जाउन झोप” “अरे पण का गेट आऊट, तुझ्या खोलीत जाउन झोप” “अरे पण का काय झालं”, स्टेफनी“का काय का तो मोहिते बसला आहे बाहेर. त्याने तुला माझ्या ...Read Moreबघितले तर तो मोहिते बसला आहे बाहेर. त्याने तुला माझ्या ...Read Moreबघितले तर” दिपक“पण मी एकटीनेच झोपायचे” दिपक“पण मी एकटीनेच झोपायचे आणि मला आज तू हवा असशील तर आणि मला आज तू हवा असशील तर” स्टेफनी“थोडे दिवस स्टेफनी…. आत्ता काहीच पर्याय नहिए…. प्लिज…. “, दीपक स्टेफनीने काहीश्या नाराजीनेच खोलीचे दर उघडले आणि अचानक अंधारातून कुठूनतरी येउन समोर मोहिते उभा राहीला. “तुम्ही इथे झोपता का” स्टेफनी“थोडे दिवस स्टेफनी…. आत्ता काहीच पर्याय नहिए…. प्लिज…. “, दीपक स्टेफनीने काहीश्या नाराजीनेच खोलीचे दर उघडले आणि अचानक अंधारातून कुठूनतरी येउन समोर मोहिते उभा राहीला. “तुम्ही इथे झोपता का”, अर्धवट उघडलेल्या खोलीच्या दारातून आत पाहण्याचा प्रयत्न करत मोहिती म्हणाला.“काय बोलता आहात मुर्खासारख”, अर्धवट उघडलेल्या खोलीच्या दारातून आत पाहण्याचा प्रयत्न करत मोहिती म्हणाला.“काय बोलता आहात मुर्खासारख”, काहीसे चिडून स्टेफनी म्हणाली आणि Read Less\nमोहिते निघून गेला, पण जाताना तो जे बोलला ते दोघांच्या डोक्यात घर करून गेले. मोहिते म्हणाला होता, “डोंट ट्राय टू ओव्हरस्मार्ट मी. हे सगळे फोटो आणि माझा पूर्ण रीपोर्ट मी टाईप करून ऑफिसच्या मेल-बॉक्स मध्ये ठेवला आहे. माझ काही ...Read Moreवाईट झाल तर तो रिपोर्ट कुणाकडे द्यायचा ह्याच्या सुचना ही मी देऊन ठेवलेल्या आहेत. सो टेक केअर… ” दुसऱ्या दिवशी सकाळीच मोहिते कुठेतरी निघून गेला होता. स्टेफनी आणि दीपक रूम-मध्ये व्हिस्की घेऊन बसले होते. दोघांनाही काही सुचत नव्हते. “सध्या तरी आपल्याला दुसरा कुठलाच मार्ग दिसत नहिए…”, दीपक म्हणाला, “मोहिते जे म्हणतो आहे तेच करावे. निदान ह्या प्रकरणातून सहीसलामत बाहेर पडू Read Less\n॥ पर्व दुसरे ॥ दमणमधील ‘वुडलॅंड हॉटेल’ अनेक व्ही.आय.पी आणि व्ही.व्ही.आय.पींनी भरलेले होते. मुंबईतील गजबजलेल्या रस्त्यांवर टॅक्सी दिसाव्यात तश्या ऑडी आणि मर्सीडीज पार्कींगमध्ये लागलेल्या होत्या. पोलिसांच्या दोन सेक��युरीटी व्हॅन्स गेटवर अलर्ट होत्याच शिवाय अनेक सेलेब्रेटींचे खाजगी बॉडीगार्ड चेहर्‍यावर मख्ख ...Read Moreठेवुन उभे होतेच. अर्थात कारणही तसंच होतं. मेहतांची पार्टी म्हणली की ही अशी अनेक बडी थेर आवर्जुन उपस्थीत असायचीच. हॉटेलच्या बाहेर उभारलेल्या शामियान्यात एक पस्तीशीतील तरुणी () शैम्पेनचे घोट घेत बरोबरच्या लोकांशी चर्चा करण्यात मग्न होती. इतक्यात एक वेटर तिच्या जवळ येउन अदबीने उभा राहीला. त्या तरुणीने प्रश्नार्थक नजरेने त्या वेटरकडे पाहीले. वेटरने हातातल्या ट्रे मधील फोन त्या तरुणीच्या हातात Read Less\nपाठलाग (भाग – १९)\nबंगल्याच्याच आवारातील एक १५ x २० ची खोली दिपकला रहायला मिळाली होती. आठवड्याभरामध्येच दिपक ‘माया मॅडम’च्या स्केड्युलशी समरस होऊन गेला. सकाळी ५.३० ते ६.३० ह्या वेळात बंगल्याच्याच क्लबहाऊसमध्ये मेडीटेशन चालु असायचे त्या वेळेत दिपक आंघोळ करुन तयार व्हायचा. ६.४५ ...Read Moreसोलॅरीस क्लबवर टेनीस आणि जिम८ वाजता बंगल्यावर परत.८-९ बंगल्यातील स्विमींग पुलमध्ये स्विमींग१० वाजता ऑफीस सकाळी ऑफीसला निघतानाच बंगल्यातील सेक्रेटरी मायाच्या दिवसभरातील बाहेरील मिटींग्सची प्रिंटआऊट दिपकला देत असे. त्यात वेळ, ठिकाण, मॅप आणि फोन नंबर दिलेला असे. ठरल्यावेळी दिपक ऑफीसच्या गेटपाशी गाडी घेऊन थांबे. संध्याकाळी ८ वाजता बंगल्यावर परत९ वाजता आधीच ठरलेल्या कुठल्याश्या हॉटेल्समध्ये पार्टीज, अन-ऑफीशीअल मिटींग्सरात्री १२ पर्यंत बंगल्यावर परत Read Less\nपाठलाग (भाग – २०)\n“सो… हे अस आहे सगळ.” गाडीच्या बॉनेटवरून उतरत दीपक म्हणाला. माया अजूनही गाडीच्या बॉनेटवरच बसून होती. दिपकने घड्याळात वेळ बघितली. ३.३० वाजून गेले होते. गावातील रस्त्यावर तुरळक वाहतूक सुरु झाली होती. दुधाच्या व्हैंस, दैनिक पेपर वाहतूक करणारे टेम्पो रस्त्यावरून ...Read Moreहोते. शहराला हळू हळू जाग येत होती. “आय गेस, वुई शुड लिव्ह नाऊ. साडे तीन वाजून गेले आहेत. उद्या ऑफिसला काही महत्वाच्या मिटींग्स आहेत न” गाडीच्या बॉनेटवरून उतरत दीपक म्हणाला. माया अजूनही गाडीच्या बॉनेटवरच बसून होती. दिपकने घड्याळात वेळ बघितली. ३.३० वाजून गेले होते. गावातील रस्त्यावर तुरळक वाहतूक सुरु झाली होती. दुधाच्या व्हैंस, दैनिक पेपर वाहतूक करणारे टेम्पो रस्त्यावरून ...Read Moreहोते. शहराला हळू हळू जाग येत होती. “आय गेस, वुई शुड ���िव्ह नाऊ. साडे तीन वाजून गेले आहेत. उद्या ऑफिसला काही महत्वाच्या मिटींग्स आहेत न” “लिव्ह द मिटींग्स.. “, माया थंड स्वरात म्हणाली मायाच्या त्या अनपेक्षित उत्तराने दीपक चमकला आणि त्याने मागे वळून पहिले. माया एकदा त्याच्याकडे बघून हसली आणि उजव्या हाताने तिने आपला काळ्या रंगाचा पार्टी गाऊन वरती घ्यायला Read Less\nपाठलाग (भाग – २१)\n“माझा प्लॅन रेडी आहे..”, दोन दिवसांनी सकाळी ऑफीसला जाताना माया दिपकला म्हणाली. “दुपारची कॉन्फरंन्स मी गार्डन-कोर्ट ला हलवली आहे, ऑफीसपासुन दुर आहे, जायला निदान तासभरतरी लागेल, तेंव्हा डिटेल मध्ये बोलु. बाहेर कुठे भेटुन बोलण्यापेक्षा गाडीतच बोललेले बरं..” दिपकने मान ...Read Moreसंमती दर्शवली. ठरल्यावेळी माया ऑफीसमधुन निघाली. बरोबर ऑफीसमधील दोन-तिन डायरेक्टर्स होते, पण ते नशीबाने दुसर्‍या गाडीत बसले.दिपकने गाडी सुरु केली. सुरुवातीचे काही फोन कॉल्स झाल्यावर माया म्हणाली, “आपल्या मित्राचं नाव इन्स्पेक्टर शेखावत आहे. तुम्ही लोकं जेल मधुन पळुन गेल्यानंतर, त्या जेल मधुन त्याची आता बदली झाली आहे. परंतु त्याचा राग अजुनही धुमसतो आहे. तुम्हाला पकडुन त्याला त्याची गेलेली इज्जत परत Read Less\nपाठलाग (भाग – २२)\nदीपक बारमध्ये पोहोचला तेंव्हा बार गर्दीने भरून गेला होता. हवश्या-नवश्यांपासून ते पट्टीचे पिणार्यांपर्यंत झाडून सर्वजण हजर होते. बारच्या एका कोपऱ्यात जुगारांचा डाव रंगला होता. पूर्ण बार सिगारेटच्या धुराने भरून गेला होता. दीपकची नजर शेखावतचा शोध घेत होती. त्याला शोधायला ...Read Moreफार वेळ लागला नाही. बारच्या काउंटरला लागून असलेल्या एका स्टुलावर तो आपला देह विसाउन बसला होता. हातामध्ये एक बिअरचा मोठ्ठा ग्लास होता. डोळ्यावर गॉगल होता, पण त्याची शोधक नजर बारमधून सर्वत्र फिरत होती. बारच्या दारात उभ्या असलेल्या दीपक वर काही क्षण त्याची नजर स्थिरावली. दोघांची नजरा-नजर झाली आणि मग परत तो इतरत्र बघु लागला. अर्थातच त्याने दीपकला ह्या वेशात ओळखले Read Less\nपाठलाग (भाग – २३)\nदुसऱ्या दिवशी सकाळी पेपर बघितल्यावर दिपकला पहिला धक्का बसला. आदल्या रात्री ज्याचा खून झाला होता तो शेखावत साधा सुधा इन्स्पेक्टर नव्हता तर तो होता डी.सी.पी.शेखावत – डेप्युटी कमिशनर ऑफ पोलिस. मधल्या काळात त्याचे प्रमोशन झाले होते. साधा सुधा कोणी ...Read Moreअसता तर कदाचित इतकी हवा झाली नसती, पण मुंबई सारख्या शहराचा डीसीपी आणि त्याच्या आपल्या इथे झालेला खून, त्यामुळेच ही बातमी मिडीयाने उचलून धरली होती. आणि दीपकच्या दृष्टीने मजेशीर गोष्ट म्हणजे अख्या बातमीत कुठेही एका दाढीवाल्या दारुड्याचा आणि शेखावतशी झालेल्या त्याच्या हातापाईचा उल्लेख नव्हता. उलटपक्षी त्याला झालेल्या मारहाणी वरून आणि नंतर गोळी झाडून झालेल्या म्रुत्युवरुन हा एखादा नियोजीत कट होता Read Less\nडिसुझा जेंव्हा दमणला यायला निघाला तेंव्हा अनेकांनी त्याला अंडरकव्हर रहायला सांगीतले होते. अनेक जण त्याला म्हणाले होते की तेथील स्टेट पोलिस तपास करत असताना सि.आय.डी. ऑफीसर तपास करायला आला म्हणल्यावर खरे गुन्हेगार सतर्क होतील. कदाचीत त्याच्या जिवाला सुध्दा धोका ...Read Moreपहातील. पण डिसुझाला खरं तर तेच हवं होतं. गुन्हेगारांनी सतर्क व्हावं, त्याच्या हालचालींवर नजर ठेवावी किंवा त्याच्या हल्ला करण्याची सुध्दा हिंमत करावी. कारण तसं केलं तरच गुन्हेगार समोर येऊ शकतील.. अती सावधानतेच्या प्रयत्नात ते एखादी चुक करुन बसतील हे डिसुझा पुर्ण ओळखुन होता आणि म्हणुनच जेंव्हा दमणला तो हॉटेलमध्ये चेक-ईन करत होता तेंव्हा त्याने तेथील रजिस्टरमध्ये आपल्या नावाच्या प्रोफ़ेशनमध्ये सि.आय.डी Read Less\n“राणा एक काम करा, आपल्या कंप्युटर ग्राफिक्स डिझायनरला दीपकचा फोटो स्कॅन करून पाठवा. त्याला म्हणाव ह्याचा सर्व तऱ्हेने बदलाव करून त्याचे फोटो करून पाठवा. म्हणजे खूप दाढी वाढवलेला, खूप केस वाढवलेला, पूर्ण टक्कल केलेला, मिश्या आणि लांब केस असलेला… ...Read Moreनक्कीच आपल्या चेहऱ्यात दिसण्यात बदल केले असतील त्यामुळे त्याला लगेच ओळखण कठीण जाईल. म्हणून शक्य तितके वेगळे लुक्सचे फोटो करून पाठवायला सांग. दीपक कुमार नक्कीच दमण मध्येच आहे आणि त्याने शेखावतला कट करून बोलावून घेतले ह्यामागे त्याची नक्कीच काहीतरी योजना असणार, नाहीतर तोच मुंबईला नसता का गेला. “, डिसुझा बोलत होता. राणाने मान डोलावून सहमती दर्शवली“येस सर, लगेच कामाला लागतो”, Read Less\n खुद्द दिपक कुमार हजर झालेत…”, डिसुझा हसत हसत म्हणाला.. “हे तर म्हणजे असं झालं अंधा मांगे एक, भगवान दे दो, काय राणा” “येस्स सर.. खरं आहे…”, राणा हसण्यात सामील झाला “बसा.. दिपक कुमार.. बसा.. खुप पळापळ झाली ...Read Moreदमला असाल बसा..”, समोरच्या खुर्चीकडे बोट दाखवत डिसुझा म्ह��ाला.. दिपककडे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. तो शांतपणे खुर्चीत जाऊन बसला. “राणा, बेड्या घाला त्यांना आधी.. काय आहे ना, फौजी तालीम आहे.. आपल्याला उगाच कॅज्युलिटीज नकोत..”, डिसुझा राणाने दिपकचे दोन्ही हात खुर्चीच्या मागे ओढले आणि त्याला बेड्या ठोकल्या. “राणा.. तुझ्या माणसांना बाहेर थांबायला सांग.. आपल्याला जरा महत्वाचं बोलायचं आहे..”, डिसुझा राणाने बाकीच्या Read Less\nडिसुझाने शेखावतची फाईल पुर्ण वाचुन संपवली. दोन क्षण तो डोळे मिटुन बसला. थोड्या वेळात इन्स्पेक्टर राणा आतमध्ये आला. “सर, दिपकचा काहीच पत्ता नाही. अचानक कुठे गायब झाला अजुन तरी काहीच थांगपत्ता लागत नाहीये. आपली माणसं मागावर आहेत. बघु, सापडेलच ...Read Moreना कुठे तरी”, राणा “राणा….”, डिसुझा थोड्यावेळ विचार करुन म्हणाला “येस्स सर…”, राणा “ही शेखावतची फाईल वाचली मी. विचार करण्यासारखी एक गोष्ट मला जाणवली.. शेखावत इथे.. दमणमध्ये पोस्टींगला होता” “नो आयडीया सर, मला तर ही न्युज आहे..”, राणा “हम्म, दहा वर्षांपुर्वी.. तेंव्हा तो एक हवालदार होता. कदाचीत त्यामुळे ही गोष्ट प्रकाशझोतात नाही आली नसेल..”, डिसुझा “ओह.. दॅट एक्स्प्लेंन्स हिज दमण Read Less\nज्यावेळी डिसुझा त्याचा पुर्ण फौज फ़ाटा घेऊन मायाच्या बंगल्याकडे निघाला होता त्यावेळी माया आपलं प्लॅनींग दिपकला सांगण्यात मग्न होती. ” थॉमसला जॉनीनेच मारले हे आत्तापर्यंत तु ओळखलं असशीलच. त्यानुसार प्रथम थॉमसला मारुन त्याने तुम्हाला कोंडीत पकडले. तुमची होणारी तडफड, ...Read Moreत्याला सुखावत होती. स्टेफनीने मुर्खपणा किंबहुना हावरपणा करुन थॉमसचा इन्शोरन्स क्लेम फ़ाईल केला. इतक्या मोठ्या रकमेसाठी पुर्ण पडताळणी होतेच आणि त्यामुळे त्यांनी त्यांचा एजंट एन्क्वायरीसाठी पाठवुन दिला. आज नाही तर उद्या तपासात थॉमसचा मृत्यु हा बनाव होता हे लक्षात आले असते आणि पोलिस तुझ्यापर्यंत पोहोचले असते. त्यामुळे जॉनीने इन्शोरन्स एजंटला संपवुन माफीयाच्याच एका माणसाला मोहीते बनवुन तुमच्या घरात घुसवले. शक्य Read Less\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/733425", "date_download": "2019-12-15T13:15:48Z", "digest": "sha1:7WMIVY4347YMAQWMKVBMAFSOQN2UAGJS", "length": 7757, "nlines": 25, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सप्तसुरांच्या सरींनी श्रोते झाले चिंबचिंब. - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » सप्तसुरांच्या सर��ंनी श्रोते झाले चिंबचिंब.\nसप्तसुरांच्या सरींनी श्रोते झाले चिंबचिंब.\nयेथील श्रीमूळपीठ डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या कलामंदीरात आज सकाळच्या प्रसन्न वातावरणात ताल सुरांची गट्टी जमली. 79 व्या संगीत महोत्सवास दिमाखात सुरू झाली. धो-धो पडणाऱया वरुणराजाच्या साथीने कलामंदीरात सप्तसुरांची बरसात झाली. गेली कित्येक महिने या मैफिलीची चातकासारखी वाट पाहाणारे अनेक रसिक या सप्तसुरांत भिजून चिंब चिंब झाले.\nदेशाच्या ग्रामीण भागातील शास्त्राrय संगीताचे एकमेव व्यासपीठ असणाऱया 79 व्या औंध संगीत महोत्सवास शनिवारी सकाळी मोठय़ा दिमाखात, जलधारांच्या साक्षीने मोठय़ा उत्साहात सुरुवात झाली. यावेळी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या सोहळयास सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी माजी सभापती संदिप मांडवे, उपसरपंच दीपक नलवडे, पंडीत अरुण कशाळकर, अपूर्वा गोखले, पल्लवी जोशी, प्रदिप कणसेव विविध मान्यवर उपस्थित होते.\nमागील 78 वर्षे औंधसारख्या ग्रामीण भागात सुरू असलेला हा संगीत महोत्सव आजही अव्याहतपणे सुरू आहे. यावेळी पहिल्या सत्राची सुरूवात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्हायोलिन वादक पं. गजाननबुवा जोशी यांच्या नाती श्रीमती अपूर्वा गोखले व श्रीमती पल्लवी जोशी यांच्या सहगायनाने करण्यात आली. त्यांनी सुरूवातीला बैरागी भैरव हा राग गायला. यामध्ये तिलवाडा तालातील ‘पपीहा भयो’हा बडा ख्याल तसेच काटे कर तू साधन ही तीन तालातील मध्यलय बंदिश आणि त्यानंतर एक तालातील तराणा गायला.\nमियाँ की तोडीमध्ये पं. अरुण कशाळकर यांची गुनन गाऊ तुमरो ही मध्यलयीतील बंदिश सादर केली. त्यानंतर फारुख लतीफ यांनी सारंगी वादन केले. यावेळी राग बसंत मुखारी ताल ‘विलंबित एकताल’ पेश केला तसेच राग दादरा सादर केला. पहिल्या सत्राची सांगता श्रीमती अलकाताई मारुलकर यांच्या गायनाने यावेळी त्यांनी राग गुजरी तोडी त्यामध्ये तिनताल तालातली ‘सुगर बनरी हा’बडा ख्याल तसेच’ मैं जानत तोहे’ ही तीन तालातील मध्यलय बंदिश पेश केली. राग देसीमध्ये झपतालातील बंदिश व चैती सादर केली. यावेळी तबला साथ अनुक्रमे प्रवीण करकरे, संवादिनी साथ सिद्धेश बिचोलकर, तबला साथ स्वप्नील भिसे यांनी केली.\nसंगीत महोत्सव शुभारंभप्रसंगी बोलताना प्रभाकर घार्गे म्हणाले, ग्रामीण भागातील कलावंत, गायकांना तसेच नव्या पिढीला शास्त्राrय संगीताचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून जोशी घराण्याने सुरू ठेवलेला हा संगीत महोत्सवाचा यज्ञ दिवसेंदिवस बहरत चालला आहे. यासाठी आपण सर्वोतोपरी सहकार्य करणार असून शासकीय स्तरावरून ही या महोत्सवासाठी आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे\nजयराम स्वामी मठाची देखभाल दुरुस्तीची गरज\nउरमोडी नदी काठच्या नागरिकांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ\nगृहित धरू नका, प्रसंगी विधानसभाही लढवू\n16 वा दिवस टोलबंदीचा\nआलिशान घरांना वाढती मागणी\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2015/02/", "date_download": "2019-12-15T13:30:43Z", "digest": "sha1:6G7DKYKECC4HLTKLMB656VNPSKSSHFDT", "length": 189680, "nlines": 235, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: February 2015", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nपेडन्युजचे गुलाम की विवेकाचे लढवय्ये\nआता त्याला वर्ष होईल. लोकसभेच्या निवडणूका ऐन रंगात आलेल्या होत्या आणि मुंबईतले शेवटचे मतदान व्हायचे होते. दिड दिवस शिल्लक होता आणि मुंबईतला प्रचार थंडावला होता. तेव्हा एका उमेदवाराने सोशल मीडियातून सर्व वर्तमानपत्रे व वाहिन्यांचे आभार मानले होते. कशासाठी त्याने असे आभार मानावेत तर प्रसिद्धीच्या रणधुमाळीत त्याच्या पक्षाची वा उमेदवारीची कोणीही साधी दखलही घेतलेली नव्हती. त्या पक्षाचा कोणी उमेदवार मुंबईत उभा असल्याच्या चार ओळीही खरडाव्यात, अशी ‘विवेकबुद्धी’ कुणा पत्रकाराला झाली नाही. सगळी माध्यमे केजरीवाल आणि मोदींच्या भोवती घुमत होती. अर्थात त्यात पुन्हा मोदींच्या भोवती कारण हे मोदींचे मार्केटींग असल्याचा त्याच माध्यमांचा आरोप होता. पण तीच माध्यमे आणि तेच पत्रकार तोडीस तोड अशी प्रसिद्धी केजरीवालना कशासाठी देत होते तर प्रसिद्धीच्या रणधुमाळीत त्याच्या पक्षाची वा उमेदवारीची कोणीही सा���ी दखलही घेतलेली नव्हती. त्या पक्षाचा कोणी उमेदवार मुंबईत उभा असल्याच्या चार ओळीही खरडाव्यात, अशी ‘विवेकबुद्धी’ कुणा पत्रकाराला झाली नाही. सगळी माध्यमे केजरीवाल आणि मोदींच्या भोवती घुमत होती. अर्थात त्यात पुन्हा मोदींच्या भोवती कारण हे मोदींचे मार्केटींग असल्याचा त्याच माध्यमांचा आरोप होता. पण तीच माध्यमे आणि तेच पत्रकार तोडीस तोड अशी प्रसिद्धी केजरीवालना कशासाठी देत होते त्यामागचे मार्केटींग उलगडत नव्हते. कसे उलगडणार त्यामागचे मार्केटींग उलगडत नव्हते. कसे उलगडणार त्यालाच तर पेडन्युज म्हणतात. आता पेडन्युज हा सर्वतोमुखी झालेला शब्द आहे. सेक्युलर म्हणून मिरवणार्‍या विचारस्वातंत्र्यांच्या लढवय्यांसाठी मात्र पेडन्युज हीच विवेकाची लढाई असते. म्हणूनच आज ज्यांनी कोणी वैचारिक संघर्षाचे झेंडे खांद्यावर घेऊन गोविंद पानसरे यांचा उदो उदो चालविला आहे, त्यापैकी कोणी त्यांच्याच पक्षाच्या मुंबईतील एकमेव उमेदवाराला मागल्या वर्षी चार ओळीची प्रसिद्धीही का दिलेली नव्हती त्यालाच तर पेडन्युज म्हणतात. आता पेडन्युज हा सर्वतोमुखी झालेला शब्द आहे. सेक्युलर म्हणून मिरवणार्‍या विचारस्वातंत्र्यांच्या लढवय्यांसाठी मात्र पेडन्युज हीच विवेकाची लढाई असते. म्हणूनच आज ज्यांनी कोणी वैचारिक संघर्षाचे झेंडे खांद्यावर घेऊन गोविंद पानसरे यांचा उदो उदो चालविला आहे, त्यापैकी कोणी त्यांच्याच पक्षाच्या मुंबईतील एकमेव उमेदवाराला मागल्या वर्षी चार ओळीची प्रसिद्धीही का दिलेली नव्हती त्याचे नाव कॉम्रेड प्रकाश रेड्डी. कोण हा प्रकाश रेड्डी त्याचे नाव कॉम्रेड प्रकाश रेड्डी. कोण हा प्रकाश रेड्डी तर कॉ. पानसरे यांचे समकालीन जी. एल. रेड्डी व तारा रेड्डी यांचा पुत्र. आजही आपल्या जन्मदात्यांनी खांद्यावर घेतलेला लाल बावटा निष्ठेने लढवणारा मुंबईतला एक हाडाचा कार्यकर्ता. त्यानेही पानसरे यांच्या पक्षाचा व विचारांचा मुंबईतला शिलेदार म्हणून ती लढत एकाकी दिलेली होती. त्याची दखल किती सेक्युलर पत्रकारांनी घेतली तर कॉ. पानसरे यांचे समकालीन जी. एल. रेड्डी व तारा रेड्डी यांचा पुत्र. आजही आपल्या जन्मदात्यांनी खांद्यावर घेतलेला लाल बावटा निष्ठेने लढवणारा मुंबईतला एक हाडाचा कार्यकर्ता. त्यानेही पानसरे यांच्या पक्षाचा व विचारांचा मुंबईतला शिलेद���र म्हणून ती लढत एकाकी दिलेली होती. त्याची दखल किती सेक्युलर पत्रकारांनी घेतली नसेल तर कशाला घेऊ नये\nप्रकाश तेच विचार मांडत होता आणि त्याच विचारसरणीची लढाई लढत होता, ज्यासाठी पानसरे यांनी आपल्या प्राणांची शर्थ केली. मग जे त्या विचारांचा इतका उदो उदो करतात, त्यांना प्रकाशला प्रसिद्धीचा व मदतीचा हात द्यायची बुद्धी तेव्हा कशाला होऊ नये तर प्रकाशपाशी न्युजचे बिल पेड करण्याची आर्थिक कुवत नव्हती. आणि पेडन्युज देण्याची कुवत नसेल तर त्याच्या विचारांना कोण सेक्युलर माध्यम धुप घालणार तर प्रकाशपाशी न्युजचे बिल पेड करण्याची आर्थिक कुवत नव्हती. आणि पेडन्युज देण्याची कुवत नसेल तर त्याच्या विचारांना कोण सेक्युलर माध्यम धुप घालणार त्यामुळेच प्रकाश व त्याची उमेदवारी त्या निवडणूकीत साफ़ दुर्लक्षित राहिले. समजा त्याच्या प्रचारासाठी तेव्हा गोविंद पानसरे मुंबईत आले असते, तर यापैकी किती सेक्युलर पत्रकारांनी त्यांच्या त्या वैचारिक लढाईत खांद्याला खांदा लावून सोबत केली असती त्यामुळेच प्रकाश व त्याची उमेदवारी त्या निवडणूकीत साफ़ दुर्लक्षित राहिले. समजा त्याच्या प्रचारासाठी तेव्हा गोविंद पानसरे मुंबईत आले असते, तर यापैकी किती सेक्युलर पत्रकारांनी त्यांच्या त्या वैचारिक लढाईत खांद्याला खांदा लावून सोबत केली असती आज त्यांचा बळी पडल्यावर रकानेच्या रकाने त्यासाठी खर्ची घालणार्‍या अशा पत्रकारांनी, प्रकाशच्या प्रचाराला आलेल्या पाबसरे यांच्या विचार मांडणार्‍या भाषणाच्या चार ओळी तरी प्रसिद्ध केल्या असत्या काय आज त्यांचा बळी पडल्यावर रकानेच्या रकाने त्यासाठी खर्ची घालणार्‍या अशा पत्रकारांनी, प्रकाशच्या प्रचाराला आलेल्या पाबसरे यांच्या विचार मांडणार्‍या भाषणाच्या चार ओळी तरी प्रसिद्ध केल्या असत्या काय जे प्रकाशची दखल घ्यायला तयार नव्हते, त्यांनी पानसरेंनी त्याच्यासाठी मांडलेल्या वैचारिक भूमिका वा केलेल्या प्रचाराला तरी कशाला दाद दिली असती जे प्रकाशची दखल घ्यायला तयार नव्हते, त्यांनी पानसरेंनी त्याच्यासाठी मांडलेल्या वैचारिक भूमिका वा केलेल्या प्रचाराला तरी कशाला दाद दिली असती विचारांचे कोणाला काही पडलेले नाही. पण आज त्यापैकी प्रत्येकजण हिरीरीने पानसरे यांच्या बहुमोल वैचारिक योगदानाची किर्तने गातो आहे. त्यात��्या कितीजणांनी पानसरे वाचले वा ऐकले आहेत विचारांचे कोणाला काही पडलेले नाही. पण आज त्यापैकी प्रत्येकजण हिरीरीने पानसरे यांच्या बहुमोल वैचारिक योगदानाची किर्तने गातो आहे. त्यातल्या कितीजणांनी पानसरे वाचले वा ऐकले आहेत ज्या माध्यमे व बाजारू पत्रकारितेची इथे लक्तरे धुतली जात आहेत, तिचेच हे सगळे गुलाम आहेत आणि त्यांना शोषक कसे आपले हुकूमाचे गुलाम करतात, त्याचीही सविस्तर व्याख्या पानसरे यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवली आहे. असे पेडन्युज वा पेडविचारांचे गुलाम हे शोषकांनी शोषितांची दिशाभूल करण्यासाठी कामाला जुंपलेले असतात. तेव्हा आज पानसरेंच्या विवेकी वैचारिक लढाईचा उमाळा आलेले कुठल्या गोत्रातले आहेत, ते लक्षात येऊ शकेल.\nअशा सेक्युलर म्हणून मिरवणार्‍या भामट्यांना कॉ. पानसरे, कॉ. प्रकाश वा त्यांच्या पक्ष विचारसरणीशी कुठलेही कर्तव्य नसते. त्यांनी मांडलेल्या बाजारात ग्राहकोपयोगी वस्तू म्हणून विचार व विवेक हा मोसमी माल असतो. जेव्हा त्याला उठाव असतो, तेव्हा त्याची घाऊक आयात केली जाते आणि शोकेसमध्ये त्यांची आकर्षक मांडणी केली जाते. तो माल खपवण्यासाठी त्यांना विचारवंत पानसरे नको असतात, तर हुतात्मा हवा असतो. म्हणून आजवर याच माध्यमांनी कधी पानसरे वा त्यांच्या विचारांसाठी चार रकाने जागा दिली नाही. पण हुतात्मा म्हणून पानसरे यांचे जोरदार मार्केटींग मात्र चालू आहे. त्यांच्या विचारांच्या लढाईची महत्ता असती, तर त्याच विचारांचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या प्रकाश रेड्डीला चार दिवस साध्या बातमीतून लोकांपर्यंत घेऊन जाण्याचे कर्तव्य अशा पत्रकारांनी पार पाडले नसते का पण बाजारू मालाचा सेल लावणार्‍यांना वैचारिक गुणवत्तेशी काय घेणेदेणे असणार पण बाजारू मालाचा सेल लावणार्‍यांना वैचारिक गुणवत्तेशी काय घेणेदेणे असणार तेव्हा केजरीवाल हा बाजारात जोरदार खपणारा ब्रॅन्ड होता आणि तमाम ‘आम्ही सारे पानसरे’ आणि ‘आम्ही सारे दाभोळकर’ केजरीवालच्या भजन किर्तनात मग्न झालेले होते. त्या गदारोळात विचारांसाठी लढणार्‍या प्रकाश रेड्डींचा आवाज कोणाच्या कानावर जायचा तेव्हा केजरीवाल हा बाजारात जोरदार खपणारा ब्रॅन्ड होता आणि तमाम ‘आम्ही सारे पानसरे’ आणि ‘आम्ही सारे दाभोळकर’ केजरीवालच्या भजन किर्तनात मग्न झालेले होते. त्या गदारोळात विच���रांसाठी लढणार्‍या प्रकाश रेड्डींचा आवाज कोणाच्या कानावर जायचा किंबहूना त्याचाच वैचारिक आवाज दाबून टाकण्यासाठी माध्यमांतील बुद्धीमंतांना, शोषकांनी कामाला जुंपलेले असते ना किंबहूना त्याचाच वैचारिक आवाज दाबून टाकण्यासाठी माध्यमांतील बुद्धीमंतांना, शोषकांनी कामाला जुंपलेले असते ना आज जे विचारवंत बुद्धीमंत आहेत, त्यांना शोषकांनीच कसे गुलाम वा लाचार केलेले असते, तेच तर पानसरे यांनी सांगितलेले आहे. ‘शोषक दुसरी एक चलाखी करतात. जे शोषितांचा विचार मांडतात त्यांनाच शोषक मान्यता देतात. त्यांनाच आपले विचारवंत म्हणून घोषित करतात. याचा परिणाम शोषितांचा संघर्ष कमकुवत करण्यात होतो’ (‘परिवर्तनाच्या दिशा’ पुस्तकातून). यावरूल लक्षात येते, की आज पानसरे यांच्याविषयी असे नक्राश्रू ढाळणारे नेमके कोण आहेत\nविक्रेत्याला आणि दुकानदारांना गुणवत्तेशी वा जनहिताशी कर्तव्य नसते. त्यांची नजर खपणार्‍या मालावर असते. म्हणून आज पानसरेंच्या वैचारिक लढ्याचा उमाळा आलेले तमाम माध्यमकर्मी वा फ़लकबाज यापुर्वी कधी पानसरेंच्या विचारांचे अध्ययन करायला सवड काढू शकले नाहीत. कारण त्यांच्याच भामटेगिरीकडे तर पानसरे सामान्य जनतेचे लक्ष वेधत होते. ज्यांनी शोषितांची व विचारांची लढाई बाजारू करून टाकली, अशाच ढोंगी पाखंडी विचारवंतांकडे पानसरे यांनी कटाक्ष टाकलेला आहे. जो आपल्याकडेच आरोपी म्हणून बोट दाखवतोय, त्याची दखल बदमाश कशाला घेतील म्हणूनच आजवर पानसरे दुर्लक्षित राहिले आणि त्यांचा बळी पडल्यावर मात्र त्यांच्या हौतात्म्याचा बाजार मांडायला हे शोषकांचे पगारी गुलाम हिरीरीने पुढे आलेले आहेत. अशा बाजारू लोकांना माल खपवण्यासाठी दर्जा नको असतो तर आकर्षक मॉडेल लागते. तसे पानसरे यांचे हौतात्म्य हे मॉडेल आहे. नथूराम हे सुद्धा मॉडेल असते. दातातले-हातावरचे किटाणू ओरडाआरडा करून दाखवले नाहीत, तर लोशन-पेस्टचा माल खपायचा कसा म्हणूनच आजवर पानसरे दुर्लक्षित राहिले आणि त्यांचा बळी पडल्यावर मात्र त्यांच्या हौतात्म्याचा बाजार मांडायला हे शोषकांचे पगारी गुलाम हिरीरीने पुढे आलेले आहेत. अशा बाजारू लोकांना माल खपवण्यासाठी दर्जा नको असतो तर आकर्षक मॉडेल लागते. तसे पानसरे यांचे हौतात्म्य हे मॉडेल आहे. नथूराम हे सुद्धा मॉडेल असते. दातातले-हातावरचे किटाणू ओरड��आरडा करून दाखवले नाहीत, तर लोशन-पेस्टचा माल खपायचा कसा त्यासाठी आकर्षक मॉडेल आणि आक्रमक जाहिरात लागते. त्यापेक्षा आज पानसरे यांच्या हौतात्म्याचा मांडलेला बाजार किंचितही वेगळा नाही. तो मांडणार्‍यांना पानसरे ही व्यक्ती, त्याच्यावरचा अमानुष हल्ला वा त्यांचे विचार व संघर्ष यांच्याशी कवडीचे कर्तव्य नाही. त्यांचा मतलब त्या हौतात्म्यातून आपला गल्ला-धंदा साधण्याचा आहे. म्हणूनच प्रकाश रेड्डी त्याच विचारांची लढाई लढताना तिकडे जे ढुंकून बघत नाहीत, तेच आज पानसरेंच्या लढाईचे रणशिंग फ़ुंकत धावताना दिसतील. कारण त्यांच्या राजकीय अजेंड्यातले जे प्रतिस्पर्धी आहेत, त्यांना झोडण्यासाठी पानसरेंचे हौतात्म्य हे एक हत्यार म्हणून गवसले आहे. पेडन्युजचे गुलाम कधी वैचारिक लढाई लढत नसतात. ते आयत्या बिळावरचे नागोबा असतात.\nआसाराम भक्तांच्या गोत्रातले समविचारी\nगेल्या काही दिवसापासून समविचारी कार्यकर्ते व संघटनांनी एकत्र यायला हवे, अशी भाषा पुन्हा ऐकू येऊ लागली आहे. म्हणजे ती नवी भाषा नाही. गेल्या कित्येक वर्षापासून ही भाषा बोलली जाते आहे. पण त्याचा अर्थ ते शब्द बोलणार्‍यांना तरी कितपत समजला आहे, याबद्दल शंका आहे. कारण असे समविचारी एकत्र येऊन करणार काय ज्यांचे विचारच समान आहेत, त्यांनी आपल्याला मान्य असलेल्या विषयांवर चर्चा कसल्या करायच्या ज्यांचे विचारच समान आहेत, त्यांनी आपल्याला मान्य असलेल्या विषयांवर चर्चा कसल्या करायच्या तर आधीच मान्य असलेल्या गोष्टी व मुद्दे यांच्यावर नंदीबैलाप्रमाणे माना डोलवायच्या. एकाने कोणीतरी काही तरी सांगायचे आणि बाकीच्यांनी निमूट त्याला माना डोलवत त्याचाच पुनरूच्चार केला, म्हणजे समविचारी चिंतन-मंथन पार पडते. त्यात वेगळा विचार येऊ शकत नाही, की वेगळ्या बाजूचाही विचार समोर आणला जाऊ शकत नाही. सहाजिकच व आसपासची परिस्थिती बदलते त्याप्रमाणे जग ओळखण्याची कुवत हे समविचारी विसरून जातात. जितके असे समविचारी सातत्याने भेटत रहातात, तितका त्यांच्या वास्तविक जगाशी संपर्क तुटत जातो आणि ते कल्पनेच्या भ्रामक जगात वावरू लागतात. त्यांचे प्रश्न काल्पनिक व उत्तरेही तितकीच भ्रामक होत जातात. त्याचा परिणाम असा होतो, की वास्तवाचा दणका बसला, मग असे समविचारी भानावर येतात आणि वास्तवाला चाचपडू लागतात. तेव्हा त्यांच्या��ला कोणीतरी तो दणकाही काल्पनिक असल्याचे विश्लेषण त्यांच्या पुढे मांडतो आणि त्या नशेत असे समविचारी पुन्हा निद्राधीन होऊन जातात. तसे नसते, तर मागल्या तीनचार दशकात समविचारी संघटना व पक्ष सार्वजनिक जीवनातून इतके संदर्भहीन कशाला झाले असते तर आधीच मान्य असलेल्या गोष्टी व मुद्दे यांच्यावर नंदीबैलाप्रमाणे माना डोलवायच्या. एकाने कोणीतरी काही तरी सांगायचे आणि बाकीच्यांनी निमूट त्याला माना डोलवत त्याचाच पुनरूच्चार केला, म्हणजे समविचारी चिंतन-मंथन पार पडते. त्यात वेगळा विचार येऊ शकत नाही, की वेगळ्या बाजूचाही विचार समोर आणला जाऊ शकत नाही. सहाजिकच व आसपासची परिस्थिती बदलते त्याप्रमाणे जग ओळखण्याची कुवत हे समविचारी विसरून जातात. जितके असे समविचारी सातत्याने भेटत रहातात, तितका त्यांच्या वास्तविक जगाशी संपर्क तुटत जातो आणि ते कल्पनेच्या भ्रामक जगात वावरू लागतात. त्यांचे प्रश्न काल्पनिक व उत्तरेही तितकीच भ्रामक होत जातात. त्याचा परिणाम असा होतो, की वास्तवाचा दणका बसला, मग असे समविचारी भानावर येतात आणि वास्तवाला चाचपडू लागतात. तेव्हा त्यांच्यातला कोणीतरी तो दणकाही काल्पनिक असल्याचे विश्लेषण त्यांच्या पुढे मांडतो आणि त्या नशेत असे समविचारी पुन्हा निद्राधीन होऊन जातात. तसे नसते, तर मागल्या तीनचार दशकात समविचारी संघटना व पक्ष सार्वजनिक जीवनातून इतके संदर्भहीन कशाला झाले असते पण इतकी दुरावस्था होऊनही यापैकी कोणाला आपल्या कोषातून, बिळातून बाहेर पडून वास्तविक जगाला उघड्या डोळ्यांनी बघायची हिंमत झालेली नाही.\nआसाराम किंवा तत्सम बुवाबाजीचे परिणामही दिसत असतात. कोण असतात असे बुवा महाराज आधी अशा बुवांचा चमत्कार लोकांना ठाऊक नसतो. कुठलाही महाराज-बुवा चमत्कारी असला तरी त्याचा प्राथमिक अनुभव कोणाला आलेला नसतो. म्हणूनच पहिल्या दिवशी हजारो भक्त अनुयायी कुठल्या बुवाच्या नशीबी येत नाहीत. पण जसजसे त्याचे मार्केटींग करणारे भगतगण गोळा होत जातात, तशी त्याच्या भोवतीची गर्दी वाढत जाते आणि त्यात असे मार्केटिंग करणारे आपले हितसंबंध निर्माण करत असतात. गेली दिड वर्षे आसाराम हा बुवा गजाआड जाऊन पडला आहे. त्याला कुठलाही चमत्कार त्यातून बाहेर काढू शकलेला नाही. पण आजही कुठल्या आसाराम भक्ताला जाऊन भेटा, त्याच्या मनातली समजूत वा भक्ती कमी झा��ेली दिसणार नाही. कशी कमी होईल आधी अशा बुवांचा चमत्कार लोकांना ठाऊक नसतो. कुठलाही महाराज-बुवा चमत्कारी असला तरी त्याचा प्राथमिक अनुभव कोणाला आलेला नसतो. म्हणूनच पहिल्या दिवशी हजारो भक्त अनुयायी कुठल्या बुवाच्या नशीबी येत नाहीत. पण जसजसे त्याचे मार्केटींग करणारे भगतगण गोळा होत जातात, तशी त्याच्या भोवतीची गर्दी वाढत जाते आणि त्यात असे मार्केटिंग करणारे आपले हितसंबंध निर्माण करत असतात. गेली दिड वर्षे आसाराम हा बुवा गजाआड जाऊन पडला आहे. त्याला कुठलाही चमत्कार त्यातून बाहेर काढू शकलेला नाही. पण आजही कुठल्या आसाराम भक्ताला जाऊन भेटा, त्याच्या मनातली समजूत वा भक्ती कमी झालेली दिसणार नाही. कशी कमी होईल त्याचा भक्तगण व गोतावळा शेवटी एक समविचारी घोळका किंवा झुंडच असते ना त्याचा भक्तगण व गोतावळा शेवटी एक समविचारी घोळका किंवा झुंडच असते ना त्या झुंडीला स्वत:चा विवेकी विचार करण्याची क्षमता नसतेच. बुवा किंवा त्याच्या हस्तकांनी डोक्यात जे भ्रम जोपासलेले असतात, त्यात मशगुल रहाण्याला असे समविचारी सुरक्षित जागा मानत असतात. त्यातून त्यांना बाहेर काढायचा प्रयास केलात, तर ते तुमच्यावरच गुरगुरू लागतील. कारण त्यांच्या ज्या अंधश्रद्धा वा समजुती असतात, तेच त्यांच्यासाठी अगाध ज्ञान असते. त्याला छेद देणारे कुठलेही वास्तव त्यांच्या समोर आणून उपयोग नसतो. कारण त्यांना वास्तवाशी कर्तव्यच नसते. ते समजूतीच्या जगात सुखी असतात. मग असे भक्तगण आसारामचे असोत किंवा कुणा सेक्युलर बुवाबाबाचे अनुयायी असोत. त्यांना वास्तवाचे भय खुप भेडसावत असते. समजुतीचे भ्रामक जग त्यांच्यासाठी भूतबंगलाच असतो. विवेकबुद्धीशी त्यांचा ३६ चा आकडा असतो. म्हणूनच असे लोक बुद्धीमान म्हणून मिरवत असले, तरी व्यवहारात पक्के अंधश्रद्ध भक्तच असतात.\nएक साधी गोष्ट घ्या, कुठला बुवाभगत सांगतो, की अमूक रोग झाला असेल, तर देवाचा कोप झाला आहे. त्याचे भक्तगण जितक्या आंधळेपणाने त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्यापेक्षा समविचारी पुरोगामी तसूभर वेगळे असू शकतात का इथे कुठलाही पुरावा समोर नसताना एखाद्या हत्याकांडाला अमूक कोणी जबाबदार असल्याचे समविचारी बुवाने सांगायची खोटी, की तमाम समविचारी भक्त त्याचा शब्द उचलून धरतात. मध्यंतरी दाभोळकर हत्याकांडाचा तपास करण्यासाठी पुण्याचे तात्कालीन ���ोलिस आयुक्त पोळ यांनी कुणा पराशक्तीच्या माणसाची मदत घेतल्याचा गवगवा झाला. त्याबद्दल दोन जाणत्यांनी मतप्रदर्शन केले होते. त्यात एक खुद्द अंधश्रद्धा निर्मूलन कार्याचे एक नामवंत श्याम मानव यांचा समावेश होता. तर त्यांच्यावरही समविचारी भक्त तुटून पडले होते. दुसरे होते परम संगणक भारतात विकसित करणारे डॉक्टर भटकर. त्यांनी अशी काही पराशक्ती असते आणि तिच्या मदतीने पाश्चात्य देशातही पोलिस गुन्हेतपास करतात, असे विधान केल्यावर तमाम समविचारी भक्त भटकरांवर तुटून पडले होते. पण भटकर सांगतात, त्याचा दाखला नॅशनल जिओग्राफ़िक किंवा डिस्कव्हरी वाहिन्यांवरच्या माहितीपटातून आलेला आहे. तिकडेही कोणी समविचारी भक्त ढुंकून बघायला तयार होता काय इथे कुठलाही पुरावा समोर नसताना एखाद्या हत्याकांडाला अमूक कोणी जबाबदार असल्याचे समविचारी बुवाने सांगायची खोटी, की तमाम समविचारी भक्त त्याचा शब्द उचलून धरतात. मध्यंतरी दाभोळकर हत्याकांडाचा तपास करण्यासाठी पुण्याचे तात्कालीन पोलिस आयुक्त पोळ यांनी कुणा पराशक्तीच्या माणसाची मदत घेतल्याचा गवगवा झाला. त्याबद्दल दोन जाणत्यांनी मतप्रदर्शन केले होते. त्यात एक खुद्द अंधश्रद्धा निर्मूलन कार्याचे एक नामवंत श्याम मानव यांचा समावेश होता. तर त्यांच्यावरही समविचारी भक्त तुटून पडले होते. दुसरे होते परम संगणक भारतात विकसित करणारे डॉक्टर भटकर. त्यांनी अशी काही पराशक्ती असते आणि तिच्या मदतीने पाश्चात्य देशातही पोलिस गुन्हेतपास करतात, असे विधान केल्यावर तमाम समविचारी भक्त भटकरांवर तुटून पडले होते. पण भटकर सांगतात, त्याचा दाखला नॅशनल जिओग्राफ़िक किंवा डिस्कव्हरी वाहिन्यांवरच्या माहितीपटातून आलेला आहे. तिकडेही कोणी समविचारी भक्त ढुंकून बघायला तयार होता काय आपला मठाधीश सांगतो, त्यावर अशा लोकांनी आंधळेपणाने विश्वास ठेवून भटकर व श्याम मानव यांनाही धारेवर धरलेच ना आपला मठाधीश सांगतो, त्यावर अशा लोकांनी आंधळेपणाने विश्वास ठेवून भटकर व श्याम मानव यांनाही धारेवर धरलेच ना याला समविचारी वा भक्तगणांचे घोळके म्हणतात. समोरचा आपल्यातला नाही वा तसा वाटत नाही म्हटल्यावर त्याच्यावर तुटून पडण्याची झुंडशाही तशीच असते. दुसर्‍या धर्माचा वा जातीचा व विचारांचा असला, की त्याच्यात शत्रू शोधण्याला समविचारी नाव दिल�� म्हणून त्यातली झुंडशाही संपत नसते की लपत नसते. कारण दोन्हीकडले परिणाम सारखेच असतात.\nसमविचारी या शब्दातच भिन्न विचारांसाठी दरवाजा बंद करण्याची पुर्वअट सामावलेली असते. आणि नेमके असेच लोक वैचारिक सहिष्णूता व वैचारिक संघर्षाची भाषा बोलतात, तेव्हा म्हणूनच हसू येते. पण हसण्यावारी न्यावी अशी ही बाब सोपी नाही. जेव्हा असा भ्रम प्रभावी व शक्तीशाली होतो, तेव्हा तो अमानुष कृत्येही करू लागतो. म्हणूनच हिटलर, स्टालीन वा चे गव्हेरा आपल्या सहकार्‍यांकडून हिंसक हत्याकांड करून घेऊ शकले. भारतातून इसिसमध्ये सहभागी व्हायला निघालेल्या तरूणांची मानसिकता त्यापेक्षा भिन्न नाही. ते कुणाच्या रक्ताला आसूसलेले नाहीत. आपण इस्लामच्या धार्मिक कर्तव्यासाठी इराकला जावे, असे त्यांना वाटत असेल, तर त्यामागे समविचारी धारणाच असते. शेवट चांगला व उदात्त असल्याने त्यांना हिंसा गैरलागू वाटेनाशी होते. सामान्य घरातली ही मुले भारावली म्हणून त्यात सहभागी व्हायला निघालेली असतात. इस्लामचा जो अर्थ कोणीतरी त्यांच्या डोक्यात भरवलेला असतो, त्यालाच सत्य मानल्यावर अशा तरूणांची विवेकबुद्धी, सारासार विचारशक्ती नेस्तनाबूद होत असते. त्यांना समविचारी कोषात डांबून टाकले, की वास्तविक जगातले संदर्भ जाणवेनासे होतात आणि तिथून मग एखाद्या वस्तुप्रमाणे, हत्याराप्रमाणे त्यांना कुणाच्याही विरोधात वापरता येत असते. समविचारी म्हणवून घेण्यात आपण आपलीच विवेकबुद्धी गमावून बसतोय, याचेही भान त्यांना रहात नाही. समोर दिसणारे वास्तव बघायची हिंमत त्यांच्यात उरत नाही. कोणी दाखवायचा प्रयास केल्यास त्यांना सत्याची भिती वाटू लागते. त्या भितीपोटी सत्यच खोटे असल्याचा आक्रमक आरोप त्यांच्याकडून सुरू होतो. अंधश्रद्धा देवधर्माची असो किंवा समविचारी निष्ठा असोत, ती एकप्रकारची धुंदी असते आणि तिच्याच आहारी गेलेल्या व्यक्तीकडून कुठल्याही विवेकी कृतीची अपेक्षा करता येत नाही.\nमाणूस हा मुळातच कळपात जगणारा प्राणी आहे. विविध विषयात तसा उल्लेख मुद्दाम केला जातो. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे, असे म्हणायचा वास्तविक अर्थ काय समाज म्हणजे तरी काय समाज म्हणजे तरी काय इतर प्राणी जसे थव्याने वा कळपाने एकत्र जगतात, तसाच माणुसही कळपात वावरतो. जो भित्रा प्राणी असतो, तोच कळपाने जगतो. माणूस त्याला अपवाद नाही. आपण एकटेच आपले संरक्षण करू शकत नाही आणि समूहशक्तीनेच आपण सुरक्षित राहू शकू, अशा भयापोटी समाज नावाचा कळप माणसाने स्विकारलेला असतो. त्याही कळपात लहानमोठे समूह वा झुंडी असतात. जोवर बाहेरच्या कुठल्या धोक्याचे सावट असते, तोवर अशा समुहांची एकजिवता पक्की असते आणि जेव्हा हा बाहेरचा धोका संपुष्टात येतो, तेव्हा कळपाच्या अंतर्गत समुहातील उपजत हेवेदावे उफ़ाळून येतात. अर्थात अशा लहान समुहातही एकजीवता नसते. त्यातही व्यक्तीगत स्वरूपाचे वाद वितुष्ट असतातच. पण परस्पर गरजेपोटी एकरूपता स्विकारलेली असते. एकूण काय माणुस हा मुळातच झुंडीने जगतो आणि झुंडीसारखाच वागतो. अगदी आपल्या पांढरपेशा चेहर्‍याचे सभ्यपण मिरवणारेही त्यातलेच असतात. त्यामुळेच आधुनिक जगात ज्या काही विचारसरणी तत्वज्ञानाच्या गप्पा चालतात, त्याही झुंडीचे प्रतिक झालेले आहे. विचारांची लढाई शेवटी त्याच झुंडीपर्यंत येऊन थांबते. म्हणूनच झुंडीची मानसिकता समजून घेतली, तर आजच्याही युगातल्या वैचारिक लढाईची ढोंगबाजी उमजू शकेल. जोवर तुमच्यापाशी प्रतिकाराची शक्ती नसते, तोवर विचारांचा ढोल वाजवला जात असतो आणि तितकी हिंसक ताकद गोळा झाली, की वैचारिक झुंडीचे साम्राज्य उदयास येत असते. पण व्यवहारात सगळीकडे झुंडीनेच लोक जगत असतात आणि त्यातले मुठभर आपापल्या हेतू वा भूमिकेसाठी तत्वज्ञानाचे मुखवटे लावत असतात.\nकालपरवा कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येनंतर अंत्ययात्रेत जी गर्दी उसळली होती, तिथे लाल झेंड्यासह लाल टोप्यांचा जमावडा दिसत होता. लाल सलामच्या घोषणा दिल्या जात होत्या. दाभोळकर यांच्याही संदर्भात तसेच म्हणता येईल. पण दुसरीकडे शिवसेनेच्या, बजरंगदल वा भाजपाच्या मेळाव्यातही त़सेच चित्र दिसते. सोहळा वा प्रसंग कुठलाही असो, त्यात सहभागी होणार्‍यांना प्रतिकाचे आकर्षण असलेले दिसेल. अगत्याने टोप्या, झेंडे वा ठराविक फ़लक वा वस्त्रेप्रावरणे परिधान केलेली दिसतात. अशी प्रतिके झुंडीसाठी अगत्याची असतात. कारण ती भूमिका वा विचारांचे प्रतिनिधीत्व करत असतातच. पण त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे सामान्य व्यक्तीला अतिरीक्त उर्जा देत असतात. अंगी नसलेल्या सामर्थ्य व शक्तीची अनुभूती त्या व्यक्तीला अशा प्रतिकांमधून मिळत असते. एक तगडा गुंड असतो आणि त्याच्या तुलनेत हाडकुळा असलेला प���लिस शिपाई सुद्धा गुर्मीत बोलताना आपल्याला दिसतो. एका ठोश्यात गुंड अशा पोलिसाला झोपवू शकतो. पण त्याच्या अंगातले ते धाडस पोलिसाच्या गणवेशामुळे पांगळे पडत असते. ही प्रतिकांची किमया असते. त्या गणवेशामुळे पोलिस एकटा उरत नाही. त्याच्यामागे संपुर्ण सरकारची ताकद उभी असल्याचे भय गुंडाला गप्प ठेवीत असते. अगदी तीच बाब सार्वजनिक जीवनात बहुतांश प्रतिकांची असते. झुंडीत जगणारा माणूस म्हणूनच अशा प्रतिकांच्या आहारी जातो. त्याच्या अंगभूत नसलेल्या गोष्टी त्याला अशी प्रतिके काही काळापुरती बहाल करीत असतात. संघाच्या शाखेत गणवेशात जाणारा स्वयंसेवक आणि लाल टोपी घालून गर्जणारा कम्युनिस्ट यांची अवस्था वेगळी नसते. त्यांना विचारांपेक्षा ती प्रतिके शक्ती देत असतात. त्याच प्रतिकांच्या स्वरूपात त्यांच्या बुद्धीचे नियंत्रणही होत असते. त्यांना कार्यान्वीतही केले जात असते.\nमोदींच्या विषयी काहीही लिहा वा बोला, त्यांचा भक्तगण विनाविलंब तुमच्यावर तुटून पडतो. विविध भिन्न जागी असलेला हा अनुयायी सारखाच व्यक्त होताना दिसेल. भाजपा विरोधकांचीही अवस्था त्यापेक्षा वेगळी आढळणार नाही. पानसरे यांची हत्या झाल्यावर हिंदूत्ववाद्यांच्या विरोधात असलेल्या सर्वच झुंडीतले लोक समान भाषेत सारखीच प्रतिक्रिया देताना आढळले ना कालपरवा विधानसभेत एकमेकांचे गळे धरणार्‍या शिवसेना भाजपाच्या अनुयायांची इथे एकजीवता दिसून येईल. कारण पुरोगामी व प्रतिगामी असे दोन तट पडले, मग अंतर्गत झुंडी विरघळून एकजीव होऊन जातात. पानसरे यांच्या हत्येनंतर असेच अनेक गट एकसुरात बोलताना दिसतील, इतर प्रसंगी त्यांचे सूर परस्पर विरोधात दिसतील. झुंडीत जगणार्‍यांना स्वयंभूपणे विचार करण्याची मोकळीक नसते. त्यांना प्रसंगानुसार वहावत जावेच लागते. पुरोगामी असले मग हिंदू संघटनांच्या विरोधात काहीही असले, मग एकत्र येऊन बोलावेच लागते. विषय मदर तेरेसाचा असो किंवा बाबरीचा असो. नेमके तेच हिंदू संघटनांच्या बाबतीत आपल्याला बघता येईल. झुंडीत रहायचे तर झुंडीच्या प्रतिकांना व ओळखीला जपावे लागत असते. सहाजिकच कुठल्या झुंडीचे प्रतिनिधीत्व करता, त्यानुसार तुमची भूमिका ठरत असते. तिथे विवेकाला स्थान नसते. पुरोगामी ओळख असलेल्यांवर हल्ला झाला, मग विनाविलंब प्रतिगामी मानल्या गेलेल्यांनीच तो केल्याचा ओरडा सुरू करायचा असतो. तेच प्रतिगामी उलट परिस्थितीत करताना दिसतील. त्यात योग्य अयोग्य असला भेदभाव करायला वाव नसतो. तसा विवेक दाखवायला गेल्यास तात्काळ तुम्ही गद्दार असल्याचा आरोप तुमच्याच झुंडीतले लोक एकमुखाने करू लागतात. किंबहूना त्याचीच भिती असते, म्हणून झुंडीत जगावे लागते. आज विवेकाची भाषा केली आणि उद्या एकटे पडलो तर आपलेच सहकारी मदतीला येणार नाहीत, याची भिती असते ना\nम्हणून तर झुंडीतले लोक एका झुंडीतून दुसर्‍या झुंडीतही जातात आणि मग आपल्याच जुन्या झुंडीवर बेछूट आरोपही करू लागतात. कारण अशा सर्वांना एकटेपणाची असुरक्षितता भेडसावत असते. विचार, धर्म, जात, संघटना वा तत्सम विविध झुंडी म्हणूनच मानवी जीवनाचे यशस्वी नियंत्रण करत असतात. त्यातले काही गट वा झुंडी आपण झुंड नसल्याचे दावेही करतात. विवेकाचे मुखवटेही लावतात. पण वास्तवात तेही झुंडीनेच जगत असतात आणि झुंडीसारखेच वागत असतात. त्यांच्यातला वाद चर्चेने कधीच संपत नाही की निकाली लागत नाही. त्याचा निचरा शेवटी कुठली झुंड अधिक शक्तीशाली असते, त्यानुसारच होत असतो. मग त्याच शक्तीच्या बळावर सत्याचा विजय झाल्याचा डांगोरा पिटला जात असतो. भिन्न विचारांची कत्तल होत असल्याचा दावा करणार्‍या कम्युनिस्टांची जिथे सत्ता आली, त्यांनी कुठल्या दुसर्‍या राजकीय विचार वा तत्वज्ञानाला डोके वर काढू दिले काय फ़ॅसिस्ट लोकांच्या सत्तेत मतभिन्नतेला स्थान असू शकते काय फ़ॅसिस्ट लोकांच्या सत्तेत मतभिन्नतेला स्थान असू शकते काय भारतातल्या कुठल्या लोकशाही पक्षात नेत्यांच्या विरोधात बोलून वा भूमिका घेऊन पक्षसदस्य रहाणे शक्य आहे भारतातल्या कुठल्या लोकशाही पक्षात नेत्यांच्या विरोधात बोलून वा भूमिका घेऊन पक्षसदस्य रहाणे शक्य आहे सोमनाथ चॅटर्जी कशाचा बळी होते सोमनाथ चॅटर्जी कशाचा बळी होते विचारांचा की विवेकाचा तेही झुंडीचाच बळी नव्हते का शरद पवारांना वेगळी चुल कशाला मांडावी लागली शरद पवारांना वेगळी चुल कशाला मांडावी लागली रा. स्व. संघात त्यापेक्षा वेगळी स्थिती नाही. मग ते फ़ॅसिस्ट आणि बाकीचे लोकशाहीनिष्ठ कसे रा. स्व. संघात त्यापेक्षा वेगळी स्थिती नाही. मग ते फ़ॅसिस्ट आणि बाकीचे लोकशाहीनिष्ठ कसे सगळ्याच झुंडी असतात. मात्र आपण झुंड आहोत, हे मान्य करायची कोणाची तयारी नसते. हजारो वर्षापुर्वी ���पले पुर्वज झुंडी व कळपाने जगले आणि आपणही आज तसेच जगतो. पुर्वजांपेक्षा आजचे आपण अधिक पाखंडी व ढोंगी आहोत इतकेच. बाकी आपल्यात त्यांचेच सारे गुणदोष तसेच ठासून भरलेले आहेत. आजही इतक्या वैज्ञानिक भौतिक प्रगतीनंतर आपण आपल्यातल्या ‘समाजप्रिय’ जनावरावर मात करू शकलेलो नाही. आजही आपण कळपातले जनावरच आहोत.\nविचारांसाठी माणसांना कोण ठार मारतो\n(इद्दूकी जिल्ह्याचे मार्क्सवादी चिटणिस मणी)\nकॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर पुन्हा एकदा बिनबुडाच्या आरोपांचा कांगावा सुरू झाला आणि विनाविलंब डझनावारी ‘आम्ही सारे’ म्हणत भोंदू लोक रस्त्यावर आले. अर्थात त्यात आता नवे काही राहिलेले नाही. ताबडतोब खुन्यांना हल्लेखोरांना अटक करायच्या मागण्याही आता नेहमीच्याच झाल्या आहेत. त्यात जणू खुन होताना बघितले आहे, असा आवेश असतो. पण नुसते आरोप करायचे आणि धुरळा उडवायचा. मग ज्याची हत्या झाली त्याच्याविषयीची सहानुभूती जागवून आपल्या राजकीय पोळ्या त्यावर भाजून घेण्याचा उद्योग आता नित्याचा झालेला आहे. त्यात बळी पडलेल्याविषयी किंचितही आत्मियता नसते. त्यापेक्षा अशा दुर्घटनेची इव्हेन्ट करण्या्ची जणू स्पर्धाच चालू होते. पानसरे यांच्या हत्येनंतर त्याला उधाण आले तर नवल नव्हते. कारण ती नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याकांडानंतरची पुनरावृती होती. खरेच अशा हत्या व हल्ले राजकीय असतात आणि त्यामागे नेमके काही हेतू असतात, याबद्दल शंका नाही. पण कुठल्याही गुन्हा व खुनामागे काहीतरी हेतू असतो. कोणाचा तरी लाभ अशा हत्याकांडामागे असतो. असा कुठला हेतू असु शकतो, त्याचे विवेचन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केरळातील नेते एम एम मणी यांनी केलेले आहे. त्यावरून तीनच वर्षापुर्वी काहुर माजलेले होते. अर्थात केरळ इथून खुप लांब असल्याने इथले विवेकवादी तेव्हा ढाराढूर झोपा काढत होते. त्यांनी त्याबद्दल चकार शब्द उच्चारला नाही. त्यांचा विवेक झोपेतून जागा होण्यासाठी दाभोळकरांना आपल्या प्राणाची किंमत मोजावी लागली. तरीही अजून यापैकी कोणी मणी नामक मार्क्सवादी नेत्याने केलेले मार्गदर्शन अभ्यासायला तयार दिसत नाही. राजकीय हत्या करण्याचे धोरण व कारस्थान डाव्यांनी कसे पुर्वापार चालविले आहे, त्याचा तपशीलच मणी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितला होता.\n२००८ स��लात केरळमध्ये मार्क्सवादी पक्ष सोडून गेलेल्या आणि वेगळा प्रादेशिक पक्ष स्थापन करणार्‍या टी. पी. चंद्रशेखरन या आपल्याच जुन्या सहकार्‍याची डाव्या नेत्यांनी कशी वैचारिक लढाई केली त्यांनी त्याला ठार मारून संपवले. त्याचे प्रकरण २०१२ मध्ये खुप गाजत होते. डाव्या किंवा पुरोगाम्यांची वैचारिक लढाई कशी असते त्यांनी त्याला ठार मारून संपवले. त्याचे प्रकरण २०१२ मध्ये खुप गाजत होते. डाव्या किंवा पुरोगाम्यांची वैचारिक लढाई कशी असते त्यांचे काही विचार आहेत आणि तत्वज्ञान आहे. तेच अंतिम असून त्याला मान्यता देण्याखेरीज तुम्हाला गत्यंतर नसते. ते अमान्य करणे किंवा त्याच्या विरोधात लढायला उभे रहाणे, म्हणजे प्राणांची बाजी लावणे होय. चंद्रशेखर हत्याकांडाचे प्रकरण गाजत असताना इद्दूकी जिल्ह्याचे मार्क्सवादी चिटणिस मणी यांनी आपल्या पक्षाने चंद्रशेखर यांची हत्या केलेली नाही, असा निर्वाळा भाषणातून दिला होता. पण तेवढ्यावर न थांबता, तसे असते तर आपला पक्ष खुनाची जबबादारी घ्यायला कचरला नसता अशीही ग्वाही देऊन टाकली. त्याला दुजोरा देण्यासाठी मणी यांनी त्यापुर्वी पक्षाने तीन हत्या कशा पद्धतशीरपणे घडवून आणल्या, त्याचाही तपशील याच भाषणातून दिला. पुरोगाम्यांच्या दुर्दैवाने कोणीतरी त्याचे चित्रण करून ठेवले आणि त्याचा बभ्रा झाला. सहाजिकच तिथल्या विधानसभा व राजकारणात डावे कुठल्या ‘माळेचे’ मणी आहेत त्यावर चर्चा झाली. आपल्या राजकारणात आडव्या येणार्‍यांना आपण कसे खड्यासारखे बाजूला करतो, याची कबुलीच मणी यांनी दिलेली होती. मुद्दा इतकाच, की लेनीन स्टालीन वा चे गव्हेरा यांच्यापर्यंत जाण्याची गरज नाही. नक्षलवाद्यांच्या जंगलातही शिरायचे कारण नाही. लोकशाहीत विचार जोपासण्यासाठी विचार कसे जीवानिशी मारावेत, याचे मार्गदर्शन मार्क्सवादी नेत्याने केलेले आहे. तेव्हा महाराष्ट्रातल्या विवेकवादी परिवर्तनाच्या चळवळीने कुठली अफ़ुची गोळी घेऊन गाढ झोपणे पसंत केले होते\nआज उपोषणे करणारे वा फ़लक मिरवणारे तेव्हा विवेकशून्य होऊन बिळात दडी मारून बसले होते काय जगातली कम्युनिस्ट चळवळ आणि भारतातली महाराष्ट्रातली कम्युनिस्ट चळवळ वेगळी नाही. सर्वांच्याच विचार धोरणात प्रसंगी हिंसा करण्याचा सारखाच अंतर्भाव आहे. त्यातले काही पानसरे यांच्यासारखे निव्वळ वैच��रिक वाद प्रतिवादात रमणारे असतात, तर काही थेट कृती करणारे हिंसकही असतात. म्हणून प्रत्येक कम्युनिस्ट वा पुरोगामी हिंसक हल्लेखोर होत नाही. पण हिंदूत्ववाद्यांना जर सरसकट नियम लावला जाणार असेल, तर कम्युनिस्टांनाही सरसकट तोच नियम लावावा लागेल ना जगातली कम्युनिस्ट चळवळ आणि भारतातली महाराष्ट्रातली कम्युनिस्ट चळवळ वेगळी नाही. सर्वांच्याच विचार धोरणात प्रसंगी हिंसा करण्याचा सारखाच अंतर्भाव आहे. त्यातले काही पानसरे यांच्यासारखे निव्वळ वैचारिक वाद प्रतिवादात रमणारे असतात, तर काही थेट कृती करणारे हिंसकही असतात. म्हणून प्रत्येक कम्युनिस्ट वा पुरोगामी हिंसक हल्लेखोर होत नाही. पण हिंदूत्ववाद्यांना जर सरसकट नियम लावला जाणार असेल, तर कम्युनिस्टांनाही सरसकट तोच नियम लावावा लागेल ना दोनचार हिंदूत्ववादी हिंसक कृती करतात, म्हणून त्यांची संपुर्ण संघटनाच खुनी ठरवायची असेल, तर दोनचार खुनी कम्युनिस्टांसाठी संपुर्ण चळवळच हल्लेखोर म्हणावी लागेल ना दोनचार हिंदूत्ववादी हिंसक कृती करतात, म्हणून त्यांची संपुर्ण संघटनाच खुनी ठरवायची असेल, तर दोनचार खुनी कम्युनिस्टांसाठी संपुर्ण चळवळच हल्लेखोर म्हणावी लागेल ना कारण कुठल्याही विचारांचा अतिरेक व्हायला लागला, मग त्यातून हिंसेचा उदभव होत असतो. आपला तो विचार आणि तोच बाकीच्यांनी निमूट मान्य केला पाहिजे, असा अट्टाहास असहिष्णूतेला जन्माला घालत असतो. त्याची सुरूवात भिन्न विचारांना वा वेगळ्या मतांवर झुंडीने हल्ला करण्यातून होत असते. दाभोळकर-पानसरे यांच्यावरील हल्ल्यानंतर एका संघटना विचारांच्या लोकांवर ज्याप्रकारे आरोप सुरू झाले, तेच मुळात असहिष्णू वृत्तीचे द्योतक आहेत व होते. ते आपल्या विचारांचे नाहीत वा समविचारी नाहीत, म्हणूनच ते हल्लेखोर आहेत असा एकसुरी प्रचार त्यांच्या विरोधातील हिंसेला प्रेरणा देणारा असतो. कारण अशी एकसुरी प्रतिक्रियाच कळपाची वा झुंडीची मानसिकता जोपासत असते. आपले नाहीत वा समविचारी नाहीत, म्हणूनच ते शत्रू आणि आपले शत्रू म्हणूनच त्यांच्यापासून जगाला धोका असल्याचा मानसिक प्रवास आपोआप होत जातो. केरळचे डावे मार्क्सवादी नेते मणी त्यातूनच मग हिंसेचे समर्थन करतात व कृतीही करतात.\nसवाल इतकाच आहे, की तसेच असेल तर विवेकाचे व वैचारीक संघर्षाचे नाटक कशाला प्रतिकार व��� प्रतिहल्ल्याची शक्ती नसल्याने मग वैचारिक मुखवटा चढवला जातो. पुढे शक्ती जमा झाली, तर तितकाच हिंसक प्रतिकार करायची इच्छा त्यातून लपत नाही. ‘हम शरमिंदा है, तेरे कातील जिंदा है’ अशा घोषणा विवेकाचे प्रतिक आहेत काय प्रतिकार वा प्रतिहल्ल्याची शक्ती नसल्याने मग वैचारिक मुखवटा चढवला जातो. पुढे शक्ती जमा झाली, तर तितकाच हिंसक प्रतिकार करायची इच्छा त्यातून लपत नाही. ‘हम शरमिंदा है, तेरे कातील जिंदा है’ अशा घोषणा विवेकाचे प्रतिक आहेत काय कातील जिंदा है म्हणून शरम वाटत असेल, तर शरम संपवायचा कुठला मार्ग असतो कातील जिंदा है म्हणून शरम वाटत असेल, तर शरम संपवायचा कुठला मार्ग असतो तो मार्ग चोखाळण्याची इच्छा त्यातून व्यक्त होत नाही काय तो मार्ग चोखाळण्याची इच्छा त्यातून व्यक्त होत नाही काय अशा घोषणा कायदा व शिक्षा देण्याचा अधिकार हाती घेण्याची अतीव इच्छा व्यक्त करत नाहीत काय अशा घोषणा कायदा व शिक्षा देण्याचा अधिकार हाती घेण्याची अतीव इच्छा व्यक्त करत नाहीत काय त्यालाही हरकत नाही. पण मग उगाच संयमाचे वा विवेकाचे नाटक कशाला त्यालाही हरकत नाही. पण मग उगाच संयमाचे वा विवेकाचे नाटक कशाला कालपरवापर्यंत बंगालमध्ये डाव्यांची सत्ता कशाच्या बळावर होती कालपरवापर्यंत बंगालमध्ये डाव्यांची सत्ता कशाच्या बळावर होती आज तीच झुंडशाही ममताच्या गोटात गेल्यावर डाव्यांना विवेक आठवू लागला आहे. पण आता त्यांची सद्दी संपली असून ममताची झुंडशाही मोकाट आहे. तिच्याशी भाजपा झुंज देतो आहे. उद्या तीच झुंडशाही भाजपाच्याही गोटात दाखल होईल आणि मग ममताला विवेकाचे महत्व आठवेल आणि विचारांची लढाई विचारांनी करण्याचे शहाणपण सुचेल. विवेक वगैरे गोष्टी सोयीच्या असतात. जेव्हा आपल्या मनगटात हल्ला करायची शक्ती नसते, तेव्हा विवेकाच्या गप्पा करायच्या आणि रक्त सांडण्याची कुवत आली, मग दुसर्‍यांची मुस्कटदाबी करायची हा सर्वच राजकीय चळवळी व संघटनांचा खाक्या राहिला आहे. तेव्हा कोणीही उगाच वैचारिक संघर्षाच्या गमजा करण्याचे कारण नाही. दाभोळकर पानसरे अशा लोकांच्या संगतीत असले, तरी व्यक्ती म्हणून विवेकी होते. त्यांचा हकनाक बळी गेला ही वस्तुस्थिती आहे. त्याचे भांडवल व इव्हेन्ट करून कोणी किती राजकीय पोळ्या भाजून घ्यायच्या, हा निव्वळ बेशरमपणा होत चालला आहे. तो कुठेतरी थांबवला पाहिजे.\nलहान तोंडी मोठा घास घेणे भाग आहे\nपोर लाडावलेले असले, मग त्याला वेळीच वठणीवर आणावे लागते. अन्यथा असे पोर शेफ़ारत जाते आणि अतिरेक करू लागते. आपल्यालडे पुरोगामीत्व किंवा सेक्युलर नावाचे पोर असेच दिवसेदिवस खुप शेफ़ारले आहे. ते ओळखण्याची अक्कल स्वत:ला बुद्धीमंत मानणार्‍यांना नसली, तरी सामान्य जनतेला पुरेशी आहे. म्हणूनच कुठल्याही शेफ़ारत जाणार्‍या पोराला वेळीच वठणीवर आणायचे कौशल्य आजवर सामान्य बुद्धीच्या भारतीयांनी दाखवले आहे. अलिकडेच दिल्लीच्या निकालातून त्या जनतेने भाजपाच्या शेफ़ारत चाललेल्या मस्तवालपणाला वठणीवर आणले. पण ते भाजपाचे पोर तरी कशामुळे शेफ़ारले होते आठ महिने आधी लोकसभेच्या निवडणूका झाल्या, त्यात जो पुरोगामीपणाचा अतिरेक झालेला होता, त्याचे पाय जमीनीला लागावेत म्हणूनच मतदाराने देशभरात सर्वाधिक बदनाम असलेल्या जातियवादी हिंदूत्ववादी ठरवल्या गेलेल्या नरेद्र मोदी यांनाच देशाच्या पंतप्रधान पदावर बसवले होते. त्याचा अर्थ सेक्युलर धर्मनिरपेक्षतेचे जे भयंकर थोतांड मागल्या दहा बारा वर्षात चालले होते, त्यालाच वठणीवर आणायचे होते. पण दुसरीकडे भाजपावाल्यांना आपल्याला मतदार जनतेने अढळपदाचा ताम्रपट बहाल केल्याची स्वप्ने पडू लागली आणि दिल्लीपासून थेट गल्लीपर्यंतचा भाजपावाला कुठल्याही दगडाला शेंदूर फ़ासून ‘पाया पडा’ असे आदेशच देत सुटला. मग त्याला कोणी वठणीवर आणायचे आठ महिने आधी लोकसभेच्या निवडणूका झाल्या, त्यात जो पुरोगामीपणाचा अतिरेक झालेला होता, त्याचे पाय जमीनीला लागावेत म्हणूनच मतदाराने देशभरात सर्वाधिक बदनाम असलेल्या जातियवादी हिंदूत्ववादी ठरवल्या गेलेल्या नरेद्र मोदी यांनाच देशाच्या पंतप्रधान पदावर बसवले होते. त्याचा अर्थ सेक्युलर धर्मनिरपेक्षतेचे जे भयंकर थोतांड मागल्या दहा बारा वर्षात चालले होते, त्यालाच वठणीवर आणायचे होते. पण दुसरीकडे भाजपावाल्यांना आपल्याला मतदार जनतेने अढळपदाचा ताम्रपट बहाल केल्याची स्वप्ने पडू लागली आणि दिल्लीपासून थेट गल्लीपर्यंतचा भाजपावाला कुठल्याही दगडाला शेंदूर फ़ासून ‘पाया पडा’ असे आदेशच देत सुटला. मग त्याला कोणी वठणीवर आणायचे ती नैतिक ताकद पुरोगामीत्वाचे उपरणे पांघरून निषेधाची होमहवने करण्यात गर्क असलेल्यांना शक्यच नव्हते. त्यामुळे आठ महिन्य���त भाजपाला दिल्लीतल्या जनतेने त्याची औकात दाखवून दिली. याचा अर्थ आता भाजपा वा मोदींचा शेवट सुरू झाला, असल्या धुंदीत पुन्हा तथाकथित सेक्युलर पुरोगामी शेफ़ारल्यासारखे वागू लागले तर नवल नाही. आजकालच्या पुरोगाम्यांची अवस्था तर आधीच मर्कट त्यात मद्य प्याला, अशीच असते.\nअशा एकूण धुंदीतल्या पुरोगाम्यांना पुन्हा शेफ़ारून जायला नुसती संधीच हवी होती. दिल्लीने तो मोका दिला आणि कालपरवाच्या कोल्हापुरातील एका हिंसक घटनेने तर हे लाडावलेले पोर पुन्हा शेफ़ारल्यागत भरकटू लागले. अजून कुठला पुरावा हाती नाही की तपासाला दिशाही मिळालेली नाही, अशा स्थितीत बेलगाम आरोपांची बरसात सुरू झाली. जगातल्या कुठल्याही दुर्घटनेला हिंदूत्ववादी वा हिंदू संघटनाच जबाबदार असतात, असा त्यांचा एक आवडता सिद्धांत आहे. त्यामुळे मग विनाविलंब कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचे खापर हिंदू संघटनावर फ़ोडण्याची स्पर्धाच सुरू झाली. इथपर्यंतही ठिक म्हणता येईल. कुठेही असे बेछूट आरोप आपल्या प्रतिस्पर्ध्यावर होतच असतात. पण त्यासाठी थेट नथूरामपर्यंत जाणे आणि आपण कसे अहिंसेचे पुजक असल्याचा आव आणणे; म्हणजे डोक्यावरून पाणी झाले. ज्यांच्या अशा वल्गना चालू आहेत, त्यांना त्यांचीच वंशावळ मग सांगणे भाग होते. पण दुर्दैवाने स्वत:ला जाणकार व विश्लेषक म्हणवून घेणारी मोठमोठी तोंडे अशावेळी मुग गिळून गप्प बसतात, हाच आजवरचा अनुभव आहे. मग ते काम कोणी तरी करायला हवे ना आज जे कोणी अहिंसेचे गोडवे गात आहेत आणि विचारांचा संघर्ष हा विचारांनीच व्हायला हवा, असे हिरीरीने सांगत आहेत, त्यांचा इतिहास कितीसा ‘निरमा’ पावडरने धुतलेला आहे आज जे कोणी अहिंसेचे गोडवे गात आहेत आणि विचारांचा संघर्ष हा विचारांनीच व्हायला हवा, असे हिरीरीने सांगत आहेत, त्यांचा इतिहास कितीसा ‘निरमा’ पावडरने धुतलेला आहे की त्यांच्या घरात सर्फ़ वापरले जाते आणि म्हणूनच त्यांच्या अंगासह कपड्यांवर असलेले रक्ताचे-हत्येचे ‘डाग अच्छे’ असतात की त्यांच्या घरात सर्फ़ वापरले जाते आणि म्हणूनच त्यांच्या अंगासह कपड्यांवर असलेले रक्ताचे-हत्येचे ‘डाग अच्छे’ असतात नथूरामसाठी सगळा रा. स्व. संघ खुनी प्रवृत्तीचा म्हणायचा असेल, तर प्रत्येक कम्युनिस्ट वा त्या विचारांचा पुरस्कर्ताही रक्तलांच्छितच असणार ना नथूरामसाठी सगळा रा. स्व. संघ खुनी प्रवृत्तीचा म्हणायचा असेल, तर प्रत्येक कम्युनिस्ट वा त्या विचारांचा पुरस्कर्ताही रक्तलांच्छितच असणार ना जो नियम संघाला लावाल, त्यापासून कम्युनिस्ट वा पुरोगम्यांची सुटका कशी होईल जो नियम संघाला लावाल, त्यापासून कम्युनिस्ट वा पुरोगम्यांची सुटका कशी होईल गेल्या काही वर्षात केरळमध्ये डझनावारी हत्या कोणाच्या झाल्या व कोणी केल्या\nआपल्या विचारांशी व भूमिकेशी सहमत नसतील त्यांना खुन पाडून संपवायची लढाई कम्युनिस्टांनी गेल्या शतकात जगभर अंमलात आणलेली आहे. त्याला भारत सुद्धा अपवाद नव्हता. त्यामुळे जो कोणी कम्युनिस्ट तत्वज्ञानाचे गोडवे गातो, त्याने उगाच विचारांचा संघर्ष विचारांनीच करायवी मानभावी भाषा करण्यात अर्थ नाही. मजेची गोष्ट म्हणजे असे आज कोणी म्हटले, मग तमाम पुरोगामी एकाच बापाचे वारस असल्यासारखे अंगावर येतात. पण वास्तवात ते एकाच पित्याची संतान नाहीत आणि कालपरवा त्यांचेच पुर्वज एकमेकांवर असेच अरोप करत होते. दाभोळकरांनी ज्यांचा वारसा चालविला, ते एस एम जोशी, नानासाहेब गोरे किंवा बॅरिस्टर नाथ पै यांनी अर्धशतकापुर्वी कोणाकडे खुनी व रक्तपिपासू म्हणून बोटे दाखवली होती त्याचा त्यांच्याच आजच्या वंशजांनी शोध घेतला आहे कधी त्याचा त्यांच्याच आजच्या वंशजांनी शोध घेतला आहे कधी नथूरामची वंशावळ आणि पिलावळ शोधण्यापेक्षा अशा पुर्वाश्रमीच्या समाजवाद्यांनी स्वत:चाच वारसतपास करून घ्यावा. ज्या ट्रॉटस्की, केरेन्स्की वा इम्रे नाझ यांच्या सांडलेल्या रक्ताने तेव्हाचे समाजवादी आक्रंदून रडत होते, ते रक्त सांडणारे कुठले हिंदूत्ववादी होते नथूरामची वंशावळ आणि पिलावळ शोधण्यापेक्षा अशा पुर्वाश्रमीच्या समाजवाद्यांनी स्वत:चाच वारसतपास करून घ्यावा. ज्या ट्रॉटस्की, केरेन्स्की वा इम्रे नाझ यांच्या सांडलेल्या रक्ताने तेव्हाचे समाजवादी आक्रंदून रडत होते, ते रक्त सांडणारे कुठले हिंदूत्ववादी होते त्यांनी गोळवलकर गुरूजी यांची पुस्तके वाचली होती, की लेनीन-स्टालीनचा वारसा पत्करला होता त्यांनी गोळवलकर गुरूजी यांची पुस्तके वाचली होती, की लेनीन-स्टालीनचा वारसा पत्करला होता छत्तिसगडच्या सुकमा भागात विद्याचरण शुक्ला यांच्यासह दोन डझन कॉग्रेसच्या नेत्यांचे सामुहिक हत्याकांड करणारे माओवादी संघाच्या शाखेतले स्व��ंसेवक होते, की दास कॅपिटल या धर्मग्रंथाचे पठण करणारे होते छत्तिसगडच्या सुकमा भागात विद्याचरण शुक्ला यांच्यासह दोन डझन कॉग्रेसच्या नेत्यांचे सामुहिक हत्याकांड करणारे माओवादी संघाच्या शाखेतले स्वयंसेवक होते, की दास कॅपिटल या धर्मग्रंथाचे पठण करणारे होते तेव्हा त्यांनी चोखाळलेला मार्ग हिंदुत्ववादाचा व धर्माचा होता, की वैचारिक लढाईचा होता तेव्हा त्यांनी चोखाळलेला मार्ग हिंदुत्ववादाचा व धर्माचा होता, की वैचारिक लढाईचा होता वैचारिक संघर्ष विचारांनी करायचा अशी पोपटपंची करणार्‍यांनी तेव्हा कम्युनिस्ट हिंसक तत्वांचा हिरीरीने निषेध केला होता काय वैचारिक संघर्ष विचारांनी करायचा अशी पोपटपंची करणार्‍यांनी तेव्हा कम्युनिस्ट हिंसक तत्वांचा हिरीरीने निषेध केला होता काय केरळात एका मार्क्सवादी नेत्याने विरोधकांना ठार मारण्याचा जो ‘विचार’ मांडला, त्याचे चित्रणही प्रसिद्ध आहे. त्याचा निषेध यापैकी कितीजणांनी केला होता\nसंवेदनाशील असणे म्हणजे काय असते बुवा चित्त्याची वा सिंहाची मादी आपल्या पिलांचे पोट भरण्यासाठी हरण व झेब्र्याच्या पिलावी निर्घृण शिकार करते. तिची ती ममता असते काय चित्त्याची वा सिंहाची मादी आपल्या पिलांचे पोट भरण्यासाठी हरण व झेब्र्याच्या पिलावी निर्घृण शिकार करते. तिची ती ममता असते काय त्यापेक्षा आपल्या हिंसाचाराला वैचारिक दागिने घालणार्‍यांच्या मिरवण्याला कुठला वेगळा अर्थ असू शकतो त्यापेक्षा आपल्या हिंसाचाराला वैचारिक दागिने घालणार्‍यांच्या मिरवण्याला कुठला वेगळा अर्थ असू शकतो ज्या चे गव्हेराचे मुखवटा छापलेले टीशर्ट मोठ्या अभिमानाने मिरवले जातात, त्याच्या भूतदयेच्या कहाण्य़ा काय सांगतात ज्या चे गव्हेराचे मुखवटा छापलेले टीशर्ट मोठ्या अभिमानाने मिरवले जातात, त्याच्या भूतदयेच्या कहाण्य़ा काय सांगतात आपल्या विरोधकांवर नुसते आरोप ठेवून त्यांचे शिरकाण करणार्‍या कॅस्ट्रो वा गव्हेराने कोणती वैचारिक लढाई हत्याराशिवाय लढवली होती आपल्या विरोधकांवर नुसते आरोप ठेवून त्यांचे शिरकाण करणार्‍या कॅस्ट्रो वा गव्हेराने कोणती वैचारिक लढाई हत्याराशिवाय लढवली होती नथूरामच्या नामजपाची जपमाळ अहोरात्र ओढत बसलेल्या पुरोगामी संतमहंतांना आपलाच इतिहास कसा आठवत नाही नथूरामच्या नामजपाची जपमाळ अ���ोरात्र ओढत बसलेल्या पुरोगामी संतमहंतांना आपलाच इतिहास कसा आठवत नाही त्यांच्याच मागे हुरळलेल्या त्यांच्या सावत्र वा अनौरस समाजवादी बांधवांना आपल्या पुर्वजांच्या शब्दांचेही स्मरण उरलेले नाही. अशा सगळ्या उपटसुंभांनी किती खोटेपणा करावा यालाही मर्यादा असतात. सभ्यपणा म्हणून कोणी गप्प बसत असेल वा मौन बाळगत असेल, तर त्यालाच दुबळेपणा मानला जाणे चुकीचे आहे. कम्युनिस्टांचा भारतातला व जगातला इतिहास हिटलर वा तालिबानांपेक्षाही भीषण रक्तलांच्छित आहे. त्यांनी गांधीच्या वारश्याची उसनवारी करून भोळसट समाजवादी वंशजांना बगलेत मारून किती नाटक रंगवावे याला मर्यादा आहेत. आज जे आरोप दाभोळकर व पानसरे यांच्या हत्याकांडानंतर हिंदूत्ववाद्यांवर चालू आहेत. त्यापेक्षा अधिक गंभीर आरोप १९५०-६० च्या दशकात कम्युनिस्टांवर समाजवाद्यांनी केलेले होते. त्यावरून राजकारणही केलेले होते. १९४८ चा नथूराम आठवणार्‍यांना त्यानंतर बारा वर्षांचा इतिहास कसा आठवत नाही त्यांच्याच मागे हुरळलेल्या त्यांच्या सावत्र वा अनौरस समाजवादी बांधवांना आपल्या पुर्वजांच्या शब्दांचेही स्मरण उरलेले नाही. अशा सगळ्या उपटसुंभांनी किती खोटेपणा करावा यालाही मर्यादा असतात. सभ्यपणा म्हणून कोणी गप्प बसत असेल वा मौन बाळगत असेल, तर त्यालाच दुबळेपणा मानला जाणे चुकीचे आहे. कम्युनिस्टांचा भारतातला व जगातला इतिहास हिटलर वा तालिबानांपेक्षाही भीषण रक्तलांच्छित आहे. त्यांनी गांधीच्या वारश्याची उसनवारी करून भोळसट समाजवादी वंशजांना बगलेत मारून किती नाटक रंगवावे याला मर्यादा आहेत. आज जे आरोप दाभोळकर व पानसरे यांच्या हत्याकांडानंतर हिंदूत्ववाद्यांवर चालू आहेत. त्यापेक्षा अधिक गंभीर आरोप १९५०-६० च्या दशकात कम्युनिस्टांवर समाजवाद्यांनी केलेले होते. त्यावरून राजकारणही केलेले होते. १९४८ चा नथूराम आठवणार्‍यांना त्यानंतर बारा वर्षांचा इतिहास कसा आठवत नाही इतिहासाचा तो कोळसा उगाळण्याची इच्छा नव्हती. पण शेफ़ारलेल्यांना शुद्धीवर आणण्यासाठी तोच कोळसा उगाळणे भाग आहे. मोठ्या तोंडांची दातखिळी बसली असेल, तर लहान तोंडी मोठा घास घेणेही भाग आहे. (अपुर्ण)\nह्या मुक्ताफ़ळांचे फ़लोद्यान कोणाचे\nमुंबईच्या प्रथम नागरिक व महापौर सौ. स्नेहल अंबेकर यांच्या विविध विधानांमुळे सध्या मोठी खळ��ळ माजली आहे. लेख व अग्रलेख लिहून अनेकजण आपल्या पांडित्याचे प्रदर्शन मांडण्यात आघाडीवर आहेत. पत्रकार संपादक हा जगातल्या सर्वच गोष्टीतला जाणता असतो, अशी एक समजूत आहे. त्यामुळे नित्यनेमाने सार्वजनिक जीवनात मान्यवर म्हणून वावरणार्‍यांना भलतेसलते प्रश्न विचारून त्याची खिल्ली उडवणे, हा आजकाल पत्रकारांचा एक छंद बनून गेला आहे. त्यात कधी महापौर सापडतात, तर कधी एखादा मंत्री वा पुढारी गळाला लागतो. सध्या स्नेहल आंबेकर हे अशा पत्रकारितेचे गिर्‍हाईक झाले आहे. मग त्यांनी डेंग्युबद्दल केलेले वक्तव्य असो किंवा स्वाईन फ़्लू या साथीच्या आजाराविषयी केलेले भाष्य असो. त्यांचे विधान हास्यासद आहे यात शंकाच नाही. पण तेवढ्यावरून त्यांची खिल्ली उडवणारे शहाणे ठरतात काय, असाही प्रश्न कधीतरी विचारण्याची गरज आहे. मुळात अशा कुठल्याही अत्यंत तांत्रिक वा गहन विषयावर महापौरांना जाणकार असल्याचे समजून प्रश्न विचारण्याची आवश्यकता काय आणि प्रश्न विचारला नसताना त्यांनी असे काही बरळले असेल, तर दोष कुणाचा आणि प्रश्न विचारला नसताना त्यांनी असे काही बरळले असेल, तर दोष कुणाचा आपल्या देशात कुठल्याही महत्वाच्या पदाला कसली पात्रता आवश्यक नाही. त्याच्या पाठीशी बहूमताचा आकडा असावा लागतो. असा माणूस महापौर मुख्यमंत्री व अगदी पंतप्रधान होऊ शकतो. त्याच्या बुद्धीमत्तेचा संबंध कुठे येतो आपल्या देशात कुठल्याही महत्वाच्या पदाला कसली पात्रता आवश्यक नाही. त्याच्या पाठीशी बहूमताचा आकडा असावा लागतो. असा माणूस महापौर मुख्यमंत्री व अगदी पंतप्रधान होऊ शकतो. त्याच्या बुद्धीमत्तेचा संबंध कुठे येतो जीतनराम मांझी बिहारचे मुख्यमंत्री कशामुळे झाले जीतनराम मांझी बिहारचे मुख्यमंत्री कशामुळे झाले त्यांच्यामागे नितीशकुमार यांनी बहूमताचा आकडा विधानसभेत केला म्हणून ना त्यांच्यामागे नितीशकुमार यांनी बहूमताचा आकडा विधानसभेत केला म्हणून ना त्याचे कौतुक किती झाले होते त्याचे कौतुक किती झाले होते अतिदलित समाजातला हा माणुस मुख्यमंत्रीपदापर्यंत भिडला, याचे कौतुक करताना पात्रतेचा कोणी विषय तरी काढला होता काय अतिदलित समाजातला हा माणुस मुख्यमंत्रीपदापर्यंत भिडला, याचे कौतुक करताना पात्रतेचा कोणी विषय तरी काढला होता काय पुढल्या काळात त्यांनी मुक्ताफ़ळे उधळली असती�� तर मग दोष कुणाचा\nआपण जगातले एक महान पंडित आहोत आणि कुठल्याही विषयावर आपले प्रभूत्व आहे, असा दावा मांझी यांनी कधीच केला नव्हता. मग त्यांची जी काही बुद्धी असेल, त्यानुसार त्यांनी एखाद्या विषयात मतप्रदर्शन केल्यास थयथया नाचायची गरज आहे काय विवाहित महिला गर्लफ़्रेन्ड असली तर काय बिघडले विवाहित महिला गर्लफ़्रेन्ड असली तर काय बिघडले बिहारमध्ये नव्वद टक्के पुरूष दुसर्‍याच्या पत्नीला घेऊन फ़िरतात, असे वादग्रस्त विधान मांझी यांनी केल्यावर लगेच मुक्ताफ़ळे उधळल्याचा आक्षेप घेण्यात आला. त्यांनी प्रत्यक्ष असे बघितले असेल तर तसे बोलण्यात गैर ते काय बिहारमध्ये नव्वद टक्के पुरूष दुसर्‍याच्या पत्नीला घेऊन फ़िरतात, असे वादग्रस्त विधान मांझी यांनी केल्यावर लगेच मुक्ताफ़ळे उधळल्याचा आक्षेप घेण्यात आला. त्यांनी प्रत्यक्ष असे बघितले असेल तर तसे बोलण्यात गैर ते काय भले ते व्यवहारी सभ्यतेमध्ये बसणारे नसेल, तरी त्यांचा तसा अनुभव असेल, तर मांझी यांचा गुना कोणता भले ते व्यवहारी सभ्यतेमध्ये बसणारे नसेल, तरी त्यांचा तसा अनुभव असेल, तर मांझी यांचा गुना कोणता त्यांना तसे दिसणे हा त्यांचा गुन्हा असू शकत नाही. पण ज्या प्रतिष्ठीत समाजाकडे बुद्धीमत्तेची मक्तेदारी असते, त्या वर्गाला असे व इतके खरे बोललेले चालत नाही. तोंडदेखले खोटे बोलून समाजात सभ्यता कायम असल्याचे नाटक टिकवण्याचा त्या वर्गाचा आग्रह असतो. बिचार्‍या मांझींना तसे खोटे पण सभ्य बोलण्याची सवय नाही यासाठी गुन्हेगार ठरवणे किती न्याय्य आहे त्यांना तसे दिसणे हा त्यांचा गुन्हा असू शकत नाही. पण ज्या प्रतिष्ठीत समाजाकडे बुद्धीमत्तेची मक्तेदारी असते, त्या वर्गाला असे व इतके खरे बोललेले चालत नाही. तोंडदेखले खोटे बोलून समाजात सभ्यता कायम असल्याचे नाटक टिकवण्याचा त्या वर्गाचा आग्रह असतो. बिचार्‍या मांझींना तसे खोटे पण सभ्य बोलण्याची सवय नाही यासाठी गुन्हेगार ठरवणे किती न्याय्य आहे त्यांची बुद्धी व कुवत यापेक्षा त्यांच्याकडून अधिक अपेक्षा बाळगणे, हा अन्यायच नाही काय त्यांची बुद्धी व कुवत यापेक्षा त्यांच्याकडून अधिक अपेक्षा बाळगणे, हा अन्यायच नाही काय तीच कथा मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांची आहे. महापौर होण्यासाठी कुठली पात्रता ठरलेली नसेल आणि महिला आरक्षणामुळे त्यांच्यावर ते पद भूषवण्याची सक्ती झालेली असेल, तर दोष कुणाचा तीच कथा मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांची आहे. महापौर होण्यासाठी कुठली पात्रता ठरलेली नसेल आणि महिला आरक्षणामुळे त्यांच्यावर ते पद भूषवण्याची सक्ती झालेली असेल, तर दोष कुणाचा त्यांच्या विधानांना मुक्ताफ़ळे म्हणायचे असेल, तर अशा ‘फ़ळांचे’ उत्पादन करणारे फ़लोद्यान ज्यांनी उभारले, त्यांना दोष द्यावा लागेल. पदावर बसल्यामुळे कोणी बुद्धीमान होऊ शकत नाही किंवा विविध विषयातला जाणकार होऊ शकत नाही. त्याच्या ज्या मर्यादा असतात, त्यानुसारच त्याच्याकडून अपेक्षा बाळगाव्यात. जास्त अपेक्षा बाळगणार्‍याची चुक असते.\nदलित उद्धाराचे नाटक रंगवण्यासाठी नितीशनी मांझी यांना आपला वारस म्हणून निवडले होते. त्यांच्यापेक्षा अधिक गुणी व जाणता दलित मिळालाच नसता असेही नाही. पण तो दलित नितीश यांच्या कब्जात राहिला असता असेही नाही. स्वयंभू वा बुद्धीमान दलित मात करू शकेल, या भयाने मांझी यांची निवड नितीश करतात, तेव्हा गुन्हेगार मांझी नव्हेतर नितीश असतात. आरक्षणाने पिछड्या वा दलितातील गुणी लोकांना संधी मिळतेच असेही नाही. दिसायला दलिताला न्याय द्यायचा असतो. पण व्यवहारात तो आपल्या हुकूमाचा ताबेदार असावा लागतो. लालूंनी महिलांना संधी म्हणून आपल्याच पत्नीला मुख्यमंत्रॊपदी बसवले होते. त्यातून बिहारचे काय झाले, ते आपण जाणतोच. कित्येक मतदारसंघ महिलांचे म्हणून राखीव केल्यानंतर नवर्‍याने तिथून पत्नीला निवडून आणायचे आणि तिच्या नावाने कारभार स्वत: चालवायचा हे जग बघते. तरीही आपण त्याला महिला सशक्तीकरण म्हणून गोडवे गातोच ना नगराध्यक्ष, सभापती वा महापौर अशी पदे जेव्हा आरक्षणाने भरली जातात व त्यासाठी सक्ती असते, तेव्हा तिथे येऊन बसणार्‍याकडून अमूक एका गुणवत्तेची अपेक्षा करणे हा मुर्खपणा असतो. जात वा लिंग ही पात्रता केल्यावर तशी अपेक्षा बाळगणे हाच अन्याय आहे. कोल्हापुरच्या महिला महापौरांनी लाच खाण्यात पात्रत्ता दाखवली. अशी गुणवत्ता आत्मसात करणे सोपे असते. बुद्धीमत्ता आत्मसात करणे कष्टाचे काम असते. आणि जे अशा मागास पिछड्या वर्गातले तितकी मजल मारतात, ते मुठीत राहून काम करण्याशी शक्यता नसते, मग त्यांना संधी दिलीच जात नाही. तेव्हा दोष अशा पदावर बसणार्‍यांचा नसतो. तर त्यांना तिथे नेऊन बसवणार्‍यांचा असतो. त्याचे खोटेनाटे कौतुक करणार्‍यांचा दोष असतो. कारण तेच अशा मुक्ताफ़ळांचे उत्पादन करणार्‍या फ़लोद्यानाचे निर्माते असतात.\nबरोबर एक महिन्यापुर्वी देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर मुंबईत एका कार्यक्रमानिमीत्त आलेले होते. त्यांनी देशाच्या सुरक्षेसंबंधी एक महत्वाचे सूचक विधान केलेले होते. त्याच्या बातम्या देताना अनेक पत्रकारांनी अकलेचे तारे तोडले होते. ‘डीप असेट’ असा शब्द पर्रीकर यांनी वापरला आणि माजी पंतप्रधानांनी त्याबाबतीत हेळसांड केली असे वक्तव्य केले होते. त्यांच्या विधानातल्या त्या शब्दाचा अर्थ किती पत्रकारांना कळला होता पण त्यावरून काहूर माजवण्याची पत्रकारांमध्ये स्पर्धाच माजली होती. पर्रीकर म्हणाले काय आणि पत्रकारांना समजले काय पण त्यावरून काहूर माजवण्याची पत्रकारांमध्ये स्पर्धाच माजली होती. पर्रीकर म्हणाले काय आणि पत्रकारांना समजले काय राईचा पर्वत करणार्‍या पत्रकारांनी तेव्हा उधळली ती मुक्ताफ़ळे नव्हती तर कुठली फ़ळे होती राईचा पर्वत करणार्‍या पत्रकारांनी तेव्हा उधळली ती मुक्ताफ़ळे नव्हती तर कुठली फ़ळे होती दोनच दिवसात मुर्खणाला लक्षात आल्यावर सर्वच पत्रकार, माध्यमांनी तो विषय बासनात गुंडाळला होता. मग तेव्हा मुक्ताफ़ळांची बाजारपेठ इतक्या लौकर कशाला उठवण्यात आली दोनच दिवसात मुर्खणाला लक्षात आल्यावर सर्वच पत्रकार, माध्यमांनी तो विषय बासनात गुंडाळला होता. मग तेव्हा मुक्ताफ़ळांची बाजारपेठ इतक्या लौकर कशाला उठवण्यात आली असा अर्धवटपणा महापौर वा मंत्री पुढार्‍यांनी केल्यावर लगेच नेमबाजी करणारे शहाणे, त्यांच्यातले काहीजण असे अकलेचे तारे तोडतात, तेव्हा अवाक्षर कशाला बोलत नाहीत असा अर्धवटपणा महापौर वा मंत्री पुढार्‍यांनी केल्यावर लगेच नेमबाजी करणारे शहाणे, त्यांच्यातले काहीजण असे अकलेचे तारे तोडतात, तेव्हा अवाक्षर कशाला बोलत नाहीत माध्यमाचा मुक्त फ़ैलाव झाल्यानंतर मुक्ताफ़ळांची फ़लोद्याने बहरली आहेत. जितकी माध्यमे त्याची बळी आहेत, तितकेच राजकारणही त्याचे बळी झाले आहे. तेव्हा कुणा एका महापौर वा पुढार्‍याला कोंडीत पकडून आपला शहाणपणा मिरवण्यात अर्थ नाही. पात्रता गुणवत्ता यांची अपेक्षाच असेल, तर यासाठी सर्वानीच प्रयत्नशील असणे अगत्याचे आहे. स्नेहल आंबेकरांच्या अकलेचे तारे मोजणार्‍या सं���ादकांनी अग्रलेखातून तोडलेले तारेही दाखवता येतील. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात याचा विसर पडता कामा नये. एकूणच सार्वजनिक जीवनात जो उथळपणा आलेला आहे, त्याचा खळखळाट प्रत्येक क्षेत्रात दिसला तर नवल नाही. कोणा एकाने शहाणपणाच्या मक्तेदारीचा दावा करण्यात म्हणूनच अर्थ नाही.\nआम आदमी पार्टी की तिसरी शक्ती\nआम आदमी पक्षाच्या सव्वा वर्षापुर्वीच्या यशाने अनेकजण भारावले होते आणि तेव्हाच त्यांनी केजरीवाल मोदींचा विजयरथ रोखण्याची भाकिते केलेली होती. ती तेव्हा कशी फ़सली, हे आपण मागल्या मे महिन्यातच बघितले. ती फ़सणारच होती. कारण दिल्लीतल्या तेव्हाच्या निकालांचे योग्य विश्लेषण झाले नव्हते आणि आज देखील दिल्लीतील त्या पक्षाच्या अपुर्व यशाने भारावलेल्यांना वास्तवाचे भान राहिलेले नाही. मात्र खुद्द केजरीवाल व त्यांचे राजकीय मार्गदर्शक योगेंद्र यादव, यांनी आपल्या भावी वाटचालीचा नेमका आराखडा तयार केलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे २०१३ च्या अखेरीस केजरीवाल यांनी दिल्लीतही भाजपाला पराभूत केले नव्हते. तर कॉग्रेस पक्षाला दणका दिलेला होता. पण तो धक्का देताना त्यांनी तिसरी शक्ती वा आघाडी मानले जाणार्‍या पक्षांची दिल्लीतली जागा व्यापलेली होती. त्यात प्रामुख्याने त्यांनी तिथे तिसरी शक्ती म्हणून उदयास आलेल्या मायवतींच्या बहुजन समाज पक्षाची मते पुर्णत: खाल्लेली होती. तोपर्यंत मायावतींनी दोन आमदार व दहापंधरा टक्के मते तिथे मिळवलेली होती. पण केजरीवाल जिंकत असताना मायवतींच्या पक्षाचा दिल्लीत साफ़ अस्त होऊन गेला. यावेळी त्यांना एक टक्काही मते तिथे मिळवता आलेली नाहीत. पण वैफ़ल्यग्रस्त मरगळल्या कॉग्रेसची मते ओढून केजरीवाल इतकी मोठी मजल मारू शकले. अर्थात त्यासाठी त्यांना डाव्यांपासून नितीशपर्यंत अन्य प्रादेशिक पक्षांनी पाठींबा दिलेला होता. त्यामागे अर्थातच भविष्यकाळात आपापल्या राज्यात भाजपा विरोधात ‘आप’चा पाठींबा मिळवण्याची अपेक्षा अशा पक्ष व नेत्यांना असली तर नवल नाही. पण योगेंद्र यादव यांनी कुठल्याही पक्षाशी युती आघाडी नाही, तर आपला मतांचा हिस्सा निर्माण करणे, हेच पक्षाचे उद्दीष्ट असल्याचे स्पष्ट केले आहे. म्हणजेच अस्तंगत होणारी कॉग्रेस व विस्कळीत बेशिस्त सेक्युलर पक्षांचा मतदार हे त्यांचे लक्ष्य असणार आहे.\nलालू���पासून मुलायम, मायावती, मुलायम, नितीश वा डावे इत्यादी सेक्युलर म्हणवणार्‍या पक्षांचे विविध राज्यात वा तिथल्या नागरी भागात काही किरकोळ समर्थक असतात. पण पक्ष म्हणून त्यांचे कुठलेही संघटन तिथे नाही. उदाहरणार्थ महाराष्ट्रात पुर्वाश्रमीचे समाजवादी, जनता दलीय विस्कळीत गट अनेक तालुक्यात शहरात विखुरलेले आहेत. त्यांना कोणी नेताच नसल्याने अनाथ असल्याप्रमाणे ते भरकटलेले आहेत. अण्णा आंदोलन व पुढे आम आदमी पक्षाच्या रुपाने त्यांच्या नव्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. लोकसभा निवडणूकीत लढलेले व उत्साहाने बोलणारे चेहरे तपासले, तर त्यात जुन्या समाजवादी वारश्यातील लोकांचा भरणा दिसेल. आताही भाजपाच्या पराभवाचे चित्र बघायला आसूसलेल्या अनेक सेक्युलर संघटना, गट यांना केजरीवालच्या यशापेक्षा भाजपाचे नाक कापले गेल्याने आनंदाला उधाण आलेले आपण बघू शकतो. असे जे आपल्या नेतृत्व व संघटनात्मक अपयशाने पिचलेले आहेत, त्यांना एकत्र येण्याची संधी देण्यातून भविष्यातला आम आदमी पक्ष उभारला जाऊ शकतो. योगेंद्र यादव यांनी म्हणूनच कुणाशीही युती आघाडी नाही, असा इशारा दिलेला आहे. त्याचा अर्थ असा, की या पक्षाला व त्यांच्या नेत्यांना विस्कळीत अशा तिसर्‍या पर्यायाला पक्ष म्हणून संघटित करायचे आहे. ते शक्य झाले, तर कॉग्रेसच्या बर्‍याच निराश हताश कार्यकर्त्यांनाही आम आदमी हा पर्याय म्हणून स्विकारणे शक्य होईल. हा मोठा मतदार व कार्यकर्त्यांचा गट आहे. तो एकत्रित झाला तरी दहाबारा टक्के मतांचा गठ्ठा होऊ शकतो. असा गठ्ठा उभा राहू शकला, तर सेक्युलर पर्याय म्हणून मुस्लिम व ख्रिश्चन मतांचा आणखी तितकाच गट त्याच्याकडे भाजपाला पर्याय म्हणून येऊ शकतो. अशारितीने देशव्यापी सेक्युलर पर्याय उभा राहिला, तर तो व्यवहारत: भाजपाला राष्ट्रव्यापी पर्याय होत कॉग्रेसची जागा व्यापू शकतो.\nआतापर्यंत डावी वा तिसरी आघाडी म्हणून जे गट व मतदार एकत्र आणण्याचे प्रयास झाले, ते नेत्यांना एकत्र आणायचे प्रयत्न होते. म्हणूनच ते नेत्यांच्या अहंकाराच्या खडकावर येऊन फ़ुटत राहिले. मुलायम, मायावती, जयललिता, ममता, करूणानिधी, लालू, नितीश, पासवान, देवेगौडा इत्यादी नेत्यांनी, आपल्या पाठीराख्यांना भाजपा व कॉग्रेसच्या विरोधात उभे रहाण्याचे गाजर जरूर दाखवले. पण प्रसंगोपात त्यांनी आपापले अहंकार व स्���ार्थासाठी पाठीराख्यांचा पुरता भ्रमनिरास केलेला आहे. कारण स्वार्थ असेल, त्यानुसार आघाड्या केल्या, मोडल्या वा बदलल्या आहेत. असा मतदार वा पाठीराखा कुठल्यातरी राष्ट्रीय पक्ष व नेत्याच्या पर्यायाचे स्वप्न दिर्घकाळ बघत राहिलेला आहे. म्हणूनच त्याने जनता दल वा जनता पार्टी अशा प्रयोगांना भरभरून प्रतिसाद दिलेला होता. मात्र नेत्यांमुळे ते पर्याय फ़ुसके ठरले. त्या चुका होऊ नयेत अशी आखणी योगेंद्र यादव यांनी आपल्या प्रयोगामध्ये केलेली दिसते. म्हणूनच ते कुणाशीही युती आघाडी करायचे साफ़ नाकारत आहेत. पण आवाहन मात्र त्याच अन्य पक्षांच्या तिसर्‍या शक्तीचे करीत आहेत. मागल्या वेळी कॉग्रेसचा पाठींबा घेतला, तरी सत्ता टिकवण्यासाठी खुर्चीला चिकटून बसत नाही आणि कॉग्रेसला शरणही जात नाही, असे त्यांनी कृतीतून दाखवले आहे. थोडक्यात सत्तेची वेळ आली, मग अलिप्तता आपण सोडत नाही, याची ती ग्वाही आहे. जे आजवरच्या सेक्युलर पक्षांना व नेत्यांना सिद्ध करता आलेले नव्हते. ही आपली ओळख केजरीवाल व योगेंद्र यादव यांनी अतिशय काळजीपुर्वक निर्माण केलेली आहे. म्हणूनच ते भाजपासाठी आव्हान नसून, आधी तिसरी शक्ती म्हणून वावरणार्‍या प्रादेशिक व सेक्युलर पक्षांसाठीचे आव्हान आहे. त्यानंतर ते कॉग्रेससाठीचे आव्हान आहे. मात्र त्याचा धोका आज जितका दाखवला जातो आहे, तितका भाजपासाठी राष्ट्रीय पातळीवरचे ते आव्हान नाही.\nदिल्लीप्रमाणेच काही राज्यात आपला मतदार पाया उभारण्यासाठी आम आदमी पक्ष दिल्लीत बसपाचा पाया बळकावला, तसाच छोट्या सेक्युलर पक्षांचा पाया गिळंकृत करणार आहे. दिल्लीचे निकाल पहाता आगामी काळात निवडणूका व्हायच्या उत्तरप्रदेश व बिहारमध्ये या पक्षाचा धोका लालू, नितीश, मायावती व मुलायम यांना अधिक आहे. ज्या समस्यांना त्यांनी दिल्लीत हात घातला आणि लोकांना भुरळ घातली; त्याच समस्यांवर या दोन्ही उत्तर भारतीय राज्यात मतदाराला भुलवणे सोपे आहे. मात्र लगेच त्याला दिल्लीसारखे मोठे यश अन्य राज्यात मिळण्याची सुतराम शक्यता नाही. पण तितकी केजरीवाल यांची महत्वाकांक्षाच नाही. या राज्यात भाजपाच्या मतांमध्ये हिस्सा मिळवणे त्याला शक्य नाही. पण अन्य प्रादेशिक पक्षांनी त्यालाच दिल्लीत पाठींबा दिला व त्याच्या यशाचे कौतुक केल्याने, त्यांच्याच मतदाराला केजरीवालची भुरळ पडली ���र नवल नाही. त्यांचा मतदार काही प्रमाणात या नव्या पक्षाकडे वळणारच. त्यातून या प्रादेशिक नेत्यांना भाजपासमोर पराभूत व्हायला, हा पक्ष हातभार लावील. त्याचा आज भाजपाला लाभही होईल. पण पुढल्या काळात पराभवाने खचलेल्या त्या प्रादेशिक पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या नव्या पक्षाच्या आश्रयाला जातील. तीच आगामी निवडणूकीत या पक्षाची रणनिती असेल. समविचारी पक्षांना खच्ची करून त्यांची जागा व्यापणे आणि त्याचा लाभ मिळालेल्या भाजपाने सताधारी म्हणून पुढल्या काळात केलेल्या चुकांचा राजकीय लाभ पाच वर्षानंतर उठवणे; असे डावपेच योगेंद्र यादव यांनी आखलेले असावेत. अर्थात त्यांनी त्यात लपवाछपवी केलेली नाही. अनेकदा त्यांनी आपली ही निती बोलून दाखवली आहे. प्रथम पराभूत व्हायचे, मग पराभूत करायचे आणि नंतर विजय मिळवायचा, हे आपले राजकारण असेल, हे त्यांनी पुर्वीच सांगून ठेवलेले आहे. म्हणूनच एकत्र येऊन फ़ुटत राहिलेल्या तिसर्‍या शक्तीला एका झेंड्याखाली एक पक्ष म्हणून संघटित करायची रणनिती व्यवहारात तिसर्‍या आघाडीची पोपटपंची करणार्‍या सेक्युलर पक्षांसाठीच आव्हान असेल ना\nभारत-पाक यांच्यातली सेक्युलर समस्या\nभारत पाकिस्तान यांच्यातले क्रिकेट हा नाही म्हटले तरी राजकारणाचाच विषय आहे आणि होतो. त्याला अर्थातच इथले मुस्लिम वा हिंदू जबाबदार नसून, विकृत सेक्युलर राजकारण जबाबदार आहे. त्याची साक्ष उत्तरप्रदेशच्या एका मुस्लिमानेच दिली आहे. मोहंमद तौसिफ़ असे त्याचे नाव असून, ते भारतीय क्रिकेटपटू मोहंमद शमी याचे अब्बाजान आहेत. विश्वचषक स्पर्धेत रविवारी खेळल्या गेलेल्या भारत विरोधी पाकिस्तान या सामन्यात, त्यांच्या मुलने भेदक गोलंदाजी करून पाकिस्तानी फ़लंदाजी मोडून काढली. त्यामुळे भारताला मोठा विजय मिळवता आला. सहाजिकच त्याचा आनंद प्रत्येक भारतीयाला झाला, तसाच तो शामीच्या अब्बाजानला झाला तर नवल नाही. पण माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू वा त्यांच्यासारख्या काही सेक्युलरांना मात्र त्याच्या अतोनात वेदना झाल्या. त्यांना दोन्ही देशातील सौहार्दासाठी भारताने असा आनंद साजरा करू नये असेच वाटते. दुसरीकडे काही सेक्युलरांना तर भारताने पराभव स्विकारायला हवा होता असेही वाटले. मात्र तसे महंमद तौसिफ़ यांना वाटत नाही. आणि तसे न वाटण्याचे कारणही त्यांनी सुस्पष्ट शब्दात मांडले आहे. ते सेक्युलर डोळ्यात अंजन घालणारे आहे. अर्थात सेक्युलर डोळे तेवढ्यासाठी उघडे ठेवायची हिंमत असेल तर त्याचा उपयोग असेल ना भारताच्या वतीने आपला मुलगा सैनिकासारखा लढला. कारण पाकिस्तानशी क्रिकेटचा सामना म्हणजे युद्धच असते आणि माझा मुलगा मायदेशासाठी लढला, असे अब्बाजान यांना वाटते. त्याच्या तशा लढण्याचा मुस्लिम असण्याशी संबंध नाही. भारतीय मुस्लिम आधी भारतीय म्हणजे राष्ट्रवादी आणि नंतर मुस्लिम असतो, अशीही ग्वाही तौसिफ़ यांनी दिलेली आहे. सेक्युलर शहाण्यांना मात्र भारतीय मुस्लिम नंतर भारतीय आणि आधी मुस्लिम असतो असेच वाटते.\nअर्थात असेही वाटायला एकवेळ हरकत नाही. पण हे तर्कट पुढे इतके भरकटत जाते, की भारतीय मुस्लिम आधी मुस्लिम असल्यामुळे, त्याचा ओढाही पाकिस्तानकडेच असतो अशीही अशा सेक्युलर शहाण्यांची समजूत आहे. म्हणूनच त्यांना पाकिस्तानला दुखावणे वा पराभूत करणे, म्हणजे भारतीय मुस्लिमांच्या भावना दुखावणेच वाटते. मात्र तशी मानसिकता भारतातल्या मुस्लिमांची नाही, याची शेकडो उदाहरणे देता येतात. पण त्या बिचार्‍यांना कधी समोर आणले जात नाही. प्रत्येक वेळी भारतीय मुस्लिम हा धर्माचा निष्ठावान म्हणून भारतापेक्षा धर्माशी एकनिष्ठ असल्याचे दाखवण्याचा अट्टाहास चालतो. त्यांच्यामागे शमीच्या पित्यासारखे अस्सल भारतीय मुस्लिम जाणिवपुर्वक लपवले जातात. लोकसभा निवडणूकीपुर्वी १९६५ च्या भारत-पाक युद्धातला महापराक्रमी योद्धा अब्दुल हमीद याची वृद्ध पत्नी मुद्दाम गुजरातला नरेंद्र मोदी यांना आशीर्वाद द्यायला गेलेली होती. एक मुस्लिम वृद्धा पाकला धडा शिकवण्याची भाषा बोलणार्‍या मोदींना आशीर्वाद द्यायला जाते, याला किती प्रसिद्धी मिळू शकली होती पण जेव्हा कोणी पाकिस्तानची वकीली करणारा मुस्लिम असतो, त्याला ठळक प्रसिद्धी देऊन त्याचे अगत्याने कोडकौतुक चालते. त्यातून भारतीय मुस्लिम पाकधार्जिणाच असल्याचे चित्र उभे करण्याचा कटाक्ष असतो. पण वास्तव असे अजिबात नाही. मुठभर तसे मुस्लिम असतीलही. पण बहुतांश भारतीय मुस्लिम कडवे राष्ट्रवादी आहेत. म्हणूनच कुठलीही तमा न बाळगता शमीचे अब्बाजान आपला मुलगा सैनिकासारखा लढला असे अभिमानाने सांगतात आणि त्याच्या पुढे जाऊन भारत-पाक सामना म्हणजे युद्धच असते असेही सांगतात. मग सेक्युल��ांना तो खेळ कशाला वाटतो पण जेव्हा कोणी पाकिस्तानची वकीली करणारा मुस्लिम असतो, त्याला ठळक प्रसिद्धी देऊन त्याचे अगत्याने कोडकौतुक चालते. त्यातून भारतीय मुस्लिम पाकधार्जिणाच असल्याचे चित्र उभे करण्याचा कटाक्ष असतो. पण वास्तव असे अजिबात नाही. मुठभर तसे मुस्लिम असतीलही. पण बहुतांश भारतीय मुस्लिम कडवे राष्ट्रवादी आहेत. म्हणूनच कुठलीही तमा न बाळगता शमीचे अब्बाजान आपला मुलगा सैनिकासारखा लढला असे अभिमानाने सांगतात आणि त्याच्या पुढे जाऊन भारत-पाक सामना म्हणजे युद्धच असते असेही सांगतात. मग सेक्युलरांना तो खेळ कशाला वाटतो तर ही वास्तवात सेक्युलर समजूतीची समस्या आहे. सेक्युलर मानसिकतेची समस्या आहे. त्यात मुस्लिमाचा कसलाही संबंध नाही.\nसेक्युलर असणे म्हणजे हिंदू संस्कृती, धर्म वा हिंदू म्हणून जे काही असेल, त्याचा द्वेष अशी समजूत काही लोकांनी करून घेतली आहे आणि तशाच लोकांना आजकाल सेक्युलर मानले जाते. मग अशा लोकांनाही तसेच वागावे लागत असते. तुम्ही कितीही धर्मनिरपेक्ष असा वा सहिष्णू असा, त्यामुळे तुम्ही सेक्युलर मानले जाऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला हिंदू शब्दाचा द्वेष करावा लागतो. आताही बघा, भारताने पाकला पराभूत केल्यावर इथले मुस्लिमही खुश झालेले असताना सेक्युलर मात्र कमालीचे विचलीत झाले आहेत. कारण अर्थातच इथल्या हिंदू संघटना वा संस्थांनी त्याबद्दल आनंद व्यक्त केला. हिंदूंचा आनंद म्हटला, की सेक्युलर असेल त्याला पोटदुखी व्हायलाच हवी. सुदैवाने इथले बहुतांश मुस्लिमही त्या अर्थाने सेक्युलर नाहीत. म्हणूनच त्यांना पाकिस्तान व भारत यापैकी कशाशी निष्ठावंत असावे हे नेमके कळते. महंमद शामी वा त्याचे अब्बाजान तसेच असल्याने त्यांना दोन देशातील क्रिकेट म्हणजे काय ते कळू शकते. मात्र सेक्युलर लोकांना खेळातला हा उत्साह म्हणजे धार्मिक उन्माद वाटतो. यामागची मानसिकता लक्षात घेण्यासारखी आहे. आपल्या देशात तसा हिंदू-मुस्लिम भेदभावही तसा मुलभूत नाही, ती एक सेक्युलर समस्या आहे. देशातला बहुसंख्य समाज हिंदू आहे आणि सर्वात मोठा अल्पसंख्य समाज मुस्लिम आहे. त्यांच्यात भिंत घालून उभा आहे त्याला सेक्युलर विचार म्हणता येईल. अशा दोन समाज वा श्रद्धावान वर्गामध्ये लढाई संघर्ष झालाच नाही, तर सेक्युलर या शब्दाला अर्थच उरणार नाही. हिंदीत म्हणतात ना घाससे दोस्ती करेगा तो घोडा खायेगा क्या घाससे दोस्ती करेगा तो घोडा खायेगा क्या घोड्याला गवताशी, चार्‍याशी दोस्ती करता येत नाही. त्यामुळे सेक्युलर नेहमी भिन्न समाजातल्या सौहार्दाच्या गप्पा मारतात. पन हे सौहार्द कसे बिघडेल यासाठी झटत असतात.\nसेक्युलर दुकानदारांना दोन समाजात सख्य वा सौहार्द झालेले चालत नाही. त्यांच्यात सामंजस्य निर्माण झाले तर सेक्युलर राजकारणाच्या पोळ्या कशावर भाजायच्या त्यासाठी मग सेक्युलर राजकारणात भिन्न श्रद्धा व धर्माच्या नावावर लोकांना लढवावेच लागत असते. नसलेले दुखणे शोधून त्याचे भय निर्माण करावे लागते. तरच यांचे दवाखाने चालतील ना त्यासाठी मग सेक्युलर राजकारणात भिन्न श्रद्धा व धर्माच्या नावावर लोकांना लढवावेच लागत असते. नसलेले दुखणे शोधून त्याचे भय निर्माण करावे लागते. तरच यांचे दवाखाने चालतील ना जिथे सेक्युलर नसतात, तिथे भिन्न धर्मियातला संघर्ष कमी असतो आणि धर्माच्या नावाने होणारा रक्तपातही कमीच असतो. गुजरातमध्ये दंगलीचे काहूर माजवण्यात बारा वर्षे खर्ची पडली. पण त्याच काळात त्या राज्यात हिंदू-मुस्लिम दंगली जवळपास थांबल्या आहेत. उलट त्याच काळात जिथे म्हणून सेक्युलर सरकारे होती, तिथेच अधिक हिंसक दंगली होऊ शकल्या आहेत. जर सेक्युलर सरकार आहे तर दंगली झाल्याच कशाला जिथे सेक्युलर नसतात, तिथे भिन्न धर्मियातला संघर्ष कमी असतो आणि धर्माच्या नावाने होणारा रक्तपातही कमीच असतो. गुजरातमध्ये दंगलीचे काहूर माजवण्यात बारा वर्षे खर्ची पडली. पण त्याच काळात त्या राज्यात हिंदू-मुस्लिम दंगली जवळपास थांबल्या आहेत. उलट त्याच काळात जिथे म्हणून सेक्युलर सरकारे होती, तिथेच अधिक हिंसक दंगली होऊ शकल्या आहेत. जर सेक्युलर सरकार आहे तर दंगली झाल्याच कशाला आणि धर्मांध सत्ता आहे, तिथे दंगली कशाला होऊ शकल्या नाहीत आणि धर्मांध सत्ता आहे, तिथे दंगली कशाला होऊ शकल्या नाहीत कारण गुजरातसारख्या राज्यात सेक्युलर नामोहरम होऊन गेले आहेत. तीस्ता सेटलवाड यांच्यासारख्या आगलाव्या सेक्युलर आदर्शाची पापे आता चव्हाट्यावर येत आहेत. बारा वर्षे इतरांना कोर्टात खेचणार्‍या या महिलेला आता कोर्ट व कायद्यापासून तोंड लपवून बसायची पाळी आलेली आहे. तिने केलेल्या प्रत्येक आरोप व खटल्यात मोदी निर्दोष ठरण्यापर्यंत कोर्ट व कायद्��ाला सामोरे गेले. आज तीच महिला कायद्यापासून फ़रारी झाली आहे. कारण ज्यांना सहाय्य देण्याच्या वल्गना केल्या जात होत्या, त्यांनीच आपली फ़सवणूक केल्याचा आरोप तिच्यावर केला असून त्यापासून तीस्ताला पळ काढावा लागतो आहे. यातून सेक्युलर हा देशातील किती किफ़ायतशीर चिथावणीखोर व्यापार झालेला आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. शामी वा त्याच्या अब्बाजानसारखे भारतीय मुस्लिम अशा सेक्युलर भामट्यांची डाळ शिजू देत नाहीत, हीच भारतीय एकात्मतेची हमी असते.\n‘आपण सारे पानसरे’ होऊ शकतो\nसोमवारी सकाळी कोल्हापुरात वर्दळ नसलेल्या जागी एकाकी गाठून कॉम्रेड गोविंद पानसरे यांना गोळ्या घातल्या गेल्या. त्यात त्यांना ठारच मारायचे होते. पण हल्लेखोरांना ते शक्य झाले नाही आणि आयुष्यभर प्रतिकुल परिस्थितीशी झुंजलेला हा शेलारमामा, मृत्यूशीही दोन हात करत खंबीरपणे या संकटाला सामोरा गेला. पण त्याने जी झुंजारवृत्ती आयुष्यभर दाखवली, त्याचे किती कौतुक करायचे आणि किती अनुकरण करायचे, याचे ताळतंत्र असायला नको काय आपल्यासाठी लढणारा कोण आहे, अशी प्रतिक्षा करत पानसरे यांच्यासारखी माणसे बसली असती, तर समाजातले परिवर्तनाचे लढे कधी उभेच राहिले नसते. म्हणूनच त्यांच्या लढ्याचे व धाडसाचे कौतुक करण्यापेक्षा, त्यांचे अनुकरण करणे अगत्याचे ठरावे. दिड वर्षापुर्वी असाच हल्ला पुण्यात डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर झाला होता. त्यातून ते बचावले नव्हते. निदान त्यानंतर तरी असा हल्ला करायची कोणाची हिंमत व्हायला नको होती. पण त्यांच्या हौतात्म्याचे कौतुक करताना आपण झुंजायचे मात्र विसरून गेलोत. ‘आम्ही सारे दाभोळकर’ असे फ़लक घेऊन मिरवण्यात धन्यता मानली गेली. पण खर्‍या अर्थाने अशा खुनी हल्लेखोरांचा बंदोबस्त करण्यापेक्षा नुसतेच मिरवण्यात वेळ गेला. त्यातूनच मग अशा हल्लेखोरांची भीड चेपत असते आणि पुढले हल्ले होत असतात. पानसरे त्याचेच शिकार झाले. दुर्दैव इतकेच, की आपण त्यातून काही शिकलो नाही. म्हणूनच सोमवारी तिथे पानसरे मृत्यूशी झुंज देत असताना, त्यांच्या चहात्यांनी मात्र ‘आम्ही सारे पानसरे’ असे फ़लक मिरवण्यात पुढाकार घेतला. अशा घोषणांचा अर्थ नेमका काय असतो आणि त्यातून काय साधले जाते आपल्यासाठी लढणारा कोण आहे, अशी प्रतिक्षा करत पानसरे यांच्यासारखी माणसे बसली असती, तर समाजातले परिवर्त���ाचे लढे कधी उभेच राहिले नसते. म्हणूनच त्यांच्या लढ्याचे व धाडसाचे कौतुक करण्यापेक्षा, त्यांचे अनुकरण करणे अगत्याचे ठरावे. दिड वर्षापुर्वी असाच हल्ला पुण्यात डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर झाला होता. त्यातून ते बचावले नव्हते. निदान त्यानंतर तरी असा हल्ला करायची कोणाची हिंमत व्हायला नको होती. पण त्यांच्या हौतात्म्याचे कौतुक करताना आपण झुंजायचे मात्र विसरून गेलोत. ‘आम्ही सारे दाभोळकर’ असे फ़लक घेऊन मिरवण्यात धन्यता मानली गेली. पण खर्‍या अर्थाने अशा खुनी हल्लेखोरांचा बंदोबस्त करण्यापेक्षा नुसतेच मिरवण्यात वेळ गेला. त्यातूनच मग अशा हल्लेखोरांची भीड चेपत असते आणि पुढले हल्ले होत असतात. पानसरे त्याचेच शिकार झाले. दुर्दैव इतकेच, की आपण त्यातून काही शिकलो नाही. म्हणूनच सोमवारी तिथे पानसरे मृत्यूशी झुंज देत असताना, त्यांच्या चहात्यांनी मात्र ‘आम्ही सारे पानसरे’ असे फ़लक मिरवण्यात पुढाकार घेतला. अशा घोषणांचा अर्थ नेमका काय असतो आणि त्यातून काय साधले जाते आपण सगळे झाडलेल्या गोळ्यांची शिकार व्हायला पुढे सरसावलेले असतो काय आपण सगळे झाडलेल्या गोळ्यांची शिकार व्हायला पुढे सरसावलेले असतो काय खरेच असा कोणी माथेफ़िरू बेछूट गोळ्या झाडत सामोरा आला, तर आपले हे फ़लक किती शाबुत असतील\nअशा घोषणा वा फ़लक मिरवण्याचा एक खेळ झाला आहे. म्हणूनच त्याला कुठलाच मारेकरी दाद देत नाही आणि मनचाही हत्याकांडे करू शकतो. मनात येईल तसे हल्ले करू शकतो आहे. म्हणूनच आपण सर्वांनी दाभोळकर वा पानसरे होण्यापेक्षा दक्ष नागरिक म्हणजे अघोषित पोलिस होण्याची गरज आहे. आपल्या अवतीभवती जे गुन्हे घडत असतात आणि आपल्या साक्षीने गुन्हेगार सोकावत असतात, त्यांना निदान हटकण्याचे धाडस आपण अंगी बाणावले पाहिजे. ज्यांच्यावर असे हल्ले झालेत, त्यांच्या अशा धाडसालाच खरी गोळी घालण्यात आलेली आहे, हे विसरता कामा नये. त्यांनी जागरुक नागरिक म्हणून अन्यायाला वाचा फ़ोडण्यात पुढाकार घेतला नसता आणि अन्यायाला वाचा फ़ोडण्याचे धाडस केले नसते, तर कोणीही त्यांच्यावर गोळ्या झाडायला पुढे सरसावला नसता. गोळ्या त्यांच्या शरीरावर झाडल्या गेल्या हे वास्तव नाकारता येत नाही. पण त्यांच्याच देहावर अशा गोळ्या झाडल्या, ते देहापेक्षा त्यातून प्रदर्शित होणार्‍या हिंमतीवर व धाडसावर झालेला तो हल्ला आ��े. म्हणूनच पानसरे वा दाभोळकर होणे दाखवले जाते, तितके सोपे नाही. नुसता फ़लक हाती मिरवून कोणी पानसरे होत नाही. उलट ती त्यांच्या धाडसाची विटंबनाच असते. असे फ़लक घेऊन चौकात घोषणा देणार्‍यांवर कोणी तसाच बेछूट गोळ्या झाडत आला, तर किती जण फ़लक तसाच हाती धरून तिथेच ठामपणे उभे राहतील गरज तशा हिंमतीची आहे. ती हिंमत असते, तिला दाभोळकर वा पानसरे म्हणतात. त्यासाठी त्यांच्यासारखी व्यासंगी भाषणे देता येण्याची गरज नाही, किंवा नेतृत्वाचे गुण अंगात असायची आवश्यकता नाही. गरज असते त्यांच्यातल्या जिद्दी धाडसाची. हे धाडसच हल्लेखोर वा समाजाच्या शत्रूंना भयभीत करत असते. म्हणूनच त्यांच्यावर भेकड हल्ले होतात. त्यांच्या मदतीला कोणी धावून येणार नसल्याच्या खात्रीमुळे असे हल्ले होऊ शकतात.\nदोन्ही बाबतीत गोळ्या झाडल्यानंतर आसपासचा समाज आपल्याला जिवंत सोडणार नाही, अशी खात्री असेल वा भय असेल, तर कोण हल्लेखोर त्यांच्यावर हल्ला करू शकला असता कितीही बंदुका वा पिस्तुले घेऊन आलेल्या हल्लेखोराचा दारूगोळा काही वेळाने संपणार असतो आणि त्यानंतर आपण लोकांच्या हाती लागलो, तर आपण सुखरूप सुटणार नाही, असे भय असते. मग कुठला हल्लेखोर गोळ्या झाडण्याचे धाडस करू शकेल कितीही बंदुका वा पिस्तुले घेऊन आलेल्या हल्लेखोराचा दारूगोळा काही वेळाने संपणार असतो आणि त्यानंतर आपण लोकांच्या हाती लागलो, तर आपण सुखरूप सुटणार नाही, असे भय असते. मग कुठला हल्लेखोर गोळ्या झाडण्याचे धाडस करू शकेल इवलासा मुंगी हा प्राणी बघा. त्याच्या वारूळावर कुणाचा हल्ला झाला, तर इतक्या संख्येने शत्रूवर तुटून पडतो, की हत्तीलाही मुंग्या बेजार करू शकतात. आपल्या हजारो पटीने मोठ्या आकाराच्या प्राण्यालाही मुंग्या ठार मारून टाकतात. म्हणूनच वारूळ उठले, की भले भले प्राणीही तिथून पळ काढतात. मुंग्यांच्या वाट्याला मोठे प्राणी जात नाहीत. आपल्यात तितकी हिंमत आहे इवलासा मुंगी हा प्राणी बघा. त्याच्या वारूळावर कुणाचा हल्ला झाला, तर इतक्या संख्येने शत्रूवर तुटून पडतो, की हत्तीलाही मुंग्या बेजार करू शकतात. आपल्या हजारो पटीने मोठ्या आकाराच्या प्राण्यालाही मुंग्या ठार मारून टाकतात. म्हणूनच वारूळ उठले, की भले भले प्राणीही तिथून पळ काढतात. मुंग्यांच्या वाट्याला मोठे प्राणी जात नाहीत. आपल्यात तितकी हिंमत आहे दाभोळकर ���ा पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्यावर आसपासचे लोक सामोरे येऊ शकत नाहीत, ते भित्रे असतात, हीच अशा हल्लेखोरांची खरी हिंमत असते. कसाबच्या दहा जणांच्या टोळीने एक कोटी लोकसंख्येच्या मुंबईला ५० तास ओलीस ठेवून त्याची साक्ष दिली. त्यात फ़लक मिरवणार्‍यांचाही समावेश होतो. किती फ़लकवाले त्या बंदुकधार्‍यांना सामोरे जायला धजावले होते दाभोळकर वा पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्यावर आसपासचे लोक सामोरे येऊ शकत नाहीत, ते भित्रे असतात, हीच अशा हल्लेखोरांची खरी हिंमत असते. कसाबच्या दहा जणांच्या टोळीने एक कोटी लोकसंख्येच्या मुंबईला ५० तास ओलीस ठेवून त्याची साक्ष दिली. त्यात फ़लक मिरवणार्‍यांचाही समावेश होतो. किती फ़लकवाले त्या बंदुकधार्‍यांना सामोरे जायला धजावले होते एका तुकाराम ओंबाळेने ते धाडस केले आणि कसाबचा खेळ संपला. आपण सारे ओबाळे होऊ शकलो होतो काय त्या दिवशी एका तुकाराम ओंबाळेने ते धाडस केले आणि कसाबचा खेळ संपला. आपण सारे ओबाळे होऊ शकलो होतो काय त्या दिवशी कितीजण तेव्हा ‘आम्ही सारे तुकाराम ओंबाळे’ म्हणत त्यावेळी पुढे सरसावले होते कितीजण तेव्हा ‘आम्ही सारे तुकाराम ओंबाळे’ म्हणत त्यावेळी पुढे सरसावले होते कारण हल्लेखोर कसाब कुठे पळाला नव्हता, तर राजरोस मुंबईत किडामुंगीप्रमाणे नागरिकांना ठार मारत फ़िरत होता. यातला कोणी आपल्याला सामोरा येण्याची हिंमत बाळगत नाही, हेच त्याचे सर्वात मोठे भेदक शस्त्र होते आणि तेच दाभोळकर पानसरे यांच्या हल्लेखोरांचे मुख्य शस्त्र आहे. त्याचे उत्तर कॅमेरापुढे मिरवण्याचे फ़लक असू शकत नाही.\nकुणी कुठल्या गावात, शहरात, नाक्यावर, धावत्या वहानात, मुलीमहिलांवर अन्याय करत असतो. छेड काढत असतो, तेव्हा आपण कोण असतो आपण कितीजण अशावेळी पुढाकार घेऊन त्याला रोखायला हस्तक्षेप करतो आपण कितीजण अशावेळी पुढाकार घेऊन त्याला रोखायला हस्तक्षेप करतो अतिशय प्रामाणिकपणे या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने आपल्या मनाकडे मागावे. तिथे दाभोळकर वा पानसरे असते, तर त्यांनी अशा घटनाक्रमात हस्तक्षेप केला नसता काय अतिशय प्रामाणिकपणे या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने आपल्या मनाकडे मागावे. तिथे दाभोळकर वा पानसरे असते, तर त्यांनी अशा घटनाक्रमात हस्तक्षेप केला नसता काय मुलीवर हल्ला वा अत्याचार होताना, तिची छेड काढली जात असताना, दाभोळकर-��ानसरे बघत बसले असते काय मुलीवर हल्ला वा अत्याचार होताना, तिची छेड काढली जात असताना, दाभोळकर-पानसरे बघत बसले असते काय त्यांनी तिथून काढता पाय घेतला असता काय त्यांनी तिथून काढता पाय घेतला असता काय नसेल, तर दाभोळकर पानसरे असण्याचा अर्थ काय होतो नसेल, तर दाभोळकर पानसरे असण्याचा अर्थ काय होतो हातात फ़लक मिरवणे असा होतो काय हातात फ़लक मिरवणे असा होतो काय अशा व्यक्ती असणे म्हणजे त्यांच्या इतकी हिंमत असणे. अन्याय अत्याचाराच्या प्रसंगी हस्तक्षेप करण्याचे धाडस म्हणजे पानसरे किंवा दाभोळकर असणे होय. हे मान्य असेल, तर मग नुसते फ़लक मिरवण्याला विंटंबना म्हणायचे की सन्मान म्हणायचा अशा व्यक्ती असणे म्हणजे त्यांच्या इतकी हिंमत असणे. अन्याय अत्याचाराच्या प्रसंगी हस्तक्षेप करण्याचे धाडस म्हणजे पानसरे किंवा दाभोळकर असणे होय. हे मान्य असेल, तर मग नुसते फ़लक मिरवण्याला विंटंबना म्हणायचे की सन्मान म्हणायचा कसाबच्या हल्ल्याप्रसंगी जीव मुठीत धरून पळणारे, सगळा धोका संपला तेव्हा असेच फ़लक व मेणबत्त्या घेऊन गेटवेपाशी जमलेले होते. त्यांच्यात आणि आता ‘आम्ही सारे’ फ़लक घेऊन मिरवणार्‍यात कितीसा फ़रक असतो कसाबच्या हल्ल्याप्रसंगी जीव मुठीत धरून पळणारे, सगळा धोका संपला तेव्हा असेच फ़लक व मेणबत्त्या घेऊन गेटवेपाशी जमलेले होते. त्यांच्यात आणि आता ‘आम्ही सारे’ फ़लक घेऊन मिरवणार्‍यात कितीसा फ़रक असतो सवाल शिकार झालेल्या धाडसी लोकांच्या सन्मानाचा नसून, त्यांच्या अनुकरणाचा आहे. दाभोळकर वा पानसरेच नव्हेत, तर तुकाराम ओंबाळेही नंतर मिळणार्‍या सन्मानासाठी काहीही करत नसतात. आपल्या धाडसाचे व कृतीचे अनुकरण समाजात व्हावे, म्हणून आदर्श निर्माण करत असतात. त्या आदर्शाचे पालन आवश्यक व अपेक्षित असते. त्याची नक्कल नको असते. म्हणूनच असे फ़लक घेऊन दाभोळकर वा पानसरे होण्यापेक्षा त्यांची अपेक्षा पुर्ण करण्यासाठी जागरूक कृतीशील नागरिक होऊन आसपासच्या अन्याय अत्याचारात हस्तक्षेप करण्यात पुढाकार आपण घेऊ शकलो, तर खरेच फ़लकाशिवायही आपण पानसरे होऊ शकतो. व्हायची तयारी आहे\nमग पोलिस हवेतच कशाला\nदाभोळकरांच्या हत्येला दीड वर्ष होत असताना कोल्हापुरात तसाच हल्ला कॉम्रेड गोविंद पानसरे या विचारवंतावर झालेला आहे. जसे दोन्ही हल्ल्यात साम्य व साधर्म्य आहे, तसेच त्यावरच्या उतावळ्या प्रतिक्रियांमध्येही साम्य आहे. म्हणूनच त्याची अधिक भिती वाटते. खरे तर असा हा पहिलाच हल्ला नाही, की अशा प्रतिक्रियाही पहिल्याच नाहीत. पुणे जिल्ह्यातील तळेगावच्या सतीश शेट्टी या माहिती अधिकाराच्या कार्यकर्त्याची अशीच हत्या काही वर्षापुर्वी झाली आणि आजवर त्याचेही मारेकरी पोलिसांना सापडू शकलेले नाहीत. म्हणूनच अशा प्रकरणात हल्ल्याची पद्धती बदलत नसेल, तर निदान प्रतिक्रियांची पद्धत बदलून बघावी काय प्रतिक्रिया म्हणजे कुठल्याही हल्ल्यानंतर प्रक्षुब्ध प्रतिसाद हा उमटणारच. कार्यकर्त्यावरचा वा नेत्यावरचा हल्ला निषेधार्हच असतो आणि त्याचा शक्य तितका कठोर शब्दात निषेध व्हायलाच हवा. पण निषेध आणि तपासकामात हस्तक्षेप, यात मोठा फ़रक असतो. प्रक्षुब्ध प्रतिक्रिया हल्ल्याच्या विरोधात असायला हव्यात. पण जोवर कुणी हल्लेखोर वा त्याचा सुत्रधार पुराव्यानिशी हाती लागत नाही, तोवर त्यासंबंधात वावड्या उठवणे वा आपल्या पुर्वग्रहानुसार आरोपबाजी सुरू करणे घातक असते. प्रामुख्याने माध्यमातून अशा वावड्यांना प्राधान्य मिळते, तेव्हा तपास व पोलिस यंत्रणेवर दबाव येत असतो. असा दबाव गुन्हेगार शोधून काढण्यासाठी असलाच पाहिजे. पण अमूक एक संस्था संघटना यांच्यावरच पोलिसांनी लक्ष केंद्रित करण्याचा अट्ताहास झाला, मग पोलिसांना त्यांच्या अनुभव वा प्रस्थापित मार्गाने तपास करण्यात अडथळे येतात. जे धागेदोरे घटनास्थळी वा अन्य मार्गाने पोलिस जमा करू शकत असतात, त्यांचा मागोवा घ्यायचे सोडून पोलिसांना आपल्या मागे लागलेला माध्यमांचा ससेमिरा सोडवण्यासाठी भलत्याच गोष्टींचा पाठलाग करावा लागत असतो.\nमागल्या खेपेसे म्हणजे दाभोळकर हत्येनंतर सनातन या संस्थेच्या विषयी पुर्वग्रहाने पोलिसांवर इतके दडपण आणले गेले, की गुन्ह्याचे धागेदोरे शोधण्यापेक्षा पोलिसांनी माध्यमातून अफ़वा उठतील अशा कुठल्याही सनातनच्या अनुयायाला उचलून आणण्यात वेळ दवडला. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. पण जे खरे हल्लेखोर होते, त्यांना मात्र निसटून जाण्यास पुरेशी सवड मिळू शकली. काही महिने उलटून गेल्यावर दाभोळकर प्रकरणात कुठलाच सनातनवाला सापडत नाही म्हटल्यावर, आरोपांचे रान संपले. मगच पोलिसांना अन्य धागेदोरे शोधण्याची संधी मिळू शकली होती. गुन्हेतपासामध्ये नेहमी हल्ला वा गु���्हा यामागच्या हेतूचा शोध घ्यावा लागतो. नुसता आरोपी पकडून उपयोगी नसतो. ज्यांना पकडले त्यांच्या विरोधातले पुरावे, हेतूशून्य असल्यास काहीही सिद्ध होत नाही. म्हणूनच घटना घडल्यावर त्यामागचा हेतू शोधून त्याच्याशी जुळणारे पुरावे गोळा करण्यावर पोलिसांचा भर असतो. इंग्रजीमध्ये अशा हेतूला ‘मोटीव्ह’ असे म्हणतात. दाभोळकर असोत की पानसरे, त्यांच्यावर हल्ला करण्यामागचा हेतू महत्वाचा आहे. नुसते मतभेद वा भांडणे-धमक्या गुन्हा सिद्ध करायला पुरेसे नसतात. सहाजिकच आरोपी पकडून चौकशीअंती सोडुन द्यावे लागतात. दाभोळकर प्रकरणात तोच पोरखेळ झालेला आहे. त्यापासून कोणीच धडा शिकलेले दिसत नाही. म्हणूनच पानसरे यांच्यावरील हल्याची बातमी येताच विनाविलंब आरोपींना पकडण्याचे काहुर सुरू झालेले आहे. पण आरोपी म्हणजे कोण, त्याला कुठे जाऊन पकडावे, याचा खुलासाही अशी मागणी करणार्‍यांनी केला, तर पोलिसांना मदतच होईल. अशा हल्ल्यामागचा हेतू आणि पुरावे कोणाकडे असतील, तर त्यांनी त्या आरोपीची ओळख पोलिसांना जाउन द्यावी. मग पोलिसांनी त्याला पकडण्याचा आग्रह धरावा. अन्यथा नुसताच कल्लोळ माजवून तपास विचलीत होण्यापेक्षा काय अधिक साध्य होऊ शकणार आहे\nगुन्हेगाराच्या शैली वा कार्यपद्धतीला मोडस ऑपरेंडी असाही शब्द वापरला जातो. शेट्टी, दाभोळकर वा पानसरे या तिघांच्या हल्ल्यातील मोडस ऑपरेंडी सारखीच दिसते. यात कोणी माथेफ़िरू वा दबा धरून बसलेला शत्रू हल्ला करून पळालेला नाही. अतिशय काळजीपुर्वक नियोजन करून हे हल्ले झाल्याचे दिसते. गोळ्या घालणारे नेमबाज व व्यावसायिक मारेकरी असल्याचे हल्ल्याच्या नेमकेपणातूनच सिद्ध होते. म्हणजेच हे कोणी वैचारिक शत्रू वा विरोधक असू शकत नाहीत. ते सुपारीबाज मारेकरी आहेत आणि कोणाला मारतोय याच्याशी त्यांना कर्तव्य नसल्याचे स्पष्ट होते. कोणीतरी त्यांना ठराविक रक्कमेचा मोबदला देऊन हे हल्ले घडवून आणलेले आहेत. म्हणजेच नुसते हल्लेखोर पकडून भागत नाही, त्यामागचा सुत्रधार महत्वाचा आहे. पण तो अज्ञात आहे आणि आजतरी हल्लेखोरही अज्ञातच आहेत. जोपर्यंत हल्लेखोर हाती लागत नाहीत, तोपर्यंत सुत्रधारापर्यंत पोहोचणे अशक्य आहे. हे काम नुसते आरोप वा संशयाचे धुके निर्माण करून साधणारे नाही. त्यातून राजकारणाची हौस भागवली जाईल. एकमेकांना गुन्हेगार ठरवण्याचा ���ंडू शमेल. पण खरे हल्लेखोर व त्यांचा बोलविता धनी मात्र अज्ञातच राहिल. कारण शेट्टी व दाभोळकर यांच्या प्रकरणातला तोच अनुभव आहे. मग नुसते आरोपांचे बुडबुडे उडवून पोलिस तपासात व्यत्यय आणण्याने आपण कोणाला मदत करत आहोत, त्याचा विचार करायला नको काय गुन्हेगार व हल्लेखोरांना गुन्हा उरकल्यावर निसटून जाण्यासाठी काही काळाची सवड हवी असते. जेव्हा असा संशयकल्लोळ केला जातो, तेव्हा हल्लेखोरांना सहीसलामत निसटण्याचा अवधी पुरवला जात असतो. कारण काहूर माजवणारे हितचिंतकच तपासात व्यत्यय आणुन गुन्हेगाराला सवड मिळवून देत असतात. शेट्टी वा दाभोळकर प्रकरणात काय वेगळे झाले होते\nगुन्हे तपास हे पोलिस कौशल्याचे काम आहे आणि त्यात कुठल्याही राजकीय पुर्वग्रह वा आरोपबाजीला स्थान नसते. गुन्हेगाराला पकडून भागत नाही, तर त्याच्याविरुद्ध पुरावे जमवून शिक्षापात्र ठरवणे भाग असते. बातमी म्हणून वाटेल ती बकवास करण्याचे ‘अविष्कार स्वातंत्र्य’ पोलिसाना नसते. कायद्याच्या कसोटीवर गुन्हा सिद्ध करून आरोपीला दोषी ठरवण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. शोधपत्रकारितेइतके ते काम सोपे नाही. असते तर पोलिसांची गरजच काय होती आजही जो कल्लोळ चालला आहे वा दाभोळकर प्रकरणी होता, त्यातून कोणी खरा आरोपी हल्लेखोर शोधून देऊ शकला काय आजही जो कल्लोळ चालला आहे वा दाभोळकर प्रकरणी होता, त्यातून कोणी खरा आरोपी हल्लेखोर शोधून देऊ शकला काय नसेल, तर तपासात व्यत्यय आणण्यापलिकडे काय साधले गेले नसेल, तर तपासात व्यत्यय आणण्यापलिकडे काय साधले गेले पोलिसांनाच नाकर्ते म्हणून नामोहरम करायचे, प्रशासनालाच गुन्हेगार म्हणायचे, राज्यकर्त्यांनाच हल्लेखोरांचे पाठीराखे ठरवायचे आणि पुन्हा त्यांनीच अज्ञात अशा हल्लेखोरांना शोधायलाही हवे, हे कुठले अजब तर्कशास्त्र आहे पोलिसांनाच नाकर्ते म्हणून नामोहरम करायचे, प्रशासनालाच गुन्हेगार म्हणायचे, राज्यकर्त्यांनाच हल्लेखोरांचे पाठीराखे ठरवायचे आणि पुन्हा त्यांनीच अज्ञात अशा हल्लेखोरांना शोधायलाही हवे, हे कुठले अजब तर्कशास्त्र आहे इतकेच असेल तर आरोप व संशयाचे रान उठवणार्‍यांनीच आरोपी पकडून आणावेत आणि पोलिसांच्या हवाली करावेत. पुरावेही शोधून द्यावेत. त्यानंतर पोलिस निष्क्रीय राहिले, तर त्यांच्यावर दोषारोप करावेत. नसेल, तर निदान आपल्या पद्ध��ीने पोलिस जे काम करीत असतात, त्यात व्यत्यय आणायचे पाप तरी अशा उतावळ्यांनी करू नये. कधीकधी हितचिंतकच अधिक धोकादायक असतात त्यातलाच हा प्रकार होऊन बसला आहे. आपापले पुर्वग्रह आणि राजकीय हेतू घेऊन अशा हल्लेखोरीत नाक खुपसणारेच गुन्हेगाराला बहूमोलाची मदत करतात आणि बळी पडलेल्यांवर अन्याय करत असतात. सरकार व पोलिसांनी आता अशा लोकांना काही खडेबोल ऐकवण्याची गरज आहे. ‘तुम्हीच इतके शहाणे असाल तर गुन्हेगारांचा शोध तुम्हीच घ्या. आम्ही त्यांना बेड्या ठोकू. नाहीतर बकवास बंद करा’, असे या अतिशहाण्यांना सांगणे भाग आहे.\nधडा भाजपाला, शिकले केजरीवाल\nदिल्ली विधानसभेच्या मतदानातून मतदाराने भाजपाला धडा शिकवला, हे आता सर्वांनी सांगून झाले आहे. पण भाजपावाले त्यापासून किती धडा शिकले, त्याचे संशोधन करावे लागेल. कारण निकालानंतरच्या भाजपा नेते वा प्रवक्त्यांच्या प्रतिक्रिया धडा शिकल्याचे दर्शवत नाहीत. उलट एखादी निवडणूक हरलो, म्हणजे पक्ष संपत नाही, अशी उद्दाम भाषा आहे. जणू दिल्लीच्या मतदाराने आम आदमी पक्षाला कौल दिलाय आणि त्यापेक्षा या निकालाचा फ़ारसा अर्थ काढण्याची गरज नाही, असाच एकूण भाजपावाल्यांचा सूर दिसतो. म्हणूनच मागल्या विधानसभेच्या वेळी असलेली मतांची टक्केवारी कायम असल्याचे निर्ढावलेले दावे पुढे करण्यात आलेले आहे. पण हा कौल आपल्या बाजूने लागला असला आणि त्यात भाजपाला मतदाराने धडा दिलेला असला, तरी त्यातही आपल्यासाठी असलेला धडा शिकण्याची जागरूकता केजरीवाल यांनी दाखवली, ही बाब लक्षणिय आहे. तसे मागल्या वेळी म्हणजे प्रथमच निवडणूक लढवून केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने मिळवलेले यश नगण्य अजिबात नव्हते, तर मोठेच होते. त्याच पायावरचे आजचे यश अधिक मोठे नाही. पण अशा यशातून अधिक मोठी जबाबदारी येते, याचे भान तेव्हा केजरीवाल यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांना व समर्थकांना राहिलेले नव्हते. म्हणूनच पुढल्या चुका होत गेल्या आणि पक्षाची घसरगुंडी होत गेली. त्याला खुद्द केजरीवाल व त्यांचा पक्षच जबाबदार होता. याचे भान त्यांना लोकसभेतील पराभवानंतर आले आणि त्याची अल्पशी कबुली देतच केजरीवाल पुन्हा विधानसभा लढवताना मतदाराला सामोरे गेले होते. आपण तडकाफ़डकी राजिनामा देऊन बाहेर पडलो, ही चुक होती असे त्यांनी यावेळी मतदाराला पदोपदी समजावून सांगितले आणि यावेळी पाच वर्षे सलग कारभार करू, असे सातत्याने सांगत रहिले होते. फ़क्त एक चुक त्यांनी आजपर्यंत लपवून ठेवली होती.\nइतका अभूतपुर्व विजय केजरीवाल यांनी यावेळच्या निवडणुकीत मिळवला आणि त्यानंतर शपथ घेताना त्यांनी आपल्या सर्वात मोठ्या चुक वा गुन्ह्याची कबुली शपथ घेताच दिली. मागल्या वेळी विजयाचा उन्माद आपल्यात व सहकार्‍यांमध्ये संचारला होता आणि त्याचेच दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागले, हीच ती कबुली आहे. शपथविधी संपल्यावर तिथेच उपस्थितांसमोर भाषण करताना केजरीवाल यांनी आपल्या सहकारी समर्थकांना सावधानतेचा इशारा दिला. कारण मागल्या विजयानंतरच्या उन्मादाची पुनरावृत्ती लगेच दिसू लागली होती. योगेंद्र यादव यांच्यासह अनेकांनी इतर निवडणूका लढवून विरोधकांना संपवण्याची उतावळी भाषा लगेच सुरू केली होती. त्यांना खाजगी बैठकीत वा भेटीतही केजरीवाल कानपिचक्या देऊ शकले असते. पण त्यासाठी त्यांनी शपथविधीचा मुहूर्त शोधला, हे धडा शिकल्याचे लक्षण आहे. आपण लगेच आता उत्तर प्रदेश पादाक्रांत करायच्या दिग्विजयाला सिद्ध झालोय, अशी शेखी यादव यांनी मिरवली होती. तर त्यांचेच मुंबईतील सहकारी मयंक गांधी यांनीही मुंबई महापालिका जिंकायचे मनसुबे बोलून दाखवले होते. त्यांचे केजरीवालांनी जाहिरपणे शपथविधी समारंभातच कान उपटले आहेत. मागल्या खेपेस विधानसभेच्या यशाने झिंग चढली आणि लोकसभा जिंकायच्या वल्गना केल्या. त्याची मतदाराने शिक्षा दिली, अशी कबुली केजरीवाल देतात, याचा अर्थच दिल्लीत पराभूत भाजपाला मतदाराने दिलेला धडा विजयीवीर असूनही केजरीवाल शिकले असे म्हणावे लागते. मतदाराला कोणी गृहीत धरू नये किंवा मिळालेल्या मताला आपली शक्ती समजून मस्तवालपणा करू नये, असा तो धडा आहे. मतदार संधी देत असतो आणि त्यानुसार किती जबाबदारी पार पाडली, त्याप्रमाणेच पुढल्या खेपेस तुम्हाला बक्षीस वा शिक्षा देत असतो. हाच तो धडा आहे, तो यावेळी भाजपासाठी असला तरी त्यांचे तिकडे अजून लक्षच गेलेले दिसत नाही.\nअर्थात केजरीवाल आज शपथविधीनंतर काय बोलले, तेवढेच महत्वाचे नाही. इतके प्रचंड बहूमत आणि निर्विवाद सत्ता, हीच आपल्या परीने भयंकर नशा असते. त्यातून आपल्या सहकारी अनुयायांना सावरणे, हे केजरीवाल यांच्यासाठी सत्ता राबवण्यापेक्षा अधिक जिकीरीचे काम असणार आहे. कारण असे अनुयाय�� व सहकारी सत्तेने बेताल होत असतात. नरेंद्र मोदी यांनाही त्याचे पुर्ण भान होते. म्हणूनच १६ मे रोजी लोकसभेचे निकाल लागल्यावर जो सोहळा सुरू झाला, त्याला दुसर्‍याच दिवशी लगाम लावणारा इशारा त्यांनी दिल्लीत पोहोचताच दिलेला होता. दुर्दैवाने त्यांच्याच चहाते व अनुयायांना त्याचा लौकरच विसर पडला आहे. १७ मे रोजी विजयीवीराच्या थाटात दिल्लीत पोहोचलेल्या नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपद स्विकारण्यापुर्वीचे पक्षाच्या मुख्यालयातील भाषण, आज किती भाजपावाल्यांना स्मरते आहे ‘हा विजय माझा वा जिंकून आलेल्या उमेदवारांचा नाही. ज्यांनी या निवडणूकीत शर्थीचे प्रयत्न केले व मेहनतीची पराकाष्टा केली, त्यांचाही हा विजय नाही. जनसंघाच्या स्थापनेपासून ज्या चार पिढ्यांनी पक्षाचा विस्तार करण्यासाठी अपरंपार कष्ट उपसले, त्यांच्या मेहनतीचे हे फ़ळ आहे’, अशी सावधानतेची भाषा मोदींनी केलेली होती. पण आजच्या भाजपा कार्यकर्त्यांना मोदी हे व्हिसा क्रेडीट कार्ड आणि अमित शहा ही जादूची कांडी वाटते आहे. तिथून भाजपाची घसरगुंडी सुरू झाली होती. त्याचा तळ दिल्लीत गाठला गेला. म्हणूनच आज केजरीवाल यांची भाषा जितकी वास्तव आहे, तितकाच ती भाषा हा कार्यकर्ते व अनुयायांना किती उमजणार, हा गहन सवाल आहे. भाजपावाल्यांना मोदींनी इशारा समजला नाही आणि त्यांनी मागल्या आठ महिन्यात मस्तवालपणाचे प्रदर्शन घडवले, तिथे दिल्लीच्या पराभवाची निश्चिती झालेली होती. कारण तिथूनच आपल्या मित्रांना हीन लेखण्यापासून कस्पटासमान वागवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.\nभाजपाला ३१ टक्के मते मिळाली तरी जागा २८३ मिळाल्या, त्याला मित्रांना मिळालेली १० टक्के मते कारण होती. त्या मित्रांशिवाय त्या ३१ टक्क्यात सव्वाशे दिडशे जागांच्या पुढे भाजपा जाऊ शकला नसता. आजही दिल्लीत केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा खरा पाया २५-२७ टक्केच्या पलिकडे नाही. पराभूत कॉग्रेसची १०-१५ टक्के अधिक लहानसहान पक्षांची आठ-नऊ टक्के मते मिळून ५० टक्क्यांचा पल्ला ओलांडताना, केजरीवाल ६७ जागा जिंकू शकले आहेत. त्या जागा व वाढलेली मते ह्या सदिच्छा आहेत. याचे भान त्यांनी शपथविधीनंतरच्या पहिल्याच भाषणात जाहिरपणे दाखवले आहे. तिथेच परिस्थितीचे भान आल्याची कल्पना येते. यशाने नेहमी माणसे इतकी भारावतात, की त्यांचे पाय जमीन सोडतात आणि तिथून कपाळमोक्षाची शक्यता निर्माण होते. जसजशी हवा डोक्यात जाते, तसतशी कपाळमोक्षाची खात्री स्वत:च करून घेतली जात असते. दिल्लीच्या अपयशानंतरही भाजपा नेत्यांचे पाय जमीनीला लागलेले नाहीत. म्हणूनच राज ठाकरे यांनी चितारलेले उत्तम व्यंगचित्रही आशिष शेलार या नेत्याला उमजले नाही आणि त्याने उर्मटपणाची भाषा वापरलेली आहे. त्यात भाजपा धडा शिकला नसल्याची साक्ष मिळते, तर इतक्या अपुर्व विजयानंतरही केजरीवाल धडा शिकत असल्याचा पुरावा मिळतो. मागल्या वर्षभरात आम्ही केजरीवालना इशारे देत होतो, ते त्यांच्या समर्थकांना भाजपाची प्रशंसा वाटली होती. आज त्याच केजरीवालची पाठ थोपटली, तर भाजपावाल्यांना आम्ही बाजू बदलली असेही वाटू शकते. त्याने कुठलाच फ़रक पडणार नाही. मुद्दा लोकशाहीत राजा असलेल्या मतदाराच्या निर्णायक अधिकाराचा आहे. त्याच्यापेक्षा शिरजोर होऊ बघणार्‍यांना तो इशारा देतो, तो भाजपाने आज शिकला नाही, तर बिहार व अन्य राज्यात काय वाढून ठेवले आहे, ते वेगळे सांगण्याची गरज उरणार नाही.\nही गाजराची पुंगीच आहे\nमहाराष्ट्रात लांबलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याने गाफ़ील झालेल्या विरोधक व विश्लेषकांना शनिवारी सकाळी दिर्घकाळ शांत बसलेल्या भाजपाने मोठाच...\nनाट्य, पटकथा आणि राजकारण\nगेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक धक्कादायक वळणे घेतलेली आहेत. त्यामध्ये युती मोडून दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत गेलेले...\nमुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोशात आहेत. त्यांचे सल्लागारही जोशात आहेत. गंमत म्हणजे त्यांनी जी काही पावले उचलले...\nपत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समिकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणूकीनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रीपद मिळवण्यास...\nसिंह आला, पण गड गेला\nअखेरीस महाराष्ट्रात नवे समिकरण जुळलेले आहे. शिवसेना व दोन्ही कॉग्रेस यांची आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा मुख्यम...\nहीच वेळ आणि योग्य वेळ\nशनिवारी सकाळी उजाडताना अकस्मात राजभवनात भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारचा शपथविधी पार पडला. ती बातमी घरातल्या घरात बसून वाहिन्यां...\nरस्ता तोच वाटसरू वेगळे\nकर्नाटकात दिड वर्षापुर्वी रंगलेले नाट्य किरकोळ फ़रक करून महाराष्ट्रात घडलेले आहे. बहू���त हुकलेल्या भाजपाच्या येदीयुरप्पांनी तेव्हा अल्पमतात...\nअडीच वर्षापुर्वी म्हणजे २२ जुन २०१७ रोजी एक ब्लॉग लिहीला होता. त्याचे शीर्षक होते, ‘दाखवायचे सुळे’. तो खुप व्हायरल झाला आणि त्यावर प्रतिक...\nमहाराष्ट्रात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यावर विधानसभेत विश्वास व्यक्त क...\nआठवडे बाजार आणि घोडेबाजार\nआजकाल शिवसेनेचे परिचीत चेहरे कुठले फ़ारसे दिसत नाहीत आणि अब्दुल सत्तार नावाचे औरंगाबाद जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार मात्र आवेशात शिवसेने...\nपेडन्युजचे गुलाम की विवेकाचे लढवय्ये\nआसाराम भक्तांच्या गोत्रातले समविचारी\nविचारांसाठी माणसांना कोण ठार मारतो\nलहान तोंडी मोठा घास घेणे भाग आहे\nह्या मुक्ताफ़ळांचे फ़लोद्यान कोणाचे\nआम आदमी पार्टी की तिसरी शक्ती\nभारत-पाक यांच्यातली सेक्युलर समस्या\n‘आपण सारे पानसरे’ होऊ शकतो\nमग पोलिस हवेतच कशाला\nधडा भाजपाला, शिकले केजरीवाल\nआमदारांच्या ‘संपर्कात’ राहू नका\nतर पवारही पंतप्रधान झाले असते\nअशक्त भाजपा सशक्त केजरीवाल\nबिहारमध्ये उत्तर प्रदेशची पुनरावृत्ती\n‘मांझी’ जो नैया डुबोये उसे कौन बचाये\nभाजपा आणि ‘आप’साठी अटीतटीची लढाई\nहातच्या कांकणाला आरसा कशाला\nमाध्यमातून ही विकृती कशी बोकाळली\nचौथा खांब आणि पंचम स्तंभ\nनुसत्या पत्राने काय होऊ शकते\nनटराजन यांनी पोस्टमार्टेमच केलेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/03/blog-post_21.html", "date_download": "2019-12-15T13:26:19Z", "digest": "sha1:MBE7UHVQNAII7XOZM4NDILM7RG5HT4UV", "length": 39864, "nlines": 202, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: झुंडीतले सुशिक्षित अशिक्षित", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nझुंडीतली माणसं (लेखांक अकरावा)\nझुंडी नेहमी भावनांच्या दोन टोकात वावरतात. झुंडींना मधली स्थिती कधीही माहित नसते. झुंडींची तुलना रानटी किंवा अडाणी माणसाशी करता येईल. रानटी माणूस फ़क्त ढोबळ गोष्टी तेवढ्या पहातो. झुंडींनासुद्धा ढोबळ गोष्टी तेवढ्या समजतात्त, सुक्ष्म विचार त्यांना करता येत नाही. झुंडी टोकाची भूमिका घेतात. तसेच त्या अंधश्रद्धाळूही असतात. कसल्याही गोष्टीवर त्यांचा चटकन विश्वास बसतो. झुंडीच्या या स्वभावामुळे शंका घेणे, ही गोष्ट त्यांच्या रक्तातच नसते. झुंडींना एखाद्या गोष्टीचा संशय येतो न येतो, इतक्यात त्या घटनेचे रुपांतर शाश्वत सत्यात झाले म्हणून समजा. नापसंतीचे रुपांतर दुसर्‍या क्षणी द्वेषात झाले नाही तर झुंडींना चैन पडणार नाही. झुंडी रागाच्या आहारी जातात. झुंडींच्या जागी जबाबदारीची भावना अभावानेच असते. त्यामुळे झुंडींच्या, विशेषत: बहुजिनसी झुंडींच्या मनोविकाराची तीव्रता फ़ार झपाट्याने वाढत जाते. झुंडीत सामील होताच माणसे स्वत:च्या उणिवा लगेच विसरून जातात. उलट आपण कोणीतरी फ़ार शक्तीमान दैवी पुरूष आहोत असे त्यांना वाटू लागते. झुंडीत गेलेल्या मुर्ख, अज्ञ, मत्सरी माणसांना स्वत:च्या क्षुद्रतेचा, लाचार स्वभावाचा व भेकडपणाचा तात्काळ विसर पडतो आणि स्वत:ला ती उदार, प्रतापी व शूर समजू लागतात.\nझुंडी अतिरेक करतात, पण हा अतिरेक साधारणपणे वाईट बाबतीत असतो, चांगल्या बाबतीत नाही. झुंडीत शिरताच माणसे आदिम माणसाची सांस्कृतिक पातळी गाठतात असे आपण म्हटले, त्याचा हा परिणाम असतो. एकटा माणूस शिक्षेला घाबरून सरळ मार्गाने जातो. झुंडींना शिक्षेची तमा नसते. म्हणून त्या वाटेल तशा वागू शकतात. मात्र याचा अर्थ असा नाही की झुंडी नेहमीच वाईट कृत्ये करतात. झुंडींच्या उत्साहाला कौशल्याने वळण दिले तर त्याच झुंडी पराक्रमाची आत्मत्यागाची आणि औदार्याची कृत्ये करू शकतात. उदात्त गुणांचा प्रत्ययसुद्धा एकेकट्या व्यक्तीपेक्षा झुंडीच अधिक प्रमाणात देतात. ( झुंडीचे मानसशास्त्र, पृष्ठ ३७-३८)\nगेल्या आठवड्यात त्रिपुराचे निकाल लागल्यानंतर देशाच्या विविध भागात पुतळे फ़ोडण्याची व विटंबित करण्याची नवी लाट आलेली आहे. त्यामागे झुंडीची मानसिकता दडलेली आहे. त्याची सुरूवात त्रिपुरातील भाजपाच्या विजयाने झाली, म्हणून मग त्याचे खापर त्या पक्षावर किंवा संघावर फ़ोडले जाणे स्वाभाविक आहे. पण भाजपाच्या वा तत्सम विचारधारेच्या लोकसंख्येत वा झुंडीतच अशा आक्रस्ताळ्या प्रतिक्रीया येतात, असे मानायचे काही कारण नाही. तसे नसते तर प्रगत मानल्या जाणार्‍या युरोप खंडातल्या अनेक देशात विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक मोठे दिव्यभव्य पुतळे वा स्मारके जमिनदोस्त करण्याची झुंबड उडाली नसती. तो मानवी स्वभावाचा एक अपरिहार्य घटक आहे. त्यात प्रगत सुशिक्षित वा बुद्धीमान असला भेदभाव करून चालत नाही. उलट अनेकदा बुद्धीमान लोकांच्या झुंडीने अडाण्यांपेक्षा भीषण कारवाया केल्या आहेत. त्याच्याशी त्यांच्या तल्लख बुद्धीमत्ता वा सुशिक्षित असण्याशी काडीमात्र संबंध नाही. त्यावेळी वा ठराविक कालखंडात अशी माणसे झुंडीत सहभागी होत असल्याने त्या घटना घडत असतात. त्याची सुक्ष्म कारणे उपरोक्त परिच्छेदामध्ये आलेली आहेत. माणूस हा टोळीनेच जगत असतो आणि प्राण्याच्या कळपाची प्रवृत्ती माणसातही तितकीच ठासून भरलेली आहे. उलट आधुनिक शिक्षण, मिळवलेले ज्ञान वा आत्मसात केलेली बुद्धी; ह्या वरवरच्या गोष्टी असतात. त्या वरच्या कवचाला छेद दिला वा गेला, मग क्षणार्धात मुळची कळपवृत्ती उफ़ाळून बाहेर येत असते आणि आपला प्रभाव दाखवित असते. कारण सुशिक्षितपणा वा ज्ञानार्जन, ह्या लादलेल्या गोष्टी असतात आणि कळपवृत्ती ही उपजत असते. शिक्षण वा बुद्धी तुम्हाला संयम शिकवते. पण त्या सोशिकतेचा कडेलोट झाला, मग उपजतवृत्ती ज्वालामुखीसारखी उफ़ाळून येते. प्रामुख्याने पोषक वातावरण जाणवले, की त्या रानटी वृत्तीला चालना मिळत असते. त्रिपुरात त्याचीच प्रचिती आलेली आहे.\nलेनिनच्या पुतळ्याच्या उध्वस्तीकरणाकडे जाण्यापुर्वी त्रिपुरात भाजपाला इतके मोठे यश कशाला मिळाले, त्याचे विश्लेषण अगत्याचे ठरावे. तिथे विविध कळपात, गटात विभागल्या गेलेल्या मोठ्या लोकसंख्येला डावी आघाडी वा कम्युनिस्ट नावाच्या एका अल्पसंख्य कळपाने ओलिस ठेवलेले होते. छोट्या कळपांना एकेकटे गाठून त्यांना भयभीत करण्यावर त्रिपुरात दिर्घकाळ डाव्या आघाडीची सत्ता चालू राहिली होती. तिची दहशत किती भयंकर होती, त्याची साक्ष मतदान होऊन निकाल येईपर्यंत लोकांनी पाळलेल्या संयमात मिळू शकते. डाव्यांचा तिथे पराभव होऊ शकतो, यावर देशातल्या कुठल्या पत्रकाराचा वा जाणत्याचाही विश्वास नव्हता. मग पुन्हा तेच सत्तेत आले तर आपल्या विरोधाचे शिरकाण होण्याच्या भयाने कोण मतदार उघड बोलू शकणार होता म्हणून निवडणूक काळात तिथे भयाण स्मशानशांतता होती. पण आजवरच्या दहशतीचे निर्दालन करण्यासाठी तिथल्या बहुसंख्य मतदाराने कंबर कसलेली होती. त्याचेच प्रतिबिंब निकालात पडलेले आहे. मात्र तो दिसतो तसा भाजपाचा राजकीय विजय नसून, डाव्यांच्या दहशतीचा क���विलवाणा पाडाव आहे. ते काम आधी तॄणमूल वा कॉग्रेसने नेटाने हाती घेतले असते आणि डाव्यांच्या दहशतीला उलथून पाडण्याच्या आकांक्षांना खतपाणी घातले असते; तर तिथे भाजपाऐवजी अन्य कुणाचा विजय होताना दिसला असता. पुतळा पाडण्यापासून अनेक गावातल्या डाव्यांच्या कार्यालयावर हल्ले करणार्‍या जमावाला भाजपाच्या विजयाशी कर्तव्य नव्हते. त्यांना डाव्यांना संपवायचे होते आणि असे लहानमोठे सगळीकडले कळप भाजपाने प्रयत्नपुर्वक आपल्या पाठीशी आणून उभे केले. त्यांना मतातून सत्तापालट व पर्यायाने दहशत संपवण्याची आशा दाखवली व चमत्कार घडला. पण त्याचा लेनिनच्या पुतळ्याशी काय संबंध होता म्हणून निवडणूक काळात तिथे भयाण स्मशानशांतता होती. पण आजवरच्या दहशतीचे निर्दालन करण्यासाठी तिथल्या बहुसंख्य मतदाराने कंबर कसलेली होती. त्याचेच प्रतिबिंब निकालात पडलेले आहे. मात्र तो दिसतो तसा भाजपाचा राजकीय विजय नसून, डाव्यांच्या दहशतीचा केविलवाणा पाडाव आहे. ते काम आधी तॄणमूल वा कॉग्रेसने नेटाने हाती घेतले असते आणि डाव्यांच्या दहशतीला उलथून पाडण्याच्या आकांक्षांना खतपाणी घातले असते; तर तिथे भाजपाऐवजी अन्य कुणाचा विजय होताना दिसला असता. पुतळा पाडण्यापासून अनेक गावातल्या डाव्यांच्या कार्यालयावर हल्ले करणार्‍या जमावाला भाजपाच्या विजयाशी कर्तव्य नव्हते. त्यांना डाव्यांना संपवायचे होते आणि असे लहानमोठे सगळीकडले कळप भाजपाने प्रयत्नपुर्वक आपल्या पाठीशी आणून उभे केले. त्यांना मतातून सत्तापालट व पर्यायाने दहशत संपवण्याची आशा दाखवली व चमत्कार घडला. पण त्याचा लेनिनच्या पुतळ्याशी काय संबंध होता पुतळा पाडण्याची काय गरज होती पुतळा पाडण्याची काय गरज होती नाहीतरी डाव्यांची सत्ता संपलेलीच होती ना\nसवाल डाव्यांची सत्ता संपण्यापुरता नव्हता. तो विषय भाजपापुरता मर्यादित होता. त्याचा सामान्य लोकांशी काडीमात्र संबंध नव्हता. सामान्य लोकांना डाव्या आघाडीला उध्वस्त होताना व जमिनदोस्त होताना बघायचे होते. सत्ता नावाच्या काल्पनिक समजूतीने ते समाधान मिळणे शक्य नव्हते. त्याचा प्रत्यक्ष साक्षात्कार कुठल्या तरी प्रतिकातून होत असतो. सामान्य लोक चिकित्सक बुद्धीचे नसतात वा त्यांची बुद्धी चिकित्सक विचार करू शकत नाही. त्यामुळेच त्यांना प्रतिकातून प्रेरणा मिळत असते. शत्रू वा मित्रही प्रतिकात दडलेले असतात. कम्युनिस्ट सत्ता वा त्यांची दडपशाही जुलूम, याचे प्रतिक लाल झेंडा वा लेनिन स्टालीनचे पुतळे असतात. जागोजागी असे पुतळे वा झेंडे लावून आपली शक्ती वा दहशत माजवणारेही, त्याच हेतूने प्रतिके वापरत असतात. त्यामुळे या पुतळ्यांना वा प्रतिकांना निर्जीव म्हणून भागत नाही. रशियात सोवियत सत्ता उलथून पडल्यावर म्हणूनच लेनिन स्टालीनचे पुतळे उध्वस्त करण्यात आले. हे सर्व त्रिपुराचे निकाल लागल्यानंतरही झाले. कारण आता डाव्यांच्या हाती सत्ता उरली नाही आणि ते आपल्यावर जबरदस्ती करू शकत नाहीत, हे झुंडीतल्या लोकांना उमजलेले होते. आसपास पक्षाचे कार्यकर्ते, गुंड वा पुरस्कर्ते दिर्घकाळ दहशत माजवत होते. त्यांच्या विरोधात दबलेला प्रत्येकजण साचलेला राग काढायला टपलेला होता आणि त्याचीच प्रतिक्रीया पुतळ्याला उध्वस्त करण्यातून उमटली. हे सर्व भाजपाच्या नेतृत्वाला मान्य नसले तरी त्यांना त्या झुंडींना रोखता आले नसते. कारण झुंडींना प्रतिके समजतात आणि बुद्धीवादी युक्तीवाद समाधान करू शकत नसतात. घटनात्मक पाडाव झुंडींच्या समजुतीपलिकडला विषय असतो. त्यामुळेच त्यावरून जे युक्तीवादी रणकंदन माजलेले आहे, त्याचा काडीमात्र उपयोग नाही. त्यापेक्षा समाजातली झुंडीची मानसिकता समजून घेण्याला प्राधान्य असायला हवे.\nअर्थात त्यासाठी दुर जाण्याची अजिबात गरज नाही. एकदा त्रिपुरातील त्या घटनेची माहिती समोर आली, त्यानंतर विरोधात कोणत्या प्रतिक्रीया उमटल्या आहेत त्या प्रतिक्रीया बुद्धीवादाची साक्ष देणार्‍या आहेत काय त्या प्रतिक्रीया बुद्धीवादाची साक्ष देणार्‍या आहेत काय कोलकाता येथील एका विद्यापीठाच्या आवारात भाजपाला पूजजीय वाटणार्‍या श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याही पुतळ्याची डाव्या विद्यार्थ्यांनी विटंबना केली. मोडतोड केली. त्रिपुरातील जमाव तरी सामान्य होता, विद्यापीठातील उच्चशिक्षण घेणार्‍या, पुरोगामी म्हणवणार्‍या विद्यार्थ्यांनी हे कृत्य केले. तर त्याला काय म्हणायचे कोलकाता येथील एका विद्यापीठाच्या आवारात भाजपाला पूजजीय वाटणार्‍या श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याही पुतळ्याची डाव्या विद्यार्थ्यांनी विटंबना केली. मोडतोड केली. त्रिपुरातील जमाव तरी सामान्य होता, विद्यापीठातील उच्चशिक्षण घेणार्‍या, पुरोगामी म्हणवणार्‍या विद्यार्थ्यांनी हे कृत्य केले. तर त्याला काय म्हणायचे तेही सुशिक्षित असून झुंडीचाच भाग नाहीत काय तेही सुशिक्षित असून झुंडीचाच भाग नाहीत काय हिंदूत्ववादी वा संघाच्या समर्थकांची झुंड असेल, तर डाव्या विचारसरणीच्या हुशार बुद्धीमान विद्यार्थ्यांनी कोणते संयमाचे संहिष्णूतेचे प्रात्यक्षिक दाखवले हिंदूत्ववादी वा संघाच्या समर्थकांची झुंड असेल, तर डाव्या विचारसरणीच्या हुशार बुद्धीमान विद्यार्थ्यांनी कोणते संयमाचे संहिष्णूतेचे प्रात्यक्षिक दाखवले दोन्ही बाजू तितक्याच दांभिक असतात. ते आपापले कळप बनवून विचाराचे मुखवटे पांघरत असतात. त्या बुरख्याच्या मागे तितकाच हिंस्र रानटी माणूस दडलेला असतो. जोपर्यंत समोरचा माणुस वा कळप आपल्या दडपशाहीला शरण जात असतो, तोपर्यंतच आपणही संयम सहिष्णूतेचे नाटक रंगवित असतो. समोरचा संयम सोडून अंगावर येतो, तेव्हा आपलाही मुखवटा टराटरा फ़ाटून जातो. वरकरणी लावलेला बुद्धीवादाचा चेहरा गळून पडतो आणि आपल्या मनातली झुंडशाही झेप घेऊन बाहेर येते. कारण त्या सामान्य अज्ञ वा निर्बुद्ध झुंडीपेक्षा आपल्यात वेगळी कुठलीही वैचारिक पातळी नसते. प्रश्न शिरजोर कोण आहे आणि कोणाचा टिकाव लागणार आहे, इतकाच असतो. त्या घनघोर लढाईत आपल्याला रक्तबंबाळ व्हावे लागणार असेल वा जीवाचे भय असेल, तर संयमाचे वा संहिष्णूतेचे नाटक सुरू होते. ज्या क्षणी समोरची बाजू दुबळी पडते, त्याक्षणी आपला संयम संपतो आणि आपणही हिंस्त्ररुप धारण करून रानटी वागू लागतो. मात्र ते सत्य स्विकारण्याची आपली तयारी नसते.\nएका झुंडीने लेनिनचा पुतळा पाडल्यावर जो गहजब चालू झाला, ते तमाम लोक आपण विचारवंत वा बुद्धीजिवी असल्याच्या थाटात बोलत होते. समोरच्या म्हणजे संघ वा भाजपाच्या विचारातच हिंसा असल्याचा दावा करत होते. पण खरेच त्यांची डावी पुरोगामी विचारधारा तितकी संयमी वा सहिष्णू असती, तर कोलकात्यात मुखर्जींच्या पुतळ्याची मोडतोड झाली नसती, की डाव्या विद्यार्थी संघटनेकडून झाली नसती. आणखी एक बाब म्हणजे पुतळा ही केवळ निर्जीव वस्तु वा प्रतिमा असल्याने तिच्या मोडतोडीने विचार मारला जात नाही, हा बुद्धीवाद कोण विसरला खरा चिकित्सक त्या मोडतोड करणार्‍यांची कींव करून मोकळा झाला असता. त्यापेक्षा अधिक काही प्रतिक्रीया आली नसती. पण तमाम शहाणे डावेही रडकुंडीला आले. कारण त्यांची बुद्धीही अशा प्रतिकापर्यंत येऊन कुंठीत झालेली आहे. लेनिनच्या पुतळ्याची विटंबना झाली वा मोडतोड झाली, म्हणजे आपले विचारही धोक्यात आले असे त्यांना जाणवले. मनापासून वाटले. याचा अर्थच त्यांचे विचार मारले जाऊ शकतात वा संपुष्टात येऊ शकतात. निदान अशा डाव्यांचा त्यावर पुर्ण विश्वास आहे. पानसरे वा दाभोळकरांच्या हत्येनंतर असेच पांडित्य सांगितले गेले होते. माणूस मारता येतो, विचार मारत येत नाहीत. पण प्रत्यक्ष वर्तनात त्याची प्रचिती येत नाही. कारण अशा लोकांनाही मारल्या गेलेल्या व्यक्तीच्या विचारापेक्षाही त्याच्या हत्येची चिंताच भेडसावत असते. अन्यथा बाकीची चळवळ बाजूला ठेवून खुनी पकडा, म्हणून वेळ खर्ची घातला गेला नसता. गांधींपासून पानसरेंपर्यंत खुनी कोण याची फ़िकीर अधिक आहे. पण त्याच लोकांच्या विचारांचा प्रसार करून त्याच विचारांना सत्तेपर्यंत व जनसामान्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी किती प्रयत्न झाले खरा चिकित्सक त्या मोडतोड करणार्‍यांची कींव करून मोकळा झाला असता. त्यापेक्षा अधिक काही प्रतिक्रीया आली नसती. पण तमाम शहाणे डावेही रडकुंडीला आले. कारण त्यांची बुद्धीही अशा प्रतिकापर्यंत येऊन कुंठीत झालेली आहे. लेनिनच्या पुतळ्याची विटंबना झाली वा मोडतोड झाली, म्हणजे आपले विचारही धोक्यात आले असे त्यांना जाणवले. मनापासून वाटले. याचा अर्थच त्यांचे विचार मारले जाऊ शकतात वा संपुष्टात येऊ शकतात. निदान अशा डाव्यांचा त्यावर पुर्ण विश्वास आहे. पानसरे वा दाभोळकरांच्या हत्येनंतर असेच पांडित्य सांगितले गेले होते. माणूस मारता येतो, विचार मारत येत नाहीत. पण प्रत्यक्ष वर्तनात त्याची प्रचिती येत नाही. कारण अशा लोकांनाही मारल्या गेलेल्या व्यक्तीच्या विचारापेक्षाही त्याच्या हत्येची चिंताच भेडसावत असते. अन्यथा बाकीची चळवळ बाजूला ठेवून खुनी पकडा, म्हणून वेळ खर्ची घातला गेला नसता. गांधींपासून पानसरेंपर्यंत खुनी कोण याची फ़िकीर अधिक आहे. पण त्याच लोकांच्या विचारांचा प्रसार करून त्याच विचारांना सत्तेपर्यंत व जनसामान्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी किती प्रयत्न झाले विचार नाही तर त्याची प्रतिके निर्णायक असतात, याचीच ग्वाही यातून दिली जात नाही काय\nसामान्य बुद्धीचा जमाव आणि सुशिक्षित बुद्धीजिवी घोळका, यात तसूभरही फ़रक नसल्याची यातून साक्ष मिळते. तसे नसते तर त्रिपुरातील एका पुतळ्याची विटंबना देशाच्या अन्य भागातही तशाच घटनांची लाट घेऊन आली नसती. प्रतिकांना पुसून टाकण्याची, नष्ट करण्याची अतीव इच्छा, ही रानटीपणाचे लक्षण आहे. पण त्यामध्ये सामान्य झुंडीइतकेच बुद्धीजिवीही पुढाकार घेतना दिसतात, तेव्हा माणूस अजूनही रानटी अवस्थेत जगत असल्याची खात्री पटते. एका उथळ दिवट्या संपादक पत्रकाराने तर म्हणे संघाचे मुख्यालय उध्वस्त करण्याची हमी दिलेली आहे. आमचे सरकार येऊ देत, मग नागपुरात तुमचे कार्यालय कसे शिल्लक उरते बघूया. असली भाषा बोलणार्‍याचा कोणा पुरोगामी विचारवंत वा पत्रकाराने, नेत्याने निषेध केल्याचे बघण्यात नाही. म्हणजेच इकडचे असोत वा तिकडचे असोत, विचारवंतही झुंडीतले जमावातले दंगलखोर असल्याचे पुरावे मिळत असतात. प्रत्येकाने पांघरलेला संयम सहिष्णूतेचा मुखवटा हिंसेची संधी सापडण्यापर्यंतच शाबुत असतो. जेव्हा तशी संधी मिळते त्याक्षणी तो मुखवटा गळून पडत असतो. प्रत्येकजण आपापल्या झुंडीत शिरून अमानुष हिंसा करायला उतावळा झालेला असतो. त्याच्या मनात दडी मारून बसलेला रानटी पशू क्षणात झेपावण्यासाठी सज्ज असतो. त्याची कळपवृत्ती सुप्तावस्थेत असते, योग्य सूचनांची, प्रेरणांची प्रतिक्षा करत असते. त्रिपुरात आजवर डाव्या सत्तेमुळे त्या कळपाला शिरजोर वागता आले. त्यांचा वरचष्मा संपल्याचे संकेत मतमोजणीतून येताच आजवर दबलेल्या विरुद्ध बाजूच्या कळपांना प्रेरणा मिळाली. आता डावे नामोहरम म्हणजे दुबळे झाल्याचा तो संकेत डाव्यांच्या प्रतिकावर हल्ला करण्याची प्रेरणा झाला. पण दुसरीकडे भाजपा दुबळा असलेल्या जागी त्याच्या विरोधातली प्रतिक्रीया उमटली. ती तशाच झुंडशाहीची साक्ष असते ना सुशिक्षित असोत वा अशिक्षित असोत, झुंडी या अविचारी असतात, हेच त्यातले सार आहे.\n(यातले उतारे विश्वास पाटिल यांच्या ‘झुंडीचे मानसशास्त्र पुस्तकातले आहेत)\nभाउसाहेब आपले फारच वाचणीय आसतात . आशा प्रकारचे विश्लेषण कुठेच वाचायला मिळत नाहि.त्यामुळे आम्ही काही बाही वाचायचो.\nही गाजराची पुंगीच आहे\nमहाराष्ट्रात लांबलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याने गाफ़ील झालेल्या विरोधक व विश्लेषकांना शनिवारी सकाळी दिर्घकाळ शांत बसलेल्या भाजपाने मोठाच...\nनाट्य, पटकथा आणि राजकारण\n���ेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक धक्कादायक वळणे घेतलेली आहेत. त्यामध्ये युती मोडून दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत गेलेले...\nमुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोशात आहेत. त्यांचे सल्लागारही जोशात आहेत. गंमत म्हणजे त्यांनी जी काही पावले उचलले...\nपत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समिकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणूकीनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रीपद मिळवण्यास...\nसिंह आला, पण गड गेला\nअखेरीस महाराष्ट्रात नवे समिकरण जुळलेले आहे. शिवसेना व दोन्ही कॉग्रेस यांची आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा मुख्यम...\nहीच वेळ आणि योग्य वेळ\nशनिवारी सकाळी उजाडताना अकस्मात राजभवनात भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारचा शपथविधी पार पडला. ती बातमी घरातल्या घरात बसून वाहिन्यां...\nरस्ता तोच वाटसरू वेगळे\nकर्नाटकात दिड वर्षापुर्वी रंगलेले नाट्य किरकोळ फ़रक करून महाराष्ट्रात घडलेले आहे. बहूमत हुकलेल्या भाजपाच्या येदीयुरप्पांनी तेव्हा अल्पमतात...\nअडीच वर्षापुर्वी म्हणजे २२ जुन २०१७ रोजी एक ब्लॉग लिहीला होता. त्याचे शीर्षक होते, ‘दाखवायचे सुळे’. तो खुप व्हायरल झाला आणि त्यावर प्रतिक...\nमहाराष्ट्रात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यावर विधानसभेत विश्वास व्यक्त क...\nआठवडे बाजार आणि घोडेबाजार\nआजकाल शिवसेनेचे परिचीत चेहरे कुठले फ़ारसे दिसत नाहीत आणि अब्दुल सत्तार नावाचे औरंगाबाद जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार मात्र आवेशात शिवसेने...\nभक्त, अर्थात सच्चा अनुयायी\nपरिवर्तनाचे झोके आणि झोपाळे\nशेतकरी मोर्चा आणि लेनिन\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराहुलजी, आधी जय(श्री)राम म्हणा\nजसा बाप तसा पुत्र\nएनडीए, युपीए आणि एनपीए (उत्तरार्ध)\nएनडीए, युपीए आणि एनपीए (पूर्वार्ध)\nमारुतीचे शेपूट कुठे आहे\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nनाही दिवा, नाही गणती\nमांझी नैया डुबे किनारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2018/04/18/", "date_download": "2019-12-15T13:43:10Z", "digest": "sha1:2ANHCM2FVW5ERQX45CV3O5MEAGWYK7PY", "length": 3124, "nlines": 93, "source_domain": "belgaumlive.com", "title": "April 18, 2018 - बेळगांव Live", "raw_content": "\nएकीसाठी उद्या महत्वाची बैठक\nकाँग्रेसने नोटीस दिली तर देऊ उत्��र: मोहन मोरे\nसंभाजीरावांची पुन्हा एकदा डरकाळी\nपी डब्ल्यू डी कवाटर्स मधून सात कोटींच्या नोटा जप्त\nबनावट नोटांचा साठा सापडला\nयुनियन जिमखाना, बेळगाव क्लबमुळे सरकारी तिजोरीचे कोट्यवधीचे नुकसान\nमहिला अत्याचाराविरुद्ध आता सज्ज होणार चन्नम्मा पथक\nमलेशिया कराटे स्पर्धेत बेळगावच्या कराटेपटूंचे यश\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nमणणूर येथे बुडून तीन मुलांचा अंत\nerror: कॉपी करू नका \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9C_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2019-12-15T13:49:04Z", "digest": "sha1:LSGKNTZQA5EWVU2FX6RLUGWTB6ODIXRA", "length": 6354, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:पुंज यामिकी - विकिपीडिया", "raw_content": "\nव्यतिकरण · ब्रा-केट दर्शक\nपुंज अवस्था · तरंग फल\nअनिश्चिततेचे तत्त्व · मापन\nएरेन्फेस्टचा सिद्धांत · बोगदणारे · अस्थानिकता\nस्टर्न गेर्लाख · बेलची असमानता\nपॉप्पर · श्रॉडिंगरची मांजर\nविलंबित निवड पुंज खोडक\nदी ब्रो-बोहम · जामुको · सुसंगत इतिहास · कोपेन्हेगन · अवलोकन · छुपी चले · अनेक-जग · वस्तुनिष्ठ कोसळण · पॉंडिचेरी · पुंज तर्कशास्त्र · संबंधी · स्टॉकास्टिक · व्यवहारी\nबेल • बोहम • बोहर • बॉर्न • बोस • दी ब्रो • डिरॅक • एर्नफेस्ट • एवेरेट • फाइनमन • हायसेनबर्ग • जॉर्डन • क्रेमर्स • फॉन नाउमन • पाउली • प्लॅंक • श्रॉडिंगर • समरफेल्ड • वाइन • विग्नेर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १९:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/kartik-purnima-2019-significance-and-importance-please-donate-these-things/", "date_download": "2019-12-15T12:22:07Z", "digest": "sha1:G5M755THI6XKGAXXPJMVSUN6WKVF7LJE", "length": 13385, "nlines": 162, "source_domain": "policenama.com", "title": "kartik purnima 2019 significance and importance please donate these things | कार्तिक पौर्णिमा 2019 : 'या' वस्तू नक्की करा 'दान' होईल विष्णुंची कृपा", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nचिंतामणी दर्शनासाठी थेऊरला भाविकांची मोठी गर्दी\nव्यवहारात पैशाचं सोंग करता येत नाही \n शेतकऱ्यांचा विसर पडता कामा नये\nकार्तिक पौर्णिमा 2019 : ‘या’ वस्तू नक्की करा ‘दान’ होईल विष्णुंची कृपा\nकार्तिक पौर्णिमा 2019 : ‘या’ वस्तू नक्की करा ‘दान’ होईल विष्णुंची कृपा\nपोलीसनामा ऑनलाइन टीम – कार्तिक पौर्णिमेचे पर्व मंगळवार, 12 नोव्हेंबर रोजी (उद्या) असेल. वर्षातील 12 पौर्णिमांमध्ये कार्तिक पौर्णिमा श्रेष्ठ मानली जाते. असे मानले जाते की गंगा स्नान करणाऱ्यांवर भगवान विष्णुची कृपा होते. कार्तिक पौर्णिमा स्नानाने सर्व प्रकारचे पाप दूर होते. कार्तिक पौर्णिमाला दूध, फळ, खजूर, तांदूळ, तीळ आणि आवळा यांचे दान केले जाते. गंगा सभा विद्वत परिषद आणि कर्मकांड समितीच्या सचिव पंडित अमित शास्त्रींनुसार भारतीय संस्कृतीत पूर्ण तिथी पौर्णिमाला अध्यात्मिक महत्व आहे.\nपौर्णिमेच्या दिवशी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. असे म्हणले जाते की भगवान विष्णूने आपला पहिला अवतार मत्स्यच्या स्वरुपात घेतले होते. या दिवशी अखंड दिपदान केल्याने कांतिची देखील प्राप्ति होते. स्नानार्थींना धन, यश आणि कीर्ति एकत्र प्राप्त होते. असे देखील म्हणले जाते की गंगा सारख्या पवित्र नद्यांचे स्थान केल्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी दिपदान आवश्यक करावे.\nदिव्याच्या प्रकाशाने दृष्ट वृत्तीचा नाश होतो. स्नानानंतर दिपदान करणं 10 यज्ञांतून मिळणाऱ्या फलप्राप्ती सारखे असते. या उपलक्षाला देवतांनी दिवाळी साजरी केली होती. कार्तिक पौर्णिमेला रात्री देव दिपावली देखील साजरी केली जाते.\nथंडीत रहा ‘अ‍ॅलर्जी’पासून दूर, ‘या’ १० गोष्टी लक्षात ठेवा, अशी घ्या काळजी\nछोट्या-छोट्या दुखण्यांवर ‘पेनकिलर’ घेतल्यास पुरूषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’\nहिवाळा असो की पावसाळा, ‘या’ 6 टिप्स फॉलो केल्यास नेहमी रहाल फिट\nझोपण्यापूर्वी ‘हे’ कधीही खाऊ नका, जाणून घ्या 2 कारणे\nगरोदर महिलांनी ‘या’ तेलाचा वापर अवश्य करावा, जाणून घ्या याचे फायद\nमहिलांमध्ये ‘या’ ५ गोष्टींमुळे वाढते फर्टिलिटी, आजपासूनच करा आहारात समावेश\n‘या’ ३ उपायांनी गोड खाण्याची सवय ८ दिवसांत होईल कमी, जाणून घ्या\nहद्दपार आदेशाचा भंग, सांगलीत गुन्हेगारास अटक\nनातं तुटण्याचं प्रमुख कारण म्हणजे ‘मन’ भटकणं, ‘या’ 4 कारणांमुळं दुसरीकडे…\nमोदी सरकारकडून मोठा दिलासा FASTag नाही तर 15 जानेवारी पर्यंत करू शकाल कॅश पेमेंट\n‘आत्मा स्कीम’मुळं दुप्पट होणार शेतकर्‍यांची ���कमाई’, जाणून…\nSBI चा अजब ‘कारभार’, 50 पैशांसाठी पाठविली ‘नोटीस’\nबालाकोट हल्ल्याच्या दुसर्‍याच दिवशी पाकिस्तानी सैन्यांवर ‘अटॅक’च्या…\n‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री दुसऱ्यांदा…\n‘या’ प्रकरणामुळं अभिनेत्री पायल रोहतगी…\nबॉलिवूडमध्ये आपली आनोखी छाप सोडणाऱ्या अभिनेत्री गीता…\nअभिनेता रणवीर सिंग बाप होण्यासाठी फारच…\nडायरेक्टर कबीर खानच्या पत्नीनं शेअर केले बिकीनीतले…\nचिंतामणी दर्शनासाठी थेऊरला भाविकांची मोठी गर्दी\nलोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील श्री. चिंतामणी गणपती…\nमोदी सरकारकडून मोठा दिलासा FASTag नाही तर 15 जानेवारी पर्यंत करू…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - फास्टॅग बाबत आता घाबरण्याचे कोणतेच कारण नाही, सरकारने आता एक महिन्यासाठी दिलासा दिलेला…\nतुम्ही घरात फक्त ‘एवढं’ सोनं ठेऊ शकता, जाणून घ्या नियम खुप…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था : भारतीयांना सोन्यासंबंधी खास लागाव आहे. मग ते लग्नाचं निमित्त असो की मग एखाद्याला एखादी…\n‘आत्मा स्कीम’मुळं दुप्पट होणार शेतकर्‍यांची…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - जेव्हा नवीन तंत्रज्ञान वापरात येईल, योजनांबद्दल समजून घेत त्यांचा लाभ घेता येईल, तेव्हाच…\nदेवेंद्र फडणवीसांकडून शिवसेनेवर ‘खरमरीत’ टीका\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कालपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी प्रेम असणारे आज मवाळ भूमिका घेत आहेत.…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nचिंतामणी दर्शनासाठी थेऊरला भाविकांची मोठी गर्दी\n शेतकऱ्यांचा विसर पडता कामा नये\nडायरेक्टर कबीर खानच्या पत्नीनं शेअर केले बिकीनीतले ‘BOLD’…\nराष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे लवकरच मोठी घोषणा करणार, जाणून…\nराहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यावर सावरकरांचे नातू रणजित…\n‘दावोस 2020 विनर्स’च्या यादीत समाविष्ट होणारी एकमेव भारतीय ठरली अभिनेत्री ‘दीपिका पादुकोण’ \n शेतकऱ्यांचा विसर पडता कामा नये\nदेवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर ‘खरमरीत’ टीका, म्हणाले…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Agadhchiroli&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Akonkan&f%5B2%5D=field_site_section_tags%3A122&search_api_views_fulltext=gadhchiroli", "date_download": "2019-12-15T12:23:11Z", "digest": "sha1:IAP5WRVAPUVJQO73B2LQXQF7GBEEMM6F", "length": 5052, "nlines": 128, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove बातम्या filter बातम्या\nसरकारनामा (2) Apply सरकारनामा filter\nउस्मानाबाद (2) Apply उस्मानाबाद filter\nगडचिरोली (2) Apply गडचिरोली filter\nनांदेड (2) Apply नांदेड filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nहवामान (2) Apply हवामान filter\nअतिवृष्टी (1) Apply अतिवृष्टी filter\nअमरावती (1) Apply अमरावती filter\nकोल्हापूर (1) Apply कोल्हापूर filter\nमहाबळेश्वर (1) Apply महाबळेश्वर filter\nमहामार्ग (1) Apply महामार्ग filter\nयवतमाळ (1) Apply यवतमाळ filter\nविदर्भ (1) Apply विदर्भ filter\nसोलापूर (1) Apply सोलापूर filter\nपावसाची कुठे कशी परिस्थिती; महाराष्ट्रातली पावसाची खबरबात\nपुरात वाहुन गेल्या तब्बल 1 हजार 89 बक-या गडचिरोलीत अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात तब्बल 1 हजार 89 बक-या वाहुन गेल्यात. गेल्या दोन...\nपुणे - राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (ता. १६) अनेक भागात हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी हलका...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://nandednewslive.blogspot.com/2018/03/", "date_download": "2019-12-15T12:54:37Z", "digest": "sha1:OOZSADG2Q547EEU73BGI2NUD2RPE356R", "length": 17202, "nlines": 221, "source_domain": "nandednewslive.blogspot.com", "title": "nandednewslive: March 2018", "raw_content": "NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच ���ाणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **\nगुरुवार, 29 मार्च 2018\nPolis Thanaychi Tapasani आगामी सण उत्सव शांततेत साजरे करा\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nGarpit Anudan.... Shetkari Vanchit तलाठी - मंडळ अधिकाऱ्याचा गैरकारभार\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nबुधवार, 28 मार्च 2018\nZP Shalet Darudyancha Dhudaghus पळसपूर जि.प.शाळेत दारुड्याचा धुडघूस\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nसोमवार, 26 मार्च 2018\nRamnavami Miravnuk रैलीची रक्तदान शिबीराने श्रीरामजन्मोत्सव साजरा\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nरविवार, 25 मार्च 2018\nRamnavamidini Shubharambh फॉगिंग मशीन व कोंडेश्वर देवस्थानच्या रस्त्याचा...\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nशनिवार, 24 मार्च 2018\nHanuman Janmotsav हनुमान जन्मोत्सवास रामनवमीपासून सुरुवात\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nरविवार, 18 मार्च 2018\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nशनिवार, 17 मार्च 2018\nLalTondya Makad Jerband श्यामू वनविभागाच्या जाळ्यात\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nमंगलवार, 13 मार्च 2018\nYogi shyam Bharai Mulakhat प.पु.योगी श्याम भारती महाराज मुलाखत\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nHajaro LItar Pani Galati हजारो लिटर पाण्याची नासाडी\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nरविवार, 11 मार्च 2018\nTalak BIlVirodh Morcha तलाकबिल के विरोध में हजारो महिलाएं उतरी सडकपर\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nशुक्रवार, 9 मार्च 2018\nMahila Din Polis महिला दिनी दाखवली चुणूक\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nPostat Mahila Din निराधार गरजू महिलांचे खाते काढून सन्मान\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nमंगलवार, 6 मार्च 2018\nShortsarkitane Us Jalala शॉर्टसर्किटमुळे उसाला आग लागून नुकसान\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nRohiche Pran Wachale रोहीचे प्राण वाचविण्या��� यश\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nसोमवार, 5 मार्च 2018\nPrahar Baithak प्रहार विधानसभा लढविणार\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुराने पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें संदेश (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nट्रेनयात्रा में मिले तृतीय पंथीयों के पोस्ट- पेमेंट-बैंक खातें निकालकर मुख्यधारा में लाया\nसर्वपक्षीत कृती समितियों सहित ट्रेन स्टेशन पर पत्रकारों ने किया धरणा आंदोलन\nमहाप्रबंधक माल्या को सर्वपक्षीय कृती समिति, पत्रकार संघटन, जेष्ठ नागरिक ने दिया ज्ञापन\nहिमायतनगर रेलवे स्टेशन का उच्च स्तरीय प्लेटफार्म खराब गुणवत्ता का है\nआंध्रप्रदेश के पूर्वचीफ़ जस्टिस चंद्रयाद्वरा पत्रकार नईम खान का नँशनल अवार्ड\nमहाराणा प्रताप के वंशजों का डेरा हिमायतनगर (वाढोणा) शहर में\nKaar Nadit Kosalali कार नदीत.. तिघांचा मृत्यू\nTaranche Jhopale तारांच्या झोपाळ्याकडे साफ दुर्लक्ष\nनांदेड ते तिरुपती विशेष गाडीच्या फेऱ्यांत वाढ\nJad Wahnane Pul Dhokyat लोडींग ट्रकमुळे हादगावच्या मुख्य रोडवरिल पुलला धोका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/icc-cricket-world-cup-2019-team-india-jasprit-bumrah-love-yorker-inspiration-mother-interview-bcci-vjb-91-1919419/", "date_download": "2019-12-15T13:05:41Z", "digest": "sha1:PA72LNGUKIQFJLI7JXFTL7RWBYYQ47WI", "length": 12431, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "icc cricket world cup 2019 team india jasprit bumrah love yorker inspiration mother interview bcci vjb 91 | World Cup 2019 : …म्हणून यॉर्कर टाकायला मला अधिक आवडतं – बुमराह | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nक्रिकेट वर्ल्ड कप 2019 »\nWorld Cup 2019 : …म्हणून यॉर्कर टाकायला मला अधिक आवडतं – बुमराह\nWorld Cup 2019 : …म्हणून यॉर्कर टाकायला मला अधिक आवडतं – बुमराह\nBCCI ने घेतलेल्या मुलाखतीत केला खुलासा\nभारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा सध्या तुफान फॉर्म मध्ये आहे. भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी या दोघांच्या साथीने तो भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीचा मोर्चा सांभाळत आहे. अंतिम टप्प्यात फलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून बुमराहच्या यॉर्करची ओळख आहे. याच यॉर्करबद्दल जसप्रित बुमराहने काही रंजक किस्से सांगितले आहेत.\n“मी लहानपणी अंगणात खेळायचो, तेव्हा मी कायम यॉर्क चेंडू टाकायचो. मला फारसे समजत नसतानाही मी यॉर्कर चंदू टाकण्याचाच सराव करत असायचो. याचे कारण म्हणजे टीव्हीवर मी जेव्हा क्रिकेटचे सामने पाहायचो तेव्हा त्यात एक गोष्ट मला जाणवायची ती म्हणजे गोलंदाजाने यॉर्कर चेंडू टाकला की फलंदाज निरुत्तर होतो आणि गोलंदाजाला यश मिळते. त्यामुळे माझ्या मनात असे समीकरणच तयार झाले की यॉर्कर चेंडू टाकले तरच बळी मिळतो. तेव्हापासून मी यॉर्कर चेंडूचा सराव करतो आहे. म्हणूनच माझं यॉर्कर चेंडूवर अतिशय प्रेम आहे”, असे बुमराहने सांगितले. BCCI ने बुमराहची एक छोटीशी मुलाखत ट्विट केली आहे. या मुलाखतीत त्याने अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे.\nमाझी आई हीच माझे प्रेरणास्थान\n“मी अगदी लहान असताना माझे वडील देवाघरी गेले. मी, माझी आई आणि माझी बहीण आम्ही तिघेच होतो. मी मोठा होताना मी माझ्या आईकडे पाहायचो. वडील नसल्याने तिनेच आम्हाला दोघांना लहानाचे मोठे केले. ती शाळेत मुख्याध्यापक होती आणि ती नुकतीच निवृत्त झाली. पण तिने प्रतिकूल परिस्थिती ज्या प्रकारे आमचे पालन पोषण केले, ते पाहून मला प्रेरणा मिळाली. माझी आई हीच माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे. जेव्हा तुमच्या घरातच एवढा मोठा प्रेरणेचा स्रोत असतो, तेव्हा तुम्हाला बाहेरून कोणाकडून प्रेरणा घेण्याची गरज भासत नाही. तिने ज्या पद्धतीने कठीण प्रसंगांवर मात केली आणि आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या,मी तशाच पद्धतीने मी संघाच्या कठीण प्रसांगात माझी जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करतो,” असेही बुमराहने स्पष्ट केले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n...तर पुढील ५० वर्षे महाविकास आघाडीचे सरकार कायम राहील - उद्धव ठाकरे\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2019-12-15T13:44:41Z", "digest": "sha1:JKGFVDSAJFBKBSNYD4YWEQVPR5DZYQXS", "length": 5339, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पांढर्‍या रक्त पेशी - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपांढर्‍या रक्त पेशी ह्या रक्तातील संरक्षक पेशी असतात. त्यांचे रक्तातील प्रमाण ४००० ते १०००० प्रती मिली एवढे असते. रक्तातील पांढर्‍या पेशी रोगप्रतिकारक शक्तीचे काम करतात. एड्स सारख्या आजारात त्यांचे रक्तातील प्रमाण कमी होते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जून २०१६ रोजी २२:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A5%A8%E0%A5%A7_%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2019-12-15T13:38:40Z", "digest": "sha1:R5SOVS6HFXSCCR5GAPTXZ42C4VLJZC64", "length": 3406, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:२१ एप्रिल रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:२१ एप्रिल रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n\"२१ एप्रिल रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जुलै २०१२ रोजी ००:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saveatrain.com/blog/best-christmas-markets-by-train/?lang=mr", "date_download": "2019-12-15T12:31:42Z", "digest": "sha1:5QM43F5I3UFE73TQKHWNH2LL7Y4QLISF", "length": 22360, "nlines": 161, "source_domain": "www.saveatrain.com", "title": "युरोप सर्वोत्तम ख्रिसमस मार्केट करून रेल्वे | एक गाडी जतन करा", "raw_content": "पुस्तक एक रेल्वे तिकीट\nघर > प्रवास युरोप > युरोप सर्वोत्तम ख्रिसमस मार्केट करून रेल्वे\nयुरोप सर्वोत्तम ख्रिसमस मार्केट करून रेल्वे\nरेल्वे प्रवास टिपा, प्रवास युरोप 0\n(शेवटचा बदल केलेला दिनांक: 06/12/2019)\nरेल्वे करून ख्रिसमस बाजारपेठा आपण युरोप च्या सर्वोत्तम शहरात एक एक ट्रिप ख्रिसमस आत्मा येणे मदत करते. रेल्वे प्रवास आणि आपला अनुभव अनंत जादूचा करा अनेक स्टेशन शहर केंद्र हृदय स्थित आहेत, गाडी आपल्या गंतव्य पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग बनवण्यासाठी. आपण कुटुंबासाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी जात आहेत की नाही, सॅम्पल mulled वाइन किंवा फक्त आपल्या प्रिय ख्रिसमस वातावरण आनंद, आपण एक अविस्मरणीय आहे याची खात्री करा आहेत सुट्टी. आम्ही काही संकलित केली आहे गाडी युरोप च्या सर्वोत्तम ख्रिसमस मार्केट की आपण गमावू इच्छित नाही.\nहा लेख रेल्वे प्रवास बद्दल शिक्षण लिहिले होते आणि केली होती एक गाडी जतन करा, जगातील सर्वांत स्वस्त गाडी तिकीट वेबसाइट.\nइटली भेट वर्षातील सर्वात जादूचा वेळा एक ख्रिसमस वेळी आहे. फ्लॉरेन्स एक गाडी घ्या आणि प्राचीन स्मारके ख्रिसमस दिवे उजळली पाहू आणि हवेत खूप कडक टीका चेस्टनट वास.\nफ्लॉरेन्स गाड्या ते नॅपल्ज़\nInstagram वर हे पोस्ट पहा\nफ्लॉरेन्स ला भेट द्या लोकप्रिय बाजार फ्लॉरेन्स Piazza सान्ता Croce आहे. या आणि तेही लाकडी स्टॉल भरले आहे एक पारंपारिक जर्मन ख्रिसमस मार्केट म्हणून प्रसिद्ध. Piazza सान्ता Croce अद्वितीय भेटी उचलण्याची परिपूर्ण ठिकाण आहे, आणि स्थानिक आवडते.\nलंडन एक रेल्वे प्रवास रेल्वे या ख्रिसमस मार्केट सुरूवातीस चिन्हांकित. लंडन जानेवारी नोव्हेंबर पासून ते ख्रिसमस आनंद पूर्ण आहे. लंडन ला भेट द्या हाइड पार्क येथे हिवाळा अद्भुत आणि परीकथा दिवे सह decorated झाडे पाहू, मोठा मैदानी स्कीच्या मदतीने बर्फावरुन घसरत जाणे रिंक, एक आकाशपाळणा, आनंदाचे गीत गायक आणि त्यामुळे बाजार आत अधिक. लंडन राष्ट्रीय इतिहास सुमारे निवडा अनेक लहान बाजारात आहेत संग्रहालय जेथे आपण उबदार ठेवू शकता खुसखुशीत हिवाळा glühwein एक पेला आणि काही सणाच्या अन्न हवेत. प्लस, विलक्षण सह गाड्यांचे भाडे लंडन ला, तुझ्याकडे राहील काही अतिरिक्त बचत अधिक खरेदी\n3 ख्रिसमस मार्केट लंडन ला भेट द्या | लंडन मध्ये ख्रिसमस | प्रेम आणि लंडन\nया व्हिडिओ YouTube वर पहा\nगाडी मंत्रमुग्ध ख्रिसमस मार्केट प्रवास बर्लिन करून सहज उपलब्ध आहे युरोप रेल्वे जे करते परिपूर्ण गंतव्य. जर्मन राजधानी श्रीमंत आणि सुंदर इतिहास पहा, तसेच त्यांच्या विविध ख्रिसमस मार्केट म्हणून, सर्वोत्तम हंगामी सह खरेदी, घटना आणि स्वयंपाकासाठी योग्य आनंद\nInstagram वर हे पोस्ट पहा\nGendarmenmarkt पाहू आवश्यक आहे हे सेटअप बर्लिन च्या ख्रिसमस मार्केट सर्वात नयनरम्य एक म्हणून ओळखले जाते. चव अशा जिंजरब्रेड म्हणून काही स्थानिक हाताळते, भाजलेले च��स्टनट, अंतिम द्राक्षारस आणि sausages mulled जर्मन ख्रिसमस अनुभव.\nयुरोप ओलांडून काही मोठे बाजारात तीव्रता, the Prague Christmas Markets by Train offers more authenticity and comfort. प्रत्येक बाजार एक अविस्मरणीय वातावरण आहे. दूर मध्य रेल्वे स्थानक पासून मिनिटे तेजस्वीपणे प्राग च्या ओल्ड टाऊन स्क्वेअर वर लाकडी झोपड्या सुशोभित केलेले आहेत. येथे स्थानिक अभ्यागतांना पाय व पोटरी झाकणारा पायमोजा fillers गोळा, लाकडी खेळणी, ख्रिसमस ट्री दागिने, हाताने तयार दागिने, आणि सुगंधी मेणबत्त्या.\nखाद्यपदार्थ आणि पेय बाजारात विक्री निवड फार निस्वार्थी आहे. अभ्यागत barbecued डुकराचे मांस म्हणून पारंपारिक चेक अन्न करण्यात उत्सुक शकते, चेक पाहीजेत, conkers, बिअर, खूप अभ्यास अगर चिंतन करणे, आणि जुने चेक खाद्यप्रकार इतर ठराविक खासियत. प्राग मध्ये एक ख्रिसमस मार्केट खूप काहीतरी विशेष आहे. आम्हाला वर अनुसरण करा ट्विटर आणि फेसबुक आमच्या नवीनतम ऑफर साठी एक डोळा बाहेर ठेवणे.\nआनंद घ्या शहर व्हिएन्ना सणाच्या करण्यासाठी रेल्वे खंडित व्हिएन्ना घराची ओढ एक शहर आहे आणि प्रणय आणि देते अतिशय उत्तम युरोप मध्ये ख्रिसमस मार्केट. द रेल्वे स्टेशन आहे पोहोचण्याचा रेल्वे सोपे करून व्हिएन्ना ख्रिसमस मार्केट करते शहर केंद्र टॅक्सी किंवा बस फक्त मिनिटे. सर्वात लोकप्रिय बाजार या राजधानी शहरात Rathausplatz स्थान घेते, चौरस उघडझाप होते इतक्या लवकर दिवे आणि त्याच्या नेत्रदीपक ख्रिसमस ट्री करून तसेच लिटर आहे जेथे.\nम्यूनिच ते वियेन्ना गाड्या\nमधुर असा ठोसा प्रयत्न करा आणि पारंपारिक गोड भेटी आणि सजावटीसाठी स्टॉल आपण फुले पाहा म्हणून, प्रत्येक संध्याकाळी थेट रणशिंग मैफिली Rathaus बाल्कनी पासून सुरू आहेत, या एक परिपूर्ण दिवस समाप्त एक चांगला मार्ग आहे.\nगाडी युरोप च्या विलक्षण ख्रिसमस मार्केट एक भेट आठवण करण्यासाठी हे ख्रिसमस एक करा. आपले तिकीट बुक ऑनलाइन आमच्या भाडे शोधक वापरून आणि आगाऊ महान बचत करा.\nआपण आपल्या साइटवर आमच्या ब्लॉग पोस्ट एम्बेड करू इच्छित नका, नंतर येथे क्लिक करा: http://embed.ly/code\nआपण आपल्या वापरकर्त्यांना प्रकारची व्हायचे असेल तर, आपण आमच्या शोध पृष्ठे मध्ये त्यांना थेट मार्गदर्शन करू शकता. या दुव्यावर, आपण आमच्या सर्वाधिक लोकप्रिय रेल्वे मार्ग सापडेल -- https://www.saveatrain.com/routes_sitemap.xml. आपण इंग्रजी लँडिंग पृष्ठे आमच्या दुवे आहेत आत, पण आम्ही देखील आहे https://www.saveatrain.com/es_routes_sitemap.xml, आणि आपण / किंवा / de आणि अधिक भाषा / एस बदलू शकता.\nमी सर्व काही अनुभव डिजिटल मार्केटिंग आणि जनसंपर्क अनेक वर्षे कठोर परिश्रम आणि तापट वैयक्तिक आहे. गेल्या काही वर्षांपासून या संख्येने, मी तसेच प्रवास क्षेत्रात माझे कौशल्य घेतले आहेत आणि त्यामुळे लोकांना मी काय तितकी आमच्या जगात आनंद घेऊ शकता म्हणून सामग्री लिहायला सुरुवात केली. - आपण येथे क्लिक करू शकता मला संपर्क करा\n5 सर्वोत्तम ख्रिसमस मार्केट मध्ये जर्मनी\nरेल्वे प्रवास जर्मनी, प्रवास युरोप 0\nद 6 ऑस्ट्रियन Dishes प्रयत्न करणे आवश्यक आहे\nरेल्वे प्रवास ऑस्ट्रिया, प्रवास युरोप 0\nसर्वोत्तम हवामान सह युरोप देश\nरेल्वे प्रवास ब्रिटन, रेल्वे प्रवास पोर्तुगाल, रेल्वे प्रवास स्पेन, प्रवास युरोप 1\nहॉटेल आणि अधिक शोध ...\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\n5 होत्या शहरे ला भेट द्या, मध्ये नॉर्मंडी\n10 युरोप मध्ये सर्वात सुंदर रस्त्यांवर\nजलद मार्गदर्शक: कसे प्रवास इस्पिकचा पंजा टेरे करून रेल्वे\n5 सर्वोत्तम ख्रिसमस मार्केट मध्ये जर्मनी\nजगातील मित्र विचित्र नवीन भाग कसा बनवायचा\n10 सर्वात सुंदर युरोप मध्ये मध्ययुगीन शहरे\n5 सर्वात आकर्षक लपलेले हिरे बेल्जियम\nयुरोप मध्ये सर्वोत्तम चॉकलेट स्टोअर्स काय आहे\n5 सर्वोत्तम नैसर्गिक गरम पाण्याचे झरे युरोप मध्ये\n5 सर्वात अनाकलनीय ठिकाणी युरोप मध्ये\nरेल्वे प्रवास द नेदरलँड्स\nयांनी बांधले वर्डप्रेस थीम Shufflehound. कॉपीराइट © 2019 - एक गाडी जतन करा, आम्सटरडॅम, नेदरलँड्स\nआत्ताच नोंदणी करा - कूपन आणि बातम्या मिळवा \nया विभागाचा बंद करा\nएक उपस्थित न करता सोडू नका - कूपन आणि बातम्या मिळवा \nसबमिट कराफॉर्म सादर केले जात आहे, थोडा कृपया प्रतीक्षा करा.\nसर्व आवश्यक फील्ड भरा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE/", "date_download": "2019-12-15T14:15:40Z", "digest": "sha1:EIOFQQRK4AAE4VHO3CTFZ4DAXKCPIC57", "length": 3372, "nlines": 53, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामतीनंतर वर्ध्यातून निवडणूक लढवायला आवडेल\nनागरिकत्व विधेयक लागू करण्याचा निर्णय हजार टक्के योग्यच : नरेंद्र मोदी\nमारुती कारखान्यास गतवैभव प्राप्त करून देऊ,दिलीपराव देशमुखांचा न��र्धार\n‘६७व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’च्या शेवटच्या दिवसाची सुरेल सुरुवात\n राजीनामे मंजूर झाले तरी होणार नाही पोटनिवडणूक\nमहाविकास आघाडीचे सरकार केवळ पाच वर्षेच नव्हे तर २५ वर्षेच काय ५० वर्षे चालेल : उद्धव ठाकरे\nTag - पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा\nसंभाजी भिडेंच्या संरक्षणासाठी हजर नसणाऱ्या पोलिसांचे निलंबन\nसांगली: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक तसेच कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले संभाजी भिडे गुरुजींच्या संरक्षणासाठी हजर नसणाऱ्या 5...\nसुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामतीनंतर वर्ध्यातून निवडणूक लढवायला आवडेल\nनागरिकत्व विधेयक लागू करण्याचा निर्णय हजार टक्के योग्यच : नरेंद्र मोदी\nमारुती कारखान्यास गतवैभव प्राप्त करून देऊ,दिलीपराव देशमुखांचा निर्धार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-12-15T14:16:56Z", "digest": "sha1:P5TQNZO4G6W3XYVAMW5ZK7W7XCVRIMSN", "length": 3310, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सहाय्यक अभिनेत्री Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामतीनंतर वर्ध्यातून निवडणूक लढवायला आवडेल\nनागरिकत्व विधेयक लागू करण्याचा निर्णय हजार टक्के योग्यच : नरेंद्र मोदी\nमारुती कारखान्यास गतवैभव प्राप्त करून देऊ,दिलीपराव देशमुखांचा निर्धार\n‘६७व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’च्या शेवटच्या दिवसाची सुरेल सुरुवात\n राजीनामे मंजूर झाले तरी होणार नाही पोटनिवडणूक\nमहाविकास आघाडीचे सरकार केवळ पाच वर्षेच नव्हे तर २५ वर्षेच काय ५० वर्षे चालेल : उद्धव ठाकरे\nTag - सहाय्यक अभिनेत्री\nसामान्य माणसाची कथा मांडणारा लेथ जोशी\nटीम महाराष्ट्र देशा : मंगेश जोशी दिग्दर्शित या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. पुण्यापासून ते सिंगापूरपर्यंत वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवात सिनेमाची ‘लेथ...\nसुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामतीनंतर वर्ध्यातून निवडणूक लढवायला आवडेल\nनागरिकत्व विधेयक लागू करण्याचा निर्णय हजार टक्के योग्यच : नरेंद्र मोदी\nमारुती कारखान्यास गतवैभव प्राप्त करून देऊ,दिलीपराव देशमुखांचा निर्धार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.freenmk.com/2019/04/hal-apprentice-recruitment-2019.html", "date_download": "2019-12-15T14:13:22Z", "digest": "sha1:KV2V2GVBNPGZ5PVGNVVOMI2EZKCQQMXD", "length": 7133, "nlines": 137, "source_domain": "www.freenmk.com", "title": "HAL Apprentice Recruitment 2019 - हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. मध्ये विविध पदांची भरती", "raw_content": "\nHomeRecruitmentHAL Apprentice Recruitment 2019 - हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. मध्ये विविध पदांची भरती\nHAL Apprentice Recruitment 2019 - हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. मध्ये विविध पदांची भरती\nहिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. मध्ये विविध पदांची भरती\nHAL मध्ये Apprentices पदांच्या विविध जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 15 मे 2019 पर्यंत आहे.\nअर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.\nFree NMK Guide - अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसात होणारी गर्दी व संकेतस्थळावर [Website] येणारा ताण लक्षात घेता उमेदवारांनी वेळीच आपला अर्ज सादर करावा.\nपदाचे नाव, एकूण जागा, वेतन व शैक्षणिक पात्रता\nएकूण जागा - 561\nउमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेतून ITI कोर्स उत्तीर्ण असावा.\nएकूण जागा - 25\nउमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डमधील किमान 12 वी उत्तीर्ण असावा.\nएकूण जागा - 240\nउमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातील डिप्लोमा किंवा इंजिनिअर पदवी उत्तीर्ण असावा.\nवाचा सर्व घोषणा - Click Here\nपरीक्षा शुल्क - निशुल्क\nनोकरीचे ठिकाण - HAL मध्ये\nअर्ज सुरु होण्याचा दिनांक 25 April 2019\nअर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 15 May 2019\nऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक ---\nप्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक Coming Soon\nपरीक्षा दिनांक Coming Soon\nनवीन जाहिरातींचे जलद अपडेट्स मिळवण्यासाठी वेळोवेळी www.freenmk.com या वेबसाइटला भेट द्या.\nहि माहिती तुम्हाला कशी वाटली\nसर्व नवीन जाहिराती New\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2018/04/03/", "date_download": "2019-12-15T12:34:11Z", "digest": "sha1:S7IRG5PZU2AHLNTTKAUUHVRUTB223BZW", "length": 3532, "nlines": 105, "source_domain": "belgaumlive.com", "title": "April 3, 2018 - बेळगांव Live", "raw_content": "\nदेशातील उंच ध्वज खाली उतरवला\nराजाभाऊ पाटील मिटवणार खानापूर समितीतील वाद- निरीक्षक पदी नियुक्त\nघटक समित्यांनी उमेदवार निवडावेत – मध्यवर्ती समितीत निर्णय\nयंदाची शिवजयंती निवडणुकीच्या कचाट्यात अडकणार\nजुन्या धारवाड रोडवरील ब्रिज खुला करा\nजेडीएस तर्फे दक्षिणेत महेश कुगजी\nखानापूर समितीत होणार एकमत\nरेणू किल्लेकर यांची माघार\nमहिला अत्याचाराविरुद्ध आता सज्ज होणार चन्नम्मा पथक\nमलेशिया कराटे स्पर्धेत बेळगावच्या कराटेपटूंचे यश\nबेळगावचे स्केटिंगपटू राष्ट्रीय स्पर्धेत\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nमणणूर येथे बुडून तीन मुलांचा अंत\nerror: कॉपी करू नका \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2018/09/08/", "date_download": "2019-12-15T13:32:28Z", "digest": "sha1:SJ2BXAUPSFEPRPVP2P2GWI3V52JJW6UX", "length": 3165, "nlines": 88, "source_domain": "belgaumlive.com", "title": "September 8, 2018 - बेळगांव Live", "raw_content": "\n‘माळी गल्लीचे गणेश मंडळ ठरले महाविजेता\n‘शिल्पा शेट्टींनी दिली बेळगावातील संस्थेस दहा लाखांची मदत’\nपी एल डी बँक अध्यक्ष निवड हा काँग्रेसचा विजय- जारकिहोळी\nगणेश मंडळा कडून बॉण्ड फोटो घेणार नाही-पोलीस आयुक्त\nयुनियन जिमखाना, बेळगाव क्लबमुळे सरकारी तिजोरीचे कोट्यवधीचे नुकसान\nमहिला अत्याचाराविरुद्ध आता सज्ज होणार चन्नम्मा पथक\nमलेशिया कराटे स्पर्धेत बेळगावच्या कराटेपटूंचे यश\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nमणणूर येथे बुडून तीन मुलांचा अंत\nerror: कॉपी करू नका \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA/", "date_download": "2019-12-15T14:17:57Z", "digest": "sha1:WDHMLQUAULGKNCCA4L7VFR4LTTENFS34", "length": 6714, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आमदार संग्राम जगताप Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामतीनंतर वर्ध्यातून निवडणूक लढवायला आवडेल\nनागरिकत्व विधेयक लागू करण्याचा निर्णय हजार टक्के योग्यच : नरेंद्र मोदी\nमारुती कारखान्यास गतवैभव प्राप्त करून देऊ,दिलीपराव देशमुखांचा निर्धार\n‘६७व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’च्या शेवटच्या दिवसाची सुरेल सुरुवात\n राजीनामे मंजूर झाले तरी होणार नाही पोटनिवडणूक\nमहाविकास आघाडीचे सरकार केवळ पाच वर्षेच नव्हे तर २५ वर्षेच काय ५० वर्षे चालेल : उद्धव ठाकरे\nTag - आमदार संग्राम जगताप\n‘राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार केला म्हणजे पक्षात प्रवेश केला असं नाही’\nटीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या...\nमी २५ वर्षे मुरलेला गडी, इतका सोपा-सरळ नाही : शिवाजी कर्डिले\nटीम महाराष्ट्र देशा : पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथे विकास ���ामांच्या उदघाटनप्रसंगी आमदार कर्डिले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवाजी कर्डिले यांनी...\nआ. संग्राम जगताप यांना केडगावमधील दूहेरी हत्याकांडाच्या दोषारोपपत्रातून वगळले\nटिम महाराष्ट्र देशा /अहमदनगर : राज्यात गाजलेल्या केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातून आमदार संग्राम जगताप यांना वगळण्यात आले आहे. त्यांचा हत्याकांडात कुठेही...\nभाजप आमदार शिवाजी कर्डिलेंची रवानगी न्यायालयीन कोठडीत\nअहमदनगर: पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी अटकेत असणारे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. कर्डिले यांना आज...\nशिवसैनिक हत्या प्रकरण: अहमदनगरमध्ये 600 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल\nअहमदनगर: केडगावमध्ये घडलेल्या दोन शिवसैनिकांच्या हत्या प्रकरणानंतर आता ६०० शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिवसेना शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि वसंत...\nशिवसैनिक हत्या प्रकरण: राष्ट्रवादी आमदारानंतर आता भाजप आमदार शिवाजी कर्डिलेंना अटक\nअहमदनगर: केडगावचे शिवसेना शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे हत्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी अटक केली आहे. आता...\nसुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामतीनंतर वर्ध्यातून निवडणूक लढवायला आवडेल\nनागरिकत्व विधेयक लागू करण्याचा निर्णय हजार टक्के योग्यच : नरेंद्र मोदी\nमारुती कारखान्यास गतवैभव प्राप्त करून देऊ,दिलीपराव देशमुखांचा निर्धार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/05/blog-post_86.html", "date_download": "2019-12-15T13:32:44Z", "digest": "sha1:UDUR4CSFJWT3SUSIYESW45JTYI7UTZHI", "length": 25434, "nlines": 182, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: विधान परिषदेत राणे", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nकॉग्रेसने वा खरे तर सोनियांनी नारायण राणे या आक्रमक नेत्यासमोर गुडघे टेकले असे़च म्हणायला हवे. कारण आज त्यांच्याइतका कोणीही आक्रमक नेता पक्षात उरलेला नाही. विधानसभेत राधाकृष्ण विखेपाटील यांना विरोधी नेतेपद मिळाले आहे. पण तिथे कामकाजावर त्यांना किंचीतही प्रभाव पाडता आलेला नाही. विधान परिषदेत तर राष्ट्रवादीचेच ��र्चस्व आहे. त्यामुळे राज्यातील कॉग्रेस पक्ष जवळपास झाकोळला गेला होता. बघायला गेल्यास नारायण राणे एकांडी शिलेदारी केल्यासारखे सताधार्‍यांवर विधान भवनाच्या बाहेर राहून तोफ़ा डागत होते. तितकेही कुणा अन्य कॉग्रेस नेत्याला शक्य झाले नाही. बहुधा त्यामुळेच राणे यांना विधान परिषदेत आणायचा निर्णय श्रेष्ठींनी घेतला असावा. वास्तविक राणे श्रेष्ठींच्या मर्जीतले अजिबात नाहीत. कारण त्यांना बारा वर्षापुर्वी मुख्यमंत्री पदाचे अमिष दाखवून कॉग्रेसमध्ये आणले गेले होते. पण क्रमाक्रमाने त्यांना नामोहरम करण्याचे डावपेच पक्षात खेळले गेले. तेव्हा विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि तात्काळ त्यांना बाजूला करून राणे यांना सत्तेवर बसवणे शक्य नव्हतेच. म्हणून मग महत्वाचे खाते देऊन त्यांची बॊलवण करण्यात आली. पण विलासरावांच्या मागून आपलाच नंबर लागणार, अशा आशेवर राणे टिकून होते. तशी वेळ २००८ सालात आली आणि परस्पर राणेंना खड्यासारखे बाजूला करण्यात आले. बहुतेक आमदारांचाही राणेंना पाठींबा होता. पण सोनियांनी तसे होऊ दिले नाही. श्रेष्ठींनी पक्षनेत्याची निवड करताना हस्तक्षेप केल आणि राणे यांच्या जागी अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदावर बसवले. अशा प्रसंगी मूग गिळून गप्प बसणे, हा कॉग्रेसी बाणा असतो. राणेंना अजून तितके कॉग्रेसजन होता आलेले नाही, म्हणून त्यांची सतत कुचंबणा होत असते. त्याचा शेवट यापुढल्या काळात होईल काय\nराणे कॉग्रेसमध्ये गेले, तेव्हा त्यांना महत्वाचे पद देता यावे म्हणून अशोक चव्हाण यांनी महसुल खाते सोडले होते आणि नगण्य खाते पत्करले होते. आपल्यावर अन्याय झाल्याची तक्रार चव्हाणांनी अजिबात केली नाही. ह्या शरणागतीला कॉग्रेसी बाणा म्हणतात. विलासरावांना मुंबई हल्ल्यानंतर राजिनामा द्यावा लागला, तेव्हा त्याचे फ़ळ अशोक चव्हाणांना मिळाले होते. राणेंच्या बाजूने बहुसंख्य आमदार असतानाही श्रेष्ठींनी चव्हाणांनाच मुख्यमंत्री केले होते. तेव्हा राणे खवळले आणि आपला संताप त्यांनी जाहिरपणे व्यक्त केला होता. त्यावेळी त्यांनी केलेले मोठे पाप, म्हणजे थेट सोनियांवर तोफ़ डागली होती. त्याची किंमत मागली सात वर्षे राणे मोजत आहेत. त्यांची क्षमता असूनही त्यांना पक्षात कुठलेही मोक्याचे पद सोनियांनी दिले नाही. सोनिया व चव्हाणांना शिव्याशाप द��त, तेव्हा राणे मंत्रिमंडळातून बाहेर राहिले आणि शेवटी सत्तेत सहभागी झाले. पण यावेळी त्यांना नगण्य खाते घेऊन समाधान मानावे लागले. सोनिया दिर्घद्वेषी आहेत. त्यामुळे राणे जुने विसरून गेले असले तरी सोनियांनी त्याकडे कधी पाठ फ़िरवली नाही. त्यांनी राणेंना झुंजणारा नेता असूनही पक्षात मोठे स्थान मिळणार नाही अशी काळजी घेतली. आताही विधानसभेत राणे पराभूत झाल्यावर त्यांना बळीचा बकरा म्हणून पुर्व वांद्रा येथून पोटनिवडणूकीला उभे करण्यात आले आणि सेनेकडून दुसर्‍यांना पराभूत व्हायची नामूष्की त्यांच्यावर आणलेली होती. शिवसैनिकाचा स्वभाव असलेले राणे त्यात अलगद फ़सले. शिवसेनेचा दुसरा मुख्यमंत्री म्हणून काम केलेल्या राणेंनी १९९९ ते २००५ पर्यंत विरोधी नेता म्हणून विधानसभा गाजवली होती. आज त्यांच्या इतका खमक्या विरोधी नेता महाराष्ट्रात दुसरा नाही. तरीही त्यांना योग्यरितीने वापरण्याचा विचार सोनियांनी केला नाही. कारण राणे स्वयंभू स्वभावाचे आहेत.\nविधानसभेत पराभूत झालेल्या कॉग्रेसला राज्यात पुन्हा नव्याने उभे रहायचे असेल, तर अतिशय आक्रमक वृत्तीचा नेता हवा आहे. पण तसा अन्य कोणी नेता नव्हता. अशोक चव्हाण यांची हयात सत्ताधारी गटात गेली आणि अन्य नेते तितके पुढाकार घेणारे नाहीत. अशा वेळी राणे हाच राज्यात भाजपा सरकारला सतावून सोडणारा नेता होऊ शकला असता. म्हणूनच माणिकराव ठाकरे यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून नारायण राणे यांची दिड वर्षापुर्वीच नेमणूक व्हायला हरकत नव्हती. तो काळ राणे यांना मिळाला असता, तर त्यांनी गेल्या वर्षभरात दुष्काळ व शेतकरी आत्महत्येचा विषय घेऊन राज्यभर रान उठवले असते. किंबहूना त्यांनी आपल्या बळावर तशी मुसंडी मारूनही बघितली. पण पाठीशी पक्षाची संघटनाही उभी रहात नसेल, तर राणे किती झुंजणार अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष म्हणून व विखेपाटील विरोधी नेता म्हणूनही तोकडे पडले. त्यापैकी एका जागी जरी राणे असते, तर त्यांनी या प्रश्नांवर देवेंद्र सरकारला सळो की पळो करून सोडले असते. पण त्यांना बहिष्कृत असल्याप्रमाणेच कॉग्रेसने बाजूला फ़ेकले होते. आता विधान परिषदेत त्यांची वर्णी लागली, त्यामागे श्रेष्ठींची अगतिकता अधिक आहे. पक्षाला राज्यात नव्याने संजीवनी द्यायची असेल, तर कोणीतरी जबाबदारी घेणारा नेता हवा, म्हणून राणे यांना ती संधी देण्यात आलेली आहे. एकूण ५२ इच्छुक होते. त्यातले अनेकजण पुर्वीपासून आमदार होते. पण त्यांनी परिषदेचे कामकाज कधी गाजवल्याचे आपण ऐकलेले नाही. एक राणे त्यासाठी पुरेसा ठरेल हे लक्षात आल्यानेच त्यांची वर्णी लागलेली आहे. मात्र विधान मंडळापुरता या नेत्याला गुंतवून कॉग्रेस वाढण्याची अजिबात शक्यता नाही. त्याला राज्यातील पक्षाची सुत्रे हाती देऊन मोकाट सोडले, तर तो सत्ताधार्‍यांना धाक निर्माण करीलच. पण नव्याने कॉग्रेसला झुंजणारा पक्ष म्हणूनही राणे उभे करू शकतील.\nमरगळलेला पक्ष किंवा संघटना उभी करण्यासाठी झुंजार नेता लागतो आणि त्याच्यामध्ये मोठी महत्वाकांक्षा असावी लागते. काहीतरी करून दाखवण्याची जिद्द व इर्षा असलेली माणसेच आक्रमकरित्या कामाला जुंपून घेत असतात. बारा वर्षापुर्वी अशीच आंध्रातली संपलेली कॉग्रेस राजशेखर रेड्डी या नेत्याने पुनरूज्जीवीत केली होती. चंद्राबाबू नायडू यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्याच्या विरोधात राज्यभर दौरे काढून व मेळावे भरवून रेड्डी यांनी लोकमताचे वादळ उभे केले होते. त्यामुळेच २००४ व २००९ अशा दोन निवडणूकात आंध्रात पुन्हा कॉग्रेस बहूमत मिळवू शकली. अधिक त्याच नेत्याने सर्वाधिक खासदार लोकसभेत पाठवून युपीएच्या सत्तेत हातभार लावला होत. कारण त्या माणसापाशी मुख्यमंत्री व्हायची जबरदस्त महत्वाकांक्षा होती. नारायण राणे हा अशाच महत्वाकांक्षेने पछाडलेला नेता आहे. म्हणूनच आपल्या महत्वाकांक्षेची पुर्तता करण्यासाठी तो महाराष्ट्रात रान उठवू शकतो. त्यात कितपत यशस्वी होईल, हा वेगळा विषय आहे. पण निदान मरगळल्या पक्षात जान फ़ुंकून कडवी झुंज देणारी राजकीय फ़ौज उभी करणे, फ़क्त राणे यांनाच शक्य आहे. त्याची चुणूक विधान परिषदेत निवडून आल्यावर आपल्याला दिसेलच. पण तिथेच अडकून पडल्यास राणे फ़ारसे काही करू शकणार नाहीत. राज्यात नव्याने पक्ष उभारणीचे अधिकार त्यांच्या हाती सोपवून, त्यांनाच प्रदेशाध्यक्ष करणे अधिक लाभदायक असू शकेल. मात्र इतका महत्वाकांक्षी स्वयंभू नेता सोनियांना कितपत मान्य होऊ शकेल याची शंका आहे. त्यामुळे सध्या तरी राणे विधान परिषदेत काय पराक्रम गाजवतात, तिकडे लक्ष ठेवण्यापलिकडे काही करणे शक्य नाही. हा माणूस विधान मंडळात राष्ट्रवादी व कॉग्रेस नेत्यांना झाकोळून टाकेल, याबद्दल शंका बाळ��ण्याचे कारण नाही. किंबहूना शिवसेनेला ते नवे आव्हान होऊ शकेल.\nआता शिवसेना व राणे भांडत बसणार भाजपाचा फायदा होणार\nभाऊ राणेंचं वय झालंय आता. ते कितपत लढणार \nही गाजराची पुंगीच आहे\nमहाराष्ट्रात लांबलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याने गाफ़ील झालेल्या विरोधक व विश्लेषकांना शनिवारी सकाळी दिर्घकाळ शांत बसलेल्या भाजपाने मोठाच...\nनाट्य, पटकथा आणि राजकारण\nगेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक धक्कादायक वळणे घेतलेली आहेत. त्यामध्ये युती मोडून दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत गेलेले...\nमुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोशात आहेत. त्यांचे सल्लागारही जोशात आहेत. गंमत म्हणजे त्यांनी जी काही पावले उचलले...\nपत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समिकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणूकीनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रीपद मिळवण्यास...\nसिंह आला, पण गड गेला\nअखेरीस महाराष्ट्रात नवे समिकरण जुळलेले आहे. शिवसेना व दोन्ही कॉग्रेस यांची आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा मुख्यम...\nहीच वेळ आणि योग्य वेळ\nशनिवारी सकाळी उजाडताना अकस्मात राजभवनात भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारचा शपथविधी पार पडला. ती बातमी घरातल्या घरात बसून वाहिन्यां...\nरस्ता तोच वाटसरू वेगळे\nकर्नाटकात दिड वर्षापुर्वी रंगलेले नाट्य किरकोळ फ़रक करून महाराष्ट्रात घडलेले आहे. बहूमत हुकलेल्या भाजपाच्या येदीयुरप्पांनी तेव्हा अल्पमतात...\nअडीच वर्षापुर्वी म्हणजे २२ जुन २०१७ रोजी एक ब्लॉग लिहीला होता. त्याचे शीर्षक होते, ‘दाखवायचे सुळे’. तो खुप व्हायरल झाला आणि त्यावर प्रतिक...\nमहाराष्ट्रात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यावर विधानसभेत विश्वास व्यक्त क...\nआठवडे बाजार आणि घोडेबाजार\nआजकाल शिवसेनेचे परिचीत चेहरे कुठले फ़ारसे दिसत नाहीत आणि अब्दुल सत्तार नावाचे औरंगाबाद जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार मात्र आवेशात शिवसेने...\nकॉग्रेस आणि डाव्यांना घरघर\nबुरे नाहीत, ते अच्छे दिन\nइंदिराजी आणि सोनिया गांधी\n‘म्युझियमच्या वाटेवर ‘डावे’ राजकारण\n‘ममता’ पुरे झाली, ममता आणा\nराष्ट्रीय पक्षांचे भवितव्य काय\nमालेगाव स्फ़ोटातले सत्य काय\nअच्छे दिन आणि बुरे दिन\nनाही दिवा, नाही पणती\nदोन वर्षात काय झाले\nज्यांचे डाव त्यांनाच पेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/news/tanhaji-movie-first-song-shankara/", "date_download": "2019-12-15T13:29:48Z", "digest": "sha1:CSUXPCP2JXL5QAA2QJZXZ4DVRW4WXWZQ", "length": 9320, "nlines": 120, "source_domain": "hellobollywood.in", "title": "तान्हाजी चित्रपटातील पाहिलं गाणं रिलीज : 'शंकरा रे शंकरा' – Hello Bollywood", "raw_content": "\nतान्हाजी चित्रपटातील पाहिलं गाणं रिलीज : 'शंकरा रे शंकरा'\nतान्हाजी चित्रपटातील पाहिलं गाणं रिलीज : 'शंकरा रे शंकरा'\nहॅलो बॉलीवूड, ऑनलाईन | मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या आणि अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेल्या तान्हाजी – द अनसंग वॉरिअर या चित्रपटामधील पहिले गाणे आज प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात सुरुवातीलाच ‘दुश्मन को हराने से पहले दुश्मन को देखना चाहता हूं’ हा डायलॉग टीझरमध्ये दाखवण्यात आला आहे. ‘शंकरा रे शंकरा’ असे या गाण्याचे बोल असून अभिनेता अजय देवगनने इंस्टाग्रामवर हे गाणं प्रदर्शित केले आहे. तसेच युट्युबवर देखील हे गाणे पहावयास मिळत आहे.\nतान्हाजी मालुसरेंच्या भूमिकेत असलेला अजय देवगन या गाण्यात उदयभान साकारत असलेल्या सैफ अली खानच्या समोर हे गाणं सुरू आहे. या गाण्यात अजय आणि सैफ अली खान पावरफुल लूकमध्ये दिसत आहेत. विशेष म्हणजे बऱ्याच दिवसातून अभिनेता अजय देवगन या गाण्यामध्ये नृत्य करताना दिसत आहे. शेकडो मावळ्यांच्या सोबत अजय देवगण या गाण्यामध्ये नृत्य करत आहे.\nदरम्यान अजय देवगनचा हा सिनेमा 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होत आहे. ‘तान्हाजी’ हा अजय देवगनच्या करिअरमधील 100 वा सिनेमा आहे. तसेच अजय देवगनच्या तान्हाजी सिनेमात अनेक मराठी कलाकार देखील दिसणार आहेत.\nअक्षय कुमारने आणला 'नागीण डान्स' पुन्हा ट्रेंडमध्ये\nरणवीर सिंगचा 'जयेशभाई जोरदार\nअस्सल मराठी साजाने नटलेलं, ‘तान्हाजी’तील ‘माय भवानी’ गाणं \n 'तान्हाजी' सिनेमा मराठीत येणार, 'या' दिवशी होणार…\nअजय देवगनचा 'नवा रेट्रो लूक' झाला लीक \nरोहितचा गोलमाल ५ लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला \n‘टोनी एन सिंग’ ठरली ‘मिस वर्ल्ड’…\n‘ट्रिपल एक्स रिटर्न’ – विन डीजल सोबत…\nनेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीला…\n‘नुसरत भारूचाचे’ समुद्र किना-यावरचे हे बोल्ड…\nकपिल शर्माचं पितळ उघड सिनेमाच्या प्रमोशनसाठी पैसे घेताना…\nटीव्ह�� अभिनेत्री सोनियाने दिग्दर्शक हर्षवर्धनसोबत घेतले सात…\nआठवड्यातील सर्वोत्कृष्ट पोशाख सेलेब्रिटी – दीपिका…\nस्त्रियांच्या सामाजिक दुय्यमपणाला सणसणीत चपराक देणारा, राणी…\nपती-पत्नीमधील संवादाची गरज दाखवून देणारा – पती, पत्नी…\nप्रसिद्ध कलाकार, तगडं बजेट आणि तरीही बाॅक्स आॅफिसवर अपयशी…\nहाऊसफुल 4 पूर्वजन्मावर आधारित चित्रपट; चित्रपटात…\n‘नुसरत भारूचाचे’ समुद्र किना-यावरचे हे बोल्ड…\nपुढील 2 तासांत सलमानच्या घरी बॉम्बस्फोट होणार, अज्ञाताकडून…\n‘बोल्ड’नेसच्या सर्व सीमा पार, ‘रागिनी MMS…\nनवीन वधूसाठी खास ‘नथ डिझाईन’,ज्यामुळे वधू दिसेल…\nमुलाचा किसिंग सीन पाहून ‘या’ अभिनेत्याची आई…\n‘तुर्रम खान’वरून थेट ‘छलांग’\nकतरिनानं दिलेली ‘ही’ वस्तू आजही वापरतो सलमान…\nअभिनेत्री उर्वशी रौतेला करतेय ‘या’ क्रिकेटरला…\n‘या’ ठिकाणी होणार रणबीर-आलियाचा शाही विवाह…\nनोकरी अपडेट्स : Careernama\nमहापरीक्षा पोर्टलचा भोंगळ कारभार सुरूच, विद्यार्थ्यांचा परिक्षेवर बहिष्कार\nनोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा फर्दाफाश\nस्थानिकांना खासगी नोकरीत 80% कोटा दिला जाईल – राज्यपाल कोश्यारी\n‘टोनी एन सिंग’ ठरली ‘मिस वर्ल्ड’ 2019 ची विश्वसुंदरी…\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ls-2017-diwali-news/remembering-great-people-from-music-literature-drawing-field-by-mukund-talwalkar-1651956/lite/", "date_download": "2019-12-15T12:57:12Z", "digest": "sha1:G4VH5PA3Q3UOV422IUJDIWWKXQJ6AFLE", "length": 50500, "nlines": 134, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आठवणी दाटतात… – Loksatta", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१७ »\nपत्रव्यवसायात दीर्घ काळ अनेक महानुभवांशी चित्रकार मुकुंद तळवलकरांचा जवळून संबंध आला.\nलोकसत्ता टीम |मुकुंद तळवलकर |\nभाजपा आमच्यात मतभेद होण्याची वाट पाहत आहे; काँग्रेसचा फडणवीसांना टोला\nआजचे राशीभविष्य, रविवार, १५ डिसेंबर २०१९\n\"सावरकरांनी गाय आपली माता नाही सांगितलं होत, पण भाजपावाले माता म्हणतात\"\nलोकसत्ता दिवाळी अंक २०१७\nपत्रव्यवसायात दीर्घ काळ व्यतीत करताना चित्रकारिता, संगीत, साहित्य आदी क्षेत्रांतील अनेक महानुभवांशी चित्रकार मुकुंद तळवलकर यांचा जवळून संबंध आला. त्यांच्या संगतीतील अनेक मैफिली : गप्पांच्या.. गाण्यांच्या आयुष्याच्या मावळतीच्या उन्हात न्हाऊन निघताना त्या मधुर आठवणींच्या झुल्यावर पुनश्च झुलताना..\nआयुष्याच्या संध्याकाळी अनेक आठवणी दाटून येतात. त्यातल्या काही मनाला सुखावून जातात. एकेक पान उलगडावे तशा त्या उलगडत जातात. चित्रकार व्ही. एन. ओके यांची पहिली भेट माझ्या एका मित्रामुळे झाली. आणि पुढे मी नियमितपणे त्यांच्या घरी जात राहिलो. कचेरीतून मधूनमधून रजा टाकून त्यांच्या घरी मी जात असे. देवळात ज्या भक्तीने भक्त जातो त्या भावनेने मी त्यांच्या घरी जाई. ‘तुमचे ओके हे नाव कसे काय’ असे मी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, त्यांचे मूळ नाव शेणॉय. ओके हे नाव ओळलंका या गावावरून घेतले. रावण अमृतकुंभ घेऊन जात असताना ओळलंका या ठिकाणी थांबला. त्या गावावरून ‘ओके’ हे नाव त्यांनी घेतले. केवळ रेषांनी एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे बारकावे दाखवणे अत्यंत कठीण काम आहे. या पद्धतीचे काम मी तरी दुसऱ्या कुणाचे पाहिलेले नाही. साहित्यिक, संगीत क्षेत्रातील अनेक कलावंत, तसेच ‘आधुनिक भारताचे भाग्यविधाते’ या नावाच्या एका अल्बमसह अनेक कलाकृती ओके यांच्या हातून निर्माण झालेल्या आहेत. ती चित्रे बघण्यात माझे भान हरपून जायचे. या शैलीसाठी मनाची एकाग्रता असणे अत्यंत आवश्यक असते. त्यांच्या संग्रही अनेक संगीत मैफली होत्या. बॅ. नाथ पै यांचे भाषण मला त्यांच्याकडेच ऐकावयास मिळाले. स्वत:बद्दल फारसे न बोलणारे मितभाषी ओके माझ्याशी मात्र चांगल्या गप्पा मारायचे. एकदा डोंबिवलीत एका प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी मी त्यांना आमंत्रण दिले. मोठय़ा मुश्किलीने त्यांनी होकार दिला. पण झाले असे की, एका सामाजिक कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे एका मराठी सिनेनटालाही बोलावले गेले. सर्वजण त्या नटाच्या मागे. याचा मला खूप त्रास झाला. पण ओके यांनी त्याबद्दल नाराजीचा एकही शब्द काढला नाही. पुढे काही महिन्यांनी मी त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्याचे ठरवले. त्यांनी बऱ्याच प्रयासाने परवानगी दिली. त्यांच्यासोबत त्यांचे परममित्र प्रभुभाई संघवी हे यायला तयार झाले. पांडुरंग विद्यालयाचे श्री. नेरुरकर यांनी आनंदाने त्यांच्या विद्यालयात प्रदर्शन भरवण्यास संमती दिली. ओकेंची सर्व चित्रे मी घेऊन आलो. यावेळी त्यांचा यथोचित सत्कारही करण्यात आला. आम्हास सदैव सहकार्य करणारे साहित्यिक शं. ना. नवरे यांनी कार्यक्रमा���े अध्यक्षस्थान आनंदाने स्वीकारले. त्यांना ओके यांच्या कलाकृती खूप आवडल्या. या प्रदर्शनास रसिकांनीही खूप चांगला प्रतिसाद दिला. प्रसिद्धीपासून ओके अगदी दूर असत. एकदा मुंबईत त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरले होते. त्याला मधु दंडवते, एस. एम. जोशी यांसारखे अनेक दिग्गज हजर होते. छायाचित्रकार सर्वाचा एकत्रित फोटो काढण्यासाठी सज्ज असताना ओके यांना मीच शोधून घेऊन आलो. एस. एम. जोशी यांच्या अखेरच्या आजारात त्यांना संगीत ऐकविण्याचे तसेच त्यांची सेवा करण्याचे मोलाचे काम त्यांनी केले. जयप्रकाशजींचीही सेवा त्यांनी केली. स्वातंत्र्यलढय़ात भाग घेतला म्हणून त्यांना सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश नाकारला गेला होता. पण त्यांनी निराश न होता स्वत:ची स्वतंत्र चित्रशैली विकसित केली. त्यांच्या चित्रांचा अल्बम मी अनेकदा अवलोकन करत असतो तरी माझे समाधान होत नाही. ते रंगीत छायाचित्रणही अप्रतिम करायचे. व्हॅली ऑफ फ्लॉवर्समधील निसर्गाच्या निरनिराळ्या अद्भुत किमयांचे छायाचित्रण त्यांनी केले होते. आणि त्यांची ती किमया बघण्याचे भाग्यही मला लाभले. मोठय़ा पडद्यावर त्यांनी ते मला दाखवले. अशा या ऋ षितुल्य महान कलाकाराला पुढे विस्मृतीच्या विकाराने घेरले. एके दिवशी ते फिरावयास गेले ते दोन दिवस परत घरी आलेच नाहीत. नंतर काही दिवसांनी त्यांच्या निधनाची वार्ता कानावर आली आणि मन सुन्न झाले.\nएकदा दुपारी मी ट्रेनने घरी जात असताना गाडीमध्ये पं. गजाननराव जोशी त्याच डब्यात होते. आमच्या थोडय़ा गप्पा झाल्यावर त्यांनी मला त्यांच्या घरी येण्यास सांगितले. दर रविवारी संध्याकाळी ते रियाजाला बसत असत, त्याचे ते निमंत्रण होते. मी आणि माझी पत्नी आम्ही रविवारी त्यांच्याकडे गेलो. इतर कोणी नव्हते. त्यांचे वडील पं. अंतुबुवा समोर बसले होते. ती संध्याकाळ सुरांनी न्हाऊन निघाली. आणि त्यानंतर पुढे अनेक रविवारच्या संध्याकाळ अशाच सूरमयी बनल्या. असेच एकदा मला त्यांचे आमंत्रण आले आणि मी टेपरेकॉर्डर घेऊन त्यांच्या घरी गेलो. छोटय़ाशा हॉलमध्ये मैफल जमली होती. बुवा व्हायोलिनवर सज्ज होते. त्यांच्या समोर नव्वदीच्या पुढे असलेले खाँसाहेब तिरखवॉ पहुडले होते. तबल्यावर बुवांचे चिरंजीव नारायण होते. बुवा खाँसाहेबांना एखाद्या सिंहाला जसे पिंजऱ्यात डिवचतात तसे सुरांनी निरनिराळ्य��� हरकती घेऊन डिवचत होते. अखेर खाँसाहेब उठले आणि त्यांनी नारायणाला बाजूला करून मैफलीचा ताबा घेतला. टाळ्यांचा कडकडाट झाला. पुढे मैफल अशी काही रंगली की विचारू नका. खाँसाहेबांचे वैशिष्टय़ असे की, त्यांच्या फक्त मनगटाच्या पुढच्या हाताच्या- म्हणजे बोटांच्या हालचाली व्हायच्या. बाकी अंगविक्षेप काही नाहीत. याचे कारण लहानपणी तबला शिकताना मनगटाला लोखंडी कडे बांधले जायचे. त्यामुळे फक्त मनगटाच्या पुढच्याच हालचाली व्हायच्या. एक राग आणि बालगंधर्वाचे ‘नरवर कृष्णासमान’ हे पद आळवून मैफल समाप्त झाली. इतका मातब्बर वादक सारखा म्हणत होता, की- ‘हे पद नारायणरावांची नक्कल आहे. ते नाहीत.’ किती विनम्र भावना खाँसाहेबांना लवकर जायचं असल्यामुळे एवढीच मैफल झाली. पण इतक्या वर्षांनी अजूनही ती स्मरणात ताजी आहे. मैफल किती वेळ झाली, यापेक्षा ती कशी झाली, याला जास्त महत्त्व आहे. अशीच एक मैफल पुण्यात ७०-७५ वर्षांपूर्वी ऐकायला मिळाली. पं. रविशंकर आणि खाँसाहेब अहमदजान तिरखवाँसाहेबांची. मैफल समाप्त झाल्यावर दोघांनी खूश होऊन परस्परांना अशी काही मिठी मारली, की अजूनही आठवण झाली की मन आनंदून जातं. एकदा शेख दाऊद यांच्याबरोबर पं. गजाननबुवांची झालेली मैफलही अशीच अविस्मरणीय होती.\nदसरा संपला की औंध संस्थानातील संगीत महोत्सवाचे वेध लागतात. या दिवसांत साऱ्या सृष्टीने हिरवा शालू परिधान केलेला असतो. हवेत सुखद गारवा असतो. अशा वेळी प्रवास करावयास मला खूप आवडतं. औंधला पोहोचल्यावर बुवा, त्यांचे चिरंजीव मनोहर ऊर्फ बच्चू, नारायण आणि मधू अगत्याने स्वागत करतात. एखाद्या लग्नघरासारखी लगबग चालू असते. प्रवासानंतर रात्रीचे साधे, पण रुचकर जेवण मनाला तरतरी देते. जरासे आडवे व्हावे असे वाटत असताना तबला-पेटीचे स्वर घुमू लागतात. काहीजण आपला घसा साफ करू लागतात. दरवर्षी पंढरीच्या वारीला जाणाऱ्यांसारखे काही जुने जाणकार एका खोलीत गप्पांची मैफल रंगवत होते. जुन्या आठवणींत रमून गेले होते. गत-मैफलींची उजळणी होत होती. या ठिकाणीच पं. सुरेश तळवलकर यांच्याशी माझी मैत्री घट्ट झाली. उल्हास व अरुण कशाळकर यांना तर मी ते दोघं पं. गजाननरावांकडे शिकण्याच्या आधीपासूनच चांगलं ओळखत होतो. आमची चांगली मैत्री होती. अनेक मैफली त्यांच्यासोबत ऐकल्या आहेत. राजाभाऊ कोकजे यांची मैफल डोंबिवलीत आम्ही एकत्र ऐकल�� होती. राजाभाऊ अत्यंत साधा माणूस. हा गृहस्थ इतकी सुंदर मैफल सादर करेल असं मुळीच वाटलं नव्हतं. काच्या मारलेलं धोतर, साधा शर्ट व काळी टोपी असा माणूस इतक्या उत्तम ठुमऱ्या सादर करील यावर त्यावेळी विश्वास बसला नाही. तेव्हापासून उल्हास, अरुण कशाळकर आम्ही जवळ आलो. पं. गजाननरावांचे आध्यात्मिक गुरू स्वामी शिवानंद यांनी औंध संस्थानात ज्या ठिकाणी देह ठेवला त्या ठिकाणी बुवांनी दत्त मंदिर बांधले आणि त्या मंदिरात दरवर्षी ते संगीतोत्सव करतात. पुढे तेथील आमदारांच्या सहकार्याने एक सभागृह बांधले गेले. ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर घराण्यांचे अनेक गायक येथे हजेरी लावतात. या संगीत महोत्सवाला पन्नास र्वष झाली त्यानिमित्त रसिकराज पु. ल. देशपांडे सपत्निक आले होते. त्यामुळे या उत्सवाला खूप मजा आली. पु. ल. अगदी बैठक मारून सभागृहात दाद देत होते.\nइथल्या टेकडीवर यमाईचे देऊळ आहे. टेकडीच्या मध्यापर्यंत सुरेख पायऱ्या बांधलेल्या आहेत. टेकडीच्या मध्यावर चित्रसंग्रहालय आहे. इथले राजेसाहेब गुणग्राही आणि स्वत: उत्तम चित्रकार असल्यामुळे त्यांनी भारतीय तसेच पाश्चात्य कलाकारांच्या अनेक कलाकृती तेथे संग्रहित केलेल्या आहेत. त्यात राजा रविवर्मा, बाबूराव पेन्टर, धुरंधर आदी अनेक भारतीय चित्रकारांच्या कलाकृती तसेच पाश्चात्य चित्रकारांच्या उत्तम कलाकृती सुंदर चौकटींसह लावलेल्या आहेत. वरच्या दालनात भारतीय शैलीतल्या असंख्य कलाकृती आहेत. कांगडा शैलीतील अनेक चित्रं ऋ तूंवर आधारित आहेत. दुसऱ्या दालनात लाकडावर रामायण कोरलेलं आहे. या कलाकृती स्थानिक कारागिरांनी बनवलेल्या आहेत. हे सगळं बघून आपण या संग्रहालयाला भेट दिल्याचं समाधान वाटतं. एका बंदिस्त दालनात महाराजांच्या संग्रही असलेली हिरे, माणके, पाचू अशी अनमोल रत्ने ठेवलेली आहेत. मधल्या मोकळ्या जागेत निरनिराळ्या देशांतील पुतळे पाहावयास मिळतात. हे सर्व वैभव बघण्यासाठी आवर्जून या ठिकाणाला भेट देणं आवश्यक आहे. राजे किती रसिक होते हे यावरून कळते. राजवाडय़ाशेजारी यमाईचे देऊळ आहे. त्यात राजेसाहेबांनी स्वत: काढलेली पौराणिक चित्रे आहेत. राजेसाहेबांना साष्टांग नमस्काराचे अत्यंत वेड होते. त्यांच्या आश्रयाला असलेल्या विद्यार्थ्यांनी दररोज साष्टांग नमस्कार घातलेच पाहिजेत; त्याशिवाय जेवण मिळणार नाही, असा त्य���ंचा हुकूम होता. अत्र्यांनी ‘साष्टांग नमस्कार’ नाटक त्यावरूनच लिहिलं.\nयेथील शाळेत ग. दि. माडगूळकर, सानेगुरुजी, व्यंकटेश माडगूळकर वगैरेंनी शिक्षण घेतले होते. त्यांची नावे शाळेतील एका बोर्डावर आहेत. दोन दिवसाचा संगीत सोहळा संपून एक-एक जण आपापल्या मार्गी लागला. मीही एकटाच घाईत एका एसटीत चढलो. पुण्याला जायचे होते. एसटी एके ठिकाणी बदलायची असते हे मला माहीत नव्हते. ते स्थानक मागे पडले तेव्हा कंडक्टरने एसटी थांबवली. तो स्वत: खाली उतरला. तेवढय़ात समोरून एक एसटी आली. तिला त्याने थांबवले आणि मला त्याने तीत बसवून दिले. इतकी आपुलकी तिथल्या माणसांत या उत्सवाला येणाऱ्या रसिकांप्रति असते.\nएखाद्या गवयाची मुलाखत घ्यावी तर ती अशोक रानडे यांनीच. त्यांनी घेतलेली पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांची मुलाखत अशीच लक्षात राहण्याजोगी आहे. रानडे प्रश्न असे छान विचारतात तसेच एखाद्याकडून उत्तर कसे काढून घ्यायचे, हे त्यांनाच जमते. पं. गजाननरावांच्या पंच्याहत्तरीनिमित्तचे त्यांचे भाषण अविस्मरणीय होते.\nसंगीत ऐकण्यासाठी आणि त्याचे जतन करून ठेवण्यासाठी आपली चांगली नोकरी सोडून देणारे दोन रसिक माझ्या संपर्कात आले. एक होते श्री. काळे. ते चेंबूरला राहात असत. ऑफिसमधून मी संध्याकाळी चेंबूरला जात असे. ते उत्तम रेकॉर्डिग करत असत. बरेच गायक त्यांनाच रेकॉर्डिगसाठी पाचारण करीत असत. आमची रेकॉर्ड्सची देवाणघेवाण होत असे. तेथून मी डोंबिवलीला जात असे. पुढे ते पुण्यात स्थायिक झाले. पुढे मीही पुण्यात स्थायिक झाल्यावर आमच्या वारंवार भेटी होत असत. आठवडय़ातून एकदा वहिनींच्या हातची गरम कॉफी व जोडीला एखादी ध्वनिमुद्रित मैफल ऐकण्यात सकाळ सूरमयी होऊन जायची. दुसरे मित्र श्री. करमरकर यांच्याकडेही माझ्या अनेक रात्री रेकॉर्डिग ऐकण्यात गेल्या होत्या. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. दोन्ही मित्र सोडून गेल्यामुळे त्यांच्या आता आठवणीच फक्त सोबत करताहेत.\nचित्रकार ग. ना. जाधव, प्र. ग. शिरुर आणि बसवंत यांनी एक काळ गाजवला होता. आपल्या चित्रांनी ‘किर्लोस्कर’ मासिकाची शान त्यांनी वाढवली होती. त्यांची चित्रे बघण्यासाठी रसिक ‘किलरेस्कर’ मासिकाची प्रतीक्षा करीत असत.\nप्र. ग. शिरुर ‘टाइम्स’मध्ये कला विभागात होते. त्यांनी काढलेले जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांचे एकत्र सुहास्य मुद्रे���ील पेंटिंग अतिशय गाजले होते. या श्रेष्ठ चित्रकारास टाइम्सच्या कलाविभागाच्या प्रमुखपदाला केवळ इंग्लिश न येण्यामुळे मुकावे लागले याचे त्यांच्याइतकेच मलाही वाईट वाटले. त्यांचा फार थोडा सहवास मला मिळाला. एकदा मी त्यांच्या घरी गेलो आणि त्यांची पेंन्टिंग्ज बघितली. मी डोंबिवलीत त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्याची मनीषा व्यक्त केली आणि तशी विनंती केली. त्यांनी परवानगी दिली. माझ्या एका मित्राच्या साहाय्याने मी त्यांची चित्रे डोंबिवलीत आणली. शिरुर आणि त्यांच्या पत्नी दोघेही डोंबिवलीत आले. आम्हाला सदैव साहाय्य करणारे लेखक शं. ना. नवरे यांनी आनंदाने अध्यक्षस्थान स्वीकारले. शं. ना. ना त्या कलाकृती बघून खूपच आनंद झाला. रसिकांनीही या प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद दिला.\nव्यंकटेश माडगूळकरांबरोबर गप्पा मारण्यात काही औरच मजा येत असे. त्यांच्या अभ्यासिकेत गप्पा मारताना त्यांनी काढलेली पक्ष्यांची चित्रे ते दाखवीत असत. एकदा सकाळी त्यांच्या बंगल्याच्या ओसरीवर चहाचे घुटके घेत आमच्या गप्पा चालल्या होत्या. त्या सुमारास मी त्यांचे स्केच काढले आणि त्यावर त्यांची स्वाक्षरी घेतली. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्याचे ठरवले. चित्रे नीट सांभाळण्यास त्यांनी सांगितले. घरच्या अडचणीमुळे ते स्वत: मात्र या प्रदर्शनास हजर राहू शकले नाहीत. माणसांना जर सांगितले तर ती एखाद् वेळेस स्थिर उभी राहू शकतील, पण पक्षी किंवा प्राण्यांना आपण तसं सांगू शकत नाही. तेव्हा त्यांची रेखाटने करताना चपळता दाखवूनच स्केच करावे लागते.\n‘आतला आवाज’ याबद्दल मी नुसते ऐकून होतो. पण त्याची प्रचीती मला एकदा प्रत्यक्षच आली. त्याचे असे झाले: त्या दिवशी सकाळपासूनच मला वाटत होते की आज आपल्या घरी पं. भीमसेन जोशी यांनी यावे. त्या दिवशी त्यांचा डोंबिवलीत कार्यक्रम होता. दुपारी मी सायकल बाहेर काढली आणि टिळक नगरच्या दिशेने निघालो होतो. तर काय आश्चर्य भीमसेनजींची गाडी अचानक समोरून आली. माझ्यापाशी थांबली. त्यांनी एक पत्ता विचारला. मी आजूबाजूला जराशी चौकशी केली, पण पत्ता काही मिळाला नाही. म्हणून मग मी त्यांना माझ्या घरी येण्यासाठी विनंती केली. त्यांनी त्वरित होकार दिला. मग काय, माझी सायकल पुढे आणि त्यांची गाडी मागे- असे आम्ही आमच्या घरी आलो. त्यांना पाहून पत्नीला आश्चर्याच�� धक्काच बसला. ते आंब्याचे दिवस असल्यामुळे भीमसेनजींचे यथोचित स्वागत झाले. नंतर त्यांच्याच गाडीतून आम्ही मैफलीला गेलो. कार्यक्रमात त्यांनी ‘माझे मित्र’ असा माझा उल्लेख केल्यामुळे मला आकाशच ठेंगणं झाल्यासारखं वाटलं.\nभीमसेनजींच्या निधनाची बातमी टीव्हीवर बघताना मला अश्रू अनावर झाले तेव्हा माझ्या मुलाने मला सावरले. पुण्यात असताना मी त्यांचे एक व्यक्तिचित्र काढले होते. त्यांच्या वाढदिवसाला त्यांच्या घरी गेलो तेव्हा मी त्यावर त्यांची स्वाक्षरी घेतली. सोबत दत्ता मारुलकर होते.\nमाझ्या आयुष्यातील दुसरा आनंदाचा परमोच्च क्षण म्हणजे बालगंधर्व आमच्या घरी येऊन गेले तो. दोन दिवस त्यांची सेवा करण्याची सुवर्णसंधी मला मिळाली. त्याचे वर्णन शब्दात करणे कठीण आहे. एकदा मी त्यांचं ‘एकच प्याला’ हे नाटक दादरला बघितलं होतं. उतारवयातसुद्धा त्यांच्या अभिनयाचा प्रभाव चकित करणारा होता. सुधाकरने दारू सोडली त्यावेळचा त्यांचा अभिनय, तसेच बाळाला खेळवत गाणं म्हणतानाचा अभिनय आज सत्तर वर्षांनंतरही मनात कोरला गेलेला आहे. वार्धक्यातसुद्धा पोशाखाच्या बाबतीत ते अतिशय चोखंदळ होते. सुरवार, कोट वगैरे घालून ते बैठक मारून भजनासाठी बसले. मधे खंड न घेता अखंड भजनाच्या झऱ्यामध्ये त्यांनी रसिकांना चिंब न्हाऊन काढले.\nआणखी एक वंदनीय दांपत्य डोंबिवलीत मला भेटले, ते म्हणजे लीलाबाई करंबळेकर व जयराम करंबळेकर. ऐन दिवाळीच्या पहिल्या दिवशी पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांनी त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला होता. तेव्हापासून सलग पंचवीस र्वष दिवाळीच्या पहाटे संगीताच्या मैफलीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची प्रथा त्यांनी सुरू केली. त्यामुळे ‘दिवाळी पहाट’ ही संकल्पना प्रथम या जोडप्याने सुरू केली असे म्हणायला पाहिजे. या मैफलीत पं. सी. आर. व्यास, पं. जितेन्द्र अभिषेकी, माणिक वर्मा, प्रभाकर कारेकर असे अनेक दिग्गज हजेरी लावत असत. सलग पंचवीस वर्षे आमच्या दिवाळी पहाट या दाम्पत्यामुळे सूरमयी झाल्या.\nदरवर्षी दादरच्या छबिलदास हायस्कूलमध्ये पं. पलुस्कर पुण्यतिथी साजरी होत असे. त्यामध्ये मल्लिकार्जुन मन्सूर, अमिरखाँ, बडे गुलाम अली, नारायणराव व्यास आणि पलुस्करांचे चिरंजीव डी. व्ही. पलुस्कर ऐकावयास मिळाले. ही मैफल अशावेळी संपायची की शेवटची गाडी निघून गेलेली असे. मग ��हाटेच्या पहिल्या गाडीपर्यंत प्लॅटफॉर्मवर आम्ही वेळ काढत असू. सूरांचा प्रभावच इतका असायचा, की याचे काहीच वाटत नसे.\nएखादी रविवार सकाळ अशी असे, की श्रीकांत टोळ यांच्या विकास वाचनालयासमोर एकेक जण जमू लागत. एका हातात छोटीशी बॅग घेऊन वाजपेयी सर येत. डोंबिवलीतील एका बँकेचे मॅनेजर पावगी येत. गांधीटोपी, धोतर, नेहरू शर्ट आणि जाकीट घातलेले ब्रrो येत. केव्हातरी डॉ. उल्हास कोल्हटकर येत. केसावरून हात फिरवीत राजाभाऊ पाटकर येत. सर्वत्र उशिरा येणारे आबासाहेब पटवारी येत. मग गप्पा आणि हशांना ऊत येई. सोबत टपरीवरचा चहा. मग काय एकमेकांची चेष्टामस्करी करण्यात वेळ कसा जात असे, काही विचारू नका. येथेच सुधीर फडके यांची पहिली भेट झाली. त्यांना भेटून अतिशय आनंद झाला. मी त्यांच्या आवाजावर, त्यांच्या संगीताच्या चालींवर अत्यंत फिदा होतो. माझ्या अत्यंत आवडत्या गायकाची माझी ओळख झाली यापरते आणखी भाग्य काय असेल एकमेकांची चेष्टामस्करी करण्यात वेळ कसा जात असे, काही विचारू नका. येथेच सुधीर फडके यांची पहिली भेट झाली. त्यांना भेटून अतिशय आनंद झाला. मी त्यांच्या आवाजावर, त्यांच्या संगीताच्या चालींवर अत्यंत फिदा होतो. माझ्या अत्यंत आवडत्या गायकाची माझी ओळख झाली यापरते आणखी भाग्य काय असेल विकास वाचनालयात शंकर पाटील यांचे व्यंगचित्र मी लावले होते. शंकरराव एकदा तेथे आले असताना त्यांच्या ते पाहण्यात आले. त्यांना ते खूप आवडले. म्हणून मग त्यांनी ते चित्र त्यांच्या एका पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी घेण्यासाठी प्रकाशकाला आग्रह केला. पुण्यात कुमार गंधर्व यांची ओळख वामनराव देशपांडे यांच्या घरी झाली होती.\nटोळ यांच्या डोक्यात सतत काहीतरी भन्नाट कल्पना येत असत. आणि त्या अमलात येईपर्यंत त्यांना चैन पडत नसे. त्यांनी डॉ. उल्हास कोल्हटकरांमधील लेखनगुण ओळखून त्यांना लिहिते केले. महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. एकदा चित्रकारांची एखादी संस्था असावी असे त्यांच्या मनात आले. लगेचच एक बैठक घेऊन त्यांनी संस्था स्थापन केली. माझ्या मनात नव्हते तरीही मला तिचा अध्यक्ष केले. सार्वजनिक कार्याचा मला तोवर काहीच अनुभव नव्हता. पण माझ्या एका शब्दावर अनेक नामवंत व्यक्ती या संस्थेत आल्या आणि त्यांनी अप्रतिम प्रात्यक्षिके सादर केली. शंकरराव पळशीकर हे माझे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रोफेसर ���ोते. मी त्यांना त्यांच्या घरी भेटलो. तेही येण्यास राजी झाले. सुहास बहुलकरांची माझी कधी प्रत्यक्ष गाठभेट नव्हती, पण प्रथम भेटीतच त्यांनी होकार दिला. रवि परांजपे हे माझ्याबरोबर टाइम्समध्ये होते. ते पण आनंदाने तयार झाले. शंतनू माळी, प्रसिद्ध सुलेखनकार सत्यनारायण आणि मी आम्ही तिघे नेहमी एकत्रच असायचो. त्यामुळे हे दोघे आमच्या संस्थेत येऊन त्यांनी अप्रतिम प्रात्यक्षिके करून दाखविली. मोहन वाघ यांची माझी चांगली ओळख होती. त्यांच्या नवीन नाटकाचे दोन पास ते आवर्जून माझ्यासाठी राखून ठेवत असत. त्यांना भेटल्यावर त्यांनीही लगेच होकार दिला. त्यांची मुलाखत मोहन मुंगी यांनी घेतली. विकास सबनीस यांना मी पूर्वी कधी भेटलो नव्हतो. त्यांना मी कार्यक्रमाच्या वेळीच स्टेशनवर भेटलो आणि त्यांना हॉलवर घेऊन आलो. त्यांनी व्यंगचित्रे कशी काढावीत हे प्रात्यक्षिकांसह दाखवले. वसंत सरवटे यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन दोन दिवस होते. शेवटच्या दिवशी विजय तेंडुलकरांनी वसंतरावांची मुलाखत घेतली. या फार छान आठवणी आजही मनाला सुखावत असतात.\nवसंतराव देशपांडे यांचे साडू बंडोपंत जोशी माझ्या चांगल्या परिचयाचे. त्यांच्या घरी वसंतराव यायचे तेव्हा भेट व्हायची. एका संध्याकाळी त्यांनी मारवा गायलेला अजूनही चांगलाच लक्षात आहे. अझमत हुसेन खाँ यांची बैठकही कायमची स्मृतीमध्ये आहे. त्यांची वज्रासन घालून आणि हातात सिगरेट अशी मूर्ती अजूनही स्मरणात आहे.\nकिशोरवयापासूनच दीनानाथ दलाल यांच्या चित्रांचा मी भक्त होतो. ‘दीपावली’च्या दिवाळी अंकाची मी आतुरतेने वाट पाहत असे. तसेच ‘सत्यकथे’च्या अंकाचीसुद्धा मी वाट पाहत असे. दलालांच्या चित्रांत प्रयोगशीलता असे. ‘सत्यकथे’तील ‘गारंबीच्या बापू’ची त्यांची चित्रे निराळ्याच शैलीतली होती. त्यांना भेटण्याची संधी एकदा मिळाली. गोपाळ कृष्ण गोखले यांचे चित्र त्यांना देण्यासाठी माझ्या बंधूंनी मला दिले. मी आनंदाने त्यांच्याकडे गेलो. अत्यंत भक्तिभावाने मी त्यांच्या स्टुडियोत प्रवेश केला. प्रथम परब भेटले आणि नंतर माझ्या या गुरूंचे दर्शन झाले. पुढे मी त्यांच्याकडे नियमितपणे जात राहिलो. त्यांच्याशी बोलताना ते आपले काम चालूच ठेवत असत. एकदा त्यांनी कागदावर गाय आणि घोडा यांचे पाय काढून दाखवले. एकदा मी माझ्या मैत्रिणीला त्यांच्याकडे घेऊन गेलो. आणि काय आश्चर्य ‘सत्यकथे’च्या मुखपृष्ठावर पुढच्या महिन्यात तिचे चित्र बघावयास मिळाले. त्यांनी दरवर्षी ‘दीपावली’चा अंक माझ्यासाठी राखून ठेवलेला असे.\n…तर अशा या आठवणी अचानक दाटून आल्या आणि एकापाठोपाठ बरसत गेल्या. अन् पहिल्या पावसाचा सुखद गारवा मनाला देऊन गेल्या.\n(सर्व रेखाटने : मुकुंद तळवलकर)\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.gayout.com/fantasypride-cologne", "date_download": "2019-12-15T13:04:55Z", "digest": "sha1:HBWC6ITWUUEZLGT643ZWFUISG6SHRKIH", "length": 11522, "nlines": 345, "source_domain": "mr.gayout.com", "title": "कल्पनारम्य क्योलीन 2020 - गायऑट", "raw_content": "\nन्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क,\nफेसबुक साइन इन कराट्विटर साइन इन कराGoogle सह साइन इन\nमाझी आठवण ठेवा लॉग-इन विसरलात\nन्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क,\nगे देश क्रमांक: 15 / 193\nकल्पनारम्य कोलन 2020: कोलोनचा अधिकृत गे अभिमान मोर्चा प्रत्येक वर्षी जुलैमध्ये असतो, तरीही ते 'फॅल्पनटाईड' किंवा 'फॅनॅटाप्रइड' या थीम पार्क फंटासियालँड येथे कोलोनच्या जवळ ब्रूहमध्ये साजरे करतात. दिवस मनोरंजन बंद किकचा, आणि जे एक महान पक्ष वातावरण तयार करण्यासाठी वेषभूषा येतात अनेक. वेस्टर्न सिटी क्लबमध्ये रात्रीच्या शीर्ष डीजेच्या वेळी\nक्योल्नमधील इव्हेंट्ससह अद्ययावत रहा |\nआगामी मेगा आगामी कार्यक्रम\nकोलोन कार्निवल 2020 - 2020-02-28\nहॅम्बुर्ग प्राइड 2020 - 2020-08-01\nलेडर्ट क्रेफ़न हॅम्बुर्ग 2020 - 2020-08-09\nएसेन: रुहोर सीएसडी 2020 - 2020-08-10\nग्राहक पुनरावलोकने आपल्या पुनरावलोकने सोडू पुनरावलोकन रेट\nसमूहाचा दर्जा - कडून 0 रेटिंग.\nएक फोटो किंवा फाइल जोडा\nअटी आणि नियम (मालक)\nएक समलिंगी किंवा समलिंगी अनुकूल हॉटेल जोडा\nएलजीबीटी आणि गे सायंस\nआमच्या रोजी सामील व्हा:", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/tv9", "date_download": "2019-12-15T13:11:35Z", "digest": "sha1:U2UXFYCXNLYPU7BURCOIEVMGLYGQERLO", "length": 8499, "nlines": 123, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "TV9 Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nवसईत सूनेची हत्या करुन सासूचा आत्महत्येचा प्रयत्न\nLIVE : ‘तिन्ही पक्षांचं किमान समान कार्यक्रमाच्या आराखड्याला अंतिम रुप’\nदिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, मोठ्या बातम्या, राज��ारण, मुंबई, पुण्यासह सर्व बातम्यांचे लाईव्ह अपडेट एका क्लिकवर\nLIVE : जनादेशाच्या अनादरामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली : सुधीर मुनगंटीवार\nराज्यातील सत्तास्थापनेसंदर्भासह राजकारणातील सर्व घडामोडी एका क्लिकवर\nराष्ट्रवादी नेत्यांची सिल्व्हर ओकवर शरद पवारांसोबत बैठक\nदिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, मोठ्या बातम्या, राजकारण, मुंबई, पुण्यासह सर्व बातम्यांचे लाईव्ह अपडेट (LIVE UPDATE) एका क्लिकवर\nLIVE : कोअर कमिटीच्या बैठकीनंतर फडणवीस राजभवनात दाखल\nदिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, मोठ्या बातम्या, राजकारण, मुंबई, पुण्यासह सर्व बातम्यांचे लाईव्ह अपडेट एका क्लिकवर\nLIVE : 24 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे पुन्हा अयोध्येला जाणार\nदिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, मोठ्या बातम्या, राजकारण, मुंबई, पुण्यासह सर्व बातम्यांचे लाईव्ह अपडेट एका क्लिकवर\nLIVE : आघाडीचे नेते राज्यपालांची वेळ मागणार\nदिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, मोठ्या बातम्या, राजकारण, मुंबई, पुण्यासह सर्व बातम्यांचे लाईव्ह अपडेट एका क्लिक वर\nमुंबई : गरज पडल्यास नितीन गडकरी भाजप-शिवसेनेत मध्यस्थी करण्याची शक्यता\nशिवसेना आमदारांना भाजपकडून 50 कोटींची ऑफर : विजय वड्डेटीवार\nसत्तेसाठी काँग्रेस आमदारांना भाजपचा फोन\nभाजप सत्तेसाठी आमदार फोडण्याची शक्यता : पृथ्वीराज चव्हाण\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nवसईत सूनेची हत्या करुन सासूचा आत्महत्येचा प्रयत्न\nपंडित नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक\nसत्तेसाठी किती लाचारी करायची हे शिवसेनेने ठरवावं, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nवसईत सूनेची हत्या करुन सासूचा आत्महत्येचा प्रयत्न\nपंडित नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक\nदूधाचे दर 2 रुपयांनी वाढणार, सोमवारपासून नवी दरवाढ लागू\nदरोडे जोग यांच्याविरोधात गुन्हा, डीएसकेंनंतर पुण्यात आणखी एका बड्या बिल्डरभोवती कारवाईचा फास\nखडसेंच्या अडचणी वाढण्याची चिन्हं, भोसरी जमीन खरे���ी प्रकरणाने पुन्हा मान वर काढली\nभाजप आमदार मुक्ता टिळकांच्या मुलाचे मोदी सरकारला प्रश्न\nहातात हात, चेहऱ्यावर हास्य, उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचं स्वागत\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/09/blog-post_44.html", "date_download": "2019-12-15T13:24:29Z", "digest": "sha1:LKFY7M2KK3DK3ZBSQ5KVFHUT24SCKFHE", "length": 28564, "nlines": 219, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: पाणवठ्यावरची रडवेली बाई", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nसध्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेची बैठक चालू आहे. या वार्षिक बैठकीत विविध देशांचे परराष्ट्रमंत्री वा राष्ट्रप्रमुख आपल्या भूमिका मांडत असतात. सहसा पाकिस्तान तिथे काश्मिरचे रडगाणे गातो, हा आता पायंडा झाला आहे. भारत ती भूमिका खोडून काढतो, हाही एक उपचार बनुन गेला होता. पण यावर्षी काही गोष्टी आमुलाग्र बदलून गेल्या आहेत. भारताने महिनाभर आधी पाकच्या काश्मिरी भूमिकेला शह देणारी बलुचिस्तानच्या मानवी हक्काची भूमिका जाहिरपणे मांडली आणि त्या दिशेने वाटचाल सुरू केली. त्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले तर नवल नाही. कारण काश्मिरमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली हा विषय जुना झाला असून, त्यात तथ्य नसल्याचे जगाच्याही लक्षात आलेले आहे. पण पाकिस्तानचा मोठा प्रांत असलेल्या बलुची प्रदेशात मागली काही वर्षे पाकसेनेने बलुची लोकांची कत्तल चालवलेली आहे. त्यांची नुसती गळचेपी चालू नसून, अक्षरश: नरसंहार चालला आहे. हजारो बलुचींनी परागंदा होऊन विविध देशात आश्रय घेतला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या विषयाला हात घालताच जगभर पसरलेल्या त्याच बलुचींना चेव आला आहे. मोठ्या हिंमतीने त्यांनी रस्त्यावर येऊन जगभर निदर्शने केली. आता त्यांच्याच समर्थनाची भूमिका भारत राष्ट्रसंघाच्या वार्षिक बैठकीत मांडणार हे उघड होते. त्याचा उच्चार आधीच राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार बैठकीत झाला. तेच जगाच्या व्यासपीठावर मांडले जात असल्याने पाकिस्तानची बोबडी वळली आहे. पाकिस्तान एकाकी पडला आणि त्यामुळेच माथे फ़िरल्यासारखे हल्ले व घातपात सुरू झाले आहेत. पण यावेळी हा नुसता भारताचा मुत्सद्देगिरीचा विजय नसून, मोदींनी आपल्या आधीच्या पंतप्रधानांच्या अपमानाचा घेतलेला बदलाही म्हणता येऊ शकतो. त्याचे स्मरण कोणलाही अजून झालेले नाही.\n२०१३ मध्ये अशीच राष्ट्रसंघाची आमसभा चालू होती आणि तिथे भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग गेलेले होते. त्यापुर्वी त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक वटहुकूमाचा मसूदा अंमत करून घेतला होता. तो सहीसाठी राष्ट्रपटी भवनाकडे पाठवून मनमोहन सिंग न्युयॉर्कला रवाना झाले होते. दोन वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा झालेल्या कुणाही लोकप्रतिनिधीचे सदस्यत्व रद्द करण्याचा कोर्टाचा निकाल होता. त्याला रोखून त्यात बाद होणार्‍या लालूप्रसाद यादव यांना वाचवण्यासाठीच हा वटहुकूम जारी व्हायचा होता. त्यावरून वादळ उठले होते. सरकार कॉग्रेसचे होते आणि पक्ष त्याचे समर्थन करत होता. त्यासाठी दिल्लीत पक्षाचे प्रमुख प्रवक्ते अजय माकन यांचे निवेदन चालू असताना अकस्मात तिथे राहुल गांधी आले. त्यांनी सदरहू वटहुकूम हा निव्वळ मुर्खपणा असल्याचे प्रमाणपत्र मनमोहन सिंग यांना देऊन टाकले होते. ही बातमी ब्रेकिंग न्युज झाली आणि तिकडे अमेरिकेत भारतीय पंतप्रधानाला तोंड लपवायला जागा उरलेली नव्हती. सिंग यांनी नाराज होऊन सोनिया गांधींना फ़ोन केला आणि सोनियांनीही राहुलना समज दिलेली होती. पण आमसभेच्या मुहूर्तावर मनमोहन सिंग यांची इतकी नाचक्की झाली, की पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ़ यांनीही भारतीय पंतप्रधानाची खिल्ली उडवली होती. काही पत्रकारांना चहापानाला शरीफ़ यांनी आमंत्रित केले होते. तिथे शरीफ़ म्हणाले ‘गावठी महिला पाणवठ्यावर रडगाणे गाते तसे भारतीय पंतप्रधान कुरबुरत आहेत.’ मग त्याचा आधार घेऊन पाकिस्तानी वाहिन्यांवर भारताची यथेच्छ कुचेष्टा चालू होती. सुदैवाने कुणा भारतीय वाहिनीने त्याची बातमी दिली नाही, की त्याचा गवगवा होऊ दिला नाही. म्हणून मायदेशी मनमोहन सिंग यांची अब्रु राखली गेली होती. मात्र फ़ारकाळ त्यावर पडदा राहू शकला नाही. ते सत्य चव्हाट्यावर आलेच.\nकाही महिन्यांनी लोकसभेच्या प्रचाराच्या सभा सुरू झाल्या आणि आपल्या एका सभेत नरेंद्र मोदी यांनी त्याच प्रसंगाचा उल्लेख केला. भारताच्या पंतप्रधानाची पाकच्या पंतप्रधानाने पत्रकारांच्या चहापानामध्ये खिल्ली उडवली. तिथे भारतीय पत्रकारही हजर होते. पण त्यांनी स्वाभिमान दाखवून उठून जाण्याचेही औचित्य दाखवले नाही. असे विधान मोदींनी केल्यावर भारतीय वाहिन्यांवर गदारोळ सुरू झाला. कोण पत्रकार शरीफ़ यांच्या चहापानाला गेला होता आणि कोण तसे ऐकूनही तिथेच थांबला, हा वादाचा विषय झाला. तमाम वाहिन्यांवर मोदींचा हा गौप्यस्फ़ोट गाजत असताना एनडीटीव्ही या वाहिनीवर मात्र त्याचा मागमूस नव्हता. उलट गडबडीने कॅमेरासमोर हजेरी लावून बरखा दत्त हिने त्या गौप्यस्फ़ोटाला आव्हान दिले. वास्तविक मोदींनी कुणाही पत्रकाराचे नाव घेतलेले नव्हते. पण चोराच्या मनात चांदणे म्हणतात, त्याच न्यायाने बरखाला शांत बसवले नाही. आपण त्या चहापानाला गेलो होतो, पण शरीफ़ यांनी मनमोहन यांची खिल्ली उडवली तेव्हा आपण तिथे नव्हतो; असा केविलवाणा खुलासा बरखा आपल्या वाहिनीवर करीत होती. यातून भारतातले पाकप्रेमी व भारतद्वेषी पत्रकार कोण व कसे उजळमाथ्याने वावरत असतात, त्याचा अंदाज येऊ शकतो. तर ती मस्ती कोणी दाखवली होती मोदींनी बरखाला उघडे पाडण्य़ासाठी हा किस्सा कथन केलेला नव्हता. आपल्या देशाचा पंतप्रधान कुठल्याही पक्षाचा असेना, जगात त्याचा अवमान होत असेल तर स्वाभिमान दाखवून त्याच्या समर्थनाला उभे राहिले पाहिजे; अशी भूमिका मोदींनी घेतली होती. त्यासाठीच शरीफ़ यांच्या असभ्यपणावर आघात केला होता. आज स्थिती किती बदलली आहे ना मोदींनी बरखाला उघडे पाडण्य़ासाठी हा किस्सा कथन केलेला नव्हता. आपल्या देशाचा पंतप्रधान कुठल्याही पक्षाचा असेना, जगात त्याचा अवमान होत असेल तर स्वाभिमान दाखवून त्याच्या समर्थनाला उभे राहिले पाहिजे; अशी भूमिका मोदींनी घेतली होती. त्यासाठीच शरीफ़ यांच्या असभ्यपणावर आघात केला होता. आज स्थिती किती बदलली आहे ना भारताचे पंतप्रधान न्युयॉर्कला गेलेले नाहीत. पण पाकचे शरीफ़ पुन्हा तिथे आहेत आणि जगाच्या प्रत्येक कॅमेरापासून तोंड लपवून त्यांना हिंडावे फ़िरावे लागते आहे.\nआज कुठली मोठी आक्रमक भूमिका शरीफ़ जगाच्या व्यासपीठावर मांडू शकले आहेत कोणी त्यांचे रडगाणे ऐकायला तयार नाही आणि आपल्या लष्करप्रमुखांच्या हुकूमानुसार हा केविलवाणा पाक पंतप्रधान काश्मिरचे रडगाणे गात अमेरिकेत फ़िरतो आहे. कुठल्याही खेड्यातल्या पिडीत महिलेपेक्षा शरीफ़ यांची स्थिती वेगळी आहे काय कोणी त्यांचे रडगाणे ऐकाय���ा तयार नाही आणि आपल्या लष्करप्रमुखांच्या हुकूमानुसार हा केविलवाणा पाक पंतप्रधान काश्मिरचे रडगाणे गात अमेरिकेत फ़िरतो आहे. कुठल्याही खेड्यातल्या पिडीत महिलेपेक्षा शरीफ़ यांची स्थिती वेगळी आहे काय जे वर्णन त्यांनी तीन वर्षापुर्वी भारतीय पंतप्रधानासाठी केलेले होते, ते जसेच्या तसे आज त्यालाच लागू होत नाही काय जे वर्णन त्यांनी तीन वर्षापुर्वी भारतीय पंतप्रधानासाठी केलेले होते, ते जसेच्या तसे आज त्यालाच लागू होत नाही काय न्युयॉर्कमध्ये असताना इस्लामाबाद येथून पाकचा सेनाप्रमुख राहिल शरीफ़ पंतप्रधानाला आमसभेत काश्मिरचेच रडगाणे गायची धमकी देतो. नवाज शरीफ़ निमूटपणे रडगाणे गातोय. इतका पाकचा कुठलाही दीनवाणा पंतप्रधान जगाने बघितला नसेल. कुठला देश साथ देत नाही. जिथे रडायला जावे तिथे शिव्याशाप ऐकावे लागत आहेत. निर्बंध वा प्रतिबंधाचे इशारे मिळत आहेत. दहशतवाद थांबवा, जिहादचे सम्रर्थन सोडून द्या; असे उलट बोल ऐकावे लागत आहेत. अमेरिकन कॉग्रेसमध्ये पाकला दहशतवादी देश घोषित करावे म्हणून विधेयक सादर होते आहे. यापेक्षा राष्ट्रप्रमुखाच्या नशिबी कुठला अवमान येऊ शकतो न्युयॉर्कमध्ये असताना इस्लामाबाद येथून पाकचा सेनाप्रमुख राहिल शरीफ़ पंतप्रधानाला आमसभेत काश्मिरचेच रडगाणे गायची धमकी देतो. नवाज शरीफ़ निमूटपणे रडगाणे गातोय. इतका पाकचा कुठलाही दीनवाणा पंतप्रधान जगाने बघितला नसेल. कुठला देश साथ देत नाही. जिथे रडायला जावे तिथे शिव्याशाप ऐकावे लागत आहेत. निर्बंध वा प्रतिबंधाचे इशारे मिळत आहेत. दहशतवाद थांबवा, जिहादचे सम्रर्थन सोडून द्या; असे उलट बोल ऐकावे लागत आहेत. अमेरिकन कॉग्रेसमध्ये पाकला दहशतवादी देश घोषित करावे म्हणून विधेयक सादर होते आहे. यापेक्षा राष्ट्रप्रमुखाच्या नशिबी कुठला अवमान येऊ शकतो जे शब्द आपण दुसर्‍याची हेटाळणी करण्यासाठी वापरले, तेच आपल्या वाट्याला आल्याचे दु:ख किती भयंकर असेल ना जे शब्द आपण दुसर्‍याची हेटाळणी करण्यासाठी वापरले, तेच आपल्या वाट्याला आल्याचे दु:ख किती भयंकर असेल ना पण आज तशी पाळी नवाज शरीफ़ यांच्यावर आली आहे आणि ती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणली आहे. जे राजकारण व परदेशी संबंध मोदींनी मागल्या दोन वर्षाच्या परिश्रमातून साध्य केले, त्याचे हे फ़ळ आहे. एकप्रकारे कॉग्रेस युपीएच्या पंतप्रधा��� मनमोहन सिंग यांच्या अपमानाचा बदलाच मोदींनी घेतला, असे म्हणायला कोणाची हरकत आहे काय पण आज तशी पाळी नवाज शरीफ़ यांच्यावर आली आहे आणि ती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणली आहे. जे राजकारण व परदेशी संबंध मोदींनी मागल्या दोन वर्षाच्या परिश्रमातून साध्य केले, त्याचे हे फ़ळ आहे. एकप्रकारे कॉग्रेस युपीएच्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अपमानाचा बदलाच मोदींनी घेतला, असे म्हणायला कोणाची हरकत आहे काय राष्ट्रीय सन्मानाचा विषय येतो तेव्हा पक्षाची संकुचित भूमिका सोडून विचार करण्याची क्षमता असेल, त्यालाच याचा अर्थ उमजू शकतो. हाच २०१३ आणि २०१६ च्या भारत देशाच्या जागतिक प्रतिष्ठेत पडलेला फ़रक आहे.\nभाऊ जुन्या एका हिंदी मूव्हीमधील जितेंद्र आठवतोय जो खलनायकाचा बदला घेतो तसाच हा बदला आहे खरोखर मोदीजी\"हिंम्मतवाला\" आहे\nभाऊ , छान लेख अजून एक गोष्ट अशी की ' बरखा दत्त ' जेन्व्हा ती स्वतः ( नवाज शरीफ बोलले तेन्व्हा तिथे ) उपस्थित नव्हती इसे येथे सान्गत होती त्याचवेळी पाकिस्तानी ' जियो ' टी.व्ही वर त्या वाहिनीचा सम्पादक ' हमीद मीर ' हा त्याच्या वाहिनीवर छातीठोकपणे सान्गत होता की अजून एक गोष्ट अशी की ' बरखा दत्त ' जेन्व्हा ती स्वतः ( नवाज शरीफ बोलले तेन्व्हा तिथे ) उपस्थित नव्हती इसे येथे सान्गत होती त्याचवेळी पाकिस्तानी ' जियो ' टी.व्ही वर त्या वाहिनीचा सम्पादक ' हमीद मीर ' हा त्याच्या वाहिनीवर छातीठोकपणे सान्गत होता की ' बरखा दत्त ' त्या मुलाखती दरम्यान तेथेच उपस्थित होती ( जेन्व्हा शरीफ मनमोहन सिग यान्ची टर उडवत होते ) सान्गायचा उद्देश असा बरखा दत्त ' धादान्त ' खोटे बोलत होती.\nफार छान लेख आहे. आताचा घडामोडी विसरून गेलेली घटना पुन्हा लोकांना समोर आणलीत\nव्वा, मोदीजी खरेच ग्रेट आहेत\nही गाजराची पुंगीच आहे\nमहाराष्ट्रात लांबलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याने गाफ़ील झालेल्या विरोधक व विश्लेषकांना शनिवारी सकाळी दिर्घकाळ शांत बसलेल्या भाजपाने मोठाच...\nनाट्य, पटकथा आणि राजकारण\nगेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक धक्कादायक वळणे घेतलेली आहेत. त्यामध्ये युती मोडून दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत गेलेले...\nमुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोशात आहेत. त्यांचे सल्लागारही जोशात आहेत. गंमत म्हणजे त्यांनी जी काही पावले उचलले...\nपत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समिकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणूकीनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रीपद मिळवण्यास...\nसिंह आला, पण गड गेला\nअखेरीस महाराष्ट्रात नवे समिकरण जुळलेले आहे. शिवसेना व दोन्ही कॉग्रेस यांची आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा मुख्यम...\nहीच वेळ आणि योग्य वेळ\nशनिवारी सकाळी उजाडताना अकस्मात राजभवनात भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारचा शपथविधी पार पडला. ती बातमी घरातल्या घरात बसून वाहिन्यां...\nरस्ता तोच वाटसरू वेगळे\nकर्नाटकात दिड वर्षापुर्वी रंगलेले नाट्य किरकोळ फ़रक करून महाराष्ट्रात घडलेले आहे. बहूमत हुकलेल्या भाजपाच्या येदीयुरप्पांनी तेव्हा अल्पमतात...\nअडीच वर्षापुर्वी म्हणजे २२ जुन २०१७ रोजी एक ब्लॉग लिहीला होता. त्याचे शीर्षक होते, ‘दाखवायचे सुळे’. तो खुप व्हायरल झाला आणि त्यावर प्रतिक...\nमहाराष्ट्रात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यावर विधानसभेत विश्वास व्यक्त क...\nआठवडे बाजार आणि घोडेबाजार\nआजकाल शिवसेनेचे परिचीत चेहरे कुठले फ़ारसे दिसत नाहीत आणि अब्दुल सत्तार नावाचे औरंगाबाद जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार मात्र आवेशात शिवसेने...\nसहन होत नाही, सांगता येत नाही\nदुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये\nएक मराठा लाख मराठा\nएक गाव एक पाणवठा\nउथळ पाण्याला खळखळाट फ़ार\nतुम्ही नाक तर दाबा\nजागा मराठा आम जमाना बदलेगा\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nइतिहास असा घडवला जातो\nफ़िदायिन ही जुनीच भारतीय संकल्पना\nखामोशी सुनाने लगी है दास्ताँ\nजी२० नावाची चिनी दंतकथा\nमराठा मोर्च्याची कारणमिमांसा (१)\nएक देश एक मतदान\nछचोर सभ्यता झक मारली\nअमिताभच्या जागी इमरान हाशमी\nलौट के बुद्दू घरको आये\nशिकारी खुद यहा शिकार हो गया\nआपल्याच डोळ्य़ावर विश्वास ठेवावा का\nलोकांना भ्रष्टाचार आवडतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://swatantranagrik.in/2018/10/%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2019-12-15T12:57:10Z", "digest": "sha1:DFRMSOM75UU26EWURYIPZFTZ5HOMQWCZ", "length": 33353, "nlines": 99, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "टपाल खात्याचे बदलते स्वरूप – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसौदी राजपुत्राचा पाकिस्तान आणि भारत दौर���\nआघाडीला युतीचं आव्हान – महाराष्ट्राचं काय\nटपाल खात्याचे बदलते स्वरूप\nजगभरात दरवर्षी 9 ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर 9 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत टपाल सप्ताहाचे आयोजन केले जाते. सन 1874 साली 9 ऑक्टोबर रोजी स्वित्झर्लंडमधील बर्न येथे ‘युनिव्हर्सल पोस्टल युनियन’ची (UPU) स्थापना करण्यात आली. ही घटना दळण-वळणाची जागतिक क्रांती मानली जाते. या माध्यमातून लोकांना जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात पत्राद्वारे संपर्क साधण्याचा अधिकार प्राप्त झाला. 1969 साली टोकियो (जपान) येथे भरलेल्या UPU काँग्रेसमध्ये 9 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक टपाल दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून हा दिवस टपाल खात्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. या निमित्ताने आपण भारतीय टपाल खात्याचा प्रवास जाणून घेऊया.\nपूर्वीच्या काळी भारतात पत्रव्यवहार हा फक्त समाजातल्या उच्चभ्रू म्हणजे राजा-महाराजे किंवा व्यापारी यांच्यापुरता मर्यादित होता. ब्रिटिश सरकारच्या राजवटीमध्ये त्याचा वापर सर्वसामान्य जनतेसाठी चालू झाला. भारतामध्ये त्या काळी इंग्रजांबरोबर डच, पोर्तुगीज, फ्रेंच, डॅनिश वसाहती होत्या. त्यांच्या वेगवेगळ्या पोस्टल सेवा होत्या. इंग्रजांच्या आधिपत्याखालील ईस्ट इंडिया कंपनीने मुंबई, चेन्नई आणि कोलकाता इथं 1764 ते 1766 च्या दरम्यान ही पोस्टाची सेवा उपलब्ध करून दिली, पण तत्कालीन गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जने खर्‍या अर्थाने ही सेवा लोकांसाठी 1774 मध्ये उपलब्ध करून दिली. याआधी ही सेवा फक्त ईस्ट इंडिया कंपनीसाठीच वापरण्यात येत होती.\nहळुहळू ही सेवा कंपनी सरकारच्या आधिपत्याखालील बाकी ठिकाणीसुद्धा सुरू करण्यात आली. 1837 मध्ये Post Office Act आणण्यात आला आणि त्यानुसार कंपनीच्या आधिपत्याखाली असणार्‍या साम्राज्यामध्ये पत्रव्यवहार आणि टपाल वाटण्याचे एकछत्री अधिकार सरकारला मिळाले. सरकारने भारतामध्ये चालणार्‍या तत्कालीन व्यवस्थेची शहानिशा करण्यासाठी 1850 मध्ये एका आयोगाचं गठन केलं आणि त्यानुसार एक समान व्यवस्था स्थापित करण्यासाठी पोस्टमास्तरांना स्टॅण्डर्डाइज्ड मॅन्युअल देण्यात आलं. यामध्ये पोस्टेजच्या सेवाशुल्क आकारणीच्या संकल्पनेलासुद्धा बदलण्यात आलं.\nभारतामध्ये पहिल्या टपालाच्��ा तिकिटाची सुरुवात 1852 मध्ये झाली. त्यानंतर पहिलं रंगीत तिकीट छापण्यासाठी 1931 साल उजाडावं लागलं. पहिलं स्वातंत्र्योत्तर तिकीट 1947 मध्ये निघालं आणि त्यावर भारतीय झेंडा होता. त्यानंतर भारतामध्ये टपाल तिकिटांची रेलचेल झाली. सध्या आपल्या निवडीनुसार तिकिटं छापण्याची सुरुवात टपाल खात्यानं प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली आहे. यामध्ये आपण स्वतःच्या फोटोचे टपाल तिकीटसुद्धा बनवू शकतो.\nडाक विभागाच्या अखत्यारीत येणारा टेलिग्राफ विभाग हेसर्वाधिक चर्चेतलं खातं होतं. आता ही सेवा 2013 पासून बंद करण्यात आली आहे. पहिली भारतीय हवाई टपाल वाहतूक सेवेचा प्रारंभ 18 फेब्रुवारी 1911 रोजी अलाहाबादवरून नैनीपर्यंत उड्डाण करून झाला. आज भारतीय टपाल विभाग SAL (Surface Air Lifted) सेवेचा सदस्य आहे. यामध्ये जगभरात 39 देश आहेत. भारतीय पोस्ट विभाग एअर इंडियाबरोबर भारतामध्ये ‘एअर मेल’ची सेवा चालवतो.\nपोस्टल स्टाफ कॉलेज ही भारतीय डाक सेवेच्या (आयपीओएस्) अधिकार्‍यांसाठी प्रशिक्षणाची सर्वात महत्त्वाची संस्था आहे. ही संस्था 1977 मध्ये संचार भवनाच्या इमारतीत सुरू झाली आणि नंतर 1990 मध्ये ती गाझियाबाद येथे हलवण्यात आली. आता या संस्थेला रफी अहमद किडवाई राष्ट्रीय डाक अकादमी (आर्एके एन्पीए) असे नाव देण्यात आले आहे. त्याचबरोबर डाक विभागाच्या वेगवेगळ्या सर्कलनुसार पोस्टल ट्रेनिंग सेंटर्स(पीटीसी)ची स्थापनादेखील करण्यात आली आहे. ही टपाल सेवा प्रशिक्षण केंद्रे सहारणपूर, बडोदे, म्हैसूर, गुवाहाटी, मदुराई आणि दरभंगा येथे आहेत. या अकादमीमध्ये पोस्टल सुपरिटेंडंटचे प्रशिक्षण कार्यक्रम, मिड-करिअर प्रशिक्षण कार्यक्रम, आशिया आणि आफ्रिकेतील देशांच्या डाक अधिकार्‍यांचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.\nटपाल खात्याने ‘पिन कोड’ क्रमांक या अभिनव योजनेची सुरुवात 15 ऑगस्ट 1972 रोजी केली. Postal Index Number(PIN)हा सहा आकडी क्रमांक आहे. आजच्या घडीला देशामध्ये नऊ PIN विभाग आहेत. यामध्ये पहिले आठ विभाग हे देशाच्या वेगवेगळ्या भागांसाठी आहेत, तर नववा विभाग हा आर्मी पोस्टल सर्व्हिस (APS) साठी आहे. यामधला पहिला आकडा हा या विभागाला दर्शवीत असतो. पहिले दोन आकडे मिळून सब रीजन किंवा पोस्टाच्या सर्कलचे प्रतिनिधित्व करतात आणि पहिले तीन आकडे एकत्रित ‘’Sorting District’’ला दर्शवीत असतात, तर शेवटचे तीन आकडे ‘’Delivery Post office’’ ला दर्शवण्याचं काम करतात. यामध्ये दोन उत्तर, दोन दक्षिण, दोन पश्चिम, दोन पूर्व असं विभागांचं वर्गीकरण आहे. उदाहरणार्थ पहिले दोन आकडे दिल्लीसाठी 11 आहेत, तर महाराष्ट्रासाठी 40 ते 44 आहेत.\nआजच्या घडीला भारतातील पोस्ट ऑफिसेसची संख्या सुमारे 155000 इतकी आहे. त्यापैकी 1,39,144 कार्यालयं ही ग्रामीण भागामध्ये आहेत. आज पोस्ट ऑफिसे जितक्या प्रमाणात देशभर पोहोचली आहेत, तितके अन्य कोणीच नाही. सर्व बँकांच्या शाखाही अशा विस्तारलेल्या नाहीत. भारतीय डाक विभागाची व्याप्ती ही जगामध्ये सगळ्यात मोठं आणि सर्वाधिक पोस्ट ऑफिसेसची संख्या असणारं खातं म्हणून आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर फक्त 23,344 डाकघरं असणार्‍या या खात्याची प्रगती सात पटीने मागच्या सहा दशकांमध्ये झाली आहे. एका पोस्ट ऑफिसच्या खाली साधारणपणे 21 किलो मीटर्सचा भाग किंवा 7115 एवढ्या लोकसंख्येला सेवा पुरवण्याचं काम असतं.\nमात्र गेल्या काही दशकातील कामगिरी, सरकारी कारभार, दफ्तर दिरंगाई यांनी हे खाते मागे पडू लागले. म्हणून बदलत्या काळानुसार डाक विभागाने आपल्याला बदलायला सुरुवात केली आणि त्यासाठी ‘प्रोजेक्ट अ‍ॅ्रो’ हा कार्यक्रम सन 2008 मध्ये सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाचे दोन महत्त्वाचे पैलू होते. एक म्हणजे टपाल विभागाच्या दैनंदिन व्यवहारामध्ये (कोअर ऑपरेशन्स) आमूलाग्र बदल घडवून त्यामध्ये तांत्रिक आणि व्यावहारिक सुधारणा घडवून आणणे, याला त्यांनी नाव दिले होते ‘सेट द कोअर राइट.’ त्याचसोबत डाकघरांचे आणि विभागाचे दर्शनी रूप ठीक करावे (लुक अ‍ॅण्ड फील). डाक विभाग सर्व प्रकारच्या डाक सेवांचे एकत्रीकरण करून ‘एक-छत्री सेवा पुरवठादार’ होईल, तसेच सर्व प्रकारच्या वित्तीय सुविधांना एकत्रित करून ‘एक- खिडकी योजने’त पदार्पण करेल अशी ही योजना होती.\nआजच्या घडीला टपाल विभागाच्या माध्यमातून बर्‍याचशा (वित्तीय) सरकारी सेवांचे आदानप्रदान होत असते. यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेसारख्या योजनांचाही समावेश आहे. आजचे टपाल कार्यालय बर्‍याच अंशी एखाद्या बँकेच्या शाखेचेही काम करत असते. टपाल खात्याचे ‘पोस्टल सेव्हिंग्ज अकाऊंट’ म्हणजे डाक बचत खाते ही सर्वात जुन्या वित्तीय सेवांपैकी एक आहे. या खात्यात नियमित पैसे भरणे तसेच काढण्याची, तसेच चेकचीही व्यवस्था आहे. टपाल विभागाची आजही लोकप्��िय असणारी योजना म्हणजे रिकरिंग डिपॉझिट (आवर्ती ठेव) योजना. गावागावांतून मोठ्या संख्येने या योजनेची खाती उघडली जातात. याखेरीज मासिक बचत योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ्), टाइम डिपॉझिट, वृद्धांसाठी वरिष्ठ नागरिक बचत योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (एन्एस्सी) सारख्या अनेक आर्थिक योजना टपाल खात्यातर्फे चालवल्या जातात. आजघडीलादेखील ज्या गावांमध्ये बँकेची शाखा नाही, तेथे टपाल कार्यालय हेच बचतीच्या, वित्तीय उलाढालींचे केंद्र असते. त्याचबरोबर भारतीय डाक विभाग e-post आणि e-bill post, स्पीड पोस्ट, बिजनेस पोस्ट, लॉजिस्टिक पोस्ट, एक्स्प्रेस पार्सल पोस्ट, मीडिया पोस्ट, रिटेल पोस्ट, ग्रीटिंग पोस्ट, स्पीड नेट, इंटरनॅशनल मेल्स आणि इंटरनॅशनल इ. एम्. एस्. या पोस्टाच्या सेवा चालवतं.\nपरंतु आता प्रचंड वेगाने वाढत चाललेला इंटरनेटचा प्रसार आणि जलद कुरीअरसेवा यामुळे पोस्टाचे महत्त्व कमी होत चालेले आहे. केवळ आपल्याकडे नव्हे तर विदेशात काहीशी अशीच स्थिती आहे. अमेरिकेत इ. स. 1792 पासून अस्तित्वात असलेली पोस्टसेवा 1971 साली बंद झाली आणि नंतर स्वतंत्रपणे सुरू झाली. ऑस्ट्रेलियात 2005 साली या सेवेचे विलीनीकरण झाले.\nटपाल खात्याचे बदलते स्वरूप\nअनेक देशांत पोस्ट विभाग बँकेत सामावला गेला. ब्रिटनमध्ये एच्एस्बीसीने पोस्टसेवेचे साह्य घेतले. जपानमध्ये खासगीकरण प्रक्रिया सुरू आहे, तर काही देशांत पोस्ट खात्याला वाचवण्यासाठी तसेच छोटे खातेदार मोठ्या बँकांकडे जाऊ नयेत, या दुहेरी हेतूने ‘पोस्ट बँक’ झाल्या.\nयासाठी आता टपाल विभागाला त्यांच्या पारंपरिक क्षेत्रामध्ये अडकून न राहता काळानुरूप बदलावे लागेल. व्यावसायिक धोरणे आणि शिस्त बाणवावी लागेल. बँकिंग, विमा, त्यातील आधुनिक सेवासाधने ह्यांचा अभ्यास करावा लागेल आणि नेमकेपणाने विक्री व सेवा द्यावी लागेल. आर्थिक उपलब्धता, रोकड सुलभता आणि कर्जाबाबत सुकर अशी निर्णयव्यवस्था निर्माण करावी लागेल. भारतीय टपाल विभागाने यासाठी पुढील प्रमाणे काही उपक्रम चालू केलेले आहेत.\nइंडियन पोस्ट पेमेन्ट बँक\nदेशातील टपाल जाळ्याला बळकटी देणार्‍या आणि या टपाल जाळ्याचा वापर करून सर्वसामान्यांच्या दारात वित्तीय सेवा पोहोचवत बचतीला चालना देणार्‍या ‘इंडियन पोस्ट पेमेन्ट बँके’चे (आयपीपीबी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 सप्���ेंबर रोजी लोकार्पण केले. विशेष म्हणजे या बँकेची स्थापना 17 ऑगस्ट 2016 रोजीच झाली होती. 30 जानेवारी 2017 रोजी प्रायोगिक तत्त्वावर या बँकेच्या रायपूर आणि रांची येथील दोन शाखा सुरू करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या आधीच प्रत्यक्षात आलेली ही योजना आता 1 सप्टेंबर पासून देशाच्या सर्व जिल्ह्यात कार्यान्वित झाली आहे.\nटपाल कार्यालयांचे जाळे आणि जवळपास तीन लाख पोस्टमन आणि ग्रामीण टपाल सेवकांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाच्या दारात बँकिंग सेवा त्याद्वारे पोहोचविण्यात येणार आहे. अर्थात दारपोच सेवेसाठी शुल्क आकारले जाईल आणि जीएस्टीही आकारला जाईल, असे या बँकेच्या संकेतस्थळावर नमूद केलेले आहे. संपूर्ण सरकारी मालकीच्या या बँकेची सेवा 650 शाखांमध्ये उपलब्ध झाली आहे. मात्र देशातील सर्व एक लाख 55 हजार टपाल कार्यालयांत या बँकेची सेवा उपलब्ध होण्यास डिसेंबर 2018 पर्यंतचा अवधी लागणार आहे. यातील एक लाख 30 हजार शाखा या ग्रामीण भागांत आहेत. देशातील टपाल कार्यालयांची ही संख्या देशातील बँक जाळ्याच्या अडीचपट असल्याने ही बँक म्हणजे नागरी आणि ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारी ठरणार आहे.\nआयपीपीबी 100 टक्के सरकारी आणि टपाल खात्याच्या अखत्यारित स्थापन.\nएअरटेल आणि पेटीएमनंतर ‘पेमेन्ट बँक’ म्हणून परवाना लाभलेली तिसरी सेवा.\nतब्बल 100 हून अधिक देयकांचा भरणा आणि आर्थिक व्यवहार पार पाडण्याची सोय.\nबचत आणि चालू खात्यांची सेवा उपलब्ध.\nनिधी हस्तांतरण, लाभार्थी अनुदान हस्तांतरण, गॅस, दूरध्वनी, वीज आदी देयकांचा भरणा, सेवामूल्यांचा भरणा, एटीएम् आणि डेबिट कार्ड, नेटबँकिंग आदी सेवा उपलब्ध.\nखाते उघडण्यासाठी आधारचा वापर, तर वैधता, व्यवहार आणि पैसे भरण्यासाठी बायोमेट्रिक यंत्रणेचा वापर.\nखात्यात किमान ठेवीची अट नाही.\nकमाल ठेवीची मर्यादा एक लाख रुपयांपर्यंतच. त्यापुढील ठेवी या थेट टपाल कार्यालय बचत खात्यांत जमा होणार.\nबचत खात्यावर चार टक्के व्याजदर.\nमायक्रो एटीएम, मोबाइल बँकिंग अ‍ॅप, संदेश आदींद्वारे सेवा.\nविमा या क्षेत्रामध्ये टपाल खात्याचे पदार्पण सर्वात आधी – म्हणजे एकोणिसाव्या शतकातच झालेले आहे. 1 फेब्रुवारी 1884 रोजी ‘पोस्टल लाइफ इन्श्युरन्स’ (पीएल्आय्) सुरू झाली. सुरुवातीला ही योजना टपाल कर्मचार्‍यांपुरतीच मर्यादित होती, ही देशातील सर्वात जुनी विमा योजना सुरू झाली, तेव्हा 100 विमा पॉलिसी होत्या, तिथपासून 2010 सालात या योजनेतील पॉलिसींची संख्या 42 लाखांहून अधिक झाली आहे. या पॉलिसीधारकांमध्ये आता केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचार्‍यांखेरीज सरकारी आणि निमसरकारी विभागांतील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. विमा क्षेत्रामध्ये बदल घडवून आणण्यासाठी स्थापन केलेल्या मल्होत्रा समितीच्या शिफारसींनंतर, 1995 मध्ये टपाल विभागाने ‘ग्रामीण डाक बिमा योजना’ (रूरल पोस्टल लाइफ इन्शुरन्स) सुरू केली. पेमेंट बँकेची स्थापना केल्यानंतर भारतीय टपाल खात्याने विम्या क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय दळणवळणमंत्री मनोज सिन्हा यांनी दिलेल्या माहिती नुसार टपाल खात्याने आता सर्वसमावेशक विमाविक्रीच्या व्यवसायात उडी घेण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी स्वतंत्र कंपनीची स्थापना करण्यात येईल.\nसगळ्या जिल्ह्यांमध्ये असलेल्या प्रमुख टपाल कार्यालयांमध्ये पासपोर्ट सेवा उपलब्ध करून देण्याची तरतूद केंद्रातर्फे करण्यात आली आहे. त्यामुळे पुढच्या दोन वर्षांत देशातल्या 800 शहरांमध्ये पासपोर्ट मिळणे शक्य होणारे केले आहे. 2017 मध्ये पासपोर्टसाठी 150 टपाल कार्यालयांमध्ये केंद्र उभारण्यात आलेली आहेत.\nवाहन परवाना काढण्यासाठी 90% फॉर्म हे ऑनलाईन भरले जातात. बहुतेक वेळा सामान्य लोकांना हे फॉर्म खासगी साइबर कॅफेमधून भरावे आणि जास्त पैसे मोजावे लागतात. यासाठी आता टपाल कार्यालयामध्ये ऑनलाईन फॉर्म भरायची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच वाहन चालविण्याचा परवाना व वाहनाचे नोंदणी पुस्तक टपालाच्या माध्यमातून नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचा निर्णय शासनाने 2010 साली घेतला होता. त्यानुसार सध्या ही कागदपत्रे केवळ टपाल कार्यालयाकडूनच नागरिकांना मिळतात. सध्याच्या काळात फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझोन यासारख्या कंपन्यांमुळे ऑनलाईन मार्केटिंगचा प्रसार भारतामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहेत. ब्लूडार्ट सारख्या खासगी कुरिअर कंपन्यांनी शहरी भागात या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यामध्ये चांगला जम बसविला आहे. परंतु निम शहरी आणि ग्रामीण भागात अजून खासगी कुरिअरचे जाळे पसरलेले नाही. टपाल विभागास त्यांच्या कार्यशैलीत काही प्रमाणात बदल करून या क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी आहे.\n… आणि जग बदलले →\nजम्मू आणि काश्मीर : कलम ‘35 अ’\n…वॉर इज स्टिल ऑन\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%81", "date_download": "2019-12-15T13:30:14Z", "digest": "sha1:HVYN4TWKYBEOGVKFQWVL3HHWCDZIIGGR", "length": 4283, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जिल सिमाँ - विकिपीडिया", "raw_content": "\nउजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड\nशेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.\nकृपया टेनिस खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nटेनिस खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जुलै २०१४ रोजी १०:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-yavatmal-district-finally-declared-drought-4558", "date_download": "2019-12-15T13:04:47Z", "digest": "sha1:7XRM2CVSUO6MIF4GMDS6MCZ5YAESHYUD", "length": 16662, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Yavatmal district finally declared drought | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयवतमाळ जिल्ह्यात अखेर दुष्काळ जाहीर\nयवतमाळ जिल्ह्यात अखेर दुष्काळ जाहीर\nमंगळवार, 2 जानेवारी 2018\nयवतमाळ : यंदा कमी पर्जन्यमान झाल्याने शेती उत्पन्नात घट झाली. जिल्ह्याची नजरअंदाज, सुधारित पैसेवारी ५०च्यावर होती. परिणामी, दुष्काळ जाहीर होणार की नाही, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. रविवारी (ता. ३१) खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी जाहीर झाली. जिल्ह्यातील दोन हजार १५८ हजार गावांपैकी तब्बल दोन हजार ४९ गावांची पैसेवारी ४७ निघाली. अंतिम पैसेवारीत जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा म���ळाला आहे.\nयवतमाळ : यंदा कमी पर्जन्यमान झाल्याने शेती उत्पन्नात घट झाली. जिल्ह्याची नजरअंदाज, सुधारित पैसेवारी ५०च्यावर होती. परिणामी, दुष्काळ जाहीर होणार की नाही, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. रविवारी (ता. ३१) खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी जाहीर झाली. जिल्ह्यातील दोन हजार १५८ हजार गावांपैकी तब्बल दोन हजार ४९ गावांची पैसेवारी ४७ निघाली. अंतिम पैसेवारीत जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.\nयंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. पावसाच्या लहरीपणाचा फटका पिकांना बसला. असे असतानाही सप्टेंबर महिन्यात नजरअंदाज पैसेवारी ६३ पैसे निघाली. पिकांची स्थिती उत्तम नसताना प्रशासनाने जाहीर केलेल्या नजरअंदाजाबद्दल शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. राजकीय पक्षांनीही याबाबत आवाज बुलंद केला. त्यानंतर सुधारित पैसेवारीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.\nगेल्या ३१ ऑक्‍टोबरला सुधारित पैसेवारी ५७ पैसे दाखविण्यात आली. ५० टक्‍यांच्यावर पैसेवारी असल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृशस्थिती असतानाही मदतची शक्‍यता नव्हती. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, वस्तुस्थितिदर्शक पैसेवारी जाहीर करण्यात यावी, असा दबाव राजकीय पक्ष, शेतकरी संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी टाकला. त्यात शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचा सर्वाधिक पुढाकार राहिला.\nदोन दिवसांपूर्वीच पैसेवारीवरून शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने पालकमंत्री व महसूल राज्यमंत्र्यांच्या घराला घेराव घालण्याचा इशारा दिला होता. त्यांनतर आज ४७ पैसे पैसेवारी जाहीर करण्यात आली. पैसेवारीत घोळ घालण्याचे काम प्रशासनाने यापूर्वी केले आहे. मात्र, यंदा वेळीच संघटनांनी टाकलेला दबाब कामी आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. अंतिम ४७ पैसे पैसेवारीवर मोहर उमटल्याने आता मदतीकडे लक्ष लागले आहे.\nकृषिवीज बिलात ३३.५० टक्केसूट\nशैक्षणिक परीक्षा शुल्कात माफी\nयवतमाळ पैसेवारी paisewari दुष्काळ खरीप प्रशासन administrations राजकीय पक्ष political parties संघटना unions आंदोलन agitation वीज कर्ज कर्जवसुली\nहिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावच नाही\nमुंबई ः येत्या सोमवारपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्त\nगायीच्या दूध खरेदी दरात एक रुपयाने वाढ\nपुणे ः परराज्यांसह भुकटी उद्योगांकडून वाढलेल्या दूध खरेदीमुळे राज्यात दूध टंचाई जाणवू ला\nहिवाळी अधिवेशनात कर्जमाफी घोषणेची शक्यता : दिलीप...\nपुणे : महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात शेतकरी कर्जमाफी हा विषय आहे.\nसोयाबीन दर विक्रमी पातळी गाठण्याचे संकेत\nनवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये पीक काढणीच्या काळात अतिवृष\nपूरबाधित ऊस तोडीस कारखान्यांकडून टाळाटाळ\nपुणे ः राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना पूर्ण होत आला आहे.\nहिवाळी अधिवेशनात कर्जमाफी घोषणेची...पुणे : महाविकास आघाडीच्या किमान समान...\nहिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावच...मुंबई ः येत्या सोमवारपासून नागपूर येथे सुरू...\nगायीच्या दूध खरेदी दरात एक रुपयाने वाढपुणे ः परराज्यांसह भुकटी उद्योगांकडून...\nसोयाबीन दर विक्रमी पातळी गाठण्याचे संकेतनवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या सोयाबीन...\n`उज्ज्वला` योजनेत मोठा भ्रष्टाचारनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी...\nगारठा पुन्हा वाढणारपुणे ः राज्यात अंशतः ढगाळ हवामान असून...\nपूरबाधित ऊस तोडीस कारखान्यांकडून टाळाटाळपुणे ः राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन...\nसोलापूर जिल्ह्यातील नुकसानीपोटी मिळणार...सोलापूर : ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरात...\nनाशिक जिल्ह्यात द्राक्षमणी पोखरणाऱ्या...नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष पीक फुलोरा व मणी...\nठाकरे सरकारचे उद्यापासून पहिलेच अधिवेशनमुंबईः नागपूर येथील छोटेखानी हिवाळी अधिवेशनात...\nग्रासपेंटिंगच्या माध्यमातून...शिराढोण ः उस्मानाबाद जिल्ह्यातील निपाणी (ता. कळंब...\nतनपुरे कारखाना चालावा ही जिल्हा बॅंकेची...नगर : \"डॉ. बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याची...\nमराठवाड्यातील ५५ प्रकल्प कोरडेचऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमधील पावसाने दुष्काळाने...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत नुकसानीपोटी ५७८...नांदेड : अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या...\nखेड तालुक्यात नुकसानभरपाईच्या...पुणे : खरिपात पावसाने खेड तालुक्यात चांगलीच हजेरी...\nकोल्हापुरात पुष्प प्रदर्शनास प्रारंभकोल्हापूर : गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर...\nकळवण येथे शेतकरी संघटनेचे निर्बंधमुक्ती...नाशिक : शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी...\nनुकसानीमुळे पीककर्जाकडे शेतकऱ्यांचा कल पुणे ः अतिपावसामुळे खरीप पिकांचे नुकसान...\nसटाणा शहरात कचऱ्यापासून होणार...नाशिक : सटाणा शहराने स्वच्छतेच्या बाबतीत...\nम्हणे शेतात, पीक असल्याने वीज जोडणीस...अमरावती ः शेतात पीक असल्यामुळे शेतकरी वीज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2019-12-15T13:46:40Z", "digest": "sha1:GDBC4A4FDR4QJWOQKVBP2YSHPSO5Y7QA", "length": 6252, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:राष्ट्रीयत्वानुसार क्रिकेट खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २६ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २६ उपवर्ग आहेत.\n► आयर्लंडचे क्रिकेट खेळाडू‎ (१ क, ४६ प)\n► इंग्लंडचे क्रिकेट खेळाडू‎ (४० प)\n► इंग्लिश क्रिकेट खेळाडू‎ (१ क, ४५९ प)\n► ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू‎ (रिकामे)\n► ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट खेळाडू‎ (१ क, ४३९ प)\n► कॅनडाचे क्रिकेट खेळाडू‎ (१ क, ३८ प)\n► केनियाचे क्रिकेट खेळाडू‎ (१ प)\n► झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू‎ (८९ प)\n► दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू‎ (३ क, १५१ प)\n► नामिबियाचे क्रिकेट खेळाडू‎ (३५ प)\n► नेदरलँड्सचे क्रिकेट खेळाडू‎ (१ क, ३२ प)\n► नेपाळचे क्रिकेट खेळाडू‎ (१ क, २७ प)\n► न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू‎ (४ क, १२८ प)\n► पाकिस्तानचे पुरूष क्रिकेट खेळाडू‎ (११९ प)\n► पापुआ न्यू गिनीचे क्रिकेट खेळाडू‎ (१९ प)\n► बांगलादेशचे क्रिकेट खेळाडू‎ (२ क, ८७ प)\n► भारतातील क्रिकेट खेळाडू‎ (२ क)\n► मलेशियाचे क्रिकेट खेळाडू‎ (१७ प)\n► युगांडाचे क्रिकेट खेळाडू‎ (२ प)\n► वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू‎ (१ क, १७७ प)\n► व्हानुआतूचे क्रिकेट खेळाडू‎ (१ प)\n► श्रीलंकेचे क्रिकेट खेळाडू‎ (१ क, १४८ प)\n► संयुक्त अरब अमिरातीचे क्रिकेट खेळाडू‎ (३ प)\n► सिंगापूरचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू‎ (११ प)\n► स्कॉटलंडचे क्रिकेट खेळाडू‎ (२ क, ३४ प)\n► हॉँगकॉँगचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू‎ (१६ प)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ एप्रिल २०१३ रोजी १४:४५ वाजता केला गेला.\nयेथी��� मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/prime-minister-strict-on-ministers-mp-attendance-in-parliament/", "date_download": "2019-12-15T12:28:15Z", "digest": "sha1:TCX72DXMPMU6ZUP5K4CRU3QZ6UGPGVPE", "length": 16060, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "दांडीबहाद्दर मंत्र्यांची पंतप्रधान मोदी हजेरी घेणार | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nउरण- कंटेनर यार्डच्या मालकांनी रस्ता केला गिळंकृत\nथिबा राजवाडा संगीत महोत्सव २४ ते २५ जानेवारी दरम्यान रंगणार\nसलग सुट्ट्यांमुळे शिर्डी गर्दीने फुलली\nकराडला रणजी सामना घेण्यासाठी प्रयत्नशील – रियाज बागवान\nनागरिकता सुधारणा कायद्याविरोधात जामियातील विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; तीन बस जाळल्या\nआता 24 तास बँकेत ‘ही’ सुविधा असेल उपलब्ध, RBI ने नियमात…\nनागरिकता सुधारणा कायद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया… वाचा सविस्तर\nभाजप खासदाराच्या कारवर बॉम्ब हल्ला\nमहिना 2 लाख पगार असलेल्या मॅनेजरची आर्थिक तंगीतून आत्महत्या; पत्नी व…\nहिंदुस्थानी चवीचा चहा विकून अमेरिकेत करोडपती बनली महिला\n‘या’ चहाच्या किमतीत मुंबईत घ्याल दोन घरं\nनव्या मिस वर्ल्डचे आहे हिंदुस्थानशी कनेक्शन, वाचा कसे ते\n माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांचा हल्लाबोल\nबँकेत नोकरी मिळताच उडवले 62 लाख, खरेदी केली लग्जरी कार\n#INDvWI LIVE – टीम इंडियाचे विंडीजपुढे 289 धावांचे आव्हान\nक्रिकेट इतिहासात कोणालाही न जमलेला विश्वविक्रम पाकिस्तानच्या खेळाडूने केला\nकराडला रणजी सामना घेण्यासाठी प्रयत्नशील – रियाज बागवान\nमाजी क्रिकेटपटूवर दारु पिऊन मारहाण केल्याचा गुन्हा दाखल\nचेन्नईत हिंदुस्थान आज पहिल्या वनडेमध्ये विंडीजला भिडणार\nरोखठोक – सरकार नागपुरात; काळजी नसावी, पाच वर्षे टिकेल\nसामना अग्रलेख – ठकसेनांशी लढाई, जीएसटीचा परतावा द्या\nठसा – रवींद्र रसाळ\nवेब न्यूज – टिकटॉकवर खटला दाखल\n…जेव्हा रणबीर आलियासमोरच आपला शर्ट काढतो\nज्येष्ठ अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचे निधन\nपाहा समीरा रेड्डीच्या चिमुकलीचे सुपर क्यूट फोटो\nसलमान खानचे कौतुकास्पद पाऊल, सेटवर थुंकण्यास मनाईचे फर्मान\nव्यायाम करताना चुकूनही ‘या’ गोष्टी विसरू नका, वाचा सविस्तर…\nभटकेगिरी – ‘हवेल्यां’चे सौंदर्य\nPhoto – रात्री आंबट पदार्थ खाण्यापूर्वी ‘हे’ वाचा\nतिन्ही शिफ्टमध्ये काम करताय ‘हे’ धोके वेळीच ओळखा\n No Problem, वाचा कांद्याशिवाय कसा कराल चमचमीत स्वयंपाक\nरोखठोक – सरकार नागपुरात; काळजी नसावी, पाच वर्षे टिकेल\nअंतर्गत सुरक्षेची आव्हाने आणि वास्तव\nनागरी सहकारी बँका अस्तित्वाचा प्रश्न… खास न्याय\nदांडीबहाद्दर मंत्र्यांची पंतप्रधान मोदी हजेरी घेणार\nसामना ऑनलाईन, नवी दिल्ली\nसंसदेच्या अधिवेशनाच्या काळात लोकसभा आणि राज्यसभेत न फिरकणाऱ्या मंत्र्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. सगळ्यांना ताळ्याकर आणणं मला चांगलंच जमतं. दांडीबहाद्दर मंत्र्यांची नावे संध्याकाळपर्यंत आपल्याला देण्यात यावी. अधिवेशनाच्या काळात गैरहजेरीसाठी कोणतीही कारणे चालणार नाहीत. मंत्री, खासदारांनी सभागृहात हजर राहावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक मंगळवारी दिल्लीत झाली. या बैठकीदरम्यान मंत्र्यांच्या कामकाज पद्धतीकरून मोदी आक्रमक झाले. राज्यसभा आणि लोकसभेत मंत्र्यांना दोन-दोन तासांची डय़ुटी लावली जाते, पण अनेकदा मंत्री सभागृहात येत नाहीत. त्यामुळे विरोधक पत्र लिहून पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करत असल्याकडे त्यांनी सर्वांचे बैठकीत लक्ष वेधले. जे मंत्री गैरहजर राहतात त्यांच्या नावांची यादी संध्याकाळपर्यंत आपल्याला देण्यात यावी, असे आदेश त्यांनी संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांना दिले.\nटीबीसारख्या आजारावर मिशन मोड पद्धतीने काम करा\nटीबीसारख्या आजारावर ग्रामीण भागात काम करण्याची गरज आहे. मिशन मोड म्हणून हे कामे हाती घेण्यात यावे. त्याचबरोबर देशासमोर पाण्याचे मोठे संकट असून त्यासाठीही खासदारांनी काम करावे. देशातील 115 मागास जिह्यांमध्ये विकासकामे करण्याची गरज असल्याचे मोदी यांनी बैठकीत सांगितले.\nराजकारणाबरोबर सामाजिक कार्यात सहभागी व्हा\nखासदारांनी फक्त राजकारणाशी संबंधित राहता कामा नये. राजकारणाबरोबर सामाजिक कार्य व इतर गोष्टींमध्येही सहभागी झाले पाहिजे. सरकारी योजनांची माहिती आपल्या मतदारसंघात जाऊन लोकांना दिली पाहिजे. तसेच आपल्या मतदारसंघांमध्ये नवीन काहीतरी करून दाखवा. अरेरावी व गैरवर्तनाच्या घटनांमुळे भाजपचे नाव खराब होते. एखाद्याकडून चूक घडली तर त्याने माफी मागण्याची तयारीही दर्शविली पाहिजे, अशा सूचना मोदी यांनी दिल्याची माहिती प्रल्हाद जोशी यांनी दिली.\nनागरिकता सुधारणा कायद्याविरोधात जामियातील विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; तीन बस जाळल्या\nPenis Fish – विचित्र आकाराचा मासा ठरतोय जगभरात चर्चेचा विषय\nउरण- कंटेनर यार्डच्या मालकांनी रस्ता केला गिळंकृत\n#INDvWI LIVE – टीम इंडियाचे विंडीजपुढे 289 धावांचे आव्हान\nथिबा राजवाडा संगीत महोत्सव २४ ते २५ जानेवारी दरम्यान रंगणार\nक्रिकेट इतिहासात कोणालाही न जमलेला विश्वविक्रम पाकिस्तानच्या खेळाडूने केला\nसलग सुट्ट्यांमुळे शिर्डी गर्दीने फुलली\nआता 24 तास बँकेत ‘ही’ सुविधा असेल उपलब्ध, RBI ने नियमात...\nकराडला रणजी सामना घेण्यासाठी प्रयत्नशील – रियाज बागवान\nरत्नागिरीत रंगणार थिबा राजवाडा संगीत महोत्सव\nव्यायाम करताना चुकूनही ‘या’ गोष्टी विसरू नका, वाचा सविस्तर…\nनागरिकता सुधारणा कायद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया… वाचा सविस्तर\n…जेव्हा रणबीर आलियासमोरच आपला शर्ट काढतो\nपंचनामे करून नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची सरकारला मागणी\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपुरात दाखल, विमानतळावर जल्लोषात स्वागत\nया बातम्या अवश्य वाचा\nनागरिकता सुधारणा कायद्याविरोधात जामियातील विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; तीन बस जाळल्या\nPenis Fish – विचित्र आकाराचा मासा ठरतोय जगभरात चर्चेचा विषय\nउरण- कंटेनर यार्डच्या मालकांनी रस्ता केला गिळंकृत\n#INDvWI LIVE – टीम इंडियाचे विंडीजपुढे 289 धावांचे आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/beed-majalgaon-one-year-imprisonment-to-5-criminals/", "date_download": "2019-12-15T12:23:46Z", "digest": "sha1:6WUFSNVDQBVU2XQORS2IF4LQ36H7HIYK", "length": 14858, "nlines": 161, "source_domain": "policenama.com", "title": "Beed / Majalgaon : One year imprisonment to 5 criminals |बीड / माजलगाव : जुन्या भांडणातून जातीवाचक शिवीगाळ व मारहाण, 5 आरोपींना एक वर्षाची सक्तमजुरी | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nचिंतामणी दर्शनासाठी थेऊरला भाविकांची मोठी गर्दी\nव्यवहारात पैशाचं सोंग करता येत नाही \n शेतकऱ्यांचा विसर पडता कामा नये\nबीड / माजलगा�� : जुन्या भांडणातून जातीवाचक शिवीगाळ व मारहाण, 5 आरोपींना एक वर्षाची सक्तमजुरी\nबीड / माजलगाव : जुन्या भांडणातून जातीवाचक शिवीगाळ व मारहाण, 5 आरोपींना एक वर्षाची सक्तमजुरी\nबीड / माजलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जुन्या भांडणातून जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी माजलगाव जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस वाघमारे यांनी 5 जणांना एक वर्षाची सक्तमजुरी आणि 2 हजार 600 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. संतोष तुकाराम चव्हाण, रघुनाथ प्रभु जाधव, दत्तात्रय सर्जेराव पवार, बाबासाहेब रामराव चव्हाण, सखाराम उर्फ संजय गणपत चव्हाण (सर्व रा. गोदावरी तांडा, तहत लोणगांव, ता. माजलगाव) असे शिक्षा झालेल्या पाच जणांची नावे आहेत. या प्रकरणी सहायक सरकारी वकील रणजीत वाघमारे यांनी काम पाहिले.\nफिर्य़ादी आणि आरोपी यांची किरकोळ कारणावरून 18 जुलै 2016 मध्ये वाद झाले होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांनी जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केले होती. भांडण सोडवण्यासाठी फिर्य़ादी यांचा मुलगा आणि पत्नी आले असता त्यांनाही आरोपींनी बेदम मारहाण केली. या प्रकरणाचा गुन्हा दिंदुड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपींवर अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल करून माजलगाव सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.\nया प्रकरणात एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी चार साक्षीदारांचा महत्त्वाचा पुरावा न्यायालयाने ग्राह्य धरला. न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यावरून अप्पर जिल्हा सत्र न्यायाधीश अरवींद वाघमारे यांनी आरोपींना दोषी ठरवत एक वर्षाची सक्तमजुरी आणि दोन हजार 600 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. याप्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील रणजीत वाघमारे यांनी काम पाहिले. तर वरिष्ठ अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील अजय तांदळे यांनी सहकार्य़ केले. पैरवी अधीकारी म्हणून जालींदर वाव्हळकर यांनी काम पाहिले.\n‘या’ व्यायाम प्रकाराने लाभते दिर्घायुष्य, जाणून घ्या 5 आरोग्यदायी फायदे\nसतत ‘एनर्जी ड्रिंक’ घेतल्याने कमी होते मेंदूची कार्यक्षमता, ‘या’ 3 गोष्टी लक्षात ठेवा\nहिवाळ्यात ‘हे’ 6 आजार ठरू शकतात त्रासदायक, ‘हे’ उपाय आवश्य करा\nयोगासने सुरु करण्यापूर्वी आणि नंतर ‘ही’ काळजी घ्या, लक्षात ठेवा ‘या’ 6 ���ोष्टी\n‘हे’ आहेत थंड पाण्याचे 5 दुष्परिणाम आणि गरम पाण्याचे तब्बल 14 फायदे\nगुलाबी थंडीत असे सांभाळा तुमचे आरोग्य, ‘हे’ 7 पदार्थ आवश्य सेवन करा\nवजन घटवण्यासाठी ‘या’ 7 टिप्स, केवळ दररोज चालण्याने जळतील 500 कॅलरीज \n‘गुड न्यूज’ची करिना कपूर ची ‘अवेंजर्स’ची ग्विनिथ पोल्ट्रो, सेम-टू-सेम ड्रेसमध्ये कोण आहे ‘हॉट’\nशिवसेनेच्या खासदारांना देखील वाटतं भाजपसोबत सरकार स्थापन व्हावं, ‘या’ केंद्रीय मंत्र्यानं सांगितलं\nचावी विसरल्याच्या बहाण्याने प्रेयसीच्या खोलीत थांबला प्रियकर, केला…\nस्कुल बसमध्ये 15 वर्षाच्या विद्यार्थीनी सोबत केले चालकाने अश्लिल चाळे\nIPS अधिकारी बनल्यानंतर हवी होती दुसरी पत्नी, अत्याचाराची FIR, केलं…\nहैदराबाद रेप केस : ‘एन्काऊंटर’ झालेल्या आरोपींचे आरोपी अद्यापही…\n‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री दुसऱ्यांदा…\n‘या’ प्रकरणामुळं अभिनेत्री पायल रोहतगी…\nबॉलिवूडमध्ये आपली आनोखी छाप सोडणाऱ्या अभिनेत्री गीता…\nअभिनेता रणवीर सिंग बाप होण्यासाठी फारच…\nडायरेक्टर कबीर खानच्या पत्नीनं शेअर केले बिकीनीतले…\nचिंतामणी दर्शनासाठी थेऊरला भाविकांची मोठी गर्दी\nलोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील श्री. चिंतामणी गणपती…\nमोदी सरकारकडून मोठा दिलासा FASTag नाही तर 15 जानेवारी पर्यंत करू…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - फास्टॅग बाबत आता घाबरण्याचे कोणतेच कारण नाही, सरकारने आता एक महिन्यासाठी दिलासा दिलेला…\nतुम्ही घरात फक्त ‘एवढं’ सोनं ठेऊ शकता, जाणून घ्या नियम खुप…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था : भारतीयांना सोन्यासंबंधी खास लागाव आहे. मग ते लग्नाचं निमित्त असो की मग एखाद्याला एखादी…\n‘आत्मा स्कीम’मुळं दुप्पट होणार शेतकर्‍यांची…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - जेव्हा नवीन तंत्रज्ञान वापरात येईल, योजनांबद्दल समजून घेत त्यांचा लाभ घेता येईल, तेव्हाच…\nदेवेंद्र फडणवीसांकडून शिवसेनेवर ‘खरमरीत’ टीका\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कालपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी प्रेम असणारे आज मवाळ भूमिका घेत आहेत.…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाच�� मुख्य उद्देश आहे.\nचिंतामणी दर्शनासाठी थेऊरला भाविकांची मोठी गर्दी\n‘कोणाला घाबरू नका, सरकार वाचवण्यासाठी देशहित बाजूला ठेवू…\nकिरीट सोमय्या बिचारा माणूस, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा…\nअभिनेत्री जान्हवी जीमबाहेर झाली ‘स्पॉट’, ब्लॅक शॉर्ट…\nजेजुरी : फिनलँडच्या वऱ्हाडींकडून जेजुरीत कुलधर्म कुलाचार\n‘दुसऱ्या बाळाबद्दल काय विचार आहे ’ बेबो करिना म्हणाली..\nअजित पवारांनी घेतली कार्यकर्त्यांची ‘शाळा’, सांगितल्या ‘या’ 5 महत्वाच्या गोष्टी\nSBI चा अजब ‘कारभार’, 50 पैशांसाठी पाठविली ‘नोटीस’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/458189", "date_download": "2019-12-15T12:33:18Z", "digest": "sha1:WR6PJCV2XMIHJ7JK3B5IMRQXNBRIFEFR", "length": 6790, "nlines": 25, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘शिवनेरी’ किल्ल्यावर शिवजयंती सोहळा उत्साहात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » पुणे » ‘शिवनेरी’ किल्ल्यावर शिवजयंती सोहळा उत्साहात\n‘शिवनेरी’ किल्ल्यावर शिवजयंती सोहळा उत्साहात\nशिवरायांच्या विचारप्रणालीनुसारच राज्यकारभार करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nछत्रपती शिवाजी महाराज खऱया अर्थाने रयेतेचे राजे होते. त्यांनी उत्तम प्रशासक म्हणून जो आदर्श निर्माण केला आहे त्या विचारांचा अवलंब करुन राज्यकारभार करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवनेरी येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती कार्यक्रमात रविवारी दिली.\nशिवजयंती निमित्त रविवारी शिवनेरी किल्ला शिवभक्तांच्या अलोट गर्दीने फुलला होता. शिवघोषाने दुमदुमून गेला होता. या सोहळ्यास पुणे जिल्हय़ाचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, आमदार शरद सोनवणे, विनायक मेटे, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, तसेच शिवप्रेमी नागरिक मोठय़ा संख्यने उपस्थित होते.\nफडणवीस म्हणाले, परकियांच्या आक्रमणातून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला मुक्त केले. शिवरायांच्या प्रेरणेने, स्फुर्तीने त्यांनी उत्तम प्रशासक म्हणून जो समाजासमोर आदर्श निर्माण केला त्याच विचारांचा अवलंब करून राज्यकारभार लोकाभिमुख करण्यावर भर देणार आहोत. शिवाजी महाराजांनी खऱया अर्थाने रयतेला स्वाभिमान शिकविला. राज्यकारभार कसा चालवतात याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला.\nसमारं��ापूर्वी शिवजन्मस्थळाचे ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत महिलांनी शिवजन्माचा पारंपारिक पाळणा सादर केला. यानंतर जिल्हा परिषदेच्या ठाकरवाडी येथील प्राथमिक शाळेतील मुला-मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विविध तरुण मंडळांनी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. शिवकुंज येथील राजमाता जिजाऊ व बालशिवाजी यांच्या पुतळय़ाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पालखीतून सवाद्य मिरवणूकही काढण्यात आली. क्रीडा संघटक व ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद सावंत यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.\nबुद्धाच्या त्यागाची व अष्टांगयोगाची समाजाला गरज : प्रभाकर चव्हाण यांचे मत\nअब्दुल सत्तारांनी रावसाहेब दानवेंसोबत घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nबीड : 300 रूपयांसाठी पतीने केली पत्नीची हत्या\nखवले मांजराच्या तस्करीतूनच ‘त्यांची’ हत्या\nआलिशान घरांना वाढती मागणी\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/category/sport/page/29", "date_download": "2019-12-15T12:52:06Z", "digest": "sha1:U4TG77STOIVFNE4ODGJREKS7IKHGP4Y3", "length": 9258, "nlines": 34, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "क्रिडा Archives - Page 29 of 1047 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nसर्फराज अहमदने राष्ट्रीय क्रिकेटवर लक्ष द्यावे : इम्रान खान\nवृत्तसंस्था/ इस्लामाबाद पाक क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक सर्फराज अहमद पुन्हा राष्ट्रीय संघात येण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तथापि राष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी त्याने प्रयत्न करावे असे मत पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केले आहे. टी-20 प्रकारात कोणत्याही क्रिकेटपटूंच्या कामगिरी आणि फॉर्मबद्दल निश्चित खात्री देता येत नाही पण कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये क्रिकेटपटूच्या कामगिरीचा निश्चितच दर्जा ठरविता ...Full Article\nवृत्तसंस्था/ लंडन 2019 च्या टेनिस हंगामातील येथे रविवारी झालेल्या एटीपी ट��रवरील पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ग्रीसच्या 21 वर्षीय स्टिफॅनोस सिटसिपेसने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना ऑस्ट्रीयाच्या थिएमचा पराभव केला. गुरूवारी झालेल्या ...Full Article\nकर्णधार पेनकडून निवृत्तीचे संकेत\nवृत्तसंस्था/ सिडनी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा विद्यमान कर्णधार टीम पेनीने निवृत्तीचे संकेत दिले आहे. पाक आणि न्यूझीलंडविरूद्ध होणाऱया कसोटी मालिका या आपल्या क्रिकेट कारकीर्दीतील शेवटच्या असतील, असे पेनीने वृत्तसंस्थेशी बोलताना ...Full Article\nवर्षअखेरीस नादाल एटीपी मानांकनात अव्वल\nवृत्तसंस्था/ पॅरीस स्पेनचा टेनिसपटू राफेल नादालने 2019 च्या टेनिस हंगामाअखेर एटीपीच्या मानांकनात पहिले स्थान कायम राखले आहे. एटीपीच्या मानांकनात वर्षअखेरीस नादालने पाचव्यांदा अग्रस्थान राखले आहे. सोमवारी एटीपी ताजी मानांकन ...Full Article\nअफगाणचा विंडीजवर मालिका विजय\nवृत्तसंस्था/ लखनौ अफगाण क्रिकेट संघाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत विंडीजचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. रविवारी येथे झालेल्या या मालिकेतील शेवटच्या सामन्यात अफगाणने विंडीजवर 29 धावांनी विजय मिळविला. या ...Full Article\nभारतीय हॉकी संघाच्या ऑलिंपिक तयारीला प्रारंभ\nवृत्तसंस्था/ भुवनेश्वर 2020 साली होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी भारतीय पुरूष हॉकी संघाच्या जोरदार तयारीला प्रारंभ झाला आहे. सोमवारपासून येथे भारतीय हॉकी संघाच्या राष्ट्रीय प्रशिक्षण सराव शिबिराला सुरूवात झाली. टोकियो ...Full Article\nवृत्तसंस्था/ लंडन पीयर हय़ुजेस हर्बर्ट व निकोलस मेहुत या फ्रान्सच्या जोडीने एटीपी फायनल्समधील दुहेरीचे जेतेपद पटकावले. मागील वर्षी त्यांचे जेतेपद अगदी थोडक्यात हुकले होते. पण यावेळी त्यांनी त्याची भरपाई ...Full Article\nगौतम गंभीरचा ठपका…धोनीमुळेच माझे शतक हुकले\nनवी दिल्ली / वृत्तसंस्था 2011 आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये गौतम गंभीरने विजय खेचून आणण्यात मोलाचा वाटा उचलला. अर्थात, त्या लढतीत त्याचे शतक अवघ्या 3 धावांनी हुकले होते आणि ...Full Article\nशिरढोण येथील शेतकऱयाची कर्जाला कंटाळून आत्महत्त्या\nवार्ताहर/ शिरढोण येथील तुकाराम रामू माने (वय 65, रा. मगदूम गल्ली) या शेतकऱयाने कर्जाला कंटाळून गळफास घेवून आत्महत्त्या केली. याबाबतची वर्दी विजय दादासो मगदूम यांनी कुरूंदवाड पोलीस ठाण्यात दिली ...Full Article\nधोनीमुळे माझे वर्ल्डकपमधील शतक हुकले : गौतम गंभीर\nऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 2 एप्रिल 2011 मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखील भारतीय संघानं वर्ल्डकप जिंकला होता. या अंतिम सामन्यात सलामीवीर गौतम गंभीरनं ...Full Article\nआलिशान घरांना वाढती मागणी\nधोरणात्मक सुधारणा, विविध सवलती आणि सरकारकडून सातत्याने होणाऱया प्रयत्नांमुळे गेल्या काही काळापासून … Full article\nकृषी क्षेत्रात येणाऱयांची संख्या आज वाढते आहे. आता उच्च शिक्षीतही या क्षेत्राची …\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%AF%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2019-12-15T13:43:27Z", "digest": "sha1:CNTQ2V6VRFPA2BNZPXE4EEXHKWDMEUAR", "length": 4311, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे २०९० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.चे २०९० चे दशक\nसहस्रके: ३ रे सहस्रक\nशतके: २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक\nदशके: २०६० चे २०७० चे २०८० चे २०९० चे २१०० चे २११० चे २१२० चे\nवर्षे: २०९० २०९१ २०९२ २०९३ २०९४\n२०९५ २०९६ २०९७ २०९८ २०९९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स.च्या २०९० च्या दशकातील वर्षे‎ (रिकामे)\n\"इ.स.चे २०९० चे दशक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे २०९० चे दशक\nइ.स.चे २१ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०७:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/lifestyle?page=33", "date_download": "2019-12-15T13:18:07Z", "digest": "sha1:SVM2OZHM5ZG355PDB3TMWM33PALE36XZ", "length": 4219, "nlines": 118, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "लाइफ-स्टाइल - फॅशन, नाइटलाइफ, स्टाइ���, रेस्टॉरंट आणि बरंच काही", "raw_content": "\nहो...मी लग्नाआधीच आई झाले\nरेडी फॉर 'बीअर ऑलिंपिक्स'\nमायेची फुंकर घालणाऱ्या परिचारिकांना सलाम\nबाईकवर आख्खा देश फिरणारा मुंबईचा पोलीस\nमुंबईत 'अंडरवॉटर फेस्टिवल'चा थरार\nमानवी तरंग आणि भावना टिपणारा चित्रकार\n15 मे ला सावली होणार गायब \nएका सेंटीमीटरमुळे आंब्याचा विश्वविक्रम हुकला\n...'ती' कंडोम घ्यायला का कचरते\n..मग ही फळं खा\nपुस्तक ते सिनेमांचा प्रवास\nफक्त ' मुलीचं ' असा विचार करत नाहीत\nदीनानाथ मंगेशकर यांच्या 75 व्या स्मृतिदिन सोहळ्यास अामिरची उपस्थिती\nधिस समर गो फॅशनेबल\nस्नॅपचॅटला दाखवला भारतीयांनी इंगा\nव्हॉट्स अॅपचे नवे फिचर\nआई आणि बायकोमध्ये पिचलेल्या नवरोबाची कहाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://nandednewslive.blogspot.com/2017/06/", "date_download": "2019-12-15T13:36:56Z", "digest": "sha1:J5UHCIFTNMVEVWE2EMTLQRHRTWXVRHYY", "length": 75349, "nlines": 539, "source_domain": "nandednewslive.blogspot.com", "title": "nandednewslive: June 2017", "raw_content": "NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **\nशुक्रवार, 30 जून 2017\nVi Sanwad Sabha संवाद सभेत विसंवाद\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nमंगलवार, 27 जून 2017\nPalakhi Dindit Harin Samil पालखी दिंडीत हरीण सामील\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nMokat Janaware मोकाट जनावरांच्या हैदोस\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nसोमवार, 26 जून 2017\nRamjan Id Saajari नांदेड जिल्ह्यात रमजान साजरा\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nरविवार, 25 जून 2017\nMadhavrao Patil Iftar Parti इफ्तार पार्टीत जवळगावकर\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nशनिवार, 24 जून 2017\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nमंगलवार, 20 जून 2017\nपोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकांची हदगाव तालुक्यात दारूच्या साठेबाजांवर कार्यवाही\nनांदेड, हदगाव, हिमायतनगर, तामसा, वाळकी बा.भागात विनापरवाना देशी दारू विक्री करण्याच्या बेताने वाळकी येथे मळवंदे यांच्या घरासमोर ३० बॉक्स, देशी दारू अंदाजित ०१ लाख ४४ हजार, दोन चारचाकी टेम्पो असा एकूण ९ लक्ष रुपयाचा मुद्देमाल पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या पथकाने बुधवारच्या मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास पकडून धडाकेबाज कार्यवाही केली आहे.\nमंगळवारी नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nदवणे पेट्रेल पंपावरील भेसळ प्रकरणाची कार्यवाही थंडबस्त्यात....\nप्रयोगशाळेकडे पाठविन्यासाठी घेतलेले नमुने बदलल्याचा संशय\nहिमायतनगर, दवने पेट्रोलपंपावर रॉकेल मिश्रीत पेट्रोलच्या तक्रारीनंतर दि.०४ मे २०१७ रोजी हिमायतनगर तहसीलचे नायब तहसीलदार डि.एन. गायकवाड यांनी चौकशी करून पेट्रोलचे सैंपल प्रयोग शाळेच्या तपासणीसाठी घेतले खरे. दीड महिन्याचा कालावधी लोटला असताना अद्याप कार्यवाही थंड बस्त्यात पडली आहे. त्यामुळे प्रयोगशाळेकडे पाठविन्यासाठी घेतलेले नमुने बदलून कार्यवाही दडपण्याचा प्रकार होत असल्याचा संशय नागरीकातून व्यक्त केला जात आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nपत्रकारितेतील जेष्ठ तारा निखळला....\nजेष्ठ पत्रकार भास्कर दुसे यांचे निधन\nभास्कर काका दुसे यांचा जन्म १४ जून १९२५ साली झाला. गेली ४५ वर्ष ते पत्रकार क्षेत्रात वावरत होते. त्यांनी आपल्या कर्तबगारीने एक ध्येयवाद तथा जेष्ठ पत्रकार म्हणून ओळख निर्माण केली आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी मंगळवार दि.२० जून २०१७ च्या रात्री ११.१५ त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने पत्रकारिता क्षेत्रातील एका तारा निखळल्याचे दुःख जिल्ह्यासह हिमायतनगर तालुक्याला झाले आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा देणार हा लेख....\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nजेष्ठ पत्रकार भास्कर दुसे यांचे निधन\nहिमायतनगर(प्रतिनिधी) हदगाव- हिमायतनगर तालुक्याचे पहिले जेष्ट पत्रकार तथा जेष्ठ भाजपा सदस्य श्री भास्कर दुसे काका यांचे मंगळवारी रात्री ११.१५ मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मृत्यू पश्चात पत्नी, भाऊ, व अन्य नातेवाईक असा परिवार आहे, त्यांच्या पार्थिवावर दि. २१ जून २०१७ बुधवारी सकाळी ११ वाजता हिमायतनगर येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचे ठरले आहे.\nयांच्या आत्म्याला शांती लाभो इच ईश्वर चरणी नांदेड न्यूज लाईव्ह परिवाराच्या वतीने प्रार्थना व भावपूर्ण श्रद्धांजली - अनिल मादसवार व परिवार http://nandednewslive.com\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nमहिला कराटे प्रशिक्षक कु.शुभांगी गाजेवार हिचा सत्कार\nहिमायतनगर, नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता १२ परीक्षेच्या निकालात हिमायतनगर येथील महिला कराटे प्रशिक्षक कु.शुभांगी गाजेवार हिने ८५ टक्के गुण घेऊन हुजपा कॉलेजमधून दुसऱ्या क्रमांकाचा मान मिळवायला आहे. तिच्या याशाबद्दल करते क्लासेसच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nपोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या पथकाचे बिलोलीत चार ठिकाणी छापे\nधडाकेबाज कार्यवाहीने बिलोली शहर हादरले\nहप्तेखोर पोलिसांचे निघाले धिंडवडे\nनांदेड, अनिल मादसवार.... नांदेड जिल्ह्यातील बिलोली पोलीस ठाण्याच्या हप्तेखोर पोलीस अधिकाऱ्यांमुळे खुले आम चालणाऱ्या दोन जुगार अड्यावर, हॉटेल मराठवाडा आणि एक दारू अड्डा अश्या चार ठिकाणी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या पथकाने छापे टाकले असून, २९ आरोपीसह दुचाक्या, मोबाईल, दारूचा साठा आणि गैस सिलेंडर असा असा जवळपास पावणेदोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nभोकरमध्ये ६७ हजाराची देशी दारू जप्त\nस्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कार्यवाही\nभोकर, मनोजसिंह चौव्हाण... शहरातील किनवट रस्त्यावरील एका शिवारात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने धाड टाकुन अवैधरित्या विक्रीच्या उद्देशाने ठेवलेली ६७ हजाराची देशी दारू जप्त करून दोघांना ताब्यात घेतले. या कार्यवाहीने उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक पोलिस प्रशासनाच्या कारभारावर शंका व्यक्त केल्या जात आहे.\nमुख्य रस्त्यावरील देशी आणि विदेशी दारूची दुकाने\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nउत्तम शासकाचे आदर्श उदाहरण म्हणजे आहिल्यादेवी -आ. हेमंत पाटील\nनांदेड, अनिल मादसवार.... आहिल्यादेवी ह्या उत्तम शासकाचे आदर्श उदाहरण असून ते आजही पारदहशक ठरणारे आहे. मंदिर जिर्णोद्धारासोबतच शैक्षणिक सुविधाचे खुले दालन सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याचे काम मोठ्या प्रमाणावर अहिल्यादेवी होळकर यांनी केले आहे असे प्रतिपादन शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी केले.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nआता नांदेडकरांना मिळणार एक दिवसा आड पाणी पुरवठा\nनांदेड, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पाण्याचा वापरही कमी प्रमाणात होत आहे तसेच विष्णुपूूरी प्रकल्पात पाण्याच्या साठ्यामध्ये वाढ झाली असून नांदेडकरांना आता 20 जून रोज मंगळवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.\nगेल्या आठ दिवसांपासून सतत पाऊस होत असून याचबरोबर विष्णुपूरी जलाशयाच्या वरील भागात\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nवसुली कमी आणि आता मिळणार वसुली पर्यवेक्षकांना नारळ\nनांदेड, महानगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्ता धारकांच्या कराची वसुली अद्यापही एकाही झोनने 50 टक्क्यांपर्यंत नेली नाही. 20 मे ही अंतिम तारीख होती पण संबंधीत अहवाल झोन अधिकाऱ्यांकडून मागविण्यात आल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे 25 जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितीत वसुली उद्दिष्टे पूर्ण करावे, अन्यथा वसुली पर्यवेक्षक यांच्यावर याची सर्वस्व जबाबदारी राहणार असल्याचे उपायुक्त संतोष कंदेवार यांनी सांगितले आहे.\nशहरातील सन 2017-18 या वर्षांतील कराचे वसुलीचे\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nपंचायतराज समितीने जिल्हा परिषदेच्या सीईओला\nदिली करणे दाखवा नोटीस\nनांदेड, जिल्ह्यामध्ये मनरेगा अंतर्गत मुखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात कामे झाले असले तरी तक्रारी देखील मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. राज्य विधीमंडळाचे पंचायतराज समिती नांदेड दौऱ्यावर येऊन त्यांनी गंभीर स्वरूपाच्या अनियमीततेवर बोट ठेवले होते. यामध्ये तत्कालीन सीईओ अभिमन्यू काळे यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला होता, यांची चौकशी करण्यात यावी असे आदेश पंचायतराज समितीने दिली असतानाही चौकशी का करण्यात आली नाही. असा सवाल करीत समितीने जिल्हा परिषदेच्या सीईओ यांना कारणेदाखवा नोटीस बजाविली आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nम्हणे 4 लाखांची चोरी मात्र दुजोरा कोणीच देत नाही\nनांदेड, रामप्रसाद खंडेलवाल ... नांदेड शहरातील एका बँके समोरून चार लाख रुपयांची बॅग एक चोरट्याने लंपास केल्याची खबर आज दुपारी 4 वाजे पासून व्हाट्सअप या संकेत स्थळावर वायरल झाली पण रात्री 8 वाजे पर्यंत कोणत्याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.हा ४ लाखांची बॅग चोरणारा चोरटा सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.\nआज दुपारी व्हाट्सअप या संकेत स्थळावर नांदेडच्या\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nशेतकर्‍यांसाठी दिलीप धोंडगें यांनी केले बँकेसमोर आंदोलन\nलोहा, प्रतिनिधी .... नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे झालेल्या नुकसानीपोटी विमा कंपनी तर्फे विमाधारक शेतकर्‍यांना देण्यात आलेली रक्कम कर्ज खात्यात वळविण्याचे काम थांबवा अन्यथा लोहा शाखेच्या बँक ऑफ इंडियासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज लोहा शहरातील बँक ऑफ इंडियासमोर आज मंगळवारी धरणे आंदोलन केले सुधारणा न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nदारुदुकान वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नगरसेवकानी व्यापाऱ्यांची\nदुकाने पाडताना हा विषय का घेतला नाही - विनोंद पापीनवार\nकंधार, मयूर कांबळे .... नगर पालीकेची सर्वसाधारण सभा दिनांक १९ जुन रोजी पार पाडली. या सभेमध्ये कंधार शहरातील काही राजकीय लोकांच्या बार व दारु दुकाने वाचवण्यासाठी शहरातील मुख्य रस्ता हस्तांतरीत करुन घेण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी विषय अजिंड्यावर घेतला होता पंरतु यावेळी अपक्ष नगरसेवक विंनोद पापीनवार यांनी आवाज उठवून व्यापाऱ्यांचे दुकाने पाडाल्या जात होती त्यावेळी र��्ता हस्तांरणीत करा असा ठराव का घेतला नाही आज दारुचे दुकान वाचवण्यासाठी रस्ता हस्तांतर.करण्याची गरज वाटत आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nभोकरच्या वनपालाला 2 हजाराची लाच घेतल्या प्रकरणी 4 वर्ष सक्तमजुरी\nआणि 3 हजार दंड\nनांदेड(खास प्रतिनिधी) भोकर येथील वन परिमंडळ कार्यालयातील एका वर्ग तीनच्या कर्मचाऱ्याने एका शेतातील सागवान झाडाची कटाई करण्यासाठी आवश्यक असलेला पंचनामाच करुन देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेतली. त्या प्रकरणात भोकरचे विशेष न्यायाधीश एम.एस.शेख यांनी 4 वर्षे सक्त मजूरी आणि 3 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nKandhar Bhokar Wratt कंधार - भोकर बातमीपत्र\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nसोमवार, 19 जून 2017\nनांदेडच्या कारागृहात निधी उपलब्ध नसल्याने जनरेटर बंदच\nनांदेड, रामप्रसाद खंडेलवाल नांदेड येथील जिल्हा कारागृहात ७ लाख रुपयांचा जेनरेटर असतांना त्यात डिझेलसाठी निधी उपलब्ध नसल्याने वीज गेली तर जिल्हा कारागृहात अंधार पसरतो. आजही कांही अशीच परिस्थिती रात्री ८.३० पर्यंत म्हणजे वृत्त लिहिपर्यंत होतीच.\nनांदेड येथे वर्ग - २ चे जिल्हा कारागृह आहे. या कारागृहात २०० कच्या कैदाची राहण्याची कायदेशीर सुविधा असतांना येथे\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nगोदावरी नदी संवर्धनासाठी दिर्घकालीन उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी डोंगरे\nनांदेड, अनिल मादसवार,जिल्ह्यातील गोदावरी नदी संवर्धनासाठी दिर्घकालीन उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश नांदेड जिल्हा पर्यावरण समितीची अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले. नांदेड जिल्हा पर्यावरण समिती बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ.डी. पी. सावंत, आ. अमर राजुरकर, आ. हेमंत पाटील, आ. अमिता चव्हाण, मनपा आयुक्त गणेश देशमुख, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. सुधीर शिवणीकर, डॉ. अर्जुन भोसले, सुरेश जोंधळे,\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nशेतकरी कर्जासाठी लोह्यात दिलीप धोंडगे यांचे बँकेसमोर आंदोलन\nलोहा, शेतक-यांच्‍या पिक विम्‍याचे रक्‍कम कर्जात कपात करून घेतली जात आहे. नवीन पीक कर्ज वेळेत उपलब्‍ध करून न देता बॅंक कर्मचारी शेतक-यांसोबत दंडेलशाही करीत आहे.\nयासाठी मंगळवारी बॅंक ऑफ इंडिया शाखा लोहा या बॅंकेसमोर जि.प.चे माजी उपाध्‍यक्ष तथा राष्‍ट्रवादीयुवक कॉंग्रेसचे सरचिटणीस दिलीपदादा धोंडगे यांच्‍या नेतृत्‍वाखाली शेतक-याचे आंदोलन करणार आहेत. जिल्‍हा परिषदेचे माजीउपाध्‍यक्ष दिलीपदादा धोंडगे यांनी लोह्यातील बॅंक ऑफ इंडिया शाखेच्‍या व्‍यवस्‍थापकांना लेखी निवेदन दिले. बॅंकेनी पीक विम्‍यातून कर्ज कपाती करून घेवू नये तसेच नवीन कर्ज तातडीने द्यावे या व अन्‍य मागण्‍यासाठी आज मंगळवारी बसस्‍थानका समोरील बॅंके समोर अन्‍यायग्रस्‍त शेतक-यांसह दिलीपदादा आंदोलन करणार आहेत. तेव्‍हा शेतकरी यात मोठ्या संख्‍येनी सहभागी होणार आहेत असे सांगण्‍यात आले.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nस.पो.नि. विठ्ठल पाटील यांची गुटखा कार्यवाही..\n२ लाखाचा माल जाळला\nलोहा, शहरातील गुटख्‍यावर मागील आठ दिवसापूर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील यांनी धाड टाकली. २ लाख ५ हजाराचा माल जप्‍त केला अन्‍न निरिक्षक यांच्‍या पंचनाम्‍या नंतर या गुटख्‍याची पोलीस ठाण्‍यात होळी करण्‍यात आली.\nशहरातील एका गुटखाविक्री दुकानावर नव्‍यानेच रूजू\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनाट्यकलावंत मास्टर लक्ष्मण काळेवार यांचे निधन\nनांदेड, प्रतिनिधी आपल्या सशक्त अभिनयाने मराठवाड्यात विशेषतः ग्रामीण भागात ओळख निर्माण करणारे जुन्या पिढीतील नाटय कलावंत मास्टर लक्ष्मण महादू काळेवार यांचे वृद्धपकाळाने काल वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाले.\nमास्टर या टोपण नावाने ओळखल्या जाणारे काळेवार यांनी गेल्या 35 वर्षापासून नाट्य कलावंत म्हणून कारकीर्द गाजवली. त्यांनी अभिनयाची सुरुवात शाहीर\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nखा.अशोक चव्हाणांच्या प्रयत्नाने नांदेडात पासपोर्ट कार्यालयास मंजुरी\nनांदेड, अनिल मादसवार - देश- विदेशात नौकरी, व्यवसाय , पर्यटनासह धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी जाणाऱ्या नागरिकाना होणाऱ्या अडचणी लक्षात घेता नांदेड शहरातच पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यात यावे अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली होती. तसेच यासाठी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे काल मंजूर झालेल्या यादीत नांदेड शहराचे नाव जाहीर करण्यात आले आहे. यामुळे आता जिल्ह्यातील नागरिकांची पासपोर्टसाठी होणारी परवड थांबणार आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nशहरात लवकरच मोफत वायफाय सेवा - खा.अशोकराव चव्हाण\nनांदेड, नांदेड जिल्हा दूरसंचार सल्लगार समितीची बैठक समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत वायफाय सेवासह इतर विषयावर चर्चा करण्यात आली.\nनांदेड जिल्हा दूरसंचार समितीची बैठक दूरसंचार कार्यालयाच्या बैठक दालनात समितीची अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत समितीचे सदस्य माणिक पेंटे, बचूराज देशमुख, संभाजी\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nगेल्या तीन दिवसापासून हिमायतनगर शहरावर आभाळात ढगांची गर्दी होत आहे, परंतु पाऊस पडत नसल्याने शेतकऱयांची चिंता वाढली आहे. छाया - बालाजी बलपेलवाड\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nविष्णुपूरी प्रकल्पातच किवळा बंधार्‍याचा समावेश - शिवतारे\nनांदेड, गेल्या वीस वर्षापासून प्रलंबीत असलेल्या किवळा साठवण तलावाचे काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी विष्णुपूरी प्रकल्पातच किवळा बंधार्‍याचा समावेश करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेवून आर्थीक मंजूरीचा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीत सादर करण्याचे आदेश जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्यामुळे कंधार व नांदेड दक्षिण मतदार संघातील कांही गावांचा पिण्याचा व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nपाण्याच्या उपलब्धतेनुसार बाभळी धरणाचे दरवाजे बंद करण्यासाठी समन्वय साधा\nमाजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nनांदेड, अनिल मादसवार- तेलंगणाच्या सिमेलगत असलेल्या बाभळी धरणाचे दरवाजे पाण्याच्या उपलब्धतेनुसार निर्धारित वेळेपूर्वी बंद करण्यासाठी तेलंगणा राज्याशी समन्वय साधावा व या धरणाच्या पाण्याचा महाराष्ट्रासाठी जास्तीत जास्त उपयोग करण्यात यावा अशी आग्रही मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.\nखा.अशोकराव चव्हाण यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकतेच एक पत्र पाठविले आहे. या पत्रामध्ये त्यांनी बाभळी बंधार्‍या संबंधातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा उल्लेख केला आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nधानोराच्या सरपंच पदी सत्वशिला भेंडेकर यांची निवड\nनरसी फाटा, नायगाव तालुक्यातील धानोरा ( त.मा.) येथील सरपंच मागील एक महिन्यापूर्वी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने बुधवारी येथील नव्याने संरपच पदाची निवड करण्यात येवून गोविंद पाटील धानोरकर यांच्या गटाच्या सरपंच म्हणून सत्त्वशीला नागोराव भेडेकंर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.\nआ.वंसतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्षांखाली धानोरा या गावची ग्राम पंचायत निवडणूक\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nआभाळ येतोय दाटून...पण पावसाचा पत्ता नाही.....\nदमदार पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या; शेतक-यांचे डोळे अभाळाकडे\nनरसी फाटा, सुभाष पेरकेवार -मृगनक्षञ निघून आज दहा दिवस होत असून नरसी सह नरसी सर्कल मध्ये पेरणीयुक्त पाऊस झाला नाही. गेल्या चार दिवसापुर्वी झालेल्या साधारण या पावसानंतर काही शेतकरी पेरणी सुरू केली तर बहुतांश शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. ब-याच ठिकाणी पाऊस बरसतो आहे पण या भागात पेरणी युक्त पाऊस कधी होईल म्हणून शेतकरी अभाळाकडे डोळे लावून बसला आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nकोळी समाजाचे रामनाथ कोविंद भारताचे नवे राष्ट्रपती होणार\nनवी दिल्ली, राष्ट्रपतीपदासाठी बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावावर एनडीएकडून आज शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या नावाची घोषणा केली असून दि.२३ जून रोजी ते राष्ट्रपतीपदाचा अर्ज भरतील. दलित समाजातून येणाऱ्या कोविंद यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देऊन या समाजाला भाजपकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न मोदी-शहा जोडीने केला आहे. एनडीएच्या सर्व घटक पक्षांना कोविंद यांच्या उमेदवारीविषयी कळविण्यात आल्याचे अमित शाह यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षांपासून रामनाथ कोविंद यांनी बिहारच्या राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळली आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nधार्मिक व सामाजिक बंधुभाव इफ्तेहार पार्टीतून जोपासल्या जातो- संजय भोसीकर\nकंधार, मयूर कांबळे तालुक्यातील पानभोसी या गावी दि 18 रोजी सायंकाळी रमजान चे औचित्य साधुन माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या परिवाराच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी इफ्तेहार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी धार्मिक सलोखा जोपासण्यासाठी प्रत्येक मनुष्याने आपापल्या पद्धतीने काम करावे त्यामुळे धार्मिक व सामाजिक बंधुभाव इफ्तेहार पार्टीतून जोपासल्या जाऊ शकतो असे प्रतिपादन नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर यांनी बोलताना केले.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nपतंजली योग समिती तर्फे कंधारमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन\nकंधार, मयुर कांबळे, आयुष मंत्रालय द्वारा आयोजित दिनांक २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधुन पतंजली योग समिती कंधारच्या वतीने दरवर्षी प्रमाने याही वर्षी योग दिनाचे आयोजन करण्यात आले . कंधार शहरातील योग प्रेमी साधकांनी शहरातील बालाजी मंदीर भवानीनगर कंधार येथे शांती,कल्याण आणि स्वाथ्यासाठी जगात हा दिवस सर्व धर्म ,पंथ,संप्रदाय विविध सामाजिक संघटनांनी, शासकीय,निमशासकिय कर्मचार्यांनी व विद्यार्थ्यांनी या दिवशी सहभाग नोंदवून आपल्या भारतीय संस्कृतीला सन्मानीत करण्याचे आवाहन पतंजली योग समिती तालुका प्रभारी नीळकंठ मोरे यांनी केले आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nभोकर आगाराची प्रगती कायम ठेवा - आर. वाय. मुपडे\nप्रदिपकुमार पोवार नवीन आगारप्रमुख\nभोकर, मनोजसिंह चौव्हाण ,येथील आगाराची कमी वेळात झालेली प्रगती माझ्या एकट्यामुळे झाली नसुन यात चालक - वाहक आणि सर्व कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम आहे यापुढेही भोक��� आगाराचे नावलौकिक ठेवण्यासाठी सर्वांनी एकादिलाने काम करावे असे आवाहन करून मला जे भरभरून प्रेम मिळाले ते मी विसरणार नाही असे भावनिक उदगार आगारप्रमुख आर. वाय. मुपडे यांनी निरोप समारंभात व्यक्त केले.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nभोकर तालुक्यातील रेणापूर शिवारात गांजाचे पोते फेकून आरोपी फरार\nहिमायतनगरकडून पांढऱ्या कारमध्ये भोकरला जात होता गांजा\nभोकर, मनोजसिंह चौव्हाण, हिमायतनगरकडून पांढऱ्या कारमध्ये भोकरला येणाऱ्या ८ किलो गांजाची तस्करी करणाऱ्यांचा पोलिसांनी पाठलाग केला. दरम्यान आरोपीं रेणापूर शिवारात गांजाचे पोते फेकून फरार होण्यात यश मिळविले आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीवर भोकर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने पुन्हा गांजाची तस्करीचा गोरखधंदा सुरू असल्याचे समोर आले आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nपोलीस अधिक्षक मिना यांच्या पथकाची किनवट पोलीस हद्दीत मटका अड्यावर धाड\nनांदेड, पोलीस अधिक्षकांच्या आदेशाकडे साफ दुर्लक्ष करीत किनवट भागात मटका, जुगार व अवैद्य दारू विक्रीचा गोरखधंदा खुलेआम सुरू आहे. याबाबतची खबर पथक प्रमुख ओमकांत चिंचोलकर यांना प्राप्त झाल्यावर त्यानी याची खात्री करून पोलीस अधिक्षकांच्या आदेशाने किनवट भागातीळ विद्यमान आ. नाईक यांच्या गावात धाड मारून एका मटक्याचा अड्डा उद्धवस्त केला आहे.\nयाबाबत सविस्तर वृत्त असे कि, मागील महिन्यात\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nरविवार, 18 जून 2017\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nPernyachi Lagbag suru पेरण्याची लगबग सुरु\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nशनिवार, 17 जून 2017\nKandhar Paakhi Dindi कंधारची पालखी दिंडी\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nशुक्रवार, 16 जून 2017\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nSahasrkund Water Fall सहस्त्रकुंडचा धबधबा\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nगुरुवार, 15 जून 2017\nBainkesamor hetkaryanchya Thiyya पीकविम्याच्या रक्कमेसाठी ठिय्या\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nबुधवार, 14 जून 2017\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nमंगलवार, 13 जून 2017\nRelve Rasta - Saatv Bhet रेल्वेपुल रस्त्याचा प्रश्न सोडविणार\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nKandhar Chaukashisathi Uposhan कंधारमध्ये भरपावसात उपोषण\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nसोमवार, 12 जून 2017\nKha Saatav Bhet मयत शेतकरी कुटुंबाची भेट\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nरविवार, 11 जून 2017\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nशुक्रवार, 9 जून 2017\nSmita Jhagade Bhet स्मिता झगडे यांची भेट\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nKongress Andolan कंधारमध्ये काँग्रेसचे आंदोलन\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nबुधवार, 7 जून 2017\nShetkaryane Ghetala Galfas शेतकर्याने घेतला गळफास\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nमंगलवार, 6 जून 2017\nNanded Bandala Pratisaad जिल्हाभरात शेतकऱ्यांचा बंद\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nगुरुवार, 1 जून 2017\nGoodmorning Pathak Karyavahi गुडमॉर्निंग पथकाची कार्यवाही\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुराने पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें संदेश (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nट्रेनयात्रा में मिले तृतीय पंथीयों के पोस्ट- पेमेंट-बैंक खातें निकालकर मुख्यधारा में लाया\nसर्वपक्षीत कृती समितियों सहित ट्रेन स्टेशन पर पत्रकारों ने किया धरणा आंदोलन\nमहाप्रबंधक माल्या को सर्वपक्षीय कृती समिति, पत्रकार संघटन, जेष्ठ नागरिक ने दिया ज्ञापन\nहिमायतनगर रेलवे स्टेशन का उच्च स्तरीय प्लेटफार्म खराब गुणवत्ता का है\nआंध्रप्रदेश के पूर्वचीफ़ जस्टिस चंद्रयाद्वरा पत्रकार नईम खान का नँशनल अवार्ड\nमहाराणा प्रताप के वंशजों का डेरा हिमायतनगर (वाढोणा) शहर में\nKaar Nadit Kosalali कार नदीत.. तिघांचा मृत्यू\nTaranche Jhopale तारांच्या झोपाळ्याकडे साफ दुर्लक्ष\nनांदेड ते तिरुपती विशेष गाडीच्या फेऱ्यांत वाढ\nJad Wahnane Pul Dhokyat लोडींग ट्रकमुळे हादगावच्या मुख्य रोडवरिल पुलला धोका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.hinduismtoday.com/modules/smartsection/item.php?itemid=5476", "date_download": "2019-12-15T14:08:49Z", "digest": "sha1:ILS32KF54ZWUTB6CHEGR5KZUAEFOAFLG", "length": 24825, "nlines": 133, "source_domain": "www.hinduismtoday.com", "title": "दहा मिनिटांचा एक नेमधर्म - Publisher's Desk Marathi - मराठी - Publications - Hinduism Today Magazine", "raw_content": "\nदहा मिनिटांचा एक नेमधर्म\nदहा मिनिटांचा एक नेमधर्म\nदहा मिनिटांचा एक नेमधर्म\nआजच्या धकाधकीच्या जीवनांत आत्मनिरूपणासाठी थोडाही वेळ नसलेल्या लोकांसाठी एक संक्षिप्त आचार\nRead this article in: English | Italian | Marathi | Hindi | सद्यकाळात रोज शारिरिक व्यायाम करण्याची कल्पना सर्वत्र पसरली आहे. सफल, स��ाधानकारक जीवनासाठी सुदृढ, निरोगी प्रकृति असणे आवश्यक आहे याची सगळ्यांनाच जाणीव आहे. तीन प्रकारच्या परिणामासाठी व्यायाम सुचविण्यात येतो: क्षांति, लवचिकता आणि शक्ति. या प्रत्येकाचे विशिष्ट फायदे आहेत. चालणे, धावणे, पोहणे या सारख्या क्षांतिवर्धक व्यायामांनी आपले शारिरिक औजस्याची वृद्धि होऊन आपले हृदय, फुप्फुसे आणि रक्तप्रवाह नियंत्रण निरोगी राहतात. हटयोग, ताई ची, आणि नृत्य या सारखा व्यायाम आपले स्नायु शिथिल ठेवतो आणि आपल्या शरिरातल्या संधी चलनशील ठेवतो. शक्तिवर्धक व्यायाम आपल्या स्नायूंची वाढ करतात आणि आपले अस्थिपंजर दृढ करतात. यांत उपकरणरहित शारिरिक व्यायाम, वजन किंवा विरोधी जोर लावावा लागेल अशा प्रकारचे प्रयोग आणि पायर्‍या चढून जाणे यांचा समावेश होतो.\nआपल्या शरिराची काळजी घेणे आवश्यक आहे, परन्तु, आपल्या जीवनाचे इष्टतम आचरण होण्यासाठी आपल्या अस्तित्वाच्या सर्वच पैलूंवर लक्ष द्यावे लागते: शारिरिक, मानसिक/बौद्धिक, आणि आध्यात्मिक. प्रत्येक महत्वपूर्ण आहे व त्याला हवे ते लक्ष मिळायला हवे. यापैकी आध्यात्मिक जीवनाकडे, जे आपल्या अस्तित्वाचे मूळ आहे, आपले खरे स्वरूप आहे, त्याकडे सर्वाधिक दुर्लक्ष होते. माझ्या गुरुदेवांनी असे लिहिले: \"आपण आपल्या पंचेन्द्रियांच्या लहरींप्रमाणे वागणार्‍या स्वाभाविक किंवा बौद्धिक जीव नसून आपण एक सच्चिदानन्द आत्मा आहोत असे आपण आपल्या संस्कारचित्ताला जुळवून घ्यायला शिकवले पाहिजे. जागृति हा आपल्या जीवनाचा गाभा आहे.\"\nआपण व्यायामाने आपली शारिरिक प्रकृति सांभाळतो. आपली बौद्धिक/मानसिक प्रकृतिचे आयुष्यभर नवीन गोष्टी शिकून, आपली मनःशक्तीचा विकास करून, ती दृढ करून पोषण करतो. आपल्या भावनांचे पोषण आपण परस्पर नाती जोडून, शरणागति आणि स्वीकार यांचा सराव, करून उत्तम चारित्र्य निर्माण करायचा प्रयत्न करून, जनसेवा करून आणि एक समतोल जीवन जगून प्रयत्न करतो.\nरोज धार्मिक कार्ये करून आपल्या आध्यात्मिक स्वभावाला आपण वेळ देतो. याला आध्यात्मिक व्यायाम असे म्हणायला मला आवडते. या वेळात आपण आपल्याला जीवनाचा अंतर्गत उद्देश अध्यात्म मार्गावर प्रगति करून सरतेशेवटी परमेश्वराचा अनुभव घेऊन निर्विकल्प समाधि प्राप्त करून नंतर मोक्ष, म्हणजे पुनर्जन्माच्या चक्रापासून मुक्ति मिळवणे हा आहे याची आठवण करून दे��ो. आध्यामिक व्यायामापेक्षा आध्यात्मिक अनुभूति मिळविण्याचा हा वेळ आहे. तिरुमंतिरम् धर्मग्रंथ म्हणतो: \"एकेक पाऊल पुढे घेऊन मन मागे ओढून घ्या आणि आपल्या अंतःकरणाचे अवलोकन करा. एकेक करून तुम्हाला आतल्या अगणित उत्तम गोष्टी दिसतील. आता इथे खाली तुम्हाला कदाचित् परमेश्वराचे, ज्याला वेद सर्वत्र शोधत आहेत, त्याचे दर्शन होईल.\"\nसाधारणपणे आपण आपल्या बाह्य स्वभावातच् इतके गुंडाळून गेलो असतो की त्यामुळे आपल्या आपल्या खर्‍या स्वभावाची, आपल्या तेजोमय अंतर्गत सत्य स्वरूपाची जाणीव नसते. बर्‍याच लोकांसाठी, जे मृत्यूचा क्षण जवळ आल्यानंतरच या विशाल सत्याचा विचार करायला सुरुवात करतात, त्यांच्यासाठी असे जन्मोजन्मी होत राहते.\nएकविसाव्या शतकातल्या जीवनाची धकाधक अधिकाधिक वाढतच जात असल्यामुळे आणि जीवनावर बाह्य गोष्टींच्या अपेक्षा वाढतच जात असल्यामुळे या धकाधकीपासून दूर होऊन शांतपणे माघार घेण्याचे फायद्यांची उपेक्षाच करण्यात येते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. भारतातली अनेक कुटुम्बे रोज सकाळी घरातल्या देवघरात पूजा करून, आणि त्यानंतर जपमाळेतले मणी मोजून मंत्राचा जप करून या आध्यात्मिक जीवाला वेळ देण्याची सोय करतात.\nतथापि, भारतात आणि इतर देशात अशी शिस्त पाळणार्‍या कुटुम्बांची संख्या कमी होत चालली आहे. माझ्याजवळ बसून इतके लोक असे म्हणत असतात: \"आम्हाला पूजा, जप किंवा ध्यान करायला वेळच मिळत नाही.\" नोकरी, जाणे-येणे, भोजन, मनोरंजन, शारिरिक व्यायाम, कुटुम्बियांच्या आणि मित्रमंडळींच्या सान्निध्यात वेळ घालवणे यातच पूर्ण दिवस संपतो. परंपरागत रोजचा एक तासाचा धार्मिक व्यायाम खूपच लांब ठरतो आहे, आणि त्याचे फायदे नीट समजत नसल्यामुळे तो साधारणपणे वगळल्याच जातो. माझे गुरुदेव त्या फायद्यांबद्दल म्हणाले: \" या रोजच्या धार्मिक कृतिमुळे तुम्ही बाह्य जगातल्या शक्तींना स्वत: विचलित न होता तोंड देऊ शकाल आणि तुम्ही जो जीवनमार्ग स्वीकार केला आहे त्याच्या धर्माचे पालन तुम्ही करू शकाल. तुमच्या दैनिक साधनेमुळे तुमची चैतन्यशक्ति नियमित केली असल्यामुळे या जगतातल्या तुमच्या कार्याचा दर्जा वाढेल, आणि ते कार्य तुम्ही आत्मविश्वास आणि शांत मनोवृत्तीने कराल.\nतर याला पर्याय काय मी मुख्यत: तरूण लोकांवर माझे लक्ष केंद्रित करतो कारण त्यांच्या वर्तणुकीचे प्रकार पक्के झाले नसतात. जेव्हाकेव्हा वेळ मिळेल तेव्हा दहा मिनिटात करता येणारा एक विधी मी योजित केला आहे. आशा आहे की संक्षिप्त आणि वेळेचे बंधन नसलेला, त्याच्या आध्यात्मिक फळांचा स्पष्ट खुलासा असल्यामुळे विद्यार्थी हा विधी स्वीकारतील किंवा त्याचप्रमाणे स्वतःचाच एक विधी तयार करतील. ही सवय वयाच्या पंधराव्या वर्षापासून सुरु करून शाळा आणि महाविद्यालयाच्या काळात कायम ठेवावी असे मला सुचवायचे आहे. अशी आशा आहे की शिक्षण संपल्यानंतर आध्यात्मिक जीवनाबद्दल आस्था असलेले या विधीचा वेळ अर्ध्या तासापर्यंत वाढवतील.\nया आध्यात्मिक अभ्यासात चार कृति आहेत: पूजा, आत्मनिरिक्षण, निश्चित कथन, आणि अभ्यास. पूजा म्हणजे आपल्या इष्ट देवतेच्या मंत्राचा जप करून किंवा त्या देवतेच्या नऊ किंवा अधिक नामांचा उच्चार करून प्रत्येक मंत्रानंतर किंवा नामाचा उच्चार केल्यानंतर त्या देवतेच्या मूर्तिला किंवा छायाचित्राला अक्षता वाहणे. उदाहरणार्थ, गणपतीची पूजा करतांना ॐ श्री गणेशाय नमः किंवा तुमच्या पसंतीप्रमाणे अथवा परंपरेप्रमाणे निवडलेला मंत्र. अथवा आपल्या इष्ट देवतेचे एखादे छोटेसे भजन देवतेच्या मूर्तिवर किंवा छायाचित्रावर चित्त एकाग्र करून गायिले तरी चालेल. आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या कृतीसाठी दोन मिनिटे द्यावी.\nआत्मनिरिक्षण करण्यासाठी ॐ हा मंत्र नऊ वेळा आपले डोळे बंद करून जपावा. या मंत्राचा व्यवस्थित प्रभाव पडायला त्याचा उच्चार बरोबर करणे आवश्यक आहे. पहिले अक्षर अ, दुसरे उ आणि तिसरे म. या तीन्ही अक्षरांचा विलम्बित उच्चार करावयाचा असतो. प्रत्येक ॐ एकूण सात सेकंद म्हणायचा असतो: दोन सेकंद अ, दोन सेकंद उ आणि तीन सेकंद म. (भाषांतरकाराची टीप: मराठी वाचकांना ॐ चा उच्चार इंग्रजी शब्दांचा आधार घेऊन शिकविण्याची आवश्यकता असे वाटत नाही त्यामुळे त्या स्पष्टीकरणाचे भाषांतर येथे प्रस्तुत केलेले नाही.) अ चा उच्चार करतांना आपल्याला आपले उदर आणि छाती यांचे स्पंदन होत असल्याची जाणीव होते. उ चा उच्चार करतांना कंठाचे स्पंदन होते. आणि म चा उच्चार करतांना आपल्या शिराचे (डोक्याच्या वरच्या भागाचे) स्पंदन होते. या कृतीला दोन मिनिटे द्यावी.\nनिश्चित कथन म्हणजे आपल्या मनावर संस्कार करून भविष्यकाळी उत्तम परिणाम घडवून आणण्यासाठी पुनरुच्चार केलेले वाक्यविशेष. यांत \"माझे सध्या सर्व ठीक चालले आहे\", (I am alright right now.) हे वाक्य नऊ वेळा म्हणावयाचे असते. दुसरी दोन निश्चित कथनाची वाक्ये अशी: \"माझ्या सर्व गरजा नेहमीच पूर्ण होतील.\" (All my needs will always be met) किंवा \"मी योजिलेले सिध्दीस नेण्यास मी समर्थ आहे, मी करू शकतो, मी करीन. (I can, I will, I am able to accomplish what I plan). निश्चित कथन परिणामकारक रीतीने वापरण्यासाठी तीन पदरी किल्ली आहे ती अशी: १. आपण काय म्हणतो आहे त्याच्या अर्थावर मन केन्द्रित करणे, २. जो परिणाम आपण प्राप्त करू इच्छितो त्याला आपल्या मन:चक्षूपुढे बघणे, आणि ३. तो परिणाम प्राप्त केल्यानंतर भविष्यात आपल्याला काय भावना मनात येतील त्या वर्तमानकाळातच अनुभवणे. यासाठी एक मिनिट द्यावा.\nअभ्यास म्हणजे आपल्याला ज्ञान आणि अंतर्दृष्टी देणार्‍या हिंदु धर्मग्रंथाचे वाचन. तांत्रिक आणि गूढ ग्रंथ टाळून स्पष्ट शब्दात लिहिलेले, प्रेरणा देणारे ग्रंथ निवडावे. या कार्याला पाच मिनिटे द्यावी.\nया चार धार्मिक कृतींचे काय फायदे आहेत पूजेचा फायदा आहे की आपली भक्ति वाढते आणि आपला आणि आपल्या आराध्य देव/देवतेचा संबंध वाढवते. परिणामी पूर्ण आत्मार्थपूजा करण्याकडे जाण्याच्या मार्गावरची ही पहिली साहाजिक पायरी आहे. ॐ चा जप केल्याने मनःशांति मिळते, आपली शक्ति आपल्या मनाच्या आध्यात्मिक भागावर वृध्दित होते, आणि उच्च स्तरावरील चक्राकडे जाते. प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधि या सारख्या योगाच्या गूढ अभ्यासाकडे जाण्याची हे पहिले पाऊल आहे. निश्चित कथनाने आपला आत्मविश्वास वाढतो, जेणेकरून आपण आपल्या सर्व कार्यात यशस्वी होतो. निश्चित कथन हे चिंतेवरचे उत्तम औषध आहे. धर्मग्रंथांचे अध्ययन आपले आपल्या धर्माबद्दल ज्ञान वाढवते आणि हिंदु तत्वज्ञान व प्रथांच्या मागच्या कल्पनेंबद्दल अर्थ समजण्यास मदत करते.\nहे लक्ष्यात ठेवणे आवश्यक आहे की आध्यात्मिक मार्गावरची आपली प्रगति, जिचे अंतिम ध्येय परमेश्वराची अनुभूति मिळवणे, निर्विकल्प समाधि प्राप्त करणे, पुनर्जन्माच्या चक्रापासून मुक्ति मिळविणे, मोक्षप्राप्ति होणे या सर्व गोष्टी आपण आपल्या धार्मिक अभ्यासावर किती वेळ वाहतो त्यावर अवलंबून आहे.\nपतञ्जलि ऋषींनी आपल्या योगसूत्रात म्हटले आहे (१.२२;२२): \"ज्यांची भक्ति तीव्र आहे त्यांना समाधि जवळ आहे. आपला अभ्यास योग सौम्य, मध्यम किंवा तीव्र आहे याने ही त्यावर परिणाम होतो. ऋषि असे सुचवित आहेत की आपली आध्यात्मिक मार्गावरची प्रगति केवळ आपण त्यावर किती वेळ देतो त्यावरच फक्त अवलंबून नसून आपण त्यावर किती भक्ति, शक्ति आणि प्रयत्न करतो त्यावर अवलंबून आहे.\" यावरचे त्यांचे तिसरे सूत्र म्हणते: \"समाधि ईश्वरभक्तिनेही प्राप्त होऊ शकते.\" याचा अर्थ आहे की आपले प्रयत्न आणि समर्पण तीव्र ईश्वरभक्तिने मिळालेल्या आशीर्वादाने किंवा कृपेने वृद्धित होतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending-news/a-69-year-old-dutch-man-wants-to-officially-lower-his-age-by-20-years-1786334/", "date_download": "2019-12-15T13:47:18Z", "digest": "sha1:GCYXVNYAXZNWMXLN5BXC3C7DIXIGJ6RR", "length": 11186, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "A 69 year old Dutch man wants to officially lower his age by 20 years | डेटिंगसाठी ही शक्कल लावून २० वर्षांनी तरुण होणार ६९ वर्षीय आजोबा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nडेटिंगसाठी ही शक्कल लावून २० वर्षांनी तरुण होणार ६९ वर्षीय आजोबा\nडेटिंगसाठी ही शक्कल लावून २० वर्षांनी तरुण होणार ६९ वर्षीय आजोबा\nडेटिंग अॅपवर प्रोफाइल आहे. त्यात त्यांनी खरं वय दिलं आहे. मात्र वय पाहून कोणीही प्रतिसाद देत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.\nनेदरलँडमधल्या ६९ वर्षांच्या आजोबांना त्यांचं वय हे तब्बल २० वर्षांनी कमी करायचं आहे. माणूस स्वत:चं नाव, धर्म, लिंग बदलू शकतो मग वय का नाही बदलू शकत असा साधा प्रश्न या आजोबांना पडला आहे म्हणूनच स्वत:चं वय अधिकृतरित्या वीस वर्षांनी कमी करण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.\nएमिल रेटलबँड यांचं टिंडर या डेटिंग अॅपवर प्रोफाइल आहे. प्रोफाइलवर त्यांनी आपलं खरं वय ठेवलं आहे. मात्र वय पाहून कोणीही प्रतिसाद देत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. जर मी वय २० वर्षांनी कमी दाखवलं तर मला नक्कीच डेटिंग अॅपवर तरुणी किंवा महिलांचे प्रतिसाद येतील असं मत त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं आहे. वय कमी झाल्यानं मला नोकरी मिळेल, घर घेता येईल आणि पोटापाण्याचा प्रश्न सुटेल असं एक कारणही एमिल यांनी सांगितलं आहे.\nवय अधिकृतरित्या कमी करुन घेण्याचा कोणताही कायदा, नियम सध्या या देशात अस्तित्त्वात नाही, त्यामुळे एमिल यांच्या मागणीवर कोर्टानं कोणताही निर्णय अद्याप दिलेला नाही. एमिल हे प्रेरणादायी वक्ता म्हणून प्रसिद्ध आहे. माझं वय ६९ असलं तरी मी ४९ वर्षांच्या गृहस्थासारखा दिसतो असं ते अभिमानानं सांगतात.\nएमिल हे वयस्क असल्यानं त्यांना निवृत्तीवेतन मिळतं मात्र जर माझं वय कायदेशीररित्या कमी झालं तर मी निवृत्तीवेतनदेखील सोडायला तयार आहे असंही ते म्हणाले. त्यामुळे आता यावर कोर्ट काय निर्णय देतं हे पाहण्यासारखं ठरणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/government-has-increased-the-deadline-for-filing-gst-return/", "date_download": "2019-12-15T13:51:24Z", "digest": "sha1:JOXZ23KJKHAK7ZYRXO54TAGNULQVQKRI", "length": 13086, "nlines": 163, "source_domain": "policenama.com", "title": "government has increased the deadline for filing gst return | सरकारनं वाढवली GST रिटर्न फाईल करण्याची तारीख, जाणून घ्या", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nचिंतामणी दर्शनासाठी थेऊरला भाविकांची मोठी गर्दी\nव्यवहारात पैशाचं सोंग करता येत नाही \n शेतकऱ्यांचा विसर पडता कामा नये\nसरकारनं वाढवली GST रिटर्न फाईल करण्याची तारीख, जाणून घ्या\nसरकारनं वाढवली GST रिटर्न फाईल करण्याची तारीख, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारने वस्तू आणि सेवा करासंबंधित (जीएसटी) वर्ष 2017 – 18 आणि वर्ष 2018 – 19 ची वार्षिक रिटर्न भरण्याची अंंतिम तारीख वाढवली आहे आणि यासह जीएसटीआर 9 तसेच जीएसटीआर 9 सी फॉर्मला सरळ सोपे बनवण्यात येत आहे.\n31 डिसेंबरपर्यंत वाढण्यात आली तारीख\nकेंद्रीय अप्रत्यक्ष आणि सीमा शुल्क बोर्डाने गुरुवारी माहिती दिली की 2017 – 18 साठी जीएसटीआर 9 आणि जीएसटीआर 9 सी भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2019 होती जी वाढवून 31 डिसेंबर 2019 करण्यात आली आहे. या प्रकारे 2018 – 19 दरम्यान हे दोन्ही फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2019 वरुन वाढून 31 मार्च 2020 करण्यात आली आहे.\nसोपे झाले 2 फॉर्म\nसीबीआयसीने माहिती देताना सांगितले की सरकारने हे दोन्ही फॉर्म सरळ सोपे करण्याचा निर्णय घेतला आहे. आता दोन्ही फॉर्मवर विविध क्षेत्राचे पर्याय असतील. ते म्हणाले की जीएसटीआर 9 आणि जीएसटीआर 9 सी भरण्यास येणाऱ्या अडचणी पाहता ते भरण्यासाठीची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. सीबीआयसीने सांगितले की अंतिम तारीखेत वाढ करण्यात आल्यानंतर दोन्ही फॉर्म सरळ सोपे करण्यात आले आहेत. ज्यामुळे वार्षिक रिटर्न भरणे सोपे होईल. रिटर्न भरण्याच्या तारखेत वाढ करण्यासंबंधित अधिसूचना जारी करण्यात आली आहे.\nमन नेहमी प्रसन्न ठेवण्यासाठी ‘हे’ 6 नियम आवश्य पाळा, जाणून घ्या\nसौंदर्यवाढीसाठी ‘टी बॅग्ज’चे ‘हे’ 4 फायदे माहित आहेत का \nकामाच्या ठिकाणी मनस्वास्थ्य सांभाळा, ‘या’ १० गोष्टी लक्षात ठेवा\nआनंदी जीव जगण्यासाठी अट्टाहासाचे भूत आवरा, ‘या’ 8 गोष्टी लक्षात ठेवा\nकामाचा डोंगर उपसण्यासाठी उर्जा कशी मिळवाल ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा\nफिटनेससाठी ‘हे’ आहेत अगदी सोपे 6 उपाय, लवकर सुरू करा \n‘महाशिवआघाडी’च्या मसूद्याला ‘अंतिम स्वरुप’, आता ‘प्रमुख’,’सर्वेसर्वा’ अन् ‘हायकमांड’ निर्णय घेणार\n‘त्या’ दबंग महिला अधिकार्‍यानं घेतला पदभार\n‘बंगला साहिब’ गुरुद्वारात शिजवली गेली प्लास्टिकी डाळ, वाढण्यापूर्वी टाकून…\nमोदी सरकारकडून मोठा दिलासा FASTag नाही तर 15 जानेवारी पर्यंत करू शकाल कॅश पेमेंट\n‘आत्मा स्कीम’मुळं दुप्पट होणार शेतकर्‍यांची ‘कमाई’, जाणून…\nSBI चा अजब ‘कारभार’, 50 पैशांसाठी पाठविली ‘नोटीस’\n‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री दुसऱ्यांदा…\n‘या’ प्रकरणामुळं अभिनेत्री पायल रोहतगी…\nबॉलिवूडमध्ये आपली आनोखी छाप सोडणाऱ्या अभिनेत्री गीता…\nअभिनेता रणवीर सिंग बाप होण्यासाठी फारच…\nडायर���क्टर कबीर खानच्या पत्नीनं शेअर केले बिकीनीतले…\n‘बंगला साहिब’ गुरुद्वारात शिजवली गेली प्लास्टिकी डाळ, वाढण्यापूर्वी…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - राष्ट्रीय राजधानीच्या बंगाल साहिब गुरुद्वारात गेल्या मंगळवारी प्लास्टिकची डाळ शिजवण्यात…\n2020 मध्ये ‘राहु’च्या चालीची ‘अडचण’,…\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - ज्या व्यक्तीच्या राशीत राहुची एन्ट्री होते त्याच्या आयुष्यात दु:ख येतात. राहु 2020 च्या…\nचिंतामणी दर्शनासाठी थेऊरला भाविकांची मोठी गर्दी\nलोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील श्री. चिंतामणी गणपती…\nमोदी सरकारकडून मोठा दिलासा FASTag नाही तर 15 जानेवारी पर्यंत करू…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - फास्टॅग बाबत आता घाबरण्याचे कोणतेच कारण नाही, सरकारने आता एक महिन्यासाठी दिलासा दिलेला…\nतुम्ही घरात फक्त ‘एवढं’ सोनं ठेऊ शकता, जाणून घ्या नियम खुप…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था : भारतीयांना सोन्यासंबंधी खास लागाव आहे. मग ते लग्नाचं निमित्त असो की मग एखाद्याला एखादी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘बंगला साहिब’ गुरुद्वारात शिजवली गेली प्लास्टिकी डाळ, वाढण्यापूर्वी…\n‘दुसऱ्या बाळाबद्दल काय विचार आहे ’ बेबो करिना म्हणाली..\nफारुख अब्दुल्लांच्या कैदेत आणखी 3 महिन्यांची वाढ \n‘बेबो’ करिनाच्या ‘बट’ला ‘या’…\nअभिनेत्री नुसरत भरूचा बिकीनीत स्विमिंग पूलमध्ये ‘फ्लोटींग’…\nहैदराबाद रेप केस : बलात्कार करणार्‍या आरोपीच्या पत्नीनं केली धक्कादायक मागणी\nशिर्डीत 9 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून ‘अत्याचार’ \nपोलिसांच्या अंगावर गाडी घालून बँकेचे ‘एटीएम’ मशीनच चोरुन नेलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/category/editions/satara/page/467", "date_download": "2019-12-15T13:28:53Z", "digest": "sha1:MOFSA3LOOUG77GNKNRX5ZKVEIA2W7NT2", "length": 9038, "nlines": 34, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सातारा Archives - Page 467 of 486 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nबेपत्ता तरुणाचा शोध घेताना अज्ञात मृतदेह सापडला\nप्रतिनिधी / फलटण निरा नदीच्या पात्रात बेपत्ता व्यक्तीने उडी टाकून आत्महत्या केल्याचा संशय होता. त्यासाठी शोध घेण्यासाठी पाण्यात उतरलेल्या गावातील तरुणांना दुसऱयाच व्यक्तिचा मृतदेह पाण्यात आढळून आला. त्याच्या नावाचा शोध घेताना मूळची व्यक्ती गावातच एकाच्या बंगल्यावर वास्तव्यास असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गोखळीसह परिसरात तीच चर्चा मंगळवारी दिवसभर रंगली. याबाबत समजलेल्या माहिती नुसार मेखली ता. बारामती येथील एक ग्रहस्थ बेपत्ता ...Full Article\nजवांनबद्दल अपशब्द बोलणाऱया आमदार परिचारकांना ठोकणार : उदयनराजे\nऑनलाईन टीम / सातारा : जवानांच्या पत्नी बाबात अपशब्द वापरणाऱया आमदार प्रशांत परिचारकांना ठोकून काढू असा दम खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. आमदार असो की कोणीही, त्याला ठोकणार ...Full Article\nनविआ आणि साविआ यांच्यामध्ये पुन्हा उडणार आकडय़ावरुन खटके प्रतिनिधी / सातारा पालिकेचे 2017-18 च्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्पावर पालिकेत गेल्या दहा दिवसांपासून जोर बैठका सुरु आहेत. शेवटची बैठक सोमवारी ...Full Article\nलाभले भाग्य आम्हास, बोलतो मराठी\nप्रतिनिधी / वाई कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या महाराष्ट्रातील सर्व एस. टी. आगारामध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा करून ही भाषा वाढविणे तिचा प्रचार ...Full Article\nमोदींना पत्र’ उपक्रमाचा शुभारंभ\nप्रतिनिधी / सातारा म्मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी पंतप्रधान मोदी यांना मसाप, पुणेच्यावतीने महाराष्ट्रातून 5 लाख पत्रे पाठवण्यात येणार आहेत. तर सातारा जिह्यातून एक लाख पत्रे पाठवण्यात ...Full Article\nआ.परिचारक यांच्या निलंबनाची मागणी\nमाजी सैनिकांनी काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रतिनिधी / सातारा भारतीय सैन्य आणि त्यांच्या परिवाराविषयी आमदार प्रशांत परिचारक यांनी काढलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ साताऱयातील माजी ...Full Article\nक्रीडा प्रबोधिनीसाठी आज अंतिम चाचणी\nप्रतिनिधी / सातारा क्रीडा प्रबोधिनी निवड चाचणी साताऱयात शाहू क्रीडा संकुलात दोन सत्रात पार पडली. अंतिम निवड चाचणी मंगळवारी होणार आहे. यामध्ये जिह्यातून 290 खेळाडू सहभागी झाले आहेत. जिल्हा ...Full Article\nजीव गेल्यावर तरी दखल घेणार का\nप्रतिनिधी/ सातारा आयएमएसआर कॉलेज मायणी (ता.खटाव) येथे 2014-15 च्या प्रथमवर्षाला एमबीबीएसचे प्रवेश झाले आहेत. आम्हा 95 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भिती असून गेले 40 दिवस आम्ही आंदोलन करत ...Full Article\nशिवजयंती निमित्त निरंजन फरांदे यांचे व्याख्यान\nप्रतिनिधी/ सातारा येथील प्रभाग 6 मधील सातारा पालिकेच्या गीतांजली विद्यामंदिर या शाळेत शिवजयंतीनिमित्त संभाजी बिग्रेडतर्फे प्रा. निरंजन फरांदे यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या चरित्रावर व्याख्यान पार पडले. प्रा. ...Full Article\nप्रतिनिधी/ सातारा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा सातारा जिह्यात 11 तालुक्यातील 233 केंद्रावर शांततेत पार पडली. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 36 हजार 879 विद्यार्थ्यांनी परीक्षा ...Full Article\nआलिशान घरांना वाढती मागणी\nधोरणात्मक सुधारणा, विविध सवलती आणि सरकारकडून सातत्याने होणाऱया प्रयत्नांमुळे गेल्या काही काळापासून … Full article\nकृषी क्षेत्रात येणाऱयांची संख्या आज वाढते आहे. आता उच्च शिक्षीतही या क्षेत्राची …\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pakistan-prime-minister-imran-khan-was-once-a-fan-of-zeenat-hotness%E2%80%8B/", "date_download": "2019-12-15T13:38:06Z", "digest": "sha1:4WFJUI6EOHNLXVI62SRH66LINBE64N7Y", "length": 18267, "nlines": 184, "source_domain": "policenama.com", "title": "pakistan prime minister imran khan was once a fan of zeenat hotness​ | 'या' देशाचे सध्याचे पंतप्रधान होते झीनत अमानच्या सौंदर्यावर भलतेच 'फिदा' | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nचिंतामणी दर्शनासाठी थेऊरला भाविकांची मोठी गर्दी\nव्यवहारात पैशाचं सोंग करता येत नाही \n शेतकऱ्यांचा विसर पडता कामा नये\n‘या’ देशाचे सध्याचे पंतप्रधान होते झीनत अमानच्या सौंदर्यावर भलतेच ‘फिदा’\n‘या’ देशाचे सध्याचे पंतप्रधान होते झीनत अमानच्या सौंदर्यावर भलतेच ‘फिदा’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमानने चित्रपटसृष्टीत ग्लॅमर आणला ते म्हणणे चुकीचे ठरणार नाही. झीनत अमान या त्यांच्या काळातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री होत्या. झीनत अमान हे एकमेव अभिनेत्री होत्या ज्यांना बोल्ड सीन देण्यात काहीच अडचण नव्हती. या कारणास्तव झीनत अमान यांची कारकीर्द दिवसेंदिवस चांगली चालू होती. १९७६ ते १९८० दरम्यान झीनत अमान आणि हेमा मालिनी सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री असायचे. झीनत यांच्या सौंदर्यावर केवळ भारतातच नव्हे तर शेजारच्या पाकिस्तानमध्येही चर्चा होत होती.\nएकेकाळी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान आणि झीनत अमान यांचीही चर्चा जोरात सुरू होती. झीनत अमानच्या सौंदर्यावर इमरान खानला खूप फिदा होते. पाकिस्तान क्रिकेट संघाचे कर्णधार म्हणून इमरान भारतात आले होते. त्याच काळात त्यांनी झीनत अमान यांची भेट घेतली. त्या काळात झीनत या बॉलिवूडच्या सर्वांत चर्चेदार आणि धाडसी अभिनेत्री होत्या. इमरान खान यांना लेडीकिल्लर म्हटले जायचे. मुली इमरान खानवर फिदा होत्या. अशामध्ये झीनत आणि इम्रान यांची मुंबईतील एका पार्टीत भेट झाली. या भेटीनंतर दोघांच्या अफेअरची सुरूवात झाली.\nएका वृत्ताने दिलेल्या माहितीनूसार, काही वर्षांपूर्वी झीनत अमान यांना लाहोर येथे बोलावण्यात आले होते. तिथल्या प्रसिद्ध मकामी हॉटेलमध्ये त्या पत्रकार परिषद घेत होत्या. त्यानंतर एका पत्रकाराने त्यांना इमरान खानबरोबरच्या संबंधांबद्दल प्रश्न विचारला. त्यांनी हसत उत्तर दिले की, “आता या जुन्या गोष्टी झाल्या आहेत, त्यांना विसरुन जा.” इमरान आणि त्यांच्यात नक्कीच काहीतरी आहे हे झीनत यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले.\n‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको \n‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ \n ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’\n ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’\nनवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो \nIndian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् \n‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो \n‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात \nलहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा \n ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल\nमुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल \nभजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘ह���प हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल \n‘Facebook’ ला दर महिन्याला मिळतात ‘रिवेंज’ पॉर्नच्या 5 लाख तक्रारी\n‘सेक्स’बाबत भारतीयांच्या विचित्र ‘फँटसीज’, मनात ‘त्या’ कसल्या कसल्या इच्छा \nव्यवहारात पैशाचं सोंग करता येत नाही \n‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री दुसऱ्यांदा ‘प्रेग्नंट’,…\n‘या’ प्रकरणामुळं अभिनेत्री पायल रोहतगी पोलिसांच्या ताब्यात\nबॉलिवूडमध्ये आपली आनोखी छाप सोडणाऱ्या अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचे निधन\n‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री दुसऱ्यांदा…\n‘या’ प्रकरणामुळं अभिनेत्री पायल रोहतगी…\nबॉलिवूडमध्ये आपली आनोखी छाप सोडणाऱ्या अभिनेत्री गीता…\nअभिनेता रणवीर सिंग बाप होण्यासाठी फारच…\nडायरेक्टर कबीर खानच्या पत्नीनं शेअर केले बिकीनीतले…\n‘बंगला साहिब’ गुरुद्वारात शिजवली गेली प्लास्टिकी डाळ, वाढण्यापूर्वी…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - राष्ट्रीय राजधानीच्या बंगाल साहिब गुरुद्वारात गेल्या मंगळवारी प्लास्टिकची डाळ शिजवण्यात…\n2020 मध्ये ‘राहु’च्या चालीची ‘अडचण’,…\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - ज्या व्यक्तीच्या राशीत राहुची एन्ट्री होते त्याच्या आयुष्यात दु:ख येतात. राहु 2020 च्या…\nचिंतामणी दर्शनासाठी थेऊरला भाविकांची मोठी गर्दी\nलोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील श्री. चिंतामणी गणपती…\nमोदी सरकारकडून मोठा दिलासा FASTag नाही तर 15 जानेवारी पर्यंत करू…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - फास्टॅग बाबत आता घाबरण्याचे कोणतेच कारण नाही, सरकारने आता एक महिन्यासाठी दिलासा दिलेला…\nतुम्ही घरात फक्त ‘एवढं’ सोनं ठेऊ शकता, जाणून घ्या नियम खुप…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था : भारतीयांना सोन्यासंबंधी खास लागाव आहे. मग ते लग्नाचं निमित्त असो की मग एखाद्याला एखादी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘बंगला साहिब’ गुरुद्वारात शिजवली गेली प्लास्टिकी डाळ, वाढण्यापूर्वी…\n‘उध्दव ठाकरेंनी भाजपची साथ सोडणं हाच सर्वात मोठा…\nकिरीट सोमय्या बिचारा माणूस, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा…\nFlashback 2019 : वर्षभरात भारताच्या 21 हजारहून जास्त वेबसाईट झाल्या…\nशरद पवारांबाबत मी ‘तसं’ म्हणालोच नव्हतो, देवेंद्र…\nमोदी सरकारकडून मोठा दिलासा FASTag नाही तर 15 जानेवारी पर्यंत करू शकाल कॅश पेमेंट\n‘बंगला साहिब’ गुरुद्वारात शिजवली गेली प्लास्टिकी डाळ, वाढण्यापूर्वी टाकून दिली\nपहिल्याच दिवशी ‘Fastag’ चा फज्जा, राज्यभरात टोलनाक्यांवर लांबच लांब रांगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/05/29/watermelon-for-health-in-these-days/", "date_download": "2019-12-15T12:36:34Z", "digest": "sha1:N7CW66CH3MUIEQ47PE5ED7LHE2RQEIIT", "length": 7780, "nlines": 53, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "या दिवसात आरोग्यासाठी उत्तम कलिंगड - Majha Paper", "raw_content": "\nवाळलेल्या झाडात बनविले मोफत वाचनालय\nपाच वर्षाच्या चिमुकल्याने पुश-अप मारले ४,१०५ अन गिफ्ट मिळाली मर्सिडीज\nअत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व असलेली राणी एलिझाबेथची कन्या – प्रिन्सेस अॅन\nमे महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्तींचे असे असते व्यक्तिमत्व\nअविवाहित मुलीला मोबाईल दिल्यास वडिलांना भरावा लागेल एवढा दंड\nसुपरमॅन पहिल्या कॉमिकला मिळाली विक्रमी किंमत\nउच्छादी डासांविषयी बरेच कांही\nटेलिकॉम क्षेत्रात लवकरच ‘अच्छे दिन’ ४० लाख नोकर्‍यांची संधी\nपाचशेच्या जुन्या नोटाही बनवितील लक्षाधीश\nह्या गोष्टींवर ब्राझील देशामध्ये बंदी\nऑटो एक्सपोमध्ये सुझुकीच्या बलेनो आणि इग्निस लाँच\nया दिवसात आरोग्यासाठी उत्तम कलिंगड\nMay 29, 2019 , 4:10 pm by माझा पेपर Filed Under: आरोग्य, सर्वात लोकप्रिय Tagged With: आरोग्यदायी, कलिंगड\nनिसर्गानेच उन्हाळ्याचा त्रास कमी करण्यासाठी काही फळे खास या काळासाठी दिली आहेत. त्यातीलच एक म्हणजे कलिंगड. उन्हाळ्यात जे सहज मिळते. खूप पाणी कलिंगडात असते आणि हे फळ आरोग्यासाठी उत्तम आहे.\nहे फळ अल्कली गुणधर्माचे असल्यामुळे पित्ताच्या दोषांवर गुणकारी ठरते. शरीरातील खनिजे उन्हाळ्यात घामातून निघून जातात, पण कलिंगड खाल्ल्याने तहान भागते आणि शरीरातील खनिज द्रव्यांची हानी भरून निघते. सूर्यकिरणांच्या थेट माऱ्यामुळे होणारे रेडिएशनचे परिणाम कमी होतात.\nकलिंगडात इतर फळांच्या तुलनेत पाणी आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने, उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या मूत्राशयाच्या विकारांवर कलिंगडाचे सेवन लाभदायक ठरते. जेवणानंतर कलिंगड खाणे हे जास्त उपयुक्त ठरते.\nकलिंगड 78% भाग हा गराचा असल्याने ते खाद्य आणि पेय दोन्ही आहे. उन्हाळ्यात क���िंगडाएवढे उत्साहवर्धक पेय दुसरे नाही. कलिंगडातील पाण्याने पोट भरते. भूक लागत नाही. त्यामुळे तुमचे वजनही वाढत नाही.\nDisclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://boldnews24.com/this-bollywood-actress-had-to-do-with-the-audition-sex-scene/", "date_download": "2019-12-15T13:32:49Z", "digest": "sha1:MTU74W7BAQ5H73A5KYTDW7E7C3XXEEMV", "length": 16788, "nlines": 177, "source_domain": "boldnews24.com", "title": "'या' बॉलिवूड अभिनेत्रीला ऑडिशनलाच करावा लागला होता SEX SCENE - Boldnews24", "raw_content": "\n‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला ऑडिशनलाच करावा लागला होता SEX SCENE\nअभिनेत्री सुष्मिता सेननं चाहत्यांना दिली ‘Good News’\nरणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’ सिनेमातून ‘अर्जुन रेड्डी’ फेम शालिनी पांडे करणार बॉलिवूड ‘डेब्यू’ \nरॅम्पवॉक करताना घरसला अभिनेत्री सारा अली खानचा पाय, एवढ्यात कार्तिक आर्यन… (व्हिडीओ)\nअभिनेत्री मलायका अरोरानं शॉर्ट ड्रेस घालून दिल्या ‘HOT’ पोज \nअभिनेत्री दिशा पाटनीच्या ‘SEXY’ बिकीनी फोटोनं लावली सोशलवर ‘आग’ काही तासांतच मिलियन्स ‘लाईक्स’\nअभिनेत्री भूमी पेडणेकर म्हणाली ‘मला सेक्स आवडतो’, ट्रोलर्सनं प्रश्न विचारताच भूमीचं थेट ‘उत्तर’ \nअभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ \nअभिनेत्री ‘मिनिषा लांबा’नं शेअर केले ‘ब्लॅक’ बिकीनीतील ‘HOT’ फोटो\nचंकी पांडेची लेक ‘अनन्या’नं उत्साहाच्या भरात शेअर केला स्वत:चाच ‘तो’ व्हिडीओ, नेटीझन्सनं केलं ट्रोल (व्हिडीओ)\n‘SEX’ की ‘LOVE’ कशाला महत्त्व देशील अभिनेत्री तापसी पन्नू म्हणाली…\nडायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट \nअभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ \n‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ \n‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ \nमराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ \n‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री साकारणार क्रिकेटर मिताली राजची भूमिका \n‘देसी गर्ल’ प्रियंका चोपडा लवकरच देणार ‘गुडन्यूज’ \nअभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ \nअभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ \n‘CUTE’ अ‍ॅक्ट्रेस दिशा पाटनीनं शेअर केला ब्लॅक बिकीनीतील ‘SEXY’ फोटो\n‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला ऑडिशनलाच करावा लागला होता SEX SCENE\nin बोल्ड एंड ब्यूटी\nBOLDNEWS24 ONLINE TEAM – बॉलिवूडमध्ये अनेक अशा अ‍ॅक्ट्रेस आहेत ज्यांनी कास्टींग काऊचला घेऊन सवाल उपस्थित केले आहेत. यानंतर असाच एक खुलासा समोर आला आहे. एका बॉलिवूड अभिनेत्रीने करिअरच्या सुरुवातीच्या काळातील एक वाईट अनुभव शेअर केला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्री अदिती राव हैदरी आहे. एका टॉक शोमध्ये बोलताना तिने आपला अनुभव शेअर केला आहे. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा 2011 साली आलेल्या ये साली जिंदगी या सिनेमासाठी अदिती ऑडिशन देत होती.\nअदिती म्हणाली की, “ये साली जिंदगी या सिनेमाच्या ऑडिशन वेळी मला एका अनोळखी सोबत इंटिमेट सीन देण्यास सांगण्यात आले होते. मला एका अशा माणसासोबत इंटिमेट व्हायचं होतं ज्याला मी ओळखतही नाही.”\nकाही काळानंतर अदितीला समजलं की, तो व्यक्ती बॉलिवूड अभिनेता अरुणोदय सिंह आहे. तो या सिनेमात तो अदिती सोबत होता. अदिती म्हणाली की, “त्यावेळी मी त्यांना ओळखत नव्हते. ते खूपच लंबू आणि धिप्पाड होते. मी विचार करत होते की हे नेमके काय चालले आहे. परंतु ते खूपच नम्रही होते.”\nदरम्यान या टॉक शो मध्ये बोलताना अदितीने तिच्या आयुष्यातील इतर गोष्टीं��रही भाष्य केलं. परंतु तिच्या खासगी आयुष्याबाबत तिने जास्त काही सांगितले नाही. ती म्हणाली की, “जेव्हा मी पाचवीमध्ये होते तेव्हा मला पहिले प्रेमपत्र मिळाले होते.” अदितीने तिच्या डेटींग गेमबद्दलही सांगितलं. 21 व्या वर्षी अभिनेता सत्यदीप मिश्रा सोबत अदिती विवाहबद्ध झाली होती. त्यानंतर दोघे वेगळेही झाले होते. .\nTags: Actressbold news 24boldnews24Bollywoodअभिनेत्रीअ‍ॅक्ट्रेसबॉलिवूडबोल्ड न्युज 24सोशल मिडियासोशल मीडिया\nडॅनी डेन्झोपा यांची प्रेयसी असलेली 'ही' अभिनेत्री ब्रेकअपनंतरही खुशाल शिरायची त्यांच्या बेडरूममध्ये\n#VideoViral : कान्स फेस्टीवलमध्ये अशा अवतारात दिसली डायना पेंटी, कॉफी न मिळाल्याने केली चिडचिड\nरणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’ सिनेमातून ‘अर्जुन रेड्डी’ फेम शालिनी पांडे करणार बॉलिवूड ‘डेब्यू’ \nअभिनेत्री मलायका अरोरानं शॉर्ट ड्रेस घालून दिल्या ‘HOT’ पोज \nअभिनेत्री दिशा पाटनीच्या ‘SEXY’ बिकीनी फोटोनं लावली सोशलवर ‘आग’ काही तासांतच मिलियन्स ‘लाईक्स’\nअभिनेत्री ‘मिनिषा लांबा’नं शेअर केले ‘ब्लॅक’ बिकीनीतील ‘HOT’ फोटो\nचंकी पांडेची लेक ‘अनन्या’नं उत्साहाच्या भरात शेअर केला स्वत:चाच ‘तो’ व्हिडीओ, नेटीझन्सनं केलं ट्रोल (व्हिडीओ)\n‘SEX’ की ‘LOVE’ कशाला महत्त्व देशील अभिनेत्री तापसी पन्नू म्हणाली…\nअभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ \n‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ \nमराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ \n#VideoViral : कान्स फेस्टीवलमध्ये अशा अवतारात दिसली डायना पेंटी, कॉफी न मिळाल्याने केली चिडचिड\nमंदाना करीमीचा हा फोटो घालतोय सोशलवर धुमाकूळ\nम्हणून प्रियांका चोपडाची जावूबाई सोफी टर्नरने लग्नाच्या 24 तास आधी केलं होतं पतीसोबत ब्रेकअप\nअभिनेत्री सुष्मिता सेननं चाहत्यांना दिली ‘Good News’\nरणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’ सिनेमातून ‘अर्जुन रेड्डी’ फेम शालिनी पांडे करणार बॉलिवूड ‘डेब्यू’ \nरॅम्पवॉक करताना घरसला अभिनेत्री सारा अली खानचा पाय, एवढ्यात कार्तिक आर्यन… (व्हिडीओ)\nअभिनेत्री मलायका अरोरानं शॉर्ट ड्रेस घालून दिल्या ‘HOT’ पोज \nअभिनेत्री दिशा पाटनीच्या ‘SEXY’ बिकीनी फोटोनं लावली सोशलवर ‘आग’ काही तासांतच मिलियन्स ‘लाईक्स’\nअभिनेत्री भूमी पेडणेकर म्हणाली ‘मला सेक्स आवडतो’, ट्रोलर्सनं प्रश्न विचारताच भूमीचं थेट ‘उत्तर’ \nबोल्ड एंड ब्यूटी (298)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://zeeyuva.zee5.com/mr/5-things-to-follow-to-become-successful-like-phulpakhrus-vaidehi-13559/?np_dropdown_click", "date_download": "2019-12-15T13:11:03Z", "digest": "sha1:NY5657HTH56RHFTCLZOSKDFXR26FAYWL", "length": 13885, "nlines": 141, "source_domain": "zeeyuva.zee5.com", "title": "फूलपखरूमधील वैदेही प्रमाणे यशस्वी होण्यासाठी अनुसरण करण्याच्या 5 गोष्टी! - Zee Yuva", "raw_content": "\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 27 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: आप्पा व्यायाम करू इच्छित नाहीत\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 26 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: सई आणि नचिकेतमध्ये भावनिक नातं\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 25 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: आप्पा नचिकेतला खूप त्रास देतात\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 23 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: आप्पा जखमी झाल्याची बतावणी करतात\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 21 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: डीग्स केतकरांच्या बचावासाठी धावत आला\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 20 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: सई सर्वांसमोर नृत्य सादर करते\nजंक फूडची चटक लागणे थांबविण्याचे 5 मार्ग आणि साजणाच्या प्रतापसारखे शरीर मिळवा\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 19 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: केतकरांनी आप्पा गेल्यावर मजा केली\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 18 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: नचिकेत आणि सई एकमेकांसोबत चांगले रमतात\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 16 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: नचिकेत आप्पांची नवीन योजना ओळखतो\nफूलपखरूमधील वैदेही प्रमाणे यशस्वी होण्यासाठी अनुसरण करण्याच्या 5 गोष्टी\nगरज असल्यास सोशल मीडिया पासून लांब राहता यायला हवे.\nजर तुम्ही फूलपखरूमधील वैदेहीप्रमाणे जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला सुरुवातीपासूनच स्वत:ची काळजी घेण्याची सवय लावावी लागेल. याचा अर्थ, आपल्या व्यस्त वेळापत्रकातून ब्रेक घेणे आणि आपल्या शरीराचे ऐकणे. म्हणजेच कधी कधी इतरांना डावलून स्वतःला प्राधान्य देणे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी पाळाव्या लागणाऱ्या इतर काही सवयी आपण पाहूया.\n1. वेळेबद्दल शिस्त पाळणे\nजसे आपण शाळेत शिकलो आहोत, इतर कोणत्याही वस्तूंपेक्षा वेळ हा मौल्यवान आहे. आपण कधीही गेलेली वेळ परत मिळवू शकत नाही, म्हणूनच आपण आपला वेळ कुठे गुंतवतो याबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तुमच्या विकासात मदत करणार्‍या लोकांबरोबर वेळ घालवा. ज्या गोष्टीतून तुमच्या सर्वांगीण विकासाला काही मदत होणार नसेल अशा गोष्टी करणे टाळा.\n२. चांगले खाणे आणि व्यायाम करणे\nस्वत:ची काळजी घेणे, स्वत:ला निरोगी ठेवणे हे महत्वाचे आहे. असे करण्यासाठी, मनाला आणि शरीराला आराम मिळेल अशा गोष्टी कराव्यात. हे स्वतःसाठी करा आणि ज्या व्यक्तीची तुम्हाला खरंच काळजी आहे त्या व्यक्तीसाठी देखील. व्यायामाचे एक प्रकार घ्या जे आपल्याला सोशल मीडिया प्रेशरमध्ये जाण्यापेक्षा आवडते. काम करण्याबरोबर योग्य खाणे देखील येते. चमचमीत खाणे आणि जिभेचे चोचले पुरवणे योग्य आहे. पण आपले आरोग्य बिघडत असेल अशा अन्नास सोडण्यास आपण शिकले पाहिजे.\n३. सकारात्मक मानसिकता ठेवा\nजीवनात काहीही घडत असले तरीही आपल्याला सकारात्मक रहायला शिकले पाहिजे. हे करण्यासाठी, आपण आपल्या प्रियजनांबरोबर वेळ घालवू शकता, आपली आवडती पुस्तके वाचू शकता आणि आपल्याला खरोखर आवडत असलेले कार्यक्रम पाहू शकता.\n४. तुमच्या छंदांसाठी वेळ काढा\nमीटिंग्ज आणि ईमेलला उत्तर देणे हे सुरूच राहणार आहे. त्या दरम्यान, आपल्याला ‘मी टाइम’ शेड्यूल करणे शिकावे लागेल ज्यामध्ये आपण विशेषत: ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त आवडतात त्या करता. आपल्या आवडीच्या गोष्टींमध्ये वेळ घालवणे आपल्याला रीचार्ज करण्यास आणि आपल्या दैनंदिन जीवनाकडे नव्याने पाहण्यास मदत करते.\n5. डिस्कनेक्ट करण्यास शिका\nकधीकधी फोनला व्हायब्रेट होऊन द्या आणि नोटिफेक्शन अनसीन राहू द्या. तुमच्या फोनला हात न लावता राहणं हे तसं कठीण आहे आणि त्यासाठी आत्मनियंत्रणाची देखील गरज आहे. आजच्या काळात स्वतःमध्ये वेळ गुंतवण हे अधिक महत्वाचं झालं आहे आणि त्यासाठी इतरांशी डिस्कनेक्ट होऊन स्वतःला वेळ द्या.\nतुम्हाला आणखी काही मुद्दे जोडायचे आहेत का आम्हाला खाली टिप्पण्यांमध्ये आपले विचार कळवा.\nदरम्यान, अधिक करमणुकीसाठी ZEE5 वर लोकप्रिय मराठी मालिका व नवीन चित्रपट पहा.\nसेक्स ड्रग्स एण्ड थिएटर बघण्याची 5 कारणे\nहुतात्मा सीजन 2 पुनरावलोकनः अंजली पाटील संकटाच्या भोवऱ्यातून बाहेर पडतात.\nफुलपाखरूच्या यशोमन आपटे आणि हृता दुर्गुळे यांनी #मानदेहीच्या चाहत्यांना दिलं सरप्राईज\nकाळे धंदे: या 5 कारणांमुळे महेश…\nसेक्स ड्रग्स एण्ड थिएटर का…\nहुतात्मा पुनरावलोकन: ही अंजली…\nगोंद्या आला रे पुनरावलोकनः…\nसई सोबत डेटव�� जायचंय\nसई ताम्हणकर यांची डेट विथ सई…\nकाळे धंदे समीक्षा: महेश…\nपाहुणा ही थ्रीलर सीरिज का…\nसेक्स ड्रग्स एण्ड थिएटर…\nZEE5 ची ओरिजनल सीरिज हॉर्न ओके…\nसई ताम्हणकरच्या डेट विथ सई…\nसई ताम्हणकर असलेल्या डेट विथ…\nकाळे धंदे: या 5 कारणांमुळे महेश मांजरेकर अभिनीत ZEE5 ओरिजनल वेब सीरीज पाहायला हवी\nसेक्स ड्रग्स एण्ड थिएटर का पाहावे याची 5 कारणे\nहुतात्मा पुनरावलोकन: ही अंजली पाटील आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडते.\nगोंद्या आला रे पुनरावलोकनः भुषण प्रधानने दामोदर यांची भूमिका जिवंत केली आहे\nसई सोबत डेटवर जायचंय जाणून घ्या अभिनेत्री सई ताम्हणकर बद्दल\nसई ताम्हणकर यांची डेट विथ सई ही वेब सीरिज का पाहावी याची ५ कारणे\nकाळे धंदे समीक्षा: महेश मांजरेकर, नेहा खानच्या हास्यजत्रेत कथानकाचे ट्विस्ट धुमाकूळ घालते\nपाहुणा ही थ्रीलर सीरिज का बघावी याची ४ कारणे\nसेक्स ड्रग्स एण्ड थिएटर बघण्याची 5 कारणे\nZEE5 ची ओरिजनल सीरिज हॉर्न ओके प्लीज ही मुंबईतील राहणीमानाचे सौंदर्य दाखवते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2019/04/blog-post_20.html", "date_download": "2019-12-15T13:23:45Z", "digest": "sha1:BYKFFVGPEL27JRL3GR53P5KD6BDFDIBN", "length": 57785, "nlines": 342, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: ‘राज’ करेगा ‘खालसा’?", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nअशी एक इंग्रजी उक्ती आहे. त्याचा थोडक्यात आशय असा, की जगात किंवा जगण्यात काहीही फ़ुकटचे मिळत नसते. तुम्हाला एखादी गोष्ट फ़ुकट मिळाली वा दिली गेली, तरी प्रत्यक्षात त्याची किंमत कोणाला तरी मोजावी लागतेच. ती कुठल्या ना कुठल्या स्वरूपात फ़ेडावी लागतेच. मग ते खाणे फ़ुकटचे असो किंवा कुठली भेट वगैरे असो. निवडणूकांमध्ये लोकांची मते मिळवण्यासाठी विविध पक्ष अशा फ़ुकट काही मिळण्याच्या वा देण्याच्या योजना जाहिर करीत असतात. राहुल गांधी यांनीही अलिकडेच गरीबांना दरवर्षी ७२ हजार रुपये खात्यात भरण्य़ाचे आश्वासन दिलेले आहे. पण हे इतके पैसे कुठून आणणार; ते त्यांनी सांगितलेले नाही. सरकारी तिजोरी उघडून ते पैसे गरीबांना दिले जातील, असे राहुल म्हणतात. तरी सरकार कुठले कष्ट करीत नाही की धंदा उद्योग करीत नाही. मग सरकारची कमाई किती आणि कुठून येणार तर सामान्य जनता आपापल्या कमाईतून कररूपाने जो पैसा सरकारच्या तिजोरीत भरणा करते, त्यातूनच आपण हे ७२ हजार रुपये गरीबांना देऊ केले आहेत, असेच राहुलना म्हणायचे आहे. त्याचाच दुसरा अर्थ असा, की राहुल कोणाला काहीही फ़ुकट देणार नाहीत. किंवा कुठल्याही गरीबाला दमडाही फ़ुकट मिळणार नाही. त्याचा भरणा अन्य करदात्यांना आपल्या खिशातून करावा लागणार आहे. ही जगाची वास्तविकता असून त्याकडे पाठ फ़िरवून कुठलेही विश्लेषण वा राजकीय भाष्यही करता येणार नाही. राहुलनी देऊ केलेले ७२ हजार रुपये गरीबांसाठी फ़ुकटचे नसतील, तर राष्ट्रवादी व कॉग्रेस पक्षाच्या लोकसभा निवडणूकीतला प्रचार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तरी फ़ुकट कशाला करतील तर सामान्य जनता आपापल्या कमाईतून कररूपाने जो पैसा सरकारच्या तिजोरीत भरणा करते, त्यातूनच आपण हे ७२ हजार रुपये गरीबांना देऊ केले आहेत, असेच राहुलना म्हणायचे आहे. त्याचाच दुसरा अर्थ असा, की राहुल कोणाला काहीही फ़ुकट देणार नाहीत. किंवा कुठल्याही गरीबाला दमडाही फ़ुकट मिळणार नाही. त्याचा भरणा अन्य करदात्यांना आपल्या खिशातून करावा लागणार आहे. ही जगाची वास्तविकता असून त्याकडे पाठ फ़िरवून कुठलेही विश्लेषण वा राजकीय भाष्यही करता येणार नाही. राहुलनी देऊ केलेले ७२ हजार रुपये गरीबांसाठी फ़ुकटचे नसतील, तर राष्ट्रवादी व कॉग्रेस पक्षाच्या लोकसभा निवडणूकीतला प्रचार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तरी फ़ुकट कशाला करतील अर्थात असे म्हटले, की राजनी किती कोटी घेतले वा आणखी कसली तोडबाजी केली, असा प्रश्न त्यांचे विरोधक नक्की विचारतील. पण किंमत नेहमीच पैसे वा मालमत्तेच्या रुपात नसते. ती मोजणार्‍यालाही अनेकदा आधी समजलेली नसते. मग राज ठाकरे यांच्या या मोफ़त कॉग्रेस प्रचाराची किंमत कोणती असेल अर्थात असे म्हटले, की राजनी किती कोटी घेतले वा आणखी कसली तोडबाजी केली, असा प्रश्न त्यांचे विरोधक नक्की विचारतील. पण किंमत नेहमीच पैसे वा मालमत्तेच्या रुपात नसते. ती मोजणार्‍यालाही अनेकदा आधी समजलेली नसते. मग राज ठाकरे यांच्या या मोफ़त कॉग्रेस प्रचाराची किंमत कोणती असेल ती कोणी मोजायची आहे\nजेव्हापासून राज ठाकरे यांनी मोदी विरोधात आघाडी उघडली, तेव्हापासून त्यांच्यावर भाजपा वा मोदी समर्थकांनी सतत तोफ़ा डागलेल्या आहेत. अलिकडल्या ���ाळामध्ये राज यांच्या मनसे पक्षातले अनेक जुने सहकारी त्यांना सोडून गेले आणि मागल्या पाच वर्षात त्यांच्या पक्षाची पुरती वाताहत होऊन गेलेली आहे. त्यातून नव्याने आपला पक्ष व संघटना उभी करण्याची त्यांची धडपड चालू होती. मात्र इतकी मोदीविरोधी जबरदस्त आघाडी उघडूनही त्यांना अपेक्षित असलेले सहकार्य राष्ट्रवादी व कॉग्रेस पक्षाकडून मिळू शकले नाही. लोकसभा निवडणूकीचे वेळापत्रक जाहिर होण्यापर्यंत कॉग्रेस आघाडीत मनसे दाखल होण्याच्या बातम्या रंगत होत्या. पण कॉग्रेसला ते मंजूर नव्हते आणि राष्ट्रवादीला मनसेची साथ हवी होती. त्यामुळे आधीच मोदीविरोधी भूमिका घेऊन बसलेल्या राजना त्या चक्रव्युहातून बाहेर पडणे शक्य नव्हते. मग त्यांनी अनपेक्षित पवित्रा घेतला. अखेरच्या क्षणी त्यांनी आघाडीतून वा स्वतंत्रपणे लोकसभा लढवण्याचा नाद सोडून दिला. पण राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना ऐन निवडणूकीच्या गदारोळातून अलिप्त रहाता येत नाही आणि तसे झाल्यास त्यांची संघटना अधिकच विस्कळीत होऊन जाते. त्यामुळे निवड्णूका लढवल्या नाहीत, तरी त्यापासून अलिप्त रहाता येत नाही. त्यामुळे लढायचे नाही पण निवडणूकीच्या रणभूमीत टिकायचे; असा पर्याय राजना काढावा लागला. त्यांनी आपले उमेदवार उभे करायचे सोडून दुसर्‍या कुणाचे पाडायचा अजब पवित्रा घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कॉग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार किंवा भाजपा सेनेच्या विरोधातला प्रचार असा त्यांचा कार्यक्रम चालू झाला आहे. सहाजिकच कॉग्रेसला फ़ुकटचा प्रचारक मिळाला; अशीही शेलकी टिका राजवर झाली तर नवल नाही. पण फ़ुकटचे काहीच मिळत नसेल, तर राजचा प्रचार तरी कॉग्रेस राष्ट्रवादीला फ़ुकट कसा मिळू शकतो कुछ तो किंमत होगी ना कुछ तो किंमत होगी ना काय आहे ती किंमत\nखुद्द राज ठाकरे ती किंमत सांगणार नाहीत, किंवा कॉग्रेस राष्ट्रवादीही त्याची चर्चा करणार नाहीत. अर्थात ही किंमत आयोगाला सादर करण्याच्या हिशोबातली असत नाही किंवा असणार नाही. तसे बघायला गेल्यास रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्षही महायुतीमध्ये आहे आणि तेही एनडीएचा प्रचार करीत आहेत. पण त्यांना मंत्रीपद देण्यात आलेले आहे आणि विधान परिषद वा विधानसभेच्या उमेदवार्‍याही मिळणार असतील. तशी मनसेची वा राज ठाकरे यांची स्थिती नाही. कॉग्रेसने त्यांना आज आघाडीत घ्यायला नकार दिला असेल, तर विधानसभेतही सोबत घेण्य़ाचा प्रश्नच येत नाही. परप्रांतीयांच्या बाबतीत मनसेचा आक्रमक पवित्रा व आजवरची ख्याती बघता कॉग्रेसला भविष्याही मनसेला सोबत घेणे अशक्यच आहे. मग राज अशा फ़ुकटच्या प्रचारातून लष्करच्या भाकर्‍या भाजत आहेत काय त्यांना वा त्यांच्या पक्षाला यातून काय मिळणार आहे त्यांना वा त्यांच्या पक्षाला यातून काय मिळणार आहे अनेकदा अशी मिळणारी वा मिळवायची किंमत सांगितली जात नाही, किंवा दिसणारीही नसते. किंबहूना ज्याला मोजावी लागणार आहे, त्यालाही आज ती किंमत कळलेलीही नसते. क्रेडीट कार्ड घेताना मोठी मजा वाटते. कुठेही घासा आणि रोकड खिशात नसताना खरेदीची मौज करता येत असते ना अनेकदा अशी मिळणारी वा मिळवायची किंमत सांगितली जात नाही, किंवा दिसणारीही नसते. किंबहूना ज्याला मोजावी लागणार आहे, त्यालाही आज ती किंमत कळलेलीही नसते. क्रेडीट कार्ड घेताना मोठी मजा वाटते. कुठेही घासा आणि रोकड खिशात नसताना खरेदीची मौज करता येत असते ना पण महिनाअखेर त्याचे बिल पोहोचते व वसुलीचा लकडा मागे लागतो. तेव्हा त्यातली मजा संपून किंमत कळत असते. तशीच ही काही ‘राज’ योजना असावी का पण महिनाअखेर त्याचे बिल पोहोचते व वसुलीचा लकडा मागे लागतो. तेव्हा त्यातली मजा संपून किंमत कळत असते. तशीच ही काही ‘राज’ योजना असावी का म्हणजे आज कॉग्रेस राष्ट्रवादीला ती सेवा फ़्री मिळते आहे आणि उद्या मोजावी लागणारी किंमत त्या दोन्ही पक्षांना अजून समजलेलीच नसावी काय म्हणजे आज कॉग्रेस राष्ट्रवादीला ती सेवा फ़्री मिळते आहे आणि उद्या मोजावी लागणारी किंमत त्या दोन्ही पक्षांना अजून समजलेलीच नसावी काय असली तर ती किंमत नेमकी काय असू शकेल असली तर ती किंमत नेमकी काय असू शकेल कशा स्वरूपातली असेल राजकारणाचे विश्लेषण करताना त्याचाही अंदाज घ्यावा लागतो. आज जसे कॉग्रेसवाले खुश आहेत, तसेच ५२ वर्षापुर्वी तेव्हाचे कॉग्रेसजन खुश होते आणि आजचे भाजपा शिवसेनावाले प्रक्षुब्ध आहेत, तसे महाराष्ट्र समितीवाले संतापलेले होते.\n१९६६ सालात शिवसेना मुंबईतल्या मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी स्थापन झालेली तरूणांची संघटना होती आणि राजकारण म्हणजे गजकरण, अशी शेलक्या भाषेतली टिका करून बाळासाहेब ठाकरे सार्वजनिक जीवनात उतरले होते. त्यांच्याशी पहिले खटके उडू लागले ते कम्युनिस्टांचे आणि त्याच डाव्यांना मुंबईतून हद्दपार करण्याचा चंग बांधलेली शिवसेना वर्षभराने आलेल्या चौथ्या लोकसभा निवडणूकीत १९६७ सालात थेट कॉग्रेसचा ‘फ़ुकट’ प्रचार करायला मैदानात उतरली होती. त्यामुळे स. गो. बर्वे हे कॉगेस उमेदवार इशान्य मुंबईतून कृष्ण मेनन या डाव्या उमेदवाराला हरवून विजयी होऊ शकले. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणूकीत तारा सप्रे या त्यांच्या भगिनी दुसर्‍यांदा मेनन यांना हरवून जिंकल्या. त्यांच्या प्रचाराचा भारही शिवसेनेनेच उचलला होता. मात्र त्याची किंमत पुढल्या काळात इतरांना व कॉग्रेसलाही मोजावी लागली. काही महिन्यातच ठाणे कल्याण अशा नगरपालिका निवडणूका आल्या आणि त्यात शिवसेना समाजकार्य म्हणून उतरली. त्यातूण हळुहळू राजकारणात स्थिरावत गेली. त्याचा पुढल्या काळात परिणाम असा झाला, की मुंबईतून डावे वा पुरोगामी पक्ष नेस्तनाबूत होऊन गेले आणि आज त्यांचे नामोनिशाण शिल्लक उरलेले नाही. दोन दशकानंतर तीच शिवसेना, जिला कॉग्रेसचे अनौरस पोर म्हणून हेटाळणी झालेली होती, तो कॉग्रेसला आव्हान देणारा मुंबई व नंतर राज्यात एक प्रमुख राजकीय पक्ष बनला. थोडक्यात १९६७ च्या लोकसभा निवडणूकीतला फ़ुकटचा प्रचार प्रत्यक्ष व्यवहारात ‘फ़ुकट’ नव्हता. त्याची किंमत काही दशकांनी त्याच कॉग्रेसला वा सेनेला सोबत घेणार्‍या प्रजा समाजवादी पक्षाला मोजावी लागलेली आहे. मग आज शरद पवार किंवा अशोक चव्हाण मनसे वा राज ठाकरे यांची ‘फ़ुकटची’ सेवा घेत आहेत, ती खरोखर फ़ुकटची असेल काय त्याची किंमत आजच ठरलेली असेल काय\nआता थोडे तपशीलात जाऊन या फ़ुकट सेवेचा हिशोब तपासूया. याक्षणी तरी महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांच्यानंतर गर्दी खेचणारा स्टार प्रचारक राज ठाकरेच आहेत ना राहुल गांधींच्या सभेला गर्दी जमवावी लागते. पण विविध कॉग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार आपल्या भागात मतदारसंघात राज यांनी प्रचाराला यावे किंवा सभा घ्यावी; अशी मागणी करीत आहेत ना राहुल गांधींच्या सभेला गर्दी जमवावी लागते. पण विविध कॉग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार आपल्या भागात मतदारसंघात राज यांनी प्रचाराला यावे किंवा सभा घ्यावी; अशी मागणी करीत आहेत ना किंबहूना पवार-राहुलसाठी जितकी मागणी नाही, त्याच्या अनेकपटीने मोदी विरोधासाठी राज यांच्याकडे उमेदवारांची रीघ ल��गलेली आहे ना किंबहूना पवार-राहुलसाठी जितकी मागणी नाही, त्याच्या अनेकपटीने मोदी विरोधासाठी राज यांच्याकडे उमेदवारांची रीघ लागलेली आहे ना अगदी कालपर्यंत राज व मनसेच्या प्रांतवादी संकुचितपणावर सडकून टिका करणारे मुठभर पुरोगामी सेक्युलरही राजच्या एकाकी झुंजीचे गुणगान करू लागलेले आहेत ना अगदी कालपर्यंत राज व मनसेच्या प्रांतवादी संकुचितपणावर सडकून टिका करणारे मुठभर पुरोगामी सेक्युलरही राजच्या एकाकी झुंजीचे गुणगान करू लागलेले आहेत ना अगदी नेमक्या भाषेत सांगायचे, तर आज महाराष्ट्रात मोदीविरोधी राजकारणाचा सर्वात मोठा लढवय्या किंवा म्होरक्या नेता, अशीच राजविषयी जनमानसात प्रतिमा झालेली नाही काय अगदी नेमक्या भाषेत सांगायचे, तर आज महाराष्ट्रात मोदीविरोधी राजकारणाचा सर्वात मोठा लढवय्या किंवा म्होरक्या नेता, अशीच राजविषयी जनमानसात प्रतिमा झालेली नाही काय त्यात सर्व कॉग्रेसी वा राष्ट्रवादी नेते मागे पडले आहेत. अगदी प्रकाश आंबेडकरांचेही नाव पुसले जाते आहे. ही या फ़ुकटच्या प्रचाराची खरी किंमत आहे. यात कॉग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे जे निष्ठावान मतदार अनुयायी असतील त्यांना सोडूनही लाखो हजारो मोदी भाजपा विरोधक आहेत. जे मनापासून मोदींचा द्वेष करतात व त्यासाठी कोणाच्याही मागे जायला असा वर्ग तयार आहे. त्यांच्यासाठी आता पवार वा अशोक चव्हाण वा तत्सम कुठल्याही नेता किंवा पक्षापेक्षा राज ठाकरे हाच एकमेव प्रभावी पर्याय म्हणून पुढे आलेला नाही काय त्यात सर्व कॉग्रेसी वा राष्ट्रवादी नेते मागे पडले आहेत. अगदी प्रकाश आंबेडकरांचेही नाव पुसले जाते आहे. ही या फ़ुकटच्या प्रचाराची खरी किंमत आहे. यात कॉग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे जे निष्ठावान मतदार अनुयायी असतील त्यांना सोडूनही लाखो हजारो मोदी भाजपा विरोधक आहेत. जे मनापासून मोदींचा द्वेष करतात व त्यासाठी कोणाच्याही मागे जायला असा वर्ग तयार आहे. त्यांच्यासाठी आता पवार वा अशोक चव्हाण वा तत्सम कुठल्याही नेता किंवा पक्षापेक्षा राज ठाकरे हाच एकमेव प्रभावी पर्याय म्हणून पुढे आलेला नाही काय जागेसाठी हुज्जत केली नाही की कुठली सौदेबाजी नाही. आपली सगळी शक्ती मोदी विरोधासाठी निरपेक्षरितीने पणाला लावणारा एकमेव नेता राज ठाकरे आणि एकमेव पक्ष मनसे झालेला नाही काय जागेसाठी हुज्जत केली नाही की कुठली सौदेबाजी नाही. आपली सगळी शक्ती मोदी विरोधासाठी निरपेक्षरितीने पणाला लावणारा एकमेव नेता राज ठाकरे आणि एकमेव पक्ष मनसे झालेला नाही काय मग असा एक नवा मतदार राजनी या प्रयत्नातून गोळा केलेला आहे. त्याच्याच जमण्यातून कॉग्रेस, राष्ट्रवादी वा अगदी मुस्लिम वा दलितांचा एक वर्ग राजकडे ओढला जाणार आहे.\nवरकरणी बघितले तर राज ठाकरे कंबर कसून मोदी-शहा वा भाजपा शिवसेनेला पराभूत करायला मैदानात उतरले आहेत आणि कसलीही अपेक्षा न बाळगता त्यांनी जीवाचे रान केलेले आहे. अशीच आज समजूत निर्माण झालेली आहे. अगदी भाजपा वा युतीचे शिवसैनिक समर्थकही राजची त्यासाठी हेटाळणी करीत आहेत. त्याच्यावर टिकेची झोड उठवित आहेत. पण राजनी कितीही प्रचार केला वा रान उठवले, तरी सेना भाजपाच्या एक टक्काही मतांवर राजचा प्रभाव पडणार नाही. फ़ार तर दलितांची व मुस्लिमांची काही मते प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीकडून कॉग्रेसकडे वळतील. पण त्याच वेळी अशा आजवर राजकडे संशयाने बघणार्‍या समाजघटक वर्गाची राजकडे बघण्याची दृष्टी अचानक बदलून गेली आहे. त्यानंतर जेव्हा निकालातून कॉग्रेस राष्ट्रवादी मोठे यश मिळवणार नाही आणि युतीच विजयी होईल, तेव्हा कॉग्रेस राष्ट्रवादी यांच्या बाबतीत असा कडवा भाजपा मोदी विरोधक पुरता निराश होऊन जाईल. त्याचा ओढा मग अन्य कुणा भाजपा विरोधाचे समर्थ नेतृत्व करू शकेल त्या नेत्याकडे पक्षाकडे वळेल. तो पक्ष कुठला असेल आपसात जागेसाठी भांडून मोदींना विजयी करणारे पवार चव्हाण वा प्रकाश आंबेडकर तसे नेते मानले जातील आपसात जागेसाठी भांडून मोदींना विजयी करणारे पवार चव्हाण वा प्रकाश आंबेडकर तसे नेते मानले जातील की कुठलीही जागा लढवत नसतानाही मोदी विरोधातल्या कोणालाही निरपेक्ष वृत्तीने मदत करणारा राज ठाकरे, असा समर्थ नेता असेल की कुठलीही जागा लढवत नसतानाही मोदी विरोधातल्या कोणालाही निरपेक्ष वृत्तीने मदत करणारा राज ठाकरे, असा समर्थ नेता असेल एकही जागा लढवत नसतानाही राज ठाकरे आपला नवा मतदारसंघ तयार करीत नाहीत काय एकही जागा लढवत नसतानाही राज ठाकरे आपला नवा मतदारसंघ तयार करीत नाहीत काय बिहार, उत्तरप्रदेश, तेलंगणा, दिल्ली अशा विविध राज्यातून कॉग्रेस नामशेष झाली, त्यातून तिथले प्रादेशिक पक्ष उभे रहात गेले ना बिहार, उत्तरप्रदेश, तेलंगणा, दिल्ली अशा विविध राज्यातून कॉग्रेस नामशेष झाली, त्यातून तिथले प्रादेशिक पक्ष उभे रहात गेले ना मग इथे फ़ुकटातला प्रचार मिळाला म्हणून सुखावलेले कॉग्रेस राष्ट्रवादी कोणती किंमत भविष्यात मोजतील मग इथे फ़ुकटातला प्रचार मिळाला म्हणून सुखावलेले कॉग्रेस राष्ट्रवादी कोणती किंमत भविष्यात मोजतील त्या दोन्ही पक्षांकडे आज आक्रमक वा प्रभावी नेतृत्व राहिलेले नाही आणि राजपाशी संघटना व मतदार नाहीत. दोघांची सरमिसळ होणार नाही\n१९७८ नंतर पुलोद बनवून पवारांनी महाराष्ट्रातील पारंपारिक पुरोगामी पक्षांचे नेतृत्व पत्करले आणि ते माघारी कॉग्रेसमध्ये गेल्यावर त्या पक्षांचा बोर्‍या वाजला. त्यांचा अवकाश सेना भाजपाने व्यापला. पवार गेले आणि विरोधी राजकारणात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी प्रभावी वक्ता नेता बाळासाहेब ठाकरेंनी भरून काढली. आज कॉग्रेस राष्टवादी यांच्यामागे ठराविक मतदार आहे. पण त्याला प्रभावित करणारे नेते वा वक्ते, त्या दोन्ही पक्षांकडे नाहीत. नेमकी तीच जागा राज ठाकरे निवडणूका न लढवता भरून काढत आहेत. दुसरीकडे फ़ुकटचा प्रचार म्हणून तेच दोन्ही पक्ष राजसाठी आमंत्रणे देऊन व गर्दी जमवून त्यांना अधिक प्रभावी बनवायला हातभार लावत आहेत. सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणूक आखाड्यात राज आपला पक्ष घेऊन उतरतील, तेव्हा कॉग्रेस राष्ट्रवादी पक्षाला राज विरोधात अवाक्षर तरी बोलण्याची सुविधा असेल काय तेव्हा राज सेना-भाजपाच्याही विरोधात आग ओकतील. पण त्याच्या झळा आघाडीत घेतले नाही तर कॉग्रेस राष्ट्रवादीलाच सोसाव्या लागतील. ती किंमत सेना भाजपा मोजाणार नाहीत. आज टाळ्या पिटून आमंत्रण देणार्‍यांना मोजायची आहे. कारण व्यवहार घोषित नसला तरी स्पष्ट आहे. सगळेच काही फ़ुकटचे नाही. लोकसभा फ़ुकट असली म्हणून विधानसभा फ़ुकटातली नाही. तिथे आघाडी करून मनसेला सोबत घ्यावे लागेल, किंवा मनसेची दोन हात करावे लागतील. तेव्हा मनसे वा राजविरोधात पवार बोलू शकणार आहेत का तेव्हा राज सेना-भाजपाच्याही विरोधात आग ओकतील. पण त्याच्या झळा आघाडीत घेतले नाही तर कॉग्रेस राष्ट्रवादीलाच सोसाव्या लागतील. ती किंमत सेना भाजपा मोजाणार नाहीत. आज टाळ्या पिटून आमंत्रण देणार्‍यांना मोजायची आहे. कारण व्यवहार घोषित नसला तरी स्पष्ट आहे. सगळेच काही फ़ुकटचे नाही. लोकसभा फ़ुकट असली म्हणून विधानसभा फ़���कटातली नाही. तिथे आघाडी करून मनसेला सोबत घ्यावे लागेल, किंवा मनसेची दोन हात करावे लागतील. तेव्हा मनसे वा राजविरोधात पवार बोलू शकणार आहेत का चव्हाण वा कॉग्रेसवाल्यांना बोलता येईल का चव्हाण वा कॉग्रेसवाल्यांना बोलता येईल का पुरोगामी पोपटांची वाचा बसलेली असेल ना पुरोगामी पोपटांची वाचा बसलेली असेल ना कारण आगामी विधानसभेत सेना भाजपाला युती करावीच लागणार आहे. त्यांच्या विरोधातला एकमेव नेता म्हणून राज ठाकरेंनी आपली प्रतिमा उभारण्याचा प्रकल्प आताच हातात घेतला आहे. तेव्हा कॉग्रेस राष्ट्रवादी पक्षाला महाराष्ट्राच्या राजकारणातून खालसा करण्याची ही मोहिम नंतर किंमत वसुल करण्य़ाची आहे. थोडक्यात काय चालले आहे\n‘राज’ कोणाला राजकारणातून ‘खालसा’ करायला निघालेले आहेत\n १५ वर्षा नंतरची राजकीय situation imagine करा \nसत्तेत भाजपा आणि शिवसेना \nविचारधारेच्या अंगानं पाहिलं तर, सत्ताधारी ही आम्ही आणि विरोधक ही आम्हीच \n४० वर्षांपूर्वी सुद्धा हीच स्थिती होती ना तेव्हा काँग्रेस सत्ताधारी होते आणि विरोधक ही काहीशा त्याच विचारसरणीचे होते तेव्हा काँग्रेस सत्ताधारी होते आणि विरोधक ही काहीशा त्याच विचारसरणीचे होते \nगेल्या ४.५ वर्षात शिवसेना आणि भाजपा च्या कलगी तुऱ्या नं हेच तर साध्य केलं आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष आपल्या विस्मरणात तर गेले आहेत \nमहाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते कोण, हे कोणी पटकन सांगू शकेल का \nआणि तिथेच तर गंम्मत आहे\nएक अतिशय तर्कसंगत लेख. केवळ भाऊ हा विचार करू शकतात, इतर सगळे भोजनभाऊ झाले आहेत\nआदरणीय भाऊ सर एक वेळ मान्य करू की खाजू पेंटर मोदी शहा विरोधात एकाकी लढतोय पण आदरणीय बाळासाहेबांनी आपल्या सोबत अनेक धुरंधर लढवय्ये नेते तयार केले होते आणि त्यांच्याच सोबतीने महाराष्ट्रात आपला दबदबा तयार केला. पेंटर उत्कृष्ट वक्ता जरूर आहे पण उत्कृष्ट नेता आणि नेतृत्व करणारे लढवय्ये तयार करू शकत नाही ही खरी शोकांतिका आहे.\nसुंदर विश्लेषण भाऊ काका, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पेक्षा मनसे बरी.\nभाऊ, तुम्ही सांगताय ते अगदी चपखल आणि सुर्यप्रकाशासारखे सत्य आहे विज्ञानाच्या भाषेत कोणतीही गोष्ट आपोआप घडत नसते विज्ञानाच्या भाषेत कोणतीही गोष्ट आपोआप घडत नसतेकुठेतरी ऊर्जा खर्च होते आणि ती दुसऱ्या कुठल्या स्वरूपात प्रकट होतेच.राज हे अशी perpetual मशीन बनू पाहत आहेत\nखुप छान विश्लेषण, न समजलेला विषय अलगद उलगडून दाखवला आहे तुम्ही.\nभाउ तुमच विश्लेशन पटतय पण राजचा पैसा नोटबंदीत गेलाय म्हनुन ते मोदींवर चिडलेत अस पण एक प्रचार ााहे\nपुढील विधानसभा निवडणुका जर कॉंग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढले तर राष्ट्रवादी चा मुख्यमंत्री होणार नाही आणि स्वबळावर पण होणार नाही त्यामुळे विधानसभेसाठी राष्ट्रवादी आणी मनसे यांची युती करून कॉंग्रेस ला खिंडीत पकडण्याचा डाव आहे हा\nमोदीशहा यांच्या झंझावाती व प्रभावी प्रचारापुढे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघासासारख्या देशव्यापी प्रचारकांचे जाळे आणि त्यांच्या समाजसेवेची पुण्याई पाठीशी असल्याने भाजपचं पुन्हा सत्तेवर येणार ही गोष्ट उघड आहे . त्याच्या तुलनेने एका वाताहात झालेल्या ,संघटना नसलेल्या आणि पूर्ण राज्यभर प्रभाव आहे असेही म्हणता येणार नाही अशा मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या केवळ गर्दी खेचणाऱ्या वक्तृत्वाच्या भांडवलावर चाललेल्या मोहिमेची वास्तविक दखलही मोदीसमर्थकांनी घ्यायची गरज नाही . तरीपण राज यांच्यावर टीका का होतं आहे आणि त्यांना पुढे कोणता लाभ होणार याविषयी तर्क केले जात आहेत असे प्रश्न सामान्य माणसाला पडू शकतात .. तसेच आवश्यकता नसताना सत्ताधाऱ्यांची बाजू मांडणार्यांना त्या बदल्यात काय मिळत असेल असा तर्क शिरोभागी उद्धृत केलेल्या इंग्लिश युक्तीच्या आधाराने करता येणार नाही काय केवळ राजकारणीच लाभ असल्याशिवाय काही करत नाहीत असे समजावे काय \nभाऊ काका, आता महाराष्ट्रातली चौथी फेरी झाली की हा राज ठाकरे असा गायब होईल की नंतर मग विधानसभा निवडणुकीच्या आधी एक महिना पुन्हा तोंड दाखवेल...\nया सर्वांत एक गोष्ट नक्की की राज ना उमेदवार मिळवणे अतिशय गरजेचे आहे. कारण आज त्यांच्या पक्षात त्याची सगळ्यात जास्त वानवा आहे. आणि राज इतरांना किती वाव देतील यावर ते अवलंबून आहे. मोदी हे कितीही एकखांबी वाटले तरी त्यांच्याकडे अनेक चांगले लोक आहेत व त्यांना वाव आहे. राजाच्या पक्षात तो किती मिळेल हे सांगता येत नाही.\nश्री भाऊ एक नक्की राज ठाकरे राज्य चालवू शकणार नाहीत ,\nग्रामिण भागात एक म्हण आहे... \"माझा नवरा मेला तरी चालेल पण समोरची रंडकी झालीच पाहिजे \" ही म्हण अर्धवट आहे , असं राज ठाकरे सिध्द करू पहात आहेत. समोरची रंडकी झाली की , मी पुन्हा दुसरं लग्न करीन आ���ि समोरचीनं ही केलं तर....पुन्हा तसच म्हणीन थोडक्यात काय तर समोरचीचा नवरा माझ्या शापाने मेलाच पाहिजे. या भानगडीत माझा नवरा कशाने का मरेना मला चालेल थोडक्यात काय तर समोरचीचा नवरा माझ्या शापाने मेलाच पाहिजे. या भानगडीत माझा नवरा कशाने का मरेना मला चालेल मी पुन्हा दुसरं लग्न करेनच मी पुन्हा दुसरं लग्न करेनच अशी ही कथा आहे....\nतुम्ही दिलेले बाळासाहेबांचे संदर्भ अगदी फिट्ट आहेत. तुम्ही नेहमी म्हणता त्या प्रमाणे विधान सभेच्या निवडणूकांच्या वेळी शिवसेना भाजप युतिला जबरदस्त पर्याय मात्र नक्कीच उभा राहिलेला दिसेल . लोकांना पर्याय पाहिजे असतो , तो काॅंग्रेस व राष्ट्रवादीच्या युतित सध्यातरी दिसत नाहीय....\nअफलातून फक्त राज नि उचलली जीभ लावली टाळ्याला असं करू नये\nआपले राजकीय विश्लेषण जरा बाजूला ठेऊन, भाऊ तुम्हाला पटतंय का राज चे हे बाळकोट वरून संशयाचं वातावरण तयार करणे आपल्या स्वार्थासाठी, पक्ष वाढवण्यासाठी देशद्रोही वागणे रास्त आहे का आपल्या स्वार्थासाठी, पक्ष वाढवण्यासाठी देशद्रोही वागणे रास्त आहे का बाळाकोट न वापरता राजने त्याचे हेतू साध्य करणे योग्य ठरले नसते का\nखूप भारी विश्लेषण भाऊ, मस्त \nराज व मनसे २०१४ मध्येच कायमचे संपले. राजने आता मोदी-शहांविरोधात कितीही आदळआपट केली तरी मनसे हा मृत पक्ष परत जिवंत होणे अशक्य आहे.\nखरच भाऊ मनाला पटणारे विसलेशण\nशरद पवारांची विश्वासार्हता जसी लयास गेली आहे तसी अवस्था राज ठाकरे यांची झाली आहे. शिवसेना हळूहळू वाढत गेली. याउलट मनसे दिवसेंदिवस अस्तित्व हीन होत आहे. बाळासाहेबां कडे दुसर्या फळीतील ताकदवार नेते व संघटक होते. ती गोष्ट राज ठाकरे कडे नाही. तसेच महाराष्ट्रातील तरूण नेत्या ची जागा फडणवीस यानी व्यापलेली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचे महत्व दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे.\nभाऊ या विषयावर तुमचे विचार ऐकण्याची इच्छा होती ती आज पूर्ण झाली, बर लोकसभेला काय होईल यापेक्षा येणाऱ्या विधानसभेला काय चित्र असेल याची मला पुसटशी कल्पना यायला लागली आहे,\nम्हणजे विधांसभेमध्ये जर काँग्रेसने राज यांना सोबत घेण्यास नकार दिला तर शरद पवार राज आणि शिवसेना यांचं मनोमिलन करून काँग्रेसला बाजूला सारून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मनसे अशी नवीन आघाडी किंवा युती जन्माला येऊ शकते का कारण पाहिलं तर काँग्र���स राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्याचा वारसदार महाराष्ट्रात नाही, शिवाय त्यांचं जहाज बुडल्यात जमा आहे, राहिले राष्ट्रवादी सेना आणि मनसे,शिवसेनेचं पण भाजपशी तसा प्रेमाचा संसार राहिला नाही, सध्या सोबत आहेत म्हणजे पर्याय नाही म्हणून,मग येत्या काळात शरद पवार सेना आणि मनसेला सोबत घेउन नवीन पर्याय निर्माण करू शकतात का कारण पाहिलं तर काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्याचा वारसदार महाराष्ट्रात नाही, शिवाय त्यांचं जहाज बुडल्यात जमा आहे, राहिले राष्ट्रवादी सेना आणि मनसे,शिवसेनेचं पण भाजपशी तसा प्रेमाचा संसार राहिला नाही, सध्या सोबत आहेत म्हणजे पर्याय नाही म्हणून,मग येत्या काळात शरद पवार सेना आणि मनसेला सोबत घेउन नवीन पर्याय निर्माण करू शकतात का कारण हे तिन्ही पक्ष आज मातब्बर असून सुद्धा राष्ट्रय पक्षामुळे झाकोळले जातात\nशरद पवारांची कारकीर्द पहिली तर ते आशा गोष्टी घडवून आणू शकतात यात शंका येण्यासारखं मला तरी वाटत नाही, महत्वाचं म्हणजे मनसे राष्ट्रवादीला अनुकूल झाला आहेच शिवाय सेना पण आतून अनुकूल आहेच त्यामुळे या प्रकारचा नवीन पर्याय भविष्यात जनेते समोर यायला हरकत नाही\nतुमच्या मताची मी वाट पाहतो अथवा या शक्यतेवर तुम्ही नवीन ब्लॉग लिहून प्रसिद्ध करावे\nभाऊ मोदींविरोध करता करता प्रादेशिक पक्ष या निवडणुकीत संपून जातील असे वाटते\nबाकी मतदार सुशिक्षित आहेतच\nजी व्यक्ती आदरणीय बाळासाहेबांना दिलेलं सुप काढतो मग ती व्यक्ती कोणत्याही थराला जाऊ शकते,\n2008 /09 ह्याच्यात ज्या कोणी पंपाने हवा भरली हे नंतर सुर्य प्रकाशा प्रमाणे स्वच्छ, जनतेला 2014 ला समजल्याने सध्या विश्वासार्हता संपलेल्या अवस्थेत आहेत\nफक्त भाषणं करून निवडणुका जिंकता येत असत्या तर--- आदरणीय अटलबिहारी वाजपेयी आजन्म पंतप्रधान असते,,\nबरोबर आहे फक्त भाषणं करून निवडणुका जिंकता येत नाहीत हे राज ठाकरे यांनी सिद्ध केलं आणि खोटं बोलून जिंकता येतात हे मोदींनी सिद्ध करून दाखवलं\nH j mirje तुम्ही पोपटभक्त असाल पण नाशिकची काय वाट लावली ते नाशिककरांना विचारा लोक परत विश्वास ठेवणार नाहीत. कुठे आहे विकासाची ब्लू प्रिंट हे खोट नाही का काँग्रेस ncp ला शिव्या दिल्या आता त्यांचा साठी सभा हा शुद्ध खोटारडेपणा आहे फसवणूक गद्दारी मराठी माणसाशी ते तुम्हाला नाही दिसणार\nही गाजराची पुंगीच आहे\nमहाराष्ट्���ात लांबलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याने गाफ़ील झालेल्या विरोधक व विश्लेषकांना शनिवारी सकाळी दिर्घकाळ शांत बसलेल्या भाजपाने मोठाच...\nनाट्य, पटकथा आणि राजकारण\nगेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक धक्कादायक वळणे घेतलेली आहेत. त्यामध्ये युती मोडून दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत गेलेले...\nमुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोशात आहेत. त्यांचे सल्लागारही जोशात आहेत. गंमत म्हणजे त्यांनी जी काही पावले उचलले...\nपत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समिकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणूकीनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रीपद मिळवण्यास...\nसिंह आला, पण गड गेला\nअखेरीस महाराष्ट्रात नवे समिकरण जुळलेले आहे. शिवसेना व दोन्ही कॉग्रेस यांची आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा मुख्यम...\nहीच वेळ आणि योग्य वेळ\nशनिवारी सकाळी उजाडताना अकस्मात राजभवनात भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारचा शपथविधी पार पडला. ती बातमी घरातल्या घरात बसून वाहिन्यां...\nरस्ता तोच वाटसरू वेगळे\nकर्नाटकात दिड वर्षापुर्वी रंगलेले नाट्य किरकोळ फ़रक करून महाराष्ट्रात घडलेले आहे. बहूमत हुकलेल्या भाजपाच्या येदीयुरप्पांनी तेव्हा अल्पमतात...\nअडीच वर्षापुर्वी म्हणजे २२ जुन २०१७ रोजी एक ब्लॉग लिहीला होता. त्याचे शीर्षक होते, ‘दाखवायचे सुळे’. तो खुप व्हायरल झाला आणि त्यावर प्रतिक...\nमहाराष्ट्रात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यावर विधानसभेत विश्वास व्यक्त क...\nआठवडे बाजार आणि घोडेबाजार\nआजकाल शिवसेनेचे परिचीत चेहरे कुठले फ़ारसे दिसत नाहीत आणि अब्दुल सत्तार नावाचे औरंगाबाद जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार मात्र आवेशात शिवसेने...\n‘राज’ ठाकरेपर तो भरोसा करो\nमशागत ‘सामना’ची, पीक मनसे घेतेय\nयक चतुर नार, बडी होशियार\nलाज कशी वाटत नाही\nउडाले तर विमान, कोसळले की भंगार\nगळचेपी कोणी कोणाची केलीय\nमोदी-राहुल नको, पर्याय हवाय\nगावात लगीन, कुत्र्याक बोवाळ\nप्रतिमा आणि प्रतिकांची लढाई\nफ़सवे आकडे आणि संदर्भ\n५६ इंची छातीचा पुरावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%87%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A4%B0", "date_download": "2019-12-15T14:07:57Z", "digest": "sha1:QBUPJ7ZNGJWOEVTG3ZHBXJQYNUG4VERH", "length": 5694, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डॉइचलांड वर्गाची क्रुझर - विकिपीडिया", "raw_content": "\nडॉइचलांड वर्गाची क्रुझर किंवा पॉकेट बॅटलशिप (जर्मन भाषा:पँझरशिफ) ही जर्मनीने विसाव्या शतकाच्या सुरुवातीस बांधलेल्या तीन चिलखती क्रुझरा होत्या. व्हर्सायच्या तहातील कलमानुसार जर्मनीला १०,००० लाँगटनांपेक्षा जास्त वजन असलेल्या मोठ्या युद्धनौका बांधण्यास अटकाव होता म्हणून युद्धनौकेसारख्याच त्याहून हलक्या तरी तहानुसार जास्तीतजास्त वजन असू शकणाऱ्या या लढाऊ नौका १०,६०० ते १२,३४० लाँगटनाच्या होत्या.\nडॉइचलांड, ॲडमिरल ग्राफ स्पी, आणि ॲडमिरल शीयर अशी नावे असलेल्या या जहाजांमध्ये वजनाची बचत करण्यासाठी अनेक क्लृप्त्या वापरलेल्या होत्या. यांच्या बांधणीत वेल्डिंग[मराठी शब्द सुचवा]चा वापर केलेला होता तसेच यांची इंजिने पूर्णपणे डीझेलवर चालणारी होती. या नौकांवर ११ इंच व्यासाचे गोळे फेकू शकणाऱ्या प्रत्येकी सहा तोफा होत्या. यामुळे त्यांना छोट्या युद्धनौका (पॉकेट बॅटलशिप) असेही नामाभिधान मिळाले.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०१४ रोजी १०:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nandednewslive.blogspot.com/2017/09/blog-post_28.html", "date_download": "2019-12-15T12:52:19Z", "digest": "sha1:UER5YXI3FQF3ODS2O7IEKP74FXJF3LP4", "length": 24986, "nlines": 147, "source_domain": "nandednewslive.blogspot.com", "title": "nandednewslive: दर्शनाला नवरात्रोत्सवात विशेष महत्व", "raw_content": "NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **\nबुधवार, 20 सितंबर 2017\nदर्शनाला नवरात्रोत्सवात विशेष महत्व\nवाढोणा शहराच्या उत्तरेच्या बाजूस असलेल्या कालिंकामाता मंदिराला कल्याणीच्या चालुक्य कालखंडाचा इतिहास आहे. याचे पुरावे मंदिर स्थापत्याचे हेमाडपंथी शिळांच्या अवशेषावरून दिसून येतात. या मंदिराची स्थापना १६७९ साली झाली असून, आज ३३८ वर्ष पूर्ण होत आहेत. हिमायतनगरची कुलदैवत कालिंका माता हि नवसाला पावणारी असून, भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात अशी अनेकांची श्रद्धा आहे, त्यामुळे नवरात्रोत्सवात मातेच्या दर्शनाला विशेष महत्व आहे.\nकोल्हापूरची अंबाबाई, माहुरची रेणुका, तुळजापूरची तुळजाभवानी, वणीची सप्तसृंगी, अश्या साढेतीन शक्तिपीठे असलेल्या देवीचे सामर्थ्य आणि कर्तत्व सर्वांनाच माहित आहे. आदिशक्ती, आदिमाया, अंबाबाई, जगदंबा, महाकाली, भद्रकाली, कृपालिनी, चामुंडा, दुर्गादेवी, चंडिका, अश्या विविध नावाने ओळखल्या जाते. हिमायतनगर येथील कल्याणीचे चालुक्य कालीन नवसाला पावणाऱ्या माता कालिंकेची ओळख अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर आपण करून घेणार आहोत. येथील मूर्ती बाबत सांगितले जाते कि, वाकाटक, चालुक्याच्या काळात दैत्य राक्षसांनी देवतांसोबत मानवी जातींचा छळ सुरु केला होता. त्या वेळी माताकालिंकेने महिषासुर मर्दिनीचे रूप धारण करून करून दृष्ठ राक्षसांचा संहार करून अपवित्र झालेले वातावरण पवित्र केले होते. त्याचा अवतारातील कालिंका मातेची मूर्ती या मंदिरात उभी असून, तमाम भक्तांना आशीर्वाद देत आहे.\nकालिंका मातेची मूर्ती शिवकालीन युगात जवळपास ६० फुट जमिनीत होती, सन १६७९ मध्ये कोळसेगिरी ऋषीच्या मार्गदर्शनाखाली एका विशाल वडाच्या झाडाखालील जमिनीतून वर काढण्यात आली. त्यावेळी गावकर्यांनी या ठिकाणी हेमाडपंथी मंदिर उभे करून मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्या काळापासून या मंदिराला कालिंका मंदिराचा नावाने ओळखले जाऊ लागले. मंदिर निर्मित्तीपासून ते आजवर महाराष्ट्रातील तिसरे शक्तीपीठ माहूर गडाचे महंत यांच्या देखरेखीत येथील मंदिराचा कारभार अनेक पुजार्यांच���या हस्ते करण्यात आला. आज घडीला सदर मंदिराचे पावित्र्य राखून पूजा - अर्चानेचे कार्य श्री दत्ता महाराज भारती यांच्या माध्यमातून केले जात आहे. मातेची मूर्ती हि काळ्या पाषाणातील दगडातून निर्मित्त केलेली असून, अष्ठभूजाधारी आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूने सुरक्षा रक्षक, उजव्या हातात त्रिशूल जे महिषासुर राक्षसाच्या शिरात गाडलेले आहे. वरील उजव्या हातात तलवार व डाव्या हातात घंटा व बाजूला सिंह उभा आहे. मातेच्या मूर्तीची उंची ५ फुट ३ इंच असून, रुंदी ३ फुट १ इंच आहे. सदर मूर्ती हि उत्कृष्ठ कलेचा नमुना असून, मूर्ती स्थापनेनंतर या मंदिराला कालिंका माता असे नाव देण्यात येऊन महिला - पुरुष भक्तांनी पूजा अर्चना सुरु केली आहे. देवीची पूजा- अर्चना करून मनोकामना केलेली इच्छा पूर्ण झालेले सर्व भक्त नवरात्र महोत्सवादरम्यान हजेरी लाऊन हिरवी साडी, चोळी, बांगड्या व खाना -नारळाने मातेची ओटी भारतात. या काळात मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा - आंध्र प्रदेशातील भक्त हजारोच्या संखेने उपस्थित राहून मातेचे दर्शन घेऊन, इच्छा प्रकट करतात.\nवर्षभरात येणाऱ्या दर मंगळवारी मातेची आरती, पूजा रात्रीला करण्यात येउन भजनाचा कार्यक्रम घेऊन गोंधळ व जागरण करण्याची परंपरा अनेक वर्षापासून अविरतपणे चालविली जात आहे. तसेच नवरात्रीच्या नऊ दिवस म्हणजे विजयादशमी पर्यंत गोंधळ, दांडिया, रांगोळी स्पर्धा, कीर्तन, भजन, झाकी, महाप्रसाद यासह अन्य धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु असते. दरम्यान नवमीच्या दिवशी मातेच्या मूर्तीसमोर होम - हवन करण्यात येते. त्यावेळी मातेची नियानेमाने पूजा अर्चना करणाऱ्या दत्ता महाराजाच्या अंगात देवी शिरल्याने ते अग्नीतून उडी घेतात हे दृश्य पाहण्यासाठी हजारोच्या संख्येत भाविकांची गर्दी उसळते. शेकडो वर्षापूर्वी बकरी व रेड्याचा बळी देण्याची परंपरा होती, कालांतराने हि प्रथा बंद करण्यात येउन मूर्तीसमोर ठाकूर परिवारातील मानकरयाच्या हस्ते तलवारीने कोहळाच्या फळाचा बळी दिला जात आहे. मानकरयाच्या हस्ते पूजा अर्चना करून कालिंका मातेला महानैवेद्य दाखविण्यात येवून, मातेला प्रसन्न करून सुख समृद्धीची कामना केली जाते. त्यानंतर प्रसादाचे वितरण करून भक्तांच्या दर्शनासाठी मंदिराचेद्वार खुले होतात.\nविजया दशमीचे महत्व ...\nप्रथ्वीवर दैत्यांचे साम्राज्य पसरल्याने राक्षसांच्या छळाने लोक त्रस्त झाले होते, या राक्षसांचे परिपत्य करण्यासाठी ब्रम्हा, विष्णू, व महेश यांनी एक महान शक्ती निर्माण केली. या महानशक्तीने चार ठिकाणे आपले रूप प्रकट केले. त्यापैकी एक म्हणजे.. अष्ठभुजा कालिंका देवीचे रूप आहे. लपून बसलेल्या महिषासुराचा वध करण्यासाठी देवीने त्या रेड्याच शीर उडविले होते. त्यावेळी महिषासुर त्या रेड्याच्या शरीरातून अतिशय वेगाने गेला. त्यानंतर देवीने त्याचा वध करून संपूर्ण मानव जातीच्या लोकांना त्याच्या छळापासून मुक्तता दिली. त्यावेळी मातेने विजया हे नाव धारण केलेले असल्यामुळे अश्विन शुक्ल दशमीस विजयादशमी असे म्हणतात. तसेच प्रभू रामचंद्राने रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तो दिवस विजय दशमी म्हणून साजरा होऊ लागला. त्यामुळे या दिवशी विजयादशमी साजरी करण्यासाठी माता कालिंका देवीचे आशीर्वाद घेऊन हजारो भक्त मिरवणुकीत सामील होऊन मातेच्या आदेशाने सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पाडून जल्लोष साजरा करतात. हि परंपरा वाढोणा वासीय शेकडो वर्षापासून चालवितात. त्यामुळे येथील कालिंका माता हिमायतनगर(वाढोणा) वाशियांसाठी एक वरदान आहे. मागील तीनशे अडोतीस वर्षापासून भक्तांना आशीर्वाद देत असल्याने शहरातील हिंदू , मुस्लिम व सर्व जाती धर्माची एकतेचि परंपरा टिकून आहे.\nनवरात्रीच्या नऊ दिवसातील देवींची उपासना\nभारतीय संस्कृतीत देवी - देवतांच्या पूजेला विशेष महत्व आहे. नवरात्रोत्सव हा आता केवळ धार्मिक उत्सव राहिलेला नाही, तो सामाजिक व सांस्कृतिक उत्सव बनला आहे. घटस्थापणेदिनी शक्ती देवता दुर्गाची उपासना केली जाते, घटाशेजारी अखंड दीप तेवतच राहतो. घाटावर रोज एक किंवा चढत्या क्रमाने माळ बांधतात. द्वितीयचे दिवशी आदिशक्तीची पूजा केली जाते, तृतीयेच्या दिवशी वैदिक देवतेची उपासना, चतुर्थीच्या दिवशी विश्व्यापक जननीची उपासना केली जाते, पंचमीचे दिवशी उपांग ललीतेची उपासना, सहाव्या माळेच्या दिवशी महाकालीची उपासना केली जाते, सातव्या माळेच्या दिवशी महासरस्वतीची आराधना, अष्ठमिचे दिवशी महाष्ठ्मीची उपासना, नवमीचे दिवशी नावपारने करीशी हो...या दिवशी सप्तशृंगीची उपासना, दशमीचे दिवशी आंबा निघे सिम्मोलंघनी .. या दिवशी अंबेची उपासना करून विजय दशमी साजरी केली जाते. या पर्वकाळात वर��ल देवींची उपासना केल्यास भक्तांना आत्मिक समाधान लाभते असे सांगितले जाते.\nअनिल मादसवार, हिमायतनगर ( मो.९७६७१२१२१७)\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nट्रेनयात्रा में मिले तृतीय पंथीयों के पोस्ट- पेमेंट-बैंक खातें निकालकर मुख्यधारा में लाया\nसर्वपक्षीत कृती समितियों सहित ट्रेन स्टेशन पर पत्रकारों ने किया धरणा आंदोलन\nमहाप्रबंधक माल्या को सर्वपक्षीय कृती समिति, पत्रकार संघटन, जेष्ठ नागरिक ने दिया ज्ञापन\nहिमायतनगर रेलवे स्टेशन का उच्च स्तरीय प्लेटफार्म खराब गुणवत्ता का है\nआंध्रप्रदेश के पूर्वचीफ़ जस्टिस चंद्रयाद्वरा पत्रकार नईम खान का नँशनल अवार्ड\nमहाराणा प्रताप के वंशजों का डेरा हिमायतनगर (वाढोणा) शहर में\nKaar Nadit Kosalali कार नदीत.. तिघांचा मृत्यू\nTaranche Jhopale तारांच्या झोपाळ्याकडे साफ दुर्लक्ष\nनांदेड ते त��रुपती विशेष गाडीच्या फेऱ्यांत वाढ\nJad Wahnane Pul Dhokyat लोडींग ट्रकमुळे हादगावच्या मुख्य रोडवरिल पुलला धोका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://zeeyuva.zee5.com/mr/manva-from-tu-ashi-jawali-raha-shows-us-the-real-bond-between-the-cast-13611/?hp_mr_3", "date_download": "2019-12-15T12:26:56Z", "digest": "sha1:HPEEBRO54IVLPDRJ3ME5B2YD5ZKMSUNY", "length": 12260, "nlines": 144, "source_domain": "zeeyuva.zee5.com", "title": "मनवा आपल्याला दाखवतेय 'तू अशी जवळी राहा' च्या कलाकारांमधील एकमेकांबद्दलची आपुलकी - Zee Yuva", "raw_content": "\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 27 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: आप्पा व्यायाम करू इच्छित नाहीत\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 26 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: सई आणि नचिकेतमध्ये भावनिक नातं\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 25 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: आप्पा नचिकेतला खूप त्रास देतात\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 23 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: आप्पा जखमी झाल्याची बतावणी करतात\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 21 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: डीग्स केतकरांच्या बचावासाठी धावत आला\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 20 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: सई सर्वांसमोर नृत्य सादर करते\nजंक फूडची चटक लागणे थांबविण्याचे 5 मार्ग आणि साजणाच्या प्रतापसारखे शरीर मिळवा\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 19 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: केतकरांनी आप्पा गेल्यावर मजा केली\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 18 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: नचिकेत आणि सई एकमेकांसोबत चांगले रमतात\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 16 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: नचिकेत आप्पांची नवीन योजना ओळखतो\nमनवा आपल्याला दाखवतेय ‘तू अशी जवळी राहा’ च्या कलाकारांमधील एकमेकांबद्दलची आपुलकी\nतितिक्षा ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मनवाने शेअर केला सेटवरचा धमाल व्हिडीओ...\nमनवा, ती साकारत असलेल्या तितिक्षा तावडे व्यक्तिरेखेसाठी प्रसिद्ध आहे, आता तिला तिचे ऑनस्क्रीन पती राजवीरचे आभार मानावे लागले आहे. तू अशी जवळी राहा या मालिकेतील दोघांची जोडी लोकांना आवडतं आहे. राजवीर तितिक्षाला तिच्या आईवडिलांपासून व तिच्या भावापासून वेगळे करण्यात यशस्वी झाला आहे. मनवा ऑनस्क्रीन जितकी दुःखी आहे त्याच्या अगदी विरुद्ध परिस्थिती तिच्या खऱ्या आयुष्यात आहे. म्हणजे, जेव्हा सेट वर कास्ट शूटिंग करत नाही तेव्हा वातावरण कसं असतं याविषयी तितिक्षाने आपल्याला एक झलक दिली.\nतू अशी जवळी राहाचा एपिसोड पाहाः\nतू अशी जवळी राहामध्ये राजवीर आणि मनवामध्ये जरी वाद असले तरी कॅमेरे बंद झाल्���ावर मात्र तितिक्षा आणि इतर कलाकार सेट वर खूप मजा करतात. सेट वरच्या फावल्या वेळेत तितिक्षा आणि इतर कलाकार मिळून एक बुमरँग व्हिडीओ बनवायचा प्रयत्न करत होते आणि त्यामुळेच आपल्याला एक मजेदार व्हिडीओ पाहायला मिळाला.\nया सर्वांमध्ये काका म्हणजेच अमोल बावडेकर हे देखील मनवाच्या विरोधातील आपल्या कारस्थान बाजूला ठेऊन या सर्वांबरोबर मजा करताना दिसत आहेत. या सगळ्यात फक्त मालिकेचा मुख्य कलाकार सिद्धार्थ बोडके (जो सध्या त्याच्या ‘अनन्या’ नाटकाच्या दौऱ्याच्या निमित्ताने अमेरिकेत आहे) दिसत नाहीये. हा व्हिडीओ खरोखर अतिशय मनोरंजक आहे.\nया शो वर आपले विचार काय आहेत आम्हाला आपल्या टिप्पणीच्या माध्यमातून कळवा .\nअधिक मनोरंजनासाठी, आम्ही दोघी ZEE5 वर विनामूल्य पाहा.\nतू अशी जवळी राहा\nसेक्स ड्रग्स एण्ड थिएटर बघण्याची 5 कारणे\nहुतात्मा सीजन 2 पुनरावलोकनः अंजली पाटील संकटाच्या भोवऱ्यातून बाहेर पडतात.\nफुलपाखरूच्या यशोमन आपटे आणि हृता दुर्गुळे यांनी #मानदेहीच्या चाहत्यांना दिलं सरप्राईज\nप्रेम पॉयजन पंगा या मालिकेने सर्व माता एकसारख्याच असल्याचे सिद्ध केले आहे\nकाळे धंदे: या 5 कारणांमुळे महेश…\nसेक्स ड्रग्स एण्ड थिएटर का…\nहुतात्मा पुनरावलोकन: ही अंजली…\nगोंद्या आला रे पुनरावलोकनः…\nसई सोबत डेटवर जायचंय\nसई ताम्हणकर यांची डेट विथ सई…\nकाळे धंदे समीक्षा: महेश…\nपाहुणा ही थ्रीलर सीरिज का…\nसेक्स ड्रग्स एण्ड थिएटर…\nZEE5 ची ओरिजनल सीरिज हॉर्न ओके…\nसई ताम्हणकरच्या डेट विथ सई…\nसई ताम्हणकर असलेल्या डेट विथ…\nकाळे धंदे: या 5 कारणांमुळे महेश मांजरेकर अभिनीत ZEE5 ओरिजनल वेब सीरीज पाहायला हवी\nसेक्स ड्रग्स एण्ड थिएटर का पाहावे याची 5 कारणे\nहुतात्मा पुनरावलोकन: ही अंजली पाटील आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडते.\nगोंद्या आला रे पुनरावलोकनः भुषण प्रधानने दामोदर यांची भूमिका जिवंत केली आहे\nसई सोबत डेटवर जायचंय जाणून घ्या अभिनेत्री सई ताम्हणकर बद्दल\nसई ताम्हणकर यांची डेट विथ सई ही वेब सीरिज का पाहावी याची ५ कारणे\nकाळे धंदे समीक्षा: महेश मांजरेकर, नेहा खानच्या हास्यजत्रेत कथानकाचे ट्विस्ट धुमाकूळ घालते\nपाहुणा ही थ्रीलर सीरिज का बघावी याची ४ कारणे\nसेक्स ड्रग्स एण्ड थिएटर बघण्याची 5 कारणे\nZEE5 ची ओरिजनल सीरिज हॉर्न ओके प्लीज ही मुंबईतील राहणीमानाचे ���ौंदर्य दाखवते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/e-edit-news/e-edit-on-demise-of-veteran-journalist-aroon-tikekar-1191625/", "date_download": "2019-12-15T12:32:55Z", "digest": "sha1:4I6ID4VQTOHP6YNS6AZOWRLWIYGBDAAI", "length": 16468, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ई-एडिट : आगरकरी परंपरेचे आधुनिक पाईक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nई-एडिट : आगरकरी परंपरेचे आधुनिक पाईक\nई-एडिट : आगरकरी परंपरेचे आधुनिक पाईक\nग्रंथकार आणि पत्रकार या दोघांपैकी त्यांच्यात पहिल्याच्या प्रेरणांना अधिक स्थान होते.\nटिकेकरांनी आयुष्यभर प्रेम केले ते फक्त ग्रंथांवर. अन्य कोणाच्याही नजरेत येण्याची शक्यता नसलेला एखादा महत्वाच्या विषयावरील ग्रंथ वाचल्यानंतर त्यांना होणारा आनंद शब्दातीत असे.\nमराठी विद्वतजगात दोन घराणी आहेत. एक बळवंतराव टिळकांचे विचार, त्यांचे राजकारण आणि त्यांची वैचारिक मांडणी यांचे अनुकरण करते. दुसरी परंपरा गोपाळराव आगरकर यांच्याशी निष्ठा सांगते. अरूण टिकेकर हे दुसऱ्या परंपरेचे आधुनिक पाईक होते. महाराष्ट्रात अलिकडच्या काळात आगरकरांची विचारध्वजा फडफडती ठेवणारे महंत फार उरलेले नाहीत. समाजसुधारणा या राजकीय सुधारणांपेक्षा अधिक महत्त्वाच्या आहेत, असे शुद्ध आगरकरी घराण्याप्रमाणे टिकेकर यांना वाटे. उभय घराण्यांतील फरक आहे तो विचारांच्या मांडणीत. आपला जो काही मुद्दा असेल तर तो संयतपणे मांडावा, ही आगरकर घराण्याची शिकवण होती. टिकेकरांकडून तिचे कधीही उल्लंघन झाले नाही. आवश्यक तितक्या आणि तितक्याच ठामपणाने आपले मत समोरच्यासमोर मांडले की आपली भूमिका संपली असे रास्तपणे ते मानत. आपले काम समोरच्यास योग्य ते काय हे सांगण्याचे आहे, त्याने ते ऐकायलाच हवे असा आग्रह आपण धरणे योग्य नाही, असे ते मानत आणि तसेच वागत.\nटिकेकर दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक होते इतकेच त्यांचे मोठेपण नाही. ते नखशिखांत ग्रंथकार होते. ग्रंथकार आणि पत्रकार या दोघांपैकी त्यांच्यात पहिल्याच्या प्रेरणांना अधिक स्थान होते. ग्रंथांच्या सहवासात राहण्याची संधी मिळते आणि बुद्धिजीवी राहताना इतरांनाही शहाणे करून सोडता येते यासाठी ते पत्रकारितेत आले. विविध विषयांवरील ग्रंथांचे परिशीलन ��रावे, त्यातील उत्तमोत्तम ग्रंथांचा संग्रह करावा यावर त्यांचे विलक्षण प्रेम. टिकेकरांसाठी आयुष्यात श्रेयस आणि प्रेयस हे दोन्ही ग्रंथच होते. डोळ्यावरती जाड काड्यांचा चष्मा, पांढरा फुलशर्ट आणि मूठ बंद करून सिगारेटचा सणसणीत झुरका घेत हव्या त्या विषयांची माहिती देणारे टिकेकर महाराष्ट्रातील अनेक विद्वतप्रेमींनी पाहिले असतील. तेथे असतानाच दुसरे तितकेच ग्रंथोपजीवी गोविंदराव तळवलकर यांच्या सहवासात ते आले आणि त्याचमुळे वृत्तपत्र जगतातही त्यांनी पाऊल टाकले.\nटिकेकरांनी आयुष्यभर प्रेम केले ते फक्त ग्रंथांवर. अन्य कोणाच्याही नजरेत येण्याची शक्यता नसलेला एखादा महत्त्वाच्या विषयावरील ग्रंथ वाचल्यानंतर त्यांना होणारा आनंद शब्दातीत असे. त्या सुमारास त्यांची भेट झालीच तर टिकेकर आपण वाचलेल्या ताज्या ग्रंथाविषयी हरखून जाऊन बोलत. हे त्यांचे विवेचन इतके प्रभावी असे की अनेक ग्रंथोच्छुकांनी केवळ टिकेकरांकडून ऐकले म्हणून अनेक पुस्तके खरेदी केली असतील. इतरांना न दिसणाऱ्या विषयांची मांडणी करण्यातली त्यांची हुकमत टिकेकरांनी लिहिलेल्या ग्रंथांतूनही दिसते. ब्रिटिशकालीन किंकेड पितापुत्रांवर लिहिलेले पुस्तक याची साक्ष देईल. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाचा टिकेकर यांनी लिहिलेला इतिहास विद्यापीठाच्या इतिहासाइतकाच देदीप्यमान आहे. त्यांचे वेगळ्या अर्थाने चर्चिले गेलेले पुस्तक म्हणजे ‘मुंबई डी-इंटलेक्चुअलाईज्ड’. या महानगरीचे बौद्धिक विश्व कसे आकसत चालले आहे आणि त्या बद्दल कोणालाच कशी खंत नाही याचे बौद्धिक तरीही रसाळ विश्लेषण या ग्रंथात आहे. एका अर्थाने हे पुस्तक म्हणजे सर्वच शहरांची व्यथा असे म्हणता येईल.\n‘लोकसत्ता’चे ते माजी संपादक. प्रत्येक संपादकाचे स्वत:चे म्हणून काही राजकीय ग्रह असतातच. किंबहुना ते असायलाच हवेत. परंतु, म्हणून भिन्न मते असणाऱ्यांना त्या वर्तमानपत्रांत स्थान नाही, असे झाल्यास ते संपादकाचे अपंगत्व असते. टिकेकरांना सुदैवाने त्या अपंगत्वाचा स्पर्शही कधी झाला नाही. समस्त लोकसत्ता आणि एक्स्प्रेस समूहातर्फे त्यांना आदरांजली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nटिकेकरांच्या कार्याची जाणीव पुढील पिढ्यांपर्यंत राहील – शरद पवार\nव्यासंगी पत्रकार, अभ्यासक गमाविला – मुख्यमं���्र्यांची श्रद्धांजली\nअरूण टिकेकरांची जोरकस विचारांवर श्रद्धा\n‘सावाना’तर्फे आज ‘स्मरण अरुण टिकेकरांचे’\nडॉ. टिकेकर हे रानडे, आगरकरांचे वारसदार\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/3307", "date_download": "2019-12-15T14:17:23Z", "digest": "sha1:MJAUFLMKIP7FSABQ7KNZZFGHHNG7JXSW", "length": 21705, "nlines": 112, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "ऊसतोडणी कामगार महिलांची गर्भाशये का काढली जातात? | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nऊसतोडणी कामगार महिलांची गर्भाशये का काढली जातात\nबीड जिल्ह्यातील अनेक ऊसतोडणी कामगार महिलांना गर्भाशये का नाहीत अशा मथळ्याखाली चेन्नईच्या ‘The Hindu’ या वृत्तपत्रात एक वृत्तांत प्रसिद्ध झाला. त्याचा सारांश असा:\nमराठवाड्यातील दुष्काळी भागात दुष्काळ ज्या प्रमाणात असेल तेवढ्या कमीअधिक प्रमाणात कुटुंबे ऊसतोडणीसाठी स्थलांतरित होतात. मुळात ठिकठिकाणच्या ऊसशेतीमधील ऊस तोडून तो कारखान्यात गाळण्यासाठी व साखर बनवण्यासाठी नेऊन दिला जातो तो कारखान्याच्या ठेकेदारांमार्फत. हे ठेकेदार गावागावत जाऊन ऊसतोड कामगार गोळा करतात व त्यांना उचल देऊन पुऱ्या हंगामात काम करून घेण्यासाठी बांधून ठेवतात. हंगाम साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात सुरू होतो. नवरा- बायकोचे मिळून कामगार म्हणून एक युनिट ठर��ले जाते. एका जोडप्याला एक टन ऊस तोडण्याचे अडीचशे रुपये मिळतात. दोघांकडून चार-पाच महिन्यांत साधारणपणे तीनशे टन ऊस तोडला जातो. दोघांपैकी एकाने जरी एक दिवसाची सुट्टी घेतली तर मुकादम पाचशे रुपये दंड आकारतो. त्या जोडप्याची वार्षिक कमाई आणि उत्पन्न ऊसतोडणीच्या हंगामात जी काही असेल तीच असते. त्यामुळे त्यांना सुट्टी घेणे परवडत नाही.\nस्त्रीची मासिक पाळी महिन्यातून साधारणपणे एक वेळा किंवा कधी दोन वेळा येत असल्याने तशा महिला महिन्यातून साधारण दोन ते तीन दिवस तरी काम करू शकत नाहीत. मासिक पाळीमध्ये महिलांची गैरसोय अतिशय होते. ती कुटुंबे ऊसतोडणीच्या ठिकाणी पाले ठोकून राहत असतात. त्यांना संडास-बाथरूमची सोय नसते. शिवाय रोजगार तर बुडतो आणि वरून दंडही भरावा लागतो. त्यामुळे अनेक महिला त्यांची ऑपरेशन करून घेऊन गर्भाशये काढून टाकतात. वंजारवाडी गावात पन्नास टक्के महिलांनी गर्भाशये काढल्याचे आढळून आले आहे. अकाली गर्भाशय काढून टाकले तर त्याची भयानक किंमत त्या गरीब महिलांना चुकवावी लागते हार्मोनल असंतुलन, मानसिक त्रास, डिप्रेशन, हातापायांची आग होणे, वजनात वाढ/घट, लठ्ठपणा असे अनेक त्रास उद्भवतात. महिला सांगतात, की “त्याव्यतिरिक्त महिलांचे लैंगिक शोषणसुद्धा होते”.\nकंत्राटदार बिनदिक्कतपणे म्हणतात, की आमच्यासाठी ऊस तोडणी थांबवून चालत नाही. त्यामुळे आम्ही मासिक पाळी आलेल्या महिलांना रुजू करून घेत नाही. गर्भाशय काढण्याचा निर्णय हा त्यांचा असून आम्ही त्यांना तसे करण्यास भाग पाडत नाही. पण दुसरीकडे, ठेकेदाराने गर्भाशय काढण्याच्या ऑपरेशनसाठी पैसे देऊन, ते नंतर मजुरीतून वसूल केल्याचेसुद्धा आढळून आले आहे. मराठवाड्यातील खाजगी दवाखानेदेखील गर्भाशयाच्या किरकोळ दुखण्यासाठी गर्भाशय काढण्याचा सल्ला देतात. ती स्थिती फक्त बीड जिल्ह्याची नाही. जो भाग शुगर बेल्ट आहे अशा सर्व भागांतील गरीब कामगार कुटुंबांची आहे. नगर जिल्हा हा शुगर बेल्ट आहे आणि बीड जिल्हा व तालुका नगरला लागूनच आहे. खुद्द नगर जिल्ह्यात पारनेर, पाथर्डी हे तालुके रखरखीत आहेत. तेथे पाणी नाही व त्यामुळे मजुरांची संख्या बरीच आहे. ऊसशेतीच्या भागात हे ऊसतोडीवाले कामगार पाले (पाचटाची झोपडी) ठोकून राहतात. त्यांना संडास-बाथरूमची सोय नसते. उसतोडीवाल्यांना पहाटे चार-पाचला शेतावर तोडणीसाठी हजर राहवे लागते. समजा, जर सकाळी पोट साफ झाले नाही तर त्या स्त्रीचे त्या दिवशी काय हाल होत असतील त्याची कल्पना करा. वर मुकादमाची नजर...\nएखाद्या वस्तीवर जर लग्न असेल तर ऊसतोड कामगार जोडपे हातातील ऊसतोडणीचे काम सोडून त्या लग्नाला अक्षरशः पळत जातात. कारण त्यांना तेथे गोडधोड खाण्यास मिळते. त्यांना रोजचे हजार-दोन हजार रुपये मिळतात, तरी त्यांना ते खर्च करता येत नाहीत. कारण त्यांना त्या गंगाजळीवर पुढील वर्ष काढायचे असते. मी हा वृत्तांत समाजमाध्यमात मराठीत मांडल्यावर अजिंक्य कुलकर्णी यांनी त्यावर भाष्य केले. त्यांनी ऊसतोड मजुरांच्या बायकांची स्थिती सांगितली. “ऊसाची शेती करून आणि ऊसाचे कारखाने काढून ज्यांनी अमाप कमावले अशा लोकांना मजुरांशी देणेघेणे काही नाही. बीडमध्ये तर ‘महिलाराज’ चालते म्हणजे बीडमधील राजकीय सत्ता आणि सूत्रे महिलांच्या (मुंडे भगिनी) हाती आहेत. तरीही त्यांनी त्या प्रकरणात लक्ष घातलेले नाही. त्या विषयाला समाजातही गंभीर अशी वाचा फुटलेली नाही. नगर जिल्ह्यातील राजकारण ऊसावर कसे तापवले जाते ते तर सर्वश्रुत आहे म्हणजे बीडमधील राजकीय सत्ता आणि सूत्रे महिलांच्या (मुंडे भगिनी) हाती आहेत. तरीही त्यांनी त्या प्रकरणात लक्ष घातलेले नाही. त्या विषयाला समाजातही गंभीर अशी वाचा फुटलेली नाही. नगर जिल्ह्यातील राजकारण ऊसावर कसे तापवले जाते ते तर सर्वश्रुत आहे पण ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर तेथील विद्यमान नेत्यांनी विचार केलेला नाही”.\nअजिंक्य कुळकर्णी यांना ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ने गाठले व बोलते केले. ते नगर जिल्ह्याच्या शिर्डी तालुक्यात अस्तगावला राहतात. साईबाबा उच्च माध्यमिक शाळेत रसायनशास्त्र शिकवतात. त्यांची शेतीही आहे. ते संवेदनाशील आहेत. त्यातून त्यांच्या मनी सामाजिक जाणीव निर्माण झाली आहे. ते म्हणाले, “मी नगरच्या शुगर बेल्टमध्ये वाढलो असल्याने लहानपणापासून या ऊसतोड मजुरांची दयनीय स्थिती पाहत आलो आहे. त्यामुळे ‘हिंदू’मधील वृत्तांत वाचून हलून गेलो. त्यामुळेच फेसबुकवर अंजली झरकर यांच्याशी संपर्क झाला.”\nते पुढे असेही म्हणाले, की निळवंडे धरणाचे पाणी संगमनेर-अकोले राहाता, श्रीरामपुर या तालुक्यांतील दुष्काळी भागांसाठी आहे. ते जर तालुक्यातील दुष्काळी खेडी आणि पारनेर-बीड-पाथर्डी या कोरड्या रखरखीत तालुक्यांत फिरवले तर तो सारा भाग सुजलाम सुफलाम होऊन जाईल, पण प्रवरानगर व परिसरातील इतर साखरकारखाने तसे होऊ देणार नाहीत, कारण मग त्यांच्या संपन्नतेत भाग तयार होतील आणि त्यांचे महात्म्य संपून जाईल.\nत्यांचा सवाल आहे, सुप्रीम कोर्टात मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून याचिका दाखल करू पाहणारे लोक ऊसतोड कामगारांच्या गरीब बायकांच्या हलाखीवर का कधी बोलत नाहीत देवळादेवळांत जाऊन ठाण मांडून बायकांसाठी तथाकथित न्याय मागणारी तृप्ती देसाई का कधी अशा गरीब बायकांच्या प्रश्नावर लढताना दिसत नाही देवळादेवळांत जाऊन ठाण मांडून बायकांसाठी तथाकथित न्याय मागणारी तृप्ती देसाई का कधी अशा गरीब बायकांच्या प्रश्नावर लढताना दिसत नाही त्याचा अर्थ देवळे फक्त त्यांची Soft Political Target प्राप्त करण्यासाठी लागतात त्याचा अर्थ देवळे फक्त त्यांची Soft Political Target प्राप्त करण्यासाठी लागतात बायकांच्या हक्कांविषयी त्यांना घेणेदेणे नाही. बायकांच्या पाळीचा प्रश्न हा काय मंदिर प्रवेशापुरता मर्यादित आहे का बायकांच्या हक्कांविषयी त्यांना घेणेदेणे नाही. बायकांच्या पाळीचा प्रश्न हा काय मंदिर प्रवेशापुरता मर्यादित आहे का त्या मंदिरामध्ये गेल्या- नाही गेल्या तर मासिक पाळीच्या वेदनेत फरक पडणार आहे का त्या मंदिरामध्ये गेल्या- नाही गेल्या तर मासिक पाळीच्या वेदनेत फरक पडणार आहे का बायकांना ग्रामीण भागात सॅनिटरी पॅड्स मिळत नाहीत, पाळीच्या त्रासासाठी संतती नियमनाच्या गोळ्या सर्रास दिल्या जातात. पाळीच्या दुखण्यावर उपाययोजना नसते, त्यावर कधी कोणाला भूमिका घेताना पाहिले आहे बायकांना ग्रामीण भागात सॅनिटरी पॅड्स मिळत नाहीत, पाळीच्या त्रासासाठी संतती नियमनाच्या गोळ्या सर्रास दिल्या जातात. पाळीच्या दुखण्यावर उपाययोजना नसते, त्यावर कधी कोणाला भूमिका घेताना पाहिले आहे जर पोटासाठी बाईला तिचे गर्भाशय काढण्याची वेळ येत असेल, तर सुप्रीम कोर्टात एक काय हज्जारो याचिका दाखल केल्या तरी संविधानातील सामाजिक न्याय अस्तित्वात येऊ शकत नाही. तो फक्त ऊसतोडणी मजुरांचा प्रश्न नाही. तो समाजातील हर एका घटकाचा प्रश्न आहे.\n- अजिंक्य कुलकर्णी – 9403186119\nउसाचे मळेवाले किती नराधम आहेत पहा आणि यांचे नेते देशाचे कृषीमंत्री होते. त्यांना अनुयायांनी कालर पकडुन जाब विचारला पाहीजे. पगडी मुंडाशाच्या खेळाप��क्षा हा घोळ भीषण अमानुष आहे. जाणत्या राजाला सर्व माहीत आहे .\nकाय Remark द्यावे हे कळत नाही.\nसाखरेच्या व सहकारी संस्थाच्या जीवावर पोसलेल्या राज्यातील दिग्गज नेत्यांच्या असंवेदनशील प्रवृत्तीचे हे द्योतक आहे, महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्याला शर्मिन दा करणारी ही घटना आहे.\nमी अनिल पोळ, खासदार डॉ सुभाश भामरे यांचा सचिव आहे\nआपला लेख अतिशय चांगला आहे, याबाबत लोकसभेत अर्ध्या तासाची चर्चा उपस्थित करता येऊ शकेल. कृपया वरील माहिती हिंदीमध्ये पाठवल्यास ऊपयुक्त ठरेल, तरी विचार व्हावा ही विनंती.\nअंजली झरकर या पुणे येथे वकील आहेत. त्या वकिली व्यतिरिक्त विविध वृत्तपत्रांत आणि मासिकांमध्ये सामाजिक आणि इतर विषयांवर मुक्त लेखन करतात.\nसचिन आशा सुभाष - पॅडयुक्त व आजारमुक्त महाराष्ट्र\nसंदर्भ: स्त्री सक्षमीकरण, पर्यावरण, पर्यावरण संस्था\nऊसतोडणी कामगार महिलांची गर्भाशये का काढली जातात\nसंदर्भ: शेती, दुष्काळ, लातूर तालुका\nकृत्रिम पद्धतीने भूगर्भजल साठे वाढवणे शक्य\nसंदर्भ: पाणी, जल-व्यवस्थापन, जलसंधारण, जलाशय, जलस्रोत, दुष्काळ, कोकण, शेती\nसंदर्भ: दुष्काळ, शेती, पाणी, जल-व्यवस्थापन, जलसंवर्धन, जलस्रोत, जलाशय, शेतकरी, महाराष्‍ट्रातील धरणे\nसुर्डी - पाणीसंकटावर मात करू पाहणारे (Surdi)\nसंदर्भ: गाव, गावगाथा, शेती, शेतकरी, प्रयोगशील शेतकरी, दुष्काळ, पाणी\nदेशात तेरा वर्षें दुष्काळाच्या तीव्र झळा\nसंदर्भ: शेती, शेतकरी, दुष्काळ\nअकोला - पेरूंचे गाव\nसंदर्भ: शेती, शेतकरी, पेरू, डाळींब\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : स्टॅकदेव एंटरप्रायसेस", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE", "date_download": "2019-12-15T14:04:21Z", "digest": "sha1:LKOB54CHPQCYOVEFKTQVX4QZUWXP7MKN", "length": 3608, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतातील पर्वतरांगा - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► भारतातील राज्यानुसार पर्वतरांगा‎ (८ क)\n► सह्याद्री डोंगररांग‎ (१५ प)\n► हिमालय‎ (२ क, १६ प)\n\"भारतातील पर्वतरांगा\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ मार्च २००८ रोजी १३:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nandednewslive.blogspot.com/2014/09/blog-post_28.html", "date_download": "2019-12-15T12:49:53Z", "digest": "sha1:7CAYRBNRCPSP6ZVBN2AKRRFLNXSKMXKJ", "length": 15650, "nlines": 142, "source_domain": "nandednewslive.blogspot.com", "title": "nandednewslive: लाल्याचा प्रादुर्भाव", "raw_content": "NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **\nरविवार, 28 सितंबर 2014\nहिमायतनगर(अनिल मादसवार)अगोदार पावसाची हुलकावणी.. आणि आता रोगांची लागण.. यामुळे तळ हातावरील फोड प्रमाणे जपलेल्या कापसावर लाल्यारोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बालीराज्याच्या संकटात आणखीनच भर पडली आहे.\nजून संपला तरी पुरेसा पाऊस झाला नसल्याने अवेळी पेरणी झाली. त्यातही बहुतांश शेतकर्यांना दुबार व तिबार पेरणी करावी लागली. ऑगस्ट महिन्यात झालेल्या काही प्रमाणातील पावसाने चिबड जमिनीतील पिके उगवली. त्याची वाढ करण्यासाठी शेतकर्यांना खाते, फवारणी यासह तनकट काढण्यावर भर देत घाम गाळावा लागला. मात्र वाढू लागलेली पिके निस्तेज,कमजोर आणि बहुरोगि झाली. त्यावर मावा, खोकड, कीड रोगाचे आक्रमण झाले. भविष्यात घटणाऱ्या उत्पन्नाच्या चिंतेने नशिबी आलेल्या परिस्थितीला तोंड देण्याची सवय झालेला शेतकरी पेरलेल्या कापसास जपू लागला. तरीसुद्धा वातावरणात होणार्या बदलाने कसाबसा वाढवलेल्या कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने पिके करपू लागली आहेत. त्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमणात घट होणार असून, लागवडीसाठी लावलले खर्च सुद्धा निघेल कि नाही या धास्तीने आदीच गंगावलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यापुढे अंधारी येऊ लागली.\nआता नगदी समजले जाणारे कापसाचे पिक सुद्धा हाताचे जाणार कि काय.. या भीतीने शेतकरी विवंचनेत सापडला आहे. कृषी विभागाच्या वतीने योग्य ते मार्गदर्शन करण्याची गजर निर्माण झाली आहे. मात्र स्थानिकाच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत कोणतीही ठोस उपाययोजना तथा मार्गदर्शन शेतकर्यांना केले जात नसल्याने वरिष्ठ स्तरावरून केले जाणारे आवाहन कागदोपत्रीच होत असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून केला जात आहे. मोफत औषध उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. तर एकीकडे सरकार निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त असताना आपला कैवारी कोण.. या भीतीने शेतकरी विवंचनेत सापडला आहे. कृषी विभागाच्या वतीने योग्य ते मार्गदर्शन करण्याची गजर निर्माण झाली आहे. मात्र स्थानिकाच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत कोणतीही ठोस उपाययोजना तथा मार्गदर्शन शेतकर्यांना केले जात नसल्याने वरिष्ठ स्तरावरून केले जाणारे आवाहन कागदोपत्रीच होत असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून केला जात आहे. मोफत औषध उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. तर एकीकडे सरकार निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त असताना आपला कैवारी कोण.. अश्या निराष्याजनक भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.\nआजवरच्या काळात शेतकऱ्यांच्या हाती मुग, उडीद, तीळ आदी पिके येउन सन - उत्सव आनंदाने साजरे केले जात होते. मात्र यावर्षी परिस्थिती अगदी उलट झाली असून, हातात दमडी नसल्याने शेतकर्यांना उधारीवर राशन पाणी आणून सन साजरे करावे लागले आहे. आता मात्र सर्वात मोठा सन दसरा - दिवाळी समीप एवुन ठेपली असताना कापसाच एक बोंड सुद्धा घरी आला नाही त्यामुळे कशी साजरी करावी या विचाराने बळीराजासह मजूरवर्ग आर्थिक कोंडीत सापडला आहे. आता तरी शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेऊन मदतीचा हातभार लावावा अशी रास्त अपेक्षा बोलून दाखवीत आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर ��ेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nट्रेनयात्रा में मिले तृतीय पंथीयों के पोस्ट- पेमेंट-बैंक खातें निकालकर मुख्यधारा में लाया\nसर्वपक्षीत कृती समितियों सहित ट्रेन स्टेशन पर पत्रकारों ने किया धरणा आंदोलन\nमहाप्रबंधक माल्या को सर्वपक्षीय कृती समिति, पत्रकार संघटन, जेष्ठ नागरिक ने दिया ज्ञापन\nहिमायतनगर रेलवे स्टेशन का उच्च स्तरीय प्लेटफार्म खराब गुणवत्ता का है\nआंध्रप्रदेश के पूर्वचीफ़ जस्टिस चंद्रयाद्वरा पत्रकार नईम खान का नँशनल अवार्ड\nमहाराणा प्रताप के वंशजों का डेरा हिमायतनगर (वाढोणा) शहर में\nKaar Nadit Kosalali कार नदीत.. तिघांचा मृत्यू\nTaranche Jhopale तारांच्या झोपाळ्याकडे साफ दुर्लक्ष\nनांदेड ते तिरुपती विशेष गाडीच्या फेऱ्यांत वाढ\nJad Wahnane Pul Dhokyat लोडींग ट्रकमुळे हादगावच्या मुख्य रोडवरिल पुलला धोका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://nandednewslive.blogspot.com/2019/01/", "date_download": "2019-12-15T14:02:40Z", "digest": "sha1:XAJGFDEL6QDEMJRRSJMNFTFA2KG6F7YE", "length": 12331, "nlines": 163, "source_domain": "nandednewslive.blogspot.com", "title": "nandednewslive: January 2019", "raw_content": "NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **\nशुक्रवार, 25 जनवरी 2019\nहिमायतनगर येथिल नृसिंह कीड्स वर्ल्ड इंग्लिश स्कुल\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nअवैध धद्याच्या विरोधात सुभाष दारवंडे यांच उपोषण\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nमंगलवार, 22 जनवरी 2019\nMahesh wadekar sdo तलावासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nमंगलवार, 15 जनवरी 2019\nGopatwad Margdarshan जनसंपर्क बैठकीत गोपतवाड मार्गदर्शन करताना\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nरविवार, 13 जनवरी 2019\nEx Mla Jawalgawkar speach जनतेचा विश्वासघात करणा-या शासनाला परत पाठवा\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुराने पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें संदेश (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज ल��इव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nट्रेनयात्रा में मिले तृतीय पंथीयों के पोस्ट- पेमेंट-बैंक खातें निकालकर मुख्यधारा में लाया\nसर्वपक्षीत कृती समितियों सहित ट्रेन स्टेशन पर पत्रकारों ने किया धरणा आंदोलन\nमहाप्रबंधक माल्या को सर्वपक्षीय कृती समिति, पत्रकार संघटन, जेष्ठ नागरिक ने दिया ज्ञापन\nहिमायतनगर रेलवे स्टेशन का उच्च स्तरीय प्लेटफार्म खराब गुणवत्ता का है\nआंध्रप्रदेश के पूर्वचीफ़ जस्टिस चंद्रयाद्वरा पत्रकार नईम खान का नँशनल अवार्ड\nमहाराणा प्रताप के वंशजों का डेरा हिमायतनगर (वाढोणा) शहर में\nKaar Nadit Kosalali कार नदीत.. तिघांचा मृत्यू\nTaranche Jhopale तारांच्या झोपाळ्याकडे साफ दुर्लक्ष\nनांदेड ते तिरुपती विशेष गाडीच्या फेऱ्यांत वाढ\nJad Wahnane Pul Dhokyat लोडींग ट्रकमुळे हादगावच्या मुख्य रोडवरिल पुलला धोका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96", "date_download": "2019-12-15T13:06:17Z", "digest": "sha1:SOVZG5S2MDTYKG6ZXMSFQWKY5FJF2RNA", "length": 17424, "nlines": 209, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (53) Apply सर्व बात��्या filter\nबातम्या (167) Apply बातम्या filter\nसंपादकीय (1) Apply संपादकीय filter\nसुभाष देशमुख (152) Apply सुभाष देशमुख filter\nसोलापूर (65) Apply सोलापूर filter\nमहाराष्ट्र (50) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (40) Apply मुख्यमंत्री filter\nदेवेंद्र फडणवीस (34) Apply देवेंद्र फडणवीस filter\nबाजार समिती (33) Apply बाजार समिती filter\nचंद्रकांत पाटील (30) Apply चंद्रकांत पाटील filter\nउत्पन्न (24) Apply उत्पन्न filter\nप्रशासन (21) Apply प्रशासन filter\nव्यापार (16) Apply व्यापार filter\nविजयकुमार (14) Apply विजयकुमार filter\nदुष्काळ (13) Apply दुष्काळ filter\nमंत्रालय (11) Apply मंत्रालय filter\nराजकारण (11) Apply राजकारण filter\nकोल्हापूर (10) Apply कोल्हापूर filter\nनिवडणूक (10) Apply निवडणूक filter\nसदाभाऊ खोत (10) Apply सदाभाऊ खोत filter\nइथेनॉल (9) Apply इथेनॉल filter\nकर्जमाफी (9) Apply कर्जमाफी filter\nकर्नाटक (9) Apply कर्नाटक filter\nनागपूर (9) Apply नागपूर filter\nसत्तर लाख हेक्टरवर रब्बी पेरणीचे नियोजन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबई : राज्यात रब्बीच्या क्षेत्रामध्ये २२ टक्के वाढ अपेक्षित असून सुमारे ६९.७२ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन...\nनुकसानग्रस्तांना देणार १० हजार कोटींची मदत: मुख्यमंत्री\nमुंबई ः राज्यात अवकाळी पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी विशेष बाब म्हणून तातडीची दहा हजार कोटी रुपयांची मदत...\nसोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचा अतिआत्मविश्‍वासाचा फुगा फुटला\nसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणूक निकालाचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. मुख्यतः भाजप-शिवसेना महायुती आणि काँग्रेस-...\nसोलापुरात भाजपच्या दोन्ही मंत्र्यांनी गड राखले\nसोलापूर : जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व ११ जागांचे निकाल जवळपास हाती आले आहेत. सहकारमंत्री सुभाष देशमुख दक्षिण सोलापूर आणि...\nसोलापुरात भाजपच्या दोन्ही मंत्र्यांनी गड राखले\nसोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीचे कल स्पष्ट झाले आहेत. त्यामध्ये सहकारमंत्री सुभाष देशमुख,...\nसोलापुरात बंडखोरीचा सर्वाधिक फटका महायुतीला\nसोलापूर : विधानसभेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघातून आतापर्यंत ८० जणांनी ९८ अर्ज दाखल केले आहेत. पण...\nभाजपची १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर\nमुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली उमेदवार यादी मंगळवारी (ता. १) जाहीर केली. १२५ उमेदवारांच्या या यादीत भाजपने ५२...\nसहकार सुधारणांसाठी कॉर्पोरेट कंपन्यांकडून प्रशिक्षण ः सहकारमंत्री देशमुख\nनाशिक : ‘‘शेतमालावर प्रक्रिया व्हावी, यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी सहकार विभाग प्रयत्न करणार आहे. उत्पादन शक्य आहे...\nशेतकऱ्यांनो ऊसतोडणी, वाहतूक स्वत: करा : सहकारमंत्री सुभाष देशमुख\nसोलापूर : ‘‘शेतकऱ्यांनी ऊसतोडणी व वाहतूक स्वतः केल्यास त्यांना एफआरपीची पूर्ण रक्कम मिळू शकेल. यंदाच्या हंगामापासून हा प्रयोग...\nशिखर बँकेच्या वतीने सोलापुरात आज ऊस परिसंवाद\nसोलापूर : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (शिखर बँक) वतीने सोलापूर येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुरुवारी (ता. ५)...\nसोलापूर जिल्ह्यात स्पॉट पंचनामे ग्राह्य धरले जाणार\nसोलापूर : ‘‘पूरग्रस्त भागातील पशुधन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना जनावरासाठी ३० हजार रुपये देण्यात येणार आहेतच. शिवाय ही मदत...\nशरद पवार, राहुल गांधींनी ३७० कलमाबाबत भूमिका स्पष्ट करावी : केंद्रीय मंत्री अमित शहा\nसोलापूर ः कॉँग्रेसमुळे काश्मीर देशापासून दुरावलेला होता, मात्र नरेंद्र मोदींनी तो आपल्यात आणला. काश्‍मीर कायमस्वरूपी भारताचा...\nतीन जिल्ह्यांतील सहकारी संस्थांच्या वार्षिक सभांना मुदतवाढ ः सहकारमंत्री\nमुंबई ः सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळित झाले होते. पूरग्रस्तांच्या अडचणी लक्षात घेऊन सहकारी...\nजतला ‘तुबची बबलेश्‍वर’मधून पाणी द्या : प्रकाश जमदाडे\nजत, जि. सांगली : कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला महापुराच्या पाण्याने वेढले होते. कोट्यवधीचे नुकसान झाले. मात्र, जत तालुका...\nपन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २४ हजार कोटी जमा\nमुंबई : शेतकऱ्यांना दुष्काळाच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी शासन राबवित असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेमध्ये...\nपूरबाधितांचे पुनर्वसन करण्यास कटिबद्ध :सुभाष देशमुख\nसोलापूर : ‘‘दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील काही गावांमध्ये पूरस्थिती उद्भवल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. सध्या...\nबोगस खतप्रकरणी ‘लोकमंगल’वर गुन्हा\nपुणे : राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना कृषी विभागाने जोरदार झटका दिला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अप्रमाणित मिश्रखताचा...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया उद्योगासाठी मदत करणार : सहकारमंत्री\nसोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब गुणवत्तापूर्ण आहे. पण, त्याचे मार्केटिंग वाढणे आवश्यक आहे. शिवाय त्याच्या प्रकिया...\nरेशीम उत्पादकांचा सरकारदरबारी मागण्यांचा पाठपुरावा सुरूच\nऔरंगाबाद : मंत्रिबदलामुळे रेशीम उत्पादकांना शासन स्तरावर रेशीम व्यवसाय विकास, विस्तार व अडचणी दूर करण्यासाठी पुन्हा पहिले पाढे...\n'सिंचन योजनांच्या माध्यमातून पुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागाला द्या'\nसांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांत दमदार पाऊस झाला असला तरी, अद्याप दुष्काळग्रस्त भागात पाण्याची टंचाई कायम आहे. सध्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/palakatvacha-nav-kshitij-news/information-about-child-adoption-process-1388852/", "date_download": "2019-12-15T13:07:51Z", "digest": "sha1:IBXA4BNW2BSNYODNVLTWEVCC3S3QC6AU", "length": 27269, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "information about child adoption process | दत्तक घेण्यापूर्वी.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nपालकत्वाचं नवं क्षितिज »\nबाळ संस्थेत आल्यानंतर त्याची पूर्ण वैद्यकीय तपासणी करून जरुरीप्रमाणे उपचार सुरू केले जातात.\nदत्तक प्रक्रियेविषयी अनेकांच्या मनात प्रश्न असतात. गैरसमज असतात. या सदराच्या माध्यमातून ही प्रक्रिया तसेच दत्तक पालकत्वाविषयी, दत्तक मुलांविषयी मूल दत्तक घेणाऱ्या पालकांविषयी माहिती करून घेणार आहोत. आजच्या लेखात दत्तक प्रक्रियेविषयी..\nदत्तक प्रक्रियेविषयी अनेक जण अनभिज्ञ असतात. त्याविषयी गैरसमजच जास्त असतात. भीती असते. मला खात्री आहे की हे सदर वाचून खूप साऱ्या लोकांची भीती तसेच दत्तक या विषयातला गूढपणा नक्कीच कमी होईल. म्हणूनच आजच्या लेखात दत्तक प्रक्रियेविषयी माहिती घेणं आवश्यक वाटतं.\nअर्थात विस्तारभयास्तव फक्त मोघम टप्पे काय आहेत त्याविषयी जाणून घेणार आहोत.\nबालसंगोपन केंद्रात आलेलं मूल दत्तक प्रक्रियेत कसं येतं\nबालसंगोपन केंद्रात येणारं प्रत्येक मूल हे त्या बाळांच्या पालकांनी संस्थेत आणून दिलेलं असतं अथव��� कुठेतरी कुणाला तरी बेवारस सापडलेलं असतं. दोन्ही प्रकारात ते बाळ कुठल्या बालसंगोपन केंद्रात दाखल केले जाईल याचा अंतिम निर्णय बालकल्याण समिती घेते.(महिला बालविकास विभागाकडून स्थापन केलेली ही अल्पवयीन मुलांसाठीची (जुवेनाईल) समिती आहे.)\nएकदा संस्थेत बाळ आलं की दत्तक प्रक्रिया सुरू करून ते बाळ एका कुटुंबाचा भाग होईपर्यंत त्याची संपूर्ण काळजी घेणं यासाठी ही संस्था बांधील असते. जे पालक बाळाला संस्थेमध्ये आणून देतात त्यांच्याकडून एका प्रतिज्ञापत्रावर सही घेतली जाते आणि त्यानुसार ६० दिवस या पालकांना बाळ परत घेऊन जाण्याची संधी दिलेली असते. जर बाळ हे सापडलेलं असेल तर वर्तमानपत्रातून जाहीर नोटीस दिली जाते, ज्यात ६० दिवसांच्या आत त्या बाळाचे पालक येऊन बाळ घेऊन जाऊ शकतात.\nबाळ संस्थेत आल्यानंतर त्याची पूर्ण वैद्यकीय तपासणी करून जरुरीप्रमाणे उपचार सुरू केले जातात. वयाच्या टप्प्यानुसार लसीकरण होतं. वरील ६० दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आणि या काळात त्याचे पालक घेऊन जाण्यासाठी आले नाहीत तर बालकल्याण समिती या बाळाची दत्तक प्रक्रिया सुरू करण्याची परवानगी देते.\nदत्तक एजन्सी व दत्तक प्रक्रिया कशी होते\nपूर्वी म्हणजे दोन वर्षांपूर्वीपर्यंत दत्तक ही प्रक्रिया दत्तक एजन्सी वा संस्थेमार्फत होत असे. या दत्तक एजन्सी बऱ्याचशा बालसंगोपन केंद्राचा एक भाग म्हणून कार्यरत होत्या. याचा अर्थ प्रत्येक बालसंगोपन केंद्र हे दत्तक एजन्सी म्हणून काम करत होती असा नव्हे. या सगळ्या दत्तक एजन्सीचं वेळोवेळी निरीक्षण करण्याचं काम हे ‘कारा’ (CARA) व जिल्हा महिला बाल विकास विभागाकडून होत असतं. या सगळ्या संस्थांना देशांतर्गत तसेच एनआरआय, ओसीआय आणि पूर्ण परकीय कुटुंबात दत्तक देण्याची मार्गदर्शिका दिलेली असायची. बालकल्याण समितीकडून दत्तक परवानगी आल्यानंतर दत्तक एजन्सी ते आपल्या इथे ज्या इच्छुक पालकांनी अर्ज केलेले असतात, त्यातील पालकांना त्याच्या क्रमानुसार बोलावून घेऊन दत्तक प्रक्रिया सुरू करायची असते. कायदेशीर लागणारे कागदपत्र पालकांकडून अर्जासोबत आधीच घेतलेले असतात.\nजिल्हा न्यायालयात कायदेशीर दत्तक प्रक्रिया सुरू करून मूल हे ‘जोपासना काळाच्या’च अंतर्गत या पालकांच्या घरी पाठवले जाते. दोन-तीन महिन्याच्या अवधीत न्यायालयात ‘हिअरिंग’ होतं आणि बाळाची संपूर्ण कायदेशीर जबाबदारी आणि हक्क हे पालकांना दिले जातात. अशा रीतीने एक बाळ त्या कुटुंबाचं होतं. खूप सारी कायदेशीर प्रक्रिया जरी झालेली असली तरी या काळात बाळ आणि पालक हे एक कुटुंब झालेलं असतं, त्यामुळे ही प्रक्रिया पालकांना फारशी त्रासदायक वाटत नसते.\nसध्याची दत्तक प्रक्रिया :\nगेल्या २ वर्षांपासून सरकारने पूर्ण दत्तक प्रक्रिया ही ऑनलाइन केलेली आहे. ही प्रक्रिया ‘कारा’ या सरकारी विभागाकडून चालवली जाते. सध्याची प्रक्रिया ही मुलं संस्थेत दाखल होऊन दत्तक प्रक्रियेत येण्यापर्यंतचे टप्पे वर सांगितले त्याप्रमाणेच आहेत. पूर्वी पालक जे संस्थेकडे जाऊन आपला अर्ज द्यायचे ते आता पूर्णपणे ऑनलाइन प्रक्रियेतून होतं. यामुळे काही गोष्टी सोप्या झाल्यात तर काही विपरीत परिणाम पण झालेत. थोडंसं या नवीन प्रक्रियेबद्दल जाणून घेऊ या..\nपूर्वीच्या ज्या दत्तक संस्था होत्या, त्या सगळ्या आता एसएए म्हणजे (स्पेशल अ‍ॅडॉप्शन एजन्सी) आहेत. एकदा मूल एसएएमध्ये दाखल झालं की ते ‘कारा’च्या ऑनलाइन पोर्टलवर त्या बाळाचे सगळे तपशील भरते. ज्या वेळेस बालकल्याण समितीतर्फे दत्तक प्रक्रियेसाठी परवानगी देते, त्या वेळेस हे बाळ त्या पोर्टलवर दत्तक प्रक्रियेकरिता उपलब्ध आहे, असं एसएएकडून सांगितलं जातं. अधिक माहितीसाठी ही लिंक बघावी.-http://www.cara.nic.in/InnerContent.aspx \nपालक जे दत्तक प्रक्रियेतून बाळ घेऊ इच्छितात, त्यांनी या ऑनलाइन पोर्टलवर आधी अर्ज करायचा असतो. अर्ज करतेवेळेस त्यांना बाळ कशा प्रकाराचे अपेक्षित आहे, जसं त्या बाळाचा वयोगट, लिंग व वैद्यकीयदृष्टय़ा शारीरिक आरोग्य तसेच कुठल्या एक किंवा तीन राज्यातून किंवा भारतातून चालेल हे सांगावे लागते. अर्ज केल्यानंतर त्या भागातील एसएए या पालकांचा ‘होम स्टडी’ करून ‘कारा’च्या पोर्टलवर अपलोड करते. पालकांना या ऑनलाइन पोर्टलवर आपला प्रतीक्षा क्रमांक मिळतो. अधिक माहितीसाठी ही लिंक जरूर बघा: http://carings.nic.in/Parents/parentregshow.aspx\nज्या वेळेस दत्तक प्रक्रिया सुरू होते, त्या वेळेस बऱ्याच पालकांना तीन बाळाचे सगळे तपशील आणि वैद्यकीय माहिती दिली जाते. ४८ तासांत पालकांना त्यापैकी एका बाळासाठी आपली पसंती देऊन ते ‘कारा’ पोर्टलवर कळवणे बंधनकारक आहे. पालक संस्थेमध्ये आल्यानंतर District Child Protection Unit ( डिसीपीयु) ऑफिसर, संस्थेचे डॉक्टर आणि कार्यकर्ता पालकांची सगळी कागदपत्रे व त्यातील माहिती याची पडताळणी करून घेतात आणि त्यानंतर बाळाची भेट पालकांसोबत होते. यानंतरची न्यायालयीन प्रक्रिया पूर्वीसारखीच आहे. वरील नवीन प्रक्रियेमध्ये काही फायदे असे झालेत ते असे : १. दत्तक प्रक्रियेचा आधी प्रतीक्षा कालावधी जो एक ते दीड वर्ष होता तो बराच कमी होऊन सहा महिने ते एक वर्ष असा झालाय. २. सगळे नियम हे ‘कारा’ पोर्टलवर असल्याने पालकांना सविस्तर माहिती मिळते. ३. प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आली.\nहे जरी फायदे दिसत असलेत तरी, ज्या काही त्रुटी जाणवतात त्या अशा : . प्रक्रिया ऑनलाइन असल्याकारणाने जे पालक तंत्रज्ञान वापरत नाहीत त्यांना ही खूप मोठी अडचण वाटते आहे. एसएएने हे काम केल्यास ही अडचण दूर होऊ शकेल.२ ‘कारा’ मार्गदर्शिकेप्रमाणे प्रत्येक पालकांना जास्तीत जास्त सहा बाळांची माहिती देण्यात येईल असं म्हटलेलं आहे. परंतु प्रत्यक्षात काही पालकांना तीन तर काही पालकांना फक्त एका बाळाची कागदपत्रे पाठवली जात आहेत. काही वेळेस पालकांना जर काही अडचणी असतील तर त्याचं निरसन दिलेल्या वेळेत झालं नाही की अडचण होते. मागील महिन्यात एक पालक म्हणाले, त्यांना दोन वर्षांच्या आतील मुलगा, जो वैद्यकीयदृष्टय़ा योग्य आहे, असा हवा होता आणि त्यांनी तसं अर्जात दिलं होतं. या पालकांना एकाच बाळाची कागदपत्रे पाठवण्यात आली आणि बाळाचे वय व त्याच्या प्रगतीचे टप्पे यात बरीच तफावत आढळली. पालकांनी बाळाचे ‘प्रगती मोजमाप’ जे की प्रत्येक संस्थेने करून घ्यायला हरकत नाही, ते मागितले. परंतु ‘कारा’आणि बाळाची संस्था दोन्ही दिवस फक्त एवढंच सांगत होती, बाळ अगदी नॉर्मल आहे आणि तुम्ही पोर्टलवर ‘हो’ म्हणून क्लिक करा. या पालकांना त्यांचा होम स्टडी केलेल्या एसएएकडूनही काहीच आधार मिळाला नाही. दोन दिवसानंतर हे पालक परत प्रतीक्षेच्या यादीत खालच्या क्रमांकावर गेले. या सगळ्या काळात होणारा मानसिक त्रास याचा कुठे तरी विचार व्हावा.\nआणखी दोन पालक असे भेटले की बाळाचे प्रगतीचे टप्पे नीट माहीत नसूनही त्यांनी ‘हो’ म्हटलं, आणि जेव्हा प्रत्यक्षात बाळाला संस्थेमध्ये भेटायला गेले तेव्हा त्यांना वैद्यकीय समस्या आढळल्या. आपण कदाचित असा विचार करू की, या पालकांच्या पोटी असं बाळ जन्माला आलं असतं तर परंतु ज्या वेळेस दत्तक प्रक्रियेत वैद्यकीयदृष्टय़ा योग्य, असं ���ालकांनी दिलेलं असतं, अशा वेळेस वैद्यकीयदृष्टय़ा काही समस्या असणाऱ्या बाळांची कागदपत्रे पालकांना देणे ही त्रुटी आहे. पालक मानसिकरीत्या खचलेला असतो आणि त्यानंतर असं काही झालं कीते अधिकच हताश होतात.\n३. बाळाची संस्था ही जर त्या शहरात किंवा जवळपास नसेल तर दत्तक प्रक्रियेनंतर पालकांचा संस्थेसोबत फारसा संबंध राहत नाही. संस्थेसोबतच नातं असणं हे पालकांना आणि पुढे जाऊन मुलांना मदतीचा आधार असतं.\nया ऑनलाइन प्रक्रियेमध्ये थोडा माणुसकीचा ओलावा वाढला तर हीच प्रक्रिया पालकांना आणि बाळांना एकत्र आणून कुटुंब पूर्ण करण्याचं मोठं काम या समाजात करतेय असं नक्कीच वाटेल.\n१६ जानेवारीपासून ‘कारा’चे नवीन रेग्युलेशन अमलात आले आहेत. अधिक माहितीसाठी ही लिंक पाहू शकता.\nटीप : वरील माहिती ही ‘कारा’ वेबसाईट तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञ तसेच काही पालक यांच्याकडून घेतलेली आहे. अपूर्ण अथवा चूक आढळल्यास ‘कारा’वरील माहिती ग्राह्य़ धरावी.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n...तर पुढील ५० वर्षे महाविकास आघाडीचे सरकार कायम राहील - उद्धव ठाकरे\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/03/blog-post_82.html", "date_download": "2019-12-15T13:56:22Z", "digest": "sha1:OBAZHV6DRJ6M26SHMH5FIUXWVLUQDIN3", "length": 26800, "nlines": 200, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: उत्तरेतील कसोटी", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nकालपरवा त्रिपुरात भाजपाने सत्ता मिळवली वा इशान्य भारतात कॉग्रेससह डाव्यांची पिछेहाट झाली. पण त्याच्या आधी राजस्थानात भाजपाने जबरदस्त पराभव पाहिला आहे. तिथल्या दोन लोकसभा व एक विधानसभेच्या जागा भाजपाने गमावल्या. त्याही मोठ्या फ़रकाने गमावल्या होत्या. तुलनेने मध्यप्रदेशातील दोन विधानसभा जागा कॉग्रेसने जिंकल्या असल्या तरी त्या कॉग्रेसच्याच होत्या आणि त्या राखतानाही कॉग्रेसचे मताधिक्य घटलेले आहे. या तुलनेत रविवारी उत्तरप्रदेश व बिहारमध्ये झालेले पोटनिवडणूकीचे मतदान खरे कसोटीचे मानता येईल. कारण या दोन राज्यात मिळून १२० लोकसभेच्या जागा आहेत आणि वर्षभरात देशभर त्यासाठीच मतदान व्हायचे आहे. या १२० पैकी शंभराहून अधिक जागा भाजपाने मागल्या खेपेस जिंकल्या होत्या आणि आजही तितका मोदी प्रभाव त्या परिसरात कायम आहे किंवा नाही, त्याची कसोटी बुधवारच्या मतमोजणीतून लागणार आहे. अर्थात नुसत्या या जागा कोणी जिंकल्या, इतकेच त्याचे महत्व नाही. दोन महत्वाच्या राजकीय बदलांची सुद्धा तिथे कसोटी लागायची आहे. उत्तरप्रदेशात सपा-बसपा यांनी एकत्र येण्याचा प्रयोग केला आहे, त्याला जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो, यावर अखिलेश व मायावती भविष्यात एकत्र येण्याचा निर्णय अवलंबून आहे. तर बिहारमध्ये विधानसभेत केलेली आघाडी मोडून पुन्हा भाजपाकडे आलेल्या मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या निर्णयाला लोकमत किती साथ देते, त्याचीही कसोटी लागायची आहे. भाजपा वा कॉग्रेसला देशाची सत्ता मिळवण्यासाठी ज्या उत्तर भारतीय मतांचा आधार लागतो, तिथल्याच मतांची चाचणी यातून केली जाणार आहे. इशान्येत बाजी मारणारा भाजपा आणि राजस्थान मध्यप्रदेशात यश मिळवलेल्या कॉग्रेससाठी म्हणूनच ह्या दोनचार जागांच्या पोटनिवडणूका महत्वाच्या लढती आहेत. किंबहूना त्यावर देशातल्या विविध पक्षांनाही आपल्या भूमिका ठरवाव्या लागणार आहेत.\nउत्तर प्रदेशात फ़ुलपूर व गोरखपूर अशा दोन लोकसभा जागांसाठी मतदान झाले आहे. त्या जागा आज राज्यात उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री असलेल्या खासदारांनी रिक्त केलेल्या आहेत. सहाजिकच त्या तितक्याच मताधिक्याने जिंकण्याची गरज आहे. अन्यथा पुढल्या काळात त्या दोन्ही राज्यकर्त्यांवर ठपका ठेवला जाऊ शकेल. पक्षात आज त्यांना मिळालेले स्थानही धोक्यात येऊ शकेल. लोकसभेनंतर अडीच वर्षांनी विधानसभेची निवडणूक उत्तरप्रदेशात झाली आणि त्यातही मोदीलाट उसळून आलेली होती. तर मायावती व अखिलेशच्या पक्षांचा धुव्वा उडालेला होता. वर्षभरापुर्वी त्यांना मिळालेले अपयश धुवून काढण्यासाठी त्या दोघांनी हातमिळवणी केली असून, त्यात मायावतींनी पडती बाजू घेतलेली आहे. त्यांनी आपला उमेदवार दोन्ही जागी उभा केलेला नसून अखेरच्या क्षणी समाजवादी उमेदवाराला बिनशर्त पाठींबा देऊन टाकला आहे. नुसता कोरडा पाठींबा न देता मायावतींनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही समाजवादी उमेदवाराच्या प्रचारार्थ मैदानात उतरवलेले आहे. विधानसभा लोकसभा मतदानात हे दोन पक्ष वेगवेगळे लढल्याने भाजपाला मतविभागणीचा मोठा लाभ मिळाला, हे सत्य कोणी नाकारू शकत नाही. सहजिकच ती मतविभागणी टाळल्यास भाजपाला धक्का दिला जाऊ शकेल, अशी अपेक्षा आहे. पण तुलनेने मतदान खुप कमी झाले आहे. त्यामुळे कुठल्या बाजूला त्याचा अधिक लाभ मिळेल, त्याची आज कोणी हमी देऊ शकत नाही. अर्थात या लढतीमध्ये भाजपाने दोन्ही जागा कायम राखल्या, तरी त्याचा तात्कालीन लाभ त्या पक्षाला कुठलाच नाही. पण समाजवादी उमेदवार पराभूत झाले, तर विरोधकांच्या एकजुटीनेही भाजपाला पराभूत करता येत नाही, असा उलटा संदेश जनतेमध्ये जाऊ शकतो. म्हणूनच मायावती अखिलेश यांना निर्णायक रितीने या दोन्ही जागी आपले अस्तित्व दाखवणे भाग आहे.\nबिहारची गोष्ट काहीशी वेगळी आहे. तिथे एक लोकसभा व दोन विधानसभेच्या जागा लढतीमध्ये आहेत. त्यापैकी एक विधानसभा मतदान भाजपा आमदाराच्या मृत्यूमुळे होत आहे. तर उरलेल्या दोन म्हणजे एक विधानसभा व एक लोकसभेची जागा लालूंच्या पक्षाला राखायच्या आहेत. मागल्या वेळी लालूंनी कॉग्रेसच्या मदतीने लोकसभा आणि नितीश कॉग्रेससह विधानसभा लढवली होती. आज नितीश भाजपाच्या गोटात गेले असून, राजकीय समिकरणे आमुलाग्र बदलली आहेत. त्यामुळे कुठला मतदार कुठे झुकणार, त्याची चाचणी यातून व्हायची आहे. बिहारचे राजकीय गणित बघितले तर सात वर्षा��ुर्वी भाजपा नितीश आघाडीने लालू कॉग्रेस युतीला पुरते पाणी पाजले होते. आज ते पुन्हा एकत्र आलेले आहेत. उलट विधानसभेत लालूंच्या जोडीला नितीशही असल्याने भाजपाला मोठा फ़टका बसलेला होता. चार पक्षांच्या कमीअधिक मतदारांसाठी ही म्हणूनच कसोटीची वेळ आहे. त्यांच्या बेरजा वजाबाक्या कशा होतात, त्यानुसार बिहारचे निकाल लागणार आहेत. उत्तरप्रदेशपेक्षा बिहारच्या जागांवर चांगले मतदान झालेले आहे. त्यात कोणी आळस केला व कोणी उत्साहात मतदान घडवून आणले, त्याचाही प्रभाव निकालावर पडणार आहे. पण दोन्ही राज्यातील १२० लोकसभा जागांसाठी हा निकाल महत्वाचा असल्यामुळे, देशाचे भावी राजकीय समिकरण ठरवण्याला त्यातून मोठा हातभार लागणार आहे. कॉग्रेसला नेतृत्व देऊन एकच भक्कम भाजपा विरोधी आघाडी उभी करावी काय की कॉगेससह भाजपाला दूर ठेवून तिसरी पुरोगामी प्रादेशिक आघाडी पुढल्या लोकसभेत लाभदायक ठरेल, याची सर्व गणिते याच पोटनिवडणुकीवर अवलंबून असणार आहेत. अर्थात त्यासाठी बुधवारपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. कारण मतदान आता संपलेले असून, मतदाराचा कौल यंत्रामध्ये बंदिस्त झाला आहे. त्याची मोजणीच राजकीय दिशा ठरवू शकेल.\nत्रिपुराच्या निकालानंतर पुरोगामी व प्रादेशिक पक्षात मोठी चलबिचल सुरू झाली होती. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी तिसर्‍या आघाडीचा प्रस्ताव पुढे केला आणि ममतांनी त्याला तात्काळ प्रतिसाद दिला होता. महाराष्ट्रातील शरद पवार यांनीही तिसर्‍या आघाडीची चाचपणी आरंभली होती. उलट राहुल देशातील राजकारणी घडामोडींकडे पाठ फ़िरवून परदेशी वारीला गेलेले होते. पण इथे असलेल्या सोनिया गांधींनी विनाविलंब धावपळ करून युपीए या बिगर भाजपा आघाडीची बैठक बोलावली. नेमक्या त्याचवेळी एनडीएमध्ये राहूनही आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मोदी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. थोडक्यात आता भारतातल्या राजकीय पक्षांना २०१९ लोकसभेचे वेध लागले असून, त्यासाठीची जुळवाजुळव सुरू झाली आहे. इशान्येचे निकाल ती दिशा देऊ शकत नाहीत. कारण त्या मतदानाचा उर्वरीत भारतावर फ़ारसा परिणाम होत नाही. पण राजस्थान ते बिहार अशा उत्तर व मध्य भारतातील लोकमतावर राष्ट्रीय राजकारणाचा डोलारा हाकला जात असतो. त्यात मायावती अखिलेशची बेरीज यशस्वी ठरली, तर ��ध्यप्रदेश राजस्थानचे निकाल निष्प्रभ ठरू शकतात. थोडक्यात भाजपाला शह देण्याच्या राजकारणात बाकीचे राजकीय पक्ष कॉग्रेसच्या इशार्‍यावर नाचण्यास साफ़ नकार देण्याची शक्यता बळावते. पर्यायाने तिसर्‍या आघाडीला नव्याने चालना मिळू शकते. उलट भाजपाने उत्तरप्रदेशातील दोन्ही जागा जिंकल्या व बिहारमध्येही लालू निष्प्रभ ठरले, तर तमाम राजकीय पक्षांना कॉग्रेसच्या पुढाकाराने भाजपाला रोखण्याचे संयुक्त राजकारण खेळण्याची सक्ती होऊ शकेल. म्हणूनच या दोन राज्यातील पाच पोटनिवडणूकांना राजस्थान वा मध्यप्रदेशपेक्षाही अधिक राष्ट्रीय महत्व आहे. त्यासाठीचे मतदान पार पडलेले असून सर्व नजरा मतमोजणीवर लागलेल्या आहेत.\nउत्तर प्रदेशच्या या निकालावरून लोकसभेच्या निकालांवर लगेच मत बनवण मला वयक्तिकरीत्या चुकीचे वाटते. कारण त्यावेळी कोण किती जागा सोडणार यावर दोनही पक्षांचे एकमत होणे खूप अवघड गोष्ट होईल असे वाटते. यावेळी एका सीटवर एकमत झाले असले तरी ४०३ सीट़्ससाठी अवघड गोष्ट आहे असे वाटते.\nही गाजराची पुंगीच आहे\nमहाराष्ट्रात लांबलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याने गाफ़ील झालेल्या विरोधक व विश्लेषकांना शनिवारी सकाळी दिर्घकाळ शांत बसलेल्या भाजपाने मोठाच...\nनाट्य, पटकथा आणि राजकारण\nगेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक धक्कादायक वळणे घेतलेली आहेत. त्यामध्ये युती मोडून दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत गेलेले...\nमुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोशात आहेत. त्यांचे सल्लागारही जोशात आहेत. गंमत म्हणजे त्यांनी जी काही पावले उचलले...\nपत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समिकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणूकीनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रीपद मिळवण्यास...\nसिंह आला, पण गड गेला\nअखेरीस महाराष्ट्रात नवे समिकरण जुळलेले आहे. शिवसेना व दोन्ही कॉग्रेस यांची आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा मुख्यम...\nहीच वेळ आणि योग्य वेळ\nशनिवारी सकाळी उजाडताना अकस्मात राजभवनात भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारचा शपथविधी पार पडला. ती बातमी घरातल्या घरात बसून वाहिन्यां...\nरस्ता तोच वाटसरू वेगळे\nकर्नाटकात दिड वर्षापुर्वी रंगलेले नाट्य किरकोळ फ़रक करून महाराष्ट्रात घडलेले आहे. बहूमत हुक��ेल्या भाजपाच्या येदीयुरप्पांनी तेव्हा अल्पमतात...\nअडीच वर्षापुर्वी म्हणजे २२ जुन २०१७ रोजी एक ब्लॉग लिहीला होता. त्याचे शीर्षक होते, ‘दाखवायचे सुळे’. तो खुप व्हायरल झाला आणि त्यावर प्रतिक...\nमहाराष्ट्रात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यावर विधानसभेत विश्वास व्यक्त क...\nआठवडे बाजार आणि घोडेबाजार\nआजकाल शिवसेनेचे परिचीत चेहरे कुठले फ़ारसे दिसत नाहीत आणि अब्दुल सत्तार नावाचे औरंगाबाद जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार मात्र आवेशात शिवसेने...\nभक्त, अर्थात सच्चा अनुयायी\nपरिवर्तनाचे झोके आणि झोपाळे\nशेतकरी मोर्चा आणि लेनिन\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराहुलजी, आधी जय(श्री)राम म्हणा\nजसा बाप तसा पुत्र\nएनडीए, युपीए आणि एनपीए (उत्तरार्ध)\nएनडीए, युपीए आणि एनपीए (पूर्वार्ध)\nमारुतीचे शेपूट कुठे आहे\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nनाही दिवा, नाही गणती\nमांझी नैया डुबे किनारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AB%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE-%E0%A5%A7%E0%A5%AF", "date_download": "2019-12-15T13:41:51Z", "digest": "sha1:SZYLZP2DLPTDCNXW2HUHDANNXGK4ZFAO", "length": 6852, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१९ - विकिपीडिया", "raw_content": "अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१९\n(अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१८-१९ या पानावरून पुनर्निर्देशित)\nअफगाणिस्तान क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१९\nतारीख ८ – १० मे २०१९\nअफगाणिस्तान क्रिकेट संघ ८-१० मे २०१९ दरम्यान २ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी स्कॉटलंडचा दौरा करणार आहे. ही मालिका क्रिकेट विश्वचषकाचा सराव व्हावा म्हणून खेळविण्यात येणार आहे. हे दोन्ही देश यापुर्वी क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८मध्ये एकमेकांविरूद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळले आहेत.\nदि ग्रँज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा\nदि ग्रँज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा\nआधीचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१८-१९\nट्वेंटी२० विश्वचषक आफ्रिका प्रादेशिक अंतिम फेरी\nइंग्लंड महिला वि. वेस्ट इंडीज महिला\n���ारत आणि वेस्ट इंडीज अमेरिकेत\nमहिला एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धा\nविश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा\nनंतरचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१९-२०\nइ.स. २०१९ मधील क्रिकेट\nअफगाणिस्तान क्रिकेट संघाचे परदेशी दौरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ फेब्रुवारी २०१९ रोजी १५:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AD%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2019-12-15T13:39:31Z", "digest": "sha1:CUIPNYJOUSZKSH3W74L6S7L5NDY2VON4", "length": 22621, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रामभद्राचार्य - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nया लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.\nजगद्गुरु रामभद्राचार्य (१९५०–), पूर्वाश्रमीचे नाव गिरिधर मिश्र , चित्रकूट (उत्तर प्रदेश, भारत) येथे राहणारे एक प्रख्यात विद्वान, शिक्षणतज्ज्ञ, बहुभाषाविद्, रचनाकार, प्रवचनकार, तत्त्वज्ञ व हिंदू धर्मगुरु आहेत.[१]\nजगद्गुरु रामभद्राचार्य प्रवचन देत असतांना\nते रामानंद संप्रदायाच्या वर्तमान चार जगद्गुरु रामानंदाचार्यांमधील एक आहेत, व या पदावर इ.स. १९८८ पासून विराजमान आहेत.[२][३][४] ते चित्रकूट येथील संत तुलसीदास यांच्या नावे स्थापन झालेल्या तुलसी पीठ या धार्मिक व सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष आहेत.[५] तसेच ते चित्रकूट येथील जगद्गुरु रामभद्राचार्य विकलांग विश्वविद्यालयाचे संस्थापक व आजीवन कुलाधिपती आहेत.[६][७] हे विश्वविद्यालय विकलांग विद्यार्थ्यांना पदवीपर्य़ंतचे व पदव्युत्तर शिक्षण व डिग्री प्रदान करते. जगद्गुरु रामभद्राचार्य वयाने दोन महिन्याचे असतांना दृष्टी गमावून बसले व तेव्हापासूनच ते प्रज्ञाचक्षु आहेत.[२][३][८][९] अध्ययन वा रचना करण्यासाठी त्यांनी कधीही ब्रेल लिपीचा वापर केला नाही. ते बहुभाषाविद् आहेत व २२ भाषा बोलू शकतात.[८][१०][११] ते संस्कृत, हिन्दी, अवधी, मैथिली सहित अनेक भाषांमध्य काव्य करणारे शीघ्रकवी व रचनाकार आहेत. त्यांनी ८०हून अधिक पुस्तकांची व ग्रंथांची रचना केली आहे.त्यांत चार महाकाव्ये (दोन संस्कृतमध्ये व दोन हिंदीत), रामचरितमानसवर हिंदीत टीका, अष्टाध्यायीवर काव्यात्मक संस्कृत टीका, व प्रस्थानत्रयीवर (ब्रह्मसूत्र, भगवद्गीता व प्रमुख उपनिषदे) केलेल्या संस्कृत भाष्यांचा समावेश आहे.[१२] त्यांना तुलसीदासांवरील भारतातील सर्वश्रेष्ठ तज्‍ज्ञांपैकी एक मानले जाते,[९][१३][१४] व ते रामचरितमानसच्या एका टीकाग्रंथाचे संपादक आहेत. तुलसी पीठाने या ग्रंथाचे प्रकाशन केले आहे.[१५] स्वामी रामभद्राचार्य रामायण व भागवत यांचे प्रसिद्ध कथाकार आहेत. भारतातील अनेक शहरे तसेच विदेशांतहि नियमितपणे त्यांच्या कथाकथनाचे कार्यक्रम होत असतात व तेसंस्कार टी.व्ही., सनातन टी.व्ही. इत्यादी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून प्रसारित होत असतात.[१६][१७][१८][१९][२०][२१]\nया लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : [[अनोळखी भाषा संकेत]] भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\n ... आपकी अनेक शैक्षणिक उपलब्धियाँ हैं और कईं माननीय विश्वविद्यालयों ने आपको मानद उपाधियाँ प्रदान की हैं आप एक बहुभाषाव��द् हैं और आपने अनेक भारतीय भाषाओं में काव्य रचे हैं आप एक बहुभाषाविद् हैं और आपने अनेक भारतीय भाषाओं में काव्य रचे हैं आपने विविध विषयवस्तु वाली ७५ पुस्तकें रची हैं, जिन्होंने हमारी संस्कृति, धरोहर और परम्पराओं पर छाप छोड़ी है और जिन्हें सम्मान प्राप्त हुआ है आपने विविध विषयवस्तु वाली ७५ पुस्तकें रची हैं, जिन्होंने हमारी संस्कृति, धरोहर और परम्पराओं पर छाप छोड़ी है और जिन्हें सम्मान प्राप्त हुआ है आपने कईं संस्थानों के साथ चित्रकूट में विकलांग विश्वविद्यालय की स्थापना की है, जिसके आप आजीवन कुलाधिपति हैं आपने कईं संस्थानों के साथ चित्रकूट में विकलांग विश्वविद्यालय की स्थापना की है, जिसके आप आजीवन कुलाधिपति हैं\n↑ a b चन्द्रा, आर (सितम्बर २००८). \"जीवन यात्रा\". क्रान्ति भारत समाचार (लखनऊ, उत्तर प्रदेश, भारत) ८ (११): २२–२३.\n↑ a b अग्रवाल २०१०, पृष्ठ ११०८-१११०\n^ दिनकर २००८, पृष्ठ ३२\n^ नागर २००२, पृष्ठ ९१\n^ \"The Chancellor\" (अंग्रेज़ी मजकूर). जगद्गुरु रामभद्राचार्य विकलांग विश्वविद्यालय. जुलाई २१, २०१० रोजी पाहिले.\n^ द्विवेदी, ज्ञानेन्द्र कुमार (दिसम्बर १, २००८). Analysis and Design of Algorithm (अंग्रेज़ी मजकूर). नई दिल्ली, भारत: लक्ष्मी प्रकाशन. pp. पृष्ठ x. ISBN 978-81-318-0116-1.\n↑ a b \"वाचस्पति पुरस्कार २००७\". के के बिड़ला प्रतिष्ठान. मार्च ८, २०११ रोजी पाहिले.\n↑ a b मुखर्जी, सुतपा (मई १०, १९९९). \"A Blind Sage's Vision: A Varsity For The Disabled At Chitrakoot\" (अंग्रेज़ी मजकूर). नयी दिल्ली, भारत: आउटलुक. जून २१, २०११ रोजी पाहिले.\n^ दिनकर २००८, पृष्ठ ३९\n^ \"श्री जगद्गुरु रामभद्राचार्य\" (अंग्रेज़ी मजकूर). औपचारिक वेबसाइट. May 10, 2011 रोजी पाहिले. \"आश्चर्यजनक तथ्य: अंग्रेज़ी, फ्रांसीसी और अनेक भारतीय भाषाओं सहित २२ भाषाओं का ज्ञान\"\n^ दिनकर २००८, पृष्ठ ४०–४३\n उनके गहनतम पाण्डित्य का अवधान और रामायण के सभी पक्षों के प्रति उनकि विलक्षण लगन के कारण आज वे भारत में तुलसीदास पर सर्वश्रेष्ठ विशेषज्ञों में अग्रगण्य हैं ... आचार्य का रामचरितमानस का ज्ञान व्यापक और आश्चर्यजनक हैं, और वे उन विरल विद्वानों में से हैं जिन्हें यह ग्रन्थ पूर्णतः कण्ठस्थ है ... आचार्य का रामचरितमानस का ज्ञान व्यापक और आश्चर्यजनक हैं, और वे उन विरल विद्वानों में से हैं जिन्हें यह ग्रन्थ पूर्णतः कण्ठस्थ है\n^ व्यास, लल्लन प्रसाद, ed. (१९९६). The Ramayana: Global View (अंग्रेज़ी मजकूर). दिल्ली, भारत: हर आनन्द प्रकाशन प��राइवेट लिमिटेड. pp. पृष्ठ ६२. ISBN 978-81-241-0244-2. \"... Acharya Giridhar Mishra, a blind Tulasi scholar of uncanny critical insight, ... (आचार्य गिरिधर मिश्र, एक मीमांसक अंतर्दृष्टि से संपन्न प्रज्ञाचक्षु तुलसी विद्वान, ...)\"\n^ रामभद्राचार्य (ed) २००६\n^ एन बी टी न्यूज़, गाज़ियाबाद (जनवरी २१, २०११). \"मन से भक्ति करो मिलेंगे राम : रामभद्राचार्य\". नवभारत टाईम्स. जून २४, २०११ रोजी पाहिले.\n^ संवाददाता, ऊना (फ़रवरी १३, २०११). \"केवल गुरु भवसागर के पार पहुंचा सकता है : बाबा बाल जी महाराज\". दैनिक ट्रिब्यून. जून २४, २०११ रोजी पाहिले.\n^ संवाददाता, सीतामढ़ी (मई ५, २०११). \"ज्ञान चक्षु से रामकथा का बखान करने पहुंचे रामभद्राचार्य\". जागरण याहू. जून २४, २०११ रोजी पाहिले.\n^ संवाददाता, ऋषिकेश (जून ७, २०११). \"दु:ख और विपत्ति में धैर्य न खोएं\". जागरण याहू. जून २४, २०११ रोजी पाहिले. \"प्रख्यात राम कथावाचक स्वामी रामभद्राचार्य महाराज ने कहा की ...\"\n^ \"सिंगापुर में भोजपुरी के अलख जगावत कार्यक्रम\" (भोजपुरी मजकूर). Anjoria. जून २६, २०११. जून ३०, २०११ रोजी पाहिले. \"श्री लक्ष्मी नारायण मन्दिर में सुप्रसिद्ध मानस मर्मज्ञ जगतगुरु रामभद्राचार्य जी राकेश के मानपत्र देके सम्मानित कइले\n^ \"रामभद्राचार्य जी\" (अंग्रेज़ी मजकूर). सनातन टीवी. May 10, 2011 रोजी पाहिले.\nया लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.\nजगद्गुरु रामभद्राचार्य यांची औपचारिक वेबसाइट\nरामचरितमानसवर जगद्गुरु रामभद्राचार्य यांची भावार्थबोधिनी टीका\nगूगलवर जगद्गुरु रामभद्राचार्य यांची अनौपचारिक वेबसाइट\nजगद्गुरु रामभद्राचार्य विकलांग विश्वविद्यालय\nजगद्गुरु रामभद्राचार्य व त्यांच्या प्रवचनांचे यूट्यूब वाहिनीवरील चित्रण\nसंदर्भांचे मराठी भाषांतर हवे\nइ.स. १९५० मधील जन्म\nआयएसबीएन जादुई दुवे वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १६:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/11/blog-post_91.html", "date_download": "2019-12-15T13:30:15Z", "digest": "sha1:2KLOIW4LRJBNRQKS5RVQCKYLOY7TGRCU", "length": 27903, "nlines": 216, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: नोटाबंदी आणि ‘अनटचेबल्स’", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nविधानसभेच्या राजकारणात शिवसेनेला स्थान मिळाले त्याला आता पाव शतकाचा काळ उलटून गेला आहे. १९९० सालात शिवसेनेचे ५४ आमदार निवडून आले आणि विरोधी नेतेपदी मनोहर जोशी यांची निवड झाली. शरद पवार चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले होते आणि गृहखाते त्यांच्याकडेच असताना, त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अरूण मेहता त्याच खात्याचे राज्यमंत्री झालेले होते. योगयोग असा, की आरंभीच्या काळात अरूण मेहताही शिवसेनेचेच नेते होते. मनोहर जोशी यांच्यासमवेत मेहतांनी शिवसेनेच्या अनेक प्रचारसभा गाजवलेल्या होत्या. असे दोन नेते १९९१ सालात एकाच शिष्टमंडळातून उल्हासनगरला गेलेले होते आणि तिथे मनोहर जोशींनी काढलेले उदगार आजही आठवतात. रिंकू पाटील नावाच्या विद्यार्थिनीला परिक्षाकेंद्राच्या वर्गातच रॉकेल ओतून जाळण्यात आल्याची भीषण घटना घडली होती. त्याचा राज्यव्यापी गदारोळ झाल्याने सर्वपक्षीय शिष्टमंडळ तिथे पाठवण्यात आलेले होते. तर राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर तुटून पडताना मनोहर जोशींनी मुंबई परिसराचे शिकागो झाले आहे, असे म्हटलेले होते. जगात अराजकला तीच उपमा दिली जात होती. कारण एका जमान्यात शिकागो या अमेरिकेतील महानगराचा कारभारच अल कापोन नावाचा मफ़िया हाकत होता आणि त्याला कुठला कायदा वा सरकार वेसण घालू शकलेले नव्हते. त्याच्या मर्जीनुसार न्यायाधी्श, पोलिस आयुक्त, राज्यकर्तेच नव्हेतर तमाम राजकारणीही त्याची कठपुतळी म्हणून वागत होते. अल कापोन हा माफ़िया बॉस होता. त्यामुळेच जगात कुठेही गुन्हेगारी शिरजोर झाली, तर त्याला शोकागो झाले म्हणायची फ़ॅशन झालेली होती. जसे आजकाल सर्जिकल स्ट्राईक म्हणायची फ़ॅशन आहे. पण फ़ार काळ कापोन मस्तवालपणा करू शकला नव्हता. ��्याला पुरून उरणारा एक अधिकारी उदयास आला आणि त्याने कापोनचे साम्राज्य धुळीस मिळवलेले होते. आज त्याचे स्मरण का व्हावे\nहजार पाचशेच्या नोटा रद्द करून पंतप्रधान नरेंद्र मोदी दिर्घकालीन काळापैसा व समांतर अर्थव्यवस्था निकामी कशी करणार, हा प्रश्न विचारला जात आहे. अर्थशास्त्रज्ञ आणि अनेक जाणकार मोदींच्या निर्णयावर जितके प्रश्न विचारत आहेत, तसेच प्रश्न अल कापोनच्या शिकागोतील गुन्हेगारी साम्राज्याबद्दल विचारले गेले होते. कापोन व त्याच्या गुन्हेगारीला संपवणेच अशक्य मानले जात होते. पण इलियट नेससारख्या एका माणसाने त्यावर उपाय काढला होता आणि यशस्वीरित्या सिद्धही करून दाखवला होता. तो सगळा प्रकार तेव्हा चमत्कार म्हणून बघितला गेला. त्या कारवाईला मोजक्या प्रामाणिक अधिकार्‍यांच्या कर्तबगारीने यशस्वी केले होते आणि त्यांना पुढल्या काळात ‘अनटचेबल्स’ अशा नावाने ओळखले गेले. त्यावर अनेक पुस्तके शेकडो लेखही लिहीले गेले. चित्रपटही निघाला. मात्र ती कारवाई अंमलात आणण्याविषयी अनेकांच्या मनात शंका होत्या. त्यामागची कल्पनाच जगावेगळी व अजब होती. कापोनचे गुन्हेगारी साम्राज्य अभेद्य मानले जात होते. संघटित गुन्हेगारीतून येणारा अफ़ाट फ़ायदा व पैसा; यामुळे कुणालाही भ्रष्ट करण्याची, विकत घेण्याची वा संपवून टाकण्याची ताकद त्याने आत्मसात केली असल्याची प्रत्येकाला खात्री वाटत होती. म्हणूनच त्याला वेसण घालणे वा संपवणे सर्वांनाच अशक्य वाटत होते. ते एक दुष्टचक्र होते. गुन्हेगारी लाभदायक होती. त्यातून मिळणारा अफ़ाट पैसा पोलिस व सरकारी यंत्रणेला किड लावत होता. त्यामुळे गुन्हेगारी अधिक शिरजोर व्हायची आणि म्हणूनच गुन्हेगारी वा बेकायदा कृत्ये अधिक सुरक्षित झालेली होती. अधिक पैसा, अधिक भ्रष्टाचार व अधिक गुन्हेगारी असे ते दुष्टचक्र भेदण्याची कुणाला हिंमत होत नव्हती आणि तशी शक्यताही वाटत नव्हती. तशी इच्छाशक्तीही सर्वजण गमावून बसलेले होते. पण इलियट नेस हा त्याला अपवाद होता. तो एक सामान्य पोलिस अधिकारी होता.\nपण इलियट नेसकडे वळण्यापुर्वी अल कापोनचे साम्राज्य समजून घ्यावे लागेल. आपण इथे आज ज्याला काळापैसा वा समांतर अर्थव्यवस्था म्हणतो, तशीच त्याची व्यवस्था होती. त्याच्याच पैशावर निवडणुका जिंकल्या जात होत्या आणि अधिकार्‍यांच्या नेमणूका वा बदल्या व्हायच्या. अगदी कुठल्याही पक्षाचे शिकागोतील उमेदवार कापोनच्या मर्जीने ठरायचे आणि कुठल्या विभागात कुठला गुन्हेगारी धंदा वा कायदेशीर व्यवसाय व्यापार कोणी करायचा, तेही कापोनच ठरवू शकत होता. आपल्याकडे आज त्याला काळापैसा असे संबोधले जाते. सहाजिकच कापोनला हात लावणे वा त्याचे साम्राज्य उध्वस्त करणे कायद्याला वा न्यायव्यवस्थेलाही अशक्य होते. कारण ते अभेद्य दुष्टचक्र असल्याची ठाम समजूत प्रत्येकाने करून घेतलेली होती. पण ती भेदावी असे वाटणारेही अनेकजण होते. त्यात पोलिस व प्रशासकीय अधिकारी वा समाजसेवी राजकारणीही होते. मात्र त्यांना उपाय सापडत नव्हता. ते सतत त्यावर विचार करत होते आणि चाचपडत होते. त्यामध्ये एक माजी अटर्नी जनरलचा समावेश होता आणि काही उद्योजक प्राध्यापकही होते. असा गट कापोनला संपवायचा विचार करत होता. आपल्याकडे मध्यंतरी लोकपाल आंदोलनाच्या निमीत्ताने एक सिव्हील सोसायटी नावाचा गट निर्माण झाला होता, तसाच हा काहीसा आठ दशकापुर्वीचा शिकागोतला गट होता. तेव्हाच इलियट नेस शिकागो पोलिसात एक सामान्य अधिकारी होता. त्याला आपल्या अंगावरच्या वर्दीचीही शरम वाटत होती. तो स्वच्छ चारित्र्याचा असला तरी प्रशासनाचा भाग म्हणून त्याला आपणही कापोनचे कुत्रे असल्याच्या अपराधगंडाने पछाडले होते. म्हणून तोही कापोन साम्राज्य संपवण्याच्या विचाराने व्यग्र होता. त्यातून त्याला काही कल्पना सुचल्या आणि त्याचाच नातलग सिव्हील सोसायटी गटात असल्यामुळे नेसने आपली कल्पना त्या ज्येष्ठाच्या कानी घातली होती. तिथून ‘अनटचेबल्स’ची सुरूवात होते.\nजेव्हा कुठलीही अनाकलनीय भलतीच गोष्ट समोर येते, तेव्हा ती जुन्या मापदंडाने मोजता येत नाही आणि म्हणूनच जुन्या निकषावर तिचे मूल्यांकन होऊ शकत नाही. परिणामी त्याबद्दलचे आकलन व निदानच चुकीचे ठरत असल्याने, नव्या अपवादात्मक मार्गानेच त्याकडे बघावे लागते. कापोनचे गुन्हेगारी साम्राज्य आवाक्याबाहेरची गोष्ट असल्याने, कायदेशीर मार्गापेक्षा वेगळ्या प्रकाराने त्याचा निचरा करण्याचा विचार आवश्यक होता. इलियट नेसनेही तसाच पर्याय शोधलेला होता. मात्र त्यासाठी आवश्यक असलेले अधिकार व साधने त्याच्यापाशी नव्हती. म्हणूनच त्याने त्या अभ्यासक गटासमोर आपली कल्पना मांडली आणि त्यापैकी एकाने त्याची व अमेरिक�� अटर्नी जनरलची भेट घडवून आणली. कारण अमेरिकन कायदा व्यवस्था हाताळणारा तो सरकारी प्रमुख वकीलही कापोन समोर हात टेकून बसला होता. तोही पर्याय शोधत होता. इलियट नेसची अपवादात्मक कल्पना त्याला आवडली. पण नेसही प्रामाणिक आहे की अधिक पैसे काढण्यासाठी अधिक अधिकार मागतोय; अशी त्यालाही रास्त शंका आलेली होती. पण त्याचा गैरसमज नेसने तात्काळ दुर केला. आपल्याला पोलिस असल्याची शरम वाटते आणि आपल्याविषयी शंका असेल, तर हीच कल्पना अन्य कुणा प्रामाणिक अधिकारी पथकाकडून राबवून घ्यावी, असेही नेसने तात्काळ सांगून टाकले. त्यातले काही होणार नसेल, तर नेस पोलिस खात्याची नोकरी सोडणार होता. कारण त्याला पोलिस म्हणजे कापोनचे कुत्रे असल्याच्या भावनेने शरम वाटू लागली होती. अखेर त्याची कल्पना एटर्नी जनरल यांनी स्विकारली आणि ‘अनटचेबल्स’चा खेळ आकाराला येऊ लागला. त्यांच्या पुढे अल कापोनचे गुन्हेगारी साम्राज्य पत्त्याच्या इमल्याप्रमाणे ढासळत गेले. नोटाबंदीचा धाडसी निर्णय त्याची आठवण करून देणारा असल्याने, अनटचेबल्स नव्याने सांगण्याची गरज आहे. (अपुर्ण)\nही गाजराची पुंगीच आहे\nमहाराष्ट्रात लांबलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याने गाफ़ील झालेल्या विरोधक व विश्लेषकांना शनिवारी सकाळी दिर्घकाळ शांत बसलेल्या भाजपाने मोठाच...\nनाट्य, पटकथा आणि राजकारण\nगेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक धक्कादायक वळणे घेतलेली आहेत. त्यामध्ये युती मोडून दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत गेलेले...\nमुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोशात आहेत. त्यांचे सल्लागारही जोशात आहेत. गंमत म्हणजे त्यांनी जी काही पावले उचलले...\nपत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समिकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणूकीनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रीपद मिळवण्यास...\nसिंह आला, पण गड गेला\nअखेरीस महाराष्ट्रात नवे समिकरण जुळलेले आहे. शिवसेना व दोन्ही कॉग्रेस यांची आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा मुख्यम...\nहीच वेळ आणि योग्य वेळ\nशनिवारी सकाळी उजाडताना अकस्मात राजभवनात भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारचा शपथविधी पार पडला. ती बातमी घरातल्या घरात बसून वाहिन्यां...\nरस्ता तोच वाटसरू वेगळे\nकर्नाटकात दिड वर्षापुर्वी रंगलेले नाट्य किरकोळ फ़रक करून महाराष्ट्रात घडलेले आहे. बहूमत हुकलेल्या भाजपाच्या येदीयुरप्पांनी तेव्हा अल्पमतात...\nअडीच वर्षापुर्वी म्हणजे २२ जुन २०१७ रोजी एक ब्लॉग लिहीला होता. त्याचे शीर्षक होते, ‘दाखवायचे सुळे’. तो खुप व्हायरल झाला आणि त्यावर प्रतिक...\nमहाराष्ट्रात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यावर विधानसभेत विश्वास व्यक्त क...\nआठवडे बाजार आणि घोडेबाजार\nआजकाल शिवसेनेचे परिचीत चेहरे कुठले फ़ारसे दिसत नाहीत आणि अब्दुल सत्तार नावाचे औरंगाबाद जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार मात्र आवेशात शिवसेने...\nमोदी हे वाजपेयी नाहीत\nकोण जिंकला कोण हरला\nनितीश बदल रहा है\nनोटाबंदीचा डाव आणि पेच\nसबसे बडा रुपैया की कायदा\nकाळापैसा, राजकारण, गुन्हेगारी अनटचेबल्स (२)\nअग्रलेखांच्या बादशहाला, तुघलकाचे अनावृत्तपत्र\nमारणारे मेले, उरले कोण\nमराठा मूक मोर्चा आणि ट्रंप\nआम आदमी जाम आदमी\nइमान-दारी बांधलेले स्वातंत्र्याचे योद्द्धे\nदुखणे आधी बारकाईने तपासा\n‘आम्ही सारे’ एका माळेचे मणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.gayout.com/lincoln-gay-pride", "date_download": "2019-12-15T13:51:03Z", "digest": "sha1:NCOTPXA5MOGXMNXZ6AJ3VD372GUVI65A", "length": 12264, "nlines": 361, "source_domain": "mr.gayout.com", "title": "लिंकन गे प्राइड 2020 - गेओट", "raw_content": "\nन्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क,\nफेसबुक साइन इन कराट्विटर साइन इन कराGoogle सह साइन इन\nमाझी आठवण ठेवा लॉग-इन विसरलात\nन्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क,\nलिंकन समलिंगी गर्व 2020\nगे देश क्रमांक: 1 / 193\nलिंकन समलिंगी गर्व 2020\nयुनायटेड किंगडममधील इव्हेंटसह अद्यतनित रहा |\nआगामी मेगा आगामी कार्यक्रम\nस्विंडन आणि विल्टशायर गर्व 2017 - 2018-07-29\nयुरोपियन स्नो प्राइड एक्सएनयूएमएक्स - एक्सएनयूएमएक्स-एक्सएनयूएमएक्स-एक्सएनयूएमएक्स\nयुरोपियन समलिंगी स्की आठवडा एक्सएनयूएमएक्स - एक्सएनयूएमएक्स-एक्सएनयूएमएक्स-एक्सएनयूएमएक्स\nएक्सीटर गे प्राइड 2020 - 2020-05-12\nबर्मिंघॅम गे गर्व 2020 - 2020-05-26\nब्रॅडफोर्ड गे प्राइड 2020 - 2020-06-02\nकॉव्हेन्ट्री गे प्राइड 2020 - 2020-06-09\nग्लॉस्टरशायर गर्व 2020 - 2020-06-10\nग्राहक पुनरावलोकने आपल्या पुनरावलोकने सोडू पुनरावलोकन रेट\nसमूहाचा दर्जा - कडून 1 रेटिंग.\nपुनरावलोकन मंजूर प्रतीक्षेत आहेत.\n0 of 0 लोक पुढील पुनरावलोकन उपयुक्त आढळले\nपुनरावलोकन मंजूर प्रतीक्षेत आहेत.\nगे लिंकनशायर मला हसवू देत नाही आपण बर्याच वर्षांपासून समलिंगी व्यक्ती कधीही पाहू शकत नाही\n0 of 0 लोक पुढील पुनरावलोकन उपयुक्त आढळले\nएक फोटो किंवा फाइल जोडा\nअटी आणि नियम (मालक)\nएक समलिंगी किंवा समलिंगी अनुकूल हॉटेल जोडा\nएलजीबीटी आणि गे सायंस\nआमच्या रोजी सामील व्हा:", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%A8&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-12-15T13:03:36Z", "digest": "sha1:2NSRMR44BEKDSR6XCLRLCA6AMWXXBLPT", "length": 17104, "nlines": 203, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (33) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (22) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (32) Apply बातम्या filter\nसंपादकीय (1) Apply संपादकीय filter\nमहाराष्ट्र (10) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (10) Apply मुख्यमंत्री filter\nजिल्हा परिषद (8) Apply जिल्हा परिषद filter\nदेवेंद्र फडणवीस (8) Apply देवेंद्र फडणवीस filter\nआंदोलन (6) Apply आंदोलन filter\nप्रशासन (6) Apply प्रशासन filter\nम्हैसाळ (6) Apply म्हैसाळ filter\nविदर्भ (6) Apply विदर्भ filter\nशिक्षण (5) Apply शिक्षण filter\nआरोग्य (4) Apply आरोग्य filter\nजिल्हाधिकारी कार्यालय (4) Apply जिल्हाधिकारी कार्यालय filter\nनितीन गडकरी (4) Apply नितीन गडकरी filter\nमहामार्ग (4) Apply महामार्ग filter\nअर्थसंकल्प (3) Apply अर्थसंकल्प filter\nगिरीश महाजन (3) Apply गिरीश महाजन filter\nचंद्रकांत पाटील (3) Apply चंद्रकांत पाटील filter\nदुष्काळ (3) Apply दुष्काळ filter\nसदाभाऊ खोत (3) Apply सदाभाऊ खोत filter\nसमुद्र (3) Apply समुद्र filter\nसांगली (3) Apply सांगली filter\nसुभाष देशमुख (3) Apply सुभाष देशमुख filter\nभूगर्भातील पाण्याच्या स्रोतांचे मोजमाप सुरू ः गजेंद्रसिंह शेखावत\nपुणे ः देशातील पाण्याच्या स्रोतांचे जलशक्ती मंत्रालयाने मोजमाप करण्याचे काम सुरू केले आहे. त्या माध्यमातून अस्तित्वात नसलेले...\nसमुद्रात जाणारे पाणी वळवून वाद मिटवणारः देवेंद्र फडणवीस\nनगर : नगर-नाशिक जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी सातत्याने वाद होतात. त्यामुळे हा वाद मिटवण्यासाठी व गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट भरून...\nजत सी���ा भागाला कर्नाटकातून पाणी देणार : अमित शहा\nजत, जि. सांगली : ‘‘दुष्काळी जत तालुक्‍याच्या सीमावर्ती भागाला कर्नाटकातून पाणी देण्याची योजना लवकरच होईल. त्याबाबत पंतप्रधान...\nशेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी : महाआघाडीचा जाहिरनामा\nमुंबई : शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी, सुशिक्षित बेरोजगारांना पाच हजार रुपये मासिक भत्ता यांसारख्या घोषणा काँग्रेस-राष्ट्रवादी...\nगिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक तरतूदच नाही\nजळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या भागाला वरदान ठरू शकणाऱ्या गिरणा नदीवरील सात बलून बंधाऱ्यांच्या बांधणीसंबंधी...\nसांगली जिल्ह्यातील चारा छावण्या सुरू ठेवण्याची मागणी\nसांगली ः शासनाच्या निर्णयानुसार १ ऑगस्टपासून चारा छावण्या बंद करण्यात येणार आहेत, मात्र जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर,...\nउजनीतील प्रदूषणाविरुद्ध आवाज उठविणार : खासदार नाईक-निंबाळकर\nटेंभुर्णी, जि. सोलापूर : माढा विधानसभा मतदारसंघातील रस्ते, वीज, पाणी, रेल्वेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्राधान्याने लक्ष देणार आहे...\nसत्ताकेंद्र असूनही विदर्भ तहानलेला ः राजू शेट्टी\nअमरावती ः राज्याचे सत्ताकेंद्र विदर्भात असताना विदर्भाला सिंचन सुविधांच्या बाबतीत न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, गेल्या...\nमंत्रिपदाची संधी जळगाव की धुळ्याला\nजळगाव ः खानदेशने भाजपला कौल दिला असून, आता मंत्रिपद कोणत्या मतदारसंघाला मिळते याची उत्सुकता ग्रामस्थ, राजकीय जाणकारांमध्ये आहे....\nप्रशासनाच्या हलगर्जीपणाने केले अनेकांचे वाटोळे\nएकीकडे आम्ही लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे पृथ्वीच्या कक्षेत सोडून इंटरनेट क्रांतीत मागे नाहीत हे जगाला दाखवून देतो. तर दुसरीकडे...\nम्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार : फडणवीस\nजत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरणारी म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी देण्यास...\nजळगावातील कोषागारमध्ये कोट्यवधींची बिले सादर\nजळगाव : जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेतसह कोषागार विभागात ‘मार्चअखेर'मुळे रविवारीदेखील (ता.३१) रात्री उशिरापर्यंत कामकाज...\nबागलाणच्या वाघंबा योजनेस प्रारंभ\nनाशिक : बागलाण तालुक्यातील शेरमाळ डोंगरावरील गुजरात राज्याकडे वाहून जाणारे पाणी बागलाण तालुक्यात वळविण्यासा��ी वाघंबा वळण बंधारा...\nकेंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा : जाधव\nबुलडाणा : केंद्र शासनाकडून अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून समाजातील वंचित घटक, आर्थिक दुर्बल घटक...\nगडचिरोलीत १०० बेली ब्रिज उभारणार : मुख्यमंत्री\nगडचिरोली : गडचिरोली हा नद्यांचा जिल्हा आहे. परिणामी पावसाळ्यात पूर येऊन अनेक गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे जिल्ह्याशी संपर्क...\nटेंभूसाठी ४८०० कोटींचा सुधारित अध्यादेश\nसांगली ः सन १९९६-९७ सालच्या १४१६ कोटी रुपयांच्या टेंभू उपसासिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यतेचा अध्यादेश जारी करण्यात आला...\nजतच्या ४२ गावांसाठी कर्नाटकशी करार ः खासदार संजय पाटील\nजत, जि. सांगली ः तालुक्‍याच्या पूर्व भागातील ४२ गावांना पाणी देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कर्नाटकाला जादा पाणी सोडण्याची भूमिका...\nबुलडाण्याचा ३५१ कोटींचा प्रारूप आराखडा मंजूर\nबुलडाणा : सन २०१९-२० साठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शासनाने घालून दिलेल्या वित्तीय मर्यादेत ३५१ कोटी रुपयांचा प्रारूप...\nटंचाई स्थितीतील उपाययोजनांची अंमलबजावणी करा : पालकमंत्री कांबळे\nहिंगोली ः जिल्ह्यात उद्भवलेल्या टंचाई स्थितीत प्रशासनाने नियोजन करुन उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश पालकमंत्री दिलीप...\nसीना माढा पाणीप्रश्नी मंगळवारी बैठक\nसोलापूर : सीना-माढा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी कालव्याची मागणी आहे. त्यासंबंधी जलसंपदामंत्र्यांशी बोलणे झाले असून, येत्या ८...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3", "date_download": "2019-12-15T13:54:56Z", "digest": "sha1:DHQWYNSP2IEEIA7GGHS45PZJIVRUCBRB", "length": 17445, "nlines": 223, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बा���म्या (84) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (37) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (4) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nबातम्या (701) Apply बातम्या filter\nयशोगाथा (37) Apply यशोगाथा filter\nअॅग्रोगाईड (26) Apply अॅग्रोगाईड filter\nसंपादकीय (16) Apply संपादकीय filter\nकृषिपूरक (11) Apply कृषिपूरक filter\nकृषी सल्ला (11) Apply कृषी सल्ला filter\nइव्हेंट्स (6) Apply इव्हेंट्स filter\nग्रामविकास (5) Apply ग्रामविकास filter\nअॅग्रोमनी (3) Apply अॅग्रोमनी filter\nबाजारभाव बातम्या (3) Apply बाजारभाव बातम्या filter\nकृषी प्रक्रिया (1) Apply कृषी प्रक्रिया filter\nटेक्नोवन (1) Apply टेक्नोवन filter\nमहाराष्ट्र (424) Apply महाराष्ट्र filter\nअमरावती (398) Apply अमरावती filter\nचंद्रपूर (377) Apply चंद्रपूर filter\nसोलापूर (369) Apply सोलापूर filter\nकोल्हापूर (365) Apply कोल्हापूर filter\nमालेगाव (303) Apply मालेगाव filter\nऔरंगाबाद (273) Apply औरंगाबाद filter\nउस्मानाबाद (220) Apply उस्मानाबाद filter\nमहाबळेश्वर (171) Apply महाबळेश्वर filter\nकिमान तापमान (138) Apply किमान तापमान filter\nकृषी विभाग (102) Apply कृषी विभाग filter\nअरबी समुद्र (95) Apply अरबी समुद्र filter\nकमाल तापमान (93) Apply कमाल तापमान filter\nमध्य प्रदेश (80) Apply मध्य प्रदेश filter\nसिंधुदुर्ग (79) Apply सिंधुदुर्ग filter\nपुणे ः राज्यात अंशतः ढगाळ हवामान असून विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात हवामान मुख्यतः...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा अंदाज\nपुणे ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात पावसासाठी पोषक हवामान आहे. आज (शनिवारी) आणि उद्या (रविवारी) या भागात...\nविदर्भात वादळी पावसाची शक्यता\nपुणे ः विदर्भाच्या काही भागांत हवामान ढगाळ आहे. यामुळे विदर्भातील तुरळक ठिकाणी आज (शुक्रवारी) आणि उद्या (शनिवारी) वादळी वाऱ्यासह...\nपुणे ः पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने विदर्भात शुक्रवारी (ता.१३) व शनिवारी (ता.१४) तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. तर...\nअधिक ओलावा असलेल्या कापसासाठी हवी भावांतर योजना\nवर्धा ः कापसात ओलावा असल्यामुळे प्रक्रिया उद्योजक उत्पादकांना हमीभाव देऊ शकत नाही. त्यामुळे हमीभाव आणि व्यापाऱ्यांकडून दिल्या...\nपुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्येच्या दिशेने सरकत आहे. त्याचा परिणाम पुन्हा राज्यातील...\nभविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त होईल ः डॉ. बसवराज खादी\nपरभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी प्रतिकारक्षम आहेत. उत्पादनात बीटी कपाशीपेक्षा सरस आहेत. देशी कपाशीचे सघन लागवड...\nपणन महासंघाकडून ९ कोटी रुपयांचे चुकारे\nअमरावती ः राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडे कापसाचा फ्लो वाढता आहे. आठवडाभरात ३४ केंद्र सुरू करणाऱ्या...\nविदर्भापाठोपाठ खानदेशात थंडी वाढतेय\nपुणे ः राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे झाल्याने थंडी पसरण्यास सुरुवात झाली आहे. विदर्भापाठोपाठ खानदेशातही थंडी वाढू लागली आहे...\nकिमान तापमानात घसरण, थंडीत चढ-उतार जाणवेल\nमहाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीवर उत्तर दिशेने १०१४ हेप्टापास्कल हवेचा दाब राहील; तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्याच्या...\nनागपूरात १०.६ अंश तापमान\nपुणे ः मुंबईजवळील अरबी समुद्रातील चक्रावाताची स्थिती निवळल्याने राज्यात पुन्हा थंडीने जोर धरण्यास सुरुवात केली आहे. विदर्भातील...\nपुणे ः अरबी समुद्रात असलेल्या पवन चक्रीवादळाचा प्रभाव अजूनही कोकण, दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात आहे. मात्र, मुंबईजवळ असलेले...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता\nपुणे ः अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आहे. आज (गुरुवारी) आणि उद्या (शुक्रवारी) ही...\nबी-हेव्ही मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीस परवानगी\nसोलापूर : साखरेचे अतिरिक्‍त उत्पादन टाळून इंधन निर्मितीस वाव मिळावा या उद्देशाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यातील १५ साखर...\nकृत्रिम रेतन व्यवसाय येणार कायद्याच्या कक्षेत\nपुणे : राज्यातील गाय-म्हशींच्या कृत्रिम रेतनाचा अनियंत्रित असणारा व्यवसाय नियंत्रणात येणार आहे. यासाठीचा कायद्याचे काम अंतिम...\nहलक्या पावसामुळे वाढली धास्ती\nपुणे ः अरबी समुद्राच्या दक्षिण भागात सक्रिय असलेले कमी दाबाचे क्षेत्र येमेनकडे सरकत आहे. या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे आज...\nदोन-तीन दिवसात किमान तापमानात होणार घट...\nपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ हवामान झाले आहे. सिंधुदुर्ग व कोल्हापूर...\nपशुसंवर्धन विभागाला लागले रिक्‍त पदांचे ग्रहण\nयवतमाळ ः जिल्हा परिषदेच्या पशुरुग्णालयातील अनेक पदे रिक्‍त आहेत. या कामाचा अतिरिक्‍त भार इतर कर्मचाऱ्यांना सोसावा लागत ���सून...\nराज्यात रब्बी पीकविमा लागू; ३१ पर्यंत मुदत\nपुणे: राज्यात पंतप्रधान पीकविमा योजना रब्बीच्या सहा पिकांसाठी लागू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार...\nनगर येथे हंगामातील नीचांकी ११.२ तापमान\nपुणे : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत असतानाच शनिवारी (ता. ३०) नगर येथे यंदाच्या हंगामातील नीचांकी ११.२ अंश सेल्सिअस तापमानाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2019-12-15T13:42:02Z", "digest": "sha1:DLCMFV3HGL45KT77XUNXB5FXI2SMZX7F", "length": 6569, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मुंबई महापालिका आयुक्त - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखातील / विभागातील सध्याचा मजकूर इतरभाषा ते मराठी मशिन ट्रांसलेशन वापरून, [[]] भाषेतून मराठी भाषेत अंशत: अनुवादित केला गेला आहे / अथवा तसा कयास आहे. (ही सूचना/खूणपताका/टॅग लावताना, सहसा, सदर कयास संबंधीत मजकुरातील मराठी व्याकरणाच्या तफावतीवरून केले जातात). मशिन ट्रांसलेशनने मिळालेल्या अनुवादातील केवळ पूर्णतः व्यवस्थीत अनुवादीत वाक्ये तेवढीच घेण्याचा प्रयत्न केला आहे (करावा). आपल्याला आढळलेल्या त्रुटी येथे नोंदवाव्यात. लेखाच्या इतिहासातील फरक अभ्यासून भाषांतरास उपयोगी आणि अद्ययावत करण्यास मदत हवी आहे. (पहा: मशिन ट्रान्सलेशन/निती काय आहे\nहे सुद्धा करा: विकिकरण,शुद्धलेखन सुधारणा, शब्द तपासःऑनलाईन शब्दकोश, अन्य सहाय्य: भाषांतर प्रकल्प.\nमुंबई महानगर आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.महापौर घर मस्तक आहे, तरी आपल्या भूमिका मुख्यत्वे समारंभाच्या आहे आणि जवळजवळ सर्व शक्ती आयुक्त निहित आहेत.महापालिका आयुक्त मुंबई कायम राखते आणि अशा प्रकारे सांडपाणी प्रणाली, शाळा विभाग, वीज कंपन्या, रस्ते प्रती जबाबदारी आहे, आणि स्थानिक पायाभूत सुविधा इतर कामे बगतो.बेस्ट, मुंबई अग्निशमन दलने संघटना अंतर्गत स्वायत्त संस्था आहेत.आयुक्त महाराष्ट्र सरकारने नियुक्त भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहे. श्री अजो�� मेहता, मुंबई वर्तमान महापालिका आयुक्त आहे.[१]\nअंशत: मशीन ट्रांसलेशन वापरून अनुवादित लेख\nमराठी लेखनात व्याकरणाची गल्लत झालेले लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०१८ रोजी ०९:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/comment/1037570", "date_download": "2019-12-15T13:49:05Z", "digest": "sha1:DCRDZ34S4DN2LLABACNPQAUGD4RHTIBG", "length": 9469, "nlines": 181, "source_domain": "www.misalpav.com", "title": "पृथ्वी उवाच | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nश्रेयासन्जय in जे न देखे रवी...\nतलखी ने कासावीस हा जीव,\nदाह घेई सर्वांगाचा ठाव,\nउदरात घुसमटे बीजांचा जीव,\nनिलाकाशीच्या देवा घे तूच आता धाव.\nआक्रमू दे आकाश हे जलदांनी,\nयेऊ दे रे आभाळ हे भरूनी,\nरणसंगर होऊ दे ह्या गगनी.\nजीवनामृत शोषितील ही रंध्र,\nभारून टाकेल पावसाचा संतृप्त गंध\nमेघराजा तुजला माझी आण,\nदे ह्या वसुधेला सृजनाचे वाण.\n© श्रेया राजवाडे, जुन 2019\nपृथ्वी शॉ उगाच काहीतरी बोलतोय पण ये तो कविताच निकली. ;)\nअसो, चांगला प्रयत्न. पुलेशु\nछान आहे. तलखी - खासच\nफारच छान कविता आहे. कशी सुचते\nफारच छान कविता आहे. कशी सुचते तुम्हाला काय माहित. दैवी देणगीच आहे ही..\nएक एक ओळ म्हणजे दागिना आहे\nएक एक ओळ म्हणजे दागिना आहे नुसता दागिना.\nयावर्षी प्रथमच मिपाचा छापील दिवाळी अंक उपलब्ध झालेला आहे.\nतो मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन अंक घरपोच मागवा. https://sukrutprakashan.com/books/misalpav-diwali-ank-2019.\nसविस्तर माहितीसाठी येथे बघा\nनवीन सदस्यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमेल पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्य���वर तुम्हाला ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल किंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 8 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/sangali-flood", "date_download": "2019-12-15T13:08:21Z", "digest": "sha1:PF6IL4ZHESILL3XO76ZNRCKRXIOO4NWW", "length": 7909, "nlines": 118, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Sangali Flood Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nवसईत सूनेची हत्या करुन सासूचा आत्महत्येचा प्रयत्न\nपूरग्रस्तांच्या व्यथा, पाणावलेले डोळे काय सांगतात कोल्हापूर-सांगलीतील पूरग्रस्तांच्या मनात काय\nस्पेशल रिपोर्ट : पूरग्रस्तांसाठी ‘मदतीचा महापूर’\nसातारा, कोल्हापूर, सांगलीत येत्या दोन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा\nकोल्हापूर, साताऱ्यात अतिवृष्टीचा इशारा, पूरबळींची संख्या 43 वर\nपूरग्रस्त कोल्हापूर, सातारा, सांगलीत येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा\nपूरग्रस्त कोल्हापूर, सातारा, सांगलीत येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने येत्या दोन दिवसांत या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पूरग्रस्त कोल्हापूर, सातारा, सांगलीमध्ये धाकधूक वाढली आहे.\nसांगली : पूरपरिस्थिती ओसरली, घरं दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान\nसांगली : जुन्या धामणीत घरं अद्यापही पाण्याखालीच, प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष\nस्पेशल रिपोर्ट : कोल्हापूर : गणेश मूर्तीकारांची परिस्थिती काय\nईदमधील कुर्बानीचा खर्च पूरग्रस्तांसाठी, कोल्हापूरच्या म���स्लिम बांधवांची सामाजिक बांधिलकी\nहरिपूर : सांगलीच्या पूरग्रस्तांसाठी लातूरकरांचा मदतीचा हात\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nवसईत सूनेची हत्या करुन सासूचा आत्महत्येचा प्रयत्न\nपंडित नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक\nसत्तेसाठी किती लाचारी करायची हे शिवसेनेने ठरवावं, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nवसईत सूनेची हत्या करुन सासूचा आत्महत्येचा प्रयत्न\nपंडित नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक\nदूधाचे दर 2 रुपयांनी वाढणार, सोमवारपासून नवी दरवाढ लागू\nदरोडे जोग यांच्याविरोधात गुन्हा, डीएसकेंनंतर पुण्यात आणखी एका बड्या बिल्डरभोवती कारवाईचा फास\nखडसेंच्या अडचणी वाढण्याची चिन्हं, भोसरी जमीन खरेदी प्रकरणाने पुन्हा मान वर काढली\nभाजप आमदार मुक्ता टिळकांच्या मुलाचे मोदी सरकारला प्रश्न\nहातात हात, चेहऱ्यावर हास्य, उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचं स्वागत\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/k-subhash-1347267/", "date_download": "2019-12-15T12:33:42Z", "digest": "sha1:FRCXMKQNIYNJUXJNNZMAWMPVISBM5EE4", "length": 13790, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "K Subhash | के सुभाष | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\n१९८७ मध्ये कमल हासनचा ‘नायकन’ हा चित्रपट खूपच गाजला.\n१९८७ मध्ये कमल हासनचा ‘नायकन’ हा चित्रपट खूपच गाजला. अगदी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये त्याची चर्चा झाली. पुढच्याच वर्षी, १९८८ मध्ये फिरोज खानने त्यावर आधारित ‘दयावान’ हा चित्रपट हिंदीत आणला. तोही तिकीटबारीवर यशस्वी ठरला. मुंबईतील एके काळचा डॉन वरदराजन याच्या आयुष्यावर तो बेतलेला होता हेही त्यामागचे महत्त्वाचे कारण होते. मूळ तामिळ चित्र���टाचे दिग्दर्शक मणिरत्नम यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने एका तरुणाला सहदिग्दर्शक म्हणून सिनेसृष्टीत आणले. के सुभाष हे त्याचे नाव\nशंकर कृष्णन असे यांचे मूळ नाव होते त्यांचे वडील आर कृष्णनही तामिळ सिनेसृष्टीत होते. विख्यात अभिनेते शिवाजी गणेशन यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केलेल्या ‘परशक्ती’ या चित्रपटाचे ते सहदिग्दर्शक होते. त्यांच्याकडेच सुभाष यांनी दिग्दर्शनाचे प्राथमिक धडे गिरवले. ‘नायकन’नंतर ‘कलियुगम’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला तामिळ चित्रपट. प्रभूसारखा स्टार असूनही तो काही फारसा चालला नाही. त्यानंतर आला विजयकांतची मुख्य भूमिका असलेला ‘क्षत्रिय’. तुफान हाणामारी आणि रक्तरंजित प्रसंग असलेला हा चित्रपट शौकिनांनी डोक्यावर घेतला आणि के सुभाष यांचे नाव सर्वतोमुखी झाले. यानंतर ब्रह्मा, पवित्र, अभिमन्यू, निनाईविरुक्कुम, अयूल कैदीसारख्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. काही चित्रपटांची निर्मितीही केली.\nतामिळ चित्रपटसृष्टीत चांगले नाव झाल्यानंतर मणिरत्नम, प्रभुदेवा यांच्या सहकार्यामुळे ते बॉलीवूडमध्ये आले. गोविंदाचा ‘ब्रह्म’ (१९९४) आणि अजय देवगण, अक्षयकुमार यांची प्रमुख भूमिका असलेला ‘इन्सान’ (२००५) हे दोन चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले, पण ते आपटले. तेथून मग हिंदी चित्रपटांची पटकथा ते लिहू लागले. ‘सण्डे’, ‘दिलवाले’ आणि ‘हाऊसफुल ३’ या चित्रपटांबरोबरच शाहरुख खान आणि दीपिका पदुकोनमुळे गाजलेल्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ची कथाही सुभाष यांचीच होती. राजकुमार संतोषी यांच्या काही चित्रपटांचे ते सहदिग्दर्शक होते. अनेक कथांचा कच्चा आराखडा त्यांच्याकडे होता. त्यातील काही कथांसंबंधी त्यांनी मित्रांसमवेत चर्चाही केली, पण मित्र म्हणवणाऱ्यांनी त्याच कथेचे मुख्य सूत्र उचलून त्यावर चित्रपटही बनवले, पण सुभाष यांना त्याचे श्रेय दिले नाही. याबद्दल त्यांना कोणी छेडले तर तहानलेला आपल्याकडे आला आणि त्याने आपल्याकडील बादली भरून पाणी नेले तर काही बिघडत नाही, असे ते म्हणत. काम करण्याची प्रचंड ऊर्जा त्यांच्यात होती. पण मूत्रपिंडाचा विकार झाल्याने त्याचा परिणाम कामावर झाला. प्रभुदेवा यांच्या एका चित्रपटाची जुळवाजुळव चालू असतानाच गुरुवारी त्यांनी जगाचा निरोप घेतला. सिनेसृष्टीत सुभाष यांच्यासारखे लोक आज अभावानेच आढळतात, ही अभिनेत्री राधिका हिने व्यक्त केलेली भावना त्यांचे मोठेपण अधोरेखित करणारी आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nटीम इंडियाच्या माजी खेळाडूवर शेजाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप, लहान मुलालाही धक्काबुक्की\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://vishwavidya.com/Editorial-5dd29d748dcc7-1.html", "date_download": "2019-12-15T12:28:18Z", "digest": "sha1:6ELTXYVXYG2C4NBDISXOFKZN6VJ454QD", "length": 10360, "nlines": 112, "source_domain": "vishwavidya.com", "title": "Vishwavidya | Online", "raw_content": "\nलवकरच स्विस बँकेतील काळ्या पैश्याची माहिती मिळण्याची शक्यता\nपृथ्वीवर वीस वर्षांत झालेल्या बदलांच्या चित्रणात ‘नासा’ला यश\nराष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांना उच्चपदस्थ नोकरशहांपेक्षा कमी वेतन\nदेशाची राजधानी नागपूरला हलवा : श्री श्री रविशंकर\n2 भारतीय सैनिकांवर फ्रान्समध्ये 100 वर्षांनी झाले अंत्यसंस्कार\nभारत-चीन सीमेवर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप\nभाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार\nदूरसंचार, बँकींग क्षेत्रातील ८० हजार नोक-यांवर गदा\nक्तक़्क़क् बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल\nवेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन\nइरा��-इराक सीमा भागात मोठा भूकंप, १२९ नागरिकांचा मृत्यू\nराजस्थानातील डॉक्टरांच्या संपाला राज्यातील सरकारी डॉक्टरांचा पाठिंबा\nचार वर्षात डेबिट-क्रेडीट कार्ड, ॠच्र्ग् इतिहासजमा : नीती आयोग\nविद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक\nशेतीचे शिक्षण शाळेतून देण्यात सरकार उदासीन\nशिक्षणाचा उदय प्रागैतिहासिक काळात झाला. सुरुवातीच्या काळात कुटुंब हे शिक्षणाचे केंद्र व आईवडील, विशेषत: आई, हे बालकाचे गु डिग्री होते. पुढे हळूहळू जीवनव्यवहाराच्या कक्षा बदलल्याने आईवडीलांना चरितार्थासाठी घराबाहेर पडावे लागले.\nशिक्षण मातृभाषेत व्हावे का \nकोणत्या भाषेत समजावले तर अधिक कळते, या विषयावर खूप वर्षे संशोधन केल्यानंतर जगातल्या सगळ्या भाषा संशोधकांनी त्याचे उत्तर ‘मातृभाषा’ असेच दिले आहे. जन्माला आल्यापासून बाल्यावस्थेपर्यंत आणि नंतरच्या पातळीवरही मुलाला परिसराचे\nशिक्षण मातृभाषेत व्हावे का \nकोणत्या भाषेत समजावले तर अधिक कळते, या विषयावर खूप वर्षे संशोधन केल्यानंतर जगातल्या सगळ्या भाषा संशोधकांनी त्याचे उत्तर ‘मातृभाषा’ असेच दिले आहे. जन्माला आल्यापासून बाल्यावस्थेपर्यंत आणि नंतरच्या पातळीवरही मुलाला परिसराचे\nप्रत्येक मुलाचा शिक्षण हा अधिकार असून प्रत्येक विद्यार्थी देशाचे भविष्य आहे. मात्र मंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाला काही घेणे-देणे नसल्याचे पालिकेच्याच आकडेवारीवरून समोर आले आहे. सन २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी तरतूद\nअन् प्रशासनाची लगबग सुरू…\nमा.भारत निवडणूक आयोगाने दि.21 सप्टेंबर 2019 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 चा कार्यक्रम घोषित केला अन् सबंध महाराष्ट्रातील प्रशासनाची धावपळ सु डिग्री झाली. बैठकांवर बैठका सु डिग्री आहेत,\nशिक्षणाचा उदय प्रागैतिहासिक काळात झाला. सुरुवातीच्या काळात कुटुंब हे शिक्षणाचे केंद्र व आईवडील, विशेषत: आई, हे बालकाचे गु डिग्री होते. पुढे हळूहळू जीवनव्यवहाराच्या कक्षा बदलल्याने आईवडीलांना चरितार्थासाठी घराबाहेर पडावे लागले. परिणामत: मुलांना शिक्षण देण्यासाठी त्यांना\nबाजी प्रभूंच्या आयुष्यावर आधारित \"पावनखिंड\" सिनेमा भेटीला येणार\nमुंबई प्रतिनिधी : सध्या सिनेचाहत्यांमध्ये बॉलिवूड अभिनेता अजय देवगनचा मल्टी स्टारर अपकमिंग सिनेमा \"तान्हाजी: द अनसंग वॉरिअर\" ची चर्चा आहे. ...>>\nज्येष्ठ रंगकर्मी डॉ. जब्बार पटेल यांची100 व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड\nमुंबई प्रतिनधी - 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची एकमताने ...>>\nमहाराष्ट्रात \"हिरकणी\" चित्रपटाने मारली बाजी\nमुंबई - दिवाळीच्या मुहूर्तावर (२४ ऑक्टोबर) \"हिरकणी\" हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आणि त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ...>>\nइफ्फी\" मध्ये ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटांचे प्रदर्शन\nमुंबई प्रतिनिधी - \"इफ्फी\" म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यंदा ५० वे वर्ष आहे, यानिमित्त गोवा इथं २०-२८ नोव्हेंबर दरम्यान ...>>\nदबंग 3\"मधून सई मांजरेकर प्रेक्षकांच्या भेटीला\nमुंबई प्रतिनिधी - अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मुलगी सई मांजरेकर \"दबंग 3\"मधून प्रेक्षकांसमोर येत आहे. दबंग 3चं पोस्टर ...>>\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AA%E0%A5%A9%E0%A5%AC", "date_download": "2019-12-15T14:03:22Z", "digest": "sha1:W7KXBRUKAMGY5CAMKULEY6FBIBRZN5JI", "length": 4858, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ४३६ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ६ वे शतक - पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक\nदशके: पू. ४५० चे - पू. ४४० चे - पू. ४३० चे - पू. ४२० चे - पू. ४१० चे\nवर्षे: पू. ४३९ - पू. ४३८ - पू. ४३७ - पू. ४३६ - पू. ४३५ - पू. ४३४ - पू. ४३३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ४३० चे दशक\nइ.स.पू.चे ५ वे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/inspiration-from-eklavya-story-934732/", "date_download": "2019-12-15T13:25:02Z", "digest": "sha1:KGCFQRKISTLFELZBRCVECADA67FYUX5W", "length": 33843, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "एकलव्य | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि म���या..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nएक उलट...एक सुलट »\nमाझ्या प्रत्येक गुरूंबरोबरच्या प्रवासात सुरुवातीला माझ्या प्रत्येक गुरूनं माझ्याकडे द्रोणाचार्यानी अर्जुनाकडे दिलं असेल तसं लक्ष दिलं आहे.\nमाझ्या प्रत्येक गुरूंबरोबरच्या प्रवासात सुरुवातीला माझ्या प्रत्येक गुरूनं माझ्याकडे द्रोणाचार्यानी अर्जुनाकडे दिलं असेल तसं लक्ष दिलं आहे. त्या त्या कलेत मी थोडी पुढे आल्यावर मला थोडं एकटं सोडलं आहे, कधी परिस्थितीमुळे, कधी मी शिकावं म्हणून जाणूनबुजून. त्या एकटेपणापुढे हतबल होण्याऐवजी एकलव्य काही वेगळं शिकवू पाहतो आहे ते मला शिकायचं आहे. मी माझ्या नकळत ते केलंही आहे..\nएकलव्याची गोष्ट लहान असताना पहिल्यांदा ऐकली तेव्हा वेगळ्याच कारणासाठी मनात राहिली. एकलव्याला द्रोणाचार्याकडून धनुर्विद्या शिकायची फार इच्छा होती, पण तो क्षत्रिय नाही, या कारणासाठी द्रोणाचार्यानी त्याला शिकवायला नकार दिला. मग द्रोणाचार्याची एक प्रतिमा त्यानं तयार केली आणि तिच्याबरोबर आपली आपणच धनुर्विद्येची साधना सुरू केली. काही काळ असाच गेला. एके दिवशी काय झालं, कोणी एक कुत्रा कुठल्याशा कारणानं भुंकायला लागला. भुंकतच राहिला. त्याचं भुकणं संपेचना. तेव्हा कुठूनसा एक बाण सरसरत आला आणि अशा नजाकतीनं त्या कुत्र्याच्या तोंडात बसला की त्याचा आवाज तर बंद झाला, पण त्याला यत्किंचितही इजा झाली नाही. त्याच अवस्थेत तो कुत्रा द्रोणाचार्याच्या आश्रमात शिरला. त्याची अवस्था पाहून द्रोणाचार्य चकित झाले. त्या काळातले सवरेत्कृष्ट गुरू ते. त्यांच्या पारखी नजरेनं हेरलं, हे काम कुणा साध्या योद्धय़ाचे नव्हे. त्या योद्धय़ाचा शोध घेताच तो बाण एकलव्याने मारल्याचे निष्पन्न झाले. द्रोणाचार्याचा सर्वश्रेष्ठ शिष्य अर्जुन. त्याच्या आसपास त्याला आव्हान ठरेल असा कुणीही प्रतिस्पर्धी त्यांना नको होता. द्रोणाचार्याना पाहून विनम्र होऊन एकलव्य त्यांना म्हणाला, ‘तुम्हीच माझे गुरू आहात’ यावर द्रोणाचार्य उत्तरले, ‘मला गुरू मानतोस तर मग गुरुदक्षिणा दे..’ तो क्षणात म्हणाला, ‘काय हवं ते मागा, तुम्हाला दक्षिणा देणं हे माझं भाग्यच’ यावर द्रोणाचार्य उत्तरले, ‘मला गुरू मानतोस तर मग गुरुदक्षिणा दे..’ तो क्षणात म्हणाला, ‘काय हवं ते मागा, तुम्हाला दक्षिणा देणं हे माझं भाग्यच’ आणि द्रोणाचार्यानी चक्क त्याच्या उजव्या हाताचा अंगठा कापून मागितला. त्या अंगठय़ाशिवाय त्याला धनुष्याला बाण जोडताच येणार नाही. एका अर्थानं त्यांनी त्याची इतक्या दिवसांची साधना, कला, त्याचा प्राण असलेली त्याची धनुर्विद्याच त्याच्याकडे मागितली आणि त्यानेही क्षणाचा विलंब न करता तो अंगठा, त्याची कला स्वत:पासून विलग करून त्यांच्या पायाशी ठेवली.\nलहान असताना त्याचं हे अंगठा कापून देणं फार त्रास देऊन गेलं होतं. द्रोणाचायार्ंचं वागणं अन्यायकारक वाटलं होतं आणि या कारणासाठी गोष्ट मनात रुतून बसली होती. पण आता जसजशी मोठी होते आहे तसतसं या गोष्टीतलं वेगळंच काहीसं मला आकर्षित करू लागलं आहे, जवळ बोलावू लागलं आहे, ते म्हणजे, एकलव्यानं द्रोणाचायार्र्ची प्रतिमा बनवून त्यासमोर साधना केली तो काळ.. ही साधना त्यानं कशी केली असेल याची मन पुनपुन्हा कल्पना करू पाहतं आहे. तो एकटा. समोर फक्त आचार्याची प्रतिमा. त्यानं कुठून आणि कशी सुरुवात केली असेल कसा शिकत पुढे गेला असेल कसा शिकत पुढे गेला असेल त्याला शिकण्याच्या वाटेवर पुढे जाण्याची ऊर्जा कुणी दिली असेल त्याला शिकण्याच्या वाटेवर पुढे जाण्याची ऊर्जा कुणी दिली असेल त्या समोरच्या निर्जीव प्रतिमेनं त्या समोरच्या निर्जीव प्रतिमेनं त्यानं स्वत:च धनुर्विद्येचे डावपेच शोधले का, उपजत शहाणपणाच्या जोरावर त्यानं स्वत:च धनुर्विद्येचे डावपेच शोधले का, उपजत शहाणपणाच्या जोरावर मी एका फार मोठय़ा इंग्रजी लेखकाविषयी वाचलं होतं, की त्याला म्हणे, शाळेत नेऊन शिकवलंच नाही. त्याच्या आजोबांचं एक भलंमोठं वाचनालय होतं. त्यात लहान वयातच त्याचे आजोबा त्याला मोकाट सोडायचे. तो कुठेही जाऊन कुठलंही पुस्तक उघडायचा. त्यातली अक्षरंही सुरुवातीला त्याच्यासाठी केवळ चित्रं होती. मग कधीमधी आजोबा त्याला एखादी गोष्ट मोठय़ानं वाचून दाखवायचे. अनेक वाचून दाखवलेल्या गोष्टींपैकी एखादी त्याला विशेष आवडायची. इतकी, की तो पुनपुन्हा तीच वाचून दाखवायला लावी नि ती त्याला तोंडपाठ होऊन जाई. मग त्या गोष्टीचं पुस्तक डोळ्यासमोर धरून तो ती पाठ असलेली गोष्ट धडाधडा म्हणत असे. अंदाजपंचे पानं उलटत, तो उच्चारत असलेल्या शब्दांची समोर दिसण��ऱ्या छापील चित्ररूपी अक्षरांशी सांगड घालत. करता करता एके दिवशी सगळ्यांच्या लक्षात आलं की अशा अनेक तोंडपाठ गोष्टींची समोरच्या चित्रांशी सांगड घालता घालता आता तो कुठलंही पुस्तक धडाधडा वाचू शकतो आहे. ती सांगड त्याच्या डोक्यात पक्की होत होत तो चक्क वाचायला शिकला आहे. त्याच्या त्याच्या स्वत:च्या पद्धतीनं मी एका फार मोठय़ा इंग्रजी लेखकाविषयी वाचलं होतं, की त्याला म्हणे, शाळेत नेऊन शिकवलंच नाही. त्याच्या आजोबांचं एक भलंमोठं वाचनालय होतं. त्यात लहान वयातच त्याचे आजोबा त्याला मोकाट सोडायचे. तो कुठेही जाऊन कुठलंही पुस्तक उघडायचा. त्यातली अक्षरंही सुरुवातीला त्याच्यासाठी केवळ चित्रं होती. मग कधीमधी आजोबा त्याला एखादी गोष्ट मोठय़ानं वाचून दाखवायचे. अनेक वाचून दाखवलेल्या गोष्टींपैकी एखादी त्याला विशेष आवडायची. इतकी, की तो पुनपुन्हा तीच वाचून दाखवायला लावी नि ती त्याला तोंडपाठ होऊन जाई. मग त्या गोष्टीचं पुस्तक डोळ्यासमोर धरून तो ती पाठ असलेली गोष्ट धडाधडा म्हणत असे. अंदाजपंचे पानं उलटत, तो उच्चारत असलेल्या शब्दांची समोर दिसणाऱ्या छापील चित्ररूपी अक्षरांशी सांगड घालत. करता करता एके दिवशी सगळ्यांच्या लक्षात आलं की अशा अनेक तोंडपाठ गोष्टींची समोरच्या चित्रांशी सांगड घालता घालता आता तो कुठलंही पुस्तक धडाधडा वाचू शकतो आहे. ती सांगड त्याच्या डोक्यात पक्की होत होत तो चक्क वाचायला शिकला आहे. त्याच्या त्याच्या स्वत:च्या पद्धतीनं त्यानंही स्वत:ची स्वत: करून घेतलेली अक्षरओळख माझं कुतूहल नेहमी वाढवते.\nएबीसीडीची मळलेली पायवाट न चालता त्यानं त्याच्या पद्धतीनं लिहिणं, वाचणं आत्मसात केलं आणि तो फार मोठा लेखक झाला (तसा तो होऊ शकला कारण शिक्षण झाल्यावर त्याचा अंगठा मागणारा कुणी गुरू सुदैवानं त्याच्या आयुष्यात आला नाही. नाही तर लेखनासाठी लेखणी कशी उचलणार होता तो बापडा लेखन असो वा धनुर्विद्या, हा अंगठा स्वत:चं माहात्म्य तेवढंच टिकवून आहे लेखन असो वा धनुर्विद्या, हा अंगठा स्वत:चं माहात्म्य तेवढंच टिकवून आहे असो) तर या लेखकाची शिकण्याची पद्धत बघता, एकलव्यानं धनुर्विद्या तशीच शिकली असेल का असे वाटत राहिले. स्वत:ची स्वत: असो) तर या लेखकाची शिकण्याची पद्धत बघता, एकलव्यानं धनुर्विद्या तशीच शिकली असेल का असे वाटत राहिले. स्वत:ची स्वत: तो अर्जु�� आणि द्रोणाचार्याचे धडे चोरून ऐकायचा असा कुठलाच उल्लेख मी आजवर ऐकलेल्या गोष्टीत नाही. त्याच्या साधनेत त्याच्यासमोर फक्त ती प्रतिमा. महाभारतातल्या काळात अनेक अशक्य गोष्टी व्हायच्या, तो चमत्कारांचाच काळ होता, त्यानुसार ती प्रतिमाही बोलू शकते, पण तसाही काही उल्लेख माझ्या कानाडोळ्यावर नाही. याचा अर्थ, हा एकलव्य नावाचा हुशार मुलगा स्वत:च त्याच्या मनातला एखादा प्रश्न त्या प्रतिमेसमोर उपस्थित करत असणार आणि स्वत:च स्वत:चं उपजत शहाणपण पणाला लावून त्या प्रश्नाचं उत्तर शोधत असणार. पण मग ती प्रतिमा समोर कशासाठी तो अर्जुन आणि द्रोणाचार्याचे धडे चोरून ऐकायचा असा कुठलाच उल्लेख मी आजवर ऐकलेल्या गोष्टीत नाही. त्याच्या साधनेत त्याच्यासमोर फक्त ती प्रतिमा. महाभारतातल्या काळात अनेक अशक्य गोष्टी व्हायच्या, तो चमत्कारांचाच काळ होता, त्यानुसार ती प्रतिमाही बोलू शकते, पण तसाही काही उल्लेख माझ्या कानाडोळ्यावर नाही. याचा अर्थ, हा एकलव्य नावाचा हुशार मुलगा स्वत:च त्याच्या मनातला एखादा प्रश्न त्या प्रतिमेसमोर उपस्थित करत असणार आणि स्वत:च स्वत:चं उपजत शहाणपण पणाला लावून त्या प्रश्नाचं उत्तर शोधत असणार. पण मग ती प्रतिमा समोर कशासाठी आणि जर ती प्रतिमा एकदाही बोललेली नाही, तर कुठल्या न्यायाने एकलव्य द्रोणाचार्याना, ‘तुम्ही माझे गुरू,’ असं म्हणाला, कुठल्या बांधीलकीची त्यांनी मागितलेली दुष्ट दक्षिणा क्षणात त्यांना देऊन बसला आणि जर ती प्रतिमा एकदाही बोललेली नाही, तर कुठल्या न्यायाने एकलव्य द्रोणाचार्याना, ‘तुम्ही माझे गुरू,’ असं म्हणाला, कुठल्या बांधीलकीची त्यांनी मागितलेली दुष्ट दक्षिणा क्षणात त्यांना देऊन बसला या सगळ्यामागे काय आहे या सगळ्यामागे काय आहे फक्त एकलव्याचा भाबडेपणा आणि द्रोणाचार्याचं धूर्त धोरणी राजकारण की अजून काही\nमाझ्या आयुष्यात भाग्यानं मला खूप थोर गुरू लाभले. त्यांच्यापैकी कुणीच द्रोणाचार्यानी एकलव्याला अव्हेरलं तसं मला अव्हेरलं नाही. भरभरून शिकवलं, पण ते माझे गुरू होते तशीच ती माणसंही होती. या काळातली माणसं, जी मर्त्य आहेत, व्यग्र आहेत. त्यांच्यापैकी कुणीच प्रत्येकन् प्रत्येक क्षणी माझ्या आसपास असणं शक्य नव्हतं, नाही. आपण या गोष्टीच्या चष्म्यातून या सगळ्याकडे पाहताना जाणवतं, माझ्या प्रत्येक गुरूंबरोबरच्य�� प्रवासात सुरुवातीला माझ्या प्रत्येक गुरूनं माझ्याकडे द्रोणाचार्यानी अर्जुनाकडे दिलं असेल तसं लक्ष दिलं आहे. त्या त्या कलेत मी थोडी पुढे आल्यावर मला थोडं एकटं सोडलं आहे, कधी परिस्थितीमुळे, कधी मी शिकावं म्हणून जाणूनबुजून. त्या एकटेपणापुढे हतबल होण्याऐवजी एकलव्य काही वेगळं शिकवू पाहतो आहे जे मला शिकायचं आहे. ते मी माझ्या नकळत केलंही आहे. म्हणजे आता माझे अभिनयातले सर्वश्रेष्ठ गुरू सत्यदेव दुबे. मी शाळेत असताना त्यांच्या शिबिराला गेले तेव्हा त्यांनी खरोखर द्रोणाचार्यानी अर्जुनाला जितक्या समरसतेनं शिकवलं असेल तितक्या समरसतेनं माझ्याकडे लक्ष दिलं. मला शिकवलं. माझा आवाज, बोलण्याची लय, उच्चारण पद्धत, बोलण्याचा सूर, रंगमंचावर उभं राहण्याची, वळण्याची, चालण्याची पद्धत, इतकंच नाही तर माझी कल्पनाशक्ती, कल्पनेतल्या भूमिकेवर विश्वास ठेवण्याची, वाढवण्याची शक्ती, माझ्या क्षेत्रातल्या स्पर्धेत मी कसं सामोरं जायला हवं, नुसतं आवड असून चालणार नाही, आत्मविश्वास कसा महत्त्वाचा अशा अगणित गोष्टी ते मला शिकवत राहिले. मी त्यांना दुसऱ्या कुठल्या कामासाठी फोन केला असला तरी ते म्हणायचे, ‘बोलने का स्पीड कम करो. एक सूर नीचे बोलो. बीचमें साँस लो, नही तो अंत का शब्द ठीक से सुनाई नही देता, गिर जाता है..’ तो फोनसुद्धा माझी पाठशाळा असायची. पण काही गोष्टींची उत्तरं मात्र दुबेजी द्यायचे नाहीत. कुसुमाग्रजांच्या कवितांवर एक कार्यक्रम त्यांनी दिग्दर्शित केला होता. त्यात मी ‘सातवा चमचा’ ही कविता म्हणायचे. मी लहान होते, त्याचा अर्थ लागत नव्हता. दुबेजींना विचारायला गेले तर म्हणाले, ‘अपने आप ढूँढ लो’ मला रागच आला, पण मग त्यांच्या अनेक शिबिरांमधून बाहेर पडून जेव्हा त्यांनी शिकवलेल्या गोष्टी लक्षात ठेवून आमचे आम्हीच जेव्हा निरनिराळ्या भूमिकांना सामोरं जायला लागलो तेव्हा त्यांचं ‘अपने आप ढूँढ लो’ पुन्हा आठवलं. सुरुवाती सुरुवातीला स्वत:चं स्वत: नाही सापडायचं उत्तर..\nतेव्हा माझ्या नकळत मीही एकलव्याचा रस्ता चालले आहे. मी दुबेजींची एक प्रतिमा मनात बसवायची. माझी शंका त्या प्रतिमेला विचारायची. मग दुबेजी काय म्हणतील याची कल्पना करत त्या प्रश्नापाशी बसून राहायची. मग मनातले दुबेजी कधी तरी उत्तर द्यायचे. इतरही क्षेत्रांत मला हे कामी आलं आहे. जीममध्ये परुळेकर सर नसतील तरी त्यांची प्रतिमा माझ्याबरोबर असते. ती मध्येच ‘मॅडम व्यायाम व्यवस्थित जाणवतोय ना’ अशी मोलाची आठवण करून देते. नसीरुद्दीन शहांची प्रतिमासुद्धा मला शिकवते. कधी कुठल्या प्रयोगात प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे उत्तेजित होऊन वरचा स्वर लागला तर नसीर सरांची प्रतिमा रागानं धुमसताना दिसते. मग मी क्षणात ताळ्यावर येते. योग्य सूर पकडते. आता अशा अनेक प्रतिमांसमोर साधना करत असताना एकलव्याची गोष्ट नव्याने कळते आहे. जाणवतं आहे, गुरूइतकीच गुरुप्रतिमाही ताकदीची असते, का’ अशी मोलाची आठवण करून देते. नसीरुद्दीन शहांची प्रतिमासुद्धा मला शिकवते. कधी कुठल्या प्रयोगात प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे उत्तेजित होऊन वरचा स्वर लागला तर नसीर सरांची प्रतिमा रागानं धुमसताना दिसते. मग मी क्षणात ताळ्यावर येते. योग्य सूर पकडते. आता अशा अनेक प्रतिमांसमोर साधना करत असताना एकलव्याची गोष्ट नव्याने कळते आहे. जाणवतं आहे, गुरूइतकीच गुरुप्रतिमाही ताकदीची असते, का माझ्या मते दोन कारणांनी- कुठलीही कला ही व्यक्तीपेक्षा मोठी असते. ती आपली आपण शिकतानासुद्धा आपल्यापेक्षा मोठं कुणीसं कल्पनेत का होईना आपल्याकडे पाहतं आहे, ही भावना शिष्याला ऋजू बनवते. ऋजुता शरण जायला मदत करते. शरण जाण्यातलं ज्ञान हाती गवसतं.. वरवर पाहता माझ्या प्रश्नाचं उत्तर तरी मीच शोधावं असं वाटलं तरी त्या उत्तराला माझ्यासमोर प्रगटायला लावणारी अंत:ऋजुता मला माझ्या गुरुजींनीच दिलेली असते. दुसरं, शिकताना, नवं शोधताना आपण आपल्याबाहेर येऊ शकणं फार गरजेचं असतं. जे चालतं आहे ते तटस्थतेनं पाहू शकणं अनेक नव्या उतारांकडे घेऊन जातं. हे गुरुप्रतिमा करते. माझ्यातून मला बाहेर काढणं. प्रश्नापासून मला अशा अंतरावर उभं करणं जिथून उत्तर आपसूक दिसेल. शिकण्याचा पूर्ण एकटा एकाकी रस्ता प्रामाणिकपणे चाललेल्या एकलव्याला हे सगळं त्याच्या अनुभवानं शिकवलं होतं. त्या अर्थानं त्याला गुरुप्रतिमेचं माहात्म्य पूर्ण आकळलं होतं. आता त्याच्याकडे पाहताना वाटतं, तो भाबडा नव्हता, तो काय करतो आहे हे त्याला पूर्ण माहीत होतं.\nआता या टप्प्यावर दुबेजींसारखे मोलाचे गुरू या जगात नसताना, आता कधीच खरेखुरे भेटण्याची शक्यता नसताना एकलव्याची दिलेली गुरुप्रतिमेची शिकवण मला खूप काही मोलाचं देते आहे. त्याच्या माझ्यातला ए��� मोठा फरक, असा सुरुवातीला का होईना खराखुरा गुरू लाभला, एकलव्याला तोही नाही लाभला. हा फरक मला शक्ती देतो आहे, गुरुप्रतिमेतनं बळ शोधण्यासाठी पुढं जाऊन आपणच आपला गुरू व्हायची. एकलव्यनं त्याचा अंगठा कापून दिल्यानं त्याची धनुर्विद्या शिकणं भले आहे तिथेच खुंटलं असेल, भले तो सर्वोच्च धनुर्धर म्हणून शिकलेल्या प्रसिद्धीपासून वंचित झाला असेल, पण माझ्यासाठी तो नेहमीच स्वत:च्या बळावर स्वत: शिकलेला या जगातला सर्वश्रेष्ठ शिष्य राहील. त्यानं कुत्र्याच्या तोंडात नजाकतीनं मारलेला बाण त्याच्या स्वत:च्या प्रयोगाची, स्वतंत्र विचाराची साक्ष देतो. मीही एकलव्य व्हायची मनापासून धडपड करते आहे. वरवर पाहता माझ्या कुठल्याच गुरूने माझ्याकडून कसलीच दक्षिणा मागितली नाही. कुणीही शिकवण्यासाठी एक पैही घेतली नाही. पण आता या सगळ्यानंतर जेव्हा दुबेजींचं ‘अपने आप ढूँढ लो’ आठवतं तेव्हा जाणवतं, हे वाक्य म्हणजे दुबेजींनी माझ्याकडून मागितलेली एक प्रकारची गुरुदक्षिणाच आहे आणि ती मी त्यांना द्यायला बांधील आहे. त्यांनाच नाही तर सर्व क्षेत्रांतल्या माझ्या सर्व गुरूंना मलाही दक्षिणा द्यायची आहे, स्वत:चे नवे प्रश्न उपस्थित करण्याची आणि उघडय़ा डोळ्यांनी, स्वत: त्यांची उत्तरं शोधू पाहण्याची त्यासाठी आता मी माझ्या आत स्वत:चीच एक प्रतिमा बांधायला घेतली आहे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत ���पयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2013/05/20/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-12-15T12:45:17Z", "digest": "sha1:HBCI76LNKXBW2RLS7CCPDB73FDPKJ2GG", "length": 6953, "nlines": 50, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सील कमांडोने वापरलेल्या चाकूची १९ लाखांना विक्री - Majha Paper", "raw_content": "\nया रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना वेटर्स भरविणार जेवण \nडाव्या बाजूलाच का असतात महिलांच्या शर्टची बटणे \nफळे खा पण सालीसकट\nहे काम करुन घरबसल्या दरमहा कमवा 20 हजार\nही तथ्ये तुमच्या परीचायची आहेत का\nचक्क १३२ कोटी रुपयात विक्रीसाठी ठेवली नंबरप्लेट\nया तरुणीने शरीरावर विक्रमी संख्येने गोंदले आहेत टॅटू\nमहिलेला वाटले घर झपाटलेले, पण घडले काही औरच \nया मुळे बिघडते सासू सुनेचे नाते\nया महाविद्यालयातील विद्यार्थांच्या डोक्यात शिक्षकांनी चक्क घातले खोके\nसील कमांडोने वापरलेल्या चाकूची १९ लाखांना विक्री\nवॉशिंग्टन – दोन वर्षांपूर्वी २ मे या दिवशी अमेरिकेच्या सील कमांडोंनी पाकिस्तानातील अबोटाबाद येथे घुसून अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याची हत्या केली होती. त्या सील कमांडो पथकातील एका सील कमांडोकडे असलेला चाकू लिलावात विक्रीसाठी आला असता त्याला तब्बल १९.३५ लाख रूपये किंमत मिळाली असल्याचे समजते.\nया विषयी मिळालेल्या माहितीनुसार प्रत्यक्ष हल्ला करणारया सहा सील कमांडोच्या पथकातील एक असलेला आणि मार्कओवेन या टोपण नावाने नो इझी डे या पुस्तकाचे लेखन केलेला मॅट बिसोनेट याला हा चाकू इमर्सन नाईफ कंपनीचा मालक अर्नेस्ट याने आठ वर्षांपूर्वी भेट दिला होता. प्रत्येक मोहिमेत तो हा चाकू बरोबर बाळगत असे. ओसामा बिन लादेन वर घातलेल्या धाडीच्यावेळीही हा चाकू त्याच्याबरोबर होता. याच चाकूला लिलावात ३५,४०० डॉलर्सची म्हणजे १९.३५ लाख रूपयांची बोली मिळाली. या वेळी अन्य कांही वस्तूंचाही लिलाव केला गेला व त्यातून मिळालेली ७५ हजार डॉलर्सची रक्कम विविध सेवाभावी संस्थांना देण्यात आली असेही सांगितले जात आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/09/blog-post_85.html", "date_download": "2019-12-15T13:29:30Z", "digest": "sha1:HRXNGV5EISCMNHKI5FBC5G2T6S3LGOSA", "length": 31558, "nlines": 218, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: एक देश एक मतदान", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nएक देश एक मतदान\nआपल्या देशात कायम निवडणूका चालू असतात. दर सहा आठ महिन्यांनी कुठल्या तरी निवडणूकांची रणधुमाळी चालू असते. दोनतीन महिन्यापुर्वीच आसाम, बंगाल व तामिळनाडूच्या निवडणुका झाल्या. त्यांचे निकाल लागून नवी सरकारे स्थानापन्न झालेली नाहीत, इतक्यात आणखी दोनचार विधानसभांच्या मतदानाचे पडघम वाजू लागले आहेत. त्यासाठीच आम आदमी पक्ष पंजाबात धुमशान करतो आहे आणि राहुल गांधी उत्तरप्रदेशच्या मुलूखगिरीवर निघालेले आहेत. त्याचे निकाल लागल्यावर गुजरात, कर्नाटक आदि विधानसभांचे पडघम वाजू लागतील. मग एकदम लोकसभेच्या रणभेरी सुरू होतील. थोडक्यात सलग बारा महिने कुठलीच निवडणूक नाही, अशी सवड मिळत नाही. निवडणूका आल्या म्हणजे आचारसंहिता आली. दुसरी गोष्ट मतदारांच्या कौलाची चिंता असलेल्या कुठल्याही राज्याच्या नेत्यांना कुठलेही ठाम निर्णय घेण्याची हिंमत उरत नाही. याचा साकल्याने विचार होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन महिन्यापुर्वी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तो विषय छेडला होता. खंडप्राय भारतात एकाच वेळी सर्व संस्थांचे मतदान होऊ शकत नाही काय एक देश एकदाच मतदान असे काहीचे मतप्रदर्शन त्यांनी केलेले होते. आता राष्ट्रपती प्रणबदा मुखर्जी यांनी त्याचा पु��रुच्चार करताना, त्याला दुजोरा दिलेला आहे. शिक्षकदिनी एका समारंभात बोलताना राष्ट्रपतींनी त्याच्या जमेच्या बाजू कथन केल्या. लोकसभा व विधानसभा निवडणूका एकाचवेळी झाल्या, तर अनेक खर्च कमी होऊ शकतात आणि दगदगही कमी होऊ शकेल. अर्थात त्यात नवे काहीच नाही. अर्धशतकापुर्वी देशात अशाच निवडणूका होत असत. लोकसभा विधानसभा यासाठी एकाच वेळी मतदान होत असे आणि निकालही एकाच वेळी लागत असायचे. १९७० च्या दशकानंतर ही स्थिती राहिली नाही.\n१९६७ सालात देशातील शेवटच्या संयुक्त सार्वत्रिक निवडणूका झाल्या. पण त्यात कॉग्रेसने नऊ राज्यातील सत्ता गमावली आणि लोकसभेतही कॉग्रेसला काठावरचे बहूमत मिळाले. त्यातच सत्ताधारी पक्षातही धुसफ़ुस सुरू झाली आणि लोकसभेत इंदिरा गांधी यांना बहूमत टिकवणे अशक्य होऊन गेले. फ़ुटीर कॉग्रेसचे सदस्य वेगळे बसू लागले आणि सत्ताधारी कॉग्रेस अल्पमतात गेली. पण इंदिराजींनी पुरोगामीत्वाचा व समाजवादाचा झेंडा खांद्यावर घेतलेला असल्याने, डाव्या पक्षांनी त्यांना समर्थन देऊन सरकार टिकवले. मात्र इंदिराजींना अशा डळमळीत सत्तेवर विसंबून रहायचे नव्हते. म्हणून त्यांनी १९७० च्या अखेरीस लोकसभा बरखास्त करण्याचा व मध्यावधी निवडणूका करण्याचा निर्णय घेतला. तिथून लोकसभा व विधानसभा यांचे मतदान वेगवेगळ्या वेळी होऊ लागले. याखेरीज राज्यपालांचा वापर करून अनेक राज्यातील विधानसभा बरखास्त करीत, तिथे मध्यावधी निवडणुका सुरू झाल्या होत्याच. पण बहुतांश राज्यात एकाच वेळी मतदान कायम होते. पण १९७१ च्या मध्यावधीने त्याला तडा गेला. बंगाल या एकाच राज्यात लोकसभेसह विधानसभेचे मतदान तेव्हा झाले. तिथून मतदानाची फ़ारकत होत गेली. शिवाय अनेक राज्यात संयुक्त आघाड्यांना आपली सत्ता टिकवता आली नाही. म्हणूनही सतत विधानसभा बरखास्तीची वेळ आलेलीच होती. या गोंधळाने देशात कधीही निवडणूका घेण्याचा पायंडा सुरू झाला. तो रोखायचा असेल तर नुसती एकाच वेळी मतदानाची सोय करून भागणार नाही. निवडून आलेल्या कायदेमंडळाच्या बरखास्तीची वेळ येऊ नये, अशी काहीतरी तरतुद करावी लागेल. नुसती आमदारांच्या संख्ये़ची बेरीज वा वजाबाकी यावर मध्यावधीही तलवार टांगलेली असता कामा नये. त्याच पोरखेळाने सततच्या निवडणुकांची गरज निर्माण केलेली आहे. त्यावर कोणता उपाय आहे\n१९७० सालात बहूमत गमावल्य��ने इंदिराजींनी लोकसभा बरखास्त केली होती. १९७९ सालात जनता पक्षात दुफ़ळी माजली आणि कुणालाच बहूमताचा आकडा दाखवता येत नाही, म्हणून सरकार स्थापन होऊ शकेना. पर्याय म्हणून लोकसभा बरखास्त करून मध्यावधी घेण्याची नामुष्की आलेली होती. त्याचीच पुनरावृत्ती मग १९९१ सालात झाली. जनता दल म्हणून स्थापन झालेल्या पक्षाला बहूमत नाही, तर संयुक्त आघाडी करून सरकार स्थापन करता आले. त्यालाही बहूमत टिकवता आले नाही व फ़ाटाफ़ुटीनंतर दोन वर्षात लोकसभा बरखास्त करावी लागली होती. १९९८ तेच झाले. कॉग्रेसने १९९६ सालात बहूमत गमावलेच. पण सर्वात मोठा पक्ष म्हणूनही त्याला निवडून येता आले नाही. मोठा पक्ष म्हणून भाजपा जिंकला, तरी त्याला बहूमत मिळाले नव्हते आणि कोणी अन्य पक्ष त्याला बहूमतासाठी पाठींबा द्यायला राजी नव्हते. सहाजिकच तेरा पक्षांची मोट बांधून देवेगौडा पंतप्रधान झाले. त्यांना बाहेरून पाठींबा देणार्‍या कॉग्रेसने दहा महिन्यातच दगाबाजी केली. परिणामी पंतप्रधान बदलून काम भागवण्याचा प्रयास झाला. तोही टिकला नाही. थोडक्यात १९७९, १९९१ आणि १९९८ अशा तीनदा कॉग्रेसने बाहेरून पाठींबा दिलेले सरकार चालवू दिले नाही आणि लोकसभा बरखास्त करावी लागली होती. काहीसे असेच खेळ विविध राज्यांच्या विधानसभातही होत राहिले. त्यातूनच कुठल्याही वेळी कुठल्यातरी राज्यात वा केंद्रात निवडणूका असण्याची स्थिती प्रस्थापित होऊन गेली. इंदिराजींनी १९७० सालात बहूमतासाठी आपल्या लोकप्रियतेवर कौल मागितला होता. २००४ सालात काहीसा तसाच पवित्रा भाजपाच्या वाजपेयी सरकारने घेतला. आपल्या कारभाराला लोक प्रतिसाद देतील, अशा भ्रमात भाजपा नेत्यांनी सहा महिने आधीच लोकसभा बरखास्त करून मतदान घेतले आणि सत्ता गमावली.\nइथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की अनेकदा नेत्यांना म्हणजे पंतप्रधान वा मुख्यमंत्र्याला आपल्या लोकप्रियतेवर मुदत वाढवून घेण्य़ाचा होणारा मोहही अशा स्थितीला जबाबदार ठरलेला आहे. इंदिराजी वा वाजपेयी यांनी लोकसभा बरखास्तीचा जो निर्णय घेतला, तो सभागृहाच्या नेत्याला असलेला विशेषाधिकार आहे. त्याचा वापरही अशा अकस्मात येणार्‍या मतदानाचे कारण झाला आहे. तो अधिकार कसा काढून घेतला जाऊ शकेल अनेक कायदेशीर वा घटनात्मक तरतुदी ह्या लोकशाही सभ्यतेनुसार वापरल्या जातील अशी अपेक्षा असते. राज्यपालांना दिलेले अधिकारही तसेच आहेत. २००५ सालात बिहारचे राज्यपाल असताना बुटासिंग यांनी आपल्या अधिकारात थेट चुकीचा अहवाल सादर करून एकही बैठक न झालेल्या नवनिर्वाचित विधानसभेचे विसर्जन घडवून आणले होते. त्यामुळे तिथे काही महिन्यातच विधानसभेची मध्यावधी निवडणूक घेण्य़ाची पाळी आलेली होती. असे कित्येक किस्से व प्रसंग सांगता येतील. सवाल नवे नियम वा कायदे करण्याचा नसून, कुठल्याही नियमांचा तरतुदींचा सभ्यपणे वापर होण्याची अपेक्षा पुर्ण केली जाण्याचा विषय आहे. आपापले राजकीय हेतू व मतलब साधण्यासाठी नियम कायद्याचा बेलाशक गैरवापर करण्याच्या वृत्तीने, अशी समस्या निर्माण करून ठेवलेली आहे. म्हणूनच नुसते नियम कायदे बदलून त्यावर नेमका उपाय शोधला जाऊ शकत नाही. राजकीय पक्ष, त्यांचे नेते वा राजकीय कार्यकर्त्यांनी आपल्यात सभ्यतेचा गुण रुजवण्याची गरज आहे. निवडणूका लोकांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या कायदेमंडळाच्या निवडीसाठी होतात. कुठल्या एका पक्षाला वा विचारसरणीला सत्ता मिळण्यासाठी वा सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठी देशात मतदानाचा प्रयोग होत नाही. याचे भान सर्वच पक्ष व नेत्यानी राखले, तर एकाच वेळी देशभर सर्व निवडणूका होऊ शकतील आणि पुर्ण मुदतीत ही सभागृहे चालू शकतील.\nभाऊ एक देश एक मतदान concept चांगली आहे\nभाऊ आपण म्हणता त्याप्रमाणे एकत्र निवडणूक करणे आवश्यक आहे.\nआपण या संदर्भात दिलेली माहिती वाहीन्या नी दाखवली नाही यामुळे आपले लेख नेहमीच परिपूर्ण असतात.\nया बाबत राज्य सरकारे वा केंद्र सरकार मध्ये मध्यावधी निवडणूका झाल्या तर हे कारण प्रदेशीक पक्ष करत आहेत परंतु यामुळे त्यांच्या आस्तित्वाची भिती हे खरे कारण आहे.\nतसेच प्रादेशीक पक्ष लोकसभेच्या 15-20 जागा वर मिनिस्टर पद घेऊन परत केंद्र सरकार ला पडायची धमकी देतात\nतसेच सत्तेतील मोठा पक्ष प्रदेशीक पक्षाला भ्रष्रटाचार करण्यास योग्य खाती देतो व आपला मोठा हिस्सा अलगद घेतो (पहा 2G 3G घोटाळा आणि तुरुंगात ए राजा गेला).\nतसेच शेती उर्जा शिक्षा या सारखी खाती देतात व ही खाती देशाच्या प्रगतीच्या द्रष्टीने दुरगामी परिणाम करणारी असतात. व ही खाती चालवण्यासाठी लागणारे फायनान्स खाते आपल्या अखतारीत ठेवतात आणि लागणार्‍या पैशाची कमी प्रोव्हीजन करतात. मग कुणी प्रती प्रश्‍न विचारला की ही खाती सहयोगी पक्षा कडे होती व हात झटकुन मोकळे होतात. त्यामुळे देशाची प्रगती रोखली जाते व गरीबांची मते विकत घेता येतात. व सत्ता चक्र चालु ठेवता येते.\nतसेच प्रादेशीक पक्ष आपल्या तालावर केंद्र सरकारला नाचवतात. (आठवा ममता समता ललीता यांनी वाजपइ सरकारचे हाल पण यांनाच मुरब्बी सरंजामी शाही व दशकानुदशके राज्य चालवणाऱ्या पक्षाने हे सर्व हेरून सिबिआय, मिडिया च्या सहाय्याने सेक्युलर मुद्द्यांवर जीवावर आरामात अल्प मतातील सरकार चालवले (परंतु हेच जर आत्ता च्या सरकारे सिबिआय चा वापर केला तर मिडिया कोल्हेकुई करेल ) यातुन केंद्र सरकारवर अस्थीरतेची टांगती तलवार दीसते/असते.\nयावर उपाय शोधणे आवश्यक आहे.\nनिवडणूक आयोगाने /सरकारने पाठिंब्याचे प्रादेशीक पक्षाचे राजकारण रोखण्यासाठी योग्य कायदा करणे आवश्यक आहे.\nयासाठी जर निवडणूकी आधी प्रदेशीक/ वा दोन पक्षानी युती केली असेल तर वाटुन घेतलेल्या जागांचा तपशील निवडणूक आयोगाकडे दिला पाहिजे. आणि अशा युती आमदार खासदारांना जर आशा युती सरकारचे राज्य आले तर व युती तोडायची असेल तर राजीनामा देवुन परत निवडणूक लढविणे बंधनकारक केले पाहिजे. असे अनेक पर्याय आहेत.\nपरंतु देशाला या वारवांर होणार्या निवडणुकांच्या इंदिरा कृपेततुन सोडवणे आवश्यक आहे.\nहे आत्ता निर्णायक बहुमत असताना शक्‍य आहे.\nपरंतु नेहमी प्रमाणे देश विघतक () खांब हे होवू देणार नाहीत) खांब हे होवू देणार नाहीत\nही गाजराची पुंगीच आहे\nमहाराष्ट्रात लांबलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याने गाफ़ील झालेल्या विरोधक व विश्लेषकांना शनिवारी सकाळी दिर्घकाळ शांत बसलेल्या भाजपाने मोठाच...\nनाट्य, पटकथा आणि राजकारण\nगेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक धक्कादायक वळणे घेतलेली आहेत. त्यामध्ये युती मोडून दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत गेलेले...\nमुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोशात आहेत. त्यांचे सल्लागारही जोशात आहेत. गंमत म्हणजे त्यांनी जी काही पावले उचलले...\nपत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समिकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणूकीनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रीपद मिळवण्यास...\nसिंह आला, पण गड गेला\nअखेरीस महाराष्ट्रात नवे समिकरण जुळलेले आहे. शिवसेना व दोन्ही कॉग्रेस यांची आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा मुख्यम...\nहीच वेळ आणि योग्य वेळ\nशनिवारी सकाळी उजाडताना अकस्मात राजभवनात भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारचा शपथविधी पार पडला. ती बातमी घरातल्या घरात बसून वाहिन्यां...\nरस्ता तोच वाटसरू वेगळे\nकर्नाटकात दिड वर्षापुर्वी रंगलेले नाट्य किरकोळ फ़रक करून महाराष्ट्रात घडलेले आहे. बहूमत हुकलेल्या भाजपाच्या येदीयुरप्पांनी तेव्हा अल्पमतात...\nअडीच वर्षापुर्वी म्हणजे २२ जुन २०१७ रोजी एक ब्लॉग लिहीला होता. त्याचे शीर्षक होते, ‘दाखवायचे सुळे’. तो खुप व्हायरल झाला आणि त्यावर प्रतिक...\nमहाराष्ट्रात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यावर विधानसभेत विश्वास व्यक्त क...\nआठवडे बाजार आणि घोडेबाजार\nआजकाल शिवसेनेचे परिचीत चेहरे कुठले फ़ारसे दिसत नाहीत आणि अब्दुल सत्तार नावाचे औरंगाबाद जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार मात्र आवेशात शिवसेने...\nसहन होत नाही, सांगता येत नाही\nदुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये\nएक मराठा लाख मराठा\nएक गाव एक पाणवठा\nउथळ पाण्याला खळखळाट फ़ार\nतुम्ही नाक तर दाबा\nजागा मराठा आम जमाना बदलेगा\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nइतिहास असा घडवला जातो\nफ़िदायिन ही जुनीच भारतीय संकल्पना\nखामोशी सुनाने लगी है दास्ताँ\nजी२० नावाची चिनी दंतकथा\nमराठा मोर्च्याची कारणमिमांसा (१)\nएक देश एक मतदान\nछचोर सभ्यता झक मारली\nअमिताभच्या जागी इमरान हाशमी\nलौट के बुद्दू घरको आये\nशिकारी खुद यहा शिकार हो गया\nआपल्याच डोळ्य़ावर विश्वास ठेवावा का\nलोकांना भ्रष्टाचार आवडतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2018/07/11/", "date_download": "2019-12-15T12:50:14Z", "digest": "sha1:DQB2JRMWCQR4YNNBXCO5OWD2E67IJ7TA", "length": 3855, "nlines": 113, "source_domain": "belgaumlive.com", "title": "July 11, 2018 - बेळगांव Live", "raw_content": "\n‘तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे’\n‘जमीन काढून घेतल्यास करू आत्महत्या’\nअलायन्स एअरवेजने घेतली बेळगाव बंगळूरू झेप\nयापुढे फुटपाथवर पार्किंग नाही: आयुक्त\n‘ आश्वासन आगष्ट पासून एअर इंडियाचं टेक ऑफ होण्याचे’\nशहीद जवान संतोष गुरव यांना अखेरचा निरोप…\n‘सोशल मीडियामुळे सापडली हरवलेली पर्स’\n‘पुनर्वसूची हवी बळीराजाला साथ’\n‘कचऱ्यासाठी नागरिकांचे आरोग्य टांगणीला’\n‘चोवीस तास पाणी पुरवठा- दिरंगाई मुळे प्रकल्प खर्चात वाढ’\nमहिला अत्या��ाराविरुद्ध आता सज्ज होणार चन्नम्मा पथक\nमलेशिया कराटे स्पर्धेत बेळगावच्या कराटेपटूंचे यश\nबेळगावचे स्केटिंगपटू राष्ट्रीय स्पर्धेत\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nमणणूर येथे बुडून तीन मुलांचा अंत\nerror: कॉपी करू नका \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.reliableacademy.com/en/current-affairs/%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4%0D%0A", "date_download": "2019-12-15T13:12:09Z", "digest": "sha1:LR2QLIMWUZSKHXNFR4DMWS4BP2SORZID", "length": 21299, "nlines": 992, "source_domain": "www.reliableacademy.com", "title": "इसिसविरोधात लढण्यासाठी भारताकडून फिलिपीन्सला आर्थिक मदत", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nइसिसविरोधात लढण्यासाठी भारताकडून फिलिपीन्सला आर्थिक मदत\nएनडीआरएफच्या महासंचालकपदी संजय कुमार\nसुनील छेत्री आशियाई फुटबॉल महासंघाच्या त्रैमासिकावर\nइसिसविरोधात लढण्यासाठी भारताकडून फिलिपीन्सला आर्थिक मदत\nइस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सीरिया (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेविरोधात लढण्यासाठी भारताकडून फिलिपीन्स या देशास सुमारे ५ लाख डॉलर्स म्हणजे ३.२ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे.\nभारताने एखाद्या देशाला दहशतवादी संघटनेशी लढण्यासाठी आर्थिक मदत करण्याची ही पहिलीच वेळ आहे.\nफिलिपीन्सची राजधानी असलेल्या मनिला शहराच्या दक्षिणेस असलेल्या मिंदानाओ प्रांतामध्ये इसिसशी फिलिपिनो सैन्य लढत आहे.\nया लढाईमध्ये आत्तापर्यंत फिलिपिनो सैन्यामधील किमान ९० सैनिक व ३८० दहशतवादी ठार झाले आहेत. याशिवाय बऱ्याच नागरिकांनाही जीव गमवावा लागला आहे.\nही लढाई अद्याप सुरु असून दहशतवाद्यांच्या तावडीत शेकडो नागरिक असल्याचे आढळून आले आहे.\nफिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी मिंदानाओ प्रांतात गेल्या ६० दिवसांपासून मार्शल कायदा लागू केला आहे.\nकेंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि फिलिपिन्सचे परराष्ट्र मंत्री अॅलन पीटर सायटानो यांच्यादरम्यान झालेल्या बैठकीनंतर भारताकडून ही मदत देण्यात आली आहे.\nएनडीआरएफच्या महासंचालकपदी संजय कुमार\nराष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच ‘एनडीआरएफ’\nमहासंचालकपदी हरियाणाचे पोलीस महासं���ालक संजय कुमार यांची निवड करण्यात आली आहे.\nया दलाचे आधीचे प्रमुख आर के पचनंदा यांची इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलाच्या (आयटीबीपी) प्रमुखपदी निवड झाल्यामुळे त्यांची जागा आता संजय कुमार घेतील.\nभारतीय पोलीस सेवेच्या १९८५ च्या तुकडीतील हरियाणा केडरचे अधिकारी असलेल्या संजय कुमार यांनी राज्यात विविध पदे भूषविली आहेत.\nकुलू येथे पोलीस अधीक्षक, सिमला परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक अशा पदांवर काम केल्यानंतर त्यांना केंद्रात पाठवण्यात आले. काही काळ ते केंद्रीय राखीव पोलीस दलात होते.\nरेल्वे मंत्रालयात मुख्य दक्षता अधिकारी या पदावर असताना रेल्वेचे एजंट आणि काही कर्मचाऱ्यांचे साटेलोटे उघडकीस आणून कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई त्यांनी केली होती.\nअपर पोलीस महासंचालक असताना राज्याची सर्व पोलीस ठाणी ऑनलाइन व्हावीत यासाठी त्यांनी गृह मंत्रालयातून विशेष निधी मंजूर करवून आणला होता.\nपोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही बसवणे, पासपोर्टसाठी लागणारा पोलीस पडताळणी अहवाल ऑनलाइन पाठवणे यांसारखे विधायक उपक्रम राज्यात त्यांनी राबवल्याने जनतेत ते लोकप्रिय बनले.\nराष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ):-\nआपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींनुसार २००६मध्ये ‘एनडीआरएफ’ची स्थापना करण्यात आली.\nदेशात अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्तीच्या काळात लोकांच्या मदतीला तातडीने धावून जाणे हे या दलाचे प्रमुख कार्य आहे.\nविविध राज्यांत या दलाच्या १२ बटालियन्स कार्यरत असून आजमितीस १३ हजार जवान यात कार्यरत आहेत.\nनैसर्गिक आपत्तींबरोबर जैविक वा रासायनिकअस्त्रांचा हल्ला झाला तरी त्यास समर्थपणे तोंड देता यावे याचे दलातील जवानांना प्रशिक्षण दिलेले असते.\nसुनील छेत्री आशियाई फुटबॉल महासंघाच्या त्रैमासिकावर\nभारताच्या वरिष्ठ संघाचा कर्णधार सुनील छेत्री हा आशियाई फुटबॉल महासंघाच्या त्रैमासिकावर झळकला आहे.\nहा मान मिळणारा तो भारताचा पहिलाच फुटबॉलपटू आहे.\nआशियाई फुटबॉल महासंघातर्फे प्रकाशित होत असलेल्या या त्रैमासिकात स्टार खेळाडू, मार्गदर्शक, क्लब तसेच महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती प्रसिद्ध होत असतात.\nआशियाई फुटबॉलमध्ये त्यास खूपच महत्त्व आहे.\nया त्रैमासिकाच्या १९व्या अंकाच्या मुखपृष्ठावर छेत्रीचे छायाचित्र झळक��े आहे.\nछेत्री हा बंगळूर एफसीचा प्रमुख खेळाडू आहे.\nछेत्रीवरील लेखात त्याचे बालपण, त्याला लहानपणासून असलेली फुटबॉलची आवड, यावर भर आहे.\nछेत्रीचे वडील लष्कर फुटबॉल संघात होते, तर त्याची आई नेपाळकडून फुटबॉल खेळली आहे.\nत्याने त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय गोल पाकिस्तानविरुद्ध २००५ मध्ये केला होता.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://boldnews24.com/dani-denjhopas-this-ex-girlfriend-and-actress-used-to-went-to-his-bedroom/", "date_download": "2019-12-15T13:15:55Z", "digest": "sha1:XRVGJU4EM763AOWO4Y3T3IAKN2F4P3IO", "length": 16628, "nlines": 165, "source_domain": "boldnews24.com", "title": "डॅनी डेन्झोपा यांची प्रेयसी असलेली 'ही' अभिनेत्री ब्रेकअपनंतरही खुशाल शिरायची त्यांच्या बेडरूममध्ये - Boldnews24", "raw_content": "\nडॅनी डेन्झोपा यांची प्रेयसी असलेली ‘ही’ अभिनेत्री ब्रेकअपनंतरही खुशाल शिरायची त्यांच्या बेडरूममध्ये\nअभिनेत्री सुष्मिता सेननं चाहत्यांना दिली ‘Good News’\nरणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’ सिनेमातून ‘अर्जुन रेड्डी’ फेम शालिनी पांडे करणार बॉलिवूड ‘डेब्यू’ \nरॅम्पवॉक करताना घरसला अभिनेत्री सारा अली खानचा पाय, एवढ्यात कार्तिक आर्यन… (व्हिडीओ)\nअभिनेत्री मलायका अरोरानं शॉर्ट ड्रेस घालून दिल्या ‘HOT’ पोज \nअभिनेत्री दिशा पाटनीच्या ‘SEXY’ बिकीनी फोटोनं लावली सोशलवर ‘आग’ काही तासांतच मिलियन्स ‘लाईक्स’\nअभिनेत्री भूमी पेडणेकर म्हणाली ‘मला सेक्स आवडतो’, ट्रोलर्सनं प्रश्न विचारताच भूमीचं थेट ‘उत्तर’ \nअभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ \nअभिनेत्री ‘मिनिषा लांबा’नं शेअर केले ‘ब्लॅक’ बिकीनीतील ‘HOT’ फोटो\nचंकी पांडेच��� लेक ‘अनन्या’नं उत्साहाच्या भरात शेअर केला स्वत:चाच ‘तो’ व्हिडीओ, नेटीझन्सनं केलं ट्रोल (व्हिडीओ)\n‘SEX’ की ‘LOVE’ कशाला महत्त्व देशील अभिनेत्री तापसी पन्नू म्हणाली…\nडायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट \nअभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ \n‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ \n‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ \nमराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ \n‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री साकारणार क्रिकेटर मिताली राजची भूमिका \n‘देसी गर्ल’ प्रियंका चोपडा लवकरच देणार ‘गुडन्यूज’ \nअभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ \nअभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ \n‘CUTE’ अ‍ॅक्ट्रेस दिशा पाटनीनं शेअर केला ब्लॅक बिकीनीतील ‘SEXY’ फोटो\nडॅनी डेन्झोपा यांची प्रेयसी असलेली ‘ही’ अभिनेत्री ब्रेकअपनंतरही खुशाल शिरायची त्यांच्या बेडरूममध्ये\nBOLDNEWS24 ONLINE TEAM – बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायकांपैकी एक नाव म्हणजे डॅनी डेन्झोपा आज आपण डॅनी यांच्या खासगी आयुष्याबाबत काही माहिती जाणून घेणार आहोत ज्या कदाचितच तुम्हाला माहिती असतील. तसं तर डॅनी यांचं खासगी आयुष्य मीडियापासून कधीच लपलं नाही. ते एका फेमस अॅक्ट्रेससोबत रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी अनेकवेळा याबाबत कबुली दिली आहे. डॅनी आणि परवीन बाबी यांच्या नात्याबाबत डॅनी यांनी फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला होता.\nमुलाखतीत बोलताना डॅनी म्हणाले की, “मी आणि परवीन एकमेकांना भेटलो, त्यावेळी खूपच तरुण होतो. जवळपास चार वर्ष आम्ही एकत्र राहिलो. त्याकाळी एकत्र राहणं ही खूप मोठी गोष्ट होती. आम्ही सोबत खूप चांगला वेळ घालवला. काही काळानंतर आम्ही वेगळं व्हायचं ठरवलं. परंतु त्यानंतरही आम्ही खूप चांगले फ्रेंड्स होतो. त्यानंतर परवीनच्या आयुष्यात कबीर बेदी आला. कबीरसोबत ब्रेकअपनंतर काही वर्ष ती महेश भट्टसोबत नात्यात होती. आम्ही दोघे अनेक वर्षे जुहूमधील एकाच सोसायटीत रहात होतो.”\nपुढे बोलताना डॅनी म्हणाले की, “आम्ही वेगळे झाल्यानंतरही अनेकदा ती मला जेवायला घरी बोलवायची. त्यावेळी मी अभिनेत्री किमसोबत नात्यात होतो. परंतु याची पर्वा मात्र परवीनला नव्हती. ती कोणत्याही वेळी माझ्या घरी येत होती. किमसाठी हे समजणे खूपच अवघड होते. काहीवेळा तर किमचे शुटींग संपल्यानंतर मी तिला सेटवरून माझ्या घरी घेऊन यायचो तर माझ्या घरात परवीन असायची. ती चक्क बेडरूमध्ये बसून व्हीसीआरवर सिनेमा पाहत राहायची. तिचे हे वागणे मला आणि किमलाही विचित्र वाटायचे. परंतु यावर बोलताना ती म्हणायची, “आपण केवळ फ्रेंड्स आहोत. आपल्यात तसे काहीही नाहीये.” असे म्हणत ती जोराजोरात हसायची.\nडॅनी डेन्झोपा यांच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचे झाले तर, नुकतेच त्यांनी मनकर्णिका क्वीन ऑफ झाँसी या सिनेमात काम केले आहे. याशिवाय, त्यांच्या अग्निपथ, देवता, सनम बेवफा, हम, खुदा गवाह, क्रांतीवीर, विजयपथ, घातक, बरसात या सर्व सिनेमांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.\nTags: Actressbold news 24boldnews24Bollywoodsocial mediaअभिनेत्रीडॅनी डेन्झोपाबेडरूमबॉलिवूडबोल्ड न्युज 24ब्रेकअप\n'मला नको आहे नॅशनल अ‍ॅवार्ड' : सलमान खान\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीला ऑडिशनलाच करावा लागला होता SEX SCENE\nअभिनेत्री सुष्मिता सेननं चाहत्यांना दिली ‘Good News’\nरॅम्पवॉक करताना घरसला अभिनेत्री सारा अली खानचा पाय, एवढ्यात कार्तिक आर्यन… (व्हिडीओ)\nअभिनेत्री भूमी पेडणेकर म्हणाली ‘मला सेक्स आवडतो’, ट्रोलर्सनं प्रश्न विचारताच भूमीचं थेट ‘उत्तर’ \nअभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ \nडायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट \n‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ \n‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री साकारणार क्रिकेटर मिताली राजची भूमिका \n‘देसी गर्ल’ प्रियंका चोपडा लवकरच देणार ‘गुडन्यूज’ \nअभिनेत्री सारा अली खानसोबत सेल्फी घेताना चाहत्याकडून ‘गैरवर्तन’ (व्हिडीओ)\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीला ऑडिशनलाच करावा लागला होता SEX SCENE\n#VideoViral : कान्स फेस्टीवलमध्ये अशा अवतारात दिसली डायना पेंटी, कॉफी न मिळाल्याने केली चिडचिड\nमंदाना करीमीचा हा फोटो घालतोय सोशलवर धुमाकूळ\nअभिनेत्री सुष्मिता सेननं चाहत्यांना दिली ‘Good News’\nरणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’ सिनेमातून ‘अर्���ुन रेड्डी’ फेम शालिनी पांडे करणार बॉलिवूड ‘डेब्यू’ \nरॅम्पवॉक करताना घरसला अभिनेत्री सारा अली खानचा पाय, एवढ्यात कार्तिक आर्यन… (व्हिडीओ)\nअभिनेत्री मलायका अरोरानं शॉर्ट ड्रेस घालून दिल्या ‘HOT’ पोज \nअभिनेत्री दिशा पाटनीच्या ‘SEXY’ बिकीनी फोटोनं लावली सोशलवर ‘आग’ काही तासांतच मिलियन्स ‘लाईक्स’\nअभिनेत्री भूमी पेडणेकर म्हणाली ‘मला सेक्स आवडतो’, ट्रोलर्सनं प्रश्न विचारताच भूमीचं थेट ‘उत्तर’ \nबोल्ड एंड ब्यूटी (298)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/winter-session", "date_download": "2019-12-15T14:04:55Z", "digest": "sha1:ATCZJVQERJKL6NGL2FSOHDQSWFYAL2D7", "length": 9623, "nlines": 124, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "winter session Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nनागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण, दिल्लीत गाड्या, बसेसची जाळपोळ\nभाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद कोण\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nसत्तेसाठी किती लाचारी करायची हे शिवसेनेने ठरवावं, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात\nमंत्री नसलेल्या सरकारचा चहाच नको, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी चहापानावर बहिष्कार टाकण्याचा विरोधी पक्षाचा निर्णय जाहीर केला.\nअधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार : छगन भुजबळ\nमहाविकास आघाडी टिकवण्यासाठी काय करावं\nकेंद्रातील मुद्द्यावर मतं देताना राज्यातील सरकारवर परिणाम होणार नाही, याची खबरदारी तिन्ही पक्षानं घ्यावी, असं अजित पवारांनी सुचवलं.\nहिवाळी अधिवेशनात आमदारांना प्रश्न विचारण्यावर प्रतिबंध : राम कदम\nकाळजी करु नका, मी कांदा-लसूण फार नाही खात, सुप्रिया सुळेंच्या प्रश्नानंतर निर्मला सीतारमन यांचं उत्तर\nकाळजी करु नका, मी कांदा-लसूण फार नाही खात, सुप्रिया सुळेंच्या प्रश्नानंतर निर्मला सीतारमन यांचं उत्तर\nएका खासदाराने विचारलेल्या प्रश्नावर ‘काळजी करु नका, मी कांदा-लसूण फार नाही खात’ असं निर्मला सीतारमन म्हणाल्या\nराष्ट्रवादीला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा योग्य नाही : संजय राऊत\nडिसेंबर उजाडेपर्यंत महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वात मजबूत सरकार स्थानापन्न झालेलं दिसेल. एक डिसेंबरच्या आधी मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट होईल, असंही संजय राऊत म्हणाले.\nनरेंद्र मोदींकडून राज्यसभेत ‘राष्ट्रवादी’चं कौतुक\nनिषेध नोंदवण्यासाठी वेलमध्ये कधीच न उतरल्याबद्दल नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी आणि बिजू जनता दल (बीजेडी) या पक्षांची पाठ थोपटली\nम्हणून खासदार नुसरत जहां यांची हिवाळी अधिवेशनाला गैरहजेरी\nकोलकात्यामधील अपोलो रुग्णालयात तृणमूल खासदार नुसरत जहां यांना श्वसनाच्या त्रासामुळे दाखल करण्यात आलं\nदिल्ली प्रदूषणावर पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकरांचा स्तुत्य तोडगा\nपर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नामी शक्कल लढवत संसदेत चक्क इलेक्ट्रिक कारने हजेरी लावली\nनागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण, दिल्लीत गाड्या, बसेसची जाळपोळ\nभाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद कोण\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nअमेरिकेहून आलेल्या सूनेची झोपेतच हत्या, डोक्यात फ्लॉवर पॉटने आठ वेळा वार\nनागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण, दिल्लीत गाड्या, बसेसची जाळपोळ\nभाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद कोण\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nदूधाचे दर 2 रुपयांनी वाढणार, सोमवारपासून नवी दरवाढ लागू\nदरोडे जोग यांच्याविरोधात गुन्हा, डीएसकेंनंतर पुण्यात आणखी एका बड्या बिल्डरभोवती कारवाईचा फास\nखडसेंच्या अडचणी वाढण्याची चिन्हं, भोसरी जमीन खरेदी प्रकरणाने पुन्हा मान वर काढली\nभाजप आमदार मुक्ता टिळकांच्या मुलाचे मोदी सरकारला प्रश्न\nहातात हात, चेहऱ्यावर हास्य, उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचं स्वागत\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2019-12-15T13:46:29Z", "digest": "sha1:UIH7GJZ27UPK5HJ4K42W6AEQ6JCOP5GZ", "length": 2978, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:युरोपियन संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nनकाशावरील देश स्थाने दुसरी कडे गेल्या सारखे वाटते. Dr.sachin23 ०३:१२, ३० एप्रिल २०११ (UTC)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०११ रोजी ०८:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/apurnank-news/handicapped-children-and-their-parents-inspiring-stories-1741235/", "date_download": "2019-12-15T13:24:57Z", "digest": "sha1:A2ZSYYQJUANER322MSLRWZRZVNS7WBFD", "length": 26329, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Handicapped Children and Their Parents Inspiring Stories | मी ‘घडत’ गेले | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nजन्मापासून जगण्यासाठी सुरू झालेली साईची लढाई अजूनही सुरूच आहे.\nजन्मापासून जगण्यासाठी सुरू झालेली साईची लढाई अजूनही सुरूच आहे. सेरेब्रल पाल्सी असलेल्या साईची ही लढाई त्याच्या आई, वैशाली यांनी प्रत्यक्ष अनुभवली. साईला वाढवता वाढवता त्याही घडत गेल्या. त्यातूनच कणखर, संयमी, खंबीर वैशालीचा जन्म झाला. त्यांच्या या संघर्षांची कहाणी..\n१७ सप्टेंबर २००५ला पुण्याच्या के.ई.एम. रुग्णालयात माझ्या जुळ्या मुलांचा जन्म झाला नि मला आणि अमोलला आई-बाबा नावाची जगातील सर्वोच्च पदवी मिळाली. आमच्या संपूर्ण कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. सातव्या महिन्यातच आणि १४ मिनिटांच्या अंतराने जन्माला आलेले हे माझे वल्लभ आणि साई, माझ्यातल्या वैशालीला खऱ्या अर्थाने घडवणारे ठरले.\nआमच्या या आनंदाला दृष्ट लागावी की काय म्हणून नीट डोळेही न उघडलेल्या माझ्या लेकाला साईला कावीळ, न्यूमोनियासारख्या आजारांचा विळखा पडला. २४ तास, ४८ तास, ७२ तासांसारख्या मुदतीच्या जीवघेण्या संघर्षांची सुरुवात झाली. साईला मृत्यूच्या दारातून परत आणण्यासाठी डॉक्टरांनी केलेले शर्थीचे प्रयत्न, थोरामोठय़ांचे आशीर्वाद, प्रार्थना आणि कदाचित देवाच्या आशीर्वादाचा वरदहस्त बहुमोल ठरला. साईकडे अफाट इच्छाशक्तीचे बळ आहे ज्यामुळे तो दवाखान्यात दीड-दोन महिने मृत्यूशी लढला आणि जगण्याची पहिली लढाई जिंकला. जन्माचा आनंद सुरू होत नाही तोच मृत्यूच्या उंबरठय़ावर इवल्याशा जिवाला झगडताना बघताना काळजाला घरे पडली, पण आशा सोडली नाही.\nसाई वल्लभच्या जन्मानंतरचा पहिला दसरा दिवाळी दवाखान्यातच पार पडला. ३ नोव्हेंबर २००५ला आम्ही म्���णजे मी, साई, वल्लभ आणि माझी आई के.ई.एम.मधील मुक्काम संपवून घरी परतलो. साई-वल्लभच्या तब्येतीसाठी डोळ्यांत तेल घालून त्यांना दूध पाजणं, औषधं काटेकोरपणे वेळेत देणं हे करण्यात दिवसाची रात्र अन् रात्रीचा दिवस कधी व्हायचा कळले नाही. त्यांना संसर्ग होऊ नये यासाठी कमालीची स्वच्छता आणि काळजी घ्यावी लागायची. माझी आई आणि सासू सोबतच इतर माहेर सासरची माणसं खंबीरपणे पाठीशी उभी होती. हे खरंच कौतुकास्पद होतं. दिवसामागून दिवस सरत होते. वेळेचं भान नव्हतं. साई-वल्लभच्या वाढीतील तफावत स्पष्ट दिसत होती. मनात चलबिचल असायची. साईची झोप अतिशय कमी होती. तास-तास मांडीवर किंवा हातावर घेऊन फेऱ्या मारून फक्त १५ ते २० मिनिटे साई शांत झोपायचा. रात्री थोडा एक-दीड तास शांत झोपायचा की पुन्हा हा जागाच, तसंच चक्र चालू. वाटी चमच्याने साईला दूध पाजताना खूप तारांबळ उडायची. त्याला कसं घ्यावं. कसं शांत करावं कळायचं नाही. काही सुचायचं नाही. त्याचं झालं की वल्लभचं आणि वल्लभचं झालं की साई. असा कार्यक्रम दिवस-रात्र चालू असायचा.\nखरंच जुळ्या मुलांना सांभाळताना त्यांच्या मातांना कोणत्या दिव्यातून जावं लागतं याची फक्त कल्पनाच केलेली बरी. पण आपल्या माणसांची साथ असेल तर हा प्रवास थोडा तरी सुखकर होतो. जन्मानंतर तीन महिन्यांनी रुटीन चेकअपसाठी गेल्यावर साईची वाढ सामान्य बाळासारखी नाही, तो ‘सेरेब्रल पाल्सी, अर्थात विशेष मूल आहे हे डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं. त्याच्या हातापायांच्या हालचालींवर मर्यादा असणार होती. आम्ही दोघं नवरा-बायको सुन्न होऊन फक्त ऐकत होतो. डोळ्यांसमोर उभ्या राहिलेल्या हजारो प्रश्नांना, डोळ्यांत जमा झालेल्या पाण्याला तिथेच थिजवून फक्त डॉक्टरांचं बोलणं ऐकत राहिलो. डॉक्टरांनी थेरपी चालू करायला आणि विशेष मुलांसाठीच्या दुसऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांना भेटण्याचा सल्ला दिला. घरी परत येताना, मांडीवरच्या निष्पाप जीवाचा काय दोष, हा एकच प्रश्न मला सतावत होता. मन सैरभैर झालं होतं. देवाजवळ प्रार्थना करत राहिले. घरात सर्वाना लगेच काही सांगण्याची हिम्मत नव्हती, पण हळूहळू वास्तव सांगितलं. काळीज पोखरून टाकणाऱ्या या सत्य परिस्थितीचा सामना करताना खूप अवघड गेले.\nपण डॉक्टरांनी सांगितलं होतं की, हे सत्य जितक्या लवकर स्वीकारलं जाईल तेवढे साईसाठी आवश्यक प्रयत्न ताबडतोब सुरू करता येतील. प्रामाणिक प्रयत्न, चिकाटी, कमालीचे धैर्य, संयम यांची कसोटी लागणार होती. एका बाजूला वल्लभची नियमित वाढ त्याचा आनंद तर दुसऱ्या बाजूला साईची काळजी. विचित्र घुसमट व्हायची. ना आनंद व्यक्त करता यायचा ना दु:ख करायला वेळ होता. फक्त न थांबता, खचून न जाता प्रयत्न करत पुढे जायचं होतं. एका खडतर प्रवासाची वाटचाल चालू झाली होती. आजूबाजूच्या सहानुभूतीच्या नजरांना काय उत्तर द्यावं कळायचं नाही. साईला थेरपी आणि इतर कारणांसाठी बाहेर नेताना लोकांच्या चित्रविचित्र नजरा एखाद्या बाणासारख्या घायाळ करून जायच्या. घरच्यांचा आधार होता. नवऱ्याची मोलाची साथ होती. त्यामुळे अनेक बऱ्या-वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करायची ताकद मिळायची. प्रेमापोटी, काळजीपोटी ओलावले डोळेही सुखावून जायचे. या काळातच माणसं वाचायला शिकले.\nसाईच्या चेहऱ्यावर ‘सोशल स्माइल’ खूप उशिरा आलं, पण त्याचं एक-दोन सेकंदांसाठी चेहऱ्यावर विसावलेलं पहिलं स्मित आजही डोळ्यांसमोर जसंच्या तसं उभं आहे. ही साईची पहिली प्रगती. हळूहळू साई आवाज ओळखू लागला. आवाजाच्या दिशेने बघू लागला. अस्थिर असणारी नजर स्थिर झाली. समज वाढली. तो प्रतिसाद देऊ लागला. डोळ्यांनी बोलू लागला. त्याच्या हुंकारमध्ये बदल करून आनंद, लटका राग, कुतूहल व्यक्त करू लागला. हा त्याचा व्यक्त होण्याचा, संवाद साधण्याचा अनोखा प्रयत्न होता. जो यशस्वी झाला होता. घरातील सर्वाना साईने शब्दांचा वापर न करता बोलायला शिकवलं. या सर्व गोष्टी खूप संथपणे, कासवाच्या गतीने झाल्या. पण परमेश्वरानेच त्यासाठी बळ दिलं. हे टप्पे गाठताना एक प्रकारचा साप-शिडीचा खेळ चालू असायचा. मधूनमधून प्रगती दिसायची, हळूहळू शिडीने वरती जायचं आणि अचानक आजारांच्या तोंडी सापडून सरकत खाली यायचं. असं वारंवार असायचं. पण जिद्द, सोडायची नव्हती, प्रयत्न चालूच ठेवायचे होते. चिकाटी, थेरपीमधील सातत्य राखणं गरजेचं होतं. ते आजही सुरू आहे.\nसाईला कारमधून फिरायला आवडू लागले. गप्पा ऐकताना तो भूक विसरून जायचा. नाहीतर एरवी कल्ला करून जेवणाच्या वेळा काटेकोरपणे आमच्याकरवी पाळायचा. घरातले सगळे जण त्याच्याशी खूप गप्पा मारतो. त्याला आजीच्या मोबाइलचा आवाज, आमच्या दुचाकीचा आवाज समजायला लागला होता. वल्लभचा पण साईवर खूप जीव. वल्लभला वाटायचं थोडय़ा वर्षांनी त्याच्यासोबत साई शाळेमध��ये जाईल. काही काळाने म्हणजे दुसरीत असताना हळुवारपणे त्याला सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली. तेव्हा कोवळ्या मनाच्या वेदना डोळ्यांतून घळाघळा वाहू लागल्या. वल्लभ मुळात हळव्या स्वभावाचा. लहान वयातील त्याचा समजूतदारपणा सुद्धा टोचणी लावायचा.\nसाईला ‘इंटरविडा अवेकनिंग जागृती’ या विशेष शाळेत प्रवेश घेतल्यावर तेथील शिक्षकांचा आणि इतर स्टाफचा प्रत्येक मुलाकडे सकारात्मक बघण्याचा दृष्टिकोन वाखाणण्याजोगा होता. साईच्या प्रकृतीमुळे पुढे पाच-सहा वर्षांत शाळेचा निरोप घ्यावा लागला.\nसाईला जपताना वल्लभकडे दुर्लक्ष होणार नाही यासाठी खूप सजग राहिले, काळजी घेतली. मला समाधान आहे की मी दोघांना न्याय देऊ शकते. बारा वर्षांच्या या प्रवासात नको त्या गोष्टींना खतपाणी घालण्याचं कटाक्षानं टाळलं. बुवाबाजी, अवास्तव कल्पनांना बळी पडलो नाही. एकदा सत्य परिस्थितीचा स्वीकार केला की सहसा वाट चुकत नसावी.\nशेवटी एका गोष्टीचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. विशेष मूल अनेक गोष्टींची कमतरता घेऊन रोज लढत असते. निरागस आनंद त्याच्या चेहऱ्यावर असतो. तो बघता यायला हवा. रोजच्या ज्या गोष्टी आपण सहज करतो अशा लहान लहान गोष्टींसाठी त्याला खूप प्रयत्न करावे लागतात. कधी काही गोष्टी जमतात तर अनेकदा जमत नाहीत, पण तरी कशाची तक्रार न करता हे निष्पाप जीव लढत राहतात. मग आपल्याकडे हातपाय धड असताना, चालता-बोलता येत असताना, सर्व गोष्टी असताना आपण का खचून जातो का हार मानतो नशिबाला दूषणे देत का रडत राहतो मी साईच्या शाळेत आणि इतर अनेक क्लिनिक्समध्ये सुद्धा बरेच आई-वडील बघितले ज्यांचं हातावरचं पोट असताना आनंदाने त्या आपल्या विशेष मुलांसाठी प्रयत्न करतात. जेव्हा निराश व्हायला होतं, तेव्हा ही अशी उदाहरणे डोळ्यांसमोर येतात. आर्थिक सुबत्ता, भक्कम कौटुंबिक पाठबळ असताना मी का निराश व्हावं असं वाटतं. नैराश्याचे मळभ आपोआप दूर सारून माझ्या दोन्ही पिलांसाठी पुन्हा नव्याने भरारी घेण्यासाठी सज्ज होते.\nमाझ्या दोन्ही मुलांमुळे माझ्यात खूप सकारात्मक बदल झाले. एक कणखर, संयमी, खंबीर वैशालीचा जन्म झाला म्हटले तरी चालेल. मला एक प्रकारे त्यांनी घडवलं म्हणा ना. मी खूप नवनवीन गोष्टी शिकले. मी आणि अमोल आमच्या दोन्ही मुलांचे ऋ णी आहोत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIND vs WI 1st ODI Live : वेस्ट इंडिजला पहिला धक्का, अँब्रिस माघारी\nनागरिकत्व दुरूस्ती कायदा: दिल्लीही पेटली; तीन बस जाळल्या\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/rain-stopped-the-temperature-increases-in-mumbai-39960", "date_download": "2019-12-15T13:12:05Z", "digest": "sha1:5E5LHKPC3QVJ6B65LJCCPYPGAVZJJGMO", "length": 6340, "nlines": 102, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुंबईत पावसाची विश्रांती, उन्हाचा ताप वाढला", "raw_content": "\nमुंबईत पावसाची विश्रांती, उन्हाचा ताप वाढला\nमुंबईत पावसाची विश्रांती, उन्हाचा ताप वाढला\nसप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसानं मुंबईसह उपनगरात विश्रांती घेतली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nसप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसानं मुंबईसह उपनगरात विश्रांती घेतली आहे. मागील काही दिवस पावसानं जोरदार हजेरी लावल्यानंतर रविवारी मात्र, मुंबईत कडक उन पडलं होतं. त्यामुळं उन्हाच्या प्रतिक्षेत असलेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.\nसांताक्रूझ इथं रविवारी ३३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हे तापमान सरासरीपेक्षा २.६ अंशांनी अधिक असल्यानं सप्टेंबरमध्ये मुंबईकरांनी ३५ ते ३७ अंशांदरम्यानही तापमान अनुभवलेले आहे. कुलाबा इथं ३१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची रविवारी नोंद झ��ली आहे.\nमुंबईमध्ये पुढील काही दिवस फारसा पाऊस पडण्याची शक्यता नाही आहे. परंतु, येत्या आठवड्यात मुंबईत गुरुवारनंतर पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता वारतवण्यात आली आहे.\nबेस्ट कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसवर आचारसंहितेचं सावट\nपावसाळापाऊसउनहवामान विभागमुंबईकरसांताक्रूझ वेधशाळाकुलाबा वेधशाळातापमानसरासरी\nदीड वर्ष उलटूनही 'हे' वाहनतळ बंद अवस्थेत\nपश्चिम द्रुतगती महामार्ग होणार सिग्नलविरहित\nआरेमधील मेट्रो कारशेडसह प्रस्तावित प्रकल्पांनाही पर्यावरणवाद्यांचा विरोध कायम\nरेल्वे स्थानकातील 'इतक्या' फेरीवाल्यांवर कारवाई\nप्रिन्सेस डॉक इथं मरीना प्रकल्प उभारण्यात येणार\nअखेर कांद्याचे दर उतरले; प्रतिकिलो ६५ रुपये\nमुंबईकरांना थंडीची केवळ चाहूलच\nबदलत्या हवामानामुळं स्वेटरच्या विक्रीत घट\nऐन दिवाळीत पाऊस, आकाश कंदिल कसे लावायचे\nवादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, ऑरेंज अलर्ट जारी\nमुंबईसह उपनगरात पावसाची हजेरी\nमुंबईत ऑक्टोबर हिटच्या झळा, कमाल तापमानात झाली 'इतकी' वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-find-rats-killing-organization-6882", "date_download": "2019-12-15T13:10:47Z", "digest": "sha1:NOXX26SM6GZ6YBVKEHDIKEI2BT2BEXZB", "length": 15318, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, find Rats killing organization | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n'मंत्रालयात उंदीर मारणाऱ्या संस्थेचे अस्तित्व तपासा'\n'मंत्रालयात उंदीर मारणाऱ्या संस्थेचे अस्तित्व तपासा'\nमंगळवार, 27 मार्च 2018\nमुंबई : उंदीर मारण्याच्या विषयावरून राज्य सरकार चांगलेच अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकारच्या बांधकाम विभागाने आता ज्या संस्थेला उंदीर मारण्याचे काम दिलेले आहे, त्या संस्थेचे अस्तित्व काय, याची माहिती घेण्यासाठी सहकार खात्याला पत्र दिल्याची माहिती बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (ता.२६) विधानसभेत दिली.\nमुंबई : उंदीर मारण्याच्या विषयावरून राज्य सरकार चांगलेच अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकारच्या बांधकाम विभागाने आता ज्या संस्थेला उंदीर मारण्याचे काम दिलेले आहे, त्या संस्थेचे अस्तित्व काय, याची माहिती घेण्यासाठी सहकार खात्याला पत्र दिल्याची माहिती बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (ता.२६) विधानसभेत दिली.\nएकनाथ खडसे यांच्या उंदीर बाँबने राज्य सरकारची कोंडी झाली आहे. उंदीर प्रकरणात झालेली कोंडी सोडविण्यासाठी आता सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. उंदीर प्रकरणात राज्य सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदन केले. या वेळी हे काम उंदीर मारण्याचे काम नसून उंदीर निर्मूलनासाठीच्या उयाययोजनेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.\nउंदीर निर्मूलनाचे काम ज्या मजूर संस्थेला दिले होते. त्या संस्थेला दिलेले पैसे हे मुंबई जिल्हा बॅंकेतील त्यांच्या चालू खात्यात जमा केले असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणले. तसेच बांधकाम विभागाने ज्या संस्थेला उंदीर मारण्याचे काम दिलेले आहे, त्या संस्थेचे अस्तित्व काय आहे, याची माहिती घेण्यासाठी सहकार खात्याला पत्र दिले असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. दुसरीकडे ज्या कंपनीला उंदीर मारण्याचे कंत्राट दिले होते, ती कंपनीच दिलेल्या पत्त्यावर अस्तित्वात नसल्याचे समोर आले आहे.\nमुंबई सरकार government चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे\nहिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावच नाही\nमुंबई ः येत्या सोमवारपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्त\nगायीच्या दूध खरेदी दरात एक रुपयाने वाढ\nपुणे ः परराज्यांसह भुकटी उद्योगांकडून वाढलेल्या दूध खरेदीमुळे राज्यात दूध टंचाई जाणवू ला\nहिवाळी अधिवेशनात कर्जमाफी घोषणेची शक्यता : दिलीप...\nपुणे : महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात शेतकरी कर्जमाफी हा विषय आहे.\nसोयाबीन दर विक्रमी पातळी गाठण्याचे संकेत\nनवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये पीक काढणीच्या काळात अतिवृष\nपूरबाधित ऊस तोडीस कारखान्यांकडून टाळाटाळ\nपुणे ः राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना पूर्ण होत आला आहे.\nहिवाळी अधिवेशनात कर्जमाफी घोषणेची...पुणे : महाविकास आघाडीच्या किमान समान...\nहिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावच...मुंबई �� येत्या सोमवारपासून नागपूर येथे सुरू...\nगायीच्या दूध खरेदी दरात एक रुपयाने वाढपुणे ः परराज्यांसह भुकटी उद्योगांकडून...\nलाल कांद्याच्या दरात सुधारणा नाशिक : दरवर्षीच्या प्रमाणे लाल कांद्याची...\nसोलापूर जिल्ह्यातील नुकसानीपोटी मिळणार...सोलापूर : ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरात...\nठाकरे सरकारचे उद्यापासून पहिलेच अधिवेशनमुंबईः नागपूर येथील छोटेखानी हिवाळी अधिवेशनात...\nग्रासपेंटिंगच्या माध्यमातून...शिराढोण ः उस्मानाबाद जिल्ह्यातील निपाणी (ता. कळंब...\nतनपुरे कारखाना चालावा ही जिल्हा बॅंकेची...नगर : \"डॉ. बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याची...\nऔरंगाबादमध्ये कांदा १२०० ते ८००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत नुकसानीपोटी ५७८...नांदेड : अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या...\nकोल्हापुरात पुष्प प्रदर्शनास प्रारंभकोल्हापूर : गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर...\nकळवण येथे शेतकरी संघटनेचे निर्बंधमुक्ती...नाशिक : शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी...\nनुकसानीमुळे पीककर्जाकडे शेतकऱ्यांचा कल पुणे ः अतिपावसामुळे खरीप पिकांचे नुकसान...\nसटाणा शहरात कचऱ्यापासून होणार...नाशिक : सटाणा शहराने स्वच्छतेच्या बाबतीत...\nपुणे जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आज...पुणे ः पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी...\nऔरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत कापूस...औरंगाबाद : आधी दुष्काळाचा ताण, त्यानंतर...\nपुणे जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या...पुणे ः जिल्ह्यात पुढील वर्षी जुलै ते डिसेंबर २०२०...\nकाळ्या ज्वारीमुळे शासकीय खरेदीला ब्रेकअमरावती ः अचलपूर खरेदी विक्री संघाला ज्वारी...\nमराठवाड्यातील १४ लाख ५५ हजार हेक्‍टरवर...उस्मानाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १४ लाख...\nअकोल्यात सोयाबीन पोचले ४१०० पर्यंतअकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/vodamox-lp-p37106759", "date_download": "2019-12-15T12:38:07Z", "digest": "sha1:GR5T2JEPYSUBXIFS5OE4BOYLCPTYGHBA", "length": 18857, "nlines": 311, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Vodamox Lp in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायद���, अभिक्रिया आणि सूचना - Vodamox Lp upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n2 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n2 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\nVodamox Lp के प्रकार चुनें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n2 लोगों ने इस दवा को हाल में खरीदा\nपर्चा अपलोड करके आर्डर करें वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय\nVodamox Lp खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें आँख आना (कंजंक्टिवाइटिस) आंखों में एलर्जी यूवाइटिस आंखों की सूजन आंखों में जलन\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Vodamox Lp घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Vodamox Lpचा वापर सुरक्षित आहे काय\nVodamox Lp चे गर्भावस्थेदरम्यान काही दुष्परिणाम होऊ शकतात. गर्भावस्थेदरम्यान Vodamox Lpचे कोणतेही दुष्परिणाम जाणवल्यास, त्याला ताबडतोब बंद करा. त्याला पुन्हा वापरण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Vodamox Lpचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांना Vodamox Lp घेतल्यानंतर गंभीर परिणाम जाणवू शकतात. त्यामुळे, सर्वप्रथम डॉक्टरांशी सल्लामसलत केल्याशिवाय हे औषध घेऊ नका, अन्यथा ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.\nVodamox Lpचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nVodamox Lp वापरल्याने मूत्रपिंड वर कोणतेही हानिकारक परिणाम होत नाहीत.\nVodamox Lpचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत साठी Vodamox Lp चे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.\nVodamox Lpचा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय वरील Vodamox Lp च्या दुष्परिणामाची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत.\nVodamox Lp खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल��याशिवाय Vodamox Lp घेऊ नये -\nVodamox Lp हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Vodamox Lp घेतल्याने त्याच्या आहारी जात नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nनाही, Vodamox Lp घेतल्यानंतर तुम्ही अशी कोणतीही गोष्ट करू नये, ज्याच्यासाठी मेंदू सक्रिय आणि सतर्क राहण्याची गरज असेल.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावरच Vodamox Lp घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Vodamox Lp मानसिक विकारांवर उपचारासाठी वापरले जात नाही.\nआहार आणि Vodamox Lp दरम्यान अभिक्रिया\nVodamox Lp सह काही पदार्थ खाल्ल्याने अभिक्रियेचे परिणाम काहीसे बदलू शकतात. तुमच्या डॉक्टरांबरोबर चर्चा करा.\nअल्कोहोल आणि Vodamox Lp दरम्यान अभिक्रिया\nVodamox Lp घेताना अल्कोहोल पिण्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांची शक्यता फारच कमी आहे. तुम्हाला कोणतेही प्रतिकूल परिणाम वाटले, तर शक्य तितके लवकर वैद्यकीय सल्ला घ्या.\nVodamox Lp के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Vodamox Lp घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Vodamox Lp याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Vodamox Lp च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Vodamox Lp चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Vodamox Lp चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.reliableacademy.com/en/current-affairs/-three-people-died-due-to-nippah-virus-in-kozhikode", "date_download": "2019-12-15T13:55:48Z", "digest": "sha1:JASUCM5SZGXVSVZXMVQWXEQ4ZLF3LDKO", "length": 27430, "nlines": 991, "source_domain": "www.reliableacademy.com", "title": "Three people died due to 'Nippah' virus in Kozhikode", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nकोझिकोडेमध्ये 'निपाह' विषाणूमुळे तिघा जणांचा मृत्यू\nइराण अणुकरार: एक अहवाल\nचंद्राच्या अंधार्‍या भागावर चीनची स्वारी\nकोझिकोडेमध्ये 'निपाह' विषाणूमुळे तिघा जणांचा मृत्यू\nकेरळमधील कोझिकोड शहरात 'निपाह' या भयानक विषाणूची लागण झाल्याने तिघा जणांचा मृत्यू झाला आहे.\nदरम्यान, आणखी 25 जणांच्या रक्ताच्या तपासणीमध्ये हा विषाणू असल्याचे निष्पन्न झाले आहे. या विषाणुमुळे प्रभावित झालेल्या रुग्णांना श्वास घेणे त्रासदायक होते. मेंदूमध्ये जळजळ होते. योग्य वेळेत उपचार न झाल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. निपाह विषाणुवर अद्यापपर्यंत प्राणी किंवा मानवांसाठी प्रभावी लस उपलब्ध झालेली नाही.\nजागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) निपाह विषाणू हा वटवाघुळामुळे फळाफुलांच्या माध्यमातून मनुष्य आणि जनावरांमध्ये पसरतो. 1998 साली मलेशियातील कांपुंग सुंगई निपाह परिसरातून या विषाणुबाबतची प्रकरणे समोर आली होती. यामुळे या विषाणूला 'निपाह' असे नाव देण्यात आले. सर्वात आधी डुकरांमध्ये याचा परिणाम पाहायला मिळाला होता. 2004 साली बांग्लादेशात हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरला होता. केरळमध्ये प्रथमच निपाह विषाणू पसरल्याची माहिती समोर आली आहे.\nनिपाह व्हायरस (NiV) हा एक नव्याने निर्माण होत असलेला इन्फेक्शनरूपी आजार आहे. हा व्हायरस प्राण्यांकडून मानवी शरीरात संक्रमित होतो. यावर उपचार म्हणून सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही.\nजागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) 10 प्रमुख जीवघेण्या आजारांच्या यादीत निपाह व्हायरसचा समावेश आहे. या व्हायरसची लागण झाल्यास मृत्यूची शक्यता 70 टक्के असते.\n1999 मध्ये मलेशिया आणि सिंगापूरमध्ये डुकरांशी संपर्क येणाऱ्या शेतकऱ्यांना मेंदू आणि श्वसनासंदर्भात गंभीर आजार झाले होते. त्यावेळी तीनशे माणसांना या आजाराने ग्रासलं होतं आणि शंभर जणांचा मृत्यू झाला होता.\nया आजाराचा प्रसार रोखण्यासाठी त्या वेळी मलेशियात लक्षावधी डुकरांना मारण्यात आलं. यामुळे मलेशियातील शेतकरी उद्योजकांचं प्रचंड नुकसान झालं.\nताप, डोकं दुखणं, अशक्त वाटणं, श्वसनाचे आजार, म���नसिक गोंधळ उडणं या आजाराच्या शक्यता आहेत. ही लक्षणं दोन दिवस कायम राहिल्यास रुग्ण कोमात जाऊ शकतो.\nनिपा (Nipah) व्हायरसवर उपचार म्हणन अद्याप लस नाही. तोवर आजारी डुकरं, वटवाघुळं यांच्याशी संपर्क टाळणं हाच या आजारावरचा उपाय आहे.\nइराण अणुकरार: एक अहवाल\nयुरोपीय संघाचे वरिष्ठ राजनैतिक हेल्गा स्कीम यांच्या नेतृत्वाखालील जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटन तसेच रशिया व चीन यांच्या राजनैतिकांची मे-18 च्या पुढील आठवड्यात व्हिएन्नामध्ये 2015 च्या कराराप्रमाणेच इराणसोबत एक नवीन करार तयार करण्याच्या उद्देशाने बैठक होणार आहे.\nअलीकडेच अमेरिकेने इराण अणू करारामधून बाहेर पडण्याच घोषणा केली आहे आणि सोबतच पुन्हा एकदा इराणवर निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे. इराणचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम किंवा मध्यपूर्वेतील संघर्षातील हस्तक्षेप रोखण्यासाठी अणू कराराद्वारे काहीही केले गेले नसल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे.\nअशी आशा आहे की सुधारित करार अमेरिकेला परत या भागीदारीत आणणार आणि इराणवरील निर्बंध उठविण्यास मदत होईल. शिवाय इराणला आर्थिक मदत देखील प्रदान करू शकता येणार.\nइराण अण्वस्त्र बनवण्यासाठी अणुऊर्जा कार्यक्रम चालवत आहे असा आरोप होत होता. सन 2005 ते 2013 दरम्यान इराणचे राष्ट्रपती महमूद अहमदिनेजाद यांनी या कार्यक्रमाला आणखी वेग दिला. त्यानंतर जागतिक शांतता राखण्याच्या हेतूने अमेरिका आणि इतर राष्ट्रांनी इराणवर कडक आर्थिक निर्बंध घातले.\n2013 साली तत्कालीन राष्ट्रपती हसन रौहानी यांनी या देशांबरोबर वाटाघाटी करून इराण अणू करार केला आणि तो करार 2016 साली लागू केला.\nइराण अणू करार जॉइंट कॉमप्रिहेंसिव प्लान ऑफ अॅक्शन (JCPOA) या नावाने देखील ओळखला जातो. हा करार संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे पाच स्थायी सदस्य अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, रशिया आणि चीन आणि जर्मनी यांच्यासोबत तेहरानचा 14 जुलै 2015 रोजी झाला, ज्यामधून आर्थिक मदतीच्या बदल्यात इराणच्या आण्विक कार्यक्रमावर कडक बंधने लादली जातात.\nया करारांतर्गत इराणने आपल्या सुमारे 9 टन अल्प संवर्धित युरेनियम साठ्याला कमी करून 300 किलोग्रामपर्यंत करण्याची अट स्वीकारली. इराण आपले आपले अल्प संवर्धित युरेनियम रशियाला देणार आणि सेंट्रीफ्यूजांची संख्या कमी करणार. त्याबदल्यात रशिया इराणला जवळजवळ 140 टन नैसर्गिक यु��ेनियम येलो-केकच्या रूपात देणार, ज्याचा वापर अणुऊर्जा केंद्रांमध्ये अणु-इंधन बनविण्यासाठी होतो.\nया करारांतर्गत इराणने आश्वासन दिले की ते अणुशस्त्र बनविणार नाहीत. इराणने 10 ते 25 वर्षापर्यंत आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना पाहणी करण्याची परवानगी देखील दिली. त्याबदल्यात इराणवरचे आर्थिक निर्बंध हटवण्यात आले होते.\nचंद्राच्या अंधार्‍या भागावर चीनची स्वारी\nपृथ्वीवरून चंद्राच्या न दिसणार्‍या बाजूचा शोध घेण्यासाठी व तेथे संपर्क निर्माण करण्याच्या दृष्टीने चीनने सोमवारी एका उपग्रहाचे प्रक्षेपण केले. या उपग्रहाचे नाव क्युक्यीयो म्हणजे मॅगपी ब्रिज असे आहे. या उपग्रहाचे प्रक्षेपण लाँग मार्च-४सी या रॉकेटच्या साह्याने चीनच्या शीचँग सॅटेलाईट लाँच सेंटर येथून करण्यात आले. ही माहिती चायना नॅशनल स्पेस अ‍ॅडमिनेस्ट्रेशने (सीएएसए) दिली आहे.\nया उपक्रमाची अधिक माहिती देताना मॅनेजर झीहँग लिहुवा म्हणाले की, ‘चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणार्‍या भागाचे संशोधन करणार्‍या देशाच्या स्पर्धेत चीनचा प्रथम क्रमांक असण्याच्या दृष्टीने, हे पहिले पाऊल आहे.’\nरॉकेटच्या प्रक्षेपणानंतर २५ मिनिटांनी या उपग्रहाला चंद्राच्या कक्षेत सोडण्यास यश आले.\nपृथ्वीपासून २०० किमीवर सोडण्यात आलेल्या या उपग्रहाचा एकूण प्रवास ४ लाख किमीचा असणार आहे. त्यानंतर सौरऊर्जेवर चालणारा आणि संपर्क स्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार अँटिना उघडण्यात येणार आहे.\nक्युक्यीयो उपग्रह चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील हॅलो ऑरबिटमध्ये म्हणजे ४ लाख ५५ हजार किमीवरच्या सेकंड लॅगरॅनजिन (एल२) मध्ये पोहोचण्याची अपेक्षा आहे. हा जगातील चंद्राच्या दुसर्‍या बाजूकडे पोहोचणारा पहिला संवाद सॅटेलाईट असणार आहे. या मोहिमेत खूपच आव्हाने आहेत. तसेच त्या कक्षेत स्थापन करण्यास त्याला खूपच जुळवाजुळव करावी लागणार असल्याचे झीहँग यांनी सांगितले.\nचंद्राला स्वतःभोवती फिरण्यास लागणारा वेळ हा पृथ्वीच्या भोवती फिरण्यास लागणाऱ्या वेळाएवढाच असल्यामुळे चंद्राची कायम एकच बाजू पृथ्वीच्या दिशेला असते. चंद्राच्या दुसऱ्या बाजूची छायाचित्रे ही सर्वप्रथम लूना ३ या अंतराळयानाने १९५९ साली घेतली.\nपृथ्वीवरुन पाहण्याच्या विशिष्ट कोनामुळे चंद्राचा एकूण ५९% इतका भाग पृथ्वीवरून दिसतो. पण एकाच ठिकाणाहून जास्तीत जास्त ५०% भागच पाहता येतो.\nचंद्राची पृथ्वीकडील बाजू चंद्राची पृथ्वीविरुद्ध बाजू\nचंद्राच्या दोन्ही बाजूंमध्ये लक्षात येणारा सर्वांत मोठा फरक म्हणजे चंद्राच्या पृथ्वीकडील बाजूवर दिसणारे डाग (मारिया).\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://vishwavidya.com/Latur-2280-5dd20e2512c0f-1.html", "date_download": "2019-12-15T13:11:51Z", "digest": "sha1:RSRO5VWQSGYJMT4XXOMNH62TMVVHSLBR", "length": 11254, "nlines": 108, "source_domain": "vishwavidya.com", "title": "रन फॉर युनिटी\"मध्ये सहभागी व्हा... जिल्हा प्रशासनाच्या वतीने 31 ऑक्टोबर रोजी \"एकता दौड\" चे आयोजन", "raw_content": "जिल्हा प्रशासनाच्या वतीने 31 ऑक्टोबर रोजी \"एकता दौड\" चे आयोजन\nलातूर दि. 30:- सरदार वल्लभभाई पटेल\">\nलवकरच स्विस बँकेतील काळ्या पैश्याची माहिती मिळण्याची शक्यता\nपृथ्वीवर वीस वर्षांत झालेल्या बदलांच्या चित्रणात ‘नासा’ला यश\nराष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांना उच्चपदस्थ नोकरशहांपेक्षा कमी वेतन\nदेशाची राजधानी नागपूरला हलवा : श्री श्री रविशंकर\n2 भारतीय सैनिकांवर फ्रान्समध्ये 100 वर्षांनी झाले अंत्यसंस्कार\nभारत-चीन सीमेवर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप\nभाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार\nदूरसंचार, बँकींग क्षेत्रातील ८० हजार नोक-यांवर गदा\nक्तक़्क़क् बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल\nवेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन\nइराण-इराक सीमा भागात मोठा भूकंप, १२९ नागरिकांचा मृत्यू\nराजस्थानातील डॉक्टरांच्या संपाला राज्यातील सरकारी डॉक्टरांचा पाठिंबा\nचार वर्षात डेबिट-क्रेडीट कार्ड, ॠच्र्ग् इतिहासजमा : नीती आयोग\nविद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक\nशेतीचे शिक्षण शाळेतून देण्यात सरकार उदासीन\nविद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता धैर्याने संकटाचा सामना करावा -आमदार धिरज विलासराव देशमुख\nरन फॉर युनिटी\"मध्ये सहभागी व्हा... जिल्हा प्रशासनाच्या वतीने 31 ऑक्टोबर रोजी \"एकता दौड\" चे आयोजन\nरन फॉर युनिटी\"मध्ये सहभागी व्हा...\nजिल्हा प्रशासनाच्या वतीने 31 ऑक्टोबर रोजी \"एकता दौड\" चे आयोजन\nलातूर दि. 30:- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी ‘रन फॉर युनिटी’(एकता दौड)चे आयोजन करण्यात आले आहे. या एकता दौडमध्ये शहर व जिल्ह्यातील युवक-युवती, खेळाडू व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.\nराष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी दर वर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त \"रन फॉर युनिटी\"चे आयोजन करण्यात येते. यावर्षी ही दौड जिल्हा क्रीडा संकुल शिवाजी चौक (ब्रिज वरुन) ते हुतात्मा स्मारक (टॉऊन हॉल) या दरम्यान सकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे.तरि दि. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 वाजता ही दौड सुरु होणार असल्याने यामध्ये सहभागी होण्यासाठी नागरिक व युवकांनी जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व जिल्हा क्रीडा अधिकारी, महादेव कसगावडे यांनी केले आहे.\nयावेळी एकता दौड हुतात्मा स्मारक मैदान येथे आल्यानंतर स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांचे जयंतीनिमित्त व स्व.इंदिरा गांधी यांचे पुण्यतिथी निमित्त त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर राष्ट्रगीत गायन होऊन एकता दौड चा समारोप होणार आहे.\nआपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.\nमराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)\nविद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता धैर्याने संकटाचा सामना करावा -आमदार धिरज विलासराव देशमुख\nऊर्जेचे जादूगार शरद पवार \nमत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी 16 डिसेंबर पर्यंत अर्ज करावेत\nकिशन सोमाणी विद्यालयात विद्यार्थ्यांच्या स्वास्थासाठी \" वॉटर बेल \" उपक्रमाची सुरुवात\nसहोदया कॉम्प्लेक्स’ समितीच्या अध्यक्षपदी कर्नल एस ए वरदन, सचिवपदी बिनु जाकुब यांची नियुक्ती\nरोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन च्या वतीने घेण्यात आलेल्या २७ व्या भव्य चित्रकला स्पर्धेमध्ये तब्बल १२५ शाळांच्या विद्यार्थ्यांचा समावेश\nउस्मानाबाद व लातूर जिल्हयात टपाल जीवन विमा योजनेसाठी थेट एजंट भरती\nमाऊलीच्या विद्यार्थ्याचे चित्रकला स्पर्धेत यश\nरन फॉर युनिटी\"मध्ये सहभागी व्हा... जिल्हा प्रशासनाच्या वतीने 31 ऑक्टोबर रोजी \"एकता दौड\" चे आयोजन\nशिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी निवडीसाठी आवाहन\nशिवछत्रपती विद्यालयात मतदान जागृती व दीपोत्सव साजरा\nपुण्यातील सुप्रसिद्ध चहापाणी अमृततुल्य नव्या शाखेच्या उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न\nदशावधानी जिल्हा निवडणूक प्रशासन\nचला...आपलं कर्तव्य बजावू या \nकरुया आपण सारे... आचारसंहितेचे कटाक्षाने पालन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/2018-commonwealth-games-indian-medal-in-commonwealth-games-1664261/", "date_download": "2019-12-15T12:37:24Z", "digest": "sha1:U37IMIN4DVRVRER4OWQR3XFP24BYD7SN", "length": 16232, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "2018 Commonwealth Games Indian medal in Commonwealth Games | उदासीनतेतूनही आश्वासक यश! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे नुकत्याच संपलेल्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धामध्ये भारताच्या खेळाडूंनी केलेली कामगिरी समाधानकारक आणि आश्वासक म्हणावी लागेल.\nऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे नुकत्याच संपलेल्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धामध्ये भारताच्या खेळाडूंनी केलेली कामगिरी समाधानकारक आणि आश्वासक म्हणावी लागेल. २६ सुवर्णपदके आणि प्रत्येकी २० रौप्य व कांस्यपदकांची कमाई केलेल्या भारताने पदकतालिकेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडपाठोपाठ तिसरा क्रमांक पटकावला. हे करताना कॅनडा आणि दक्षिण आफ्रिका या देशांना आपण खूपच मागे टाकले. निव्वळ आकडेवारीचा विचार केल्यास भारताची राष्ट्रकुल स्पर्धामधली ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी ठरते. यापूर्वी नवी दिल्ली २०१० स्पर्धेत १०१ पदके, तर मँचेस्टर २००२ स्पर्धेत भारताने ६९ पदके जिंकली होती; पण दिल्लीतील स्पर्धेत तिरंदाजी, टेनिस असे क्रीडा प्रकार होते. ते यंदा नव्हते. शिवाय मँचेस्टरमधील स्पर्धेत वेटलिफ्टिंग प्रकारात स्नॅच आणि क्लीन व जर्क या प्रकारांमध्ये, तसेच एकूण कामगिरीसाठी स्वतंत्र पदकांची खिरापत वाटली गेली होती. तीही या वेळी नव्हती. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, भारताची पारंपरिक ओळख असलेल्या हॉकीत भारताला एकही पदक मिळू शकले नाही. त्याचे कोणाला वैषम्य वाटत नाही, कारण पदकासाठी केवळ याच प्रकाराकडे डोळे लावून बसण्याचे दिवस केव्हाच मागे सरले आहेत. या वेळी अनेक प्रकारांमध्ये भारताने अनपेक्षित सुवर्णपदके जिंकून दाखवली. टेबल टेनिसमध्ये सांघिक किंवा बॅडमिंटनमध्ये संमिश्र सांघिक प्रकारातील सुवर्णपदके उदाहरणादाखल देता येतील. मनिका बात्राने एकेरी, दुहेरी, सांघिक आणि मिश्र दुहेरी या प्रत्येक प्रकारात पदक जिंकले. टेबल टेनिसमध्ये तिने भारतातर्फे पहिले एकेरीतील सुवर्णपदक जिंकले. मनू भाकरने नेमबाजीत अवघ्या १६व्या वर्षी मिळवलेले सुवर्णपदक चर्चेत राहिले. तितकीच चर्चेत राहिली १५ वर्षीय अनीश भानवालाची नेमबाजीतली आणि दीपक लाथरची वेटलिफ्टिंगमधील कामगिरी. नीरज चोप्राने भालाफेकीत मिळवलेले सुवर्णपदक भारतासाठी पहिलेच ठरले. एकीकडे युवा खेळाडू अशा प्रकारे चमकत असताना बॉक्सिंगमध्ये मेरी कोम, कुस्तीत सुशील कुमार आणि बॅडमिंटनमध्ये सायना नेहवाल या बुजुर्ग खेळाडूंनीही सुवर्णपदके जिंकली. गोल्ड कोस्टमधील भारतीय यश हे असे वैविध्यपूर्ण आणि सर्वंकष होते. सर्वच्या सर्व कुस्तीपटूंनी पदके जिंकली. टेबल टेनिसमध्ये बॅडमिंटनपेक्षा अधिक पदके मिळाली. काही दिवसांपूर्वी आयपीएल सुरू झाल्यानंतरही तिथला झगमगाट राष्ट्रकुलमधील झळाळत्या कामगिरीसमोर झाकोळला गेला. क्रिकेटेतर खेळांविषयी देशभर वाढू लागलेली आवड ही खरोखरच आश्वासक बाब आहे. अजूनही यातील बरेचसे यश हे व्यवस्थेमुळे नव्हे, तर व्यवस्थेशिवाय मिळालेले आहे. हरयाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांचा अपवाद वगळता शासकीय पाठबळ आणि पायाभूत सुविधांविषयी अजूनही उदासीनता आहे. महाराष्ट्रातही तेजस्विनी सावंत, राहुल आवारेसारखे सुवर्णपदक विजेते निर्माण होत असतात; परंतु इतर राज्यांच्या तुलने��� मराठी खेळाडूंना मिळणारे पाठबळ आणि सुविधा अजूनही पुरेशा दर्जेदार नाहीत. एखादी स्पर्धा आली, त्यात खेळाडूंनी पदके जिंकली की पारितोषिके जाहीर करून मोकळे व्हायचे, हे परिपक्वपणाचे लक्षण नाही. तळागाळातील खेळाडूंच्या विकासावर, ऑलिम्पिक-एशियाड-राष्ट्रकुल स्पर्धामध्ये पदकविजेते निर्माण करण्याच्या एकमेव उद्देशातून लक्ष केंद्रित केले गेले पाहिजे. राज्याच्या ग्रामीण भागात आजही कुस्तीचे प्रस्थ आहे. पुणे, ठाणे ही शहरे एके काळी देशातील बॅडमिंटन केंद्रे होती. ललिता बाबर किंवा कविता राऊतसारख्या अ‍ॅथलीट ग्रामीण-आदिवासी दुर्गम भागातील परिस्थितीतून निर्माण होतात. निधीची चणचण सर्वच राज्यांना जाणवत असते, पण त्यातूनही हरयाणा, आंध्रसारखी राज्ये इच्छाशक्तीच्या जोरावर मार्ग काढतात. महाराष्ट्राने त्यांचे अनुकरण करण्याची गरज आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nटीम इंडियाच्या माजी खेळाडूवर शेजाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप, लहान मुलालाही धक्काबुक्की\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A5%A9_%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2019-12-15T13:35:11Z", "digest": "sha1:ON5Y54HQ6ZFPPVORSFB3L4P6SUUEDN2U", "length": 3474, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:३ जानेवारी रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:३ जानेवारी रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n\"३ जानेवारी रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ मार्च २०११ रोजी २०:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/suresh-raina-surpasses-virat-kohli/", "date_download": "2019-12-15T12:27:55Z", "digest": "sha1:4X6D6YC3XORMW6XD3UUFRHVAJF4RSY3B", "length": 13318, "nlines": 145, "source_domain": "www.saamana.com", "title": "आयपीएल-१० : कोहलीला मागे टाकत रैना अव्वल स्थानी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nउरण- कंटेनर यार्डच्या मालकांनी रस्ता केला गिळंकृत\nथिबा राजवाडा संगीत महोत्सव २४ ते २५ जानेवारी दरम्यान रंगणार\nसलग सुट्ट्यांमुळे शिर्डी गर्दीने फुलली\nकराडला रणजी सामना घेण्यासाठी प्रयत्नशील – रियाज बागवान\nनागरिकता सुधारणा कायद्याविरोधात जामियातील विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; तीन बस जाळल्या\nआता 24 तास बँकेत ‘ही’ सुविधा असेल उपलब्ध, RBI ने नियमात…\nनागरिकता सुधारणा कायद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया… वाचा सविस्तर\nभाजप खासदाराच्या कारवर बॉम्ब हल्ला\nमहिना 2 लाख पगार असलेल्या मॅनेजरची आर्थिक तंगीतून आत्महत्या; पत्नी व…\nहिंदुस्थानी चवीचा चहा विकून अमेरिकेत करोडपती बनली महिला\n‘या’ चहाच्या किमतीत मुंबईत घ्याल दोन घरं\nनव्या मिस वर्ल्डचे आहे हिंदुस्थानशी कनेक्शन, वाचा कसे ते\n माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांचा हल्लाबोल\nबँकेत नोकरी मिळताच उडवले 62 लाख, खरेदी केली लग्जरी कार\n#INDvWI LIVE – टीम इंडियाचे विंडीजपुढे 289 धावांचे आव्हान\nक्रिकेट इतिहासात कोणालाही न जमलेला विश्वविक्रम पाकिस्तानच्या खेळाडूने केला\nकराडला रणजी सामना घेण्यासाठी प्रयत्नशील – रिया��� बागवान\nमाजी क्रिकेटपटूवर दारु पिऊन मारहाण केल्याचा गुन्हा दाखल\nचेन्नईत हिंदुस्थान आज पहिल्या वनडेमध्ये विंडीजला भिडणार\nरोखठोक – सरकार नागपुरात; काळजी नसावी, पाच वर्षे टिकेल\nसामना अग्रलेख – ठकसेनांशी लढाई, जीएसटीचा परतावा द्या\nठसा – रवींद्र रसाळ\nवेब न्यूज – टिकटॉकवर खटला दाखल\n…जेव्हा रणबीर आलियासमोरच आपला शर्ट काढतो\nज्येष्ठ अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचे निधन\nपाहा समीरा रेड्डीच्या चिमुकलीचे सुपर क्यूट फोटो\nसलमान खानचे कौतुकास्पद पाऊल, सेटवर थुंकण्यास मनाईचे फर्मान\nव्यायाम करताना चुकूनही ‘या’ गोष्टी विसरू नका, वाचा सविस्तर…\nभटकेगिरी – ‘हवेल्यां’चे सौंदर्य\nPhoto – रात्री आंबट पदार्थ खाण्यापूर्वी ‘हे’ वाचा\nतिन्ही शिफ्टमध्ये काम करताय ‘हे’ धोके वेळीच ओळखा\n No Problem, वाचा कांद्याशिवाय कसा कराल चमचमीत स्वयंपाक\nरोखठोक – सरकार नागपुरात; काळजी नसावी, पाच वर्षे टिकेल\nअंतर्गत सुरक्षेची आव्हाने आणि वास्तव\nनागरी सहकारी बँका अस्तित्वाचा प्रश्न… खास न्याय\nआयपीएल-१० : कोहलीला मागे टाकत रैना अव्वल स्थानी\nसलग २ सामन्यातील पराभवानंतर सुरेश रैनाच्या ८४ धावांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर गुजरात लायन्सने कोलकाता नाईट रायडर्सविरोधात सहज विजय मिळवला. या विजयाबरोबरच गुजरात लायन्सचा कर्णधार सुरेश रैनाने विराट कोहलीला मागे टाकत सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड आपल्या नावे केला.\nकोलकाता नाईटरायडरविरुद्ध केलेल्या ८४ धावांसोबतच रैनाने आपीएलमध्ये ४३४१ धावाही पूर्ण केल्या आहेत. त्याने १५३ सामन्यात या धावा केल्या आहेत. याआधी हा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावे होता. विराटच्या १४२ सामन्यात ४२६४ धावा आहेत. त्यामुळे सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड रैना किती काळ आपल्या नावे ठेवतो हे पाहावं लागेल. कोलकाता नाईटरायडरविरोधातील विजयानंतर गुजरात लायन्स पॉईंट टेबलमध्ये सातव्या स्थानावर पोहचली आहे. ६ सामन्यात गुजरातला २ विजय तर ४ पराभवांचा सामना करावा लागला आहे.\nनागरिकता सुधारणा कायद्याविरोधात जामियातील विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; तीन बस जाळल्या\nPenis Fish – विचित्र आकाराचा मासा ठरतोय जगभरात चर्चेचा विषय\nउरण- कंटेनर यार्डच्या मालकांनी रस्ता केला गिळंकृत\n#INDvWI LIVE – टीम इंडियाचे विंडीजपुढे 289 धावांचे आव्हान\nथिबा राजवाडा संगीत महोत्सव २४ ते २५ जा��ेवारी दरम्यान रंगणार\nक्रिकेट इतिहासात कोणालाही न जमलेला विश्वविक्रम पाकिस्तानच्या खेळाडूने केला\nसलग सुट्ट्यांमुळे शिर्डी गर्दीने फुलली\nआता 24 तास बँकेत ‘ही’ सुविधा असेल उपलब्ध, RBI ने नियमात...\nकराडला रणजी सामना घेण्यासाठी प्रयत्नशील – रियाज बागवान\nरत्नागिरीत रंगणार थिबा राजवाडा संगीत महोत्सव\nव्यायाम करताना चुकूनही ‘या’ गोष्टी विसरू नका, वाचा सविस्तर…\nनागरिकता सुधारणा कायद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया… वाचा सविस्तर\n…जेव्हा रणबीर आलियासमोरच आपला शर्ट काढतो\nपंचनामे करून नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची सरकारला मागणी\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपुरात दाखल, विमानतळावर जल्लोषात स्वागत\nया बातम्या अवश्य वाचा\nनागरिकता सुधारणा कायद्याविरोधात जामियातील विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; तीन बस जाळल्या\nPenis Fish – विचित्र आकाराचा मासा ठरतोय जगभरात चर्चेचा विषय\nउरण- कंटेनर यार्डच्या मालकांनी रस्ता केला गिळंकृत\n#INDvWI LIVE – टीम इंडियाचे विंडीजपुढे 289 धावांचे आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95_%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AF", "date_download": "2019-12-15T13:32:03Z", "digest": "sha1:QLXZHRDYGX6LCSFD4B6A5DOGPP4G5GM6", "length": 4019, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विवेक ओबेरॉय - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जानेवारी २०१८ रोजी २१:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B7_%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B3/%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A5%AB/%E0%A5%A7", "date_download": "2019-12-15T13:38:08Z", "digest": "sha1:PP7RMYXF3KFPE5H46TMWZZ5SW4ZZAMH6", "length": 3686, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:संतोष दहिवळ/मृत बाह्य दुवे परत मिळविले खंड ५/१ - विकिपीडिया", "raw_content": "सदस्य चर्चा:संतोष दहिवळ/मृत बाह्य दुवे परत मिळविले खंड ५/१\n< सदस्य चर्चा:संतोष दहिवळ‎ | मृत बाह्य दुवे परत मिळविले खंड ५\nभाजपकडून राज्यसभेवर विनय सहस्त्रबुद्धे[मृत दुवा], सकाळ दि ११ मार्च २०१२ विदागारातील आवृत्ती\n...आणखी परत मिळवलेले मृत दुवे पाहा\nहा दुवा या लेखातील होता...\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ फेब्रुवारी २०१४ रोजी ००:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.hinduismtoday.com/modules/smartsection/item.php?itemid=5755", "date_download": "2019-12-15T13:03:05Z", "digest": "sha1:NPBDIGNSQIIGF5ZWE27MM4P6LDKQ6LKD", "length": 26386, "nlines": 131, "source_domain": "www.hinduismtoday.com", "title": "प्रकाशकाच्या पीठावरून- - Publisher's Desk Marathi - मराठी - Publications - Hinduism Today Magazine", "raw_content": "\nसंघर्ष आणि ह ंसाचार यांचे मूळ तारुण्यात शशकलेल्या द्वेर्ात आ े. बालबाशलकांना सह ष्िुता शशकवून आपि एक अधिक शांततामय भववष्यकाळ ननमाषि करू शकतो.\nBY सद्गुरु बोधर्नाथ र्ैलाणस्र्ामी\nजगात आज मोठी कठीि पररस्थिती आ े- देशादेशांत युद्िे, देशांतगषत घनघोर सामास्जक झगडे, आणि जवळजवळ रोजच आततायी लोकांचे उपद्रव. १३ नोव् ेंबर २०१५ या रोजी पॅरीसला, दुसर् या जागनतक म ायुद्िानंतर झालेल्या अत्यंत प्रािघातक, ओळीने, समस्ववत भयंकर ल्ल्यांमुळे पास्चचमात्य देश अत्यंत सावि आ ेत. आफ्रिका आणि आशशयामध्ये झालेले, परंतु, कमी गजावाजा झालेले, नततकेच ववध्वंसक ल्ले तर अधिक प्रमािावर ोतात. आतंकवाद्यांना जयांचा नाश करायचा आ े त्यांच्या बाबतीत त्यांनी प्रदशशषत केलेला द्वेर् वृत्तप्रािावय शमळवतो. या दुुःखास्वतक घटनांचे वृत्तावत ऐकून पूवषग्र आणि त्याचा वडडल बांिव द्वेर्, यामुळे या जगात वाईट बदल ोतील याची आपल्याला जािीव ोते.\nइतर वंशातल्या लोकांबद्दल आपल्या पूवषग्र ांची सुरुवात साध्या अववचवासाने सुरु ोऊ शकते, त्यानंतर त्याचे नतटकारात परावतषन ोऊन पुढे द्वेर्ात रुपांतर ोऊ शकते, आणि त्याचे पुढे कुिाला दुखापत करण्याच्या स ज पि तीव्र इच्छेत रुपांतर ोऊ ���कते. अशा प्रवृत्तीसकट आपला जवम झाला असतो का नक्कीच ना ी. आपल्या बालपिी या गोष्टी आपल्याला घरी, शाळेत आणि, दुुःखाची गोष्ट आ े की का ी िाशमषक संथिांमध्ये शशकवण्यात येतात. अनेक लोक इतर वंशांच्या, िमाांच्या फ्रकंवा देशांच्या लोकांचा द्वेर् करण्याच्या वातावरिात वाढलेले असतात. आईवडडल आणि ज ाल मताचे शशक्षक अनेकदा शेकडो वर्ाांपासून असलेले वैरत्व हटकवून ठेवून ा द्वेर् मनावर ठसवीत असतात.\nआपली मुले आपि त्यांचे चाररत्र्य जसे घडवून आितो त्याप्रमािे भववष्यकाळ घडवतील. म् िून, दूरदृष्टीने बनघतले तर, सध्याच्या जगात ह ंसाचारासाठी सवाषधिक प्रभावी उपाय आपि आपल्या मुलांचे कतषव्यननष्ठ बुद्िीने संगोपन करून ते काय शशकत आ ेत याच्याकडे लक्ष देिे ा आ े. माझे गुरुदेव, शशवाय शुभ्रमुनीयथवामी, यांनी ा संदेश मॉथको श रात १९९० मध्ये झालेल्या ७०० राजकीय आणि िाशमषक पुढार् यांच्या मानवाच्या जगण्याची शाचवती, ववकास आणि पयाषवरि यावर झालेल्या जागनतक मंचापुढे हदला. \"येिार् या शतकात आपि आपल्या मुलांना सह ष्िुता, ववववि प्रकारच्या जीवनपद्िती, ववववि श्रद्िा, ववववि वेर्भूर्ा आणि भार्ा यांच्या बद्दल मनमोकळेपिा शशकवण्याची आवचयकता आ े. आपल्यापेक्षा वेगळ्या लोकांची भीनत वाटिे, इतर जातींच्या, िमाांच्या फ्रकंवा वंशांच्या लोकांचा द्वेर् करिे, जग े समरांगि आ े असे वाटिे े शशकवण्याचे िांबवून त्या ऐवजी त्यांना आपल्याभोवती असलेल्या प्रचंड ववववितेबद्दल आनवदाने आदर करायला आणि जािून कौतुक करण्यास शशकवले पाह जे.\"\nसह ष्िुतेचा दीघष कालाचा इनत ास असलेला ह ंदु िमष त्यातील अह ंसेच्या अनुकरिीय प्रनतबद्ितेची कल्पना दृढ करण्यासाठी पाउले टाकू शकतो. सवोपरी, आपि आपल्या थवाभाववक प्रनतगामी भयाला, अनेक देशांना, समाजांना आणि कुटुम्बांना फोडून काढिार् या ह ंसक प्रेरिांना बळी पडू नये. आपि आपल्या मुलांना असह ष्िु बनववण्यापेक्षा, आपल्यापेक्षा वेगळे लोक न आवडिे, त्यांच्यावर ववचवास न ठेविे, त्यांचा द्वेर् करिे, त्यांना दुखापत करिे या गोष्टी शशकववण्यापेक्षा आपि त्यांना सह ष्िु बनवून इतरांवर प्रेम करायला, ववचवास ठेवायला, त्यांच्याशी मैत्री करायला आणि त्यांना मदत करायला शशकविे अत्यावचयक आ े. आपल्या मुलांना पूवषग्र रह त जाणिव आणि अवयशभवनदेशीय, िमष आणि राष्र यांच्यातील भेदांना मनम���कळेपिाने आपले करून घेिे ा गुि मातावपत्यांनी त्यांच्यात ववकशसत करावा असे आमचे त्यांना आजषवून सांगिे आ े.\nया सद्गुिाचे संविषन करण्याचे केवद्र आ े ते त्यांचे घर. खरे तर, प्रत्येक माता आणि वपता उदा रिाने दाखविारे आणि समजावून सांगिारे, उपदेश देिारे आणि मागषदशषन करिारे, त्यांचे प्रिम गुरु असतात. दुसरे म् िजे ी म त्वाची मनोवृवत्त मंहदरांमध्ये आणि पाठशाळांमध्ये चधचषत करून, आणि सामास्जक कायष करून मुलांना ववववि संथकृतींचे प्रदशषन करून दृढ करण्यात आली पाह जे. इतरांच्या सद्गुिांचे कौतुक करून आणि घरी इतर वंश, िमष आणि राष्र यांच्यावर किी ी पूवषग्र दाखविारे शेरे न मारून या सह ष्िुतेचे पोर्ि करता येते. मुलांनी शाळेत आणि इतरत्र ऐकलेल्या एककल्ली टीकेबद्दल चचाष करून सौम्य रीतीने त्यांत श ाण्या पद्ितीने सुिारिा करिे सोयीचे ठरते. लोक अनवय, दैवी व्यस्क्त असून त्यांचे कमष आणि गुि त्यांना घडवते े आपि मुलांना शशकविे अत्यावचयक आ े.\nइतरांचा उत्तम प्रकारचा रूहढबद्िपिा देखील वेगळेपिा वाढवू शकतो आणि म् िून तो टाळला पाह जे. टीव् ी आणि धचत्रपट असल्या ववर्यांवर चचाष करण्याची संधि देतात, त्याचा उपयोग करून मुलांनी आपल्या अननुभवी तारुण्यात ननष्कर्ष काढू नयेत याची काळजी घ्यावी. इतर राष्रांच्या, वंशावळींच्या, िमाषच्या मुलांशी भेट घडवून आिून, त्यांच्याबरोबर संवाद करून त्यांच्याबरोबर थवथि रा िे या प्रकारे ी सह ष्िुता वाढवता येते. ह ंदु संथिांनी आपल्या मुलांसाठी ववववि संथकृनतविषक कायषक्रम करण्यात पुढाकार घेतला पाह जे. सुदैवाने या इंटरनेटच्या युगात आपल्या मुलांसाठी अपररधचत गोष्टी कमी कमी ोत चालल्या आ ेत. शमळालेल्या मयाषदारह त ज्ञानामुळे त्यांना एक पृथ्वीच्या नागररकत्वाचा भाव आ े. त्यांना किीकिी केवळ त्या हदशेकडे ळुवारपिे सरकवावे लागते. त्यांना एक म त्वाचा िडा शशकवायचा तो ा: आपल्या शभवनतेमुळे आपि एकमेकांना घाबरायचे कारि ना ी.\nकांची पीठाचे शंकराचायष, श्री श्री चंद्रशेखरेवद्र सरथवती, यांनी ी कल्पना आपल्य \"मैत्रत्रम् भजत\" या ववचवबंिुत्वावर शलह लेल्या, एम्.एस्. सुब्बुलक्ष्मी यांनी १९६६ साली झालेल्या संयुक्त राष्र संघाच्या ५० व्या वर्षहदनाच्या कायषक्रमात गानयलेल्या गीतात, उत्कृष्टररत्या प्रदशशषत केली आ े. त्याचे इंग्रजी भार्ांतर (लक्ष्मी चंद��रशेखर सुब्रमणियन यांनी केलेले आणि bit.ly/MaithrimBhajata या संकेतथिळावर उपलब्ि असलेले) आ े ते असे: \"मैत्रीची जोपासना करा, जी सगळ्यांचे मन स्जंकून घेईल. दुसर् याकडे थवतुःसारखे प ा. युद्िाचा त्याग करा, थपिेचा त्याग करा. दुसर् यांच्या मालमत्तेवरच्या आक्रमिाचा त्याग करा. िरतीमाता मुबलक आ े आणि आपल्याला वे तेवढे द्यायला तयार आ े. परमेचवर, आपला वपता, सवाषवर खूप दया करिारा आ े. म् िून थवतुःला आवरा, आपल्या संपत्तीचे दान करा, सवाांना प्रेमाने वागवा. या ववचवातील सवष लोक सुखी आणि संपवन ोवोत.\"\nह ंदु िमाषतील का ी म त्वाच्या कल्पना जारो वर्ाांपासून असलेल्या ह ंदु सह ष्िुतेच्या पाया आ ेत. सवषप्रिम आ े ऋग्वेदातील एक प्राचीन ऋचा (१.१६४.४६) \"एकम् सत् ववप्रा ब ुिा वदस्वत\". \"सत्य एक आ े. ववद्वजजन त्याचे ववववि प्रकारे विषन करतात.\" ह ंदु िमाषत परंपरेची ववथतीिष वववविता आ े. परवतु, या वेगवेगळ्या पंिांचे अनुयायी एकमेकांचा मान ठेवतात आणि अनेक मंहदरात शेजारीशेजारी पूजा करतात. आमचे (ह ंदु िमाषचे) चार पंि आ ेत. शैवांसाठी शशव परम ईचवर आ े. शाक्तांसाठी शस्क्त ी परम देवता आ े. थमाताांचा परमेचवर आ े ब्रह्मन, आणि वैष्िवांचा परमेचवर आ े ववष्िु. तिावप, म त्वाचा मुद्दा आ े की प्रत्येक ह ंदु एकाच परम ईचवराची पूजा करत असतो. नाव वेगळे आ े, प्रिा वेगळी आ े, परवतु त्या एकाच परमेचवराचे पूजन सवष ह ंदु लोक करत असतात. वेदातील े वाक्य ह ंदु िमाषपलीकडे जाऊन जगातील् सवष िमाांना सामावून घेण्याएवढे व्यापक ोऊ शकते. खरे तर, शशवमंहदरात एक ताशमळ चलोक म् ितात तो असा: तेवनदुदैय शशवने पोत्त्री, एवनवकुषम् ईरैव पोत्त्री. याचे भार्ांतर असे:\nदक्षक्षि भारतात जो शशव म् िून प्राधिषयला जातो तो इतरत्र देव म् िून प्राधिषयला जातो. याचा अिष असा आ े की सवष जगात लोक परमेचवराची पूजा करतात, आणि शशव े ईचवराच्या अनेक नावांपैकी एक नाव आ े. गुरुदेव ेच सोप्या शब्दांत म् िाले: \"शैव समाजाला याचे ननतावत ज्ञान आ े की शशव ाच एक परमेचवर आ े की जयाच्या आश्रयात सवष िमाषच्या लोकांना सावत्वन, शांनत आणि मोक्ष शमळतो.\" त्यांनी (गुरुदेवांनी) शलह ले: \"ह ंदु िमीयांचा असा ी ववचवास आ े की एकच ववशेर् मागष ना ी, सवाांसाठी एकच मागष ना ी. िाशमषक ववचवास अनेक आणि ववववि आ ेत. ह ंदु लोक या ववववितेच्या शक्तीला समजून उदार अंतुःकरिाने ईचवरावर ववचवास असलेल्या सवष लोकांचा आदर करतात आणि त्यांना प्रोत्सा न देतात, त्यांच्या िमाषत फ्रकंवा प्रिेत थतक्षेप करत ना ीत. सवष िमाांचे अंतभूषत उद्द्येचय मानवाचा परमेचवराशी योग ोिे ाच असल्यामुळे ह ंदु िमीय \"सत्य एक आ े. मागष अनेक आ ेत\" या तत्त्वाला मान देतात. तिावप ह ंदु लोकांना याची ी जािीव आ े की सवष िमष सारखे ना ीत. प्रत्येकाचे ववशेर् ववचवास, प्रिा, ध्येय आणि प्राप्तीचे मागष आ ेत, आणि अनेकदा एकाच्या शसद्िावतांचा दुसर् याच्या शसद्िावतांशी संघर्ष ोतो. तरी सुध्दा याने िाशमषक तिाव फ्रकंवा असह ष्िुता ोऊ नये.\"\nह ंदु िमाषची दुसरी श्रद्िा, जयामुळे थवाभाववक मावयता आणि मनमोकळेपिा प्राप्त ोते, अशी आ े की मानवजात ी प्रामुख्याने सुहृदयी आ े, आपि सवष दैवी जीव आ ोत, परमेचवराने ननमाषि केलेले आत्मा आ ोत. का ी लोक दुष्कृत आ ेत आणि इतर सजजन आ ेत े ह ंदु िमीयांना मावय ना ी. उपननर्दे आपल्याला सांगतात की प्रत्येक आत्मा ईचवरापासून अग्नीच्या हठिगीप्रमािे उत्पवन ोतो व त्यानंतर आपली आध्यास्त्मक यात्रा सुरु करतो, जी सरतेशेवटी त्याला परमेचवराकडे परत घेऊन जाते. जाणिव नसली तरी सवष मानव या यात्रेवर आ ेत. गुरुदेवांनी नोंद घेतली: \"या मूलभूत ववचवासाने उदात्त सह ष्िुता आणि इतरांना मावयता देण्याची मनोवृत्ती ननमाषि ोते. सवष प्रािीमात्रांच्या मूलभूत पववत्रतेच्या बाबतीत ह ंदु\nिमीयांना असलेली अनुकम्पा आणि आदर यांचे विषन करायला सह ष्िुता ा शब्द् सुद्िा अपुरा आ े. म् िून जेव् ा ह ंदु एखाद्याला भीर्ि कृत्य करतांना बघतो, जयाला इतर लोक अननष्ट फ्रकंवा दुष्कृत म् ितात, तेव् ा ह ंदु असा ववचार करतो की \" ा एक भयानक कृत्ये करिारा कोवळा आत्मा आ े, परवतु, एक हदवस, अनेक जवमांतून जातांना त्याला आपल्या चुका लक्षात येतील, त्याचे तो प्रायस्चचत्त घेईल आणि िमाषप्रमािे वागेल. दोव ी तळ ात जोडून दुसर् या व्यक्तीत असलेल्या परमेचवराला आदर दाखववण्यासाठी नमथकार करून ह ंदु लोक या सत्याचे पालन दैनंहदन करतात. उपननर्दे आपाल्याला आचवासून सांगतात: अयमात्मा ब्रह्म. आत्मा ईचवर आ े.\nलक्षावधि लोकांना जबरद्थतीने आतंकवादामुळे, टवाद आणि ववद्वेर् यांना बळी पडल्यामुळे थवतुःची मातृभूशम सोडून द्यायला लाविार् या अशा मोठ्या गोंिळाच्या काळात आपि रा त आ ोत. तिावप, राजकारिीय आणि प्रादेशशक उलिापालिी ह ंदु िमाषच्या मूलभूत सत्यापासून आपल्��ाला लवू नयेत. त्या ऐवजी, आपि आपल्या पुढच्या पीढीला अत्यंत दुशमषळ अशी पूवषग्र रह त जाणिव मोठ्या शौयाषने नेटाने देऊ, जेिेकरून भववष्यकाळातील नेते या नात्याने ते े ववचव अधिक शांततामय बन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://swatantranagrik.in/tag/pune/", "date_download": "2019-12-15T13:10:23Z", "digest": "sha1:HMDTHBD4MBUZR34N7PPCJSS7DUDLXJR7", "length": 7850, "nlines": 90, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "pune – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसौदी राजपुत्राचा पाकिस्तान आणि भारत दौरा\nआघाडीला युतीचं आव्हान – महाराष्ट्राचं काय\nबालगंधर्व रंगमंदिर काळाबरोबर बदलणार का\n1960 च्या दशकात नाट्यगृह बांधणीतील एक स्वतंत्र पॅटर्न निर्माण करणार बालगंधर्व रंगमंदिराची 50 वर्षे जुनी वास्तू पाडण्यावरून सध्या पुण्यात वादंग\nश्वाानपुराण…आरोग्यविषयक दोन महत्त्वाचे प्रश्न\nकुत्र्यासारखा इमानी पाळीव प्राणी आणि माणूस यांचे खूप जवळचे नाते आहे. अगदी देवांचा राजा इंद्र यानेही म्हणे श्‍वानाचा उपयोग पाळीव\n॥ 1 ॥ सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा आहेतच. या शुभेच्छा बिनशर्त आणि शाश्वत आहेत. त्या ठेवूनच काही गोष्टी, जरा जास्तच\nअलिकडील काळात काही निवडक अधिकार्‍यांच्या बदल्या वारंवार होताहेत, असं दिसून आलं आहे. यातून स्वच्छ आणि तडफदार कारभार करणार्‍या अधिकार्‍यांच्या सतत\nभारत महाराष्ट्र विशेष लेख\nजागतिक मराठी अकादमीने योजलेल्या पुण्यातील कार्यक्रमाला जोरदार प्रतिसाद मिळाला. सर्वसाधारणपणे पत्रकारांनी वा तत्सम कोणा जाणत्याने राजकीय नेत्यांची मुलाखत घ्यावी, हा\nपुणे कॅन्टोन्मेंट-पुणे मनपा आणि 200 वर्षे\nपुणे कॅन्टोन्मेंट उर्फ पुणे लष्करी छावणीस या महिन्यात 200 वर्षे पूर्ण होत आहेत. बघता बघता पुणे लष्कर हा पुणेरी संस्कृतीचा\nमहाराष्ट्र विशेष लेख सांस्कृतिक\nसाधू यांचे निधन झाल्याच्या बातमीने जरा धक्काच बसला. एकतर अलिकडे त्यांची भेट झाली होती. गोविंद तळवळकर यांची श्रद्धांजली सभा आटोपल्यावर\nसंभाव्य आपत्तींसाठी आपली शहरे सज्ज आहेत का\nआपत्ती व्यवस्थापन हा जगभरातील काळजीचा विषय आहे. विशेषत: मानवी वस्ती जिथे सर्वात जास्त आहे, अशा शहरांमध्ये वेळोवेळी या विषयाची कसोटी\nचित्रकलेवरच्या पुस्तकांवरचे वाचन मी सुरू केले तेव्हा दोन-तीन गोष्टी लक्षात आल्या. एक म्हणजे चित्रकार फारशी पुस्तके वाचत नव्हते, चाळतही नव्हते.\n126 वा गणेशोत���सव कसा असेल\nयेणार येणार म्हणता म्हणता अखेर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवाचा सोहळा आला, दिमाखात पार पडला आणि आता संपलाही. पुणे शहरातील एक मोठी\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/article-on-ayurveda-writen-by-vaidya-dilip-gadgil/", "date_download": "2019-12-15T12:49:05Z", "digest": "sha1:3RF7LB57KG7MMU43GXNXF2EETJYJUJEW", "length": 24638, "nlines": 127, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "आरोग्यम् धनसंपदा : आयुर्वेद सर्वांसाठी", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nआरोग्यम् धनसंपदा : आयुर्वेद सर्वांसाठी\n एक कार्य-कारण भावावर अधिष्ठित भारतीय प्राचीन वैद्यक शास्त्र ऋषिमुनींनी केवळ भारतीयांनाच नव्हे तर सर्व मानवजातीला दिलेली देणगी. दुर्दैवाचा भाग असा की ब्रिटिशांनी लादलेल्या शिक्षणपद्धतीमुळे आयुर्वेद आणि सर्वच प्राचीन भारतीय शास्त्रांची संपूर्ण भारतीय समाजालाच माहिती करून देण्याची गरज निर्माण झालेली आहे. विशेषतः स्वातंत्र्यानंतर तरी आयुर्वेदाला योग्य स्थान मिळावयास हवे होते परंतु पंडित नेहरूंच्या मतानुसार आधुनिक वैद्यक हे भारताचे वैद्यक ठरवले गेले व पुढची सर्व धोरणे त्याच अनुषंगाने ठरवली.\nअ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालचे व्हिडीओ टिक टॉकवर…\nबघा रणवीर सिंग काय म्हणाला…\nवैद्यराज श्री पंडित शिवशर्मा यांचे प्रेरणेने आणि पुढाकाराने आयुर्वेदाचे स्वतंत्र कौन्सिल (CCIM) निर्माण करण्यात आले आणि भारतभर आयुर्वेदाचा एकच अभ्यासक्रम सुरु करण्यात आला. परंतु इतक्या वर्षांच्या परंपरा तुटल्याने आणि आधुनिक वैद्याकातल्या काही महत्वाच्या टप्प्यांमुळे आयुर्वेदाचे पुनरुज्जीवन ही गोष्ट अवघड झाली आणि अद्यापही आहे. विशेषतः मायक्रोस्कोपच्या शोधाने सूक्ष्म जंतूंचा शोध लागला आणि कॉलरा, टीबी यासारखे आजार रोगजन्तूंमुळे होतात असे स्पष्ट झाले. पुढे पेनिसिलीनरुपी प्रतिजैविक हाती गवसले आणि पुढे त्यांची मालिकाच सुरु झाली. यामुळे रोगजन्तूंमुळे उत्पन्न होणाऱ्या रोगांकडे बघण्याचा\nदृष्टिकोणच पूर्णपणे बदलला. वास्तविक केवळ रोगजन्तूंमुळेच रोग होत नाहीत तर ढासळलेली प्रतिकारशक्ती रोगाचे कारण असते हे माहित असूनही प्रतिकारशक्ती टिकवणे किंवा वाढवणे यासाठी आत्ता फारच नगण्य प्रयत्न केले जातात.\nवनस्पती किंवा प्राणी सृष्टी यांचे बाबतीतही सूक्ष्म जंतूंनी उद्भवणाऱ्या आजारांबाबत हेच प्रतिजैविके किंवा कीटकनाशके यांचे धोरण अवलंबिले गेल्यामुळे त्यांच्यातही या कीटकनाशके यांना दाद न देणाऱ्या सूक्ष्म जंतूंच्या जाती निर्माण झाल्या. या अनैसर्गिक गोष्टींच्या वापराने पाण्याची, जमिनीची आणि एकंदरच वनस्पती आणि प्राणी सृष्टीची मोठ्या प्रमाणात हानी झाली आणि निसर्गाचा समतोल पूर्णपणे ढासळला.\nउत्पादन वाढावे किंवा वनस्पतीजन्य किंवा प्राणीजन्य उत्पादने अधिक मोठी किंवा दिखाऊ व्हावीत म्हणून मोठ्या प्रमाणात संकरित जाती निर्माण करण्यात आल्या. त्यांना स्वतःची प्रतिकारक्षमता नसल्यामुळे ती खाऊन आम्हाला प्रतिकारशक्ती कशी मिळेल एकंदरीने विचार करता नैसर्गिक रितीने प्रतिकारशक्ती वाढवणे हेच जन्तुजन्य रोगांसाठी मूलगामी औषध आहे. आयुर्वेदातील स्वस्थवृत्त आणि रसायनचिकित्सा हा त्यावरचा उत्तम उपाय आहे.\nभूल देण्याच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात वादातीत यश मिळाल्यामुळे आधुनिक वैद्यकात शल्यतन्त्राला खूप मोठा वाव मिळाला. अर्थात आयुर्वेदानेही शल्यतन्त्राचे महत्त्व जाणलेले होते आणि सुश्रुताचार्य हे जगातले पहिले शल्यविशारद आणि प्लास्टिक सर्जनही आहेत. ही गोष्ट सर्वमान्य आहे. युद्धे फार पूर्वीपासून चालत आलेली असल्यामुळे त्यात हात-पाय तुटण्यापासून शरीरात कुठेही तलवार, भाला, बाण खुपसले जाण्याच्या घटना नेहमी घडत असत. आताच्या रेड क्रॉस प्रमाणे युद्धभूमीवर जाऊन योद्ध्यांची चिकित्सा करावी असे सुश्रुताचार्य सांगतात. हजारो वर्षांची ही शल्यचिकित्सेची परंपरा मधल्या काळात लुप्त झाली. भूल देण्याच्या पद्धतीतील सुधारणेमुळे आधुनिक वैद्यकातील शल्यतन्त्राला खूपच वाव मिळाला.\nदुसऱ्या बाजूला वेदनाशमन औषधे, स्टिरॉइड स्वरुपाची औषधे यांनी लक्षणे किंवा वेदनांपासून तात्काळ मुक्ती मिळवता येऊ लागली. याचा जनमानसावर खूपच मोठा परिणाम झाला. कोणत्याही कारणांचा शोध न घेता किंवा कोणतीही बंधने न पाळता लक्षणांपासून मुक्ती मिळणे ही सर्वसामान्य लोकांसाठी तात्पुरती का होईना पण निश्चित आनंदाची बाब होती. त्यामुळे मोठ��या प्रमाणात सामान्य लोक आधुनिक वैद्यकाकडे आकृष्ट झाले आणि आधुनिक वैद्यकाला सर्व जगभरात प्रथम पसंतीच्या वैद्यकाचा बहुमान प्राप्त झाला. परंतु या विचारसरणीतील फोलपणा लक्षात येऊन विशेषतः पाश्चात्य देशांमध्ये विचारमंथन सुरु झाले. रोगजंतूंना सृष्टीमध्ये वाढावयास वाव मिळू नये म्हणून स्वच्छतेचे बाळकडू लहानपणा पासून आचरणात आणले गेले. स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा, स्वच्छ अन्न यावर भर दिला गेला. सांडपाण्याचा निचरा योग्य प्रकारे होईल अशी काळजी घेतली गेली. परिणामी जंतुसंसर्गाने होणाऱ्या रोगांचे प्रमाण बरेच कमी झाले. विकसनशील देशांनी या गोष्टींवर खूप भर देणे गरजेचे आहे.\nरोगजंतूंनी शरीरात रोग निर्माण केल्यावर बाहेरून प्रतिजैविकांची फौज आणून शरीराचा युद्धभूमिसारखा वापर करणे खरेतर योग्य नाही. चाणक्यांच्या मतानुसार ज्या भूमीवर युद्ध लढले जाते त्याची निश्चितच हानी होते. म्हणून युद्ध अटळ असल्यास ते शत्रूच्या भूमीत लढले जावे. तेव्हा स्वच्छतेचे नियम पाळून रोगजंतूंना वाढायला वाव न देणे हाच शहाणपणाचा मार्ग होय. कीटकनाशके आणि रासायनिक खते यांच्या अमर्याद वापरामुळे सृष्टीची झालेली हानी भरून काढण्यासाठी पर्यावरणवादाची चळवळ प्रथम परदेशात सुरु झाली. अद्यापही बरीच सर्वसामान्य माणसे यापासून दूरच आहेत. भारतात तर याविषयी खूपच कमी जागृती आहे. अर्थात\nसिक्कीम सारखे राज्य पूर्णतः सेंद्रिय शेती करू लागले आहे. विशेषतः गीर जातीच्या देशी गायींची पैदास वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु झाले आहेत आणि पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या प्रेरणेने अनेक शेतकरी देशी वाणांवर आधारित नैसर्गिक आणि विषमुक्त शेतीकडे वळले आहेत. पुढच्या ५-१० वर्षात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक शेतीचा वापर सुरु होईल आणि त्याचे सुयोग्य परिणाम दिसू लागतील हे निश्चित.\nखरेतर नैसर्गिक जीवनशैलीपासून दूर जाणे हेच आत्ताच्या रोगांचे मूळ कारण आहे. पूर्वी सूर्योदयाच्या आधी पहाटे ब्राह्म मुहूर्तावर उठण्यापासून दिनक्रम सुरु व्हायचा आणि सूर्यास्तानंतर सर्व व्यवहार आटोपते घेऊन रात्रीचा वापर विश्रांतीसाठी व्हायचा. विजेच्या शोधाने ही सर्व घडी विस्कटून गेली. रात्रीचा दिवस झाला. रात्री उशीरा जेवणे, उशीरा झोपणे, सकाळी उशीरा उठणे या गोष्टी अंगवळणी पडल्या. अन्नाचा कस कमी झाल���, व्यायाम, योगाभ्यास याकडे दुर्लक्ष झाले, स्त्रियाही कमावत्या झाल्यामुळे कुटुंबव्यवस्थेला तडा गेला. बाहेरून चविढवीचे हानिकारक पदार्थ आणण्याची प्रथा फोफावली आणि यातून आरोग्यविषयक तक्रारी सुरु झाल्यावर आधुनिक वैद्यकातील औषधांनी लक्षणापासून मुक्तीलाच योग्य आणि शास्त्रीय चिकित्सा असा समज\nनिर्माण झाला. औषधांमधील अपयश शल्यतन्त्राच्या सहाय्याने लपविले गेले. अवयव प्रत्यारोपणाला कमालीचे महत्त्व प्राप्त झाले. आत्ताही अत्त्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रायःलक्षणांपासून मुक्ती याच गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जात आहे.\nआधुनिक वैद्यक प्रधान वैद्यक झाल्यामुळे आयुर्वेदासारखी प्राचीन आणि भरभक्कम शास्त्रीय पाया असलेली वैद्यकेसुद्धा भारतात देखील पर्यायी वैद्यके झाली. त्यामुळे आधुनिक वैद्यकाचे उपचार संपल्यावरच लोक आयुर्वेदाकडे वळू लागली. आयुर्वेदाचा शास्त्रीय ज्ञानाचा पाया भरभक्कम असल्यामुळे अत्यंत अवघड आणि गुंतागुंतीच्या रुग्णांमध्ये सुद्धा आयुर्वेदीय उपचारांचे खूप चांगले परिणाम दिसून येत असल्यामुळे लोकांचा आयुर्वेदाकडे वाढता ओढा आहे. मात्र सगळे उपचार थकल्यानंतरच आयुर्वेदाकडे येण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे. किंबहुना आजारी पडूच नये यासाठी आयुर्वेदाने स्वस्थवृत्त प्रकरणात केलेला उपदेश लाख मोलाचा आहे. तो आचरणात आणला तर खऱ्या अर्थाने रोगमुक्तीसाठी उपचाराची गरजच राहणार नाही.\nअमेरिकेतील इप्रसारण इंटर्नेटच्या माध्यमातून माझ्या ‘आयुर्वेदीय जीवनशैली आरोग्याची ‘गुरुकिल्ली’, ‘आयुर्वेदीय आहार – जीवनाचा आधार’ आणि ‘गुंतवणूक आरोग्यातली’ या प्रत्येक विषयाच्या प्रत्येकी ४-४ मुलाखती सर्व जगभरात प्रकाशित झालेल्या आहेत. त्यातील ५ मुलाखती www.eprasaran.com या संकेतस्थळावर कायमच्या उपलब्ध आहेत आणि मराठी, हिंदी आणि इंग्रजीतील सर्व मुलाखती www.mixcloud.com या संकेतस्थळावर कायमच्या उपलब्ध आहेत.वाचकांनी त्या जरूर ऐकाव्यात. कॅन्सर, हृद्रोग, मधुमेह, अॅलर्जी, हॉर्मोनल इम्बॅलन्स या विविध रोगांच्या संदर्भातील मुलाखती देखील या माध्यमातून प्रकाशित झालेल्या आहेत. माझी या विषयीची अनेक पुस्तके मराठी आणि इंग्रजीतून प्रकाशित झालेली आहेत. सर्वांनी त्याचाही जरूर लाभ घ्यावा.\nया सर्वाचा सारांश इतकाच की आयुर्वेदाकडे पर्यायी व��द्यक म्हणून न पाहता ती एक आदर्श जीवनपद्धती आहे म्हणून अंगी बाणवावी. स्वास्थ्यरक्षण आणि संवर्धन करून आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य प्राप्त करावे. त्यातूनही गरज पडलीच तर आयुर्वेदीय उपचारांचा आणि पथ्यापथ्य संकल्पनेचा योग्य वापर करून मुळापासून रोग दुरुस्त करावा. निदान भारतीयांना तरी आयुर्वेदासारख्या प्राचीन शास्त्रांचा उपयोग करून घेता आला पाहिजे आणि त्याविषयी सार्थ अभिमान असायला पाहिजे. सर्वांना उत्तम आयुरारोग्य लाभो ही धन्वंतरी चरणी प्रार्थना \nएम. डी. , पीएच. डी. (आयुर्वेद)\nगायत्री आयुर्वेदिक क्लिनिक, कर्वेनगर ०२०२५४७३१०० / ७७६७९९९३३६\nसदाशिव पेठ दवाखाना ०२०२४४७५३६० / ७७६७९९९३३५\nWTA Serena Williams- ८ आठवड्यांची गर्भवती असतानाही सेरेनाने जिंकले होते ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद..\nसुलभ वाहतूक व नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार – मुख्यमंत्री\n'गुरुकिल्ली’‘आयुर्वेदीय आहार - जीवनाचा आधार’‘गुंतवणूक आरोग्यातली’\nअ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालचे व्हिडीओ टिक टॉकवर…\nबघा रणवीर सिंग काय म्हणाला…\nकपिल शर्माचं पितळ पडलं उघडं \n‘या’ अभिनेत्रीमुळे ‘दबंग ३’ साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nआईच्या भावविश्वाचा शोध घेणारी मालिका ‘आई कुठे काय करते’…\nराजीनामे मंजूर झाले तरी होणार नाही पोटनिवडणूक\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nअ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालचे व्हिडीओ टिक टॉकवर…\nबघा रणवीर सिंग काय म्हणाला…\nकपिल शर्माचं पितळ पडलं उघडं \n‘या’ अभिनेत्रीमुळे ‘दबंग ३’ साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nसध्याचं मंत्रिमंडळ हे काही काळापुरतं,…\n…आणि सलमानला झाले हसू अनावर\n‘तुम्ही व्यापारी असाल तुमच्या…\nदिव्यांग महिला अत्याचाराविरोधात निदर्शनं,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2018/09/09/", "date_download": "2019-12-15T12:31:27Z", "digest": "sha1:DT4HND3CPHXYZGLC3HP2ICHX75DUSJPG", "length": 3859, "nlines": 108, "source_domain": "belgaumlive.com", "title": "September 9, 2018 - बेळगांव Live", "raw_content": "\n‘चाकू हल्ला प्रकरणी उर्दू नगरसेवकास अटक’\n‘हेलिकॉप्टर नको रस्त्यावरूनच प्रवास करा’- राष्ट्रपतींना पत्र\nसोमवारी भारत बंद निमित्त बेळगावात शाळा कॉलेजना सुट्टी\nहॉटेल इफामधील गारमेंट सेलला बेळगावकरांची गर्दी\nलोकमान्यची गणेश मंडळांना बक्षिसे वितरित\nगंगाराम सेवा ट्रष्टचे मोफत प्लास्टिक देण्याचे कार्य\n���ागीण हा त्वचा रोग होतो कसा उपचार काय \nएसपीएम रोडच्या नागरिकांना ‘दुर्गंधीचा त्रास’\nमहिला अत्याचाराविरुद्ध आता सज्ज होणार चन्नम्मा पथक\nमलेशिया कराटे स्पर्धेत बेळगावच्या कराटेपटूंचे यश\nबेळगावचे स्केटिंगपटू राष्ट्रीय स्पर्धेत\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nमणणूर येथे बुडून तीन मुलांचा अंत\nerror: कॉपी करू नका \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/sanya-malhotras-dance/", "date_download": "2019-12-15T13:54:50Z", "digest": "sha1:B4VXZ2F2I4S42PVD6QPF62G25GXYKWW5", "length": 7421, "nlines": 117, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "'हमको आजकल है..' वर सान्या मल्होत्रा थिरकली", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\n‘हमको आजकल है..’ वर सान्या मल्होत्रा थिरकली\nप्रत्येक मुलीमध्ये एक डान्सर लपलेली असते. माधुरी दीक्षितच्या सिनेमांनंतर प्रत्येकीला आपल्याला असं नाचता यायला हवं असं वाटतं असतं. असंच काहीस बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्राला देखील वाटलं आहे. सान्या मल्होत्राने एक खास व्हिडिओ शेअर करून माधुरी दीक्षितची आठवण करून दिली आहे.\nसान्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने 1990 च्या ‘सैलाब’ सिनेमागातील गाण्यावर डान्स केला आहे. “हमको आजकल है इंतजार..’ असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यावर सान्याने अगदी माधुरीसारखाच डान्स केला आहे.\nअ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालचे व्हिडीओ टिक टॉकवर…\nबघा रणवीर सिंग काय म्हणाला…\nसान्याने या व्हिडिओत पिवळ्या रंगाचा ब्लाऊज आणि निळ्या रंगाची जीन्स घातली आहे. व्हिडिओत सान्याने सांगितलं,’हमको आजकल है… डान्स करने का कारण मी खूप दिवस डान्स केलेला नाही.’या व्हिडिओला खूप लोकांनी पसंत केलं आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 4 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे.\nकामाबद्दल बोलायचं झालं तर, जानेवारीत सान्या मल्होत्राचा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत ‘फोटोग्राफ’ सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर काही खास रिस्पॉन्स मिळालेला नाही. आता सान्या विद्या बालनसोबत ‘शकुंतला देवी’ सिनेमात काम करणार आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रदर्शित होत आहे.\nआज मान्सूनची महाराष्ट्रातून एक्झिट ह��णार… @inshortsmarathi https://t.co/TivOCNujmG\nअ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालचे व्हिडीओ टिक टॉकवर…\nबघा रणवीर सिंग काय म्हणाला…\nकपिल शर्माचं पितळ पडलं उघडं \n‘या’ अभिनेत्रीमुळे ‘दबंग ३’ साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nआईच्या भावविश्वाचा शोध घेणारी मालिका ‘आई कुठे काय करते’…\nराजीनामे मंजूर झाले तरी होणार नाही पोटनिवडणूक\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nअ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालचे व्हिडीओ टिक टॉकवर…\nबघा रणवीर सिंग काय म्हणाला…\nकपिल शर्माचं पितळ पडलं उघडं \n‘या’ अभिनेत्रीमुळे ‘दबंग ३’ साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nपोलिसांवर का संतापली पूजा भट्ट \nदेशभरात भाजपला घेरण्यासाठी काँग्रेस मैदानात\nबघा रणवीर सिंग काय म्हणाला…\nपुण्यात मनसे महिला शहराध्यक्षाचे ‘शोले…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-12-15T13:36:45Z", "digest": "sha1:LR6KJMAQ5G7FI7R45YR5CRJIQ3DKI7DC", "length": 3447, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चकमक्या - विकिपीडिया", "raw_content": "\nचकमक्या (skirmisher) हा पायदळाचा किंवा घोडदळाचा सैनिक असून त्यास फलटणीच्या आघाडीस ठेवले जाते. अशा सैनिकाला बहुतेक, चकमक रेषेवर ठेवून शत्रूला हैराण करण्यास त्याचा उपयोग करून घेतात.\nसैनिकी फळींवरील अपूर्ण लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २१:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80_(%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80)", "date_download": "2019-12-15T14:01:17Z", "digest": "sha1:TIDFCFG6E2LUBO7YFXMBBJV4IIC3DIPK", "length": 3576, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शालिनी (अभिनेत्री) - विकिपीडिया", "raw_content": "\nशालिनी कुमार किंवा शालिनी (नोव्हेंबर २०, इ.स. १९७८ - ) ही मल्याळी अभिनेत्री आहे. हीने वयाच्या चौथ्या वर्षी एंटे मामट्टीकुट्टीयाम्माक्कू या मल्याळी चित्रपटात अभिनय केला होता.\nइ.स. १९७८ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन ���रा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी १०:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nandednewslive.blogspot.com/2019/06/phase-ii.html", "date_download": "2019-12-15T13:34:37Z", "digest": "sha1:HVIALGSEFL3FJZTVKIRRT353AQUVHPML", "length": 14961, "nlines": 141, "source_domain": "nandednewslive.blogspot.com", "title": "nandednewslive: भारतनेट(महानेट) प्रकल्पाच्या दुस-या चरणास (Phase II) प्रारंभ", "raw_content": "NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **\nबुधवार, 19 जून 2019\nभारतनेट(महानेट) प्रकल्पाच्या दुस-या चरणास (Phase II) प्रारंभ\nग्राम पंचायतीना मिळेल उच्च प्रतीची इंटरनेट जोडणी\nहिमायतनगर| केंद्र सरकारच्या ‘भारतनेट’ या उपक्रमाच्या दुस-या टप्यातील हिमायतनगर तालुक्यालची सुरूवात तहसिल कार्यालय हिमायतनगर येथे दि.१७ जून २०१९ रोजी मा.श्री एन.बी. जाधव तहसिलदार हिमायतनगर यांचे हस्ते तहसिल कार्यालय हिमायतनगर येथे करण्यात आली.\nराज्य शासनाच्या् सामान्यप्रशासन विभागाने फेब्रुवारी २०१८ मध्ये घेतलेल्या. निर्णयानुसार, भारतनेट - महानेट प्रकल्प महाराष्ट्र राज्य माहिती व तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई यांचे मार्फत राबविण्यात येत असून, या प्रकल्पाव्दारे नांदेड जिल्ह्याातील 11 तहसिल कार्यालये व त्या‍अंतर्गत येणारे 964 ग्रामपंचायतीना ऑप्टीकल फायबर नेटवर्क ब्रॉडबॅंडने जोडले जाणार आहेत. ग्रामस्तरावरील नागरिकांना डिजिटल सेवा देउन त्यांना जगाशी जोडण्याच्या उद्देशाने ���ेंद्र सरकारव्दाकरे हा उपक्रम सुरु केला आहे. हिमायतनगर तालुक्याातील 52 ग्राम पंचायती या प्रकल्पाप अंतर्गत जोडण्याात येणार आहेत.\nप्रकल्पात तालुकानिहाय ग्रामपंचायतीची संख्या भोकर - 67, बिलोली - 73, देगलूर - 96, हदगाव - 125, माहुर- 62, हिमायतनगर - 52, लोहा - 118, मुदखेड - 51, मुखेड -127, उमरी–58, किनवट – 134. उक्त 11 तालुक्यात 3807 कि मी अंतर केबल टाकून 964 ग्रामपंचायाती जोडण्यात येणार असून, हे काम जिल्ह्या त पूर्ण करण्यातसाठी शासनाव्दामरे स्टरलाईट या कंपनीची निवड केलेली आहे. उपरोक्त शुभारंभ कार्यक्रमांस :- श्री मांजरमकर एस एम,गट विकास अधिकारी पंचायत समिती हिमायतनगर, श्री.तामसकर (ना.त), सय्यद(ना.त), गायकवाड(वि.अ), डावरे(न.प), निरज धामणगावे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, ज्ञानेश्वार रांजणे, सय्यद वाजीद, विकास रावते, बोलबम राय, राम डांगे, विठ्ठल लढे, शिवसाई अनंतवार , कमलेश बालपांडे, साईप्रसाद गादेवार, प्रकाश कुमार, मुजाहिद खान, नितिन मेहत्रे तालुका व्यतवस्थारपक आपले सरकार सेवा केंद्र, हर्षा मनाम - प्रकल्पर व्यवस्थापक स्टेरलाईट कंपनी इ मान्यवर तसेच नागरीक देखिल या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री निरज धामणगावे यांनी केले व आभार प्रदर्शन श्री. पाळेकर, अव्वसल कारकुण तहसिल कार्यालय हिमायतनगर यांनी केले.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nLabels: ताज्या बातम्या, महाराष्ट्र\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आ��े. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nट्रेनयात्रा में मिले तृतीय पंथीयों के पोस्ट- पेमेंट-बैंक खातें निकालकर मुख्यधारा में लाया\nसर्वपक्षीत कृती समितियों सहित ट्रेन स्टेशन पर पत्रकारों ने किया धरणा आंदोलन\nमहाप्रबंधक माल्या को सर्वपक्षीय कृती समिति, पत्रकार संघटन, जेष्ठ नागरिक ने दिया ज्ञापन\nहिमायतनगर रेलवे स्टेशन का उच्च स्तरीय प्लेटफार्म खराब गुणवत्ता का है\nआंध्रप्रदेश के पूर्वचीफ़ जस्टिस चंद्रयाद्वरा पत्रकार नईम खान का नँशनल अवार्ड\nमहाराणा प्रताप के वंशजों का डेरा हिमायतनगर (वाढोणा) शहर में\nKaar Nadit Kosalali कार नदीत.. तिघांचा मृत्यू\nTaranche Jhopale तारांच्या झोपाळ्याकडे साफ दुर्लक्ष\nनांदेड ते तिरुपती विशेष गाडीच्या फेऱ्यांत वाढ\nJad Wahnane Pul Dhokyat लोडींग ट्रकमुळे हादगावच्या मुख्य रोडवरिल पुलला धोका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/rebirth-buddhism-faith-devdatta-anagal-1122608/", "date_download": "2019-12-15T13:21:56Z", "digest": "sha1:QCNIVHKFPXVOKO65L3I2FMCCHFSICRTC", "length": 12184, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बौद्ध धर्माचाही पुनर्जन्मावर विश्वास असावा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nबौद्ध धर्माचाही पुनर्जन्मावर विश्वास असावा\nबौद्ध धर्माचाही पुनर्जन्मावर विश्वास असावा\nकेवळ हिंदूूंचाच नव्हेतर बौद्ध धर्माचाही पुनर्जन्मावर विश्वास असावा. एवढेच नव्हेतर पुनर्जन्म ही संकल्पना बौद्ध धर्मामध्ये इसवि सनापूर्वीपासून प्रचलित असावी..\nकेवळ हिंदूूंचाच नव्हेतर बौद्ध धर्माचाही पुनर्जन्मावर विश्वास असावा. एवढेच नव्हेतर पुनर्जन्म ही संकल्पना बौद्ध धर्मामध्ये इसवि सनापूर्वीपासून प्रचलित असावी.. कोलंबो येथे झालेल्या आं��रराष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या शोधनिबंधाद्वारे महाराष्ट्र नाणक परिषदेचे देवदत्त अनगळ यांनी हा दावा केला आहे.\n‘साऊथ अँड साऊथ ईस्ट एशियन असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ कल्चरल अँड रिलिजन’ची सहावी आंतरराष्ट्रीय परिषद नुकतीच श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे आयोजित करण्यात आली होती. धर्म आणि संस्कृती यासंदर्भातील विविध शोधनिबंध या परिषदेत सादर करण्यात आले. देवदत्त अनगळ यांनी मूर्तीच्या अभ्यासाद्वारे बौद्ध धर्मावरील शोधनिबंध सादर केला असून त्यामध्ये हा दावा करण्यात आला आहे. या अभ्यासाला मलेशिया येथील बुद्धिस्ट मिशनरी सोसायटीने १९८३ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘जेम्स ऑफ बुद्धिस्ट विस्डम’ या पुस्तकाचा आधार असल्याची माहिती अनगळ यांनी सोमवारी दिली.\nअनगळ म्हणाले, निरनिराळी वैशिष्टय़े असलेल्या बारा मूर्ती या परिषदेमध्ये मांडल्या. आठ, नऊ आणि अकरा शिर म्हणजेच डोकी असलेल्या वैशिष्टय़पूर्ण मूर्ती या शोधनिबंधामध्ये सादर केलेल्या मुद्दय़ाच्या पुष्टय़र्थ दाखविण्यात आल्या. हावभाव, हातांची संख्या, आकार ही या मूर्तीची वैशिष्टय़े आहेत. चीन, म्यानमार, नेपाळ, थायलंड, कंबोडिया या देशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार कसा झाला याचे विवेचन मी परिषदेमध्ये सादर केले. बौद्ध धर्मातील श्रावकापासून ते बोधिसत्त्वापर्यंत अवलोकितेश्वरापर्यंतचा भिक्षूचा प्रवास अनेक जन्मांपासून होतो. ही संकल्पना महायान पंथाच्या दक्षिणपूर्व आशियाई देशांमध्ये प्रत्यक्षात होती. तशा प्रतिमांची किंवा मूर्तीची पूजा भिक्षू करीत असावेत हा निष्कर्ष मी या शोधनिबंधाद्वारे मांडला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nदीक्षाभूमीवर लाखो बौद्ध बांधवांचा जनसागर\nभाजपने बाळासाहेबांचा विश्वासघात केला- उद्धव ठाकरे\nVIDEO: रोहित वेमुलाच्या आईचा हिंदू धर्म त्याग\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेण�� संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/satara-lok-sabha-result", "date_download": "2019-12-15T13:09:42Z", "digest": "sha1:BFYCDZYIPEDOHTWFTER3UM5V7BHRHVIL", "length": 6508, "nlines": 104, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Satara Lok sabha Result Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nवसईत सूनेची हत्या करुन सासूचा आत्महत्येचा प्रयत्न\nमी पडलो तर पडलो, पुन्हा मतदान घ्या : उदयनराजे\nमी पडलो तर पडलो, माझ्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घ्या : उदयनराजे\n“माझ्या मतदारसंघात पुन्हा एकदा निवडणूक लावा. ती जुन्या पध्दतीने बॅलेट पेपरवर घ्या. मी पडलो तर पडलो पण ही देशाला लागलेली कीड वेळेत काढली नाही तर देशाला सावरण अवघड होईल”, असं उदयनराजे म्हणाले.\nसातारा लोकसभा मतदारसंघ निकाल : सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी बाजी मारली. इथे त्यांनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचा पराभव केला.\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nवसईत सूनेची हत्या करुन सासूचा आत्महत्येचा प्रयत्न\nपंडित नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक\nसत्तेसाठी किती लाचारी करायची हे शिवसेनेने ठरवावं, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nवसईत सूनेची हत्या करुन सासूचा आत्महत्येचा प्रयत्न\nपंडित नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अ��िनेत्री पायल रोहतगीला अटक\nदूधाचे दर 2 रुपयांनी वाढणार, सोमवारपासून नवी दरवाढ लागू\nदरोडे जोग यांच्याविरोधात गुन्हा, डीएसकेंनंतर पुण्यात आणखी एका बड्या बिल्डरभोवती कारवाईचा फास\nखडसेंच्या अडचणी वाढण्याची चिन्हं, भोसरी जमीन खरेदी प्रकरणाने पुन्हा मान वर काढली\nभाजप आमदार मुक्ता टिळकांच्या मुलाचे मोदी सरकारला प्रश्न\nहातात हात, चेहऱ्यावर हास्य, उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचं स्वागत\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/734828", "date_download": "2019-12-15T13:32:25Z", "digest": "sha1:MLHWFBIOYHRWRINR5UOH7G7E5H5R3U5B", "length": 3219, "nlines": 20, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "माशे येथे घराला आग 50 हजारांची हानी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » माशे येथे घराला आग 50 हजारांची हानी\nमाशे येथे घराला आग 50 हजारांची हानी\nमाशे-उत्राबांद येथील रोमाल्डिना फर्नांडिस यांच्या राहत्या घराला 24 रोजी पहाटे आग लागण्याची घटना घडली. काणकोणच्या अग्निशामक दलाने त्वरित घटनास्थळी धाव घेऊन अंदाजे 5 लाखांच्या मालमत्तेचे रक्षण केले. या दुर्घटनेत अंदाजे 50 हजारांची हानी झाली. ही घटना पहाटे 5.20 च्या दरम्यान घडली. काणकोण अग्निशामक दलाचे अशोक देसाई, रत्नाकर वेळीप, प्रशांत वेळीप, नितीन नाईक, गणेश नाईक, प्रवीण बोरकर यांनी आग विझविण्याचे काम केले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.\nकोलवाळ तुरुंग नव्हे, चंगळमहाल\nआरोग्यमंत्र्यांच्या जिह्यातच रुग्णांची लूट\nअडाळी औद्योगिक वसाहतीत गोमंतकीयांनी उद्योग सुरु करावे\nआलिशान घरांना वाढती मागणी\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5/", "date_download": "2019-12-15T12:47:55Z", "digest": "sha1:HNNLW6YUP5QIAVHISJCBPIWVTRYXJX42", "length": 3376, "nlines": 81, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "बजरंग जाधव Archives - InShorts Marathi", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबस��ईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nबजरंग जाधव यांची भाजपातून हकालपट्टी\nऔसा विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार अभिमन्यू पवार यांच्या विरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे भाजपचेच जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बजरंग जाधव यांची भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.औसा विधानसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक यांना अभिमन्यू पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आले आहे.…\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nअ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालचे व्हिडीओ टिक टॉकवर…\nबघा रणवीर सिंग काय म्हणाला…\nकपिल शर्माचं पितळ पडलं उघडं \n‘या’ अभिनेत्रीमुळे ‘दबंग ३’ साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\n‘मरण पत्करेन पण माफी मागणार नाही’;…\nबघा रणवीर सिंग काय म्हणाला…\nदोन दिवसांनी उद्धव ठाकरेंची दुसरी अग्निपरिक्षा…\nदिव्यांग महिला अत्याचाराविरोधात निदर्शनं,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aed&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2&search_api_views_fulltext=ed", "date_download": "2019-12-15T14:06:39Z", "digest": "sha1:QKOQJYA5JSKSR6S73GALVDMJYMC254CQ", "length": 5363, "nlines": 120, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (3) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\nन्यायाधीश (3) Apply न्यायाधीश filter\nसक्तवसुली%20संचालनालय (3) Apply सक्तवसुली%20संचालनालय filter\nसर्वोच्च%20न्यायालय (3) Apply सर्वोच्च%20न्यायालय filter\nसीबीआय (3) Apply सीबीआय filter\nउच्च%20न्यायालय (2) Apply उच्च%20न्यायालय filter\nगैरव्यवहार (2) Apply गैरव्यवहार filter\nपी.%20चिदंबरम (2) Apply पी.%20चिदंबरम filter\nचिदंबरांची तिहार तुरुंगात रवानगी\nनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आयएनएक्स मीडिया प्रकरणात अटकपूर्व जामीन नाकारत दिल्ली न्यायालयाच्या निकालावर...\nचिदंबरम यांचा जामीन अर्ज फेटाळला\nनवी दिल्ली : एअरसेल-मॅक्‍सिसप्रकरणी माजी केंद्री�� अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज (गुरुवार) सर्वोच्च...\nपी.चिदंबरम यांचा अटकपूर्ण जामीन हायकोर्टाने फेटाळला; अटकेच्या भीतीने चिदंबरम बेपत्ता\nनवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/743838", "date_download": "2019-12-15T14:22:33Z", "digest": "sha1:3UT6FAXJOWEIUISVTJZVFSU35YY2J3LR", "length": 5397, "nlines": 25, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आयटी क्षेत्रातील 40 हजार नोकऱयांवर गदा? - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » आयटी क्षेत्रातील 40 हजार नोकऱयांवर गदा\nआयटी क्षेत्रातील 40 हजार नोकऱयांवर गदा\nआर्थिक मंदीचा रोजगारावर परिणाम : इन्फोसिसचे माजी सीईओ मोहनदास पै यांची माहिती\nआयटी क्षेत्रातील 30 ते 40 हजार नोकऱयांवर गदा येण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. आर्थिक मंदीमुळे देशातील रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून आयटी क्षेत्रातील नोकरदारांवर संकट उभे आहे, अशी शक्यता इन्फोसिसचे माजी सीईओ मोहनदास पै यांनी वर्तवली आहे. आयटी उद्योगात दर पाचवर्षाला हजारो लोकांनी नोकरी गमवाली आहे, असेही पै यांनी सांगितले.\nएखाद्या कंपनीचा भरभराट, विकास होतो तेव्हा कंपनीतील नोकरदारांना पदोन्नतीसह पगारवाढही मिळते. मात्र कंपनीची भरभराट आणि विकास खुंटतो, तेव्हा कंपनी व्यवस्थापनाला कंपनीच्या पिरॅमिडकडे पाहावे लागते. या वेळी अधिक पगार घेणाऱया उच्च आणि मध्यम श्रेणीतील कर्मचाऱयांना सर्वात अगोदर नोकरी गमवावी लागते. दर पाच वर्षाला प्रत्येक कंपनीत या प्रकारचीच परिस्थिती निर्माण होते. आयटी क्षेत्रामधील ज्या लोकांना नोकरी गमवावी लागणार आहे, त्यांना दुसरीकडे संधीही लगेच मिळेल. पण त्यासाठी त्यांना काळाबरोबर स्वत:त बदल करावे लागतील, असेही त्यांनी सांगितले.\nउद्योग मॅच्युअर्ड होतो अन् जाते नोकरी…\nउद्योग स्थिरावतो, त्यात काही बदल होतात, तेव्हा मध्यम श्रेणीतील कामगार पगाराच्या तुलनेत कंपनीला योगदान देण्यात कमी पडतात. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक देशात जेव्हा एखादा उद्योग मॅच्युअर्ड होतो, तेव्हा लोकांना नोकरी गमवावी लागते, असे मोहनदास पै यांनी स्पष्ट केले.\nइंडिगोला खुणावतोय विदेशी प्रवास\nआठ टक्क्यांवर विकास दर जाण्याची क��षमता\nविजय मल्ल्याकडून 963 कोटी वसूल\nफ्लिपकार्ट ग्रुपचे सीईओ बिन्नी बंसल यांचा राजीनामा\nआलिशान घरांना वाढती मागणी\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Avinayak%2520nimhan&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Abjp&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AA%2520%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87&search_api_views_fulltext=vinayak%20nimhan", "date_download": "2019-12-15T12:53:01Z", "digest": "sha1:E4MLVI6YHPNEYROMRFSPX372LYGQOJWN", "length": 5086, "nlines": 125, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\n(-) Remove दिलीप%20कांबळे filter दिलीप%20कांबळे\nअनिल%20शिरोळे (1) Apply अनिल%20शिरोळे filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nगिरीश%20बापट (1) Apply गिरीश%20बापट filter\nनगरसेवक (1) Apply नगरसेवक filter\nमहापालिका (1) Apply महापालिका filter\nमुक्ता%20टिळक (1) Apply मुक्ता%20टिळक filter\nरमेश%20बागवे (1) Apply रमेश%20बागवे filter\nरवींद्र%20धंगेकर (1) Apply रवींद्र%20धंगेकर filter\nराष्ट्रवाद (1) Apply राष्ट्रवाद filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nलोकसभा%20मतदारसंघ (1) Apply लोकसभा%20मतदारसंघ filter\nविजय%20काळे (1) Apply विजय%20काळे filter\nविनायक%20निम्हण (1) Apply विनायक%20निम्हण filter\nशिवाजीनगर (1) Apply शिवाजीनगर filter\nसमाजकल्याण (1) Apply समाजकल्याण filter\nपुण्यात भाजपसमोर शिवसेनेला सामावून घेण्याचे आव्हान\nभाजप-शिवसेना युती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी यांच्यातील जागा वाटप, आघाडीला लोकसभेत मदत करणाऱ्या मनसेची भूमिका आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/sunil-gawaskar", "date_download": "2019-12-15T13:56:24Z", "digest": "sha1:7KH7E2C5TQOZ4G62Q2JE4ID3NB5GBA4F", "length": 6540, "nlines": 104, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "sunil gawaskar Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nभाजपचे विधानसभेत��ल मुख्य प्रतोद कोण\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nआखाडा : टीआरपीसाठी चक्क सचिन ‘देशद्रोही’\nशोएब अख्तर म्हणतो, ‘पाकिस्तानसोबत न खेळण्याचा भारताला पूर्ण हक्क, पण…’\nनवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रभाव भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट खेळाडूंवरही झाला आहे. या हल्ल्यानंतर माजी कर्णधार सौरव गांगुली, हरभजन सिंग सारख्या\n‘कृपया धोनीला एकटं सोडा’, गावस्करांची विनंती\nमुंबई : ‘सलग धावा काढत नसला, तरी धोनी टीमसाठी किती महत्त्वाचा आहे, याचा अंदाजही आपण लावू शकत नाही’, असे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी म्हटले.\nभाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद कोण\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nअमेरिकेहून आलेल्या सूनेची झोपेतच हत्या, डोक्यात फ्लॉवर पॉटने आठ वेळा वार\nपंडित नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक\nभाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद कोण\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nअमेरिकेहून आलेल्या सूनेची झोपेतच हत्या, डोक्यात फ्लॉवर पॉटने आठ वेळा वार\nदूधाचे दर 2 रुपयांनी वाढणार, सोमवारपासून नवी दरवाढ लागू\nदरोडे जोग यांच्याविरोधात गुन्हा, डीएसकेंनंतर पुण्यात आणखी एका बड्या बिल्डरभोवती कारवाईचा फास\nखडसेंच्या अडचणी वाढण्याची चिन्हं, भोसरी जमीन खरेदी प्रकरणाने पुन्हा मान वर काढली\nभाजप आमदार मुक्ता टिळकांच्या मुलाचे मोदी सरकारला प्रश्न\nहातात हात, चेहऱ्यावर हास्य, उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचं स्वागत\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/24/140/Nako-Karus-Valgana.php", "date_download": "2019-12-15T13:52:36Z", "digest": "sha1:JFGFUAWYNYCMFH7J3FXYTQQQT3O727MQ", "length": 9508, "nlines": 150, "source_domain": "www.gadima.com", "title": "Nako Karus Valgana | 39)नको करुंस वल्गना | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nपद्मासमान जन्मे हे काव्य जीवनी ���ा या जीवनात काव्ये, काव्यात जीवने या\nनको करूंस वल्गना रावणा निशाचरा \nसमूर्त रामकिर्ति मी, ज्ञात हें सुरासुरां\nवंदनास योग्य मी पराविया पतिव्रता\nपुण्य जोड राक्षसा झणीं करुन मुक्तता\nलाज राख नारिची वीर तूं जरी खरा\nनृपति-पाप पाहतें, अनयनित्य साहतें\nराष्ट्र तें जगावरी नाममात्र राहतें\nकाय आग लाविशी तुझ्या करें तुझ्या पुरा \nजिथें तिथें दिसे मला लोकनाथ राम तो\nशयनिं ये उशातळीं रामहस्तवाम तो\nचिंतनांत पूजिते त्याच मी धनुर्धरा\nयोग्य एक त्यास मी, योग्य ना दुजा कुणा\nपरत धाड रे मला प्रियासमीप रावणा \nशरण त्यांस रक्षुनी राम देइ आसरा\nसख्य जोड त्यासवें, हो कृतार्थ जीवनीं\nनित्यशुद्ध जानकी राघवास अर्पुनी\nना तरी मृतीच ये चालुनी तुझ्या घरा\nइंद्रवज्रही कधीं चुकेल घाव घालितां\nक्षणहि आयु ना तुझे रामचंद्र कोपतां\nरामबाणवृष्टि ती प्रळयसी भयंकरा\nठाकतां तुझ्यापुढें वीर युद्धकाम तो\nठेवणार वंश ना असा समर्थ राम तो\nअधम काममूढ तूं, विचार हा करी जरा\nबघेन रामबाण मी निडर या तुझ्या उरीं\nकंक पंख पाठिशीं, नामचिन्ह ज्यावरी\nभारमुक्त हो‌उं दे एकदां वसुंधरा\nआदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\n34)धन्य मी शबरी श्रीरामा\n35)सन्मित्र राघवाचा सुग्रीव आज झाला\n37)असा हा एकच श्रीहनुमान्\n38)हीच ती रामांची स्वामिनी\n40)मज सांग अवस्था दूता,रघुनाथांची\n42)सेतू बांधा रे सागरी\n43)रघुवरा बोलत कां नाही \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/india-part-of-the-southern-hemisphere-1029933/", "date_download": "2019-12-15T12:51:54Z", "digest": "sha1:RQNHZ3ST22VJFZQZ47IVLPWUB24B2DJ7", "length": 24018, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "चंचल अमुची धरणीमाता | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nभार��ातल्या गोंडवनात मूलत: सापडलेले जीवाश्म दाखवतात की आपली भारतभूमी एके काळी दक्षिण गोलार्धातल्या एका विशाल गोंडवन खंडाचा अंश होती..\nभारतातल्या गोंडवनात मूलत: सापडलेले जीवाश्म दाखवतात की आपली भारतभूमी एके काळी दक्षिण गोलार्धातल्या एका विशाल गोंडवन खंडाचा अंश होती..\nमायभूमीचे स्तवन करताना माधव जूलियन म्हणतात, ‘‘महाराष्ट्र हा कृष्णपाषाणदेही, तरी लोहपणीही अंगात या’’ केवळ महाराष्ट्रभरच नाही, तर शेजारच्या राज्यांतही पसरलेला कृष्णपाषाण हा जगाच्या इतिहासातल्या एका खाशा घटनेचा परिपाक आहे. हा उपजण्याच्या वेळी भारतखंड दक्षिण गोलार्धात हिंद महासागरातून आशिया खंडाच्या दिशेने सरकत होते. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीचे कवच अगदी पातळ असलेल्या भागाला या सरकत्या भूखंडाचा धक्का पोहोचून कवच फुटून न भूतो न भविष्यति असा ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्यातून उफाळलेल्या लाव्हारसातून महाराष्ट्राचा कृष्णपाषाणदेह साकारला. हा पृथ्वीचा चित्तवेधक इतिहास आपल्याला अगदी अलीकडेच, गेल्या पन्नास वर्षांत नीट उलगडला आहे. आधुनिक विज्ञान ज्या युरोपात भरभराटीला आले तिथे पंधराव्या शतकापर्यंत पृथ्वी विश्वाचा केंद्रिबदू, वयाने केवळ काही हजारो वर्षांची आणि न बदलणाऱ्या चराचर सृष्टीने नटलेली असा घट्ट समज होता. पृथ्वी सूर्याभोवती फिरणारा एक छोटासा ग्रह असे दाखवून देऊन कोपíनकसने या समजाला हादरवले आणि नव्या विचारांना चालना दिली. मग भूशास्त्रज्ञ दाखवू लागले की, पृथ्वी बदलत राहते, तिच्यावरच्या पर्वतांचा चुरा होतो, समुद्र गाळाने भरून जातो, भूमी वर उचलली जाते आणि हे सगळे अशा संथ गतीने होते की, पृथ्वीचे वय सहस्रावधी नाही, तर कोटय़वधी, कदाचित अब्जावधी वर्षांचे असणार. यातून प्रेरणा घेऊन एकोणिसाव्या शतकात डार्वनिने आणखी एक विचारक्रांती घडवत दाखवून दिले की, केवळ भूमी व सागर नाही, तर जीवसृष्टीही परिवर्तनशील आहे. डार्वनिच्या कामातून जीवाश्म हे पुरातन जीवांचे अवशेष हे आकलन होऊन त्यांचा अर्थ लागू लागला; पण जीवाश्मांबद्दल अजूनही काही कोडी होती. मूळ मध्य भारतातल्या गोंडवनात सापडलेल्या ग्लॉसॉप्टेरिस या नेच्याचे अवशेष ऑस्ट्रेलिया, अंटाíक्टका, भारत, आफ्रिका व दक्षिण अमेरिका या पाचही खंडांवर सापडत होते, तर लिस्ट्रोसॉरस ‘ाा सरीसृपाचे अवशेष अंटाíक्टका, भारत व आफ्रिका खंडांवर सापडत होते. हे कसे घडते’’ केवळ महाराष्ट्रभरच नाही, तर शेजारच्या राज्यांतही पसरलेला कृष्णपाषाण हा जगाच्या इतिहासातल्या एका खाशा घटनेचा परिपाक आहे. हा उपजण्याच्या वेळी भारतखंड दक्षिण गोलार्धात हिंद महासागरातून आशिया खंडाच्या दिशेने सरकत होते. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीचे कवच अगदी पातळ असलेल्या भागाला या सरकत्या भूखंडाचा धक्का पोहोचून कवच फुटून न भूतो न भविष्यति असा ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्यातून उफाळलेल्या लाव्हारसातून महाराष्ट्राचा कृष्णपाषाणदेह साकारला. हा पृथ्वीचा चित्तवेधक इतिहास आपल्याला अगदी अलीकडेच, गेल्या पन्नास वर्षांत नीट उलगडला आहे. आधुनिक विज्ञान ज्या युरोपात भरभराटीला आले तिथे पंधराव्या शतकापर्यंत पृथ्वी विश्वाचा केंद्रिबदू, वयाने केवळ काही हजारो वर्षांची आणि न बदलणाऱ्या चराचर सृष्टीने नटलेली असा घट्ट समज होता. पृथ्वी सूर्याभोवती फिरणारा एक छोटासा ग्रह असे दाखवून देऊन कोपíनकसने या समजाला हादरवले आणि नव्या विचारांना चालना दिली. मग भूशास्त्रज्ञ दाखवू लागले की, पृथ्वी बदलत राहते, तिच्यावरच्या पर्वतांचा चुरा होतो, समुद्र गाळाने भरून जातो, भूमी वर उचलली जाते आणि हे सगळे अशा संथ गतीने होते की, पृथ्वीचे वय सहस्रावधी नाही, तर कोटय़वधी, कदाचित अब्जावधी वर्षांचे असणार. यातून प्रेरणा घेऊन एकोणिसाव्या शतकात डार्वनिने आणखी एक विचारक्रांती घडवत दाखवून दिले की, केवळ भूमी व सागर नाही, तर जीवसृष्टीही परिवर्तनशील आहे. डार्वनिच्या कामातून जीवाश्म हे पुरातन जीवांचे अवशेष हे आकलन होऊन त्यांचा अर्थ लागू लागला; पण जीवाश्मांबद्दल अजूनही काही कोडी होती. मूळ मध्य भारतातल्या गोंडवनात सापडलेल्या ग्लॉसॉप्टेरिस या नेच्याचे अवशेष ऑस्ट्रेलिया, अंटाíक्टका, भारत, आफ्रिका व दक्षिण अमेरिका या पाचही खंडांवर सापडत होते, तर लिस्ट्रोसॉरस ‘ाा सरीसृपाचे अवशेष अंटाíक्टका, भारत व आफ्रिका खंडांवर सापडत होते. हे कसे घडते आल्फ्रेड वेगेनेर या हवामानशास्त्रज्ञाने भूशास्त्राकडे नव्या दृष्टीने बघत समजावून दिले की, पृथ्वीवरचे भूखंड चंचल आहेत, ते आधी समजत होते त्याप्रमाणे केवळ झिजले किंवा उचलले जात नाहीत, तर त्यांची भ्रमंती चालू असते. ते तुटत असतात, जोडले जात असतात. आता सर्वमान्य झाले आहे की, जेव्हा पंच���चाळीस कोटी वर्षांपूर्वी जीवसृष्टीने समुद्रातून डोके वर काढले, तेव्हा दक्षिण गोलार्धात भारत, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका व अंटाíक्टका खंडे एकमेकांना चिकटून एक भले मोठे गोंडवनलँड खंड बनलेले होते; उत्तर गोलार्धातही लॉरेशिया हे प्रचंड खंड होते. या जमिनीवर पदार्पण केलेली जीवसृष्टी हळूहळू विकसित होत राहिली. प्रथम नेच्यांच्या भाईबंदांची, मग सूचिपर्णी वृक्षांची वने फोफावली आणि म्हणूनच ग्लॉसॉप्टेरिसचे अश्मीभूत अवशेष पंचखंडांवर सापडू शकतात. या अन्नाचा फडशा पाडायला कीटक अवतरले. किडय़ांना खायला बेडकांचे पूर्वज उद्भवले; पण निसर्गाचे रहाटगाडगे हळूहळू फिरते. त्यामुळे बेडकांचे पूर्वज अवतरायला तब्बल दहा कोटी वष्रे लागली. आणखी पाच कोटी वर्षांनी बेडकांना फस्त करणारे सापांचे पूर्वज उत्क्रांत झाले. नंतर दहा कोटी वर्षांनी चिचुंद्रीसारखे कीटकभक्षक छोटे छोटे सस्तन पशू अवतरले. या वीस कोटी वर्षांपूर्वीच्या काळात परागीकरणासाठी वनस्पती वाऱ्या-पाण्यावरच अवलंबून होत्या. रंगीत फुलांचे, फुलपाखरांचे युग अजून भविष्यात होते. या परिस्थितीत पंधरा कोटी वर्षांपूर्वी भारत गोंडवनलँडपासून फुटून हळूहळू उत्तरेकडे सरकू लागला. हे उत्तरायण तब्बल दहा कोटी वष्रे चालले. तुटताना जमीन उचलली जाऊन पश्चिम घाट आणि किनारपट्टी तयार झाली. या प्रवासाच्या मध्यावधीत सपुष्प वनस्पती पृथ्वीवरच्या इतर खंडप्राय भूभागांवर फोफावल्या. त्याचबरोबर या खंडांवर डायनोसॉरांनी आपले साम्राज्य प्रस्थापित केले. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी मोठी उलथापालथ झाली. भारतभूमी सरकत सरकत पृथ्वीचे कवच अगदी पातळ असलेल्या भागात आल्याने ज्वालामुखीचा उद्रेक झाला. नेमकी याच वेळी एक अतिप्रचंड उल्का पृथ्वीवर आदळली. धुळीने, राखेने वातावरण काळवंडले आणि पृथ्वी गारठली. या हाहाकारात डायनोसॉरांचा नायनाट झाला. त्याचा फायदा मिळून सस्तन पशूंची, पक्ष्यांची भरभराट झाली.\nपृथ्वीवरच्या जीवसृष्टीचा असा कायापालट होत असताना भारत एक महासागरातले बेट होते. या परावर्तनापासून दुरावलेले होते. क्रमेण पाच कोटी वर्षांपूर्वी आपला भूभाग आशियाला येऊन धडकला. या टकरीतून हळूहळू हिमालय उंचावला. भूमाग्रे इतरत्र उत्क्रांत झालेल्या सपुष्प वनस्पती, फुलपाखरे, पक्षी, पशू भारतावर बस्तान बसवू लागले. इथेही ��्यांच्या नव्या जातींची उत्क्रांती होऊ लागली. नव्याने साकारलेल्या भारताच्या तीन प्रदेशांत भरपूर पाऊस पडायला लागून जीवसृष्टीला खास बहर आला. ते तीन प्रदेश होते- अंदमान-निकोबार बेटे, पश्चिम घाट आणि पूर्व हिमालय. यातला पश्चिम घाटसुद्धा सदाहरित अरण्याचे बेटच आहे. उलट पूर्व हिमालय आग्नेय आशियातल्या विस्तृत वनप्रदेशाला जोडून आहे. त्यामुळे आग्नेय आशियाच्या जीवसृष्टीचे वैभव पूर्व हिमालयालापण लाभले आहे. केवळ व्हिएटनामपर्यंतच्या आग्नेय आशियाचा विचार केला, तरी या प्रदेशात सपुष्प वनस्पतींच्या जाती पश्चिम घाटाच्या तिपटीने, तर सस्तन पशूंच्या, पक्ष्यांच्या जाती दुपटीहून जास्त आहेत. भारताच्या दृष्टीने हे तीनही गट अर्वाचीन आहेत; गेल्या पाच कोटी वर्षांत भारतात पोहोचलेले. उलट साप-सरडे, बेडूक प्राचीन गट आहेत. त्यांचे पूर्वज भारत दक्षिण गोलार्धात असल्यापासून, पंधरा कोटी वर्षांहूनही जास्त काल आपल्या भूमीवर वास्तव्य करून आहेत. म्हणून या गटांच्याही जास्त जाती पूर्व हिमालयात असल्या तरी पश्चिम घाटाच्या सव्वा-दीडपटच आहेत.\nपश्चिम घाटावर आढळणाऱ्या वृक्षमंडूकांच्या पस्तीस जातींपकी एकोणतीस निव्वळ सह्य़वासी आहेत. देवगांडुळे नावाचे बेडकांचे हात-पाय नसलेले भाईबंद आहेत, त्यांच्या बावीस जातींपकी वीस आपल्याच आहेत. मातीत पुरून राहणाऱ्या बांडा सर्पकुलातील सर्वच्या सर्व पंचेचाळीस जाती फक्त पश्चिम घाट व लंकावासी आहेत आणि त्यातल्या चौतीस केवळ सह्य़ाद्रीत सापडतात. अर्वाचीनांपकी सपुष्प वनस्पतींतील तेरडय़ांच्या शहाऐंशीपकी शहात्तर जाती पूर्णत: सह्य़वासी आहेत.\nसह्य़ाद्रीचे ऐश्वर्य हिमालयाच्या तुलनेने कमी. तरीही इथल्या हजारो जीवजाती केवळ भारतात सापडणाऱ्या आहेत. उलट हिमालयात अशा निखळ भारतीय जीवजाती जवळजवळ नाहीतच, कारण आपला हिमालय पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, चीन, ब्रह्मदेश यांना जोडून आहे. थोडय़ाच पक्षिजाती, त्रेपन्न, केवळ भारतापुरत्या मर्यादित आहेत. यातल्या सतरा अंदमान-निकोबारात आहेत; चौदा पश्चिम घाटापुरत्या सीमित आहेत, तुलनेने त्रेपन्नपकी केवळ चार जाती भारतातील हिमालयापुरत्या मर्यादित आहेत. वसंत बापट म्हणतात : भव्य हिमालय तुमचा-अमुचा, केवळ माझा सह्य़कडा. भारताची जीवसृष्टीही वसंत बापटांच्या सुरात सूर निश्चितच मिळवेल.\n*लेखक ज्य��ष्ठ परिसर्ग-अभ्यासक आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nप्लॅटिनम असलेला लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार\nपृथ्वीवरील सर्वाधिक ओले ठिकाण कोणते\nमंगळ आणि शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ येणार\nपाच ग्रह बुधवारपासून महिनाभर एका रेषेत, दुर्बिणीशिवाय दिसणार\nपृथ्वीवरील दिनमानाच्या कालावधीत वाढ\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/varanasi-raod-show", "date_download": "2019-12-15T13:08:29Z", "digest": "sha1:FS56X4PC3EHRZ5B3XHYSMH5IROIFWR6H", "length": 5870, "nlines": 106, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Varanasi Raod Show Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nवसईत सूनेची हत्या करुन सासूचा आत्महत्येचा प्रयत्न\nवाराणसी : दशाश्वमेघ घाटावर मोदींची गंगाआरती\nवाराणसी : मोदींच्या मेगारोड शोवर विश्लेषकांची मतं\nवाराणसी : मोदींचा महा रोड शो, गंगा मैय्या पुन्हा घालतेय मोदींना साद\nवाराणसी : मेगारोड शोने मोदींना फायदा होणार का\nवाराणसी : मोदींचा महारोड शो, लाखोच्या संख्येने लोकांची गर्दी\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nवसईत सूनेची हत्या करुन सासूचा आत्महत्येचा प्रयत्न\nपंडित नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक\nसत्तेसाठी किती लाचारी करायची हे शिवसेनेने ठरवावं, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nवसईत सूनेची हत्या करुन सासूचा आत्महत्येचा प्रयत्न\nपंडित नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक\nदूधाचे दर 2 रुपयांनी वाढणार, सोमवारपासून नवी दरवाढ लागू\nदरोडे जोग यांच्याविरोधात गुन्हा, डीएसकेंनंतर पुण्यात आणखी एका बड्या बिल्डरभोवती कारवाईचा फास\nखडसेंच्या अडचणी वाढण्याची चिन्हं, भोसरी जमीन खरेदी प्रकरणाने पुन्हा मान वर काढली\nभाजप आमदार मुक्ता टिळकांच्या मुलाचे मोदी सरकारला प्रश्न\nहातात हात, चेहऱ्यावर हास्य, उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचं स्वागत\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/09/blog-post_73.html", "date_download": "2019-12-15T13:24:09Z", "digest": "sha1:YR7VAFBB2CVHCYOIGVD45TCUYDW47GPT", "length": 29755, "nlines": 275, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: पाकची झोप उडवणारा गृहस्थ", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल राजकीय किंवा सुरक्षा विषयक चर्चा चालतात, त्यामध्ये कायम राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजितकुमार डोवाल यांना शिवीगाळी चालू असते. कशी गंमत आहे ना राजकीय किंवा सुरक्षा विषयक चर्चा चालतात, त्यामध्ये कायम राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजितकुमार डोवाल यांना शिवीगाळी चालू असते. कशी गंमत आहे ना हाफ़ीज हा जगाने जिहादी दहशतवादी म्हणून घोषित केलेला गुन्हेगार आहे आणि दुसरा एका खंडप्राय देशाचा सुरक्षा जाणकार आहे. पण पाकिस्तानला त्याच सल्लागाराची भिती वाटते, यातच डोवाल यांचे कौतुक आहे. याला रणनिती किंवा युद्धनितीची महत्ता म्हणतात. कारण देशाची सुरक्षा निव्वळ सैनिक वा सुरक्षा दलाकडून होत नसते. त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी, परिस्थिती व पुर्वतयारी करून देण्याला फ़ार महत्व असते. पाकिस्तानला डोवाल यांची तेवढ्यासाठीच भिती वाटत असते. आजकाल पाकिस्तान सतत भारतात हिंसक हल्ले घडवण्याच्या मागे लागला आहे. तसे हे हल्ले पुर्वीपासून चालू आहेत. पण आधी त्यांना जितके अडथळे येत नव्हते, तितकी आता त्यांची कोंडी होत चालली आहे. नुकताच उरी येथे जिहादी हल्ला झाला आणि त्यानंतर जगभर जी प्रतिक्रीया उमटलेली आहे, तशी प्रतिक्रीया वा प्रतिसाद यापुर्वी भारताला मिळत नव्हता. न्युयॉर्क येथे राष्ट्रसंघाच्या बैठकीला गेलेले पाकचे पंतप्रधान एकाकी पडले. अवघ्या जगानेच भारताच्या बाजूने कौल देताना पाकिस्तानला जणू वाळीत टाकलेले आहे. याचे श्रेय डोवाल यांना द्यावे लागेल. कारण मागल्या दोन वर्षात त्यांनीच पाकिस्तानसह चिनची जागतिक कोंडी करण्याचे डावपेच यशस्वीरित्या खेळलेले आहेत. आताही उरीनंतर चिननेही पाकच्या बाबतीत हात झटकण्याचे तेच कारण आहे. या माणसाविषयी पाकिस्तानला इतका तिटकारा कशाला असावा, तेही समजून घेण्याची गरज आहे. कारण त्यांनी पाकच्या बलुची दुखण्याची खपली काढली आहे.\nदेशात सत्तांतर झाल्यापासून डोवाल यांनी विविध गुप्तचर संस्था, सुरक्षा यंत्रणा यांच्यात सुसुत्रिकरण आणुन सुरक्षेला प्राधान्य दिलेच. पण आजपर्यंत जो बचावात्मक पवित्रा घेतला जात होता, त्याला आक्रमक चेहरा प्रदान केला आहे. आपल्या अंगावर कोणी चाल करून आल्यावर आपण नेहमीच अंग आखडून घेऊन बचाव करण्याचा प्रयास करतो. पण जेव्हा तुम्ही सतत बचावात्मक पवित्रा घेता, तेव्हा कोणीही तुम्हाला टपली मारण्याची हिंमत करत असतो.. याच्या उलट कोणी आपल्याकडे नुसत्या वाकड्या नजरेने बघत असेल, तर त्याला हटकण्याचे धाडस तुम्ही दाखवता, तेव्हा तुमच्याकडे बघणार्‍याची नजरही बदलून जाते. तुमच्या वागण्याचा व बोलण्याचा धाक वचक निर्माण होतो. सहाजिकच तुमची खोड काढण्यापुर्वी असा कोणीही दहा वेळ विचार करतो. डोवाल यांचा पवित्रा तसा आहे आणि म्हणूनच पाकिस्तान चवताळला आहे. काश्मिरचा विषय सोडवायचा असेल, तर भारताच्या वेदना पाकिस्तानला अनुभवता आल्या पाहिजेत, ही डोवालनिती आहे. त्याम���ळेच पाकिस्तान खवळला आहे. आजवर भारताने कधीही पाकच्या दुखण्यावर बोट ठेवले नाही, की बलुची नावाच्या जखमेवरची खपली काढली नाही. उलट त्यावर फ़ुंकर घालण्याचे पाप मात्र भारताच्या नेत्यांनी केलेले होते. काही वर्षापुर्वी शर्म अल शेख इथे जागतिक परिषद असताना शरीफ़ यांनी मनमोहन सिंग यांच्याकडे भारतीय गुप्तचर खात्याविरुद्ध तक्रार केलेली होती. बलुची चळवळ्यांना भारतीय हेर मदत करतात अशी ती तक्रार होती. तेव्हाच्या भारतीय पंतप्रधानांनी पुरावे द्या चौकशी करतो, अशी पडती भूमिका घेतली होती. पण काश्मिरातील उचापतींसाठी शरीफ़ यांना जाब विचारला नव्हता. मोदी सरकार आल्यानंतर काश्मिर विषय बाजूला पडला आणि भारताने बलुची असंतोषाला चुड लावायचे काम हाती घेतले. त्यामुळे पाक चवताळला आहे. कारण त्यामागची प्रेरणा डोवालनिती आहे.\nकाश्मिरसाठी पाकने नेहमीच मानवाधिकार किंवा असंतोषाचा मुद्दा उचलून धरला. तितकी बलुची चळवळ समर्थ नाही वा नव्हती. पण मागल्या दोन वर्षात डोवालनिती त्याला खतपाणी घालत राहिली. आज जगभर त्याचे पडसाद उमटत आहेत, त्याला डोवाल कारण झाले आहेत. पण त्यातूनच पाकिस्तानचा दुटप्पीपणा चव्हाट्यावर आला. पर्यायाने पाकिस्तानचे काश्मिर नावाचे हत्यार एकदम बोथट होऊन गेले आहे. न्युयॉर्क येथे राष्ट्रसंघासमोर बलुची निर्वासित निदर्शने करून पाक पंतप्रधानाचा निषेध करीत होते. त्यांना सहानुभूती दाखवणारे कोणी शरीफ़ यांचे काश्मिर रडगाणे ऐकून घायला राजी नव्हता. ही पाकिस्तानची पोटदुखी आहे. बलुचिस्तानच्या या असंतोषाला आगडोंब बनवण्याची संपुर्ण योजनाच मागल्या दोन वर्षात आखली व राबवली गेली आहे. मात्र हे पडद्याआड चालू असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाक पंतप्रधानाच्या गळ्यात गळे घालत होते. कुणालाही गाफ़ील ठेवायचे असते, तेव्हा त्याच्याशी अतिरिक्त सलोख्याने वागावेच लागते ना अफ़जलखानाला गळाभेट करण्यासाठी शिवरायांनी आमंत्रित केले, तेव्हा त्याला गाफ़ील ठेवण्याचाच हेतू होता. मात्र ती गळाभेट करताना वाघनखे कुठे ठेवली आहेत, ते कळू दिले नव्हते. कुटनिती अशीच असते. नरेंद्र मोदी दिलखुलास हसून शरीफ़ यांच्या गळ्यात गळे घालत होते आणि दुसरीकडे सुरक्षा सल्लागार डोवाल पाकिस्तानातील विविध असंतुष्ट गटांना एकत्र करून बंडखोरीच्या पवित्र्यात आणत होते. ही सज्जता करण्���ात दोन वर्षे गेली आणि नंतरच स्वातंत्र्यदिनी त्याची पहिली वाच्यता मोदींनी लालकिल्ल्यावर केली. बलुची स्वातंत्र्य व मानवी हक्कांचा उल्लेख मोदींनी केला. पण त्यासाठीची लढ्याची सज्जता डोवाल यांनी आखलेल्या रणनितीनुसार झालेली होती. पाकिस्तानला डोवाल नावाचा माणुस राक्षस त्यामुळेच वाटतो. सतत पाक वाहिन्या म्हणूनच त्यांच्यावर दुगाण्या झाडत असतात.\nअन्यत्र सोडा, पण भारतातही मोदींच्या शरीफ़मैत्रीची खुप टिंगल झाली. त्यावर टोकाची टिका झाली. इतक्या जवळीकीसाठी शेकडो प्रश्न विचारले गेले. मोदींनी सर्व काही सहन केले. पण त्याची कारणे कधी सांगितली नाहीत. कालपर्यंत शरीफ़च्या गळ्यात गळे घालणारा भारतीय पंतप्रधान, आता पाकला इतक्या टोकाचा शत्रू कसा म्हणतो, याचेही कोडे अनेकांना पडले आहे. त्याची उत्तरे डोवालनितीमध्ये दडलेली आहेत. मागल्या दहा वर्षात देशाची सुरक्षानिती रसातळाला गेलेली होती आणि भारतात उजळमाथ्याने पाकनिष्ठ गोतावळा तयार झाला होता. त्यांना अंधारात ठेवूनच नवी रणनिती राबवणे आवश्यक होते. त्यासाठी शरीफ़मैत्री व आडून पाकविरोधी जागतिक मांडणी; असा डाव डोवाल यांनी राबवला आहे. त्याचे दुष्परिणाम आज पाकला भोगावे लागत आहेत. म्हणून तर पाक माध्यमात मोदींपेक्षाही डोवाल यांचा अखंड उद्धार चालू असतो. सौदी राजेही पाकिस्तानच्या पाठीशी आज उभे नाहीत आणि अमेरिकेने पाकला झटकले आहे. हा बदल आकस्मिक नसतो. मोदींच्या दोन वर्षे चाललेल्या परदेश वार्‍या आणि डोवाल यांनी हलवलेले मोहरे व प्यादी, यातून हे सर्व घडून आलेले आहे. त्यात पाकिस्तान एकाकी पडला आहे. काश्मिरचे हत्यार बोथट झाले आहे आणि पाकला रक्तबंबाळ करू शकणारे बलुची हत्यार भारताच्या हाती आले आहे. त्यामुळेच पाकिस्तान गडबडला आहे. मग त्याचा कर्ताकरविता असलेल्या डोवाल यांचा द्वेष व हेवा वाटणे स्वाभाविक आहे. त्यात उरीच्या घटनेने पाकला कडेलोटावर आणून ठेवले आहे. यापुढे असे हल्ले होतीलही. पण दिवसेदिवस पाकिस्तानचा अंत जवळ आणणारे, इतकेच त्याचे महत्व असेल. कारण सिंध, बलुची व मोहाजिर अशा पाकला रक्तबंबाळ करू शकणार्‍या ‘बलुची’ हाफ़ीज व अझरना भारताने मदतीचा हात देऊ केलेला आहे. यामागचा सुत्रधार पाकला राक्षसच वाटणार ना\nहा आधुनिक चाणक्य केवळ पाकिस्तानलाच नाही तर कांग्रेसलाही नको आहे , कालच tv वरिल चर्चेत कांग्रेसच्या एका नेत्याने डोवाल यांनी राजीनामा द्यावा असे म्हणाला . वा खांग्रेस.\nपरंतु हे TV वर चर्चा करणार्या ' कुमार ' ला कसे समजणार\nअतिशय अभ्यापूर्ण लेख पुर्ण सहमत\nआपल्या कांंही अर्धवट राजकारण्यांंना मोदींंचा मुत्सद्दीपणा न कळल्याने ते मोदींच्या धोरणावर बेतालपणे टीका करत होते. पाकिस्तान बरोबर अशा आपल्या राजकारण करणा-यांंनाही ही चांंगलीच चपराक बसलीय. आतातरी त्यांंनी शहाणपण शिकावे.\nराजकारण बाजूला ठेऊन राष्ट्रहिताला अगोदर प्राध्यान्य दिले पाहिजे.... पण याच्या उलट आपल्या देशात होत आहे...\nशिवरायनिती हेच राष्ट्र उद्धारक ठरेल. अगदी योग्य मांडणी केली भाऊ\nही गाजराची पुंगीच आहे\nमहाराष्ट्रात लांबलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याने गाफ़ील झालेल्या विरोधक व विश्लेषकांना शनिवारी सकाळी दिर्घकाळ शांत बसलेल्या भाजपाने मोठाच...\nनाट्य, पटकथा आणि राजकारण\nगेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक धक्कादायक वळणे घेतलेली आहेत. त्यामध्ये युती मोडून दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत गेलेले...\nमुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोशात आहेत. त्यांचे सल्लागारही जोशात आहेत. गंमत म्हणजे त्यांनी जी काही पावले उचलले...\nपत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समिकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणूकीनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रीपद मिळवण्यास...\nसिंह आला, पण गड गेला\nअखेरीस महाराष्ट्रात नवे समिकरण जुळलेले आहे. शिवसेना व दोन्ही कॉग्रेस यांची आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा मुख्यम...\nहीच वेळ आणि योग्य वेळ\nशनिवारी सकाळी उजाडताना अकस्मात राजभवनात भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारचा शपथविधी पार पडला. ती बातमी घरातल्या घरात बसून वाहिन्यां...\nरस्ता तोच वाटसरू वेगळे\nकर्नाटकात दिड वर्षापुर्वी रंगलेले नाट्य किरकोळ फ़रक करून महाराष्ट्रात घडलेले आहे. बहूमत हुकलेल्या भाजपाच्या येदीयुरप्पांनी तेव्हा अल्पमतात...\nअडीच वर्षापुर्वी म्हणजे २२ जुन २०१७ रोजी एक ब्लॉग लिहीला होता. त्याचे शीर्षक होते, ‘दाखवायचे सुळे’. तो खुप व्हायरल झाला आणि त्यावर प्रतिक...\nमहाराष्ट्रात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यावर विधानसभेत विश्वा�� व्यक्त क...\nआठवडे बाजार आणि घोडेबाजार\nआजकाल शिवसेनेचे परिचीत चेहरे कुठले फ़ारसे दिसत नाहीत आणि अब्दुल सत्तार नावाचे औरंगाबाद जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार मात्र आवेशात शिवसेने...\nसहन होत नाही, सांगता येत नाही\nदुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये\nएक मराठा लाख मराठा\nएक गाव एक पाणवठा\nउथळ पाण्याला खळखळाट फ़ार\nतुम्ही नाक तर दाबा\nजागा मराठा आम जमाना बदलेगा\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nइतिहास असा घडवला जातो\nफ़िदायिन ही जुनीच भारतीय संकल्पना\nखामोशी सुनाने लगी है दास्ताँ\nजी२० नावाची चिनी दंतकथा\nमराठा मोर्च्याची कारणमिमांसा (१)\nएक देश एक मतदान\nछचोर सभ्यता झक मारली\nअमिताभच्या जागी इमरान हाशमी\nलौट के बुद्दू घरको आये\nशिकारी खुद यहा शिकार हो गया\nआपल्याच डोळ्य़ावर विश्वास ठेवावा का\nलोकांना भ्रष्टाचार आवडतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/whatsapp-is-the-best-play-at-nashik-1150173/", "date_download": "2019-12-15T13:28:33Z", "digest": "sha1:4YCSOADX3SC6LF247NWOZ4YBTTRTBRYS", "length": 30667, "nlines": 231, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘व्हॉटस अॅप’ जल्लोषाने कलाविष्काराची ‘पर्वणी’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\n‘व्हॉटस अॅप’ जल्लोषाने कलाविष्काराची ‘पर्वणी’\n‘व्हॉटस अॅप’ जल्लोषाने कलाविष्काराची ‘पर्वणी’\n‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची नाशिक विभागीय अंतीम फेरी सोमवारी पार पडली.\nस्पर्धेचे राज्यात विभागवार आयोजन करण्यात अस्तित्व संस्थेचे सहकार्य लाभले.\nतुडुंब भरलेले महाकवी कालिदास कलामंदीर..सर्वाना निकालाची प्रतिक्षा..अन् एकेक निकाल जाहीर होऊ लागताच समर्थकांकडून होणारा टाळ्या, शिट्टय़ांचा पाऊस..पारितोषिक स्वीकारण्यासाठी रंगमंचावर जाणाऱ्यांची न्यारी धावपळ..अशा या उत्साही आणि जोशपूर्ण वातावरणात अव्वल ठरलेल्या ‘व्हॉटस अॅप’ ची घोषणा होताच या एकांकिकेच्या कलाकारांनी आणि उपस्थितांनी विजयाच्या घोषणा देत अक्षरश: कलामंदीर डोक्यावर घेतले.\n‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची नाशिक विभागीय अंतीम फेरी सोमवारी पार पडली. स्पर्धेतील अंतीम घटीकेचे ह��� शब्दचित्र. कलाकारांचे उत्स्फुर्त सादरीकरण.. त्यास संगीत व प्रकाश योजनेची मिळालेली साथ.. अनोख्या प्रयोगांचा अंतर्भाव.. या सर्वांना प्रेक्षकांकडून मिळणारी दाद, अशा अभूतपूर्व वातावरणात के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या ‘व्हॉट्सअप’ने इतर पाच एकांकिकांना मागे सारत सवरेत्कृष्ट एकांकिकेचा प्रथम पुरस्कार मिळवत मुंबई येथे १७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महाअतीम फेरीत प्रवेश मिळवला. द्वितीय क्रमांकाची सवरेत्कृष्ट एकांकिका आरंभ महाविद्यालयाची ‘कोलाज्’ तर तृतीय क्रमांक न. ब. ठाकूर महाविद्यालयाची ‘द परफेक्ट ब्लेंड’ ठरली. स्पर्धेनंतर काही वेळातच पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. पाऊस कोसळत असताना नवरंगकर्मीचा कलाविष्कार पाहण्यासाठी शहर परिसरातील ज्येष्ठ रंगकर्मीसह महाविद्यालयीन युवावर्ग आणि अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.\nमान्यवरांच्या हस्ते नटराजाचे पूजन झाल्यानंतर स्पर्धेला हं.प्रा.ठा. कला महाविद्यालयाच्या ‘जेनेक्स’ एकांकिकेने सुरूवात झाली. नव्या-जुन्या पिढीतील वैचारिक दरी, त्यातून निर्माण होणारे वाद-संवाद याकडे एकांकिकेतून लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर महिलांवर होणारे अत्याचार, त्यांचे विविध माध्यमातून होणारे शोषण, सामाजिक प्रश्न यावर बिंदू देशमुख महाविद्यालयाच्या ‘कोलाज’ने भाष्य केले. न. ब. ठाकूर विधी महाविद्यालयाने करिअर की लग्न अशा द्विधा मनस्थितीत अडकलेल्या आजच्या युवतींचे दोन मत प्रवाह ‘द परफेक्ट ब्लेंड’मधून मांडले. बदलत्या जीवन शैलीत आरामशीर जगत ध्येयापासून विचलीत झालेल्या, गोंधळलेल्या युवा वर्गाचे प्रतिबिंब क. का. वाघ ललित कला महाविद्यालयाच्या ‘जाने भी दो यारो’ एकांकिकेत उमटले. तर, समाज माध्यमाचा विधायक वापर कसा होऊ शकतो, याकडे के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या ‘व्हॉट्स अॅप’मधून सुरेख मांडणी करण्यात आली.\nलोकांकिका स्पर्धेला नाटय़प्रेमी व महाविद्यालयीन तरुणाईचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खा. हेमंत गोडसे, आ. अनील कदम, आ. राजाभाऊ वाजे, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरूमित बग्गा, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, यांसह इतर अनेक राजकीय मान्यवरांनी आवर्जुन हजेरी लावली. स्पर्धा नियोजनासह त्यातील गाळण्या, स्पर्धेचा दर्जा, सादरीकरण याबाबत मान्यव��ांनी समाधान व्यक्त केले. महाविद्यालयीन तरूणाईच्या कलागुणांना या माध्यमातून उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे मत भुसे यांनी मांडले. नाशिकचा संघ महाअंतिम स्पर्धेत ठसा उमटवेल, असा विश्वासही त्यांच्यासह अनेकांनी व्यक्त केला. या फेरीसाठी परीक्षक म्हणून पुण्याचे ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप जोगळेकर, नाशिकचे मुरलीधर खैरनार, अंशू सिंग यांनी काम पाहिले.\nस्पर्धा झाल्यानंतर काही वेळात निकाल जाहीर करण्यात आले. निकालाच्यावेळी सर्वाची उत्सुकता शिगेला पोहचली होती. ‘व्हॉट्स अॅप’चे नाव जाहीर झाल्यावर तरुणाईने सभागृह डोक्यावर घेतले. शिट्टय़ा, टाळ्या, डफ यांचा दणदणाट झाला. अन्य स्पर्धकांनी प्रतीस्पध्र्याचे अभिनंदन करीत आपल्यातील खऱ्या कलावंताची ओळख करून दिली. पारितोषिक वितरणास इंडियन एक्स्प्रेस ग्रुपचे वितरण विभागाचे सह महाव्यवस्थापक सुरेश बोडस, नाशिकचे वितरण व्यवस्थापक वंदन चंद्रात्रे, जाहिरात विभागाचे जगदिश कर्जतकर व संपादकीय विभागाचे प्रमुख अविनाश पाटील, आदी उपस्थित होते.\nदरम्यान, सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत आयरिस प्रॉडक्शन ‘टॅलेण्ट पार्टनर’ तर स्टडी सर्कल ‘नॉलेज पार्टनर’ आहेत. स्पर्धेचे राज्यात विभागवार आयोजन करण्यात अस्तित्व संस्थेचे सहकार्य लाभले. रेडिओ पार्टनर म्हणून ९३.५ रेड एफएम आणि संपूर्ण स्पर्धेचे टेलिव्हिजन पार्टनर झी मराठी आहे.\n’ जुन्या आठवणींना उजाळा\nस्पर्धेत नवोदित कलाकारांचे सादरीकरण पाहता माझ्या महाविद्यालयीन दिवसांतील आठवणींना उजाळा मिळाला. त्यांचा जोश, सादरीकरणाची पध्दत पाहुन चांगले वाटले. नाशिकमध्ये कलावंत तयार होत आहे. ते नाट्य चळवळ पुढे नेतील, असा विश्वास एकांकिकेने दिला.\nलोकेश शेवडे ( कुसुमाग्रज प्रतिष्ठान)\n’ नव कौशल्य पुढे येत आहे\nलोकसत्ता लोकांकिकेला मिळालेला उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता थक्क झालो. स्पर्धेच्या माध्यमातून नवे कलाकार पुढे येत असून जे नाटय़ चळवळ पुढे नेतील, अशी अपेक्षा आहे. केवळ बक्षीसाचा विचार न करता कलाकारांनी उत्तम सादरीकरण करणे गरजेचे आहे. मात्र कलावंताना आपली कला सादर करतांना व्यत्यय येणार नाही, याची काळजी नाटय़ मंदिरानेही घ्यायला हवी. आजही कालिदासची रडगाणी कायम आहे याची खंत वाटते. मात्र तांत्र��क अडचणींचा बागुलबुवा न करता कलावंतानी आपले कौशल्य सिध्द केले हे महत्वाचे.\nसदानंद जोशी (ज्येष्ठ रंगकमी, प्रेक्षक)\n’ तांत्रिकदृष्टया लक्ष देणे गरजेचे\nस्पर्धेत खुप छान एकांकिका सादर झाल्या. लोकसत्ताने नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. विभागीय फेरीत केवळ पाच एकांकिका सादर झाल्या. ही संख्या जास्त असती तर स्पर्धेतील चुरस वाढली असती. कलावंतांनी काही तांत्रिक गोष्टींचा विचार तसेच अभ्यास करणे गरजेचे आहे.\nसुरेश गायधनी ( प्रेक्षक)\n’ तरूण वर्ग पुन्हा रंगभूमीकडे\nलोकसत्ता लोकांकिका स्पर्धेला मिळालेला युवा वर्गाचा प्रतिसाद थक्क करण्यासारखा आहे. स्पर्धेमुळे आजच्या इंटरनेटच्या युगात नाटक, साहित्य यापासून दुर गेलेला युवा वर्ग पुन्हा एकदा रंगभूमीकडे वळत आहे. एकांकिकेनिमित्त लेखनापासून दिग्दर्शनापर्यंत विविध पातळीवर ही नवीन पिढी सक्रिय झाली हे कौतुकास्पद आहे. लोकसत्ताने त्यांना स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ दिले. या माध्यमातून शहरात सशक्त नाटय़ चळवळ पुन्हा जोमाने उभी राहील असे चित्र समोर येत आहे.\nस्पर्धेच्या विषयांवर सर्वच फिदा, परीक्षकांकडून काही सल्ले..\n‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या माध्यमातून नवरंगकर्मीच्या सृजनतेला वाव मिळत असला तरी रंगमंच खुप पुढे गेला आहे. काळानुरूप येथील सादरीकरणाची शैली बदलली आहे, वाचिक अभिनयासह देहबोलीला महत्व प्राप्त झाले आहे. नाटक हे प्रेक्षकांसाठी असते ही जाणीव कलावंतामध्ये भिनायला हवी, असे मत परीक्षकांसह काही मान्यवर प्रेक्षकांनी मांडले. दुसरीकडे विषयातील वैविध्य, सादरीकरणातील उत्स्फुर्तता, काही तरी वेगळे करून दाखविण्याची उर्मी लाजवाब होती, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. परीक्षकांसह प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दात..\nखरच गरज आहे का \n‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेला प्रेक्षकांचा मिळालेल्या प्रतिसाद वाखाणण्याजोगा आहे. स्पर्धेतील विषय वेगळे असले तरी आपण काय सादरीकरण करत आहोत आणि कोणासाठी याची जाणीव कलावंतासह दिग्दर्शकांसह असणे गरजेचे आहे. प्रेक्षकांची उपस्थिती कलावंतासाठी महत्वाची असली तरी आपल्या इथे असण्यामुळे रंगमंचावर काम करणाऱ्यांना काही व्यत्यय येणार नाही, याची काळजी घेणे प्रेक्षकांचे काम आहे. कोणाची मुले बागडताय, भ्रमणध्वनी वाजत आहे, कोणी म��्येच शिटय़ा वाजवते यामुळे परीक्षणात तसेच कलावंतासाठी हा व्यत्यय आहे. आपल्या कृतीमुळे कलावंताचा अपमान होतो. प्रत्येक वेळी खरच टाळ्या वाजवण्याची गरज आहे का यामुळे वातावरण बिघडत तर नाही ना, याचा सारासार विचार प्रेक्षकांसह सर्वानी करावा.\nदिलीप जोगळेकर (ज्येष्ठ रंगकर्मी, परीक्षक)\nस्पर्धेत वैविध्य.. दर्जा वाढला..\nस्पर्धा अतिशय उत्तम झाली. देशातील समस्यांची तरूण वर्गाला असलेली जाण पाहता गहिवरून आले. स्पर्धेतील विषय ताजे आणि युवकांच्या जगण्याशी संबंधित आहेत. विषयातील वैविध्यता, काम करण्यातला सहजपणा स्पर्धेची बलस्थाने म्हणता येतील. मात्र त्याच वेळी तंत्रज्ञानात फार काही बदल झाले असे म्हणता येणार नाही. विषयाची जाण ठेवत कलावंतानी केलेले सादरीकरण ही त्यात जमेची बाजू आहे.\nमुरलीधर खैरनार (ज्येष्ठ रंगकर्मी, परीक्षक)\n‘थिएटर’ हे व्यक्त होण्याचे माध्यम..\nस्पर्धेतील विषयांचे वैविध्य, कलावंताचा जोश त्यांची उत्स्फुर्तता वाखाणण्याजोगी राहिली. स्पर्धेच्या माध्यमातून कलावंताची प्रयोगशीलता तपासली जात आहे. मात्र ‘थिएटर’ हे व्यक्त होण्याचे माध्यम आहे हे कलावंताने विसरता कामा नये. अभिनयाचे कसब आजमावतांना आपला आवाज आणि देहबोलीकडे लक्ष देणे गरजचे आहे. त्याचवेळी लेखक आणि दिग्दर्शकाने संहितेकडे. संहितेतुन नेमका कोणता संदेश द्यायचा आहे, काय सांगायचे हे सर्वानी लक्षात घेणे गरजेचे आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता स्पर्धा एका विशिष्ट वळणावर आली असून तिचा दर्जा वाढला आहे.\nअंशू सिंग (रंगकर्मी, परीक्षक)\nसर्वोत्कृष्ट एकांकिका (प्रथम) – व्हॉट्स अॅप (केटीएचएम महाविद्यालय)\nसर्वोत्कृष्ट एकांकिका (द्वितीय) – कोलाज् (आरंभ महिला महाविद्यालय)\nसर्वोत्कृष्ट एकांकिका (तृतीय) – द परफेक्ट ब्लेंड (न. ब. ठाकूर विधी महाविद्यालय)\nसर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – अदील नूर शेख (व्हॉट्स अॅप)\nसर्वोत्कृष्ट लेखक – अदील नूर शेख (व्हॉट्स अॅप)\nसर्वोत्कृष्ट अभिनय (स्त्री)- शर्वरी तळेकर (द परफेक्ट ब्लेंड)\nसर्वोत्कृष्ट अभिनय (पुरूष)- सूरज बोढाई (व्हॉट्स अॅप)\nसर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना – सुषमा हसबनीस (कोलाज)\nसर्वोत्कृष्ट नेपथ्यकार – अतुल शिरसाठ (व्हॉट्स अॅप)\nसर्वोत्कृष्ट संगीत – तेजस बेलदार (कोलाज)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मो���ाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nटेकन्यूज : व्हॉट्सअ‍ॅपरील नवीन फीचर\n व्हॉट्सअॅप ग्रुपवर चुकून पाठवलेला मेसेज डिलिट करता येणार\nचुकून बनलेला व्हॉट्स अॅप अॅडमिन मागच्या पाच महिन्यांपासून तुरुंगात\nचिथावणीखोर मेसेजेसमुळे केंद्र सरकारचा व्हॉट्सअॅपला इशारा\nफेसबुकवरुन न्यूड कॉल करुन महाराष्ट्रातील ६५८ महिलांना छळणाऱ्या भामटयाला अखेर अटक\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta/mumbaii/", "date_download": "2019-12-15T12:38:23Z", "digest": "sha1:KO6PDUXXNCMLTPXIX5EVEIXIPWPPY4WP", "length": 20088, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मुंबई वृत्तान्त | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\n‘आपले संविधान, आपला आत्मसन्मान’; नरेंद्र जाधव यांचा चर्चात्मक कार्यक्रम\nभारतीय राज्यघटनेबाबत नागरिकांना जास्तीत जास्त माहिती व्हावी, राज्यघटनेचे विविध पैलू लोकांसमोर उलगडले जावेत या उद्देशाने अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांचा ‘आपले संविधान...\nकर्मचाऱ्यांअभावी अग्निप्रतिबंधक उपकरणांची तपासणी टांगणीला\nअग्निसुरक्षा कायदा अस्तित्वात आल्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी मुं���ईतील उत्तुंग इमारतींमधील आग प्रतिबंधक उपाययोजनांबाबत पालिकेला जाग आली आहे.\nनगरसेवक सिरील डिसोजा यांना लाच स्वीकारताना अटक\nमुंबई महापालिकेचे प्रभाग क्रमांक ४४ चे राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक सिरील डिसोजा यांच्यासह एकाला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली.\n‘दादा-काका-मामा’ नंबर प्लेटवर कारवाई\nवाहन नोंदणी क्रमांकात आलेल्या चार आकडी क्रमांकाच्या गमतीजमती करत आपल्या गाडय़ांचे क्रमांक चित्रविचित्र पद्धतीने लावणाऱ्या वाहन चालकांविरोधात वडाळा प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई केली आहे.\nत्यापेक्षा एक दिवस पाणी बंद ठेवा’ मुंबईकरांची वाढती मागणी\nपावसाने दडी मारल्यामुळे मुंबईत लागू करण्यात आलेल्या २० टक्के पाणीकपातीमुळे मुंबईकरांना असमतोल पाणीपुरवठा होऊ लागला आहे.\nमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात पाण्याचा ७० टक्के साठा असल्याने महानगरपालिकेने व्यावसायिक पाणीवापराच्या मर्यादा अधिक कडक केल्या असल्या तरी त्याने नेमके काय साध्य होणार...\nमान्यता आणि कारवाईचे आदेश एकाच दिवशी\nमाझगाव येथील शासकीय मालकीच्या सुमारे एक एकर इतक्या भूखंडाच्या हस्तांतरणास जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या मान्यतेबाबत कारवाई करण्याचे आदेश\nआदिवासीचा भूखंड सरकारजमा करण्यास ‘जैसे थे’ आदेश\nमालाड पश्चिमेकडील लिंकिंग रोड या परिसरातील ‘भूमी क्लासिक’ या खासगी विकासकाच्या गृहप्रकल्पाचा मूळ भूखंड हा आदिवासीच्या नावावर असतानाही विकासकाच्या नावावर करून देऊन केलेल्या\nडबेवाल्यांकडून मुंबईकरांना ‘हात धुण्याचे’ धडे\nआपल्या चांगल्या आरोग्यासाठी जेवणापूर्वी हात स्वच्छ धुणे कसे आवश्यक आणि महत्त्वाचे आहे, याबाबत मुंबईच्या डबेवाल्यांनी गेल्या आठवडय़ात मुंबईकरांना ‘हात धुण्याचे’धडे दिले.\nमध्यरात्री साडेबारानंतरची वेळ.. पहाटे चारपासून सुरू झालेली उपनगरीय रेल्वेगाडय़ांची वाहतूक सुस्तावलेली..\nआरे कॉलनीतही विसर्जनासाठी कृत्रिम तलाव\nगणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा उपयोग सुरू होऊन अनेक वर्षे झालीत. स्वच्छ, सुरक्षित आणि कोणत्याही गोंधळाविना विसर्जनाचा आनंद देणाऱ्या या तलावांनी...\n‘चोर’ गोविंदा आला रे\nदहीहंडीची उंची, १२ वर्षांखालील मुलांना थरामध्ये केलेला मज्जाव आणि आयोजकांवर घातलेले र्निबध यावरून र��ज्य सरकार व गोविंदा पथकांमध्ये वाद सुरू आहे.\nस्मार्टफोनचा संदेश आल्यावर वाजणाऱ्या शिट्टीमध्ये आता साध्या अर्थात फिचर फोनच्या संदेश संकेताची धूनही पुन्हा ऐकू येणार आहे.\nएका बडय़ा व्यक्तीकडूनच शीना प्रकरणाची ‘खबर’\nपोलीस आयुक्त राकेश मारिया यांना मुंबईतील गुन्हेगारी विश्वाची असलेली खडान्खडा माहिती आणि त्यांचे खबऱ्यांचे प्रचंड जाळे यातूनच शीना बोरा हत्या प्रकरणाची उकल झाली आहे.\nआजारपण, क्रीडा किंवा इतर अशैक्षणिक उपक्रमांमुळे परीक्षा हुकलेल्या पदवीच्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये..\nछोटी गोविंदा पथके बुचकळ्यात\nदहीहंडीची उंची आणि आयोजकांवर घातलेल्या र्निबधांवरून दहीहंडी समन्वय समितीने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे मोठय़ा आणि लहान गोविंदा पथकांमध्ये दरी वाढू लागली आहे.\nपावसाचा विक्रमच पण आता नीचांकी\nऑक्टोबरच्या उन्हाच्या झळा ऑगस्टमध्येच बसण्याची वेळ सध्या मुंबईकरांवर आली आहे. दोन-तीन दिवस संततधार लागून संपूर्ण शहराचा व्यवहार ठप्प करणाऱ्या पावसाची मुंबईकरांना सवय.\nभ्रमणध्वनी चोरटय़ांच्या विरोधात रेल्वे सुरक्षा बलाची मोहीम\nउपनगरी गाडी सिग्नलला थांबली किंवा हळू झाली असता दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या हातावर दंडुक्याचा फटका मारून भ्रमणध्वनी चोरणाऱ्या चोरटय़ांच्या विरोधात रेल्वे सुरक्षा बलाने मोहीम उघडली आहे.\nसंगीतकार कौशल इनामदार यांच्यासमवेत ‘चला वाचू या’\nपु. ल. देशपांडे कला अकादमी आणि व्हिजन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘चला वाचू या’ या अभिनव उपक्रमातील दुसऱ्या पुष्पात संगीतकार कौशल इनामदार अतिथी अभिवाचक म्हणून सहभागी होणार\n‘यू, मी अ‍ॅण्ड चाय’..\nचहा हा आपल्या आयुष्यातला अविभाज्य भाग. पण चहा हे फक्त एक पेय नाही तर वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या घटनांमध्ये त्याला खास स्थान असतं.\nवर्षभरानंतरही मृत डॉक्टरचे कुटुंबीय मदतीच्या प्रतीक्षेत\nसहकारी डॉक्टरच्या आकस्मिक निधनानंतर सर्व निवासी डॉक्टरांनी पुढाकार घेऊन देऊ केलेला एक दिवसाचा पगार वर्ष उलटल्यावरही संबंधित कुटुंबीयांपर्यंत पोहोचू शकलेला नाही.\nदुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी गणेश मंडळांची गंगाजळी\nअटी आणि शर्थीचे पालन करीत रस्त्यामध्ये मंडप उभारणीस परवानगी मिळाल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे प��ाधिकारी खूश झाले आहेत.\nदक्षिण मुंबईवर पहाटेचे वीजसंकट\nउपनगरांतल्या मुंबईकरासाठी दक्षिण मुंबईत घर म्हणजे चनीची परमावधी मानली जाते. मात्र सध्या उपनगरीय रहिवासी सुशेगात आणि दक्षिण मुंबईतील रहिवासी त्रासात, अशी काहीशी परिस्थिती आहे.\n‘मंत्रालय वारी’चा ११वीच्या विद्यार्थ्यांना फटका\nएरवी शिक्षण संचालकांच्या स्तरावर घेतल्या जाणाऱ्या छोटय़ा-मोठय़ा निर्णयांकरिताही मंत्रालयात फायली नाचविण्याचा नवा पायंडा शिक्षण विभागात पडू लागला आहे.\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/five-year-penalty-for-stunt-in-mumbai-local-train-39250", "date_download": "2019-12-15T13:09:58Z", "digest": "sha1:LJHCVMCJJ2WQCNNIN6DSA6NH3EOOSYCM", "length": 7779, "nlines": 100, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "रेल्वे प्रवासात स्टंट केल्यास ५ वर्षांची शिक्षा", "raw_content": "\nरेल्वे प्रवासात स्टंट केल्यास ५ वर्षांची शिक्षा\nरेल्वे प्रवासात स्टंट केल्यास ५ वर्षांची शिक्षा\nरेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना अनेकदा स्टंटबाजांच्या मोठ्या त्रासाला समाेरं जावं लागतं.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nरेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना अनेकदा स्टंटबाजांच्या मोठ्या त्रासाला समाेरं जावं लागतं. लोकलच्या दरवाजाजवळ उभं र���हून स्टंट करताना दुसऱ्या लोकलच्या खांबांना हात लावणं, प्लॅटफॉर्मवरील प्रवाशाला हातानं मारणं, प्लॅटफॉर्मवर पाय घासून जाताना पायानं अन्य प्रवाशाला स्पर्श करणं, लोकलचा दरवाजा ते खिडकी आणि पुन्हा दरवाजा असा स्टंट करणं किंवा गाडीच्या छतावर उभं राहणं इत्यादी स्टंट हे स्टंटबाज करतात. मात्र, त्यांच्या या स्टंटमुळं प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळं रेल्वे प्रवासात स्टंट करणाऱ्यांना ५ वर्षांची शिक्षा भोगावी लागेल, अशी घोषणा मध्य रेल्वे सुरक्षा दलानं केली आहे. ५ वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेल्या नवीन कलमानुसार सुरक्षा दलाकडून ही कारवाई करण्यात येणार आहे.\nया स्टंटबाजांवर कारवाई करण्यासाठी मध्य रेल्वे सुरक्षा दलानं कलम १५३ची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या स्टंटबाजावर या कलमानुसार कारवाई करण्यात येणार असून त्यात तो दोषी ठरल्यास त्याला ५ वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.\nहार्बर रेल्वे मार्गावर वडाळा, जीटीबी नगर ते चुनाभट्टी, चेंबूर, गोवंडी, वाशी, तर मध्य रेल्वे मार्गावर कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, दिवा, कांजुरमार्ग, भांडुप, मुलुंड, ठाणे या स्थानकांदरम्यान अनेक जण स्टंट करताना पाहायला मिळतात.\nमुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाची हजेरी\nरेल्वेलोकलस्टंटबाजप्रवासीकारवाईरेल्वे पोलीसशिक्षामध्य रेल्वेहार्बर रेल्वे\n२ तासांत सलमानचं घर बाॅम्बने उडवेल, पोलिसांना धमकीचा ई-मेल आला आणि...\nपरदेशी नागरिकांना अंमली पदार्थ पुरविल्याप्रकरणी टुरिस्ट गाइडला अटक\nएअर इंडियाच्या इंजिनीअरचा गोणीत सापडला मृतदेह\n'या' बँकेमधील ७० खातेदारांचा डेटा लीक, १५ ते २० लाख चोरीला\n 'तो' सेल्फी बघून पुरूषाने पुरूषावरच केला बलात्कार\nक्राईम पेट्रोल, सावधान इंडिया पाहून केली हत्या\nधावत्या लोकलमधून प्रवाशाला ढकलले\n पतीने गर्भवती पत्नीला ट्रेनमधून ढकललं\nबनावट तिकीट तपासनीसाला दादर स्थानकात अटक\nरेल्वे स्थानक व परिसरातील फेरीवाल्यांविरोधात २२ हजार गुन्हे\nमुलगी पळून गेल्याने बापाची आत्महत्या\nतिकिटांच्या काळा बाजारामुळे मध्य रेल्वेला ६१ लाखांचा तोटा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/maharashtra/page/4517/", "date_download": "2019-12-15T12:52:47Z", "digest": "sha1:A2DIXVNRHWF2DCCSYE4IXJ3IM5Y3IMEL", "length": 16441, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "महाराष्ट्र | Saamana (सामना) | पृष्ठ 4517", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबनवडी ग्रामपंचायत राज्यात रोल मॉडेल, पुणे विभागीयस्तरावरील अधिकाऱ्यांनी केली पाहणी\nउरण- कंटेनर यार्डच्या मालकांनी रस्ता केला गिळंकृत\nथिबा राजवाडा संगीत महोत्सव २४ ते २५ जानेवारी दरम्यान रंगणार\nसलग सुट्ट्यांमुळे शिर्डी गर्दीने फुलली\nनागरिकता सुधारणा कायद्याविरोधात जामियातील विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; तीन बस जाळल्या\nआता 24 तास बँकेत ‘ही’ सुविधा असेल उपलब्ध, RBI ने नियमात…\nनागरिकता सुधारणा कायद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया… वाचा सविस्तर\nभाजप खासदाराच्या कारवर बॉम्ब हल्ला\nमहिना 2 लाख पगार असलेल्या मॅनेजरची आर्थिक तंगीतून आत्महत्या; पत्नी व…\nहिंदुस्थानी चवीचा चहा विकून अमेरिकेत करोडपती बनली महिला\n‘या’ चहाच्या किमतीत मुंबईत घ्याल दोन घरं\nनव्या मिस वर्ल्डचे आहे हिंदुस्थानशी कनेक्शन, वाचा कसे ते\n माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांचा हल्लाबोल\nबँकेत नोकरी मिळताच उडवले 62 लाख, खरेदी केली लग्जरी कार\n#INDvWI LIVE – टीम इंडियाचे विंडीजपुढे 289 धावांचे आव्हान\nक्रिकेट इतिहासात कोणालाही न जमलेला विश्वविक्रम पाकिस्तानच्या खेळाडूने केला\nकराडला रणजी सामना घेण्यासाठी प्रयत्नशील – रियाज बागवान\nमाजी क्रिकेटपटूवर दारु पिऊन मारहाण केल्याचा गुन्हा दाखल\nचेन्नईत हिंदुस्थान आज पहिल्या वनडेमध्ये विंडीजला भिडणार\nरोखठोक – सरकार नागपुरात; काळजी नसावी, पाच वर्षे टिकेल\nसामना अग्रलेख – ठकसेनांशी लढाई, जीएसटीचा परतावा द्या\nठसा – रवींद्र रसाळ\nवेब न्यूज – टिकटॉकवर खटला दाखल\n…जेव्हा रणबीर आलियासमोरच आपला शर्ट काढतो\nज्येष्ठ अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचे निधन\nपाहा समीरा रेड्डीच्या चिमुकलीचे सुपर क्यूट फोटो\nसलमान खानचे कौतुकास्पद पाऊल, सेटवर थुंकण्यास मनाईचे फर्मान\nPhoto – काय सांगता, रडण्याचेही आहेत मोठे फायदे…\nव्यायाम करताना चुकूनही ‘या’ गोष्टी विसरू नका, वाचा सविस्तर…\nभटकेगिरी – ‘हवेल्यां’चे सौंदर्य\nPhoto – रात्री आंबट पदार्थ खाण्यापूर्वी ‘हे’ वाचा\n No Problem, वाचा कांद्याशिवाय कसा कराल चमचमीत स्वयंपाक\nरोखठोक – सरकार नागपुरात; काळजी नसावी, पाच वर्षे टिकेल\nअंतर्गत सुरक्षेची आव्हाने आणि वास्तव\nनागरी सहकारी बँका अस्तित्वाचा प्रश्न… खास न्याय\nचर्चगेट-डहाणू लेडीज स्पेशल लोकल हवी\n मुंबई पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते डहाणू स्थानकादरम्यान लेडीज स्पेशल लोकल चालविण्यात यावी या मागणीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात...\nसाकीनाका येथील शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू\nसामना प्रतिनिधी, मुंबई साकीनाका येथील पवार पब्लिक स्कूलमध्ये पहिलीत शिकणाऱ्या स्वरंग रत्नदीप दळवी (६) याचा शाळेतच मृत्यू झाला. यात संशयास्पद असे काहीच नसून स्वरंग याला...\nचेंबूर येथे प्रवाशांचे आंदोलन, लोकल रद्द केल्याने प्रवासी रुळांवर\nसामना प्रतिनिधी, मुंबई सकाळी ऐन गर्दीच्या वेळी चेंबूर ते सीएसएमटी लोकल अचानक रद्द केल्याने प्रवाशांच्या सहनशीलतेचा बांध तुटला आणि त्यांनी बेलापूरला जाणारी लोकल तब्बल तासभर...\nदसरा, दिवाळी जोरात; राज्य कर्मचाऱ्यांचा डीए चार टक्क्यांनी वाढला\n मुंबई राज्य सरकारी कर्मचाऱयांसाठी खूशखबर असून त्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकार तसेच अन्य...\nखासगी इमारतींमध्येही सरकारची स्वस्त घरे\n मुंबई केवळ सरकारीच नव्हे तर खासगी जमिनींवर उभारण्यात येणाऱया इमारतींमध्येही आता स्वस्त घरांची योजना लागू होणार आहे. खासगी जमिनीवर खासगी बिल्डरांनी उभारलेल्या...\n पावसाने उसंत घेतल्याने मुंबईकरांचे हुश्श\n मुंबई गेले दोन दिवस मुंबईसह अवघ्या महाराष्ट्राला झोडपून काढणारा पाऊस अखेर गुरुवारी थांबला. सोमवारी दिवसभर वादळीवाऱयासह कोसळल्यानंतर बुधवारी पावसाने अधूनमधून जोरदार बॅटिंग...\nस्वदेशी बनावटीची ‘कलवरी’ पाणबुडी नौदलात\n मुंबई माझगाव गोदीत बांधण्यात आलेली स्वदेशी बनावटीची पहिली स्कॉर्पियन ‘कलवरी’ ही पाणबुडी गुरुवारी हिंदुस्थानच्या नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. फ्रान्सच्या ‘डीसीएनएस’ या कंपनीच्या सहकार्याने...\nपाकिस्तानात दाऊदची ४ घरे; इकबालची कबुली\n ठाणे हिंदुस्थानचा मोस्ट वाँटेड डॉन दाऊद इब्राहिम देशात असल्याचे पाकिस्तानने नेहमी नाकारले आहे. परंतु, त्यांचा खोटेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. खंडणी...\nराज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ\n मुंब�� घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ केल्याची घोषणा केली आहे....\n कुडाळ काँग्रेसने २००५ पासून पदोपदी अपमान केला. 'मुख्यमंत्री पद देऊ, खासदार करू, मंत्रिमंडळात हवं ते खातं देऊ अशी आश्वासनं देत वारंवार फसवणूक...\nबनवडी ग्रामपंचायत राज्यात रोल मॉडेल, पुणे विभागीयस्तरावरील अधिकाऱ्यांनी केली पाहणी\nPhoto – काय सांगता, रडण्याचेही आहेत मोठे फायदे…\nनागरिकता सुधारणा कायद्याविरोधात जामियातील विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; तीन बस जाळल्या\nPenis Fish – विचित्र आकाराचा मासा ठरतोय जगभरात चर्चेचा विषय\nउरण- कंटेनर यार्डच्या मालकांनी रस्ता केला गिळंकृत\n#INDvWI LIVE – टीम इंडियाचे विंडीजपुढे 289 धावांचे आव्हान\nथिबा राजवाडा संगीत महोत्सव २४ ते २५ जानेवारी दरम्यान रंगणार\nक्रिकेट इतिहासात कोणालाही न जमलेला विश्वविक्रम पाकिस्तानच्या खेळाडूने केला\nसलग सुट्ट्यांमुळे शिर्डी गर्दीने फुलली\nआता 24 तास बँकेत ‘ही’ सुविधा असेल उपलब्ध, RBI ने नियमात...\nकराडला रणजी सामना घेण्यासाठी प्रयत्नशील – रियाज बागवान\nरत्नागिरीत रंगणार थिबा राजवाडा संगीत महोत्सव\nव्यायाम करताना चुकूनही ‘या’ गोष्टी विसरू नका, वाचा सविस्तर…\nनागरिकता सुधारणा कायद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया… वाचा सविस्तर\n…जेव्हा रणबीर आलियासमोरच आपला शर्ट काढतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/rpi-gets-6-seats-in-the-alliance-four-candidates-have-also-been-announced/", "date_download": "2019-12-15T13:52:47Z", "digest": "sha1:E3TXK5L6DVRZYN77QKJJY2KFGPTICSYU", "length": 7261, "nlines": 114, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "युतीत 'आरपीआय'ला मिळाल्या 6 जागा; चार उमेदवारांचीही केली घोषणा", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nयुतीत ‘आरपीआय’ला मिळाल्या 6 जागा; चार उमेदवारांचीही केली घोषणा\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी मागील 3 दिवस झालेल्या सलग चर्चेत आज अंतिम निर्णय होऊन भाजप शिवसेना महायुतीचा घटक म्हणून रिपब्लिकन पक्षाला विधानसभेच्या ६ जागा अधिकृत सोडण्यात आल्या आहेत. त्यात सातारा जिल्ह्यातील फलटण सोलापुरातील माळशिरस, विदर्भात भंडारा, मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यातील नायगाव, परभणी जिल्ह्यातील पाथरी,तसेच मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर या ६ जागा रिपाइंला सोडण्यात आल्या असल्याची अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली.\nमाळशिरसची जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवाराचे नाव निश्चित करण्याचा निर्णय विजय सिंह मोहिते पाटील घेणार आहेत. मात्र त्यांनी माळशिरस मध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी निश्चित करावी तसे होणार नसेल तर माळशिरसची जागा बदलून पुणे कॅन्टोन्मेंट ही जागा देण्यात यावी अशी सूचना रामदास आठवलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.\nअ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालचे व्हिडीओ टिक टॉकवर…\nबघा रणवीर सिंग काय म्हणाला…\n'पक्षाच्या चौकटीबाहेरच्या वक्तव्यांमुळे एकनाथ खडसे यांची उमेदवारी अडचणीत'@inshortsmarathi https://t.co/mNvWQFdlJe\n'सातारच्या गादीसमोर काँग्रेसचे 'पृथ्वीअस्त्र' भयभीत होऊन पळाले' @inshortsmarathi https://t.co/zwCOCbn2bi\nअ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालचे व्हिडीओ टिक टॉकवर…\nबघा रणवीर सिंग काय म्हणाला…\nकपिल शर्माचं पितळ पडलं उघडं \n‘या’ अभिनेत्रीमुळे ‘दबंग ३’ साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nआईच्या भावविश्वाचा शोध घेणारी मालिका ‘आई कुठे काय करते’…\nराजीनामे मंजूर झाले तरी होणार नाही पोटनिवडणूक\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nअ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालचे व्हिडीओ टिक टॉकवर…\nबघा रणवीर सिंग काय म्हणाला…\nकपिल शर्माचं पितळ पडलं उघडं \n‘या’ अभिनेत्रीमुळे ‘दबंग ३’ साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nदेशभरात भाजपला घेरण्यासाठी काँग्रेस मैदानात\nमंत्रालयात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न,…\nविराट कोहलीबाबत सोनाक्षी सिन्हाचं मोठं…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/shahu-blood-bank-will-provide-free-blood-to-flood-victims/", "date_download": "2019-12-15T13:38:52Z", "digest": "sha1:QY5KEROSUJRI735LZVJ5VJKFG5FP252N", "length": 12733, "nlines": 189, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "शाहू ब्लड बँक देणार पूरग्रस्तांना मोफत रक्त - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nवीर सावरकरांवरील राहुल यांच्या विधानावर सेना ���ुप्रीमो उद्धव ठाकरे मौन राहतील…\nछावणी परिसरात दोघींचा विनयभंग\nमहाविकास आघाडीचे सरकार केवळ पाचच नव्हे तर ५० वर्षे कायम राहणार…\nशिवसेना काँग्रेससमोर नमली : आशिष शेलारांची शिवसेनेवर बोचरी टीका\nHome मराठी Kolhapur Marathi News शाहू ब्लड बँक देणार पूरग्रस्तांना मोफत रक्त\nशाहू ब्लड बँक देणार पूरग्रस्तांना मोफत रक्त\nकोल्हापूर :- पावसाने उघडीप दिल्याने पुराचे पाणी झपाट्याने ओसरले आहे. आता मात्र साथीचे आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे . अशा परिस्थितीत पूरग्रस्त नागरिकांना रक्ताची गरज भासणेची शक्यता आहे. त्यासाठी शाहू ब्लड बँकेच्या वतीने मोफत रक्त देण्यात येणार आहे अशी माहिती ब्लड बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी केले.\nपश्चिम महाराष्ट्रात महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . पुराचे पाणी ओसरू लागल्यानंतर आता साथीचे आजार होण्याचा धोका वाढला आहे . या स्थितीत रुग्णांना रक्ताची गरज भासणार आहे. पूरग्रस्त रुग्णांना वेळेत आणि मोफत रक्त मिळावे यासाठी शाहू ब्लड बँकेन पुढाकार घेतला आहे. त्यासाठी दिनांक १५ ऑगस्ट पासून रोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्त संकलन करण्यात येणार आहे. संकलन झालेले रक्त कोणत्याही हॉस्पिटल मधील पूरग्रस्तांना, डॉक्टरांच्या शिफारशीनुसार मोफत देणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व्ही बी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. पिसिव्ही, एफएफपी, आणि आरडीपी प्रकारचे रक्त मोफत दिले जाणार असून, याव्यतिरीक्त लागणारे रक्त सवलतीच्या दरात देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हातभार लावावा अस आवाहन ब्लड बँकेच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी अमरसिंह माने बाबासाहेब पाटील बाबाभाई वसा राजेंद्र देशिंगे राजूभाई दोशी महेंद्र परमार आदी उपस्थित होते.\nPrevious articleसांगली जिल्ह्यात पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान वाटप सुरू; ७२ पथकांमार्फत ५ कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम वाटप\nNext articleमुंबई पोलिसांचे शहरात मिशन ऑल आऊट\nवीर सावरकरांवरील राहुल यांच्या विधानावर सेना सुप्रीमो उद्धव ठाकरे मौन राहतील का \nछावणी परिसरात दोघींचा विनयभंग\nमहाविकास आघाडीचे सरकार केवळ पाचच नव्हे तर ५० वर्षे कायम राहणार : मुख्यमंत्री\nशेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची सरकारला वेळो���ेळी आठवण करून देणार – फडणवीस\nअजित पवार यांनी पहिल्यांदा आपल्या बंडावर भाष्य केले\nफडणवीस आणि अजित पवारांनी एकत्र येऊन सरकार स्थापणे माझ्यासाठी धक्का होता...\nमुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधक टाकणार बहिष्कार\nनागपूर अधिवेशनात भूकंपच भूकंप\nआता जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडी\n‘दादा, तुम्ही उपमुख्यमंत्री झालेच पाहिजे ’ कार्यकर्त्यांच्या मागणीला अजित पवारांनी दिले...\nमंत्रिमंडळाबाबत डिसेंबरअखेर पूर्ण चित्र स्पष्ट होईल : अजित पवार\nराहुल गांधींनी ‘त्या’ वक्तव्यासाठी माफी मागावी; मुंबई भाजपकडून निषेध मोर्चा\n‘मनसे’ला अंतर्गत गटबाजीचं ग्रहण; ‘कृष्णकुंज’वर तणाव\nसावरकर, शेतकरी खाणार अधिवेशन\nशेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची सरकारला वेळोवेळी आठवण करून देणार – फडणवीस\nनेहरूंबाबत वादग्रस्त व्हिडीओ केला; अभिनेत्री पायल रोहतगीला अटक\nठाकरे सरकार टिकवण्यासाठी ‘ही’ व्यक्ती महत्वाची : संजय राऊत\nउद्धव ठाकरेंनी राहुलला जोड्याने मारावे : रणजीत सावरकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/health/polio-vaccination-campaign-in-the-state-on-march-10-33644", "date_download": "2019-12-15T13:44:48Z", "digest": "sha1:ACWCJJTI7LMPNU4NMPPEVGKJELK6OOPC", "length": 6876, "nlines": 103, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "१.२२ कोटी बालकांना पोलिओ डोस देण्याचं सरकारचं उद्दिष्ट", "raw_content": "\n१.२२ कोटी बालकांना पोलिओ डोस देण्याचं सरकारचं उद्दिष्ट\n१.२२ कोटी बालकांना पोलिओ डोस देण्याचं सरकारचं उद्दिष्ट\nराज्यात १० मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात येणार असून १ कोटी २२ लाख बालकांना पोलीओचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nराज्यात १० मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात येणार असून १ कोटी २२ लाख बालकांना पोलीओचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. त्यासाठी राज्यभर ८२ हजार ७१९ पोलिओ बुथ उभारण्यात येणार आहेत.\n९९ टक्के उद्दिष्ट पूर्ण\nगेल्या वर्षी सुमारे १ कोटी २० लाख ९८ हजार बालकांना पोलिओ डोस देऊन ९९.७ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आलं होतं. यावर्षी १ कोटी २२ लाख बालकांना डोस देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. यावेळी अभियानासाठी २ लाख १९ हजार ३१३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच यावेळी १३ हजार ९२७ मोबाईल टीम संपूर्ण दिवसभर कार्यरत राहणार आहेत.\nअंगणवाडी ��ेविका, आशा कार्यकर्ती आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून ही मोहीम यशस्वी करण्यात येणार आहे. तसंच आपल्या पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना पोलिओचे डोस देण्याचं आवाहन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.\nExclusive : चेहरा जळाला पण स्वप्न नाही; शरीरावर व्रण असलेली पहिली मॉडेल\n५४ हजार कोटींच्या ‘एमयूटीपी ३ए’ ला केंद्राची मंजुरी\nपोलिओमोहीमआरोग्य मंत्रीलसीकरणएकनाथ शिंदेमोबाईल टीमआरोग्य\nमहापालिका रुग्णालयांतील युरिन पिशव्यांमध्ये गोंधळ\nमुंबईच्या पाण्यात आढळले 'वांद्रा' व 'कुर्ला' व्हायरस\nअनुदानाअभावी वाडिया रुग्णालय बंद करण्याचा घाट\nसायन रुग्णालयातल्या रुग्णांच्या आहारात चपाती\nमहापालिकेचे दवाखाने राहणार रात्री ११ वाजेपर्यंत खुले\nकेइएममधील 'त्या' मुलाचा रक्तातील संसर्गामुळं मृत्यू\nहवामानात विचित्र बदल, मुंबईकर पडले आजारी\nमुंबईत साथीच्या आजारांसह मलेरिया, डेंग्युचा धोका वाढला\nमुंबई- पुणे महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर, योग्य वेळेत होणार उपचार\nमुंबईतल्या गल्ल्यांमध्ये फिरणार सायकल रुग्णवाहिका\nपालिकेच्या चार हजार आरोग्य सेविकांचा बेमुदत संप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7_(%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE)", "date_download": "2019-12-15T13:40:38Z", "digest": "sha1:AJXHKNJ32LLTYXXV2JVVSSETDQ3NLDYB", "length": 4559, "nlines": 118, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:रिपब्लिकन पक्ष (अमेरिका) - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या वर्गासाठी मुख्य लेखः रिपब्लिकन पक्ष (अमेरिका).\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► रिपब्लिकन पक्ष (अमेरिका) मधील राजकारणी‎ (१ क, ४८ प)\n\"रिपब्लिकन पक्ष (अमेरिका)\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\n२०१६ रिपब्लिकन पक्ष अधिवेशन\n२०१६ रिपब्लिकन पक्ष प्राथमिक निवडणूक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जुलै २०१६ रोजी १४:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B7_%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B3/%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A5%AB/%E0%A5%AC", "date_download": "2019-12-15T13:48:59Z", "digest": "sha1:AYYKO2BGHYOOESOIZJGZFJRMUJD5N2KA", "length": 3898, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:संतोष दहिवळ/मृत बाह्य दुवे परत मिळविले खंड ५/६ - विकिपीडिया", "raw_content": "सदस्य चर्चा:संतोष दहिवळ/मृत बाह्य दुवे परत मिळविले खंड ५/६\n< सदस्य चर्चा:संतोष दहिवळ‎ | मृत बाह्य दुवे परत मिळविले खंड ५\nकवी ऐश्‍वर्य पाटेकर यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार (मराठी मजकूर). सकाळ. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक २६ फेब्रुवारी २०१४ रोजी मिळविली).\n...आणखी परत मिळवलेले मृत दुवे पाहा\nहा दुवा या लेखातील होता...\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ फेब्रुवारी २०१४ रोजी ००:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/xiaomi-redmi-note-7", "date_download": "2019-12-15T13:31:20Z", "digest": "sha1:LY4DRD23HSAMGO7NUGGZO43ANX46PJGX", "length": 6614, "nlines": 105, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Xiaomi Redmi Note 7 Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nभाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद कोण\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nदोन सेकंदात शाओमीचा Redmi Note 7 आणि Redmi Note 7 Pro आऊट ऑफ स्टॉक\nमुंबई : शाओमी कंपनीने आज भारतात Xiaomi Redmi Note 7 आणि Xiaomi Redmi Note 7 Pro चा पहिला सेल आयोजित केला होता. Mi.com आणि फ्लिपकार्टवर\nXiaomi Redmi Note 7 : काही मिनिटांतच तब्बल दोन लाख फोन्सची विक्री\nमुंबई : शाओमी कंपनीचा Xiaomi Redmi Note 7 हा स्मार्टफोन गेल्या आठवड्यातच भारतात लाँच झाला. बुधवारी 6 मार्चला या स्मार्टफोनचा फ्लॅश सेल ठेवण्यात आला होता.\nXiaomi Redmi Note 7 Pro : 48 मेगापिक्सेल कॅमेरा, किंमत फक्त…\nमुंबई : शाओमीने आणखी एक जबरदस्त फोन लाँच केलाय. 48 मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा असलेला Xiaomi Redmi Note 7 Pro हा फोन केवळ 15 हजार\nभाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद कोण\nRBI च्या निय��ात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nअमेरिकेहून आलेल्या सूनेची झोपेतच हत्या, डोक्यात फ्लॉवर पॉटने आठ वेळा वार\nपंडित नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक\nभाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद कोण\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nअमेरिकेहून आलेल्या सूनेची झोपेतच हत्या, डोक्यात फ्लॉवर पॉटने आठ वेळा वार\nदूधाचे दर 2 रुपयांनी वाढणार, सोमवारपासून नवी दरवाढ लागू\nदरोडे जोग यांच्याविरोधात गुन्हा, डीएसकेंनंतर पुण्यात आणखी एका बड्या बिल्डरभोवती कारवाईचा फास\nखडसेंच्या अडचणी वाढण्याची चिन्हं, भोसरी जमीन खरेदी प्रकरणाने पुन्हा मान वर काढली\nभाजप आमदार मुक्ता टिळकांच्या मुलाचे मोदी सरकारला प्रश्न\nहातात हात, चेहऱ्यावर हास्य, उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचं स्वागत\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://vishwavidya.com/Pradeshik-2104-5dd2183c60e77-16.html", "date_download": "2019-12-15T12:29:37Z", "digest": "sha1:SUFLVHSG7BGQZPKNU2X46RQCEFR23O77", "length": 12597, "nlines": 105, "source_domain": "vishwavidya.com", "title": "शिक्षकांना दोन झाडे लावणे बंधनकारक", "raw_content": "\nलवकरच स्विस बँकेतील काळ्या पैश्याची माहिती मिळण्याची शक्यता\nपृथ्वीवर वीस वर्षांत झालेल्या बदलांच्या चित्रणात ‘नासा’ला यश\nराष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांना उच्चपदस्थ नोकरशहांपेक्षा कमी वेतन\nदेशाची राजधानी नागपूरला हलवा : श्री श्री रविशंकर\n2 भारतीय सैनिकांवर फ्रान्समध्ये 100 वर्षांनी झाले अंत्यसंस्कार\nभारत-चीन सीमेवर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप\nभाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार\nदूरसंचार, बँकींग क्षेत्रातील ८० हजार नोक-यांवर गदा\nक्तक़्क़क् बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल\nवेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन\nइराण-इराक सीमा भागात मोठा भूकंप, १२९ नागरिकांचा मृत्यू\nराजस्थानातील डॉक्टरांच्या संपाला राज्यातील सरकारी डॉक्टरांचा पाठिंबा\nचार ���र्षात डेबिट-क्रेडीट कार्ड, ॠच्र्ग् इतिहासजमा : नीती आयोग\nविद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक\nशेतीचे शिक्षण शाळेतून देण्यात सरकार उदासीन\nसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानात होणार डीएनए प्रयोगशाळा उभारणार\nशिक्षकांना दोन झाडे लावणे बंधनकारक\nसोलापूर प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर दुष्काळ व पाणी टंचाईवर मात करण्यासाठी झाडे लावण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक शिक्षकाने शाळा परिसरात दोन झाडे लावून जगविली पाहिजेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.\nमहाराष्ट्र शासनाने दुष्काळ, पाणीटंचाई व इतर नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी राज्यातील वनक्षेत्र वाढविण्याचे नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने सन २0१७ पासून तीन वर्षांत ५0 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. असे असताना चालू वर्षी पडलेल्या भीषण दुष्काळामुळे गेल्यावर्षी लावलेली झाडे उन्हाच्या कडाक्याने व पाणी टंचाईमुळे जगणे मुश्कील झाले आहे. यातील अनेक रोपे जळून गेली आहेत. चालू वर्षी ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उपाययोजना काय केल्या, याबाबत वनविभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यासाठी २ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली व प्रत्येक विभागाला वृक्ष लागवड व त्यांच्या जोपासनेबाबत काळजी घेण्याबाबत सूचित केले आहे. या निर्णयामुळे वृक्षसंवर्धनाची मोहिम अधिक गतीमान होणार आहे़\n३९ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट\n- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला २३ तर माध्यमिक विभागाला १६ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यामुळे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक शिक्षकाला दोन झाडे लावण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार संंबंधित शाळेच्या प्रत्येक शिक्षकाने झाड कोठे लावणार याची माहिती दोन दिवसांत शिक्षण विभागाला कळवायची आहे. तसेच शिक्षकांनी शासनाच्या माय प्लान्ट हे अ‍ॅप्लिकेशन मोबाईलवर डाऊनलोड करून आपल्या कार्यक्षेत्रातील लोकांना सदस्य करून घ्यायचे आहे. दिलेल्या जबाबदारीप्रमाणे शिक्षकांनी ही माहिती भरून शिक्षण विभागाच्या बैठकीला सादर करावयाची आहे, असे परिप���्रक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने काढले़\nजिल्हाधिकास्यांच्या आदेशानुसार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी झेडपीच्या प्रत्येक शिक्षकाला दोन झाडे लावण्याची जबाबदारी दिली आहे. झाड कोठे लावणार याची त्यांच्याकडून माहिती भरून घेण्याचे काम सु डिग्री आहे.\nआपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.\nमराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)\nविद्यार्थ्यांची आयटीआय’ प्रवेशाकडे पाठ : दुसऱ्या फेरीअखेर केवळ ३४ टक्के प्रवेश\nशिवलिंगेश्वर फार्म डी. चा शुभम ब्राम्हणकर विद्यापीठातून सर्वप्रथम 28 विद्यार्थी विशेषप्राविण्यासह तर 17 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण\nझ्घ् शाळांच्या दुरुस्तीसाठी 400 कोटी निधी उपलब्ध करून देणार - शिक्षण मंत्री आशिष शेलार\nइंजिनिअरिंग, व्यवसायिक अभ्यासक्रम प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर\nमहिलांना रेल्वेत पदांवर स्थान : पीयूष गोयल\n२३ जूनला सेट परीक्षा होणार\nगावांच्या विकासाच्या कामी तंत्रज्ञान येणार\nशिक्षकांना दोन झाडे लावणे बंधनकारक\nशालेय साहित्याच्या खरेदीसाठी विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार\n१.७५ लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके\nयंदा शाळेची घंटा १७ जूनला वाजणार\nविद्यापीठात होणार ‘विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पना केंद्र\nगुणवत्ता वाढीसाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करा\nडेंटल सर्जरी पदव्युत्तरच्या निवड यादीवर स्थगिती : हायकोर्टाचा आदेश\nविश्वेश्वरय्यास तंत्रशिक्षणामधील देशातील सर्वोच्च एन.बी.ए. व्दारा मानांकन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B6-%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%B0/", "date_download": "2019-12-15T14:19:42Z", "digest": "sha1:JK2MSOR2IVML2DHW4GJANEV53ZSAU75T", "length": 3486, "nlines": 53, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "देवीश इन्फ्रास्ट्रक्चर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामतीनंतर वर्ध्यातून निवडणूक लढवायला आवडेल\nनागरिकत्व विधेयक लागू करण्याचा निर्णय हजार टक्के योग्यच : नरेंद्र मोदी\nमारुती कारखान्यास गतवैभव प्राप्त करून देऊ,दिलीपराव देशमुखांचा निर्धार\n‘६७व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’च्या शेवटच्या दिवसाची सुरेल सुरुवात\n राजीनामे मंजूर झाले तरी होणार नाही पोटनिवडणूक\nमहाविकास आघाडीचे सरकार केवळ पाच वर्षेच नव्हे तर २५ वर्षेच काय ५० वर्षे चालेल : उद्धव ठाकरे\nTag - देवीश इन्फ्रास्ट्रक्चर\nवाचा : एकेकाळी भाजीपाला विकून गुजराण करणाऱ्या भुजबळांच्या कोट्यावधींच्या मालमत्तेची यादी\nटीम महाराष्ट्र देशा- जामीन मिळाल्याने आता गेली दोन वर्षापासून तुरुंगात असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सुटकेचा मार्ग...\nसुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामतीनंतर वर्ध्यातून निवडणूक लढवायला आवडेल\nनागरिकत्व विधेयक लागू करण्याचा निर्णय हजार टक्के योग्यच : नरेंद्र मोदी\nमारुती कारखान्यास गतवैभव प्राप्त करून देऊ,दिलीपराव देशमुखांचा निर्धार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.freenmk.com/2019/11/naval-dockyard-apprentice.html", "date_download": "2019-12-15T14:11:21Z", "digest": "sha1:EJNFOUEKFRZNZHYUUQUKURWXIPVKCB4Q", "length": 5764, "nlines": 132, "source_domain": "www.freenmk.com", "title": "Naval Dockyard Apprentice | Naval Dockyard मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या 275 जागांची भरती", "raw_content": "\nNaval Dockyard Apprentice | Naval Dockyard मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या 275 जागांची भरती\nपदाचे नाव - ट्रेंड अँप्रेन्टिस\nजाहिरात क्रमांक - DAS (V) / 01/19\nएकूण जागा - 275\nअर्ज करण्याची पद्धती - ऑनलाईन\nNaval Dockyard मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 275 जागांची भरती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविनेत येत आहेत.\nअर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.\nपदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता\nपदाचे नाव - प्रशिक्षणार्थी [Trade Apprentice]\nएकूण जागा - 275\n➦ 10 वी उत्तीर्ण\n➦ ITI उत्तीर्ण संबंधित विषयात\n➦ General - शुल्क नाही\n➦ OBC - शुल्क नाही\n➦ SC/ST - शुल्क नाही\nनोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारतात कोठेही\nऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक\nऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक\nऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक\nप्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक\nजाहिरात [PDF] डाउनलोड करा\nसर्व जाहिराती पहा 👇\n👉 वाचा रोजच्या चालू घडामोडी [Daily Current Affairs]\nअतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला ���ुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.\nहि माहिती तुम्हाला कशी वाटली\nसर्व नवीन जाहिराती New\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/events/place-of-residence-of-babasaheb-in-mumbai-will-know-in-dr-babasaheb-ambedkar-serial-37507", "date_download": "2019-12-15T13:13:23Z", "digest": "sha1:4SVPKCB4HLXPDP6S5DLURE6Q3PN5VFY3", "length": 14344, "nlines": 117, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुंबईत इथं रहायचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर", "raw_content": "\nमुंबईत इथं रहायचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nमुंबईत इथं रहायचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nछोट्या पडद्यावरील बऱ्याच मालिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असल्या तरी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर -महामानवाची गौरवगाथा' ही मालिका सर्वार्थानं ऐतिहासिक माहिती देणारी ठरत आहे. या मालिकेत बाबासाहेबांच्या मुंबईतील वास्तव्याचं ठिकाण समजणार आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nछोट्या पडद्यावरील बऱ्याच मालिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असल्या तरी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर -महामानवाची गौरवगाथा' ही मालिका सर्वार्थानं ऐतिहासिक माहिती देणारी ठरत आहे. या मालिकेत बाबासाहेबांच्या मुंबईतील वास्तव्याचं ठिकाण समजणार आहे.\nस्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारीत होणाऱ्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा' या मालिकेत सध्या बाबासाहेबांचं कुटुंब मुंबईला स्थलांतरीत झाल्याचा प्रवास सुरू आहे. दापोली, साताऱ्यात मिळालेल्या जातीयवादी आणि अपमानास्पद वागणूकीनंतर आता सुभेदारांचं कुटुंब मुंबईच्या मोकळ्या वातावरणात दाखल झालं आहे. बाबासाहेबांचं मुंबई शहराशी खूप भावनिक नातं होतं. या शहराच्या उभारणीत जितकं देता येईल तितकं बाबासाहेबांनी भरभरून दिलं आहे. मग ती शहराची रचना असो, कॉलेजेस, लायब्ररी, वॉटर मॅनेजमेंट, ग्रीड सिस्टीम, कामगार चळवळ आणि बरंच काही... बाबासाहेबांच्या मुंबई वास्तव्यातल्या अनेक गोष्टी या मालिकेतून उलगडत आहेत.\nबाबासाहेबांचं घर नेमकं मुंबईत कुठे होतं ते आजही आहे का ते आजही आहे का काय आहे त्या घराचा इतिहास काय आहे त्या घराचा इतिहास बाबासाहेबांचे वडील म्हणजेच सुभेदार रामजीबाबांनी परेलमध्ये संपूर्ण परिवाराला राहण्यासाठी एक खोली आणि फक्त भिवाच्या अभ्यासासाठी म्हणून एक खोली घेतली होती. परेलच्या बीआयटी चाळीत आंबेडकरांचं कुटुंब तब्बल २२ वर्षे रहात होतं. बाबासाहेबांच्या जीवनाच्या अणि सामाजिक आंदोलनांच्या धग��गत्या आठवणी या वास्तुशी निगडित आहेत. त्यापूर्वी आंबेडकर कुटुंबीय एल्फिन्स्टनच्या डबक चाळीत राहायचे.\nबीआयटी चाळीत राहून बाबासाहेबांनी बी. ए.चं शिक्षण पूर्ण केलं. खोली क्र. ५० मध्ये बाबासाहेब कंदिलाच्या प्रकाशात अहोरात्र अभ्यास करायचे. दुसरी खोली क्र. ५१ स्वयंपाकघर असल्यानं रमाईनं केलेल्या स्वयंपाकाचा आस्वाद ते येथे घ्यायचे. याच बीआयटी चाळीत राजर्षी शाहू महाराजदेखील बाबासाहेबांना प्रथम भेटण्यास आले होते. त्यावेळी रमाईंच्या हातचा चहा महाराजांनी घेतला व रमाईंना आपली छोटी बहीण देखील मानलं. बाबासाहेबांच्या मूकनायक तसंच लंडन येथील शिक्षणासाठी देखील अर्थसहाय्य महाराजांनी केलं.\nबाबासाहेब पुढे सिडनेहॅम कॉलेजात प्राध्यापक झाले, सार्वजनिक कार्यास सुरुवात केली. महाडचा सत्याग्रह, मनुस्मृती दहन, काळाराम मंदिर सत्याग्रह, जनता आणि बहिष्कृत भारत साप्ताहिकांची सुरुवात ते पुणे करारावरील स्वाक्षरी इतका बाबासाहेबांचा प्रदीर्घ सहवास परेल इथल्या बीआयटी चाळीतल्या वास्तूस लाभला. या चाळीतून बाबासाहेब १९३४ ला दादरच्या नव्यानं बांधलेल्या राजगृहात राहायला गेले. त्यानंतर ५० नंबरची खोली ताडीलकर कुटुंबीयांनी तर ५१ नंबरची खोली खैरे कुटुंबीयांनी खरेदी केल्या. दुसऱ्या मजल्यावर समोरासमोर या खोल्या आहेत.\nसध्या ५० नंबरच्या खोलीत रोहन ताडीलकर हा युवक आई आणि बहिणीसह राहतो. ५१ नंबरच्या खोलीत भागुराम खैरे पत्नी सविता आणि मुलगा कल्पीतसह राहतात. त्यांचे काका सखाराम खैरे यांच्याकडून त्यांना ही खोली मिळाली. बाबासाहेबांचे मोठे बंधू आनंदराव यांचे खैरे हे जवळचे नातेवाईक. जगातील सर्वांत विद्वान व्यक्तीने जिथं काही काळ घालवला तिथं राहण्याची संधी मिळणं म्हणजे आम्ही खूपच भाग्यवान असल्याचं हे दोन्ही कुटुंबीय सांगतात. ६ डिसेंबरला बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी अनुयायी या वास्तूला अवश्य भेट देतात. विशेष म्हणजे ताडीलकर आणि खैरे कुटुंबीय प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करुन माहितीही देतात.\nबरेच परदेशी अभ्यासकही या चाळीत येतात. भागुराम खैरे यांनी या ५१ नंबरच्या खोलीत कोणताही बदल केलेला नाही. अगदी तेच दार, तोच कडी-कोयंडा, खिडकीसुद्धा बाबासाहेबांच्या काळातलीच. बाबासाहेबांच्या प्रेमाखातर त्यांनी खोलीत फरशीसुद्धा बसवली नाही. आजही या खोल��त सिमेंट आणि कोबा आहे. परळच्या बीआयटी चाळीनं २०१२ मध्ये शंभरी पार केली आहे. बाबासाहेबांच्या वास्त्व्यानं पावन झालेली ही वास्तू म्हणजे आपल्या सर्वांसाठीच एक अमूल्य ठेवा आहे. त्यामुळंच 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेतून बाबासाहेबांचा मुंबईतला प्रवास अनुभवायला मिळणं हा प्रेक्षकांसाठी जणू दुग्दशर्करा योगच ठरणार आहे.\nरुपाली-अभिजीतमध्ये रंगणार कॅप्टन्सीची लढत\n'स्माईल प्लीज' म्हणत मुक्ता बनली फोटोग्राफर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरमहामानवाची गौरवगाथामालिकाऐतिहासिक माहितीस्टार प्रवाहवाहिनी\nराष्ट्रवादीकडं सोनी टिव्हीचा लेखी माफीनामा\nशिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, सोनी कार्यालयावर राष्ट्रवादीचा मोर्चा\n'काटा लगा गर्ल'ची बिग बॉसमध्ये एन्ट्री\nविवाहबंधनात अडकणार अक्षय आणि अमृता\nबिग बॉसच्या घरामध्ये बर्थडे सेलिब्रेशन\nरमाबाईंच्या भूमिकेनं अभिनेत्री म्हणून श्रीमंत केलं - शिवानी रांगोळे\n'मोलकरीण बाई'नं धो धो पावसावर केली मात\nअनिश गोरेगावकरनं केलं 'एक टप्पा आऊट'\n'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेत सागर देशमुखची एण्ट्री\nकोण करणार 'एक टप्पा आऊट'\nगृहप्रवेशाच्या दिवशी श्री लक्ष्मी-श्री विष्णू विरह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/news/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2019-12-15T12:40:34Z", "digest": "sha1:Y6L64RDBQCUH6R6PHQPGO7DVFSGXNK2G", "length": 9939, "nlines": 124, "source_domain": "hellobollywood.in", "title": "अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'दुर्गावती' मध्ये भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत … – Hello Bollywood", "raw_content": "\nअक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'दुर्गावती' मध्ये भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत …\nअक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'दुर्गावती' मध्ये भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत …\n यावर्षी अक्षय कुमारच्या ‘केसरी’, ‘मिशन मंगल’, ‘हाऊसफुल 4’ या चित्रपटांनी मोठ्या पडद्यावर देखावा साकारला. त्याचा पुढील चित्रपट ‘गुड न्यूज’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. तो रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या चित्रीकरणात आहे आणि आता त्याने पुढच्या चित्रपटाची घोषणाही केली आहे. इंस्टाग्रामवर एका पोस्टसह त्याने ‘दुर्गावती’ चित्रपटाची घोषणा केली ज्यात अभिनेत्री भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.\nअक्षय कुमारने एका रंजक फोटोसह या चित्रपटाविषयी चाहत्या���ना सांगितले आहे. या चित्रात अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्याखेरीज चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शकही फलकांसाठी उभे आहेत. कृपया ‘दुर्गावती’ सांगा जी. अशोक दिग्दर्शन करीत आहेत आणि निर्माते भूषण कुमार आहेत.\nभूमी पेडणेकर यांनीही हे चित्र आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आणि याबद्दल ते किती उत्साही आहेत हे सांगितले. कृपया सांगा की भूमी सध्या तिच्या आगामी ‘पति पाटणी और वो’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात अनन्या पांडे आणि कार्कीत आर्यन मुख्य भूमिकेत आहेत.\nभन्साळींच्या 'सिया जिया' मध्ये तापसी डबल रोलमध्ये…\nअजय देवगनचा 'नवा रेट्रो लूक' झाला लीक \n‘नुसरत भारूचाचे’ समुद्र किना-यावरचे हे बोल्ड फोटो पाहून व्हाल फिदा\n‘या’ बॉलीवूड अभिनेत्याने इंटीमेट सीन शूट करतानाचा अनुभव केला…\nरणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटामध्ये ‘ही’ अभिनेत्री…\n‘या’ ठिकाणी होणार रणबीर-आलियाचा शाही विवाह सोहळा\n‘टोनी एन सिंग’ ठरली ‘मिस वर्ल्ड’…\n‘ट्रिपल एक्स रिटर्न’ – विन डीजल सोबत…\nनेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीला…\n‘नुसरत भारूचाचे’ समुद्र किना-यावरचे हे बोल्ड…\nकपिल शर्माचं पितळ उघड सिनेमाच्या प्रमोशनसाठी पैसे घेताना…\nटीव्ही अभिनेत्री सोनियाने दिग्दर्शक हर्षवर्धनसोबत घेतले सात…\nआठवड्यातील सर्वोत्कृष्ट पोशाख सेलेब्रिटी – दीपिका…\nस्त्रियांच्या सामाजिक दुय्यमपणाला सणसणीत चपराक देणारा, राणी…\nपती-पत्नीमधील संवादाची गरज दाखवून देणारा – पती, पत्नी…\nप्रसिद्ध कलाकार, तगडं बजेट आणि तरीही बाॅक्स आॅफिसवर अपयशी…\nहाऊसफुल 4 पूर्वजन्मावर आधारित चित्रपट; चित्रपटात…\n‘नुसरत भारूचाचे’ समुद्र किना-यावरचे हे बोल्ड…\nपुढील 2 तासांत सलमानच्या घरी बॉम्बस्फोट होणार, अज्ञाताकडून…\n‘बोल्ड’नेसच्या सर्व सीमा पार, ‘रागिनी MMS…\nनवीन वधूसाठी खास ‘नथ डिझाईन’,ज्यामुळे वधू दिसेल…\nमुलाचा किसिंग सीन पाहून ‘या’ अभिनेत्याची आई…\n‘तुर्रम खान’वरून थेट ‘छलांग’\nकतरिनानं दिलेली ‘ही’ वस्तू आजही वापरतो सलमान…\nअभिनेत्री उर्वशी रौतेला करतेय ‘या’ क्रिकेटरला…\n‘या’ ठिकाणी होणार रणबीर-आलियाचा शाही विवाह…\nनोकरी अपडेट्स : Careernama\nमहापरीक्षा पोर्टलचा भोंगळ कारभार सुरूच, विद्यार्थ्यांचा परिक्षेवर बहिष्कार\nनोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा फर्दाफाश\nस्थानिकांना खासगी नोकरीत 80% कोटा दिला जाईल – राज्यपाल कोश्यारी\n‘टोनी एन सिंग’ ठरली ‘मिस वर्ल्ड’ 2019 ची विश्वसुंदरी…\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/agralekh-news/central-government-demand-surplus-money-from-rbi-1785532/", "date_download": "2019-12-15T12:37:31Z", "digest": "sha1:SDLIO6BKB77E5LMBT24W44DLQ7FW3JZB", "length": 23781, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "central government demand surplus money from RBI | लक्ष्मीपूजन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nकेंद्राने अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या माध्यमातून रिझव्‍‌र्ह बँकेस जागा दाखवून देण्याचा प्रयत्न केला.\n( संग्रहीत छायाचित्र )\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या राखीव निधीतून मागणी करणाऱ्या सरकारने या बँकेच्या स्वायत्ततेवर गदा आणण्याचा आग्रह सोडून द्यावा..\nदिवाळीच्या चार दिवसांत तसा प्रत्येकच दिवस विशेष महत्त्वाचा. परंतु त्यातही विशेष मानांकित लक्ष्मीपूजन. कारण लक्ष्मीच नसेल तर दिवाळी आणि दिवाळे यात फरक तो काय. ही बाब व्यक्ती, कुटुंब, उद्योजक यांना जितकी लागू तितकीच या सगळ्याचे नियंत्रण करणाऱ्या सरकारनामक व्यवस्थेलाही लागू असते. हे ऐतिहासिक सत्य एकदा का समजून घेतले की रिझव्‍‌र्ह बँक आणि भारत सरकार यांतील सध्याच्या ताणतणावाचा सहज अर्थ लावता येईल. हा तणाव इतका का वाढला आणि गेल्या आठ दशकांत कधी वापरल्या न गेलेल्या कायद्याच्या आधारे रिझव्‍‌र्ह बँकेवर दडपण आणायची वेळ सरकारवर का आली याचेही उत्तर या वादाच्या मुळाशी आहे.\nया वादाच्या मुळाशी आहे तब्बल ३.६ लाख कोटी रुपयांचा घसघशीत निधी. केंद्र सरकारला तो हवा आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर केंद्रास जी काही धोरणात्मक आणि घोषणात्मक रंगरंगोटी करावयाची आहे त्यासाठी केंद्रास पशाची गरज आहे. याचा अर्थ केंद्र सरकार कफल्लक आहे असा अजिबात नाही. केंद्राच्या हाती पसा आहे. पण तो दैनंदिन संसार चालवण्यापुरता. तितकी बेगमी आहे. पण आगामी काळात तेवढय़ाने भागणारे नाही. कारण येऊ घातलेल्या निवडणुका. एखाद्या संसारी व्यक्तीच्या आयुष्यात जे दिवाळीचे स्थान तेच सरकारच्या कार्यकाळात सर्वसाधारण निवडणुकांचे. या काळात पसा अधिक लागतो. चार पाहुणेरावळे येतात, गोडाधोडाचे करावे लागते आणि आसपासच्या लहानमोठय़ांना कमीअधिक भेटवस्तू द्याव्या लागतात. तेव्हा खर्च वाढतो आणि तो भागवायला अधिक पसा लागतो. त्याची केंद्राकडे वानवा आहे. याची कारणे अनेक. त्याच्या विस्तारात जाण्याचे हे स्थळ आणि हा प्रसंग नव्हे. परंतु आवर्जून उल्लेख करायलाच हवा तो म्हणजे गेल्या वर्षी लागू झालेला वस्तू आणि सेवा कर. त्यास पंधरा महिने झाले. परंतु या काळात अवघ्या दोन वेळा केंद्राचे मासिक करसंकलन एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडून पुढे गेले. प्रत्यक्षात पहिल्या काही महिन्यांनंतर हे उत्पन्न दरमहा किमान एक लाख २० हजार कोटी रु. असेल असे मानले जात होते. ते होताना दिसत नाही आणि लगेच ते वाढेल अशीही चिन्हे नाहीत.\nपरिणामी केंद्राच्या हाती अपेक्षित श्रीशिल्लक नाही. तसे पाहू गेल्यास अन्य कोणालाही उपलब्ध नसलेली सोय केंद्र सरकारला असते. ती म्हणजे नोटा छापणे. परंतु तसे केल्यास चलनवाढीचा मोठा धोका असतो. आणि तशी ती झाली की रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याज दर वाढ होणे अटळ असते. म्हणजे पुन्हा तेच. ते टाळण्यासाठी बाजारातून रोखे आदी माध्यमांतून निधी उभा करावयाचा तर त्याच्या परतफेडीची व्यवस्था करणे आले आणि परत अर्थसंकल्पात ते दाखवणेही आले. तेही धोक्याचेच. तिसरा मार्ग म्हणजे खर्चात कपात करून वाचलेला पसा अन्यत्र वळवणे. हे असे करणे डोळ्यावर येते. त्यात पुन्हा निवडणूक वर्षांत तर हे अधिकच धोक्याचे. त्यामुळे त्या पर्यायाचाही विचार करता येत नाही.\nअशा वेळी सोपा मार्ग म्हणून केंद्राची नजर रिझव्‍‌र्ह बँकेकडील राखीव निधीवर पडली असून हा पसा बँकेने आपणाकडे वर्ग करावा यासाठी केंद्राची धडपड आहे. ती केविलवाणी ठरते. रिझव्‍‌र्ह बँकेकडे असा ९.५९ लाख कोटी रुपये इतका राखीव निधी आहे. बँकेचे प्रमुख, गव्हर्नर ऊर्जति पटेल यांचा आग्रह हा निधी राष्ट्रीयीकृत बँकांच्या सक्षमीकरणासाठी वापरावयाचा. केंद्रास ते मंजूर नाही. हा निधी बँक आणि केंद्र सरकार अशा दोघांनाही संयुक्तपणे उपलब्ध करून दिला जावा असा केंद्राचा आग्रह आहे. तो पटेल आणि कंपनीस मान्य नाही. नियमानुसार पाहू गेल्यास ते योग्यदेखील आहे. याचे कारण हा पसा अंतिमत: जनतेचाच असला तरी त्यावर सरकारने दावा सांगणे अनैतिक ठरते. दोन वर्षांपूर्वी निश्चलनीकरणाच्या दणक्यानंतर रिझव्‍‌र्ह बँकेस विविध कारणांसाठी अधिक पैसे खर्च करावे लागले. संपूर्ण देशभरातील एटीएम यंत्राच्या पुनर्रचनेपासून सर्वदूर रोख रक्कम वाहून नेण्यापर्यंत अनेकांगांनी बँकेस पसा खर्च करावा लागला. म्हणून त्या वर्षी रिझव्‍‌र्ह बँकेकडून केंद्रास दिल्या जाणाऱ्या लाभांश रकमेत लक्षणीय घट झाली. पण म्हणून त्या वेळी ‘आमचा खर्च भरून द्या’ असे काही रिझव्‍‌र्ह बँकेने केंद्रास सांगितले नाही. आणि केंद्रानेही काही सहानुभूती दाखवत रिझव्‍‌र्ह बँकेचे नुकसान भरून दिले, असे झालेले नाही. याचा अर्थ हा निधी ही रिझव्‍‌र्ह बँकेची कमाई असते आणि तो बँकिंगच्याच कामासाठी वापरणे अपेक्षित असते.\nम्हणजेच आपल्या योजनांसाठी वा निवडणूक वर्षांत जनतेचे डोळे दिपवण्यासाठी केंद्रास या निधीतून चार पैसे मिळणे अपेक्षित नाही. तरीही मालकी हक्काच्या भावनेने केंद्रास हा निधी हवा आहे. गेल्या आठवडय़ात रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी या संदर्भात केंद्रावर पहिली तोफ डागली. त्यांनी या निधी प्रकरणाचा उल्लेख केला नाही. परंतु केंद्राकडून रिझव्‍‌र्ह बँकेची स्वायत्तता घोटण्याचे जे प्रयत्न होत आहेत त्यालाच हात घातला. त्या त्यांच्या वाग्बाणाने विव्हळणाऱ्या केंद्राने अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या माध्यमातून रिझव्‍‌र्ह बँकेस जागा दाखवून देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी गेल्या ८३ वर्षांत कधीही वापरला न गेलेल्या रिझव्‍‌र्ह बँक कायद्यातील सातव्या कलमाचा आधारही केंद्र सरकार घेताना दिसते. या कलमानुसार रिझव्‍‌र्ह बँकेस धोरणात्मक आदेश देण्याचा अधिकार केंद्रास मिळतो. याचा अर्थ बँकेच्या स्वायत्ततेस या कलमानुसार लगाम घालता येऊ शकतो.\nहे कलम कोणत्याही सरकारने याआधी कधीही वापरलेले नाही. म्हणजे याआधीच्या सरकारांचे रिझव्‍‌र्ह बँकेशी मतभेदच कधी झाले नाहीत असा अजिबात नाही. ते झालेच. अगदी पं. नेहरू यांच्या पहिल्या सरकारपासूनच केंद्र आणि रिझव्‍‌र्ह बँक यांतील संबंधांबाबत काही ना काही कारणाने तणाव निर्माण झालेला आहे. परंतु तो सामोपचाराने मिटविण्याचाच प्रयत्न संबंधितांनी केला आणि त्यास यशही आल्याचे इतिहास दर्शवतो. म्हणून कोणत्याही सरकारवर या सातव्या कलमाचे हत्यार उगारण्याची वेळ आलीच नाही. परंतु या सरकारने त्या दिशेने पाऊल टाकले असून तसे झाले तर त्याचे परिणाम केवळ देशांतर्गतच नाही तर जागतिक पातळीवरही होतील. रिझव्‍‌र्ह बँक ही अन्य कोणत्याही बँकेप्रमाणे नाही. ती देशाच्या अर्थव्यवस्थेचा नाही; पण चलनव्यवस्थेचा कणा आहे. अर्थव्यवस्थेचे नियमन केंद्रीय अर्थमंत्रालय आदींकडून होत असते तर चलन व्यवस्थापन ही रिझव्‍‌र्ह बँकेची जबाबदारी असते. रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची नेमणूक ही केंद्र सरकारकडूनच होते हे जरी खरे असले तरी या गव्हर्नरास नेमणे याचा अर्थ ‘नोकरीस लावणे’ इतका क्षुद्र नाही. या गव्हर्नराने सरकारपरोक्ष निरपेक्षपणे काम करावे आणि ते तो करेल या अपेक्षेनेच ही निवड केली जाते. तेव्हा ‘सरकार नेमते मग सरकारचे ऐकले तर काय बिघडले,’ असा प्रश्न काहींना पडू शकतो. तो योग्य नाही. हाच जर दृष्टिकोन असेल तर मग सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूकही सरकारकडूनच होते. म्हणून त्यांनीही सरकारच्या तालावर नाचायला हवे असे मानायचे की काय\nतेव्हा या सातव्या कलमाचा आग्रह सरकारने सोडवून सामोपचाराने प्रश्न मिटवावा. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या लक्ष्मी व्यवस्थापन व्यवस्थेचा रोष ओढवून घेण्यात काहीच शहाणपणा नाही. असले तर त्यात नुकसानच आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nटीम इंडियाच्या माजी खेळाडूवर शेजाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप, लहान मुलालाही धक्काबुक्की\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.freenmk.com/2019/05/ongc-recruitment-2019.html", "date_download": "2019-12-15T14:10:26Z", "digest": "sha1:CBHXIAWQPXU6U5S7TTVRS2KJO74CND4H", "length": 7537, "nlines": 159, "source_domain": "www.freenmk.com", "title": "ONGC Recruitment 2019 - तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध पदांची भरती", "raw_content": "\nHomeRecruitmentONGC Recruitment 2019 - तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध पदांची भरती\nONGC Recruitment 2019 - तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध पदांची भरती\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध पदांची भरती\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ [ONGC] मध्ये विविध पदांच्या एकूण 107 जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 18 जून 2019 पर्यंत आहे.\nअर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.\nपदाचे नाव - मेडिकल ऑफिसर\nएकूण जागा - 42\n➦ उमेदवार हा एमबीबीएस उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.\n➦ किमान 01 वर्ष अनुभव असणे बंधनकारक\nपदाचे नाव - सिक्युरिटी ऑफिसर\nएकूण जागा - 24\n➦ उमेदवार हा पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.\n➦ किमान 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.\nपदाचे नाव - फायनान्स आणि अकौंटंट ऑफिसर\nएकूण जागा - 31\n➦ उमेदवार 60 टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.\n➦ ICWA / CA किंवा MBA [फायनान्स] उत्तीर्ण असणे आवश्यक\nएकूण जागा - 02\n➦ बीई / एम. टेक / एमइ परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक\nपदाचे नाव - फायर ऑफिसर\nएकूण जागा - 09\n➦ किमान 60 टक्के गुणांसह फायर इंजिनिअर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.\nFree NMK Guide - अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसात होणारी गर्दी व संकेतस्थळावर [Website] येणारा ताण लक्षात घेता उमेदवारांनी वेळीच आपला अर्ज सादर करावा.....\nअंदाजे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात\nनवनवीन जाहिरातींसाठी तसेच विविध Updates साठी वेळोवेळी www.freenmk.com या Website ला भेट द्या.\nहि माहिती तुम्हाला कशी वाटली\nसर्व नवीन जाहिराती New\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://vishwavidya.com/Pradeshik-2222-5dd29d748ec6f-1.html", "date_download": "2019-12-15T13:42:27Z", "digest": "sha1:QGDWPT4DXW3KJNWCKULST7BIC45WGZZZ", "length": 12465, "nlines": 102, "source_domain": "vishwavidya.com", "title": "आगामी शैक्षणिक वर्षात बारावीचा अभ्यासक्रम बदलणार", "raw_content": "\nलवकरच स्विस बँकेती�� काळ्या पैश्याची माहिती मिळण्याची शक्यता\nपृथ्वीवर वीस वर्षांत झालेल्या बदलांच्या चित्रणात ‘नासा’ला यश\nराष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांना उच्चपदस्थ नोकरशहांपेक्षा कमी वेतन\nदेशाची राजधानी नागपूरला हलवा : श्री श्री रविशंकर\n2 भारतीय सैनिकांवर फ्रान्समध्ये 100 वर्षांनी झाले अंत्यसंस्कार\nभारत-चीन सीमेवर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप\nभाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार\nदूरसंचार, बँकींग क्षेत्रातील ८० हजार नोक-यांवर गदा\nक्तक़्क़क् बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल\nवेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन\nइराण-इराक सीमा भागात मोठा भूकंप, १२९ नागरिकांचा मृत्यू\nराजस्थानातील डॉक्टरांच्या संपाला राज्यातील सरकारी डॉक्टरांचा पाठिंबा\nचार वर्षात डेबिट-क्रेडीट कार्ड, ॠच्र्ग् इतिहासजमा : नीती आयोग\nविद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक\nशेतीचे शिक्षण शाळेतून देण्यात सरकार उदासीन\nसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानात होणार डीएनए प्रयोगशाळा उभारणार\nआगामी शैक्षणिक वर्षात बारावीचा अभ्यासक्रम बदलणार\nमुंबई प्रतिनिधी - यंदाच्या शैक्षणिक वर्षात यंदा दुसरी व अकरावीच्या अभ्यासक्रमात सुधारणा करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता आगामी शैक्षणिक वर्षामध्ये तिसरी व बारावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. बारावीच्या समाजशास्त्र आणि अन्य विषयांचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. बारावीच्या अभ्यासक्रमात स्त्री-पुरुष समानता, सोशल मीडिया व्यवस्थापन आणि इतर अत्याधुनिक विषयांची भर पडणार आहे.\nबदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी आम्ही तज्ज्ञांची समिती नियुक्ती केली होती. या समितीने अभ्यासक्रम बदलाबाबत शिक्षण क्षेत्रातील अन्य तज्ज्ञांकडून त्यांच्या शिफारशी मागवल्या होत्या. त्याला शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी उत्तम प्रतिसाद दिला. मंडळाकडे आलेल्या शिफारशींचा समितीने अभ्यास करून अभ्यासक्रमात बदल करण्यास सांगितले होते. त्यानुसार राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्यावतीने बारावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बारावीच्या अभ्यासक्रमात आधुनिक काळातील समस्या, स्त्री-पुरुष समानता, लैंगिक शिक्षण, सोशल मीडिया व्यस्थापन आणि अन्य महत्त्वाच्या विषयावरी धड्यांचा समावेश केला आहे.\nत्याचबरोबर नव्या पिढीसमोरील आव्हाने, पर्यावरण रक्षण, कचरा व्यवस्थापन यासारख्या भविष्यातील गंभीर समस्यांवर तोडगा काढण्याचे ज्ञान विद्यार्थ्यांना कॉलेजमध्येच मिळणे अपेक्षित असल्याने बारावीतील विद्यार्थ्यांना याचे शिक्षण कॉलेजमध्येच देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. तसेच तिसरी इयत्तेतील अभ्यासक्रमातील आधुनिक भारत व इकोफ्रेंडली पद्धतीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. जग झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे राज्य मंडळातून शिक्षण घेणारे विद्यार्थी अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे पडू नयेत. तसेच जागतिक परीक्षांमध्ये त्यांचा निभाव लागावा ही बाब ग्राह्य धरून बालभारतीकडून अभ्यासक्रमात करण्यात येणार्‍या सुधारणा योग्य असल्याचे मत पालकांकडून व्यक्त करण्यात आले.\nआपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.\nमराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)\nसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानात होणार डीएनए प्रयोगशाळा उभारणार\nकोलगेट ची ७५ हजार रुपये शिष्यवृत्ती.\nराज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर\n१२ हजार शिक्षकांची राज्यात भरती करण्याचे नियोजन राज्य शासनाकडून पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची प्रक्रिया\nमिशन इंद्रधनुष्य अंतर्गत जिल्हयातील एक ही बालक लसीकरणांपासून वंचित राहू नये -जिल्हाधिकारी जी.श्रीकांत\nग्रामपंचायत निवडणुकांसाठी १ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या\nऔरंगाबाद पदवीधर मतदारसंघात मतदार नोंदणीसाठी 7 नोव्हेंबर 2019 पूर्वी अर्ज करावेत\nबारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास 3 ऑक्टोबरपासून सुरुवात\nआयकर परतावा भरण्यास मुदतवाढ\nआगामी शैक्षणिक वर्षात बारावीचा अभ्यासक्रम बदलणार\nउत्तम व्यक्तीमत्व निर्माण करणारी संस्था- डॉ. देशमुख पी.एन शिवलिंगेश्वर फार्मसीत नांदेड विद्यापीठ आयोजित ए झोन व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन\nस��बीएसई च्या 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना नव्या \"सूचना\nआलमला ब्ल्यु बर्ड स्कुल येथे तालुकास्तरिय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन\nशासनाकडून महिला बचत गटांना वाढीव खेळते भांडवल मिळवून देणार\nशिवलिंगेश्वर फार्मसीमध्ये नुतन प्रवेशित विध्यार्थ्यांचा स्वागत समारोह संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/05/blog-post_7.html", "date_download": "2019-12-15T13:46:23Z", "digest": "sha1:MPUTJ4FDQ4OXNPVX6TF72FIT3EYH6FAJ", "length": 27473, "nlines": 219, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: यशापेक्षा अपयशाची चिकित्सा", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nप्रत्येक अनुभव माणसासाठी एक धडा असतो. कधी तो अनुभव वाईट असतो तर कधी चांगला असतो. त्या अनुभवात चांगले वा सोपे असेल त्या़च्या आहारी जाणार्‍यांना त्यातून धडा घेता येत नाही. तर वाईट अनुभवाने खच्ची होणार्‍यांनाही काही शिकता येत नाही. प्रामुख्याने आपल्या यशातही काही त्रुटी राहिली असेल तर ती शोधणारा अनुभवातून शिकत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्या़ वर्गातले आहेत. म्हणूनच त्यांनी देशाचे राजकारणच बदलून टाकले आहे. तीन वर्षापुर्वी लोकसभेचे निकाल लागण्यापर्यंत टिंगल वा टिकेचा विषय असलेली ही जोडगोळी, आज भल्याभल्या राजकीय अभ्यासक विश्लेषकांना न सुटणारे कोडे होऊन बसले आहे. कारण अशा अभ्यासकांना अजूनही त्यांची कार्यपद्धती व शैली समजून घेण्याची इच्छाही झालेली नाही. २०१४ च्या लोकसभा मतदानाने भारतीय राजकारण व निवडणूकांची मोजपट्टी बदलून टाकली आहे. सहाजिकच जुन्या कालबाह्य मोजमापांनी नव्या राजकारणाची गणिते मांडता येत नाहीत, की समिकरणे सोडवता येणार नाहीत. पण त्याच विश्लेषकांच्या कालबाह्य विवेचनात गुरफ़टून बसलेल्या अनेक पक्षांना मात्र, त्याचे चटके बसत असतात. २०१४ च्या अपुर्व यशानंतर दोनचार राज्यातही भाजपाने यश मिळवले आणि मोदीलाट कधी ओसरणार वा कोण रोखणार; अशी चर्चा रंगलेली होती. अशावेळी दिल्ली विधानसभेच्या मध्यावधीत केजरीवाल यांच्या पक्षाने मोठे यश मिळवले आणि बिहारमध्ये नितीश-लालूंनी कॉग्रेसला सोबत घेत भाजपाचा विजयरथ रोखला. त्यामुळे आता मोदीलाट संपली वा ओसरली, असा निष्कर्ष काढला गेला. पण तो लौकरच खोटा पडला. किंबहूना अमित शहांनी तो खोटा पाडून दाखवला. कारण तो विरोधकांचा विजय नव्हता तर शहा यांनी केलेल्या चुकांची ती किंमत होती. नंतर शहांनी चुक सुधारली आणि सर्वांना पुन्हा मोदीलाट भेडसावू लागली आहे.\nमोदीलाट म्हणजे तरी काय वास्तवात मोदीलाट वगैरे काहीही अस्तित्वात नाही. हे खुद्द मोदी जाणतात व शहांनाही त्या़ची पक्की खात्री आहे. पण विरोधकांनी ज्याचा बागुलबुवा तयार केला आहे, त्याला विरोधकच घाबरत असतील, तर मोदी-शहांनी गैरसमज दूर करण्याचा विचारही करण्याची गरज नसते. उलट त्याच भितीला आपले बलस्थान बनवून विजयाकडे झेप घ्यायची असते. तीच आता या जोडगोळीची रणनिती होऊन बसली आहे. विरोधकांनी कितीही तयारी वा बेरीज वजाबाक्या कराव्यात, आपण त्यावर मात करायची, असे गणित मोदी-शहांनी मांडलेले आहे. अर्थात तेच अन्य पक्षांचेही गणित असते. पण त्यातला फ़रक थोडा लक्षणिय आहे. विरोधक नेहमी आपल्या बलस्थानावर विसंबून रहातात आणि दुर्बळतेचा अजिबात विचार करत नाहीत. शहांची निती नेमकी उलट आहे. ते बलस्थाने गृहीत धरतात व दुबळेपणा कुठे व किती आहे, त्यावरून समिकरणे मांडत असतात. आपली शक्ती मर्यादित आहे आणि ती सर्वत्र सारखीच लावली; तर अपव्यय होत असतो. जिथे आपण प्रबळ आहोत, तिथे किरकोळ शक्ती लावायची आणि त्यातली उचलून दुर्बळ असलेल्या जागी अधिक शक्ती लावायची, अशी त्यांची रणनिती असते. परिणामी दुर्बळ जागीही जिंकण्याची शक्यता वाढते आणि जिथे जिंकणे सहजशक्य आहे, तिथे शक्तीचा अपव्यय होत नाही. हे कसे शक्य होते वास्तवात मोदीलाट वगैरे काहीही अस्तित्वात नाही. हे खुद्द मोदी जाणतात व शहांनाही त्या़ची पक्की खात्री आहे. पण विरोधकांनी ज्याचा बागुलबुवा तयार केला आहे, त्याला विरोधकच घाबरत असतील, तर मोदी-शहांनी गैरसमज दूर करण्याचा विचारही करण्याची गरज नसते. उलट त्याच भितीला आपले बलस्थान बनवून विजयाकडे झेप घ्यायची असते. तीच आता या जोडगोळीची रणनिती होऊन बसली आहे. विरोधकांनी कितीही तयारी वा बेरीज वजाबाक्या कराव्यात, आपण त्यावर मात करायची, असे गणित मोदी-शहांनी मांडलेले आहे. अर्थात तेच अन्य पक्षांचेही गणित असते. पण त्यातला फ़रक थोडा लक्षणिय आहे. विरोधक नेहमी आपल्या बलस्थानावर विसंबून रहातात आणि दुर्बळतेचा अजि���ात विचार करत नाहीत. शहांची निती नेमकी उलट आहे. ते बलस्थाने गृहीत धरतात व दुबळेपणा कुठे व किती आहे, त्यावरून समिकरणे मांडत असतात. आपली शक्ती मर्यादित आहे आणि ती सर्वत्र सारखीच लावली; तर अपव्यय होत असतो. जिथे आपण प्रबळ आहोत, तिथे किरकोळ शक्ती लावायची आणि त्यातली उचलून दुर्बळ असलेल्या जागी अधिक शक्ती लावायची, अशी त्यांची रणनिती असते. परिणामी दुर्बळ जागीही जिंकण्याची शक्यता वाढते आणि जिथे जिंकणे सहजशक्य आहे, तिथे शक्तीचा अपव्यय होत नाही. हे कसे शक्य होते तर निवडणूका नुसत्या विजय पराजयाची कथा नसते. त्यात प्रत्येक पक्ष वा उमेदवाराचे बलाबल स्पष्टपणे समोर आलेले असते. त्या आकडेवारीचा अभ्यास करून बलस्थाने व दुर्बळस्थाने निश्चीत करता येत असतात. म्हणून तर शहा यांनी आता दोन वर्षे आधीच २०१९ च्या लोकसभेची तयारी आरंभली आहे आणि त्यांचे लक्ष दुर्बळ स्थानावर आहे. ९५ दिवसांचा त्यांनी देशव्यापी दौरा आखला आहे आणि त्यात अशा दुबळ्या १२० जागी, संघटना उभी करण्याला प्राधान्य दिलेले आहे.\nरणनिती वा युद्धनिती म्हणजे तरी काय असते त्यात जिंकायचे असते आणि त्यासाठी जे डावपेच खेळले जातात, त्यात एक सुसुत्र धोरण असते. त्याला रणनिती म्हणतात. अशा रणनितीमध्ये विरोधक वा शत्रूच्या दुर्बळ जागी हल्ला चढवून, त्याला बेजार करायची योजना असते. तशीच आपल्या बलस्थानी कमकुवतपणा येऊ नये याचीही काळजी घेतली जात असते. शहा यांनी भाजपाची सुत्रे हाती घेतल्यापासून देशव्यापी पक्षाचा विस्तार करण्याचा पवित्रा घेतला आहे. त्याचे कारण कुठल्याही राज्यामध्ये आपल्याला अन्य कुणाशी युती आघाडी करून परावलंबी रहायची अगतिकता शिल्लक राहू नये. अशी त्यांची निती आहे. त्यातला महत्वाचा भाग असा, की मित्रपक्ष म्हणून जवळ घेतलेल्या पक्षांचा लाभ यश मिळवण्यासाठी करायचा. पण नुसत्या यशावर खुश रहायचे नाही, तर आपला प्रभाव वाढवून स्वबळावर यशस्वी होण्याची सज्जता निर्माण करायची. यात आपल्या दुर्बळ जागा बलवान करणे, हीच रणनिती असू शकते. गेल्या लोकसभा निवडणूकीत २८२ जागा व बहूमत भाजपाने मिळवले, तरी २४१ जागी भाजपाला यश मिळालेले नाही. त्यात काही जागा मित्रपक्षांच्या आहेत तर काही जागी भाजपाने अपयश पचवलेले आहे. अशा जागी पक्षाला मजबूत करणे, ही रणनिती त्यांनी आखलेली आहे. त्यात बंगाल, ओडिशा, तामिळनाडु, आंध्रप��रदेश, केरळ अशा अनेक राज्यांचा समावेश होतो. अशा जागी पक्षाची भक्कम संघटना उभी करण्याला, हा पक्षाध्यक्ष प्राधान्य देतो आहे. त्याच्या नेमके उलट कॉग्रेस वा इतर विरोधी पक्ष, आपापली शक्ती एकजुट करून मोदींना रोखण्याची स्वप्ने रंगवत आहेत. त्यांच्या एकत्र येण्याची चिंता मोदी-शहांना सतावत नाही. त्यांना आपला पक्ष कुठे दुर्बळ आहे, तिथे मजबूत करण्याची चिंता लागलेली आहे. हाच मोठा फ़रक आहे. तिथेच मोदीना पराभूत करण्यात विरोधक तोकडे पडत आहेत.\nसध्या देशात विविध पक्षांची बडी आघाडी उभी करून मोदींना रोखण्याची गणिते मांडली जात आहेत. त्यात कुठे कोण नेता वा कुठला पक्ष बलवान आहे, त्याचे हिशोब मांडले जात असतात. उलट ९५ दिवसांचा प्रदिर्घ दौरा करायला निघालेल्या अमित शहांनी भाजपाची स्थिती जिथे दुबळी आहे, अशा १२० मतदारसंघांची निवड केली आहे. मागल्या लोकसभेत ज्या मतदारसंघात भाजपाला चांगली मते मिळवता आली नाहीत, तिथे पुढल्या दोन वर्षात लक्ष केंद्रीत करण्याचा विचार या अध्यक्षाच्या मनामध्ये घोळतो आहे. पण कॉग्रेससहीत अन्य पक्ष आपण कुठल्या भागात व जागी दुबळे आहोत, तिथे मजबूत होण्याचा विचारही करायला तयार नाहीत. आपली त्रुटी भरून काढण्यासाठी अन्य पक्षाला सोबत घेण्याची पळवाट शोधण्यात प्रत्येक विरोधक गर्क आहे. असे गणित मांडण्यातच पराभूत मनोवृत्ती दिसते. आपण स्वबळावरब भाजपाशी लढू शकत नसल्याची, ही अप्रत्यक्ष कबुलीच असते. ती लढण्याची इच्छा मारून टाकत असते. निवडणूकांचे रणमैदान जवळ आल्यावर जागावाटप वा आघाडीची कल्पना समजू शकते. कारण पक्षाची संघटना बांधायला तेव्हा सवड नसते. पण अजून लोकसभा निवडणुकांना दोन वर्षे बाकी असताना, संघटना बांधणे वा असलेली संघटना मजबूत करण्याचा विचारही ज्यांना सुचत नाही, ते लढणार म्हणजे काय उसनवारीने लढता येत नाही आणि दुसर्‍याच्या खांद्यावर बंदुका ठेवून लढाया जिंकता येत नसतात. याचे भानही नसल्यांना मोदी-शहा म्हणूनच घाबरत नाहीत. ते यश मिळाल्यानंतरही त्यात रममाण होण्यापेक्षा कुठे कमी पडलो, त्याचा शोध घेतात. त्यामुळेच त्यांची रणनिती यशस्वी होताना दिसते आहे आणि विरोधकांना त्यांच्या विरोधातली रणनिती आखणेही अशक्य होत चालले आहे. राजकारणाची ही नवी दिशा भाजपाचे नवे नेतृत्व घेऊन आले आहे आणि त्याच्याची टक्कर देऊ शकतील, त्यांनाच राजकार��ात टिकून रहाता येईल. नुसत्या शिव्याशाप देऊन वा टिकेच्या तोफ़ा डागून काहीही उपयोग नाही. त्यातून केजरीवाल होता येते. मोदी होणे कदापी शक्य नाही.\nनेहमी प्रमाणे उत्तम सखोल विश्लेषण.\nही गाजराची पुंगीच आहे\nमहाराष्ट्रात लांबलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याने गाफ़ील झालेल्या विरोधक व विश्लेषकांना शनिवारी सकाळी दिर्घकाळ शांत बसलेल्या भाजपाने मोठाच...\nनाट्य, पटकथा आणि राजकारण\nगेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक धक्कादायक वळणे घेतलेली आहेत. त्यामध्ये युती मोडून दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत गेलेले...\nमुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोशात आहेत. त्यांचे सल्लागारही जोशात आहेत. गंमत म्हणजे त्यांनी जी काही पावले उचलले...\nपत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समिकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणूकीनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रीपद मिळवण्यास...\nसिंह आला, पण गड गेला\nअखेरीस महाराष्ट्रात नवे समिकरण जुळलेले आहे. शिवसेना व दोन्ही कॉग्रेस यांची आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा मुख्यम...\nहीच वेळ आणि योग्य वेळ\nशनिवारी सकाळी उजाडताना अकस्मात राजभवनात भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारचा शपथविधी पार पडला. ती बातमी घरातल्या घरात बसून वाहिन्यां...\nरस्ता तोच वाटसरू वेगळे\nकर्नाटकात दिड वर्षापुर्वी रंगलेले नाट्य किरकोळ फ़रक करून महाराष्ट्रात घडलेले आहे. बहूमत हुकलेल्या भाजपाच्या येदीयुरप्पांनी तेव्हा अल्पमतात...\nअडीच वर्षापुर्वी म्हणजे २२ जुन २०१७ रोजी एक ब्लॉग लिहीला होता. त्याचे शीर्षक होते, ‘दाखवायचे सुळे’. तो खुप व्हायरल झाला आणि त्यावर प्रतिक...\nमहाराष्ट्रात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यावर विधानसभेत विश्वास व्यक्त क...\nआठवडे बाजार आणि घोडेबाजार\nआजकाल शिवसेनेचे परिचीत चेहरे कुठले फ़ारसे दिसत नाहीत आणि अब्दुल सत्तार नावाचे औरंगाबाद जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार मात्र आवेशात शिवसेने...\nउपाय हीच समस्या आहे\nखरी मोदीलाट की पळवाट\nनवा मनु आणि नवी वर्णव्यवस्था\nदोन वर्षे मागे वळून बघा (लेखांक - ३)\nकाश्मिरची जुनीच समस्या (लेखांक - २)\nभारत पाकिस्तानची गुंतागुंत (लेखांक - १)\nपाक इतका का गडबड���ाय\nजरा याद करो, इंदिराजी\nकपील मिश्रा आणि एब रिलेस\nकेजरीवाल आणि तरूण तेजपाल\n५० मुंडकी कापून आणा\nकांदा, तूर आणि आत्महत्या\nजा गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://nandednewslive.blogspot.com/2017/08/blog-post_23.html", "date_download": "2019-12-15T13:02:15Z", "digest": "sha1:O7WJ5EGX2FWQPV66HL4PKV3WEPL5AUFX", "length": 16525, "nlines": 141, "source_domain": "nandednewslive.blogspot.com", "title": "nandednewslive: अल्प भूधारक शेतकऱ्याचे दुःख जाणून घेण्यास नेते-अधिकारी यांना वेळच नाही", "raw_content": "NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **\nमंगलवार, 8 अगस्त 2017\nअल्प भूधारक शेतकऱ्याचे दुःख जाणून घेण्यास नेते-अधिकारी यांना वेळच नाही\nफोटो काढण्यात मग्न; आत्महत्या केलेतर जबाबदार कोण \nनांदेड (रामप्रसाद खंडेलवाल) भारतात सर्वसामान्य माणूस हा शासनाचा केंद्रबिंदू असतो. महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार योजना तयार करुन सर्वसामान्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरु केले खरे पण विळेगाव (ध.) ता.धर्माबाद येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याची 16 आरपैकी 13 आर\nजमीन जलयुक्त शिवारात गेली. त्यामुळे त्या अल्पभूधारक शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन असताना त्याचा अर्ज नाकारण्यात आला. यापूर्वी सुध्दा या शेतकऱ्याना 18 अर्ज दिले आहेत.मग शेतकरी आत्महत्या न करून करतील तरी काय असा प्रश्न समोर येत आहे.\nमौजे विळेगाव (ध.) ता.धर्माबाद येथील साईनाथ सायन्ना औरोड याची गट क्र.58 मध्ये 16 आर अशी जमीन आहे. तो अल्पभूधारक शेतकरी आहे. यासाठी तलाठी सज्जा करखेलीचे तलाठी एम.जी.जाधव यांनी प्रमाणित केले आहे. आ�� महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन होता. आपला अर्ज घेवून साईनाथ सायन्ना औरोड हा 35 वर्षीय शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात आला होता. त्याने आजपर्यंत मे 2015 ते 3 जुलै 2017 दरम्यान 18 अर्ज दिले आहेत. त्यात लिहिल्याप्रमाणे विळेगाव शिवारात गट क्र.57,47 आणि 58 मधील 16 गुंठे जमीन जलयुक्त शिवारासाठी वापरली गेली. या 16 गुंठ्यामध्ये त्याच्या मालकीची 13 गुंठे जमीन गेली. या जमीनीवर भाजीपाला लावून साईनाथ औरोड आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे.\nजलयुक्त शिवारामध्ये जाणारी जमीन आणि त्यासाठी काहीच मोबदला न मिळणारा नियम साईनाथ औरोडसाठी दुर्देवी ठरला. गेल्या दोन वर्षापासून अनेकवेळा लेखी, तोंडी निवेदन देवून औरोड थकला आहे. कोणी त्याला सांगत कृषी अधिकाऱ्याकडे जा, कोणी सांगत तहसीलदाराकडे जा, आणि कोणी सांगत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे जा. जुलै महिन्याच्या लोकशाही दिनात जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे दिलेल्या अर्जावर जिल्हाधिकारी नांदेड यांनी कृषी अधीक्षक नांदेड यांना पत्र लिहून या प्रकरणातील सर्व सविस्तर माहिती प्राप्त करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर साईनाथ औरोड कृषी अधिक्षकांकडे गेला पण हे काम माझे नाही असे सांगून कृषी अधीक्षकांनी त्याची बोळवण केली. एकीकडे जलयुक्त शिवार ही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेली योजना म्हणून शासन, नेते मंडळी आणि वरिष्ठ अधिकारी आपले फोटो जलयुक्त शिवाराजवळ काढून धन्यता मानतात. पण या गरीब शेतकऱ्याच्या 16 आरपैकी 13 आर जमीन जलयुक्त शिवारात गेली तरी त्याच्यासाठी काय करावे याची कोणालाही गरज वाटत नाही. काही नेते मंडळी देशीदारु विक्रेत्यांना त्रास देवू नका म्हणून प्रशासनिक अधिकाऱ्यांना चांगलेच वेठीस धरतात. पण भारतातील नागरिकांचे पोट भरणऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यावर आलेल्या त्रासाला सोडविण्यासाठी आणि त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी कोणीच तयार नाही यापेक्षा लोकशाहीचे मोठे दुर्देव काय\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्��ा घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nट्रेनयात्रा में मिले तृतीय पंथीयों के पोस्ट- पेमेंट-बैंक खातें निकालकर मुख्यधारा में लाया\nसर्वपक्षीत कृती समितियों सहित ट्रेन स्टेशन पर पत्रकारों ने किया धरणा आंदोलन\nमहाप्रबंधक माल्या को सर्वपक्षीय कृती समिति, पत्रकार संघटन, जेष्ठ नागरिक ने दिया ज्ञापन\nहिमायतनगर रेलवे स्टेशन का उच्च स्तरीय प्लेटफार्म खराब गुणवत्ता का है\nआंध्रप्रदेश के पूर्वचीफ़ जस्टिस चंद्रयाद्वरा पत्रकार नईम खान का नँशनल अवार्ड\nमहाराणा प्रताप के वंशजों का डेरा हिमायतनगर (वाढोणा) शहर में\nKaar Nadit Kosalali कार नदीत.. तिघांचा मृत्यू\nTaranche Jhopale तारांच्या झोपाळ्याकडे साफ दुर्लक्ष\nनांदेड ते तिरुपती विशेष गाडीच्या फेऱ्यांत वाढ\nJad Wahnane Pul Dhokyat लोडींग ट्रकमुळे हादगावच्या मुख्य रोडवरिल पुलला धोका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-12-15T13:17:38Z", "digest": "sha1:SUQ6AVJC23FQMDWVWNGIRIPZQEMLCFNL", "length": 3416, "nlines": 96, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nबोल मुंबई: नोटबंदीमुळं सरकारला नुकसान होणार युवकांचं मत काय\nरखडलेल्या पूर्नविकासासाठी म्हाडाकडे 1 हजार कोटींची मागणी\nनोटबंदीला २ वर्ष पूर्ण; किती फायदा किती तोटा\nनोटबंदीतील ९९ टक्के नोटा बँकांकडे जमा; अारबीअायची अाकडेवारी\n२.२५ लाख शेल कंपन्या निशाण्यावर\nफाटक्या नोटांचं करायचं काय\nसभागृहनेते यशवंत जाधव यांना स्थायी समिती अध्यक्षपदाचे डोहाळे\nनोटाबंदीवरून काँग्रेस-भाजपात व्हिडिओ वॉर\nनोटाबंदीनंतर मुंबईत मोबाईल कंपन्या झाल्या लखपती\nएटीएम मध्ये पुन्हा खडखडाट\nआता बँकांमधून, एटीएममधून काढा कितीही पैसे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/geysers/polycab-1-l-instant-water-geyserwhite-eterna-price-pmVGk8.html", "date_download": "2019-12-15T12:25:04Z", "digest": "sha1:QZ3RIURPSUP6KXGGFP6SYCJVNW3SVMRN", "length": 10775, "nlines": 242, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पॉलीकॅब 1 L इन्स्टंट वॉटर जयसेर व्हाईट इंटर्न सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nपॉलीकॅब 1 L इन्स्टंट वॉटर जयसेर व्हाईट इंटर्न\nपॉलीकॅब 1 L इन्स्टंट वॉटर जयसेर व्हाईट इंटर्न\n+ पर्यंत 4.8% कॅशबॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपॉलीकॅब 1 L इन्स्टंट वॉटर जयसेर व्हाईट इंटर्न\nपॉलीकॅब 1 L इन्स्टंट वॉटर जयसेर व्हाईट इंटर्न किंमतIndiaयादी\n+ पर्यंत 4.8% कॅशबॅक\nवरील टेबल मध्ये पॉलीकॅब 1 L इन्स्टंट वॉटर जयसेर व्हाईट इंटर्न किंमत ## आहे.\nपॉलीकॅब 1 L इन्स्टंट वॉटर जयसेर व्हाईट इंटर्न नवीनतम किंमत Nov 20, 2019वर प्राप्त होते\nपॉलीकॅब 1 L इन्स्टंट वॉटर जयसेर व्हाईट इंटर्नफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nपॉलीकॅब 1 L इन्स्टंट वॉटर जयसेर व्हाईट इंटर्न सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 2,350)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपॉलीकॅब 1 L इन्स्टंट वॉटर जयसेर व्हाईट इंटर्न दर नियमितपणे बदलते. कृपया पॉलीकॅब 1 L इन्स्टंट वॉटर जयसेर व्हाईट इंटर्न नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपॉलीकॅब 1 L इन्स्टंट वॉटर जयसेर व्हाईट इंटर्न - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपॉलीकॅब 1 L इन्स्टंट वॉटर जयसेर व्हाईट इंटर्न वैशिष्ट्य\nमॅक्सिमम टेम्पेरतुरे 25-75 degree C\nटॅंक कॅपॅसिटी 1 L\nरेटेड प्रेमसुरे 80 bar\nथर्मल कटऑफ सेफ्टी देवीचे Yes\nपॉवर कॉन्सुम्पशन 3000 W\nइनपुट वोल्टागे 220v-240v 50-60hz\n( 23347 पुनरावलोकने )\n( 2427 पुनरावलोकने )\n( 17498 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 361 पुनरावलोकने )\n( 171 पुनरावलोकने )\n( 555 पुनरावलोकने )\n( 124 पुनरावलोकने )\n( 189 पुनरावलोकने )\n( 285 पुनरावलोकने )\nपॉलीकॅब 1 L इन्स्टंट वॉटर जयसेर व्हाईट इंटर्न\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://zeeyuva.zee5.com/mr/all-stories/?nav_link", "date_download": "2019-12-15T12:46:47Z", "digest": "sha1:FKVP5DHTEFSNDSZJHGTCDHEIOCMUOXXG", "length": 9536, "nlines": 104, "source_domain": "zeeyuva.zee5.com", "title": "Top Stories On Zee Marathi TV Serials & Shows, Marathi Movies, News Online | ZEE5", "raw_content": "\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 27 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: आप्पा व्यायाम करू इच्छित नाहीत\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 26 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: सई आणि नचिकेतमध्ये भावनिक नातं\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 25 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: आप्पा नचिकेतला खूप त्रास देतात\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 23 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: आप्पा जखमी झाल्याची बतावणी करतात\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 21 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: डीग्स केतकरांच्या बचावासाठी धावत आला\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 20 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: सई सर्वांसमोर नृत्य सादर करते\nजंक फूडची चटक लागणे थांबविण्याचे 5 मार्ग आणि साजणाच्या प्रतापसारखे शरीर मिळवा\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 19 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: केतकरांनी आप्पा गेल्यावर मजा केली\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 18 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: नचिकेत आणि सई एकमेकांसोबत चांगले रमतात\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 16 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: नचिकेत आप्पांची नवीन योजना ओळखतो\nसेक्स ड्रग्स एण्ड थिएटर बघण्याची 5 कारणे\nZEE5 ची नवी मराठी सेक्स ड्रग्स एण्ड थिएटर ही सीरिज शिक्षण प्रणालीतील काही गंभीर प्रश्नांवर प्रकाश टाकते\nहुतात्मा सीजन 2 पुनरावलोकनः अंजली पाटील संकटाच्या भोवऱ्यातून बाहेर पडतात.\nजयप्रद देसाई दिग्दर्शित सीजन २ मधील विद्युतच्या रोमांचकारी प्रवासाचा अनुभव घ्या आत तपशीलवार पुनरावलोकन वाचा\nपाहुणा ही थ्रीलर सीरिज का बघावी याची ४ कारणे\nजर आपणांस रोमांचक थ्रीलर चित्रपट पाहायचा असेल तर ZEE5 पाहुणा हा चित्रपट पाहायला विसरू नका\nसई ताम्हणकर यांची डेट विथ सई ही वेब सीरिज का पाहावी याची ५ कारणे\nसई ताम्हणकर अभिनीत ZEE5 ची ओरिजनल सीरिज आपली पळापळाला उत्कंठा वाढवेल\nZEE5 ची ओरिजनल सीरिज हॉर्न ओके प्लीज ही मुंबईतील राहणीमानाचे सौंदर्य दाखवते\nहॉर्न ओके प्लिज मधून अद्विक आणि गायत्री यांच्या दैनंदिन जीवनाद्वारे आपल्याला शहरातील विविध सुंदर बाबींची झलक मिळते.\nहुतात्मा पुनरावलोकन: ही अंजली पाटील आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडते.\nZEE5 ची हुतात्मा ही सीरिज संयुक्त महाराष्ट्र चळवळीची कथा सांगते.\nसई ताम्हणकरच्या डेट विथ सई मधील वास्तविक जीवनाशी जुळणारे संदर्भ जे कदाचित तुम्ही मिस केले\nZEE5 ओरिजनल्स सीरिज काल्पनिक कथा दर्शवते ज्यात लोकप्रिय अभिनेत्री स्वत: ची भूमिका साकारते.\nसेक्स ड्रग्स एण्ड थिएटर का पाहावे याची 5 कारणे\nZEE5 ओरिजिनल मराठी मालिका 5 मार्च रोजी ZEE5 वर रिलीज होणार आहे आणि आम्ही थांबू शकत नाही\nडेट विथ सई मधील ७ सीन्स जेथे रोहित राव स्वतःला समृद्ध अभिनेता सिद्ध करतात\nZEE5 च्या ओरिजनल शो मध्ये अभिनेता हिमांशू खलनायक साकारतो आणि एक उत्तम काम करतो.\nसई सोबत डेटवर जायचंय जाणून घ्या अभिनेत्री सई ताम्हणकर बद्दल\nZEE5 ची ओरिजनल सीरिज डेट विथ सई पाहा आणि सई ताम्हणकर बद्दल अधिक जाणून घ्या\nकाळे धंदे: या 5 कारणांमुळे महेश मांजरेकर अभिनीत ZEE5 ओरिजनल वेब सीरीज पाहायला हवी\nसेक्स ड्रग्स एण्ड थिएटर का पाहावे याची 5 कारणे\nहुतात्मा पुनरावलोकन: ही अंजली पाटील आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडते.\nगोंद्या आला रे पुनरावलोकनः भुषण प्रधानने दामोदर यांची भूमिका जिवंत केली आहे\nसई सोबत डेटवर जायचंय जाणून घ्या अभिनेत्री सई ताम्हणकर बद्दल\nसई ताम्हणकर यांची डेट विथ सई ही वेब सीरिज का पाहावी याची ५ कारणे\nकाळे धंदे समीक्षा: महेश मांजरेकर, नेहा खानच्या हास्यजत्रेत कथानकाचे ट्विस्ट धुमाकूळ घालते\nपाहुणा ही थ्रीलर सीरिज का बघावी याची ४ कारणे\nसेक्स ड्रग्स एण्ड थिएटर बघण्याची 5 कारणे\nZEE5 ची ओरिजनल सीरिज हॉर्न ओके प्लीज ही मुंबईतील राहणीमानाचे सौंदर्य दाखवते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/bmc-workers-protest-postponed-39058", "date_download": "2019-12-15T13:14:41Z", "digest": "sha1:LH3OP2POPPAQQR3NVNIGZCAQXT3763LA", "length": 9037, "nlines": 97, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "महापालिका कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित, मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन", "raw_content": "\nमहापालिका कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित, मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन\nमहापालिका कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित, मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन\nआपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. मात्र सकारात्म आश्वासन मिळाल्यानं हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमहापालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन केलं. मागण्या पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलनावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाची प्रशासनानं दखल घेतली असून, सकारात्म आश्वासन दिलं. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ७व्या वेतन आयोगाच्या थकीत २० टक्के रकमेचा हप्ता गणेशोत्सवापूर्वी दिला जाणार आहे. तसंच, इतर मागण्यांबाबतही लवकरच तोडगा काढण्यात येईल, असं आश्वासन आयुक्तांनी दिलं.\nमहापालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडं दुर्लक्ष झाल्यास कोणत्याही क्षणी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीनं दिला होता. याबाबत बुधवारी आझाद मैदानात शेकडो कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढून प्रशासनाविरोधात शक्तीप्रदर्शन केलं. मात्र, या आंदोलनादरम्यान समन्वय समितीच्या शिष्टमंडळाची पालिका आयुक्तांसोबत बैठकी झाली. त्यावेळी या बैठकीमध्ये मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.\n२० टक्के रकमेचा हप्ता\n७व्या वेतन आयोगाच्या करारामुळं निर्माण होणाऱ्या एकूण थकबाकीमधून २० टक्के रकमेचा एक हप्ता गेल्या फेब्रुवारीमध्ये देण्यात आला होता. दुसरा हप्ता गणेशोत्सवापूर्वी दिला जाणार आहे. तसेच १ ऑगस्ट २०१७ पासून ज्या कामगार, कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय खर्च केला आहे, त्यांनी दोन लाखापर्यंतची बिले सादर केल्यास त्यांना १५ दिवसांत निर्णय घेऊन पैसे देण्यात येणार आहेत. बायोमेट्रिक हजेरीमधील त्रुटी लवकरच दूर करण्यात येतील. ६व्या वेतन करारामधील त्रुटी दूर करण्यासाठी नेमण्यात आलेल्या रामनाथ झा समितीला वेळ नसल्यानं दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करून काम सुरू करण्यात येणार असल्याचं आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.\n 'नवसाला पावणारा' बाप्पा असा दावा केल्यास कारवाई होण्याची शक्यता\nमागण्यांबाबत चर्चा फिस्कटली, उपोषण कायम- शशांक राव\nमहापालिकाआंदोलनस्थगितमागण्याकर्मचारीसकारात्मक आश्वासनBMCपालिका आयुक्तप्रवीण परदेशीआझाद मैदान\nपश्चिम द्रुतगती महामार्ग होणार सिग्नलविरहित\nआरेमधील मेट्रो कारशेडसह प्रस्तावित प्रकल्पांनाही पर्यावरणवाद्यांचा विरोध कायम\nरेल्वे स्थानकातील 'इतक्या' फेरीवाल्यांवर कारवाई\nप्रिन्सेस डॉक इथं मरीना प्रकल्प उभारण्यात येणार\nअखेर कांद्याचे दर उतरले; प्रतिकिलो ६५ रुपये\nदीड वर्ष उलटूनही 'हे' वाहनतळ बंद अवस्थेत\nनवीन बांधकामांना बायोगॅस प्रकल्प उभारणं सक्तीचं\nमुंबईत नायट्रोजन डाय ऑक्साइडच्या प्रमाणात वाढ\nआरेतील कारशेडच्या निकालासाठी ४ सदस्यीय समिती\nआता मुंबईत संध्याकाळीही होणार साफसफाई\nनवीन इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/photoshoot-of-aamirs-daughter-ira/", "date_download": "2019-12-15T12:21:53Z", "digest": "sha1:WUKJMLYT2GJZ2Z3G6TIOD7SSZ4F45GK7", "length": 16885, "nlines": 200, "source_domain": "policenama.com", "title": "photoshoot of aamirs daughter ira | इरा आमिर खाननं केलं 'HOT' फोटोशुट ! | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nव्यवहारात पैशाचं सोंग करता येत नाही \n शेतकऱ्यांचा विसर पडता कामा नये\nस्कुल बसमध्ये 15 वर्षाच्या विद्यार्थीनी सोबत केले चालकाने अश्लिल चाळे\nइरा आमिर खाननं केलं ‘HOT’ फोटोशुट \nइरा आमिर खाननं केलं ‘HOT’ फोटोशुट \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार आमिर खानची मुलगी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर गाजत आहे. आमिरची मुलगी इरा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अनेक दिवसांपासून इरा आपले बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. असेच काही इराचे हॉट आणि सेक्सी फोटो सध्या सोशलवर चर्चेत आले आहेत.\nइरानं नुकतंच नवीन फोटोशुट केलं आहे. इरानं या फोटोशुटचे फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत. इरा या फोटोंमध्ये खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. इराचे फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.\nसोशल मीडियावर इराची मोठी फॅन फॉलोविंग आहे. आपल्या आयुष्यातील अपडेट सोशलवरूनच ती चाहत्यांसाठी शेअर करत असते. इरानं शेअ�� केलेले फोटो असो किंवा व्हिडीओ सोशलवर नेहमीच व्हायरल होत असतात. इराला अद्याप जरी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकायचे नसले तरी सोशल मीडियावर मात्र ती नेहमीच चर्चेत असते.\n ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’\n‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको \n‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ \n ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’\nनवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो \nIndian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् \n‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो \n‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात \nलहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा \n ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल\nमुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल \nभजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल \nशिवसेनेला ‘अपमानित’ केलं गेलं, निश्चितपणे त्यांचाच ‘मुख्यमंत्री’ होणार, आघाडीतील ‘या’ बड्या नेत्यानं सांगितलं\n‘रोटरी क्लब ऑफ निगडी – पुणे’ कडून ‘हाफ मॅरेथॉन’चं आयोजन \nव्यवहारात पैशाचं सोंग करता येत नाही \n‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री दुसऱ्यांदा ‘प्रेग्नंट’,…\n‘या’ प्रकरणामुळं अभिनेत्री पायल रोहतगी पोलिसांच्या ताब्यात\nबॉलिवूडमध्ये आपली आनोखी छाप सोडणाऱ्या अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचे निधन\n‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री दुसऱ्यांदा…\n‘या’ प्रकरणामुळं अभिनेत्री पायल रोहतगी…\nबॉलिवूडमध्ये आपली आनोखी छाप सोडणाऱ्या अभिनेत्री गीता…\nअभिनेता रणवीर सिंग बाप होण्यासाठी फारच…\nडायरेक्टर कबीर खानच्या पत्नीनं शेअर केले बिकीनीतले…\n‘आत्मा स्कीम’मुळं दुप्पट होणार शेतकर्‍यांची ‘कमाई’, जाणून…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - जेव्हा नवीन तंत्रज्ञान वापरात येईल, योजनांबद्दल समजून घेत त्यांचा लाभ घेता येईल, तेव्हाच…\nदेवेंद्र फडणवीसांकडून शिवसेनेवर ‘खरमरीत’ टीका\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कालपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी प्रेम असणारे आज मवाळ भूमिका ��ेत आहेत.…\nचावी विसरल्याच्या बहाण्याने प्रेयसीच्या खोलीत थांबला प्रियकर, केला…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - बलात्काराच्या घटनेनंतर २१ वर्षीय मुलीने आपल्या प्रियकराला तुरुंगात नेण्याची कहाणी शेअर…\nव्यवहारात पैशाचं सोंग करता येत नाही \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - उद्यापासून राज्यात हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. याच अनुषंगाने सर्व आमदार नागपूरला…\n शेतकऱ्यांचा विसर पडता कामा नये\nनागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - 'ना मंत्री, ना सरकार' असं हे महाविकासआघाडीचे सरकार आहे. सरकार स्थापन होऊन अनेक दिवस…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘आत्मा स्कीम’मुळं दुप्पट होणार शेतकर्‍यांची ‘कमाई’,…\nमुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर कारचा अपघात, 6 महाविद्यालयीन…\nदादा, तुम्ही DCM झालं पाहिजे, कार्यकर्त्यांच्या मागणीला अजित दादांनी…\nक्रिकेटर ‘युनिव्हर्स बॉस’ क्रिस गेलनं शर्ट काढून केला…\n…म्हणून मला शून्यावर जाऊन पुन्हा काम करायचंय : पंकजा मुंडे\nहैदराबाद आणि उन्नावनंतर आता फतेहपुरमध्ये नराधमाचा ‘हैदोस’, युवतीवर बलात्कार करून जाळलं\nराष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक मंत्रिपद \nफारुख अब्दुल्लांच्या कैदेत आणखी 3 महिन्यांची वाढ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2019-12-15T14:13:59Z", "digest": "sha1:A3BRVOGFI4K7YGWPJBCBO3M47RLWMIBU", "length": 3322, "nlines": 93, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nStories tagged with:नवाजुद्दीन सिद्दीकी\n'सॅक्रेड गेम्स'च्या कलाकारांना डिजीटल विश्वात सर्वाधिक पसंती\nसिप्पी कॅम्पमध्ये समीर कोच्छर\nमांडवामध्ये 'बोले चुडिया'च्या सेटवर नवाजुद्दीन-कबीर भेट\nतमन्ना बनली नवाजुद्दीनची नायिका\nनवाज-मौनीच्या ‘बोले चुडीयां’चं पोस्टर\n'हाऊसफुल ४'मध्ये नवाजुद्दिनची वर्णी\n... तर नवाजुद्दीन बनला असता फोटोग्राफर\nसिनेमा पहा आणि नवाजुद्दीनसोबत फोटो काढा\nजमली रे जमली सोनाक्षी-नवाजची जोडी\nनवाजुद्दीन-सान्याच्या 'फोटोग्राफ'चा फर्स्ट लुक\n'ठाकरे'ची वाट कुणीही अडवू शकत नाही- संजय राऊत\nनवाजुद्दीनला दुसरा एशिया पॅसिफीक स्क्रीन अॅवाॅर्ड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-12-15T13:26:33Z", "digest": "sha1:N3G2BTEGGVKOZEE7Z7N3LVHECQDLGUGY", "length": 3523, "nlines": 96, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nसंजय राऊत यांची सुरक्षा वाढवली; 'ह्या' वक्तव्यामुळे जीवाला धोका\nअयोध्याच्या निकालावरून माथी भडकवण्याचा प्रयत्न, १४१ पाकिस्तानी ट्विटर हँडल ब्लाॅक\n'हिंदू दहशतवाद' या उल्लेखाबद्दल काँग्रेसनं माफी मागावी- संबित पात्रा\nपैशाच्या जोरावर मुन्ना झिंगाडाचा ताबा मिळवणार पाकिस्तान\nपाकिस्तानमुळे एअर इंडियाला झाला 'एवढा' तोटा\nगणेशोत्सव २०१९: भारत-पाकचा राजा, मुंबईतून झाला रवाना\nटीम इंडियाला दहशतवादी हल्ल्याची धमकी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आला मेल\nदाऊदचा पुतण्या रिझवानसह तिघांना मोक्का\n‘असं’ आहे टी २० वर्ल्डकपचं वेळापत्रक, ‘या’ दिवशी होणार भारताचा पहिला सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/11/blog-post_28.html", "date_download": "2019-12-15T13:22:32Z", "digest": "sha1:6MSHOPR5KLGE6TDCYEGXFB7IUYMQADH4", "length": 26939, "nlines": 205, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: रातोरात लंबी दाढी", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nपन्नास वर्षापुर्वी प्रथमच आम्हाला शाळेत हिंदी हा विषय शिकवला जाऊ लागला. तेव्हा पुस्तकात एक मजेशीर धडा होता. ‘रातोरात लंबी दाढी’ असे त्याचे शीर्षक होते. लेखक कोण होते आठवत नाही. पण मस्त गोष्ट होती. कोणी एक भांगेच्या नशेत कायम जगणारा इसम असतो आणि एका रात्री त्याला बदाम खाण्याची लहर येते. उशीरा बाहेर पडल्याने बाजारातली दुकाने बंद झालेली असतात आणि एक दुकान बंद होत असताना दिसताच, हा गडी तिथे जाऊन धडकतो. तर दुकानदार उद्या ये म्हणून त्पिटाळत असतो. पण हा गडी माघार घ्यायला राजी नसतो. अखेरीस अनिच्छेनेच तो दुकामदार त्याला बदाम देतो. पण रुपयातले आठ आणे सुट्टे नसल्याने उद्या मिळतील असे बजावतो. ग्राहकाला पर्वा नसते. बदाम मिळाल्याने तो खुश असतो आणि म्हणूनच होकार भरून बदाम घेऊन निघतो. चार पावले पुढे आल्यावर त्याला स्मरण होते, की आठ आणे परत घेण्यासाठी दुकान उद्या ओळखायच�� कसे माघारी येईपर्यंत दुकानदार गायब झालेला असतो आणि काळोखात त्याला फ़लकही वाचता येत नाही. पण दुकानासमोर एक बैल रवंथ करत बसलेला असतो. तितकीच खूण लक्षात ठेवून ग्राहक निघून जातो. दुसर्‍या दिवशी दुपारी आपले उरलेले आठ आणे घेण्यासाठी तो बाजारात येतो आणि बैल कुठे बसलाय हे शोधत दुकान गाठतो. पण हे दुकान किराणामालाचे नसते, तर तिथे एक शिंपी कपडे शिवत बसलेला असतो. ग्राहक त्याच्याकडे आठ आणे मागू लागतो आणि काल बदाम खरेदी केल्याचेही सांगतो. तर शिंपी वैतागतो. नशेत आहेस काय माघारी येईपर्यंत दुकानदार गायब झालेला असतो आणि काळोखात त्याला फ़लकही वाचता येत नाही. पण दुकानासमोर एक बैल रवंथ करत बसलेला असतो. तितकीच खूण लक्षात ठेवून ग्राहक निघून जातो. दुसर्‍या दिवशी दुपारी आपले उरलेले आठ आणे घेण्यासाठी तो बाजारात येतो आणि बैल कुठे बसलाय हे शोधत दुकान गाठतो. पण हे दुकान किराणामालाचे नसते, तर तिथे एक शिंपी कपडे शिवत बसलेला असतो. ग्राहक त्याच्याकडे आठ आणे मागू लागतो आणि काल बदाम खरेदी केल्याचेही सांगतो. तर शिंपी वैतागतो. नशेत आहेस काय शिंप्याच्या दुकानात बदाम कोण देणार तुला, असे उलट विचारतो. तर ग्राहक शांतपणे म्हणतो, यार काय सांगू शिंप्याच्या दुकानात बदाम कोण देणार तुला, असे उलट विचारतो. तर ग्राहक शांतपणे म्हणतो, यार काय सांगू चल तुला आठ आणे माफ़ केले. माझे आठ आणे हडपण्यासाठी तू रातोरात धंदा बदलून टाकलास, तुला दाद द्यावी लागेल. पण तुझ्या या चतुराईचे एक रहस्य उलगडून सांगशील का\nते दुकान शिंप्याचे असते आणि त्याविषयी कुठला वाद होऊ शकत नसतो. दुकानदार आपला धंदा बदलू शकणेही तर्कात बसणारे होते. पण त्या शिंप्याचा अवतार मात्र ह्या नशेबाज ग्राहकाला चक्रावून सोडणारा होता. कारण बदाम देणारा दुकानदार गुळगुळीत दाढी केलेला ग्राहकाला आठवत होता आणि हा शिंपी मात्र चांगली हातभर लांब दाढी वाढवलेला दिसत होता. तेच रहस्य उलगडण्यासाठी नशेबाज आठ आण्यावर पाणी सोडायला तयार होता. तो त्या शिंप्याला म्हणतो, पैसे हडपण्यासाठी रातोरात तू धंदा बदलू शकतोस हे मान्य पण एका रात्रीत इतकी लांब दाढी कशी वाढवू शकलास पण एका रात्रीत इतकी लांब दाढी कशी वाढवू शकलास थोडक्यात बैल ही खुण नसते आणि तो बैल आज इथे तर उद्या उठून अन्यत्र कुठेही बसू शकतो. ही साधी गोष्ट त्या नशेबाजाच्या मेंदूत शिरत नसते. तिथ��� सर्व घोटाळा असतो. मात्र आपण चुकीची खुण लक्षात ठेवली, किंबहूना बैल दारात बसला ही दुकान ओळखण्याची खुण असू शकत नाही, हा आपला वेंधळेपणा त्याला मान्य नसतो. तिथे गडबड होत असते. कुठल्याही तर्कवाद युक्तीवादात तोच घोटाळा नेहमी होत असतो. नसलेल्या व्याख्या वा तपशीलाचे गोंधळ घातले जातात. त्यामुळे वादविवाद भडकत जात असतात. आताही अनेकांना अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप जिंकल्याचे त्यामुळेच आश्चर्य वाटते आहे. कारण त्यांनी बैल बसला तीच दुकान ओळखण्याची खुण मानलेली असते. ट्रंपविषयी जे मत माध्यमातून बनवून दिले, ते जितके खोटे व भ्रामक होते; तितक्याच हिलरी वा बराक ओबामा यांच्या शासनाविषयी करून दिलेल्या समजुतीही खोट्या होत्या. त्याचा निवडणूकीतला परिणाम समोर आल्यावर अनेक गट रस्त्यावर उतरून ट्रंप यांच्या विरोधात गर्जना घोषणा करीत आहेत. पण खुद्द ओबामा मात्र आपल्या कारकिर्दीवर पडलेले डाग धुण्याच्या घाईला आलेले आहेत. तसे नसते तरा अकस्मात त्यांनी सिरीयातील युद्धनिती ट्रंप विजयानंतर बदलली नसती.\nसिरीयातील बशर अल असद यांना हटवण्याचा आग्रह कतार व सौदी अरेबियाने धरला आणि त्याला हिलरीच्या आग्रहाखातर ओबामांनी परराष्ट्र निती बनवले होते. त्यातून सिरीया इराकमध्ये नरसंहार सुरू झाला. बदल्यात या दोन्ही अरब देशांच्या राजांनी हिलरी क्लिंटन यांच्या फ़ौंडेशनला अब्जावधी डॉलर्सच्या देणग्या दिल्या होत्या. कुठलाही कामधंदा न करता क्लिंटन आपले खाजगी विमान बाळगू शकतात आणि त्यातून जगभर पर्यटन करू शकतात. असे हे दांपत्य ट्रंप या उद्योगपतीने सरकारी कर बुडवला, किंवा कोणते आर्थिक घोटाळे केले; त्याचा अखंड गाजावाजा करीत होते. त्याला माध्यमे ठळकपणे प्रसिद्धी देत होती. पण यापैकी कुणा शोध पत्रकाराने क्लिंटन यांच्या खिशात येणार्‍या वा त्यांच्या चैनमौजीवर खर्च होणार्‍या पैशाचा शोध घेतला नाही. तशी माहिती उपलब्ध झाल्यास त्याला प्रसिद्धी दिलेली नव्हती. पण तोही विषय बाजूला ठेवा. त्याची किंमत लक्षावधी सिरीयन व लिबियन निर्वासितांना मोजावी लागते आहे आणि त्याला ओबामा यांची पश्चीम आशियातील रणनिती कारण झाली आहे. ट्रंप यांनी त्यावर प्रचारमोहिमेत जोरदार हल्ला चढवला होता आणि आता सत्तासुत्रे हाती घेतल्यावर ती निती आमुलाग्र बदलली जाणार यात शंका नाही. तसे झाले, मग ओबामा कारकिर्दीची लक्तरेच जगाच्या वेशीवर टांगली जाणार होती. सहाजिकच हिलरीच्या प्रचारातील अतिरेकामुळे ओबामा यांची अब्रु उघडी पडायची वेळ आली आहे. म्हणून मग आता त्या नामुष्कीतून बाहेर पडण्यासाठी ओबामांनी रातोरात आपल्या पश्चीम आशियाई नितीचा त्याग केला असून, सिरीयातील अल नुसरा जिहादी संघटनेचा तातडीने खात्मा करण्याचे आदेश पेन्टागॉन या संरक्षण खात्याला दिले आहेत. थोडक्यात कालपर्यंत ज्या संघटनेला ओबामा सरकारने हत्यारे व आयुधे पुरवली, त्यांचा खात्मा करण्याचे आदेश दिले आहेत. साध्या भाषेत याला पुरावे नष्ट करणे म्हणतात.\nसिरीयात हुकूमशहा असला तरी असद हा निवडून आलेला अध्यक्ष आहे आणि तो शिया असल्याने त्याची हाकालपट्टी करण्याचा सौदीच्या नियोजित राजपुत्र तलाल याचा अट्टाहास आहे. त्यातूनच सिरीयात धुमाकुळ सुरू झाला आणि त्यांनीच इराकमध्ये इसिस नावाच्या संघटनेला बळ पुरवले आहे. तोयबा वा मुजाहिदीन हे वास्तवात पाकिस्तानी सैनिकच असतात, तसे इसिसचे लढवय्ये प्रत्यक्षात सौदीचे हस्तक म्हणून सगळा खेळ करत होते. त्यांना बळ देण्यासाठी अमेरिकन हवाई दलाने सिरीयात हल्ले करून असदच्या सेनेचे शिरकाण केले. दुसरीकडे असदविरोधी बंडखोर व जिहादींना हत्यारेही ओबामा शासन पुरवित होते. त्याला रशियाने प्रतिहल्ला करून काही प्रमाणात शह दिला. पण आता ओबामांची कारकिर्द संपली आहे आणि हिलरी त्यांच्या जागी येणार नसल्याने, सर्व पापे चव्हाट्यावर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. म्हणूनच निकालाच्या दुसर्‍याच दिवशी ट्रंपना राष्ट्रपती निवासात बोलावून ओबामांनी चर्चा केली आणि त्याच रात्री आपल्या सुरक्षा यंत्रणेला अल नुसराचा खात्मा करण्याचे आदेशही जारी करून टाकले आहेत. गेली दोन वर्षे ज्या पापाला पोसले, त्याचाच आता बळी घेणारे ओबामा, यांना मग शांततेचे नोबेल पारितोषिक कशासाठी मिळाले असेल सगळा किती ढोंगी पाखंडी प्रकार असतो, त्याचा हा दाखला आहे. मुद्दा इतकाच, की त्या अल नुसरा संघटनेला दिर्घकाळ हत्यारे पुरवून सिरीया बेचिराख करणार्‍या ओबामांचा ताजा आदेश म्हणजे रातोरात लंबी दाढी म्हणावी तसाच नाही काय सगळा किती ढोंगी पाखंडी प्रकार असतो, त्याचा हा दाखला आहे. मुद्दा इतकाच, की त्या अल नुसरा संघटनेला दिर्घकाळ हत्यारे पुरवून सिरीया बेचिराख करणार्‍या ओबामांचा ताजा आदेश म्हणजे ���ातोरात लंबी दाढी म्हणावी तसाच नाही काय ८ नोव्हेंबरपर्यंत ट्रंप अमेरिकेचा सरसेनापती व्हायला अपात्र असल्याची हमी देणारे व जाहिरसभेत सांगणारे ओबामा; ट्रंप जिंकताच त्याचीच रणनिती कशाला राबवू लागले आहेत ८ नोव्हेंबरपर्यंत ट्रंप अमेरिकेचा सरसेनापती व्हायला अपात्र असल्याची हमी देणारे व जाहिरसभेत सांगणारे ओबामा; ट्रंप जिंकताच त्याचीच रणनिती कशाला राबवू लागले आहेत अमेरिकेच्या मुख्य शहरात निदर्शने करणार्‍या किती शहाण्यांपाशी अशा यक्षप्रश्नाचे उत्तर असू शकेल\nही गाजराची पुंगीच आहे\nमहाराष्ट्रात लांबलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याने गाफ़ील झालेल्या विरोधक व विश्लेषकांना शनिवारी सकाळी दिर्घकाळ शांत बसलेल्या भाजपाने मोठाच...\nनाट्य, पटकथा आणि राजकारण\nगेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक धक्कादायक वळणे घेतलेली आहेत. त्यामध्ये युती मोडून दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत गेलेले...\nमुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोशात आहेत. त्यांचे सल्लागारही जोशात आहेत. गंमत म्हणजे त्यांनी जी काही पावले उचलले...\nपत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समिकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणूकीनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रीपद मिळवण्यास...\nसिंह आला, पण गड गेला\nअखेरीस महाराष्ट्रात नवे समिकरण जुळलेले आहे. शिवसेना व दोन्ही कॉग्रेस यांची आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा मुख्यम...\nहीच वेळ आणि योग्य वेळ\nशनिवारी सकाळी उजाडताना अकस्मात राजभवनात भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारचा शपथविधी पार पडला. ती बातमी घरातल्या घरात बसून वाहिन्यां...\nरस्ता तोच वाटसरू वेगळे\nकर्नाटकात दिड वर्षापुर्वी रंगलेले नाट्य किरकोळ फ़रक करून महाराष्ट्रात घडलेले आहे. बहूमत हुकलेल्या भाजपाच्या येदीयुरप्पांनी तेव्हा अल्पमतात...\nअडीच वर्षापुर्वी म्हणजे २२ जुन २०१७ रोजी एक ब्लॉग लिहीला होता. त्याचे शीर्षक होते, ‘दाखवायचे सुळे’. तो खुप व्हायरल झाला आणि त्यावर प्रतिक...\nमहाराष्ट्रात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यावर विधानसभेत विश्वास व्यक्त क...\nआठवडे बाजार आणि घोडेबाजार\nआजकाल शिवसेनेचे परिचीत चेहरे कुठले फ़ारसे दिसत ना���ीत आणि अब्दुल सत्तार नावाचे औरंगाबाद जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार मात्र आवेशात शिवसेने...\nमोदी हे वाजपेयी नाहीत\nकोण जिंकला कोण हरला\nनितीश बदल रहा है\nनोटाबंदीचा डाव आणि पेच\nसबसे बडा रुपैया की कायदा\nकाळापैसा, राजकारण, गुन्हेगारी अनटचेबल्स (२)\nअग्रलेखांच्या बादशहाला, तुघलकाचे अनावृत्तपत्र\nमारणारे मेले, उरले कोण\nमराठा मूक मोर्चा आणि ट्रंप\nआम आदमी जाम आदमी\nइमान-दारी बांधलेले स्वातंत्र्याचे योद्द्धे\nदुखणे आधी बारकाईने तपासा\n‘आम्ही सारे’ एका माळेचे मणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://nandednewslive.blogspot.com/2014/09/blog-post_24.html", "date_download": "2019-12-15T12:47:36Z", "digest": "sha1:NUGIT6O66LWW6KDSDHN7IFU36RQNEMWI", "length": 18935, "nlines": 146, "source_domain": "nandednewslive.blogspot.com", "title": "nandednewslive: रुग्णांची हेळसांड", "raw_content": "NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **\nबुधवार, 24 सितंबर 2014\nजबाबदार अधिकार्याच्या मनमानी.. सुविधा अभावी रुग्णांची हेळसांड\nहिमायतनगर(अनिल मादसवार)शहरात नव्यानेच सुरु झालेल्या ग्रामीण रुग्णालयात अनेक सोई -सुविधांचा अभाव दिसून येत आहे. जबाबदार वैद्यकीय अधीक्षक व डॉक्टर रजेवर गेल्याने व औषध निर्मात्याच्या मनमानी कारभारामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. सध्या तरी केवळ एका वैद्यकीय अधिकारी श्री गायकवाड यांच्यावर ग्रामीण रुग्णालयाचा कारभार चालत आहे.\nरुगणालय सुरु झाल्याने शहरासह ग्रामीण भागातील रुग्णाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु सध्या तरी या ठिकाणी रुग्णांना शुद्ध पिण्याच्या पाणी, विद्दुत गुल झाल्यास जनरेटरची सुविधा नसल्याने रात्रीला अंधाराचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी रुग्णांसाठी असलेले महिला - पुरुषाचे शौच्चालय नेहमीच कुलुपबंद राहत आहे. तसेच उपचारार्थी रुग्णासाठी असलेल्या कॉटवरील सर्व सुविधा रुग्णांना मिळत नाहीत.\nगोर - गरीब रुग्णांना मोफत उपचार व औषधीची सोय शासनाने केलेली असताना बहुतांश औषधी सुद्धा बाहेरून आणावी लागत असल्याने ग्रामीण रुग्णालय असून, अडचण नसून खोळंबा असा प्रत्यय उपचारासाठी आलेल्या नागरिकांना येत आहे. एवढेच नव्हे तर वैद्यकीय अधीक्षक महाशय गरजुंकडून ५० ते १०० रुपये घेतल्याशिवाय वयाचे प्रमाणपत्र देत नसल्याचे अनेकांनी पत्रकारासमक्ष बोलून दाखविले आहे. या प्रकारात सुधारणा होऊन रुग्णांना योग्य त्या सुविधा न मिळाल्यास शहर व ग्रामीण भागातील नागरिक प्रशासनाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.\nपरिणामी कोट्यावधी रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात आलेली ग्रामीण रुग्नालायची टोलेजंग इमारत राजकीय नेते, अभियंते व गुत्तेदाराच्या फायद्यासाठी बांधण्यात आली कि काय.. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या रुग्णालयात एकूण २६ मान्य पदे असून, त्यापैकी वैद्यकीय अधीक्षक -०१, वैद्यकीय अधिकारी - ३, अधिपरिचारिका - ७ पैकी १ रिक्त, परिचारिका - १ रिक्त, औषध निर्माता - १, प्रयोग शाळा तंत्रज्ञ -१, एक्सरे टेक्निशियन -१ रिक्त, वाहन चालक -१, सहाय्यक अधीक्षक -१, कनिष्ठ लिपिक -२, आदींसह शिपाई, चालक, सेवक व सफाई कामगार आदी पदांची या रुग्णालयात मान्यता आहे. काही पदे सोडली तर जवळपास सर्वच पदे भरलेली असून, परंतु जबाबदार अधिकारी म्हणून वैद्यकीय अधीक्षक गाडेकर यांची नियुक्ती केलेली आहे. परंतु ते महाशय सुद्धा अधावाद्यातून अनेक दिवस गैरहजर राहत असल्याने रुग्णांना आर्थिक झळ आणि अनंत अडचणीचा सामना करावा लागतो आहे.\nयेथील तीन वैद्यकीय अधिकार्यापैकी दोन डॉक्टरांनी आपला कारभार जुन्या रुग्णालया प्रमाणेच सुरु ठेवला असून, वेळेवर उपस्थित राहत नसल्यामुळे गरजू रुग्णांना सेवा देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप या ठिकाणी उपस्थित रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. एवढेच नव्हे या दोन डॉक्टरांनी गत आठ ते दहा दिवसापासून अनधिकृत रित्या सुट्टी घेतली असल्याचे विश्वसनीय वृत्त असून, त्यामुळे डॉ. डी.डी.गायकवाड यांच्यावर रुग्णालयाचा सर्व भार पडला आहे.\nरुग्णांच्या तक्रारीवरून आज सकाळी ११.१० वाजता पत्रकारांनी हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयास भेट दिली असता वैद्यकीय अधीक्षक श्री गाडेकर हे अनुपस्थित असल्याचे त्यांच्या कुलुपबंद काक्षावरून दिसून आले. याबाबत त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता मी दवाखान्यातच आहे, रुग्ण काहीही सांगतात. माझ्यावरील कामाचा ताण तुम्हाला काय.. माहित अशी उर्मट पणाची उत्तरे देवून फोन बंद केला. यावरून अधीक्षक गाडेकर हे किती कर्तव्य दक्ष आहेत याचा प्रत्यय आला आहे.\nऔषध निर्मात्याच्या मनमानी कारभारामुळे रुग्णांची हेळसांड\nयेथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत औषध निर्माता डी.एस.सुकारे यांनी मनमानी कारभार सुरूच ठेवला असून, औषधी उपलब्ध असताना देखील रुग्णांना न देणे, दिले तर माहिती न सांगणे असा प्रकार सुरु केला आहे. एवढेच नव्हे तर रुग्णासाठी आलेल्या सतरंजी, चादर हे पैकिंग अवस्थेत त्यांच्या दालनात कुलूप बंद ठेवले आहे. परिणामी रुग्णांना घरच्या चादरांचाच आसरा घ्यावा लागत आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nट्रेनयात्रा में मिले तृतीय पंथीयों के पोस्ट- पेमेंट-बैंक खातें निकालकर मुख्यधारा में लाया\nसर्वपक्षीत कृती समितियों सहित ट्रेन स्टेशन पर पत्रकारों ने किया धरणा आंदोलन\nमहाप्रबंधक माल्या को सर्वपक्षीय कृती समिति, पत्रकार संघटन, जेष्ठ नागरिक ने दिया ज्ञापन\nहिमायतनगर रेलवे स्टेशन का उच्च स्तरीय प्लेटफार्म खराब गुणवत्ता का है\nआंध्रप्रदेश के पूर्वचीफ़ जस्टिस चंद्रयाद्वरा पत्रकार नईम खान का नँशनल अवार्ड\nमहाराणा प्रताप के वंशजों का डेरा हिमायतनगर (वाढोणा) शहर में\nKaar Nadit Kosalali कार नदीत.. तिघांचा मृत्यू\nTaranche Jhopale तारांच्या झोपाळ्याकडे साफ दुर्लक्ष\nनांदेड ते तिरुपती विशेष गाडीच्या फेऱ्यांत वाढ\nJad Wahnane Pul Dhokyat लोडींग ट्रकमुळे हादगावच्या मुख्य रोडवरिल पुलला धोका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/royal-enfield-news/", "date_download": "2019-12-15T13:37:32Z", "digest": "sha1:LH55VPJ6AUOGWAJQQ76QFMFTMLQ7NTTV", "length": 17636, "nlines": 196, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "रॉयल एनफिल्ड कात टाकतेय - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nवीर सावरकरांवरील राहुल यांच्या विधानावर सेना सुप्रीमो उद्धव ठाकरे मौन राहतील…\nछावणी परिसरात दोघींचा विनयभंग\nमहाविकास आघाडीचे सरकार केवळ पाचच नव्हे तर ५० वर्षे कायम राहणार…\nशिवसेना काँग्रेससमोर नमली : आशिष शेलारांची शिवसेनेवर बोचरी टीका\nHome Business रॉयल एनफिल्ड कात टाकतेय\nरॉयल एनफिल्ड कात टाकतेय\nहोतायत मोठे बदल, टच पॉइंटही वाढवणार\nमुंबई :- रॉयल एनफिल्‍ड या मोटरसायकल विभागामध्‍ये जागतिक अग्रणी कंपनीने नेहमीच ग्राहकांसाठी मोटरसायकलची उपलब्‍धता वाढवली आहे. एकट्या भारतात जवळपास ९३० विद्यमान डीलर टचपॉइण्‍ट्स, ८८०० अधिक सर्व्हिस बेज आणि ९०० हून अधिक अधिकृत सर्व्हिस वर्कशॉप्‍ससह रॉयल एनफिल्‍डचे देशातील प्रीमिअम ब्रॅण्‍ड्समध्‍ये सर्वात व्‍यापक विक्री व सेवा नेटवर्क आहे. या व्‍यापक नेटवर्कमध्‍ये भर करत रॉयल एनफिल्‍डने द्वितीय व तृतीय श्रेणीची शहरे आणि नगरांमध्‍ये २५० नवीन डीलर टचपॉइण्‍ट्सच्‍या सादरीक���णाची घोषणा केली आहे.\nनवीन रॉयल एनफिल्‍ड स्‍टुडिओ स्‍टोअर्समध्‍ये शहरांमधील विद्यमान डीलरशिप्‍स म्‍हणून काही रिटेल माहिती मिळेल. तसेच या स्‍टोअर्समध्‍ये सर्व्हिस व स्‍पेअर्सव्‍यतिरिक्‍त मोटरसायकल्‍सचा संपूर्ण पोर्टफोलिओ असेल.\nकंपनीने आयकॉनिक रॉयल एनफिल्‍ड बुलेटच्‍या सहा नवीन व्‍हेरिएण्‍ट्सच्‍या सादरीकरणाचीही घोषणा केली आहे. ही बुलेट आता १ लाख १२ हजार रुपयांपासून उपलब्‍ध असेल.\nछोटी नगरे व शहरांमधून बुलेटला लक्षणीय मागणी येत आहे. यामधून विकासासाठी प्रचंड क्षमता दिसून येते. लवकरच ही छोटी शहरे मध्‍यम-वजनाच्‍या मोटरसायकल विभागासाठी एक मोठी बाजारपेठ बनतील. या शहरांमधील मोटरसायकलप्रेमींमध्‍ये आरामदायी मोटरसायकल राइडचा ट्रेण्‍ड झपाट्याने वाढत आहे. यासाठीच या नगर व शहरांमध्‍ये २५० नवीन रॉयल एनफिल्‍ड स्‍टुडिओ स्‍टोअर्स सुरू होत आहेत, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.\nप्रामुख्‍याने भारतभरातील छोटी नगरे व शहरांमध्‍ये स्थित असणारे रॉयल एनफिल्‍ड स्‍टुडिओ स्‍टोअर्स हे अद्वितीय व सुसंगत आहेत. या स्‍टोअर्समध्‍ये रॉयल एनफिल्‍ड मोटरसायकल्‍सची संपूर्ण रेंज असेल. तसेच या स्‍टोअर्समध्‍ये सेवा, स्‍पेअर्स, मोटरसायकल्‍स अॅक्‍सेसरीज आणि अपॅरल्‍सची संपूर्ण रेंज असेल. हे स्‍टोअर्स ५०० ते ६०० चौरस फूटांवर विस्‍तृत असतील आणि विद्यमान रॉयल एनफिल्‍ड डीलरशिपसह कार्यरत असतील. ही सुसंगत स्‍टोअर्स विद्यमान ग्राहकांना विक्री व सेवा लक्षणीयरित्‍या उपलब्‍ध करून देतील आणि देशातील बाजारपेठांमधील संभाव्‍य ग्राहकांच्‍या वाढत्‍या मागण्‍यांची पूर्तता करतील.\nरॉयल एनफिल्‍ड बुलेट ही आयकॉनिक मोटरसायकल आहे. १९३२ पासून म्‍हणजेच गेल्‍या ८७ वर्षांपासून या मोटरसायकलचा चिरस्‍थायी प्रवास राहिला आहे. या मोटरसायकलने रॉयल एनफिल्‍डला सातत्‍यपूर्ण उत्‍पादनामधील जगाचा सर्वात जुना मोटरसायकल ब्रॅण्‍ड म्‍हणून मान दिला आहे. बुलेट ही जगामध्‍ये दीर्घकाळापासून चालवली जाणारी मोटरसायकल आहे. नवीन बुलेट मोटरसायकल्‍सचे सादरीकरण या चिरस्‍थायी प्रवासामध्‍ये आणखी एका अध्‍यायची भर करते.\nनवीन बुलेट संभाव्‍य ग्राहकांना नवीन उत्‍साही, आकर्षक रंग आणि समकालीन डिझाइन थीम्‍समधील विविध पर्याय देते. बुलेट ३५० तिच्‍या विद्यमान काळ्या रंगातील व्‍हेरिएण्‍टसह आता बुलेट सिल्‍व्‍हर, सफायर ब्‍ल्‍यू आणि बुलेट ओनिक्‍स ब्‍लॅक या तीन नवीन रंगांमध्‍ये उपलब्‍ध असणार आहे. बुलेट ३५० ईएससध्‍याच्‍या मरून व सिल्‍व्‍हर व्‍हेरिएण्‍ट्सव्‍यतिरिक्‍त जेट ब्‍लॅक, रिगल रेड, रॉयल ब्‍ल्‍यू या रंगांमध्‍ये सादर करण्‍यात येईल. तसेच या मोटरसायकल्‍समध्‍ये आकर्षक ब्‍लॅक्‍ड आऊट थीम असेल.\nमोटरसायकल्‍सच्‍या नवीन बुलेट रेंजचे सादरीकरण हे ग्राहक समाधानाच्‍या दिशेने आणखी एक लक्षणीय पाऊल आहे. रॉयल एनफिल्‍डने ‘कॉस्‍ट ऑफ ओनरशीप’सुधारण्‍यासंदर्भात एक नवीन उपक्रम सुरू करण्‍याची घोषणा केली. कंपनी आपल्‍या सर्व अधिकृत सेवा केंद्रांमध्‍ये सेवेसाठी सेमी-सिथेंटिक तेलाच्‍या नवीन मिश्रणासह प्रक्रिया व तंत्रज्ञांचा नवीन दर्जा वापरण्‍यास सुरूवात करणार आहे.\nPrevious articleजीवनावश्यक सेवा पुरविण्याबरोबरच पुनर्वसनाच्या कामाला विशेष प्राधान्य- विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची माहिती\nNext articleMi-१७ V५ हेलीकॉप्टर की मदद से भारतीय वायुसेना ने बचाया १२५ लोगों को\nवीर सावरकरांवरील राहुल यांच्या विधानावर सेना सुप्रीमो उद्धव ठाकरे मौन राहतील का \nछावणी परिसरात दोघींचा विनयभंग\nमहाविकास आघाडीचे सरकार केवळ पाचच नव्हे तर ५० वर्षे कायम राहणार : मुख्यमंत्री\nशेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची सरकारला वेळोवेळी आठवण करून देणार – फडणवीस\nअजित पवार यांनी पहिल्यांदा आपल्या बंडावर भाष्य केले\nफडणवीस आणि अजित पवारांनी एकत्र येऊन सरकार स्थापणे माझ्यासाठी धक्का होता...\nमुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधक टाकणार बहिष्कार\nनागपूर अधिवेशनात भूकंपच भूकंप\nआता जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडी\n‘दादा, तुम्ही उपमुख्यमंत्री झालेच पाहिजे ’ कार्यकर्त्यांच्या मागणीला अजित पवारांनी दिले...\nमंत्रिमंडळाबाबत डिसेंबरअखेर पूर्ण चित्र स्पष्ट होईल : अजित पवार\nराहुल गांधींनी ‘त्या’ वक्तव्यासाठी माफी मागावी; मुंबई भाजपकडून निषेध मोर्चा\n‘मनसे’ला अंतर्गत गटबाजीचं ग्रहण; ‘कृष्णकुंज’वर तणाव\nसावरकर, शेतकरी खाणार अधिवेशन\nशेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची सरकारला वेळोवेळी आठवण करून देणार – फडणवीस\nनेहरूंबाबत वादग्रस्त व्हिडीओ केला; अभिनेत्री पायल रोहतगीला अटक\nठाकरे सरकार टिकवण्यासाठी ‘ही’ व्यक्ती महत्वाची : संजय राऊत\nउद्धव ठाकरेंन�� राहुलला जोड्याने मारावे : रणजीत सावरकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/husband-ask-friend-to-rape-minor-wife-to-get-divorce-in-chhattisgarh-sgy-87-1934198/", "date_download": "2019-12-15T13:01:08Z", "digest": "sha1:6OF3JLA4TKT4LYFU7UVXGXGTDMZGZS6I", "length": 12580, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Husband ask friend to rape minor wife to get divorce in Chhattisgarh sgy 87 | धक्कादायक ! प्रेयसीसाठी मित्राला पत्नीवर करायला लावला बलात्कार | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\n प्रेयसीसाठी मित्राला पत्नीवर करायला लावला बलात्कार\n प्रेयसीसाठी मित्राला पत्नीवर करायला लावला बलात्कार\nपोलिसांनी आरोपी पती आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे\nपतीनेच मित्राला अल्पवयीन पत्नीवर बलात्कार करायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीकडून घटस्फोट मिळावा आणि पुन्हा एकदा आपल्या प्रेयसीकडे जाता यावं यासाठी पतीने हे धक्कादायक कृत्य केलं. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला. याप्रकरणी आरोपी पती आणि त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे. छत्तीसगडमध्ये ही घटना घडली आहे.\nपीडित पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, बलात्कार करण्यासाठी पतीने तिला आणि मित्राला हॉटेलमध्ये एकटं सोडलं होतं. यावेळी त्याने ५० रुपयांच्या दोन स्टॅम्प पेपरवर जबरदस्तीने स्वाक्षरीदेखील करायला लावली. एक घटस्फोटाचा पेपर होता तर दुसऱ्यावर तिचं लग्न मित्राशी लावण्यासाठी संमती असल्याचं लिहिलं होतं.\nपीडित पत्नीने सांगितल्यानुसार, ४० दिवसांपुर्वी त्यांचं लग्न झालं आहे. पती खिलेंद्र साहू याने काही दिवसांपुर्वी आधार कार्ड काढायचं असल्याचं सांगत शेजारच्या शहरात नेलं होतं. तिथे त्याने दोन स्टॅम्प पेपरवर स्वाक्षरी करायला लावली आणि नंतर हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे त्याचा मित्र कमलेश वाट पाहत होता.\nखिलेंद्र याने पत्नीला हॉटेलमध्येच सोडलं आणि काही वेळात येतो सांगत निघून गेला. यावेळी कमलेश याने तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर खिलेंद्र याने पत्नीला तिच्या आई-वडिलांकडे नेऊन सोडलं. काही दिवसांनी कमलेश याने पीडित महिलेच्या घरी जाऊन स्टॅम्प पेपर दाखवत ही आपली पत्नी असल्याचा दावा केला. यानंतर ही घटना उघडकीस आली.\nखिलेंद्र याने गावातील ज्येष्ठ नागरिकांसमोर पत्नीच्या चारित्र्यावर संशय उपस्थित करत घरी घेऊन जाण्यास नकार दिला. आपण कमलेश आणि पत्नीला पार्कमध्ये एकत्र पाहिलं असून तेव्हापासून संशय होता असाही दावा केला. कलमेश याने मात्र आपल्याला खिलेंद्र याने असं करायला सांगितलं असल्याची कबुली दिली. त्याला पत्नीपासून सुटका करुन घेत प्रेयसीकडे जायचं असल्यानेच त्याने हे सगळं नाटक केल्याचं उघड झालं. पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर खिलेंद्र आणि कमलेश दोघांनाही अटक करण्यात आली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तान्हाजी'च्या प्रमोशनासाठी कपिल शर्माने अजयकडून घेतले पैसे\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%AE", "date_download": "2019-12-15T13:43:43Z", "digest": "sha1:YJ4ST7TRZLTC4ULQGTPFQ4KSR6MGQGMV", "length": 3698, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तंगुतूरी प्रकाशम - विकिपीडिया", "raw_content": "\nतंगुतूरी प्रकाशम ( २३ ऑगस्ट १८७२ - २० मे १९५७) हे स्वातंत्र्यसैनिक व आंध्र प्रदेश राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांना आंध्र केसरी नावाने ओळखले जायचे.\nइ.स. १८७२ मधील जन्म\nइ.स. १९५७ मधील मृत्यू\nपोस्टाचे तिकीट असलेल���या व्यक्ती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ मे २०१३ रोजी ११:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2019-12-15T13:04:08Z", "digest": "sha1:SBCWL2BMI6HSN6E5YLBDARN5FF6FRWJ6", "length": 6204, "nlines": 55, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पर्पल टी Archives - Majha Paper", "raw_content": "\nअरुणाचलमधील ‘पर्पल टी’ला विक्रमी बोली\nOctober 31, 2018 , 3:02 pm by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: अरुणाचल प्रदेश, चहा, पर्पल टी, लिलाव\nप्रथमच अरुणाचलमधील जांभळ्या रंगाच्या दुर्मिळ ‘पर्पल टी’ची विक्री करण्यात आली आहे. पहिल्यांदाच देशातील पहिल्या ‘पर्पल टी’ची विक्री ‘गुवाहाटी टी ऑक्शन सेंटर’मध्ये करण्यात आली. २४ हजारांहून अधिकची बोली प्रतिकिलोसाठी यावेळी लावण्यात आली. हा दुर्मिळ जांभळ्या रंगाचा चहा दुगर कन्झ्युमर प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने खरेदी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जगभरातील पाहुण्यांच्या चहापान कार्यक्रमासाठी पुढील […]\nउद्यापासून होणाऱ्या या बदलामुळे सर्...\nहैदराबाद बलात्कारप्रकरणी पायल रोहतग...\nअनेक गुणांचा खजिना : खजूर...\nबुल्गारियात भरतो नवरींचा बाजार, पैस...\nदीपिका विसावली विनच्या बाहुपाशात \nवॉरेन बफेंना मागे टाकत हे बनले जगात...\nजंत, कृमी, गॅसेससाठी घरगुती उपचार...\nकापूर – छोट्या मोठ्या आजारात प्रभाव...\nटोमॅटो व्यापार्‍यांची सुरक्षा रक्षक...\nचक्क मगरीला अजगराने गिळले, भयानक फो...\nनाना पटोलेंची विधानसभा अध्यक्षपदी ब...\nत्वचेचे सौंदर्य राखण्याकरिता पाळा ह...\nसिंगापूरमधील या इमारतीच्या ५७ व्या...\nचहा पिल्यानंतरच कामास तयार होतो पोल...\nगौरी खानला ‘त्या’ फोटोवरून नेटकऱ्या...\n... म्हणून त्यांनी कुत्र्याला वाघास...\nमानेचा मसाज जीवघेणा ठरू शकतो...\n... म्हणून रशियात गायींना घातले जात...\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त म��हिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.reliableacademy.com/en/mpsc/trick/languages-of-the-united-nations-uno?page=4", "date_download": "2019-12-15T12:35:36Z", "digest": "sha1:PKVBBG7PZMRVZNLQUGZ76GL672R3P5PE", "length": 8027, "nlines": 194, "source_domain": "www.reliableacademy.com", "title": "Jain Kings", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nजैन धर्माचे अनुयायी सम्राट\nपाकिस्तान या देशाला स्पर्श करणारी भारतातील राज्य\nम्यानमारला स्पर्श करणारी भारतातील राज्य\nभारताची वैमानिक विरहित विमाने\nमूलद्रव्य व त्याचे अणुअंक\nजैन धर्माचे अनुयायी सम्राट\nK - कलिंग नरेश खारवेल\nC - चंद्रगुप्त मौर्य\nपाकिस्तान या देशाला स्पर्श करणारी भारतातील राज्य\nम्यानमारला स्पर्श करणारी भारतातील राज्य\nक्लुप्ती : “MINA AM”\nक्लुप्ती : \"धनुला क्षयरोग ओ कुष्ठरोग झाला म्हणून त्याने न्युमोनिया विषाचा घोट पटकन घेतला\"\nक्लुप्ती : \"कांदे पोहेए गोड का रे झाले \"\nभारताची वैमानिक विरहित विमाने\nक्लुप्ती: \"लक्षाने निशाना साधत रुस्तामाचे दोन नेत्र फोडले\"\nरुस्तामचे दोन - रुस्तम १, रुस्तम २\nसह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे\nक्लूप्त्या : “साथ आहे मी तुझ्या”\nमहाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नाद्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम\nक्लूप्त्या : \"सूर्य वैतागला उल्हासवर आंबा पडला सावित्रीवर वैशिष्टी काजळ लावून गेली वाघावर काळी गेली तळ्यात खोलवर\"\nसूर्य - सूर्या नदी\nवैतागला – वैतरणा नदी\nआंबा – आंबा नदी\nकाजळ - काजळी नदी\nवाघ – वाघोठान नदी\nमूलद्रव्य व त्याचे अणुअंक\nक्लूप्त्या : “ हात हलविताना लीलाने बच्चनला बघितले\", \"कालच नरेशने\nओंडके फरफटत नेले\", \"नारायण मघाशी आला\", \"शिल्पाचा फोनवर सांगितले क्लीअर”\nहलविताना = ( He )-2\nशिल्पाला = ( Si )-14\nसांगितले = (S) -16\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थ��पक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/522772", "date_download": "2019-12-15T14:21:57Z", "digest": "sha1:HBAYLYY243MBYYGZW4ZYI7TGPLUPRKVH", "length": 3741, "nlines": 21, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नाशिकच्या तिबेटीयन मार्केटमध्ये स्फोट - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » नाशिकच्या तिबेटीयन मार्केटमध्ये स्फोट\nनाशिकच्या तिबेटीयन मार्केटमध्ये स्फोट\nऑनलाईन टीम / नाशिक :\nनाशिकमधील शरणपूर भागात महापालिकेच्या तिबेटीयन मार्केटमध्ये शनिवारी सकाळी स्फोट झाला. अवैधरित्या गॅस भरण्यासाठी केलेल्या सिलिंडरच्या गळतीमुळे हा स्फोट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.\nज्या गाळ्यामध्ये हा स्फोट झाला त्याचा मालक हा सिन्नर भागात राहणारा असून, आसपासच्या नागरिकांनी त्याला या घटनेची सर्वप्रथम माहिती दिली. तिबेटीयन मार्केटमध्ये झालेला हा स्फोट अवैधरित्या गॅस भरण्यासाठी केलेल्या सिलिंडरच्या गळतीमुळे झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ज्या गाळ्यात हा स्फोट झाला त्या ठिकाणी सिलिंडर आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.\nसोनिया-राहुल गांधी यांना उच्च न्यायालयाचा दणका ; नॅशनल हेराल्डप्रकरणी चौकशीचे आदेश\nकर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱया बँक अधिकाऱयाला महिलेने बदडले\nसत्यनिष्ठा हाच फेकन्यूजचा प्रतिबंधाचा उपाय : ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे\nपाण्यात बुडुन तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू\nआलिशान घरांना वाढती मागणी\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/tag/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF/page/60", "date_download": "2019-12-15T12:33:55Z", "digest": "sha1:DBPSWUTE2RO46YPZ7U4UK5JP56F23VEZ", "length": 9598, "nlines": 33, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "International Archives - Page 60 of 219 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nअमली पदार्थ तस्करीसाठी पाककडून ड्रोनचा वापर\nचंदीगढ पिझ्झा आणि पुस्तकांची घरपोच सेवा सुलभ करण्यासाठी अनेक दिग्गज तांत्रिक कंपन्या सध्या ड्रोनच्या वापराचे प्रयोग करत आहेत. परंतु पाकिस्तानमधून तस्करांनी ड्रोनद्वारे अमली पदार्थांचा पुरवठा सुरू केला आहे. पंजाबमधील सीमावर्ती गावांमध्ये अशी अनेक प्रकरणे आढळली आहेत. अलिकडेच गुरदासपूरमध्ये एका गावात तस्करांकडून ड्रोनचा वापर झाल्याची माहिती बीएसएफला मिळाली. प्लास्टिक बॅगेतील अमली पदार्थ घेऊन सुमारे 200 मीटर उंचीवर पाकिस्तान ड्रोन उडत ...Full Article\nट्रम्प-भेटीच्या पहाऱयावर गोरखा जवान\n12 जून रोजी होणार बैठक : सुरक्षेबद्दल महत्त्वाचा निर्णय वृत्तसंस्था/ सिंगापूर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन यांची सिंगापूरमध्ये पुढील आठवडय़ात होणारी बैठक अत्यंत ...Full Article\nभारतीय युद्धनौकेची चीनकडून हेरगिरी\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली चीन आणि भारत जगाच्या मोठय़ा अर्थव्यवस्था असण्यासोबतच परस्परांचे प्रतिस्पर्धी देखील आहेत. चीन आणि भारताचे संबंध मागील काही काळापासून फारसे चांगले राहिले नाहीत, परंतु त्यात सुधारणा करण्याचा ...Full Article\nलहान देशांसमोर कर्जाचे गंभीर संकट\nमोदींचा सतर्कतेचा इशारा : अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी केले कौतुक वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन लहान देश कर्जाच्या बोझ्याखाली दडपले जाण्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलेली शंका अमेरिकेने गांभीर्याने घेतली आहे. मोठय़ा कर्जांबद्दल सतर्क ...Full Article\nमोदींच्या भाषणाला चीनने दिली दाद\nशांगरी ला चर्चासत्रातील संबोधन : मोदींच्या टिप्पणींचे केले स्वागत वृत्तसंस्था/ बीजिंग शांगरी-ला चर्चासत्रात चीन-भारत संबंधांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सकारात्मक टिप्पणींचे चीनने स्वागत केले. द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी भारतासोबत मिळून ...Full Article\nभाजप कार्यकर्त्याचा आत्महत्येमुळे मृत्यू : पोलीस\nपुरुलिया पश्चिम बंगालच्या पुरुलियामध्ये 3 दिवसांत भाजपचे दोन कार्यकर्ते मारले गेल्याने राज्यात राजकीय वाद पेटला आहे. तर पोलिसांनी यातील दुसऱया कार्यकर्त्याच्या मृत्यूला आत्महत्या ठरविले आहे. दोन्ही कार्यकर्त्यांच्या मृत्यूसाठी राज्यातील ...Full Article\nमध्यप्रदेशमध्ये 60 लाख बनावट मतदार : काँग्रेसचा दावा\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली अलिकडेच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा मुद्दा उपस्थित करणाऱया काँगेसने आता बनावट मतदारांचा आरोप केला आहे. काँगेसने मध्यप्रदेशच्या मतदारयादीत फेरफार झाल्याचा आरोप करत 60 लाख ...Full Article\nस्पेनच्या पंतप्रधानपदी पेड्रो सांचेज\n‘बायबल’शिवाय शपथ घेत रचला इतिहास : 2 वर्षांचा कार्यकाळ वृत्तसंस्था / माद्रिद स्पेनच्या सोशालिस्ट पार्टीचे प्रमुख पेड्रो सांचेज यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. सांचेज यांनी नास्तिक असल्याने बायबलचा आधार ...Full Article\nभारत खरेदी करणार ‘स्पाईक’ मिसाईल\nइस्रायलबरोबर करारासाठी बोलणी अंतिम टप्प्यात वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतीय लष्कराची मारक क्षमता अधिक सक्षम करण्यासाठी इस्रायली बनावटीची ‘स्पाईक’ ही रणगाडा भेदी क्षेपणास्त्रs खरेदी केली जाणार आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या ...Full Article\nदिनेश डिसुझाला क्षमा केल्याबद्दल ट्रम्प यांच्यावर टीका\nवृत्तसंस्था/ वॉशिंग्टन अमेरिकेतील भारतीय वंशाचे समालोचक दिनेश डिसुझा यांना क्षमा करून त्यांची शिक्षा रद्द करण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केला होता. तथापि याबद्दल त्यांच्यावर टीकेचा भडिमार ...Full Article\nआलिशान घरांना वाढती मागणी\nधोरणात्मक सुधारणा, विविध सवलती आणि सरकारकडून सातत्याने होणाऱया प्रयत्नांमुळे गेल्या काही काळापासून … Full article\nकृषी क्षेत्रात येणाऱयांची संख्या आज वाढते आहे. आता उच्च शिक्षीतही या क्षेत्राची …\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/one-terrorist-shot-dead-encounter-security-forces-jammu-kashmir/", "date_download": "2019-12-15T12:46:26Z", "digest": "sha1:4UBDU72M727V6UVYCBSNLQPIHCELXKMX", "length": 6640, "nlines": 115, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "one terrorist shot dead encounter security forces jammu kashmir", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nपुलवामात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश; अनंतनागमध्ये चकमक सुरू\nसुरक्षा दलाच्या जवानांना एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आलं आहे. जम्मू-काश्मीरच्या पुलवामात आज सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यात एक दहशतवादी मारला गेला. या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.\nपुलवामात मध्यरात्री सव्वा दोनपासून सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. केंद्रीय राखीव पोलीस दल, राष्ट्रीय रायफल्स आणि स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप यांनी संयुक्त कारवाई करत दहशतवाद्याला घेरलं. यानंतर सुरू झालेल्या चकमकीत दहशवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आलं. पुलवामासोबतच दक्षिण काश्मीरमधल्या अनंतनागमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे.\nअ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालचे व्हिडीओ टिक टॉकवर…\nबघा रणवीर सिंग काय म्हणाला…\nटँकर लॉबीसाठी शासन पुन्हा नवा आदेश काढणार; मंत्रिमंडळाची लागणार मान्यता\nमोदींनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा\nमराठा विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रवेश ग्राह्य धरले जावेत यासाठी ‘अभाविप’चा राज्य सरकारकडे पाठपुरावा\nदुष्काळ प्रश्नी मंत्रिमंडळाची लवकरच पार पडणार मराठवाड्यात बैठक\nअ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालचे व्हिडीओ टिक टॉकवर…\nबघा रणवीर सिंग काय म्हणाला…\nकपिल शर्माचं पितळ पडलं उघडं \n‘या’ अभिनेत्रीमुळे ‘दबंग ३’ साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nआईच्या भावविश्वाचा शोध घेणारी मालिका ‘आई कुठे काय करते’…\nराजीनामे मंजूर झाले तरी होणार नाही पोटनिवडणूक\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nअ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालचे व्हिडीओ टिक टॉकवर…\nबघा रणवीर सिंग काय म्हणाला…\nकपिल शर्माचं पितळ पडलं उघडं \n‘या’ अभिनेत्रीमुळे ‘दबंग ३’ साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nठाकरे सरकार टिकवण्यात ‘ही’ व्यक्ती…\nकतरिनानं दिलेली ‘ही’ वस्तू आजही…\nराजीनामे मंजूर झाले तरी होणार नाही पोटनिवडणूक\nदोन दिवसांनी उद्धव ठ��करेंची दुसरी अग्निपरिक्षा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/556037", "date_download": "2019-12-15T14:04:57Z", "digest": "sha1:LIZUOZ7L7OE2TQKK2AUFY65RBSHLHXHE", "length": 7520, "nlines": 24, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "बिल्डरधार्जिणा विकास आराखडा रद्द करा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » बिल्डरधार्जिणा विकास आराखडा रद्द करा\nबिल्डरधार्जिणा विकास आराखडा रद्द करा\nआमदार डॉ. बालाजी किणीकर यांची जोरदार मागणी\nउल्हासनगर शहरातील सामान्य नागरिकांच्या घरादारांवर नांगर फिरवणारा बिल्डरधार्जिणा विकास आराखडा तातडीने रद्द करण्यात यावा, अशी जोरदार मागणी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे मंगळवारी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत संबधित अधिकाऱयांना बाबी तपासून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश डॉ. पाटील यांनी दिले. उल्हासनगर शहरासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखडय़ासंदर्भात मंगळवारी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या मंत्रालयीन दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार रवींद्र फाटक, ज्योती कलानी, निरांजन डावखरे, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, महापौर मीना आयलानी उपस्थित होते.\nशहरातील रस्त्यांची परिस्थिती पाहता रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची मोठय़ा प्रमाणात पार्किंग केली जात असल्याने वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत असतो. त्यामुळे रस्त्यांची रुंदी न वाढवता पार्किंग टॉवर उभारणे, हाच यावरचा उत्तम उपाय असल्याचे किणीकर म्हणाले. तज्ञसमिती व महासभेने सुचवलेले आरक्षणातील बदल लागू करण्याची मागणी करतानाच शहाड येथील सेंच्युरी रेयॉन कंपनीमधून रस्ते तयार करण्यात येणार असल्याने येथे काम करणाऱया हजारो कर्मचाऱयांवर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे या ठिकाणचेही रस्त्यांचे आरक्षण बदलण्याची विनंती देखील डॉ. किणीकर यांनी डॉ. पाटील यांना केली.\nउल्हासनगरमधील मुस्लीम बांधवांसाठी महानगरपालिकेने आधी दिलेल्या रिजन्सी कंपनीच्या जागेवरच कब्रस्थान उभारण्यात यावे, अशीही मागणी राज्यमंत्री डॉ. पाटील यांच्याकडे या बैठकीदरम्यान केली. सद्यस्थितीला कैलाश नगर येथील जागा कब्रस्थानासाठी देण्यात आली असून अवघ्या 500 मीटरवर अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर असल्याने याठिकाणी कब्ा्रस्थान उभारणे उचित होणार नसल्याचे डॉ. किणीकर म्हणाले. तसेच यापूर्वी रिजन्सीच्या जागेवर दोन मयतही दफन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.\nउल्हासनगर शहरातील विकास आराखडय़ात सध्या अस्तित्वात असलेल्या वसाहती, झोपडपट्टी आणि बाजारपेठांच्या ठिकाणी हरित क्षेत्र (ग्रीन झोन) आरक्षित करण्यात आले असून रिंगरुटच्या नावाखाली 40 फुटांऐवजी 80 फूट रुंद रस्ते करण्यात येणार आहेत. यामुळे शहरातील नागरिक, दुकानदार व व्यापाऱयांवर मोठय़ा प्रमाणात विस्थापित होण्याची वेळ येणार असल्याचे आ. डॉ. किणीकर म्हणाले.\n‘दंगल गर्ल’ झायराबरोबर विमानात असभ्य वर्तन\nसदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या\nविधनसभा निवडणूक युती म्हणूनच लढवली जाईल : उद्धव ठाकरे\nपर्रीकरांच्या स्मारकासाठी मुंबईतील उत्तम जैन आर्किटेक्टची निवड\nआलिशान घरांना वाढती मागणी\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2019-12-15T14:15:11Z", "digest": "sha1:HY3XZFH5RWNOGRDT2K72DZREBU2YH7NO", "length": 3367, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अडचणी Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामतीनंतर वर्ध्यातून निवडणूक लढवायला आवडेल\nनागरिकत्व विधेयक लागू करण्याचा निर्णय हजार टक्के योग्यच : नरेंद्र मोदी\nमारुती कारखान्यास गतवैभव प्राप्त करून देऊ,दिलीपराव देशमुखांचा निर्धार\n‘६७व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’च्या शेवटच्या दिवसाची सुरेल सुरुवात\n राजीनामे मंजूर झाले तरी होणार नाही पोटनिवडणूक\nमहाविकास आघाडीचे सरकार केवळ पाच वर्षेच नव्हे तर २५ वर्षेच काय ५० वर्षे चालेल : उद्धव ठाकरे\nबँक ऑफ महाराष्ट्राच्या आजी-माजी अध्यक्षांना अटक; पोलिसांच्याच अडचणीत वाढ\nपुणे: नियमबाह्य पद्धत अवलंबून बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना कर्ज दिल्या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राच्या आजी-माजी अध्यक्षांना अटक करणारे पोलिसाच आता...\nसुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामतीनंतर वर्ध्यातून निवडणूक लढवायला आवडेल\nनागरिकत्व विधेयक लागू क��ण्याचा निर्णय हजार टक्के योग्यच : नरेंद्र मोदी\nमारुती कारखान्यास गतवैभव प्राप्त करून देऊ,दिलीपराव देशमुखांचा निर्धार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2019-12-15T13:41:03Z", "digest": "sha1:ONQMONX27LKM2G67V3ZXQ54OWVI4QBDA", "length": 9381, "nlines": 184, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:उत्तर प्रदेशमधील लोकसभा मतदारसंघ - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:उत्तर प्रदेशमधील लोकसभा मतदारसंघ\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► फूलपूर लोकसभा मतदारसंघ‎ (१ क, १ प)\n\"उत्तर प्रदेशमधील लोकसभा मतदारसंघ\" वर्गातील लेख\nएकूण ८४ पैकी खालील ८४ पाने या वर्गात आहेत.\nआंबेडकर नगर (लोकसभा मतदारसंघ)\nकुशी नगर लोकसभा मतदारसंघ\nगौतम बुद्ध नगर (लोकसभा मतदारसंघ)\nफतेहपूर सिक्री लोकसभा मतदारसंघ\nमहाराजगंज (उत्तर प्रदेश) (लोकसभा मतदारसंघ)\nसंत कबीर नगर लोकसभा मतदारसंघ\nहमीरपूर (उत्तर प्रदेश) (लोकसभा मतदारसंघ)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/control-of-excess-water-usage-in-society-navi-mumbai-abn-97-1929920/", "date_download": "2019-12-15T13:52:29Z", "digest": "sha1:N5EUUBJZ352U5F2IQQVPNAB3OV2SKPHK", "length": 14856, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Control of excess water usage in society Navi Mumbai abn 97 | पाण्याच्या उधळपट्टीवर अंकुश | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nनवी मुंबईतील मोठय़ा गृहसंस्थांमधील अतिरिक्त पाणीवापरावर नियंत्रण\nएकीकडे शहराला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण केवळ ५० टक्केच भरले आहे, तर दुसरीकडे नागरिकांकडून पाण्याची वारेमाप उधळपट्टी केली जात आहे. शहरी भागांत नियमानुसार लोकसंख्येनुसार प्रतिमाणसी २०० लिटर पाणी देण्याची आवश्यकता असते, मात्र नवी मुंबईत हेच प्रमाण ४०० लिटर प्रतिमाणसी असल्याने पाण्याच्या उधळपट्टीवर अंकुश लावण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे.\nनवी मुंबई शहरात गृहसंस्थामध्ये २४ तास पाणी असते. त्यामुळे पाण्याचा अतिरिक्त आणि नाहक वापर केला जात असल्याचे पालिका प्रशासनाच्या लक्षात आल्याने मोठय़ा संकुलांना लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा करण्याचा विचार पालिका प्रशासन करत आहेत. पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांच्या पुढाकारातून शहरातील पाण्याच्या उधळपट्टीची माहिती जमा करण्यात आली आहे. शहरात पाण्याचा अतिवापर करणाऱ्या मोठय़ा संकुलांना प्रतिमाणसी नियमानुसार पाणी देताच ऑटो कटमीटरद्वारे पाणीपुरवठा बंद करण्याचे प्रयोजन असून पालिका प्रशासनाने याबाबतच्या कार्यवाहीला सुरुवात केली आहे.\nनवी मुंबई महापालिकेकडे स्वत:च्या मालकीचे मोरबे धरण असल्याने शहरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत नव्हते. परंतु धरणाची पातळी गतवर्षीपेक्षा सात मीटरने अधिक खाली गेल्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून १० टक्के पाणीकपात सुरू केली.\nएकीकडे शेजारच्या पनवेल शहराला दरवर्षी पाणीटंचाईची झळ बसत असताना नवी मुंबईत मात्र पाण्याची दौलतजादा सुरू आहे. लोकसंख्येच्या मानाने नियमानुसार प्रतिमाणसी १३५ लीटर पाणी देण्याची आवश्यकता आहे, तर शहरी भागात हे प्रमाण २०० प्रतिमाणसी मानले जाते. परंतु शहरात मात्र नियमापेक्षा अधिक पाणीपुरवठा होत आहे. काही सोसायटय़ांना आवश्यकतेनुसार अधिक पाणीपुरवठा होत आहे. पालिका आयुक्तांच्या आदेशाने पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आठ विभाग कार्यालयामार्फत अतिरिक्त पाणीपुरवठय़ाबाबत माहिती जमवली आहे. संकुलांना प्रतिमाणसी आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा झाला की तेथील पाणीपुरवठा आपोआप ऑटो कटमीटरद्वारे बंद करण्याबाबतचा पालिकेचा प्रयत्न आहे.\nउत्पन्न कमी, खर्च अधिक\nनवी मुंबई महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठय़ासाठी वर्षांला १०८ कोटी खर्च येत असून पाणी देयकातून फक्त ८० कोटी रुपये मिळत आहे. केंद्राच्या जेएनएनआरयूएम योजनेअंतर्गत पाणीपुरवठय़ासाठी दोनशे तीस कोटी रुपये खर्चातून पाणीपुरवठा व्यवस्था उभारली. परंतु पाणीदर मात्र जैसे थे स्थितीत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शासकीय नियमानुसार देखभाल दुरुस्तीचा वार्षिक खर्च व पाणीदेयकापोटी मिळणारी वसुली याचा ताळमेळ न साधल्याने पालिकेला वार्षिक २७ कोटींचा फटका बसत आहे.\nअतिरिक्त पाणीपुरवठय़ाबाबत मोठय़ा संकुलांची माहिती संकलित केली आहे. याबाबत आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.\n– मनोहर सोनावणे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग.\nनवी मुंबई महापालिका क्षेत्रात मोठय़ा संकुलांना अतिरिक्त पाणीपुरवठा होत आहे. अशा संकुलांच्या पाणीपुरवठय़ाची माहिती जमा केली आहे. काही ठिकाणी प्रतिमाणसी २०० ऐवजी ४०० लीटर प्रतिमाणसी पाणीपुरवठा होत असल्याने आवश्यक तेवढा पाणीपुरवठा झाल्यास अत्याधुनिक पद्धतीने ऑटो कटमीटर लावण्याबाबत प्रशासन प्रयत्नशील आहे.\n-डॉ. रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई महापालिका.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.reliableacademy.com/en/mpsc/trick/languages-of-the-united-nations-uno?page=8", "date_download": "2019-12-15T13:36:38Z", "digest": "sha1:VRYJUEBESMU2AZIAMTC3DOCMPS3USYPK", "length": 6650, "nlines": 164, "source_domain": "www.reliableacademy.com", "title": "bbc trick", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nअभ्रक उत्पादक प्रमुख देश\nकापूस उत्पादक प्रमुख देश\nसोने उत्पादक प्रमुख देश\nऊस उत्पादक प्रमुख देश\nहिमालयातील पर्वतरांगांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम\nजमिनीव���ून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्रे\n“१ नोव्हेंबर” दिवशी स्थापना दिवस साजरी करणारी राज्ये\nभारतातील या ८ राज्यातून कर्कवृत्त जाते\nभारताला समुद्र आणि जमीन या दोन्ही सीमा लागून असलेले देश\nभारताशी फक्त जमीन सीमा असणारे देश\nअभ्रक उत्पादक प्रमुख देश\nकापूस उत्पादक प्रमुख देश\nसोने उत्पादक प्रमुख देश\nस- संयुक्त राज्य अमेरिका\nऊस उत्पादक प्रमुख देश\nहिमालयातील पर्वतरांगांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम\nक्लुप्ती : \"शिवा पीर बाबाला जालका\"\nपीर - पीर पंजाल\nजा - जास्कर/ झास्कर\nजमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्रे\nक्लुप्ती: A BD P\n“१ नोव्हेंबर” दिवशी स्थापना दिवस साजरी करणारी राज्ये\nक्लुप्ती : \"पके आम पे UP का हक\"\nम पे- मध्य प्रदेश\nभारतातील या ८ राज्यातून कर्कवृत्त जाते\nक्लुप्ती : \"मित्र माझा रागु छाप\"\nभारताला समुद्र आणि जमीन या दोन्ही सीमा लागून असलेले देश\nभारताशी फक्त जमीन सीमा असणारे देश\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.kaise-kare.com/isabgol-vanaspati-che-fayde/", "date_download": "2019-12-15T13:44:26Z", "digest": "sha1:5P2NKWLXZA7PEI5UTAIM354D6TUJAAVC", "length": 7349, "nlines": 52, "source_domain": "marathi.kaise-kare.com", "title": "इसबगोल वनस्पती चे फायदे जाणून होणार तुम्ही पण चकित – कसे करावे", "raw_content": "कसे करावे माहिती मराठी मध्ये\nHome आरोग्य काळजी इसबगोल वनस्पती चे फायदे जाणून होणार तुम्ही पण चकित\nइसबगोल वनस्पती चे फायदे जाणून होणार तुम्ही पण चकित\nइसबगोल वनस्पती चे फायदे\nइसबगोल या वनस्पतीला खोड जवळजवळ नसतेच. मात्र तिला दाट आणि मऊ मऊ केस असतात. पाने अत्यंत अरुंद असतात. फुले अत्यंत लहान अंडाकृती आणि पोकळ नळी सा��खी असतात. फळाच्या वरचा भाग झाकण सारखा उघळतो. याच्या बिया नावे च्या अकरा सारख्या असतात. आणि त्यांमध्ये औषधी गुणधर्म असतो. इसबगोल चे मुळ स्थान भारत हेच आहे. आणि प्राचीन काळापासून इसबगोल वनस्पती याचा उपयोग औषधी म्हणून केला जात आहे. इसबगोल शोथानाषक आहे. तसेच पचन संस्थेच्या आणि जनन मुत्र संस्थेच्या श्लेष्म आवरणाच्या विकारांवर उपयोगी आहे.\nइसबगोल वनस्पती चे औषधी गुणधर्म:\nइसबगोल वनस्पती बियांमधील श्लेष्मल द्रव्यामुळे आणि अल्बुमीन पदार्थामुळे यांना औषधी गुणधर्म प्राप्त झाला आहे. बिया शामक आणि सारक आहे. तसेच त्या मुत्राल आहे. या त्वचेला थंडावा देणाऱ्या आहेत.\nइसबगोल वनस्पती पावडर बियांच्या वाळलेल्या टरफलांची असते. बिया काधून टरफले वेगळी केली जातात. पावडर आतड्या मधून सहज आणि कुठलाही त्रास न होता पुढे सरकते. म्हणून बियांपेक्षा पावडर घेणे सुलभ ठरते.\nबद्धकोष्ठ : पचन संस्थेतील श्लेष्म त्वचेचे शमन करणारे असल्यामुळे इसबगोल या रोगावर सुद्धा इलाज करते. इसबगोल वनस्पती बिया पाण्यामध्ये भिजत ठेवाव्या आणि नंतर घ्याव्या. त्यामुळे बियांचे आतड्यांमध्ये विघटन होते. आणि सहज पाने मल विसर्जन होते. यासाठी दोन चमचे बिया पाण्यासोबत घ्याव्या. दीर्घकाळ बद्ध्क्कोष्ठ यासाठी इसबगोल अतिशय गुणकारी मानल जाते.\nजुलाब : अनेक प्रकारच्या दीर्घकालीन जुलाब आणि आव पडण्यावर इसबगोल उपयुक आहे. जुलाब मध्ये पोट जड वाटत असेल तर आधी ५० ग्राम एरंडेल देऊन आतड्यातील मळ बाहेर काढावा. नंतर 12 ग्राम इसबगोल आणि १०० ग्राम दही मिसळून दिवसातून दोन वेळा घ्यावे. प्रत्येकी १८० ग्राम इसबगोल आणि उसाचा रस घेऊन दिवसातून तीन चार वेळा दिल्यास चीकट आव पडणे थांबते. दीर्घ काळ जुलाब होत असतील तर बियांचा काढा साखर टाकून घ्यावा.\nपोट दुखणे : अल्सर मुळे पोट दुखत असेल तर इसबगोल घेतल्याने आराम मिडतो. बिया पाण्यामध्ये किवा दुधामध्ये भिजत ठेवाव्या आणि नंतर घ्याव्या. याने पोटाची दाह शांत होते. आणि पोट दुखणे थांबते.\nसंधिवात: इसबगोल विगेनर मधे भिजत घालावे. नंतर तेलामध्ये मिसळून याचे पोटीस लावल्यास संधिवाताचे आणि गाउटचे दुखणे कमी होते.\nआल्याचे औषधी उपयोग फायदे माहिती\nपोटातील जंत रोग घरगुती उपचार\nPosted in आरोग्य काळजी. Tagged as इसबगोल, जुलाब, पोट दुखणे, बद्धकोष्ठ, संधिवात\nआघाडा वनस्पती चे घरगुती उपचार ऐकून ���ोणार तुम्हीही चकित\nअश्वगंधा चे फायदे मराठीत\nबाईचा दाणा काय असतो \nमासिक पाळी लवकर येण्यासाठी घरगुती उपाय\nमासिक पाळी कशी येते मासिक पाळी बद्दल संपूर्ण माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AE%E0%A5%AE_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-12-15T13:35:16Z", "digest": "sha1:ABDJTCL2347RUIN4SKLL5N2F7RMFEUWD", "length": 4717, "nlines": 176, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७८८ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १७८८ मधील जन्म\n\"इ.स. १७८८ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०८:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/rural-artist-innovative-farmers-rarely-win-fame-623312/", "date_download": "2019-12-15T13:13:41Z", "digest": "sha1:ZFQYJJQWLYEFABNIURCTNHCNPJSQMPKZ", "length": 24186, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "या उजेडात थोडी आग असती तर.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nया उजेडात थोडी आग असती तर..\nया उजेडात थोडी आग असती तर..\nजिव्या सोमा मशे यांनी लोकप्रिय केलेली ‘वारली’ चित्रशैली आज देशविदेशात पोहोचली आणि दादाजी खोब्रागडे यांची ‘एचएमटी’ ही भाताची जात आता पाच राज्यांहून अधिक भागातल्या शेतकऱ्यांमध्ये\nजिव्या सोमा मशे यांनी लोकप्रिय केलेली ‘वारली’ चित्रशैली आज देशविदेशात पोहोचली आणि दादाजी खोब्रागडे यांची ‘एचएमटी’ ही भाताची जात आता पाच राज्यांहून अधिक भागातल्या शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. त्यांच्यासारखी माणसे रोज प्रतिकूल परिस्थितीत जगतानाही स्वत:ची दुनिया उभी करतात. एखाद्या वेळी प्रसिद्धीचा झोत त्यांच्यावर पडतो. प्रतिकूलतेतही ते स्वत:तली ऊर्मी जिवंत ठेवतात, पण ..\nअनेकांना वाटते की अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या किमान गरजा भागल्यानंतरच कला वगरेसारख्या गो��्टी येतात, किंबहुना हे सारे भरल्या पोटानेच करण्याचे विषय आहेत. ज्यांच्या नशिबी रोजच जगण्याची लढाई आहे त्यांच्यासाठी या गोष्टींचे कितीसे अप्रूप असणार खरे तर बारकाईने पाहिल्यास असे दिसेल की, या गोष्टी जगण्यालाच चिकटलेल्या असतात, त्या वेगळ्या काढता येत नाहीत. अशा किती तरी गोष्टी आहेत की, ज्यामुळे जगणे सुंदर आणि समृद्ध होते. किती छोटय़ा छोटय़ा गोष्टींमध्ये हे आकार शोधता येतात.\nकडब्याची गंजी लावण्याचेसुद्धा एक कौशल्य असते. खेडय़ातही सरसकट सगळ्यांनाच ही लावता येते असे नाही. या कामासाठी काही माणसे असतात. कुठे या गंजी आयताकृती असतात, तर कुठे गोलाकार. काही ठिकाणी या गोलाकार गंजीलाही घुमट काढलेला असतो. यातला नेमकेपणा आणि तंत्र खास उठून दिसणारे. उन्हाळ्यात शेणाच्या गोवऱ्या थोपून त्यांचे ढीग लावले जातात. गोलाकार गोवऱ्या रचल्यानंतर त्या शेणाने िलपून घेतल्या जातात. यातही एक कौशल्य आहेच. नागपंचमीच्या दिवशी मातीच्या भिंतीवर हुबेहूब काढले जाणारे नाग आणि त्यावर दिले जाणारे काळे-पांढरे ठिपके, जिवंत वाटणाऱ्या या नागांच्या जिभा. पोळ्याच्या दिवशी गोठय़ात आणि दरवाज्यावर काढली जाणारी चित्रे, टाकून दिलेल्या काचेच्या रंगीबेरंगी बांगडय़ांतूनही भिंतीवर साकारली जाणारी वेगवेगळी चित्रे. जुन्या काळी मातीच्या भिंतीवर पिसारा फुललेल्या मोरापासून ते वेगवेगळ्या नक्षीदार झाडांपर्यंत अनेक चित्रे या बांगडय़ांमधून साकारलेली दिसत. या किती तरी गोष्टी आधी मनात असतात आणि नंतर त्यांना आकार प्राप्त होत जातात. आपण काही तरी कला जोपासतो आहोत असा अभिनिवेशही त्यापाठीमागे नसतो किंवा असे करणारे आपण सर्वसामान्यांपेक्षा वेगळे आहोत, अशी भावनाही या लोकांमध्ये नसते. रोजच्या जगण्यातच अनुभवांना असे अर्थपूर्ण आकार देणारी माणसे आपल्यासोबत दुसऱ्यांचेही जगणे समृद्ध करत असतात. यात कुठलाही बडेजाव नसतो, असते ती फक्तयांच्या जगण्यालाच चिकटून असलेली नसíगक सहजता.\nठाणे जिल्ह्य़ातल्या आदिवासी पाडय़ांपुरतीच मर्यादित असलेली ‘वारली’सारखी कला पुढे ‘ग्लोबल’ होते. तारप्याभोवती फेर धरून होणारा नाच असो, की दैनंदिन जगण्यातलेच काही प्रसंग असोत, ते या ‘वारली’ चित्रशैलीमुळेच जगभर गेले. आज पंचतारांकित हॉटेलांपासून ते देशविदेशात कुठेही ही कला पाहायला मिळते. या कलावंतांच्या सग��्याच गरजा भागल्या होत्या, त्यांना कशाचीही ददात नव्हती आणि सर्व चिंता मिटल्यानेच सुखेनव अवस्थेत त्यांनी या कलेची निर्मिती केली, असे आपण म्हणू शकत नाही. ही कला त्यांच्या जगण्याचाच भाग होती. अभावातच या लोकांनी आपल्या आयुष्यातले भाव शोधले. प्रश्न असतातच, पण त्या प्रश्नांनी खचल्यानंतर जगण्यातलाच उत्साह मावळलेली आणि निराशेच्या छायेने झाकोळून गेलेली अनेक माणसे आपण पाहतो. याउलट जिथे काहीच सकारात्मक नाही तिथे आपल्यातले हे कसब काही लोकांनी प्राणपणाने जपले आहे.\nरोज जगताना असे कुतूहल बाळगणारी, आपल्याभोवतीच्या नजरेकडे नव्याने पाहणारी काही माणसे असतात. त्यांच्यामुळेच कष्टप्रद जगणेही सुंदर होते. शेती करणारे अनेक जण असतात, पण एका साळीच्या झाडाला लागलेल्या तीन लोंब्या वेगळ्या आहेत. त्या इतर लोंब्यांपेक्षा वेगळ्या का या वेगळ्या आहेत याचा अर्थ नक्कीच त्यात खास काही असणार याचा शोध घेतला पाहिजे. म्हणून कापणीच्या वेळीही त्या वेगळ्या काढल्या आणि त्यातून लक्षात आले की, ही तांदळाची वेगळी जात आहे. दादाजी खोब्रागडेंना हे सत्य उमगले, कारण ही जिज्ञासा त्यांच्या मनात तीव्रतेने होती. एक-दोन नव्हे, तर अनेक भाताच्या जाती खोब्रागडे यांनी शोधल्या. चंद्रपूर जिल्ह्य़ातल्या नागभिड तालुक्यात नांदेड हे गाव कुठे आहे ते चटकन शोधता येणार नाही, पण इतक्या आडवळणाच्या गावी या माणसाचा ध्यास सुरूहोता. सर्वाचे लक्ष त्यांच्याकडे गेले ते ‘फोर्ब्स’ या नियतकालिकाने ‘मोस्ट पॉप्युलर रुरल इंडियन’ अशी त्यांची जगाला ओळख करून दिल्यानंतर.. जिव्या सोमा मशे यांनी लोकप्रिय केलेली ‘वारली’ चित्रशैली आज देशविदेशात पोहोचली आणि दादाजी खोब्रागडे यांची ‘एचएमटी’ ही भाताची जात आता पाच राज्यांहून अधिक भागातल्या शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. लग्न समारंभात घराच्या िभतीवर काढल्या जाणाऱ्या चित्रांना सर्वदूर मिळालेली मान्यता आणि शेतातल्या साळीच्या पिकाला लगडलेल्या लोंब्यांमधून नव्या जाती शोधणारी, विकसित करणारी कृतिशील प्रतिभा.. यात तसा फार फरक करता येत नाही. आपल्या आयुष्यातलेच नावीन्य शोधण्याचा आणि त्यात नवे रंग भरण्याचा हा प्रयत्न आहे. दादाजी खोब्रागडेंना राज्य सरकारने ‘कृषिरत्न पुरस्कार’ दिला आणि जिव्या सोमा मशे यांना ‘पद्मश्री’. आपल्याला थोडी जमीन हवी अशी अपेक्षा १९७६ साली जिव्या मशे यांनी व्यक्त केली होती. सरकारने आश्वासनही दिले होते. सरकारी पातळीवरील अनास्था आणि लालफितीचा कारभार यामुळे हे आश्वासन तातडीने अमलात आणले गेले नाही. तब्बल ३४ वर्षांनंतर या कलावंताला थोडीशी जमीन मिळाली. चित्रशैलीला जगभर लौकिक मिळत असताना या कलावंताचा जमिनीच्या तुकडय़ासाठी चाललेला संघर्ष सुरूच होता. दादाजी खोब्रागडेंना तर फक्त तीनच एकर जमीन होती, तीही त्यांना मुलाच्या आजारपणात विकावी लागली. कधीकाळी स्वत:च्या जमिनीच्या तुकडय़ात भाताच्या जाती शोधणाऱ्या दादाजींच्या ‘एचएमटी’ने हजारो एकर जमिनींचा टापू आपल्या अंकित केला. सरकारने त्यांनाही जमिनीचा तुकडा देण्याचे आश्वासन दिले होते. ती त्यांना मिळाली की नाही माहीत नाही. हिंदीतले प्रसिद्ध समकालीन कवी मंगलेश डबराल यांची ‘टॉर्च’ नावाची एक कविता आहे. आपल्या कवितेत त्यांनी एक अनुभव चित्रित केला आहे. कवितेतला आशय असा- माझ्या बालपणी वडिलांनी एक सुंदर अशी टॉर्च आणली. आजकालच्या ‘कार’च्या ‘हेडलाइट’मध्ये जशा काचांना गोल खाचा असतात तशा त्या टॉर्चलाही होत्या. एके दिवशी सकाळी शेजारच्या आजीने माझ्या वडिलांना विचारले, की तुझ्या या उजेड पाडण्याच्या मशीनमधून माझी चूल पेटविण्यासाठी थोडी आग दे. वडील हसले आणि म्हणाले, चाची, यात आग नसते. फक्त उजेड असतो. अंधाऱ्या रात्रीही ही कामाला येते. डोंगरातले खाचखळग्यांचे रस्तेही यामुळे स्पष्ट दिसतात. तेव्हा आजी म्हणाली, बेटा, या उजेडात थोडी आग असती तर किती बरे झाले असते. मला तर रात्रीसुद्धा सकाळची चूल पेटविण्याचीच चिंता असते.\nजिव्या मशे, दादाजी खोब्रागडे यांच्यासारखी माणसे रोज प्रतिकूल परिस्थितीत जगतानाही स्वत:ची दुनिया उभी करतात. जगण्यालाच एक ध्यासपर्व करून टाकतात. एखाद्या वेळी प्रसिद्धीचा झोत त्यांच्यावर पडतो आणि सर्वाच्या नजरा तिकडे वळतात. आजवर दुर्लक्षित राहिलेले त्यांचे आयुष्य जगापुढे येते. एका झगझगीत उजेडात त्यांचा लौकिक साऱ्यांनाच दिसतो. प्रतिकूलतेतही ते स्वत:तली ऊर्मी जिवंत ठेवतात, पण त्यांच्याभोवतीचे वर्तमान सुसह्य़ व्हावे यासाठी सरकारसह सर्वाच्याच मनात कुठे तरी एखादा तेवणारा निखारा असतो काय\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIND vs WI 1st ODI Live : वेस्ट इंडिजला पहिला धक्का, अँब्रिस माघारी\nनागरिकत्व दुरूस्ती कायदा: दिल्लीही पेटली; तीन बस जाळल्या\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://boldnews24.com/category/bold-beauty/page/2/", "date_download": "2019-12-15T13:16:05Z", "digest": "sha1:VQD2DIDKXAX3YY4O7EQHK3YG2O62BEXP", "length": 14013, "nlines": 167, "source_domain": "boldnews24.com", "title": "बोल्ड एंड ब्यूटी Archives - Page 2 of 30 - Boldnews24", "raw_content": "\nअभिनेत्री सुष्मिता सेननं चाहत्यांना दिली ‘Good News’\nरणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’ सिनेमातून ‘अर्जुन रेड्डी’ फेम शालिनी पांडे करणार बॉलिवूड ‘डेब्यू’ \nरॅम्पवॉक करताना घरसला अभिनेत्री सारा अली खानचा पाय, एवढ्यात कार्तिक आर्यन… (व्हिडीओ)\nअभिनेत्री मलायका अरोरानं शॉर्ट ड्रेस घालून दिल्या ‘HOT’ पोज \nअभिनेत्री दिशा पाटनीच्या ‘SEXY’ बिकीनी फोटोनं लावली सोशलवर ‘आग’ काही तासांतच मिलियन्स ‘लाईक्स’\nअभिनेत्री भूमी पेडणेकर म्हणाली ‘मला सेक्स आवडतो’, ट्रोलर्सनं प्रश्न विचारताच भूमीचं थेट ‘उत्तर’ \nअभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ \nअभिनेत्री ‘मिनिषा लांबा’नं शेअर केले ‘ब्लॅक’ बिकीनीतील ‘HOT’ फोटो\nचंकी पांडेची लेक ‘अनन्या’नं उत्साहाच्या भरात शेअर केला स्वत:चाच ‘तो’ व्हिडीओ, नेटीझन्सनं केलं ट्रोल (व्हिडीओ)\n‘SEX’ की ‘LOVE’ कशाला महत्त्व देशील अभिनेत्री तापसी पन्नू म्हणाली…\nडायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट \nअभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ \n‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ \n‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ \nमराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ \n‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री साकारणार क्रिकेटर मिताली राजची भूमिका \n‘देसी गर्ल’ प्रियंका चोपडा लवकरच देणार ‘गुडन्यूज’ \nअभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ \nअभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ \n‘CUTE’ अ‍ॅक्ट्रेस दिशा पाटनीनं शेअर केला ब्लॅक बिकीनीतील ‘SEXY’ फोटो\nरणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’ सिनेमातून ‘अर्जुन रेड्डी’ फेम शालिनी पांडे करणार बॉलिवूड ‘डेब्यू’ \nअभिनेत्री मलायका अरोरानं शॉर्ट ड्रेस घालून दिल्या ‘HOT’ पोज \nअभिनेत्री दिशा पाटनीच्या ‘SEXY’ बिकीनी फोटोनं लावली सोशलवर ‘आग’ काही तासांतच मिलियन्स ‘लाईक्स’\nअभिनेत्री ‘मिनिषा लांबा’नं शेअर केले ‘ब्लॅक’ बिकीनीतील ‘HOT’ फोटो\n‘या’ अभिनेत्रीनं बिकीनीऐवजी फुलांनीच झाकलं खासगी ‘अंग’\nBOLD NEWS24 ONLINE TEAM : बॉलिवूड असो वा हॉलिवूड चाहत्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी सेलेब्रिटी काय करतील हे काही सांगता येत...\nपुन्हा ब्लॅक बिकनी लूकमध्ये ‘स्पॉट’ झाली टायगर श्रॉफची बहिण कृष्णा\nBOLD NEWS24 ONLINE TEAM : अभिनेता जॅकी श्रॉफची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत...\nपरिणीती चोप्राने शेअर केला ‘डिप नेक ड्रेस’वरील फोटो, शोधत आहे परफेक्ट पती\nBOLD NEWS24 ONLINE TEAM : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीति चोप्रा सध्या आपल्या करिअरच्या पहिल्या बायोपिकची तयारी करत आहे. ती लवकरच...\nअभिनेत्री भूमी पेडणेकरनं साडीतल्या फोटोंना दिला ‘बोल्डनेस’चा ‘तडका’, दाखलवं ‘HOT’ क्लीव्हेज \nBOLD NEWS24 ONLINE TEAM : अभिनेत्री भूमी पेडणेकर या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. भूमीनं इंस्टाग्रामवरून तिचे काही साडीतील...\nअभिनेत्री उर्वशी रौतेलानं शेअर केला ‘BOLD’ व्हिडीओ \nBOLD NEWS24 ONLINE TEAM : बॉलिवूडमधील हॉट आणि बोल्ड अभिनेत्री उर्वशी रौतेला आपल्या एका हॉट आणि बोल्ड व्हिडीओमुळे चर्चेत आली...\nडीप नेक ‘क्रॉप टॉप’मध्ये अभिनेत्री मलायकानं दाखवलं ‘HOT’ ‘क्लीव्हेज’ \nBOLD NEWS24 ONLINE TEAM : बॉलिवूड स्टार मलायका अरोरा आपल्या फिटनेस आणि हॉटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. अनेकदा ट्रोल झाली तरी...\n‘टॉप स्टार’ मायली सायरसनं बॉयफ्रेंडला रस्त्यावरच केलं खुल्लमखुल्ला ‘KISS'(फोटो)\nBOLD NEWS24 ONLINE TEAM : जगातील टॉप स्टार मायली सायरस आणि तिचा नवीन बॉयफ्रेंड कोडी सिम्पसन (Cody Simpson) लॉस एंजेलिसमध्ये...\n‘या’ गोष्टीत सनीला प्रियंका चोप्राने टाकले मागे, वाचून वाटेल आश्चर्य\nBOLD NEWS24 ONLINE TEAM : बॉलिवूडमधील पॉन गर्ल म्हणून प्रसिद्ध असणारी अभिनेत्री सनी लिओनी ही सोशल मीडियावर सगळ्यात जास्त सर्च...\nपैशांसाठी आईने बनविले मुलीला ‘सेक्स वर्कर’, एडल्ट चित्रपटांवर राज्य करुन बनली साऊथची ‘शकीला’\nBOLD NEWS24 ONLINE TEAM : दक्षिण भारतातील प्रसिद्ध एडल्ट अभिनेत्री शकीला खानचा आज वाढदिवस आहे. शकीला ही स्वत: एक चांगली...\n‘त्या’ फोटोमळे अभिनेत्री मलायका अरोरा ‘ट्रोल’, लोक म्हणाले- ‘पँट घालायला विसरली’\nBOLD NEWS24 ONLINE TEAM : बॉलिवूड स्टार मलायका अरोरा आपल्या फिटनेस आणि बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. पडद्यावर जरी मलायका सक्रिय...\nअभिनेत्री सुष्मिता सेननं चाहत्यांना दिली ‘Good News’\nरणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’ सिनेमातून ‘अर्जुन रेड्डी’ फेम शालिनी पांडे करणार बॉलिवूड ‘डेब्यू’ \nरॅम्पवॉक करताना घरसला अभिनेत्री सारा अली खानचा पाय, एवढ्यात कार्तिक आर्यन… (व्हिडीओ)\nअभिनेत्री मलायका अरोरानं शॉर्ट ड्रेस घालून दिल्या ‘HOT’ पोज \nअभिनेत्री दिशा पाटनीच्या ‘SEXY’ बिकीनी फोटोनं लावली सोशलवर ‘आग’ काही तासांतच मिलियन्स ‘लाईक्स’\nअभिनेत्री भूमी पेडणेकर म्हणाली ‘मला सेक्स आवडतो’, ट्रोलर्सनं प्रश्न विचारताच भूमीचं थेट ‘उत्तर’ \nबोल्ड एंड ब्यूटी (298)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2019-12-15T13:11:50Z", "digest": "sha1:SCXGOK5ZBHT2HICCJHJJLVKTLPM3JMW5", "length": 3477, "nlines": 95, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nनवजात बालिकेला २१ व्या मजल्यावरून फेकले\nव्यापाऱ्यांना बनावट सोनं विकणारा जेरबंद\nचक्रीवादळामुळे मुंबईकर अनुभवतायेत हिवाळा आणि उन्हाळा\nस्कायवॉकवरील 'अनोखी' शाळा, रस्त्यावरील मुलांची बनली 'ती' शिक्षिका\nविनयभंग प्रकरणी रिक्षा चालकाला अटक\nसोच ��यानी ग्रुपचे अनोखे 'व्हर्टिकल गार्डन'\nकांदिवली, मिरा रोड, जीटीबी नगर स्थानकाचा होणार कायापालट\nकांदिवलीत विजेचा शॉक लागून २ चिमुकल्यांचा मृत्यू\nकांदिवलीमध्ये खड्ड्यात पडून ७ वर्षीय मुलाचा मृत्यू\n'ब्रिटन्स गॉट टॅलेंट'मध्ये कांदिवलीच्या अक्षतचा जलवा\nकांदिवलीत बँकेच्या शौचालयात आढळला ढुरक्या घोणस\n नोकरी डाॅट काॅमवरून अर्ज करताय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/dilmax-p37079383", "date_download": "2019-12-15T13:10:34Z", "digest": "sha1:TYEH5DAF6G5X6RKTGNZTR2NJZ37RVNEP", "length": 17150, "nlines": 277, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Dilmax in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Dilmax upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nसामग्री / साल्ट: Diltiazem\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n1 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Diltiazem\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n1 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\nDilmax के प्रकार चुनें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n1 लोगों ने इस दवा को हाल में खरीदा\nपर्चा अपलोड करके आर्डर करें वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय\nDilmax खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें हाई बीपी एनजाइना सुपरवेंट्रिकल टेकीकार्डिया\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Dilmax घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Dilmaxचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भवती महिलांसाठी Dilmax चे दुष्परिणाम अतिशय सीमित आहेत.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Dilmaxचा वापर सुरक्षित आहे काय\nDilmax स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.\nDilmaxचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nDilmax वापरल्याने मूत्रपिंड वर कोणतेही हानिकारक परिणाम होत नाहीत.\nDilmaxचा यकृतावरील परिणाम काय आहे\nDilmax हे यकृत साठी क्वचितच हानिकारक आहे.\nDilmaxचा हृदया��रील परिणाम काय आहे\nDilmax चा हृदय वर सौम्य दुष्परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोकांना हृदय वर कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत.\nDilmax खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Dilmax घेऊ नये -\nDilmax हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Dilmax सवय लावणारे नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nनाही, Dilmax घेतल्यावर तुम्ही एखादे वाहन किंवा जड मशिनरी चालवू शकणार नाहीत, कारण यामुळे तुम्हाला पेंग येऊ शकते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Dilmax केवळ वैद्यकीय सल्ल्यानंतरच घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Dilmax मानसिक विकारांवर उपचारासाठी वापरले जात नाही.\nआहार आणि Dilmax दरम्यान अभिक्रिया\nDilmax सह काही पदार्थ खाल्ल्याने अभिक्रियेचे परिणाम काहीसे बदलू शकतात. तुमच्या डॉक्टरांबरोबर चर्चा करा.\nअल्कोहोल आणि Dilmax दरम्यान अभिक्रिया\nDilmax घेताना अल्कोहोल घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करा, कारण याचे तीव्र दुष्परिणाम होऊ शकतील.\nDilmax के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Dilmax घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Dilmax याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Dilmax च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Dilmax चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Dilmax चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर���वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2018/04/05/", "date_download": "2019-12-15T13:17:22Z", "digest": "sha1:ENTNKOLDAH2SZSCIR2IJ3V6CSALTGPS5", "length": 3309, "nlines": 97, "source_domain": "belgaumlive.com", "title": "April 5, 2018 - बेळगांव Live", "raw_content": "\nसत्ता संघर्ष -वाचा पियुष हावळ यांचा लेख\nअरगन तलावातील माती घेऊन जा-सेंटर कमांडन्ट\nउत्तर मतदार संघात 31 हजार मत वाढली\nशहर समिती नेते नेमके काय साधणार\nलग्नसराईला आचारसंहितेचे ग्रहण वरतीलाही घ्यावी लागतेय परवानगी\nढगाळ वातावरणाने उष्म्यात वाढ\nयुनियन जिमखाना, बेळगाव क्लबमुळे सरकारी तिजोरीचे कोट्यवधीचे नुकसान\nमहिला अत्याचाराविरुद्ध आता सज्ज होणार चन्नम्मा पथक\nमलेशिया कराटे स्पर्धेत बेळगावच्या कराटेपटूंचे यश\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nमणणूर येथे बुडून तीन मुलांचा अंत\nerror: कॉपी करू नका \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/marathi-articles-lekh/89/86/Real-Story-Of-Film-Pyasa-By-Gurudatt.php", "date_download": "2019-12-15T13:54:46Z", "digest": "sha1:HARJW3DBYF6VYRV4TWANX6ICBXXNGQPR", "length": 16068, "nlines": 137, "source_domain": "www.gadima.com", "title": "Real Story Of Film Pyasa By Gurudatt | गुरुदत्तचा 'चोर बाजार' की गदिमांचा 'प्यासा'! | Sumitra Madgulkar | सुमित्र माडगूळकर", "raw_content": "\nनसे राऊळीवा नसे मंदिरी जिथे राबती हात तेथे हरी\nगुरुदत्तचा 'चोर बाजार' की गदिमांचा 'प्यासा'\nसुमित्र माडगूळकर | Sumitra Madgulkar\nपंचवटी च्या व्हरांडयात गदिमा त्यांच्या सुप्रसिद्ध निळ्या कोचावर बसले होते,फाटकातून दोन व्यक्ति आत शिरल्या,त्यातले एक तेजपुंज व्यक्तिमत्व पांढरा परिवेश,धारधार नाक,गदिमांचे त्यावेळचे स्विय सहाय्यक बाबा पाठक स्वागताला पुढे झाले,'या गुरुदत्तजी\nहिंदीचित्रपट सृष्टीतले सुप्रसिद्ध नट-दिग्दर्शक-निर्माता 'गुरुदत्त' आपल्या सहाय्यका सकट गदिमांच्या भेटीस आले होते,'माडगूलकरजी आपका बहोत नाम सुना है,आप अगर\nहमारे लिये स्टोरी लिखिंगे तो ये हमारा सौभाग्य होगा,हमारे लिये कोई स्टोरीहो तो बताईयेगा' गदिमा 'जरुर गुरुदत्तजी' इतकचे म्हणाले व कथा सांगायला सुरवात केली 'एक शायर असतो,त्याला शेरो शायरी चा खुप नाद असतो,पण त्याला फारशी कींमत कोणी देत नसते,तो अनेक प्रकाशकांच्य�� पायर्‍या चढतो पण त्याचे पुस्तक छापायलाच कोणी तयार होत नसते,शेवटी वैतागून तो आपल्या काही कविता रद्दित पण विकतो....'\nगदिमांची कथा हळू हळू रंगंत चालली होती व गुरुदत्त च्या चेहर्‍यावर संतुष्ठी चे भाव स्पष्ट दिसत होते...'वा माडगूलकरजी बहोत खूब',असे म्हणून त्यांनी सहाय्यका कडून स्वताचे चेकबुक घेतले व गदिमांच्या नावाने १०,००० रु चा चेक फाडला, 'माडगूलकरजी बहोत अच्छी स्टोरी हे ये,सुपरडुपर हिट तो होनी ही हे,आपसे गुजारीश है के आप ये स्टोरी गुरुदत्त फिल्म केलीये लिखिये'.\nमराठी चित्रपटातून गदिमांची दिंगंत किर्ती गुरुदत्त या बड्या निर्मात्या जवळ पोहोचली होती व आज हा हिंदी कलावंत गदिमांना साईन करत होता.गदिमांनी होकार दिला,पुढे काही दिवस गेले गदिमांनी कथेवर काम सुरु केले,हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रथेप्रमाणे एक दिवस गुरुदत्तची स्टोरी डिपार्टमेंटची काही माणसे गदिमांजवळ आली,गदिमांबरोबर चर्चा केली व काही मसालेदार बदल सुचवले.\nआपल्या कथेत कोणी बदल केलेला गदिमांना आवडत नसे,एकदा सीता-स्वयंवर चित्रपटाच्या वेळी,अमराठी धंदेवाईक निर्मात्याने चक्क 'माडगूळकरजी सीतेच्या तोंडात एक फक्कड लावणी टाकूया' म्हणताच,गदिमांनी त्याचे थोबाड ज्या पद्धतीने रंगवीले असेल याची कल्पना न केलेलीच बरी,तर सांगायचे असे की गुरुदत्तच्या धंदेवाईक टीमचे बदल गदिमांना रुचले नाहीत व त्यांनी त्याच वेळी गुरुदत्तने दिलेले १०,००० रु चेकने त्यांच्याकडे परत दिले व सांगीतले की गुरुदत्तना कळवा की हे काम मी घेऊ शकत नाही,तर सांगायचे असे की गुरुदत्तच्या धंदेवाईक टीमचे बदल गदिमांना रुचले नाहीत व त्यांनी त्याच वेळी गुरुदत्तने दिलेले १०,००० रु चेकने त्यांच्याकडे परत दिले व सांगीतले की गुरुदत्तना कळवा की हे काम मी घेऊ शकत नाही\nआपल्याला पोटापाण्यासाठी-पैशासाठी आपले साहित्य विकावे लागते याची गदिमांना खूप खंत होती पण त्यासाठी वाटेलती तडजोड त्यांनी कधीच केली नाही,एका कवितेत ते म्हणतात\n'गीत हवे का गीत,एका मोले विकतो घ्यारे विरह आणखी प्रित,एका मोले विकतो घ्यारे विरह आणखी प्रित\nयाच कवितेत शेवटी म्हणतात\n'मी हसण्याने तुमच्या हसलो बोलू नये ते गूज बोललो,तुमच्या दारी रोजच बसणे माल मला खपवित..गीत हवे का गीत\nपुढे १-२ वर्षे गेली व सगळीकडे गुरुदत्त फिल्म चा नवा चित्रपट 'प्यासा' अशी पोस्टर्�� झळकली,'प्यासा' ची कथा गदिमांचीच घेतलेली होती,पण त्याने गदिमांना याचे श्रेय कधिच दिले नाही,गुरुदत्त म्हंटल्यावर पहिले चित्रपटाचे नाव डोळ्यासमोर येते ते 'प्यासा' आणि याचे संपूर्ण श्रेय आपल्या गदिमांना आहे,गंमत म्हणजे गदिमांचा 'जोगीया' हा काव्यसंग्रह काढून पहा,पान १०६ ते ११७ अशी १२ पानांची 'चोर बाजार' नावाची गदिमांची दिर्घ कविता आहे ती 'प्यासा' ची कथा आहे,इतकेच काय कोणाला प्यासा चा दुसरा भाग काढायचा असला तरी पुढची स्टोरी तुम्हाला त्याच संग्रहात दुसर्‍या एका कवितेत मिळेल\nमराठी चित्रपटसृष्टीचे चे भाग्य म्हणा की हिंदी चित्रपटसृष्टीचे दुदैव पण गदिमा त्या वातावरणात फारसे रमले नाहीत,गुरुदत्तने त्यांना श्रेय दिले नाही पण याऊलट स्क्रीन मासिकातून सजंय लिला भंसाळी यांनी एक खूलासा केला होता की अलिकडेच खूप गाजलेल्या 'अमिताभ बच्चन' व 'राणी मुखर्जी' यांच्या 'ब्लॅक' या चित्रपटाची मूळ कल्पना ग.दि.माडगूळकरांची होती,त्यांनी गदिमांना त्यांचे श्रेय दिले आहे.\nगदिमांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक कलाकृती दिल्या ते पुन्हा कधितरी पण 'प्यासा' च्या गुरुदत्तना सुद्धा 'चोर बाजार' करावासा वाटला हे दुदैव पण 'प्यासा' च्या गुरुदत्तना सुद्धा 'चोर बाजार' करावासा वाटला हे दुदैव\nवस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखीलएवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील\n'गदिमा' एक दिलदार माणूस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://vishwavidya.com/Latur-5dd500f35f20a-1.html", "date_download": "2019-12-15T13:31:21Z", "digest": "sha1:VD3JPG2YNEPF5FVSOIUVZB6COJEFHHEJ", "length": 10744, "nlines": 125, "source_domain": "vishwavidya.com", "title": "Vishwavidya | Online", "raw_content": "\nलवकरच स्विस बँकेतील काळ्या पैश्याची म���हिती मिळण्याची शक्यता\nपृथ्वीवर वीस वर्षांत झालेल्या बदलांच्या चित्रणात ‘नासा’ला यश\nराष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांना उच्चपदस्थ नोकरशहांपेक्षा कमी वेतन\nदेशाची राजधानी नागपूरला हलवा : श्री श्री रविशंकर\n2 भारतीय सैनिकांवर फ्रान्समध्ये 100 वर्षांनी झाले अंत्यसंस्कार\nभारत-चीन सीमेवर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप\nभाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार\nदूरसंचार, बँकींग क्षेत्रातील ८० हजार नोक-यांवर गदा\nक्तक़्क़क् बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल\nवेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन\nइराण-इराक सीमा भागात मोठा भूकंप, १२९ नागरिकांचा मृत्यू\nराजस्थानातील डॉक्टरांच्या संपाला राज्यातील सरकारी डॉक्टरांचा पाठिंबा\nचार वर्षात डेबिट-क्रेडीट कार्ड, ॠच्र्ग् इतिहासजमा : नीती आयोग\nविद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक\nशेतीचे शिक्षण शाळेतून देण्यात सरकार उदासीन\nसहोदया कॉम्प्लेक्स’ समितीच्या अध्यक्षपदी कर्नल एस ए वरदन, सचिवपदी बिनु जाकुब यांची नियुक्ती\nगुणवत्तापूर्ण शिक्षणाचा स्तर वाढविण्यासाठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये समन्वय राहावा व ऋणानुबंध निर्माण व्हावे यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाचा (सीबीएससी) निर्देशानुसार लातूर व बीड जिल्ह्यातील इंग्रजी शाळांच्या प्राचार्य\nरोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन च्या वतीने घेण्यात आलेल्या २७ व्या भव्य चित्रकला स्पर्धेमध्ये तब्बल १२५ शाळांच्या विद्यार्थ्यांचा समावेश\nरोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन च्या वतीने घेण्यात आलेल्या २७ व्या भव्य चित्रकला स्पर्धेमध्ये तब्बल १२५ शाळांच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता . या स्पर्धेचे बक्षिस वितरण दिनांक\nविद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता धैर्याने संकटाचा सामना करावा -आमदार धिरज विलासराव देशमुख\nजे विद्यार्थी परीक्षेत गुण घेवून यशवंत होतात. त्यांचे कौतुक होते. परंतू ज्यांना परीक्षेत गुण मिळत नाहीत. त्यांचे काय असा सवाल उपस्थित करत परीक्षेत मिळणारे गुण म्हणजे\nऊर्जेचे जादूगार शरद पवार \nमहाराष्ट्रात एक असे अजब व्यक्तिमत्त्व आहे. ज्यांच्याबाबत असे म्हणता येईल की, आठवड्यात नाही असा एकही वार, ज्याची रोज न येई आठवण त्���ांचे नाव शरद पवार. नामांतराचा प्रश्‍न असो की,\nमत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी 16 डिसेंबर पर्यंत अर्ज करावेत\nलातूर प्रतिनिधी - शासन निर्णया नुसार लातूर जिल्हातील 500 हेक्टर खालील जलक्षेत्राचे पाटबंधारे तलाव लातूर जिल्हातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थे अंतर्गत बोली जाहीर लिलाव पध्दतीने ठेक्याने देण्यासाठी दि. 16\nशिक्षणाचा उदय प्रागैतिहासिक काळात झाला. सुरुवातीच्या काळात कुटुंब हे शिक्षणाचे केंद्र व आईवडील, विशेषत: आई, हे बालकाचे गु डिग्री होते. पुढे हळूहळू जीवनव्यवहाराच्या कक्षा बदलल्याने आईवडीलांना चरितार्थासाठी घराबाहेर पडावे लागले. परिणामत: मुलांना शिक्षण देण्यासाठी त्यांना\nबाजी प्रभूंच्या आयुष्यावर आधारित \"पावनखिंड\" सिनेमा भेटीला येणार\nमुंबई प्रतिनिधी : सध्या सिनेचाहत्यांमध्ये बॉलिवूड अभिनेता अजय देवगनचा मल्टी स्टारर अपकमिंग सिनेमा \"तान्हाजी: द अनसंग वॉरिअर\" ची चर्चा आहे. ...>>\nज्येष्ठ रंगकर्मी डॉ. जब्बार पटेल यांची100 व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड\nमुंबई प्रतिनधी - 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची एकमताने ...>>\nमहाराष्ट्रात \"हिरकणी\" चित्रपटाने मारली बाजी\nमुंबई - दिवाळीच्या मुहूर्तावर (२४ ऑक्टोबर) \"हिरकणी\" हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आणि त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ...>>\nइफ्फी\" मध्ये ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटांचे प्रदर्शन\nमुंबई प्रतिनिधी - \"इफ्फी\" म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यंदा ५० वे वर्ष आहे, यानिमित्त गोवा इथं २०-२८ नोव्हेंबर दरम्यान ...>>\nदबंग 3\"मधून सई मांजरेकर प्रेक्षकांच्या भेटीला\nमुंबई प्रतिनिधी - अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मुलगी सई मांजरेकर \"दबंग 3\"मधून प्रेक्षकांसमोर येत आहे. दबंग 3चं पोस्टर ...>>\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/destiny-of-four-villages-in-rajasthan-changed-due-to-maharashtra-politics-crisis/", "date_download": "2019-12-15T12:31:51Z", "digest": "sha1:HO4RCKG5AK3VV5Y4YSINLY5GZPYDILO6", "length": 13699, "nlines": 162, "source_domain": "policenama.com", "title": "destiny of four villages in rajasthan changed due to maharashtra politics crisis | महाराष्ट्रात बनली नाही सरकार पण एका रात्रीत बदललं 'या' 4 गावाचं 'नशिब' | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nचिंतामणी दर्शनासाठी थेऊरला भाव���कांची मोठी गर्दी\nव्यवहारात पैशाचं सोंग करता येत नाही \n शेतकऱ्यांचा विसर पडता कामा नये\nमहाराष्ट्रात बनलं नाही सरकार पण एका रात्रीत बदललं ‘या’ 4 गावाचं ‘नशिब’\nमहाराष्ट्रात बनलं नाही सरकार पण एका रात्रीत बदललं ‘या’ 4 गावाचं ‘नशिब’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात भलेही सरकार स्थापन झाले नाही, मात्र महाराष्ट्राच्या आमदारांमुळे राजस्थानच्या जयपूरमधील चार गावांची परिस्थिती मात्र सुधारली. महाराष्ट्रातील 44 आमदार हे जयपूरपासून 20 किलोमीटर आत असलेल्या एका रिसॉर्टमध्ये थांबले होते. मात्र त्या रिसॉर्टकडे जाणारा मार्ग हा जयपूरमधील या चार गावांमधून जात होता.\nया आमदारांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांना सतत जावे लागत असे, मात्र या रस्त्यांच्या दुर्दशेमुळे त्यांना त्रास जाणवू लागल्याने रात्रीत या रस्त्यांचा कायापालट झाला. त्यामुळे सरकारची इच्छा असेल तर काय होऊ शकत नाही.\nअवघ्या 5 दिवसांच्या आतमध्ये या रस्त्यांसाठी बजेट मंजूर करून हे रस्ते देखील तयार करण्यात आले. त्याचबरोबर रस्त्यावरील खांबावर एलईडी लाईट्स देखील लावण्यात आल्या. त्यामुळे या आमदारांच्या बहाण्याने का होईना पण या गावांमध्ये पक्के रस्ते तरी तयार झाले.\nस्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या गावांमध्ये त्यांना आजपर्यंत व्यवस्थित रस्ते पाहायला मिळाले नव्हते, मात्र या आमदारांच्या भेटीमुळे का होईना आम्हाला ते पाहायला मिळाले.\nदरम्यान, काही जणांनी दिलेल्या माहितीनुसार, या गावातील नागरिक इतके त्रस्त झाले होते कि, त्यांनी शेवटी या भागातील आमदाराला चपलांचा हार घालण्याची देखील तयारी सुरु केली होती.\nमन नेहमी प्रसन्न ठेवण्यासाठी ‘हे’ 6 नियम आवश्य पाळा, जाणून घ्या\nसौंदर्यवाढीसाठी ‘टी बॅग्ज’चे ‘हे’ 4 फायदे माहित आहेत का \nकामाच्या ठिकाणी मनस्वास्थ्य सांभाळा, ‘या’ १० गोष्टी लक्षात ठेवा\nआनंदी जीव जगण्यासाठी अट्टाहासाचे भूत आवरा, ‘या’ 8 गोष्टी लक्षात ठेवा\nकामाचा डोंगर उपसण्यासाठी उर्जा कशी मिळवाल ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा\nफिटनेससाठी ‘हे’ आहेत अगदी सोपे 6 उपाय, लवकर सुरू करा \nऑनलाइन बुकिंग करून हॉटेलच्या रूममध्ये बोलावली ‘कॉलगर्ल’, काही वेळात ‘गर्लफ्रेन्ड’च आली\nLPG गॅस सिलेंडर घेत असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथ��� होईल नुकसान\nमोदी सरकारकडून मोठा दिलासा FASTag नाही तर 15 जानेवारी पर्यंत करू शकाल कॅश पेमेंट\n‘आत्मा स्कीम’मुळं दुप्पट होणार शेतकर्‍यांची ‘कमाई’, जाणून…\nSBI चा अजब ‘कारभार’, 50 पैशांसाठी पाठविली ‘नोटीस’\nबालाकोट हल्ल्याच्या दुसर्‍याच दिवशी पाकिस्तानी सैन्यांवर ‘अटॅक’च्या…\n‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री दुसऱ्यांदा…\n‘या’ प्रकरणामुळं अभिनेत्री पायल रोहतगी…\nबॉलिवूडमध्ये आपली आनोखी छाप सोडणाऱ्या अभिनेत्री गीता…\nअभिनेता रणवीर सिंग बाप होण्यासाठी फारच…\nडायरेक्टर कबीर खानच्या पत्नीनं शेअर केले बिकीनीतले…\nचिंतामणी दर्शनासाठी थेऊरला भाविकांची मोठी गर्दी\nलोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील श्री. चिंतामणी गणपती…\nमोदी सरकारकडून मोठा दिलासा FASTag नाही तर 15 जानेवारी पर्यंत करू…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - फास्टॅग बाबत आता घाबरण्याचे कोणतेच कारण नाही, सरकारने आता एक महिन्यासाठी दिलासा दिलेला…\nतुम्ही घरात फक्त ‘एवढं’ सोनं ठेऊ शकता, जाणून घ्या नियम खुप…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था : भारतीयांना सोन्यासंबंधी खास लागाव आहे. मग ते लग्नाचं निमित्त असो की मग एखाद्याला एखादी…\n‘आत्मा स्कीम’मुळं दुप्पट होणार शेतकर्‍यांची…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - जेव्हा नवीन तंत्रज्ञान वापरात येईल, योजनांबद्दल समजून घेत त्यांचा लाभ घेता येईल, तेव्हाच…\nदेवेंद्र फडणवीसांकडून शिवसेनेवर ‘खरमरीत’ टीका\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कालपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी प्रेम असणारे आज मवाळ भूमिका घेत आहेत.…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nचिंतामणी दर्शनासाठी थेऊरला भाविकांची मोठी गर्दी\nAirtel, Vodafone-Idea च्या ग्राहकांसाठी ‘बॅड न्यूज’, बदलला…\nनागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात 11 याचिका दाखल\n‘माझे नाव राहुल सावरकर नाही’, यावरून संजय राऊतांनी दिला…\nफाशी लावणार्‍या जल्लादास किती पैसे मिळतात \nअहमदनगर : मुलाच्या आत्महत्येनंतर पित्याचाही मृत्यू\nहैदराबाद रेप केस : ‘एन्काऊंटर’ झालेल्या आरोपींचे आरोपी अद्यापही ��ूग्णालयात पडूनच, जाणून घ्या कारण\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला मुंबईच्या सुरक्षेचा आढावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/743848", "date_download": "2019-12-15T12:49:56Z", "digest": "sha1:GALQZDU5BJVAJKQAS3IGKI7UA2YHOCAB", "length": 6279, "nlines": 27, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘इंटरकनेक्ट युजेस शुल्का’बाबत ट्रायचे संकेत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » ‘इंटरकनेक्ट युजेस शुल्का’बाबत ट्रायचे संकेत\n‘इंटरकनेक्ट युजेस शुल्का’बाबत ट्रायचे संकेत\nदूरसंचार कंपन्यांना दिलासा मिळण्याची शक्यता : कंपन्यांसह संबंधितांकडून मागविली माहिती\nइंटरकनेक्ट युजेस चार्जेसबाबत (आययूसी) ट्रायकडून (दूरसंचार नियामक प्राधिकरण) चालू महिनाअखेरपर्यंत अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याची संकेत वर्तविण्यात आले आहेत. याबाबत ट्रायच्या एका वरि÷ अधिकाऱयाने माहिती दिली. त्यामुळे वादास कारणीभूत ठरलेल्या शुल्काबाबत दूरसंचार कंपन्यांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.\nट्रायने यापूर्वीच एक जानेवारीपासून इंटरकनेक्ट युजेस चार्जेसबाबत (आययूसी) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याबाबत ट्रायने दूरसंचार कंपन्या आणि त्यांच्या संबंधितांकडे माहिती मागवली होती. त्याचबरोबर ट्रायकडून गेल्या आठवडय़ात सर्व दूरसंचार कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठकही आयोजित करण्यात आली होती. यात सर्व प्रतिनिधींची मते जाणून घेण्यात आली होती.\nइंटरकनेक्ट युजेस चार्जेसबाबत (आययूसी) रद्द करण्याची मुदत पुढे ढकलल्यास नि:शुल्क व्हॉइस कॉलची सुविधा बंद करावी लागेल व त्यामुळे दरवाढीवर परिणाम होईल. याचा ग्राहकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे, असा इशारा मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओकडून ट्रायला देण्यात आला आहे.\nव्होडाफोन-आयडियाकडून 1 डिसेंबरपासून मोबाईल सेवाशुल्कात दरवाढ केली जाणार आहे. या कंपनीकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. थकीत परवाना व स्पेक्ट्रम शुल्कापोटी कंपनीला केंद्र सरकारला 80 हजार कोटी रुपये जमा करायचे आहे. ग्राहकांना यापुढेही जागतिक दर्जाची डिजिटलसेवा देण्यासाठी कंपनी 1 डिसेंबरपासून आवश्यक ती दरवाढ करणार आहे. मार्च 2020 पर्यंत भारतात ग्राहकसंख्या 100 कोटींवर पोहोचेल, असा विश्वास कंपनीने पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.\nसलग सातव्या सत्रात तेजी कायम\nवाहन, रिअल्टीमुळे बाजारात तेजीला यश\nमारुती सुझुकीचा नफा 5 टक्क्यांनी घटत 1796 कोटीं रुपयावर\nडिसेंबर तिमाहीत पुन्हा जीडीपी कमी राहण्याचे संकेत\nआलिशान घरांना वाढती मागणी\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.gayout.com/amsterdam-leather-pride", "date_download": "2019-12-15T12:24:33Z", "digest": "sha1:MGZ6CW6JF7WNV66TM5KKK57OOV65SOKV", "length": 12258, "nlines": 366, "source_domain": "mr.gayout.com", "title": "अॅमस्टरडॅम लेदर प्राइड 2020 - गेओट", "raw_content": "\nन्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क,\nफेसबुक साइन इन कराट्विटर साइन इन कराGoogle सह साइन इन\nमाझी आठवण ठेवा लॉग-इन विसरलात\nन्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क,\nआम्सटरडॅम लेदर गर्व 2020\nगे देश क्रमांक: 3 / 193\nआम्सटरडॅम लेदर गर्व 2020\nअॅमस्टरडॅममधील इव्हेंटसह अद्ययावत रहा |\nआगामी मेगा आगामी कार्यक्रम\nअॅम्स्टरडॅम बियर गर्व 2020 - 2020-03-21\nकिंग्ज डे एम्स्टर्डम 2020 - 2020-04-27\nअॅमस्टरडॅम प्राइड 2020 - 2020-07-01\nमिल्कशेक उत्सव (अॅम्स्टरडॅम) 2020 - 2020-07-28\nअॅम्स्टरडॅम फेटिश गर्व 2020 - 2020-10-25\nग्राहक पुनरावलोकने आपल्या पुनरावलोकने सोडू पुनरावलोकन रेट\nसमूहाचा दर्जा - कडून 0 रेटिंग.\n1 महिने पूर्वी. · केलरारेस्क\nपुनरावलोकन मंजूर प्रतीक्षेत आहेत.\nविकत घ्या सी * ए * i * अँडोर v * a * r * ऑर्डरिंग इन इंडिया स्नायू प्रोपेसीया फिनास्ट्राइड सी * ए * i * वालमार्ट सर्वोत्तम किंमतींसाठी एक्सएनयूएमएक्सएमजी किंमत v * a * r * सी * ए * i * काउंटर प्रती v * a * r *\n0 of 0 लोक पुढील पुनरावलोकन उपयुक्त आढळले\n1 महिने पूर्वी. · केलरारेस्क\nपुनरावलोकन मंजूर प्रतीक्षेत आहेत.\nप्रोपेशिया इफेक्टोस सी * ए * i * आणि जूस नमुनामोसे सी * ए * i * एक्सएनयूएमएक्स डायरो v * a * r * स्तनपान करताना केफ्लेक्स\n0 of 0 लोक पुढील पुनरावलोकन उपयुक्त आढळले\nएक फोटो किंवा फाइल जोडा\nअटी आणि नियम (मालक)\nएक समलिंगी किंवा समलिंगी अनुकूल हॉटेल जोडा\nएलजीबीटी आणि गे सायंस\nआमच्या रोजी सामील व्हा:", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://boldnews24.com/after-break-up-follow-these-dating-tips/", "date_download": "2019-12-15T13:13:58Z", "digest": "sha1:66OZX7E7D5SMIUYKK6CDLNBCPSQYYUF2", "length": 13316, "nlines": 156, "source_domain": "boldnews24.com", "title": "after break up follow these dating tips | ब्रेकअपनंतर नवीन पार्टनरला डेट करत असाल तर 'ही' काळजी घ्या ! | boldnews24.com", "raw_content": "\nब्रेकअपनंतर नवीन पार्टनरला डेट करत असाल तर ‘ही’ काळजी घ्या \nअभिनेत्री सुष्मिता सेननं चाहत्यांना दिली ‘Good News’\nरणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’ सिनेमातून ‘अर्जुन रेड्डी’ फेम शालिनी पांडे करणार बॉलिवूड ‘डेब्यू’ \nरॅम्पवॉक करताना घरसला अभिनेत्री सारा अली खानचा पाय, एवढ्यात कार्तिक आर्यन… (व्हिडीओ)\nअभिनेत्री मलायका अरोरानं शॉर्ट ड्रेस घालून दिल्या ‘HOT’ पोज \nअभिनेत्री दिशा पाटनीच्या ‘SEXY’ बिकीनी फोटोनं लावली सोशलवर ‘आग’ काही तासांतच मिलियन्स ‘लाईक्स’\nअभिनेत्री भूमी पेडणेकर म्हणाली ‘मला सेक्स आवडतो’, ट्रोलर्सनं प्रश्न विचारताच भूमीचं थेट ‘उत्तर’ \nअभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ \nअभिनेत्री ‘मिनिषा लांबा’नं शेअर केले ‘ब्लॅक’ बिकीनीतील ‘HOT’ फोटो\nचंकी पांडेची लेक ‘अनन्या’नं उत्साहाच्या भरात शेअर केला स्वत:चाच ‘तो’ व्हिडीओ, नेटीझन्सनं केलं ट्रोल (व्हिडीओ)\n‘SEX’ की ‘LOVE’ कशाला महत्त्व देशील अभिनेत्री तापसी पन्नू म्हणाली…\nडायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट \nअभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ \n‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ \n‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ \nमराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ \n‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री साकारणार क्रिकेटर मिताली राजची भूमिका \n‘देसी गर्ल’ प्रियंका चोपडा लवकरच देणार ‘गुडन्यूज’ \nअभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ \nअभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ \n‘CUTE’ अ‍ॅक्ट्रेस दिशा पाटनीनं शेअर केला ब्लॅक बिकीनीतील ‘SEXY’ फोटो\nब्रेकअपनंतर नवीन पार्टनरला डेट करत असाल तर ‘ही’ काळजी घ्या \nBOLD NEWS 24 ONLINE TEAM : तुमचं नातं तुटल्यानंतर जर तुम्ही एखाद्या पार्टनरसोबत डेटींग करत असाल तर, तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्या एक्स पार्टनरच्या आठवणीतून लवकरात ���वकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही दुसऱ्या पार्टनरला डेट करत असाल तर काय काळजी घ्यावी याबाबत आपण जाणून घेणार आहोत. यामुळे नवीन पार्टनरशी लवकर लिंकअप होण्यालाही तुम्हाला मोठी मदत मिळेल.\nचांगली वर्तणूक- डेटींग सुरू करण्याआधी एक गोष्ट पक्की लक्षात घ्या ती म्हणजे तुम्हाला हे नातं दीर्घकाळासाठी हवं आहे. ब्रेकअपनंतर अनेकजण भावनिकदृष्ट्या खचलेले असतात. त्यामुळे त्यांच्या वर्तणुकीत एक विचित्रपणा आलेला दिसतो. त्यामुळे ज्या नवीन व्यक्तीला तुम्ही डेट करताय ती व्यक्ती हर्ट होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तुमचा व्यवहार म्हणजेच तुमची वर्तणूक चागंली असेल याची काळजी घ्या.\nसकारात्मक रहा- कोणतंही नातं सुरू करण्याआधी सकारात्मक राहणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही सकारात्मक असाल तर तुमचा आत्मविश्वास चागंला राहतो. अशात तुम्ही स्वत:ला उत्तमरित्या लोकांसमोर प्रेझेंट करू शकता.\nअभिनेत्री ऋचा चड्ढा करणार स्टॅंड-अप कॉमेडी, म्हणाली, राजकारणी लोकांकडून मिळते तगडे आव्हान\nका खराब होतंय तुमचं नातं हे कारण तर नाही ना \n‘या’ ब्लड ग्रुपचे लोक करतात सर्वाधिक ‘SEX’- रिसर्च\n‘सेक्स’ला घेऊन भारतीयांच्या विचित्र ‘फँटसीज’, मनात आहेत कसल्या कसल्या इच्छा \n‘या’ प्रोफेशनच्या लोकांची सेक्स लाईफ एकदम भारी, जाणून घ्या\nका खराब होतंय तुमचं नातं हे कारण तर नाही ना \nऑफिसात संबंध ठेवण्याबाबत काय विचार करतात लोक दिल्लीतील लोक ‘या’ बाबतीत टॉपवर\nकाय आहे ‘सेन्सेट फोकस’ सेक्स थेरपी \nसेक्स करण्याआधी भीती वाटते जाणून घ्या काय आहे Sex Anxiety \nबेडरूममध्ये परफॉर्मंसच्या बाबतीत कशी आहे भारतीय पुरुषांची स्थिती \nलग्नाच्या काही वर्षांनंतर भारतीय महिलांचा लैंगिक जीवनातील रस का कमी होतो \nका खराब होतंय तुमचं नातं हे कारण तर नाही ना \n'या' प्रोफेशनच्या लोकांची सेक्स लाईफ एकदम भारी, जाणून घ्या\nअभिनेत्री वाणी कपूरच्या टॉपवर लिहिलं होतं 'हरे राम हरे कृष्णा'; नेटकऱ्यांनी केलं प्रचंड 'ट्रोल', पुढं झालं 'असं'\nअभिनेत्री सुष्मिता सेननं चाहत्यांना दिली ‘Good News’\nरणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’ सिनेमातून ‘अर्जुन रेड्डी’ फेम शालिनी पांडे करणार बॉलिवूड ‘डेब्यू’ \nरॅम्पवॉक करताना घरसला अभिनेत्री सारा अली खानचा पाय, एवढ्यात कार्तिक आर्यन… (व्हिडीओ)\nअभिनेत्री मलायका अरोरानं शॉर्ट ड्रेस घालून दिल्या ‘HOT’ पोज \nअभिनेत्री दिशा पाटनीच्या ‘SEXY’ बिकीनी फोटोनं लावली सोशलवर ‘आग’ काही तासांतच मिलियन्स ‘लाईक्स’\nअभिनेत्री भूमी पेडणेकर म्हणाली ‘मला सेक्स आवडतो’, ट्रोलर्सनं प्रश्न विचारताच भूमीचं थेट ‘उत्तर’ \nबोल्ड एंड ब्यूटी (298)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Convert_navs", "date_download": "2019-12-15T13:41:33Z", "digest": "sha1:XOSS7HIG7ABNZYUPKXK72OBMPD5637XT", "length": 4964, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Convert navs - विकिपीडिया", "raw_content": "\n{{Convert}} साहाय्य, दस्तावेजीकरण व सुचालन\nहा साचा कोसळलेल्या स्थितीत (collapsed) दाखवण्यासाठी हे वापरा: {{Convert navs|state=collapsed}}\nहा साचा पूर्ण उघडलेल्या स्थितीत (expanded) दाखवण्यासाठी हे वापरा: {{Convert navs|state=expanded}}\nजर साचा लावलेल्या पानावर ह्यासारखा दुसरा साचा असेल तर हा साचा कोसळलेल्या स्थितीत दाखवण्यासाठी हे वापरा: {{Convert navs|state=autocollapse}}\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nया साच्याची उपपाने बघा.\nदस्तावेजीकरण हेही बघा साचे\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० नोव्हेंबर २०१६ रोजी २०:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://nandednewslive.blogspot.com/2016/09/blog-post_22.html", "date_download": "2019-12-15T12:23:05Z", "digest": "sha1:6LJIFH3LPZ67LCHVSUR3VGZUWYP5AE4X", "length": 15739, "nlines": 141, "source_domain": "nandednewslive.blogspot.com", "title": "nandednewslive: दमदार पावसाने वाडगावसह अनेक गावाच्या पुलावरून पाणी", "raw_content": "NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजने��ून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **\nगुरुवार, 22 सितंबर 2016\nदमदार पावसाने वाडगावसह अनेक गावाच्या पुलावरून पाणी\nहिमायतनगर तालुक्यात मध्यरात्री झालेल्या दमदार पावसाने वाडगावसह अनेक गावाच्या पुलावरून पाणी जाऊ लागल्याने दोन ते तीन तास मार्ग बंद पडले होते.\nदि.22 गुरुवारच्या मध्यरात्री 3 ते 5 वाजेच्या दरम्यान पुन्हा दमदार पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील वडगाव, सवना, जिरोणा, एकघरी, पार्डी, टेभी, खडकी बा, हिमायतनगर, कार्ला पी, सिबदरा, आंदेगाव आदींसह तालुक्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला असून, सकाळी 8 वाजेपर्यंत 14.33 मिलीमीटर नोंद करण्यात आली असून, आजवर एकूण 842.31 तर 68.19 टक्के पाऊस झाला असल्याची माहिती महसूल विभागातून सांगण्यात आली. छाया - चपती ताडकुले ( नांदेड न्यूज लाईव्ह सेवा)\nविजांच्या कडकडाटात झालेल्या जोरदार पावसाने नाले - बंधारे वाहू लागले\nहिमायतनगर(प्रतिनिधी)शहरासह ग्रामीण भागात दि.22 रोजी सकाळी 3 ते 5 वाजेच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह झालेल्या दमदार पावसामुळे परिसरातील नाले व बंधारे खळवळून वाहू लागले आहेत. आजच्या पावसामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पंचमीनंतर चांगला मोठा पाऊस झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.\nयंदाच्या पावसाळ्यात वरून राजाने चांगला प्रतिसाद दिल्याने शेतीपिके जोमात आली आहेत. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने चांगलीच विश्रांती दिल्याने मूग, उडीदाचे उत्पादन घाटले आहे. मात्र गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्थी पासून पावसाने दमदार सुरुवात केली आहे. दि. 20 मंगळवारी दुपारी सुद्धा हिमायतनगर तालुक्यात चांगला पाऊस झाला असून, 16 मिमी मीटर पावसाची नोंद झाली असून, आत्तापर्यंत (827.98) मीटर पाऊस झाला आहे. त्यानंतर दि.22 गुरुवारच्या मध्यरात्री 3 ते 5 वाजेच्या दरम्यान पुन्हा दमदार पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील वडगाव, सवना, जिरोणा, एकघरी, पार्डी, टेभी, खडकी बा, हिमायतनगर, कार्ला पी, सिबदरा, आंदेगाव आदींसह तालुक्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला असून, सकाळी 8 वाजेपर्यंत 14.33 मिलीमीटर नोंद करण्यात ���ली असून, आजवर एकूण 842.31 तर 68.19 टक्के पाऊस झाला असल्याची माहिती महसूल विभागातून सांगण्यात आली. त्यामुळे सखल भागात व चिबाडी रानात पाणी साचले असून, अनेक गावाकडे जाणाऱ्या पुलाची अवस्था बिकट झाल्याने तर काही पुलांची उंची कमी असल्याने पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे वडगाव, जिरोणा, टेभी, सिबदरा आदी गावातील रस्ते काही तास बंद पडले होते. एकूणच आजच्या पावसाने पिकांना मोठा दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांच्या कपाशीसह अन्य पिकांना उभारी मिळणार असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी बोलून दाखविल्या आहेत.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nट्रेनयात्रा में मिले तृतीय पंथीयों के पोस्ट- पेमेंट-बैंक खातें निकालकर मुख्यधारा में लाया\nसर्वपक्षीत कृती समितियों सहित ट्रेन स्टेशन पर पत्रकारों ने किया धरणा आंदोलन\nमहाप्रबंध��� माल्या को सर्वपक्षीय कृती समिति, पत्रकार संघटन, जेष्ठ नागरिक ने दिया ज्ञापन\nहिमायतनगर रेलवे स्टेशन का उच्च स्तरीय प्लेटफार्म खराब गुणवत्ता का है\nआंध्रप्रदेश के पूर्वचीफ़ जस्टिस चंद्रयाद्वरा पत्रकार नईम खान का नँशनल अवार्ड\nमहाराणा प्रताप के वंशजों का डेरा हिमायतनगर (वाढोणा) शहर में\nKaar Nadit Kosalali कार नदीत.. तिघांचा मृत्यू\nTaranche Jhopale तारांच्या झोपाळ्याकडे साफ दुर्लक्ष\nनांदेड ते तिरुपती विशेष गाडीच्या फेऱ्यांत वाढ\nJad Wahnane Pul Dhokyat लोडींग ट्रकमुळे हादगावच्या मुख्य रोडवरिल पुलला धोका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vikasache-rajkaran-news/article-on-four-years-of-modi-government-1684660/", "date_download": "2019-12-15T13:22:15Z", "digest": "sha1:RU5F5N6ECA2RTBRE4DHAGTYU2ED6T3Y4", "length": 32652, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on Four years of Modi government | कामगिरी विरुद्ध नातेवाईकगिरी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nसरकारचे प्रत्येक पाऊल, प्रत्येक कृती सूक्ष्मदर्शकाखाली ठेवून पाहण्याचा नवा प्रघातच जणू सुरू झाला.\nमोदी सरकारच्या चार वर्षांच्या कारकीर्दीकडे नकारात्मकतेने पाहणे चुकीचे कसे आहे याची चर्चा करणारे टिपण..\nयेत्या २६ मे रोजी मोदी सरकार आपला चौथा वाढदिवस साजरा करील. त्याआधी दहा वर्षे सत्तेत राहिलेल्या आणि स्वातंत्र्योत्तर काळात अनेक दशके देशावर राज्य केलेल्या काँग्रेस सरकारांच्या पाश्र्वभूमीवर रा.लो.आ. सरकारचे पुन्हा एकदा सत्तेत येणे ऐतिहासिक महत्त्वाचे होते. त्यापूर्वी, जनता पार्टीचा सन्माननीय पण असफल अपवाद वगळता एकाच काँग्रेसेतर पक्षाला एवढा भरभक्कम जनादेश कधी मिळाला नव्हता. साहजिकच अपेक्षांची उंची आभाळाला भिडली होती. सरकारचे प्रत्येक पाऊल, प्रत्येक कृती सूक्ष्मदर्शकाखाली ठेवून पाहण्याचा नवा प्रघातच जणू सुरू झाला. स्वत:च्या मनातल्या संशयपिशाच्चाचा विजय व्हावा म्हणून मोदी सरकारबद्दल संदेहाचे धुके निर्माण करायचे, हा अनेकांचा आवडता उद्योग बनला. विरोधकांचा विरोध तर समजण्याजोगा असतोच; पण निष्पक्ष म्हणविणाऱ्यांनीही आपली पूर्वीची गृहीतके समर्थनीय ठरविण्याच्या हव्यासापोटी निरंतर विरोधाचेच सूर लावण्याचा चंग बांधला. राजाने टोपी घेतली, तर ‘राजा भिकारी’ म्हणायचे आणि परत दिली तर ‘राजा मला भ्यायला, माझी टोपी दिली’ म्हणत पुन्हा नकारात्मकतेचाच सूर लावायचा हा खेळ या सरकारच्या बाबतीत प्रामाणिकतेने खेळला गेला.\nपरवाच्या कर्नाटक प्रकरणानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये फरक तो काय, असाही एक सवाल पुढे केला जात आहे. सरकारच्या चौथ्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप आणि काँग्रेसच्या शासकतेत (गव्हर्नन्स) आणि राजकारणात, विशेषत: पक्ष चालविण्याच्या पद्धतीत जे मूलभूत फरक आहेत ते पुढे आणणे या पाश्र्वभूमीवर विशेषच आवश्यक आहे.\nपहिली गोष्ट म्हणजे विद्यमान सरकारच्या नेतृत्वाच्या हेतूंबाबतची नि:शंकता पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या कर्मशीलतेने एकाही दिवसाची सुटी न घेता, विलक्षण निष्ठेने काम करीत आहेत, त्याबद्दल आज सर्वसामान्यांच्या मनातही आस्था आणि आदर आहे. मोदींकडे आपल्या कृतींमागचा कार्यकारणभाव स्पष्ट आहे. त्यांच्याकडे दिवसा-दिवसाचा हिशेब तयार आहे. त्यांचा कोणताही व्यक्तिगत, आपल्या कुटुंबाशी निगडित अथवा समाजघटकापुरता मर्यादित असा स्वार्थमूलक ‘अजेंडा’ नाही, याबद्दलही सामान्य माणसाला खात्री आहे. त्यामुळेच एका बाजूला मोदी इतरांना हिशेब विचारण्याची क्षमता शाबूत राखून आहेत आणि दुसरीकडे विरोधासाठी विरोध करणाऱ्यांचा थयथयाटही लोक जाणून आहेत.\nपंतप्रधानांच्या उद्देशांबद्दलची ही नि:शंकता रा.लो.आ. सरकारच्या कार्यप्रणालीत आणि त्याही पूर्वी शासकतेमागच्या सैद्धान्तिक भूमिकेतही प्रतिबिंबित झालेली दिसते, हे स्पष्ट आहे. ‘यावच्चंद्र दिवाकरौ’ आपणच (म्हणजे आपल्या घराण्याने) सत्तेत राहायला हवे एवढा आणि एवढाच अजेंडा घेऊन राज्यकारभार केला जातो तेव्हा सुभेदारी पद्धतीची कास धरली जाते. पक्षसम्राट आपल्या निष्ठावंतांना एकेका सुभ्याची जहागिरी देतात आणि दोघेही एकमेकांना कोणतेही प्रश्न न विचारण्याच्या उदात्त समजूतदारीला निभावत आपापल्या परिघात सुखेनैव वावरतात. हे संघटनेत होऊ शकते, तसे मंत्रिमंडळात आणि प्रशासनातही घडू शकते; घडते व्यक्तिगत ‘अजेंडा’ नसल्यामुळे पंतप्रधान मोदी या स्वार्थ- समन्वयाच्या (नेटवर्किंग ऑफ इंटरेस्ट) साखळदंडापासून मुक्त आहेत.\nही मुक्तता कारभारप्रमुखाला सक्षम बनविते. ‘मनरेगा’ आणि त्यातील भ्रष्टाचार हा विषय वर्षांनुवर्षे चर्चिला जात होताच. पण, मनरेगातून निर्माण होणाऱ्या संरचनात्मक कामांची नीट पडताळणी घडवून आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे त्यांचे ‘जिओटॅगिंग’ करण्याची कल्पना सध्याच्या सरकारलाच अमलात आणता आली. ‘मनरेगा’च्या रूपरेखेत सुधारणा करून प्रति वर्षी पाच लाख शेततळी किंवा विंधन विहिरी आणि दहा लाख गांडुळखतांचे खड्डे तयार करण्याची तरतूद त्यात समाविष्ट केली गेली. २०१४ नंतर ‘मनरेगा’च्या कामांचे मोबाइल फोनच्या मदतीने मॉनिटरिंग सुरू झाले, त्यातून हजेरीपटांची पारदर्शकता वाढली. ‘इस्रो’च्या मदतीने मनरेगातून निर्मित बांधकामांचे जिओटॅगिंग सुरू झाल्याने विहिरी बेपत्ता होण्यासारखे प्रकार जवळजवळ संपुष्टात आले. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने ‘इस्रो’शी सामंजस्य करार करून ‘भुवन’ नावाचा एक प्लॅटफॉर्म तयार केला असून, त्याद्वारे या जिओटॅगिंगच्या दिशेने यशस्वी प्रयत्न सुरू आहेत.\nआर्थिक समावेशनाचा परीघ विस्तृत करण्याचे श्रेयही मोदी सरकारला द्यावे लागेल. एखाद्या तालुक्यात वा विकासगटात बँकेची शाखा उघडणे म्हणजे तो इलाखा व तिथले लोक आर्थिक समावेशनात आले, ही पूर्वीची व्याख्या या सरकारने बदलली. त्यामुळेच विक्रमी वेळेत, विक्रमी संख्येत जन-धन खाती उघडली गेली. देशातील ९० टक्क्यांपेक्षा अधिक कुटुंबे बँक खातेधारक व्हावीत हे लक्ष्य ठेवले गेले. खाती उघडली गेल्याने बँकेतील खात्यात सरकारी मदत वा अनुदान थेट पोहोचविणे सुकर झाले. त्यातही फसवणूक होण्याच्या धोक्यातून वाचण्यासाठी ‘आधार’शी बँक खाती जोडली गेली. खुद्द नंदन नीलकेणी यांच्याच अभिप्रायानुसार बँक खाती आधारसंलग्न केल्याने तोतयेगिरीला आळा बसला आणि दहा हजार कोटी खर्चाच्या ‘आधार’ने ५० हजार कोटींची फसवणूक उघडकीस आणली.\nनियमांच्या चौकटी तयार करतानाच त्यात भ्रष्टाचाराला वाव ठेवायची पद्धत पूर्वी रूढ होती. या प्रवृत्तीचे ठळक उदाहरण म्हणजे नीम कोटेड युरिया. देशात युरिया खतासाठी एके काळी शेतकऱ्यांना तिष्ठत, रांगेत उभे राहावे लागे आणि काही ठिकाणी तर टंचाईपोटी अस्वस्थ झालेल्या शेतक ऱ्यांवर गोळीबारही झाला. ही परिस्थिती निर्माण होण्यामागचे महत्त्वाचे कारण होते, ते म्हणजे सवलतीच्या दरात मिळणाऱ्या युरियाची औद्योगिक वापरासाठी काळ्या बाजारात फेरविक्री ही फेरविक्री आयात केलेल्या युरियाचीदेखील होईआण��� शेतक ऱ्यांची नाडवणूक सुरूच राही. शेतक ऱ्यांचा असंतोष खूपच वाढला तेव्हा २००८ मध्ये त्या वेळच्या सरकारने आधी २० टक्के आणि नंतर २०११ मध्ये ३५ टक्के युरिया ‘नीम कोटेड’ करण्याची सक्ती करून परिस्थिती आटोक्यात आणली. अर्थात भ्रष्टाचार आणि काळाबाजाराला मोठा वाव ठेवूनच ही फेरविक्री आयात केलेल्या युरियाचीदेखील होईआणि शेतक ऱ्यांची नाडवणूक सुरूच राही. शेतक ऱ्यांचा असंतोष खूपच वाढला तेव्हा २००८ मध्ये त्या वेळच्या सरकारने आधी २० टक्के आणि नंतर २०११ मध्ये ३५ टक्के युरिया ‘नीम कोटेड’ करण्याची सक्ती करून परिस्थिती आटोक्यात आणली. अर्थात भ्रष्टाचार आणि काळाबाजाराला मोठा वाव ठेवूनच मात्र रा.लो.आ. सरकारने मार्च २०१५ मध्ये १०० टक्के स्वदेशी उत्पादित युरिया ‘नीम कोटेड’ करण्याचा आदेश जारी केला आणि त्यातून शेतक ऱ्याची फसवणूक थांबवली.\nसर्व स्तरांवर लोकप्रतिनिधींना व त्यांच्या माध्यमातून जनतेला सहभागी करून घेऊन विकास योजना राबविण्यावरचा या सरकारचा भरही उल्लेखनीय आहे. आदर्श गाव योजना पूर्वीही होतीच. पण या सरकारने संसद सदस्यांशी या योजनेची सांगड घालून निदान काही गावांच्या ‘आदर्श’ वाटचालीला मायबाप मिळवून दिले. सरकारच्या समाजकल्याण विभागामार्फत दिव्यांग/ विकलांग व्यक्तींना कृत्रिम अवयव सवलतीत वा मोफत बसवून देण्याची योजना पूर्वीचीच आहे. पण या सरकारने तिच्या अंमलबजावणीत आमदार-खासदारांना सहभागी करून घेतले. अवयव बसविण्याच्या कार्यक्रमांना मोहिमेचे स्वरूप दिले. परिणामी, पूर्वी जिथे वर्षांला जेमतेम १५० शिबिरे भरीत, तिथे आता सरासरी १८०० शिबिरे भरू लागली आहेत. योजना होती, निधीही होता, पण राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे कागदावरचा उत्साह जमिनीवर उतरला नव्हता, ते या सरकारने घडवून आणले.\nया सरकारने सरकारी मदत खिरापतीसारखी वाटण्याऐवजी त्यात कामगिरीवर आधारित निकोप स्पर्धेचे धोरण ठेवून शासकतेची गुणवत्ता वाढविली आहे. ‘स्मार्ट सिटी’सारखी योजना त्या त्या शहरांच्या महापौर आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या चोख गृहपाठानुसार निवडक शहरांत लागू होत आहे. इतरही अनेक विभाग आता आपापल्या योजना खेडी, तालुके, जिल्हे वा नगरे, महानगरे यांना उपलब्ध करून देताना कामगिरीच्या गुणवत्तेचा निकष लावू लागले आहेत. साहजिकच राज्यकारभार पूर्वीपेक्षा अधिक कामगिरी प्रधान होऊ लागला आहे.\nशासकतेच्या संदर्भात मूलभूत विचाराचा काँग्रेस सरकारांचा आळस इतका पराकोटीचा होता, की केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ अटलजींचे सरकार केंद्रात येईपर्यंत स्वातंत्र्यपूर्वकालीन परंपरेला धरूनच होती. अटलजींचे सरकार येईपर्यंत भारतीय संसदेत संध्याकाळी पाच वाजता अर्थसंकल्प मांडण्याची प्रथा होती. कारण ब्रिटनमध्ये त्या वेळी सकाळचा प्रहर असे. ही वसाहतकालीन परंपरा ठोकरून अटलजींनी ही वेळ सकाळी अकराची केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याच्याही पुढे दोन पावले जात अर्थसंकल्पाचे समयपत्रक बदलून तो फेब्रुवारीच्या प्रारंभीच मांडण्याची नवी पद्धत सुरू केली. यामुळे ३१ मार्चपूर्वी केवळ लेखानुदान नव्हे, तर संपूर्ण अर्थसंकल्पच आता मांडून मंजूर करून घेतला जातोय. परिणामत: अर्थसंकल्पीय तरतुदींनुसार निधी उपलब्ध होणे आणि तो नियत समयपत्रकात खर्च होणे आता सुकर झाले आहे.\nसर्व सरकारी शाळांमधून मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांचा विषय असो किंवा प्रचलित व्याख्येनुसार सर्व खेडी विद्युत पुरवठय़ाच्या कक्षेत येण्याचा; कालबद्ध अंमलबजावणीचे सूत्र अशा कार्यक्रमांसाठी निर्धाराने वापरले गेले आणि ते यशस्वीही झाले.\nसर्वच देशांप्रमाणे भारतातील नोकरशाहीसुद्धा खूप प्रामाणिकपणे आणि परिश्रमपूर्वक काम करण्यासाठी प्रसिद्ध नाही. शिवाय नोकरशाहीला आवश्यक असलेली प्रेरणा त्यांना ‘ट्रान्समिशन लॉस’ न होता मिळत राहील यासाठीचे वातावरणही आपल्याकडे बेताचेच. स्वत:मधील कार्यक्षमतेच्या अभावाला वातावरणच सदोष असल्याची सबब सांगणे ही तर नित्याचीच गोष्ट अशा स्थितीत सध्याचे सरकार निदान काही प्रमाणात तरी नोकरशाहीला परिणामाभिमुख पद्धतीने कामाला प्रवृत्त करू शकले, ही वस्तुस्थिती आहे. सर्वोच्च स्थानावरील नेतृत्व जेव्हा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत राहते तेव्हा ती प्रेरणा काही प्रमाणात तरी खालपर्यंत झिरपते, झिरपू शकते असा निष्कर्षही यावरून काढता येईल.\nकेंद्राप्रमाणेच बव्हंश भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची कामगिरीही त्यांच्या काँग्रेसी पूर्वसुरींच्या तुलनेत निश्चितच उजवी आहे. मधूनमधून भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रदीर्घ बैठका होतात आणि शासकतेच्या गुणवत्तेत आणखी वाढ करण्यासाठी सर्व जण मिळ��न आणखी काय काय करता येईल त्याचा सामूहिक विचारही करतात. भाजपाशासित राज्यांचे मंत्रीही खातेनिहाय भेटतात आणि धोरणांची, योजनांची चर्चा करतात.\nहे सर्व घडते याचे कारण, भारतीय जनता पार्टी एक संस्थाकृत (इन्स्टिटय़ूशनलाइज्ड) राजकीय पक्ष आहे. पक्षाची स्वत:ची एक सैद्धांतिक भूमिका आहे, कार्यपद्धती आहे आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला संघटनेच्या कामाचा विस्तारही आहे. महत्त्वाचे म्हणजे, पक्ष असो वा सरकार, आणखी काही तरी चांगले, अधिक लोकहिताचे, देशाच्या विकासाचे घडवून आणण्याची प्रामाणिक तळमळ असलेले नेते आणि कार्यकर्तेही जागोजाग आहेत. ‘आम्ही कधी कधी चुकू शकतो, हातून चुका घडूही शकतात, पण आमचे हेतू शुद्ध आहेत आणि त्याबद्दल कोणालाही शंका असू नये,’ असं पंतप्रधानांनीच खुलेपणाने केलेलं प्रतिपादनही या संदर्भात उल्लेखनीय आहे.\nसारांशाने सांगायचे, तर आज चार वर्षांनंतरही जनतेसमोरचा प्रश्न तोच आहे. कामगिरीच्या राजकारणावर (पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स) विश्वास ठेवून पुढे जायचे, की पुन्हा एकदा नातेवाईकगिरीच्या जुन्या दलदलीत फसायचे\nलेखक भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष व राज्यसभा सदस्य आहेत. ई-मेल : vinays57@gmail.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIND vs WI 1st ODI Live : वेस्ट इंडिजला पहिला धक्का, अँब्रिस माघारी\nनागरिकत्व दुरूस्ती कायदा: दिल्लीही पेटली; तीन बस जाळल्या\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F", "date_download": "2019-12-15T13:20:15Z", "digest": "sha1:WPVP5RZYON3ZZRIRRGMLPC2WHCEMVPNZ", "length": 3234, "nlines": 96, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nहिरकणीला थिएटर न मिळाल्यास खळ्ळखट्टयाक, मनसेचा इशारा\n'अशी ही बनवाबनवी'ची ३१ वर्ष, आजही हे १० डायलॉग प्रेक्षकांना हसवतात\n'व्हीआयपी गाढव'मध्ये भाऊसोबत शीतल\n'राजकुमार' करणार इतिहासाची पुनरावृत्ती\nहिंदीतील दिग्गजांना मराठीची मोहिनी\nMovie Review : पोलीसरूपी माणसातील माणुसकीची कथा\nMovie Review : खेड्यातील वास्तव दाखवणारी शर्यत\nमराठीतील मोगली पाहिला का\n३ वर्षांचे पुरस्कार एकदाच\nMovie Review: मूक-बधीर 'बाबा'ची हृदयस्पर्शी कथा\nप्रेक्षकही म्हणतील 'Once मोअर'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/bs-contact-us/", "date_download": "2019-12-15T13:44:30Z", "digest": "sha1:EXH7Q65AREWM2QHN4FOA6DA3EKIKWKAV", "length": 5074, "nlines": 91, "source_domain": "hellobollywood.in", "title": "Contact us – Hello Bollywood", "raw_content": "\nस्त्रियांच्या सामाजिक दुय्यमपणाला सणसणीत चपराक देणारा, राणी…\nपती-पत्नीमधील संवादाची गरज दाखवून देणारा – पती, पत्नी…\nप्रसिद्ध कलाकार, तगडं बजेट आणि तरीही बाॅक्स आॅफिसवर अपयशी…\nहाऊसफुल 4 पूर्वजन्मावर आधारित चित्रपट; चित्रपटात…\n‘नुसरत भारूचाचे’ समुद्र किना-यावरचे हे बोल्ड…\nपुढील 2 तासांत सलमानच्या घरी बॉम्बस्फोट होणार, अज्ञाताकडून…\n‘बोल्ड’नेसच्या सर्व सीमा पार, ‘रागिनी MMS…\nनवीन वधूसाठी खास ‘नथ डिझाईन’,ज्यामुळे वधू दिसेल…\nमुलाचा किसिंग सीन पाहून ‘या’ अभिनेत्याची आई…\n‘तुर्रम खान’वरून थेट ‘छलांग’\nकतरिनानं दिलेली ‘ही’ वस्तू आजही वापरतो सलमान…\nअभिनेत्री उर्वशी रौतेला करतेय ‘या’ क्रिकेटरला…\n‘या’ ठिकाणी होणार रणबीर-आलियाचा शाही विवाह…\nनोकरी अपडेट्स : Careernama\nमहापरीक्षा पोर्टलचा भोंगळ कारभार सुरूच, विद्यार्थ्यांचा परिक्षेवर बहिष्कार\nनोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा फर्दाफाश\nस्थानिकांना खासगी नोकरीत 80% कोटा दिला जाईल – राज्यपाल कोश्यारी\n‘टोनी एन सिंग’ ठरली ‘मिस वर्ल्ड’ 2019 ची विश्वसुंदरी…\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A5%A8%E0%A5%A6", "date_download": "2019-12-15T13:46:12Z", "digest": "sha1:VM5VSRE6Y6YQ6II4X5KML3CFF3RQL45P", "length": 3388, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी २० - विकिपीडिया", "raw_content": "\n१९२१ - तुर्कस्तानचे (राष्ट्रध्वज चित्रित) पहिले संविधान अस्तित्त्वात आले.\n१८७१ - सर रतनजी जमशेदजी टाटा, भारतीय उद्योगपती.\nजानेवारी १९ - जानेवारी १८ - जानेवारी १७\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जुलै २०११ रोजी १८:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/todays-education-systems-problems/", "date_download": "2019-12-15T13:30:21Z", "digest": "sha1:VMSPTUWBL4LCJSBOTK7FQFJL75DOALZS", "length": 24354, "nlines": 152, "source_domain": "www.saamana.com", "title": "आजची शिक्षणव्यवस्था – काही समस्या, अस्वस्थ करणाऱया | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबनवडी ग्रामपंचायत राज्यात रोल मॉडेल, पुणे विभागीयस्तरावरील अधिकाऱ्यांनी केली पाहणी\nउरण- कंटेनर यार्डच्या मालकांनी रस्ता केला गिळंकृत\nसलग सुट्ट्यांमुळे शिर्डी गर्दीने फुलली\nकराडला रणजी सामना घेण्यासाठी प्रयत्नशील – रियाज बागवान\nसचिन तेंडुलकर घेतोय एका वेटरचा शोध, पण का\nनागरिकता सुधारणा कायद्याविरोधात जामियातील विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; तीन बस जाळल्या\nआता 24 तास बँकेत ‘ही’ सुविधा असेल उपलब्ध, RBI ने नियमात…\nनागरिकता सुधारणा कायद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया… वाचा सविस्तर\nभाजप खासदाराच्या कारवर बॉम्ब हल्ला\nहिंदुस्थानी चवीचा चहा विकून अमेरिकेत करोडपती बनली महिला\n‘या’ चहाच्या किमतीत मुंबईत घ्याल दोन घरं\nनव्या मिस वर्ल्डचे आहे हिंदुस्थानशी कनेक्शन, वाचा कसे ते\n माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांचा हल्लाबोल\nबँकेत नोकरी मिळताच उडवले 62 लाख, खरेदी केली लग्जरी कार\n#INDvWI LIVE – विंडीजला पहिला धक्का, आब्रिस बाद\nक्रिकेट इतिहासात कोणालाही न जमलेला विश्वविक्रम पाकिस्तानच्या खेळाडूने केला\nकराडला रणजी सामना घेण्यासाठी प्रयत्नशील – रियाज बागवान\nमाजी क्रिकेटपटूवर दारु पिऊन मारहाण केल्याचा गुन्हा दाखल\nचेन्नईत हिंदुस्थान आज पहिल्या वनडेमध्ये विंडीजला भिडणार\nरोखठोक – सरकार नागपुरात; काळजी नसावी, पाच वर्षे टिकेल\nसामना अग्रलेख – ठकसेनांशी लढाई, जीएसटीचा परतावा द्या\nठसा – रवींद्र रसाळ\nवेब न्यूज – टिकटॉकवर खटला दाखल\n…जेव्हा रणबीर आलियासमोरच आपला शर्ट काढतो\nज्येष्ठ अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचे निधन\nपाहा समीरा रेड्डीच्या चिमुकलीचे सुपर क्यूट फोटो\nसलमान खानचे कौतुकास्पद पाऊल, सेटवर थुंकण्यास मनाईचे फर्मान\nलहान मुलांना मध देताय मग आधी हे वाचा\nPhoto – काय सांगता, रडण्याचेही आहेत मोठे फायदे…\nव्यायाम करताना चुकूनही ‘या’ गोष्टी विसरू नका, वाचा सविस्तर…\nभटकेगिरी – ‘हवेल्यां’चे सौंदर्य\n No Problem, वाचा कांद्याशिवाय कसा कराल चमचमीत स्वयंपाक\nरोखठोक – सरकार नागपुरात; काळजी नसावी, पाच वर्षे टिकेल\nअंतर्गत सुरक्षेची आव्हाने आणि वास्तव\nनागरी सहकारी बँका अस्तित्वाचा प्रश्न… खास न्याय\nआजची शिक्षणव्यवस्था – काही समस्या, अस्वस्थ करणाऱया\n<< दृष्टीकोन >> << पद्मश्री डॉ. यू. म. पठाण >>\nआजच्या शिक्षण पद्धतीतले नेमके दोष कोणते, याविषयी फार कमी विचार केला जातो. याबाबत योग्य विचारमंथन होऊन अपेक्षित उद्दिष्टांची पूर्तता होणं गरजेचं आहे. या समस्यांचा आणि त्यावरील उपायांचा घेतलेला वेध.\nक्षण क्षेत्राविषयी आपल्याकडे भरभरून बोललं जातं, आजच्या शिक्षण पद्धतीतले नेमके दोष कोणते, याविषयी फार कमी जण बोलतात किंवा फार थोडय़ा लोकांनी सूक्ष्म विचार केलेला असतो. त्यातील विधायक सूचनांचा शासनानं, विविध शैक्षणिक मंडळांनी व विद्यापीठांनी विचार करून त्यानुसार प्रत्यक्ष कार्यवाही होणे गरजेचं असतं. शैक्षणिक परिवर्तनासाठी याबाबत काही प्रयोग करून त्यांची फलश्रुती आजमावणंही आवश्यक असतं. ज्या प्रयोगांची फलश्रुती अपेक्षापूर्ती करणारी असते किंवा करण्याची शक्यता असते, त्यानुसार अभ्यासक्रमात व शिक्षणव्यवस्थेत परिवर्तन करणं गरजेचं असतं. या परिवर्तनाचा अनेक पिढय़ांच्या भविष्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्यानं त्याविषयी फार दक्षता बाळगणं आवश्यक ���सतं. त्याचप्रमाणं त्यांचं कालनिबद्ध नियोजन करणंदेखील अनिवार्य असतं.\nगेली चार-साडेचार दशके या क्षेsत्रात काम करताना, शिक्षण पद्धतीतील त्रुटी कशा नाहीशा कराव्यात व या शिक्षण पद्धतीत कालमानानुरूप कसं परितर्वन करावं, त्यासाठी कोणते उपक्रम हाती घ्यावेत, याचा थोडाफार अनुभव मला आहे. शिक्षणव्यवस्थेच्या भवितव्याविषयी कळकळ नि आस्था जपत या क्षेत्रातील विधायक मार्ग कसे निवडता येतील हेच या लेखाचे प्रयोजन. भाषा विज्ञान हा माझा विशेष संशोधनाचा विषय. ‘प्राग स्कूल ऑफ लिंग्विस्टिक्स’ ही या क्षेत्रातील जागतिक पातळीवरील मान्यताप्राप्त संस्था. या संस्थेला भेट देऊन तिथल्या अभ्यासक्रमांची मी माहिती घेतली. त्या संस्थेनंही कालबाहय़ अभ्यासक्रम, संशोधन प्रकल्प थांबवून आधुनिक (वर्णनात्मक) भाषा विज्ञानाचे अभ्यासक्रम व संशोधन प्रकल्प स्वीकारले होते.\nआपल्याकडे पहिल्या इयत्तेपासून इंग्रजी विषयाचा समावेश करण्यात आला. ही बाब बदलत्या काळानुसार आवश्यक होती, हे खरं असलं तरी ज्या पद्धतीनं हा प्रयोग करण्यात आला, ती किती सदोष होती, हे यासंदर्भात मराठवाडय़ात झालेल्या सर्वेक्षणावरून सहज लक्षात येतं. अनेक शाळांत ही योजना नीटशी राबवली गेली नाही. शिक्षकांच्या प्रशिक्षणालाही पुरेसा वेळ मिळाला नाही. अनेक ठिकाणी कार्यशाळांसाठी, शिबिरांसाठी योग्य प्रशिक्षक वा ‘रिसोर्स पर्सन्स’ मिळाले नाहीत. योजना अभ्यासक्रमात समाविष्ट होऊनही ती पुरेसं समाधान देऊ शकली नाही, ही कारणं आहेतच. ‘बालभारती’च्या सुरुवातीच्या काळात (१९६८ पासून) जवळपास दोन दशकं मी मराठी समितीचा काही काळ सदस्य व काही काळ अध्यक्ष म्हणून काम केलं. त्यावेळी अभ्यासक्रम, पाठय़पुस्तकं बदलायचं ठरविलं की, लगेच पुढच्या वर्षांपासून ती योजना राबविण्यात येत नसे. याकरता विविधि पातळ्यांवर निरीक्षण व अभ्यास केला जात असे. शिक्षकांसाठी शिबिरं, कार्यशाळा आयोजित केल्या जात. विविध स्तरावर त्याचा अभ्यास केला जात असे. त्यामुळे पुरेसा कालावधी न मिळाल्याने होणारी गोंधळाची स्थितीही उद्भवत नसे. आता मात्र तसे होत नाही.\nविविध इयत्तांतील विविध विषयांत श्रेणीबद्ध अभ्यासक्रम योग्य प्रकारे राबविला जातो आहे की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी वा त्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी विषय समित्यांचं अस्तित्व व त्यांचं स���तत्य आवश्यक असतं. या समित्या नसल्यावर ‘निर्णायकी’ची स्थिती निर्माण होऊ शकते व तिचे गंभीर परिणाम होऊ शकतात, हेही इथं लक्षात घ्यायला हवं. काही वेळा अचानक वा पुरेसा अवधी न देता झालेले अभ्यासक्रमातील बदल विद्यार्थी व शिक्षक तसेच पालक यांच्या मनात गोंधळ उडवून देतात.\nप्रत्येक शाखेच्या सीईटीच्या परीक्षांमुळे अडथळय़ांची शर्यत निर्माण होत आहे. सीईटीचं महत्त्वही अमान्य करता येत नाही, पण त्यामुळं मूळ परीक्षेचं महत्त्व कितपत राहतं, याविषयी मनात शंका निर्माण होते. या दोन्ही परीक्षांमुळं विद्यार्थ्यांच्या मनावर जो ताण पडतो, तो वेगळाच. माध्यमिक शाळांच्या अध्यापकांसाठी बी.एड.चा अभ्यासक्रम आहे. पण उच्च माध्यमिकसाठी सध्या तसा अभ्यासक्रम नाही. उच्च माध्यमिक अध्यापकांसाठीही बी.एड.ची अर्हता गृहीत धरली जाते. या अध्यापकांनी अकरावी-बारावीचे प्रॅक्टिसिंग लेसन्स घेतलेले नसतात. त्यांनी बी.एड.च्या अभ्यासक्रमाच्या वेळी केवळ माध्यमिकचेच पाठ घेतलेले असतात. हा ‘लॅक्युना’ लक्षात घेऊन त्यांच्या प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम आखण्याची खरं तर गरज आहे.\nविद्यापीठ स्तरावरील विविध समस्यांचा, अभ्यासक्रमांचा विचार व नियोजन करण्यासाठी विद्वत्सभा असते. या सभेला व्यापक अधिकार असतात. शिवाय विद्यापीठाच्या विविध विषयांची अभ्यास मंडळंही असतात. त्यांनी काळजी घेतल्यास या स्तरावरील अनेक शैक्षणिक समस्यांची उकल होऊ शकते. उदा. एम.फिल.च्या अभ्यासक्रमात संशोधन-पद्धती व अध्यापन पद्धती हे दोन्ही विषय असतात. पण प्रत्यक्ष अध्यापन पद्धतीचा प्रयोग कितीशा विद्यापीठांनी केला या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात अध्यापन करताना निश्चितच उपयोग झाला असता.\n‘नेट-सेट’चा प्रयोग हाही विद्यापीठ स्तरावरील एक चक्रव्यूहच आहे काय, असं वाटल्यावाचून राहात नाही. इथंही अडथळय़ांची शर्यत सुरू होते. काही विषयांचे निकाल (काही विद्यापीठांचे) दोन – अडीच टक्क्यांपासून कधी कधी शून्याचा पारा गाठतात, तेव्हा फार दुःख वाटतं. पदव्युत्तर परीक्षेत प्रथम/द्वितीय श्रेणींचे गुण मिळविणाऱया विद्यार्थ्यांची अवस्था अशी का व्हावी की ती अर्हता नेट/सेटच्या कामाची नाही की ती अर्हता नेट/सेटच्या कामाची नाही मग त्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा स्तर तरी नेट-सेटच्या पातळीपर्यंत उंचवायला हवा, त्यासाठी विद्यापीठं काय करतात मग त्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा स्तर तरी नेट-सेटच्या पातळीपर्यंत उंचवायला हवा, त्यासाठी विद्यापीठं काय करतात काही विद्यापीठांनी ‘नेट-सेट’साठी वर्ग चालविले आहेत, पण त्यांचा कितीसा उपयोग झाला, याविषयी आत्मपरीक्षण करायला हवं.\nआजच्या शिक्षण पद्धतीतील काही समस्यांविषयी या लेखात तुमच्याशी हितगुज करता आलं नि मुक्त चिंतन करता आलं, याचं थोडंफार समाधान मला निश्चित वाटतं.\nPhoto – CAB विरोधात दिल्ली पेटले, अनेक बसेसची जाळपोळ\nलहान मुलांना मध देताय मग आधी हे वाचा\nसचिन तेंडुलकर घेतोय एका वेटरचा शोध, पण का\nबनवडी ग्रामपंचायत राज्यात रोल मॉडेल, पुणे विभागीयस्तरावरील अधिकाऱ्यांनी केली पाहणी\nPhoto – काय सांगता, रडण्याचेही आहेत मोठे फायदे…\nनागरिकता सुधारणा कायद्याविरोधात जामियातील विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; तीन बस जाळल्या\nPenis Fish – विचित्र आकाराचा मासा ठरतोय जगभरात चर्चेचा विषय\nउरण- कंटेनर यार्डच्या मालकांनी रस्ता केला गिळंकृत\n#INDvWI LIVE – विंडीजला पहिला धक्का, आब्रिस बाद\nक्रिकेट इतिहासात कोणालाही न जमलेला विश्वविक्रम पाकिस्तानच्या खेळाडूने केला\nसलग सुट्ट्यांमुळे शिर्डी गर्दीने फुलली\nआता 24 तास बँकेत ‘ही’ सुविधा असेल उपलब्ध, RBI ने नियमात...\nकराडला रणजी सामना घेण्यासाठी प्रयत्नशील – रियाज बागवान\nरत्नागिरीत रंगणार थिबा राजवाडा संगीत महोत्सव\nव्यायाम करताना चुकूनही ‘या’ गोष्टी विसरू नका, वाचा सविस्तर…\nया बातम्या अवश्य वाचा\nPhoto – CAB विरोधात दिल्ली पेटले, अनेक बसेसची जाळपोळ\nलहान मुलांना मध देताय मग आधी हे वाचा\nसचिन तेंडुलकर घेतोय एका वेटरचा शोध, पण का\nबनवडी ग्रामपंचायत राज्यात रोल मॉडेल, पुणे विभागीयस्तरावरील अधिकाऱ्यांनी केली पाहणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/11/blog-post_26.html", "date_download": "2019-12-15T13:20:06Z", "digest": "sha1:75PDX7QLAAHIMM5LKOSESH4RSJHAGFUF", "length": 28843, "nlines": 230, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: पावशतकापुर्वी मारलेला अर्थशास्त्री", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nपरवा राज्यसभेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बोलताना ऐकून म���ठी मौज वाटली. जागतिक किर्तीचे अर्थशास्त्री अशी त्यांची ओळख नेहमी करून दिली जाते. त्याला शोभेसेच भाषण त्यांनी करावे, ही अपेक्षाही बाळगावीच लागते. कारण ते खरे़च अर्थशास्त्री असतील, तर त्यांनी मुरब्बी बनेल राजकारण्यासारखे बोलता कामा नये. बोलायचे राजकारणी भाषेत आणि त्यावर सवाल विचारला गेला, की अर्थशास्त्री मुखवट्याआड लपायचे, याला अर्थ नसतो. कुठल्याही भ्रष्टाचाराचा ज्यांच्यावर आरोप होऊ शकत नाही असे व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याभोवती एक कवच उभे करण्यात येते. पण त्यांच्याच दुसर्‍या कारकिर्दीत भारत सरकारची तिजोरी दिवसाढवळ्या लुटली जात होती. त्यावेळी मनमोहन काय करू शकले होते सर्वात गाजलेले घोटाळे त्यांच्याच कृपादृष्टीखाली झालेले आहेत. कोळसा घोटाळ्यातले खाणवाटप तर त्यांच्याकडेच कोळसा मंत्रालय असताना घाईगर्दीने उरकले गेलेले आहे. तरीही हे गृहस्थ निष्कलंक कसे ठरवले जातात, याचे उत्तर कोणाकडे नाही. त्यामुळेच त्यांची अतिशय केविलवाणी अवस्था होऊन गेलेली आहे. मात्र त्यांच्याभोवती उभ्या केलेल्या कवचकुंडलांचा लाभ उठवण्यासाठीच त्यांना गुरूवारी राज्यसभेत नोटाबंदीवर बोलायला पुढे करण्यात आलेले होते. वरचा आदेश त्यांनी व्यवस्थित पाळला. पण त्यात एक वाक्य सिंग बोलायचे राहून गेले असे वाटते. देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आणली गेली आणि आर्थिक दिवाळखोरीच्या कडेलोटावर देश उभा आहे, हे आरोप आता नवे राहिलेले नाहीत. पण असेच होणार हे भाकितही मनमोहन सिंग यांचेच होते ना सर्वात गाजलेले घोटाळे त्यांच्याच कृपादृष्टीखाली झालेले आहेत. कोळसा घोटाळ्यातले खाणवाटप तर त्यांच्याकडेच कोळसा मंत्रालय असताना घाईगर्दीने उरकले गेलेले आहे. तरीही हे गृहस्थ निष्कलंक कसे ठरवले जातात, याचे उत्तर कोणाकडे नाही. त्यामुळेच त्यांची अतिशय केविलवाणी अवस्था होऊन गेलेली आहे. मात्र त्यांच्याभोवती उभ्या केलेल्या कवचकुंडलांचा लाभ उठवण्यासाठीच त्यांना गुरूवारी राज्यसभेत नोटाबंदीवर बोलायला पुढे करण्यात आलेले होते. वरचा आदेश त्यांनी व्यवस्थित पाळला. पण त्यात एक वाक्य सिंग बोलायचे राहून गेले असे वाटते. देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आणली गेली आणि आर्थिक दिवाळखोरीच्या कडेलोटावर देश उभा आहे, हे आरोप आता नवे राहिलेले नाहीत. पण असेच होणार हे भाकितही मनमोहन सिंग या���चेच होते ना लोकसभा निवडणूकीचे वेध लागल्यावर सिंग यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेतली, त्यात हेच तर भाकित केलेले होते. त्यांनाच आज ते भाकित आठवत नसेल, तर इतर कोणाला आठवायचे लोकसभा निवडणूकीचे वेध लागल्यावर सिंग यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेतली, त्यात हेच तर भाकित केलेले होते. त्यांनाच आज ते भाकित आठवत नसेल, तर इतर कोणाला आठवायचे खरे तर राज्यसभेत त्यांनी त्या भाकिताची आठवण करून देत स्वत:ची पाठ थोपटून घ्यायला हवी होती.\n२०१४ च्या आरंभीच म्हणजे पहिल्या आठवड्यात सरकारच्या प्रसिद्धी खात्यातर्फ़े ही दुर्मिळ पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती आणि त्यासाठी आधीच प्रश्नही मागवण्यात आलेले होते. जेणेकरून अर्थशास्त्री प्राध्यापकांना ऐनवेळी उत्तरे शोधायची गरज भासू नये. देशाची अर्थव्यवस्था, भ्रष्टाचार व महागाई अशा ठराविक प्रश्नांवर मनमोहन त्यात प्रश्नांना उत्तरे देणार होते. पण त्यातच एकाने प्रश्न विचारला होता, की नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरले आहेत. मोदी खरोखरच पंतप्रधान झाले, तर काय होईल असा तो प्रश्न होता आणि मोजक्या शब्दात मनमोहन उत्तरले होते, देशासाठी तो विनाशक निकाल असेल. थोडक्यात मोदी पंतप्रधान होणे देशासाठी घातक असल्याचे भाकित जवळपास तीन वर्षापुर्वी याच शास्त्रीबुवांनी केलेले होते. पण तेव्हापासून आजपर्यंत मधल्या अडिच वर्षात मोदी पंतप्रधान झाले असताना, देशाच्या अर्थव्यवस्थेचा कुठलाही आढावा सिंग यांनी घेतला नाही. त्याची वाच्यता कुठे केली नाही. नोटाबंदी होईपर्यंत ते पुन्हा मौनीबाबा होऊन गेलेले होते. आता देशाचा वाढता जीडीपी घसरगुंडीला लागल्यावर त्यांनी मौन सोडले आहे. या वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीमध्ये अर्थकारणाची कमान चढती होती आणि तिसर्‍या तिमाहीत ती उतरणीला लागली. आता तर नोटाबंदीने पुरता तळ गाठला जाईल, असे त्यांनी मतप्रदर्शन केले आहे. त्यावर शंका घेण्याचे कारण नाही. पण पहिल्या दोन तिमाहीमध्ये अर्थकारणाची कमान चढती असताना, मनमोहन सिंग यांनी एकदा तरी मोदींची पाठ थोपटली होती काय असा तो प्रश्न होता आणि मोजक्या शब्दात मनमोहन उत्तरले होते, देशासाठी तो विनाशक निकाल असेल. थोडक्यात मोदी पंतप्रधान होणे देशासाठी घातक असल्याचे भाकित जवळपास तीन वर्षापुर्वी याच शास्त्रीबुवांनी केलेले होते. पण तेव��हापासून आजपर्यंत मधल्या अडिच वर्षात मोदी पंतप्रधान झाले असताना, देशाच्या अर्थव्यवस्थेचा कुठलाही आढावा सिंग यांनी घेतला नाही. त्याची वाच्यता कुठे केली नाही. नोटाबंदी होईपर्यंत ते पुन्हा मौनीबाबा होऊन गेलेले होते. आता देशाचा वाढता जीडीपी घसरगुंडीला लागल्यावर त्यांनी मौन सोडले आहे. या वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीमध्ये अर्थकारणाची कमान चढती होती आणि तिसर्‍या तिमाहीत ती उतरणीला लागली. आता तर नोटाबंदीने पुरता तळ गाठला जाईल, असे त्यांनी मतप्रदर्शन केले आहे. त्यावर शंका घेण्याचे कारण नाही. पण पहिल्या दोन तिमाहीमध्ये अर्थकारणाची कमान चढती असताना, मनमोहन सिंग यांनी एकदा तरी मोदींची पाठ थोपटली होती काय खरा अर्थशास्त्री असता तर तेव्हाच पुढाकार घेऊन मोदींचे कौतुक केले असते. कौतुक सोडा, देशाची प्रगती चालूच रहावी, म्हणून मोदींना अधिक धोका पत्करू नका वा कुठला जुगार खेळू नका; असे तरी मनमोहन सिंग बजावू शकले असते ना खरा अर्थशास्त्री असता तर तेव्हाच पुढाकार घेऊन मोदींचे कौतुक केले असते. कौतुक सोडा, देशाची प्रगती चालूच रहावी, म्हणून मोदींना अधिक धोका पत्करू नका वा कुठला जुगार खेळू नका; असे तरी मनमोहन सिंग बजावू शकले असते ना पण त्या पहिल्या नऊ महिन्यात त्यांनी मौन का सोडले नव्हते\nआज या महोदयांना देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा उमाळा आलेला आहे. त्यांनाच कशाला अनेकांना त्यांच्या अर्थशास्त्रज्ञ असल्याचाही नको तितका उमाळा आलेला आहे. पण आज जे मनमोहन सिंग आपल्यात आहेत, ते अर्थशास्त्रज्ञ अजिबात नाहीत. त्यांच्यातल्या अर्थशास्त्रज्ञाचा अवतार पंचवीस वर्षापुर्वीच अस्ताला गेला होता. नव्याने वाचू लिहू लागणार्‍यांन कदाचित तो इतिहास आठवत नसावा. नव्या पिढीची गोष्टच सोडा; आनंद शर्मा, गुलाम नबी आझाद इत्यादी तात्कालीन १९९१ च्या कॉग्रेसमंत्री असलेल्यांनाही तेव्हाचे त्यांनीच ‘मारून टाकलेले अर्थशास्त्री’ मनमोहन सिंग आज आठवेनासे झालेले आहेत. कारण तो इतिहास त्यांनाच सोयीचा राहिलेला नाही. १९९१ साली लोकसभेची मध्यावधी निवडणूक चालू होती आणि अर्ध्याहून अधिक मतदानही पुर्ण झालेले होते. इतक्यात तामिळनाडूच्या पेरांबुदूर येथे प्रचाराला गेलेल्या राजीव गांधी यांच्यावर घातपाती हल्ला झाला आणि त्यातच त्यांचा अंत झाला. त्यामुळेच नंतर पुर्ण झालेल्या मतदानातून कॉग्रेस अल्पमताने सत्तेत आली आणि पंतप्रधानपदी नरसिंहराव या निवृत्त नेत्याला बसवण्यात आले. त्यांनीच मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री पदावर आणलेले होते. मग डबघाईला आलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी या अर्थशास्त्रज्ञाने भारताचा नेहरूंपासून चालत आलेला समाजवादी अर्थकारणाचा वारसा निकालात काढून मुक्त अर्थव्यवस्थेचा पाया घातला. त्यातून आज इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा व संपत्ती निर्माण होऊन त्यालाच आर्थिक सुधारणांचे लेबल लावले जात आहे. त्याचे जनकत्व मनमोहन यांना दिले जात आहे. पण अर्थमंत्री पदवर टिकून रहायचे असेल, तर आपल्यातला अर्थशास्त्रज्ञ गळा घोटून मारला पाहिजे, याचा साक्षात्कार त्यांना विनाविलंब झाला होता. तिथून त्या गृहस्थांचा राजकारणी नेता म्हणून नव्याने जन्म झाला. आज जे बोलत आहेत, ते तेच राजकीय नेते मनमोहन सिंग अनेकांना त्यांच्या अर्थशास्त्रज्ञ असल्याचाही नको तितका उमाळा आलेला आहे. पण आज जे मनमोहन सिंग आपल्यात आहेत, ते अर्थशास्त्रज्ञ अजिबात नाहीत. त्यांच्यातल्या अर्थशास्त्रज्ञाचा अवतार पंचवीस वर्षापुर्वीच अस्ताला गेला होता. नव्याने वाचू लिहू लागणार्‍यांन कदाचित तो इतिहास आठवत नसावा. नव्या पिढीची गोष्टच सोडा; आनंद शर्मा, गुलाम नबी आझाद इत्यादी तात्कालीन १९९१ च्या कॉग्रेसमंत्री असलेल्यांनाही तेव्हाचे त्यांनीच ‘मारून टाकलेले अर्थशास्त्री’ मनमोहन सिंग आज आठवेनासे झालेले आहेत. कारण तो इतिहास त्यांनाच सोयीचा राहिलेला नाही. १९९१ साली लोकसभेची मध्यावधी निवडणूक चालू होती आणि अर्ध्याहून अधिक मतदानही पुर्ण झालेले होते. इतक्यात तामिळनाडूच्या पेरांबुदूर येथे प्रचाराला गेलेल्या राजीव गांधी यांच्यावर घातपाती हल्ला झाला आणि त्यातच त्यांचा अंत झाला. त्यामुळेच नंतर पुर्ण झालेल्या मतदानातून कॉग्रेस अल्पमताने सत्तेत आली आणि पंतप्रधानपदी नरसिंहराव या निवृत्त नेत्याला बसवण्यात आले. त्यांनीच मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री पदावर आणलेले होते. मग डबघाईला आलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी या अर्थशास्त्रज्ञाने भारताचा नेहरूंपासून चालत आलेला समाजवादी अर्थकारणाचा वारसा निकालात काढून मुक्त अर्थव्यवस्थेचा पाया घातला. त्यातून आज इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा व संपत्ती निर्माण होऊन त्यालाच आर्थिक सुधा��णांचे लेबल लावले जात आहे. त्याचे जनकत्व मनमोहन यांना दिले जात आहे. पण अर्थमंत्री पदवर टिकून रहायचे असेल, तर आपल्यातला अर्थशास्त्रज्ञ गळा घोटून मारला पाहिजे, याचा साक्षात्कार त्यांना विनाविलंब झाला होता. तिथून त्या गृहस्थांचा राजकारणी नेता म्हणून नव्याने जन्म झाला. आज जे बोलत आहेत, ते तेच राजकीय नेते मनमोहन सिंग कोणी कसा मरला होत तो अर्थशास्त्री\nत्या निवडणूक प्रचारात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी कॉग्रेस व राजीव गांधींनी जो जाहिरनामा तयार केला होता, त्यामध्ये अवघ्या शंभर दिवसात महागाई निम्मे कमी करून दाखवण्याचे आश्वासन दिलेले होते. पण ते पुर्ण करायला राजीवच हयात राहिलेले नव्हते. त्यांच्या घातपाती हत्येमुळे त्यांना हौतात्म्य प्राप्त झालेले होते. नरसिंहराव सिंहासनावर पादुका ठेवून राज्य चालवावे, तसे कारभार करत होते आणि त्यांचे अर्थशास्त्री अर्थमंत्री तर राजकारणात नवखे होते. म्हणूनच पहिलीवहीली पत्रकार परिषद घेताना त्यांनी शंभर दिवसात महागाई खाली आणण्याचे स्वप्न साकार होणेच अशक्य असल्याचे ‘अर्थपुर्ण’ वक्तव्य केलेले होते. ते शंभर टक्के खरेही होते. किंबहूना तीन वर्षात ते साध्य होईल असेच त्यांचे प्रामाणिक मत होते. पण ते राजकारणाला पचणारे नव्हते. म्हणूनच तमाम राजीवनिष्ठ कॉग्रेसजनांनी या नव्या अर्थमंत्र्याच्या विरोधात काहूर माजवले आणि त्याला आपले शब्द मागे घेण्यास भाग पाडले होते. आपले खरे अर्थविषयक ज्ञान गुंडाळून मनमोहन सिंग यांनी आपले शब्द मागे घेतले आणि एका राजकारणी नेत्याचा कॉग्रेसमध्ये जन्म झाला. त्याला आजचे जग माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणुन ओळखते. ज्यांना कोणाला खातरजमा करून घ्यायची असेल, त्यांनी १९९१ च्या राजकीय नोंदी तपासून घ्यायला हरकत नाही. आपल्यातल्याच अर्थशास्त्रीय मतांची गळचेपी करून घेणार्‍याच्या नंतरच्या कुठल्याही मताला व कृतीला अर्थशास्त्रानुसार अर्थ राहिलेला नव्हता. म्हणून तर हे गृहस्थ लोकसभाही न लढवता दहा वर्षे पंतप्रधान राहू शकले आणि त्यांच्या अपरोक्ष त्यांच्या नावाने कोणीही कारभार चालवू शकला होता. अशा मनमोहन सिंग यांनी आज अर्थशास्त्रज्ञ म्हणून मिरवणे ही निव्वळ तोतयेगिरीच नाही काय मग आज नोटाबंदीवर त्यांनी अर्थशास्त्री म्हणून मतप्रदर्शन करणे कितपत प्रामाणिक आहे\nजबरदस्त पंच ����👊👊 भाऊ\nमनमोहन सिंग यांच्या पत्नीने मानले मोदींचे आभार.\nदहा वर्षे जगातील तज्ञ डॉक्टरना दाखवून सुध्दा काही फरक पडला नाही.\nमोदींनी नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर करताच आचानक कंठ फुटला.\nसर्व ENT तज्ञाना आश्चर्याचा धक्का.\nदैवी चमत्कार घडल्याची सर्वत्र चर्चा.\nही गाजराची पुंगीच आहे\nमहाराष्ट्रात लांबलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याने गाफ़ील झालेल्या विरोधक व विश्लेषकांना शनिवारी सकाळी दिर्घकाळ शांत बसलेल्या भाजपाने मोठाच...\nनाट्य, पटकथा आणि राजकारण\nगेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक धक्कादायक वळणे घेतलेली आहेत. त्यामध्ये युती मोडून दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत गेलेले...\nमुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोशात आहेत. त्यांचे सल्लागारही जोशात आहेत. गंमत म्हणजे त्यांनी जी काही पावले उचलले...\nपत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समिकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणूकीनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रीपद मिळवण्यास...\nसिंह आला, पण गड गेला\nअखेरीस महाराष्ट्रात नवे समिकरण जुळलेले आहे. शिवसेना व दोन्ही कॉग्रेस यांची आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा मुख्यम...\nहीच वेळ आणि योग्य वेळ\nशनिवारी सकाळी उजाडताना अकस्मात राजभवनात भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारचा शपथविधी पार पडला. ती बातमी घरातल्या घरात बसून वाहिन्यां...\nरस्ता तोच वाटसरू वेगळे\nकर्नाटकात दिड वर्षापुर्वी रंगलेले नाट्य किरकोळ फ़रक करून महाराष्ट्रात घडलेले आहे. बहूमत हुकलेल्या भाजपाच्या येदीयुरप्पांनी तेव्हा अल्पमतात...\nअडीच वर्षापुर्वी म्हणजे २२ जुन २०१७ रोजी एक ब्लॉग लिहीला होता. त्याचे शीर्षक होते, ‘दाखवायचे सुळे’. तो खुप व्हायरल झाला आणि त्यावर प्रतिक...\nमहाराष्ट्रात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यावर विधानसभेत विश्वास व्यक्त क...\nआठवडे बाजार आणि घोडेबाजार\nआजकाल शिवसेनेचे परिचीत चेहरे कुठले फ़ारसे दिसत नाहीत आणि अब्दुल सत्तार नावाचे औरंगाबाद जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार मात्र आवेशात शिवसेने...\nमोदी हे वाजपेयी नाहीत\nकोण जिंकला कोण हरला\nनितीश बदल रहा है\nनोटाबंदीचा डाव आणि पेच\nसबसे बडा रुपैया की कायदा\nकाळापैसा, राजकारण, गुन्हेगारी अनटचेबल्स (२)\nअग्रलेखांच्या बादशहाला, तुघलकाचे अनावृत्तपत्र\nमारणारे मेले, उरले कोण\nमराठा मूक मोर्चा आणि ट्रंप\nआम आदमी जाम आदमी\nइमान-दारी बांधलेले स्वातंत्र्याचे योद्द्धे\nदुखणे आधी बारकाईने तपासा\n‘आम्ही सारे’ एका माळेचे मणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://boldnews24.com/shama-sikander-looks-bold-in-latest-monochrome-photos/", "date_download": "2019-12-15T13:15:04Z", "digest": "sha1:XAKPIREKATYWTQDDG3SFX4YEPSFOA46M", "length": 20250, "nlines": 208, "source_domain": "boldnews24.com", "title": "shama sikander looks bold in latest monochrome photos |", "raw_content": "\n‘HOT’ अ‍ॅक्ट्रेस ‘शमा सिकंदर’नं शेअर केला बिकीनीताली ‘BOLD’ मोनोक्रोम फोटो \nअभिनेत्री सुष्मिता सेननं चाहत्यांना दिली ‘Good News’\nरणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’ सिनेमातून ‘अर्जुन रेड्डी’ फेम शालिनी पांडे करणार बॉलिवूड ‘डेब्यू’ \nरॅम्पवॉक करताना घरसला अभिनेत्री सारा अली खानचा पाय, एवढ्यात कार्तिक आर्यन… (व्हिडीओ)\nअभिनेत्री मलायका अरोरानं शॉर्ट ड्रेस घालून दिल्या ‘HOT’ पोज \nअभिनेत्री दिशा पाटनीच्या ‘SEXY’ बिकीनी फोटोनं लावली सोशलवर ‘आग’ काही तासांतच मिलियन्स ‘लाईक्स’\nअभिनेत्री भूमी पेडणेकर म्हणाली ‘मला सेक्स आवडतो’, ट्रोलर्सनं प्रश्न विचारताच भूमीचं थेट ‘उत्तर’ \nअभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ \nअभिनेत्री ‘मिनिषा लांबा’नं शेअर केले ‘ब्लॅक’ बिकीनीतील ‘HOT’ फोटो\nचंकी पांडेची लेक ‘अनन्या’नं उत्साहाच्या भरात शेअर केला स्वत:चाच ‘तो’ व्हिडीओ, नेटीझन्सनं केलं ट्रोल (व्हिडीओ)\n‘SEX’ की ‘LOVE’ कशाला महत्त्व देशील अभिनेत्री तापसी पन्नू म्हणाली…\nडायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट \nअभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ \n‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ \n‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ \nमराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ \n‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री साकारणार क्रिकेटर मिताली राजची भूमिका \n‘देसी गर्ल’ प्रियंका चोपडा लवकरच देणार ‘गुडन्यूज’ \nअभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ \nअभ���नेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ \n‘CUTE’ अ‍ॅक्ट्रेस दिशा पाटनीनं शेअर केला ब्लॅक बिकीनीतील ‘SEXY’ फोटो\n‘HOT’ अ‍ॅक्ट्रेस ‘शमा सिकंदर’नं शेअर केला बिकीनीताली ‘BOLD’ मोनोक्रोम फोटो \nin बोल्ड एंड ब्यूटी\nBOLD NEWS24 ONLINE TEAM : टीव्ही अ‍ॅक्ट्रेस शमा सिकंदर आपल्या बोल्ड फोटोंमुळे अनेकदा चर्चेत आली आहे. शमाचा असाच एक बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर गाजताना दिसत आहे. बिकीनी घालून शमानं एक मोनोक्रोम फोटो शेअर केला आहे ज्याची सोशलवर खूप चर्चा सुरू आहे.\nया मोनोक्रोम फोटोत शमानं बिकीनी सोबत शर्ट आणि हॅटही घातली आहे. शमाचा हा फोटो खूपच सेक्सी दिसत आहे. फोटोतले शमाचे हावभाव पाहण्यासारखे आहेत.\n38 वर्षीय शमा आजही खूप यंग, हॉट आणि सेक्सी दिसत आहे. ये मेरी लाईफ है या मालिकेत शमानं काम केलं आहे. या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत दिसली होती. तिच्या अॅक्टींगचं चाहत्यांनी नेहमीच कौतुक केलं आहे. एका साध्या मुलीचा रोल तिनं या मालिकेत केला होता. यातून तिला खूप लोकप्रियता मिळाली.\nशमाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर नुकत्याच आलेल्या बायपास रोड सिनेमात तिनं काम केलं आहे. यात तिनं एका मॉडेलची भूमिका साकारली होती. शमानं प्रेम अगन या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. 1988 साली हा सिनेमा आला होता. शमानं अनेक टीव्ही शो आणि सिनेमात काम केलं आहे.\n'बोल्डने'स आणि 'ग्लॅमर'च्या बाबतीत 'या' अभिनेत्रीच्या मुलीचं आईच्या पावलावर पाऊल \nअभिनेत्री परिणीती चोप्राच्या मानेला दुखापत, म्हणाली, 'सायना नेहवालची भूमिका साकारणे सोपे नाही'\nरणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’ सिनेमातून ‘अर्जुन रेड्डी’ फेम शालिनी पांडे करणार बॉलिवूड ‘डेब्यू’ \nअभिनेत्री मलायका अरोरानं शॉर्ट ड्रेस घालून दिल्या ‘HOT’ पोज \nअभिनेत्री दिशा पाटनीच्या ‘SEXY’ बिकीनी फोटोनं लावली सोशलवर ‘आग’ काही तासांतच मिलियन्स ‘लाईक्स’\nअभिनेत्री ‘मिनिषा लांबा’नं शेअर केले ‘ब्लॅक’ बिकीनीतील ‘HOT’ फोटो\nचंकी पांडेची लेक ‘अनन्या’नं उत्साहाच्या भरात शेअर केला स्वत:चाच ‘तो’ व्हिडीओ, नेटीझन्सनं केलं ट्रोल (व्हिडीओ)\n‘SEX’ की ‘LOVE’ कशाला महत्त्व देशील अभिनेत्री तापसी पन्नू म्हणाली…\nअभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ \n‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत��रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ \nमराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ \nअभिनेत्री परिणीती चोप्राच्या मानेला दुखापत, म्हणाली, 'सायना नेहवालची भूमिका साकारणे सोपे नाही'\nVIDEO: मलायका अरोराने वडिलधाऱ्या व्यक्तीसोबत हात मिळवण्यास दिला नकार, युजर्सने केल्या 'अशा' कमेंट\nअभिनेत्री प्राजक्ता माळीचा सेक्सी फोटो व्हायरल, एकदा पाहाच\nअभिनेत्री सुष्मिता सेननं चाहत्यांना दिली ‘Good News’\nरणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’ सिनेमातून ‘अर्जुन रेड्डी’ फेम शालिनी पांडे करणार बॉलिवूड ‘डेब्यू’ \nरॅम्पवॉक करताना घरसला अभिनेत्री सारा अली खानचा पाय, एवढ्यात कार्तिक आर्यन… (व्हिडीओ)\nअभिनेत्री मलायका अरोरानं शॉर्ट ड्रेस घालून दिल्या ‘HOT’ पोज \nअभिनेत्री दिशा पाटनीच्या ‘SEXY’ बिकीनी फोटोनं लावली सोशलवर ‘आग’ काही तासांतच मिलियन्स ‘लाईक्स’\nअभिनेत्री भूमी पेडणेकर म्हणाली ‘मला सेक्स आवडतो’, ट्रोलर्सनं प्रश्न विचारताच भूमीचं थेट ‘उत्तर’ \nबोल्ड एंड ब्यूटी (298)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.musixmatch.com/de/songtext/Shreya-Ghoshal/Hasi-ban-gaye-Female", "date_download": "2019-12-15T14:19:31Z", "digest": "sha1:V5IAZF5UCUM4N3UW6Q5UQKOFJKDYKUZC", "length": 3017, "nlines": 95, "source_domain": "www.musixmatch.com", "title": "Shreya Ghoshal - Hasi ban gaye (Female) Songtext | Musixmatch", "raw_content": "\nमैं जान ये वार दूँ, हर जीत भी हार दूँ क़ीमत हो कोई तुझे, बेइंतहा प्यार दूँ मैं जान ये वार दूँ, हर जीत भी हार दूँ\nक़ीमत हो कोई तुझे, बेइंतहा प्यार दूँ सारी हदें मेरी अब मैंने तोड़ दी देकर मुझे पता आवारगी बन गए हाँ, हसीं बन गए, हाँ, नमी बन गए तुम मेरे आसमाँ, मेरी ज़मीं बन गए क्या खूब रब ने किया, बिन माँगे इतना दिया वरना है मिलता कहाँ हम काफिरों को ख़ुदा क्या खूब रब ने किया, बिन माँगे इतना दिया वरना है मिलता कहाँ हम काफ़िरों को ख़ुदा हसरतें अब मेरी तुमसे है जा मिली तुम दुआ अब मेरी आखिरी बन गए हाँ, हसीं बन गए, हाँ, नमी बन गए तुम मेरे आसमाँ, मेरी ज़मीं बन गए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/726248", "date_download": "2019-12-15T13:04:36Z", "digest": "sha1:AMF5WEDZLK54O3J7XG4Q6FZ2MMOWALS7", "length": 7453, "nlines": 22, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "काका, चुलत भावाकडून 50 लाखांची फसवणूक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » काका, चुलत भावाकडून 50 लाखांची फसवणूक\nकाका, चुलत भावाकडून 50 लाखांची फसवणूक\nआंध्रप्रदेशात असलेल्या सर्व राज्यातील रुग्णालयात औषध पुरविण्याची संधी एजन्सीच्या माध्यमातून मिळाली असून, त्यातून मिळणारा नफा मोठा आहे. तो रोख स्वरुपात दरमहिना देण्याचे आमिष दाखवून आंध्रदेशातील विजयवाडा येथील पिता-पुत्राने सोलापुरातील खासगी कंपनीत मॅनेंजर म्हणून काम पाहणारे प्रशांत आयप्पा कोत्ता (वय 34, रुची नगर, रेणुका प्लाझा, जुळे सोलापूर) यांची 49 लाख 76 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सदर बझार पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रशांत कोत्ता हे मुळचे आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथील. त्यांच्या शेजारीच आरोपी चुलता व्यंकटा सत्यनारायण कोत्ता व चुलत भाऊ वीर व्यंकटा गिरीनाथ कोत्ता हे राहण्यास होते. सन 2010 पूर्वी आरोपींनी प्रशांत यांना औषध एजन्सी भागीदारीतून करण्याबाबत चर्चा केली होती. परंतु, आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी आरोपींना नकार दिला होता. सन 2010 मध्ये प्रशांत यांना सोलापुरातील एका खासगी कंपनीत नोकरी मिळाल्याने ते सोलापुरात स्थायिक झाले. त्यानंतर 21 नोव्हेंबर 2015 रोजी आरोपींनी प्रशांत यांना महत्वाचे काम आहे, सोलापूर रेल्वे स्टेशनवर बोलावून घेऊन, आंध्रप्रदेशातील सर्व रुग्णालयात औषध पुरविण्याची संधी आहे, अशी संधी पुन्हा मिळणार नाही, भागीदारीत व्यवसाय करु, म्हणून विश्वासात घेतले. त्याचबरोबर व्यवसायातून वार्षिक सुमारे 10 लाखांचा फायदा होईल आणि तो रोख स्वरुपात देण्याचेही आमीष आरोपींनी प्रशांत यांना दाखविले होते.\nत्यानंतर प्रशांत यांनी मित्र दिव्यारंजन यांच्या नावे कर्ज प्रकरण करुन, तसेच सासरे राम मोहनराव यांच्याकडून घेतलेले 12 लाख, नातेवाईक जी. साईचंद्रशेखर राव यांच्याकडून घेतलेले 8 लाख 50 हजार रुपये उसने घेतले. त्यानंतर प्रशांत यांनी 29 लाख 26 हजार 200 रुपये बँकेच्या माध्यमातून तर रोख स्वरुपात 20 लाख 50 हजार रुपये असे एकूण 49 लाख 76 हजार 200 रुपये चंद्रा फार्मसी नावाच्या भागीदारी व्यवसायामध्ये गुंतविले होते. यानंतर प्रशांत यांनी आरोपींकडे व्यवसायाबाबत चौकशी केली असता, त्यांनी व्यवसाय सुरु असल्याबाबत सांगितले. व्यवसायातून मिळणाऱया नफ्याबाबतची चर्चा केल्यानंतर आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत होते. यामुळे संशय आल्याने प्रशा��त यांनी विजयवाडा येथे चौकशी केली. त्यावेळी आरोपी कोणताही व्यवसाय करीत नसल्याची माहिती समोर आली.\nमाणसांचा जीव गेल्यावर खड्डे मुजविणार काय\nकर्जमाफी, जीएसटी’च्या नाराजीचा फायदा उचला\nडोंगरवाडी अतिक्रमनावरती प्रशासनाचा हातोडा\nहॉस्पीटलमध्ये प्रशिक्षीत कर्मचाऱयांची ‘वाणवा ’\nआलिशान घरांना वाढती मागणी\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/news/ranveer-singh-jayeshbhai-jordar-firstlook/", "date_download": "2019-12-15T13:19:17Z", "digest": "sha1:T2QTN4JIFVAK74OWXLNXNTIJGY4HASIF", "length": 8865, "nlines": 117, "source_domain": "hellobollywood.in", "title": "रणवीर सिंगचा 'जयेशभाई जोरदार!' – Hello Bollywood", "raw_content": "\nरणवीर सिंगचा 'जयेशभाई जोरदार\nरणवीर सिंगचा 'जयेशभाई जोरदार\n सध्या तरुणांच्या गळ्यातला ताईत बनलेला रणवीर सिंग ‘रामलीला’ नंतर पुन्हा एकदा गुजराती अवतारात दिसणार आहे. पद्मावती चित्रपटात खिलजीची नकारात्मक आणि गंभीर भूमिका निभावल्या नंतर ‘जयेशभाई जोरदार’ बनून तो एक हलकं फुलकं अतरंगी स्वभावाचं पात्र निभावणार आहे.\nआजवर केलेल्या अनेक भूमिकांमध्ये त्याने जीव आणि ऊर्जा ओतली आहे, त्यामुळे त्याचा चित्रपटांबद्दल आणि विशेष करून पात्रांबद्दल नेहमीच उत्सुकता असते. त्याचप्रकारे हे पात्रही खूप इंटरेस्टिंग भासत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या फर्स्ट लूक विषयी बऱ्याच प्रतिक्रिया आणि चर्चा होत आहेत. रणवीरने सध्याच ‘८३’ या कपिल देवच्या बायोपिकची शूटिंग संपवली आहे.\n‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटात रणवीर एका सामान्य माणसाची भूमिका निभावत आहे. स्त्रियांबद्दल समाजात असलेली संकुचित वृत्ती आणि त्यांच्याबद्दल समाजात बनणारी चुकीची मत यावर हा सिनेमा भाष्य करणार आहे. या पोस्टरवरील लूकमध्ये त्याचा पेहराव आणि हेरस्टाईल दोन्ही थोडं ओल्डस्कुल दिसत आहे. कपड्यांचे गडद रंग त्याचं पात्र विनोदी असल्याचं अंदाज देतायत.\nतान्हाजी चित्रपटातील पाहिलं गाणं रिलीज : 'शंकरा रे शंकरा'\nमोठे डिरेक्टर मला चित्रपटात घेत नाहीत\nरणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटामध्ये ‘ही��� अभिनेत्री…\nइंस्टाग्रामवरचे 'टॉप १०' भारतीय सेलेब्रिटी \n‘टोनी एन सिंग’ ठरली ‘मिस वर्ल्ड’…\n‘ट्रिपल एक्स रिटर्न’ – विन डीजल सोबत…\nनेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीला…\n‘नुसरत भारूचाचे’ समुद्र किना-यावरचे हे बोल्ड…\nकपिल शर्माचं पितळ उघड सिनेमाच्या प्रमोशनसाठी पैसे घेताना…\nटीव्ही अभिनेत्री सोनियाने दिग्दर्शक हर्षवर्धनसोबत घेतले सात…\nआठवड्यातील सर्वोत्कृष्ट पोशाख सेलेब्रिटी – दीपिका…\nस्त्रियांच्या सामाजिक दुय्यमपणाला सणसणीत चपराक देणारा, राणी…\nपती-पत्नीमधील संवादाची गरज दाखवून देणारा – पती, पत्नी…\nप्रसिद्ध कलाकार, तगडं बजेट आणि तरीही बाॅक्स आॅफिसवर अपयशी…\nहाऊसफुल 4 पूर्वजन्मावर आधारित चित्रपट; चित्रपटात…\n‘नुसरत भारूचाचे’ समुद्र किना-यावरचे हे बोल्ड…\nपुढील 2 तासांत सलमानच्या घरी बॉम्बस्फोट होणार, अज्ञाताकडून…\n‘बोल्ड’नेसच्या सर्व सीमा पार, ‘रागिनी MMS…\nनवीन वधूसाठी खास ‘नथ डिझाईन’,ज्यामुळे वधू दिसेल…\nमुलाचा किसिंग सीन पाहून ‘या’ अभिनेत्याची आई…\n‘तुर्रम खान’वरून थेट ‘छलांग’\nकतरिनानं दिलेली ‘ही’ वस्तू आजही वापरतो सलमान…\nअभिनेत्री उर्वशी रौतेला करतेय ‘या’ क्रिकेटरला…\n‘या’ ठिकाणी होणार रणबीर-आलियाचा शाही विवाह…\nनोकरी अपडेट्स : Careernama\nमहापरीक्षा पोर्टलचा भोंगळ कारभार सुरूच, विद्यार्थ्यांचा परिक्षेवर बहिष्कार\nनोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा फर्दाफाश\nस्थानिकांना खासगी नोकरीत 80% कोटा दिला जाईल – राज्यपाल कोश्यारी\n‘टोनी एन सिंग’ ठरली ‘मिस वर्ल्ड’ 2019 ची विश्वसुंदरी…\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/digital-issue-news/lokprabha-16-septmber-2016-1298849/", "date_download": "2019-12-15T12:34:32Z", "digest": "sha1:BTFCNOHPPSQ6SXULCG7DRF6IQWY4EQS6", "length": 7451, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लोकप्रभा १६ सप्टेंबर २०१६ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nलोकप्रभा १६ सप्टेंबर २०१६\nलोकप्रभा १६ सप्टेंबर २०१६\nश्री गणेश विशेष भाग दुसरा\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nटीम इंडियाच्या माजी खेळाडूवर शेजाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप, लहान मुलालाही धक्काबुक्की\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Amangoes&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Aadministrations&f%5B2%5D=field_site_section_tags%3A122&search_api_views_fulltext=mangoes", "date_download": "2019-12-15T13:06:30Z", "digest": "sha1:OPFLEKJSZICBWLYQJFKU7BAA5K4KIPPT", "length": 4022, "nlines": 113, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove बातम्या filter बातम्या\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nकर्नाटक (1) Apply कर्नाटक filter\nपंढरपूर (1) Apply पंढरपूर filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nरत्नागिरी%20हापूस (1) Apply रत्नागिरी%20हापूस filter\nव्यापार (1) Apply व्यापार filter\nसोलापूर (1) Apply सोलापूर filter\nहापूसच्या नावाखाली होतेय ग्राहकांची फसवणूक\nपंढरपूर : अक्षय तृतीयेला आंब्याला अन्यन्य साधारण महत्त्व असते. याच दिवशी आंबे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडते. हिच नाम�� संधी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/05/blog-post_29.html", "date_download": "2019-12-15T13:25:44Z", "digest": "sha1:TQGO7M7FKYR3PD4MMDOXTCBC2777TSDT", "length": 25483, "nlines": 183, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: अमेरिकेतले ‘ट्रंप’ कार्ड", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nआणखी सहा महिन्यांनी अमेरिकेच्या भावी अध्यक्षांची निवड व्हायची आहे. त्यासाठी दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू आहे. हा प्रकार काहीसा मजेशीर असतो. जे कोणी त्या पदासाठी इच्छुक असतील, त्यांना आपापल्या पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी आधी खुप आटापिटा करावा लागतो. २००८ मध्ये माजी अध्यक्षांच्या पत्नी हिलरी क्लिंटन मैदानात उतरल्या होत्या आणि त्यांनाच डेमॉक्रेटीक पक्षाची उमेदवारी मिळणार असे गृहीत धरले जात होते. पण अकस्मात त्या शर्यतीत सिनेटर ओबामा उतरले आणि त्या लढतीचा चेहरामोहराच बदलून गेला. ते दोन्ही उमेदवार एकदम वेगळे होते. हिलरी ह्या प्रथमच महिला उमेदवार म्हणून पुढे आल्या होत्या आणि ओबामा हे गौरेतर उमेदवार म्हणून पहिलेच होते. त्यांच्या लढतीमध्ये इतका धुरळा उडाला, की अखेरच्या टप्प्यात हिलरींनी माघार घेतली आणि पुढे ओबामा यांच्या सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री म्हणूनही काम केले. मात्र दुसर्‍यांदा ओबामा निवडून आले, तेव्हा हिलरी बाजूला झाल्या आणि चार वर्षे आधीच त्यांनी २०१६ च्या अध्यक्षीय निवडणूकीची तयारी सुरू केली होती. प्रत्यक्षात ती लढत आता रंगात आली आहे. अनेक उमेदवार पुन्हा मैदानात आले आणि त्यात हिलरी आघाडीवर आहेत. रागरंग बघता, त्यांनाच यावेळी डेमॉक्रेटीक पक्षाची उमेदवारी मिळेल असे दिसते. मात्र अजून एक स्पर्धक त्यांच्याशी टक्कर देत आहे. दुसरीकडे रिपब्लिकन पक्षाने मागल्या दोन लढतीमध्ये मार खाल्ला होता. कारण त्यांना ओबामांशी झुंज देऊ शकेल, असा उमेदवारच मिळाला नव्हता. यावेळी अकस्मात डोनाल्ड ट्रंप नावाचा आक्रमक उमेदवार त्या पक्षात समोर आला आहे आणि त्याने स्वपक्षासह अनेक राजकीय नेते व अभ्यासकांची झोप उडवून दिली आहे. ट्रंप फ़टकळ आणि आक्रमक म्हणून ओळखले जातात. पण अजून तरी तेच स्वपक्षात आघाडीवर आहेत.\nरिपब्लिकन पक्षात उमेदवारीची झुंज सुरू झाली आणि जे आठदहा स्पर्धक मैदानात आले, त्यातले फ़ारसे टिकू शकले नाहीत. त्यातला चमत्कारीक असा उमेदवार म्हणजे डोनाल्ड ट्रंप होय त्या पक्षाच्या विद्यमान नेत्यांमध्येही ट्रंप यांचे अनेक विरोधक आहेत आणि ट्रंप यांना पक्षाची उमेदवारी मिळू नये, म्हणून पक्षांतर्गत अनेक कारस्थानेही चालू आहेत. प्राथमिक प्रचाराच्या रणधुमाळीत या माणसाने फ़टकळपणा व आक्रमक भूमिका घेताना, अनेक समाजसमुह वा घटकांना दुखावले असे म्हटले जाते. पण दुसरी बाजू अशी, की अन्य रिपब्लिकन इच्छुकांपेक्षा ट्रंप यांना वाढता कौल मिळालेला दिसतो आहे. किंबहूना त्यांनी अन्य स्पर्धकांना मागे टाकून मोठीच आघाडी घेतली आहे. त्यामुळे काहीही झाले तरी ट्रंपच रिपब्लिकन उमेदवार होणार, असे मानले जात आहे. पण जनतेचा पाठींबा पुरेसा नसतो. पक्षातल्या बुजुर्ग प्रतिनिधींचा कौलही पारडे फ़िरवू शकतो. लोकमताचा कौल मिळवून ट्रंप यांनी मात केल्यास त्यांना पक्षाच्या प्रतिनिधींकडून पराभूत करायचे व पक्षाची उमेदवारी मिळू द्यायची नाही, असाही प्रयत्न आहे. त्याची चाहुल लागल्याने फ़टकळ ट्रंप यांनी पक्षालाही दमदाटी करण्यास मागेपुढे बघितलेले नाही. आपल्याला पक्षातून विरोध झाल्यास पक्ष सोडून स्वतंत्र उमेदवार म्हणूनही अध्यक्षीय लढतीमध्ये उतरण्याची शक्यता ट्रंप यांनी आधीच बोलून दाखवली आहे. आजवर असे कधी झालेले नाही. दोन प्रमुख पक्ष असून त्यांच्याच उमेदवारात लढत होते. तिसरा उमेदवार नसतो. ही निवडणूक प्रक्रिय़ाही थेट मतदानाची नसते. त्यामुळेच तिरंगी लढत झाली तर काय होईल, याचा अंदाज कोणी बांधू शकत नाही. मात्र ट्रंप यांनी जे वादळ उभे केले आहे, त्याने राजकारणीच नव्हेतर अभ्यासकांचीही झोप उडवली आहे. कारण ट्रंप जसे बोलतात व वागतात, त्यामुळे त्यांच्याकडे माथेफ़िरू म्हणूनच बघितले जाते.\nवरकरणी लोकमताने अमेरिकेचा अध्यक्ष निवडून येतो असे मानले जात असले, तरी नुसत्या मतांनी ही निवड होत नसते. अध्यक्षीय उमेदवार निश्चीत झाले, मग त्यांचे राज्यवार प्रतिनिधी नेमले जातात. प्रत्यक्ष मतदान त्या प्रतिनिधींना केले जाते. म्हणजे २० नोव्हेंबरच्या प्रत्यक्ष मतदानाने अध्यक्षीय मतदारसंघ निवडला जातो. नंतर त्यांचे मतदान होऊन रितसर अध्यक्ष निवडला जातो. मतदानात ज्या उमेदवाराला त्या राज्यात पन्नास टक्केहून अधिक मते पडली असतील, त्याचे त्या राज्यातले सर्व प्रतिनिधी निवडले गेले, असे मानले जाते. तर विरोधातल्या उमेदवाराने ते राज्य गमावले असे मानले जाते. असे प्रतिनिधी कोणाचे किती निवडून आले. त्यावर मग कोण अध्यक्ष झाला, हे आधीच ताडले जाते. त्यालाच नियुक्त अध्यक्ष म्हणून मानले जाते. पण प्रत्यक्ष प्रतिनिधींचे मतदान पुर्ण होईपर्यंत तो अध्यक्ष होत नसतो. अशी प्रक्रीया आहे. त्यामुळे आज जशा उमेदवारीसाठी प्रचारसभा व मोहिमा चालू आहेत, तशा देशव्यापी मोहिमा होतात. तेव्हा पक्ष सर्वशक्तीनिशी आपल्या उमेदवाराच्या मागे उभा रहातो. रिपब्लिकन पक्षातच ट्रंप यांना विरोध असेल, तर त्यांना तेवढ्या शक्तीनिशी लढता येणार नाही. उलट पक्षातून दगाबाजी होऊन हिलरींना जिंकणे सोपे होईल, असे अनेकांचे मत आहे. पण ट्रंप यांचा झंजावात बघितला, तर हा माणूस सुखासुखी पराभव मानणारा नाही. त्यात त्याने तिसरा किंवा स्वतंत्र उमेदवार म्हणून उभे रहायचे ठरवले, तर काम अवघड आहे. कारण मग पन्नास टक्के मतदान वा पाठींबा पहिल्याच फ़ेरीत कुठला उमेदवार मिळवू शकणार नाही आणि निवडणूक प्रक्रीया गुंतगुंतीची होऊन जाईल. शिवाय पक्षाने ट्रंप यांची उमेदवारी एकदिलाने मान्य करून लढायचे ठरवले, तर हिलरींना कुठल्या थराला जाऊन लढावे लागेल, त्याचा नेम नाही. त्यामुळेच अवघे अमेरिकन राजकीय विश्व थक्क होऊन या माणसाकडे बघते आहे.\nअर्थात सध्या जगभर बदलाचे वारे वहात आहेत, ते विसरून चालणार नाही. १९८० सालात अशीच काहीशी प्रतिक्रीया तेव्हाचे रिपब्लीकन उमेदवार रोनाल्ड रेगन यांच्याविषयी होती. मुळचा अभिनेता असलेले रेगन राजकीय मैदानात उतरले आणि सर्वांना धक्का बसला होता. मग ती गव्हर्नर पदाची निवडणूक जिंकलेल्या रेगन यांनी कठोरपणे कारभार करताना कॅलिफ़ोर्नियाची आर्थिक घडी बसवली होती. म्हणूनच त्यांचे अध्यक्षीय पदासाठी नाव पुढे आले आणि लागोपाठ दोनदा त्यांनी ते पद जिंकले होते. पण तेव्हाही आपल्या आक्रमक शैलीने त्यांनी उदारमतवादी राजकारणी व अभ्यासकांना चिंतेत टाकले होते. रेगन तिसरे महायुद्धही सुरू करतील, अशी भिती तेव्हा व्यक्त झाली होती. पण प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. प्रचारात आक्रमक असलेले रेगन अध्यक्ष झाल्यावर तुलनेने खुपच सौम्य वागले होते आणि सोवियत राजकारणाशी त्यांनी समर्थपणे लढत दिली होती. किंबहूना त्यांच्याच कारकिर्दीत जागतिक राजकारणातून रशियाचा दबदबा संपत गेला आणि सोवियत युनियन खिळखिळे होण्याची प्रक्रीया सुरू झाली होती. अमेरिका समर्थ असली पाहिजे, अशा आग्रहाचे रेगन पाठीराखे होते आणि आज तीच भाषा डोनाल्ड ट्रंप सतत बोलत असतात. त्यांना लोकांचा मिळणारा पाठींबा म्हणूनच वेगळ्या संदर्भाने समजून घेतला पाहिजे. उदारमतवादाचा अतिरेक व ढासळलेली अमेरिकन अर्थव्यवस्था, ह्यावर ट्रंप यांचा हल्लाच लोकांना भावतो आहे. त्यामुळे ट्रंप लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले आहेत. पण प्रचारात आक्रमक होताना जितके बोलले जाते, तितके जबाबदार पदावर आल्यानंतर वागले जात नाही, हा जगभरचा अनुभव आहे. म्हणूनच ट्रंप आज काय बोलतात, त्यावरून त्यांचे मोजमाप करणे योग्य नाही. पण बुश यांच्या नंतरचे समर्थ रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून तेच एकमेव आहेत, हे नाकारण्यात अर्थ नाही.\nभाऊ धन्यवाद. एका वेगळया लेखाकरीता.\nइथे अस म्हटलय की वार्षीक १३८० डॉलर इतके उत्पन्न मिळू शकेल.\nट्रंप अध्यक्ष झालेतर भारतावर काय परिणाम होइल\nही गाजराची पुंगीच आहे\nमहाराष्ट्रात लांबलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याने गाफ़ील झालेल्या विरोधक व विश्लेषकांना शनिवारी सकाळी दिर्घकाळ शांत बसलेल्या भाजपाने मोठाच...\nनाट्य, पटकथा आणि राजकारण\nगेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक धक्कादायक वळणे घेतलेली आहेत. त्यामध्ये युती मोडून दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत गेलेले...\nमुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोशात आहेत. त्यांचे सल्लागारही जोशात आहेत. गंमत म्हणजे त्यांनी जी काही पावले उचलले...\nपत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समिकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणूकीनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रीपद मिळवण्यास...\nसिंह आला, पण गड गेला\nअखेरीस महाराष्ट्रात नवे समिकरण जुळलेले आहे. शिवसेना व दोन्ही कॉग्रेस यांची आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा मुख्यम...\nहीच वेळ आणि योग्य वेळ\nशनिवारी सकाळी उजाडताना अकस्मात राजभवनात भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारचा शपथविधी पार पडला. ती बातमी घरातल्या घरात बसून वाहिन्यां...\nरस्ता तोच वाटसरू वेगळे\nकर्नाटकात दिड वर्षापुर्वी रंगलेले नाट्य किरकोळ फ़रक ��रून महाराष्ट्रात घडलेले आहे. बहूमत हुकलेल्या भाजपाच्या येदीयुरप्पांनी तेव्हा अल्पमतात...\nअडीच वर्षापुर्वी म्हणजे २२ जुन २०१७ रोजी एक ब्लॉग लिहीला होता. त्याचे शीर्षक होते, ‘दाखवायचे सुळे’. तो खुप व्हायरल झाला आणि त्यावर प्रतिक...\nमहाराष्ट्रात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यावर विधानसभेत विश्वास व्यक्त क...\nआठवडे बाजार आणि घोडेबाजार\nआजकाल शिवसेनेचे परिचीत चेहरे कुठले फ़ारसे दिसत नाहीत आणि अब्दुल सत्तार नावाचे औरंगाबाद जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार मात्र आवेशात शिवसेने...\nकॉग्रेस आणि डाव्यांना घरघर\nबुरे नाहीत, ते अच्छे दिन\nइंदिराजी आणि सोनिया गांधी\n‘म्युझियमच्या वाटेवर ‘डावे’ राजकारण\n‘ममता’ पुरे झाली, ममता आणा\nराष्ट्रीय पक्षांचे भवितव्य काय\nमालेगाव स्फ़ोटातले सत्य काय\nअच्छे दिन आणि बुरे दिन\nनाही दिवा, नाही पणती\nदोन वर्षात काय झाले\nज्यांचे डाव त्यांनाच पेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.freenmk.com/2019/02/aarogya-vibhag-akola-mega-bharti-2019.html", "date_download": "2019-12-15T14:10:41Z", "digest": "sha1:PGYSLUMCVTQL7EW3HKDY4FQJKCXBAVDP", "length": 10186, "nlines": 178, "source_domain": "www.freenmk.com", "title": "अकोला आरोग्य विभागामध्ये विविध पदांची भरती", "raw_content": "\nHomeRecruitmentअकोला आरोग्य विभागामध्ये विविध पदांची भरती\nअकोला आरोग्य विभागामध्ये विविध पदांची भरती\nअकोला आरोग्य विभागामध्ये विविध पदांची भरती\nकार्यक्रम प्रमुख/उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ, अकोला यांच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १८ मार्च २०१९ पर्यंत आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.\nपदाचे नाव, एकूण जागा व एकूण वेतन\nपदाचे नाव - गृहवस्रपाल\nएकूण जागा - ७\nएकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु., ग्रेड पे - १९०० रु.\nपदाचे नाव - प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी\nएकूण जागा - २०\nएकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु., ग्रेड पे - ४२०० रु.\nपदाचे नाव - प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी\nएकूण जागा - ९\nएकूण वेतन - ९३०० ते ३४००० रु., ग्रेड पे - ४२०० रु.\nपदाचे नाव - प्रयोगशाळा सहायक\nएकूण जागा - ८\nएकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु., ग्रेड पे - २००० रु.\nपदाच�� नाव - क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी\nएकूण जागा - १९\nएकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु.\nपदाचे नाव - रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी\nएकूण जागा - ८\nएकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु.\nपदाचे नाव - रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी\nएकूण जागा - ३\nएकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु., ग्रेड पे - ४२०० रु.\nपदाचे नाव - औषध निर्माण अधिकारी\nएकूण जागा - ३०\nएकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु., ग्रेड पे - २८०० रु.\nपदाचे नाव - आहारतज्ज्ञ\nएकूण जागा - २\nएकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु., ग्रेड पे - ४३०० रु.\nपदाचे नाव - इसीजी तंत्रज्ञ\nएकूण जागा - ७\nएकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु., ग्रेड पे - ४२०० रु.\nपदाचे नाव - दंत यांत्रिकी\nएकूण जागा - ५\nएकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु., ग्रेड पे - २००० रु.\nपदाचे नाव - डायलिसीस तंत्रज्ञ\nएकूण जागा - २\nएकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु., ग्रेड पे - ४२०० रु.\nपदाचे नाव - अधिपरिचारिका\nएकूण जागा - १९१\nएकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु., ग्रेड पे - ४२०० रु.\nपदाचे नाव - अधिपरिचारिका\nएकूण जागा - १९१\nएकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु., ग्रेड पे - ४२०० रु.\nपदाचे नाव - दूरध्वनीचालक\nएकूण जागा - ५\nएकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु., ग्रेड पे - २००० रु.\nपदाचे नाव - वाहन चालक\nएकूण जागा - १३\nएकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु., ग्रेड पे - १९०० रु.\nपदाचे नाव - शिंपी\nएकूण जागा - १\nएकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु., ग्रेड पे - १९०० रु.\nपदाचे नाव - सुतार\nएकूण जागा - १\nएकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु., ग्रेड पे - १९०० रु.\nपदाचे नाव - वार्डन\nएकूण जागा - ४\nएकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु., ग्रेड पे - २८०० रु.\nपदाचे नाव - अभिलेखापाल\nएकूण जागा - २\nएकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु., ग्रेड पे - १९०० रु.\nपदाचे नाव - कनिष्ठ लिपिक\nएकूण जागा - २५\nएकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु., ग्रेड पे - १९०० रु.\nपदाचे नाव - वीजतंत्री\nएकूण जागा - २\nएकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु., ग्रेड पे - १९०० रु.\nपदाचे नाव - वरिष्ठ लिपिक\nएकूण जागा - १७\nएकूण वेतन - ५२०० ते २०२०० रु., ग्रेड पे - २४०० रु.\nसर्व पदांसाठीची शैक्षणिक पात्रता वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nसर्वसाधारण - १८ ते ३८ वर्षे\nमागासवर्गीय - ४३ वर्षे\nअपंग / प्रकल्पग्रस्त /भूकंपग्रस्त - ४५ वर्षे\nखेळाडू - ४३ वर्षे\nउमेदवारांना मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक\nखुला प्रवर्ग - ५०० रु.\nराखीव प्रवर्ग - ३०० रु.\nअर्ज सुरु होण्याचा दिनांक २६ फेब्रुवारी २०१९\nअर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १८ मार्च २०१९\nऑनलाईन पद्धतीने चलन करण्याचा शेवटचा दिनांक १८ मार्च २०१९\nप्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचा दिनांक Coming Soon\nपरीक्षेचा दिनांक Coming Soon\nऑनलाईन अर्ज करा. Apply Online\nअधिकृत वेबसाईट Official Website\nप्रवेशपत्र डाऊनलोड करा. Coming Soon\nहि माहिती तुम्हाला कशी वाटली\nसर्व नवीन जाहिराती New\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/people", "date_download": "2019-12-15T13:13:27Z", "digest": "sha1:VSI3TX3AYGHPP3343WEH567PKQC7WDTG", "length": 7647, "nlines": 113, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "People Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nअमेरिकेहून आलेल्या सूनेची झोपेतच हत्या, डोक्यात फ्लॉवर पॉटने आठ वेळा वार\nगणपतीपुळे समुद्रात पोहोण्यासाठी उतरलेले चार जण पाण्यात बुडाले, 2 महिलांचे मृतदेह सापडले\nस्मार्टफोनचं व्यसन सोडवण्यासाठी खास टिप्स\nआपल्यातील अनेकांना स्मार्टफोनचे व्यसन जडले आहे. याच व्यसनापासून दूर जाण्यासाठी अनेक जण सातत्याने प्रयत्न करत असतात. मात्र काही खास टिप्स वापरुन तुम्ही नक्की तुम्हाला जडलेले मोबाईलचे व्यसन सोडवू शकता.\nभारत लवकरच चीनच्या लोकसंख्येचा विक्रम मोडणार\nभारत पुढील 8 वर्षात म्हणजेच 2027 पर्यंत चीनलाही मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असेल. भारतात 2019 ते 2050 पर्यंत 27:30 कोटी लोकसंख्या वाढेल.\nविदर्भात पावसाच्या सरी, उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा\nपश्चिम बंगालमध्ये गावठी बॉम्ब जप्त\nगंगाधाम चौकात काराने फुटपाथवरील नागरिकांना उडवले\n‘एप्रिल फूल’ची सुरुवात कधीपासून झाली\nमुंबई : ‘एप्रिल फूल’ आता आपल्यासाठी काही नवीन राहिलं नाही. अनेकांना ‘मुर्ख’ बनवून काहीसा आनंद निर्माण करण्यासाठी हा दिवस आता साजरा होऊ लागला आहे. अनेक गमतीजमती\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nअमेरिकेहून आलेल्या सूनेची झोपेतच हत्या, डोक्यात फ्लॉवर पॉटने आठ वेळा वार\nपंडित नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक\nसत्तेसाठी किती लाचारी करायची हे शिवसेनेने ठरवावं, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nअमेरिकेहून आलेल्या सूनेची झोपेतच हत्या, डोक्यात फ्लॉवर पॉटने आठ वेळा वार\nपंडित नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक\nदूधाचे दर 2 रुपयांनी वाढणार, सोमवारपासून नवी दरवाढ लागू\nदरोडे जोग यांच्याविरोधात गुन्हा, डीएसकेंनंतर पुण्यात आणखी एका बड्या बिल्डरभोवती कारवाईचा फास\nखडसेंच्या अडचणी वाढण्याची चिन्हं, भोसरी जमीन खरेदी प्रकरणाने पुन्हा मान वर काढली\nभाजप आमदार मुक्ता टिळकांच्या मुलाचे मोदी सरकारला प्रश्न\nहातात हात, चेहऱ्यावर हास्य, उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचं स्वागत\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/surender-kumar", "date_download": "2019-12-15T13:09:18Z", "digest": "sha1:BRBQWUDLIRKI5PG2P34ND6XFGRFDUT3G", "length": 5712, "nlines": 99, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Surender Kumar Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nवसईत सूनेची हत्या करुन सासूचा आत्महत्येचा प्रयत्न\nVIDEO | प्रियांका चोप्रा जिंदाबाद, अतिउत्साही काँग्रेस नेत्याची घोषणाबाजी\n‘सोनिया गांधी जिंदाबाद, काँग्रेस पार्टी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद’ नंतर काँग्रेस नेते सुरेंद्र कुमार यांनी चुकून प्रियांका चोप्रा जिंदाबाद अशी घोषणा दिली.\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nवसईत सूनेची हत्या करुन सासूचा आत्महत्येचा प्रयत्न\nपंडित नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक\nसत्तेसाठी किती लाचारी करायची हे शिवसेनेने ठरवावं, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nवसईत सूनेची हत्या करुन सासूचा आत्महत्येचा प्रयत्न\nपंडित नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक\nदूधाचे दर 2 रुपयांनी वाढणार, सोमवारपासून नवी द���वाढ लागू\nदरोडे जोग यांच्याविरोधात गुन्हा, डीएसकेंनंतर पुण्यात आणखी एका बड्या बिल्डरभोवती कारवाईचा फास\nखडसेंच्या अडचणी वाढण्याची चिन्हं, भोसरी जमीन खरेदी प्रकरणाने पुन्हा मान वर काढली\nभाजप आमदार मुक्ता टिळकांच्या मुलाचे मोदी सरकारला प्रश्न\nहातात हात, चेहऱ्यावर हास्य, उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचं स्वागत\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://vishwavidya.com/Pradeshik-2214-5dd2183c60bff-1.html", "date_download": "2019-12-15T13:56:36Z", "digest": "sha1:NWJIPCPYZLSEO3IIH3S7SX4TI4LZEOHG", "length": 10614, "nlines": 106, "source_domain": "vishwavidya.com", "title": "सीबीएसई च्या 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना नव्या \"सूचना", "raw_content": "\nलवकरच स्विस बँकेतील काळ्या पैश्याची माहिती मिळण्याची शक्यता\nपृथ्वीवर वीस वर्षांत झालेल्या बदलांच्या चित्रणात ‘नासा’ला यश\nराष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांना उच्चपदस्थ नोकरशहांपेक्षा कमी वेतन\nदेशाची राजधानी नागपूरला हलवा : श्री श्री रविशंकर\n2 भारतीय सैनिकांवर फ्रान्समध्ये 100 वर्षांनी झाले अंत्यसंस्कार\nभारत-चीन सीमेवर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप\nभाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार\nदूरसंचार, बँकींग क्षेत्रातील ८० हजार नोक-यांवर गदा\nक्तक़्क़क् बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल\nवेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन\nइराण-इराक सीमा भागात मोठा भूकंप, १२९ नागरिकांचा मृत्यू\nराजस्थानातील डॉक्टरांच्या संपाला राज्यातील सरकारी डॉक्टरांचा पाठिंबा\nचार वर्षात डेबिट-क्रेडीट कार्ड, ॠच्र्ग् इतिहासजमा : नीती आयोग\nविद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक\nशेतीचे शिक्षण शाळेतून देण्यात सरकार उदासीन\nसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानात होणार डीएनए प्रयोगशाळा उभारणार\nसीबीएसई च्या 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना नव्या \"सूचना\nनवी दिल्ली वृत्तसंस्था - सीबीएसईने 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांबाबत नवे नियम आणले आहेत. बोर्डाने 2020 साठी विद्यार्थ्यांच्या शाळेतील 75 टक्के उपस्थिती संबंधित नवीन नियम आणला आहे. त्यानुसार परिक्षार्थी विद्यार्थींची 75 टक्के उपस्थिती नसल्यास त्या विद्यार्थ्यांना सीबीएसई एक संधी देणार आहे. यासा��ी विद्यार्थ्यांना थेट अर्ज करावा लागेल. हा अर्ज 1 ते 7 जानेवारी 2020 पर्यंत करावा लागेल. सात जानेवारी नंतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.\nमागील अनेक वर्षांपासून दिसत आहे की विद्यार्थ्यांची उपस्थिती दिवसेंदिवस घटत आहे. यावर बोर्डने नाराजी वर्तवली होती. परंतू आता बोर्डकडून नव्या नियमांच्या अंतर्गत अशा विद्यार्थ्यांची यादी मागवण्यात आली आहे. याशिवाय विद्यार्थ्यांकडे अर्ज मागवले आहे. हे अर्ज आल्यानंतर क्एच्क ठरवेल की हे विद्यार्थी अर्ज करु शकतील की नाही.\nसीबीएसई ने दिले आदेश -\n- 75 टक्के उपस्थिती नसल्यास 7 जानेवारी पर्यंत अर्ज करावा लागेल.\n- शाळेतील उपस्थितीची आकडेवारी 1 जानेवारीपर्यंत करण्याचा आदेश.\n- विद्यार्थ्यांनी सूटीसाठी अर्ज केला असेल तर त्यांच्याकडे मेडिकल सर्टिफिकेट घेण्यात येईल.\n- कमी उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना परिक्षेत सहभागी करुन घेतले जाणार नाही.\nआपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.\nमराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)\nसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानात होणार डीएनए प्रयोगशाळा उभारणार\nकोलगेट ची ७५ हजार रुपये शिष्यवृत्ती.\nराज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर\n१२ हजार शिक्षकांची राज्यात भरती करण्याचे नियोजन राज्य शासनाकडून पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची प्रक्रिया\nमिशन इंद्रधनुष्य अंतर्गत जिल्हयातील एक ही बालक लसीकरणांपासून वंचित राहू नये -जिल्हाधिकारी जी.श्रीकांत\nग्रामपंचायत निवडणुकांसाठी १ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या\nऔरंगाबाद पदवीधर मतदारसंघात मतदार नोंदणीसाठी 7 नोव्हेंबर 2019 पूर्वी अर्ज करावेत\nबारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास 3 ऑक्टोबरपासून सुरुवात\nआयकर परतावा भरण्यास मुदतवाढ\nआगामी शैक्षणिक वर्षात बारावीचा अभ्यासक्रम बदलणार\nउत्तम व्यक्तीमत्व निर्माण करणारी संस्था- डॉ. देशमुख पी.एन शिवलिंगेश्वर फार्मसीत नांदेड विद्यापीठ आयोजित ए झोन व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन\nसीबीएसई च्या 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना नव्या \"सूचना\nआलमला ब्ल्यु बर्ड स्कुल येथे तालुकास्तरिय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन\nशासनाकडून महिला बचत गटांना वाढीव खेळते भांडवल मिळवून देणार\nशिवलिंगेश्वर फार्मसीमध्ये नुतन प्रवेशित विध्यार्थ्यांचा स्वागत समारोह संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/sushant-singh-rajput-live-in-with-rhea-chakraborty/", "date_download": "2019-12-15T12:22:46Z", "digest": "sha1:6ZNDPU3UZT5KBSIK6SUYAR5HNVGEKBEY", "length": 17036, "nlines": 194, "source_domain": "policenama.com", "title": "sushant singh rajput live in with rhea chakraborty | 'गर्लफ्रेन्ड' सोबत 'लिव्ह-इन' मध्ये राहतो सुशांत सिंह राजपूत, घरातून नेलं सगळं 'सामान'", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nचिंतामणी दर्शनासाठी थेऊरला भाविकांची मोठी गर्दी\nव्यवहारात पैशाचं सोंग करता येत नाही \n शेतकऱ्यांचा विसर पडता कामा नये\n‘गर्लफ्रेन्ड’ सोबत ‘लिव्ह-इन’ मध्ये राहतो सुशांत सिंह राजपूत, घरातून नेलं सगळं ‘सामान’\n‘गर्लफ्रेन्ड’ सोबत ‘लिव्ह-इन’ मध्ये राहतो सुशांत सिंह राजपूत, घरातून नेलं सगळं ‘सामान’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्हीमधून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूत सध्या सिनेमांपेक्षा खासगी लाईफला घेऊन खूप चर्चेत आहे. रिपोर्टनुसार, तो अभिनेत्री रिया चक्रवर्तीला डेट करत आहे. सुशांतबद्दल मोठी बातमी समोर आली आहे.\nसुशांत आपलं घर सोडून रियाच्या घरी शिफ्ट झाला आहे. दोघांनी लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. एका वेबसाईटच्या वृत्तानुसार, नुकताच सुशांत आपल्या घरातून बॅग आणि इतर साहित्य घेऊन जाताना स्पॉट झाला आहे. यानंतर तो पुन्हा सुशांत त्याच्या घरी दिसला नाही.\nतू मोहब्बत से कोई चाल तो चल… हार जाने का हौसला है मुझे….\nसुशांतच्या वॉचमनच्या हवाल्यानं दावा केला जात आहे की, सुशांतच्या घरी होणाऱ्या सततच्या पार्ट्यांमुळं त्याचे शेजारी वैतागले होते. हे शेजारी वॉचमनला याबद्दल अनेकदा बोलले आहेत. सुशांतही शेजारणीच्या टोकण्याने वैतागला होता. त्यामुळेच सुशांत आपलं घर सोडून रियाच्या घरी शिफ्ट झाला.\nसुशांतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, दिल बेचारा हा त्याचा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. त्याचा ड्राईव्ह सिनेमा अंतिम चरणात आहे. या सिनेमात जॅकलीन फर्नांडिस लिड रोलमध्ये आहे. रिया चक्रवर्ती अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी सोबत चेहरे या सिनेमात दिसणार आहे.\n‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच�� बायको \n‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ \n ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’\n ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’\nनवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो \nIndian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् \n‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो \n‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात \nलहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा \n ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल\nमुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल \nभजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल \nअपहृत व्यापाऱ्याची 6 तासात सुटका, दीड कोटीच्या रक्कमेसह पुणे पोलिसांकडून तिघांना अटक (व्हिडिओ)\n…म्हणून नागपूरच्या संत्र्यांसाठी शरद पवारांचा थेट ‘चीन’ला ‘कॉल’\nव्यवहारात पैशाचं सोंग करता येत नाही \n‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री दुसऱ्यांदा ‘प्रेग्नंट’,…\n‘या’ प्रकरणामुळं अभिनेत्री पायल रोहतगी पोलिसांच्या ताब्यात\nबॉलिवूडमध्ये आपली आनोखी छाप सोडणाऱ्या अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचे निधन\n‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री दुसऱ्यांदा…\n‘या’ प्रकरणामुळं अभिनेत्री पायल रोहतगी…\nबॉलिवूडमध्ये आपली आनोखी छाप सोडणाऱ्या अभिनेत्री गीता…\nअभिनेता रणवीर सिंग बाप होण्यासाठी फारच…\nडायरेक्टर कबीर खानच्या पत्नीनं शेअर केले बिकीनीतले…\nचिंतामणी दर्शनासाठी थेऊरला भाविकांची मोठी गर्दी\nलोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील श्री. चिंतामणी गणपती…\nमोदी सरकारकडून मोठा दिलासा FASTag नाही तर 15 जानेवारी पर्यंत करू…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - फास्टॅग बाबत आता घाबरण्याचे कोणतेच कारण नाही, सरकारने आता एक महिन्यासाठी दिलासा दिलेला…\nतुम्ही घरात फक्त ‘एवढं’ सोनं ठेऊ शकता, जाणून घ्या नियम खुप…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था : भारतीयांना सोन्यासंबंधी खास लागाव आहे. मग ते लग्नाचं निमित्त असो की मग एखाद्याला एखादी…\n‘आत्मा स्कीम’मुळं दुप्पट होणार शेतकर्‍यांची…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - जेव्हा नवीन तंत्रज्ञान वापरात येईल, योजनांबद्दल समजून घेत त्यांचा लाभ घेता येईल, तेव्हाच…\nदेवेंद्र फडणवीसांकडून शिवसेनेवर ‘खरमरीत’ टीका\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कालपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी प्रेम असणारे आज मवाळ भूमिका घेत आहेत.…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nचिंतामणी दर्शनासाठी थेऊरला भाविकांची मोठी गर्दी\nडायरेक्टर कबीर खानच्या पत्नीनं शेअर केले बिकीनीतले ‘BOLD’…\n‘उध्दव ठाकरेंनी भाजपची साथ सोडणं हाच सर्वात मोठा…\n‘या’ सेवा सहकारी सोसायटीत तब्बल सव्वादोन कोटींचा अपहार,…\nक्रिकेटर ‘युनिव्हर्स बॉस’ क्रिस गेलनं शर्ट काढून केला…\nशिर्डीत 9 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून ‘अत्याचार’ \nआधी BJP ची आणि आता काँग्रेसची ‘लाचारी’ करतेय शिवसेना, मनसेची टीका\n मराठी बाणा सांगणारी शिवसेना झुकली \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-49012701", "date_download": "2019-12-15T14:25:01Z", "digest": "sha1:VAW5OKFIQUIKB7VJDXSJPKT2NPOWCOKR", "length": 12990, "nlines": 124, "source_domain": "www.bbc.com", "title": "रिचा भारती : 'कुराणाच्या प्रती वाटायला सांगणं हा माझ्या मुलभूत अधिकाराचा भंग' - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nरिचा भारती : 'कुराणाच्या प्रती वाटायला सांगणं हा माझ्या मुलभूत अधिकाराचा भंग'\nरवी प्रकाश बीबीसी हिंदीसाठी, रांचीहून\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\n\"फेसबुक पोस्टसाठी दुसऱ्या धर्माच्या (इस्लाम) केंद्रावर जाऊन कुराणाच्या प्रती वाटण्याच्या आदेशामुळे मी अस्वस्थ झाले आहे.\"\nरांची विमेन्स कॉलेजची विद्यार्थिनी रिचा भारती उर्फ रिचा पटेल बीबीसीशी बोलत होती.\n\"मला फार वाईट वाटतंय मी कोर्टाच्या निर्णयाचा आदर करते मात्र उच्च न्यायालयात मला माझी बाजू मांडण्याचा अधिकारही आहे. माझ्या मुलभूत अधिकारांचा भंग कुणी कस करू शकतं फेसबुकवर आपल्या धर्माबद्दल लिहिणं हा कोणता गुन्हा आहे फेसबुकवर आपल्या धर्माबद्दल लिहिणं हा कोणता गुन्हा आहे मी एक विद्यार्थिनी असूनही मला अचानक अटक झाली.\"\nअशी देवी जिची पूजा हिंदू-मुस्लीम हे दोन्ही समुदाय करतात\nपाकिस्तानातले हिंदू धर्मांतर करून शीख का होत आहेत\nती म्हणते, \"ज्या पोस्टसाठी झारखंड पोलिसांनी मला अटक केली ती पोस्ट मी नरेंद्र मोदी फॅन्स क्लब नावाच्या एका ग्रुपवरून माझ्या फेसबुक पेजवर टाकली होती. त्यात इस्लामविरुद्ध काहीही नव्हतं. मला आतापर्यंत कोर्टाच्या निर्णयाची प्रत मिळालेली नाही. ती मिळाल्यानंतर कुराणाच्या प्रती वाटायच्या की या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात कोर्टात अपील करायचं याचा निर्णय घेईन.\"\nरिचा पटेल कोण आहे\nरिचा पटेल पदवीच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी आहे. ती रांची शहरातील पिठोरिया या भागात आपल्या कुटुंबाबरोबर राहते. तिच्या विरोधात मुस्लीम संघटना अंजुमन इस्लामियाचे प्रमुख मन्सूर खलिफा यांनी पिठोरिया पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.\nरिचा पटेलच्या फेसबुक पोस्टमुळे मुस्लिमांच्या भावना दुखावल्या आहेत असं पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. यामुळे सामाजिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे असंही पुढे नमूद करण्यात आलं. त्यानंतर 12 जुलैला संध्याकाळी तिला अटक करण्यात आली.\nरिचाच्या अटकेची माहिती मिळताच विविध हिंदू संघटनांनी पिठोरिया पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि रिचाच्या सुटकेची मागणी केली.\nदुसऱ्या दिवशी रांचीमध्ये निदर्शनं झाली आणि अलबर्ट एक्का चौकात हनुमान चालीसा पठण करण्यात आलं ,तसंच 'जय श्रीरामच्या' घोषणाही देण्यात आल्या. या लोकांनी पोलिसांवर पक्षपाती कारवाई केल्याचा आरोप केला आणि रिचाची बिनशर्त सुटका करण्याची मागणी केली.\nजामीन म्हणून कुराणाच्या प्रती वाटण्याची अट\nदरम्यान, दोन्ही पक्षांनी तडजोड केली आणि सोमवारी रांची सत्र न्यायालायात तिच्या जामिनाचा अर्ज दाखल करण्यात आला. त्यावर सुनावणी करताना रांची सत्र न्यायालयाचे दंडाधिकारी मनीष कुमार सिंह यांनी कुराणाच्या पाच प्रती खरेदी करून अंजुमन ��मिटी आणि पुस्तकालयात वाटण्याची अट रिचासमोर ठेवली.\nत्याची पावतीही कोर्टात जमा करण्याचा आदेशही देण्यात आला. यादरम्यान ,पोलिसांनी रिचाला योग्य सुरक्षाव्यवस्था पुरवावी असा आदेशही कोर्टाने दिला आहे.\nकुराणाची प्रत मिळाली नाही\nया प्रकरणात रिचाविरुद्ध तक्रार करणाऱ्या मन्सूर खलीफानेही बीबीसीशी बातचीत केली. कोर्टाने ठेवलेल्या अटीनुसार रिचाने अजूनही कुराणाच्या प्रती वाटलेल्या नाहीत.\nपोलिसात तक्रार केल्यानंतर मुलीच्या घरच्यांनी आणि समाजातील काही लोकांनी तिचं वय लहान आहे, आणि भविष्याचा विचार करा असं म्हणत तडजोडीचा प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव आम्ही स्वीकारला. म्हणून तिला जामीन मिळणं सोपं झालं, असं त्यांनी म्हटलं.\nवंदे मातरमला खरंच मुस्लिमांचा विरोध आहे का\nमुस्लिमांनी मतदान करू नये म्हणून पोलिसांनी केली मारहाण\nपाकिस्तानात जाऊन मुस्लीम का झाल्या किरण बाला\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nनागरिकत्व कायद्याविरुद्ध दिल्लीत जाळपोळ, अनेक बसेस बेचिराख\nसरदार पटेलांनी भारतात 'पाकिस्तान' बनवण्याचा डाव असा उधळला\nशिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तारानं काय साध्य होईल\nतापावरची लस बनवण्यासाठी 'असा' होतो अंड्याचा उपयोग\nसावत्र वडिलांकडून अल्पवयीन मुलीची हत्या, बलात्काराचा संशय\nपाकिस्तानी हिंदूंना भारताच्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविषयी काय वाटतं\nभारत: जगातील सर्वाधिक वेळा इंटरनेट शटडाऊन करणारा देश\nहा विचित्र 'मासा' झालाय जगभर चर्चेचा विषय\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.freenmk.com/2019/04/maharashtra-engineering-services-preliminary-exam-2019.html", "date_download": "2019-12-15T14:12:15Z", "digest": "sha1:EF5EH6DKQ6U57SZBXVOQSSZDT6F6426E", "length": 12302, "nlines": 210, "source_domain": "www.freenmk.com", "title": "Maharashtra Engineering Services Preliminary Exam 2019 - महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०१९", "raw_content": "\nMaharashtra Engineering Services Preliminary Exam 2019 - महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०१९\nMaharashtra Engineering Services Preliminary Exam 2019 - महाराष्ट्र अभिया���त्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०१९\nमहाराष्ट्र शासनाच्या विविध विभागात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एकूण ११६१ जागांची भरती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २३ एप्रिल २०१९ आहे.\nअर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.\nअर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसात होणारी गर्दी व संकेतस्थळावर [Website] येणारा ताण लक्षात घेता उमेदवारांनी वेळीच आपला अर्ज दाखल करावा.\nपदाचे नाव, एकूण जागा, वेतन व शैक्षणिक पात्रता\nपदाचे नाव - सहायक कार्यकारी अभियंता [स्थापत्य] गट अ\nएकूण जागा - ७\nएकूण वेतन - १५६०० ते ३९१०० रु.\nमान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी किंवा इतर समतुल्य अर्हता धारण करणे आवश्यक.\nपदाचे नाव - सहायक अभियंता [स्थापत्य] गट अ\nएकूण जागा - २१\nएकूण वेतन - १५६०० ते ३९१०० रु.\nमान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी किंवा इतर समतुल्य अर्हता धारण करणे आवश्यक.\nपदाचे नाव - सहायक अभियंता [स्थापत्य] गट ब श्रेणी २\nएकूण जागा - ५५३\nएकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु.\nमान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी किंवा इतर समतुल्य अर्हता धारण करणे आवश्यक.\nपदाचे नाव - सहायक कार्यकारी अभियंता [स्थापत्य] गट अ\nएकूण जागा - ६\nएकूण वेतन - १५६०० ते ३९१०० रु.\nमान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी किंवा इतर समतुल्य अर्हता धारण करणे आवश्यक.\nपदाचे नाव - सहायक अभियंता [स्थापत्य] गट अ\nएकूण जागा - १६\nएकूण वेतन - १५६०० ते ३९१०० रु.\nमान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी किंवा इतर समतुल्य अर्हता धारण करणे आवश्यक.\nपदाचे नाव - सहायक अभियंता [स्थापत्य] गट ब श्रेणी २\nएकूण जागा - २६४\nएकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु.\nमान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी किंवा इतर समतुल्य अर्हता धारण करणे आवश्यक.\nपदाचे नाव - सहायक अभियंता, विद्युत गट ब श्रेणी २\nएकूण जागा - १६\nएकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु.\nमान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकीमधील पदवी किंवा इतर समतुल्य अर्हता धारण करणे आवश्यक.\nमृद व जलसंधारण विभाग\nपदाचे नाव - उपविभागीय जलसंधारण अधिकारी गट अ\nएकूण जागा - ८४\nएकूण वेतन - १५६०० ते ३९१०० रु.\nमान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी किंवा इतर समतुल्य अर्हता धारण करणे आवश्यक.\nपदाचे नाव - जलसंधारण अधिकारी [स्थापत्य] गट ब\nएकूण जागा - १९४\nएकूण वेतन - ९३०० ते ३४८०० रु.\nमान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी किंवा इतर समतुल्य अर्हता धारण करणे आवश्यक.\nपरीक्षा दिनांक - २३ जून २०१९\nअर्ज सुरु होण्याचा दिनांक 03 April 2019\nअर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 23 April 2019\nचलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक 24 April 2019\nप्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या सात दिवस अगोदर\nपरीक्षा दिनांक 23 June 2019\nनवीन जाहिरातींचे जलद अपडेट्स मिळवण्यासाठी वेळोवेळी www.freenmk.com या वेबसाइटला भेट द्या.\nहि माहिती तुम्हाला कशी वाटली\nसर्व नवीन जाहिराती New\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/education/bmc-school-students-this-year-have-not-received-educational-materials-yet-39015", "date_download": "2019-12-15T13:23:54Z", "digest": "sha1:UOGIWRXQVQRSPY2HP7TX2MIKV3EOD2VD", "length": 9494, "nlines": 110, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "महापालिकेचे विद्यार्थी शैक्षणिक साहित्यापासून वंचित", "raw_content": "\nमहापालिकेचे विद्यार्थी शैक्षणिक साहित्यापासून वंचित\nमहापालिकेचे विद्यार्थी शैक्षणिक साहित्यापासून वंचित\nदरवर्षी महापालिकेच्या शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांना २७ शैक्षणिक वस्तू पुरविल्या जातात. मात्र, यंदा पालिका शाळांमधील अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळालेली नाहीत.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nदरवर्षी महापालिकेच्या शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांना २७ शैक्षणिक वस्तू पुरविल्या जातात. मात्र, यंदा पालिका शाळांमधील अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळालेली नाहीत. निविदा प्रक्रियेला उशीर झाल्यानं ५० टक्के शाळांमध्ये अद्याप वस्तूंचा पुरवठाच झालेला नाही. महापालिकेच्या शाळांमधील मुलांना दरवर्षी वह्या, पुस्तकं, पेन, पेन्सिल, बूट, पावसाळी सॅंडल, मोजे, डबा, पाण्याची बाटली अशा २७ शैक्षणिक वस्तू दिल्या जातात. मात्र, यंदा अनेक शाळांमध्ये या वस्तू मिळालेल्या नसल्याची माहिती समोर येत आहे.\nशालेय वस्तू वाटपाला उशीर\nमहापालिका शाळेतील वह्यांच्या पुरवठादारानं यंदा एकही वही न मिळाल्यानं न्यायालयात धाव घेतली. परंतु, न्यायालयानं या प्रकरणी पालिकेच्या तक्रार निवारण समितीकडं जाण्याचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय डबा, पाण्याची बाटली अशा वस्तंच्या ऐवजी पैसे देण्याबाबत निर्णय न झाल्यानं त्या वस्तू देखील मिळालेल्या नाहीत. त्यामुळं अर्धे वर्ष संपलं तरी, वस्तू न मिळाल्यानं पालकांना पैसे खर्च करावे लागत आहे. तसंच, यामुळं अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं यावर्षी निविदा प्रक्रिया रखडल्यानं शालेय वस्तू वाटपाला उशीर झाल्याचं समजतं. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांची बैठक बोलावत या वस्तू वेळेत देण्याची संबंधितांना ताकीद दिली आहे.\nमहापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या अनुदान योजनेअंतर्गत पाण्याची बाटली, डबा, स्टेशनरी इत्यादी वस्तूंऐवजी पैसे देण्यात येणार होते. तसंच, हे पैसे विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार होते. मात्र, याबाबतच्या प्रस्तावाला सत्ताधारी शिवसेनेनं विरोध करत ही रक्कम विद्यार्थ्यांचे पालक स्वत: खर्च करतील, असं म्हटलं होतं.\nबूट – ६१ टक्के शाळांमध्ये\nसॅंडल – ५१ टक्के\nदप्तर – ६६ टक्के\nरेनकोट आणि छत्री – ९० टक्के\nपालिकेच्या शाळा – ११९२\nविद्यार्थी – २ लाख ९७ हजार\nदुरूस्तीच्या कामासाठी माथेरान मिनी ट्रेन वर्षभर बंद\nमुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना मुदत वाढ\n'पब्जी'ला मुंबई आयआयटीच्या ‘टेकफेस्ट’मध्ये स्थान\nआता महिन्याभरात मिळतील पदवी प्रमाणपत्रं\n१० वी व १२ वीच्या गुणपत्रिकेवर 'असा' शेरा देण्यात येणार\nMHT-CETचं संभाव्य वेळापत्रक जाहीर\nशालेय विद्यार्थ्यांना सहलीसाठी २०० रुपये\n'नीट'साठी अर्जप्रकिया सुरू, ३ मे रोजी परीक्षा\nशाळेतील विद्यार्थ्यांना घंटा वाजवून पाणी पिण्याची आठवण\nमुंबईत आयटीआयच्या 'इतक्या' जागा रिक्त\nएमटेकच्या शुल्कवाढीमुळं विद्यार्थी नाराज, आंदोलनाचा इशारा\nवर्ष संपत आलं तरी अकरावीचे प्रवेश सुरूच\nदहावीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात\nमुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राची दुरावस्था, विद्यार्थ्यांची होतेय गैरसोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/503647", "date_download": "2019-12-15T12:46:30Z", "digest": "sha1:645SWNPS7KXL5UPV7X5UOJ44XHIXGSPV", "length": 4799, "nlines": 23, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत द्या - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत द्या\nमृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत द्या\nघाटकोपर येथे कोसळलेल्या साईदर्शन इमारतीच्या दुर्घटनेला शिवसेना-भाजप युती जबाबदार असून संबंधितांवर कडक कारवाई करावी. तसेच या दुर्घटनेत ज्यांनी आपला जीव गमावला त्यांना सरकारतर्पे 5 लाखाची आणि जखमींना 2\nलाख रुपयांची मदत सरकारतर्पे देण्यात यावी व जखमींना सरकारतर्पे मोफत उपचार देण्यात यावेत, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी राज्य सरकारकडे केली आहे.\nनिरुपम पुढे म्हणाले की, या इमारतीखालीच तळमजल्यावर एका स्थानिक शिवसेना नेत्याचे हॉस्पिटल असून याच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना ही दुर्घटना झाली. या बांधकामाबद्दल येथील स्थानिक नागरिकांनी पालिका अधिकाऱयांकडे वारंवार तक्रार करून ही त्यांनी या बांधकामावर कोणतीही कारवाई केली नाही. हॉस्पिटलचे बांधकाम करताना त्या स्थानिक शिवसेना नेत्याने त्या इमारतीखालचा पिलरसुद्धा हटवल्याने इमारत कोसळली. यामुळे या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या भ्रष्ट पालिका अधिकाऱयांवर आणि त्या स्थानिक शिवसेना नेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि त्या पालिका अधिकाऱयांचे त्वरित निलंबन करावे, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी राज्य सरकारकडे केली आहे.\n‘पीएनबी’मध्ये 11 हजार कोटींचा गैरव्यवहार\nभिवंडीत 10 गोदामे भस्मसात\nगुप्तधनासाठी चिमुकल्या युगाचा बळी , तांत्रिकांना अटक\nजायकवाडी : हाय अलर्ट जारी; पोलीस बंदोबस्तात वाढ\nआलिशान घरांना वाढती मागणी\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marahi-harvesting-turmeric-15240?tid=155", "date_download": "2019-12-15T13:06:45Z", "digest": "sha1:Y2CYNYLFFB6CM62EKVIR77OC7ZB2ROZV", "length": 21677, "nlines": 184, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in marahi, harvesting of turmeric | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसुधारित पद्धतीने हळदीची काढणी\nसुधारित पद्धतीने हळदीची काढणी\nसुधारित पद्धतीने हळदीची काढणी\nडॉ. मनोज माळी, डॉ. जितेंद्र कदम\nगुरुवार, 3 जानेवारी 2019\nहळद काढणी अगोदर १५ ते ३० दिवस पाणी देणे बंद करावे. पाणी बंद करताना प्रथम पाणी थोडे थोडे कमी करून नंतर पूर्णपणे बंद करावे. त्यामुळे पानातील अन्नरस कंदामध्ये लवकर उतरण्यास मदत होते. हळकुंडाला वजन, गोलाई आणि चकाकी येते.\nहळद काढणी अगोदर १५ ते ३० दिवस पाणी देणे बंद करावे. पाणी बंद करताना प्रथम पाणी थोडे थोडे कमी करून नंतर पूर्णपणे बंद करावे. त्यामुळे पानातील अन्नरस कंदामध्ये लवकर उतरण्यास मदत होते. हळकुंडाला वजन, गोलाई आणि चकाकी येते.\nसर्वसाधारणपणे जातीपरत्वे हळद काढण्यास ७ ते ९ महिने लागतात. यामध्ये प्रामुख्याने हळव्या जातींना (उदा. आंबे हळद) तयार होण्यास लागवडीपासून ६ ते ७ महिने लागतात. नीम गरव्या जाती (उदा. फुले स्वरूपा) ७ ते ८ महिन्यांत काढणीस येतात. गरव्या जाती (उदा. सेलम, कृष्णा) ८ ते ९ महिन्यांमध्ये काढणीस तयार होतात. त्यामुळे जाती परत्वे कालावधी पूर्ण झाल्याशिवाय पाला कापू नये.\nजमिनीच्या पोताप्रमाणे माळरानाच्या हलक्या जमिनीमध्ये ८० ते ९० टक्के पाने पिकाचा कालावधी पूर्ण होते वेळी वाळलेली असतात. मध्यम व भारी जमिनीमध्ये ६० ते ७० टक्के पाने वाळलेली असतात. हे हळद पीक काढण्यापूर्वीचे मुख्य लक्षण आहे.\nकाढणी अगोदर १५ ते ३० दिवस पाणी देणे बंद करावे. पाणी बंद करताना प्रथम पाणी थोडे थोडे कमी करून नंतर पूर्णपणे बंद करावे. त्यामुळे पानातील अन्नरस कंदामध्ये लवकर उतरण्यास मदत होते. त्यामुळे हळकुंडाला वजन, गोलाई आणि चकाकी येते. जर पाणी शेवटपर्यंत चालू ठेवले तर हळकुंडाला नवीन फुटवे फुटू लागतात. त्यामुळे उत्पादनात घट होते.\nपाला वाळल्यानंतर एक इंच जमिनीच्यावर खोड ठेवून धारदार विळ्याच्या साह्याने कापावा.\nपाला बांधावर गोळा करावा, शेत पाच दिवस चांगले तापू द्यावे. त्यामुळे कंदामध्ये असलेल्या पाण्याच्या अंशामुळे जमीन साधारणपणे भेगाळली जाते. त्यामुळे हळदीची काढणी करणे सुलभ होते.\nलागवडीच्या पद्धतीनुसार काढणीची पद्धत अवलंबवावी. सरी वरंबा पद्धतीत टिकाव किंवा कुदळीच्या साह्याने हळदीची खांदणी करावी. गादी वाफा पद्धतीत ट्रॅक्टरचलित हळद काढणी यंत्राचा वापर करावा.\nकाढणी करते वेळी जमीन पूर्णपणे वाळली असल्यास हलके पाणी द्यावे. त्यामुळे काढणी करणे सोपे होते.\nखांदणी करून काढलेले कंद २ ते ३ दिवस सूर्यप्रकाशात चांगले वाळवावेत. त्यामुळे कंदास चिकटलेली माती पूर्णपणे निघण्यास मदत होते.\nसाधारणपणे २ ते ३ दिवसांनंतर कंदाची मोडणी करावी. कंदाचा गड्डा आपटल्यास हळकुंडे व गड्डे एकमेकांपासून वेगळे होतात. त्या वेळी मात्र जेठे गड्डे, बगल गड्डे, हळकुंडे, सोरा गड्डा, कुजकी सडलेली हळकुंडे अशा कच्च्या मालाची प्रतवारी करून वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक करावी.\nअ) जेठे गड्डे ः\nमुख्य रोपाच्या खाली वाढणाऱ्या कंदास जेठे गड्डे (मातृकंद) म्हणतात. सदरचे गड्डे प्रामुख्याने पुढील वर्षी लागवडीसाठी वापरतात. त्यामुळे काढणीनंतर हे गड्डे ताबडतोब सावलीमध्ये ठेवावेत.\nब) सोरा गड्डा ः\nलागवडीसाठी वापरलेले कंद ५० ते ६० टक्के कुजून जातात. राहिलेले ४० ते ५० टक्के कंदांना सोरा गड्डे म्हणतात. हे काळपट रंगाचे मुळ्या विरहीत असतात. यांना हळकुंडापेक्षा दुप्पट दर मिळतो.\nक) बगल गड्डे ः\nजेठे गड्ड्याला आलेला फुटव्यांच्या खाली बगल गड्डे तयार होतात. यांस अंगठा गड्डे असेही म्हणतात. ४० ग्रॅमपेक्षा जास्त वजन असणाऱ्या गड्ड्यांचा वापर बेणे म्हणून करतात.\nबगल गड्‍ड्यांना आलेल्या कंदास हळकुंडे असे म्हणतात. प्रामुख्याने प्रक्रिया करून बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी याचा वापर करतात. यातील काही हळकुंडांना उपहळकुंडे येतात. त्यांस लेकुरवाळे हळकुंडे असे म्हणतात. याचा वापर धार्मिक कार्यात मोठ्या प्रमाणावर केला जातो.\nकाढणी केल्यानंतर लवकर प्रक्रिया करावी. काढणी केल्यानंतर साधारणत: १५ दिवसांच्या आत त्यावर प्रक्रिया करावी. म्हणजे प्रत व दर्जा चांगला राहतो. जातीपरत्वे सर्व साधारणपणे एकरी १५० ते २०० क्विंटल ओली हळद आणि प्रक्रिया करून ३० ते ४० क्विंटल होते.\nया पद्धतीत पूर्णपणे कंद जमिनीतून निघत नाहीत. १० ते १५ टक्के कंद जमिनीत राहतात.\nसरी वरंबा अथवा गादी वाफा पद्धतीने लागवड केलेल्या ठिकाणी या पद्धतीने काढणी करता येते.\nकाढणीसाठी एकरी १८ ते २० मजूर लागतात. काढणी करताना कंदास इजा होण्याची शक्यता असते.\nहे यंत्र खालपासून कंद वरती उचलत असल्याने केवळ १ ते २ टक्के कंद जमि��ीमध्ये राहतात.\nकेवळ गादी वाफा पद्धतीने लागवड केलेल्या हळदीची काढणी करता येते.\nसाधारणपणे ८ ते १० लिटर डिझेलमध्ये एक एकर हळदीची काढणी होते. परिणामी मजूर बचत होते.\nकंद जमिनीतून अलगत उचलत असल्यान्ने कंदास कोणत्याही प्रकारची इजा होत नाही.\nसंपर्क ः डॉ. मनोज माळी, ९४०३७ ७३६१४\n(डॉ. माळी हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज, जि. सांगली येथे प्रभारी अधिकारी आणि\nडॉ. कदम हे काढणी पश्चात पदव्युत्तर संस्था, रोहा, जि. रायगड येथे सहयोगी प्राध्यापक आहेत.)\nहिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावच नाही\nमुंबई ः येत्या सोमवारपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्त\nगायीच्या दूध खरेदी दरात एक रुपयाने वाढ\nपुणे ः परराज्यांसह भुकटी उद्योगांकडून वाढलेल्या दूध खरेदीमुळे राज्यात दूध टंचाई जाणवू ला\nहिवाळी अधिवेशनात कर्जमाफी घोषणेची शक्यता : दिलीप...\nपुणे : महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात शेतकरी कर्जमाफी हा विषय आहे.\nसोयाबीन दर विक्रमी पातळी गाठण्याचे संकेत\nनवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये पीक काढणीच्या काळात अतिवृष\nपूरबाधित ऊस तोडीस कारखान्यांकडून टाळाटाळ\nपुणे ः राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना पूर्ण होत आला आहे.\nहळद पिकातील व्यवस्थापनसध्या हळद लागवड होऊन सुमारे सात महिन्यांचा...\nहळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणस ध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...\nहळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...\nहळदीवरील पाने खाणारी, गुंडाळणारी अळी...सध्या हळद पिकाची शाकीय वाढ होण्याचा कालावधी आहे....\nहळद पिकातील प्रमुख किडीचे नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...\nसुधारित पद्धतीने हळद लागवडीचे नियोजनठिबक सिंचनासारख्या आधुनिक सिंचन सुविधा उपलब्ध...\nहळदीचे अपेक्षित उत्पादनासाठी सुधारित...हळद लागवडीसाठी मध्यम प्रतीची, काळी, पाण्याचा...\nहळद पिकांसाठी बेणे निवड महत्त्वाची पूर्वमशागतीनंतर पाण्याच्या...\nहळद लागवडीची पूर्वतयारीहळद लागवडीसाठी योग्य जमिनीची, बेण्याची निवड ही...\nहळदीपासून मूल्यवर्धीत पदार्थांची...हळद ही अन्नपचन, पित्तशामक व रक्तशुद्धी करणारी आहे...\nसाठवण हळद बेण्याची ...जेठा गड्डा, बगल गड्डा, आणि हळकुंडे लागवडीसाठी...\nमिरचीवरील किडींचा प्रादुर्भाव ओळखा,...मिरची पिकावर प्रादुर्भाव करणाऱ्या किडींमध्ये कळी-...\nमिरची रोपवाटिकेतील पीक संरक्षणसध्या अनेक ठिकाणी रोपवाटिका ते फळे लागण्याच्या...\nहळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...\nहळद शिजविण्यासाठी वापरा बॉयलरकाढणीनंतर हळदीवर ४ ते ५ दिवसांमध्येच शिजविण्याची...\nसुधारित पद्धतीने हळदीची काढणीहळद काढणी अगोदर १५ ते ३० दिवस पाणी देणे बंद करावे...\nयोग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nहळदीवरील रोगांचे नियंत्रण व्यवस्थापन हळदीचे गड्डे तयार होण्याची ही योग्य वेळ आहे. जर...\nहळदीवरील किडीचे करा वेळीच नियंत्रण हळदीचे गड्डे तयार होण्याची ही योग्य वेळ आहे. जर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://isha.sadhguru.org/mahashivratri/mr/shiva-images-wallpapers/", "date_download": "2019-12-15T13:00:25Z", "digest": "sha1:LHNHETFNLD4WFPJUGS3C2SQ2Z2CH6JRY", "length": 4484, "nlines": 130, "source_domain": "isha.sadhguru.org", "title": "महाशिवरात्री फोटो आणि वॉलपेपर्स -", "raw_content": "\nमहाशिवरात्री फोटो आणि वॉलपेपर्स\nमहाशिवरात्री फोटो आणि वॉलपेपर्स मोबायल आणि डेस्कटॉपसाठी\nआदियोगीनी वास केलेली, भारतीय उपखंडातील चार अतिशय महत्वाची ठिकाणे, जिथे त्याने आपल्या दिव्य उर्जा संग्रहित करून ठेवल्या आहेत.\nखालील वॉलपेपर्स डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा\nमोफत ध्यानलिंग वॉलपेपर्स डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा\nमहाशिवरात्री फोटो आणि वॉलपेपर्स\nह्या ऐतिहासिक कार्यक्रम घडवून आणण्यात हातभार लावा\nएफएकयू – नेहेमी विचारले जाणारे प्रश्न\nथेन कैलाया भक्ती पेरवाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://lostandfoundnetworks.com/mr/key-lost-near-pradhan-nagar/579", "date_download": "2019-12-15T14:08:37Z", "digest": "sha1:ADLEL4GYVADVZL7DCBH6UTVFY4TT2KAQ", "length": 8853, "nlines": 327, "source_domain": "lostandfoundnetworks.com", "title": "Key lost near Pradhan nagar, Siliguri", "raw_content": "\nमालक आणि शोधक यांच्याशी संपर्क करण्यासाठी सदस्य प्रवेश जर तुमच्याकडे खाते नसेल तरइथे क्लिक करा.\nहरवलेले व सापडलेले शेवटचे स्थान Pradhan nagar\nटर्क्स आणि कैकोस बेटे\nदक्षिण जॉर्जिया आणि दक्षिण स...\nसाओ टोम आणि प्रिंसिपे\nसेंट किट्स आणि नेव्हिस\nसेंट पियरे आणि मिक्वेलोन\nसेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनडाइ...\nस्वालबर्ड आणि जान मायेन\nहाँगकाँग एसएआर क्षेत्र चीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.reliableacademy.com/en/daily-study-material/mpsc-psi-sti-saral-seva-daily-pdf/ayodhya-ram-mandir", "date_download": "2019-12-15T12:59:20Z", "digest": "sha1:ME6JR5IBED6JFY2LMUUM5RO2S5SUMRIR", "length": 2576, "nlines": 54, "source_domain": "www.reliableacademy.com", "title": "Ayodhya Ram Mandir Ayodhya Ram Mandir", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/742888", "date_download": "2019-12-15T13:00:01Z", "digest": "sha1:WRMY3EX3QWZ4QNKLU6KR3T4J46CLHVCO", "length": 5192, "nlines": 22, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कॉ. प्रभाकर महाबळेश्वरकर यांच्या जयंतीनिमित्ताने ग्रंथालयास आर्थिक मदत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » कॉ. प्रभाकर महाबळेश्वरकर यांच्या जयंतीनिमित्ताने ग्रंथालयास आर्थिक मदत\nकॉ. प्रभाकर महाबळेश्वरकर यांच्या जयंतीनिमित्ताने ग्रंथालयास आर्थिक मदत\nज्येष्ठ मार्क्सवादी नेते कॉ.प्रभाकर महाबळेश्वरकर यांच्या जयंतीनिमित्त कुसवडे (ता. सातारा) येथील विजय मांडके सार्वजनिक ग्रंथालयाला एक लाख रुपयांचा धनादेश मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रा. अजित अभ्यंकर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी कॉ. अंजलीताई महाबळेश्वरकर, कॉ. वसंत नलावडे उपस्थित होते.\nविजय मांडके सार्वजनिक ग्रंथालय कुसवडेच्यावतीने अध्यक्ष महेश गुरव, लखन जगताप, विक्रम बल्लाळ, समाधान दळवी, आकाश सराटे, योगेश गुरव यांनी धनादेश स्व��कारला. ग्रंथालयाच्या वतीने कॉ. प्रभाकर महाबळेश्वरकर समाज विज्ञान केंद्राची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती महेश गुरव यांनी दिली.\nकॉ. महाबळेश्वरकर यांच्या जंयतीनिमित्त सातारा येथे प्रा.अजित अभ्यंकर यांचे भारतीय अर्थव्यवस्थे समोरील आव्हाने या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात ग्रंथालयाला मदतीचा धनादेश देण्यात आला. या कार्यक्रमाला विजय मांडके, डॉ.दत्तप्रसाद दाभोळकर, प्रा.पुरुषोत्तम शेठ, किशोर बेडकिहाळ, मिनाज सय्यद, ऍड.राजेंद्र गलांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ग्रंथालयाच्यावतीने उभारण्यात येणाऱया समाज विज्ञान केंद्राच्या उभारणीसाठी मदत करण्याचे आवाहन लखन जगताप आणि विक्रम बल्लाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.\nशाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची गरज\nजवान संदीप इथापे यांचा अपघाती मृत्यू\nमलकापुरात दिग्गजांचे प्रभाग आरक्षित\nआलिशान घरांना वाढती मागणी\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-12-15T14:18:15Z", "digest": "sha1:QHK4NQIQIN4PUTYVFAY6AVTPC7YAYNEE", "length": 3224, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'नाजूका' Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामतीनंतर वर्ध्यातून निवडणूक लढवायला आवडेल\nनागरिकत्व विधेयक लागू करण्याचा निर्णय हजार टक्के योग्यच : नरेंद्र मोदी\nमारुती कारखान्यास गतवैभव प्राप्त करून देऊ,दिलीपराव देशमुखांचा निर्धार\n‘६७व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’च्या शेवटच्या दिवसाची सुरेल सुरुवात\n राजीनामे मंजूर झाले तरी होणार नाही पोटनिवडणूक\nमहाविकास आघाडीचे सरकार केवळ पाच वर्षेच नव्हे तर २५ वर्षेच काय ५० वर्षे चालेल : उद्धव ठाकरे\nनाजुका आणि रायबा उधळणार ‘प्रीती सुमने’\nटीम महाराष्ट्र देशा- प्रेक्षकांना अगदी लोटपोट हसवणारा ‘अगडबम’ सिनेमा आठ वर्षांपूर्वी भेटीस आला होता. या चित्रपटातील नाजुकाने प्रत्येक सिनेरसिकाचे...\nसुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामतीनंत�� वर्ध्यातून निवडणूक लढवायला आवडेल\nनागरिकत्व विधेयक लागू करण्याचा निर्णय हजार टक्के योग्यच : नरेंद्र मोदी\nमारुती कारखान्यास गतवैभव प्राप्त करून देऊ,दिलीपराव देशमुखांचा निर्धार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2019-12-15T14:19:16Z", "digest": "sha1:VI7I3G3SP3MFTOABMOJSZ25HAOQWYIRX", "length": 3368, "nlines": 53, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राजर्षि शाहू महाराज Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामतीनंतर वर्ध्यातून निवडणूक लढवायला आवडेल\nनागरिकत्व विधेयक लागू करण्याचा निर्णय हजार टक्के योग्यच : नरेंद्र मोदी\nमारुती कारखान्यास गतवैभव प्राप्त करून देऊ,दिलीपराव देशमुखांचा निर्धार\n‘६७व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’च्या शेवटच्या दिवसाची सुरेल सुरुवात\n राजीनामे मंजूर झाले तरी होणार नाही पोटनिवडणूक\nमहाविकास आघाडीचे सरकार केवळ पाच वर्षेच नव्हे तर २५ वर्षेच काय ५० वर्षे चालेल : उद्धव ठाकरे\nTag - राजर्षि शाहू महाराज\nडॉ. आंबेडकर जयंतीची नवे मॉडेल आणि नवे प्रयोग \nप्रा. डॉ.सुधीर गव्हाणे – मार्च महिना सुरू झाला की, प्रज्ञापुरूष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे वेध लागायला सुरूवात होते. अलीकडे १४ एप्रिल बरोबर...\nसुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामतीनंतर वर्ध्यातून निवडणूक लढवायला आवडेल\nनागरिकत्व विधेयक लागू करण्याचा निर्णय हजार टक्के योग्यच : नरेंद्र मोदी\nमारुती कारखान्यास गतवैभव प्राप्त करून देऊ,दिलीपराव देशमुखांचा निर्धार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%87/", "date_download": "2019-12-15T14:15:02Z", "digest": "sha1:GQSCOKNXOVT3FRZGDCE4FB5V3CA45ANI", "length": 3296, "nlines": 53, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शेखर मुरकुटे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामतीनंतर वर्ध्यातून निवडणूक लढवायला आवडेल\nनागरिकत्व विधेयक लागू करण्याचा निर्णय हजार टक्के योग्यच : नरेंद्र मोदी\nमारुती कारखान्यास गतवैभव प्राप्त करून देऊ,दिलीपराव देशमुखांचा निर्धार\n‘६७व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’च्या शेवटच्या दिवसाची सुरेल सुरुवात\n राजीनामे मंजूर झाले तरी होणार नाही पोटनिवडणूक\nमहाविकास आघाडीचे सरकार केवळ पाच वर्षेच नव्हे तर २५ वर्षेच काय ५० व��्षे चालेल : उद्धव ठाकरे\nTag - शेखर मुरकुटे\nराजुरी मध्ये कृषीदूतांचे आगमन ; ग्रामस्थांनी केले स्वागत\nटीम महाराष्ट्र देशा : राहता तालुक्यातील राजुरी येथे सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउद्देशीय शिक्षण संस्थाचे कृषी महाविद्यालय भानसहिवरे येथील प्रशिक्षणार्थी...\nसुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामतीनंतर वर्ध्यातून निवडणूक लढवायला आवडेल\nनागरिकत्व विधेयक लागू करण्याचा निर्णय हजार टक्के योग्यच : नरेंद्र मोदी\nमारुती कारखान्यास गतवैभव प्राप्त करून देऊ,दिलीपराव देशमुखांचा निर्धार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%8F/", "date_download": "2019-12-15T13:58:21Z", "digest": "sha1:Z37GVAOJLOMI2MXNRGWWUUUSCRN2FFAW", "length": 14162, "nlines": 73, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "एमबीए Archives - Majha Paper", "raw_content": "\nगाई पाळण्यासाठी सोडली चक्क १२ लाखांची नोकरी\nOctober 23, 2019 , 9:38 pm by माझा पेपर Filed Under: युवा, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय Tagged With: एमबीए, यशोगाथा\nआजच्या घडीला पैशाशिवाय कोणाचेच पान हलत नाही आणि तोच पैसा कमविण्यासाठी माणूस प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतो. पण हाच पैसा त्याच्या हाती लागला तरी त्याचे समाधान त्याला मिळते का पण एका उच्च पदावर काम करणाऱ्या राजेशने या सगळ्यावर तोडगा काढला आहे. राजेश हा एक असा तरुण आहे ज्याने १२ लाखांची नोकरी सोडली आहे. पण ऐवढी गलेलठ्ठ […]\nएक काळ असा होता की एमबीए झालेल्या मुलांना आणि मुलींना नोकरीच्या क्षेत्रात मोठी किंमत होती. त्यांचे एमबीएच्या पदवीचे मार्क जेवढे जास्त तेवढा त्यांचा पगार जास्त असे समीकरण तयार झाले होते. परंतु आता एमबीए डिग्रीचे गुण मार्केटमध्ये निरर्थक ठरायला लागले आहेत. विशेषतः परदेशात जाऊन ही पदवी मिळवणारे विद्यार्थी पश्‍चात्ताप पावायला लागले आहेत. कारण अमेरिकेत किंवा ब्रिटनमध्ये […]\nतगड्या पगाराची नोकरी सोडून ‘ती’ बनली पोर्नस्टार\nMay 30, 2019 , 9:21 pm by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: एमबीए, पोर्नस्टार\nएका २६ वर्षीय तरुणीने डिजिटल मार्केटिंगमध्ये एमबीए केले असून त‍गड्या पगाराची कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरीही मिळवली होती. पण नोकरी सोडून तिने पोर्नस्टार बनणे पसंत केले आहे. न्यूयॉर्कमधील या युवतीचे नाव एलिक्स लिंक आहे. एका वेबसाइटला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये एलिक्सने आपली ‘स्टोरी’ शेअर केली असून एलिक्सची ही स्टोर��� आता व्हायरल होत आहे. एलिक्सने पोर्नस्टार बनण्याआधी सोशल मीडिया कन्सल्टन्सी […]\nफाशीची शिक्षा झालेल्या सात कैद्यांनी इग्नूच्या एमबीए अभ्यासक्रमाला घेतला प्रवेश\nNovember 7, 2018 , 1:33 pm by माझा पेपर Filed Under: देश, मुख्य Tagged With: इग्नू, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, एमबीए, कैदी\nनवी दिल्ली – इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या एमबीए अभ्यासक्रमाला फाशीची शिक्षा झालेल्या सात कैद्यांनी प्रवेश घेतला असून ही प्रवेश प्रक्रिया जानेवारी २०१८मध्ये पूर्ण झाली. ते सध्या याच्या दुसऱ्या सत्राला आहेत. इग्नूने कैद्यांसाठी २०१० पासून अभ्यासक्रम सुरू केला. अनेक कैद्यांनी आतापर्यंत इग्नूच्या माध्यमातून पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. जानेवारी महिन्यात यावर्षी एमबीएसाठी नऊ कैद्यांनी […]\nहैदराबादच्या रस्त्यावर भीक मागत आहेत एमबीए आणि ग्रीन कार्डधारक महिला\nNovember 23, 2017 , 2:57 pm by माझा पेपर Filed Under: देश, सर्वात लोकप्रिय Tagged With: एमबीए, ग्रीन कार्ड, भिकारी, हैदराबाद\nहैद्राबादः तुम्हाला असे अनेक चित्रपट पाहायला मिळाले असेल ज्यात एक माणूस अत्यंत गरीब आणि नंतर एवढा श्रीमंत बनतो की तो जगातील कोणतीही आनंद विकत घेतल्यास त्याच्या डाव्या हाताचा खेळ असतो. त्यातच अशा प्रकारचे चित्रपट देखील आहेत ज्यातून असे देखील दाखवण्यात येते की करोडपती पासून रोडपती होण्यास वेळ लागत नाही. परंतु कधी अशा परिस्थितीत तुम्ही ख-याखुऱ्या […]\nएमबीएच्या ९३ टक्के विद्यार्थ्यांना नाही रोजगार\nमुंबई : ‘इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स’ने सादर केलेल्या अहवालात देशातील ९३ टक्के एमबीए ग्रॅज्युएट विद्यार्थी हे बेरोजगार असून, विद्यार्थी १० हजारपेक्षा कमी पगारावर कामाला लागतात, असा धक्कादायक उल्लेख करण्यात आला आहे. या अहवालानुसार, दरवर्षी बिझनेस स्कूलच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळत चालली आहे. भारतातील बहुतांश एमबीएच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना योग्य सोई-सुविधा मिळत नाही. मागच्या वर्षी २२० एमबीए महाविद्यालये […]\nएमबीएच्या केवळ ७ % विद्यार्थ्यांनाच नोकऱ्या\nनवी दिल्ली- पदवीचे शिक्षण संपवून बिझनेस स्कूलमधून एमबीए करून गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्याची अनेक तरुण तरुणींची इच्छा असते परंतु त्यांच्या या विचारसरणीस तडा देणारा एक अहवाल समोर आला आहे. काही प्रतिष्ठित व्यवस्थाप�� महाविद्यालये आणि विद्यापीठांचा अपवाद वगळता इतर बिझनेस स्कूल सुमार दर्जाचे पदवीधर तयार करीत असून ते रोजगार मिळवण्यास अपात्र असल्याचे दिसून आले आहे. बिझनेस […]\nया सरकारी योजनेमुळे तुम्हाला दर महि...\nनासाच्या रोवरने शोधली मंगळावरील एलि...\nफाशी देण्याआधी जल्लाद कैद्याच्या का...\nनिर्भयाच्या अपराध्यांना फाशी देण्या...\nदिशा पटनीचा इंस्टाग्रामवर पुन्हा धु...\nअमिताभला 'किसान'कडून ६ कोटी आणि बळी...\nभुतांना घाबरत नसाल तर बिनधास्त या र...\nईशान्य भारतात उमटले नागरिकत्व विधेय...\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला राज्यस...\n'तेजस' तैनात करण्यास नौदलाचा नकार...\nगुजरातमध्ये सुमारे 800 वर्षे जुन्या...\nसंसदेत ओवेसींनी फाडली नागरिकत्व दुर...\nइतिहास जमा होणार मुंबईची शान असलेल्...\nजगातील सर्वात श्रीमंत देश, जेथे आहे...\nजाणून घ्या वाढदिवशी मेणबत्ती विझवल्...\nदूध नाही तर बिअर पिणे शरीरासाठी फाय...\nआंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व प्रकार...\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8&f%5B1%5D=changed%3Apast_hour&search_api_views_fulltext=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2019-12-15T13:12:56Z", "digest": "sha1:AU6O3YX7A2CLVINUZ4WVOMBJ2A6R2RBB", "length": 15000, "nlines": 194, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n(-) Remove सर्व बा���म्या filter सर्व बातम्या\nबातम्या (280) Apply बातम्या filter\nसरकारनामा (100) Apply सरकारनामा filter\nशिक्षण (8) Apply शिक्षण filter\nआहार आणि आरोग्य (5) Apply आहार आणि आरोग्य filter\nऍग्रो वन (4) Apply ऍग्रो वन filter\nस्पॉटलाईट (3) Apply स्पॉटलाईट filter\nबातमी मागची बातमी (2) Apply बातमी मागची बातमी filter\nएक्स्क्लुझिव्ह (1) Apply एक्स्क्लुझिव्ह filter\nधार्मिक (1) Apply धार्मिक filter\n(-) Remove प्रशासन filter प्रशासन\nमहाराष्ट्र (45) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (37) Apply मुख्यमंत्री filter\nमहापालिका (26) Apply महापालिका filter\nदेवेंद्र%20फडणवीस (18) Apply देवेंद्र%20फडणवीस filter\nनिवडणूक (15) Apply निवडणूक filter\nमहामार्ग (14) Apply महामार्ग filter\nवाचा, वणी गडावरील त्या व्हायरल अपघाताचं सत्य\nनाशिक : दोन दिवसांपासून सोशल मीडियावर \"सप्तशृंगगड घाटात बस अपघात' हा संदेश दुसऱ्याच ठिकाणचे जुने छायाचित्र टाकून व्हायरल केला जात...\nSTRANGE | मुंबईत मांजरांची नसबंदी का करणार\nमुंबई - मुंबईत मांजरांचा वाढलेला उपद्रव रोखण्यासाठी महापालिकेला मुहूर्त सापडला आहे. प्रशासनाने जानेवारीपासून मांजरांची नसबंदी...\nVIDEO | जेव्हा सिंहाने त्याचा हातच जबड्यात पकडला...मग काय झालं वाचा...\nसिंहाने प्राणीसंग्रहालयामधील कर्मचाऱ्याचा हात जबड्यात पकडल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाकिस्तानमधील कराची येथील...\nVIDEO | ठाकरे सरकारचं खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांच्या वाट्याला आली 'ही' खाती\nठाकरे सरकारने आपलं खातेवाटप अखेर जाहीर केलंय. यामध्ये गृह खाते शिवसेनेने स्वतःकडे ठेवल्याचं पाहायला मिळतंय. एकूणच हिवाळी...\nनिर्भया प्रकरणातील नराधमांना त्याच दिवशी फाशी, वाचा आतापर्यंत काय घडलं\nपाटणा : \"निर्भया' प्रकरणात दोषींना दिलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेची सुनावणी लवकरच होणार असल्याचे दिसत आहे. बिहारमधील बक्‍सर...\nजयंत पाटील उपमुख्यमंत्री तर अजित पवारांना अर्थ खातं\nनवी दिल्ली : उपमुख्यमंत्री आणि खातेवाटप अजून काही निश्चित होत नाहीय. मात्र आता आणखीनच चुरस यात पहायला मिळतेय. आता एक नवी चर्चा...\nआता बुलेट ट्रेन व्हाया पुणे-औरंगाबाद\nमुंबई अहमदाबाद शिवाय राज्यात बुलेट ट्रेन सुरु करण्यासाठी दोन मार्गांचा अभ्यास सुरु असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे...\nVIDEO | खातेवाटपाचा तिढा सुटणार कधी\nमुंबई : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन आता बरेच दिवस होत आलेत. मात्र अजुनही खातेवाटपाचा तिढा काही सुटलेल��� दिसत नाहीये. ...\nसोलापूरच्या 'या' रस्त्यावरून जाताना महिलांनो राहा सावधान...\nसोलापूर : हैदराबाद येथे घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर...\nनाट्यगृहांमध्ये आता नो सिग्नल..\nतुम्ही नाटक पाहायला जात आहात तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, तुम्ही तुमचे महत्त्वाचे फोन आधीच करून घ्या. कारण तुम्ही ज्या...\nVIDEO | उजनी धरणात पाणी नव्हे हिरवं विष\nउजनी धरणात पाणी नव्हे तर विष आहे, असं मत या धरणाच्या क्षेत्रातले लोक व्यक्त करतायत...का आलीय त्यांच्यावर पाण्याला विष म्हणण्याची...\nत्या नराधमांचा खात्मा करणारा हाच तो शूर अधिकारी\nहैदराबादमध्ये डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन तिला जिवंत जाळण्यात आलं होतं. आणि अत्यंत निर्घृणपणे तिची हत्या करण्यात आली. यानंतर...\nआता रात्री-अपरात्री महिलांना पोेलिस पोहचवणार घरपोच\nनागपूर : सध्याच्या काळात महिलांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न उभा राहिलाय. आज प्रत्येक मह्ला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम...\nआता सरकारी नोकरीच्या परिक्षा द्या सीईटी द्वारे...\nनवी दिल्ली : सध्या देशात मंदीची लाट असताना नोकरींच्या संधीही फारच मंदावल्या आहेत. लाखो तरुण शिकुनही बेरोजगार आहेत. शिकले नाही तर...\nराज्यात डिसेंबरपासून महाभरती, सरकार बदलताच नोकरीच्या संधी उपलब्ध\nसोलापूर - सरकार बदलताच सर्व बेरोजगारांना एक खूषखबर मिळणार आहे. 5 वर्षांपासून नोकरीच्या संधी उपलब्ध होत नसल्यानं तरुण वर्ग हैराण...\nVIDEO | गृहमंत्री पदासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात स्पर्धा\nमहाविकासआघाडी राज्यात सरकार स्थापन करणाराय..शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद जाणार हेही आता पक्कं झालंय..मात्र, नंबर दोनचं पद म्हणजे...\nVIDEO | मराठा आरक्षणाची सुनावणी जानेवारीत\nमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. 22...\nकराल उधळपट्टी भरावी लागेल तिप्पट पाणीपट्टी\nमुंबई : सध्या पाण्याचा वापर प्रमाणाच्या बाहेर होताना दिसतोय. कारण कुणाच पाण्याचा अवाजवी वापर टाळत नाहीय. त्यामुळेच असा पाण्याचा...\nमुख्यमंत्री कार्यालय संपुष्टात, नोकरशाहीची जबाबदारी वाढली\nमुंबई - राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री कार्यालय संप��ष्टात आले असून, प्रशासकीय कामकाज...\nशंभर दिवसांपासून काश्‍मीरमधील इंटरनेट सेवा विस्कळीतच\nश्रीनगर : विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटविल्यानंतर काश्‍मीर खोऱ्यात बंद करण्यात आलेली इंटरनेटसेवा आजही 101व्या दिवशी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://vishwavidya.com/Pradeshik-2187-5dd2a2282d9e4-1.html", "date_download": "2019-12-15T12:49:12Z", "digest": "sha1:VR57KUYAXVXK7GII2HWKJDTDWBOGQDLD", "length": 12829, "nlines": 112, "source_domain": "vishwavidya.com", "title": "विद्यार्थ्यांची आयटीआय’ प्रवेशाकडे पाठ : दुसऱ्या फेरीअखेर केवळ ३४ टक्के प्रवेश", "raw_content": "\nलवकरच स्विस बँकेतील काळ्या पैश्याची माहिती मिळण्याची शक्यता\nपृथ्वीवर वीस वर्षांत झालेल्या बदलांच्या चित्रणात ‘नासा’ला यश\nराष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांना उच्चपदस्थ नोकरशहांपेक्षा कमी वेतन\nदेशाची राजधानी नागपूरला हलवा : श्री श्री रविशंकर\n2 भारतीय सैनिकांवर फ्रान्समध्ये 100 वर्षांनी झाले अंत्यसंस्कार\nभारत-चीन सीमेवर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप\nभाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार\nदूरसंचार, बँकींग क्षेत्रातील ८० हजार नोक-यांवर गदा\nक्तक़्क़क् बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल\nवेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन\nइराण-इराक सीमा भागात मोठा भूकंप, १२९ नागरिकांचा मृत्यू\nराजस्थानातील डॉक्टरांच्या संपाला राज्यातील सरकारी डॉक्टरांचा पाठिंबा\nचार वर्षात डेबिट-क्रेडीट कार्ड, ॠच्र्ग् इतिहासजमा : नीती आयोग\nविद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक\nशेतीचे शिक्षण शाळेतून देण्यात सरकार उदासीन\nसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानात होणार डीएनए प्रयोगशाळा उभारणार\nविद्यार्थ्यांची आयटीआय’ प्रवेशाकडे पाठ : दुसऱ्या फेरीअखेर केवळ ३४ टक्के प्रवेश\nपुणे : राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थां (आयटीआय) मध्ये प्रवेशाच्या दुसस्या फेरीअखेर केवळ ३४ टक्के प्रवेश झाले आहेत. एकूण ४८ हजार ८९५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून अद्यापही ९३ हजार जागा रिक्त आहेत. विशेष म्हणजे प्रवेशासाठी तब्बल २ लाख ४० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चिती केलेली आहे.\nराज्यातील शासकीय आयटीआयमध्ये एकुण ९२ हजार ७०६ तर खासगी आयटीआयमध्ये ४९ हजार ३३६ अशी एकुण १ लाख ४२ हजार ४२ प्रवेश क्षमता आहे. त्यापैकी १ लाख २९ हजार ८३९ जागांचे प्रवेश केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून भरले जाणार आहे. या ऑनलाईन प्रक्रियेअंतर्गत नुकतीच दुसरी फेरी पुर्ण झाली आहे. पहिल्या फेरीमध्ये एकुण ३३ हजार ३६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. दुसस्या फेरीमध्ये एकुण ५२ हजार १४७ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली होती. त्यापैकी केवळ १४ हजार ४५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. या फेरीअखेर शासकीय संस्थांमधील ३८ हजार ५९३ तर खासगी आयटीआयमधील १० हजार ३०२ जागांवरच प्रवेश झाले आहेत, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली.\nतिसस्या फेरीमध्ये ऑनलाईन प्राधान्यक्रम भरण्याची मुदत दि. २५ जुलै रोजी संपली आहे. दि. २९ जुलै रोजी संस्था व व्यवसाय निहाय निवड यादी प्रसिध्द केली जाणार आहे. तर दि. ३० जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतील. दि. ३१ जुलैपासून चौथी प्रवेश फेरी सु डिग्री होणार आहे. त्यानंतर समुपदेशन फेरीतून प्रवेश दिले जातील.\nदुसस्या फेरीअखेर केवळ ३४ टक्के झाल्याने मोठ्या हजारो जागा रिक्त राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रामुख्याने खासगी संस्थांमधील रिक्त जागांची संख्या तुलनेने अधिक असणार आहे. या संस्थांमध्ये आतापर्यंत केवळ २० टक्के प्रवेश झाले आहेत. प्रवेश प्रक्रियेमध्ये एकुण २ लाख ४० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चिती करून सध्या प्रवेशाला अल्प प्रतिसाद मिळत आहे.\nसंस्था प्रवेश क्षमता झालेले प्रवेश टक्केवारी\nशासकीय ९२,७०६ ३८,५९३ ४१.६३\nखासगी ४९,३३६ १०,३०२ २०.८८\nएकुण १,४२,०४२ ४८,८९५ ३४.४२\nआपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.\nमराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)\nसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानात होणार डीएनए प्रयोगशाळा उभारणार\nकोलगेट ची ७५ हजार रुपये शिष्यवृत्ती.\nराज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर\n१२ हजार शिक्षकांची राज्यात भरती करण्याचे नियोजन राज्य शासनाकडून पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती��ी प्रक्रिया\nमिशन इंद्रधनुष्य अंतर्गत जिल्हयातील एक ही बालक लसीकरणांपासून वंचित राहू नये -जिल्हाधिकारी जी.श्रीकांत\nग्रामपंचायत निवडणुकांसाठी १ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या\nऔरंगाबाद पदवीधर मतदारसंघात मतदार नोंदणीसाठी 7 नोव्हेंबर 2019 पूर्वी अर्ज करावेत\nबारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास 3 ऑक्टोबरपासून सुरुवात\nआयकर परतावा भरण्यास मुदतवाढ\nआगामी शैक्षणिक वर्षात बारावीचा अभ्यासक्रम बदलणार\nउत्तम व्यक्तीमत्व निर्माण करणारी संस्था- डॉ. देशमुख पी.एन शिवलिंगेश्वर फार्मसीत नांदेड विद्यापीठ आयोजित ए झोन व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन\nसीबीएसई च्या 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना नव्या \"सूचना\nआलमला ब्ल्यु बर्ड स्कुल येथे तालुकास्तरिय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन\nशासनाकडून महिला बचत गटांना वाढीव खेळते भांडवल मिळवून देणार\nशिवलिंगेश्वर फार्मसीमध्ये नुतन प्रवेशित विध्यार्थ्यांचा स्वागत समारोह संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-women-shg-rural-developmentkadvanchi-village-18622?tid=163", "date_download": "2019-12-15T14:09:13Z", "digest": "sha1:6F2A4SERYCEIQCE7GGDTQA4ILRUNTH46", "length": 21397, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, women SHG in rural development,kadvanchi village | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकडवंची : अर्थकारणाला मिळाली बचत गटांची साथ\nकडवंची : अर्थकारणाला मिळाली बचत गटांची साथ\nकडवंची : अर्थकारणाला मिळाली बचत गटांची साथ\nरविवार, 21 एप्रिल 2019\nशेती आणि ग्रामविकासामध्ये महिलांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. गटांच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक बचत केलीच, त्याचबरोबरीने पशुपालन, फळबागांसाठी ठिबक सिंचन, विहीर कूपनलिकांची खोदाई, द्राक्ष बाग उभारणीतील आर्थिक भारही उचलला.\nशेती आणि ग्रामविकासामध्ये महिलांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. गटांच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक बचत केलीच, त्याचबरोबरीने पशुपालन, फळबागांसाठी ठिबक सिंचन, विहीर कूपनलिकांची खोदाई, द्राक्ष बाग उभारणीतील आर्थिक भारही उचलला.\nकडवंची गावाच्या शेती आणि आर्थिक विकासात महिला बचत गटांनी मोलाचे योगदान दिले आहे. या गावात सव्वीस महिला बचत गट असून या गटांशी सुमारे २८८ महिला जोडलेल्या आहेत. आठवड्याला २० ते ३० रुपयांपर्यंतची बचत या महिला करतात. बचतीच्या माध्यमातून कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत करायला हातभार लागला आहे. या बचत गटाच्या एकत्रीकरणातून गावात ग्रामगीता महिला ग्रामसंघ तयार झाला. ग्रामसंघाच्या माध्यमातून बचत गटांचे प्रश्न तालुका स्तर आणि प्रभाग संघाच्या माध्यमातून जिल्हा स्तरावर मांडून त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न होतो. बचतीच्या सवयीचा उपयोग महिलांना पूरक उद्योग वा आर्थिक अडचणीच्या काळात कर्ज म्हणून मिळण्यासाठी झाला.\nग्रामसंघाच्या अध्यक्षा शकुंतला दत्तात्रय वाहूळ म्हणाल्या की, गटातील महिलांनी मिळालेल्या कर्जाचा वापर पशुपालन, शेळीपालन, द्राक्ष बाग उभारणी, किराणा दुकानासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी केला आहे. सुरवातीला २० रुपयांच्या बचतीत फारसे काही भागत नव्हते, परंतू पंचायत समितीकडून अर्थसाहाय्य मिळाल्यानंतर कुणी शेळी घेतली, बैल घेतले, गाय घेतली. कुणाच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागला. मिळालेले पैसे कामी आले. एका महिलेला गटातील सर्व महिलांनी मिळून शेततळे खोदाई आणि आच्छादनासाठी प्लॅस्टिक कागद घेण्यासाठी मदत केली. सर्वांना विश्वासात घेऊन काम सुरू असल्याने ग्रामसंघाची वाटचाल चांगली सुरू आहे. बचतीच्या सवयीमुळे आम्ही व्यवहार शिकलो. बचत गटातील प्रत्येक महिलेचा शेती आणि ग्रामविकासात मोलाचा वाटा आहे.\nद्राक्ष बाग उभारणीला मदत\nशिवशक्ती स्वयंसहायता महिला बचत गटातील सदस्या रेखा रवींद्र क्षीरसागर म्हणाल्या की, आमचा गट जून २०१४ मध्ये सुरू झाला. गटात ११ सदस्या आहेत. गटाच्या अध्यक्षा आशा गिरे आणि सचीव माया क्षीरसागर आहेत. माझ्याकडे आर्थिक नोंदीची जबाबदारी आहे. आत्तापर्यंत गटाने ६३,८०० रुपये बचत केली आहे. गटाने काही वर्षापूर्वी ८० हजाराचे कर्ज घेतले. या कर्जातून काही सदस्यांनी शेळ्या, म्हशी, गाईंची खरेदी केली. काही सदस्यांनी विहीर, कूपनलिका, ठिबक सिंचनासाठी ही रक्कम उपयोगात आणली. गटात दोन टक्के व्याज दराने कर्ज दिले जाते. बचत गटातून मिळालेल्या कर्जातून मी पिठाची गिरणी आणि गाय घेतली आहे. त्यामुळे पशुपालनाला चालना मिळाली आहे. विशेष म्हणजे सावकारी कर्ज वाचले.\nगटातील सदस्या कर्जाची वेळेवर परतफेड करतात. त्���ामुळे सर्वांनाच फायदा होतो. बचत गटामुळे आर्थिक गणित कळाले. मिळालेला पैसा योग्य कारणासाठी खर्च होतो. बचत गटामुळे महिलांचे धाडसही वाढले. महिला आता ग्रामसभेत सहभाग घेऊन आपल्या अडचणी मांडतात, ग्रामविकासासाठी उपायही सुचवितात. आमच्या गटातील प्रत्येक सदस्याकडे द्राक्ष बाग आहे. त्यामुळे आम्ही बाग उभारणी, छाटणी, पाणी व्यवस्थापन, फवारणी, पॅकिंगबद्दल शिकून घेतले आहे.\nमुक्ताई स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सचिव आसराबाई अंबिलवादे म्हणाल्‍या की, खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून २००५ साली स्थापन झालेला आमचा पहिला बचत गट. गटाच्या अध्यक्षा सुशिला जारे आहेत. गट दहा सदस्यांचा असून आम्ही दरमहा १०० रुपयांची बचत करतो. शेती, ग्रामविकास कार्य आणि आरोग्य शिबिरामध्ये गटातील सदस्यांचा चांगला सहभाग असतो. गटाच्या बचतीतून आम्ही २ टक्के व्याज दराने सदस्यांना कर्ज वाटतो. या रकमेतून सदस्यांनी पूरक उद्योगाला सुरवात केली आहे. सध्या गटातील सदस्यांकडे १२ शेळ्या, १५ गाई, म्हशी झाल्या आहेत. जनावरांच्या मुळे बायोगॅसची उभारणी काही सदस्यांनी केली आहे. यामुळे गॅस सिलिंडरची चांगली बचत होते. बायोगॅसच्या स्लरीचा वापर शेतीमध्ये केला जातो. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढविण्यास मदत होत आहे. काही जणींनी बांगडी दुकान, पीठ गिरणी व्यवसाय सुरू केला आहे. गावामध्ये द्राक्ष लागवड मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येत्या काळात गटातर्फे बेदाणा निर्मिती उद्योगाची उभारणी करणार आहोत.\nशेती farming ग्रामविकास rural development महिला women अॅग्रोवन कडवंची\nकडवंची गावातील महिला बचत गटांनी जल,मृदसंधारणामध्ये चांगला सहभाग दाखविला.\nमहिला बचत गटाच्या माध्यमातून पशूपालनाला चालना मिळाली.\nहिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावच नाही\nमुंबई ः येत्या सोमवारपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्त\nगायीच्या दूध खरेदी दरात एक रुपयाने वाढ\nपुणे ः परराज्यांसह भुकटी उद्योगांकडून वाढलेल्या दूध खरेदीमुळे राज्यात दूध टंचाई जाणवू ला\nहिवाळी अधिवेशनात कर्जमाफी घोषणेची शक्यता : दिलीप...\nपुणे : महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात शेतकरी कर्जमाफी हा विषय आहे.\nसोयाबीन दर विक्रमी पातळी गाठण्याचे संकेत\nनवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक र��ज्यांमध्ये पीक काढणीच्या काळात अतिवृष\nपूरबाधित ऊस तोडीस कारखान्यांकडून टाळाटाळ\nपुणे ः राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना पूर्ण होत आला आहे.\nशेती, दुग्धव्यवसायाने बनविले...कोल्हापूर जिल्ह्यातील शेळेवाडी (ता. राधानगरी)...\nप्रक्रिया उद्योगातून सोयाबीनचे...शहरी बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड...\nमहिला एकत्रीकरणातून बदलाला सुरुवातमासेमारी आणि शेतमजुरी करतो. त्यामुळे...\nममताबाई झाल्या परसबागेच्या गाइडअकोले (जि. नगर) तालुक्याच्या आदिवासी भागातील...\nबांबू कलाकारीतून तयार केली ओळखकला पदवीधर असलेल्या सौ. संगीता दिलीप वडे यांनी...\nहळद पावडर उद्योगात तयार केली ओळखसांगलीची बाजारपेठ हळकुंड आणि हळद पावडरीसाठी देश-...\nकोकणी मेव्यातून मिळाला आश्वासक रोजगारभंडारपुळे (जि. रत्नागिरी) येथील मोरया स्वयंसहायता...\nमसालेनिर्मितीतून संस्कृती गट झाला...ओझर्डे (ता. वाई, जि. सातारा) येथील संस्कृती महिला...\nगोधडीला मिळाली परदेशातही ओळखपुणे शहराच्या कोंढवा बुद्रुक परिसरातील अर्चना...\nकांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...\n‘निर्मिती’ची स्वयंरोजगारातून वेगळी ओळखनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील दुष्काळी...\nदेशी कोंबडी, अंडी विक्रीतून मिळवले...सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील तडवळे (...\nबाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...\nपापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...\nकुक्कुटपालनातून मिळाली स्वयंपूर्णतापरिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन वळके...\nशेतमाल प्रक्रिया उद्योगातून मिळाला...नांदेड जिल्ह्यातील बहाद्दरपुरा (ता. कंधार) येथील...\nप्रक्रियेतून साधली आर्थिक प्रगतीछोटीशी सुरवात आर्थिक परिवर्तनाचे निमित्त ठरते,...\nरेशीम शेतीने दिली आर्थिक प्रगतीची दिशाशेतमाल दरातील अस्थिरतेमुळे सातत्याने आर्थिक...\nआवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...\nगोशाळेतून गवसली आर्थिक विकासाची वाटबीड शहरालगत सौ. उमा सुनील औटे यांनी मुनोत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्नि���ग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/virat-kohli-engineered-anil-kumbles-exit-says-diana-edulji/", "date_download": "2019-12-15T13:26:27Z", "digest": "sha1:HM67SUZPEKM4YTAR7VTXBQHVEGEH6XI4", "length": 12610, "nlines": 144, "source_domain": "www.saamana.com", "title": "कुंबळेचा पत्ता विराटनेच कट केला! डायना एडुल्जींचा गौप्यस्फोट | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबनवडी ग्रामपंचायत राज्यात रोल मॉडेल, पुणे विभागीयस्तरावरील अधिकाऱ्यांनी केली पाहणी\nउरण- कंटेनर यार्डच्या मालकांनी रस्ता केला गिळंकृत\nसलग सुट्ट्यांमुळे शिर्डी गर्दीने फुलली\nकराडला रणजी सामना घेण्यासाठी प्रयत्नशील – रियाज बागवान\nसचिन तेंडुलकर घेतोय एका वेटरचा शोध, पण का\nनागरिकता सुधारणा कायद्याविरोधात जामियातील विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; तीन बस जाळल्या\nआता 24 तास बँकेत ‘ही’ सुविधा असेल उपलब्ध, RBI ने नियमात…\nनागरिकता सुधारणा कायद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया… वाचा सविस्तर\nभाजप खासदाराच्या कारवर बॉम्ब हल्ला\nहिंदुस्थानी चवीचा चहा विकून अमेरिकेत करोडपती बनली महिला\n‘या’ चहाच्या किमतीत मुंबईत घ्याल दोन घरं\nनव्या मिस वर्ल्डचे आहे हिंदुस्थानशी कनेक्शन, वाचा कसे ते\n माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांचा हल्लाबोल\nबँकेत नोकरी मिळताच उडवले 62 लाख, खरेदी केली लग्जरी कार\n#INDvWI LIVE – विंडीजला पहिला धक्का, आब्रिस बाद\nक्रिकेट इतिहासात कोणालाही न जमलेला विश्वविक्रम पाकिस्तानच्या खेळाडूने केला\nकराडला रणजी सामना घेण्यासाठी प्रयत्नशील – रियाज बागवान\nमाजी क्रिकेटपटूवर दारु पिऊन मारहाण केल्याचा गुन्हा दाखल\nचेन्नईत हिंदुस्थान आज पहिल्या वनडेमध्ये विंडीजला भिडणार\nरोखठोक – सरकार नागपुरात; काळजी नसावी, पाच वर्षे टिकेल\nसामना अग्रलेख – ठकसेनांशी लढाई, जीएसटीचा परतावा द्या\nठसा – रवींद्र रसाळ\nवेब न्यूज – टिकटॉकवर खटला दाखल\n…जेव्हा रणबीर आलियासमोरच आपला शर्ट काढतो\nज्येष्ठ अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचे निधन\nपाहा समीरा रेड्डीच्या चिमुकलीचे सुपर क्यूट फोटो\nसलमान खानचे कौतुकास्पद पाऊल, सेटवर थुंकण्यास मनाईचे फर्मान\nलहान मुलांना मध देताय मग आधी हे वाचा\nPhoto – काय सांगता, रडण्याचेही आहेत मोठे फायदे…\nव्यायाम करताना चुकूनही ‘या’ गोष्टी विसरू नका, वाचा सविस्तर…\nभटकेगिरी – ‘हवेल्यां’चे सौंदर्य\n No Problem, वाचा कांद्याशिवाय कसा कराल चमचमीत स्वयंपाक\nरोखठोक – सरकार नागपुरात; काळजी नसावी, पाच वर्षे टिकेल\nअंतर्गत सुरक्षेची आव्हाने आणि वास्तव\nनागरी सहकारी बँका अस्तित्वाचा प्रश्न… खास न्याय\nकुंबळेचा पत्ता विराटनेच कट केला\nहिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने अनिल कुंबळेला प्रशिक्षक पदावरून हटवा, अशी मागणी करणारे सात ई-मेल बीसीसीआयचे सीईओ राहुल जौहरी यांना पाठवले होते. प्रशासकीय समितीचा याला नकार होता. मात्र बीसीसीआय विराट कोहलीच्या मागणीसमोर झुकले आणि रवी शास्त्री कोच झाले. पुरुष संघासाठी बीसीसीआयने आपले नियम पायदळी तुडवले. पण महिला संघासाठी कडक नियम अमलात आणले जात आहेत. कर्णधार हरमनप्रीत कौर व स्मृती मंधाना यांना रमेश पोवार प्रशिक्षक म्हणून हवा असेल तर त्यात गैर काय, असे स्पष्ट मत प्रशासकीय समिती सदस्या डायना एडुल्जी यांनी व्यक्त केले.\nPhoto – CAB विरोधात दिल्ली पेटले, अनेक बसेसची जाळपोळ\nलहान मुलांना मध देताय मग आधी हे वाचा\nसचिन तेंडुलकर घेतोय एका वेटरचा शोध, पण का\nबनवडी ग्रामपंचायत राज्यात रोल मॉडेल, पुणे विभागीयस्तरावरील अधिकाऱ्यांनी केली पाहणी\nPhoto – काय सांगता, रडण्याचेही आहेत मोठे फायदे…\nनागरिकता सुधारणा कायद्याविरोधात जामियातील विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; तीन बस जाळल्या\nPenis Fish – विचित्र आकाराचा मासा ठरतोय जगभरात चर्चेचा विषय\nउरण- कंटेनर यार्डच्या मालकांनी रस्ता केला गिळंकृत\n#INDvWI LIVE – विंडीजला पहिला धक्का, आब्रिस बाद\nक्रिकेट इतिहासात कोणालाही न जमलेला विश्वविक्रम पाकिस्तानच्या खेळाडूने केला\nसलग सुट्ट्यांमुळे शिर्डी गर्दीने फुलली\nआता 24 तास बँकेत ‘ही’ सुविधा असेल उपलब्ध, RBI ने नियमात...\nकराडला रणजी सामना घेण्यासाठी प्रयत्नशील – रियाज बागवान\nरत्नागिरीत रंगणार थिबा राजवाडा संगीत महोत्सव\nव्यायाम करताना चुकूनही ‘या’ गोष्टी विसरू नका, वाचा सविस्तर…\nया बातम्या अवश्य वाचा\nPhoto – CAB विरोधात दिल्ली पेटले, अनेक बसेसची जाळपोळ\nलहान मुलांना मध देताय मग आधी हे वाचा\nसचिन तेंडुलकर घेतोय एका वेटरचा शोध, पण का\nबनवडी ग्रामपंचायत राज्यात रोल मॉडेल, पुणे विभागीयस्तरावरील अधिकाऱ्यांनी केल��� पाहणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Afarm%2520pond&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Aganga&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0&search_api_views_fulltext=farm%20pond", "date_download": "2019-12-15T13:16:37Z", "digest": "sha1:7SWD4UMZBAKQZGBHZOGCIE3GPBLFJQJB", "length": 4396, "nlines": 114, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\n(-) Remove महाराष्ट्र filter महाराष्ट्र\nगोंदिया (1) Apply गोंदिया filter\nगोरेगाव (1) Apply गोरेगाव filter\nजिल्हा%20परिषद (1) Apply जिल्हा%20परिषद filter\nदेवेंद्र%20फडणवीस (1) Apply देवेंद्र%20फडणवीस filter\nनितीन%20गडकरी (1) Apply नितीन%20गडकरी filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nराजकुमार%20बडोले (1) Apply राजकुमार%20बडोले filter\nविजय%20देशमुख (1) Apply विजय%20देशमुख filter\nशेततळे (1) Apply शेततळे filter\nयेत्या मार्चपर्यंत गंगेचे पाणी पूर्णतः स्वच्छ -गडकरी\nतिरोडा (जि. गोंदिया) - येत्या मार्चपर्यंत गंगेचे पाणी पूर्णतः स्वच्छ होईल. २६ हजार कोटी रुपये यासाठी खर्च होणार आहेत. रस्ते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Ap%2520chidambaram&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%80.%2520%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%AE&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%2520%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%AE&search_api_views_fulltext=p%20chidambaram", "date_download": "2019-12-15T12:38:59Z", "digest": "sha1:F5A46AO64FU7IMS4KEK6EWPEPNSTSJNM", "length": 4297, "nlines": 116, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\n(-) Remove कार्ती%20चिदंबरम filter कार्ती%20चिदंबरम\n(-) Remove पी.%20चिदंबरम filter पी.%20चिदंबरम\nउच���च%20न्यायालय (1) Apply उच्च%20न्यायालय filter\nएफडीआय (1) Apply एफडीआय filter\nगुंतवणूक (1) Apply गुंतवणूक filter\nप्राप्तिकर (1) Apply प्राप्तिकर filter\nमॉरिशस (1) Apply मॉरिशस filter\nव्यवसाय (1) Apply व्यवसाय filter\nसीबीआय (1) Apply सीबीआय filter\nकसा झाला आयएनएक्‍सचा पर्दाफाश\nतत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकेला कारणीभूत ठरले ते आयएनएक्‍स मीडियामधील परकी गुंतवणुकीला मान्यतेचे प्रकरण आहे. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/462611", "date_download": "2019-12-15T12:34:08Z", "digest": "sha1:JOMHR5KTNGVVNMCFIOSV6MPROTN2ZBOR", "length": 8261, "nlines": 25, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पोलिसांना मिळणार हक्कांची घरे : विश्वास नांगरे पाटील - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » पोलिसांना मिळणार हक्कांची घरे : विश्वास नांगरे पाटील\nपोलिसांना मिळणार हक्कांची घरे : विश्वास नांगरे पाटील\nप्रत्येकाला ‘आपलं’ घरं असावं असे वाटत असते. असेच काहीसे स्वप्न पोलिस कर्मचा-यांचे पूर्ण होणार आहे. पोलिस कर्मचा-यांना कोणत्या परिस्थितीत रहावे लागते. यांचा अनुभव मी घेतला आहे. माझे मामा पोलिस कर्मचारी होते. ते मी लहानपणी पाहीले , अनुभवले आहे. नशिबाने आज अशाकाही पोलिस कर्मचा-यांची घरे बांधण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. असे सांगत कोल्हापूर परिक्षेत्रांचे विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील काहीसे भावनावष झाले.\nपंढरपूर येथे सोलापूर ग्रामीण पोलिसांची तपासणी करण्यासाठी नांगरे पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी ते पुढे म्हणाले , नोकरीवर असताना प्रत्येक पोलिसांना एक हक्कांचे आणि सुरक्षेचे स्वत :च्या कुटुबासाठी घरं हवे असते. मात्र ते सरकारच्या थोडयाथोडक्या घरांमुळे शक्य होत नाही. माझे मामा पोलिस खात्यांत हवालदार होते. त्यांच्यामुळे मला पोलिसांच्या घरांच्या प्रश्नांची पुरती जाण आहे. याचसाठी आपण कोल्हापूर परिक्षेत्राामधे आल्यावर सर्वप्रथम निर्भया पथकांबरोबर पोलिसांच्या घरांचा प्रश्न हाती घेतला होता.\nत्यानुसार परिक्षेत्रातील प्रत्येक जिल्हयामधे पोलिसांची नव्याने घरे होण्यासाठी आम्ही सरकारकडे प्रयत्नशील होतो. यातूनच पुढील दीड वर्षाच्या आसपास नव्याने घरे उभारली जाणार आहे. यामधे कोल्हापूरसाठी जवळपास 1250 ,सांगली जिल्हयासाठी 1848तर सोलापूरसाठी 400 आणि पंढरपूरसाठी 350 घरे नव्याने होणार आहेत.\nयामधे विशेष म्हणजे कोल्हापूर येथे स्वातंत्र्यानंतर पहील्यादांच घरे होणार आहेत. यापूर्वी कोल्हापूर येथे 1883 मधे घरे झाली होती. त्यानंतर पहील्यादांच कोल्हापूर येथे घरे होणार आहेत.\nपरिक्षेत्रामधील पोलिसांच्या निवासासोबतच पंढरपूर येथेही वारीच्या बंदोबस्ताला आल्यावर पोलिसांच्या निवासांची मोठी तारांबळ उडते. अशावेळी येथे पोलिसांचे हक्कांचे एक निवासस्थान असावे. अशासाठी पंढरपूर येथेही एक पोलिस निवास बांधण्यात येणार असल्यांचेही त्यांनी यावेळी संकेत दिले आहेत.\nप्रत्यक्षात कोणताही पोलिस कर्मचारी अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात कर्तव्य बजावत असताना. ‘डयुटी अवर्स’ कधीच पाळत नाही. त्यामुळे आपसुकच कुंटुबाकडे पर्यायाने घरांकडे दुर्लक्ष होते. ज्या परिस्थितीमधे पोलिस कर्मचा-यांचे कुंटुब राहतात. त्या वसाहतीमधे सोयीसुविधा सोडाच. पण अत्यंत दयनीय अवस्थेत कुंटुब राहत आहे. त्याचा परिणात कोणत्याही पोलिस कर्मचारी , अधिकारी यांच्या कर्तव्यावर कधीच दिसून आला नाही. आज आता यांच पोलिस कर्मचा-यासाठी घरे बांधण्याचा निर्णय हा केवळ दिलासा देणारा नव्हे तर पोलिसांची कर्तव्ये , त्यांच्या कुंटुबियांचा पाठींबा यासारख्या मानसिक गोष्टीचा स्तर उंचावणारा आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.\nआष्टय़ात रुकडे पेट्रोल पंपावर छापा\nखा.शरद बनसोडेंची घसरली जीभ\nगुंड चन्याच्या खुनातील बोलेरो, दुचाक्या ताब्यात\nहत्तीज येथे पाण्यात बुडून माय-लेकाचा मृत्यू\nआलिशान घरांना वाढती मागणी\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/730802", "date_download": "2019-12-15T12:50:39Z", "digest": "sha1:ADCTYBOIF6XWPKWZDWRASFJSK6JJJGFM", "length": 4788, "nlines": 22, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नगरसेविका सीमा सावळे यांची भाजपमधून हकालपट्टी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » नगरसेविका सीमा सावळे यांची भाजपमधून हकालपट्टी\nनगरसेविका सीमा सावळे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपिंपरी / प्रतिनिधी :\nपक्षादेश डावलून विधानसभा निवडणुकीत अमरावती जिह्यातील दर्यापूर मतदारसंघातून भाजप उमेदवाराच्या विरोधातच बंडखोरी केलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका सीमा सावळे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.\nपिंपरी-चिंचवड महापालिकेतील तीन नगरसेवक बंडखोरी करुन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेना गटनेते राहुल कलाटे, भाजप नगरसेविका सीमा सावळे आणि भाजप नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपने ओव्हाळ यांची यापूर्वीच हकालपट्टी केली आहे. तर, कलाटे यांचा शिवसेनेशी काडीचाही संबंध नसल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.\nस्थायी समितीच्या माजी सभापती असलेल्या सीमा सावळे या अमरावती जिह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. भाजपने तिथे विद्यमान आमदार रमेश बुंदिले यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी केल्याने सावळे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.\nआ. प्रशांत परिचारकांना कायमस्वरूपी बडतर्फ करा : शिवसेना\nपाकिस्तानच्या पाच रेंजर्सला कंठस्नान, भारतीय लष्कराची मोठी कारवाई\nरस्त्यात पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱयाला सात वर्षे सक्तमजुरी\nविहिरीत पडलेल्या विवाहितेला वाचवण्यात यश\nआलिशान घरांना वाढती मागणी\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.gayout.com/carnival-gran-canaria-2019", "date_download": "2019-12-15T12:24:51Z", "digest": "sha1:BDJ6S6IIM64PG5KHEEW7KMD2L3J727ZN", "length": 23262, "nlines": 420, "source_domain": "mr.gayout.com", "title": "कार्निवल ग्रान केनिया 2020 - गेओट", "raw_content": "\nन्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क,\nफेसबुक साइन इन कराट्विटर साइन इन कराGoogle सह साइन इन\nमाझी आठवण ठेवा लॉग-इन विसरलात\nन्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क,\nकार्निवल ग्रान Canaria 2020\nगे देश क्रमांक: 10 / 193\nकार्निवल ग्रान Canaria 2020\nग्रॅन केनियातील इव्हेंट्ससह अद्ययावत रहा |\nगेल्या तीस वर्षांमध्ये कार्निवल ग्रॅन केनियातील बेटांचे सर्वात सोपाचे व आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण महोत्सव बनले आहे आणि त्याचा मुख्य पर्यटनातील एक आकर्षण आहे. हे एक उत्सव आहे जे आपल्या सर्व पारंपरिक चवचे रक्षण करीत असताना, मास मीडिया समाजाच्या विश्रांती आणि मनोरंजनाच्या नव्या मागण्यांशी कसे जुळवून घ्यावे हे ओळखले जाते.\nएक्सएनएक्सएक्समध्ये लास पाममास डी ग्रॅन केनियायातील प्रोमोइकियन डे ला सिउदाद, एसए कंपनीची स्थापना करण्यात आली होती आणि कार्निव्हल पक्षांचे आयोजन करण्यात आले होते.\nग्रॅन केनियाच्या राजधानीच्या कार्निव्हलमध्ये जुआनित्तो एल पायोनोरो किंवा अविस्मरणीय चार्लोट (प्रतिभाशाली चार्ली चॅप्लिन) सारख्या अनेक प्रसिद्ध लोकप्रिय सेलिब्रिटिजपैकी योग्य योगासह एक इतिहास आहे.\nत्याचवेळेस नवीन कृती आणि घटनांचा अंतर्भाव करून त्या वेळेस स्वतःला नवीन बनविण्यास हा उत्सव बनला आहे.\nसिंधो सावेदरा यांच्याद्वारे या गाण्याचे अभिनंदन (कार्निव्हलचे आमंत्रण) या गाण्याचा सोहळा हा खरा लोकप्रिय प्रसंग आहे ज्याचा एकमेव ध्येय आनंदोत्सवाच्या शहरात आहे.\nआगामी मेगा आगामी कार्यक्रम\nमास्पलोमास गे प्राइड 2020 - 2020-05-03\nसर्किट फेस्टिवल ग्रॅन केनिया 2020 - 2020-08-08\nहिवाळी गर्व मस्पलोमास (ग्रॅन केनिया) 2020 - 2020-11-05\nग्राहक पुनरावलोकने आपल्या पुनरावलोकने सोडू पुनरावलोकन रेट\nसमूहाचा दर्जा - कडून 2 रेटिंग.\n6 महिने पूर्वी. · Nonilop\nपुनरावलोकन मंजूर प्रतीक्षेत आहेत.\nऍनोक्सिक मेंदूच्या दुखापतीचे लक्षणे\n0 of 0 लोक पुढील पुनरावलोकन उपयुक्त आढळले\n7 महिने पूर्वी. · डेनबप\nपुनरावलोकन मंजूर प्रतीक्षेत आहेत.\nआपल्याला दंतवैद्यक बनण्याचे स्वारस्य असल्यास, आपल्याला माहित असणे आवश्यक असलेले काही महत्वाचे तपशील येथे आहेत. शोधण्यासाठी क्लिक करा.\n0 of 0 लोक पुढील पुनरावलोकन उपयुक्त आढळले\n8 महिने पूर्वी. · झुकैडी\nपुनरावलोकन मंजूर प्रतीक्षेत आहेत.\nकिशोरावस्थेतील मुरुमांमुळे ग्रस्त असलेल्या कोणत्याही व्यक्तीस एडमंड्स, लिनवूड, मुकिलटेओ, मिल मधील केमिकल पील ट्रीटमेंटसह पुनर्प्राप्तीची प्रवासाची सुरुवात होऊ शकते.\nआधी आणि नंतर खोल रासायनिक छिद्र\n\"द मायक्रोटॉमिस्ट्स व्हेड-मेकम:\" चा संपूर्ण मजकूर \"मायक्रोस्कोपिक अनातोमॉडलोड ऑफ द मेथड ऑफ द मेथबुक\"\n0 of 0 लोक पुढील पुनरावलोकन उपयुक्त आढळले\n1 वर्षांपूर्वी. · व्हॅलेरासर\nपुनरावलोकन मंजूर प्रतीक्षेत आहेत.\nकारण या कोडेची अडचण संपूर्ण खनिज संपत्तीचे संगणक शक्ती वाढविते, क्रिप्टोक्रायर्न्सी टोकनची विशिष्ट रक्कम फक्त दिलेल्या वेळेतच तयार केली जाऊ शकते. हे सर्वसंमतीचा एक भाग आहे जो नेटवर्कमध्ये खंडित होऊ शकतो. क्रांतिकारी गुणधर्म. जर आपण त्याबद्दल खरोखर विचार केला तर विकिपीडियाला समवयस्कांचे विकेंद्रीकरण केले जाणारे नेटवर्क म्हणून जे खात्यांमध्ये आणि शिल्लकांविषयी एकमत राहतात, ते आपल्या बँक खात्यात आपल्याला दिसणार्या संख्येपेक्षा अधिक चलन आहे. डेटाबेसमध्ये नोंदींपेक्षा हे क्रमांक अधिक काय आहेत - एक डेटाबेस जो आपण पाहत नाही आणि ज्या नियमांमुळे आपण ओळखत नाही अशा लोकांनी बदलले जाऊ शकतात मुळात, क्रिप्टोक्यूर्यूज म्हणजे विकेंद्रीकृत आमदार-डेटाबेसमध्ये टोकन बद्दलची नोंदी. त्यांना cryptocurrency म्हटले जाते कारण एकमत-राखण्याची प्रक्रिया मजबूत क्रिप्टोग्राफी द्वारे सुरक्षित आहे. क्रिप्टोक्यूर्यूड्स क्रिप्टोग्राफिक आहेत घर 50k पासून ते काम लोक किंवा ट्रस्ट द्वारे सुरक्षित नाहीत, पण गणित करून. तो अधिक शक्यता आहे की एखाद्या लघुग्रहाचा आपल्या घरावर बिल्टकोइन पत्त्याशी तडजोड करण्यात आलेला आहे. क्रिप्टोक्युच्युअर्सच्या गुणधर्माचे वर्णन करणे आपल्याला व्यवहारात्मक आणि मौद्रिक गुणधर्मांदरम्यान वेगळे करणे आवश्यक आहे. तर बहुतेक क्रिप्टोच्युन्डीज सामान्य गुणधर्मांचा संच सामायिक करतात, त्या दगडांवर कोरलेली नाहीत. व्यावहारिक गुणधर्म: कोणीही कोणीही आणि कुणीच कुणीच कुणीच कुणाला तुम्ही नाही, संयुक्त संस्थानाचा अध्यक्ष नव्हे, तुमचा बँक नाही, तुमचा खानसाला नाही तर तुमचा बँक नाही. कोणीही नाही आपण पैसे पाठविल्यास, आपण ते पाठवा. कालावधी कोणीही आपली मदत करू शकत नाही, जर आपण आपला निधी स्कॅमरवर पाठवला असेल किंवा हॅकरने आपल्या संगणकावरून ती चोरली असेल तर एकही सुरक्षा जाळे नाही जेव्हा व्यवहार प्रवाह विश्लेषण करणे शक्य असते, तेव्हा वास्तविक जगाशी जोडणे शक्य नसतेटी * टीत्या पत्त्यांसह वापरकर्त्यांची y कारण ते कॉम्प्यूटरच्या जागतिक नेटवर्कमध्ये होतात ते आपले प्रत्यक्ष स्थान पूर्णपणे दुर्लक्ष करतात.\nअवशिष्ट उत्पन्न मिळवण्याचे उत्तम मार्ग, मला अवशिष्ट उत्पन्न हवा आहे, ओ * एल * एन * उत्पन्न अंशकालिक, विद्यार्थ्यांसाठी घरी आधारित रोजगार, अवशिष्ट उत्पन्न मूल्यांकन मॉडेल उत्कृष्ट, मी उत्पन्न कसे उत्पन्न करू शकता, ओ * एल * एन * उत्पन्न निर्मिती उपक्रम, ओ * एल * एन * भारतात उत्पन्न, बाजूला रेटारेटी नोकर ओ * एल * एन *, घर आधारित उत्पन्न, ओ * एल * एन * उत्पन्न सभासद स्थळ, अवशिष्ट उत्पन्न असलेली नावं, स्वयंचलित उत्पन्न कल्पना, साइड रेट्रेड मार्गदर्शक, अवशिष्ट उत्पन्न आर्थिक लाभ, बाजूला रेटारेटी सोपे, अवशिष्ट उत्पन्न कसे तयार करावे, साइड रेटारेटी यशोगाथा, साइड रेट्रेड यूके डीडिटेड, साइड हस्टल न्यू यॉर्क , अवशिष्ट आय पीडीएफ, ओ * एल * एन * उत्पन्न विधान, ओ * एल * एन * मिळकत रोख रक्कम, ओ * एल * एन * उत्पन्न आता आढावा, बाजूला रेटारेटी ओटावा, अवशिष्ट उत्पन्न आहे, गृह आधारित प्रकल्प\n0 of 0 लोक पुढील पुनरावलोकन उपयुक्त आढळले\nएक फोटो किंवा फाइल जोडा\nअटी आणि नियम (मालक)\nएक समलिंगी किंवा समलिंगी अनुकूल हॉटेल जोडा\nएलजीबीटी आणि गे सायंस\nआमच्या रोजी सामील व्हा:", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/infrastructure/mumbai-csmt-railway-station-got-second-place-in-worlds-most-amazing-railway-stations-list-39224", "date_download": "2019-12-15T14:06:50Z", "digest": "sha1:S2FFKTXF37AFGFKVTOU6CYTWSJK4UTMN", "length": 7945, "nlines": 107, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "CSMT स्थानक जगात सर्वात आश्चर्यकारक!", "raw_content": "\nCSMT स्थानक जगात सर्वात आश्चर्यकारक\nCSMT स्थानक जगात सर्वात आश्चर्यकारक\n‘वंडर्सलिस्ट’ या संकेतस्थळाने जगातील १० आश्चर्यकारक रेल्वे स्थानकांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. यांत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) जगातील दुसऱ्या क्रमांकाचं आश्चर्यकारक रेल्वे स्थानक ठरलं आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) जगातील दुसऱ्या क्रमांकाचं आश्चर्यकारक रेल्वे स्थानक ठरलं आहे. ‘वंडर्सलिस्ट’ या संकेतस्थळाने जगातील १० आश्चर्यकारक रेल्वे स्थानकांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. न्यू-यॉर्कच्या ग्रँड सेंट्रल टर्मिनलने या यादीमध्ये पहिला क्रमांक पटकावलाय, तर लंडनचं सेंट पँक्रास इंटरनॅशनल स्थानक तिसऱ्या क्रमांकावर आहे. ही माहिती मध्य रेल्वेने ट्विटरद्वारे दिली आहे.\n१८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त हे स्थानक बांधण्यात आलं होतं. तब्बल १३२ वर्षे जुनं असलेलं हे स्थानक फेड्रीक विल्यम स्टिव्हन्स यांनी बांधलं. मुघल आणि व्हिक्टोरियन गॉथिकच्या वास्तूकलेवर आधारित सीएसएमटी स्थानक वास्तूकलेचा अद्भूत नमूना समजला जातो. यूनेस्कोच्या जागतिक वारसा (world heritage) यादीत स्थान मिळालेलं हे एकमेव स्थानक आहे.\nया स्थानकाचं नाव आधी व्हिक्टोरिया टर्मिनस (VT) असं होतं. नंतर स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्यात आलं. या इमारतीत मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे. सीएसएमटी देशातील सर्वाधिक वर्दळीचं स्थानक आहे. दररोज ३ दशलक्ष प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात.\nजगातील १० सर्वाधिक आश्चर्यकारक रेल्वे स्थानकांची यादी :\nग्रँड सेंट्रल टर्मिनल, न्यू-यॉर्क\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस , मुंबई\nसेंट पँक्रास इंटरनॅशनल , लंडन\nगारे डू नॉर्ड, पॅरिस\nसीएफएम रेल्वे स्टेशन, मापुटो (Maputo)\nकानाझ्वा स्टेशन, कानाझ्वा (Kanazawa)\nक्वालालंपूर रेल्वे स्टेशन, मलेशिया\nONGC आगीमुळे सीएनजी, पीएनजी गॅस पुरवठ्यावर परिणाम\nट्रान्स हार्बर मार्गावर धावणार एसी लोकल\nमेट्रो-३: आंध्र प्रदेशात बांधणार ८ डब्यांच्या ३१ मेट्रो\nम्हाडा कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाचा लाभ\nम्हाडा कोकण मंडळाची साडेसहा हजार घरांची लॉटरी\nवृक्षतोडीसाठी मेट्रो प्रकल्प आखलेला नाही, हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना खडसावलं\nसर्वेक्षणानंतरच होईल जागेवर बोलणी, म्हाडाने केलं मोतीलालनगरवासीयांना आश्वस्त\nमेट्रो-३: मिठी नदी खालून 'इतकं' भुयारीकरण पूर्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/major-fire-broke-in-bandra-mtnl-office-employees-got-rescued-by-firemen/", "date_download": "2019-12-15T12:28:28Z", "digest": "sha1:7KGI5YXXPWPWGETKO7FB63QALFYF3IDB", "length": 23713, "nlines": 161, "source_domain": "www.saamana.com", "title": "वांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nउरण- कंटेनर यार्डच्या मालकांनी रस्ता केला गिळंकृत\nथिबा राजवाडा संगीत महोत्सव २४ ते २५ जानेवारी दरम्यान रंगणार\nसलग सुट्ट्यांमुळे शिर्डी गर्दीने फुलली\nकराडला रणजी सामना घेण्यासाठी प्रयत्नशील – रियाज बागवान\nनागरिकता सुधारणा कायद्याविरोधात जामियातील विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; तीन बस जाळल्या\nआता 24 तास बँकेत ‘ही’ सुविधा असेल उपलब्ध, RBI ने नियमात…\nनागरिकता सुधारणा कायद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया… वाचा सविस्तर\nभाजप खासदाराच्या कारवर बॉम्ब हल्ला\nमहिना 2 लाख पगार असलेल्या मॅनेजरची आर्थिक तंगीतून आत्महत्या; पत्नी व…\nहिंदुस्थानी चवीचा चहा विकून अमेरिकेत करोडपती बनली महिला\n‘या’ चहाच्या किमतीत मुंबईत घ्याल दोन घरं\nनव्या मिस वर्ल्डचे आहे हिंदुस्थानशी कनेक्शन, वाचा कसे ते\n माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांचा हल्लाबोल\nबँकेत नोकरी मिळताच उडवले 62 लाख, खरेदी केली लग्जरी कार\n#INDvWI LIVE – टीम इंडियाचे विंडीजपुढे 289 धावांचे आव्हान\nक्रिकेट इतिहासात कोणालाही न जमलेला विश्वविक्रम पाकिस्तानच्या खेळाडूने केला\nकराडला रणजी सामना घेण्यासाठी प्रयत्नशील – रियाज बागवान\nमाजी क्रिकेटपटूवर दारु पिऊन मारहाण केल्याचा गुन्हा दाखल\nचेन्नईत हिंदुस्थान आज पहिल्या वनडेमध्ये विंडीजला भिडणार\nरोखठोक – सरकार नागपुरात; काळजी नसावी, पाच वर्षे टिकेल\nसामना अग्रलेख – ठकसेनांशी लढाई, जीएसटीचा परतावा द्या\nठसा – रवींद्र रसाळ\nवेब न्यूज – टिकटॉकवर खटला दाखल\n…जेव्हा रणबीर आलियासमोरच आपला शर्ट काढतो\nज्येष्ठ अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचे निधन\nपाहा समीरा रेड्डीच्या चिमुकलीचे सुपर क्यूट फोटो\nसलमान खानचे कौतुकास्पद पाऊल, सेटवर थुंकण्यास मनाईचे फर्मान\nव्यायाम करताना चुकूनही ‘या’ गोष्टी विसरू नका, वाचा सविस्तर…\nभटकेगिरी – ‘हवेल्यां’चे सौंदर्य\nPhoto – रात्री आंबट पदार्थ खाण्यापूर्वी ‘हे’ वाचा\nतिन्ही शिफ्टमध्ये काम करताय ‘हे’ धोके वेळीच ओळखा\n No Problem, वाचा कांद्याशिवाय कसा कराल चमचमीत स्वयंपाक\nरोखठोक – सरकार नागपुरात; काळजी नसावी, पाच वर्षे टिकेल\nअंतर्गत सुरक्षेची आव्हाने आणि वास्तव\nनागरी सहकारी बँका अस्तित्वाचा प्रश्न… खास न्याय\nवांद्रय़ात भीषण आग, एमटीएनएल कर्मचारी बचावले\nवांद्रे पश्चिमेकडील एस. व्ही. रोडवर असलेल्या या इमारतीत दुपारी 3 वाजून 11 मिनिटांनी ही आग लागली आणि कर्मचाऱयांपासून अग्निशमन दलापर्यंत सर्वांचीच धावपळ उडाली.\nइमारतीच्या शेजारीच अग्निशमन केंद्र असल्याने मदत तत्काळ पोहचली, पण आगीचे रौद्ररूप पाहून आणखी 14 गाडय़ा घटनास्थळी बोलावण्यात आल्या. त्यानंतर अग्निशमन कर्मचाऱयांची झुंज सुरू झाली. आगीवर नियंत्रण तर मिळवायचे होतेच, पण इमारतीत अडकलेल्या कर्मचाऱयांचीही सुटका करायची होती. जवानांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. धुराच्या प्रचंड लोटात एक जवान गुदमरला पण अखेर इमारतीच्या टेरेसवर अडकलेल्या सर्व कर्मचाऱयांची सुखरूप सुटका करण्यात अग्निशमन दलाने यश मिळवले. एसीच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nपहिल्याच अग्निपरीक्षेत ‘समर’ रोबो यशस्वी\nधगधगत्या आगीत थेट प्रवेश करून आगीवर नियंत्रण मिळवणारा ‘समर’ रोबो पहिल्याच अग्निपरीक्षेत यशस्वी ठरला आहे. वांद्रे येथील एमटीएनएल कार्यालयात लागलेल्या आगीत अग्निशमन दलाने ‘समर’चा पहिल्यांदाच यशस्वी उपयोग केला. ‘लेव्हल-4’ची सर्वात मोठी आग विझवण्यासाठी रोबोची मोठी मदत झाल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.\nगेल्या आठवडय़ातच बुधकारी अग्निशमन दलाच्या ताफ्यात आग विझवणारा ‘समर’ रोबो दाखल झाला आहे. आगीत थेट उडी घेऊन आग विझवणारा हा रोबो 1 कोटी 12 लाख रुपये खर्च करून आणला गेला आहे. फ्रान्सच्या कंपनीने तयार केलेला हा देशातील पहिलाच रोबो आहे. 700 अंश सेल्सियस तापमानात हा रोबो काम करू शकणार आहे. 300 मीटरपर्यंत त्याचे रिमोटद्वारे नियंत्रण करणे शक्य आहे. वांद्रय़ाच्या आगीत या रोबोचा वापर करण्यात आला. एका मिनिटाला 3800 लिटर पाण्याचा फवारा या रोबोच्या माध्यमातून करता येतो.\nएमटीएनएल आगीची चौकशी गरजेची -ऍड. शेलार\nवांद्रे पश्चिम येथील एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीची चौकशी होण्याची गरज शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आणि स्थानिक आमदार ऍड. आशीष शेलार यांनी व्यक्त केली.\nऍड. आशीष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील एमटीएनएलच्या इमारतीला आग लागल्याचे कळातच त्यांनी तत्काळ मंत्रालयातून घटनास्थळी धाव घेतली. पोलीस, महानगरपालिका आणि अग्निशमन दल यांचे बचावकार्य सुरू असताना इमारतीच्या परिसरातच तळ ठोकून होते. या इमारतीमध्ये अग्निरोधक यंत्रणा होती का, स्प्रिंकलर होते का, सर्व्हर रूम चौथ्या मजल्यावर प्लॅनप्रमाणे होता का, फायर ऑडिट झाले होते का, आपत्कालीन सूचना देणारी यंत्रणा होती का असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. त्यामुळे या संपूर्ण घटनेची चौकशी होण्याची गरज आहे. मी याबाबत घटनास्थळाचा व मदतकार्याचा आढावा घेतला असून अधिकाऱ्यांकडून माहितीही जाणून घेतली आहे याबाबत मी तत्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अवगत करेन, असेही आशीष शेलार म्हणाले.\nइमारतीत एकच पळापळ, जीव वाचवण्याची धडपड\nआग लागली तेव्हा काही कर्मचारी पाचव्या मजल्यावरील कॅण्टीनमध्ये जेवत होते. घटना समजताच त्यांचा घास घशातच अडकला आणि त्यांनी तातडीने बाहेर धाव घेतली. समीर नावाच्या कर्मचाऱयाने धाडस दाखवून 25 जणांचा मेन डिस्ट्रिब्युशन फ्रेमपर्यंत नेले आणि बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला आहे हे लक्षात येताच या सर्वांना टेरेसवर नेले. प्रत्येक मजल्यावर अशी जीव वाचवण्याची धडपड सुरू होती आणि प्रत्येकजण टेरेसच्या दिशेने धावत होता. इमारतीची टेरेस हाच आता त्यांचा एकमेव आधार होता. आगीचे, धुराचे लोट येथपर्यंत पोहचण्याअगोदरच अग्निशमन दलाचे जवान येथे पोहचावेत यासाठी देवाचा धावा सुरू होता. अरुणा केणी या महिला कर्मचाऱयानेही यावेळी धीराची कामगिरी केली.\nअश्रू, धाकधूक आणि विचारपूस\nअग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीबाहेर आणल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांना पाहून कर्मचारी, अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. महिला कर्मचाऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. प्रत्येक जण आपल्या सहकाऱ्याला मिठी मारून देवाचे आभार मानत होते. या आगीचे वृत्त कळताच प्रभादेवी, दादर आधी एमटीएनएल कार्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी वांद्रय़ाच्या दिशेने धाव घेतली. कोण बाहेर आलं, कोण आत अडकलंय अशी विचारपूस करण्यास सुरुवात केली.\nसहाव्या मजल्यावरील विभागात नियमितपणे काम करीत असताना अचानक आग लागल्याची बोंबाबोंब झाली. आम्हा सर्वांना तातडीने गच्चीवर नेण्यात आले. सर्वत्र धूर पसरला होता. त्यामुळे पाण्यात बुडवलेले रुमाल आम्हाला नाकावर धरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दल आणि स्थानिकांनी आम्हाला सुखरूप इमारतीखाली आणले. हा सर्व प्रकार थरारक होता.\n-तेजू टि. कोली, वर्क असिस्टंट\nमी तळमजल्यावर काम करते. दुपारी जेवण करण्यासाठी म्हणून पाचव्या मजल्यावरील कॅण्टीनमध्ये गेले होते. साडेतीनच्या सुमारास अचानक आग लागल्याची बोंब उठली आणि सर्वजण सैरावैरा पळत सुटले. आग लागली पण धूर इतका पसरला होता की काहीच समजेनासे झाले होते. अशाही परिस्थितीत आम्हाला गच्चीवर नेण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आम्हाला क्रेनच्या सहाय्याने सुखरूप खाली उतरवले.\nदुपारी साडेतीनच्या सुमारास कार्यालयात अचानक प्रचंड हाहाकार उडाला. आग लागल्याचे आम्हाला स��ंगण्यात आले तेव्हा सर्वांची पाचावर धारण बसली. सर्वत्र धूर इतका पसरला की आता आपले खरे नाही असाच विचार मनात आला. इमारतीची वीज बंद करण्यात आली, पण त्याही परिस्थितीत आम्हाला आठव्या मजल्यावर नेण्यात आले. तेथून मग अग्निशमन दलाच्या जवानाने इमारतीबाहेर काढले. आज मृत्यूला जवळून पाहिले.\n-करुणा भोगले, डीएमए ऑफिस\nनागरिकता सुधारणा कायद्याविरोधात जामियातील विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; तीन बस जाळल्या\nPenis Fish – विचित्र आकाराचा मासा ठरतोय जगभरात चर्चेचा विषय\nउरण- कंटेनर यार्डच्या मालकांनी रस्ता केला गिळंकृत\n#INDvWI LIVE – टीम इंडियाचे विंडीजपुढे 289 धावांचे आव्हान\nथिबा राजवाडा संगीत महोत्सव २४ ते २५ जानेवारी दरम्यान रंगणार\nक्रिकेट इतिहासात कोणालाही न जमलेला विश्वविक्रम पाकिस्तानच्या खेळाडूने केला\nसलग सुट्ट्यांमुळे शिर्डी गर्दीने फुलली\nआता 24 तास बँकेत ‘ही’ सुविधा असेल उपलब्ध, RBI ने नियमात...\nकराडला रणजी सामना घेण्यासाठी प्रयत्नशील – रियाज बागवान\nरत्नागिरीत रंगणार थिबा राजवाडा संगीत महोत्सव\nव्यायाम करताना चुकूनही ‘या’ गोष्टी विसरू नका, वाचा सविस्तर…\nनागरिकता सुधारणा कायद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया… वाचा सविस्तर\n…जेव्हा रणबीर आलियासमोरच आपला शर्ट काढतो\nपंचनामे करून नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची सरकारला मागणी\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपुरात दाखल, विमानतळावर जल्लोषात स्वागत\nया बातम्या अवश्य वाचा\nनागरिकता सुधारणा कायद्याविरोधात जामियातील विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; तीन बस जाळल्या\nPenis Fish – विचित्र आकाराचा मासा ठरतोय जगभरात चर्चेचा विषय\nउरण- कंटेनर यार्डच्या मालकांनी रस्ता केला गिळंकृत\n#INDvWI LIVE – टीम इंडियाचे विंडीजपुढे 289 धावांचे आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/news/mrinal-thakur-shahid-kapoor-pair-together-in-jersey/", "date_download": "2019-12-15T12:27:16Z", "digest": "sha1:UQ6UYO3DDT7TKI3GFMNKI6QMJZWQOUF5", "length": 8846, "nlines": 125, "source_domain": "hellobollywood.in", "title": "‘जर्सी’ मध्ये मृणाल ठाकूर-शाहिद कपूर जोडी एकत्र – Hello Bollywood", "raw_content": "\n‘जर्सी’ मध्ये मृणाल ठाकूर-शाहिद कपूर जोडी एकत्र\n‘जर्सी’ मध्ये मृणाल ठाकूर-शाहिद कपूर जोडी एकत्र\n मृणाल ठाकूर ‘जर्सी’ या तेलगू हिटच्या रिमेकमध्ये शाहिद कपूरसमवेत पडद्यावर दिसणार आहे. ‘जर्सी’ च्या हिंदी आवृत्तीचे दिग्दर्शन ��ौतम तिन्नानौरी करणार आहेत. सुपर 30 आणि बाटला हाऊससारखे चित्रपट केल्यावर मृणाल ठाकूरने शाहिद कपूरची पुढची जर्सी मिळविली आहे.\nकबीरसिंगच्या यशानंतर शाहिदने तेलगू हिट जर्सीचा हिंदी रिमेक करण्याचा निर्णय घेतला आहे. जर्सी हे एक भावनिक क्रीडा नाटक आहे, जे एका माणसाच्या प्रवासाबद्दल आहे. मृणाल यात अँकरिंग करताना दिसनार आहे.\nअल्लू अरविंद, अमन गिल आणि दिल राजू या चित्रपटात महत्वाची भूमिका आहे आणि पुढील वर्षी २८ ऑगस्टला प्रदर्शित होण्याचे उद्दीष्ट आहे.\nमेट्रोत सुरु होते प्रेमी युगलाचे अश्लिल चाळे, वृद्ध आजीबाईंचा राग झाला अनावर\n‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटात अमिर खान ‘या’ लूक मध्ये दिसणार\n‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटात अमिर खान ‘या’ लूक मध्ये दिसणार\nतानाजी चित्रपटातील ‘या’ गोष्टींमध्ये बदल करा अन्यथा..जितेंद्र आव्हाडांची निर्मात्याला धमकी\n‘घोस्ट स्टोरीज’चा ट्रेलर रिलीज; झोया, करण, अनुराग उडवणार तुमची झोप\nसलमानच्या 'किक २' ची रिलीज डेट ठरली 'या' अभिनेत्री आहेत…\n‘टोनी एन सिंग’ ठरली ‘मिस वर्ल्ड’…\n‘ट्रिपल एक्स रिटर्न’ – विन डीजल सोबत…\nनेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीला…\n‘नुसरत भारूचाचे’ समुद्र किना-यावरचे हे बोल्ड…\nकपिल शर्माचं पितळ उघड सिनेमाच्या प्रमोशनसाठी पैसे घेताना…\nटीव्ही अभिनेत्री सोनियाने दिग्दर्शक हर्षवर्धनसोबत घेतले सात…\nआठवड्यातील सर्वोत्कृष्ट पोशाख सेलेब्रिटी – दीपिका…\nस्त्रियांच्या सामाजिक दुय्यमपणाला सणसणीत चपराक देणारा, राणी…\nपती-पत्नीमधील संवादाची गरज दाखवून देणारा – पती, पत्नी…\nप्रसिद्ध कलाकार, तगडं बजेट आणि तरीही बाॅक्स आॅफिसवर अपयशी…\nहाऊसफुल 4 पूर्वजन्मावर आधारित चित्रपट; चित्रपटात…\n‘नुसरत भारूचाचे’ समुद्र किना-यावरचे हे बोल्ड…\nपुढील 2 तासांत सलमानच्या घरी बॉम्बस्फोट होणार, अज्ञाताकडून…\n‘बोल्ड’नेसच्या सर्व सीमा पार, ‘रागिनी MMS…\nनवीन वधूसाठी खास ‘नथ डिझाईन’,ज्यामुळे वधू दिसेल…\nमुलाचा किसिंग सीन पाहून ‘या’ अभिनेत्याची आई…\n‘तुर्रम खान’वरून थेट ‘छलांग’\nकतरिनानं दिलेली ‘ही’ वस्तू आजही वापरतो सलमान…\nअभिनेत्री उर्वशी रौतेला करतेय ‘या’ क्रिकेटरला…\n‘या’ ठिकाणी होणार रणबीर-आलियाचा शाही विवाह…\nनोकरी अपडेट्स : Careernama\nमहापरीक्षा पोर्टलचा भोंगळ कारभार सुरूच, विद्यार��थ्यांचा परिक्षेवर बहिष्कार\nनोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा फर्दाफाश\nस्थानिकांना खासगी नोकरीत 80% कोटा दिला जाईल – राज्यपाल कोश्यारी\n‘टोनी एन सिंग’ ठरली ‘मिस वर्ल्ड’ 2019 ची विश्वसुंदरी…\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://nandednewslive.blogspot.com/2019/06/blog-post_93.html", "date_download": "2019-12-15T13:04:38Z", "digest": "sha1:42QEKESVUSW2LZIXGCAJCE5TNNK2R2CB", "length": 17468, "nlines": 140, "source_domain": "nandednewslive.blogspot.com", "title": "nandednewslive: मुखेड निवडणूक विभागाच्या भोगंळ कारभाराने शेळकेवाडी प्राथमिक शाळेला पहील्याच दिवशी सुट्टी", "raw_content": "NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **\nमंगलवार, 18 जून 2019\nमुखेड निवडणूक विभागाच्या भोगंळ कारभाराने शेळकेवाडी प्राथमिक शाळेला पहील्याच दिवशी सुट्टी\nमुखेड| तालुक्यातील एक पंचायत समिती गण व ग्राम पंचायत पोटनिवडणुकीसाठी काही शिक्षकांना निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. मात्र ही जबाबदारी टाकताना विद्यार्थ्यांचा विचार केला गेला नसल्याचे दिसून येत आहे. दोन शिक्षकी शाळेवरील एक कर्मचारी आईच्या निधनामुळे दीर्घ रजेवर तर दुसऱ्या शिक्षकाला इलेक्शन ड्युटी यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तक वाटपानंतर सुट्टी देण्यात आली.\nयामुळे पोटनिवडणूक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मुळावर आल्याचे पाहावयास मिळत आहे.\nतालुक्यातील जांब पंचायत समिती गणाची व तालुक्यातील काही ग्रामपंचायत सदस्यांच्या पोट निवडणुकीचे म��दान 23 जून रोजी होणार असून या निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी काही प्राथमिक शिक्षकांना इलेक्शन ड्युटी लावण्यात आली आहे. शिक्षकांना इलेक्शन ड्युटी लावताना त्या शाळेवर किती शिक्षक आहेत व किती विद्यार्थी आहेत याचा विचार केला नसल्याचे दिसून येते तालुक्यातील वर्ताळा ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या शेळकेवाडी येथील प्राथमिक शाळेत 40 पेक्षाही जास्त विद्यार्थी ज्ञानार्जन घेतात या विद्यार्थ्यांची जडणघडण करण्याची जबाबदारी दोन शिक्षकावर आहे मात्र यातील एक शिक्षक सुभाष बालाजी दिग्रसकर यांच्या मातोश्रीचे गुरुवारी निधन झाल्याने निधनानंतर करण्यात येणाऱ्या विधी पूर्ण करण्यासाठी त्यांनी दीर्घ रजा शिक्षण विभागाकडे पाठविली आहे यामुळे आज शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेचे मुख्याध्यापक बळीराम निवृत्ती दूरनाळे यांनी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना मोफत पुस्तके वाटप केली शाळेच्या पहिल्या दिवशीच म्हणजे 17 जून रोजी या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रथम प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते यामुळे मुख्याध्यापक दुरनाळे यांनी पुस्तक वाटप केल्यानंतर सकाळी साडेदहा वाजता विद्यार्थ्यांना घरी पाठवून शाळेला कुलूप घातले व 11 वाजता आयोजित निवडणूक प्रशिक्षण स्थळी आले यामुळे आज पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली विशेष बाब म्हणजे या शाळेतील दोन्ही शिक्षकांना इलेक्शन ड्युटी लावण्यात आली असल्याचे कळते यात एका शिक्षकांची आई वारल्याने ते सध्या दीर्घ रजेवर असल्याने दुसऱ्या शिक्षकाला नाईलाजास्तव विद्यार्थ्यांना घरी पाठवून शाळेला कुलूप घालून निवडणूक प्रशिक्षणासाठी जावे लागले आगामी 20 व 22 जून रोजी पुन्हा निवडणूक प्रशिक्षण असल्याने याही दिवशी शाळेला कुलूपच राहण्याची शक्यता दिसून येत आहे एकीकडे शासन प्रत्येकांना शिक्षण मिळावे व विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून विविध उपाययोजना करीत असताना दुसरीकडे निवडणूक विभागाकडून निवडणूक ड्युटी लावताना त्या शाळेवर किती विद्यार्थी आहेत व किती शिक्षक आहेत याची दखल घेतली जात नसल्याचे पहावयास मिळत आहे. शिक्षकांना निवडणुक जबाबदारी लावणे हा शासनाचा विषय असला तरी पहिल्याच दिवशी हे शिक्षक निवडणुकीच्या कामात गर्क राहिल्याने पहिल्यादिवशी मोठी आशा घेवून शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना आपले शिक्षकच भेटले नाही. त्यामुळे त्यांचा झालेला हिरमोड हा त्यांच्या बालमनावर परिणाम करणारा ठरू नये अशी अपेक्षा आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nLabels: क्राईम जगत, ताज्या बातम्या\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nट्रेनयात्रा में मिले तृतीय पंथीयों के पोस्ट- पेमेंट-बैंक खातें निकालकर मुख्यधारा में लाया\nसर्वपक्षीत कृती समितियों सहित ट्रेन स्टेशन पर पत्रकारों ने किया धरणा आंदोलन\nमहाप्रबंधक माल्या को सर्वपक्षीय कृती समिति, पत्रकार संघटन, जेष्ठ नागरिक ने दिया ज्ञापन\nहिमायतनगर रेलवे स्टेशन का उच्च स्तरीय प्लेटफार्म खराब गुणवत्ता का है\nआंध्रप्रदेश के पूर्वचीफ़ जस्टिस चंद्रयाद्वरा पत्रकार नईम खान का नँशनल अवार्ड\nमहाराणा प्रताप के वंशजों का डेरा हिमायतनगर (वाढोणा) शहर में\nKaar Nadit Kosalali कार नदीत.. तिघांचा मृत्यू\nTaranche Jhopale तारांच्या झोपाळ्याकडे साफ दुर्लक्ष\nनांदेड ते तिरुपती विशेष गाडीच्या फेऱ्यांत वाढ\nJad Wahnane Pul Dhokyat लोडींग ट्रकमुळे हादगावच्या मुख्य रोडवरिल पुलला धोका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/valentine-news/valentines-week-2018-teddy-day-valentines-day-love-gift-girlfriend-boyfriend-loved-ones-origin-of-teddy-bear-story-1629237/", "date_download": "2019-12-15T13:15:01Z", "digest": "sha1:NVF2OMJK7DZ52ZFTLOAJONNXSZJO5YFI", "length": 14215, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Valentines Week 2018 teddy day Valentines day love gift girlfriend boyfriend loved ones origin of Teddy Bear story | Happy Teddy day 2018 : हा ‘टेडी’ आला तरी कुठून? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nया प्रश्नाचं उत्तर फारच रंजक आहे\nप्रेमाच्या आणाभाका घेत असताना काही गोष्टी त्याने किंवा तिने जाणिवपूर्वक लक्षात ठेवणं अपेक्षित असतं. मग ते साधं गुलाब असो किंवा प्रिय व्यक्तीसोबत मारलेल्या गप्पा असो. नात्यात काही गोष्टींना फार नाही, पण जितके आवश्यक आहे तितकं महत्त्वं देणं गरजेचं असतं. त्यातीलच एक बाब म्हणजे, व्हॅलेंटाइन्स डेपूर्वी येणारा प्रेमाचा आठवडा. अर्थात व्हॅलेंटाइन्स वीक. सध्या या वीकमधील काही दिवस झाले असून, आज उजाडलाय टेडी डे.\nटेडी म्हणजे अनेकांच्या आवडीचा विषय. घरात राहायला जागा नसली तरीही हा टेडी मात्र अनेकांनाच हवाहवासा वाटतो. सर्वांचं प्रेम मिळणारा हा लाडाचा टेडी नेमका आला कुठून या प्रश्नाने कधी घर केलंय का तुमच्या मनात काय म्हणता… हो… चला तर मग जाणून घेऊया या टेडीच्या जन्मामागची कहाणी.\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष थेओडोर रुझवेल्ट यांचं नाव टेडी बेअरच्या जन्माशी जोडलं गेलं आहे. ‘नॅशनल पार्क सर्व्हिस’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार १४ नोव्हेंबर १९०२ मध्ये रुझवेल्ट ऑनवार्ड, मिसिसीपी येथे अस्वलाच्या शिकारीसाठी गेले होते. त्यावेळी मिसिसीपीच्या तत्कालीन गव्हर्नर अॅन्ड्य्रू एच. लोगिनो यांनी त्यांना शिकारीसाठी येण्याचे आमंत्रण दिले होते असे सांगण्यात येते.\nरुझवेल्ट आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी त्यावेळी एका अस्वलाला घेरले आणि त्याला एका झाडाच्या खोडाला बांधले. त्यानंतर त्या अस्वलाचा शिकार करण्यासाठी राष्ट्रपतींना पुढे बोलावले गेले. पण, रुझवेल्ट यांनी मात्र त्या अस्वलावर गोळी झाडली नाही. या प्रसंगाविषयी कालांतराने वर्तमानपत्रांमध्ये छापून आले आणि पुढे काही दिवसांनी या संपूर्ण प्रसंगाचे चित्रण करणारे कार्टून साकारण्यात आले. कार्टूनिस्ट क्लिफर्ड बेरीमन Clifford Berryman यांनी रेखाटलेलं ते कार्टून १६ नोव्हेंबर, १९०२च्या वॉशिंग्टन पोस्टमध्ये छपून आलं होतं.\nब्रुकलीन येथील मॉरिस मिकटोम Morris Michtom या चॉकलेटच्या दुकान मालकाने हे कार्टून पाहिलं आणि त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली. मॉरिस आणि त्यांची पत्नी रोझ हे बाहुल्याही बनवत असत. ते कार्टून पाहून मॉरिस यांच्या डोक्यात त्या अस्वलाची प्रतिकृती असणारे एक मऊ बाहुले बनवण्याची कल्पना आली आणि त्यांनी ते बनवले. शिकारीला गेले असताना अस्वलावर गोळी झाडण्यास नकार देणाऱ्या रुझवेल्ट यांना ते अस्वलाच्या आकाराचे बाहुले समर्पित करण्याचं मॉरिसने त्यावेळी ठरवलं होतं. त्या दाम्पत्याने बाहुल्याला नाव दिलं, ‘टेडीज बेअर’.\nरुझवेल्ट यांनी त्या टेडी बेअरच्या नावाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर मॉरिस मिटकॉम यांनी त्या टेडी बेअरचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करत आयडीयल टॉय कंपनीची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत टेडी बेअरने आपलं स्थान कायम केलं असून त्याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही हेच खरं.\n(माहिती सौजन्य- नॅशनल पार्क सर्व्हिस)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIND vs WI 1st ODI Live : वेस्ट इंडिजला पहिला धक्का, अँब्रिस माघारी\nनागरिकत्व दुरूस्ती कायदा: दिल्लीही पेटली; तीन बस जाळल्या\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/gardens-neglected-in-navi-mumbai-1783810/", "date_download": "2019-12-15T13:12:57Z", "digest": "sha1:LAKTPAC33T4BK7I2EJFNA7SUQZET3MIS", "length": 13480, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Gardens Neglected in Navi Mumbai | नवी मुंबईतील उद्यानांकडे दुर्लक्ष | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nनवी मुंबईतील उद्यानांकडे दुर्लक्ष\nनवी मुंबईतील उद्यानांकडे दुर्लक्ष\nनळ सातत्याने सुरू राहिल्यामुळे उद्यानांमध्ये पाणी साचते. अनेक उद्यानांमध्ये आकर्षित खेळणी तसेच मिनी ट्रेन आहेत.\nदेखभाल दुरुस्तीसाठी सर्वसमावेशक ठेक्याची प्रतीक्षा\nवंडर्स पार्क, रॉक गार्डन, ज्वेल ऑफ नवी मुंबई अशा नावाजलेल्या उद्यानांसह नवी मुंबईत छोठी-मोठी जवळपास १६५ उद्याने उभारण्यात आली आहेत. ती नवी मुंबईकरांचा ‘श्वास’ बनली आहेत. मात्र, देखभाल दुरुस्तीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे ती भकास होऊ नयेत अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे. ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी वाढत्या समस्या दिसत आहेत.\nबहुतेक उद्यानांमध्ये मुलांना खेळण्यासाठी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. तर अनेक ठिकाणी ‘ओपन जिम’ ही संकल्पना राबवली आहे. त्यामुळे उद्यानांमध्ये नागरिकांचा राबता नेहमीच पाहायला मिळतो. परंतु काही उद्यानांच्या नामफलकाचीच दुरवस्था पाहायला मिळते. नक्की या उद्यानाचे नाव काय असा प्रश्न पडत आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचते.\nनळ सातत्याने सुरू राहिल्यामुळे उद्यानांमध्ये पाणी साचते. अनेक उद्यानांमध्ये आकर्षित खेळणी तसेच मिनी ट्रेन आहेत. पालिका आयुक्त बंगल्याला लागूनच असलेल्या रॉक गार्डनमध्ये अनेक महिन्यांनंतर नुकतीच ट्रेन सुरू झाली आहे. तर काही ठिकाणी अद्याप ट्रेन सुरू झाली नाही. शहरात वंडर्स पार्क, रॉक गार्डन, वाशीतील मिनीशिशोरजवळील उद्यानात ट्रेन असून त्यांच्याकडे देखभालीकडे लक्ष देण्याची गरज आहे. २० ठेकेदारांकडे विविध उद्यानांची देखभाल दुरुस्ती असताना स्वच्छता, नामफलक, मध्यरात्रीपर्यंत तरुणाईचा वावर याकडे दुर्लक्ष होत आहे.\nशहरात परिमंडळ १ व परिमंडळ २ मिळून जवळजवळ २० ठेकेदार आहेत. तरीही दुर्लक्ष होत असल्याने आता पालिकेने सर्वसमावेशक ठेका देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. आता फक्त परिमंडळ १ व २ मध्ये प्रत्येकी १ असे सर्वसमावेशक ठेके दिले जणार आहेत. लवकरच निविदा निघणार आहे.\nशहरात काही ठिकाणी उद्यान की मैदान यावरूनच वाद आहेत. सानपाडय़ातील बाबू गेनू उद्यानाच्या भूखंडावरून असा वाद सुरू आहे. हा भूखंड उद्यानाचा असताना पालिकेने येथे बाबू गेनू मैदानाचा फलक लावला आहे.\nशहरातील उद्याने चांगली असून देखभाल दुरुस्तीसाठी योग्य काळजी घेत आहेत. सर्वसमावेशक ठेक्यामुळे देखभाल दुरुस्ती अधिक चांगल्या प्रकारे होईल, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. उद्यानांचे खराब झालेले नामफलक तात्काळ दुरुस्त करावेत अशा सूचना अभियंता विभागाला देण्यात आल्या आहेत. तसेच शहरातील काही ठिकाणच्या मिनी ट्रेन १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\n– नितीन काळे, उपायुक्त उद्यान विभाग\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIND vs WI 1st ODI Live : वेस्ट इंडिजला पहिला धक्का, अँब्रिस माघारी\nनागरिकत्व दुरूस्ती कायदा: दिल्लीही पेटली; तीन बस जाळल्या\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF/", "date_download": "2019-12-15T12:48:22Z", "digest": "sha1:N646JKREMDJBETCZF4O7WFHSPPQEN7WR", "length": 5530, "nlines": 123, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "जिल्हाधिकारी कार्यालय | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nरोजगार हमी योजना कार्यालय\nनगर पालिका प्रशासन कार्यालय\nसंजय गांधी योजना कार्यालय\nविशेष भूसंपादन अधिकारी कार्यालय, जिगाव प्रकल्प\nप्रभारी विशेष भूसंपादन अधिकारी कार्यालय, खडकपूर्णा\nविशेष भूसंपादन अधिकारी कार्यालय, इ. व द.\nप्रभारी विशेष भूसंपादन अधिकारी कार्यालय, मध्यम प्रकल्प\nविशेष भूसंपादन अधिकारी कार्यालय, लसिका\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Dec 13, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://new.internetpolyglot.com/danish/lessons-hi-da", "date_download": "2019-12-15T14:12:48Z", "digest": "sha1:DQBSFO6D2VGI2MWKIRMQJWK6PW33X6IE", "length": 10516, "nlines": 109, "source_domain": "new.internetpolyglot.com", "title": "Undervisninger: Hindisk - Dansk. Learn Hindi - Free Online Language Courses - Internet Polyglot", "raw_content": "\nगिरजाघर, नाट्यशाला, रेलवे स्टेशन, दुकाने. Kirker, teatre, togstationer, butikker\nआप विदेश में हैं और कार किराए पर लेना चाहते हैं आपको ज्ञान होना चाहिए कि कार केंद्र कहां है आपको ज्ञान होना चाहिए कि कार केंद्र कहां है. Er du i et fremmed land og vil leje en bil\nज़्यादा काम न करें\n फुटबाल, शतरंज और खेल प्रतियोगिता के बारे में संपूर्ण जानकारी\nधीरे चलिये, सुरक्षित चलाईये\nजिदंगी, उम्र - Liv, Alder\nजिदंगी छॊटी हॊती है. जन्म से मृत्यु तक के विभिन्न पहलूओं के बारे में जानकारी. Livet er kort. Lær alt om dets stadier fra fødsel til død\nइस पाठ को अवश्य पढ़ें पैसे गिनना सीखें\nहमारे इस सर्वाधिक महत्वपूर्ण लेख को अवश्य पढ़ें प्रेम करें, युद्ध नहीं प्रेम करें, युद्ध नहीं\nपौशाक १ - Tøj 1\nपहनने के कपड़े जो आपको सुंदर दिखायें और गर्म रखें\nपौशाक २ - Tøj 2\nमां समान प्रकृति की रक्षा करें\nजिस संसार में आप रहते हैं, उसके बा���े में जानें\nरसपूर्ण पाठ का दूसरा भाग. Del to af lækkerbisken\nमनुष्य शरीर के विभिन्न अंग - Menneskets kropsdele\nशरीर मे आत्मा बस्ती है\nकला के बिना हमारी ज़िंदगी क्या होगी एक खोख्ला ढांचा\nकोई मौसम बुरा नहीं होता, सब मौसम शुभ हैं\nलाल, सफ़ेद, नीले रंग के बारे में संपूर्ण जानकारी. Alt om rød, hvid og blå\nआस-पास की प्रकृतिक अजूबों के बारे में जाने\nविभिन्न इन्द्रियों, अनुभवों के बारे में - Følelser, Sanser\nविभिन्न क्रिया-विशेषण १ - Diverse biord 1\nविभिन्न क्रिया-विशेषण २ - Diverse biord 2\nआज के ज़माने में अच्छा व्यवसाय होना बहुत जरूरी है क्या बिना विदेशी भाषा के ज्ञान के आप एक अच्छे व्यव्सायी हो सकते हैं क्या बिना विदेशी भाषा के ज्ञान के आप एक अच्छे व्यव्सायी हो सकते हैं बिल्कुल नहीं\nबड़े शहर में खो नहीं जाना पूछें: `ओपरा हाऊस कैसे पहुंचें पूछें: `ओपरा हाऊस कैसे पहुंचें\nपाठशाला, महाविद्यालय, विश्वविद्यालय के बारे में सब कुछ. Alt om skole, højskole, universitet\nशिक्षा प्रक्रियाओं के बारे में हमारा प्रसिद्ध पाठ. Del 2 af vores berømte lektion om uddannelseforløb\nवक्त गुज़र रहा है रुकें नहीं इन्टरनेट पॉलीग्लॉट के साथ नये समय-संबंधी शब्द सीखें. Tiden går\nवक्त व्यर्थ न गंवाएं नए शब्द सीखें\nआपकी पसंद क्या है: इन्च या सेन्टीमीटर क्या आप्अको मीटर में माप समझ आते हैं क्या आप्अको मीटर में माप समझ आते हैं. Er du til tommer eller centimeter\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/a-dream-fulfilled-1036047/", "date_download": "2019-12-15T13:46:07Z", "digest": "sha1:4Y37JF5NQ6SCNMFJESCSMMLGVZIR4IS7", "length": 27883, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ययाति | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nएक उलट...एक सुलट »\nमला आधुनिक काळातल्या सगळय़ा आधुनिक ययातिंना विचारायचं आहे, ‘स्वप्न पूर्ण होणं’ असं खरंच काही असतं का तुमच्या मुलांनी नक्की किती जाहिराती केल्या, किती पैसे कमावले,\nमला आधुनिक काळातल्या सगळय़ा आधुनिक ययातिंना विचारायचं आहे, ‘स्वप्न पूर्ण होणं’ असं खरंच काही असतं का तुमच्या मुलांनी नक्की किती जाहिराती केल्या, किती पैसे कमावले, किती सिनेमे केले की तुमचं स्वप्न पूर्ण झालं असं समजायचं तुमच्या मुलांनी नक्की किती जाहिराती केल्या, किती पैसे कमावले, किती सिनेमे केले की तुमचं स्वप्न पूर्ण झालं असं सम���ायचं या सगळय़ाला अंत आहे या सगळय़ाला अंत आहे एक स्वप्न पूर्ण होणं पुरेसं आहे एक स्वप्न पूर्ण होणं पुरेसं आहे मग पुढच्या स्वप्नाचं काय मग पुढच्या स्वप्नाचं काय ‘शेवटचं’ स्वप्न असं काही आहे का ज्यानंतर सगळं संपेल ‘शेवटचं’ स्वप्न असं काही आहे का ज्यानंतर सगळं संपेल स्वप्नांच्या या मिथ्या रस्त्यावर नेमकं कुठं थांबायचं हे कोण ठरवणार स्वप्नांच्या या मिथ्या रस्त्यावर नेमकं कुठं थांबायचं हे कोण ठरवणार मला वाटतं समजूत ठरवणार. आपणच आपली घातलेली समजूत\nययाति आणि देवयानीचं लग्न झाल्यावर देवयानीची सखी आणि दासी शर्मिष्ठा हिच्या प्रेमात ययाति पडला. देवयानीपासून त्याचं हे नातं त्यांनी अर्थातच लपवलं. शर्मिष्ठेपासून त्याला मुलंही झाली. एके दिवशी योगायोगानं ती मुलं देवयानीसमोर आली, ‘‘तुम्ही कुणाची मुलं’’ असं तिने विचारताच त्यांनी ययातिकडे अंगुलिनिर्देश केला आणि देवयानीला धक्काच बसला. व्यथित होऊन ती माहेरी तिचे वडील म्हणजे असुरांचे गुरू शुक्राचार्य यांच्याकडे गेली. मुलीच्या दु:खाने संतापलेल्या शुक्राचार्यानी तत्क्षणी ययातिला शाप दिला आणि ययाति क्षणात वृद्ध झाला. त्याने उ:शापाची विनवणी करताच शुक्राचार्यानी शाप जरा शिथिल केला आणि म्हणाले, ‘‘तुझ्या पुत्रांपैकी कुणाला तरी तुझं वृद्धत्व देऊन त्या बदल्यात त्याचं तारुण्य घेऊन तू पुन्हा तरुण होऊ शकशील.’’ त्यानंतरचं ययातिचं वागणं मला नेहमीच स्तिमित करत आलं आहे. एक क्षणही त्याचं मन द्विधा झालेलं दिसत नाही. आपण आपल्या पुत्राचं तारुण्य घेतलं तर आपल्या पुत्राचं काय’’ असं तिने विचारताच त्यांनी ययातिकडे अंगुलिनिर्देश केला आणि देवयानीला धक्काच बसला. व्यथित होऊन ती माहेरी तिचे वडील म्हणजे असुरांचे गुरू शुक्राचार्य यांच्याकडे गेली. मुलीच्या दु:खाने संतापलेल्या शुक्राचार्यानी तत्क्षणी ययातिला शाप दिला आणि ययाति क्षणात वृद्ध झाला. त्याने उ:शापाची विनवणी करताच शुक्राचार्यानी शाप जरा शिथिल केला आणि म्हणाले, ‘‘तुझ्या पुत्रांपैकी कुणाला तरी तुझं वृद्धत्व देऊन त्या बदल्यात त्याचं तारुण्य घेऊन तू पुन्हा तरुण होऊ शकशील.’’ त्यानंतरचं ययातिचं वागणं मला नेहमीच स्तिमित करत आलं आहे. एक क्षणही त्याचं मन द्विधा झालेलं दिसत नाही. आपण आपल्या पुत्राचं तारुण्य घेतलं तर आपल्या पुत्राचं काय हा विचारही त्याच्या मनाला शिवल्याचं मी तरी ऐकलं-वाचलेलं नाही. तो त्याच्या सर्व मुलांकडे त्यांचं तारुण्य मागतो. सर्व मुलं नकार देतात; फक्त धाकटा ‘पुरू’ सोडून. ‘पुरू’ हा त्याला शर्मिष्ठेपासून झालेला धाकटा मुलगा. तो त्याचं तारुण्य वडिलांना देऊन क्षणात वृद्ध होतो आणि ययाति तरणाबांड होऊन तारुण्यातली सगळीच सुखं विशेषत: शृंगारसुख अनुभवायला आनंदाने मोकळा होतो. त्या काळात सगळय़ांची वयं कितीही असू शकायची. त्यामुळे हजार वर्षे ययाति हे तारुण्य छान उपभोगतो. मला सारखं वाटतं ती हजार वर्षे ‘पुरूचं’ काय होत गेलं असेल हा विचारही त्याच्या मनाला शिवल्याचं मी तरी ऐकलं-वाचलेलं नाही. तो त्याच्या सर्व मुलांकडे त्यांचं तारुण्य मागतो. सर्व मुलं नकार देतात; फक्त धाकटा ‘पुरू’ सोडून. ‘पुरू’ हा त्याला शर्मिष्ठेपासून झालेला धाकटा मुलगा. तो त्याचं तारुण्य वडिलांना देऊन क्षणात वृद्ध होतो आणि ययाति तरणाबांड होऊन तारुण्यातली सगळीच सुखं विशेषत: शृंगारसुख अनुभवायला आनंदाने मोकळा होतो. त्या काळात सगळय़ांची वयं कितीही असू शकायची. त्यामुळे हजार वर्षे ययाति हे तारुण्य छान उपभोगतो. मला सारखं वाटतं ती हजार वर्षे ‘पुरूचं’ काय होत गेलं असेल असं अकाली एकदम वृद्धच होऊन बसण्यानं असं अकाली एकदम वृद्धच होऊन बसण्यानं तारुण्याची काही सुखं उपभोगताच न आल्यानं तारुण्याची काही सुखं उपभोगताच न आल्यानं ययातिनं भले राज्य पुरूच्या नावावर केलं असेल, पण आपण आनंदात तारुण्य उपभोगताना आपला मुलगा वृद्ध जर्जर फिरतो आहे, याची टोचणी लागायला ययातिला हजार वर्षे लागावी ययातिनं भले राज्य पुरूच्या नावावर केलं असेल, पण आपण आनंदात तारुण्य उपभोगताना आपला मुलगा वृद्ध जर्जर फिरतो आहे, याची टोचणी लागायला ययातिला हजार वर्षे लागावी\nकाही दिवसांपूर्वी एका मोठय़ा नटाच्या मुलाशी ओळख झाली, मैत्रीही झाली. त्याचे वडील यशस्वी, श्रीमंत नट. त्यांचा मुलगा यातलं काहीच नाही. तो अभिनेता नाही. त्याला व्हायचंही नाही. पण त्याला निवडीचा अधिकारच नाही. त्यानं त्याचं वडील व्हायचं अशी त्याच्यावर सक्ती आहे. त्यानं त्याचे ‘तरुणपणीचे वडील’ जसे होते तसं व्हायचं आहे. तंतोतंत. वडिलांचं स्टारपद जुनं होत चाललेलं. त्यानं ते परत नव्यानं मिळवायचं आहे. कारण वडिलांना म्हातारं होणं मान्य नाही. त्यांना कायमच ‘स्टार’ आणि ‘राजा’ राहायचं आहे. आता त्यांना त्याचं आयुष्य जगायचं आहे या तरुण मुलाकरवी. त्यामुळे त्या मुलाला अभिनयाचा गंध नसला तरी दुसरी कुठलीही वाट चालण्याची परवानगीच नाही. त्याला जे येतंच नाही ते तो कसं मिळवू शकणार, या जीवघेण्या दडपणानं तो तरणाबांड मुलगा अकाली वृद्ध होऊन बसला आहे. आणि त्या तरुण मुलाला मारूनमुटकून ‘हिरो’ करण्याच्या इर्षेने ते म्हातारे वडील एक उत्साही तरुण बनत चालले आहेत. त्या मुलाला या सगळय़ा दडपणांनी अनेक मानसिक आजार जडलेत. त्यानं कितीतरी वेळा मनगट कापून आत्महत्येचे प्रयत्न केले आहेत. मी त्याच्या मनगटावरचे ते व्रण बघून धसकून त्याला म्हटलं, ‘‘तू मानसोपचारतज्ज्ञाची मदत का नाही घेत’’ यावर तो म्हणाला, ‘‘बाबा म्हणतात तू माझा मुलगा आहेस, या सिंहाचा मुलगा, आणि माझा मुलगा शूर असतो. तो मानसोपचार वगैरे फालतू गोष्टींची मदत घेण्याइतका पेद्रू नसतो’’ यावर तो म्हणाला, ‘‘बाबा म्हणतात तू माझा मुलगा आहेस, या सिंहाचा मुलगा, आणि माझा मुलगा शूर असतो. तो मानसोपचार वगैरे फालतू गोष्टींची मदत घेण्याइतका पेद्रू नसतो’’ तो मुलगा परत परत अयशस्वी होतो, तेव्हा ते वडील कुणा ज्योतिषाला बोलावतात. ज्योतिषी सांगतो, ‘‘अजून तमुक वर्षांनी साडेसाती संपेल. मग यशच यश’’ तो मुलगा परत परत अयशस्वी होतो, तेव्हा ते वडील कुणा ज्योतिषाला बोलावतात. ज्योतिषी सांगतो, ‘‘अजून तमुक वर्षांनी साडेसाती संपेल. मग यशच यश’’ वडिलांचे डोळे पुन्हा एकदा लकाकतात. ते अजून तरुण होतात. नव्या जोमानं सिक्स पॅक करून देणाऱ्या नव्या व्यायाम मास्तरला बोलावतात. मुलाचा व्यायाम वाढवतात. मुलाला खायची खूप आवड आहे. पण परवानगी नाही. घरात एवढी श्रीमंती असताना, त्याची भावंड उंची-उंची चविष्ट पदार्थ ओरपत असताना याचं मात्र कडक उपवासाचं ‘डाएट’ सुरू असतं. तो मिटक्या मारणाऱ्या आपल्या भावंडाकडे असुसून पाहत त्याच्या ताटातल्या हिरव्या-कच्च्या पानांचं बेचव जेवण जेवतो. ययातिनं आपलं सगळं राज्य ‘पुरू’च्या नावावर केलं तसं हे आधुनिक ‘ययाति’सुद्धा त्यांची सगळी संपत्ती या आधुनिक ‘पुरू’च्या नावे करतीलही कदाचित. पण तोवर त्या पुरूचं ओझं तो कुठवर पेलू शकणार आहे’’ वडिलांचे डोळे पुन्हा एकदा लकाकतात. ते अजून तरुण होतात. नव्या जोमानं सिक्स पॅक करून देणाऱ्या नव्या व्यायाम मास्तरला बोलावतात. मुलाचा व्यायाम वाढवतात. मुलाला खायची खूप आवड आहे. पण परवानगी नाही. घरात एवढी श्रीमंती असताना, त्याची भावंड उंची-उंची चविष्ट पदार्थ ओरपत असताना याचं मात्र कडक उपवासाचं ‘डाएट’ सुरू असतं. तो मिटक्या मारणाऱ्या आपल्या भावंडाकडे असुसून पाहत त्याच्या ताटातल्या हिरव्या-कच्च्या पानांचं बेचव जेवण जेवतो. ययातिनं आपलं सगळं राज्य ‘पुरू’च्या नावावर केलं तसं हे आधुनिक ‘ययाति’सुद्धा त्यांची सगळी संपत्ती या आधुनिक ‘पुरू’च्या नावे करतीलही कदाचित. पण तोवर त्या पुरूचं ओझं तो कुठवर पेलू शकणार आहे मी या क्षेत्रात नवीन होते तेव्हा मला अभिनेते मोहन जोशी यांनी सांगितलेली एक गोष्ट मी कधीच विसरणार नाही. ते म्हणाले होते, ‘‘हे बघ, अनेक जणं यशस्वी होतात. यशाचा सिंहासनावर जाऊन बसतात. ते ठीकच आहे. पण प्रत्येकाच्या आयुष्यात सिंहासनावरून उतरायची वेळ येते. दुसरा कुणी नवा, तरुण त्या सिंहासनापाशी येऊन पोचलेला असतो. या उतरायच्या वेळी उदार मनानं सिंहासनावरून उठून ‘आता तू बस मी या क्षेत्रात नवीन होते तेव्हा मला अभिनेते मोहन जोशी यांनी सांगितलेली एक गोष्ट मी कधीच विसरणार नाही. ते म्हणाले होते, ‘‘हे बघ, अनेक जणं यशस्वी होतात. यशाचा सिंहासनावर जाऊन बसतात. ते ठीकच आहे. पण प्रत्येकाच्या आयुष्यात सिंहासनावरून उतरायची वेळ येते. दुसरा कुणी नवा, तरुण त्या सिंहासनापाशी येऊन पोचलेला असतो. या उतरायच्या वेळी उदार मनानं सिंहासनावरून उठून ‘आता तू बस’ असं म्हणता आलं पाहिजे’ असं म्हणता आलं पाहिजे\nसिंहासनावरून उतरायच्या वेळी भल्याभल्यांचे ‘ययाति’ झालेले मी पाहते आहे आणि त्यांच्या पोटी आलेल्या पुरूंचे हाल बघून अस्वस्थ व्हायला होतं आहे. तरी काही जणं सिंहासनापर्यंत पोचतात तरी. काही जण तिथपर्यंत पोचण्याआधीच दमतात आणि मग आपलं दमणं विसरून आपल्या मुलांना सक्तीनं त्याच वाटेवर चालायला लावतात. नव्या आंधळय़ा आशेनं, ‘मी नाही तर माझा मुलगा तरी तिथं पोचेल’ या धडपडीनं. त्यांची मुलं मग लहान वयातच या क्षेत्रात येतात. लहानपणीच जाहिराती, सिनेमे करून पैसे कमवायला लागतात. घर चालवायला लागतात. लहानपणीच मोठी होऊन बसतात. अर्थात सगळय़ाच मुलांचं असं असतं असं नाही. काही मुलांना आतूनच या क्षेत्रात यायचं असतं. आवडत असतं. पण काहींना नसतं यायचं. जाहिरातींच्या निवड चाचण्यांना अशी अनेक मारूनमुटकून आणलेली मुलं मी पाहते. तिथं त्यांनी संवाद नीट बोलावेत म्हणून समोरून त्यांचे आई-बाबा डोळे वटारत असतात. त्यांना फटक्यांच्या धमक्या देत असतात. त्या धमक्यांना घाबरून कशीबशी ती निवडचाचणी पार करून ती मुलं प्रत्यक्ष जाहिरातीच्या चित्रीकरणाला येतात. तासन्तास प्रखर दिव्यासमोर चित्रीकरण करून थकतात- कंटाळतात. मग संवाद येईनासे होतात. मग त्यांना ओरडा बसायला लागतो. त्या ओरडय़ानं डोळय़ात तरारणाऱ्या पाण्याचे आवंडे गिळत कसंबसं तोंड हसरं ठेवून शॉट देतात तेव्हा त्यांचे रडवेले, पण हसू पाहणारे चेहरे मला सुरकुतलेले आणि वृद्ध दिसतात. गप्पागप्पांमध्ये मग त्या लहानांचे आई किंवा वडील सांगतात, ‘‘माझी खूप इच्छा होती या क्षेत्रात यायची, पण जमलंच नाही. आता माझी छोटी माझं स्वप्न पूर्ण करेल.’’ मला आधुनिक काळातल्या या सगळय़ा आधुनिक ययातिंना विचारायचं आहे, ‘स्वप्न पूर्ण होणं’ असं खरंच काही असतं का तुमच्या मुलांनी नक्की किती जाहिराती केल्या, किती पैसे कमवले, किती सिनेमे केले की तुमचं स्वप्न पूर्ण झालं असं समजायचं तुमच्या मुलांनी नक्की किती जाहिराती केल्या, किती पैसे कमवले, किती सिनेमे केले की तुमचं स्वप्न पूर्ण झालं असं समजायचं या सगळय़ाला अंत आहे या सगळय़ाला अंत आहे एक स्वप्न पूर्ण होणं पुरेसं आहे एक स्वप्न पूर्ण होणं पुरेसं आहे मग पुढच्या स्वप्नाचं काय मग पुढच्या स्वप्नाचं काय ‘शेवटचं’ स्वप्न असं काही आहे का ज्यानंतर सगळं संपेल ‘शेवटचं’ स्वप्न असं काही आहे का ज्यानंतर सगळं संपेल स्वप्नांच्या या मिथ्या रस्त्यावर नेमकं कुठं थांबायचं हे कोण ठरवणार स्वप्नांच्या या मिथ्या रस्त्यावर नेमकं कुठं थांबायचं हे कोण ठरवणार मला वाटतं समजूत ठरवणार. आपणच आपली घातलेली समजूत. सिंहासनापर्यंत पोचूच न शकणं किंवा सिंहासनावरून खाली उतरायला लागणं, दोन्हीचं दु:ख जीवघेणं असतं. पण ययातिंनो, हे तुमचं दु:ख तुम्ही तुमच्यापाशीच ठेवाल का मला वाटतं समजूत ठरवणार. आपणच आपली घातलेली समजूत. सिंहासनापर्यंत पोचूच न शकणं किंवा सिंहासनावरून खाली उतरायला लागणं, दोन्हीचं दु:ख जीवघेणं असतं. पण ययातिंनो, हे तुमचं दु:ख तुम्ही तुमच्यापाशीच ठेवाल का त्या दु:खाचा उतारा तुमच्या मुलाला सक्तीनं तुमचाच रस्ता चालायला लावणं हा नाही हे समजून घ्याल का त्या दु:खाचा उतारा तुमच्या मुलाला सक्तीनं तुमचाच रस्ता चा���ायला लावणं हा नाही हे समजून घ्याल का मला ययातिच्या गोष्टीचा शेवट आठवतो. ययातिनं हजार वर्षे तारुण्याचं सुख उपभोगल्यावर त्याला साक्षात्कार झाला, त्यानंतर तो म्हणाला, ‘‘लोभावर ज्याचा ताबा नसेल त्याला जगातली सर्वोत्तम खाद्य, संपत्ती, स्त्रिया हे सगळंच्या सगळं जरी उपभोगायला दिलं तरी तो समाधानी होणार नाही. लोभाला बळी पडून लोभ संपत नाही तर वाढत जातो. आगीत तूप टाकावं तसा. म्हणून ज्याला शांतता आणि समाधान हवं असेल त्यानं अशा कशाच्या तरी मागं जावं जे कधीच वृद्ध होत नाही. आणि शरीर वृद्ध झालं तरी संपतही नाही’’ या साक्षात्कारानंतर त्यानं पुरूचं तारुण्य त्याला परत केलं आणि स्वत:चे वृद्धत्व पुरूकडून परत घेऊन तो अध्यात्माच्या अभ्यासात रममाण झाला.\nमहाभारत काळात चमत्कार होत होते. त्यामुळे हजार वर्षांनंतर ययाति पुरूचं तारुण्य त्याला परत करू शकला. पण आत्ताच्या काळात तुमच्या मुलाचे हे एकुलतं एक आयुष्य असं अकाली वृद्ध होण्यात निघून गेलं तर कुठल्या शक्तीनं त्याचं गेलेलं बालपण आणि तारुण्य तुम्ही त्याला परत देऊ शकणार आहात ययातिंनो, तुम्ही तुमच्या पुरूंना त्यांच्या त्यांच्या वेगळय़ा रस्त्यांनी जाऊ द्याल का ययातिंनो, तुम्ही तुमच्या पुरूंना त्यांच्या त्यांच्या वेगळय़ा रस्त्यांनी जाऊ द्याल का त्यांना तरुण असू द्याल त्यांना तरुण असू द्याल तुम्हाला महाभारतातल्या पुरूच्या अकाली वृद्धत्वाची शपथ\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nब्लॉगर्स कट्टा : एक होते स्वप्न…\nदोन पिढय़ांचे स्वप्न प्रणवकडून साकार\nस्वप्नच जीवनाच्या निरंतर यात्रेचे सोबती\n‘दाऊदला फरफटत आणण्याचे मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करणार’\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/cartoonist-pradeep-mhapsekar-masterstroke-on-actor-and-writer-girish-karnad-passes-away-36656", "date_download": "2019-12-15T13:32:41Z", "digest": "sha1:DUH2N5NYDXOAENGXQOTD7RSUTUO2ZMHE", "length": 3476, "nlines": 94, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "भावपूर्ण श्रद्धांजली", "raw_content": "\nनेहरूंबद्दल आक्षेपार्ह टीका, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक\nशाहरुख आणि गौरी खानचा 'हा' व्हिडिओ व्हायरल\nलता दीदींचे रुग्णालयातील फोटो व्हायरल\n'लाल सिंह चड्ढा'मधील आमिरचा नवा लुक रिलीज\nटीव्ही अभिनेत्रीसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी शाहरुखला अटक\nसिनेमाच्या मोहजाळात बारा राशी ‘आलंय माझ्या राशीला‘चा मुहूर्त\nमुरुगादॅास भरवणार रजनीचा 'दरबार'\nप्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, लेखक किरण नगरकर यांचं निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2018/03/blog-post_48.html", "date_download": "2019-12-15T13:30:31Z", "digest": "sha1:4ZXRB75ZQXS6YVJX44ERZXMQ2Z5M4LDP", "length": 26241, "nlines": 189, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: गावगप्पा संपल्या", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nनिवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभेच्या मतदानासाठी तारीखवार कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यामुळे आतापर्यंत तिथे किंवा त्याविषयी ज्या गावगप्पा चाललेल्या होत्या, त्यांना पुर्णविराम मिळायला हरकत नसावी. कारण आजपासून फ़क्त सहा आठ्वड्याचा कालावधी मतदानाला उरलेला असून, त्यात प्रत्येक पक्षाला आपले मित्र शोधण्यापासून उमेदवारही निश्चीत करावे लागणार आहे. ते होण्यापर्यंत अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस उजाडणार आहे आणि उमेदवार व बंडखोर यांच्यातला ताळमेळ घालण्यापर्यंत प्रचाराला वेळही उरणार नाही. सहाजिकच आता नुसत्या आरोप प्रत्यारोपाची चैन संपली असून, आखाड्यात उतरणार्‍या प्रत्येक पक्षाला अधि���ाधिक जागा जिंकण्याला प्राधान्य देणे भाग पडणार आहे. अर्थात अशावेळी प्रत्येक पक्ष छाती फ़ुगवून आपणच कसे बहूमत वा यश मिळवणार हे सांगत असतो. मात्र निकालानंतर त्याच्या छातीतील हवा गेलेली असते. त्यामुळेच अशा गावगप्पांमध्ये अडकण्याची चैन कुणालाच परवडणारी नाही. पुढ्ल्या वर्षी व्हायच्या लोकसभा मतदानापुर्वी इथली निवडणूक ही पहिली उपांत्य फ़ेरी आहे. कारण यानंतर थेट डिसेंबर महिन्यात तीन विधानसभा होतील आणि मग लोकसभा. त्यामुळेच निदान कॉग्रेस व भाजपासाठी हे दोन्ही उपांत्य सामने निर्णायक आहेत. कारण आजही देशातील तेच अनेक राज्यात स्थान व संघटना असलेले राष्ट्रीय पक्ष असून, खरी लढत त्यांच्यातच व्हायची असते. बाकीच्या पक्षांनी कितीही उड्या मारल्या, तरी ते कुठल्या ना कुठल्या राज्यात कमीअधिक प्रभाव असलेले प्रादेशिक पक्ष आहेत आणि निर्णायक क्षणी त्यांना दोनपैकी एका गोटात दाखल व्हावे लागत असते. म्हणूनच तिसरी आघाडी वा मोदीमुक्त आघाडी असले शब्द ऐकायला कितीही गोजिरवाणे वाटले, तरी निरर्थक असतात. प्रत्येक राज्याच्या स्थितीनुसार राजकीय गणित बदलत असते आणि कर्नाटक त्याला अपवाद नाही.\nराजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड ह्या तीन राज्यात वर्षाच्या अखेरीस विधानसभांच्या निवडणूका व्हायच्या आहेत. तिथे व कर्नाटकात थेट भाजपा व कॉग्रेस यांच्यात लढाई होऊ घातली आहे. पण त्यातला एक मोठा फ़रक असा, की कर्नाटकात फ़क्त याच दोन पक्षातला संघर्ष नाही. तिथे देवेगौडांचा सेक्युलर जनता दल नावाचा एक तिसरा मजबूत पक्ष आहे. या पक्षाची १०-२० टक्केपर्यंत मते कर्नाटकात आहेत आणि त्यांच्या कमीअधिक होण्यावर त्या राज्यातील सत्ताकारणाचे पारडे हलत असते. मागल्या विधानसभेत भाजपात फ़ुट पडल्याचा मोठा लाभ कॉग्रेसला झाला होता. म्हणून ३६ टक्के मतांवर कॉग्रेस ६० टक्के जागांचे बहूमत मिळवू शकली. पण जेव्हा लोकसभा आली, तेव्हा भाजपातले फ़ुटीर गट एकवटून मोदींनी तिथे मोठी बाजी मारलेली होती. त्यात सेक्युलर जनता दलाला मोठा फ़टका बसला. राष्ट्रीय राजकारणात देवेगौडा पुरोगामी म्हणून कॉग्रेसच्याच वळचणीला जाऊन बसतील, अशी खात्री असल्याने त्यांचा कॉग्रेसविरोधी मतदार मोठ्या प्रमाणात भाजपाच्या गोटात गेला आणि त्याचा लाभ मोदींना मिळाला होता. पण आता होऊ घातलेली निवडणूक राज्यापुरती मर्यादित असून त्��ात तोच मतदार कॉग्रेस विरोधासाठी देवेगौडांना सोडून भाजपाला मते देईल, असे कोणी ठामपणे सांगू शकत नाही. पण दुसरीकडे मतांच्या विभागणीचा एक भाग आणखी आहे. त्यात खुद्द मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना देवेगौडांची संगत नको आहे. म्हणून त्यांनी त्या पक्षातले सात आमदार फ़ोडले व आघाडीही होऊ नये याची काळजी घेतलेली आहे. किंबहूना देवेगौडांची कर्नाटकातील पुण्याई संपवायला त्यांच्याच या जुन्या चेल्याने आपली कंबर कसलेली आहे. म्हणूनच तिरंगी निवडणूका व्हाव्यात, अशी परिस्थिती अपरिहार्य आहे. कॉग्रेसलाही दिल्लीत कोणी मोठा नेता उरलेला नाही. त्यामुळे सिद्धरामय्या म्हणतील, त्याच दिशेने जाणे भाग आहे.\nयातच राहुल गांधी यांनी देवेगौडांच्या पक्षावर भाजपाचा छुपा हस्तक असल्याचा आरोप केलेला आहे. म्हणजे मतविभागणी होऊन भाजपाला लाभ मिळावा, असेच देवेगौडा वागत असल्याचा तो आरोप आहे. पण त्यांना सोबत घेण्य़ासाठी कॉग्रेसने कुठलेच प्रयत्न केले नसतील, तर असा आरोप गौडांच्या अनुयायांना क्षुब्ध करू शकतो. अर्थात अशा मतदाराच्या रागाची राहुलनी कधी पर्वा केलेली नाही की पक्षाच्या मतांची बेरीज हा राहुलचा कधी चिंतेचा विषय राहिलेला नाही. दरम्यान सिद्ध्रामय्यांनी लिंगायत मतांमध्ये फ़ुट पाडून भाजपाला शह देण्याचा केलेला खेळ किती लाभदायक ठरतो, ते मतमोजणीतूनच कळणार आहे. कारण लिंगायत हा भाजपाचा कणा राहिलेला आहे आणि त्यांचा येदीयुरप्पा हा एकमुखी नेता होता. सिद्द्धरामय्यांनी धर्माची मान्यता या पंथाला देऊन येदीयुरप्पांच्या एकमुखी असण्याला सुरूंग लावण्याचा डाव खेळला आहे. थोडक्यात सिद्धरामय्यांना आपल्या तुलनेत अन्य कोणीही कानडी नेता नको आहे. म्हणून त्यांनी गौडा व येदी यांना एकाच वेळी अंगावर घेण्याचे राजकारण खेळलेले आहे. ते कॉग्रेसला कितपत यश मिळवून देते, ते बघावे लागेल. पण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी कर्नाटक मोहिम सुरू केल्यापासून सिद्धरामय्यांनाच आपले लक्ष्य केलेले आहे. ते बघता, राहुल गांधी हा घटक कर्नाटकात कॉग्रेससाठी फ़ारसा उपयुक्त नसल्याची खात्री होते. मुख्यमंत्री म्हणतील, त्यानुसार राहुल वागत आहेत. पण इथे गुजरातच्या नेमके उलटे वातावरण आहे. तिथे भाजपा पाचदा निवडून आलेला व सत्तेतला पक्ष होता. म्हणून वाटेल ते आरोप प्रचारात करणे शक्य होते. कर्नाटकात मागली पाच वर्षे कॉग्रेसची सत्ता असून आपण काय प्रगती वा कारभार केला; त्याचा हिशोब द्यायचा आहे. उलट भाजपाला वाटेल ते आरोप करण्याची मुभा मिळणार आहे. म्हणूनच भासते तितकी ही निवडणूक कॉग्रेसलाही सोपी नाही.\nमागल्या अनेक निवडणूकांचा इतिहास बघितला, तर कुठल्याही पक्षाच्या मुख्यमंत्र्याला सत्तेत असताना विधानसभेत बहूमत मिळवता आलेले नाही. भाजपाचे येदीयुरप्पा विधानसभा बरखास्त झालेली असल्याने सत्तेतले मुख्यमंत्री म्हणता येणार नाहीत आणि बाकीच्यांनी कधी तो पल्ला मारलेला नाही. सिद्धरामय्यांना वाटते आहे तितका इतिहास त्यांच्या मागे ठामपणे उभा नाही. म्हणूनच त्यांनी मागल्या वर्षभरात अनेक मार्गाने कानडी अस्मिता, वा धार्मिक खेळ करून ठेवलेले आहेत. पण ते कितपत यश देतात, ते बघावे लागणार आहे. पण यात त्यांची कसोटी आहे, तितकीच चार वर्षापुर्वी लोकसभेत मोठे यश मिळवणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही कसोटी लागायची आहे. आजही त्यांची दक्षिणेतील या राज्यातली लोकप्रियता कितपत टिकून आहे किंवा त्यांच्या देशभरातील कारभाराला कानडी मतदार किती साथ देणार आहे, त्याचा नमूना यावेळी पेश व्हायचा आहे. कारण आजही अर्थातच भाजपासाठी कर्नाटकातल्या प्रचाराचा मुळ चेहरा मोदीच असणार आहेत. मागल्या आणि यावेळी होणार्‍या लढतीमध्ये एकच मोठा फ़रक भाजपासाठी आहे. त्यांचा प्रचारप्रमुख पंतप्रधान आहे आणि यंदाच्या निवडणूकीची व्यवस्था व नियोजन अमित शहा करणार आहेत. त्याबाबतीत मागल्या खेपेस भाजपाचा संपुर्ण बोजवारा उडालेला होता. गेल्या साडेतीन वर्षात अमित शहांनी निवडणूका जिंकणारे यंत्र, अशी आपली ख्याती करून घेतलेली आहे आणि त्याच बाबतीत कॉग्रेस वा देवेगौडा अनभिज्ञ आहेत. उत्तरप्रदेश व त्रिपुरा शहांनी ज्याप्रकारे जिंकले त्याकडे काणाडोळा करून भाजपाशी यावेळी विरोधी पक्षांना लढता येणार नाही. जितके बारकावे शहा विचारात घेतात व आखणी करतात, त्याचा अन्य पक्षात दुष्काळ असणे, ही भाजपाची म्हणूनच जमेची बाजू झाली आहे. तिथे राहुल गांधींची टोलेबाजी वा सिद्धरामय्यांना आत्मविश्वास कामाचा नाही, की देवेगौडांचे पाताळयंत्री राजकारण उपयोगाचे नाही.\nही गाजराची पुंगीच आहे\nमहाराष्ट्रात लांबलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याने गाफ़ील झालेल्या विरोधक व विश्लेषकांना शनिवारी सकाळी दिर्��काळ शांत बसलेल्या भाजपाने मोठाच...\nनाट्य, पटकथा आणि राजकारण\nगेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक धक्कादायक वळणे घेतलेली आहेत. त्यामध्ये युती मोडून दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत गेलेले...\nमुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोशात आहेत. त्यांचे सल्लागारही जोशात आहेत. गंमत म्हणजे त्यांनी जी काही पावले उचलले...\nपत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समिकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणूकीनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रीपद मिळवण्यास...\nसिंह आला, पण गड गेला\nअखेरीस महाराष्ट्रात नवे समिकरण जुळलेले आहे. शिवसेना व दोन्ही कॉग्रेस यांची आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा मुख्यम...\nहीच वेळ आणि योग्य वेळ\nशनिवारी सकाळी उजाडताना अकस्मात राजभवनात भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारचा शपथविधी पार पडला. ती बातमी घरातल्या घरात बसून वाहिन्यां...\nरस्ता तोच वाटसरू वेगळे\nकर्नाटकात दिड वर्षापुर्वी रंगलेले नाट्य किरकोळ फ़रक करून महाराष्ट्रात घडलेले आहे. बहूमत हुकलेल्या भाजपाच्या येदीयुरप्पांनी तेव्हा अल्पमतात...\nअडीच वर्षापुर्वी म्हणजे २२ जुन २०१७ रोजी एक ब्लॉग लिहीला होता. त्याचे शीर्षक होते, ‘दाखवायचे सुळे’. तो खुप व्हायरल झाला आणि त्यावर प्रतिक...\nमहाराष्ट्रात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यावर विधानसभेत विश्वास व्यक्त क...\nआठवडे बाजार आणि घोडेबाजार\nआजकाल शिवसेनेचे परिचीत चेहरे कुठले फ़ारसे दिसत नाहीत आणि अब्दुल सत्तार नावाचे औरंगाबाद जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार मात्र आवेशात शिवसेने...\nभक्त, अर्थात सच्चा अनुयायी\nपरिवर्तनाचे झोके आणि झोपाळे\nशेतकरी मोर्चा आणि लेनिन\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराहुलजी, आधी जय(श्री)राम म्हणा\nजसा बाप तसा पुत्र\nएनडीए, युपीए आणि एनपीए (उत्तरार्ध)\nएनडीए, युपीए आणि एनपीए (पूर्वार्ध)\nमारुतीचे शेपूट कुठे आहे\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nनाही दिवा, नाही गणती\nमांझी नैया डुबे किनारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://vishwavidya.com/Latur-5dd20e2512d82-66.html", "date_download": "2019-12-15T13:34:47Z", "digest": "sha1:3BKNK25H5W5Y47ZPLUTVKE6PDU76QUDH", "length": 10955, "nlines": 124, "source_domain": "vishwavidya.com", "title": "Vishwavidya | Online", "raw_content": "\nलवकर��� स्विस बँकेतील काळ्या पैश्याची माहिती मिळण्याची शक्यता\nपृथ्वीवर वीस वर्षांत झालेल्या बदलांच्या चित्रणात ‘नासा’ला यश\nराष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांना उच्चपदस्थ नोकरशहांपेक्षा कमी वेतन\nदेशाची राजधानी नागपूरला हलवा : श्री श्री रविशंकर\n2 भारतीय सैनिकांवर फ्रान्समध्ये 100 वर्षांनी झाले अंत्यसंस्कार\nभारत-चीन सीमेवर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप\nभाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार\nदूरसंचार, बँकींग क्षेत्रातील ८० हजार नोक-यांवर गदा\nक्तक़्क़क् बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल\nवेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन\nइराण-इराक सीमा भागात मोठा भूकंप, १२९ नागरिकांचा मृत्यू\nराजस्थानातील डॉक्टरांच्या संपाला राज्यातील सरकारी डॉक्टरांचा पाठिंबा\nचार वर्षात डेबिट-क्रेडीट कार्ड, ॠच्र्ग् इतिहासजमा : नीती आयोग\nविद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक\nशेतीचे शिक्षण शाळेतून देण्यात सरकार उदासीन\nसामाजिक कार्यात काँग्रेस कार्यकर्ता सदैव पुढे – धिरज विलासराव देशमुख जि.प.सदस्य\nगाधवड,(प्रतिनिधी): शेकडो वर्षाची उज्वल परंपरा लाभलेल्या भारतीय काँग्रेस कमिटीचा कार्यकर्ता हा सामाजिक कार्यात सदैव पुढे राहून जनतेची सेवा करण्यासाठी तत्पर असतो याचा आपणास अभिमान असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य धिरज\nलोकसेवेतच खरा परमार्थ- राजेश्वर स्वामी महाराज\nलातूर, दि. २७ : भजन, कीर्तन म्हणजे परमार्थ नव्हे. खरा परमार्थ हा लोकसेवेत आहे. कसलीही अपेक्षा वा स्वार्थ न ठेवता लोकसेवा केली तर त्याला परमार्थ म्हणतात. पण, हा परमार्थ आम्हाला\nशिवलिंगेश्वर फार्मसीचे माजी विध्यार्थी सुमित जोशी यांना पी.एच.डी. पदवी प्रदान\nऔसा (प्रतिनिधी) बेळगावीच्या के. एल. ई. अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च विद्यापीठाकडून औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रामध्ये सुमित अशोक जोशी यांना पी. एच. डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. फॉर्म्युलेशन ऑफ\nलातूरची सांस्कृतीक चळवळ अधिक समृध्द होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भुमिका – धिरज विलासराव देशमुख जि.प.सदस्य\nलातूर,प्रतिनिधी : लातूरने सर्वच क्षेत्रात आपल्या कार्यातून नावलौकीक मिळवला आहे. सांस्कृतीक चळवळीत अनेक लातूरकर आपापल्या परीने योगदान देत आहेत विशेषत: संगीत क्षेत्रात अनेकजन एकत्र येऊन रसिकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांचे\nहरंगुळ बू येथील विकास कामासाठी१५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अमित विलासराव देशमुख यांचे मानले आभार\nलातूर प्रतिनिधी -लातूर तालुक्यातील हरंगुळ बू येथे माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी स्थानिक आमदार विकासनिधी अंतर्गत सांस्कृतिक सभागृह व विविध कामांसाठी १५ लाख रूपये विकासनिधी उपलब्ध करून दिल्याबद्दल\nशिक्षणाचा उदय प्रागैतिहासिक काळात झाला. सुरुवातीच्या काळात कुटुंब हे शिक्षणाचे केंद्र व आईवडील, विशेषत: आई, हे बालकाचे गु डिग्री होते. पुढे हळूहळू जीवनव्यवहाराच्या कक्षा बदलल्याने आईवडीलांना चरितार्थासाठी घराबाहेर पडावे लागले. परिणामत: मुलांना शिक्षण देण्यासाठी त्यांना\nबाजी प्रभूंच्या आयुष्यावर आधारित \"पावनखिंड\" सिनेमा भेटीला येणार\nमुंबई प्रतिनिधी : सध्या सिनेचाहत्यांमध्ये बॉलिवूड अभिनेता अजय देवगनचा मल्टी स्टारर अपकमिंग सिनेमा \"तान्हाजी: द अनसंग वॉरिअर\" ची चर्चा आहे. ...>>\nज्येष्ठ रंगकर्मी डॉ. जब्बार पटेल यांची100 व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड\nमुंबई प्रतिनधी - 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची एकमताने ...>>\nमहाराष्ट्रात \"हिरकणी\" चित्रपटाने मारली बाजी\nमुंबई - दिवाळीच्या मुहूर्तावर (२४ ऑक्टोबर) \"हिरकणी\" हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आणि त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ...>>\nइफ्फी\" मध्ये ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटांचे प्रदर्शन\nमुंबई प्रतिनिधी - \"इफ्फी\" म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यंदा ५० वे वर्ष आहे, यानिमित्त गोवा इथं २०-२८ नोव्हेंबर दरम्यान ...>>\nदबंग 3\"मधून सई मांजरेकर प्रेक्षकांच्या भेटीला\nमुंबई प्रतिनिधी - अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मुलगी सई मांजरेकर \"दबंग 3\"मधून प्रेक्षकांसमोर येत आहे. दबंग 3चं पोस्टर ...>>\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nandednewslive.blogspot.com/2017/09/blog-post_73.html", "date_download": "2019-12-15T12:27:41Z", "digest": "sha1:QXGSDKZQZ27DNWECW76GKAHDLYDORHXE", "length": 16279, "nlines": 140, "source_domain": "nandednewslive.blogspot.com", "title": "nandednewslive: भाजपा पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकजण इच्छुक", "raw_content": "NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **\nबुधवार, 20 सितंबर 2017\nभाजपा पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकजण इच्छुक\nतर संभाव्य उमेदवार लागले प्रचाराला\nनविन नांदेड (रमेश ठाकूर) नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रभाग- 19, 20 मध्ये भाजपा पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकजन इच्छुक असून अनेकांनी मुलाखतीही दिल्या. तर संभाव्य असलेले उमेदवार प्रचार कार्याला लागले असून मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचाही नविन नांदेड भागात शुभारंभही झाला. भाजपा पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकजण इच्छुक तर संभाव्य उमेदवार लागले प्रचाराला\nनविन नांदेड (रमेश ठाकूर) नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रभाग- 19, 20 मध्ये भाजपा पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकजन इच्छुक असून अनेकांनी मुलाखतीही दिल्या. तर संभाव्य असलेले उमेदवार प्रचार कार्याला लागले असून मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचाही नविन नांदेड भागात शुभारंभही झाला.\nनां.वा.म.न.पाच्या हद्दीतील सर्वात मोठा असलेला प्रभाग क्र. 20 वर सर्वच राजकीय पक्षांनी आपले वर्चस्व रहावे यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असतांनाच राजकीय पक्षांनाही मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. त्यातल्या त्यात भाजपा पक्षात निवडणूक लढविण्याच्या मोठ्या प्रमाणात संख्या आहे. गेल्या काही दिवसापूर्वीच विद्यमान नगरसेवक ऍड. संदिप चिखलीकर व सौ. इंदुबाई शिवाजी घोगरे यांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वावर विश्र्वास ठेवून भाजपा पक्षात प्रवेश केला. त्यानंतर भाजपा पक्षात मोठ्या हालचालींना वेग आला. निष्ठावंत कार्यकर्त्यांसह नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांत एकत्रपणे बैठकी ही झाल्या. ऍड. संदिप चिखलीकर यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा शुभारंभ कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, महानगर अध्यक्ष संतुक हंबर्डे, आमदार प्रताप पाटील चिखलीकर व मान्यवर पदाधिकार्‍यांच्या उपस्थित झाल्यानंतर दोन्हीही प्रभागात आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी निष्ठावंतासह नव्याने पक्षात आलेल्यांनीही पक्षाकडे मुलाखती दिल्या. रणधुमाळीच्या अंतिम टप्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक राजु गोरे, शिवसेनेचे शहर प्रमुख वैजनाथ देशमुख यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला. त्यामुळे भाजपात शेवटच्या टप्यात आणखीन काही राजकीय पक्षातील पदाधिकार्‍यांचा होणारा समावेश पहाता भाजपा मध्ये सध्या तरी मोठ्या प्रमाणात प्रचारात कार्यकर्ते दिसत आहेत. तर संभाव्य उमेदवार असलेले प्रभागात मतदारांच्या भेटी- गाठी घेतांनाही दिसत असल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे. दोन प्रभागातील नऊ जागेसाठी मात्र पक्षाला मोठ्या प्रमाणात उमेदवारी देण्यासाठी कसरत करावी लागत असून निष्ठावंतासह नव्याने आलेल्याचांही सामना पक्षाला करावा लागून त्यांची नाराजीही दूर करण्याचा प्रयत्नही मोठया प्रमाणात करावा लागणार आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nट्रेनयात्रा में मिले तृतीय पंथीयों के पोस्ट- पेमेंट-बैंक खातें निकालकर मुख्यधारा में लाया\nसर्वपक्षीत कृती समितियों सहित ट्रेन स्टेशन पर पत्रकारों ने किया धरणा आंदोलन\nमहाप्रबंधक माल्या को सर्वपक्षीय कृती समिति, पत्रकार संघटन, जेष्ठ नागरिक ने दिया ज्ञापन\nहिमायतनगर रेलवे स्टेशन का उच्च स्तरीय प्लेटफार्म खराब गुणवत्ता का है\nआंध्रप्रदेश के पूर्वचीफ़ जस्टिस चंद्रयाद्वरा पत्रकार नईम खान का नँशनल अवार्ड\nमहाराणा प्रताप के वंशजों का डेरा हिमायतनगर (वाढोणा) शहर में\nKaar Nadit Kosalali कार नदीत.. तिघांचा मृत्यू\nTaranche Jhopale तारांच्या झोपाळ्याकडे साफ दुर्लक्ष\nनांदेड ते तिरुपती विशेष गाडीच्या फेऱ्यांत वाढ\nJad Wahnane Pul Dhokyat लोडींग ट्रकमुळे हादगावच्या मुख्य रोडवरिल पुलला धोका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/altaf-arrested-who-manages-financial-affairs-of-davids-brother-anis-ibrahim/", "date_download": "2019-12-15T13:40:06Z", "digest": "sha1:B2UIWUKPN4U7IG7O5YE4F6L7OVOI7IXX", "length": 13051, "nlines": 193, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "दाऊदचा भाऊ अनिस इब्राहीमचे आर्थिक व्यवहार सांभाळणारा अल्ताफ गजाआड - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nवीर सावरकरांवरील राहुल यांच्या विधानावर सेना सुप्रीमो उद्धव ठाकरे मौन राहतील…\nछावणी परिसरात दोघींचा विनयभंग\nमहाविकास आघाडीचे सरकार केवळ पाचच नव्हे तर ५० वर्षे कायम राहणार…\nशिवसेना काँग्रेससमोर नमली : आशिष शेलारांची शिवसेनेवर बोचरी टीका\nHome मराठी Mumbai Marathi News दाऊदचा भाऊ अनिस इब्राहीमचे आर्थिक व्यवहार सांभाळणारा अल्ताफ गजाआड\nदाऊदचा भाऊ अनिस इब्राहीमचे आर्थिक व्यवहार सांभाळणारा अल्ताफ गजाआड\nमुंबई :- कुख्यात मोस्ट वॉन्टेड गँगस्टर दाऊद इब्���ाहीमचा भाऊ अनिस इब्राहीम याचे आर्थिक व्यवहार सांभाळणार्‍या मोहम्मद अल्ताफ अब्दुल लतीफ सईद याला मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. दुबईतून आलेल्या अल्ताफला केरळ राज्यातील कुन्नूर विमानतळावरुन ताब्यात घेत ही कारवाई केली आहे.\nगँगस्टर अनिस इब्राहीम हा एका हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावत होता. हॉटेल व्यावसायिकाने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने अनिसचा खास हस्त रामदास रहाणे हा त्याला धमकाऊ लागला. अखेर हॉटेल व्यवसायिकाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करत गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने याप्रकरणात डी गँगच्या हवाला ऑपरेटरसह चार जणांना बेड्या ठोकल्या. चौघांवरही मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन खंडणी विरोधी पथकाने अनिसच्या कारवायांचा माग काढण्यास सुरुवात केली.\nनवी मुंबईतील रहिवाशी असलेला अल्ताफ हा सध्या दुबईत वास्तव्यास असून तो अनिस इब्राहीमचे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळत असल्याची महत्वपूर्ण माहिती खंडणी विरोधी पथकाच्या हाती लागली. अल्ताफच्या हालचालींवर नजर ठेवत खंडणी विरोधी पथकाने सोमवारी दुबईतून केरळ राज्यातील कुन्नूर विमानतळावर उतरताच त्याला ताब्यात घेतले. अल्ताफला मुंबईत आणून कसून चौकशी केल्यानंतर त्याचा गुन्ह्यातील सहभाग उघडकीस येताच गुन्हे शाखेने त्याला बेड्या ठोकल्या. न्यायालयाने अल्ताफला 16 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.\nमोहम्मद अल्ताफ अब्दुल लतीफ सईद\nPrevious articleपालकमंत्री सुभाष देशमुख यांची पूरबाधित मिरज ग्रामीण भागाला भेट\nNext articleमदत व पुनर्वसनावर लक्ष केंद्रित करणार – विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर\nवीर सावरकरांवरील राहुल यांच्या विधानावर सेना सुप्रीमो उद्धव ठाकरे मौन राहतील का \nछावणी परिसरात दोघींचा विनयभंग\nमहाविकास आघाडीचे सरकार केवळ पाचच नव्हे तर ५० वर्षे कायम राहणार : मुख्यमंत्री\nशेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची सरकारला वेळोवेळी आठवण करून देणार – फडणवीस\nअजित पवार यांनी पहिल्यांदा आपल्या बंडावर भाष्य केले\nफडणवीस आणि अजित पवारांनी एकत्र येऊन सरकार स्थापणे माझ्यासाठी धक्का होता...\nमुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधक टाकणार बहिष्कार\nनागपूर अधिवेशनात भूकंपच भूकंप\nआता जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडी\n‘दादा, तुम्ही उपमुख्यमंत्री झालेच पाहिजे ’ कार्यकर्त्यांच्या मागणीला अजित पवारांनी दिले...\nमंत्रिमंडळाबाबत डिसेंबरअखेर पूर्ण चित्र स्पष्ट होईल : अजित पवार\nराहुल गांधींनी ‘त्या’ वक्तव्यासाठी माफी मागावी; मुंबई भाजपकडून निषेध मोर्चा\n‘मनसे’ला अंतर्गत गटबाजीचं ग्रहण; ‘कृष्णकुंज’वर तणाव\nसावरकर, शेतकरी खाणार अधिवेशन\nशेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची सरकारला वेळोवेळी आठवण करून देणार – फडणवीस\nनेहरूंबाबत वादग्रस्त व्हिडीओ केला; अभिनेत्री पायल रोहतगीला अटक\nठाकरे सरकार टिकवण्यासाठी ‘ही’ व्यक्ती महत्वाची : संजय राऊत\nउद्धव ठाकरेंनी राहुलला जोड्याने मारावे : रणजीत सावरकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/one-nation", "date_download": "2019-12-15T13:08:13Z", "digest": "sha1:VQBCEH3DJSBU2ROWMLXMK2J5A3QWM6WT", "length": 5531, "nlines": 99, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "One Nation Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nवसईत सूनेची हत्या करुन सासूचा आत्महत्येचा प्रयत्न\nएक देश, एकाच दिवशी पगार, मोदी सरकारची महत्त्वकांक्षी योजना\nदेशभरातील नियमित वेतनधारी कर्मचाऱ्यांसाठी (फॉर्मल सेक्‍टर) केंद्र सरकारने एक महत्त्वकांक्षी योजना आणली आहे.\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nवसईत सूनेची हत्या करुन सासूचा आत्महत्येचा प्रयत्न\nपंडित नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक\nसत्तेसाठी किती लाचारी करायची हे शिवसेनेने ठरवावं, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nवसईत सूनेची हत्या करुन सासूचा आत्महत्येचा प्रयत्न\nपंडित नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक\nदूधाचे दर 2 रुपयांनी वाढणार, सोमवारपासून नवी दरवाढ लागू\nदरोडे जोग यांच्याविरोधात गुन्हा, डीएसकेंनंतर पुण्यात आणखी एका बड्या बिल्डरभोवती कारवाईचा फास\nखडसेंच्या अडचणी वाढण्याची चिन्हं, भोसरी जमीन खरेदी प्रकरणाने पुन्हा मान वर काढली\nभाजप आमदार मुक्ता टिळकांच्या मुलाचे मोदी सरकारला प्रश्न\nहातात हात, चेहऱ्यावर हास्य, उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचं स्वागत\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/crabs-are-responsible-for-tiware-dam-breached", "date_download": "2019-12-15T13:11:45Z", "digest": "sha1:XJRT42EQFISEFH7YGVZTWVQYMCRHDN2U", "length": 5725, "nlines": 103, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "तिवरे धरण खेकड्यानी फोडलं, जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांचा अजब दावा", "raw_content": "\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nअमेरिकेहून आलेल्या सूनेची झोपेतच हत्या, डोक्यात फ्लॉवर पॉटने आठ वेळा वार\nतिवरे धरण खेकड्यानी फोडलं, जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांचा अजब दावा\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nअमेरिकेहून आलेल्या सूनेची झोपेतच हत्या, डोक्यात फ्लॉवर पॉटने आठ वेळा वार\nपंडित नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक\nसत्तेसाठी किती लाचारी करायची हे शिवसेनेने ठरवावं, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nअमेरिकेहून आलेल्या सूनेची झोपेतच हत्या, डोक्यात फ्लॉवर पॉटने आठ वेळा वार\nपंडित नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक\nदूधाचे दर 2 रुपयांनी वाढणार, सोमवारपासून नवी दरवाढ लागू\nदरोडे जोग यांच्याविरोधात गुन्हा, डीएसकेंनंतर पुण्यात आणखी एका बड्या बिल्डरभोवती कारवाईचा फास\nखडसेंच्या अडचणी वाढण्याची चिन्हं, भोसरी जमीन खरेदी प्रकरणाने पुन्हा मान वर काढली\nभाजप आमदार मुक्ता टिळकांच्या मुलाचे मोदी सरकारला प्रश्न\nहातात हात, चेहऱ्यावर हास्य, उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचं स्वागत\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/11/blog-post_24.html", "date_download": "2019-12-15T13:53:46Z", "digest": "sha1:XO4W5K72IZBPAAGGQCSHGAHACBGRJ7IW", "length": 28454, "nlines": 218, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: इंदिराजी जन्मशताब्दी", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nआज नोटाबंदीने देशभर वा माध्यमातून काहुर माजले असताना इंदिराजींच्या जन्मशताब्दीला शनिवारी आरंभ झाला. कॉग्रेस पक्षाने त्या निमीत्ताने योजलेल्या एका सोहळ्यात राष्ट्रपती प्रणबदा मुखर्जी अगत्याने उपस्थित होते. तिथे त्यांचे इंदिरास्मृती सांगणारे भाषणही झाले. मात्र त्यातून किती कॉग्रेसजन काय शिकतील याची शंकाच आहे. पण म्हणून प्रणबदांच्या त्या भाषणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण त्यांनी कॉग्रेसच्या पुनरुत्थानाचा मार्ग तिथे सांगितलेला आहे. डबघाईला गेलेला कॉग्रेस पक्ष इंदिराजींनी दोनदा फ़ोडून, पुन्हा नव्याने कसा जनमानसात रुजवला, त्याचे दाखले मुखर्जींनी दिलेले आहेत. माजी सैनिकाची निवृत्ती वेतनासाठी आत्महत्या किंवा नोटाबंदीच्या गर्दीत घुसून राहुल गांधी जो तमाशा करतात, त्यासाठीच बहुधा प्रणबदांनी हा इतिहास तपशीलात सांगितलेला असावा. आपल्या पडत्या काळातले राजकारण कसे करून पुन्हा उर्जितावस्थेला यावे, त्याचा वस्तुपाठच इंदिराजींनी त्यावेळी कृतीतून घालून दिलेला होता. त्याचेच स्मरण त्यांनी आपल्या भाषणातून करून दिले आहे. ते संदर्भ लक्षात घेतले व तपासून बघितले, तर राहुल सोनियांचे राजकारण आज कुठे फ़सते आहे, त्याचा थोडाफ़ार अंदाज येऊ शकतो. १९७७ सालात इंदिरा गांधी जमिनदोस्त झाल्या होत्या. सत्तेतून त्यांचा नुसता पराभव झालेला नव्हता, तर स्वत: त्याच आपल्या रायबरेली मतदारसंघात राजनारायण यांच्याकडून पराभूत झालेल्या होत्या. अशी प्रचंड विरोधीलाट इंदिराजींनी कशी माघारी फ़िरवली, त्याचा तो चित्तथरारक इतिहास आहे. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे त्यांनी सरकारची कुठे कोंडी केली नाही, की त्यांना चुकीचे ठरवण्यासाठी कुठला आटापिटा केला नाही. उलट मोरारजी सरकारला अधिकाधिक आत्मविश्वास देऊन नवनव्या चुका करायला भाग पाडण्याची रणनिती इंदिराजींनी राबवली होती. त्याचेच स्मरण प्रणबदांनी करून दिलेले आहे.\nआधी आपण १९७७ आणि २०१४ मधल्या कॉग्रेसच्या पराभवा���ला फ़रक समजून घेतला पाहिजे. तेव्हा इंदिराजींना आजच्या कॉग्रेसपेक्षा दुप्पट मते मिळाली होती आणि लोकसभेतील जागाही जवळपास चौपट होत्या. खुद्द इंदिराजी, संजय या पुत्रासह पराभूत झालेल्या होत्या. सोनिया पुत्रासह त्याच दोन मतदारसंघात विजयी झालेल्या आहेत. मात्र सोनियांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेसला १९७७ च्या तुलनेत निम्मेहून कमी टक्के मते मिळालेली आहेत. याचा अर्थ असा, की तेव्हा इंदिराजी आजच्या सोनिया कॉग्रेसपेक्षा अधिक सबळ होत्या. तरीही त्यांनी निवडून आलेल्या जनता सरकारच्या कामात अडथळे आणण्याचे कुठलेही प्रयत्न केले नव्हते. उलट या सरकारला मतदाराने कौल दिला असल्याने त्यांचे सरकार पुर्ण मुदतीपर्यंत चालले पाहिजे; असे इंदिराजींनी स्पष्टपणे सांगून टाकलेले होते. तिथेच न थांबता त्यांनी मोरारजी सरकारला खोटा आत्मविश्वास यावा, यासाठी प्रयत्नपुर्वक मदत केलेली होती. कारण जनता पक्षाकडे जनतेचा झुकाव होता आणि त्याची अडवणूक करणे म्हणजे त्याच जनतेला दुखावणे ठरले असते. त्यामुळेच त्या मतदाराचा सन्मान करत असल्याचे दाखवून इंदिराजी अधिकाधिक सहानुभूती आपल्या्कडे यावी म्हणून प्रयत्न करीत होत्या. म्हणूनच त्या सरकारच्या कामातील चुका शोधून त्याचे भांडवल करण्यापेक्षा, त्या सरकारला आपण सहकार्य करीत असल्याचा देखावा छानपैकी उभा करण्यात इंदिराजी यशस्वी झाल्या होत्या. पण त्याचवेळी जनता पक्षाने नवनव्या चुका करून आपल्याच कर्माने जनमानसातून उतरावे, असाही त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी जनता पक्ष व त्याच्या सरकारने लोकांना त्रासदायक होतील वा पचनी पडणार नाहीत, अशा चुका करण्याची गरज होती. त्याचा परिणाम म्हणून लोकांचा ओढा आपोआप इंदिराजींकडेच येणार होता. कारण अन्य कुठला राजकीय पर्याय देशासमोर नव्हता.\nइंदिराजींचा विरोध हे जनता पक्षाचे व त्यात सहभागी झालेल्या विविध राजकीय गट व नेत्यांचे सुत्र होते. त्यांना एकत्रित बांधून ठेवणारा तोच धागा होता. जोवर तोच धागा ढिला होत नाही, तोवर जनता पक्षात बेबनाव होऊ शकणार नव्हता. सहाजिकच इंदिरा नावाचे आव्हानच आपल्यापुढे नाही, याची जनता नेत्यांना खात्री पटवणे भाग होते. इंदिराजींची रणनिती नेमकी तीच होती. त्यांनी कुठल्याही प्रकारे जनता सरकारची अडवणूक केली नाही, की राजकीय कोंडी करण्याचा प्रयासही केला नाही. सहाजिकच इंदिरा विरोध सैल होत गेला आणि जनता पक्षांतर्गत असलेले विविध अंतर्विरोध उफ़ाळून बाहेर येऊ लागले. त्याचाही कुठला राजकीय फ़ायदा उठवण्याचा उतावळेपणा इंदिराजींनी केला नाही. उलट एका क्षणी जनता पक्षाचे दोन तुकडे पडायची वेळ आली; तेव्हा त्यातल्या एका गटाने पाठींबा मागितल्यावर इंदिराजींनी त्याला होकार भरला होता. थोडक्यात विविध परस्पर विरोधी गटांची ही खिचडी सरकार चालवू शकत नाही, हेच लोकांच्या मनात ठसवण्याचे राजकारण इंदिराजी तेव्हा खेळत होत्या. त्यांचा आतविश्वास आणि संयम किती असेल जनता पक्षात दुफ़ळी माजत असताना त्यांनी स्वपक्षातली एकजूट टिकवण्याचीही पर्वा केली नाही. एका प्रसंगी त्यांच्याशी पक्षातले सहकारी डाव खेळू लागले, तेव्हा नवख्या सहकार्‍यांना हाताशी धरून इंदिराजींनी कॉग्रेसमध्ये दुसरी फ़ूट घडवुन आणली. त्यामुळे तर जनता पक्षात इंदिरा नावाचे आव्हानही उरले नाही. कॉग्रेस फ़ुटली म्हणून बेफ़िकीर झालेल्या जनता पक्षीयांनी उच्छाद म्हणावा, इतका गोंधळ घालायला आरंभ केला. त्यातून इंदिराजींचा परतीचा रस्ता तयार होत गेला. मतदारात जनता पक्षाविषयी राग आणि त्यांना पुर्ण संधी देणार्‍या इंदिराजींबद्दल विश्वास, असे राजकारण पुढे सरकले. अडीच वर्षात इंदिराजींना नाकारणार्‍या जनतेनेच त्यांना प्रचंड बहूमताने सत्तेत आणून बसवले होते.\nआज सोनिया व राहुल यांच्या नेतृत्वाखालच्या कॉग्रेसने पहिल्या दिवसापासून मोदी सरकारची कोंडी करण्यातून आपल्या विरोधातील विविध मतप्रवाहांना मोदींच्याच पाठीशी ठाम राखण्याचे प्रयास चालविले आहेत. राहुल वा सोनिया मोदींना चुकाही करू देत नाहीत. मोदी जे काही करतील ते चुकीचेच असल्याचा सिद्धांत लोकांसमोर घेऊन जात आहेत. त्यात कधीच तथ्य नसते. म्हणून जनता अडिच वर्षे उलटून गेल्यावरही मोदींपासून दुरावल्याची कुठलीही चिन्हे नाहीत. उलट हेच दोन्ही कॉग्रेसनेते मोदींना कुठलेही काम करू देत नाहीत, अशी लोकभावना होण्याला मात्र या मायलेकरांनी मोठा हातभार लावलेला आहे. मात्र दुसरीकडे मोदी विरोधाच्या धाग्याने उर्वरीत सर्व पक्षांना एकत्र करण्यात कुठलेही यश त्यांना मिळवता आलेले नाही. ममतांनी नोटाबंदीला विरोध करत मोर्चा काढला, त्यांच्या सोबत जाणे राहुलना जमलेले नाही. मायावती मुलायम वा डाव्यांसह प्रादेशिक पक्षांची ��क्कम मोट बांधण्याचेही गणित साधलेले नाही. थोडक्यात इंदिरा (मोदी) विरोधातली (आजच्या) जनता पक्षासारखी मोट बांधण्यात सोनिया अपेशी झाल्या आहेत, तर दुसरीकडे कुठेही जाऊन बेताल बडबड करण्यातून राहुल गांधी पक्षाची उरलेली पुण्याई मातीमोल करण्यात अखंड रमलेले आहेत. ही गोष्ट कॉग्रेसमध्येच आयुष्याची उमेद खर्ची घालणार्‍या प्रणबदा मुखर्जींना बोचत असेल, तर नवल नाही. म्हणूनच त्यांनी इंदिराजींचा वारसा आपलाच असा दावा करणार्‍या सोनिया व राहुल गांधी यांना, इंदिराजींनी कॉग्रेसचे पुनरुत्थान कसे केले त्याचे दोन ऐतिहासिक प्रसंग सांगण्याची संधी, शताब्दी सोहळ्याचे निमीत्त साधून घेतलेली असावी. मोदींच्या राजकीय वाटचालीत त्यांना १९६०-७० च्या दशकातील इंदिराजी दिसत असतील, तर त्यांनी वेदना बोलून तरी कुठे दाखवायची पण त्याचा उपयोग नाही. कोणीही प्रणबदांचे शब्द मनावर घेणार नाही.\nप्रणबदांनी भाषणातून पक्ष फोडण्याचा सल्ला इतर काँग्रेस जनांना दिला असु शकतो.\nआता इंदिराजीं एवढी कुवत व वकूब आणायचा कुठुन हा प्रश्ण शिल्लक राहतोच.\nभुमिका मांडायची तर विचार करावा लागतो. ना संघटना बांधणीचा अनुभव, ना विचार करण्याची सवय. पण मोदी विरोध सोपा मार्ग. जय काँग्रेस, जय सोनिया. . . . . .\nही गाजराची पुंगीच आहे\nमहाराष्ट्रात लांबलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याने गाफ़ील झालेल्या विरोधक व विश्लेषकांना शनिवारी सकाळी दिर्घकाळ शांत बसलेल्या भाजपाने मोठाच...\nनाट्य, पटकथा आणि राजकारण\nगेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक धक्कादायक वळणे घेतलेली आहेत. त्यामध्ये युती मोडून दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत गेलेले...\nमुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोशात आहेत. त्यांचे सल्लागारही जोशात आहेत. गंमत म्हणजे त्यांनी जी काही पावले उचलले...\nपत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समिकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणूकीनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रीपद मिळवण्यास...\nसिंह आला, पण गड गेला\nअखेरीस महाराष्ट्रात नवे समिकरण जुळलेले आहे. शिवसेना व दोन्ही कॉग्रेस यांची आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा मुख्यम...\nहीच वेळ आणि योग्य वेळ\nशनिवारी सकाळी उजाडताना अकस्मात राजभवनात भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारचा शपथविधी पार पडला. ती बातमी घरातल्या घरात बसून वाहिन्यां...\nरस्ता तोच वाटसरू वेगळे\nकर्नाटकात दिड वर्षापुर्वी रंगलेले नाट्य किरकोळ फ़रक करून महाराष्ट्रात घडलेले आहे. बहूमत हुकलेल्या भाजपाच्या येदीयुरप्पांनी तेव्हा अल्पमतात...\nअडीच वर्षापुर्वी म्हणजे २२ जुन २०१७ रोजी एक ब्लॉग लिहीला होता. त्याचे शीर्षक होते, ‘दाखवायचे सुळे’. तो खुप व्हायरल झाला आणि त्यावर प्रतिक...\nमहाराष्ट्रात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यावर विधानसभेत विश्वास व्यक्त क...\nआठवडे बाजार आणि घोडेबाजार\nआजकाल शिवसेनेचे परिचीत चेहरे कुठले फ़ारसे दिसत नाहीत आणि अब्दुल सत्तार नावाचे औरंगाबाद जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार मात्र आवेशात शिवसेने...\nमोदी हे वाजपेयी नाहीत\nकोण जिंकला कोण हरला\nनितीश बदल रहा है\nनोटाबंदीचा डाव आणि पेच\nसबसे बडा रुपैया की कायदा\nकाळापैसा, राजकारण, गुन्हेगारी अनटचेबल्स (२)\nअग्रलेखांच्या बादशहाला, तुघलकाचे अनावृत्तपत्र\nमारणारे मेले, उरले कोण\nमराठा मूक मोर्चा आणि ट्रंप\nआम आदमी जाम आदमी\nइमान-दारी बांधलेले स्वातंत्र्याचे योद्द्धे\nदुखणे आधी बारकाईने तपासा\n‘आम्ही सारे’ एका माळेचे मणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/11/blog-post_57.html", "date_download": "2019-12-15T13:22:12Z", "digest": "sha1:YFG2CIQTUSPMD7WFPMFJOXX6GXJ74LHU", "length": 27421, "nlines": 216, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: नाईकाची गठडी वळली", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nदेशात सगळीकडे नव्या नोटा मिळवण्याची गडबड चालू असताना डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फ़ौंडेशन या संस्थेवर बंदी घालणारा निर्णय पचून गेला आहे. अन्यथा एव्हाना त्यावरून किती गदारोळ माजला असता धार्मिक पक्षपात किंवा हिंदूत्वाची अरेरावी असाही आरोप मोदी सरकारवर होऊ शकला असता. मध्यंतरी बांगलादेशची राजधानी ढाका येथे मोठी घातपाती घटना घडलेली होती. त्यात गुंतलेले जिहादी पकडले गेले आणि ते सुशिक्षित असल्याने खळबळ माजली होती. त्यांचा तपास सुरू झाला आणि झाकीर नाईक यांच्या भानगडी उजेडात आल्या. आपण जिहादची प्रेरणा नाईक यांच्या भाषणातून व प्रवचनातून घेतली, असे या ढाक्याच्या जिहादींनी सांगितले. तेव्हा भारत सरकारचे लक्ष तिकडे गेले. अर्थात लक्ष गेले असेही म्हणण्यात अर्थ नाही. कारण नाईक यांच्या उचापतींची माहिती पुर्वीपासूनच मुंबई पोलिसांना होती आणि अशा संस्था संघटनेवर बंदी घातली जावी, असे पोलिसांनी केंद्र सरकारला कळवलेले होते. पण बंदी घालाण्यासाठी ‘हिं’दू शब्द त्यात नसल्यामुळे केंद्राने त्यात लक्ष घातले नव्हते आणि नाईक यांच्या उचापती निर्धास्तपणे चालू राहिल्या होत्या. स्वत:ला सेक्युलर वा बुद्धीमंत म्हणवणारे अनेकजण नाईकांच्या त्या प्रवचनांना अगत्याने हजेरी लावत होते. मात्र ढाक्यातून कबुलीजबाब आले आणि भारत सरकारला मुंबई पोलिसांच्या मागणीत लक्ष घालावे लागले. आताही भारतात जे सरकार सत्तेत आहे, त्याच्यावर हिंदूत्ववादी असा कायमचा शिक्का असल्याने मुस्लिम संस्था संघटनेवर बंदी घालताना सरकारला काळजी घ्यावी लागते. म्हणूनच ढाका येथील माहिती हाती आली, तरी केंद्राने मुंबई पोलिसांकडून नव्याने माहिती मागवून घेतली होती. त्याच आधारे आता नाईक यांच्या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र नाईक इथे नाहीत आणि नजिकच्या काळात ते मायभूमीत येण्याची शक्यता नाही.\nजेव्हा ढाक्याची घटना घडली तेव्हा नाईक भारतात नव्हते. परदेशी गेलेले होते. त्यांच्या पराक्रमाचा गवगवा झाल्यावर त्यांनी मायदेशी परतण्याचा विचार सोडून दिलेला आहे. कारण माघारी आल्यास कायद्याच्या जंजाळात फ़सण्याची त्यांनाही खात्री आहे. म्हणूनच परदेशी बसून आपण निर्दोष असल्याची वक्तव्ये नाईक करीत असतात. आपल्या सफ़ाईदार भाषणाने व कुशाग्र स्मरणशक्तीने श्रोत्यांना भारावून टाकण्यात झाकीर नाईक वाकबगार आहेत. पण त्याचवेळी त्यांची धार्मिक विवेचन करण्याची शैली भुलभुलैया निर्माण करणारी आहे. काही पटवून देता येत नसेल, तर समोरच्याचा मानसिक गोंधळ उडवून द्यावा, असे इंग्रजी व़चन आहे. नाईक त्याचा सफ़ाईदार वापर करतात. त्यामुळे कुठल्याही धर्मग्रंथातील कुठलाही उतारा वा संदर्भ घेऊन इस्लाम सर्वश्रेष्ठ व शांतीचा धर्म असल्याचा दावा करीत असतात. सामान्य माणसे बुद्धीमान नसतात आणि अशा भुलभुलैयाला बळी पडतात. प्रामुख्याने दुबळ्या मनाची माणसे या चातुर्याने भारावूनही जाणारी असतात. त्यांचा कुशलतेने वापर क���ण्यात नाईक हुशार आहेत. म्हणूनच त्यांच्या बुद्धीला आव्हान देणारा प्रश्न कोणी विचारण्याचा धोका ते पत्करत नाहीत. असा कुठलाही प्रश्न विचारला गेलाच, तर आपला विद्यार्थीही त्याचे उत्तर देऊ शकतो, असे सांगून पळ काढण्याचीही नाईक यांची ख्याती आहे. पण त्यांच्या भुलभुलैयात फ़सलेल्या अनेक तरूणांची वाटचाल हिंसक धर्माचरणाकडे म्हणजे जिहादकडे होऊ लागते. सहाजिकच जागतिक पातळीवर जिहाद चालवणार्‍यांना प्राथमिक भरतीसाठी नाईक यांचा खुप उपयोग होत असतो. आताही बांगलादेशातल्या कुठल्या जिहादी संघटनेशी नाईक यांचा थेट संबंध जोडता येणार नाही. पण नाईक यांच्याकडून प्रेरणा घेऊनच अनेकजण पुढे अशा जिहादी संघटनांकडे ओढले जात असतात. म्हणून ही बंदी आवश्यक होती.\nझाकीर नाईक हे प्रामुख्याने ‘दावा’ कार्यक्रम राबवत असतात. दावा याचा अर्थ बिगर मुस्लिमांना मुस्लिम होण्यासाठी प्रवृत्त करणे वा आमंत्रित करणे होय. त्यासाठी प्रथम अशा व्यक्तीच्या मनामध्ये त्याच्या विद्यमान धर्म वा श्रद्धेविषयी शंका निर्माण करणे आवश्यक असते. त्यात नाईक तरबेज आहेत. बायबलपासून गीतेपर्यंत कुठल्याही धर्मग्रंथातील उल्लेख श्लोक घेऊन त्याची कुराणाशी तुलना करायची. त्याआधारे कुराण कसे सर्वश्रेष्ठ आहे, त्याचा प्रभाव संबंधिताच्या मनात निर्माण करायचा, हेच त्यांचे प्रमुख काम राहिलेले आहे. एकदा त्यातून माणुस भारावला मग तो मुस्लिम असल्याने त्याचे इतिकर्तव्य अल्लाची सत्ता पृथ्वीतलावर प्रस्थापित करण्यासाठी वाहून घेणे असल्याचेही पटवून दिले जाते. त्यातून मग अशा भारावलेल्या व्यक्तीला इराकमधील खिलापत नामक नव्या जिहादी संघटनेत सहभागी होण्याचे आकर्षण वाटू लागते. अशा लोकांच्या शोधात इसिस वा अन्य जिहादी संघटना व त्यांचे हस्तक असतात. ढाक्यातील घातपात करणारी सुशिक्षित मुले किंवा केरळातून इराकला निघालेले काही मुस्लिम तरूण, हे आरंभी अशाच झाकीर नाईक यांच्या मायावी प्रवचनाने भारावलेले होते. त्यांच्या जीवनात आरंभी वा कोवळया संस्कारक्षम वयामध्ये नाईक आलेच नसते; तर कदाचित त्यांना जिहादकडे जाण्याचा विचारही शिवला नसता. नाईक यांचे काम किती घातक आहे, त्याची कल्पना यातून येऊ शकते. सामान्य मध्यमवर्गिय घरातील निरागस मुले बोलताबोलता जाळ्यात ओढण्याने किती हिंसक बनवता येतात; त्याचे जीताजागत��� प्रात्यक्षित म्हणून झाकीर नाईक यांच्या संस्थेकडे बघता येईल. पण ते चालून गेले कारण त्यांना सेक्युलर आशीर्वाद व अभय लाभलेले होते. म्हणूनच मुंबई पोलिसांनी तसे पत्र केंद्राला पाठवूनही कुठली कृती होऊ शकलेली नव्हती. आताही ते काम सोपे नव्हते.\nसध्या भारतात नोटाबंदीचा विषय गाजतो आहे आणि त्यामुळेच त्याचा राजकीय लाभ उठवायला टपलेले विरोधी व सेक्युलर पक्ष, झाकीर नाईक यांच्या बंदीमध्ये लक्ष घालायला वेळ घालवणार नाहीत, याची मोदी सरकारला खात्री असावी. म्हणून असेल, याच गडबडीत नाईक यांच्या मुसक्या बांधून घेण्याचा विचार केंद्राने केला असावा. मध्यंतरी जेव्हा नाईक हा विषय पटलावर आला, तेव्हा विविध वाहिन्यांनी कितीतरी तास चर्चा व माहिती देण्यात दवडलेले होते. पण आता प्रत्यक्षात इस्लामिक रिसर्च फ़ौंडेशनवर बंदी घालण्यात आली आहे, तर कुठल्या वाहिनीला त्याची बातमीही देण्याची गरज वाटलेली नाही. सामाजिक व धार्मिक वितुष्ट निर्माण करणारी भाषणे व प्रयास केल्याचे कारण दाखवून ही बंदी लागू करण्यात आलेली आहे. ताज्या निर्णयानुसार ही बंदी पाच वर्षासाठी असेल आणि नंतर त्यावर फ़ेरविचारही होऊ शकेल, सीमी संघटनेवर अशीच बंदी घालण्यात आली होती. प्रत्येक वेळी न्यायालयाकडून त्या बंदीची मुदत वाढवून घ्यावी लागलेली आहे. काही वर्षापुर्वी अशीच मुदत संपली असताना त्यात वेळीच वाढ केली नाही आणि सीमीवरील बंदी एका कनिष्ठ न्यायालयाने उठवण्याची नामूष्की केंद्रावर आलेली होती. मग धावपळ करून मुदतवाढ मिळवण्यात आलेली होती. एकूणच आपल्याकडे पत्रकारिता व बुद्धीवाद किती उथळ झाला आहे, त्याचे प्रतिक म्हनून या ताज्या बंदीकडे बघता येईल. काही महिन्यापुर्वी ज्या विषयावर लागोपाठ चारपाच दिवस चर्चेचा रतीब घातला गेला. ती बंदी लागू झाल्यावर साधी बातमी देण्याचेही अगत्य कुठल्या वाहिनीने दाखवलेले नाही. कारण कुठलेही असो, चांगला निर्णय झाला हे मान्य करावे लागेल. आता ही बंदी लागू असेपर्यंत झाकीर नाईक मायदेशी परतण्याचीही शक्यता दुरावली आहे. मध्यंतरी पित्याचे निधन झाल्यावरही अंतिम दर्शनाला ते फ़िरकले नव्हते. आता तर विषयच संपला आहे.\nही गाजराची पुंगीच आहे\nमहाराष्ट्रात लांबलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याने गाफ़ील झालेल्या विरोधक व विश्लेषकांना शनिवारी सकाळी दिर्घकाळ शांत बसलेल्या भाजपाने मोठाच...\nनाट्य, पटकथा आणि राजकारण\nगेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक धक्कादायक वळणे घेतलेली आहेत. त्यामध्ये युती मोडून दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत गेलेले...\nमुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोशात आहेत. त्यांचे सल्लागारही जोशात आहेत. गंमत म्हणजे त्यांनी जी काही पावले उचलले...\nपत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समिकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणूकीनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रीपद मिळवण्यास...\nसिंह आला, पण गड गेला\nअखेरीस महाराष्ट्रात नवे समिकरण जुळलेले आहे. शिवसेना व दोन्ही कॉग्रेस यांची आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा मुख्यम...\nहीच वेळ आणि योग्य वेळ\nशनिवारी सकाळी उजाडताना अकस्मात राजभवनात भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारचा शपथविधी पार पडला. ती बातमी घरातल्या घरात बसून वाहिन्यां...\nरस्ता तोच वाटसरू वेगळे\nकर्नाटकात दिड वर्षापुर्वी रंगलेले नाट्य किरकोळ फ़रक करून महाराष्ट्रात घडलेले आहे. बहूमत हुकलेल्या भाजपाच्या येदीयुरप्पांनी तेव्हा अल्पमतात...\nअडीच वर्षापुर्वी म्हणजे २२ जुन २०१७ रोजी एक ब्लॉग लिहीला होता. त्याचे शीर्षक होते, ‘दाखवायचे सुळे’. तो खुप व्हायरल झाला आणि त्यावर प्रतिक...\nमहाराष्ट्रात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यावर विधानसभेत विश्वास व्यक्त क...\nआठवडे बाजार आणि घोडेबाजार\nआजकाल शिवसेनेचे परिचीत चेहरे कुठले फ़ारसे दिसत नाहीत आणि अब्दुल सत्तार नावाचे औरंगाबाद जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार मात्र आवेशात शिवसेने...\nमोदी हे वाजपेयी नाहीत\nकोण जिंकला कोण हरला\nनितीश बदल रहा है\nनोटाबंदीचा डाव आणि पेच\nसबसे बडा रुपैया की कायदा\nकाळापैसा, राजकारण, गुन्हेगारी अनटचेबल्स (२)\nअग्रलेखांच्या बादशहाला, तुघलकाचे अनावृत्तपत्र\nमारणारे मेले, उरले कोण\nमराठा मूक मोर्चा आणि ट्रंप\nआम आदमी जाम आदमी\nइमान-दारी बांधलेले स्वातंत्र्याचे योद्द्धे\nदुखणे आधी बारकाईने तपासा\n‘आम्ही सारे’ एका माळेचे मणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/marathi-films/june-marathi-movie-first-look/", "date_download": "2019-12-15T12:27:22Z", "digest": "sha1:AKELJAT3WOGUT3DIUO4V3LYZZJWXVTUN", "length": 8734, "nlines": 119, "source_domain": "hellobollywood.in", "title": "'जून' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित – Hello Bollywood", "raw_content": "\n'जून' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित\n'जून' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित\n‘जून’ या मराठी चित्रपटाचा फर्स्ट लुक दिग्दर्शक निखिल महाजन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हॅन्डल वरून प्रदर्शित केला. निखिल महाजन यांचा हा ४था चित्रपट आहे. या चित्रपटात आपल्याला नेहा पेंडसे आणि सिद्धार्थ मेनन हे कलाकार मुख्य भूमिकेत तर त्यांच्या सोबतच किरण करमरकर आणि रेशम हेही दिसणार आहेत. ‘रेशम’ या नवोदित अभिनेत्रीचा हा पहिलाच चित्रपट असेल. हा चित्रपट नव्या वर्षात २०२० मध्ये रिलीज होणार आहे.\nया चित्रपटाचे पोस्टर रितेश देशमुखनेही त्याच्या इन्स्टावरून शेअर केले आहे. या आधी दिग्दर्शकाचा ‘बाजी’ हा बिग बजेट चित्रपट आला होता, जो लोकांना तितकासा भावला न्हवता. त्यामुळे या नव्या चित्रपटाकडून सर्वांनाच अपेक्षा आहेत. निखिल महाजन सध्या शाहरुख खानच्या ‘रेड चिलीज’ प्रोडक्शनसाठी ‘बेताल’ नावाची वेबसिरीजसुद्धा दिग्दर्शित करत आहे.\nप्रसिद्ध कलाकार, तगडं बजेट आणि तरीही बाॅक्स आॅफिसवर अपयशी ठरलेला तमाशा चित्रपट खरोखर अपयशी आहे का\nरोहितचा गोलमाल ५ लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला \n‘हा’ अभिनेता बनला ६ वेळा मिस्टर इंडिया आणि दोनदा मिस्टर…\n‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरियस ९’ मध्ये डब्लू डब्लू ई सुपरस्टार जॉन सीनाची…\n‘लता भगवान करे’ चित्रपटाचा फर्स्टलुक प्रदर्शित…\n‘बालाकोट एअरस्ट्राईक’ वर लवकरच येणार चित्रपट, संजय लीला भन्साळी यांची…\n‘टोनी एन सिंग’ ठरली ‘मिस वर्ल्ड’…\n‘ट्रिपल एक्स रिटर्न’ – विन डीजल सोबत…\nनेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीला…\n‘नुसरत भारूचाचे’ समुद्र किना-यावरचे हे बोल्ड…\nकपिल शर्माचं पितळ उघड सिनेमाच्या प्रमोशनसाठी पैसे घेताना…\nटीव्ही अभिनेत्री सोनियाने दिग्दर्शक हर्षवर्धनसोबत घेतले सात…\nआठवड्यातील सर्वोत्कृष्ट पोशाख सेलेब्रिटी – दीपिका…\nस्त्रियांच्या सामाजिक दुय्यमपणाला सणसणीत चपराक देणारा, राणी…\nपती-पत्नीमधील संवादाची गरज दाखवून देणारा – पती, पत्नी…\nप्रसिद्ध कलाकार, तगडं बजेट आणि तरीही बाॅक्स आॅफिसवर अपयशी…\nहाऊसफुल 4 पूर्वजन्मावर आधारित चित्रपट; चित्रपटात…\n‘नुसरत भारूचाचे’ समुद्र किना-यावरचे हे बोल्ड…\nपुढील 2 तासांत सलमानच्या घरी बॉ��्बस्फोट होणार, अज्ञाताकडून…\n‘बोल्ड’नेसच्या सर्व सीमा पार, ‘रागिनी MMS…\nनवीन वधूसाठी खास ‘नथ डिझाईन’,ज्यामुळे वधू दिसेल…\nमुलाचा किसिंग सीन पाहून ‘या’ अभिनेत्याची आई…\n‘तुर्रम खान’वरून थेट ‘छलांग’\nकतरिनानं दिलेली ‘ही’ वस्तू आजही वापरतो सलमान…\nअभिनेत्री उर्वशी रौतेला करतेय ‘या’ क्रिकेटरला…\n‘या’ ठिकाणी होणार रणबीर-आलियाचा शाही विवाह…\nनोकरी अपडेट्स : Careernama\nमहापरीक्षा पोर्टलचा भोंगळ कारभार सुरूच, विद्यार्थ्यांचा परिक्षेवर बहिष्कार\nनोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा फर्दाफाश\nस्थानिकांना खासगी नोकरीत 80% कोटा दिला जाईल – राज्यपाल कोश्यारी\n‘टोनी एन सिंग’ ठरली ‘मिस वर्ल्ड’ 2019 ची विश्वसुंदरी…\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/devendra-fadnavis-in-kedarnath/", "date_download": "2019-12-15T13:01:33Z", "digest": "sha1:KCOUFBGNLS3GHBBAUYMEI6Y6L26KYU3D", "length": 6133, "nlines": 115, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "विधानसभेच्या निकालाला अवघे काही तास; देवेंद्र फडणवीस केदारनाथाच्या दर्शनाला", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nविधानसभेच्या निकालाला अवघे काही तास; देवेंद्र फडणवीस केदारनाथाच्या दर्शनाला\nविधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तराखंडात केदारनाथाच्या दर्शनाला पोहोचले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ते पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह दिसत आहेत.\nफडणवीस यांची ही केदारनाथ वारी आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केदारनाथाचे दर्शन घेतले होते. त्यामुळे फडणवीसांनी मोदींच्या पावलावर पाऊल ठेवल्याची चर्चा आहे.\nअ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालचे व्हिडीओ टिक टॉकवर…\nबघा रणवीर सिंग काय म्हणाला…\nपीएमसी बँक खातेदारांना दिलासा, आता अतिरिक्त 50 हजार रुपये काढता येणार\nअ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालचे व्हिडीओ टिक टॉकवर…\nबघा रणवीर सिंग काय म्हणाला…\nकपिल शर्माचं पितळ पडलं उघडं \n‘या’ अभिनेत्रीमुळे ‘दबंग ३’ साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nआईच्या भावविश्वाचा शोध घेणारी मालिका ‘आई कुठे काय करते’…\nराजीनामे मंजूर झाले तरी होणार नाही पोटनिवडणूक\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nअ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालचे व्हिडीओ टिक टॉकवर…\nबघा रणवीर सिंग काय म्हणाला…\nकपिल शर्माचं पितळ पडलं उघडं \n‘या’ अभिनेत्रीमुळे ‘दबंग ३’ साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nजयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याकडील खात्यात…\nयोगेश सोमण यांची सावरकर वादावर तिखट…\nसावरकरांबाबत शिवसेनेची भूमिका आता बदलली –…\nअभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांची कन्या पायल डिकी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B7_%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B3/%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A5%AB/%E0%A5%A7%E0%A5%A6", "date_download": "2019-12-15T13:33:30Z", "digest": "sha1:D25AXSNBDJY32PIYDLRXG4Z3PLMXCEWB", "length": 3600, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:संतोष दहिवळ/मृत बाह्य दुवे परत मिळविले खंड ५/१० - विकिपीडिया", "raw_content": "सदस्य चर्चा:संतोष दहिवळ/मृत बाह्य दुवे परत मिळविले खंड ५/१०\n< सदस्य चर्चा:संतोष दहिवळ‎ | मृत बाह्य दुवे परत मिळविले खंड ५\nपोरासाठी चार शब्द, एक कविता[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती\n...आणखी परत मिळवलेले मृत दुवे पाहा\nहा दुवा या लेखातील होता...\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ फेब्रुवारी २०१४ रोजी ००:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/kasauti-zindagi-kay-fame-actress-madhura-naik-latest-beach-photoshoot/", "date_download": "2019-12-15T13:57:03Z", "digest": "sha1:3C4Q3GTX6LA4JZJSYLSJPEU4UD4JBU5B", "length": 19862, "nlines": 223, "source_domain": "policenama.com", "title": "kasauti zindagi kay fame actress madhura naik latest beach photoshoot |'कसोटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीनं केलं 'बिकिनी' फोटोशुट | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nचिंतामणी दर्शनासाठी थेऊरला भाविकांची मोठी गर्दी\nव्यवहारात पैशाचं सोंग करता येत नाही \n शेतकऱ्यांचा विसर प��ता कामा नये\n‘कसोटी जिंदगी की’ फेम अभिनेत्रीनं केलं ‘बिकिनी’ फोटोशुट\n‘कसोटी जिंदगी की’ फेम अभिनेत्रीनं केलं ‘बिकिनी’ फोटोशुट\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही अभिनेत्री मधुरा नायक आपल्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आहे. फोटोमध्ये मधुरा समुद्रात पोझ देताना दिसत आहेत. तिचे हे बोल्ड फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाले आहेत. मधुरा प्रिंटेड ग्रीन बिकिनीमध्ये खूप ग्लॅमरस आणि सेक्सी दिसत आहे. मधुरा सोशल मीडियावर खूप चर्चेमध्ये असते कारण ती तिचे सेक्सी फोटो सोशल मीडियावर नेहमी न विसरता शेअर करत असते.\nमधुरा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ती आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. एकता कपूरची मालिका ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत नवीन बाबूच्या पत्नीची मधुराने भूमिका साकारली आहे.\nत्याशिवाय ‘दीया और बाती हम’ चा दूसरा सीजन ‘तू सुरज’, ‘मैं सांझ पियाजी’ मध्ये मधुरा दिसली होती. यामध्ये तिच्या भूमिकेचे नाव पालोमी ठेवले गेले होते. तिचे प्रसिद्ध शो दिल मिल गए, नागीन सारख्या अनेक मालिकांमध्ये तिने काम केले आहे. तीची प्रत्येक मालिका चाहत्यांच्या पसंतीस पडले आहे. तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर छाप टाकली आहे.\nछोट्या पडद्यावरील हॉट आणि सेक्सी अभिनेत्री मधुरा नायक सोशल मिडियावर खूपच अ‍ॅक्टिव्ह असते. ती नेहमी आपले सेक्सी आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते. नुकतेच मधुराने तिचे काही सेक्सी फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहे. या फोटोमध्ये मधुराने प्रिंटेड बिकनी घातली आहे. या फोटोला हजारो लोकांनी पाहिले आहे. त्याचबरोबर फोटोला चाहत्यांनी लाइक व कमेंट केल्या आहे.\n‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको \n‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ \n ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’\n ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’\nनवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो \nIndian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् \n‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो \n‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात \nलहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा \n ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल\nमुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल \nभजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल \n श्रीलंकेच्या ‘राष्ट्रपती’ पदाच्या निवडणुकीत कोण विजयी झालं तर होईल भारताला फायदा \nज्यूनि. इंजिनीयरच्या घरावर ‘अ‍ॅन्टी करप्शन’चा छापा नोटांचे बंडलं पाहून अधिकार्‍यांची ‘भंबेरी’ उडाली, 9 तास चाललं मोजण्याचं काम\nव्यवहारात पैशाचं सोंग करता येत नाही \n‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री दुसऱ्यांदा ‘प्रेग्नंट’,…\n‘या’ प्रकरणामुळं अभिनेत्री पायल रोहतगी पोलिसांच्या ताब्यात\nबॉलिवूडमध्ये आपली आनोखी छाप सोडणाऱ्या अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचे निधन\n‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री दुसऱ्यांदा…\n‘या’ प्रकरणामुळं अभिनेत्री पायल रोहतगी…\nबॉलिवूडमध्ये आपली आनोखी छाप सोडणाऱ्या अभिनेत्री गीता…\nअभिनेता रणवीर सिंग बाप होण्यासाठी फारच…\nडायरेक्टर कबीर खानच्या पत्नीनं शेअर केले बिकीनीतले…\n‘बंगला साहिब’ गुरुद्वारात शिजवली गेली प्लास्टिकी डाळ, वाढण्यापूर्वी…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - राष्ट्रीय राजधानीच्या बंगाल साहिब गुरुद्वारात गेल्या मंगळवारी प्लास्टिकची डाळ शिजवण्यात…\n2020 मध्ये ‘राहु’च्या चालीची ‘अडचण’,…\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - ज्या व्यक्तीच्या राशीत राहुची एन्ट्री होते त्याच्या आयुष्यात दु:ख येतात. राहु 2020 च्या…\nचिंतामणी दर्शनासाठी थेऊरला भाविकांची मोठी गर्दी\nलोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील श्री. चिंतामणी गणपती…\nमोदी सरकारकडून मोठा दिलासा FASTag नाही तर 15 जानेवारी पर्यंत करू…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - फास्टॅग बाबत आता घाबरण्याचे कोणतेच कारण नाही, सरकारने आता एक महिन्यासाठी दिलासा दिलेला…\nतुम्ही घरात फक्त ‘एवढं’ सोनं ठेऊ शकता, जाणून घ्या नियम खुप…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था : भारतीयांना सोन्यासंबंधी खास लागाव आहे. मग ते लग्नाचं निमित्त असो की मग एखाद्याला एखादी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग ���ातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘बंगला साहिब’ गुरुद्वारात शिजवली गेली प्लास्टिकी डाळ, वाढण्यापूर्वी…\n‘दुसऱ्या बाळाबद्दल काय विचार आहे ’ बेबो करिना म्हणाली..\nबलात्काऱ्यांना फाशीच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या स्वाती मालीवाल…\n‘नागरिकत्व सुधारणा विधेयकावर शिवसेनेने आपला ‘बाणा’…\n‘इथं मिळतोय मोफत ‘Fastag’ जर आज रात्रीपर्यंत लावला…\nमृताच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या ‘मनसे’ कार्यकर्त्यांला अटक, पोलिसांची भिती दाखवून उकळत होता खंडणी\nस्कुल बसमध्ये 15 वर्षाच्या विद्यार्थीनी सोबत केले चालकाने अश्लिल चाळे\nपुण्यातील पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/best-seller-after-startling-revelation-153826/", "date_download": "2019-12-15T12:47:15Z", "digest": "sha1:XAGY5Z2JJASSLZLCBEGMPRFXUPYSYIQZ", "length": 11564, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "गौप्यस्फोटानंतर..बेस्टसेलर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nरॉबर्ट गालब्रेथ या नवोदित लेखकाची ‘द ककूज कॉलिंग’ ही रहस्य कादंबरी एप्रिल महिन्यात प्रकाशित झाली.\nरॉबर्ट गालब्रेथ या नवोदित लेखकाची ‘द ककूज कॉलिंग’ ही रहस्य कादंबरी एप्रिल महिन्यात प्रकाशित झाली. लंडनमधील मेफेयर जिल्ह्य़ातील एका मॉडेलच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा छडा खासगी गुप्तहेर कशा प्रकारे लावतात असे तिचे कथानक आहे. तिच्यावरील परीक्षणे चांगली आली होती. मात्र गेल्या तीन महिन्यांत या कादंबरीच्या केवळ १३०० प्रतींची विक्री झाली. परंतु ‘द संडे टाइम्स’ने १३ जुलैच्या अंकात ही कादंबरी ‘हॅरी पॉटर’च्या लेखिका जे. के. रोलिंग यांनीच लिहिली असल्याचा रहस्यभेद केला. त्यानंतर युरोप-अमेरिकेत ही कादंबरी रातोरात बेस्टसेलर ठरली आहे.\nलेखकाची नैतिकता असावी ती अशी रोलिंग या जगातल्या सर्वाधिक खपाच्या आणि सर्वाधिक मानधन मिळवणाऱ्या लेखिका आहेत. त्यांनी कितीही वाईट पुस्तक आपल्या नावाने लिहिलं असतं तरी ते खपलं असतं. पण आपल्या नावाच्या दडपणाचा पुस्तकावर परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी टोपणनावाचा मार्ग स्वीकारणं पसंत केलं आणि त्याचा आनंद घ्यायचं ठरवलं. म्हणूनच हे रहस्य जाहीर झाल्यावर त्य���ंनी दिलेली प्रतिक्रिया लक्षणीय आहे. त्या म्हणाल्या, ‘हे गूढ आणखी काही काळ तसंच राहिलं असतं तर बरं झालं असतं, कारण तो एक मुक्त अनुभव होता. फारसा गाजावाजा न करता कुठल्याही अपेक्षांचं ओझं न बाळगता लिहिलेल्या व दुसरंच नाव घेऊन लिहिलेल्या पुस्तकावर जेव्हा प्रतिसाद येतो तेव्हा त्याचा आनंद वेगळा असतो.’ तो त्यांना फार काळ लाभला नाही. रोलिंग यांनी या कादंबरीचा दुसरा भागही लिहिला असून तो पुढील वर्षी प्रकाशित होणार आहे.\nआता ही कादंबरी समीक्षकांसाठी साक्षात्कारी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. काहीजण तिचं कौतुक करतील, तर काही जोरदार टीका. गेल्या वर्षी रोलिंग यांची ‘द कॅज्युअल व्हेकन्सी’ ही कादंबरी प्रकाशित झाली होती. त्याबाबत असाच प्रकार झाला होता. आता हे हाकारे या कादंबरीला कुठल्या दिशेने हाकारतात ते पाहायचे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/topic/flashback2017/", "date_download": "2019-12-15T12:36:06Z", "digest": "sha1:BV2WB25RXJMAVUHBQOC326UOHROQVSKI", "length": 14360, "nlines": 248, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा ���क्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nकमला मिल..राजकारण्यांसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी\nघरघर लागलेल्या कमला मिलमध्ये स्वेच्छा निवृत्ती योजना लागू झाली\nकमला मिल परिसरातील आग दुर्घटनेनंतर सहा बडय़ा हॉटेल्सना टाळे\nभारताने डोळे वटारल्यानंतर पाकिस्तानमधून पॅलेस्टिनी राजदूतांची ‘घरवापसी’\nआमच्या राजदूतांना हाफीज सईद कोण आहे, ते माहिती नव्हते.\nभारत-पाकिस्तान हॉकी सामन्यांसाठी पाकची शिष्टाई, नरेंद्र बात्रांना पाकिस्तान भेटीचं आमंत्रण\nबात्रा आंतराष्ट्रीय हॉकी संघटनेचे अध्यक्ष\nहिंदुत्ववाद्यांच्या धमक्यांमुळे ह्युमन्स ऑफ हिंदुत्व फेसबुक पेज केले बंद\nया देशात कुणाला विनोद समजत नाही\nIndian Cricket Timetable 2018 : जाणून घ्या २०१८ सालचं भारतीय क्रिकेट संघाचं वेळापत्रक\nनवीन वर्षात भारतीय संघासमोर खडतर आव्हान\nविदर्भाला इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी\nरणजी करंडक अंतिम लढतीत दिल्लीचे आव्हान\nFlashback 2017: वर्दीतले मारेकरी ते मोकाट झुंडशाही….या गुन्हेगारी घटनांनी गाजले २०१७ चे वर्ष\nगुन्हेगारीचा विकृत चेहरा आणि न्यायालयाने दिलेले महत्त्वाचे निकाल\nतिहेरी तलाक विधेयक लोकसभेत सादर; एमआयएमचा विरोध\nहे विधेयक महिलांच्या सन्मानासाठी असल्याचे रवीशंकर प्रसाद यांनी म्हटले.\n१५ वर्षांच्या संसारानंतर हे मराठी सेलिब्रिटी जोडपे होणार विभक्त\nत्यांना आता केवळ त्यांच्या लहान मुलाची चिंता आहे.\nफेसबुकवर नवे खाते उघडताना आधारची माहिती विचारण्यास सुरुवात\nआधारची सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे\n2008 Malegaon Blasts Case: मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित ‘मोक्का’तून मुक्त\nशिवनारायण कालसंग्राही, श्याम शाहू, प्रवीण टक्कलकी या तिन्ही आरोपींची सुटका\n‘थलैवा’ थर्टी फर्स्टला करणार राजकारणात प्रवेश\n'थोडा उशीरच झाला, पण माझा राजकीय प्रवेशच हा मोठा विजय आहे'\n……तर सरळ जेलमध्ये टाकेन पोलिसांचा रोहित शर्माला सज्जड दम\nआक्रमक फलंदाजीमुळे जेव्हा रोहित अडचणीत येतो\n२ जी घोटाळा खटल्याचा परिणाम\nGujarat election results 2017: गुजरातमध्ये पुन्हा कमळच, काँग्रेसकडून कडवी झुंज\nकाँग्रेसने भाजपला काँटे की टक्कर दिल्याचे दिसून आले.\n‘ही’ आहे वॉशिंग्टन सुंदर नावामागील कहाणी\nआंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील नवव्या चेंडूवर विकेट मिळवली\n विरुष्काचे लग्न झालेल्या रिसॉर्टचे भाडे जाणून तुम्हीही व्हाल अवाक्\nफ्लोरेन्स विमानतळपासून तासाभराच्या अंतरावर टस्कनीतील निसर्गरम्य ठिकाणी बोर्गो रेसॉर्ट आहे.\nVIDEO : गावकऱ्यांनी पिल्लाला वाचवल्यानंतर हत्तीणीनं पाहा काय केलं\nप्राण्यांकडूनही बरंच काही शिकण्यासारखं आहे\n…तर कायमची ‘नोटाबंदी’ होणार; मोदी सरकार नवा कायदा आणणार\nसर्वसामान्य बँक खातेधारकांना मोठा फटका बसणार\nVideo : तुम्हालाही इंग्रजीची भीती वाटते मग महिला IAS अधिकाऱ्याचे भाषण ऐकदा ऐकाच\nतिचा प्रवास खरंच थक्क करणारा आहे\nनिर्मिती उद्योग पाश्चात्त्य जगाकडून चीनकडे सरकत होते.\nमा. श्री. निवडणूक आयोगाचे आयुक्तसो.\nउबर चालकासोबत घडला धक्कादायक प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/geysers/havells-1-l-instant-water-geyserivory-neo-plus1l3kw-ivory-price-pqFIix.html", "date_download": "2019-12-15T12:28:30Z", "digest": "sha1:ZU56DME3F7ZIO6HUMNTOGDIUAJPU3IO3", "length": 9255, "nlines": 188, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "हॅवेल्स 1 L इन्स्टंट वॉटर जयसेर इवोरी निओ प्लस १ल ३कव इवोरी सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nहॅवेल्स 1 L इन्स्टंट वॉटर जयसेर इवोरी निओ प्लस १ल ३कव इवोरी\nहॅवेल्स 1 L इन्स्टंट वॉटर जयसेर इवोरी निओ प्लस १ल ३कव इवोरी\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nहॅवेल्स 1 L इन्स्टंट वॉटर जयसेर इवोरी निओ प्लस १ल ३कव इवोरी\nहॅवेल्स 1 L इन्स्टंट वॉटर जयसेर इवोरी निओ प्लस १ल ३कव इवोरी किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये हॅवेल्स 1 L इन्स्टंट वॉटर जयसेर इवोरी निओ प्लस १ल ३कव इवोरी किंमत ## आहे.\nहॅवेल्स 1 L इन्स्टंट वॉटर जयसेर इवोरी निओ प्लस १ल ३कव इवोरी नवीनतम किंमत Nov 18, 2019वर प्राप्त होते\nहॅवेल्स 1 L इन्स्टंट वॉटर जयसेर इवोरी निओ प्लस १ल ३कव इवोरीफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nहॅवेल्स 1 L इन्स्टंट वॉटर जयसेर इवोरी निओ प्लस १ल ३कव इवोरी सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 2,911)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nहॅवेल्स 1 L इन्स्टंट वॉटर जयसेर इवोरी निओ प्लस १ल ३कव इवोरी दर नियमितपणे बदलते. कृपया हॅवेल्स 1 L इन्स्टंट वॉटर जयसेर इवोरी निओ प्लस १ल ३कव इवोरी नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nहॅवेल्स 1 L इन्स्टंट वॉटर जयसेर इवोरी निओ प्लस १ल ३कव इवोरी - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\n( 1 पुनरावलोकने )\n( 59 पुनरावलोकने )\n( 648 पुनरावलोकने )\n( 26 पुनरावलोकने )\n( 11 पुनरावलोकने )\n( 24 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1287 पुनरावलोकने )\n( 40 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nहॅवेल्स 1 L इन्स्टंट वॉटर जयसेर इवोरी निओ प्लस १ल ३कव इवोरी\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/resignation-of-11-congress-mla-in-karnataka", "date_download": "2019-12-15T14:09:05Z", "digest": "sha1:O5YJFNGF6SP3N5XRW2FTEWOJGG4HEQSV", "length": 5694, "nlines": 103, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "कर्नाटकात 11 आमदारांचे राजीनामे, जेडीएस-काँग्रेस सरकार धोक्यात", "raw_content": "\nनागरिक���्व कायद्याविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण, दिल्लीत गाड्या, बसेसची जाळपोळ\nभाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद कोण\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nकर्नाटकात 11 आमदारांचे राजीनामे, जेडीएस-काँग्रेस सरकार धोक्यात\nनागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण, दिल्लीत गाड्या, बसेसची जाळपोळ\nभाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद कोण\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nअमेरिकेहून आलेल्या सूनेची झोपेतच हत्या, डोक्यात फ्लॉवर पॉटने आठ वेळा वार\nनागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण, दिल्लीत गाड्या, बसेसची जाळपोळ\nभाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद कोण\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nदूधाचे दर 2 रुपयांनी वाढणार, सोमवारपासून नवी दरवाढ लागू\nदरोडे जोग यांच्याविरोधात गुन्हा, डीएसकेंनंतर पुण्यात आणखी एका बड्या बिल्डरभोवती कारवाईचा फास\nखडसेंच्या अडचणी वाढण्याची चिन्हं, भोसरी जमीन खरेदी प्रकरणाने पुन्हा मान वर काढली\nभाजप आमदार मुक्ता टिळकांच्या मुलाचे मोदी सरकारला प्रश्न\nहातात हात, चेहऱ्यावर हास्य, उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचं स्वागत\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/05/blog-post_27.html", "date_download": "2019-12-15T13:24:54Z", "digest": "sha1:U2JHJGSVY72CLNZKJAI3V2LULN7Q7ZXG", "length": 27072, "nlines": 208, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: राष्ट्रपती निवडणूक", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nमोदी सरकारच्या तीन वर्षाच्या सोहळ्याच्या दिवशीच कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी विरोधकांची एक खास बैठक संसद भवनाच्या एका दालनात बोलावलॊ होती. त्यात नाव घेण्यासारख्या एकट्य़ा ममता बानर्जी उपस्थित होत्या. बाकीचा गोतावळा पराभूतांचा होता. त्यात नुकत्याच उत्तरप्रदेशात मार खाल्लेल्या मायावती होत्या, तसेच अव्वाच्या सव्वा बोलून तोंडाची वाफ़ दवडणारे समाजवादी पक्षाचे राज्यसभेतील नेते रामगोपाल यादवही सहभागी झाले होते. त्या दोघांची आजच्या संसदेत व विधानसभेत शक्ती किती उरली आहे त्याखेरीज डाव्यांची उपस्थिती होती आणि अन्यही काही प्रादेशिक नेत्यांचा समावेश होता. आगामी राष्ट्रपती निवडणूकीचा आपला उमेदवार ठरवण्यासाठी सोनियांनी ही बैठक योजल्याचे सांगितले जात होते. उमेदवार ठरवायला बैठक लागत नाही. विद्यमान राष्ट्रपती प्रणबदा मुखर्जी वा त्यांच्याही आधीच्या प्रतिभा पाटिल, यांना त्या पदाचे उमेदवार सोनियांनीच बनवलेले होते. तेव्हा यापैकी कुठल्याही विरोधी नेत्यांना विश्वासात घेतले नव्हते, किंवा त्यासाठी अशी बैठक बोलावली नव्हती. २००७ सालात सोनियांनी आधी शिवराज पाटिल यांचे नाव निश्चीत केले होते. पण त्यावरून डाव्यांनी काहुर माजवले म्हणून मग ऐनवेळी राजस्थानच्या राज्यपाल प्रतिभा पाटिल यांना दिल्लीला आमंत्रित करण्यात आले. त्यासाठी सोनियांनी कुठल्या बैठका बोलावल्या होत्या त्याखेरीज डाव्यांची उपस्थिती होती आणि अन्यही काही प्रादेशिक नेत्यांचा समावेश होता. आगामी राष्ट्रपती निवडणूकीचा आपला उमेदवार ठरवण्यासाठी सोनियांनी ही बैठक योजल्याचे सांगितले जात होते. उमेदवार ठरवायला बैठक लागत नाही. विद्यमान राष्ट्रपती प्रणबदा मुखर्जी वा त्यांच्याही आधीच्या प्रतिभा पाटिल, यांना त्या पदाचे उमेदवार सोनियांनीच बनवलेले होते. तेव्हा यापैकी कुठल्याही विरोधी नेत्यांना विश्वासात घेतले नव्हते, किंवा त्यासाठी अशी बैठक बोलावली नव्हती. २००७ सालात सोनियांनी आधी शिवराज पाटिल यांचे नाव निश्चीत केले होते. पण त्यावरून डाव्यांनी काहुर माजवले म्हणून मग ऐनवेळी राजस्थानच्या राज्यपाल प्रतिभा पाटिल यांना दिल्लीला आमंत्रित करण्यात आले. त्यासाठी सोनियांनी कुठल्या बैठका बोलावल्या होत्या त्यांना तशी गरजही वाटलेली नव्हती. कारण त्यांनी कोणालाही शेंदूर फ़ासला तरी तोच राष्ट्रपती म्हणून निवडून येणार; याची त्यांना खात्री होती. सहाजिकच अशा विविध पक्ष वा नेत्यांच्या बैठकीची त्यांना गरज वाटली नव्हती. पण आज वाटली आहे, कारण आपला उमेदवार निवडून येणार नसल्याचा आत्मविश्वासच सोनियांना आहे. म्हणूनच त्यांनी अशी बैठक घेऊन आपल्या ��ुपुत्राच्या भवितव्याची सांगड घालण्याचा डाव खेळला आहे.\nराष्ट्रपती पदाची निवडणूक ज्या मतदारसंघातून होते, त्याचे मतदार हे खासदार व आमदार असतात. एकूण मतांपैकी अर्धी मते संसद सदस्यांची असतात आणि अर्धी सर्व विधानसभा सदस्यांमध्ये वाटली गेलेली असतात. त्यामुळे सर्व संसद सदस्यांचे मतमूल्य सारखे असले, तरी प्रत्येक विधानसभेनुसार आमदाराने मतमूल्य बदलत असते. अशी एकूण मते १०, ९८, ८८२ इतकी आहेत. त्यांची विभागणी केल्यास आजघडीला ५ लाख २७ हजार ३७१ इतकी मते मोदीप्रणित एनडीए गटाकडे आहेत. तर सोनिया प्रणित युपीए आघाडीकडे अवघी १ लाख ७३ हजार ८४९ मते आहेत. खेरीज ज्यांना युपीएचे मित्र मानले जाते, अशा मोदीविरोधी पक्षांपाशी २ लाख ६० हजार ३९२ मते आहेत. याचा अर्थच युपीएपेक्षाही अधिक मते अन्य मोदी विरोधकांपाशी आहेत. तरीही मोदी विरोधाचा मुद्दा घेऊन त्यांची बेरीज केल्यासही एनडीएच्या जवळपास पोहोचत नाही. दोघांमध्ये लाखाच्या आसपास मतांचा फ़रक उरतो. म्हणजेच मोदी सरकारचे पारडे जड आहे. पण याही क्षणी एनडीएपाशी बहूमत होऊ शकेल इतकी मते नाहीत. साधारण वीस हजार मते भाजपाच्या गोटात कमी आहेत. पण अशा दोन गटांच्या पलिकडे तटस्थ मानावे असेही लाही पक्ष असून त्यांच्यापाशी काही मते आहेत. ही मतसंख्या थोडीथोडकी नाही. त्यात अण्णा द्रमुकचे दोन गट, ओडिशातील बिजू जनता दल, आंध्र तेलंगणातील जगमोहन रेड्डी व चंद्रशेखर राव; अशा चार गटांचा समावेश होतो. त्यांच्या मतांची बेरीज तब्बल १ लाख ३३ हजार ९०७ इतकी आहे. म्हणजेच या तिसर्‍या गटातील २० हजार मते एनडीए आपल्याकडे ओढू शकले तरी मोदींना हवा असलेला राष्ट्रपती सहज निवडून येऊ शकतो. त्यापैकी जगमोहन रेड्डी व अण्णा द्रमुकच्या दोन्ही गटांनी तसा पाठींबा आधीच जाहिर केलेला आहे. सहाजिकच मोदी सरकारला कोणीही उमेदवार सहज निवडून आणणे शक्य आहे.\nही गोष्ट सोनिया किंवा त्यांनी आमंत्रित केलेल्या विरोधी नेत्यांना ठाऊक नाही, असे अजिबात नाही. त्यांना आपण या निवडणूकीत मोदी वा एनडीएला रोखू शकतो असे अजिबात वाटलेले नाही. पण त्याबाबतीत थोडी खळबळ उडवून देण्याचा खेळ चालू आहे. त्यांना खरेच अशा बाबतीत मोदींना शह द्यायचा असता, तर या लोकांनी आता अशा बैठका बोलावून चर्चा करण्यापेक्षा मागल्या तीन वर्षात विविध विधानसभांच्या निवडणूका झाल्या, तेव्हापासूनच तशी रणनिती राबवायला हवी होती. मागल्या तीन वर्षात झालेल्या प्रत्येक विधानसभा मतदानात या विरोधकांचे लक्ष केवळ स्थानिक सत्ता वा जागा जिंकण्यावर केंद्रीत झालेले होते. तर मोदीप्रणित भाजपा त्याकडे राज्यसभा व राष्ट्रपती निवडणूका जिंकण्याची तयारी म्हणून बघत होता. राज्यसभेचे सदस्य विधानसभेतून निवडून येतात आणि आमदारही राष्ट्रपती निवडणूकीत महत्वाचा मतदार असतो. याचे भान राखूनच मोदी व अमित शहा प्रत्येक विधानसभा लढवत गेले होते. देशातील सर्वात मोठे राज्य उत्तरप्रदेश आहे आणि तिथल्या आमदाराचे या निवडणूकीतले मतमूल्य सर्वाधिक आहे. म्हणूनच तिथे ३०० च्या पार पल्ला मारणे, मोदींना अगत्याचे वाटलेले होते. त्यांनी तो पल्ला गाठला तिथेच राष्ट्रपती निवडणूक सोपी होऊन गेलेली होती. त्यात मोदींनी मायावती व मुलायम यांची मते कमी करून घेतली. अनेक राज्यात कॉग्रेसला पराभूत करतानाही राष्ट्रपती निवडणुकीत युपीए मतांची संख्या घटवत नेलेली होती. तेव्हा सोनिया किंवा आज त्यांनी जमवलेला गोतावळा झोपा काढीत होता. आता हातातून मतांची संख्या गेल्यावर त्यांना बैठकीत बसून आकडेमोड करावी लागते आहे. पण कितीही वेळा नोटा मोजल्या, म्हणून त्यांची संख्या वाढत नसते. कष्ट करून उत्पन्न वाढवूनच नोटा अधिक होत असता्त. असे कष्ट करायची इच्छा नसलेल्यांनी कितीही बैठका घेतल्या, म्हणून काय फ़रक पडणार असतो\nलोकसभाच नव्हेतर त्यानंतर प्रत्येक विधानसभा लढताना मोदींनी प्रचार केला आणि अमित शहांनी मेहनत घेतली. आताही सोनिया राहुलसह सर्व पक्ष उत्तरप्रदेशच्या निकालात गर्क असताना, दोन महिन्यापुर्वीच मोदी शहांनी राष्ट्रपती निवडणूकीची रणनिती आखण्याचे काम हाती घेतले होते. तर कॉग्रेससहित विरोधकांचा गोतावळा मतदान यंत्रातील गफ़लतीचे नाटक रंगवण्यात रमलेला होता. राष्ट्रपती निवडणूक दारात येऊन उभी राहिली, तेव्हा यांना जाग आलेली आहे. पण तोपर्यंत वेळ निघून गेली आहे. हे लोक आपापल्या मतांच्या बेरजा करण्यात डोकी फ़ोडून घेत असताना, अण्णाद्रमुक वा जगमोहन रेड्डी यांनी मोदींच्या उमेदवाराला पाठींबाही देऊन टाकला आहे. मात्र मोदींनी अजून उमेदवार ठरायचा आहे. किती मोठा विरोधाभास आहे बघा. मोदींनी अजून उमेदवार ठरवलेला नाही, पण त्यासाठी मिळवायच्या मतांची बेगमी आधीच केली आहे. उलट त्यांच्या विरोधकांना मतांची फ़िकीर नाही, ते उमेदवार ठरवायला आता इतक्या उशिरा जमा झालेले आहेत. याचा अर्थ त्यांनी विरोध करू नये, असा अजिबात होत नाही. विरोध करताना तो परिणामकारक असावा आणि त्याचा प्रभाव एकूण राजकीय स्थितीवर पडावा, अशी अपेक्षा असते. तिथे विरोधकांच्या प्रत्येक खेळीचा विपरीत परिणाम होतो आणि लाभ उलट मोदींना मिळतो, असे सलग तीनचार वर्षे बघायला मिळते आहे. मोदी जितके मोठे वा यशस्वी होताना दिसतात, तितके ते खरेच मोठे नाहीत. त्यांच्या यशाचा मोठा हिस्सा त्यांना विरोधकांच्या मुर्खपणातून आयता मिळत असतो. विरोधक मोदींना अपशकून करायला जाताना स्वत:लाच अपशकून करून घेतात आणि मोदींसाठी तो शुभशकून होतो, हेच वारंवार सिद्ध झालेले आहे. कारण मोदींना विसरून आपली स्वतंत्र राजनिती वा धोरणांचा विचारही विरोधकांच्या मनाला शिवत नाही. विरोधी राजकारणाचा केंद्रबिंदूच मोदी होऊन बसले आहेत.\nही गाजराची पुंगीच आहे\nमहाराष्ट्रात लांबलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याने गाफ़ील झालेल्या विरोधक व विश्लेषकांना शनिवारी सकाळी दिर्घकाळ शांत बसलेल्या भाजपाने मोठाच...\nनाट्य, पटकथा आणि राजकारण\nगेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक धक्कादायक वळणे घेतलेली आहेत. त्यामध्ये युती मोडून दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत गेलेले...\nमुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोशात आहेत. त्यांचे सल्लागारही जोशात आहेत. गंमत म्हणजे त्यांनी जी काही पावले उचलले...\nपत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समिकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणूकीनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रीपद मिळवण्यास...\nसिंह आला, पण गड गेला\nअखेरीस महाराष्ट्रात नवे समिकरण जुळलेले आहे. शिवसेना व दोन्ही कॉग्रेस यांची आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा मुख्यम...\nहीच वेळ आणि योग्य वेळ\nशनिवारी सकाळी उजाडताना अकस्मात राजभवनात भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारचा शपथविधी पार पडला. ती बातमी घरातल्या घरात बसून वाहिन्यां...\nरस्ता तोच वाटसरू वेगळे\nकर्नाटकात दिड वर्षापुर्वी रंगलेले नाट्य किरकोळ फ़रक करून महाराष्ट्रात घडलेले आहे. बहूमत हुकलेल्या भाजपाच्या येदीयुरप्पांनी तेव्हा अल्पमतात...\nअडीच वर्षापुर्वी म्हणजे २२ जुन २०१७ रोजी एक ब्लॉग लिहीला होता. त्याच�� शीर्षक होते, ‘दाखवायचे सुळे’. तो खुप व्हायरल झाला आणि त्यावर प्रतिक...\nमहाराष्ट्रात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यावर विधानसभेत विश्वास व्यक्त क...\nआठवडे बाजार आणि घोडेबाजार\nआजकाल शिवसेनेचे परिचीत चेहरे कुठले फ़ारसे दिसत नाहीत आणि अब्दुल सत्तार नावाचे औरंगाबाद जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार मात्र आवेशात शिवसेने...\nउपाय हीच समस्या आहे\nखरी मोदीलाट की पळवाट\nनवा मनु आणि नवी वर्णव्यवस्था\nदोन वर्षे मागे वळून बघा (लेखांक - ३)\nकाश्मिरची जुनीच समस्या (लेखांक - २)\nभारत पाकिस्तानची गुंतागुंत (लेखांक - १)\nपाक इतका का गडबडलाय\nजरा याद करो, इंदिराजी\nकपील मिश्रा आणि एब रिलेस\nकेजरीवाल आणि तरूण तेजपाल\n५० मुंडकी कापून आणा\nकांदा, तूर आणि आत्महत्या\nजा गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.gayout.com/pensacola-pride", "date_download": "2019-12-15T14:20:46Z", "digest": "sha1:UJI6B3IHO4BC3RZI6G7W2KMRSADCY5ZL", "length": 11155, "nlines": 349, "source_domain": "mr.gayout.com", "title": "पेंसॅकोला गर्व 2020 - गेओट", "raw_content": "\nन्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क,\nफेसबुक साइन इन कराट्विटर साइन इन कराGoogle सह साइन इन\nमाझी आठवण ठेवा लॉग-इन विसरलात\nन्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क,\nसमलिंगी राज्य क्रमांक: 17 / 50\nविविधता आणि व्यक्तिमत्त्वाचा उत्सव, पेन्साकोला गे प्राइड वीक उत्सवसमारंभ आणि छान मित्रांचे एक्सएक्सएक्स-दिवस आहे\nपेंसॅकोला, फ्लोरिडामधील घटनांसह अद्ययावत रहा |\nग्राहक पुनरावलोकने आपल्या पुनरावलोकने सोडू पुनरावलोकन रेट\nसमूहाचा दर्जा - कडून 0 रेटिंग.\n2 महिने पूर्वी. · ऑफवोफॉय\nपुनरावलोकन मंजूर प्रतीक्षेत आहेत.\n0 of 0 लोक पुढील पुनरावलोकन उपयुक्त आढळले\nएक फोटो किंवा फाइल जोडा\nअटी आणि नियम (मालक)\nएक समलिंगी किंवा समलिंगी अनुकूल हॉटेल जोडा\nएलजीबीटी आणि गे सायंस\nआमच्या रोजी सामील व्हा:", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://nandednewslive.blogspot.com/2014/02/blog-post_9791.html", "date_download": "2019-12-15T13:04:33Z", "digest": "sha1:6OSKVHZ6ODAGD4NOBRCXONZ6PT5S2SKP", "length": 15011, "nlines": 142, "source_domain": "nandednewslive.blogspot.com", "title": "nandednewslive: बनावट नोटा,", "raw_content": "NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **\nशुक्रवार, 28 फ़रवरी 2014\nरिझर्व्ह बॅंकेने दोन महिन्यात दुसऱ्यांदा पाठविल्या बनावट नोटा,\nनांदेड पोलिसांना कार्यवाही करण्याच्या सूचना\nनांदेड(अनिल मादसवार)भारतीय रिझर्व्ह बॅंकेने एकूण 28 नोटा बनावट असल्याचे पत्र नांदेडच्या पोलीस अधीक्षकांना पाठविले आहे. या नोटा एकूण 13 हजार सहाशे रुपयांच्या आहेत. याअगोदर दोन महिन्यापूर्वी सुध्दा आठ हजार रुपये किंमतीच्या नोटा बनावट असल्याची माहिती रिझर्व्ह बॅंकेने पोलीस अधीक्षकांना दिली होती.\nनांदेड जिल्हा पोलीस दलाला पाठविलेल्या पत्रात भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे प्रबंधक सी.एम.राव यांनी म्हटले आहे की, दि.7 जानेवारी 2014 रोजी नांदेडच्या स्टेट बॅंक ऑफ हैद्राबाद शाखेत जमा झालेल्या पाचशे रुपये दराच्या 27 नोटा व शंभर रुपये दराची एक नोट असे एकूण 13 हजार सहाशे रुपये हे भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडे परिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. त्यानुसार या नोटा बनावट असल्याचे त्यांनी नमुद केले आहे.\nभारतीय दंडसंहितेच्या कलम 489 (अ) ते (ई) पर्यंत या बनावट नोटा चलनात आणणे हा अपराध आहे. या नोटा बनावट आहेत, परंतु या नोटांना न्यायालयात गुन्हेगारी कारवाई करण्यासाठी पुरावा म्हणून वापरायचे असेल तर या नोटा बॅंक नोट प्रेसचे महाप्रबंधक जे देवास मध्यप्रदेशमध्ये आहेत तसेच महाप्रबंधक करेन्सी नोटप्रेस नाशिक महाराष्ट्र येथे पाठवावे. तेथून अभिमत आल्यानंतर ते भारतीय दंडसंहितेच्या 292 नुसार न्यायालयात प्रस्तुत करावे. न्यायालयाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर त्या न्यायालयीन निर्णयाची प्रत रिझर्व्ह बॅंकेला पाठवावी, असेही आपल्या पत्रात रिझर्व्ह बेँकेने म्हटले आहे.\nया एकूण 28 नोटांच्या नंबरासह या नोटा रिझर्व्ह बॅंकेने पुढील कार्यवाहीसाठी नांदेड पोलीस दलाला पाठविल्या आहेत. याअगोदर दोन महिन्यापूर्वी अशाच सात हजार रुपयांच्या पाचशे रुपये दराच्या 14 नोटा रिझर्व्ह बॅंकेने नांदेड जिल्हा पोलिसांकडे पाठविल्या होत्या, परंतु त्याच्यावर काहीच कारवाई अद्याप झाली नाही. दोन महिन्यात 22 हजार रुपये बनावट नोटा ज्या रिझर्व्ह बॅंकेने परिक्षण करुन पाठविल्या आहेत त्या मिळाल्या असताना अद्याप तरी काही कारवाई झाली नाही. यासंदर्भाने कोणीच पेालीस अधिकारी काही सांगण्यास तयार नाहीत. नुतन पोलीस अधीक्षक परमजितसिंह दहीया यांनी या प्रकरणाचे गांभिर्य ओळखावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nट्रेनयात्रा में मिले तृतीय पंथीयों के पोस्ट- पेमेंट-बैंक खातें निकालकर मुख्यधारा में लाया\nसर्वपक्षीत कृती समितियों सहित ट्रेन स्टेशन पर पत्रकारों ने किया धरणा आंदो���न\nमहाप्रबंधक माल्या को सर्वपक्षीय कृती समिति, पत्रकार संघटन, जेष्ठ नागरिक ने दिया ज्ञापन\nहिमायतनगर रेलवे स्टेशन का उच्च स्तरीय प्लेटफार्म खराब गुणवत्ता का है\nआंध्रप्रदेश के पूर्वचीफ़ जस्टिस चंद्रयाद्वरा पत्रकार नईम खान का नँशनल अवार्ड\nमहाराणा प्रताप के वंशजों का डेरा हिमायतनगर (वाढोणा) शहर में\nKaar Nadit Kosalali कार नदीत.. तिघांचा मृत्यू\nTaranche Jhopale तारांच्या झोपाळ्याकडे साफ दुर्लक्ष\nनांदेड ते तिरुपती विशेष गाडीच्या फेऱ्यांत वाढ\nJad Wahnane Pul Dhokyat लोडींग ट्रकमुळे हादगावच्या मुख्य रोडवरिल पुलला धोका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/news-about-akole-2/", "date_download": "2019-12-15T12:53:55Z", "digest": "sha1:GMEB4ENEYL4TDEFKNJNU3C5MFWEETUL2", "length": 18200, "nlines": 165, "source_domain": "policenama.com", "title": "news about akole | विजयी गुलाल घेण्याचे भाग्य 'त्यांच्या' नशिबीच नाही..! | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nचिंतामणी दर्शनासाठी थेऊरला भाविकांची मोठी गर्दी\nव्यवहारात पैशाचं सोंग करता येत नाही \n शेतकऱ्यांचा विसर पडता कामा नये\nविजयी गुलाल घेण्याचे भाग्य ‘त्यांच्या’ नशिबीच नाही..\nविजयी गुलाल घेण्याचे भाग्य ‘त्यांच्या’ नशिबीच नाही..\nअकोले : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीत विजयी गुलाल अंगावर घेण्याचे भाग्य अकोले तालुक्यातील भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांना कधीच मिळाले नाही. यंदा भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांना अंगावर गुलाल घेणे शक्य होते. मात्र नियतीच्या पक्ष बदलाच्या खेळाने हे भाग्य पुन्हा एकदा धुळीस मिळाले.\nअकोले तालुक्यात राष्ट्रवादी व पिचड साहेब हे समीकरण म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या. मात्र राष्ट्रवादी पक्षाशी प्रतारणा करून पिचड पिता पुत्र ज्या लोकांनी कायमच विरोध केला त्यांच्या गोटात जाऊन बसले. त्यामुळे पिचडांच्या जीवावर विधानसभा निवडणुकीचा गुलाल यंदा आम्हाला लागेल असा ठाम विश्वास भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांना होता. मात्र नियतीच्या मनात जरा वेगळेच होते. ज्या भाजप सेनेच्या जीवावर पिचडांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पिचड पिता पुत्रांचा घात केला.\nत्यामुळे 40 वर्षे एकहाती सत्ता असलेल्या पिचड कुटुंबाला या निवडणुकीत चारी मुंड्या चित व्हावे लागले. अकोले तालुक्यातील शिवसेना पक्ष हा दोन क्रमांकाचा बलाढ्य पक्ष आहे. त्या तुलनेत भाजपाची ताकद ही केवळ फुग्या सारखी होती. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा फुगा फुटून लवकरच गारद झाला. या व्यतिरिक्त शिवसैनिकांना पिचडांचा भाजप प्रवेश हा रुचलेलाच नव्हता. त्यामुळे सैनिकांनी पिचडांना साथ दिलीच नाही. याउलट पिचड पिता पुत्र सेनेच्या सेनापतींनाच संपूर्ण शिवसेना समजून बसली. त्यामुळे युतीला जर खरे तडे बसले असतील तर ते निष्ठावान शिव सैनिकांकडूनच \nज्या पिचडांच्या विरोधात 40 वर्षे लढलो, त्या पिचडांचा निष्ठावान शिवसैनिकांनी प्रचार केलाच नाही. याउलट भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाचाच आमदार होईल, असे म्हणत स्वतःच्या अहंकारापोटी चकनाचूर झाले. कायम विरोधात राहून आपला आमदार कधीच झाला नाही, अशी भावना भाजपा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात होती. त्यामुळे खुद्द पिचड पिता पुत्रच आपल्या ताफ्यात सामील झाले म्हणजे आपला आमदार शंभर टक्के होणार अशी खात्री या पुढाऱ्यांच्या मनात होती. भाजपाचे गटनेते चर्चेदरम्यान सांगायचे की “कैलासराव” पठार भागात कधीच भाजपचा झेंडा फडकला नसता. परंतु पिचडांच्या भाजप प्रवेशाने या भागात माझ्या पक्षाचा झेंडा डौलाने फडकू लागला आहे.मात्र भाजपच्या या नेत्यांचा अति अहंकार देखील सुज्ञ मतदारांनी चांगलाच जिरवला.\nअसो सांगण्याचे तात्पर्य एकच की, भाजप सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. किरण लहामटेंना खूप चांगल्या पद्धतीने लॉन्च केले. मात्र पिचड “साहेब” आहेत ते काहीही करू शकतात, या भ्रमात राहून या सर्वांनी पक्ष आदेश म्हणा की स्वतःच्या स्वार्थापोटी लहामटे यांना अर्ध्या रस्त्यात सोडून दिले. अर्ध्या रस्त्यात सोडून द्या, त्याचे काही नाही मात्र खाजगीत सीताराम भांगरे, जालिंदर वाकचौरे यांनी डॉ. लहामटेंवर खालच्या पातळीची टीका केली. या सर्व गोष्टीचा विपरीत परिणाम होऊन डॉक्टर लहामटे न भूतो न भविष्यती मताधिक्याने विजयी झाले. यंदा अकोले तालुक्यातील विरोधकांना गुलाल नक्की होता पण त्यांना मिळालेल्या संधीचे सोने करता आले नाही. याउलट असे म्हणता येईल भाजप सेनेचे विरोधक पिचडांच्या गोटात गेल्यामुळे पिचडांचा अधिकच दारुण पाराभव झाला.\nपिचड, नवले ठरले शिल्पकार\nपिचडांचे पारंपरिक विरोधक असलेले अशोकराव भांगरे व डॉ. अजित नवले हे स्वतःच्या दूरदृष्टीमुळे या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरले.पिचडांसोबत गेलेल्या भाजप सेनेच्या पदाधिकाऱ्यांना कधीच गुलाल लागला नव्हता. मात्र यंदा या दोन्ही नेत्यांनी पिचडांच्या विरोधात बंड पुकारून पहिल्यांदा विधानसभेचा गुलाल आपल्या अंगावर घेतला.\nतुम्ही रात्री झोपताना केस धुता का होऊ शकते ‘ही’ समस्या\n‘या’ 3 पद्धतीने मनाला ठेवा काबूत, सुखी आणि समाधानी आयुष्यासाठी जरूरी\n‘ही’ आहेत दम्याची १० लक्षणे, खोकला साधा समजून दुर्लक्ष करू नका\nधुम्रपानापासून दूर राहणारांना जपानी कंपनीकडून ‘या’ सोयी, सवलती\n‘बॉडीक्लॉक’ बिघडले तर आरोग्यही बिघडते, ‘या’ 5 प्रकारे घ्या काळजी\nएकट्याने जेवण करण्याचे ‘हे’ आहेत 5 धोके निर्माण होतात आरोग्य समस्या\nथोडा व्यायाम करा…आणि टेन्शन पळवून लावा, जाणून घ्या खास उपाय\n‘दगडा’ पेक्षा ‘विट’ मऊ, भाजपला ‘पाठिंबा’ देणारे ‘अपक्ष’ आता आमच्या संपर्कात : जयंत पाटील\nशेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी संचालक मंडळाचा प्रामाणीक प्रयत्न : दशरथ माने\nतुम्ही घरात फक्त ‘एवढं’ सोनं ठेऊ शकता, जाणून घ्या नियम खुप…\nदेवेंद्र फडणवीसांकडून शिवसेनेवर ‘खरमरीत’ टीका\nव्यवहारात पैशाचं सोंग करता येत नाही \n शेतकऱ्यांचा विसर पडता कामा नये\n‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री दुसऱ्यांदा…\n‘या’ प्रकरणामुळं अभिनेत्री पायल रोहतगी…\nबॉलिवूडमध्ये आपली आनोखी छाप सोडणाऱ्या अभिनेत्री गीता…\nअभिनेता रणवीर सिंग बाप होण्यासाठी फारच…\nडायरेक्टर कबीर खानच्या पत्नीनं शेअर केले बिकीनीतले…\nचिंतामणी दर्शनासाठी थेऊरला भाविकांची मोठी गर्दी\nलोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील श्री. चिंतामणी गणपती…\nमोदी सरकारकडून मोठा दिलासा FASTag नाही तर 15 जानेवारी पर्यंत करू…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - फास्टॅग बाबत आता घाबरण्याचे कोणतेच कारण नाही, सरकारने आता एक महिन्यासाठी दिलासा दिलेला…\nतुम्ही घरात फक्त ‘एवढं’ सोनं ठेऊ शकता, जाणून घ्या नियम खुप…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था : भारतीयांना सोन्यासंबंधी खास लागाव आहे. मग ते लग्नाचं निमित्त असो की मग एखाद्याला एखादी…\n‘आत्मा स्कीम’मुळं दुप्पट होणार शेतकर्‍यांची…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - जेव्हा नवीन तंत्रज्ञान वापरात येईल, योजनांबद्दल समजून घेत त्यांचा लाभ घेता येईल, तेव्हाच…\nदेवेंद्र फडणवीसांकडून शिवसेनेवर ‘खरमरीत’ टीका\nमुंबई : पोलीसनामा ऑनला��न - कालपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी प्रेम असणारे आज मवाळ भूमिका घेत आहेत.…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nचिंतामणी दर्शनासाठी थेऊरला भाविकांची मोठी गर्दी\n‘नागरिकत्व सुधारणा विधेयकावर शिवसेनेने आपला ‘बाणा’…\n‘खिलाडी’ अक्षय कुमारनं पत्नीसाठी आणल्या चक्क कांद्याच्या…\nमानवी लिंगासोबत ‘चेतक’ची तुलना केल्यानं एकता कपूरविरोधात…\n‘…म्हणून एका वर्षात केले 5 ऑपरेशन’, प्रेग्नंसीचा…\nअभिनेत्री कविता कौशिकनं शेअर केले पाण्यात भिजलेले ‘HOT’ फोटो \n‘कलेक्टर’चा फतवा, बंदुकीचं लायसन्स हवंय तर दान करा 10 ‘ब्लँकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/due-to-flooding-some-stations-have-been-restored-amrita-tamhankar/", "date_download": "2019-12-15T13:39:52Z", "digest": "sha1:5E42BSBE2XXIZTCRIGGUZVNDTMXTKX4Y", "length": 15692, "nlines": 189, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "पूर ओसरू लागल्याने काही स्थानकांमधून बसवाहतूक सुविधा पूर्ववत - अमृता ताम्हणकर - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nवीर सावरकरांवरील राहुल यांच्या विधानावर सेना सुप्रीमो उद्धव ठाकरे मौन राहतील…\nछावणी परिसरात दोघींचा विनयभंग\nमहाविकास आघाडीचे सरकार केवळ पाचच नव्हे तर ५० वर्षे कायम राहणार…\nशिवसेना काँग्रेससमोर नमली : आशिष शेलारांची शिवसेनेवर बोचरी टीका\nHome मराठी Sangli Marathi News पूर ओसरू लागल्याने काही स्थानकांमधून बसवाहतूक सुविधा पूर्ववत – अमृता ताम्हणकर\nपूर ओसरू लागल्याने काही स्थानकांमधून बसवाहतूक सुविधा पूर्ववत – अमृता ताम्हणकर\nसांगली : सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे राज्य परिवहन महामंडळाचे अनेक मार्ग बंद करण्यात आले होते. सांगली बसस्थानकात पाणी साचल्याने परिणामी सांगली बसस्थानकातून बस वाहतूक सुविधा स्थगित करण्यात आली होती. पैकी काही बस पूर्ववत करण्यात आल्या असल्याची माहिती विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी दिली. दरम्यान, सांगली – पुणे बसवाहतूक सेवा विटा मार्गे सुरूच होती. तसेच, सांगली बसस्थानकामधून उद्यापासून बस वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे.\nदि. 13 ऑगस्ट रोजी सकाळपर्यंतची स्थिती पुढीलप्रमाणे – सुरू झालेले मार्ग – तासगाव – कराड (कुंडल मार्गे), आटपाडी – सोलापूर (पंढरपूर मार्गे), मिरज – सोलापूर (पंढरपूर मार्गे), विटा – कराड (कडेगाव मार्गे), इस्लामपूर – कराड (कासेगाव मार्गे), शिराळा – कराड (कासेगाव मार्गे), शिराळा – कोकरूड (बिळाशी मार्गे), शिराळा – सागाव (पुनवत मार्गे), पलूस तासगाव (पाचवा मैल), पलूस – पुणे (कराड, सातारा मार्गे), पलूस – नाशिक (कराड, सातारा मार्गे), पलूस त्रंबकेश्वर (कराड, सातारा मार्गे), पलूस – औरंगाबाद (कराड, सातारा मार्गे), जत – पुणे (विटा मार्गे), इस्लामपूर – वारणानगर (ऐतवडे मार्गे), इस्लामपूर – करंजवडे (मांगले मार्गे), इस्लामपूर – जुने खेड, कडेगाव – रायगाव (शाळगाव मार्गे), कडेगाव – अपशिंगे (नेर्ले मार्गे), कडेगाव – पाडळी (चिंचणी मार्गे), शिराळा – बांबवडे (वारणा मार्गे),\nबंद असलेले मार्ग – शिराळा – कांडवण (सोंडोली पुलावर पाणी), शिराळा – कोडोली (काखे पुलावर पाणी), पलूस – आमणापूर (आमणापूर पुलावर पाणी), सांगली – मौजे डिग्रज (मौजे डिग्रज रोडवर पाणी), सांगली – भिलवडी (भिलवडी पुलावर पाणी), मिरज – जमखंडी (कु़डची पुलावर पाणी), ताकारी – इस्लामपूर (ताकारी पुलावरील पाणी कमी झाले आहे. परंतु, जड वाहतुकीस अद्याप परवानगी मिळाली नाही.), इस्लामपूर – रेठरे फॅक्टरी (बहे पुलावरील पाणी कमी झाले आहे. परंतु, जड वाहतुकीस अद्याप परवानगी मिळाली नाही.), सांगली – इस्लामपूर (सांगली – बायपास रोडवर पाणी), सांगली – कुरुंदवाड (नृसिंहवाडीपर्यंत सुरू), सांगली – कोल्हापूर (विनावाहक सेवा बंद, बायपास रोडवर पाणी), सांगली – कोल्हापूर (पाणी कमी झाले आहे. परंतु, जड वाहतुकीस अद्याप परवानगी मिळाली नाही.), सांगली – पलूस (शिव शंभो चौकात पाणी), शिराळा – इचलकरंजी (काखे पुलावर पाणी), शिराळा – सांगली (सांगली बायपास रोडवर पाणी), पलूस – सांगली (सांगली बायपास रोडवर पाणी), पलूस – इस्लामपूर (ताकारी पुलावर पाणी), पलूस – कोल्हापूर (आमणापूर पुलावर पाणी), पलूस – आमणापूर (आमणापूर पुलावर पाणी), पलूस – नागराळे (नागराळे येथे पाणी), पलूस – दुधोंडी (दुधोंडी येथे पाणी), पलूस – पुणदी (पुणदी येथे पाणी).\nPrevious articleदानशूर व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांनी प्रशासनाशी समन्वय ठेवून पूरग्रस्तांपर्यंत मदत वाटप करण्याचे आवाहन\nNext articleराणे आणि राज ठाकरे आगामी काळात एकत्र येणार\nवीर सावरकरांवरील राहुल यांच्या विधानावर सेना सुप्रीमो उद्धव ठाकरे मौन राहतील का \nछावणी परिसरात दोघींचा विनयभंग\nमहाविकास आघाडीचे सरकार केवळ पाचच नव्हे तर ५० वर्षे कायम राहणार : मुख्यमंत्री\nशेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची सरकारला वेळोवेळी आठवण करून देणार – फडणवीस\nअजित पवार यांनी पहिल्यांदा आपल्या बंडावर भाष्य केले\nफडणवीस आणि अजित पवारांनी एकत्र येऊन सरकार स्थापणे माझ्यासाठी धक्का होता...\nमुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधक टाकणार बहिष्कार\nनागपूर अधिवेशनात भूकंपच भूकंप\nआता जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडी\n‘दादा, तुम्ही उपमुख्यमंत्री झालेच पाहिजे ’ कार्यकर्त्यांच्या मागणीला अजित पवारांनी दिले...\nमंत्रिमंडळाबाबत डिसेंबरअखेर पूर्ण चित्र स्पष्ट होईल : अजित पवार\nराहुल गांधींनी ‘त्या’ वक्तव्यासाठी माफी मागावी; मुंबई भाजपकडून निषेध मोर्चा\n‘मनसे’ला अंतर्गत गटबाजीचं ग्रहण; ‘कृष्णकुंज’वर तणाव\nसावरकर, शेतकरी खाणार अधिवेशन\nशेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची सरकारला वेळोवेळी आठवण करून देणार – फडणवीस\nनेहरूंबाबत वादग्रस्त व्हिडीओ केला; अभिनेत्री पायल रोहतगीला अटक\nठाकरे सरकार टिकवण्यासाठी ‘ही’ व्यक्ती महत्वाची : संजय राऊत\nउद्धव ठाकरेंनी राहुलला जोड्याने मारावे : रणजीत सावरकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/603018", "date_download": "2019-12-15T13:49:01Z", "digest": "sha1:WBQYV3LEXFSAYF44ZKH3BYWHMVGPH7A7", "length": 6277, "nlines": 25, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गो-तस्करीच्या संशयावरून राजस्थानमध्ये तरुणाची हत्या - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय » गो-तस्करीच्या संशयावरून राजस्थानमध्ये तरुणाची हत्या\nगो-तस्करीच्या संशयावरून राजस्थानमध्ये तरुणाची हत्या\nगो-तस्करीच्या संशयावरून शनिवारी जमावाने रामगड परिसरातील अलवर येथे तरुणाची दगडाने ठेचून हत्या केली. याप्रकरणी दोघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, यातील सूत्रधाराचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.\nहरियाणामधील अकबर खान हा आपल्या मित्रासमवेत जनावरांची वाहतूक करणाऱया वाहनातून जात होता. अलवर येथे ग्रामस्थांनी शुक्रवारी रात्री वाहन अडवले. यावेळी गो-तस्करीच्या संशयावरून जमावाने अकबर खान याला बेदम मारहाण करत दगडाने ठेचले. तो जागीच ठार झाला. याप्रकरणी दोघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती जयपूर पोलिसांनी दिली. काही महिन्यांपूर्वी अलवर येथे जमावाकडून हरियाणा येथे जनावरांचे व्यापारी पेहलू खान यांचीही हत्या झाली होती.\nजमावाकडून होणाऱया हल्ल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले होते. यानंतरही अलवर येथे जमावाकडून झालेली हत्या धक्कादायक आणि दुर्दैवी घटना आहे, अशा शब्दात काँग्रेसचे सरचिटणीस अशोक गेहलोत यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. भाजप सरकारच्या काळात संशयावरून नागरिकांच्या हत्या होत आहेत, असा आरोप राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पालयट यांनी केला. ही घटना दुर्दैवी आहे; पण अपवादात्मक घटना नाही. काँग्रेस सत्तेत असतानाही अशाच घटना घडल्या होत्या. 1984 च्या शीख दंगलीतही जमावाकडून आजवरचे सर्वात मोठे सामूहिक हत्याकांड झाले होते, असे प्रत्युत्तर केंद्रीय मंत्री अर्जून राम मेघवाल यांनी दिले आहे.\nसंगीत सोम यांच्या प्रचारात दंगलीची वादग्रस्त चित्रफीत\nआर. पी. शाहकडून सरव्यवस्थापक पदाचा राजीनामा\nदहशतवाद्यांना भारत आता त्यांच्या घरात घुसून मारणार : नरेंद्र मोदी\nभारतातील बेरोजगारीचा दर 7.6 टक्क्यांवर\nआलिशान घरांना वाढती मागणी\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://zeeyuva.zee5.com/mr/films/?nav_link", "date_download": "2019-12-15T12:27:12Z", "digest": "sha1:SGOMQ3K6GADYKP6ZBSP3ODRUKYLWY75I", "length": 9192, "nlines": 102, "source_domain": "zeeyuva.zee5.com", "title": "Read Latest Stories On Zee Yuva Top Movies And Movies Reviews Online | ZEE5", "raw_content": "\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 27 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: आप्पा व्यायाम करू इच्छित नाहीत\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 26 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: सई आणि नचिकेतमध्ये भावनिक नातं\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 25 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: आप्पा नचिकेतला खूप त्रास देतात\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 23 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: आप्पा जखमी झाल्याची बतावणी करतात\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 21 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: डीग्स केतकरांच्या बचावासाठी धावत आला\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 20 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: सई सर्वांसमोर नृत्य सादर करते\nजंक फूडची चटक लागणे थांबविण्याचे 5 मार्ग आणि साजणाच्या प्रतापसारखे शरीर मिळवा\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 19 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: केतकरांनी आप्पा गेल्यावर मजा केली\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 18 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: नचिकेत आणि सई एकमेकांसोबत चांगले रमतात\nऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 16 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: नचिकेत आप्पांची नवीन योजना ओळखतो\nप्रशांत दामले आणि सुबोध भावे स्टारर भो भो केवळ एक मर्डर मिस्ट्री नसून आणखी बरंच काही आहे\nएका महिलेची हत्या केली गेली आहे आणि ह्या हत्येमागे तिचा कुत्रा दोषी असल्याचा संशय आहे.\nमराठी पार्श्वगायिका गीता माळी यांचे एका रोड अपघातात निधन\nगीता माळी मुंबईहून त्यांच्या गावी नाशिकला निघाल्या होत्या.\nबालदिन 2019: आपल्या लहान मुलांसाठी आपण तयार करू शकता ह्या 5 रेसिपी\nव्हेज कॉर्न पकोडा पाव ते नारळ आंबा वडीपर्यंत आम्ही आपल्याला सर्वांची माहिती देत आहोत\nप्रशांत दामले आणि सुबोध भावे अभिनीत भो भो का पाहावा ५ याची कारणे\nया चित्रपटात भारत गायकवाड यांनी खुनाचे रहस्य कुशलतेने रेखाटण्यात आले आहे.\nआनंदी गोपाळः आपल्या जीवनात गोपाळरावांसारख्या माणसाची गरज का असावा याची 5 कारणे\nया चित्रपटात भाग्यश्री मिलिंद आणि ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत आहेत. आत अधिक तपशील\nआनंदी गोपाळ: आनंदीकडून शिका यशस्वी जीवनाच्या ५ महत्वपूर्ण गोष्टी\nया चित्रपटात भाग्यश्री मिलिंद आणि ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत आहेत. आत अधिक तपशील पाहा\nमन पाखरू पाखरू हे सिद्ध करते की,’आई’ आपल्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट व्यक्ती आहे\nया मराठी चित्रपटात सचिन पिळगावकर यांची ऑनस्क्रीन आई तुम्हाला धन्यवाद देईल.\nनेहमीच्या कपड्यांच्या स्टाईलला कंटाळला असाल तर सई ताम्हणकरची हि सूट स्टाईल पाहा\nपार्टी हंगामासाठी, डेथ विथ साई अभिनेत्री आपल्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होण्यापूर्वी आपल्याला टक्सिडोज निवडण्यात मदत करेल.\nआनंदी गोपाळ: ललित प्रभाकर आणि भाग्यश्री मिलिंद यांची सर्व पडद्यामागील चित्रे\nया चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विद्वांस यांनी केले आहे.\nक��ळे धंदे: या 5 कारणांमुळे महेश मांजरेकर अभिनीत ZEE5 ओरिजनल वेब सीरीज पाहायला हवी\nसेक्स ड्रग्स एण्ड थिएटर का पाहावे याची 5 कारणे\nहुतात्मा पुनरावलोकन: ही अंजली पाटील आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडते.\nगोंद्या आला रे पुनरावलोकनः भुषण प्रधानने दामोदर यांची भूमिका जिवंत केली आहे\nसई सोबत डेटवर जायचंय जाणून घ्या अभिनेत्री सई ताम्हणकर बद्दल\nसई ताम्हणकर यांची डेट विथ सई ही वेब सीरिज का पाहावी याची ५ कारणे\nकाळे धंदे समीक्षा: महेश मांजरेकर, नेहा खानच्या हास्यजत्रेत कथानकाचे ट्विस्ट धुमाकूळ घालते\nपाहुणा ही थ्रीलर सीरिज का बघावी याची ४ कारणे\nसेक्स ड्रग्स एण्ड थिएटर बघण्याची 5 कारणे\nZEE5 ची ओरिजनल सीरिज हॉर्न ओके प्लीज ही मुंबईतील राहणीमानाचे सौंदर्य दाखवते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://dsw.mkcl.org/Content.aspx?ID=134&PID=3", "date_download": "2019-12-15T13:42:58Z", "digest": "sha1:HM7KUW736MCCUVUS3XTSVUYRIX4DZA6P", "length": 9421, "nlines": 96, "source_domain": "dsw.mkcl.org", "title": "Social Welfare Department", "raw_content": "\nसमाज कल्याण संचालनालय बाबत\nस्थापना - एक दृष्टीक्षेप\nसमाज कल्याण विभागाची काही स्थित्यंतरे\n१ - समाज कल्याण विभागाच्या विविध योजना मुख्यालय स्तरावरून राबविण्यासाठी कार्यरत अधिकारी / कर्मचारी\n२ - विभागीयस्तर, जिल्हास्तर, स्थानिक जिल्हा परिषदस्तर या कार्यालयात आकृतीबंध\n३ - जात प्रमाणपत्र पडताळणी समिती\nमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी\n२००१ अनुसूचित जाती - जिल्हानिहाय लोकसंख्या\nकर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजना\n१० वी नंतर(Post Matric) शिष्यवृत्ती\nसमाज कल्याण विभाग योजना\nभाग १: मागासवर्गीय कल्याणाच्या शैक्षणिक योजना\nभाग २: नागरी हक्क संशोधन\nभाग ३: मागासवर्गीय कल्याण इतर योजना\nभाग ४: व्यसन मुक्ती प्रचार व शिक्षण\nइतर विभाग (गट १ ते ५)\nगट १: कृषी व संलग्न सेवा\nगट २: ग्रामीण विकासाकरिता\nगट ३: विद्युत विकास\nगट ४: उद्योग व खाणकाम\nगट ५: वाहतूक व दळणवळण\nगट ६: सामाजिक व सामुहिक सेवा\nक्रीडा व युवक कल्याण\nपाणी पुरवठा व स्वच्छता\nकामगार व कामगार कल्याण\nमहिला व बाल कल्याण\nमागासवर्गीयांचे कल्याण (समाज कल्याण संचालनालय)\nविभागीय समाज कल्याण अधिकारी\nविशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी\nसमाज कल्याण अधिकारी गट-अ (जिल्हा परिषद)\nअनुसूचित जाती उपयोजना अहवाल २००६-०७ ते २००९-१०\nयोजनांतर्गत योजना सन-२००६-०७ ते २०१०-११\nयोजनेत्तर योजना सन-२००६-०७ ते २०१०-११\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५\nअनुसूचित जातीसाठी भारत सरकार मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क देण्याची योजना\nराज्यातील १०० अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देशातील संस्थांमध्ये उच्च शिक्षण देण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना\nराज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती योजना.\nव्यावसायिक पाठ्यक्रमात शिकणा-या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना.\nइयत्ता ८ ते १० वी मध्ये शिकणा-या अनुसूचित जातीच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना.\nशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधून अनुसूचित जातीच्या उमेदवारांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याची योजना (मागेल त्याला व्यवसायातील प्रशिक्षण )\nअस्वचछ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना भारत सरकार मेट्रिकपूर्व शिष्यवृत्ती देण्याची योजना.\nअनुसुचित जातीच्या मुलां-मुलींसाठी निवासी शाळा, शासकीय वसतिगृह, मागासवर्गीय मुला-मुलांकरिता शासकीय वसतिगृह व प्रत्येक जिल्ह्यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन या इमारती बांधण्यासाठी जमीन खरेदी करणे.\nअनुसुचित जातीच्या मुला-मुलांकरिता निवासी शाळा ,अनुदानित निवासी शाळा सुरु करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.\nअनुसूचित जातीच्या /नवबौद्धआंच्या मुला-मुलांकरित स्वयंसेवी संस्थांमार्फत निवासी शाळा सुरु करणे.\nअनुसूचित जातीच्या /नवबौद्धआंच्या मुला-मुलांकरित शासकीय निवासी शाळा सुरु करण्याकरिता ठिकाणी निश्चित करण्याबाबत.\nअनुसूचित जातीच्या /नवबौद्धआंच्या मुला-मुलांकरित शासकीय निवासी शाळेच्या नवीन इमारत बांधकामास मंजुरी दे्णेबाबत.\nमागासवर्गीय मुलान्मुलींसाठी नवीन १०० शासकीय वसतिगृह आणि विभागीय स्तरांवर मागासवर्गीय मुलान्मुलींसाठी १००० विद्यार्थी श्म्तेची नवीन शासकीय वसतिगृह सुरु करणे.\nअनुसूचित जातीच्या /नवबौद्धआंच्या मुला-मुलांकरित सहा विभागीय स्तरावर उच्द्तर औदोगिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्याबाबत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-increasing-area-tissue-culture-banana-plantation-jalgaon-maharashtra-6434", "date_download": "2019-12-15T14:09:35Z", "digest": "sha1:6ZXHTOP4JAERHDQTGZAITQYOCRDYE3TC", "length": 17801, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, increasing the area of tissue culture banana plantation, jalgaon, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजळगाव जिल्ह्यात वाढतेय उतिसंवर्धित केळी लागवड क्षेत्र\nजळगाव जिल्ह्यात वाढतेय उतिसंवर्धित केळी लागवड क्षेत्र\nसोमवार, 12 मार्च 2018\nरावेरातील ७० ते ७५ टक्के केळीखालील क्षेत्र उतिसंवर्धित रोपांखालीच असते. दर्जेदार उत्पादन व चांगले दर यामुळे उतिसंवर्धित केळी रोपांना शेतकरी पसंती देत आहेत.\n- प्रेमानंद महाजन, केळी उत्पादक, तांदलवाडी (ता. रावेर, जि. जळगाव)\nजळगाव ः जिल्ह्यात यंदा उतिसंवर्धित केळी रोपांची लागवड काहीशी वाढली असून यावल, रावेर या केळी उत्पादनात अग्रेसर असलेल्या भागासह जामनेर, पाचोरा व जळगावातही रोपांची लागवड वाढली आहे. दर्जेदार केळीचे उत्पादन व अधिक मिळणारे दर यामुळे उतिसंवर्धित केळी रोपांच्या लागवडीला शेतकरी प्राधान्य देत असल्याची माहिती मिळाली.\nआजघडीला कांदेबाग (ऑक्‍टोबर ते डिसेंबरदरम्यान लागवडीच्या बागा) व आगाप (जानेवारी, फेब्रुवारीत लागवडीच्या बागा) बागा मिळून सुमारे १६ ते १७ हजार हेक्‍टरवर उतिसंवर्धित रोपांद्वारे केळी लागवड झाल्याची माहिती आहे. आगाप केळी लागवडीसाठीही उतिसंवर्धित केळी रोपांचा वापर होत आहे. सध्या आगाप केळी लागवड जळगावसह जामनेर, मुक्ताईनगर, रावेर भागात सुरू आहे. आंबे बहार म्हणून या आगाप केळी लागवडीला ओळखले जाते.\nतसेच पुढे कापूस लागवड कमी करून किंवा कापसाऐवजी केळी लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. केळीखाली यंदाही ४३ ते ४४ हजार हेक्‍टर क्षेत्र असणार आहे. यात रावेरात सर्वाधिक २० ते २१ हजार हेक्‍टर क्षेत्र असेल. त्यापाठोपाठ यावलमध्ये सुमारे आठ हजार हेक्‍टर, मुक्ताईनगरात साडेचार हजार हेक्‍टर, चोपड्यात तीन हजार हेक्‍टर, भडगाव व पाचोरा मिळून अडीच हजार हेक्‍टर जळगाव व जामनेर मिळून तीन हजार हेक्‍टरवर केळी लागवड होईल, अशी माहिती आहे.\nअलीकडे तर मुबलक जलसाठा उपलब्ध असलेल्या भागात एप्रिल व मे या प्रचंड उष्णतेच्या काळातही शेतकरी केळी रोपे वाढवू लागले आहेत. त्यासाठी रोपानजीक धैंचा लागवडीचा आधार शेतकरी ��ेऊ लागले आहेत.\nउतिसंवर्धित केळी रोपे पुरवठादारांची संख्याही जिल्ह्यात वाढली आहे. कंद लागवडीसाठी प्रतिकंद चार रुपयांपर्यंत खर्च येऊ लागला आहे. उतिसंवर्धित रोपे लागवडीसाठी किमान नऊ रुपये व कमाल १२ ते १३ रुपये प्रतिरोप खर्च येत आहे़ पण उत्पादन कंदांच्या तुलनेत अधिक येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.\nकेळीची कंदांद्वारे लागवड महागडी व त्रासदायक होत असतानाच कंदाद्वारे उत्पादित केळीच्या घडांचा दर्जा व उत्पादन निर्यातक्षम मिळत नव्हता. अशातच जळगावच्या केळीऐवजी गुजरात व महाराष्ट्रातील इतर भागातील केळीला व्यापारी पसंती देऊ लागले होते. ही बाब लक्षात घेता जिल्ह्यातील तापी नदीकाठावरील केळी उत्पादकांनी केळीसंबंधी फ्रूट केअर तंत्रज्ञान आत्मसात केले.\nउतिसंवर्धित केळी लागवडीसह स्कर्टिंग बॅग, एकात्मिक रोग व्यवस्थापन, फर्टिगेशन व ठिबक यावर शेतकऱ्यांनी भर दिला. रावेर, यावल, मुक्ताईनगर व चोपडा भागातील मोठ्या केळी उत्पादकांनी निर्यातक्षम केळी उत्पादन, बॉक्‍समध्ये पॅकिंग सुरू केली. आपसूकच केळीला उत्तरेकडील राज्यांमधून मागणी वाढली. सावदा येथून रोज सुमारे सहा ते साडेसहा हजार क्विंटल केळी बॉक्‍समध्ये पॅकिंग करून उत्तरेकडे पाठविली जाते.\nकेळी जळगाव गुजरात महाराष्ट्र\nहिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावच नाही\nमुंबई ः येत्या सोमवारपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्त\nगायीच्या दूध खरेदी दरात एक रुपयाने वाढ\nपुणे ः परराज्यांसह भुकटी उद्योगांकडून वाढलेल्या दूध खरेदीमुळे राज्यात दूध टंचाई जाणवू ला\nहिवाळी अधिवेशनात कर्जमाफी घोषणेची शक्यता : दिलीप...\nपुणे : महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात शेतकरी कर्जमाफी हा विषय आहे.\nसोयाबीन दर विक्रमी पातळी गाठण्याचे संकेत\nनवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये पीक काढणीच्या काळात अतिवृष\nपूरबाधित ऊस तोडीस कारखान्यांकडून टाळाटाळ\nपुणे ः राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना पूर्ण होत आला आहे.\nहिवाळी अधिवेशनात कर्जमाफी घोषणेची...पुणे : महाविकास आघाडीच्या किमान समान...\nहिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावच...मुंबई ः येत्या सोमवारपासून नागपूर येथे सुरू...\nगायीच्या दूध खरेदी दरात एक रुपयाने वाढपुणे ः परराज���यांसह भुकटी उद्योगांकडून...\nलाल कांद्याच्या दरात सुधारणा नाशिक : दरवर्षीच्या प्रमाणे लाल कांद्याची...\nसोलापूर जिल्ह्यातील नुकसानीपोटी मिळणार...सोलापूर : ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरात...\nठाकरे सरकारचे उद्यापासून पहिलेच अधिवेशनमुंबईः नागपूर येथील छोटेखानी हिवाळी अधिवेशनात...\nग्रासपेंटिंगच्या माध्यमातून...शिराढोण ः उस्मानाबाद जिल्ह्यातील निपाणी (ता. कळंब...\nतनपुरे कारखाना चालावा ही जिल्हा बॅंकेची...नगर : \"डॉ. बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याची...\nऔरंगाबादमध्ये कांदा १२०० ते ८००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत नुकसानीपोटी ५७८...नांदेड : अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या...\nकोल्हापुरात पुष्प प्रदर्शनास प्रारंभकोल्हापूर : गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर...\nकळवण येथे शेतकरी संघटनेचे निर्बंधमुक्ती...नाशिक : शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी...\nनुकसानीमुळे पीककर्जाकडे शेतकऱ्यांचा कल पुणे ः अतिपावसामुळे खरीप पिकांचे नुकसान...\nसटाणा शहरात कचऱ्यापासून होणार...नाशिक : सटाणा शहराने स्वच्छतेच्या बाबतीत...\nपुणे जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आज...पुणे ः पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी...\nऔरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत कापूस...औरंगाबाद : आधी दुष्काळाचा ताण, त्यानंतर...\nपुणे जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या...पुणे ः जिल्ह्यात पुढील वर्षी जुलै ते डिसेंबर २०२०...\nकाळ्या ज्वारीमुळे शासकीय खरेदीला ब्रेकअमरावती ः अचलपूर खरेदी विक्री संघाला ज्वारी...\nमराठवाड्यातील १४ लाख ५५ हजार हेक्‍टरवर...उस्मानाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १४ लाख...\nअकोल्यात सोयाबीन पोचले ४१०० पर्यंतअकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/742313", "date_download": "2019-12-15T13:04:16Z", "digest": "sha1:4YTWS2HJF3C4Z4GWNN4MO6HO6JGUMKMH", "length": 4685, "nlines": 22, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "लवकरच नुकसानभरपाई मिळेल : उद्धव ठाकरे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » लवकरच नुकसानभरपाई मिळेल : उद्धव ठाकरे\nलवकरच नुकसानभरपाई मिळेल : उद्धव ठाकरे\nऑनलाइन टीम / सांगली :\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज, सांगली व सातारा जिह्यात ओला दुष्काळ पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी सांगली जिह्यातील नेवरी ( ता. कडेगाव) येथे आनंदा किसन शिंदे या शेतकऱयांच्या नुकसानग्रस्त टोमॅटोच्या प्लॉटची पाहणी केली. तसेच त्यांना मदतीचेही आश्वासन दिले. ते शेतकऱयांना म्हणाले, ‘शेतकऱयांनो घाबरू नका, लवकरच नुकसानभरपाई मिळेल’. विशेष म्हणजे, यावेळी उद्धव ठाकरेंसोबत या दौऱयात काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष आमदार विश्वजित कदमही सहभागी झाले होते.\nठाकरे म्हणाले, शेतकऱयांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत. संकटसमयी शेतकऱयांना मदत मिळणे गरजेचे आहे. त्यासाठीच माझी धडपड आहे. शेतकऱयांना पिकवार नुकसानीची भरपाई मिळाली पाहिजे. त्यासाठी आमचा प्रयत्न आहे.\nआमदार डॉ. विश्वजित कदम म्हणाले, कडेगाव तालुक्मयात अतिवृष्टी व परतीच्या पावसाने पिकांचे न भूतो असे नुकसान झाले आहे. विशेषतः डाळींब तसेच द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱयांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. तेव्हा शेतकऱयांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी.\nकर्जमाफी मिळेपर्यंत शेतकऱयांना 10 हजार रुपये मिळणार\nजिल्हा दक्षता समितीची बैठकीत प्रशासनाची उडेली भंबेरी\nमनसेच्या विभाग अध्यक्षांची आज बैठक\nसरकारच्या घातकी धोरणाने सूतगिरण्या अडचणीत – अण्णा डांगे\nआलिशान घरांना वाढती मागणी\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2012/10/", "date_download": "2019-12-15T13:28:21Z", "digest": "sha1:VETBVVOPTSIFV7LPM7RGVS7BV42QIPP2", "length": 29537, "nlines": 146, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: October 2012", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nब्राह्मणवाद किंवा ब्राह्मणी तर्कशास्त्र\n(आजकाल सेक्युल��रिझम वा पुरोगामी म्हणून मिरवणारे आधुनिक ब्राह्मण झालेत. म्हणूनच ही कथा जन्माधिष्ठीत ब्राह्मणांविषयीची वाटत असली तरी ती आजच्या संदर्भात घ्यावी. आजकाल गळ्यात सेक्युलर जानवे घातले की तुम्ही पुरोगामी ब्राह्मण म्हणून हेच तर्कशास्त्र राबवायला मोकळे असता)\nतशी ही गोष्ट नवी नाही. मी कधीतरी पुर्वी ऐकलेली आहे. आणि अनेकदा माझ्या लिखाणातून सांगितलेली सुद्धा आहे. एका गावामध्ये मुले मोकळ्या माळावर खेळत होती. त्यातली मस्तवाल होती त्यांचा आडदांडपणा चालू होता तर बिचारी शांत मुले आपल्या कुवतीप्रमाणे साधेच काही खेळत होती. इतक्यात कुठून तरी एक बारकेसे मांजर तिकडे पोरांच्या घोळक्यात आले. पोरांच्या धावपळीत फ़सले आणि त्याला निसटावे कसे तेच कळेना. तेव्हा गोंधळलेल्या मुलांप्रमाणेच मांजराचीही तारांबळ उडाली. मग त्यातल्या एका मस्तीखोर मुलाला कुरापत सुचली. त्याने आपल्यासारख्याच इतर आडदांड मुलांना एक कल्पना सांगितली. गोल फ़ेर धरून उभे रहा आणि नेम धरून त्या मांजरावर दगड मारायचा. बघू कोणाचा नेम सरस आहे ते. सर्वांनाच त्यात मौज वाटली आणि सगळे फ़ेर धरून मांजरावर दगडधोंड्यांचा वर्षाव करू लागले. बिचारे ते इवले मांजर त्या मुलांच्या तावडीतून सुटायला सैरावैरा पळू लागले. पण पळणार तरी किती आणि कुठे ज्या दिशेने पळायचे, त्या बाजूच्या पोराने जवळून मारलेला दगड त्याला अधिक जोरात दुखापत करत होता. जेवढी त्या मांजराची तारांबळ उडत होती, तेवढा या पोरांना जोश चढत होता. शेवटी अशी वेळ आली, की धावण्याचे पळण्याचे त्राण अंगी उरले नाही आणि मांजर एकाच जागी थबकून केविलवाणे इकडेतिकडे बघू लागले. इतक्यात त्याच्या दिशेने आलेला दगड त्याच्या असा वर्मी बसला, की तिथेच कोसळून ते मांजर गतप्राण झाले. मग अकस्मात दगडफ़ेक थांबली. आणि भोवताली जमलेल्या घोळक्यात एकदम शांतता पसरली.\nमांजर सैरावैरा पळत असताना त्याच्यावर दगड मारणार्‍यांप्रमाणेच बाकीची मुलेही जल्लोश करतच होती. पण मांजर मेल्यावर सर्वांची पाचावर धारण बसली. काहीतरी गडबड झाली आहे, याची जाणिव एकूणच त्या वानरसेनेला झाली होती. त्यामुळेच एकामेकाकडे शंकास्पद नजरेने बघत प्रत्येकाने पाय काढता घेतला. पोरे आपापल्या घरी पळाली. आपापल्या घरात जाऊन गुपचुप बसली. हू नाही की चू नाही. अशा सुट्टीच्या दिवशी आणि सूर्य अजून मावळला नसत��ना मुले घरोघरी परतली आणि निमुट बसली म्हटल्यावर पालकांनाही शंका आली. घरोघर मुलांकडे विचारणा झाली, तेव्हा खेळाच्या नादात मांजर मारले गेल्याचे उघडकीस आले. दुपार उलटून संध्याकाळ होत असताना, ती बातमी गावभर पसरली आणि गावकरी एकमेकांशी पोरांच्या मस्तीबद्दल बोलत हसू लागले होते. पण कुठून तरी मांजराला मारणे पाप असल्याची वदंता गावकर्‍यात पसरली आणि विनोदाची जागा चिंतेने घेतली. पण मांजर मारले म्हणजे कुठले पाप झाले व त्याव्रचा उपाय कोणता; याची कोणालाच अक्कल नव्हती. तेव्हा दिवेलागणीच्या वेळी तमाम गावकर्‍यांच्या जमाव शास्त्रीबोवांच्या अंगणात येऊन धडकला. कारण धर्मशास्त्र व पापपुण्याचे गावातले जाणकार व ठेकेदार शास्त्रीबोवाच होते ना\nअंगणातली कुजबुज शास्त्रींच्या कानावर आली आणि अंधारलेल्या अंगणात लोकांचा जमाव दिसल्यावर शेंडीला गाठ मारून, बंडी सारखी करीत ते पडवीत आले. समोरचा चिंताक्रांत घोळका काही विपरित घडल्याचे सुचवत होता. मात्र काय घडले असावे याचा अंदाज येत नव्हता. अखेर शास्त्रींनीच काय काम काढलेत अशी विचारणा केली; तेव्हा त्या सुतकी चेहर्‍याच्या जमावा्तील वडीलधार्‍या व पिकल्या केसाच्या गावकर्‍याने घटना सांगितली आणि बुवांचा चेहराही आक्रसला. शेंडीची गाठ सोडून बुवा म्हणाले, घोर पापकर्म झाले आहे आणि त्याची विषारी फ़ळे संपु्र्ण गावालाच भोगावी लागणार आहेत. अहो शेवटी मांजर म्हणजे व्याध्रवंशीय. मांजराला वाघाची मावशी म्हणतात ना आणि वाघ हे तर साक्षात देवी भवानीचे वाहन. त्याचीच हत्या झाल्यावर देवीचा गावावर कोप होणार नाही तर काय आणि वाघ हे तर साक्षात देवी भवानीचे वाहन. त्याचीच हत्या झाल्यावर देवीचा गावावर कोप होणार नाही तर काय त्यातून आता सुटका नाही. अंधारल्या अंगणात एकदम स्मशानशांतता पसरली. जमावातल्या सर्वच गावकर्‍यांचे चहरे काळवंडले होते. प्रत्येकाच्या चेहर्‍यावरून अपराधी भावना ओसंडून वहात होती. आणि आपण धर्मशास्त्राचा गहन अर्थ उलगडून दाखवल्याचा सार्थ अभिमान शास्त्रीबोवांच्या विजयी मुद्रेतून त्या अंधारातही स्पष्टच दिसत होता. काही मिनिटे अशीच शांततेत गेली आणि मग एका म्हातारीने तोंड उघडले. ती म्हणाली ‘शास्त्रीबुवा, अहो तुम्हीच गावातले काय ते एकमेव जाणकार. तेव्हा आता या संकटातून बाहेर पडण्याचा मार्गही तुम्हालाच माहीत असणार ना त्यातून आता सुटका नाही. अंधारल्या अंगणात एकदम स्मशानशांतता पसरली. जमावातल्या सर्वच गावकर्‍यांचे चहरे काळवंडले होते. प्रत्येकाच्या चेहर्‍यावरून अपराधी भावना ओसंडून वहात होती. आणि आपण धर्मशास्त्राचा गहन अर्थ उलगडून दाखवल्याचा सार्थ अभिमान शास्त्रीबोवांच्या विजयी मुद्रेतून त्या अंधारातही स्पष्टच दिसत होता. काही मिनिटे अशीच शांततेत गेली आणि मग एका म्हातारीने तोंड उघडले. ती म्हणाली ‘शास्त्रीबुवा, अहो तुम्हीच गावातले काय ते एकमेव जाणकार. तेव्हा आता या संकटातून बाहेर पडण्याचा मार्गही तुम्हालाच माहीत असणार ना मग आम्हाला कोड्यात कशाला टाकता मग आम्हाला कोड्यात कशाला टाकता झटपट काय प्रायश्चित्त घ्यायचे ते सांगून टाका. आम्ही काय तुमच्या शब्दाबाहेर आहोत झटपट काय प्रायश्चित्त घ्यायचे ते सांगून टाका. आम्ही काय तुमच्या शब्दाबाहेर आहोत\nआता शास्त्रीबोवांच्या चेहर्‍यावरले स्मित मावळले आणि ती जागा गांभिर्याने घेतली. कपाळाच्या उजव्या बाजूला थोडे हलकेसे खाजवत बुवा म्हणाले, घडले आहे मोठे विपरीतच. पण त्याचे उत्तर किंवा प्रायश्चित्त असे झटपट सांगता येणार नाही. असे आधी कधीच गावात घडलेले नाही. अघटित घडले आहे. त्यामुळेच त्याचा शास्त्रार्थ शोधावा लागणार आहे. मगच त्यावरचा उपाय व प्रायश्चित्त सांगता येईल. आता तुम्ही आपापल्या घरी जा आणि मनोमन देवीची करूणा भाका. प्रार्थना करा. मी आज रात्री पोथ्या व ग्रंथांचे अवलोकन करून घडल्या गोष्टीचा शास्त्रार्थ लावतो. उद्या सकाळी पुढले बघू. लोक आपापल्या घरी गेले. कोणाचे जेवणात लक्ष नव्हते, की रात्रभर अनेकांचा डोळ्याला डोळा लागला नाही. शास्त्रीबोवा इथे समई पेटवून पोथ्या व ग्रंथांचे अवलोकन करीत मध्यरात्रीपर्यंत जागत होते. पहाटे केव्हातरी त्यांनी गाशा गुंडाळला आणि झोपी गेले. त्यामुळेच सकाळी त्यांना जाग यायलाच उशीर झाला. प्रातर्विधी उरकायालही उशीरच झाला. पण तांबडे फ़ुटण्याआधीपासून एक एक गावकरी येऊन शास्त्रीबोवांच्या अंगणात बसला होता. बुवा आपले दैनंदिन सोपस्कार उरकून बाहेर येईपर्यंत अवघा गाव त्यांच्या अंगणात हजर झाला होता. चेहरे सर्वांचे कालच्या सारखेच सुतकी होते. गावात शांतता होती. पोरेही कुठे खेळायला हुंडडायला घराबाहेर पडली नव्हती. गावावर जणू त्या मांजराच्या हत्येने मोठीच अवकळा आलेली होती. आणि त्यावरचा उपाय आता शास्त्रीबोवा देणार म्हणुन अवघा गाव, जीव कानात आणुन त्यांच्या अंगणात प्रतिक्षा करत उभा होता. ऊन चढू लागण्यापुर्वी बुवा पडवीत आले आणि अत्यंत चिंतातूर नजरेचा कटाक्ष त्यांनी गावकर्‍यांच्या समुदायावरून फ़िरवला. पुन्हा कालच्या त्या म्हातारीनेच विषयाला तोंड फ़ोडले. ‘काय करायचे शास्त्रीबुवा’ त्यावर काही क्षण शांत राहून आणि शेंडीशी खेळत बुवांनी कथन सुरू केले.\n‘मोठाच घोर अपराध घडला आहे. देवीच्या कोपातून सुटका मोठी अवघड गोष्ट आहे. मोठीच किंमत मोजावी लागणार आहे. शांती करावी लागेल, होमहवन करावे लागेल. दोन दिवसांच्या हवनानंतर सोन्याचे मांजर ब्राह्मणाला दान करावे लागेल.’ सगळीकडे एकच शांतता पसरली. पण प्रायश्चित्ताचा उपाय असल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला होता. आता सवाल होता, तो या प्रायश्चिताच्या मोठ्या खर्चाचा. तेव्हा त्याच म्हातारीने शास्त्रींना विचारले, बुवा उपाय शोधून काढलात हे आम्हा गावकर्‍यांवर आपले खुप मोठे उपकार झाले. आता एकच राहिले, तेवढे सांगा मग आपण सगळे कामाला मोकळे झालो. इतका वेळ विजयी मुद्रेने जमावाकडे बघणार्‍या बुवांच्या भुवया ताणल्या गेल्या. काहीशा क्रोधातच त्यांनी म्हातारीला विचारले, ‘आणखी काय राहिले’ म्हातारी उत्तरली, ‘बुवा हे तुम्ही म्हणता ते प्रायश्चित्त करायचे कोणी’ म्हातारी उत्तरली, ‘बुवा हे तुम्ही म्हणता ते प्रायश्चित्त करायचे कोणी’ मग बुवांचा चेहरा खुलला, तुच्छतेने त्या म्हातारीकडे बघत बुवा म्हणाले, ‘एवढेही कळत नाही तुम्हा मुर्खांना’ मग बुवांचा चेहरा खुलला, तुच्छतेने त्या म्हातारीकडे बघत बुवा म्हणाले, ‘एवढेही कळत नाही तुम्हा मुर्खांना अरे ज्याच्या हातून मांजर मारले गेले, त्या पोराने नाही तर त्याच्या कुटुंबाने प्रायश्चित्त घ्यायला हवे ना अरे ज्याच्या हातून मांजर मारले गेले, त्या पोराने नाही तर त्याच्या कुटुंबाने प्रायश्चित्त घ्यायला हवे ना\nया उत्तराने जमावातून इतका मोठा सुस्कारा निघाला, की शास्त्रीबोवांनाही चकित व्हायची पाळी आली. इतका वेळ सुतकी चेहर्‍याने तिथे उभ्या असलेल्या तमाम गावक‍र्‍यांच्या चेहर्‍यावर आता सुटकेचा भाव स्पष्ट दिसत होता. त्यामुळे बुवा अधिकच गोंधळले. कारण चिंतेने गप्प आलेल्या त्या घोळक्यात आता कुजबुज सुरू झाली होती. त��याकडे बुवा प्रश्नार्थक मुद्रेने बघत होते. तेवढ्यात गावचा म्होरक्या म्हातारा उत्तरला, ‘मग तर चिंताच मि्टली गावाची शास्त्रीबुवा’. आता बुवांना अधिकच बुचकळ्यात पडायची पाळी आली. कारण इतका गंभीर व खर्चिक उपाय असूनही लोक निर्धास्त का व्हावे मात्र त्याचे उत्तर गावकर्‍यांकडुनच घ्यायला हवे होते. म्हणुन बुवांनी त्या म्हातार्‍याला विचारले, ‘चिंता संपली म्हणजे काय मात्र त्याचे उत्तर गावकर्‍यांकडुनच घ्यायला हवे होते. म्हणुन बुवांनी त्या म्हातार्‍याला विचारले, ‘चिंता संपली म्हणजे काय’ आणि म्हातारा उत्तरला, ‘बुवा आता गावाची चिंता संपली कारण ही आता तुमचीच चिंता आहे. ते मांजर गावातल्या पोराच्या हातुन मारले गेले, त्या पोराचे नाव चिंताच आहे. तो दुसरातिसरा कोणी नसून तुमचा चिंत्याच आहे. तुमचा चिंतामणी’. काही क्षण बुवाही गडबडून गेले. आणि गावकर्‍यातही खसखस माजली होती. पण लगेच स्वत:ला सावरत बुवा समोरच्या जमावावर गरजले,\n‘मुर्खांनो हे कधी सांगणार माझा वेळ आणि दिवस खराब केलात. अरे माझ्याच मुलाकडून मांजर मारले गेले होते तर कालच संध्याकाळी सांगायचे नाही का माझा वेळ आणि दिवस खराब केलात. अरे माझ्याच मुलाकडून मांजर मारले गेले होते तर कालच संध्याकाळी सांगायचे नाही का इतकी रात्र बघून उपाय व प्रायश्चित्त शोधायला लावलेत मला. मुर्खांनो. माझ्याच मुलाकडून त्या मांजराचा मृत्य़ु झाला असेल तर प्रायश्चित्त वगैरे काहीही करायला नको. पळा आपापल्या कामाला, मुर्ख लेकाचे.’\nएकदम गावकर्‍यांचा जमाव शांत झाला. सगळेच शास्त्रीबोवांकडे आश्चर्यचकित होऊन बघत होते. गावकर्‍यापैकी कोणाकडुन मांजर मारले गेले तर घोर पाप असते आणि प्रायश्चित्त घ्यायला हवे. पण बुवांच्या मुलाकडून मांजर मारले गेले तर पापसुद्धा होत नाही हा काय मामला आहे हा काय मामला आहे ‘निघा’ असा फ़तवा बुवांनी काढला तरी जमाव तसाच स्तब्ध उभा होता. आणि त्या शंकेचाशी शास्त्रार्थ त्याच म्हातारीने बुवांना विचारला. ‘हे कसे काय हो बुवा ‘निघा’ असा फ़तवा बुवांनी काढला तरी जमाव तसाच स्तब्ध उभा होता. आणि त्या शंकेचाशी शास्त्रार्थ त्याच म्हातारीने बुवांना विचारला. ‘हे कसे काय हो बुवा\n‘म्हातारे, अगोबाई माझा मुलगा चिंतामणी हा ब्राह्मणाचा पुत्र म्हणजे ब्राह्मणच ना मग त्याच्या हातून मांजर मेले तर त्याला थेट मोक्��च मिळाला ना मग त्याच्या हातून मांजर मेले तर त्याला थेट मोक्षच मिळाला ना मांजराला मोक्ष देणे हे पाप कसे होईल मांजराला मोक्ष देणे हे पाप कसे होईल उलट आमच्या चिंत्याने केले ते पुण्य़कर्मच आहे. त्याचे कसले आले आहे प्रायश्चित्त उलट आमच्या चिंत्याने केले ते पुण्य़कर्मच आहे. त्याचे कसले आले आहे प्रायश्चित्त हे पुण्य कालच संध्याकाळी सांगितले असते तर तुमच्या झोपा खरा्ब झाल्या नसत्या आणि माझा वेळ वाया गेला नसता.’\nही गाजराची पुंगीच आहे\nमहाराष्ट्रात लांबलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याने गाफ़ील झालेल्या विरोधक व विश्लेषकांना शनिवारी सकाळी दिर्घकाळ शांत बसलेल्या भाजपाने मोठाच...\nनाट्य, पटकथा आणि राजकारण\nगेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक धक्कादायक वळणे घेतलेली आहेत. त्यामध्ये युती मोडून दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत गेलेले...\nमुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोशात आहेत. त्यांचे सल्लागारही जोशात आहेत. गंमत म्हणजे त्यांनी जी काही पावले उचलले...\nपत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समिकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणूकीनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रीपद मिळवण्यास...\nसिंह आला, पण गड गेला\nअखेरीस महाराष्ट्रात नवे समिकरण जुळलेले आहे. शिवसेना व दोन्ही कॉग्रेस यांची आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा मुख्यम...\nहीच वेळ आणि योग्य वेळ\nशनिवारी सकाळी उजाडताना अकस्मात राजभवनात भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारचा शपथविधी पार पडला. ती बातमी घरातल्या घरात बसून वाहिन्यां...\nरस्ता तोच वाटसरू वेगळे\nकर्नाटकात दिड वर्षापुर्वी रंगलेले नाट्य किरकोळ फ़रक करून महाराष्ट्रात घडलेले आहे. बहूमत हुकलेल्या भाजपाच्या येदीयुरप्पांनी तेव्हा अल्पमतात...\nअडीच वर्षापुर्वी म्हणजे २२ जुन २०१७ रोजी एक ब्लॉग लिहीला होता. त्याचे शीर्षक होते, ‘दाखवायचे सुळे’. तो खुप व्हायरल झाला आणि त्यावर प्रतिक...\nमहाराष्ट्रात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यावर विधानसभेत विश्वास व्यक्त क...\nआठवडे बाजार आणि घोडेबाजार\nआजकाल शिवसेनेचे परिचीत चेहरे कुठले फ़ारसे दिसत नाहीत आणि अब्दुल सत्तार नावाचे औरंगाबाद जिल्ह्यातून निवड��न आलेले आमदार मात्र आवेशात शिवसेने...\nब्राह्मणवाद किंवा ब्राह्मणी तर्कशास्त्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://publicinsta.de/hashtag/daivat", "date_download": "2019-12-15T13:08:29Z", "digest": "sha1:77QBGFMR6SOKJGMIWC35L4XLA3FTJNLD", "length": 23946, "nlines": 125, "source_domain": "publicinsta.de", "title": "#daivat für alle Instagram-Beiträge | PUBLICINSTA", "raw_content": "\nमी कुठेही गेलो नाही ... मी तुझ्या बरोबर आहे... माझ्या विचाराने माझ्या कार्याने माझे कार्य आणि माझे विचार जगासमोर परखड पणे मांडत रहा ..... भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे \nतुमची कमी भासते आज तुमच्याचमुळे मी #घडलो आज.. #नतमस्तक असेन नेहमीच तुमच्यासमोर, #डोक्यावरी राहू देत तुमचा हात\nआज ३५० वर्ष झाली तरी \"शिवाजी\" ही तीन अक्षरं त्रयलोकाला पुरून उरतात ही बाब साधी नाही आज ही शिवरायांचे चरित्र वाचताना आमच्या भोवताली लाखो दीप प्रज्वलित झाल्यासारखे वाटतात इतका दिव्यप्रकाश ह्या व्यक्तीमत्वात आहे आज ही शिवरायांचे चरित्र वाचताना आमच्या भोवताली लाखो दीप प्रज्वलित झाल्यासारखे वाटतात इतका दिव्यप्रकाश ह्या व्यक्तीमत्वात आहे मनाभोवती कधी अंधकार दाटला ना.. कि मग एकदा माझ्या राजाचं चरित्र हाती घेऊन बघा.. बघा हा इतिहास कसा भविष्य घडवतो मनाभोवती कधी अंधकार दाटला ना.. कि मग एकदा माझ्या राजाचं चरित्र हाती घेऊन बघा.. बघा हा इतिहास कसा भविष्य घडवतो एकाच व्यक्तिमत्वाला इतके पैलू कि अजूनही इतिहासकारांना त्याचा पूर्ण अभ्यास करता आला नाही.. एक जन्म अपुरा पडतो हा युगपुरुष समजून घ्यायला एकाच व्यक्तिमत्वाला इतके पैलू कि अजूनही इतिहासकारांना त्याचा पूर्ण अभ्यास करता आला नाही.. एक जन्म अपुरा पडतो हा युगपुरुष समजून घ्यायला \"छत्रपती शिवाजी महाराज\" ही फक्त एक व्यक्ती नसून ही एक वृत्ती आहे.. हे आपण आधी ध्यानात घेतले पाहिजे.. ही वृत्ती समजून घ्या \"छत्रपती शिवाजी महाराज\" ही फक्त एक व्यक्ती नसून ही एक वृत्ती आहे.. हे आपण आधी ध्यानात घेतले पाहिजे.. ही वृत्ती समजून घ्या महाराज म्हणजे फक्त युद्ध, तलवारी नव्हे हे ध्यानात घ्या.. अर्थकारण, राजकारण, समाजकारण असे अगणित पैलू आपापल्या परीने समजून घेऊया महाराज म्हणजे फक्त युद्ध, तलवारी नव्हे हे ध्यानात घ्या.. अर्थकारण, राजकारण, समाजकारण असे अगणित पैलू आपापल्या परीने समजून घेऊया हा युगपुरुष आधी मना मनात जन्मायला हवा.. प्रत्येकाच्या मनात जन्���ूदे माझा राजा.. हा युगपुरुष आधी मना मनात जन्मायला हवा.. प्रत्येकाच्या मनात जन्मूदे माझा राजा.. म्हणून सांगतो तरुणांनो ह्या शिवजयंती आधी माझा राजा आपल्या मनात जन्मास येउद्या.. तो युगपुरुष, ती वृत्ती, ते नेतृत्व मनात उभं करूया.. आणि खर्या अर्थाने शिवजयंती साजरी करूया.. युगपुरुष शिवराय घरा घरात जन्मूद्या म्हणून सांगतो तरुणांनो ह्या शिवजयंती आधी माझा राजा आपल्या मनात जन्मास येउद्या.. तो युगपुरुष, ती वृत्ती, ते नेतृत्व मनात उभं करूया.. आणि खर्या अर्थाने शिवजयंती साजरी करूया.. युगपुरुष शिवराय घरा घरात जन्मूद्या \n'ठाणे जिल्ह्याच्या इतिहासातले अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व' ज्यांच्या शब्दात वज्राच #सामर्थ्य होते ज्यांच्या विचारांत एकलव्याचा ध्यास होता ज्यांच्या दूरदृष्टीत #भविष्याचा वेध होता ज्यांच्या नसानसात हिंदुत्वाचा जोश होता अशी सांप्रत ठाण्याची #तेजोमूर्ती, शिवशक्ती, #विराटभक्ती गुरुवर्य #धर्मवीर_आनंद_दिघे_साहेब🙏💐 साहेबांना विनम्र अभिवादन 🙏 . . . #DharmveerAnandDigheSaheb #thanekar #thanyache_saheb_dighe_saheb #thanekar #anandashram #anandyatri#tembhinaka#maharashtra#jaymaharashtra#mazamaharashtra#daivat Pc:@_mvmcreations_\n#दिघेसाहेबांची_चिट्ठी ( शिफारस पत्र ) नोकरी असो कोणत्याही शाळा कॉलेज मध्ये ऍडमिशन असो किवा कोणतेही सरकारी काम असो #दिघेसाहेबांची सई असलेली चिट्ठी मिळाली की ते काम होणारच आणि समोरच्याला ती चिट्टी पाहून त्या व्यक्तीचे काम करावंच लागायचं.. अशी ताकत होती #साहेबांची असा #दरारा होता.. #साहेबांची सई असलेली चिट्ठी मिळवण्या साठी अक्षरशा सकाळ पासून आनंद आश्रमात रांगा लागत असत... आणि #साहेबही निस्वार्थी पणाने त्यांची काम करत .. ठाणे जिल्ह्यात किती तरी तरुणांना या #देवमाणसाच्या चिट्टी मुळे नोकऱ्या मिळाल्या किती तरी विध्यार्थ्यांना चांगल्या शाळा कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळाली. किती तरी लोकांची रखडलेली काम झाली ... .....असे होते आपले दिघे साहेब 🙏🙏 . #dharmaveer #ananddighesaheb #daivat #yuvashivsena #balasahebthackeray #maharashtra #dharmaveer_anand_dighe_saheb #shivsainik #maharashtra_desha #maharashtra_ig #marathi #jaymaharashtra #maratha #thanekar #thane #politics #maharaj #hindutva #hindu #marathimulga #marathijokes #marathimemes#lokneta\nहुजुर मराठे अा गाये\n👑जय शिवराय 👑 छत्रपती सूत्र विश्वाचे\n👑 छत्रपति शिवाजी महाराज👑\nआज ३५० वर्ष झाली तरी \"शिवाजी\" ही तीन अक्षरं त्रयलोकाला पुरून उरतात ही बाब साधी नाही आज ही शिवरायांचे चरित्र वाचताना आमच्या भोवताली लाखो दीप प्रज्वलित झाल्यासारखे वाटतात इतका दिव्यप्रकाश ह्या व्यक्तीमत्वात आहे आज ही शिवरायांचे चरित्र वाचताना आमच्या भोवताली लाखो दीप प्रज्वलित झाल्यासारखे वाटतात इतका दिव्यप्रकाश ह्या व्यक्तीमत्वात आहे मनाभोवती कधी अंधकार दाटला ना.. कि मग एकदा माझ्या राजाचं चरित्र हाती घेऊन बघा.. बघा हा इतिहास कसा भविष्य घडवतो मनाभोवती कधी अंधकार दाटला ना.. कि मग एकदा माझ्या राजाचं चरित्र हाती घेऊन बघा.. बघा हा इतिहास कसा भविष्य घडवतो एकाच व्यक्तिमत्वाला इतके पैलू कि अजूनही इतिहासकारांना त्याचा पूर्ण अभ्यास करता आला नाही.. एक जन्म अपुरा पडतो हा युगपुरुष समजून घ्यायला एकाच व्यक्तिमत्वाला इतके पैलू कि अजूनही इतिहासकारांना त्याचा पूर्ण अभ्यास करता आला नाही.. एक जन्म अपुरा पडतो हा युगपुरुष समजून घ्यायला \"छत्रपती शिवाजी महाराज\" ही फक्त एक व्यक्ती नसून ही एक वृत्ती आहे.. हे आपण आधी ध्यानात घेतले पाहिजे.. ही वृत्ती समजून घ्या \"छत्रपती शिवाजी महाराज\" ही फक्त एक व्यक्ती नसून ही एक वृत्ती आहे.. हे आपण आधी ध्यानात घेतले पाहिजे.. ही वृत्ती समजून घ्या महाराज म्हणजे फक्त युद्ध, तलवारी नव्हे हे ध्यानात घ्या.. अर्थकारण, राजकारण, समाजकारण असे अगणित पैलू आपापल्या परीने समजून घेऊया महाराज म्हणजे फक्त युद्ध, तलवारी नव्हे हे ध्यानात घ्या.. अर्थकारण, राजकारण, समाजकारण असे अगणित पैलू आपापल्या परीने समजून घेऊया हा युगपुरुष आधी मना मनात जन्मायला हवा.. प्रत्येकाच्या मनात जन्मूदे माझा राजा.. हा युगपुरुष आधी मना मनात जन्मायला हवा.. प्रत्येकाच्या मनात जन्मूदे माझा राजा.. म्हणून सांगतो तरुणांनो ह्या शिवजयंती आधी माझा राजा आपल्या मनात जन्मास येउद्या.. तो युगपुरुष, ती वृत्ती, ते नेतृत्व मनात उभं करूया.. आणि खर्या अर्थाने शिवजयंती साजरी करूया.. युगपुरुष शिवराय घरा घरात जन्मूद्या म्हणून सांगतो तरुणांनो ह्या शिवजयंती आधी माझा राजा आपल्या मनात जन्मास येउद्या.. तो युगपुरुष, ती वृत्ती, ते नेतृत्व मनात उभं करूया.. आणि खर्या अर्थाने शिवजयंती साजरी करूया.. युगपुरुष शिवराय घरा घरात जन्मूद्या \nमी कुठेही गेलो नाही ... मी तुझ्या बरोबर आहे... माझ्या विचाराने माझ्या कार्याने माझे कार्य आणि माझे विचार जगासमोर परखड पणे मांडत रहा ..... भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/cartoon/1783023/cartoon-november-2018/", "date_download": "2019-12-15T12:35:52Z", "digest": "sha1:U5RAIWZLKYOGQ376K7FPU4BNC6REYVYG", "length": 7501, "nlines": 222, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: कार्टून नोव्हेंबर २०१८ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://swatantranagrik.in/tag/pakistan/", "date_download": "2019-12-15T12:54:57Z", "digest": "sha1:CTPFEPDPLGT4FIYFF4SRE7E2MFOU3O6M", "length": 8116, "nlines": 90, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "Pakistan – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसौदी राजपुत्राचा पाकिस्तान आणि भारत दौरा\nआघाडीला युतीचं आव्हान – महाराष्ट्राचं काय\nसौदी राजपुत्राचा पाकिस्तान आणि भारत दौरा\nमंगळवार 19 फेब्रुवारी रोजी सौदी अरेबियाचे राजपुत्र आणि भविष्यातील राजे माननीय मोहम्मद बीन सलमान भारताच्या दौर्‍यावर आले आहेत. भारतात येण्याअगोदर\nपाकिस्तानचे धर्मांध कायदे आणि वर्तणूक\nलाहोरपासून काही किलोमीटरवर असलेल्या एका खेडेगावातली आशिया बीबी ही पाकिस्तानी ख्रिश्चन स्त्री. सुमारे दहा वर्षांपूर्वी केव्हातरी एकदा तिचा एका मुस्लिम\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान काही दिवसांपूर्वी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. तिथं होणाऱ्या एका आर्थिक परिषदेला ते गेले होते. जमाल हाशोगी या\nपाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदतीची याचना\nगेल्या आठवड्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नवीन गृहप्रकल्प योजना चालू केली. ज्यामध्ये 50 लाखांपेक्षा जास्त लोकांना घरे उपलब्ध करून\nजग भारत विशेष लेख\nचीन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि त्यास भारताचे प्रत्युत्तर\nपाकिस्तान जन्मापासूनच भारताला शत्रू समजतो. भारताशी आर्थिक किंवा सामरिक बरोबरी करण्याची पाकिस्तानची इच्छा आहे. काश्मीर ताब्यात आल्यास पाकिस्तानचे आकारमान वाढेल\nशिका आणि शिकवा : एक अपूर्व अनुभव\nशिका आणि शिकवा या उपक्रमाबद्दल वाचले आणि वाटले की काश्मीर समजून घेण्याची यापेक्षा उत्तम संधी मिळूच शकत नाही म्हणून या\nगोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वीच चार पावले पुढे जाऊन बॅट सरसावत षटाकार ठोकायला निघालेल्या फलंदाजाचा आवेश मोठा शौर्यपूर्ण नक्कीच असतो पण बॅटच्या\nजग भारत विशेष लेख\nबांगलादेशी घुसखोरी आणि आसाम\nईशान्य भारतात सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला आहे. त्यात ईशान्य भारतात असलेल्या 1 कोटी 21 लाख बांगलादेशींना आव्हान करण्यात\nब्रिक्स शिखर परिषदेत भारताच्या भूमिकेचा नैतिक विजय\nचीनमध्ये शियामेन शहरात पार पडलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत झालेली चर्चा भारताच्या कूटनीतीक आणि मुत्सद्दी भूमिकेचा नैतिक विजय म्हणावा लागेल. आजवर\nजग भारत विशेष लेख\nअमेरिकेचे अफ-पाक धोरण भारतासाठी फायद्याचे\nडोकलाममध्ये भारताचा मोठा विजय ‘डोकलाममधून आम्ही मागे हटणार नाही, तुमचे सैनिक मागे हटले नाहीत, तर 1962 पेक्षा गंभीर परिणाम भोगावे\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.freenmk.com/2019/05/mpsc-increased-post-of-state-service-exam-2019.html", "date_download": "2019-12-15T14:12:56Z", "digest": "sha1:2S6I3UY3KMHH26KNCVQNYQ33XRUJZNWY", "length": 3823, "nlines": 97, "source_domain": "www.freenmk.com", "title": "MPSC Increased post of State Service Exam - राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 पदसंख्येत वाढ", "raw_content": "\nराज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 पदसंख्येत वाढ\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 17 फेब्रुवारी 2019 रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षा 2019 मधील विविध संवर्गातील पदांमध्ये वाढ करण्यात आली आहे.\nसुरुवातीला हि भरती एकूण 342 पदांसाठी होणार होती, मात्र आता ती भरती एकूण 424 पदांसाठी होणार आहे.\nअधिक माहिती वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा.\nनवीन जाहिरातींचे जलद अपडेट्स मिळवण्यासाठी वेळोवेळी www.freenmk.com या वेबसाइटला भेट द्या.\nहि माहिती तुम्हाला कशी वाटली\nसर्व नवीन जाहिराती New\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/executive-engineer-arrested-in-court-jalgaon/", "date_download": "2019-12-15T12:54:50Z", "digest": "sha1:BSQDLJOSXQXYXVOPGMD3QSXZP2S33HZO", "length": 15493, "nlines": 162, "source_domain": "policenama.com", "title": "Executive Engineer arrested in court jalgaon | राज्यातील पहिलीच मोठी घटना ! ‘या’ कारणासाठी कार्यकारी अभियंत्याला कोर्टातच अटक", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nचिंतामणी दर्शनासाठी थेऊरला भाविकांची मोठी गर्दी\nव्यवहारात पैशाचं सोंग करता येत नाही \n शेतकऱ्यांचा विसर पडता कामा नये\nराज्यातील पहिलीच मोठी घटना ‘या’ कारणासाठी कार्यकारी अभियंत्याला कोर्टातच अटक\nराज्यातील पहिलीच मोठी घटना ‘या’ कारणासाठी कार्यकारी अभियंत्याला कोर्टातच अटक\nजळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – रेल्वे उड्डाण पुलासाठी संपादित केलेल्या जमिनीचा शेतकऱ्याला वाढीव मोबादला देण्याचा आदेश दिला असतानाही त्याचे उल्लंघन करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंताला न्यायालयातच अटक करण्यात आली. विलास ब्रिजलाल पाटील (वय ४५, रा़ जळगाव) असे या कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. भूसंपादन प्रकरणात कार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्याला अटक होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे.\nअटक केल्यानंतर विलास पाटील यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांची तीन दिवसांसाठी कारागृहात रवानगी करण्यात आली. याबाबतची माहिती अशी, जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे रेल्व उड्डाण पुलासाठी जमीन भूसंपादनाची अधिसूचना ३० एप्रिल २०१२ रोजी प्रसिद्ध झाली होती. शेतकरी भूषण चिंचोरे, रामराव पाटील, शकुंतला पोरवाल व सुरेश पाटील या शेतकऱ्यांनी वाढीव मोबादला मिळण्यासाठी भूसंपादन कायद्याच्या कलमानुसार न्यायालयात खटला दाखल केला. न्यायालयाने मार्च २०१९ रोजी निकाल देताना शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मंजूर केला होता. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाने वाढीव मोबदला दिला नव्हता. त्यामुळे या शेतकऱ्यांनी पुनहा एकदा न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली.\nन्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची दखल न घेतल्याने विशेष भूसंपादन अधिकारी यांच्याकडील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने दिलेले १ कोटी ७५ लाख रुपयांचे धनादेश जप्त केले. त्यानंतरही संबंधित अध��काऱ्यांनी न्यायालयात पैसे भरले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांचे बँक स्टेटमेंट व स्थावर मिळकतीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली तरी कार्यकारी अभियंता विलास पाटील हे न्यायालयात हजर झाले नव्हते.\nत्यामुळे त्यांच्याविरुद्ध कैदी वारंट बजावण्यात आले. ते बुधवारी न्यायालयात आल्यानंतर त्यांना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या या कारवाईने शेतकºयांना नाडणाऱ्या व न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही त्याचा अवमान करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर केलेल्या या कारवाईने सरकारी अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.\nमन नेहमी प्रसन्न ठेवण्यासाठी ‘हे’ 6 नियम आवश्य पाळा, जाणून घ्या\nसौंदर्यवाढीसाठी ‘टी बॅग्ज’चे ‘हे’ 4 फायदे माहित आहेत का \nकामाच्या ठिकाणी मनस्वास्थ्य सांभाळा, ‘या’ १० गोष्टी लक्षात ठेवा\nआनंदी जीव जगण्यासाठी अट्टाहासाचे भूत आवरा, ‘या’ 8 गोष्टी लक्षात ठेवा\nकामाचा डोंगर उपसण्यासाठी उर्जा कशी मिळवाल ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा\nफिटनेससाठी ‘हे’ आहेत अगदी सोपे 6 उपाय, लवकर सुरू करा \nसाक्रीरोडवर ‘डांगडिंग’ करणाऱ्या मद्यपी पोलीस कर्मचाऱ्याला उपविभागिय अधिकाऱ्यांनी घेतलं ताब्यात\nचावी विसरल्याच्या बहाण्याने प्रेयसीच्या खोलीत थांबला प्रियकर, केला…\nस्कुल बसमध्ये 15 वर्षाच्या विद्यार्थीनी सोबत केले चालकाने अश्लिल चाळे\nIPS अधिकारी बनल्यानंतर हवी होती दुसरी पत्नी, अत्याचाराची FIR, केलं…\nहैदराबाद रेप केस : ‘एन्काऊंटर’ झालेल्या आरोपींचे आरोपी अद्यापही…\n‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री दुसऱ्यांदा…\n‘या’ प्रकरणामुळं अभिनेत्री पायल रोहतगी…\nबॉलिवूडमध्ये आपली आनोखी छाप सोडणाऱ्या अभिनेत्री गीता…\nअभिनेता रणवीर सिंग बाप होण्यासाठी फारच…\nडायरेक्टर कबीर खानच्या पत्नीनं शेअर केले बिकीनीतले…\nचिंतामणी दर्शनासाठी थेऊरला भाविकांची मोठी गर्दी\nलोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील श्री. चिंतामणी गणपती…\nमोदी सरकारकडून मोठा दिलासा FASTag नाही तर 15 जानेवारी पर्यंत करू…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - फास्टॅग बाबत आता घाबरण्याचे कोणतेच कारण नाही, सरकारने आता एक महिन्यासाठी दिलासा दिलेला…\nतुम्ही घरात फक्त ‘एवढं’ सोनं ठेऊ शकता, जाणून घ्या नियम खुप…\nनवी दिल्ली : ��ृत्तसंस्था : भारतीयांना सोन्यासंबंधी खास लागाव आहे. मग ते लग्नाचं निमित्त असो की मग एखाद्याला एखादी…\n‘आत्मा स्कीम’मुळं दुप्पट होणार शेतकर्‍यांची…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - जेव्हा नवीन तंत्रज्ञान वापरात येईल, योजनांबद्दल समजून घेत त्यांचा लाभ घेता येईल, तेव्हाच…\nदेवेंद्र फडणवीसांकडून शिवसेनेवर ‘खरमरीत’ टीका\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कालपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी प्रेम असणारे आज मवाळ भूमिका घेत आहेत.…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nचिंतामणी दर्शनासाठी थेऊरला भाविकांची मोठी गर्दी\nअजित पवार हे ‘गनिमी काव्याचे नायक’ : माजी मुख्यमंत्री…\nपेट्रोल 3 दिवसांमध्ये 16 पैशांनी झालं स्वस्त, जाणून घ्या\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला मुंबईच्या सुरक्षेचा आढावा\nIPS अधिकारी बनल्यानंतर हवी होती दुसरी पत्नी, अत्याचाराची FIR, केलं…\n‘…म्हणून एका वर्षात केले 5 ऑपरेशन’, प्रेग्नंसीचा ‘कटु’ अनुभव सांगत किम कार्दशियनचा…\nपुण्यातील पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित\nमृताच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या ‘मनसे’ कार्यकर्त्यांला अटक, पोलिसांची भिती दाखवून उकळत होता खंडणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.reliableacademy.com/en/current-affairs/%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%0D%0A", "date_download": "2019-12-15T13:07:45Z", "digest": "sha1:T2OLZZ3KM2PRLQUFMCHSAU7W26FY5XYP", "length": 22810, "nlines": 973, "source_domain": "www.reliableacademy.com", "title": "Reliable Academy", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nजेईई-अ‍ॅडव्हान्सच्या दुसऱ्या टप्प्याच्या परिक्षेत राज्याचा दुसरा क्रमांक\nआणखी एक वर्ष मनोहर हेच आयसीसीचे कार्याध्यक्ष\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची प्रमुख तपास यंत्रणा फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे (एफबीआय) संचालक जेम्स कॉनी (५६) यांची पदावरून हकालपट्टी केली.\nकॉनी सध्या अध्यक्षीय निवडणुकीतील रशियाच्या कथित हस्तक्षेपाविषयी तपास करीत होते. हा तपास सुरू असतानाच त्यांची हकालपट्टी केल्यामुळे राजकीय क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी डेम���क्रॅटिक पक्षाने या निर्णयावर टीका केली आहेच; पण ट्रम्प यांचे स्वपक्षीय आणि ज्येष्ठ सिनेटर जॉन मॅककेन यांनीही या निर्णयाविषयी नापसंती व्यक्त केली आहे.\n‘तुम्हाला या क्षणापासून त्वरित पदावरून दूर करण्यात येत आहे. एफबीआयचे नेतृत्व प्रभावीपणे करण्यास तुम्ही सध्या सक्षम नाही. संस्थेवरील लोकांचा विश्वास कायम राखणे गरेजे आहे,’ असे ट्रम्प यांनी कॉनी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.\nकॉनी यांनी क्लिंटन यांच्या खासगी मेल प्रकरणाचा तपास योग्य रीतीने केला नव्हता. त्यामुळे त्यांना हटवावे, अशी शिफारस डेप्युटी अॅटर्नी जनरल रॉड रोझेनस्टाइन यांनी ट्रम्प यांना केली होती. कॉनी मंगळवारी लॉस एंजेलिसमध्ये आपल्या सहकाऱ्यांची बैठक घेत असतानाच त्यांच्या एका सहकाऱ्याने त्यांना पदावरून दूर केल्याचे पत्र आणून दिले. या निर्णयावर रिपब्लिकन आणि डेमॉक्रॅटिक या दोन्ही पक्षांनी टीका केली आहे. रशिया प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष समिती नेमण्याची मागणी अनेक सदस्यांनी केली आहे.\nजेईई-अ‍ॅडव्हान्सच्या दुसऱ्या टप्प्याच्या परिक्षेत राज्याचा दुसरा क्रमांक\nजेईई-मुख्य (मेन्स) या अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेतून ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’ या दुसऱ्या टप्प्याच्या परीक्षेकरिता निवड झालेल्या २ लाख २० हजार विद्यार्थ्यांमध्ये यंदा उत्तर प्रदेशखालोखाल महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी जेईई-मुख्यमधून सर्वाधिक विद्यार्थी पाठविण्यात उत्तर प्रदेशखालोखाल राजस्थान आघाडीवर होते. मात्र, यंदा ही जागा महाराष्ट्रने पटकावली आहे. ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या नामांकित अभियांत्रिकी शिक्षणसंस्थेमधील प्रवेशाकरिता जेईई-अ‍ॅडव्हान्स परीक्षेतील गुण ग्राह्य़ धरले जातात.\nदुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अ‍ॅडव्हान्सकरिता निवड झालेल्या १९ टक्के विद्यार्थिनींमध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. त्या खालोखाल मुली तेलंगणातील आहेत. अर्थात शिक्षण मंडळांशी तुलना करता निवड झालेल्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी ‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा’चे (सीबीएसई) आहेत. अर्थात इतर राज्यांच्या शिक्षण मंडळांचे विद्यार्थी यात आपले अस्तित्व दाखवू लागले आहेत. त्य���ंची संख्या दरवर्षी वाढते आहे, अशी माहिती आयआयटीतील सूत्रांनी दिली. महाराष्ट्रच्या बाबतीत म्हणायचे तर मुंबई, पुणे, नागपूर आणि लातूर येथून मोठय़ा संख्येने विद्यार्थी जेईई मुख्य आणि अ‍ॅडव्हान्समध्ये उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. येथून निवड होणाऱ्या मुलींची संख्याही लक्षणीय आहे.\nआणखी एक वर्ष मनोहर हेच आयसीसीचे कार्याध्यक्ष\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) कार्याध्यक्ष शशांक मनोहर यांच्या कार्यकाळाबाबत असलेली अनिश्चितता संपली आहे. आणखी एक वर्ष त्यांच्याकडेच हे पद राहणार असल्याचे आयसीसीकडून सांगण्यात आले. जून २०१८मध्ये आयसीसीचे नवीन अध्यक्ष निवडले जाणार असून तोपर्यंत त्यांच्याकडेच कार्याध्यक्षपदाची सूत्रे राहतील.\nमनोहर यांनी गेल्या मार्चमध्ये वैयक्तिक कारणास्तव या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आयसीसीच्या सर्व सदस्यांनी मनोहर यांना राजीनामा न देण्याची विनंती केली. या विनंतीला मान देत मनोहर यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला होता. पुढील महिन्यात आयसीसीची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे.\nही सभा झाल्यानंतर कार्याध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा ते विचार करीत होते, मात्र पुन्हा आयसीसीच्या सर्व सदस्यांनी त्यांना राजीनामा देऊ नये अशी विनंती केली. साहजिकच मनोहर यांनी आपला विचार बदलला. आयसीसीच्या आर्थिक आणि प्रशासकीय आराखडय़ात आमूलाग्र सुधारणा करण्याबाबत मनोहर यांनी काही योजना आखल्या होत्या. त्यांची अंमलबजावणी होईपर्यंत त्यांनी कार्याध्यक्षपद सोडू नये असेच सर्व सदस्यांचे मत आहे.\nआयसीसीला मिळणाऱ्या उत्पन्नातील काही भाग संलग्न देशांना दिला जातो. मनोहर यांनी याबाबत सुचवलेल्या योजनांना भारताचा अपवाद वगळता अन्य देशांकडून सकारात्मक प्रतिसाद लाभला. भारताच्या उत्पन्नात घट होणार असल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या प्रस्तावाला विरोध दर्शवला होता.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आ��्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-12-15T13:30:20Z", "digest": "sha1:5E2WGUOF3Y4ZPUK4IQWVILZ2PA6AXCHV", "length": 7378, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शेवगांव तालुका - विकिपीडिया", "raw_content": "\n(शेवगाव तालुका या पानावरून पुनर्निर्देशित)\nहा लेख शेवगांव तालुका विषयी आहे. शेवगांव शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या\nशेवगाव तालुक्याचे अहमदनगर जिल्ह्याच्या नकाशावरील स्थान\nशेवगांव तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका कापुस व ऊस या पिकांच्या लागवडी साठी प्रसिद्ध आहे\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nतालुक्यातील अनेक शाळादर्जेदार आहेत.\n\"शेवगांव तालुक्याचा नकाशा\" (मराठी मजकूर). ८ मार्च २०१८ रोजी पाहिले.\nअकोले तालुका • संगमनेर तालुका\nनगर तालुका • नेवासा तालुका\nकर्जत तालुका • जामखेड तालुका\nश्रीरामपूर तालुका • राहुरी तालुका\nकोपरगाव तालुका • राहाता तालुका\nश्रीगोंदा तालुका • पारनेर तालुका\nपाथर्डी तालुका • शेवगांव तालुका\nअहमदनगर • अकोले • कर्जत • कोपरगाव • जामखेड • नेवासा • पाथर्डी • पारनेर • राहाता • राहुरी • शेवगांव • शिर्डी • श्रीगोंदा • श्रीरामपूर • संगमनेर\nमुळा नदी • प्रवरा नदी • सीना नदी • गोदावरी नदी • घोड नदी • भीमा नदी\nमुळा धरण • भंडारदरा धरण • निळवंडे धरण • मांडओहळ धरण • आढळा प्रकल्प • सीना धरण • विसापूर तलाव • पिंपळगाव खांड धरण\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ ऑगस्ट २०१९ रोजी १६:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अ���िक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/headphones-headsets/vidvie-bt822-bluetooth-headset-white-price-puppXE.html", "date_download": "2019-12-15T12:25:54Z", "digest": "sha1:BN6CSYWAYHMYLKDOMP4GYMI6YLUTOLL4", "length": 9648, "nlines": 203, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "विडविले बट्८२२ ब्लूटूथ हेडसेट व्हाईट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nहेडसेट हेडफोन्स & हेडसेट्स\nविडविले बट्८२२ ब्लूटूथ हेडसेट व्हाईट\nविडविले बट्८२२ ब्लूटूथ हेडसेट व्हाईट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nविडविले बट्८२२ ब्लूटूथ हेडसेट व्हाईट\nविडविले बट्८२२ ब्लूटूथ हेडसेट व्हाईट किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये विडविले बट्८२२ ब्लूटूथ हेडसेट व्हाईट किंमत ## आहे.\nविडविले बट्८२२ ब्लूटूथ हेडसेट व्हाईट नवीनतम किंमत Nov 20, 2019वर प्राप्त होते\nविडविले बट्८२२ ब्लूटूथ हेडसेट व्हाईटटाटा Cliq उपलब्ध आहे.\nविडविले बट्८२२ ब्लूटूथ हेडसेट व्हाईट सर्वात कमी किंमत आहे, , जे टाटा Cliq ( 1,499)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nविडविले बट्८२२ ब्लूटूथ हेडसेट व्हाईट दर नियमितपणे बदलते. कृपया विडविले बट्८२२ ब्लूटूथ हेडसेट व्हाईट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nविडविले बट्८२२ ब्लूटूथ हेडसेट व्हाईट - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nविडविले बट्८२२ ब्लूटूथ हेडसेट व्हाईट वैशिष्ट्य\nड़डिशनल फेंटुर्स Surround Sound\nतत्सम हेडफोन्स & हेडसेट्स\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 947 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 669 पुनरावलोकने )\n( 312 पुनरावलोकने )\n( 131 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 16 पुनरावलोकने )\nविडविले बट्८२२ ब्लूटूथ हेडसेट व्हाईट\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/11/11/mix-four-drops-of-coconut-oil-in-coffee/", "date_download": "2019-12-15T12:28:04Z", "digest": "sha1:Y5JR4SKB4VUUX5ONIMV2OQ74KNDQA3AI", "length": 10265, "nlines": 52, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कॉफीत मिसळा चार थेंब खोबरेल तेल - Majha Paper", "raw_content": "\nअन्नपदार्थ ताजे ठेवण्यासाठी हे सोपे उपाय करा\nआयफोन सिक्स विषयी अॅपलला मोठी उमेद\nया ठिकाणी सापडले तब्बल 38 लाख वर्ष जुने मानवी अवशेष\nजगातला सर्वात तरुण देश\nहे आहेत सर्वाधिक व सर्वात कमी झोपणारे जीव\n२०३० पर्यंत मलेरियामुक्त होणार भारत\n२ लाखांनी स्वस्त झाली शेरवोलेट एन्जॉय\nमहाराष्ट्र वैद्यकीय प्रवेशासाठीच्या केंद्रीय सीईटीतून बाहेर पडणार\nइबोलाचा लैंगिक संबंधाद्वारेही प्रसार\nचाळीशीतही दिसा विशीचे..आजमावा हे उपाय\nचीन आघाडीवर की भारत \nसांधेदुखीसाठी आजमावा कोबीची पाने\nकॉफीत मिसळा चार थेंब खोबरेल तेल\nवजन कमी करणे हे वजन कमी करण्याचे फॅड इतके वाढत चालले आहे की त्यासाठी लोक वाट्टेल ते नवनवे शोध लावत आहेत. आता काही लोकांनी केटो डायट या नावाने नवे पेय शोधून काढले आहे. त्यात कॉफी आणि खोबरेल तेल याचे मिश्रण केले जाते. हे मिश्रण चवीला फार चांगले लागत नसले तरी ते अनेक प्रकारे गुणकारी आहे असा दावा काही लोक करायला लागले आहेत. कोणाला आवडो की न आवडो परंतु एरवी विषारी म्हटले जाणारे कॉफीमधले कॅफेन हे द्रव्य खोबरेल तेलाच्या संयोगाने औषधी गुण धारण करायला लागले आहे. कॉफी प्यायल्याने थोडी उत्तेजना मिळते आणि सकाळी एक कप कॉफी पिल्यास ताजेतवाने वाटते. हा तर आपला रोजचाच अनुभव परंतु आता हा खोबरेल तेलाचा जो नवा पर्याय निर्माण झाला आहे तो विलक्षण आहे.\nत्यासाठी एक कप कॉफी तयार करून घ्या आणि त्यात खोबरेल तेलाचा एखादा छोटा चमचा टाका. हे मिश्रण तयार करणे तसे फारसे अवघड नाही. परंतु सुरूवातीला ते पिणे फार अवघड आहे. थोडी कल्पना करून बघा ना. गरमागरम कॉफीचा विलक्षण स्वाद सोडून द्यायचा आणि त्यामध्ये चक्क खोबरेल ते मिसळायचे याची चव कशी लागत असेल. हा शोध ज्या लोकांनी लावला आहे त्यांनाही ही गोष्ट मान्य आहे की सुरूवातीला ही चव वाईटच लागते. परंतु एकदा सवय झाल्यानंतर त्या चवीचे काही वाटत नाही. तर असा हा कॉफीचा कप दररोज सकाळी पोटात रिचवावा त्यामुळे अधिक ताजेतवाने वाटतेच परंतु वजन कमी होण्याससुध्दा मदत होते. या कॉफीला हे मिश्रण शोधून काढणार्‍यांनी बुलेट कॉफी असे नाव दिले आहे.\nही कॉफी प्यायल्यानंतर लवकर भूक लागत नाही आणि एका ब्रेकफास्टला पर्याय म्हणून ती काम करते. मात्र या विचित्र मिश्रणाचा वजन कमी होण्यावर कसा परिणाम होतो याचा काही उलगडा झालेला नाही. मात्र या पेयाच्या प्रणेत्यांच्या मते वजन कमी होते. कारण आपण जेव्हा पोटात कर्बोदकांच्या ऐवजी एखादा स्निग्ध पदार्थ घेतो तेव्हा स्निग्ध पदार्थ चरबीच्या ज्वलनास कारणीभूत ठरतो आणि वजन कमी होते. हे विचित्र मिश्रण शोधून काढणार्‍यांचा दावा काहीही असला तरी सर्वांनी हा प्रयोग करणे हितकारक ठरेलच असे नाही. काही लोकांना या मिश्रणाच्या वासाची किळस येते आणि काही लोकांना तर हागवणही लागू शकते. तेव्हा हे मिश्रण पिण्याचा कोणी कितीही आग्रह केला तरी त्याचा वापर लोकांनी आपल्या आरोग्याचा विचार करूनच करावा.\nDisclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sangharsh-sanvaad-news/need-to-secular-law-1222808/", "date_download": "2019-12-15T12:37:09Z", "digest": "sha1:DYY54TDP4HSYBOJMJFMXAGP4FZM2NBCB", "length": 25915, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "धर्मनिरपेक्ष कायद्याची गरज | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा स���्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nआता शायरा बानोच्या खटल्यामुळे मुस्लीम महिलांवरील अन्याय दूर करण्याची संधी मोदी सरकारला मिळाली\nशहाबानो प्रकरणात राजीव गांधी सरकारने राजकीय फायद्यासाठी मुस्लीम महिलांच्या हिताकडे दुर्लक्ष करताना त्यांचा पोटगीचा हक्क डावलला. आता शायरा बानोच्या खटल्यामुळे मुस्लीम महिलांवरील अन्याय दूर करण्याची संधी मोदी सरकारला मिळाली असून त्यासाठी धर्मनिरपेक्ष कायद्याची गरज आहे.\nउत्तराखंड राज्यातील शायरा बानो यांनी इस्लाम धर्मातील शरियत कायद्यानुसार तलाक देऊन विवाह मोडण्याच्या पद्धतीला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली आहे. तलाक पद्धतीची वैधता तपासण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. यावर अल्पसंख्याकांच्या व्यक्तिगत कायद्याबाबत नेमलेल्या समितीचा अहवाल सादर करण्याचा आदेश न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे. केंद्र सरकारला त्यांचे म्हणणे मांडण्यास सहा आठवडय़ांचा कालावधी देण्यात आला आहे. सरकारला मुस्लीम व्यक्तिगत कायद्यामध्ये राज्यघटनेच्या आधारावर दुरुस्ती करण्याची दिलेली संधी मुस्लीम स्त्रियांकरिता सामाजिक न्यायाच्या दृष्टीने महत्त्वाची व स्वागतार्ह आहे.\nतलाक हा शब्द मनात आला तेव्हा तीन वेळा उच्चारला, की मुस्लीम महिलेचा विवाह आपोआप तुटतो आणि ती एक असहाय घटस्फोटित महिला राहते, हे बदलायला हवे. तसेच तलाकची पद्धत आणि जोडीला मुस्लीम धर्मातील पुरुषांना जन्मसिद्ध मिळणारा बहुपत्नीत्वाचा अधिकार यामुळे या धर्मातील स्त्रियांची अवस्था पायपुसण्यासारखी झाली आहे. पुरुषांना धर्माने दिलेला तलाकाधिकार आणि बहुपत्नीत्व या दोन गोष्टींमुळे मुस्लीम महिला सतत दहशतीखाली जीवन जगत असतात. डोक्यावर सतत ‘तलाक’ची टांगती तलवार घेऊन वावरतात. त्यामुळे त्यांची अवस्था भयावह आहे. ही परिस्थिती बदलायला हवी, असे शायरा बानो म्हणतात.\nशहाबानो प्रकरणानंतर तीन दशकांनी मुस्लीम महिलांच्या प्रश्नांवर राजकीय हस्तक्षेप केला जाणार आहे. इतकी वर्षे हा विषय बहुचर्चित असूनही दुर्लक्षित होता. सामाजिक समता स्थापन व्हावी या दृष्टीने धर्मनिरपेक्ष कायद्याची आज गरज आहे आणि त्यानुसार घटनात्मक अधिकार मुस्लीम महिलांना मिळावेत. शहाबानो ६२ वर्षांची असताना तिच्या पतीने तिला त��ाक दिला होता. पोटगी मिळण्याच्या मुद्दय़ावर तिचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्या वेळी २०० रुपयांच्या पोटगीचा आदेश दिला. तत्कालीन राजीव गांधी सरकारने मुस्लीम स्त्रियांच्या हिताकडे लक्ष न देता फक्त मतांच्या राजकारणासाठी संसदेत कायदा मंजूर केला व मुस्लीम स्त्रियांना पोटगीच्या अधिकारापासून वगळले. त्या वेळच्या ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड, जमाते इस्लामी हिंद व मुस्लीम सनातनी धर्ममुखंडांनी ‘इस्लाम खतरे में है’च्या घोषणा दिल्या. मुस्लीम व्यक्तिगत कायद्यामध्ये लग्नाचे वय, तीन तलाक, बहुपत्नीत्व, पोटगी, मेहेर, हलाला, मुलांचा ताबा याबाबत इंग्रज काळापासून असलेल्या शरियत उपयोजन कायदा १९३७ मध्ये काही उल्लेख केलेला नाही. इंग्रजांनी फौजदारी कायदे आपल्या हातात घेतले व सामाजिक कायद्याची त्या त्या धर्मशास्त्राप्रमाणे पाळण्याची मुभा दिली. त्याचप्रमाणे १९३९ चा ‘ दि डिझोल्युशन ऑफ मुस्लीम मॅरेज अ‍ॅक्ट’ हाही इंग्रजांच्या काळातील होता; परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यघटनेतील कायदे सर्वाना समान लागू झाले. राज्यघटनेतील अनुच्छेद १३-१४-१५ प्रमाणे सर्वाना समानतेचा अधिकार दिलेला आहे. त्या अनुषंगाने मुस्लीम स्त्रियांबाबत भेदभाव होताना दिसून येतो.\nशहाबानोच्या प्रकरणात न्यायसंस्थेने तिला जे काही थोडे अधिकार दिले होते, तेही राजकारण्यांनी हिरावून घेतले ही शोकांतिका आहे. ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्ड व सनातन्यांनी घटनेच्या अनुच्छेद ४४ च्या परिशिष्ट २५ मधील मार्गदर्शक तत्त्वानुसार ‘मुस्लीम व्यक्तिगत कायद्यात बदल करणे वा त्याऐवजी समान नागरी कायदा आणणे हा घटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा संकोच आहे. आम्हाला आमचा धर्म पालन करण्यापासून वंचित करणे होय. मुस्लीम व्यक्तिगत कायदा हा ईश्वरीय आहे आणि म्हणून अपरिवर्तनीय आहे. त्यात बदल करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे धर्मात हस्तक्षेप करणे आहे,’ ही भूमिका समाजाच्या कर्मठ धार्मिक नेतृत्वाने घेतली व शहाबानोच्या प्रकरणात देशभर विरोधी प्रचाराचे रान उठवले. प्रश्न हा आहे, की शहाबानोसारख्या मुस्लीम महिला जेव्हा आपल्या अधिकारासाठी पुढे येतात तेव्हा त्यांना पुरुषी मानसिकतेचे लोक धर्मात हस्तक्षेप समजतात, परंतु जगातील अनेक देशांमध्ये शरियत कायद्या���ध्ये बदल झालेले असून विधिवत कायदे तयार करण्यात आले आहेत, हेही चित्र आपण बघतो. आश्चर्य या गोष्टीचे वाटते, की तोंडी तलाक (तीन तलाक) देऊन स्त्रियांना जेव्हा घरातून हाकलले जाते, हिंसा केली जाते तेव्हा त्यांना धर्म धोक्यात आला आहे असे वाटत नाही वडिलांच्या मालमत्तेवर स्त्रीला हक्क देणारी ‘ मेहेर कुबूल है’ विचारणारी इस्लामची स्त्रीविषयक उदार भूमिका मागे पडून तिच्यावर अनेक प्रकारची बंधने लादणारी परंपरा का सुरू झाली वडिलांच्या मालमत्तेवर स्त्रीला हक्क देणारी ‘ मेहेर कुबूल है’ विचारणारी इस्लामची स्त्रीविषयक उदार भूमिका मागे पडून तिच्यावर अनेक प्रकारची बंधने लादणारी परंपरा का सुरू झाली मुस्लीम कट्टरतावाद जेव्हा बळावतो, तेव्हा हिंदुत्ववाददेखील आक्रमक होऊ लागतो. देशभरातील मुस्लीम महिलांना अन्यायाविरुद्ध समान नागरी कायद्यांतर्गत अधिकार मिळतील, असा भ्रम पसरवून भाजप सरकार समान नागरी कायदा संमत करण्याच्या विचारात आहे; परंतु या कायद्यात काय तरतुदी असतील मुस्लीम कट्टरतावाद जेव्हा बळावतो, तेव्हा हिंदुत्ववाददेखील आक्रमक होऊ लागतो. देशभरातील मुस्लीम महिलांना अन्यायाविरुद्ध समान नागरी कायद्यांतर्गत अधिकार मिळतील, असा भ्रम पसरवून भाजप सरकार समान नागरी कायदा संमत करण्याच्या विचारात आहे; परंतु या कायद्यात काय तरतुदी असतील कोणती कलमे असतील कोणत्या धर्माच्या आधारावर समान नागरी संहितेच्या तरतुदी ठरवल्या जातील याचा कुठलाही मसुदा दिलेला नाही. समान नागरी कायद्याची ही भूमिका फसवी आहे.\nमुस्लीम स्त्रीची पितृसत्ताक व्यवस्थेतून मुक्तता, न्याय आणि तिला कायद्याचे संरक्षण मिळणे याच्याशी समान नागरिक कायद्याच्या मागणीचा काही एक संबंध नाही. उलट मुस्लीमविरोधाचे एक प्रभावी हत्यार म्हणून हिंदुत्ववादी याची मागणी करीत आहेत आणि याचे राजकारणच जास्त झाल्याचे दिसून येते. समतेची वा सामाजिक न्यायाची जराही जाणीव नाही अशा भाजप व रा.स्व. संघाच्या समान नागरी संहितेच्या सतत मागणीलासुद्धा सुरुवातीच्या काळात हिंदू धर्मगुरूंनी विरोध केला. आज तो राष्ट्रीय विषय म्हणून पुढे कसा येतो कुणालाच मुस्लीम स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाशी काहीएक देणे-घेणे नाही. परंपरावादी धर्ममरतडांना हा विषय राजकारणासाठी पोषक ठरतो. न्यायापेक्षा राजकीय हिताकडे समान ��ागरी कायद्याच्या माध्यमातून पाहिले जाते. आता हिंदुत्ववाद्यांनी राजकारण थांबवावे. उलट हिंदू राष्ट्रवाद पुढे येत आहे. एकीकडे अल्पसंख्याकांना जगू दिले जात नाही. कधी देशद्रोही मुसलमान होतो, दहशतवादी होतो, हिंदू मुलींना फसवून लग्न करतो, लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित होतो, तर कधी खाण्यावर बंधने येतात, घर, नोकरी (रोजगार) व शिक्षणामध्ये भेदभाव, सततच्या दंगली इ. कारणांमुळे मुसलमानांमध्ये असहिष्णुतेचे वातावरण, असुरक्षेची भावना वाढल्याचे दिसून येते. एखादी व्यक्ती दुसऱ्यांच्या विचाराशी सहमत नसेल, मतभेद असतील, तर त्याच्या जीवन जगण्यातील श्रद्धा व पद्धत वेगळी असू शकते; परंतु त्यासाठी त्याला मारणे, टांगणे किंवा हत्या करणे ही बाब लोकशाहीला लाज वाटण्यासारखी आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने शायरा बानो संदर्भात जे आदेश दिले आहेत त्यात राज्यघटनेच्या आधारे मुस्लीम शरियत कायद्यात सुधारणा आवश्यक आहे. शासनाने ती सुधारणा करायला हवी व ते त्यांचे कर्तव्यदेखील आहे. दुसऱ्या लग्नाची कुराणात मुभा आहे, आदेश नाही. यालाही समजून घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे कुराणात तलाक देण्याचा उल्लेखच नाही; परंतु सनातनी धर्मगुरूंनी आपल्या सोयीनुसार त्याचा अर्थ सांगितला आणि तसा धार्मिक कायदाही बनविला जो स्त्रियांवर अन्याय करणारा आहे. या विषयाचा सामाजिक न्यायाच्या दृष्टीने घटनात्मक मूलभूत आधारावर विचार करणे आवश्यक आहे आणि या कामी सामाजिक कार्यकर्ते, संस्था, संघटना, विचारवंत न्यायविद अशा व्यक्तींचे मत जाणून घेणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. हा फक्त मुस्लीम महिलांचा प्रश्न नाही, सामाजिक प्रश्न आहे. वास्तविक हा विषय समस्त स्त्रीवर्गाच्या उन्नती आणि सामाजिक न्याय व समता या मानवी मूल्य यांच्याशी संबंधित आहे. याकरिता एकधर्मनिरपेक्ष कायद्याची आवश्यकता वाटते. विशेष विवाह कायद्याचा (स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट)देखील आपण वापर करू शकतो.\nलेखिका मुस्लीम समाजातील सुधारणावादी कार्यकर्त्यां आहेत. त्यांचा ई-मेल\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nटीम इंडियाच्या माजी खेळाडूवर शेजाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप, लहान मुलालाही धक्काबुक्की\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/wanchitanche-vartaman-news/social-reform-movement-in-maharashtra-2-1760942/", "date_download": "2019-12-15T13:31:59Z", "digest": "sha1:EA2RTMXZVDWHCFG6GKD5VRQTDWEKYHKG", "length": 28559, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Social Reform Movement in Maharashtra | सुधारकांबद्दल आदर, त्यांच्या शिकवणीकडे पाठ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nसुधारकांबद्दल आदर, त्यांच्या शिकवणीकडे पाठ\nसुधारकांबद्दल आदर, त्यांच्या शिकवणीकडे पाठ\nबुद्ध धम्माने ‘वेदिक ब्राह्मिनिझम’ला मोठे आव्हान दिले.\nबुद्ध धम्माने ‘वेदिक ब्राह्मिनिझम’ला मोठे आव्हान दिले. पुढल्या काळात भक्ती चळवळीनेही असेच आव्हान दिले. त्यास उत्तर म्हणून ‘समावेशन’ आणि ‘त्यांच्यासारखेच दिसणे’ या दोन क्लृप्त्या धर्म टिकवण्यासाठी वापरण्यात आल्या हे खरे, पण उच्चनीचतेचा मूळ गाभा कायम राहिला. सुधारकांना देवत्व देणाऱ्या धर्मानेच त्यांची समानतावादी शिकवण नाकारली..\nमहाराष्ट्रात समाजसुधारकांचे प्रयत्न इतके झाले आहेत, तरीही समान हक्कांवर आधारलेल्या समाजरचनेतून कथित ‘खालच्या जातीं’ना वगळलेच गेल्याचे दिसते. नामदेवांपासून म्हणजे सन १२७० पासून ते आंबेडकरांच्या काळापर्यंत, १९५६ पर्यंत सुमारे ७०० वष्रे हे प्रयत्न निरंतर सुरू होते, तरीही समान हक्काधारित समाजरचना काही समाजगटांपासून दूरच राहिली. अनेक विद्वानांचे म्हणणे असे की, अन्य कारणांबरोबरच जातिव्यवस्था पुन्हा बळकट करण्यासाठी ‘वेदिक ब्राह्मिनिझम’ने ज्या युक्त्या-प्रयुक्त्या वापरल्या, त्यांचाही महत्त्वाचा वाटा असे होण्यात आहे. या दृष्टीने ‘वेदिक ब्राह्मिनिझम’चे पुनरुज्जीवन कसे झाले याच्या कारणांचा शोध घेतानाच बुद्धकाळात आणि मध्ययुगात वेदिक ब्राह्मिनिझमने कोणत्या क्लृप्त्या वापरल्या, याकडे पाहणे सयुक्तिक ठरेल. (‘ब्राह्मिनिझम’, ‘बुद्धिझम’ आणि ‘हिंदुइझम’ ही तीन निरनिराळी धार्मिक-सामाजिक तत्त्वज्ञाने असल्याचे अभ्यासकांचे मत असून हे शब्द इथे यापुढे जसेच्या तसेच इंग्रजीत वापरले जातील)\nवेदिक ब्राह्मिनिझमच्या धार्मिक-सामाजिक तत्त्वज्ञानाला (म्हणजे जातिव्यवस्थेला) पहिले मोठे आव्हान इसवी सनपूर्व सहाव्या शतकात, बुद्धिझमकडून मिळाले. अशोकाच्या कालखंडात भारतभूमीचा दोनतृतीयांश भाग बुद्धिझमने व्यापला होता. या बुद्धिझमच्या प्रसाराचा परिणाम म्हणून किंवा त्या प्रसाराला उत्तर म्हणून वेदिक धर्म आणि समाजरचना यांत काही सुधारणा झाल्या, याचे पुरावे तज्ज्ञांनी शोधलेले आहेत. धार्मिक क्षेत्रात या सुधारणांचा परिणाम म्हणजे पशुबळी देण्यासह अन्य कर्मकांडे कमी झाली आणि पुजारी वा पुरोहितांचे महत्त्वही खालावले. सामाजिक क्षेत्रातील परिणाम म्हणजे, बुद्धिझमच्या समानतेच्या शिकवणीमुळे जातीपातींचा पगडा कमी झाला. अशा वेळी वेदिक ब्राह्मिनिझमने पुनरुज्जीवनासाठी ‘सामावून घेण्या’ची आणि ‘सारखेच दिसण्या’ची खेळी केली. बुद्धिझमवर एकीकडे टीका करतानाच, बुद्धिझमची काही वैशिष्टय़े ब्राह्मिनिझमने स्वत:त सामावून घेतली.\nसमाजातील मोठा वर्ग ब्राह्मिनिझमचा त्याग करून बुद्धिझमकडे वळत होता, त्यांना परत जिंकून घेण्यासाठी हे केले गेले. बुद्धिझमची वैशिष्टय़े ब्राह्मिनिझमने सामावून घेतल्याची उदाहरणे अनेक आहेत, पण दोन उदाहरणे मुद्दा स्पष्ट करण्यासाठी पुरेशी ठरावीत. यज्ञासारख्या धार्मिक कर्मकांडांमध्ये प्राण्यांचे बळी दिले जात, त्याबद्दल लोकांमध्ये नापसंती व नाराजी वाढत होती. बुद्धांनी अिहसेचा मार्ग दाखविला होता आणि म्हणून हे लोक ब्राह्मिनिझमकडून बुद्धिझमकडे वळत होते. या लोकांना परत ब्राह्मिनिझममध्ये आणण्यासाठी बुद्धिझम आणि जैनिझमचे अिहसेचे तत्त्व ब्राह्मिनिझमने स्वीकारले आणि गाईंची हत्या (गोमेध किंवा यज्ञात गाई बळी देणे) निषिद्ध मानून, शाकाहाराचाही स्वीकार ब्राह्मिनिझमने केला. बुद्धिझमचे दुसरे वैशिष्टय़ ब्राह्मिनिझमने सामावून घेतले, ते म्हणजे संन्यास. स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे की, संन्यासमार्ग हा काही वेदिक ब्राह्मिनिझममध्ये आढळत नाही. स्वामी विवेकानंदांच्या मते, भिख्खू होण्याची संकल्पना (संन्यासी होणे) आणि त्यांचे विहार ही संकल्पना म्हणजे ‘बुद्धिझमने जगाला दिलेली देणगी’ आहे. ब्राह्मिनिझममध्ये गृहस्थाश्रमाला महत्त्व देऊन पुत्रपौत्र वाढविणे आणि संपत्तीचा संचय करणे हे आदर्श मानले गेले. तर बुद्धिझमने स्वार्थहीन संन्यासमार्ग (भिख्खू किंवा भिख्खुणी होणे) आदर्श मानून सर्व भौतिक गोष्टींचा मोह सोडण्याला महत्त्व दिले. या मार्गावर जाणाऱ्या लोकांना परत आणण्यासाठी वेदिक ब्राह्मिनिझमने ‘संन्यासाश्रम’ हा हिंदू जीवनचक्रातील चौथा आश्रम मानण्यास सुरुवात केली. मूलत: वेदिक ब्राह्मिनिझमच्या धार्मिक तत्त्वज्ञानात तीनच आश्रम होते. मंदिरांची उभारणी, प्रतिमाभक्ती आणि योगसाधना यांसारख्या अन्य गोष्टीही बुद्धिस्ट आणि जैन धर्माकडून वेदिक ब्राह्मिनिझमने सामावून घेतल्या. बुद्धिस्ट विहारांमध्ये आदरणीय म्हणून बुद्धांच्या प्रतिमेला स्थान दिले जाई, पण ब्राह्मिनिझमने पुजाऱ्यांचे आणि कर्मकांडांचे महत्त्व वाढविणारी जागा म्हणून मंदिरे उभारली.\nया प्रकारे बुद्धिस्टांच्या तात्त्विक, नतिक आणि सामाजिक संकल्पना सामावून घेताना, त्या आपल्याकडेही आहेत असे भासविण्याचा प्रयत्न ब्राह्मिनिझमने केला. बुद्धाला ‘विष्णूचा अवतार’ मानण्याचा प्रकार हा तर सामावून घेण्याच्या प्रक्रियेचा उच्चांक होता. वेदिक ब्राह्मिनिझमची सद्दी टिकून राहावी, यासाठी या खेळी होत्या. महत्त्वाचे म्हणजे, या प्रक्रियेत ब्राह्मिनिझम जरी थोडाफार बदलल्यासारखा दिसत असेल, तरीही वेदिक ब्राह्मिनिझमचा गाभा- कर्मकांड आणि फक्त विशिष्ट व्यक्तींनाच (पुजारी वा पुरोहितांना) ही कर्मकांडे करण्याचा अधिकार- कायम ठेवण्यात आला. कालांतराने, कथित ‘उच्च’ जातींचे विशेषाधिकार आणि त्यांना मिळणारे लाभ कायम ठेवण्यासाठी जातिव्यवस्था आणखी बळकट करण्यात आली. बुद्धिस्ट ध���्मव्यवस्थेला अशा निवडकपणे आणि भासमानपणे सामावून घेण्याचा ब्राह्मिनिझमचा यशस्वी प्रयत्न, हे भारतातून बौद्ध धम्माची पीछेहाट होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे, असे काही अभ्यासक मानतात. ब्राह्मिनिझमने बुद्धिझमचे महत्त्व संपविण्याच्या या प्रकाराचे स्वामी विवेकानंदांनी केलेले वर्णन ‘जीवघेणी मत्रीपूर्ण मिठी’ असे केले.\nसमावेशन आणि भासमान सारखेपणाचा स्वीकार करण्याची हीच खेळी पुढे मध्ययुगात, जेव्हा महाराष्ट्रातील भक्ती चळवळीने ब्राह्मिनिझमला नवे आव्हान दिले तेव्हादेखील वापरली गेली. धार्मिक आणि सामाजिक पातळीवर सर्व जाती समान आहेत, स्त्री-पुरुष समान आहेत, आपण सारे बंधुभावाने राहू आणि वागू, अशी भक्ती चळवळीची शिकवण होती. अंधश्रद्धा, कर्मकांडे, हिंसा आणि आíथक शोषण यांना या चळवळीचा विरोध होता. आचरणात समानता असली पाहिजे, यावर भर देणारी ही भक्ती चळवळ समाजात बदल घडवू पाहात होती, सामाजिक समानता आणू पाहात होती. महाराष्ट्रातील वेदिक ब्राह्मिनिझमने पुन्हा तीच खेळी केली : भक्ती चळवळीतील सुधारकांना ‘संत’ म्हणून त्यांचे देव्हारे उभारण्यात आले, पण त्यांची शिकवण मात्र स्वीकारली गेली नाही. बुद्धाला ज्यांनी ‘विष्णूचा अवतार’ मानले, त्यांनीच महाराष्ट्रात संतांना देवासारखे मानले आणि या संतांची देवळेही उभारली. ज्यांचे विचार वाचावेत, आचरणात आणावेत अशा नामदेव, तुकाराम, इतकेच नव्हे तर गाडगेबाबा आणि संत तुकडोजींनाही देव्हाऱ्यात बसवले गेले. समानता, प्रेम आणि बंधुभावाची या संतांनी दिलेली शिकवण जणू देव्हाऱ्यातच गोठवून टाकण्यात आली, प्रत्यक्ष व्यवहारात मात्र ती शिकवण लांबच ठेवली गेली. पूजेचे उपचार अथवा कर्मकांडे आणि पुजाऱ्यांना महत्त्व या साऱ्याला ज्या सुधारकांनी विरोध केला होता, त्यांचीच देवळे बांधून त्या देवळांमध्ये पूजा, आरती, पुजारी, कर्मकांड हे सारे सुरू ठेवण्यात आले. संत म्हणून स्वीकार करायचा आणि याच संतांची शिकवण मात्र दूर लोटायची असा प्रकार या सुधारकांचा काही परिणामच होऊ नये, या हेतूने करण्यात आला. पुन्हा इथेही मूर्तीपुढे शरण जाणे, कर्मकांडे, पुजारी हे ब्राह्मिनिझमचे पहिले वैशिष्टय़ आणि जातिभेदांची व्यवस्था हे दुसरे वैशिष्टय़, अशी दोन्ही वैशिष्टय़े कायमच राहिली.\nआजच्या काळात हा असाच प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत होऊ लागलेला आहे. वेदिक ब्राह्मिनिझम आणि त्यातील जातिव्यवस्था झिडकारून बौद्ध धम्म स्वीकारणाऱ्या डॉ. आंबेडकरांनी ज्यांच्याविरुद्ध बंड केले आणि ज्यांच्याविरुद्ध सामाजिक लढा उभारला, तेच आता डॉ. आंबेडकरांचे गोडवे गाऊ लागलेले पाहणे हे दलितांसाठी आणि इतरांसाठी आश्चर्यकारकच आहे. जी खेळी बुद्धकाळात आणि मध्ययुगात ब्राह्मिनिझमच्या वर्चस्वासाठी करण्यात आली, तिचीच चाहूल आजही लागते आहे : डॉ. आंबेडकर महान होते असे म्हणायचे, त्यांचे व बुद्धाचे विचार पुढे करायचे आणि त्याच वेळी त्यांच्या शिकवणीच्या विपरीत अनुसरण करायचे. ही नीती म्हणा, खेळी म्हणा किंवा ‘जीवघेणी मत्रीपूर्ण मिठी मारणे’ म्हणा, या कृतीचा हेतू हा शिकवण नाकारण्याचा आहे.\n‘समावेशना’मागच्या कुटिल हेतूविषयीचा हा आरोप निराधार नाही, हे आपल्याला बुद्ध हा ‘अवतार’ मानून बुद्धिस्ट शिकवण फेकून देण्याच्या ‘समावेशन’ खेळीतून समजेल आणि मध्ययुगापासूनच्या संतांचा सामाजिक परिणाम नष्ट करून टाकण्याच्या खेळीतूनही उमगेल. हे सारे, जातिव्यवस्था आजतागायत अबाधित राखण्यासाठीच होते असे इतिहास सांगतो. या इतिहासापासून आपण बोध घ्यायचा तो असा की, समानतेची, बंधुत्वाची आणि स्वातंत्र्याची शिकवण केवळ गाथांमध्ये किंवा पुस्तकांमध्ये बंद राहून चालणार नाही. ही शिकवण जर आचरणात आणली, तरच जातिव्यवस्थेने बरबटलेला समाज बदलू लागेल आणि नवे सामाजिक संबंध आकाराला येतील.\nपुढल्या लेखात आपण अलीकडेच ‘हिंदू राष्ट्रा’च्या व्याख्येत आणि वर्णनात जे बदल करण्यात आले आहेत, त्याविषयीची चर्चा करू.\n(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुप्रतिष्ठ प्राध्यापक, तसेच ‘असोसिएशन फॉर सोशल अँड इकॉनॉमिक इक्वालिटी’चे अध्यक्ष आहेत.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nनागरिकत्व दुरूस्ती कायदा: दिल्लीही पेटली; तीन बस जाळल्या\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.reliableacademy.com/en/current-affairs/the-unveiling-of-the-playlist-play-india", "date_download": "2019-12-15T14:19:19Z", "digest": "sha1:NZUDCTSXBKJX3ZE3FNIXAY3MTK6DIELY", "length": 38783, "nlines": 1071, "source_domain": "www.reliableacademy.com", "title": "The unveiling of the playlist 'Play India'", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\n‘खेलो इंडिया’ च्या बोधचिन्हाचे अनावरण\nNASA आयनोस्फियरचे अन्वेषण करण्यासाठी GOLD आणि ICON मोहिमा\nराष्ट्रीय उत्पन्न 2017-18 चा प्रथम आगाऊ अंदाज जाहीर\nCSIR चा पर्यावरण-पूरक फटाके तयार करण्यासाठी संशोधन प्रकल्प\nस्वच्छ मुंबई अभियानासाठी अक्षय कुमारची संदेशदूत म्हणून नेमणूक\nभारतीय वंशाच्या अभिनेत्याला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार\nअ‍ॅड. मधुकर किंमतकर यांचे निधन\n‘खेलो इंडिया’ च्या बोधचिन्हाचे अनावरण\nकेंद्रीय क्रीडा व युवा कल्याण मंत्रालयाकडून आकर्षक ‘खेलो इंडिया’ च्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले आहे.\nतीन-स्ट्रोक ‘खेलो इंडिया’ लोगो बोधचिन्ह ओगिलवी इंडियाद्वारा तयार केले गेले.\n31 जानेवारी 2018 पासून ‘खेलो इंडिया शालेय खेळ’ चे उद्घाटन नियोजित आहे. या खेळांचे थेट प्रसारण स्टार स्पोर्ट्सद्वारा केले जाणार आहे.\nएप्रिल 2016 मध्ये भारत सरकारने देशात क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी ‘खेलो इंडिया’ ही नवीन योजना सुरू केली होती.\nसमाजाच्या अगदी तळ पातळीवर बदल करून राष्ट्रव्यापी क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नियोजित ‘खेलो इंडिया शालेय खेळ’ याच्या प्रथम संस्करणात जवळपास 6000 खेळाडू आणि अधिकारी भाग घेतील.\nस्पर्धांमधून निवडण्यात येणार्‍या सर्वश्रेष्ठ प्रतिभावंत खेळाडूंना आठ वर्षापर्यंत दरवर्षी प्रत्येकी पाच लक्ष रुपये शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार, जी 1000 उदयोन्मुख खेळाडूंसाठी निश्चित करण्यात आलेली आहे.\nवर्षागणीक खेळाडूंना ‘खेलो इंडिया’ अंतर्गत जोडण्यात येणार आहे. क्रीडा स्पर्धा आणि शिक्षण अश्या दोन्ही प्रकारे खेळाडूंना सहभाग घेता येईल अश्या देशभरातल्या 20 विद्यापीठांना सर्वोत्कृष्ट क्रीडा केंद्र म्हणून प्रोत्साहन देणार आहे.\nमोठ्या राष्ट्रीय शारीरिक आरोग्यसंबंधी कार्यक्रमामधून 10-18 वर्षे वयोगटातील 200 दशलक्ष लहान मुला-मुलींना या कार्यक्रमात समाविष्ट केले जाईल.\nNASA आयनोस्फियरचे अन्वेषण करण्यासाठी GOLD आणि ICON मोहिमा\nपृथ्वीपासून सुमारे 60 ते 1000 किलोमीटर इतक्या उंचीपर्यत वातावरणात आढळणारा आयनोस्फियर थर अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्याकरिता अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) ने GOLD आणि ICON नामक मोहिमा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमांमधून या थराची संपूर्ण आकृती तयार केली जाणार आहे.\n'ग्लोबल-स्केल ऑब्जर्वेशन ऑफ द लिम्ब अँड डिस्क' (GOLD) याच महिन्यात तर 'आयनोस्फेयरिक कनेक्शन एक्सप्लोरर' (ICON) पुढच्या वर्षी अवकाशात सोडले जाणार आहे.\nICON पृथ्वीपासून 560 किलोमीटरवरती तर GOLD भू-भौगोलिक कक्षेत (35000 किलोमीटर) परिभ्रमण करणार आहे.\nवातावरणाच्या वरच्या थरात हवामान संबंधित बदल पद्धतशीरपणे मोजणे हे या मोहिमांमधील एक सामायिक ध्येय आहे.\nयातून प्रथमच हे पहिल्या जाणार की, वरचे वातावरण चक्रीवादळे आणि भू-चुंबकीय वादळ अश्या भौगोलिक आपत्ती परिस्थितीत प्रतिसाद देत कश्याप्रकारे बदलते.\nICON आणि GOLD मोहिमा अंतराळ यानासोबत एक छोटा प्रवास करणार आणि पृथ्वी आणि इतर ग्रहांभोवती असलेल्या अंतराळापासून ते सूर्यापासुन सतत वाहणार्‍या सौर-पवनच्या प्रवाहाची उच्चतम मर्यादा जाणून घेण्यापर्यंतची व्यापक आंतरजोडणी प्रणालीचा अभ्यास करणार आहे.\nतुम्हाला हे माहीत आहे का\nवातावरणाच्या या थरात सूर्यापासुन येणारी विकिरणे अणु-विद्युतभारीत (electrically charged) इलेक्ट्रॉन आणि विद्युतभारीत कण (ions) यांच्या संपर्कात येतात. पृथ्वीवरून पाठवविलेल्या रेडियो लहरीदेखील या थरामधून परावर्तित होऊन पृथ्वीवर परततात.\nत्यामुळे विमाने, सागरी जहाजे आणि ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम (GPS) उपग्रहांमध्ये रेडियो लहरींच्या वापरासाठी या थरात मानवीय हस्तक्षेप अधिकाधिक होत आहे.\nराष्ट्रीय उत्पन्न 2017-18 चा प्र��म आगाऊ अंदाज जाहीर\nकेंद्रीय सांख्यिकीय कार्यालय (CSO) ने प्रसिद्ध केलेल्या ‘राष्ट्रीय उत्पन्न 2017-18’ च्या प्रथम आगाऊ अंदाजानुसार, कृषी व निर्माण क्षेत्राच्या खराब प्रदर्शनामुळे देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वृद्धीदर वित्तवर्ष 2017-18 मध्ये 6.5% च्या चार वर्षांमधील सर्वात खालच्या पातळीवर राहणार आहे.\nवित्तवर्ष 2016-17 मध्ये GDP वृद्धीदर 7.1% होता, जेव्हा की हा त्याआधी 8% तर त्याच्या आधी वित्तवर्ष 2014-15 मध्ये 7.5% होता.\nवास्तविक सकल मूल्यवर्धन (GVA) च्या आधारावर वित्तवर्ष 2017-18 मध्ये वृद्धी 6.1% राहण्याचा अंदाज आहे, जो मागच्या वर्षात 6.6% होता.\nनोटबंदी आणि त्यानंतर वस्तू व सेवा कर (GST) यामुळे प्रभावित चालू वित्तवर्षात आर्थिक क्रियाकलापात घट दिसून आलेली आहे.\nकृषी, वन आणि मत्स्यपालन क्षेत्राचा वृद्धीदर चालू वित्तवर्षात घटून 2.1% वर येण्याचा अंदाज आहे, जो मागच्या वर्षात 4.9% होता.\nविनिर्माण क्षेत्र 4.6% (मागच्या वर्षात 7.9%)\nखाणकाम आणि उत्खनन (2.9%)\nप्रसारण, व्यापार, हॉटेल्स आणि वाहतूक व दळणवळण आणि प्रसारण सेवा (8.7%, वाढ)\nआर्थिक, विमा, स्थावर मालमत्ता आणि व्यावसायिक सेवा (7.3%, वाढ)\nसार्वजनिक प्रशासन आणि संरक्षण इतर सेवा (11.3% मध्ये 9.4% ची वाढ)\nदरडोई उत्पन्न (5.3%, 86660, घट)\nCSIR चा पर्यावरण-पूरक फटाके तयार करण्यासाठी संशोधन प्रकल्प\nवर्तमान फटाके उत्पादन उद्योगांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) ने पर्यावरण-पूरक फटाके तयार करण्यासाठी संशोधन प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.\nप्रदूषणाची समस्या दूर करण्यासाठी प्रदूषण मुक्त फटाके तयार करण्याची योजना CSIR-CEERI करीत आहे.\nवैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) ही भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाची एक स्वायत्त संस्था आहे.\nयाची स्थापना 26 सप्टेंबर 1942 रोजी करण्यात आली.\nया संस्थेमार्फत सहाय्यक प्राध्यापक तसेच कनिष्ठ संशोधन पाठ्यवृत्ती यासाठी 'राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट)' घेतली जाते.\nयाच्या देशभरात 39 प्रयोगशाळा (ज्यात 5 क्षेत्रीय संशोधन प्रयोगशाळा) आणि 50 क्षेत्रीय केंद्रे आहेत.\nस्वच्छ मुंबई अभियानासाठी अक्षय कुमारची संदेशदूत म्हणून नेमणूक\nस्वच्छ मुंबई अभियानात सहभागी होणाऱ्या रहिवाशांचे आभार मानण्याकरिता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची संदेशदूत म्हणून मुंबई महानगरपालिकेने नेमणूक केल�� आहे.\nगेल्या वर्षी मुंबई महानगरपालिकेच्या उघडय़ावर हागणदारी विरोधातील मोहिमेत अक्षय कुमार ब्रॅंड अ‍ॅम्बेसिडर म्हणून सहभागी झाला होता.\nया वर्षीही सामाजिक बांधिलकी कायम ठेवत, स्वच्छ भारत अभियानात सहभागी होत आहे.\nस्वच्छ भारत अभियानात नागरिकांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.\nकेंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात नागरिकांच्या सहभागावर विशेष भर दिला जातो त्यामुळे महानगरपालिकेतर्फे नागरिकांचे स्वच्छ मुंबई मोहीमेत सहभागी झाल्याबद्दल आभार मानत आहोत, त्यासाठी अक्षय कुमार यांनी सहभागी होण्याची तयारी दाखवली, असे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.\nस्वच्छता सर्वेक्षण ४ जानेवारीपासून शहरात सुरू झाले असून केंद्राकडून आलेला गट पाहणी करत आहे.\nभारतीय वंशाच्या अभिनेत्याला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार\nभारतीय वंशाचा अमेरिकन अभिनेता अजीज अन्सारी यांना म्युझिकल कॉमेडी विभागात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.\nटेलिव्हिजन सीरिज ‘द मास्टर ऑफ नन’मध्ये साकारलेल्या भूमिकेसाठी त्याचा गौरव करण्यात आला.\nहा अजीजचा सर्वात पहिला गोल्डन ग्लोब पुरस्कार ठरला आहे.\nगोल्डन ग्लोब पुरस्कारांचे यंदाचे हे ७५ वे वर्ष आहे.\n‘द मास्टर ऑफ नन’ या कार्यक्रमासाठी अन्सारीला २०१६ मध्येही त्याच विभागासाठी नामांकन मिळाले होते. पण, त्यावेळी मात्र हा पुरस्कार मिळवण्यात तो अपयशी ठरला होता.\nपण, यंदा मात्र अजीजने या पुरस्कारावर आपलं नाव कोरण्यात यश मिळवलं आहे असंच म्हणावं लागेल.\nअजीजव्यतिरिक्त इतरही बऱ्याच कलाकारांचा या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात गवगवा पाहायला मिळाला.\nअभिनेत्री निकोल किडमनला ‘बिग लिटिल लाइट्स’मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं.\nगोल्डन ग्लोबमधील सर्व पुरस्कार आणि विजेत्यांची यादी\nबेस्ट मोशन पिक्चर- ड्रामा- थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग\nबेस्ट मोशन पिक्चर- म्युझिकल/ कॉमेडी- लेडी बर्ड\nबेस्ट अॅक्ट्रेस, मोशन पिक्चर ड्रामा- फ्रान्सेस मॅकडोरमंड\nबेस्ट अॅक्टर, मोशन पिक्चर ड्रामा- गॅरी ओल्डमॅन\nबेस्ट अॅक्टर, मोशन पिक्चर म्युझिकल/ कॉमेडी- जेम्स फ्रॅन्को\nबेस्ट अॅक्ट्रेस, मोशन पिक्चर म्युझिकल/ कॉमेडी- सोर्स रोनन\nबेस��ट परफॉर्मन्स (अॅक्ट्रेस) सपोर्टिंग रोल मोशन पिक्चर- एलिसन जेनी, आई, तोन्या\nबेस्ट परफॉर्मन्स (अॅक्टर) सपोर्टिंग रोल मोशन पिक्चर- सॅम रॉकवेल\nबेस्ट डायरेक्टर, मोशन पिक्चर – गुलिर्मो डेल टोरो (दि शेप ऑफ वॉटर)\nबेस्ट परफॉर्मन्स (अॅक्टर) मोशन पिक्चर, म्युझिकल/ कॉमेडी- जेम्स फ्रॅन्को (दि डिझास्टर आर्टिस्ट)\nबेस्ट स्क्रीनप्ले, मोशन पिक्चर – मार्टिन मॅक्डॉनाग (थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग)\nबेस्ट मोशन पिक्चर, अॅनिमेटेड – कोको\nबेस्ट मोशन पिक्चर, फॉरेन लॅंग्वेज – इन दि फेड\nबेस्ट ओरिजिनल साँग, मोशन पिक्चर – दिस इज मी (दि ग्रेटेस्ट शोमॅन)\nबेस्ट टीव्ही सीरिज, ड्रामा – दि हैंडमेड्स टेल\nबेस्ट परफॉर्मन्स अॅक्टर, टीव्ही सीरिज, ड्रामा- स्टर्लिंग के ब्राउन (दिस इज अस)\nबेस्ट टीव्ही सीरिज, म्यूझिकल/ कॉमेडी – दि मार्वलस मिसेस मेजल (अमेजन)\nबेस्ट परफॉर्मन्स इन टीव्ही सीरिज (अॅक्ट्रेस) म्युझिकल/ कॉमेडी – रेचल ब्रॉसनहन (दि मार्वलस मिसेस मेजल)\nबेस्ट टीव्ही लिमिटेड सीरिज/ मोशन पिक्चर फॉर टीव्ही – बिग लिटिल लाइज (एचबीओ)\nबेस्ट परफॉर्मन्स इन लिमिटेड सीरिज/ मोशन पिक्चर फॉर टीव्ही (अॅक्ट्रेस) – निकोल किडमॅन (बिग लिटिल लाइज)\nबेस्ट परफॉर्मन्स इन लिमिटेड सीरिज/ मोशन पिक्चर फॉर टीवी (अॅक्टर) – इवान मॅकग्रेगर (फार्गो)\nबेस्ट परफॉर्मन्स सपोर्टिंग रोल इन सीरिज, लिमिटेड सीरिज/ मोशन पिक्चर फॉर टीवी (एक्ट्रेस) – लॉरा डर्न (बिग लिटिल लाइज)\nबेस्ट परफॉर्मन्स सपोर्टिंग रोल इन सीरिज, लिमिटेड सीरिज/ मोशन पिक्चर फॉर टीवी (अॅक्टर) – एलेग्जेंडर स्कार्सगार्ड\nअ‍ॅड. मधुकर किंमतकर यांचे निधन\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, विदर्भ अनुशेषाचे गाढे अभ्यासक, स्वतंत्र विदर्भाचे खंदे समर्थक आणि विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे सदस्य अ‍ॅड. मधुकर उपाख्य मामा किंमतकर यांचे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.\nत्यांच्या निधनाने विदर्भाच्या प्रश्नांचा अभ्यास असणारा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.\nरामटेकमध्ये १० ऑगस्ट १९३२ला जन्मलेल्या मधुकरराव किंमतकर यांचे प्राथमिक शिक्षण रामटेकला झाले.\n१९५५मध्ये पुढील शिक्षणासाठी ते नागपूरला आले. नरेंद्र तिडके यांच्या आग्रहास्तव मॉडेल मिल कामगार चळवळीत सहभागी झाले.\nत्यांनी १९५८मध्ये वकिलीचे शिक्षण घेतले आणि न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या मार्��दर्शनाखाली त्यांनी वकिली सुरू केली.\nमहाविद्यालयीन जीवनातच ते काँग्रेस सेवादलात सहभागी झाले होते.\n१९८०मध्ये त्यांनी काँग्रेसकडून रामटेकमधून विधानसभेची निवडणूक लढवली व विजयी झाले.\nअ‍ॅड. मधुकर किंमतकर यांचा राजकीय प्रवास\n१९८२मध्ये बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री होते. त्यानंतर वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे वित्त, नियोजन कामगार, विधि व न्याय या विभागाचा कार्यभार होता.\nराजकीय जीवनात त्यांनी सुरुवातीपासूनच विदर्भाच्या विकासावर लक्ष्य केंद्रित केले होते. सरकार या भागाकडे लक्ष देत नसल्याची त्यांची धारणा होती.\n१९८५च्या विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी त्यांची राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. १९९०पर्यंत या पदावर कार्यरत होते.\n१९९२मध्ये म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. १९९२ ते ९८ या काळात विधान परिषद सदस्य होते.\n१९९४ मध्ये राज्यपालांनी विदर्भ वैधानिक विकास मंडळाची स्थापना केली. तेव्हापासून ते या मंडळाचे तज्ञ सदस्य म्हणून काम करीत होते.\nअलीकडेच त्यांना रामटेक भूषण हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-nana-patole-demands-take-action-against-chief-minister-maharashtra-and", "date_download": "2019-12-15T14:07:09Z", "digest": "sha1:ETFGM77FDVVXTOPGSAFCP2D2UPDRDXZQ", "length": 16564, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, nana patole demands for take a action against chief minister of maharashtra and karnatak | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमहाराष्ट्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करा ः नाना पटोले\nमहाराष्ट्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करा ः नाना पटोले\nबुधवार, 14 ऑगस्ट 2019\nसांगली : राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाला पावसाबाबत सूचना देऊनही त्यांनी दुर्लक्ष केले. मुख्य सचिवांना नोटीस देऊनही कसूर केली. आता महाराष्ट्र व कर्नाटकचे मुख्यमंत्री एकमेकांना दोष देत आहेत. या दोघांविरुद्ध ३०२ चे गुन्हे दाखल करावेत, यासाठी याचिका दाखल करणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार नाना पटोले यांनी दिली.\nसांगली : राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाला पावसाबाबत सूचना देऊनही त्यांनी दुर्लक्ष केले. मुख्य सचिवांना नोटीस देऊनही कसूर केली. आता महाराष्ट्र व कर्नाटकचे मुख्यमंत्री एकमेकांना दोष देत आहेत. या दोघांविरुद्ध ३०२ चे गुन्हे दाखल करावेत, यासाठी याचिका दाखल करणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार नाना पटोले यांनी दिली.\nयेथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पटोले बोलत होते. ते म्हणाले की, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नऊ दिवस महापुराचे तांडव सुरू आहे. शासन यंत्रणा अपयशी ठरली आहे. हा केवळ राजकीय आरोप नसून वस्तुस्थिती आहे. अतिवृष्टीबाबत २ तारखेपासून सातत्याने आपत्ती व्यवस्थापनाला सूचना केल्या आहेत. तरीही, त्यांनी मुद्दामहून दुर्लक्ष केले. मुख्यमंत्री फडणवीस महाजनादेश दौऱ्यावर होते. पाच तारखेला राज्याच्या मुख्य सचिवांना आम्ही नोटीसदेखील दिली. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार तत्काळ कारवाई केली नाही, तर सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते.\n२००५ च्या महापुरावेळी दिवंगत नेते पतंगराव कदम, आर. आर. पाटील यांनी आलमट्टी धरणातील पाणीसाठ्याबाबत कर्नाटकला कळवून प्रसंगी ते फोडण्याचा इशारा दिला होता. आता महाराष्ट्र व कर्नाटकात भाजपचेच सरकार आहे. तरीही, दोन्ही मुख्यमंत्री एकमेकांना दोष देत आहेत. त्यामुळे या प्रकरणात दोघांवर ३०२ चे गुन्हे दाखल करावेत, यासाठी याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे.\nश्री. पटोले म्हणाले, ‘‘���ूरग्रस्तांना मदतीसाठी अन्य जिल्ह्यांतून मदत येत असताना ‘आरएसएस’ने स्वत:चे लेबल त्यावर लावून ते वाटप केले आहे. पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठीदेखील ज्या भागातून मतदान मिळाले तेथे बोट प्रथम पाठवली गेली असल्याच्या तक्रारी आहेत. सांगली-कोल्हापुरातील पूरस्थिती हाताळण्यासाठी सैन्याकडे सर्व जबाबदारी द्यायला हवी होती. या संकटाला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केले तरच पूरग्रस्तांना न्याय मिळू शकतो.’’\nमहाराष्ट्र कर्नाटक मुख्यमंत्री नाना पटोले सांगली कोल्हापूर अतिवृष्टी धरण पाणी सरकार\nहिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावच नाही\nमुंबई ः येत्या सोमवारपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्त\nगायीच्या दूध खरेदी दरात एक रुपयाने वाढ\nपुणे ः परराज्यांसह भुकटी उद्योगांकडून वाढलेल्या दूध खरेदीमुळे राज्यात दूध टंचाई जाणवू ला\nहिवाळी अधिवेशनात कर्जमाफी घोषणेची शक्यता : दिलीप...\nपुणे : महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात शेतकरी कर्जमाफी हा विषय आहे.\nसोयाबीन दर विक्रमी पातळी गाठण्याचे संकेत\nनवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये पीक काढणीच्या काळात अतिवृष\nपूरबाधित ऊस तोडीस कारखान्यांकडून टाळाटाळ\nपुणे ः राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना पूर्ण होत आला आहे.\nहिवाळी अधिवेशनात कर्जमाफी घोषणेची...पुणे : महाविकास आघाडीच्या किमान समान...\nहिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावच...मुंबई ः येत्या सोमवारपासून नागपूर येथे सुरू...\nगायीच्या दूध खरेदी दरात एक रुपयाने वाढपुणे ः परराज्यांसह भुकटी उद्योगांकडून...\nलाल कांद्याच्या दरात सुधारणा नाशिक : दरवर्षीच्या प्रमाणे लाल कांद्याची...\nसोलापूर जिल्ह्यातील नुकसानीपोटी मिळणार...सोलापूर : ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरात...\nठाकरे सरकारचे उद्यापासून पहिलेच अधिवेशनमुंबईः नागपूर येथील छोटेखानी हिवाळी अधिवेशनात...\nग्रासपेंटिंगच्या माध्यमातून...शिराढोण ः उस्मानाबाद जिल्ह्यातील निपाणी (ता. कळंब...\nतनपुरे कारखाना चालावा ही जिल्हा बॅंकेची...नगर : \"डॉ. बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याची...\nऔरंगाबादमध्ये कांदा १२०० ते ८००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत नुकसानीपोटी ५७८...नांदेड : अवेळी ��ावसामुळे झालेल्या पिकांच्या...\nकोल्हापुरात पुष्प प्रदर्शनास प्रारंभकोल्हापूर : गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर...\nकळवण येथे शेतकरी संघटनेचे निर्बंधमुक्ती...नाशिक : शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी...\nनुकसानीमुळे पीककर्जाकडे शेतकऱ्यांचा कल पुणे ः अतिपावसामुळे खरीप पिकांचे नुकसान...\nसटाणा शहरात कचऱ्यापासून होणार...नाशिक : सटाणा शहराने स्वच्छतेच्या बाबतीत...\nपुणे जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आज...पुणे ः पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी...\nऔरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत कापूस...औरंगाबाद : आधी दुष्काळाचा ताण, त्यानंतर...\nपुणे जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या...पुणे ः जिल्ह्यात पुढील वर्षी जुलै ते डिसेंबर २०२०...\nकाळ्या ज्वारीमुळे शासकीय खरेदीला ब्रेकअमरावती ः अचलपूर खरेदी विक्री संघाला ज्वारी...\nमराठवाड्यातील १४ लाख ५५ हजार हेक्‍टरवर...उस्मानाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १४ लाख...\nअकोल्यात सोयाबीन पोचले ४१०० पर्यंतअकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-12-15T13:14:12Z", "digest": "sha1:APNDSF2QHUSVS5237L32FLGKPY3BMTCE", "length": 3117, "nlines": 95, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nपीआयबी करणार व्हॉट्सअपवरील सरकारी माहितीची शहानिशा\nराजकीय घडामोडींवर नेटकऱ्यांचा हास्यकल्लोळ\n'या' एका चुकीमुळे जान्हवी कपूर झाली ट्रोल\nअजय फणसेकरांचा आणखी एक नवा प्रयोग\nरुपेरी पडद्यावर ‘हाजीर’ होणार ‘सावरकर’\nतेजस्वीनीची दैवी रूपं पाहिली का\nअसं चालतं 'बेस्ट'चं अॅप ...\nकंगनानंतर ही अभिनेत्री बनली 'झाशीची राणी'\nसायली-शिवानी बनल्या सलमानच्या नायिका\nसलील कुलकर्णी सांगणार 'एकदा काय झालं'\nरहस्य वाढवणारा 'खिचिक'चा ट्रेलर\nसईच्या मराठमोळ्या अदा पाहिल्या का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2019/06/blog-post_6.html", "date_download": "2019-12-15T13:23:39Z", "digest": "sha1:JA622CB4GUBO7THZM5X7MXEZ3BAXYGWP", "length": 38052, "nlines": 228, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: बंगालच्या वाघिणीला घाम फ़ुटला?", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nबंगालच्या वाघिणीला घाम फ़ुटला\nलोकसभा निकालापासून बंगालमध्ये एक वेगळीच जुगलबंदी चाललेली आहे. भाजपा व मोदी बाजूला पडलेले असून, तिथल्या मुख्यमंत्री ममता बानर्जी यांनी मतदारांशी वा जनतेशीच दोन हात करण्याचा पवित्रा घेतलेला आहे. पण बहुधा अशी प्रतिक्रीया भयातून उदभवलेली असते. आपल्या हातातून बंगाल निसटत चालल्याची भितीच ममतांना सतावत असल्याची चिन्हे त्यातून समोर येत आहेत. भारतात आजवर अनेक नेत्यांचे तमाशे जनतेने बघितलेले आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्र्याने रस्त्यावर उतरून धरणे करणे, किंवा राज्यपालांच्या निवासस्थानी जाऊन उपोषणाचे नाटक रंगवणे; लोकांनी बघितले आहे. कधीकधी केजरीवालांना थोबाडण्याच्याही घटना झालेल्या आहेत. पण सामान्य नागरिक वा गावकर्‍यांशी रस्त्यावर येऊन भांडणारा मुख्यमंत्री ममतांनीच देशाला दाखवला. अर्थात प्रतिदिन अशा नाटकांची संख्या व प्रकारही वाढत चालले आहेत. निवडणूकीपुर्वी ममतांनी सीबीआयच्या पथकाला अटक केली आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ पोलिस आयुक्तांना सोबत घेऊन धरण्याचाही कार्यक्रम पार पाडला होता. मात्र त्याचा एकत्रित परिणाम मतदानावर होऊन त्यांच्या दहा जागा लोकसभेत कमी झाल्यावर त्यांना जाग आली आहे. पण गमावलेली लोकप्रियता पुन्हा कशी संपादन करावी, त्याचे काही सुटसुटीत उत्तर त्यांना मिळू शकलेले नाही. म्हणूनच मग दिदी सोप्या जादुकडे वळलेल्या आहेत. बंगाली जादू आपण ऐकलेली होती. पण दिदींनी बिहारी जादुगाराकडे पदर पसरला आहे. प्रशांत किशोर नावाच्या निवडणूक जादुगाराला त्यांनी साकडे घातल्याची बातमी ताजी आहे. २०१४ च्या लोकसभा निवड्णूकीत मोदींना मोठे यश मिळवून देणारा जादुगार; अशी या माणसाची ख्याती होती. त्याने इतरही जादू केल्या आहेत. पण अलिकडल्या काळात त्याची जादू राहुल गांधींनी संपवून दाखवली होती. ममता त्यालाच शरण गेलेल्या दिसतात.\nलोकसभेनंतर मोदी व प्रशांत किशोर यांचे जमले नाही आणि ते भाजपापासून दुरावले होते. तेव्हा त्यांनी दिल्ली विधानसभेत केजरीवाल आणि बिहार विधानसभेमध्ये नितीशकुमार यांना मदत केली होती. त्या दोन्ही जागी लोकसभेत मोठे यश मिळवणार्‍या भाजपाला धुळ चारून किशोर यांनी पराभूतांना यशस्वी करून दाखवले होते. म्हणून मग पंजाब विधानसभेसाठी अमरींदर सिंग यांनी प्रशांतला आमंत्रित केले. त्याची खबर लागल्यावर राहुलनीही त्यांच्यावरच उत्तरप्रदेश एकहाती जिंकून देण्य़ाची जबाबदारी टाकली होती. त्यापैकी अमरिंदर सिंगांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात किशोर यशस्वी झाला. पण उत्तरप्रदेशात राहुलने त्याला मातीमोल करून दाखवले. कारण जितक्या म्हणून नव्या कल्पना घेऊन प्रशांत किशोर डावपेच आखत होता, ते उधळण्याचे काम राहुलने छानपैकी पार पाडले. अखेरीस उत्तरप्रदेश विधानसभेत भाजपाला प्रचंड बहूमत मिळूनच विषय संपला. त्याचे कारण कल्पना चुकलेल्या नव्हत्या. राहुलने प्रशांतचॊ प्रत्येक कल्पना मोडूनतोडून वापरली आणि त्यातून प्रशांतची प्रतिष्ठा धुळीस मिळवून दाखवली. मात्र अमरिंदर सिंग यांनी प्रशांतचा प्रत्येक शब्द मानला आणि त्यांना यश मिळाले. त्यांनाच कशाला अगदी ताज्या निवडणूकीत प्रशांतने आंध्राचा तरूण नेता जगनमोहन रेड्डी याच्या पक्षाचे निवडणूक कंत्राट घेतलेले होते आणि त्याला प्रचंड बहूमताने यशस्वी करून दाखवले आहे. आता म्हणूनच ममतांनी त्याला आमंत्रित केले होते. आपल्या पुतण्यासह त्यांनी दोन तास प्रशांतशी खलबते केल्याची बातमी आहे. याचा अर्थ आगामी दिड वर्षात होणार्‍या विधानसभा निवडणूका आपल्या बळावर व आपल्याच अकलेने जिंकण्याची खात्री दिदीला उरलेली नसावी. असे काम अन्य कुणावर सोपवण्यात गैर काहीच नाही. आजकाल सगळेच पक्ष अशी व्यावसायिकांची प्रचारामध्ये मदत घेत असतात. मग दिदीचे तरी काय चुकले फ़क्त त्यात एक मोक्याची अडचण ममता कशी दुर करणार, हा प्रश्न आहे.\nप्रशांत किशोर याला राहुल गांधींनी उत्तरप्रदेशसाठी मदतीला घेतले, तेव्हाच अशी शंका मी जाहिरपणे व्यक्त केलेली होती. प्रशांत किशोर हा कोणी पक्ष कार्यकर्ता किंवा हुकूमाच ताबेदार गुलाम नाही. तो कुणाची हांजी हांजी करीत सलाम ठोकणारा नाही. तो रणनिती व डावपेच आखणारा बुद्धीमान माणूस आहे आणि त्याला सल्लागार केले, तर निदान त्याचे काही ऐकून तसे वागावे लागेल. तिथे आपले अहंकार व प्रतिष्ठा बाजूला ठेवून त्याच्या कुशलतेला शरण जाणे भाग असते. त्याचे दोष काढून वा त्याला मुर्ख ठरवून त्याचा उपयोग करून घेता येणार नाही. ���ो गुलाम नबी आझाद नाही किंवा सुरजेवालाही नाही. झालेही तसेच. प्रशांतने नवनव्या कल्पना काढल्या. पण त्याचा उपयोग झाला नाही. त्याची प्रत्येक कल्पना उधळून लावण्यापेक्षा राहुलने दुसरे काही केले नाही. राहुलच्या मनमानीने प्रशांत किशोरची प्रतिष्ठा मात्र धुळीस मिळाली. मग तोच नियम ममता दिदीला लागू होत नाही काय ममतांची एक मोठी समस्या अशी आहे, की त्यांना सगळी जगभरची अक्कल आपल्यापाशीच साठली असल्याच्या भ्रमाने भारावून टाकलेले आहे. सहाजिकच त्यांना कोणी सल्ला देऊ शकत नाही आणि होयबांचीच गर्दी त्यांना सभोवती आवडत असते. प्रशांत किशोर त्या पठडीत बसणारा नाही, किंवा कामही करू शकणारा गृहस्थ नाही. मग दिदी व प्रशांत यांचे जुळायचे कसे ममतांची एक मोठी समस्या अशी आहे, की त्यांना सगळी जगभरची अक्कल आपल्यापाशीच साठली असल्याच्या भ्रमाने भारावून टाकलेले आहे. सहाजिकच त्यांना कोणी सल्ला देऊ शकत नाही आणि होयबांचीच गर्दी त्यांना सभोवती आवडत असते. प्रशांत किशोर त्या पठडीत बसणारा नाही, किंवा कामही करू शकणारा गृहस्थ नाही. मग दिदी व प्रशांत यांचे जुळायचे कसे म्हणजे अमूक बाबतीत बोलू नका, संयम राखा किंवा अमूकच बोला; असे बंधन प्रशांतने घातले तर दिदी ऐकून घेणार आहेत काय म्हणजे अमूक बाबतीत बोलू नका, संयम राखा किंवा अमूकच बोला; असे बंधन प्रशांतने घातले तर दिदी ऐकून घेणार आहेत काय की प्रशांतवरच खेकसून त्याला गप्प करणार आहेत की प्रशांतवरच खेकसून त्याला गप्प करणार आहेत तसे केल्यास प्रशांतच्या कुठल्याही कल्पनांचा निवडणूक जिंकण्यासाठी उपयोग होऊ शकणार नाही. ममता निवडणूक हरतील आणि दरम्यान प्रशांतची प्रतिष्ठा आणखी एकदा जमिनदोस्त होऊन जाईल. पण त्याची गरज ममतांना कशाला भासली आहे तसे केल्यास प्रशांतच्या कुठल्याही कल्पनांचा निवडणूक जिंकण्यासाठी उपयोग होऊ शकणार नाही. ममता निवडणूक हरतील आणि दरम्यान प्रशांतची प्रतिष्ठा आणखी एकदा जमिनदोस्त होऊन जाईल. पण त्याची गरज ममतांना कशाला भासली आहे दिदी इतकी भरकटलेली कशाला आहे\nलोकसभा निवडणूक निकालांनी ममतांना भयभीत करून टाकलेले आहे. सिंगुर आंदोलनानंतर एकदम प्रकाशझोतात आलेल्या ममतांकडे सामान्य लोक गरीबांचा आवाज म्हणून बघु लागले. तोपर्यंत डाव्या आघाडीची सत्ता आणि दादागिरीही डाव्यांचीच. त्यातून लोकांना मुक्ती हवी होती. पण लढायची हिंमत कुठल्या अन्य पक्षात किंवा नेत्यात नव्हती. सिंगुरच्या धरण्यातून ममता दिदीने ती हिंमत दाखवली. त्यांनी गावातच धरणे धरले आणि डाव्या गुंडगिरीला घाबरत नसल्याचे सिद्ध केले. त्याखेरीज बंगालमधील सत्तेची हुकूमत त्यांनी झुगारून दाखवली होती. म्हणून लोक त्यांच्याकडे वळले आणि पुढल्या निवडणूका जिंकत दिदी मुख्यमंत्री झाल्या. पण हळुहळू त्यांचा पक्षच त्या गुंडगिरीला शरण गेला आणि आज डाव्यांची गुंडगिरी बरी म्हणायची पाळी ममतांनी आणली. त्यांच्याशी दोन हात करायला कॉग्रेस किंवा डावे पक्षही पुढे आले नाहीत. तेव्हा भाजपाने ती जागा घेतली आणि त्याचेच प्रतिबिंब निवडणूक निकालात पडलेले आहे. प्रशांत किशोरशिवाय ममतांनी दोन लोकसभा विधानसभा जिंकल्या होत्या. त्यांना आजच अशा कुणा चाणक्याची गरज कशाला भासलेली आहे तर बंगालमधील भाजपाच्या आकस्मिक विजयाने त्यांचे धाबे दणाणलेले आहे. त्यातच गल्लोगल्ली व गावागावात त्यांना भाजपाच्या ‘श्रीराम’ घोषणा ऐकायला मिळत असल्याने विधानसभेतील पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. त्यातून सावरण्यासाठी त्यांना कुणी प्रेषित हवा, म्हणून त्यांनी प्रशांत किशोरची भेट घेतलेली आहे. त्यांना तो उपयुक्तही ठरू शकेल. पण सवाल काही पथ्ये पाळण्याचा आहे. संयम बाळगणे व उतावळेपणाने डोक्यात राख घालून न घेणे, ह्या अटी आहेत. त्या दिदीला समजावणार कोण आणि त्यांना नियंत्रणात ठेवणार कोण तर बंगालमधील भाजपाच्या आकस्मिक विजयाने त्यांचे धाबे दणाणलेले आहे. त्यातच गल्लोगल्ली व गावागावात त्यांना भाजपाच्या ‘श्रीराम’ घोषणा ऐकायला मिळत असल्याने विधानसभेतील पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. त्यातून सावरण्यासाठी त्यांना कुणी प्रेषित हवा, म्हणून त्यांनी प्रशांत किशोरची भेट घेतलेली आहे. त्यांना तो उपयुक्तही ठरू शकेल. पण सवाल काही पथ्ये पाळण्याचा आहे. संयम बाळगणे व उतावळेपणाने डोक्यात राख घालून न घेणे, ह्या अटी आहेत. त्या दिदीला समजावणार कोण आणि त्यांना नियंत्रणात ठेवणार कोण मध्यंतरी आठदहा दिवसात त्यांनी आपण बेफ़ाम किती होऊ शकतो, हे चित्रणातून दाखवून दिले आहे. त्यातून त्यांना प्रशांत किशोर कसा बाहेर काढणार आहे मध्यंतरी आठदहा दिवसात त्यांनी आपण बेफ़ाम किती होऊ शकतो, हे चित्रणातून दाखवून दिले आहे. त्यातून त्यांना प्रशांत किशोर कसा बाहेर काढणार आहे त्या प्रश्नांची उत्तरे आज मिळणार नसली तरी प्रशांत किशोरच्या भेटीतून एक गोष्ट साफ़ झाली. बंगालच्या या वाघिणीला घाम फ़ुटला आहे.\nकेवळ प्रशांत किशोर याच्याचमूळे नरेंद्र मोदी निवडून आले असे नाही. एका टीममधील तो सभासद होता. त्यावेळी इतर सभासदांनी वापरलेल्या युक्त्या त्याने बघितल्या. त्यावरून तो इतर ठिकाणी उपदेश करत आहे. त्या कुठे वापरायच्या कुठे नाही याचे ज्ञानही त्याला नसावे. त्यामूळे नरेंद्र मोदी, लालू प्रसाद, नितीश सिंग, अमरिंदर सिंग वगैरे कोणीही त्याला श्रेय देत नाही आणि परत नेमत नाही.\nयात प्रशांत किशोरची काळजी वाटते. कारण यावेळी त्याचे गिर्‍हाहिक ममता बॅनर्जीसारखी क्रूर पाताळयंत्री आहे.\nया निवडणुकीत किशोर जर ममताबरोबर गेला तर त्याचा बोऱ्या वाजणार आहे\nभाऊ भवीष्यवाणी करतात तेव्हा बर्याच जनांना याचा अंदाज येत नाही..\nममतांचे पुढे काय होईल त्या सत्तेत राहतील का त्या सत्तेत राहतील का प्रशांत किशोरांचा प्रभाव पडेल का प्रशांत किशोरांचा प्रभाव पडेल का बंगाल मधे मोदी शाहा भाजपा जिंकेल का बंगाल मधे मोदी शाहा भाजपा जिंकेल का बंगाली मतदारांचा नंमका कल काय आहे बंगाली मतदारांचा नंमका कल काय आहे जनमानस जानते नेते का समजु शकत नाहीत जनमानस जानते नेते का समजु शकत नाहीत या आणी अश्या अनेक प्रश्नांची बरीच स्पष्ट ऊत्तरे भाऊंनी दीली आहेत व या पुढच्या लेखात ती जास्त खोलवर व सुस्पष्ट पणे येतीलच...\nलेखाल पायाचा लेख समजुन पुढे ममतां वर येनारे लेख जपुन ठेवलेत तर बंगाल विघान सभेच्या निकालाच्या दिवशी तुम्हांला अनेक गोष्टींची प्रचेती येईल.... गरज आहे ती चीकाटीने भाऊंचा पाठलाग करायची ....\nभाऊ या अति शहण्यामध्ये एक रघूराम राजन होते. त्यांचे देशाचे अर्थमंत्री चे स्वप्ने होते. त्या बद्दल थोडी माहिती द्या. निवडणूक पुर्वी हे सर्वत्र ज्ञान पाजत होते. निकाल लागल्यावर गायब झाले आहे\nप्रशांत किशोर हा प्रचंड ओव्हरहाईप्ड माणूस आहे असे वाटते. एखाद्याचे नशीब फळफळले की त्याला वारेमाप प्रसिध्दी मिळत जाते त्यातला तो एक प्रकार आहे. त्याने आतापर्यंत जे काही यश मिळविले ते जिंकणाऱ्या घोड्यांवर पैसे लावले म्हणूनच मिळविले. २०१२ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये मोदींच्या प्रचारात प्रशांत किशोरचे नाव सगळ्यात पहिल्यांदा पुढे आले. पण ती निवडणुक मो���ी प्रशांत किशोरच्या मदतीशिवायही जिंकले असतेच. २०१४ मध्ये मोदी बहुमत मिळविणार हे भाकित भाऊ सारख्या थोड्या अभ्यासकांनी केले होतेच. त्यात प्रशांत किशोर फॅक्टरचा किती हातभार होता प्रशांत किशोरला भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी हवी होती पण ती मिळाली नाही म्हणून तो मोदींना सोडून गेला. तो जर इतका प्रभावशाली आणि उपयुक्त असता तर त्याला असेच सोडून द्यायला मोदी-शहा इतके अपरिपक्व आहेत का प्रशांत किशोरला भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी हवी होती पण ती मिळाली नाही म्हणून तो मोदींना सोडून गेला. तो जर इतका प्रभावशाली आणि उपयुक्त असता तर त्याला असेच सोडून द्यायला मोदी-शहा इतके अपरिपक्व आहेत का त्याचा फार उपयोग झाला नाही तेव्हा त्याला उगीच का राज्यसभेत पाठवा म्हणून मोदी-शहांनी त्याला दाद लागू दिली नाही. पण २०१४ मध्ये निकाल आल्यावर ती मोदी लाट नसून प्रशांत किशोर लाट होती अशाप्रकारे अनेक पत्रकार लिहायला लागले. जर प्रशांत किशोर इतका प्रभाव राखून होता तर तो मोदींना पंतप्रधान व्हायला मदत का करायला जाईल त्याचा फार उपयोग झाला नाही तेव्हा त्याला उगीच का राज्यसभेत पाठवा म्हणून मोदी-शहांनी त्याला दाद लागू दिली नाही. पण २०१४ मध्ये निकाल आल्यावर ती मोदी लाट नसून प्रशांत किशोर लाट होती अशाप्रकारे अनेक पत्रकार लिहायला लागले. जर प्रशांत किशोर इतका प्रभाव राखून होता तर तो मोदींना पंतप्रधान व्हायला मदत का करायला जाईल स्वत:च तीनशे सीट काढून पंतप्रधान नाही का व्हायचा हा प्रश्न कोणालाही पडला नाही. पुढे २०१५ मध्ये बिहारमध्ये जदयु-राजद युती झाल्यामुळे आणि मुख्य म्हणजे नितीश कुमार हा लोकप्रिय चेहरा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असल्याने त्या युतीने विजय मिळविला. परत एकदा प्रशांत किशोरने जिंकणाऱ्या घोड्यावर पैज लावली. तीच गोष्ट २०१७ मध्ये पंजाबची. त्यापूर्वीची दहा वर्षे बादल पितापुत्रांनी घातलेल्या धुमाकूळामुळे त्यांचा पराभव होणे क्रमप्राप्त होते. सुरवातीला केजरीवालांचा आआप हा एक पर्याय म्ह्णून पुढे येत आहे हे चित्र होते. पण केजरीवालांनी दिल्लीत केलेल्या मर्कटचाळ्यांमुळे तो पण पर्याय गेला. मग अमरिंदरसिंग यांनी मोठा विजय मिळविला यात आश्चर्य कोणते होते स्वत:च तीनशे सीट काढून पंतप्रधान नाही का व्हायचा हा प्रश्न कोणालाही पडला नाही. पुढे २०१५ मध्ये बिहारमध्ये जदयु-राजद युती झाल्यामुळे आणि मुख्य म्हणजे नितीश कुमार हा लोकप्रिय चेहरा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असल्याने त्या युतीने विजय मिळविला. परत एकदा प्रशांत किशोरने जिंकणाऱ्या घोड्यावर पैज लावली. तीच गोष्ट २०१७ मध्ये पंजाबची. त्यापूर्वीची दहा वर्षे बादल पितापुत्रांनी घातलेल्या धुमाकूळामुळे त्यांचा पराभव होणे क्रमप्राप्त होते. सुरवातीला केजरीवालांचा आआप हा एक पर्याय म्ह्णून पुढे येत आहे हे चित्र होते. पण केजरीवालांनी दिल्लीत केलेल्या मर्कटचाळ्यांमुळे तो पण पर्याय गेला. मग अमरिंदरसिंग यांनी मोठा विजय मिळविला यात आश्चर्य कोणते होते तसा विजय त्यांनी प्रशांत किशोरच्या मदतीशिवायही मिळविला असताच. प्रशांत किशोर जर जादूगार असते तर उत्तर प्रदेशात काँग्रेसला विजय मिळवून द्यायला हवा होता. पण त्याला तसे करता आले नाही. २०२१ मध्ये ममतांचा बंगालमध्ये पराभव होईल निदान मागच्या वेळेइतकी निवडणूक सोपी नक्कीच जाणार नाही असे आताचे चित्र आहे. मधल्या दोन वर्षात परिस्थिती कशी बदलते, ममता किती आणि कसा आक्रस्ताळेपणा करतात, मोदींच्या कारभारावर नाराजी वाढते का यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. प्रशांत किशोर नक्की काय जादू करणार आहे\nममता बॅॅॅॅनर्जी यांचा स्वभाव लक्षात घेता, प्रशांत किशोरांचा प्रभाव पडेल का याचे उत्तर नियतीच देवू शकेल...\nजय श्री राम म्हटले तरी ही बया भूं भूं.... करत लोकांनवर धाऊन जाते.. प्रशांत चा पण काई खर नाही....������\nही गाजराची पुंगीच आहे\nमहाराष्ट्रात लांबलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याने गाफ़ील झालेल्या विरोधक व विश्लेषकांना शनिवारी सकाळी दिर्घकाळ शांत बसलेल्या भाजपाने मोठाच...\nनाट्य, पटकथा आणि राजकारण\nगेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक धक्कादायक वळणे घेतलेली आहेत. त्यामध्ये युती मोडून दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत गेलेले...\nमुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोशात आहेत. त्यांचे सल्लागारही जोशात आहेत. गंमत म्हणजे त्यांनी जी काही पावले उचलले...\nपत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समिकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणूकीनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रीपद मिळवण्यास...\nसिंह आला, पण गड गेला\nअखेरीस महाराष्ट्रात नवे समिकरण जुळलेले आहे. शिवसेना व दो���्ही कॉग्रेस यांची आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा मुख्यम...\nहीच वेळ आणि योग्य वेळ\nशनिवारी सकाळी उजाडताना अकस्मात राजभवनात भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारचा शपथविधी पार पडला. ती बातमी घरातल्या घरात बसून वाहिन्यां...\nरस्ता तोच वाटसरू वेगळे\nकर्नाटकात दिड वर्षापुर्वी रंगलेले नाट्य किरकोळ फ़रक करून महाराष्ट्रात घडलेले आहे. बहूमत हुकलेल्या भाजपाच्या येदीयुरप्पांनी तेव्हा अल्पमतात...\nअडीच वर्षापुर्वी म्हणजे २२ जुन २०१७ रोजी एक ब्लॉग लिहीला होता. त्याचे शीर्षक होते, ‘दाखवायचे सुळे’. तो खुप व्हायरल झाला आणि त्यावर प्रतिक...\nमहाराष्ट्रात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यावर विधानसभेत विश्वास व्यक्त क...\nआठवडे बाजार आणि घोडेबाजार\nआजकाल शिवसेनेचे परिचीत चेहरे कुठले फ़ारसे दिसत नाहीत आणि अब्दुल सत्तार नावाचे औरंगाबाद जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार मात्र आवेशात शिवसेने...\nकथा कुणाची व्यथा कुणा\nशिवसेना भाजपा इतके निर्धास्त का\nलाथोके भूत बातोसे नही मानते\nयुतीचं ठरलंय, आघाडीचं बिनसलंय\nममतांना झालाय ‘केजरीवाल फ़्लू’\nदेवेंद्र: लंबी रेसका घोडा\nबंगालच्या वाघिणीला घाम फ़ुटला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://vishwavidya.com/Entertainment-2278-5dd20e2513323-1.html", "date_download": "2019-12-15T12:27:15Z", "digest": "sha1:6ZXUJ4WHINELAA4E67SE5LQEVXB42J3D", "length": 9198, "nlines": 100, "source_domain": "vishwavidya.com", "title": "महाराष्ट्रात \"हिरकणी\" चित्रपटाने मारली बाजी", "raw_content": "\nलवकरच स्विस बँकेतील काळ्या पैश्याची माहिती मिळण्याची शक्यता\nपृथ्वीवर वीस वर्षांत झालेल्या बदलांच्या चित्रणात ‘नासा’ला यश\nराष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांना उच्चपदस्थ नोकरशहांपेक्षा कमी वेतन\nदेशाची राजधानी नागपूरला हलवा : श्री श्री रविशंकर\n2 भारतीय सैनिकांवर फ्रान्समध्ये 100 वर्षांनी झाले अंत्यसंस्कार\nभारत-चीन सीमेवर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप\nभाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार\nदूरसंचार, बँकींग क्षेत्रातील ८० हजार नोक-यांवर गदा\nक्तक़्क़क् बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल\nवेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन\nइराण-इराक सीमा भागात मोठा भ���कंप, १२९ नागरिकांचा मृत्यू\nराजस्थानातील डॉक्टरांच्या संपाला राज्यातील सरकारी डॉक्टरांचा पाठिंबा\nचार वर्षात डेबिट-क्रेडीट कार्ड, ॠच्र्ग् इतिहासजमा : नीती आयोग\nविद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक\nशेतीचे शिक्षण शाळेतून देण्यात सरकार उदासीन\nबाजी प्रभूंच्या आयुष्यावर आधारित \"पावनखिंड\" सिनेमा भेटीला येणार\nमहाराष्ट्रात \"हिरकणी\" चित्रपटाने मारली बाजी\nमुंबई - दिवाळीच्या मुहूर्तावर (२४ ऑक्टोबर) \"हिरकणी\" हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आणि त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा \"हाऊसफुल ४\" हा हिंदी चित्रपट सुद्धा रिलीज झाला आहे. मात्र, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या \"हिरकणी\" चित्रपटाने प्रदर्शनाच्या अगोदरच प्रेक्षकांची चित्रपटाप्रती उत्सुकता वाढवली होती. त्यामुळे कधी हा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि बघायला जातोय अशी भावना अनेकांची होती.\nदरम्यान, \"हिरकणी\" चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली की तिकीटगृहावर हाऊसफुलची पाटी झळकली आहे. हिरकणी चित्रपट प्रदर्शित होताच संपूर्ण महाराष्ट्रभर सोमवारी आणि मंगळवारी १५० पेक्षा जास्त शोज हाऊसफुल असून, एका दिवसात ६० पेक्षा जास्त शोज वाढले. त्यामुळे यंदा महाराष्ट्रात मराठी चित्रपट हिंदीवर भारी पडल्याचे चित्रपट दिसून आले आहे.\nआपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.\nमराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)\nबाजी प्रभूंच्या आयुष्यावर आधारित \"पावनखिंड\" सिनेमा भेटीला येणार\nज्येष्ठ रंगकर्मी डॉ. जब्बार पटेल यांची100 व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड\nमहाराष्ट्रात \"हिरकणी\" चित्रपटाने मारली बाजी\nइफ्फी\" मध्ये ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटांचे प्रदर्शन\nदबंग 3\"मधून सई मांजरेकर प्रेक्षकांच्या भेटीला\nरामदास स्वामींची भूमिका \"शंतनू मोघे\" साकारनार\nपाच मराठी चित्रपटांची वर्णी इफ्फी महोत्सवात दिसणार\n\"तुझ्यात जीव रंगला\" आत्ता नवीन वेळेत प्रसारित होणार\nझी ���राठी अवॉर्ड्स’२०१९चे नॉमिनेशन या मालिकांना मिळाले\nहिरकणी\"मध्ये \"ही\" सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत दिसणार\nविद्या बालन गणित तज्ज्ञ शकुंतला देवींच्या भूमिकेत दिसणार\nखारी बिस्कीट\" चित्रपटात दिसणार चिमुकल्यांची गॅंग\nरश्‍मि रॉकेट\" सिनेमात तापसी पन्नू बनणार \"धावपटू\"\nरितेश आणि जेनेलियाकडून पूरग्रस्तांना २५ लाखांची मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice_category/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-12-15T14:14:25Z", "digest": "sha1:NKMJDWSP24BTMWIGKJPRB3IMD6CVVVNY", "length": 4610, "nlines": 110, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "भरती | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nप्रकाशन दिनांक प्रारंभ दिनांक अंतिम दिनांक\nजिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा ई–लायब्ररी 2019 प्रवेश पात्रता परीक्षेकरीता पात्र, अपात्र उमेदवारांची यादी व प्रवेश पत्र\nजिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा ई–लायब्ररी 2019 प्रवेश पात्रता परीक्षेकरीता पात्र, अपात्र उमेदवारांची यादी व प्रवेश पत्र\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Dec 13, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A1&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%85%E0%A4%B8", "date_download": "2019-12-15T13:04:28Z", "digest": "sha1:R7VL7W36OCTTXMFCK5P5UZ3G7SVBTKVQ", "length": 8298, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nयशोगाथा (3) Apply यशोगाथा filter\nग्रामविकास (2) Apply ग्रामविकास filter\nइंधन शेती (1) Apply इंधन शेती filter\n(-) Remove बायोगॅस filter बायोगॅस\nएलपीजी (2) Apply एलपीजी filter\nग्रामविकास (2) Apply ग्रामविकास filter\nपर्यावरण (2) Apply पर्यावरण filter\nअभयारण्य (1) Apply अभयारण्य filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nजैवविविधता (1) Apply जैवविविधता filter\nत्र्यंबकेश्वर (1) Apply त्र्यंबकेश्वर filter\nनागपूर (1) Apply नागपूर filter\nनिसर्ग (1) Apply निसर्ग filter\nपर्यटक (1) Apply पर्यटक filter\nपर्यटन (1) Apply पर्यटन filter\nप्रदूषण (1) Apply प्रदूषण filter\nरोजगार (1) Apply रोजगार filter\nवृक्षतोड (1) Apply वृक्षतोड filter\nशिक्षण (1) Apply शिक्षण filter\nसौरऊर्जा (1) Apply सौरऊर्जा filter\nवीजनिर्मितीत टिकेकरवाडी ठरतेय ‘रोल मॉडेल\nपुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडी (ता. जुन्नर) येथील गावकऱ्यांनी दूरदृष्टी, ग्रामविकासाची आस, काळाची चाहूल घेत तंत्रज्ञान...\nआदिवासी पाड्यावर रुजली कृषी उद्योजकता\nकोणे (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) येथील आदिवासी महिला वनौषधी संकलन व विक्रीची कामे करत होत्या. बायफ संस्थेने आदिवासी महिलांना...\nग्रामविकास,पर्यावरण संवर्धनाचा वसा जपणारी ‘बीएनएचएस'\nराज्यातील व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावांमध्ये पर्यावरण संवर्धन आणि प्रबोधनाचे कार्य बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/tamil-nadu-teen-sets-father-ablaze-refusing-film-ticket-money/", "date_download": "2019-12-15T12:57:08Z", "digest": "sha1:NQD4Q5IJWBQQWERHDHCJX6Z7YNDU6KM2", "length": 14141, "nlines": 146, "source_domain": "www.saamana.com", "title": "चित्रपट पाहण्यासाठी पैसे दिले नाही, मुलाने वडिलांना पेटवले | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबनवडी ग्रामपंचायत राज्यात रोल मॉडेल, पुणे विभागीयस्तरावरील अधिकाऱ्यांनी केली पाहणी\nउरण- कंटेनर यार्डच्या मालकांनी रस्ता केला गिळंकृत\nथिबा राजवाडा संगीत महोत्सव २४ ते २५ जानेवारी दरम्यान रंगणार\nसलग सुट्ट्यांमुळे शिर्डी गर्दीने फुलली\nनागरिकता सुधारणा कायद्याविरोधात जामियातील विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; तीन बस जाळल्या\nआता 24 तास बँकेत ‘ही’ सुविधा असेल उपलब्ध, RBI ने नियमात…\nनागरिकता सुधारणा कायद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया… वाचा सविस्तर\nभाजप खासदाराच्या कारवर बॉम्ब हल्ला\nमहि��ा 2 लाख पगार असलेल्या मॅनेजरची आर्थिक तंगीतून आत्महत्या; पत्नी व…\nहिंदुस्थानी चवीचा चहा विकून अमेरिकेत करोडपती बनली महिला\n‘या’ चहाच्या किमतीत मुंबईत घ्याल दोन घरं\nनव्या मिस वर्ल्डचे आहे हिंदुस्थानशी कनेक्शन, वाचा कसे ते\n माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांचा हल्लाबोल\nबँकेत नोकरी मिळताच उडवले 62 लाख, खरेदी केली लग्जरी कार\n#INDvWI LIVE – टीम इंडियाचे विंडीजपुढे 289 धावांचे आव्हान\nक्रिकेट इतिहासात कोणालाही न जमलेला विश्वविक्रम पाकिस्तानच्या खेळाडूने केला\nकराडला रणजी सामना घेण्यासाठी प्रयत्नशील – रियाज बागवान\nमाजी क्रिकेटपटूवर दारु पिऊन मारहाण केल्याचा गुन्हा दाखल\nचेन्नईत हिंदुस्थान आज पहिल्या वनडेमध्ये विंडीजला भिडणार\nरोखठोक – सरकार नागपुरात; काळजी नसावी, पाच वर्षे टिकेल\nसामना अग्रलेख – ठकसेनांशी लढाई, जीएसटीचा परतावा द्या\nठसा – रवींद्र रसाळ\nवेब न्यूज – टिकटॉकवर खटला दाखल\n…जेव्हा रणबीर आलियासमोरच आपला शर्ट काढतो\nज्येष्ठ अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचे निधन\nपाहा समीरा रेड्डीच्या चिमुकलीचे सुपर क्यूट फोटो\nसलमान खानचे कौतुकास्पद पाऊल, सेटवर थुंकण्यास मनाईचे फर्मान\nPhoto – काय सांगता, रडण्याचेही आहेत मोठे फायदे…\nव्यायाम करताना चुकूनही ‘या’ गोष्टी विसरू नका, वाचा सविस्तर…\nभटकेगिरी – ‘हवेल्यां’चे सौंदर्य\nPhoto – रात्री आंबट पदार्थ खाण्यापूर्वी ‘हे’ वाचा\n No Problem, वाचा कांद्याशिवाय कसा कराल चमचमीत स्वयंपाक\nरोखठोक – सरकार नागपुरात; काळजी नसावी, पाच वर्षे टिकेल\nअंतर्गत सुरक्षेची आव्हाने आणि वास्तव\nनागरी सहकारी बँका अस्तित्वाचा प्रश्न… खास न्याय\nचित्रपट पाहण्यासाठी पैसे दिले नाही, मुलाने वडिलांना पेटवले\nचित्रपटाच्या तिकीसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांनी पेटवल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. तमिळनाडूच्या वेल्लोर येथे ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. अजिथ कुमार असे मुलाचे नाव आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजिथ कुमार याचे वडील पांडियन (45) हे रोजंदारीच्या कामावर जातात. काही कारणास्तव पत्नीसोबत भांडण झाल्याने त्यांनी घर सोडून रस्त्याच्या कडेला राहायला सुरुवात केली होती. गुरुवारी सकाळी एका बंद दुकानासमोर पांडियन झोपले असताना अजिथ कुमार तेथे आला वडिलांकडे ‘व���श्वासम’ हा चित्रपट पाहण्यासाठी पैसे मागू लागला. परंतु पांडियन यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात अजिथ कुमारने घरातून रॉकेलची बाटली आणत वडिलांच्या अंगावर रिकामी केली आणि आग लावून पळाला.\nआगीच्या चटक्यामुळे पांडियन मोठ्याने ओरडू लागले तेव्हा जवळच्या मजुरांनी त्यांच्याकडे धाव घेत आग विझवली आणि त्यांना वेल्लोरच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून पोलिसांनी अजिथ कुमारला ताब्यात घेतली असून चौकशी सुरू आहे.\nबनवडी ग्रामपंचायत राज्यात रोल मॉडेल, पुणे विभागीयस्तरावरील अधिकाऱ्यांनी केली पाहणी\nPhoto – काय सांगता, रडण्याचेही आहेत मोठे फायदे…\nनागरिकता सुधारणा कायद्याविरोधात जामियातील विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; तीन बस जाळल्या\nPenis Fish – विचित्र आकाराचा मासा ठरतोय जगभरात चर्चेचा विषय\nउरण- कंटेनर यार्डच्या मालकांनी रस्ता केला गिळंकृत\n#INDvWI LIVE – टीम इंडियाचे विंडीजपुढे 289 धावांचे आव्हान\nथिबा राजवाडा संगीत महोत्सव २४ ते २५ जानेवारी दरम्यान रंगणार\nक्रिकेट इतिहासात कोणालाही न जमलेला विश्वविक्रम पाकिस्तानच्या खेळाडूने केला\nसलग सुट्ट्यांमुळे शिर्डी गर्दीने फुलली\nआता 24 तास बँकेत ‘ही’ सुविधा असेल उपलब्ध, RBI ने नियमात...\nकराडला रणजी सामना घेण्यासाठी प्रयत्नशील – रियाज बागवान\nरत्नागिरीत रंगणार थिबा राजवाडा संगीत महोत्सव\nव्यायाम करताना चुकूनही ‘या’ गोष्टी विसरू नका, वाचा सविस्तर…\nनागरिकता सुधारणा कायद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया… वाचा सविस्तर\n…जेव्हा रणबीर आलियासमोरच आपला शर्ट काढतो\nया बातम्या अवश्य वाचा\nबनवडी ग्रामपंचायत राज्यात रोल मॉडेल, पुणे विभागीयस्तरावरील अधिकाऱ्यांनी केली पाहणी\nPhoto – काय सांगता, रडण्याचेही आहेत मोठे फायदे…\nनागरिकता सुधारणा कायद्याविरोधात जामियातील विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; तीन बस जाळल्या\nPenis Fish – विचित्र आकाराचा मासा ठरतोय जगभरात चर्चेचा विषय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1281", "date_download": "2019-12-15T14:17:01Z", "digest": "sha1:FNFYYUAV5TPNSOJUMY3JWMS7UEWGFBCG", "length": 3120, "nlines": 41, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "जनावरांचा बाजार | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसांगोल्याचा गुरांचा आणि कातडीचा आठवडा बाजार\nसोलापूर जिल्ह्यातील सां��ोला तालुक्‍याचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील आठवडा गुरांचा बाजारा. त्‍या बाजारात खिल्लार बैल, विविध जातींच्‍या गाई आणि म्‍हशी विकण्‍यासाठी आणल्‍या जातात. त्याचबरोबर तेथे शेळी-मेंढी बाजारही भरतो. त्‍यास पुरक म्‍हणून शेळी आणि मेंढी यांच्‍या कातडीचा बाजार चालतो. सांगोल्‍याच्‍या बाजारात दर आठवड्याला लाखो-कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते.\nSubscribe to जनावरांचा बाजार\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : स्टॅकदेव एंटरप्रायसेस", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/sovereign-debt-capital-adequacy-norms-governments-request-to-the-reserve-bank-of-non-state-bank-report-1786009/", "date_download": "2019-12-15T13:47:27Z", "digest": "sha1:TUIPRZSLG6VU5UCLMZT6OFWLGB7WH7H2", "length": 12320, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "sovereign debt, capital adequacy norms, government’s request to the Reserve Bank of Non State Bank Report | बुडीत कर्ज, भांडवली पर्याप्ततेविषयक दंडकांवर फेरविचाराची रिझव्‍‌र्ह बँकेकडे सरकारची मागणी गैर – स्टेट बँक अहवाल | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nबुडीत कर्ज, भांडवली पर्याप्ततेविषयक दंडकांवर फेरविचाराची रिझव्‍‌र्ह बँकेकडे सरकारची मागणी गैर – स्टेट बँक अहवाल\nबुडीत कर्ज, भांडवली पर्याप्ततेविषयक दंडकांवर फेरविचाराची रिझव्‍‌र्ह बँकेकडे सरकारची मागणी गैर – स्टेट बँक अहवाल\nभारतासह अनेक देशांनी बँकांना बॅसेल -३ मानदंडानुरूप भांडवली पर्याप्तता राखण्याचे सूचित केले आहे.\nकेंद्र सरकार आणि रिझव्‍‌र्ह बँकेदरम्यान मतभिन्नता आणि संघर्षांचा एक प्रमुख पैलू ठरलेला मुद्दा गैर आणि अनावश्यक असल्याचे मत देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेच्या संशोधन अहवालानेच व्यक्त केले आहे. भारतात बँकिंग व्यवस्थेत नियमाधीनतेचा अतिरेक होत असल्याचा केंद्र सरकारच्या आरोपाचे निरूपण करताना ते स्थितीनुरूप साजेसेच असल्याचा निर्वाळाही या अहवालाने दिला आहे.\nसूक्ष्म-लघू व मध्यम उद्योगांना कर्जपुरवठा खुला व्हावा यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने बुडीत कर्ज प्रमाणाबाहेर वाढलेल्या बँकांवरील त्वरित सुधारात्मक आराखडय़ानुसार (पीसीए) कर्ज वितरणावर लादलेले र्निबध दूर करावेत, असा केंद्र सरकारचा होरा आहे. मात्र ‘पीसीए’अंतर्गत बँकांवरील र्निबध हे नियमानुसार व आजवरच्या परंपरेला धरूनच असून, ते दूर अथवा शिथिल करण्याची मागणी गैरच असल्याचा निर्वाळा स्टेट बँकेच्या अहवालाने दिला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील २१ पैकी ११ बँकांवर सध्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या ‘पीसीए’अंतर्गत कारवाईने कर्ज वितरणावर र्निबध लागू आहेत.\nस्टेट बँकेच्या या अहवालात गेल्या वर्षांपासून भारतात लागू झालेल्या पीसीएअंतर्गत बँकांवरील र्निबधांचा अमेरिकेतील ‘एफडीआयसी’ उपाययोजनांशी तुलना करण्यात आली आहे. भारतासह अनेक देशांनी बँकांना बॅसेल -३ मानदंडानुरूप भांडवली पर्याप्तता राखण्याचे सूचित केले आहे. तर अमेरिकेत राखीव भांडवलाची पातळी ही ५ टक्क्यांची तर व्यवस्थात्मकदृष्टय़ा महत्त्वाच्या बँकांसाठी हे प्रमाण ६ टक्के इतके आहे. केंद्र सरकारचाही भांडवली पर्याप्ततेच्या प्रमाणात शिथिलता आणली जावी, असा आग्रह रिझव्‍‌र्ह बँकेने फेटाळला आहे. भारतातील बँकांची अनुत्पादित कर्ज मालमत्तेची (एनपीए) भयानक स्थिती पाहता ते बरोबर ठरणार नाही, अशी रिझव्‍‌र्ह बँकेची भूमिका आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokprabha/how-to-keep-fringes-1097640/", "date_download": "2019-12-15T13:41:24Z", "digest": "sha1:A43QBQRVXOKKAZB4XAR7DGOSNGOCAQMD", "length": 15014, "nlines": 248, "source_domain": "www.loksatta.com", "title": "फ्रिन्जेस कसं ठेवू ??? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nसध्या सेलेब्रिटीज फ्रिन्जेस हेअरस्टाइल्स मिरवताना दिसताहेत. फ्रिन्जेस देताना कोणती काळजी घेतली पाहिजे\n– सध्या सेलेब्रिटीज फ्रिन्जेस हेअरस्टाइल्स मिरवताना दिसताहेत. फ्रिन्जेस देताना कोणती काळजी घेतली पाहिजे\n– फ्रिन्जेस या सिझनमध्ये हिट आहेत. वाऱ्याच्या झुळूक आल्यावर प्रेयसीच्या कपाळावर येणारी केसांची बट ही प्रत्येक काळातील प्रियकराला घायाळ करत आली आहे. सध्या सेलेब्रिटीच काय कॉलेज तरुणीसुद्धा फ्रिन्जेस मिरवताना दिसतात. पण असं असलं तरी आपल्या चेहऱ्याला सूट होतील, असे फ्रिन्जेस निवडणे खरंच गरजेचं असतं. त्यामुळे रेखा तुझी काळजी अगदी बरोबर आहे. फ्रिन्जेस केल्यावर आपले कपाळ लपले जाते. त्यामुळे कपाळाचा आकार आणि फ्रिन्जेस यांच्यात ताळमेळ असणे गरजेचे आहे. जर तुझे कपाळ मोठे असेल, तर लांब स्ट्रेट फ्रिन्जेस ठेवायला काहीच हरकत नाही. अर्थात, या फ्रिन्जेस भुवयांच्या वर असल्या पाहिजेत याची काळजी घे. कपाळ लहान असल्यास साइड फ्रिन्जेस ठेवणं उत्तम. शक्यतो मुली उजव्या बाजूला फ्रिन्जेस ठेवणं पसंत करतात, पण तुझा भांग ज्या बाजूचा असेल त्या बाजूला फ्रिन्जेस घे. कित्येकदा आपण हौसेने फ्रिन्जेस करून घेतो, पण रोजच्या धावपळीत दिवस संपेपर्यंत केस कानामागे जातात आणि त्यांना कर्ल्स येतात. अशा वेळी फ्रिन्जेस लांब असले, तर उत्तम. कारण केसांना कर्ल्स आले तरी लुक बिघडत नाही.\n– बाजारात मेन्स शॉर्ट्स पाहायला मिळताहेत. त्या सोबत स्टायलिंग कसं करावं त्या कुठे वापरता येऊ शकतात\n– कपिल, शॉर्ट्सनी सध्या मेन्स डेनिम्सची जागा घेतली आहे. नेहमीच्या डेनिम्स घालण्यापेक्षा शॉर्ट्स घालून मिरवणे, सध्या कूल समजलं जातं. त्यामुळे ज्याप्रमाणे डेनिम्सवर हवं ते आणि हवं त्याप्रकारे घालून वेगवेगळं स्टायलिंग करता येतं, तसंच स्वातंत्र मुलांना शॉर्ट्ससोबत मिळतं. त्यामुळे प्रिंटेड टी-श���्ट्स, चेक्स शर्ट्स, स्ट्राइप टी-शर्ट, गंजीस सगळ्यासोबत शॉर्ट्स छान दिसतात. आता प्रश्न या कुठे घालाव्यात. तर ज्याप्रमाणे डेनिम्स घालण्यासाठी काळ आणि वेळ याचे बंधन नसते, तसंच शॉर्ट्सच्या बाबतीतपण असतं. त्यामुळे कॉलेजपासून ते पार्टीपर्यंत कुठेही या घालता येतात. तुला डेनिम्स किंवा ट्राऊझरमध्ये जे रंग घालायला आवडतात ते शॉर्ट्समध्येसुद्धा बिनदिक्कत घालू शकतोस. शॉर्ट्सवर जॅकेट्स कूल दिसतात. ओव्हरड्रेसिंगसुद्धा छान दिसतं. पण हे सगळं करताना तुमचा आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. कारण कित्येकांना शॉर्ट्स घालणं अवघडल्यासारखं होतं. त्यामुळे अजिबात अवघडून न जाता फुल आत्मविश्वासाने शॉर्ट्स घाल, काहीच हरकत नाही.\nफॅशनच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न, शंका असल्यास जरूर पाठवा किंवा ‘लोकप्रभा’ला ई-मेल पाठवा. पाकिटावर किंवा ई-मेलच्या विषय रकान्यात\n‘फॅशन पॅशन’ असा उल्लेख करावा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nऔषधाविना उपचार: मसाल्याचे पदार्थ\nवाचक शेफ: आवळय़ाचे रायते\nवारसा : पिंगळीचा प्राचीन वारसा\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B7_%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B3/%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A5%AB/%E0%A5%A7%E0%A5%AD", "date_download": "2019-12-15T13:41:09Z", "digest": "sha1:JIREW4J7F7Y6FOYIN34SK4X3RNYVQHWD", "length": 3820, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:संतोष दहिवळ/मृत बाह्य दुवे परत मिळविले खंड ५/१७ - विकिपीडिया", "raw_content": "सदस्य चर्चा:संतोष दहिवळ/मृत बाह्य दुवे परत मिळविले खंड ५/१७\n< सदस्य चर्चा:संतोष दहिवळ‎ | मृत बाह्य दुवे परत मिळविले खंड ५\nPotter star Watson \"rich enough to retire\". RTÉ.ie Entertainment. २७ जुलै २००७. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक २८ फेब्रुवारी २०१४ रोजी मिळविली).\n...आणखी परत मिळवलेले मृत दुवे पाहा\nहा दुवा या लेखातील होता...\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ फेब्रुवारी २०१४ रोजी २३:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://nandednewslive.blogspot.com/2014/12/blog-post_19.html", "date_download": "2019-12-15T12:22:49Z", "digest": "sha1:3LWY2AV4S3HQE3N7Z2BLAAEGKDDL3C7S", "length": 18136, "nlines": 142, "source_domain": "nandednewslive.blogspot.com", "title": "nandednewslive: मेळाव्यास प्रारंभ..", "raw_content": "NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **\nबुधवार, 10 दिसंबर 2014\nध्वजरोहनने स्काऊट गाईड, कब बुल बुल जिल्हा मेळाव्यास प्रारंभ..\nहिमायतनगर(अनिल मादसवार)४२ व्या स्काऊट गाईड, कब बुल बुल जिल्हा मेळाव्यास बुधवारी सुरुवात झाली असून, सायंकाळ पर्यंत जवळपास २ हजाराहून अधिक स्काऊट गाईडचे विद्यार्थी परमेश्वरनगरी मध्ये दाखल झाले असून, उद्या गुरुवारी उद्घाटनापर्यंत जिल्ह्यातील १६ तालुक्यातील २५०० ते ३००० विद्यार्थी दाखल होतील अशी माहिती मेळावा उपप्रमुख एन.एम.तीप्पलवाड यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना दिली आहे.\nविद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेपासून स्ववालाम्बानाचे धडे मिळावेत स्वतःच्या पायावर स्वतः उभे राहणे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना अनुभवातून शिक्षण मिळावे या उद्दात हेतूने हिमायतनगर येथील डॉ. बाबसाहेब आंबेडकर केंद्रीय निवासी विद्यालय व परिसरात स्काऊट गाईड, कब बुल बुल या तीन दिवसीय जिल्हा मेळाव्याचे नांदेड भारत स्काऊट गाईड व जिल्हा शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी दुपारी २.३० वाजता संचालन व ध्वज रोहनने मेळाव्यास सुरुवात झाली असून, सायंकाळ पर्यंत रेल्वे, जीप, टेम्पो, ट्रक, बस, ऑटो यासह अन्य वाहनाने जवळपास २ हजाराहून अधिक स्काऊट गाईड व गाईडर दाखल झाले आहेत. शहरात दाखल होणार्यांच्या स्वागतासाठी ठीक ठिकाणी बैनर लावण्यात आले असून, शहर परिसरात गात १६ वर्षानंतर जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आल्याचे दिसून येत आहे. दाखल होणार्या विद्यार्थ्यांची प्रथम नोंदणी, तंबू उभारणी, त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले. रात्री मेळावा आयोजन समिती व पदाधिकारी स्काऊटर, गाईडर सब कैम्प प्रमुखाची सभा व शेकोटी कार्यक्रम संपन्न झाला. रात्रीला १० नंतर रात्र गस्त दिवे बंद पहारा सुरु करून ग्राम सुरक्षेचे धडे विद्यार्थ्यांनी घेतले आहे. दि.१० बुधवार ते १३ शनिवार पर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात शालेय कार्याक्रमची रेलचेल चालणार असून, रामधून, वैक्तिक स्वच्छता, व्यायाम - योगा, विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले विविध गुणदर्शन, कमवा आणि शिका, स्वतः स्वावलंबी बना, शोभा यात्रा, सराव, विविध देखावे, वेळेचे बंधन, शेकोटी आदीसह स्वयंशासन याला वाव मिळणार आहे. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील १६ तालुक्यातील जवळपास ५० हून अधिक शाळांचे कैम्प दाखल झाले असून, यात स्काऊट -७८४, गाईड -३६६, स्काऊटर - १०७, गाईडर - ५० हून अधिक प्रमाणात दाखल झाले आहेत. यासाठी जिल्हा संघटक श्री दिगंबर करंडे, जिल्हा आयुक्त जी.जी.जाधव, कोषाध्यक्ष बी.आर.काचावार, माजी कोषाध्यक्ष डी.व्ही.देशमुख, विश्वनाथ बडूरे, मेळावा प्रमुख श्री बेळगे, गाईड संघटक सौ.रुपाली गुंडाळे, आयुक्त सौ.एम.एस.बच्चेवार, श्री जलदावार, भुसलवाड, कैलास कापवार, सैप्रसाद, उदय हंबर्डे, मोरे, सोनटक्के आदी आहेत. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी हिमायतनगर सह जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे प्रमुख शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी परीश्रम घेत आहेत.\nस्काऊट गाईड मेळाव्याचे आज उद्घाटन\nस्काऊट गाईड, कब बुल बुल जिल्हा मेळाव्याचे उद्घाटन तालुक्याचे आ.नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी.प.अध्यक्ष मंगलाताई गुंडले, तर प्रमुख अतिथी म्हणून जी.प.उपाध्यक्ष दिलीप धोंडगे, शिक्षण सभापती संजय बेळगे, अर्थ व बांधकाम सभापती दिनकर दहिफळे, समाजकल्याण सभापती स्वप्नील चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती वंदनाताई लहानकर, स्काऊट गाईडचे राज्य आयुक्त डॉ.वसंत काळे, प.स.सभापती आदेलाबाई हातमोडे, उपसभापती लक्ष्मीबाई भवरे, जी.प.सदस्य सुभाष राठोड, शे.रेहाना बेगम, गोपिकाबाई माजळकर, आदींसह अनेक मान्यवर, पत्रकार उपस्थित राहणार आहेत.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nट्रेनयात्रा में मिले तृतीय पंथीयों के पोस्ट- पेमेंट-बैंक खातें निकालकर मुख्यधारा में लाया\nसर्वपक्षीत कृती समितियों सहित ट्रेन स्टेशन पर पत्रकारों ने किया धरणा आंदोलन\nमहाप्रबंधक माल्या को सर्वपक्षीय कृती समिति, पत्रकार संघटन, जेष्ठ नागरिक ने दिया ज्ञापन\nहिमायतनगर रेलवे स्टेशन का उच्च स्तरीय प्लेटफार्म खराब गुणवत्ता का है\nआंध्रप्रदेश के पूर्वचीफ़ जस्टिस चंद्रयाद्वरा पत्रकार नईम खान का नँशनल अवार्ड\nमहाराणा प्रताप के वंशजों का डेरा हिमायतनगर (वाढोणा) शहर में\nKaar Nadit Kosalali कार नदीत.. तिघांचा मृत्यू\nTaranche Jhopale तारांच्या झोपाळ्याकडे साफ दुर्लक्ष\nनांदेड ते तिरुपती विशेष गाडीच्या फेऱ्यांत वाढ\nJad Wahnane Pul Dhokyat लोडींग ट्रकमुळे हादगावच्या मुख्य रोडवरिल पुलला धोका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://nandednewslive.blogspot.com/2017/09/", "date_download": "2019-12-15T12:58:38Z", "digest": "sha1:EEGJWEWAAHIIQSUMSRXWLIS4HOYJI2IH", "length": 54270, "nlines": 436, "source_domain": "nandednewslive.blogspot.com", "title": "nandednewslive: September 2017", "raw_content": "NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **\nशुक्रवार, 29 सितंबर 2017\nKrida Spardha हुजपात कॉलेजात वेटलिफ्टिंग स्पर्धा\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nरविवार, 24 सितंबर 2017\nSthagushacha Chhapa २ लाखाचा दारूसाठा जप्त\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nशनिवार, 23 सितंबर 2017\nJalyuktcha Bogas Bandhara बोगस बंधाऱ्यामुळे पाणी गेले वाहून\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nशुक्रवार, 22 सितंबर 2017\nRelve Brij Rasta Dhokadayak रेल्वे रस्त्याच्या खड्ड्यामुळे प्रवाशी त्रस्त\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nDurgache Jalloshat Swagat दुर्गा मातेचे जल्लोषात स्वागत\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nDarwadibabat Nidarshane हिमायतनगरात काँग्रेसचे निदर्शने\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nगुरुवार, 21 सितंबर 2017\nGadavar Ghatsthapana गडावर उदे ग अंबे उदेच्या गजर\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nस्वारातीम विद्यापीठामध्ये विविध 'उत्कृष्ट' पुरस्काराचे वितरण\nनांदेड (एनएनएल) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २३व्या वर्धापण दिनानिमित्ताने विविध पुरस्कार वितरण सोहळयाचे आयोजन आज बुधवार (२०) रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विज्ञान लेखक आणि मराठी विज्ञान परिषद, मुंबईचे सचिव डॉ.अनंत पा. देशपांडे, जीवनसाधना गौरव पुरस्काराचे\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nसंशोधनामध्ये प्रगतीची गरज - दत्ता भगत\nनांदेड (अनिल मादसवार) पूर्वी काहीही सुखसुविधा उपलब्ध नसतांना संशोधन विपूल प्रमाणात झालेले आहे. पण सद्या सर्व सुखसोयी, साहित्य, प्रयोगशाळा, यंत्र, संगणक, मनुष्यबळ इत्यादी सर्व गोष्टी उपलब्ध असतांना सुद्धा पाहिजे तसे संशोधन होत नाही. म्हणूनच देशाला अजूनही संशोधनामध्ये प्रगतीची गरज आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. दत्ता भगत यांनी व्यक्त केले.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nबुधवार, 20 सितंबर 2017\nशेतकऱ्यांना कर्ज माफीचे अर्ज करण्यासाठी पुन्हा मुद्दत वाढ द्या - राधाकृष्ण विखे पाटील\nदुष्काळ मुक्ती साठी रेण��का मातेला साकडे\nमाहुर (सरफराज दोसाणी) राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून शेतकर्‍यांना कर्ज माफी जाहीर केली. मात्र आज शेतकर्‍यांना सरवर डाउनच्या इतर ऑनलाईन अर्ज करण्यासाठि येणार्‍या अडचणी मुळे अद्याप संपुर्ण शेतकर्‍यांनी कर्ज माफीचे अर्ज भरलेले नाही. त्यामुळे शासनाने पुन्हा अर्ज करण्यासाठी मुदत वाढ द्यावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nअर्धापूर तालुका काँग्रेस ची पेट्रोल व डिझेल चे भाव कमी करण्याची मागणी\nअर्धापूर (नागोराव भांगे) केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या नियोजन शुन्य कारभारामुळे केवळ बहात्तर दिवसात पेट्रोल मध्ये १६ रूपये व डिजलमध्ये ४ रूपयांची दरवाढ झालेली आहे. या दरवाढीच्या विरोधात अर्धापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दि. १९ - मंगळवारी आंदोलन करण्यात आले असून याबाबत अर्धापूर तहसीलदारांना निवेदन दिले आहे.\nभाजप सरकारचे केंद्र आणि राज्यात कसल्याही\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nअर्धापुरात वेगवेगळ्या उपक्रमाने नरेंद्र मोदीचा वाढदिवस साजरा\nअर्धापूर (नागोराव भांगे) देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. यानिमित्त दि. १७ - रविवारी अर्धापूर शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळे वाटप करून दवाखाना परिसराची साफसफाई करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nदलीतमित्र निवृतीराव लोणे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन\nअर्धापूर (नागोराव भांगे) संपूर्ण विश्वची आपुले घर समजून दिन, दुबळ्यांवर प्रेम करून वयोवृद्ध, निराधार - निरश्रीत लोकांना आश्रय देणारे दलित मित्र कालवश निवृतीराव लोणे यांच्या सातव्या पुण्यतिथी निमित्त दि. २३ - शनिवारी लोणी ( खु. ) येथे विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.\nधम्म कार्यात स्वतःला पुर्णपणे झोकून देऊन\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nटाकराळा (बु) लहान तांडावस्ती सिसि. रोडचे उद��ाटन करताना मा.आ. माधवराव पाटील जवळगावकर व गावकरी दिसत आहेत.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nलघूशंकेच्या कारणावरून दोन गटातील तुंबळ हाणामारी\nहदगावमध्ये एक तरुण ठार.. मयताच्या कुटूंबातील ७ जणांसह अन्य ५ जखमी\nनांदेड (एनएनएल) नांदेड जिल्ह्यातील हदगावमध्ये एका तरुणास घरासमोर लघवी करण्यास विरोध केल्याच्या कारणावरुन दोन कुटूंबातील गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत कैलास संभाजी मांजरे(२८) या तरुणाच्या छातीत जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला.तर त्याच्या कुटूंबातील ७ जणांसह अन्य ५ जण जखमी झाले आहेत.\nहदगांव शहरातील दत्तबर्डी रस्त्यावरील नाईक नगर तांडा येथे संभाजी मारोती मांजरे व विष्णु चंदू पवार या दोघांची घरे\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nजलयुक्त शिवारच्या बोगस बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी गेले वाहून\nकामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून बंधाऱ्याची पुनर्बांधणी करा\nहिमायतनगर (अनिल मादसवार) तालुक्यात जलयुक्त शिवाराची कामे थातुर - मातुर करण्यात आल्यामुळे पावसाचे पडलेले पाणी पूर्णतः वाहून गेले आहे. याचे ज्वलंत उदाहरण दुधड येथील जलसंधारण विभागाच्या बंधाऱ्याच्या बोगस कामावरून उघड झाले आहे. परिणामी येणाऱ्या काळात या भागातील शेतकरी, जनावरे व सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार असल्याने यात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nGharkul Sarvekshan सर्वांसाठी घरे सर्वेक्षचा शुभारंभ\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nMahur Navratrotsav माहुरगडावर उद्यापासून नवरात्रोत्सव\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nप. पू. मातासाहेब देवांजी जन्म शताब्दी सोहळा उत्साहात साजरा करावा - जिल्हाधिकारी डोंगरे\nनांदेड (अनिल मादसवार) प. पू. मातासाहेब देवांजी यांची 336 वी जन्म शताब्दी सोहळा मोठ्या उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.\nमुदखेड तालुक्यातील गुरुद्वारा मुगट येथे प. पू. मातासाहेब द���वांजी यांची 336 वी जन्म शताब्दी सोहळा सोमवार 2 ते बुधवार 4 ऑक्टोंबर 2017 या\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nगोदावरी नदीकाठच्या गावांना पूर परिस्थितीबाबत सतर्कतेच्या सूचना\nनांदेड (एनएनएल) जायकवाडी धरणातील अतिरिक्त जलसाठयाचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्याची शक्याता असून या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना व तेथील स्थानीक प्रशासकीय यंत्रणेला पूर परिस्थितीबाबत सावधगिरी व सतर्क राहण्याच्या सूचना देण्याशत येत आहेत. नागरीकांनी कुठल्यााही प्रकारच्या अफवावर विश्वास न ठेवता सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nमुखेड शिवेसेनेच्या वतीने महागाई विरोधात धरणे आंदोलन\nमुखेड (ज्ञानेश्वर डोईजड) जनतेच्या विविध समस्या घेऊन मुखेड शिवसेनेच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर दि. 20 सप्टेबर रोजी गॅस ठेवून चुल पेटवून धरणे आंदोलन करण्यात आले.\nकेंद्र शासनाने अच्छे दिन अशी घोषना केली होती ती सर्व जनतेनी उघडया डोळयांनी अनुभवली व ती घोषना दिवास्वप्न ठरली. त्यात महिलोंका सम्मान हा सम्मान नसून महिलांचे कंबरडे महागामुळे मोडले\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nभाजपा पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकजण इच्छुक\nतर संभाव्य उमेदवार लागले प्रचाराला\nनविन नांदेड (रमेश ठाकूर) नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रभाग- 19, 20 मध्ये भाजपा पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकजन इच्छुक असून अनेकांनी मुलाखतीही दिल्या. तर संभाव्य असलेले उमेदवार प्रचार कार्याला लागले असून मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचाही नविन नांदेड भागात शुभारंभही झाला. भाजपा पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकजण इच्छुक तर संभाव्य उमेदवार लागले प्रचाराला\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nजिल्हा नियोजन समितीवर मुखेडच्या लोहबंदे, सौ. साबणे, सौ. सुगांवकर यांची निवड\nतालुक्याच्या विकास कामाला मिळणार गती...\nमुखेड (ज्ञानेश्वर डोईजड) जिल्हा हा नियोजनाचा पायाभूत घटक मानून प्रत्येक जिल्ह्राकरिता यथार्थदर्शी वार्षिक योजना तयार करण्यासाठी जिल्हा स्तरावर सुयोग्य नियोजन यंत्रणा निर्माण करण्याचा निर्णय शासनाने े घेउन प्रत्येक जिल्ह्रात जिल्हा नियोजन व विकास मंडळाची स्थापना केली त्यात मुखेड तालुक्यातील जिल्हा नियोजन समितीवर तिघांची बिनविरोध वर्णी लागल्यामुळे तालुक्याच्या विकास\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nस्‍वच्‍छता ही सेवा अभियाना अंतर्गत उद्या बैठकीचे आयोजन\nजिल्‍हयातील 169 ग्राम पंचायतींच्‍या ग्रामसेवकांची आज नांदेडमध्‍ये आढावा बैठक\nनांदेड (एनएनएल) शौचालय बांधकामाची गती वाढविण्‍यासाठी राज्यात स्‍वच्‍छता ही सेवा हे अभियान मोठया प्रमाणात सुरु करण्‍यात आले आहे. या अंतर्गत जिल्‍हयातील ग्राम पंचायतींचे 50 पेक्षा कमी उद्दिष्‍ट शिल्‍लक असलेल्या 169 ग्राम पंचायतींच्‍या ग्रामसेवकांची आज गुरुवार दिनांक 21 सप्‍टेंबर रोजी सकाळी आकरा वाजता जिल्‍हा\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nऑफलाईन पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना योजनेत सामावून नुकसान भरपाई द्या\nबळीराजा शेतकरी युवा मोर्चाची मागणी\nहिमायतनगर (एनएनएल) प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज दाखल केलेल्या शेतकऱ्यांचा पीकविमा योजनेत समाविष्ट करून विमा योजनेतून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बळीराजा शेतकरी युवा मोर्चाच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.\nयाबाबत सविस्तर वृत्त असे कि, शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजना लागू करून निसर्गाच्या\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nदर्शनाला नवरात्रोत्सवात विशेष महत्व\nवाढोणा शहराच्या उत्तरेच्या बाजूस असलेल्या कालिंकामाता मंदिराला कल्याणीच्या चालुक्य कालखंडाचा इतिहास आहे. याचे पुरावे मंदिर स्थापत्याचे हेमाडपंथी शिळांच्या अवशेषावरून दिसून येतात. या मंदिराची स्थापना १६७९ साली झाली असून, आज ३३८ वर्ष पूर्ण होत आहेत. हिमायतनगरची कुलदैवत कालिंका माता हि नवसाला पावणारी असून, भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात अशी अनेकांची श्रद्धा आहे, त्यामुळे नवरात्रोत्सवात मातेच्या दर्शनाला विशेष महत्व आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nसरसम शिवारातील शेती पिकात रान डुक्करा���चा हैदोस.. ज्वारीचे नुकसान\nहिमायतनगर (एनएनएल) तालुक्यातील मौजे सरसम शिवारातील शेतकरयांच्या शेतात रानडुकराणी हैदोस माजवून एकराहून अधिक ज्वारीच्या पिकाचे नुकसान केले आहे. या नुकसानीचे भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी वनविभागाकडे केली आहे.\nयंदा अल्प पर्जन्यमानामुळे सोयाबीन, मूग -उडीद हातचे गेले. आता कापूसही नुकसानी आले आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nदुकानदारी करणाऱ्या दलालांपासून सावध राहून प्रधानमंत्री आवास घरकुलाचा लाभ घ्या\nमाजी आमदार माधवराव पाटील यांचे आवाहन\nनांदेड (अनिल मादसवार) घरकुलाचा लाभ मिळवून देतो म्ह्णून कुणीजरी दुकानदारी मांडत असले तर त्या ठिकाणी कुणालाही जायची गरज नाही. घरकुल मंजूर होऊन बैंकेचे कर्ज मिळवून देण्याची जबाबदारी हिमायतनगर नगरपंचायतीने उचलली आहे. एवढेच नव्हे तर तुमचा वॉर्डातील नगरसेवक - कर्मचारी तुमच्या घरी येऊन प्रस्ताव भरून घेतील. म्हणून घरकुलासाठी दुकानदारी करणाऱ्यांपासून जनतेनी सावधानता बाळगावी आणि प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळवून पक्क्या घराचे स्वप्न साकार करावे असे आवाहन माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nमाहुर गडावर दहादिवस विविध कार्यक्रम... उद्या घटस्थापना\nमाहुर (सरफाराज दोसाणी) माहूर आदिशक्तीच्या साडेतीन शक्तिपीठापैकी पूर्णपीठ असलेल्या माहूर येथील रेणुकादेवी संस्थानवर नवरात्र उत्सवात दहा दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती रेणुकादेवी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष आणी प्रथम जिल्हा न्यायाधीश सुधिर कुलकर्णी, उपाध्यक्ष व उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल, सचिव व सहायक\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nरेल्वेअंडर ब्रिजच्या गुढगाभर खड्ड्यामुळे प्रवाशी त्रस्त...\nखा.राजीव सातव यांनी पाहणी करूनही समस्या जैसे थेच\nहिमायतनगर (अनिल मादसवार) तेलंगणा - मराठवाड्याला जोडणाऱ्या हिमायतनगर येथील अंडर ब्रिज पुलाखालून जाणाऱ्या खड्डेमय रस्त्यामुळे अक्षरशा प्रवाशी हैराण झाले आहेत. खासदारांनी पाहणी करून आश्वासन देऊनही खड्ड्याची अवस्था जैसे थेच असल्यामुळे नागरिकांवर जीव धोक���यात घालण्याची वेळ आली आहे.\nहिमायतनगर हे तालुक्याचे ठिकाण असून, या\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nमणिमंगळसूत्र विकून शौचालय बांधणाऱ्या महिलेचा साडी-चोळी देऊन सन्मान\nहिमायतनगर (अनिल मादसवार) माझ्या स्वप्नातील हिमायतनगर... स्वच्छ शहर... सुंदर शहर बनविण्यासाठी नगरपंचायतीने दिलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत येथील एका महिलेने मणी - मंगळसूत्र विकून शौचालय बांधून स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला साथ दिली. त्या महिलेच्या कार्याचीच दाखल घेत माजाची आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते साडी -चोळी आणि बांधकामासाठी शासनाकडून मिळविणार्या अनुदानाचा धनादेश देऊन सन्मान केला आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nमंगलवार, 19 सितंबर 2017\nतांदळाच्या दुर्गा उत्सव समितीचा नवराञोत्सव\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nSwachhata Janjagruti NP स्वच्छता अभियानाची सुरुवात\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nरविवार, 17 सितंबर 2017\nSwachhata hi Sewa Abhiyan स्वच्छता ही सेवा अभियान\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nMarathwada Muktisangram Din मराठवाडा मुक्ती संग्राम दिन\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nशनिवार, 16 सितंबर 2017\nFotbool Spardha फुटबॉल स्पर्धेचे ऊदघाट्न\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nगुरुवार, 14 सितंबर 2017\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nबुधवार, 13 सितंबर 2017\nDanpeti Palvinyacha Prayatn दानपेटी पळविण्याचा प्रयत्न\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nशुक्रवार, 8 सितंबर 2017\nKapasavar LalyaRog कापसावर लाल्या.. शेतकर्याची चिंता वाढली\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nगुरुवार, 7 सितंबर 2017\nVIj Kosalun shetkari Thar वीज कोसळुन शेतकऱ्याचा मृत्यू\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nबुधवार, 6 सितंबर 2017\nVisarjan MIravnuk Shantatet डीजेविरहित मिरवणूक मंडळांचा सत्कार\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर ��रेंPinterest पर शेयर करें\nमंगलवार, 5 सितंबर 2017\nManachya ganesha miravnuk मानाच्या गणरायाची पालखी मिरवणूक\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nMIravnukila Suruvat मिरवणुकीला टाळा - मृदंग सुरुवात\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nरविवार, 3 सितंबर 2017\nMrutdeh sapadala मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nशनिवार, 2 सितंबर 2017\nyuvak kundat padala युवकाचा मृत्यू झाल्याची शंका\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nprashasan sajj विसर्जनासाठी प्रशासन सज्ज\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुराने पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें संदेश (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nट्रेनयात्रा में मिले तृतीय पंथीयों के पोस्ट- पेमेंट-बैंक खातें निकालकर मुख्यधारा में लाया\nसर्वपक्षीत कृती समित��यों सहित ट्रेन स्टेशन पर पत्रकारों ने किया धरणा आंदोलन\nमहाप्रबंधक माल्या को सर्वपक्षीय कृती समिति, पत्रकार संघटन, जेष्ठ नागरिक ने दिया ज्ञापन\nहिमायतनगर रेलवे स्टेशन का उच्च स्तरीय प्लेटफार्म खराब गुणवत्ता का है\nआंध्रप्रदेश के पूर्वचीफ़ जस्टिस चंद्रयाद्वरा पत्रकार नईम खान का नँशनल अवार्ड\nमहाराणा प्रताप के वंशजों का डेरा हिमायतनगर (वाढोणा) शहर में\nKaar Nadit Kosalali कार नदीत.. तिघांचा मृत्यू\nTaranche Jhopale तारांच्या झोपाळ्याकडे साफ दुर्लक्ष\nनांदेड ते तिरुपती विशेष गाडीच्या फेऱ्यांत वाढ\nJad Wahnane Pul Dhokyat लोडींग ट्रकमुळे हादगावच्या मुख्य रोडवरिल पुलला धोका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/maharashtra-state-youth-congress-president-satyajeet-tambe-patil-throw-ink-on-modi-posters-1769180/", "date_download": "2019-12-15T12:54:47Z", "digest": "sha1:X2IELRMUGYNJSKS7UZT776A3TIT2LUCW", "length": 10620, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maharashtra State Youth Congress President Satyajeet Tambe Patil throw ink on modi posters | महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्षांनी नरेंद्र मोदींच्या पोस्टरला फासले काळे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nमहाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्षांनी नरेंद्र मोदींच्या पोस्टरला फासले काळे\nमहाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्षांनी नरेंद्र मोदींच्या पोस्टरला फासले काळे\nपेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत असून त्यात सामान्य माणूस होरपळून निघाला आहे. महाराष्ट्र आणि गुजरात यांची तुलना केली असता गुजरातमधील पेट्रोल महाराष्ट्रातील पेट्रोलपेक्षा स्वस्त\nइंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेस आक्रमक झाली असून गुरुवारी युवक काँग्रेसचे महाराष्ट्रातील अध्यक्ष सत्यजित तांबे-पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळे फासले. मुंबईतील आंदोलनादरम्यान त्यांनी पोस्टरला काळे फासले आहे.\nपेट्रोल, डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करावा तसेच राज्याने लावलेले उपकर रद्द करून स्वस्त डिझेल, पेट्रोल आणि गॅस उपलब्ध करून द्यावा, यासाठी गुरुवारी राज्यभरात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आंदोलन केले. मुंबईतील आंदोलनात सत्यजित तांबे-पाटील सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळे फासले.\nदरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत असून त्यात सामान्य माणूस होरपळून निघाला आहे. महाराष्ट्र आणि गुजरात यांची तुलना केली असता गुजरातमधील पेट्रोल महाराष्ट्रातील पेट्रोलपेक्षा स्वस्त आहे. विशेष म्हणजे गुजरातमधील पंपांवर ‘स्वस्त पेट्रोल’ अशी जाहिरात करण्यात आली आहे. पालघर, डहाणू, तलासरी या भागातील वाहनचालक गुजरात राज्यात गेल्यानंतर पेट्रोलची टाकी भरून घेतात.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://nandednewslive.blogspot.com/2014/12/blog-post_29.html", "date_download": "2019-12-15T12:24:32Z", "digest": "sha1:XPQSXG5NI5LKFMI3BWVX5NDGTA7KPJHS", "length": 12990, "nlines": 139, "source_domain": "nandednewslive.blogspot.com", "title": "nandednewslive: साहित्य पाठविण्याचे आवाहन", "raw_content": "NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्���ीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **\nसोमवार, 29 दिसंबर 2014\nविशेषांकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन\nनांदेड(प्रतिनिधी)आगामी महाशिवरात्री उत्सव तथा नांदेड न्युज लाईव्हच्या तृतीय वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिवपर्व २००५ या विशेषांक प्रकाशित केला जाणार असल्याची माहिती जेष्ठ पत्रकार तथा विशेषांकाचे संपादन कर्ते भास्कर दुसे यांनी दिली असून, यासाठी धार्मिक साहित्य, कविता पाठविण्याचे आवाहन केले आहे.\nहिमायतनगर नगरीचे आराध्य दैवत श्री परमेश्वराच्या महाशिवरात्री यात्रेनिमित्त तथा नांदेड न्युज लाईव्ह या वेब पोर्टलच्या तिसर्या वर्धापन दिनानिमित्त शिवपर्व २०१५ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. याची तयारी संपादक अनिल मादसवार यांनी सुरु केली असून, यासाठी अनेक मान्यवर लेखक लेखन करीत आहेत. या दर्जेदार अंकात धार्मिक साहित्य, कविता प्रकाशित केल्या जाणार असून, यासाठी नाविडीत लेखक, कवी व विनोदकार यांनी आपले धार्मिक साहित्य उत्कर्ष फोटो गैलरी, रुख्मिणीनगर, हिमायतनगर जी.नांदेड येथील पत्त्यावर पाठवावे. तसेच इंटरनेट सुविधा असलेल्या साहित्यकारांनी इमेलद्वारे nandednewslive@gmail.com, anilmadaswar@gmail.com यावर साहित्य पाठवावे. यातील दर्जेदार साहित्यांना या विशेषांकात स्थान देण्यात येईल अशी माहिती भास्कर दुसे यांनी दिली आहे. साहित्य हे मात्र धार्मिक पद्धतीचे आसवे याची साहित्यकार लेखकांनी नोंद घ्यावी असेही सुचविले आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गु��ीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nट्रेनयात्रा में मिले तृतीय पंथीयों के पोस्ट- पेमेंट-बैंक खातें निकालकर मुख्यधारा में लाया\nसर्वपक्षीत कृती समितियों सहित ट्रेन स्टेशन पर पत्रकारों ने किया धरणा आंदोलन\nमहाप्रबंधक माल्या को सर्वपक्षीय कृती समिति, पत्रकार संघटन, जेष्ठ नागरिक ने दिया ज्ञापन\nहिमायतनगर रेलवे स्टेशन का उच्च स्तरीय प्लेटफार्म खराब गुणवत्ता का है\nआंध्रप्रदेश के पूर्वचीफ़ जस्टिस चंद्रयाद्वरा पत्रकार नईम खान का नँशनल अवार्ड\nमहाराणा प्रताप के वंशजों का डेरा हिमायतनगर (वाढोणा) शहर में\nKaar Nadit Kosalali कार नदीत.. तिघांचा मृत्यू\nTaranche Jhopale तारांच्या झोपाळ्याकडे साफ दुर्लक्ष\nनांदेड ते तिरुपती विशेष गाडीच्या फेऱ्यांत वाढ\nJad Wahnane Pul Dhokyat लोडींग ट्रकमुळे हादगावच्या मुख्य रोडवरिल पुलला धोका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/demonetization-was-scheme-for-whitening-black-money-for-pms-big-friends-says-rahul-gandhi-1786412/", "date_download": "2019-12-15T13:50:56Z", "digest": "sha1:M6UZAUEROPYX3YT73UC54Y5RO62OPEJS", "length": 13110, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "demonetization was scheme for whitening black money for PM’s big friends says Rahul Gandhi |नोटाबंदी पंतप्रधानांच्या बड्या मित्रांसाठी काळा पैसा पांढरा करण्याची योजना : राहुल गांधी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nनोटाबंदी पंतप्रधानांच्या बड्या मित्र��ंसाठी काळा पैसा पांढरा करण्याची योजना : राहुल गांधी\nनोटाबंदी पंतप्रधानांच्या बड्या मित्रांसाठी काळा पैसा पांढरा करण्याची योजना : राहुल गांधी\nनोटाबंदी हे विचारपूर्वक केलेले एक क्रूर षड्यंत्र होते. हा एक गंभीर घोटाळा असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुटा-बुटातील मित्रांसाठी काळा पैसा पांढरा करण्याची ही स्कीम आहे,\nराहुल गांधी (संग्रहित छायाचित्र)\nनोटाबंदी हे विचारपूर्वक केलेले एक क्रूर षड्यंत्र होते. हा एक गंभीर घोटाळा असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुटा-बुटातील मित्रांसाठी काळा पैसा पांढरा करण्याची ही स्कीम आहे, अशी खोचक टीका ट्विटच्या माध्यमातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.\nनोटबंदी सोच-समझ कर किया गया एक क्रूर षड्यंत्र था यह घोटाला प्रधानमंत्री के सूट-बूट वाले मित्रों का काला-धन सफेद करने की एक धूर्त स्कीम थी\nइस कांड में कुछ भी मासूम नहीं था| इसका कोई भी दूसरा अर्थ निकालना राष्ट्र की समझ का अपमान है|\nनोटाबंदी हे मोदींच्या बड्या मित्रांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी घेतलेला निर्णय होता. संपूर्ण विचारपूर्वक केलेले हे एक कांड असून त्यामध्ये काहीही देशहित नव्हते. नोटाबंदीचे समर्थन करताना केलेली ही कृती म्हणजे देशाच्या भल्याचा विचार असल्याचे सांगणे हा देशाचा अपमान असल्याचेही राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.\n८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संध्याकाळी ८ वाजण्याच्या सुमारास अचानक नोटाबंदी जाहीर केली होती. यामध्ये देशभरात चलनात असलेल्या एकूण नोटांपैकी ८५ टक्के नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. नोटाबंदी केलेल्या या नोटा ५०० आणि १००० रुपये मुल्याच्या चलनी नोटा होत्या. देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी हा फायनान्शिअल स्ट्राइक असल्याचे त्यावेळी मोदी सरकारकडून सांगण्यात आले होते. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठ्या त्रासाला समोरे जावे लागले होते. अनेक छोट्या रोजगारांवर तसेच छोट्या व्यावसायांवर त्याचा विपरित परिणाम पहायला मिळाला होता. दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वीच जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली होती की, जितक्या एकूण मुल्याच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या त्याच्या ९९ ���क्के मुल्याची रक्कम बँकेत परत आली आहे.\nदरम्यान, नोटाबंदीवरुन काँग्रेसह अनेक विरोधी पक्षांनी सरकारच्या या निर्णयावर कठोर टीका केली आहे. नोटाबंदीचा ८ नोव्हेंबर हा दिवस गेल्या दोन वर्षांपासून काँग्रेस काळा दिवस म्हणून पाळत आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://vishwavidya.com/Pradeshik-2126-5dd29d748ef4e-16.html", "date_download": "2019-12-15T13:05:23Z", "digest": "sha1:T6GYE2DA3ZJ6L2RZ6RWDMOIPMDCL2J4V", "length": 10930, "nlines": 104, "source_domain": "vishwavidya.com", "title": "२३ जूनला सेट परीक्षा होणार", "raw_content": "\nलवकरच स्विस बँकेतील काळ्या पैश्याची माहिती मिळण्याची शक्यता\nपृथ्वीवर वीस वर्षांत झालेल्या बदलांच्या चित्रणात ‘नासा’ला यश\nराष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांना उच्चपदस्थ नोकरशहांपेक्षा कमी वेतन\nदेशाची राजधानी नागपूरला हलवा : श्री श्री रविशंकर\n2 भारतीय सैनिकांवर फ्रान्समध्ये 100 वर्षांनी झाले अंत्यसंस्कार\nभारत-चीन सीमेवर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप\nभाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार\nदूरसंचार, बँकींग क्षेत्रातील ८० हजार नोक-यांवर गदा\nक्तक़्क़क् बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल\nवेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन\nइराण-इराक सीमा भागात मोठा भूकंप, १२९ नागरिकांचा मृत्यू\nराजस्थानातील डॉक्टरांच्या संपाला राज्यातील सरकारी डॉक्टरांचा पाठिंबा\nचार वर्षात डेबिट-क्रेडीट कार्ड, ॠच्र्ग् इतिहासजमा : नीती आयोग\nविद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक\nशेतीचे शिक्षण शाळेतून देण्यात सरकार उदासीन\nसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानात होणार डीएनए प्रयोगशाळा उभारणार\n२३ जूनला सेट परीक्षा होणार\nऔरंगाबाद प्रतिनिधी - सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य नेट व सेट परीक्षा यंदापासून नवीन अभ्यासक्रमावर आधारित होणार आहेत. या दोन्ही परीक्षांसाठी आता दोनच पेपर असतील. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ३५ वी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) येत्या २३ जूनला होणार आहे. या परीक्षेसाठीची अर्ज प्रक्रियाही पूर्ण झाली आहे; तर राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा २० ते २८ जून या कालावधीत होईल.\nनेट परीक्षा ऑनलाइन, तर सेट परीक्षा ऑफलाइनपद्धतीने घेतली जाणार आहे. सेटच्या पहिल्या प्रश्‍नपत्रिकेत ६० ऐवजी ५० प्रश्‍न असतील. हे सर्व प्रश्‍न विद्यार्थ्यांना सोडवावे लागतील. दुसऱ्या प्रश्‍नपत्रिकेत विद्यार्थ्यांना शंभर प्रश्‍न सोडवावे लागतील. सेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमधून सहा टक्के उमेदवार पात्र ठरविले जाणार आहेत. खुल्या वर्गासाठी ४० टक्के, तर आरक्षित प्रवर्गासाठी ३५ टक्के गुण मिळविण्याचे निकष यासाठी लावण्यात आले आहेत. उमेदवारांना संकेतस्थळावर १३ जूननंतर ॲडमिट कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे.\nएनटीएतर्फे होणार नेट परीक्षा\nनॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) नेट परीक्षा घेतली जाणार आहे. २० ते २८ जूनदरम्यान नेटची ऑनलाइन परीक्षा होईल. डिसेंबर २०१८ मध्ये प्रथमच नेट पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. नव्या अभ्यासक्रमावर आधारित दोन पेपरची नेट परीक्षा होईल. पहिला पेपरमध्ये ५० प्रश्‍नांसाठी १०० गुण, तर दुसरा पेपर संबंधित विषयावर आधारित १०० प्रश्‍नांसाठी २०० गुणांसाठी हा पेपर होईल. १५ जुलैला या परीक्षेचा निकाल जाहीर होईल\nआपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. ���क्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.\nमराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)\nविद्यार्थ्यांची आयटीआय’ प्रवेशाकडे पाठ : दुसऱ्या फेरीअखेर केवळ ३४ टक्के प्रवेश\nशिवलिंगेश्वर फार्म डी. चा शुभम ब्राम्हणकर विद्यापीठातून सर्वप्रथम 28 विद्यार्थी विशेषप्राविण्यासह तर 17 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण\nझ्घ् शाळांच्या दुरुस्तीसाठी 400 कोटी निधी उपलब्ध करून देणार - शिक्षण मंत्री आशिष शेलार\nइंजिनिअरिंग, व्यवसायिक अभ्यासक्रम प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर\nमहिलांना रेल्वेत पदांवर स्थान : पीयूष गोयल\n२३ जूनला सेट परीक्षा होणार\nगावांच्या विकासाच्या कामी तंत्रज्ञान येणार\nशिक्षकांना दोन झाडे लावणे बंधनकारक\nशालेय साहित्याच्या खरेदीसाठी विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार\n१.७५ लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके\nयंदा शाळेची घंटा १७ जूनला वाजणार\nविद्यापीठात होणार ‘विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पना केंद्र\nगुणवत्ता वाढीसाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करा\nडेंटल सर्जरी पदव्युत्तरच्या निवड यादीवर स्थगिती : हायकोर्टाचा आदेश\nविश्वेश्वरय्यास तंत्रशिक्षणामधील देशातील सर्वोच्च एन.बी.ए. व्दारा मानांकन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2019-12-15T13:36:18Z", "digest": "sha1:AAA5SS6UMJ7IHBOO55D2PWOWSXWMK3XH", "length": 3517, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:बांगलादेशमधील शहरे - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► चट्टग्राम‎ (२ प)\n► ढाका‎ (५ प)\n► सिलहट‎ (२ प)\n\"बांगलादेशमधील शहरे\" वर्गातील लेख\nएकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ सप्टेंबर २००७ रोजी ११:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/bikes/ducati+bikes-price-list.html", "date_download": "2019-12-15T12:32:39Z", "digest": "sha1:J7QR62T6IUNNZ3MDXZYRNKVRZH6WVF6Q", "length": 12386, "nlines": 352, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "दुकटी बाइक्स किंमत India मध्ये 15 Dec 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nदुकटी बाइक्स India 2019मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nदुकटी बाइक्स दर India मध्ये 15 December 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 13 एकूण दुकटी बाइक्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन दुकटी सकरांब्लर आयकॉन आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी दुकटी बाइक्स\nकिंमत दुकटी बाइक्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन दुकटी पाणीगले व्४ S Rs. 28,90,794 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.8,62,428 येथे आपल्याला दुकटी सकरांब्लर आयकॉन उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदुकटी बाइक्स India 2019मध्ये दर सूची\nदुकटी सकरांब्लर Rs. 862428\nदुकटी सुपरस्पोर्ट Rs. 1425107\nदुकटी 959 पाणीगले Rs. 1674817\nदुकटी मॉन्स्टर 821 Rs. 1206883\nदुकटी क्सडीआवेल Rs. 1913670\nदुकटी पाणीगले व्४ Rs. 2890794\nदुकटी मॉन्स्टर 797 Rs. 938802\nदर्शवत आहे 13 उत्पादने\nरस 90000 90001 अँड दाबावे\n250 कसा अँड दाबावे\n10 कम्पल तो 20\n20 कम्पल तो 30\nशीर्ष 10 Ducati बाइक्स\nदुकटी सकरांब्लर फुल्ल थ्रोटल\nदुकटी सकरांब्लर कॅफे रेसर\nदुकटी 959 पाणीगले ऍब्स\nदुकटी मॉन्स्टर 821 स्टँड\nदुकटी पाणीगले व्४ S\nदुकटी मुलतीसत्रांदा 950 स्टँड\nदुकटी डिस्र्ट स्लेड ऍब्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/11/blog-post_55.html", "date_download": "2019-12-15T13:19:45Z", "digest": "sha1:BOCYXAQCCWMNGTRMJBQEWHXAEUI5P6JN", "length": 96494, "nlines": 278, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: मारणारे मेले, उरले कोण?", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nमारणारे मेले, उरले कोण\nशिवसेनेची पन्नाशी हा अनेक बाजूने चर्चिला गेलेला विषय आहे. मागल्या वर्षभरात मीच विविध प्रकाशनांसाठी शिवसेनेच्या पन्नाशी संदर्भाने दहा लेख तरी लिहीले. शेकडो लेख या संदर्भाने लिहीले गेलेत. पण निदान माझ्या बघण्यात शिवसेनेला संपवणार्‍यांचे पुढे काय झाले, त्याचा उहापोह कुठे झालेला नजरेस आलेला नाही. अर्धशतकापुर्वी ही मुंबईत स्थापन झालेली संघटना एक अपवाद होता. तिच्यापाशी कुठले आपले स्वतंत्र राजकीय तत्वज्ञान नव्हते, की कुठल्या ठराविक राजकीय कार्यक्रमाला बांधून घेत ही संघटना उदयास आली नाही. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अशा आंदोलनातून स्थापन झालेल्या महाराष्ट्र नावाच्या मराठी राज्याच्या मुंबई या राजधानीतच मराठी माणसाला कमीपणाची वागणूक मिळते, अशी त्यामागची बोचरी भावना होती. त्याची प्रतिक्रिया म्हणून जो आवाज उठत गेला, त्याने शिवसेना हे रूप धारण केले. त्यामुळे मोसमी आंदोलन किंवा प्रतिक्रिया समजून तिची कोणी गंभीर दखल घेत नव्हता. दुसरी बाजू ठराविक राजकीय पुर्वग्रह किंवा समजुतीवर आधारलेले विचारवंत आणि चिकित्सक यांची आहे. असे विश्लेषक लोक या संघटनेकडे गंभीरपणे बघायलाच तयार नव्हते. त्याखेरीज जे लोक व पक्ष राजकारणात होते, त्यांनीही कधी शिवसेने्ची एक नवे आव्हान म्हणून दखल घेतली नाही. सहाजिकच प्रथमपासून सेनेची चिकित्सा झाली, ती उथळ होती आणि कारणमिमांसा तर झालीच नाही. त्यापेक्षा आपल्याला नकोशी वाटणारी संघटना वा त्यातून व्यक्त होणार्‍या प्रतिक्रिया म्हणून शिवसेनेला संपवण्याचा विचार अधिक झाला. कारण राजकीय संघटना किंवा पक्ष म्हणून कुठल्याही चौकटीत ही संघटना बसत नव्हती की तिची व्याख्याही या क्षेत्रातल्या जाणकारांना करता येत नव्हती. सहाजिकच त्या संघटनेला वा तिने उभे केलेल्या आव्हानाला थेट सामोरे जाण्यापेक्षा, तिला चिरडून वा बदनाम करून संपवण्याच्याच बाजूने अधिक प्रयास झाला. त्��ात ज्यांनी पुढाकार घेतला ते आज कुठे आहेत त्यांचे पुढे काय झाले त्यांचे पुढे काय झाले त्यांच्या अशा कठोर परिश्रमानंतरही शिवसेना टिकून कशामुळे राहिली त्यांच्या अशा कठोर परिश्रमानंतरही शिवसेना टिकून कशामुळे राहिली याचा कुठलाही अभ्यास झालेला नाही किंवा मिमांसा करण्याची कोणाही राजकीय विश्लेषकाला गरज वाटलेली नाही. ही महाराष्ट्रातील वा भारतातील राजकीय मिमांसेची शोकांतिकाच नाही काय\nआरंभीच्या काळात शिवसेना मैदानात आली, ती मराठी माणसाच्या न्याय्य हक्काची राखणदार म्हणून तेव्हा सेनेचे वक्ते, प्रवक्ते वा नेते सतत राजकारणावर झोड उठवत होते. किंबहूना शिवसेनाप्रमुख अशी बिरूदावली लावणारे बाळासाहेब ठाकरेही राजकारण म्हणजे गजकरण असेच म्हणायचे. मात्र त्यांच्या अशा बोलण्याने किंवा संघटनेने आपल्याला मतदानात आव्हान उभे राहिल्याचे पहिले भान काहीजणांना आले होते. संपुर्ण महाराष्ट्र समिती म्हणून एकत्र आलेल्या पुरोगामी डाव्या मानल्या जाणार्‍या पक्षांना त्याची पहिली जाणिव झाली. त्यांचे नेतृत्व तेव्हा कम्युनिस्ट व संयुक्त समाजवादी पक्ष करीत असल्याने त्याच दोघांशी शिवसेनेचे खटके उडू लागले. कारण या दोन्ही पक्षांचे काम वा शक्ति कामगार वस्त्यांमध्ये होती आणि तिथेच शिवसेना मुळ धरू लागली होती. वास्तविक याच पक्षांच्या पुढाकाराने संयुक्त महाराष्ट्र चळवळ साकारली गेली होती. पण नंतरच्या काळात त्या चळवळीची प्रेरणा असलेल्या मराठी अस्मितेचा त्यांना विसर पडला आणि तीच प्रेरणा घेऊन शिवसेनेचा अवतार झालेला होता. त्या पक्षांनी शिवसेनेने उचलून धरलेल्या भूमिका व अस्मितेला साथ दिली असती, तर सेनेला राजकारणात शिरताच आले नसते. पण तसे झाले नाही. राजकीय प्रतिस्पर्धी नसलेली शिवसेना, पुरोगामी पक्षांच्या डोळ्यात खुपू लागली आणि त्यांनी सेनेला कॉग्रेसची बटीक-हस्तक ठरवुन बदनाम करण्याचा सोपा मार्ग शोधला. तसे असते तर शिवसेना फ़ार काळ तग धरू शकली नसती, की महाराष्ट्र चळवळीचा वारसा सेनेकडे गेला नसता. सेनेच्या स्थापनेनंतर अवध्या वर्षभरात चौथ्या सार्वत्रिक निवडणूका आल्या. तेव्हा लोकसभा विधानसभा एकाच वेळी होत. त्यात उतरण्याइतकी शिवसेना बलदंड झाली नव्हती, की प्रौढही नव्हती. म्हणूनच त्यात थेट सेना उतरली नाही, तर निवडक उमेदवारांना सेनेने पाठींबा दिला. त्यात नायगावचे व दादरचे प्रजा समाजवादी उमेदवार राम महाडिक व प्रा. मधू दंडवते यांचा समावेश होता. तेव्हा दोन समाजवादी पक्ष अस्तित्वात होते. एक प्रजा समाजवादी व दुसरे संयुक्त समाजवादी तेव्हा सेनेचे वक्ते, प्रवक्ते वा नेते सतत राजकारणावर झोड उठवत होते. किंबहूना शिवसेनाप्रमुख अशी बिरूदावली लावणारे बाळासाहेब ठाकरेही राजकारण म्हणजे गजकरण असेच म्हणायचे. मात्र त्यांच्या अशा बोलण्याने किंवा संघटनेने आपल्याला मतदानात आव्हान उभे राहिल्याचे पहिले भान काहीजणांना आले होते. संपुर्ण महाराष्ट्र समिती म्हणून एकत्र आलेल्या पुरोगामी डाव्या मानल्या जाणार्‍या पक्षांना त्याची पहिली जाणिव झाली. त्यांचे नेतृत्व तेव्हा कम्युनिस्ट व संयुक्त समाजवादी पक्ष करीत असल्याने त्याच दोघांशी शिवसेनेचे खटके उडू लागले. कारण या दोन्ही पक्षांचे काम वा शक्ति कामगार वस्त्यांमध्ये होती आणि तिथेच शिवसेना मुळ धरू लागली होती. वास्तविक याच पक्षांच्या पुढाकाराने संयुक्त महाराष्ट्र चळवळ साकारली गेली होती. पण नंतरच्या काळात त्या चळवळीची प्रेरणा असलेल्या मराठी अस्मितेचा त्यांना विसर पडला आणि तीच प्रेरणा घेऊन शिवसेनेचा अवतार झालेला होता. त्या पक्षांनी शिवसेनेने उचलून धरलेल्या भूमिका व अस्मितेला साथ दिली असती, तर सेनेला राजकारणात शिरताच आले नसते. पण तसे झाले नाही. राजकीय प्रतिस्पर्धी नसलेली शिवसेना, पुरोगामी पक्षांच्या डोळ्यात खुपू लागली आणि त्यांनी सेनेला कॉग्रेसची बटीक-हस्तक ठरवुन बदनाम करण्याचा सोपा मार्ग शोधला. तसे असते तर शिवसेना फ़ार काळ तग धरू शकली नसती, की महाराष्ट्र चळवळीचा वारसा सेनेकडे गेला नसता. सेनेच्या स्थापनेनंतर अवध्या वर्षभरात चौथ्या सार्वत्रिक निवडणूका आल्या. तेव्हा लोकसभा विधानसभा एकाच वेळी होत. त्यात उतरण्याइतकी शिवसेना बलदंड झाली नव्हती, की प्रौढही नव्हती. म्हणूनच त्यात थेट सेना उतरली नाही, तर निवडक उमेदवारांना सेनेने पाठींबा दिला. त्यात नायगावचे व दादरचे प्रजा समाजवादी उमेदवार राम महाडिक व प्रा. मधू दंडवते यांचा समावेश होता. तेव्हा दोन समाजवादी पक्ष अस्तित्वात होते. एक प्रजा समाजवादी व दुसरे संयुक्त समाजवादी या दुसर्‍या गटाला लोहियावादी असेही संबोधले जाते. त्यापैकी प्रजा समाजवादी पुरोगाम्यांच्या गटात नव्हते. कारण त��यांना कम्युनिस्टांचे खुप वावडे होते.\nगिरणगाव किंवा कामगार वस्त्यांमध्ये त्या काळात समाजवादी व कम्युनिस्ट यांच्यात हाणामारीचे प्रसंग यायचे. त्यात कम्युनिस्ट आक्रमक असल्याने प्रजा समाजवादी नेहमी मार खायचे. प्रामुख्याने गिरणगावात तर कम्युनिस्ट म्हणजे गुंड अशीच समाजवाद्यांची भूमिका होती. त्यातच तेव्हा प्रजा समाजवाद्यांच्या उमेदवारांना शिवसेनेने पाठींबा दिला आणि तिथून सेनेच्या राजकीय महत्वाकांक्षा जागृत झाल्या. मात्र खर्‍या हाणामारीला आरंभ झाला तो कॉग्रेसचे इशान्य मुंबईतील उमेदवार स. गो. बर्वे यांना सेनेने दत्तक घेतल्याने. पानशेतचे धरण फ़ुटल्यानंतर ज्या पुरात पुणे बुडाले, तेव्हा तिथे जिल्हाधिकारी असलेले बर्वे यांनी मोठे काम केलेले होते. त्यामुळे त्यांचे नाव झाले आणि पुढल्या काळात यशवंतरावांनी त्यांना कॉग्रेसमध्ये आणून मोठ्या राजकीय जबाबदार्‍या दिलेल्या होत्या. असे बर्वे इशान्य मुंबईत उभे होते आणि त्यांच्याच विरोधात संपुर्ण महाराष्ट्र समितीने कृष्ण मेनन यांना उभे केले. या मेनन यांच्या नाकर्तेपणामुळे चिनी आक्रमणाच्या प्रसंगी भारताला नामुष्कीने माघार घ्यावी लागली असे म्हटले जात होते. त्यात पुन्हा हा माणूस लुंगीवाला दाक्षिणात्य शिवसेनेला तेवढे कारण पुरेसे होते. ‘हटाव लुंगी बजाव पुंगी’ अशी घोषणा करणार्‍या शिवसेनेसाठी मग इशान्य मुंबईत मेननचा पाडाव, हे ध्येय बनून गेले. त्याला पाडू शकणारा उमेदवार म्हणून मग सेनेने जणू कॉग्रेस उमेदवार स. गो. बर्वे यांना दत्तकच घेतले. तिथे शिवसैनिक नुसता प्रचार करायला जात नव्हते. कॉग्रेसपासून अलिप्त राहून शिवसेना स्वतंत्रपणे मेननविरोधी जाहिरसभाही घेत होती. शिवसेनाप्रमुखांनी तीस चाळीस सभा त्यासाठी घेतल्या. दुसरीकडे कृष्ण मेनन समितीचे पुरोगामी उमेदवार असले, तरी त्यांची सगळी जबाबदारी कम्युनिस्टांनीच उचलली होती. कारण कार्यकर्ते त्याच पक्षाकडे अधिक होते. तुलनेने कम्युनिस्टांइतका सुसंघटित गर्दी आणू शकणारा दुसरा पुरोगामी पक्ष मुंबईत नव्हता. सहाजिकच ती इशान्य मुंबईची लढाई शिवसेना विरुद्ध कम्युनिस्ट अशी होऊन गेली. त्यात सायन येथे एकदा कम्युनिस्ट आमदार कृष्णा देसाई व शिवसैनिक यांच्यात हाणामारीही झाली. कारण कम्युनिस्टांच्या गिरणगावातील वर्चस्वामागे कृष्णा देसा��ची गुंडगिरीही कारण होती. त्याच्या दादागिरीपुढे त्या भागातील प्रजा समाजवादी पुरते नामोहरम झालेले होते. त्याला शिवसेना थेट जाऊन भिडत असेल, तर प्रजा समाजवादी सुखावल्यास नवल नव्हते. मात्र अजून शिवसेना कुठल्या निवडणुकीत उतरली नव्हती.\nनिवडणूकांचे निकाल लागले आणि इशान्य मुंबईतून कृष्ण मेनन पराभूत झाले. स. गो. बर्वे यांचा प्रचंड मतांनी विजय झाला. त्याचा आनंदोत्सव कॉग्रेसपेक्षा सेनेनेच अधिक साजरा केला. पण दुर्दैव असे होते, की लोकसभेत आपल्या पदाची शपथ घेण्यापुर्वीच बर्वे यांचे हृदयविकाराने निधन झाले. सेनेच्या पाठींब्याने नायगावचे प्रजा समाजवादी उमेदवार राम महाडीक आमदार झाले होते. गिरणगाव व कामगार वस्तीतून कम्युनिस्टांचे तीन आमदार विजयी झाले होते आणि जॉर्ज फ़र्नांडीस व कॉम्रेड डांगे असे दोन पुरोगामी खासदार मध्य व दक्षिण मुंबईतून लोकसभेत निवडून गेलेले होते. तिथे शिवसेनेने विरोधी प्रचार करूनही त्यांच्या वर्चस्वाला बाधा आलेली नव्हती. ही १९६७ सालच्या मध्याची गोष्ट पण बर्वे यांच्या निधनाने इशान्य मुंबईत पोटनिवडणूक घेण्य़ाची वेळ आली. तिथे पराभूत कृष्ण मेनन यांना पुन्हा उभे करण्याची समितीला गरज नव्हती. तसे झाले नसते, तर कदाचित पुन्हा शिवसेना तिथे जाऊ शकली नसती आणि इतिहास वेगळा घडला असता. पण कॉग्रेसने बर्वे यांच्या भगिनी तारा सप्रे यांना उभे केले आणि मेननला पाडण्यासाठी शिवसेना पुन्हा इशान्य मुंबईत धुमाकुळ घालू लागली. तेव्हा कुर्ल्यापासून कल्याणपर्यंत पसरलेल्या भूभागाला इशान्य मुंबई मतदारसंघ म्हणून ओळखले जात होते. अल्पावधीत तिथे दोनदा डाव्यांच्या मेनन पाडताना, सेनेने केलेली मुलूखगिरी शिवसेनाप्रमुखांना आत्मविश्वास देऊन गेली. काही महिन्यातच आलेल्या तिथल्या नगरपालिकांच्या निवडणूकीत उतरण्याचा पवित्रा शिवसेनेने घेतला. त्यामुळे बर्वे-सप्रे यांच्या प्रचारात सहभागी झालेली सेना, कॉग्रेसची बटीक असल्याचा आरोपही धूसर झाला. कारण सेना आता पाठींबा सोडून थेट कॉग्रेसच्याच विरोधात दंड थोपटून मैदानात आलेली होती. त्यात तिला यशही मिळाले. वसंतराव मराठे हा सेनेचा पहिला नगराध्यक्ष ठाण्यात विराजमान झाला. कल्याण पालिकेतही सेनेला काही नगरसेवक निवडून आणता आले. कॉग्रेसला पाडून सेनेने ठाण्याची सत्ता मिळवली, तरी तिला कॉग्रेसची बट��क ठरवण्याचा उद्योग चालूच राहिला. बाळासाहेबांनी त्याची पर्वा केली नाही, की त्याला उत्तर देण्यात कालापव्यय केला नाही. खरे तर यातून शिवसेना स्वत:च राजकीय आव्हान होते आहे, याचे भान राजकीय शहाण्यांना यायला हवे होते. पण आपल्या राजकीय समजुती व पुर्वग्रहात गुरफ़टून रहाण्यातच धन्यता मानणार्‍यांना अभ्यासक म्हटले जात असेल, तर यापेक्षा वेगळे काही घडू शकत नव्हते. पुरोगाम्यांना तेव्हा वाटले होते, की बदनामीतून सेनेला संपवता येईल. त्यातूनच कॉग्रेसची बटीक किंवा वसंतसेना अशी शेलकी विशेषणे शिवसेनेला लावली गेली. तेव्हा वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते आणि शिवसेना त्यांच्या ताटाखालचे मांजर असल्याची भाषा पुरोगाम्यांची आवडती बोली होती. म्हणून वस्तुस्थिती बदलत नव्हती, की परिणाम बदलणार नव्हते.\nह्या नगरपालिका निवडणूकीत उतरताना शिवसेनेने मोठी कसरत केली होती. आधी राजकारण नको म्हणणार्‍या शिवसेनेने २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण असे सांगत निवडणूकीत उडी घेतली. तेव्हा तिची राजकीय पक्ष म्हणूनही नोंदणीही झालेली नव्हती. मात्र सेनेच्या तथाकथित झुंडशाहीने प्रजा समाजवादी खुप सुखावले होते. नेहमी कम्युनिस्टांच्या झुंडशाहीसमोर मार खाणार्‍यांना आता सेनेमुळे अभय मिळाले होते. त्यामुळेच वर्षभरात आलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत शिवसेनेने उडी घेतली तेव्हा तिला पहिली मान्यता देणारा पक्ष प्रजा समाजवादी व नेता मधू दंडवते होते. ही शिवसेनेने केलेली पहिली राजकीय युती होती. जागावाटपातही दंडवते यांनी मोठा हिस्सा सेनेला देऊन छोटा भाऊ म्हणून युती स्विकारली होती. त्याचा त्या पक्षाला लाभ मिळाला आणि पुरोगामी कम्युनिस्टांना त्याचा मोठा फ़टका बसला. ज्या भागातून गिरणगावातून वर्षभर आधी कम्युनिस्टांचे तीन आमदार व एक खासदार निवडून आला होता, तिथे पालिका मतदानात त्यांचा पुरता सफ़ाया झाला. गिरगाव ते दादर माहिम नायगावपर्यंत शिवसेनेने बाजी मारली आणि तिथून सेनेचा आवाज दुमदुमू लागला. पण त्यातही उपनगरात सेनेचा दबदबा कमीच होता. तीन आमदार असलेल्या कम्युनिस्टांना अवघे दोन नगरसेवक निवडून आणता आले. पालिकेच्या निवडणूकीत सेनेने उतरण्यालाही पुन्हा समितीची पार्श्वभूमी होती. आधीच्या निवडणूकीत समितीने बहूमत मिळवले होते. पण तिथे कम्युनिस्ट व प्रजा समाजवाद्यांचे खटके कायम उडायचे. त्यांच्या तात्विक भांडणामुळे समितीचा बोजवारा उडालेला होता. आज जे आरोप बंगाल केरळात भाजपा किंवा रा. स्व. संघ कम्युनिस्टांवर करीत असतात, नेमके तेच आरोप तेव्हा प्रजा समाजवादी मंडळी कम्युनिस्टांवर करीत असत. भारतीय कम्युनिस्ट कधीच स्वयंभू व स्वतंत्र विचारांचे नव्हते. रशिया किंवा नंतरच्या काळात चिनी इच्छेनुसार त्यांची भारतातली धोरणे ठरत असायची. १९६० च्या नंतर पुर्व युरोपात वॉर्सा करारानुसार जी राज्ये सोवियत गोटात होती, त्यापैकी हंगेरीने लोकशाही आणायचा पवित्रा घेतला आणि त्या कम्युनिस्ट गटाला धक्का बसला. मग सोवियत फ़ौजा हंगेरीत घुसल्या आणि तिथला पंतप्रधान इंम्रे नाज याची हत्या करून सोवियत कळसुत्री बाहुले असलेला नवा नेता स्थनापन्न करण्यात आला. त्यासाठी इथले प्रजा समाजवादी इथल्या कम्युनिस्टांना खुनी ठरवत होते. यातला योगायोग असा, की प्रजा समाजवाद्यांचे आजचे वारस डॉ नरेंद्र दाभोळकर आणि कम्युनिस्टांचे आजचे वारस कॉ. गोविंद पानसरे आहेत. आणि असे दोन्ही बाजूंचे वारस आता तोच खुनखराब्याचा आरोप संघावर वा भाजपावर करीत असतात. अशा तात्कालीन स्थितीमुळे संयुक्त महाराष्ट्र समिती फ़ुटली आणि त्यातून भ्रमनिरास झालेला तरूण वर्ग नवे नेतृत्व शोधत शिवसेनेकडे गेला. किंबहूना अशा गोंधळामुळे शिवसेनेचा अवतार झाला.\nयुरोपातील घटनांचा मुंबई पालिकेतील कामकाजाशी संबंध नव्हता. पण मुद्दाम कम्युनिस्टांना खिजवण्यासाठी प्रजा समाजवाद्यांनी इंम्रे नाजच्या श्रद्धांजलीचा आणि सोवियत खुनशीपणाचा निषेध करणारा प्रस्ताव पालिकेच्या बैठकीत आणला. त्याला कम्युनिस्ट पाठींबा देऊ शकणार नव्हते आणि कॉग्रेसने तोच प्रस्ताव महापालिकेत मंजूर होण्यासाठी आपले पाठबळ उभे करून समितीमध्ये बेबनाव उभा रहाण्यास हातभार लावला. हे दोन पुरोगामी पक्षातील वैमनस्य इतके टोकाचे होते, की बॅ. नाथ पै यांनी कम्युनिस्टांकरवी यशवंतरावांचा केरेन्स्की होऊ देणार नाही, असे एका बैठकीत सांगितले. ही केरेन्स्की भानगड काय होती तर नेतृत्वाशी पटले नाही तेव्हा केरेन्स्की याला जीव मुठीत धरून मायदेशातून पळ काढावा लागला होता. तरी त्याची हत्या झालीच. थोडक्यात कम्युनिस्ट म्हणजे ज्याचे हात मानवी रक्ताने रंगलेले आहेत, असे भासवण्यासाठी तेव्हाचे समाजवादी दिवसरात्र एक ���रत होते. आज अशा दोन्ही गोटांचे वारस दाभोळकर पानसरे हत्येनंतर एकसुराने हत्याकांडाचा निषेध करतात, ते बघून मनोरंजन होते. पण तेव्हा तोच विषय घेऊन शिवसेना निवडणूकीच्या आखाड्यात उतरली होती. युरोप वा अन्य विषयांचा पालिकेच्या कामाशी काय संबंध तर नेतृत्वाशी पटले नाही तेव्हा केरेन्स्की याला जीव मुठीत धरून मायदेशातून पळ काढावा लागला होता. तरी त्याची हत्या झालीच. थोडक्यात कम्युनिस्ट म्हणजे ज्याचे हात मानवी रक्ताने रंगलेले आहेत, असे भासवण्यासाठी तेव्हाचे समाजवादी दिवसरात्र एक करत होते. आज अशा दोन्ही गोटांचे वारस दाभोळकर पानसरे हत्येनंतर एकसुराने हत्याकांडाचा निषेध करतात, ते बघून मनोरंजन होते. पण तेव्हा तोच विषय घेऊन शिवसेना निवडणूकीच्या आखाड्यात उतरली होती. युरोप वा अन्य विषयांचा पालिकेच्या कामाशी काय संबंध हेच राजकारण हाणून पाडण्यासाठी शिवसेनेचे समाजकारण आहे अशी भूमिका घेतली गेली आणि तिला मुंबईत मोठा प्रतिसाद मिळाला. १४० सदस्यांच्या पालिकेत सेनेचे ४२ तर प्रजासमाजवादी पक्षाचे ११ नगरसेवक निवडून आले. खरेतर त्याच्या आधी पालिका सदस्याला नगरपिता असे संबोधन होते. पण प्रचार मोहिमेत आपले उमेदवार मतदारांचे बाप नाहीत. म्हणून जे निवडून येतील त्याना जनतेचे सेवक म्हणून नगरसेवक म्हटले जाईल; अशी घोषणा बाळासाहेबांनी केली आणि आज तेच सार्वत्रिक संबोधन होऊन बसले आहे. मात्र त्या निकालानंतर गिरणगाव आणि मुंबईचा बहुतांश मराठी लोकसंख्येचा विभाग शिवसेनेचा बालेकिल्ला बनून गेला. तिथे अन्य पक्षांना किंवा बिगरकॉग्रेस पक्षांना स्थानच राहिले नाही. मुंबईची विभागणी कॉग्रेस आणि शिवसेना अशी होऊन गेली. त्याची प्रचिती विविध क्षेत्रातही येऊ लागली. पालिका लढवल्यानंतर शिवसेनेने आपली वेगळी कामगार संघटना स्थापन केली. त्यानंतर एक एक करीत विविध क्षेत्रात शिवसेना आपला वेगळा झेंडा रोवून उभी रहात गेली. तिच्याशी हाणामारी करणे बाजूला ठेवले, तरी कामात तिच्याशी स्पर्धा करणेही अन्य पक्षांना शक्य राहिले नाही. कारण वयात येणारा मराठी तरूण आपोआपच सेनेकडे जाऊ लागला. उलट अन्य बिगर कॉग्रेसी पक्षांकडे तरूणाला आकर्षित करू शकेल, असा कुठलाही कार्यक्रम शिल्लक नव्हता.\nशिवसेनेला शिव्याशाप देणे, तिची हेटाळणी करणे वा नावे ठेवणे; यापेक्षा कुठलाही तरूणांना एकत्रित ���रू शकेल असा विचार वा कार्यक्रम अन्य पक्षांनी घेतलाच नाही. मग अशा डिवचण्यातून हाणामारीचे प्रसंग येऊ लागले. त्या क्षेत्रात सेनेशी टक्कर देऊ शकेल अशी कुठलीही शक्ती या पक्षांकडे नव्हती. नुसत्या डिवचण्याने वा शिव्या मोजून सेना संपण्याची स्वप्ने बघणे, हा निव्वळ मुर्खपणा होता. शिवाय सेनेकडे तरूणांची झुंड असली तरी नेतृत्व किरकोळ होते. ज्यांना भाषणे ठोकता येतील किंवा सविस्तर भूमिका मांडता येतील, असा सुजाणपणा असलेली संख्या दुर्मिळ होती. पण त्यामुळेच उमेदवारी मागणारे वा सत्तेसाठी साठमारी करू शकणार्‍यांची संख्याही कमी होती. तरूणांच्या अंगातील मस्तीला वाट करून देणारे कार्यक्रम वा व्यवस्था, असे सेनेचे स्वरूप होते. निवडणूका संपल्यावर कुठे शहाळी विकावी, घाऊक बाजारात खरेदी केलेल्या वस्तु आपल्या परिसरात स्वस्तामध्ये उपलब्ध करून द्याव्यात, असे स्थानिक पातळीवरचे कार्यक्रम शाखा करू लागल्या. त्यातूनच वडापावचा जन्म झाला. त्या पहिल्या निवडणूकीत भायखळा पुर्वेला सेना उमेदवार म्हणून पराभूत झालेल्या चंद्रकांत आळेकर यांनी मग रेल्वे स्थानकापाशी एक बटाटेवडा विकण्याची गाडी सुरू केली. त्यावर एक फ़लक लावला, ‘शिवसेना पुरस्कृत बटाटेवडा’ पालिका कर्मचार्‍यांनी त्रास देऊ नये म्हणून हा फ़लक कामी यायचा. कारण सेनेचा धाक तयार झाला होता. त्याची उजळणी मग मुंबईभर होत गेली. काही लोकांना रोजगार मिळाला, तर मोठ्या संख्येने हॉटेलात महाग पदार्थ वाटणार्‍यांना स्वस्तातला नाश्ता मिळू लागला. पण त्याच दरम्यान असे प्रयोग विविध आवश्यक वस्तुंच्या विक्रीसाठीही होऊ लागले. त्यातून एक शब्दावली निर्माण झाली. ‘शिवसेना पुरस्कृत किंमत कमी.’ सेनेच्या शाखा वा तिच्या जवळ कुठेतरी मोसमी वस्तुंची अशी विक्री चालायची. तिथे असा फ़लक नक्की असायचा. त्यामुळे त्याचा उपयोग वगनाट्यकार म्हणून लोकप्रिय झालेले शाहिर दादा कोंडके यांनी आपल्या नाटकातही करून घेतला होता. अशा अनेक आघाड्यांवर शिवसेनेचा तरूण व्यस्त असताना तसा कुठलाही कार्यक्रम अन्य पुरोगामी वा बिगरकॉग्रेस पक्ष तरूणांसाठी आणु शकले नाहीत. आपली संघटना लोकोपयोगी असल्याचे मनात ठसवण्यासाठी हे तरूण तेव्हा अखंड राबत होते. तुमची कुठलीही समस्या असू द्या, शाखेत या आणि निराकारण करून घ्या; असा एक प्रघात मुंबईत तयार होऊ लागला. सामान्य माणसाच्या समस्या खुप किरकोळ व नगण्य असतात. त्यांचे निराकरण आंदोलनाशिवाय होऊ शकते. याचा साक्षात्कार त्यातून मतदाराला होत गेला.\nउदाहरणार्थ पालिकेच्या कर्मचार्‍यांकडून होणारी अडवणूक किंवा दिला जाणारा त्रास. त्यात शिवसेनेचे नगरसेवक थेट हाणमारीपर्यंत जात होते आणि जिथे नगरसेवक नाही, तिथे शाखाप्रमुखही अंगावर धावून जाण्याइतका आक्रमक असायचा. ह्याला सभ्यपणा म्हणता येत नाही. पण त्यातून धाक निर्माण होतो आणि ज्याची अडवणूक झाली आहे, त्याला आपल्यासाठी कुठला पक्ष लढतो, त्याची जाणिव होते. अशी सेनेची लोकप्रियता वाढत गेली. बारीकसारीक कामासाठी, अडचणीसाठी सेनेच्या शाखेत धावणे हा स्थानिक नागरिक रहिवाश्यांसाठी परिपाठ बनत गेला. त्यापुर्वी राजकीय संघटना वा पक्षांचे काम असे होत नसे. बैठका वा चर्चा आणि समस्येचा उपाय म्हणून थेट आंदोलनाचा पवित्रा, हे राजकीय कार्यक्रम होते. सेनेला त्याचे अजिबात वावडे होते. सेनेत लोकशाही नाही असे बाळासाहेब अगत्याने सांगत होते आणि तशीच ही संघटना चालतही होती. तिला कुठले मुख्यालय नव्हते की तिची कार्यकारिणी वगैरे भानगडी नव्हत्या. अशी संघटना चालते कशी आणि लोक तिला मते देतात कशाला, याचा विचार खरे तर विचाराधिष्ठीत संघटना व पक्षांनी गंभीरपणे करायला हवा होता. पण आजच्या प्रमाणेच तेव्हाही असे पुरोगामी पक्ष विचार न करण्यालाच विचार मानत राहिल्याने, सेनेच्या वाढीचा अभ्यास झाला नाही की या पक्षांचा कार्यक्रम बदलू शकला नाही. अशातच तोवर काही प्रमाणात आकमक तरूणांचा भरणा असलेल्या कम्युनिस्ट व सेना यांच्यात सतत खटके उडू लागले. सेनेने कामगार क्षेत्रात उडी घेतल्याने अशा हाणामार्‍या सातत्याने होऊ लागल्या. त्यापुर्वी सेनेप्रमाणे हातघाईवर येऊन मारामार्‍या करण्याची क्षमता फ़क्त कम्युनिस्टांमध्ये होती. त्यांच्यापुढे अन्य पुरोगामी पक्षांचीही डाळ शिजत नव्हती. त्याला शिवसेनेच्या उदयाने शह मिळाला. आता मुंबईच्या कामगार क्षेत्रात सेना विरुद्ध कम्युनिस्ट अशी जबरदस्त हाणामारी नियमित होऊ लागली. फ़रक इतकाच होता, की यापुर्वी कम्युनिस्ट कार्यकर्ते दांडगाई करण्यात पुढाकार घेत. नव्या स्थितीत शिवसेनेचे तरूण आधी हातघाईवर येत. सहाजिकच कम्युनिस्टांना सतत पोलिसांच्या आश्रयाला जाण्य़ाची नामूष्की आली. त्यात सर्वात गुंड��ृत्तीचा कम्युनिस्ट नेता अशी कृष्णा देसाई याची ओळख होती. अगदी त्याच्यावर खुनाचेही आरोप होते. त्यामुळेच कम्युनिस्टांचे बुडणारे तारू रक्तपात झाला तरी कुठल्याही थराला जाऊन वाचवण्याची जबाबदारी कृष्णाला उचलावी लागली. या सतत हाणामारीचा परिपाक एक दिवस कृष्णाच्या हत्येमध्ये झाला. शिवसैनिकांच्या तथाकथित भगवा गार्ड नावाच्या टोळीने त्याला तावरीपाडा लालबाग येथे रहात्या घरी जाऊन ठार मारले. ते पकडले ही गेले आणि कम्युनिस्ट गिरणगावातून अंतर्धान पावले. त्याला शिवसेना जबाबदार नव्हती, तर पुरोगामी मुर्खपणा कारण झाला होत्ता. ज्या मराठी अस्मितेने समिती म्हणून या डाव्या पुरोगामी पक्षांना मुंबईत मोठे यश मिळवून दिले, त्याच मराठी अस्मितेला नाकारून आणि ठोकरून त्यांनी आपला आत्मघात ओढवून घेतला होता.\nत्या हत्येनंतर आमदारकीची जागा मोकळी झाली होती आणि तिथे पोटनिवडणूक आली. आपला प्रभाव दाखवण्यासाठी सेनेला त्यात उडी घेणे भाग होते. पण त्यातही पुरोगामी मुर्खपणा करण्याची संधी सोडली गेली नाही. सेनेला संपवण्याचा खोटा अहंकार त्या आत्मघाताला कारण झाला. ही हत्या पुरोगामी आणि शिवसेना यांच्यात उभा दावा तयार करण्याला कारणीभूत झाली. अगदी प्रजा समाजवादी सुद्धा शिवसेनेपासून विभक्त झाले आणि प्रथमच शिवसेना विधानसभेच्या राजकारणात उतरली. आपला गिरणगावातला प्रभाव दाखवण्यापासून सेनेला पळता येत नव्हते आणि पुरोगाम्यांनीही एकजूटीने सेनेचा सामना करण्याचा पवित्रा घेतला. योगायोग असा की तिथे कृष्णा देसाईची विधवा पत्नी सरोजिनी देसाई यांना उमेदवारी देण्यात आली आणि कॉग्रेसनेही त्यांना पाठींबा दिला. थेट लढत व्हावी असा व्युह रचला गेला. गंमत अशी की सेना कॉग्रेसची बटीक म्हटली जायची आणि तसा आरोप करणारेच सेनेशी लढण्यासाठी कॉग्रेसचा पाठींबा घेऊन लढत होते. त्यात कम्युनिस्टांचा पराभव ठरलेला होताच. पण प्रजा समाजवादी म्हणून जे काही मुठभर लोक होते, त्यांनाही शिवसेनेत जमा व्हायची पाळी पुरोगम्यांनी आणली. लालबागमध्ये कम्युनिस्टांच्या गुंडगिरीशी दोन हात करणार्‍यात प्रजा समाजवाद्यांचा एक पारशी नेता आघाडीवर होता, त्याचे नाव दादी गोवाडिया. त्याने अशोक मेहतांच्या सभेत कृष्णाच्या मार्‍याला तोंड देताना रक्तबंबाळ होऊन समाजवादी झेंडा जपलेला होता. त्यालाच कृष्णाच्या समर्थनाला उभे रहाणे शक्य नव्हते आणि त्याने शिवसेनेची कास धरली. पुढे दादी गोवाडीया शिवसेनेचा एक लोकप्रिय वक्ता म्हणून प्रसिद्ध झाले. पण त्या पोटनिवडणूकीने गिरणगावातून कम्युनिस्टांचे नामोनिशाण पुसले गेले. पुरोगामी विचारसरणीला त्या कामगार वस्तीत ओहोटी लागली, ती कायमची अर्थात शिवसेनेला राजकीय पर्याय म्हणून मुंबईकर वा कामगार वस्र्तीने स्विकारलेले नव्हते. म्हणूनच सरोजिनी देसाई यांना हरवून सेनेचा पहिला आमदार म्हणून वामनराव महाडीक विधानसभेत पोहोचले. तरी तो राजकीय पक्ष म्हणून प्रस्थापित होऊ शकला नव्हता. मुंबईकर सेनेकडे स्थानिक संघटना किंवा कार्यकर्त्यांची झुंड म्हणूनच बघत होते. मात्र सेनेला संपवण्याच्या पुरोगामी मुर्खपणातून मुंबईत क्रमाक्रमाने पुरोगामी राजकारणाचा अस्त होत चालला होता. त्यात नव्या रक्ताची व नव्या पिढीची भर पडत नव्हती, की नव्या भूमिकेचा शोधही घेतला जात नव्हता. जणू शिवसेनेला संपवणे हा अशा पुरोगाम्यांचा एकमुखी कार्यक्रम होऊन गेला. रस्त्यावर, विभागात किंवा राजकीय कार्यक्रमातून सेनेला शह देता येत नाही, अशी खात्री पटल्यावर पुरोगामी मंडळींनी माध्यमाचा आश्रय घेतला. शिवसेनेला संपवण्याचे काम माध्यमातून करण्याचे उद्योग सुरू झाले. किंबहूना नंतरच्या काळात अवघी पुरोगामी चळवळ बुद्धीमंत किंवा पत्रकार पुस्तकपंडितांच्या आहारी गेली. तिचा सामान्य माणसाशी संबंध तुटत गेला.\nयानंतर इंदिरा लाट व बांगला देश युद्ध, अशा दोन ऐतिहासिक घटनांमध्ये शिवसेना होती तिथेच घुटमळत राहिली. इंदिरा लाटेत सेनेने लोकसभा लढवताना नामुष्की ओढवून घेतली. ज्याला सेना बालेकिल्ला समजत होती, तिथेही तिला जागा जिंकणे सोडा, पुरेसा प्रभाव दाखवता आला नाही. विधानसभेत त्याचीच पुनरावृत्ती झाली. पण दोनच वर्षात आलेल्या मुंबई महापालिकेच्या मतदानात सेनेने पुन्हा आपला प्रभाव दाखवला. समाजवादी वा कम्युनिस्ट यांचा प्रभाव मुंबईतून संपल्याची ती खुण होती. पण इतके होऊनही शिवसेनेला आपला राजकीय प्रभाव कधी निर्माण करता आला नाही. राजकीय क्षेत्रातच नव्हेतर कामगार क्षेत्रातही सेनेला आपले वर्चस्व उभे करता आले नाही. उलट तिथूनच सेनेसाठी नवे आव्हान उभे राहू लागले. दत्ता सामंत यांच्यासारख्या आक्रमक व हाणामारीची तयारी असलेला नेता उदयास आला व त्याने सेनेशी टक्कर पुढल्या काळात घेतली. दरम्यान आणिबाणी आली आणि तमाम विरोधी नेत्यांना एकोणिस महिने इंदिराजींनी तुरूंगात डांबले. त्यापासून शिवसेना अलिप्त होती. सहाजिकच नंतरच्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणूका आल्या, त्यात सेनेला पुन्हा फ़टका बसला. संपले वाटणारे पुरोगामी आणिबाणी विरोधाच्या पुण्याईवर पुन्हा यशस्वी झाले, मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर अशा पुरोगामी महिला लोकसभेत जाऊन पोहोचल्या. पुरोगाम्यांमध्ये तेव्हाचा जनसंघ वा आजचा भाजपा सुद्धा सहभागी होता. अशा वादळात सेना कुठल्या कुठे फ़ेकली गेली होती. यावेळी तिला महापालिकेतही फ़टका बसला. १९७८ ही सेनेने लढवलेली मुंबईची तिसरी पालिका निवडणूक. त्यात सेनेची संख्या २० पर्यंत घसरली. तिचे अनेक मोहरे जनता पक्षात निघून गेले, आमदारही झाले. पण या सगळ्या राजकारणापासून बाळासाहेब अलिप्त होते आणि त्यांनी कुठल्याही पराभवाची फ़िकीर केली नाही. त्यांचा निष्ठावान तरूण अनुयायी त्यांच्याशी एकनिष्ठ होता. लोकमत विरोधात गेले तरी अनुयायी ठाम होता. मात्र आपल्यातल्या अंतर्विरोधाने जनता पक्ष आटोपला आणि पुरोगामी राजकारण मुंबईतून जवळपास अस्तंगत झाले. १९७५ ते १९८५ हा काळ सेना संपली असेच मानले जात होते. कारण राजकीय उलथापालथीच्या घटना इतक्या वेगाने घडत होत्या, की राजकारणात अनभिज्ञ असलेल्या सेनेला त्यापैकी कशाचाही अंदाजही येत नव्हता. मात्र आपले वेगळे अस्तित्व टिकवण्याचा अट्टाहास बाळासाहेबांनी सोडला नव्हता. आणिबाणीनंतर इतक्या निराशेची वेळ आली होती, की १९८० ची विधानसभा निवडणूक सेनेने मुंबईतही लढवली नाही. त्यापेक्षा सरळ कॉग्रेसला पाठींबा देऊन विधान परिषदेतल्या दोन जागा मिळवण्यात धन्यता मानली. अंतुले यांना पाठींबा देण्यातून सेनेने वामनराव महाडीक व प्रमोद नवलकर अशा दोन आमदारांना पदरात पाडून घेतले. सहाजिकच सेनेचा जमाना संपला. असेच मानले गेल्यास नवल नव्हते. तसेही होऊ शकले असते. पण ते बिगर कॉग्रेसी व पुरोगामी पक्षांना मान्य नसावे. त्यामुळे इतके होऊनही आपल्या कर्तृत्वावर उभे रहाण्यापेक्षा पुरोगाम्यांनी शिवसेना संपवण्याच मनसुबा कायम राखला. त्यातून आजची राज्यव्यापी शिवसेना उदयास आली. किंबहूना शिवसेना नावाच्या राजकीय पक्षाला त्यातूनच जन्म मिळला असे म्हणायला हरकत नाही.\nलहानसहान सगळे पक्ष जनता लाटेत सहभागी झाले असताना बाळासाहेबांनी त्यापासून वेगळे अस्तित्व कायम राखले. दोनतीन वर्षात जनता लाट ओसरली आणि संपुन गेली. मग इंदिरालाट आली आणि त्यात टिकाव लागण्याची शक्यता नसल्यानेच निवडणूकीतून माघार घेतलेल्या शिवसेनेने, आपली नव्याने बांधणी सुरू केली. त्यात बरेच दिवस गेले. पण अशी बांधणी केली, की त्यातून शिवसेनेच्या नेतृत्वाची नवी पिढीच अस्तित्वात आली. १९८० नंतर १९८४ साली निवडणूका आल्या त्याही वादळ घेऊन आल्या. गिरणीसंपाने गिरणगाव सेनेच्या हातून निसटला होता आणि त्यातच इंदिराजींची हत्या झाली. त्यांच्या जागी पंतप्रधान झालेल्या राजीव गांधींनी आईच्या हौतात्म्याचा लाभ उठवण्यासाठी विनाविलंब निवडणूका घेतल्या. त्यात सगळेच पक्ष वाहून गेले. आज ज्यांची दिल्लीवर सत्ता आहे, त्या भाजपाचा पुरता बोर्‍या वाजला. दोन खासदार निवडून येऊ शकले. शिवसेनेने त्यावेळी भाजपाशी प्रथमच युती केली. दोन उमेदवार भाजपाच्याच चिन्हावर निवडणूक लढले आणि आपटले. भाजपा परत बाजूला होऊन पवारांच्या गोटात गेला. सात वर्षे विरोधात व सत्तेबाहेर राहिलेल्या पवारांनी बिगरकॉग्रेसी राजकारणाची सुत्रे आपल्या हाती घेतली होती. पण त्यात दत्ता सामंत व शिवसेना सहभागी झाले नव्हते. सामंत गेले नाहीत आणि पुरोगामी आघाडी म्हणून सेनेला सोबत घेतले गेले नाही. त्यातले सामंत गिरणी संपामुळे त्या राजीव लाटेत सुद्धा लोकसभेवर निवडून गेले आणि दोनच महिन्यात आलेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांचे तीन आमदार सेनेच्या बालेकिल्ल्यातून निवडून आले. शिवसेनेचे छगन भुजबळ कसेबसे जिंकले. शिवसेनेने २० वर्षात विधानसभेत निवडून आणलेला तो तिसरा आमदार होता. अन्यथा शिवसेना पालिकेच्या पुढे मजल मारू शकली नव्हती. मात्र पवारांचा बिगरकॉग्रेसी डाव यशस्वी होऊ शकला नाही आणि वसंतदादांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेसने पुन्हा बहूमत मिळवले. एकूणच शिवसेनेच्या वाट्याला भयंकर निराशा आलेली होती. मुंबईतल्या शिवसेनेच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह लागले होते. मात्र बाळासाहेब आपल्या परीने नवनवे धाडस करीत होते. त्यांनीच पुढाकार घेऊन जॉर्ज फ़र्नांडीस व शरद पवार यांना सेनेच्या व्यासपीठावर आणले. त्याच्याही आधी कॉम्रेड डांगेही सेनेच्या शिवसैनिकांना मार्गदर्शन करून गेले होते. अशा स्थितीत शिवसेनेला नवी संजिवनी मिळण्याचा योग आला. लोकसभा विधानसभा हरलेल्या शिवसेनेला बाळासाहेबांनी स्वबळावर मुंबई पालिकेच्या लढतीमध्ये उतरवले. बहूमत नाही, तरी सेना एकहाती सत्ता मिळवण्यापर्यंत पोहोचली होती. या निवडणूकीने सेनेच्या दुसर्‍या पिढीच्या नेतृत्वाचा उदय झाला. सुभाष देसाई, नारायण राणे, छगन भुजबळ, गजानन किर्तिकर, दिवाकर रावते हे याच निवडणूकीने प्रकाशात आले. पण आता शिवसेनेला तिथेच थांबवण्यास पुरोगाम्यांनी नकार दिला होता. आजवर मुंबईत अडकून पडलेल्या सेनेला महाराष्ट्रव्यापी पक्ष बनवण्याचा चंग बांधल्याप्रमाणे मग पुरोगामी पक्ष वागत गेले आणि त्यातून सेनेला राज्यव्यापी पक्ष होण्याखेरीज पर्यायच राहिला नाही.\nपुलोद उभी करून पुरोगामी पक्षांच्या नौकेचे सुकाणू हाती घेतलेल्या पवारांनी आपला पक्ष पुन्हा कॉग्रेसमध्ये विसर्जित केला आणि मागल्या दाराने मुख्यमंत्री होण्याचा पवित्रा घेतला. १९९० च्या निवडणूकांपर्यंत सत्तेबाहेर रहाणे पवारांना शक्य राहिले नव्हते. त्यांनी कॉग्रेसची वाट धरली आणि त्यांच्या नादाला लागलेल्या शेकाप, जनता पक्ष वा कम्युनिस्ट वगैरे पक्षांची अवस्था गर्दीत हरवलेल्या बालकासारखी झाली. त्यांना आपण कोण आहोत आणि आपल्या भूमिका कर्तव्ये काय आहेत, त्याचेही भान उरले नाही. पवारांनी आमदार कॉग्रेसमध्ये नेले असले, तरी त्यांच्या पाठीशी जमलेला ग्रामीण तरूण कॉग्रेस विरोधी होता. त्याला नेतृत्व द्यायला पुरोगामी म्हणवणार्‍या कुठल्याही पक्षाला वा नेत्याला पुढाकार घेता आला नाही. पण त्यामुळे राज्यकारणात जी पोकळी निर्माण झाली, ती कोणीतरी भरून काढण्याची गरज होती आणि तिथे शिवसेना ओढली गेली. त्या काळात शेकाप, जनता पक्ष वा भाजपा यांनी प्रयास केला असता, तरी सेनेला महाराष्ट्रात मुसंडी मारणे शक्य झाले नसते. पण तसा योग नव्हता. बघता बघता सेना खेडोपाडी पोहोचली आणि तिला रोखण्यासाठी शंकरराव चव्हाण असमर्थ असल्याचे मानून राजीव गांधींनी पवारांना मुख्यमंत्रीपदी आणून बसवले. मात्र इतके होऊनही पुरोगामी लोकांची शिवसेनेला संपवण्याची खुमखुमी संपलेली नव्हती. १९८९ जवळ येईपर्यंत खेड्यापाड्यात घुमणारे सेनेचे वादळ ओळखून, प्रमोद महाजन आणि गोपिनाथ मुंडे यांनी युतीचा प्रस्ताव टाकला. बाळासाहेबांनी तो स्विकारला. त्याची झलक पुढल्या लोकसभा मतदानात मिळाली. सेनेच��� चार तर भाजपाचे दहा खासदार निवडून आले. तथाकथित पुरोगामी राजकारणाला लागलेली ती अखे्रची घरघर होती. खरे तर त्यांनी सेनेला संपवण्याच्या पोरखेळात पडण्यापेक्षा आरंभापासून स्वतंत्र काम केले असते, तर सेना वाढलीच नसती. पण तसे होऊ शकले नाही. सेनेला वा तिच्या हिंदूत्वाला विरोध करताना थेट मुस्लिम धर्मांधता व पाकिस्तानची बाजू घेण्यापर्यंत पुरोगाम्यांची घसरण होत गेली. तर त्यांची रिकामी होणारी जागा भाजपा शिवसेना व्यापत गेले. १९९० सालात शिवसेना विधानसभेतला विरोधी पक्ष बनला. तिच्यापुढे पुरोगामी पक्ष खुजे व नगण्य भासू लागले. १९९५ सालात तर सेना भाजपासह सत्तेवर आली. तिचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात राज्य करू लागला. पवारांचे छुपे पाठीराखेच अपक्ष आमदार होते, त्यांच्याच पाठींब्याने सेना सत्तेवर बसू शकली होती. पण हे बघण्याइतके भान पुरोगाम्यांना कधीच नव्हते. त्यांचा आंधळा सेनाविरोध कायम राहिला. मग १९९९ सालात मध्यावधी निवडणूका आल्या. तेव्हा पवार पुन्हा कॉग्रेसमधून बाहेर पडलेले होते. राष्ट्रवादी नावाचा नवा पक्ष काढून त्यांनी आपले बळ आजमावून बघितले. पण १९८० वा १९८५ च्या पुढे मजल जाऊ शकली नाही. मात्र सेना-भाजपा युतीला सत्तेत जाऊ द्यायचे नाही असा चंग बांधलेल्या तथाकथित पुरोगाम्यांनी आत्महत्या केलीच.\nयुतीला कमी जागा मिळालेल्या असल्या तरी दोन्ही कॉग्रेसच्या बेरजेपेक्षा अधिक होत्या. मात्र सोनियांनाच विरोध करीत बाहेर पडलेले असल्याने पवार पुरोगामी पक्षांच्या आघाडीत सहभागी व्हायला राजी नव्हते. तेव्हा जनता दल, शेकाप, रिपब्लिकन, कम्युनिस्ट यांच्यासह पुरोगामी पत्रकारांनी मध्यस्थी केली आणि नवी पुरोगामी आघाडी उभी केली. त्यामुळे शिवसेना भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्याचा डाव यशस्वी झाला. मात्र पुढल्या पाच वर्षात ही पुरोगामी आघाडी बनवण्यात पुढाकार घेणारे पक्ष शिल्लक उरले नाहीत. दोन्ही कॉग्रेसने मिळून १५ वर्षे अव्याहत सत्ता भोगली आणि शिवसेना सत्तेपासून वंचित राहिली. पण संपली नाही की कमजोर झाली नाही. उलट सेनेला संपवण्याच्या नादात चार दशके अथक प्रयास करणारे महाराष्ट्रातील तथाकथित पुरोगामी पक्षच नामशेष होऊन गेले. आज घडीला जनता दल, कम्युनिस्ट ह्या पक्षांना विधानसभेत स्थान नाही. शेकाप व मार्क्सवादी एकदोन जागा मिळवून तग धरून आहेत. पण शिवसेनेच्���ा स्थापनेपासून तिला संपवण्याचा विडा उचललेले बहुतांश पक्ष आज नामशेष होऊन गेले आहेत. कधीकाळी कॉग्रेसला भांडवलदारांचा उजवा किंवा प्रतिगामी पक्ष म्हणून कडाडून विरोध करता करता, तेच डावे पक्ष कॉग्रेसला वाचवताना आत्मसमर्पण करून गेले. आज त्यांचे नामोनिशाण उरलेले नाही आणि त्यांच्याजागी कॉग्रेसच पुरोगामी म्हणून तोतयेगिरी करीत असते. मागल्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेला पन्नासावे वर्ष लागले आणि प्रथमच ही संघटना स्वबळावर संपुर्ण महाराष्ट्रात लढली. तिने एकट्याने लढून ६३ आमदार निवडून आणले. कॉग्रेस व राष्ट्रवादी यांच्यापेक्षा अधिक मते मिळवली आणि आज विधानसभेतला दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष असे तिचे स्थान आहे. सवाल इतकाच आहे, की सेनेच्या उदय काळात सेनेला प्रतिगामी ठरवून तिला संपवताला सिद्ध झालेल्या विचाराधिष्ठीत पुरोगामी पक्षांचे आज काय शिल्लक उरले आहे महाराष्ट्रातच नाही, तर देशभराती्ल स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे पक्ष र्‍हास पावले आहेत.\nआज पन्नास वर्षे उलटून गेल्यावर तरूणांची झुंड म्हणून जमलेल्या एका जमावाचे राज्यव्यापी पक्षात रुपांतर झाले आहे. विविध क्षेत्रात ते काम करीत आहेत, आपले संघटन बांधून शिवसेना मिरवत आहे. पण वैचारिक आढ्यतेने त्याच अर्धशतकात सेनेला संपवायला निघालेले तेच पक्ष व संघटना कुठे आहेत ज्या कम्युनिस्ट पक्षाशी सेनेचा पहिला संघर्ष मुंबईत झडला, त्याचा तर आज देशभरातून लोकसभेतही सदस्य उरला नाही. या पुरोगामी म्हणवणार्‍या पक्षांना जयललिता, ममता बानर्जी किंवा मुलायमसिंग, मायावती अशा व्यक्तीकेंद्री पक्ष वा संघटनांच्या मागून फ़रफ़टावे लागते आहे. अगतिक होऊन त्याच कॉग्रेसच्या तोतया पुरोगामीत्वावर शिक्कामोर्तब करावे लागते आहे. पण एकाही पुरोगामी विचारांच्या वारसाला आपल्या पुर्वजांचे काय चुकले, याचा फ़ेरविचार करण्याची इच्छा झालेली नाही. केजरीवाल किंवा कन्हैयाकुमार यांच्यासारखा कोणीही भुरटा येतो आणि हे त्याच्या मागे उद्धारकर्ता म्हणून अगतिक होऊन धावू लागतात. म्हणूनच शिवसेनेच्या पन्नास वर्षाच्या वाटचालीचा तिच्या राजकीय यशापयशापेक्षा, तिच्या विरोधात खंबीरपणे उभ्या ठाकलेल्यांच्या र्‍हासाचा अभ्यास अधिक उपयुक्त व मनोरंजक ठरू शकेल. इथे नुसता त्याचा धावता आढावा घेतलेला आहे. पण देशभरच्या पुरोगामी चळवळी��ा र्‍हास आणि शिवसेनेची वाटचाल, हा संयुक्त विषय बारकाईने अभ्यासाचा आहे. प्रामाणिकपणे झाला तर कदाचित पुरोगामी विचार व चळवळीच्या पुनरूत्थानाला त्याचा थोडाफ़ार हातभार लागू शकेल.\nजबरदस्त भाऊ मोदीजी विशेष अंका नंतर तशीच ऊंची असलेले लिखाण जुना काळ समोर चित्रपटा सारखा उभा राहिला भविष्यात सेना किंवा भाजपा हेच सत्ताधारी व विरोधकही हेच फक्त उद्धव साहेबांनी थोड धिराने घ्यायला हवे\nभाऊ मला आपल्या ब्लॉग पर्यंत पोहचायला जरा वेळ लागला, परंतु इथे वाचन करून खरी वास्तुस्तिथी समजून घेण्यास खूप मदत होत आहे. धन्यवाद....\nसखोल अभ्यास आणि उत्कृष्ट लिखाण\nबऱ्याच गोष्टी तपशीलवार समजल्या.\nसखोल अभ्यास आणि उत्कृष्ट लिखाण\nबऱ्याच गोष्टी तपशीलवार समजल्या.\nएका ग्रंथाचा विषय एका लेखात मांडण्याच्या कौश्यल्यासाठी भाऊंना मानल.भाऊ,सलाम.\nलेख जबरदस्त आहे. बाळासाहेबांनी नेहमी स्वत:चं अस्तित्व वेगळं राखण्यावर भर दिला होता. या पार्श्वभूमीवर उद्धव यांचं कालचं विधान अनाकलनीय आहे. मोडी जर पवारांबरोबर जाऊ शकतात तर आम्ही ममतासोबत का जाऊ नये, असं ते विधान आहे. एरवी यांत खटकण्यासारखं काही नाही. पण आज मोदींनी १००० व ५०० च्या जुन्या नोटा रद्द करून काळ्या पैशाविरुद्ध आघाडी उघडली आहे. अशा वेळेस ममताबरोबर जाण्याच्या गप्पा कशासाठी उगीच स्वत:च्या हाताने स्वत:च्या पायावर कुऱ्हाड कशाला मारून घेत आहेत उद्धव उगीच स्वत:च्या हाताने स्वत:च्या पायावर कुऱ्हाड कशाला मारून घेत आहेत उद्धव गुपचूप राहून कार्यभाग साधायला हवा ना गुपचूप राहून कार्यभाग साधायला हवा ना भले जिल्हा सहकारी बँकांत पैसा नसला तरी त्याविरुद्ध जनमत प्रक्षुब्ध नाहीये. उलट जनता मोदींच्या बाजूने उभी आहे. ममतांच्या बरोबर जाणे म्हणजे जनतेच्या मते काळ्या पैशाची पाठराखण करणे असा अर्थ होऊ घातला आहे. म्हणून वादग्रस्त वक्तव्यं टाळलेली बरी.\nसंघ वैचारिक भूमिका घेतो आणि भाजप राजकारण करतो. अशी विभागणी शिवसेनेत नाही. यावर उद्धवना गांभीर्याने विचार करायला पाहिजे.\nहे असे विश्लेषण कुठे हि वाचायला मिळाले नव्हते\nही गाजराची पुंगीच आहे\nमहाराष्ट्रात लांबलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याने गाफ़ील झालेल्या विरोधक व विश्लेषकांना शनिवारी सकाळी दिर्घकाळ शांत बसलेल्या भाजपाने मोठाच...\nनाट्य, पटकथा आणि राजकारण\nगेल्या आठवडाभर���त महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक धक्कादायक वळणे घेतलेली आहेत. त्यामध्ये युती मोडून दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत गेलेले...\nमुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोशात आहेत. त्यांचे सल्लागारही जोशात आहेत. गंमत म्हणजे त्यांनी जी काही पावले उचलले...\nपत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समिकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणूकीनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रीपद मिळवण्यास...\nसिंह आला, पण गड गेला\nअखेरीस महाराष्ट्रात नवे समिकरण जुळलेले आहे. शिवसेना व दोन्ही कॉग्रेस यांची आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा मुख्यम...\nहीच वेळ आणि योग्य वेळ\nशनिवारी सकाळी उजाडताना अकस्मात राजभवनात भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारचा शपथविधी पार पडला. ती बातमी घरातल्या घरात बसून वाहिन्यां...\nरस्ता तोच वाटसरू वेगळे\nकर्नाटकात दिड वर्षापुर्वी रंगलेले नाट्य किरकोळ फ़रक करून महाराष्ट्रात घडलेले आहे. बहूमत हुकलेल्या भाजपाच्या येदीयुरप्पांनी तेव्हा अल्पमतात...\nअडीच वर्षापुर्वी म्हणजे २२ जुन २०१७ रोजी एक ब्लॉग लिहीला होता. त्याचे शीर्षक होते, ‘दाखवायचे सुळे’. तो खुप व्हायरल झाला आणि त्यावर प्रतिक...\nमहाराष्ट्रात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यावर विधानसभेत विश्वास व्यक्त क...\nआठवडे बाजार आणि घोडेबाजार\nआजकाल शिवसेनेचे परिचीत चेहरे कुठले फ़ारसे दिसत नाहीत आणि अब्दुल सत्तार नावाचे औरंगाबाद जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार मात्र आवेशात शिवसेने...\nमोदी हे वाजपेयी नाहीत\nकोण जिंकला कोण हरला\nनितीश बदल रहा है\nनोटाबंदीचा डाव आणि पेच\nसबसे बडा रुपैया की कायदा\nकाळापैसा, राजकारण, गुन्हेगारी अनटचेबल्स (२)\nअग्रलेखांच्या बादशहाला, तुघलकाचे अनावृत्तपत्र\nमारणारे मेले, उरले कोण\nमराठा मूक मोर्चा आणि ट्रंप\nआम आदमी जाम आदमी\nइमान-दारी बांधलेले स्वातंत्र्याचे योद्द्धे\nदुखणे आधी बारकाईने तपासा\n‘आम्ही सारे’ एका माळेचे मणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/news/%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1/", "date_download": "2019-12-15T13:08:39Z", "digest": "sha1:HN3BJRUJFHIIVKK6GTEBBPQMGYSIURGR", "length": 13035, "nlines": 121, "source_domain": "hellobollywood.in", "title": "हा अभिनेता वेटरचे काम सोडून बनला बॉलिवूडचा स्टंट मास्टर… – Hello Bollywood", "raw_content": "\nहा अभिनेता वेटरचे काम सोडून बनला बॉलिवूडचा स्टंट मास्टर…\nहा अभिनेता वेटरचे काम सोडून बनला बॉलिवूडचा स्टंट मास्टर…\nचंदेरीदुनिया |70 च्या दशकातही चित्रपटांमधील स्टंटवर खूप जोर होता. चित्रपटात स्टंटसह खलनायकालाही खूप महत्त्व होते. चित्रपटाची कथा खलनायकाशिवाय अपूर्ण मानली जात होती. त्यावेळी बॉलीवूडमध्ये एक अभिनेता आला ज्याने आपल्या स्टंटद्वारे मोठ्या दिग्गजांशी स्पर्धा केली होती. या अभिनेत्याचे नाव एम.बी. शेट्टी होते.अर्थात एम.बी. शेट्टी हे 70 च्या दशकात प्रसिद्ध खलनायक होते आणि नंतर ते बॉलीवूडचे एक प्रसिद्ध स्टंटमॅन बनले. कृपया सांगा की एमबी शेट्टी हे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचे वडील होते. एमबी शेट्टी यांनी फाइटमध्ये पदार्पण केले.\nएमबी शेट्टी यांनी 1957 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. ‘द ग्रेट जुगार’, ‘त्रिशूल’ ‘डॉन’, ‘कसमे वादे’ यासारख्या डझनभर चित्रपटांतून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अभिनय व्यतिरिक्त एम.बी. शेट्टी यांनी अनेक चित्रपटांमध्ये स्टंट समन्वयक, फाईट कंपोजर, स्टंट सपोझर आणि स्टंट मास्टर म्हणून काम केले. गीता ‘,’ डॉन ‘आणि’ द ग्रेट जुगारर ‘सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. असे म्हणतात की एमबी शेट्टी यांच्यासारखा अभिनेता किंवा स्टंट मास्टर यापूर्वी कधीही झाला नव्हता किंवा नाही. एमबी शेट्टी यापूर्वी मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करत होते. त्यांना अभ्यासाची आवड नव्हती, यामुळे वडिलांनी त्यांना मुंबईला पाठवले. तिथे काही काम शिकून आपण कमाई करू असा विचार मनात आणतो. एमबी शेट्टी यांनी प्रथम मुंबईत वेटर म्हणून काम केले, पण त्याला काही हरकत नव्हती आणि त्याने बॉक्सिंगमध्ये प्रवेश केला. एमबी शेट्टी यांनी बॉक्सिंगमध्ये जबरदस्त काम केले. दाखवले. एकापाठोपाठ एक बॉक्सिंगमध्ये त्याने अनेक स्पर्धा जिंकल्या. एमबी शेट्टी यांनी बॉक्सर म्हणून जवळपास 8 वर्षे काम केले.असे म्हणतात की तो घसरुन पडला आणि तो स्वत: च्या घरात पडला, ज्याने त्याला खूप दुखविले. एक, स्टंटच्या दरम्यान त्याला आधीच लेगची लक्षणीय दुखापत झाली होती. यासह त्यांना दारूचेही आवडते असे सांगितले जाते. या सर्वांचा त्याचा वाईट परिणाम झाल��� …\nकदाचित हेच कारण होते जेव्हा जेव्हा तो घरात घसरला, तेव्हा तो बरे होऊ शकला नाही आणि या जगाला निरोप घेऊ लागला. एमबी शेट्टींच्या आयुष्यात असा एक काळ आला जेव्हा त्याच्याकडे कोणताही चित्रपट नव्हता आणि शेवटची गाठ पडणे कठीण होते.अशा परिस्थितीत त्यांच्या पत्नीला कामासाठी पुढे यावे लागले. कृपया सांगा की आता त्याचा मुलगा रोहित शेट्टी बॉलीवूडचा एक प्रसिद्ध दिग्दर्शक झाला आहे. त्याने आता अनेक हिट चित्रपट दिले आहेत. रोहितचे चित्रपटदेखील अ‍ॅक्शनने भरलेले आहेत. रोहित शेट्टीने अजय देवगनसोबत शाहरुख खानपर्यंत काम केले आहे. त्याचबरोबर तो अक्षय कुमारसमवेत सूर्यवंशी हा चित्रपट घेऊन येत आहे.\n'सुटेबल बॉय' चा फर्स्ट लूक \n१५ लाखाच्या खंडणीसाठी छेडछाडीचा आरोप करणाऱ्या 'या' अभिनेत्रीला अटक\n‘नुसरत भारूचाचे’ समुद्र किना-यावरचे हे बोल्ड फोटो पाहून व्हाल फिदा\n‘या’ नेत्याचा साधेपणा पाहून चिन्मय मांडलेकरही भारावला…\n‘हा’ मराठी अभिनेता पुन्हा दिसणार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत\n‘या’ बॉलीवूड अभिनेत्याने इंटीमेट सीन शूट करतानाचा अनुभव केला…\n‘टोनी एन सिंग’ ठरली ‘मिस वर्ल्ड’…\n‘ट्रिपल एक्स रिटर्न’ – विन डीजल सोबत…\nनेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीला…\n‘नुसरत भारूचाचे’ समुद्र किना-यावरचे हे बोल्ड…\nकपिल शर्माचं पितळ उघड सिनेमाच्या प्रमोशनसाठी पैसे घेताना…\nटीव्ही अभिनेत्री सोनियाने दिग्दर्शक हर्षवर्धनसोबत घेतले सात…\nआठवड्यातील सर्वोत्कृष्ट पोशाख सेलेब्रिटी – दीपिका…\nस्त्रियांच्या सामाजिक दुय्यमपणाला सणसणीत चपराक देणारा, राणी…\nपती-पत्नीमधील संवादाची गरज दाखवून देणारा – पती, पत्नी…\nप्रसिद्ध कलाकार, तगडं बजेट आणि तरीही बाॅक्स आॅफिसवर अपयशी…\nहाऊसफुल 4 पूर्वजन्मावर आधारित चित्रपट; चित्रपटात…\n‘नुसरत भारूचाचे’ समुद्र किना-यावरचे हे बोल्ड…\nपुढील 2 तासांत सलमानच्या घरी बॉम्बस्फोट होणार, अज्ञाताकडून…\n‘बोल्ड’नेसच्या सर्व सीमा पार, ‘रागिनी MMS…\nनवीन वधूसाठी खास ‘नथ डिझाईन’,ज्यामुळे वधू दिसेल…\nमुलाचा किसिंग सीन पाहून ‘या’ अभिनेत्याची आई…\n‘तुर्रम खान’वरून थेट ‘छलांग’\nकतरिनानं दिलेली ‘ही’ वस्तू आजही वापरतो सलमान…\nअभिनेत्री उर्वशी रौतेला करतेय ‘या’ क्रिकेटरला…\n‘या’ ठिकाणी होणार रणबीर-आलियाचा शाही विवा��…\nनोकरी अपडेट्स : Careernama\nमहापरीक्षा पोर्टलचा भोंगळ कारभार सुरूच, विद्यार्थ्यांचा परिक्षेवर बहिष्कार\nनोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा फर्दाफाश\nस्थानिकांना खासगी नोकरीत 80% कोटा दिला जाईल – राज्यपाल कोश्यारी\n‘टोनी एन सिंग’ ठरली ‘मिस वर्ल्ड’ 2019 ची विश्वसुंदरी…\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.freenmk.com/2019/12/pune-zp-bharti-2019.html", "date_download": "2019-12-15T14:13:28Z", "digest": "sha1:Z7T4IK3JMBATOWWCFNRMPZAWSBWHWPZJ", "length": 6615, "nlines": 144, "source_domain": "www.freenmk.com", "title": "Pune ZP Bharti 2019 | पुणे जिल्हा परिषद येथे विविध पदांच्या 8 जागांची भरती", "raw_content": "\nHomeZP BhartiPune ZP Bharti 2019 | पुणे जिल्हा परिषद येथे विविध पदांच्या 8 जागांची भरती\nPune ZP Bharti 2019 | पुणे जिल्हा परिषद येथे विविध पदांच्या 8 जागांची भरती\nविभागाचे नाव - जिल्हा परिषद पुणे\nपदाचे नाव - विविध पदे\nजाहिरात क्रमांक - 01/2019\nएकूण जागा - 8\nअर्ज करण्याची पद्धती - ऑफलाईन\nजिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद, पुणे यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या कंत्राटी स्वरूपातील एकूण 8 जागांची भरती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविनेत येत आहेत.\nअर्ज करण्याचा पत्ता - मा. सदस्य सचिव तथा उप मुकाअ (पाणी व स्वच्छता) जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, 2 रा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, वेलस्ली रोड, पुणे - 01\nअर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरातीचे अवलोकन करावे.\nपदाचे नाव, एकूण जागा व शैक्षणिक पात्रता\nपदाचे नाव - स्वच्छता तज्ञ\nएकूण जागा - 01\n➦ संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक\nपदाचे नाव - गट समन्वयक\nएकूण जागा - 04\n➦ BSW पदवी उत्तीर्ण\n➦ संगणक ज्ञान आवश्यक\nपदाचे नाव - समूह समन्वयक\nएकूण जागा - 03\n➦ BSW पदवी उत्तीर्ण\n➦ संगणक ज्ञान आवश्यक\n➦ स्वच्छता तज्ञ - 40 yrs\n➦ General - शुल्क नाही\n➦ OBC - शुल्क नाही\n➦ SC/ST - शुल्क नाही\nनोकरीचे ठिकाण - पुणे\nअर्ज सुरु होण्याचा दिनांक\nअर्ज करण्याचा शेवटचा दिनांक\nऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक\nप्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक\nजाहिरात [PDF] डाउनलोड करा\nसर्व जाहिराती पहा 👇\n👉 वाचा रोजच्या चालू घडामोडी [Daily Current Affairs]\nअतिशय वेगाने विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या अस्सल मराठी जॉब पोर्टलला पुन्हा भेट देण्यासाठी Google वर नेहमी FreeNMK असे टाईप करून सर्च करा.\nहि माहिती तुम्हाला कशी वाटली\nसर्व नवीन जाहिराती New\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/poet-sudhir-moghe-writes-on-poems-3-145420/", "date_download": "2019-12-15T12:41:08Z", "digest": "sha1:B4BPJLPRGW5TXOIAOUUOVWY7JKJIM74R", "length": 24052, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कौन कहाँ रह जाए.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nकविता - सखी »\nकौन कहाँ रह जाए..\nकौन कहाँ रह जाए..\nआत्ता आत्ताच या सदरात ‘परछाईयां’ या काव्यानुवादाची जन्मकथा मी सांगितली. तेव्हाच वाटत होतं की, याच विषयावर आपण पुन्हा एकदा लिहिणार आहोत. त्या दीर्घकाव्याचं पुढे काय\nआत्ता आत्ताच या सदरात ‘परछाईयां’ या काव्यानुवादाची जन्मकथा मी सांगितली. तेव्हाच वाटत होतं की, याच विषयावर आपण पुन्हा एकदा लिहिणार आहोत. त्या दीर्घकाव्याचं पुढे काय झालं, ते प्रकाशात आलं की नाही, ही उत्सुकता तुम्हा रसिकांच्या मनात असणार, तेव्हा तो उत्तरार्धही सांगायला हवा. मात्र, आज तो सांगत असताना त्याला एका खोल शोकात्मतेची गडद किनार वेढणार आहे याची पुसटशीही कल्पना यापूर्वी मनाला शिवली नव्हती. योगायोग असा की, मागच्याच ‘येणारच तू..’ या लेखात माझ्यातली सुप्त मरण-जाणीव सहजचिंतनासारखी प्रकट झाली होती. खरं तर असा एकच सूर कायम लावून ठेवायला मला स्वत:लाच आवडत नाही, पण तरीही तो धागा इथेही पुन्हा सूत्ररूप येणं तसं अपरिहार्यच म्हणावं लागेल.\nकां लागता मज येतसे\nकविवर्य बा. सी. मर्ढेकरांच्या या ओळी प्रथम वाचनात आल्या तेव्हा तशी काही पाश्र्वभूमी नसतानाही आत कुठेतरी गलबलून आलं होतं. आता इतके पावसाळे पाहिल्यावर आणि सर्वागानं अनुभवल्यावर अशी पानगळ ही गोष्ट खरं म्हणजे अंगवळणी पडायला हवी. पण मागच्या दोन-तीन वर्षांत आसभास नसताना जिवलग मित्र आणि निकटवर्तीय यांची मालिकाच ज्या प्रकारे एकामागे एक निखळत गेली, ती जणू या शब्दांच्या निखाऱ्यांची दाहक प्रचीतीच होती. सुरेश अलुरकर, अजित सोमण, सतीश कदम, उदय धर्म, शरद चितळे, देबू देवधर आणि अगदी आत्ता नुकताच, ध्यानीमनी नसताना काळाच्या पडद्याआड गेलेला प्रभाकर वाडेकर.. ‘परछाईयां’चा जो उत्तरार्ध सांगायचा आहे, त्या हकीकतीचा नायक प्रभाकर वा��ेकर आहे.\n१९७० ते १९८० हे दशक हे अस्मादिकांच्या निरंकुश आयुष्यातले सर्वार्थानं मंतरलेले दिवस होते. त्या मंतरलेपणाचं सर्वाधिक श्रेय जातं ते फग्र्युसन रोडवरील ‘कॅफे डिलाईट’ नामक तत्कालीन अवर्णनीय सांस्कृतिक अड्डय़ाला. ते प्रकरण काय होतं हे जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांनी माझ्या ‘निरंकुशाची रोजनिशी’ नामे पुस्तकातील ‘दुसरं घर’ हे प्रकरण आवर्जून वाचावं. समाजकारण, राजकारण, कलाकारण (हा शब्द आहे की नाही कोण जाणे. पण नसलाच तर ‘असो’) अशा सर्व क्षेत्रांतील नामवंत असलेली आणि होऊ पाहणारी माणसं तिथं पडीक असायची. आजची अनेक- आजच्या भाषेत ‘दिग्गज’ व्यक्तिमत्त्वं त्यात होती. त्यातील ‘महाआचार्यपद’ मजकडे आपसूक आलं होतं. (कारण इतका फुलटाइम पडीक मिळणं दुरापास्त.) तेव्हा जो मौल्यवान गोतावळा माझ्याभोवती जमला, त्यात आघाडीवर होता प्रभाकर वाडेकर. बहुधा नुकताच कॉमर्स पदवीधर झाला होता. पण अजून ती कोवळीक सर्वागावर तरळत होती. एक अनोखा चमकदारपणा त्याच्या अवघ्या अस्तित्वातून दरवळत होता. पण बहुतेक वेळी त्यासोबत येणारा उथळपणा इथं नावालाही नव्हता. त्यामुळे पाहता पाहता तो जवळचा झाला. एके दिवशी अचानक म्हणाला, ‘‘अजून तुझं व्हिजिटिंग कार्ड नाही) अशा सर्व क्षेत्रांतील नामवंत असलेली आणि होऊ पाहणारी माणसं तिथं पडीक असायची. आजची अनेक- आजच्या भाषेत ‘दिग्गज’ व्यक्तिमत्त्वं त्यात होती. त्यातील ‘महाआचार्यपद’ मजकडे आपसूक आलं होतं. (कारण इतका फुलटाइम पडीक मिळणं दुरापास्त.) तेव्हा जो मौल्यवान गोतावळा माझ्याभोवती जमला, त्यात आघाडीवर होता प्रभाकर वाडेकर. बहुधा नुकताच कॉमर्स पदवीधर झाला होता. पण अजून ती कोवळीक सर्वागावर तरळत होती. एक अनोखा चमकदारपणा त्याच्या अवघ्या अस्तित्वातून दरवळत होता. पण बहुतेक वेळी त्यासोबत येणारा उथळपणा इथं नावालाही नव्हता. त्यामुळे पाहता पाहता तो जवळचा झाला. एके दिवशी अचानक म्हणाला, ‘‘अजून तुझं व्हिजिटिंग कार्ड नाही मी करतो.’’ आणि खरोखरच माझं पहिलंवहिलं कार्ड त्यानं मस्तच केलं. त्यावर माझी लफ्फेदार सही वापरायची कल्पनाही त्याचीच. माझ्या सर्व वर्तुळात ते कार्ड खूप प्रिय झालं होतं. आनंद मोडकसारख्या मित्रांना तर ते आजही तपशीलवार आठवतं.. म्हणजे जणू दिसतंच मी करतो.’’ आणि खरोखरच माझं पहिलंवहिलं कार्ड त्यानं मस्तच केलं. त्यावर माझी लफ्फेदार स��ी वापरायची कल्पनाही त्याचीच. माझ्या सर्व वर्तुळात ते कार्ड खूप प्रिय झालं होतं. आनंद मोडकसारख्या मित्रांना तर ते आजही तपशीलवार आठवतं.. म्हणजे जणू दिसतंच तात्पर्य, माझ्यासारख्या भटक्या पक्ष्याला अधिकृत ओळख देऊन त्यानं सुस्थिर केलं.\nअसेच दिवस चालले होते आणि पुरुषोत्तम करंडकचे सुगंधी वारे वाहू लागले. एके दिवशी अचानक प्रभाकर म्हणाला, ‘‘मला पुरुषोत्तमसाठी एकांकिका लिहून दे.’’ मी अंमळ पडलोच. कारण ‘कवी’ नामक प्राण्याला कवितेशिवाय दुसरं काही येऊ नये, म्हणजे येत नसतंच. आणि समजा, येत असलं तरी त्यानं ते करता कामा नये, असा एक सार्वजनिक आग्रह निदान त्याकाळी तरी होता. कथा, कादंबरी हा माझा प्रांत नाही. पण पुण्यात येण्यापूर्वीच्या कॉलेजवयात मी प्रामुख्यानं नाटकातच रमलो होतो. त्यामुळे नाटय़लेखन हा काही माझ्यासाठी खूप परका प्रांत नव्हता आणि नाही. तरीही त्याकडे मन वळत नव्हतं. पण रंगमंचीय प्रयोग याविषयी मनात खूप ओढ होती.. काही कल्पनाही होत्या. त्यातलीच एक मी त्याला सुचवली. त्याला म्हणालो, ‘‘माझ्याकडे एक दीर्घकाव्य आहे. त्याचं नाव आहे- ‘परछाईया.’ साहिर लुधियानवीच्या एका दीर्घकाव्याचा तो मी केलेला अनुवाद; नव्हे, ‘अनुनाद’ (हा शब्द अजित सोमणचा) आहे. मला त्यात रंगमंचीय शक्यता दिसतात. प्रभाकर उतावीळपणे म्हणाला, ‘‘दे मला..’’ माझ्या स्मरणकोशात निवांत पहुडलेली ती दीर्घकविता प्रथमच कागदावर येऊन हस्तांतरित झाली. तेव्हाच असंही ठरलं की, त्याला त्यात काही गरज भासलीच तर पूरक काव्य मी लिहून द्यायचं. काही दिवसांतच त्यानं मला त्या जागा दाखवल्या. मी त्याला माझी एक आधी लिहिलेली कविता दिली. ‘लहरती वाऱ्याचे नि:श्वास, मिसळले त्यात कळीचे श्वास, हे श्वास कुणाचे) आहे. मला त्यात रंगमंचीय शक्यता दिसतात. प्रभाकर उतावीळपणे म्हणाला, ‘‘दे मला..’’ माझ्या स्मरणकोशात निवांत पहुडलेली ती दीर्घकविता प्रथमच कागदावर येऊन हस्तांतरित झाली. तेव्हाच असंही ठरलं की, त्याला त्यात काही गरज भासलीच तर पूरक काव्य मी लिहून द्यायचं. काही दिवसांतच त्यानं मला त्या जागा दाखवल्या. मी त्याला माझी एक आधी लिहिलेली कविता दिली. ‘लहरती वाऱ्याचे नि:श्वास, मिसळले त्यात कळीचे श्वास, हे श्वास कुणाचे माझे.. की तुझे’ आणि शिवाय एक नवी कविता लिहिली- ‘हे फूल कसे जगेल\nआणि खरोखरच बी. एम. सी. सी. कॉलेजतर्फे प्रभ��करनं त्या दीर्घकवितेचा संस्मरणीय रंगमंचीय प्रयोग साकार केला. मी त्याच्या काही तालमी पाहिल्या होत्या. छान वाटत होतं. त्यावेळी मी मुंबईत चित्रपट व्यवसायात व्यग्र होतो. त्यामुळे स्पध्रेतील प्रयोग मी पाहू शकलो नाही. पण त्याचा प्रभाव पडला, ही हकिकत ऐकली होती. परीक्षक समितीला तो प्रयोग ‘एकांकिका’ या सदरात घ्यावा की नाही, असा संभ्रम पडला असेल तर त्यात नवल नाही. त्यामुळे पारितोषिक अर्थातच मिळालं नाही. पण तरीही त्याचा गाजावाजा खूप झाला. माधव वझेंनी समीक्षणात त्याची स्वतंत्र दखल घेतलेली मी स्वत: वाचली. ‘रंगमंचीय प्रयोगांना एक वेगळं वळण देऊ पाहणारा प्रयोग’ असं म्हणून त्यांनी आवर्जून प्रशंसा केली होती. नंतरही त्याचे एक-दोन प्रयोग झाले. आज इतकी र्वष होऊनही संबंधितांच्या आणि जाणकारांच्या मनात त्याचं स्मरण जागं आहे.\nया सर्व श्रेयाचा सर्वेसर्वा अधिकारी अर्थात प्रभाकर होता. पण त्यात सहभागी झालेल्या व्यक्तींची नावं आज मागे वळून पाहताना खूप मौज येते. त्याचं संगीत दिग्दर्शन राहुल घोरपडेनं केलं होतं. समीरण वाळवेकर, रवींद्र खरे, अपर्णा पणशीकर, डॉ. वसंतराव पटवर्धनांची कन्या ही मंडळी त्यात होती. पण याखेरीजही एक नाव विसरून चालणारच नाही- चित्रा देवभानकर. पुढच्याच वर्षीच्या पुरुषोत्तममध्ये तिनं केलेली मनोरुग्ण शालेय मुलीची भूमिका मी आजही विसरलेलो नाही. ‘परछाईयां’च्या तालमी पाहताना माझ्या मनात उगीचच डोकावलेली एक चाहूल खोटी ठरली नाही. कारण हीच चित्रा पुढे अल्पावधीत सौ. वाडेकर झाली. प्रभाकरबरोबरचं सहजीवन तिनं सर्वार्थानं सिद्ध केलं, हे मला इतक्या दुरूनही जाणवलं आहे.\n‘कवितासखी’च्या वाटचालीत हा सगळा परामर्श अपरिहार्यच होता. वाटत होतं, हे आपण सगळं सविस्तर लिहू. पुन्हा एकदा तो काळ, तो आनंद या सर्वासमवेत मनोमन वाटून घेऊ. मग प्रभाकरचा उत्फुल्ल फोन येईल. पण जे घडलं ते विपरीतच. खरं म्हणजे मीही काही कारणानं त्या दिवशी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्येच सातव्या मजल्यावर होतो. खाली प्रभाकर किडनी स्टोनसाठी दाखल झाला. अचानक ब्रेन हॅमरेजनं कोमात गेला आणि पाहता पाहता दूर दिगंतात विरूनही गेला. त्यावेळी मी बाहेर गेलो होतो. हे कळलं तेव्हा खूप उशीर झाला होता. मनात घोळणाऱ्या सुखद स्मरणरंजनाची अकल्पितपणे श्रद्धांजली व्हावी, यापरता दैवदुर्वलिास कोणता\n‘परछाईयां’च्या रूपानं आम्हाला कायमचं एकत्र जोडणाऱ्या साहिरचे शब्दच अशा वेळी मनात जागे होतात..\nकदम कदम पर होनी बठी\nइस जीवन की राह में आखिर\nकौन कहाँ रह जाए ..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nमराठीच्या विश्वरूप दर्शनासाठी ‘अमृताचा वसा’\n‘कविता सखी’ हे मोघे यांच्या कवितेचे आत्मकथन\nसाद कवितेची : ‘माहिया’च्या निमित्ताने\nमुलाखत : प्रत्येक गीत कविता असावी\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/05/blog-post_15.html", "date_download": "2019-12-15T13:47:11Z", "digest": "sha1:PR3O7QONP2MDSRKFUTXDRMJJBVYRKWKD", "length": 28452, "nlines": 191, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: नाही दिवा, नाही पणती", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nनाही दिवा, नाही पणती\n३ मे शनिवारी भल्या पहाटेच सिक्कीमला रवाना झालो. मात्र अपेक्षेप्रमाणे तिथे रिलायन्स नेटने साथ दिली नाही आणि लिहूनही काही ब्लॉगवर टाकता आले नाही. पण तो अनुभव लिहीण्यासारखा आहे. क्रमाक्रमाने त्यावर लिहीणारच आहे. पण जातानापेक्षा परतीचा प्रवास लाभदायक झाला. सिक्कीम हिमायलाच्या कुशीत असल्याने तिथपर्यंत विमानाने जाण्याची सोय नव्हती. बंगालच्या सिलीगुडी जिल्ह्यात बागडोगरा विमानतळापर्यंत हवाई प्रवास केल्यावर सव्वाशे किलोमिटर्स भूमार्गाने सिक्कीमला जावे लागले. येतानाही तसाच प्रवास होता. गंगटोकहून बागडोगराला येताना भेटलेला गाडीचा ड्रायव्हर गुरखा वंशाचा व बागडोगराचाच होता. तिथून जवळच नक्षलबाडी असल्याचे ऐकले होते आणि विषय निघाला, तर ड्रायव्हर सुनील गुरंग तिथपर्यंत फ़िरवून आणायला राजी झाला. बागडोगराहून नक्षलबाडी फ़क्त १२ किलोमिटर्स होती. मात्र तिथे बघण्यासारखे काहीच नाही, असे सुनीलचे म्हणणे होते. पण चारू मुझूमदार व कनु सन्याल यांची नावे ऐकली आणि त्यांचे पुतळे गावात असल्याची माहिती त्याने दिली. म्हटले तेच स्थान बघायचे आहे. बाजाराचा दिवस असल्याने वळसा घेऊन तिथे जाण्याचे त्याने मान्य केले. कारण परत येऊन विमान पकडायचे होते. पोहोचलो तेव्हा तिथे झिरझिर पाऊस पडत होता. बाकी गाव एका बाजूला पसरलेले होते आणि त्या स्मारक स्थानापासून नेपाळच्या सीमेकडे जाणारा रस्ता चिखलाने माखला होता. नजरेत भरावे अशी मोक्याची चौकाचीही जागा नव्हती. त्या स्मारकापाशी पोहोचलो आणि ते दुर्लक्षित स्थान बघून कमालीचे अस्वस्थ झालो. स्मारक म्हणावे असे तिथे काहीच नव्हते. दहाबारा फ़ुट रुंदीच्या तुकड्यावर सात पुतळे इवल्या चबुतर्‍यांवर दाटीवाटीने बसवले होते. पुरूषभर उंच चबुतर्‍यांवर दिडदोन फ़ुटाचे फ़क्त चेहरे दिसत होते आणि खाली गिचमिड अक्षरात त्यांची नावे लिहीलेली होती इतकेच आमच्यासह पुतळेही उघड्या पावसात चिंब भिजलेले होते.\nसर्वसाधारण असे स्मारकाचे पुतळे सुबक भव्य चबुतर्‍यावर उभे असतात. त्याच्या सभोवती हिरवळ वा कुंपण असते. खाली सुबक अक्षरात कोरलेला मजकुर असतो. पुतळा कोणी बनवला, कोणी उभारला, त्या व्यक्तींची महत्ताही नमूद केलेली असते. पण इथे तसे काहीही नव्हते. कुठल्याही खेड्यात उघड्यावर जुन्या देवळातल्या भग्न मुर्ती असाव्यात, तशा या सुबक मुर्ती तिथे होत्या. त्यात चेअरमन माओ, त्याचा सहकारी लिन पिआओ, स्टालीन व लेनिन यांच्यासह कॉम्रेड चारू मुझूमदार व त्यांचे सहकारी दत्त व मुखर्जी; असे सात पुतळे दाटीवाटीने इवल्या जागेत बसवले होते. डोक्यावर छत्री नाही, छत नाही किंवा आसपास कुठली सजावट नाही. आज देशात नक्षलवादी म्हटले की कोणालाही त्याचे हिं���क क्रांतिकारी संदर्भ आठवतात. सांगावे लागत नाहीत. पण ज्या नक्षलबाडीमध्ये साडेचार दशकापुर्वी ह्या हिंसक क्रांतीचा उदभव झाला, त्याच गावात आज त्याचा मागमूस दिसत नाही. ज्याने बागडोगराहून दार्जिलींगला पोहोचवले होते, तो ड्रायव्हर मुळचा नक्षलबाडीचा होता. पण त्याच्याही बोलण्यात कुठे त्या क्रांतीविषयी कसले कौतुक नव्हते, की आत्मियता नव्हती. ते कनु सन्यालचे गाव इतकीच माहिती त्याने दिली. मात्र त्या सात पुतळ्यात कनुचा समावेश नव्हता. ज्या शब्दाचा व नावाचा आज जगभर दबदबा आहे, ती नक्षलबाडी अशी त्याच विचारांपासून दुरावलेली बघून अस्वस्थ झालो. सध्या तिथून कॉग्रेसचा शंकर मालाकार नावाचा आमदार निवडून येतो आणि याहीवेळी तोच बाजी मारणार, असे सुनील म्हणाला. ह्या गावाने, तिथल्या संघर्षाने देशात एक राजकीय वादळ उभे केले, त्याचा कुठलाही मागमूस तिथे नसावा हे समजू शकते. पण ते दुर्लक्षित स्मारक मला खुप भावले. कारण ज्यांना आस्था असेल अशाच मुठभर लोकांनी पदरमोड करून त्याची उभारणी केली, हे स्पष्टपणे जाणवत होते, दिसत होते.\nनेत्यांची, चळवळी वा आंदोलनाची अनेक स्मारके आपल्या देशात जागोजागी उभी आहेत. त्यांची भव्यदिव्यता नजरेत भरणारी असते. अशा स्मारकांसाठी समित्या स्थापन होतात. त्यात नामवंत प्रतिष्ठींतांचा समावेश होतो. कारण स्मारकांच्या भव्यतेसाठी अफ़ाट खर्च होत असतो आणि तितकी रक्कम जमवू शकणार्‍यांनाच त्यात आणावे लागते. लाखो रुपयांची वर्गणी गोळा करावी लागते. ती देऊ शकणार्‍यांना स्मरणिय व्यक्ती वा आंदोलन चळवळीविषयी काडीची आत्मियता आस्था नसली, तरी चालते. स्मारकाची भव्यता, देखणेपणा व प्रेक्षणियता मोलाची असते. ती उभारणार्‍यांच्या भावना दुय्यम मानल्या जातात. अशा मूलभूत गोष्टींचा त्या स्मारकात संपुर्ण अभाव होता. बघताक्षणी लक्षात आले, की हे स्मारक कोणा समितीने उभे केलेले नसावे किंवा स्मारकासाठी कुठली समितीही स्थापन झालेली नसावी. कदाचित वर्गणी जमवायला पावत्याही छापलेल्या नसाव्यात. ज्यांना आपल्या विचार वा गावाच्या इतिहासाची आत्मियता आहे, अशा लोकांनी किडुकमिडुक गोळा करून जी रक्कम जमवली, त्यातून हे स्मारक उभे राहिले असणार. खर्चाचा अंदाज घेऊन स्मारक उभे केलेले नसावे. तर जमले पैसे त्यातून स्मारक उभे करण्याचा अट्टाहास केलेला असावा. कदाचित ज्यांचे हे ���्मारक आहे, त्यांनी ज्या विचारांनी व भावनेने आयुष्य जगले, त्याचे पावित्र्य जपण्याचा प्रयास असावा. खुणेचा दगड म्हणावा तितके साधे सोपे स्मारक उभारलेले आहे. कोणी तिथे टुरीस्ट पर्यटक स्थान म्हणून यावे, अशीही अपेक्षा नसावी. साधेपणा अंगावर येणारा होता. त्या झिरझिर पावसातही उतरून मी व माझ्या पत्नीने स्मारकाचे फ़ोटो काढले. त्याच्या समोर उभे राहून आमचे फ़ोटो काढून घेतले. ड्रायव्हर सुनील हा सगळा प्रकार कौतुकाने अचंबित होऊन बघत होता. समोरच्या पुतळ्यातला जीवंत इतिहास त्याच्या आकलनापलिकडला होता.\nमी तिथे भावूक झालो, याचे कारण मी मार्क्सवादी किंवा डाव्या विचारांचा नाही. विचारांची गोष्ट भिन्न आहे. पण ज्या विचारांनी आपण प्रवृत्त झालो, प्रेरीत झालो, या विचारांच्या पावित्र्याचे जतन करण्याचा कसोशीचा प्रयास आदरणिय असतो. नतमस्तक व्हायला भाग पाडणारा असतो. चारू मुझूमदार, कनु सन्याल, कोंडापल्ली सीतारामय्या किंवा जंगल संथाल ही चार दशकापुर्वी डाव्या चळवळीतली धगधगणारी नावे होती. त्यांच्याच क्रांतीविषयक आंदोलनाने हिंसक स्वरूप धारण केले आणि त्यातून नक्षलबाडी पेटली. तिच्या ठिणग्या चौफ़ेर उडाल्या. आज त्या नावाने चालणार्‍या विविध हिंसक संघर्षातही त्या पुर्वजांचा लवलेश आढळत नाही. गांधींच्या नावाने जोगवा मागणारी कॉग्रेस गांधीवादी उरलेली नाही, तशीच नक्षलवाद म्हणून चाललेला प्रकारही त्या विचारआचाराशी प्रामाणिक राहू शकलेला नाही. आपल्याला भावलेल्या विचारसरणीसाठी जीव झोकून देणार्‍यांचे ते स्मारक होते आणि त्यांच्या त्याच निरीच्छ आचाराचे प्रतिबिंब त्या स्मारकात बघायला मिळाले. केजरीवाल कन्हैयापासून सीताराम येच्युरी, प्रकाश कारथपर्यंत कुणामध्ये त्याचा लवलेश आढळून येत नाही. अवहेलना, हाल व कष्ट सोसलेल्या त्या आरंभीच्या नक्षलवाद्यांचे ते स्मारक म्हणून भावु्क करणारे आहे. कवि बोरकरांची खुप जुनी कविता तिथे आठवली. त्या कवितेच्या ओळी कधी इतक्या समर्पक वाटल्या नव्हत्या. नक्षलबाडीच्या त्या नगण्य स्मारकाने त्याच ओळी जीवंत केल्या. ‘परी जयांच्या दफ़नभूमीवर, नाही दिवा नाही पणती; तेथे कर माझे जुळती.’ सात दिवसांच्या सिक्कीम दार्जिलींग सहलीत समाविष्ट नसलेला हा अनुभवच सर्वाधिक प्रभावी व सार्थक करणारा म्हणावा, इतका भारावून गेला. कदाचित माझ्या आयुष्��त मी इतके सुंदर स्मारक कुठले कुणाचे बघू शकलेलो नसेन. कदाचित इतके ओबडधोबड प्रामाणिक स्मारक कुणाला उभारायला जमले नसेल कुठे\nलेखातलं शेवटचं वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे. स्मारक जरी प्रामाणिक असलं तरी त्यामागील विचार खरंच प्रामाणिक होता का चारू मुजुमदार, कनु सन्याल यांचे पुतळे मी समजू शकतो. पण माओ, स्टालिन, लेनिन, इत्यादि पुतळ्यांचं इथे काम काय चारू मुजुमदार, कनु सन्याल यांचे पुतळे मी समजू शकतो. पण माओ, स्टालिन, लेनिन, इत्यादि पुतळ्यांचं इथे काम काय हे तीन कमालीचे खोटारडे आणि रक्तपिपासू हुकुमशहा होते हे चारू व कनूस ठाऊक नव्हते काय हे तीन कमालीचे खोटारडे आणि रक्तपिपासू हुकुमशहा होते हे चारू व कनूस ठाऊक नव्हते काय माहीत असल्यास या दोघांनी कधी खेद प्रदर्शित केला आहे का माहीत असल्यास या दोघांनी कधी खेद प्रदर्शित केला आहे का त्यांना भारतबाह्य शक्ती आपल्याश्या वाटतात आणि या शक्ती वैचारिकदृष्ट्या बुडीतखाती गेलेल्या व कमालीच्या हिंसक आहेत.\nपूर्णपणे भारतीय परंपरेत राहून कम्युनिस्ट चळवळ चालवता का आली नाही हा कम्युनिस्ट विचारांचं तोकडेपणा आहे. ही त्रुटी दूर करण्यासाठी डाव्या विचारवंतांनी कधी वैचारिक घुसळण (ब्रेनस्टॉर्मिंग) केल्याचं ऐकिवात नाही. नेमकी हीच भारतीय डाव्यांची शोकांतिका आहे.\nप्रिय भाऊ , मला फार काही आश्चर्य वाटलं नाही हा विसर पडण्याचं . या चळवळीनं महाराष्ट्रात प्रवेश केला तेव्हा ती कव्हर ( आणि स्वागतही ) करणाऱ्या पहिल्या पिढीतला मी एक पत्रकार . पण नंतर ही चळवळ भरकटली . शोषण थांबवण्याऐवजी शोषण सुरु झालं . ज्यांचं शोषण थांबवायचं त्या आदिवासींशी हिंसक व्यवहार सुरु झाला / हत्या होऊ लागल्या . भरकटलेल्या चळवळीचं स्मरणही उदात्त न राहता उपेक्षेचं होतं . तसंच ही चळवळ आणि ती स्थापन करणाऱ्या नेत्यांचं झालं .\nही गाजराची पुंगीच आहे\nमहाराष्ट्रात लांबलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याने गाफ़ील झालेल्या विरोधक व विश्लेषकांना शनिवारी सकाळी दिर्घकाळ शांत बसलेल्या भाजपाने मोठाच...\nनाट्य, पटकथा आणि राजकारण\nगेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक धक्कादायक वळणे घेतलेली आहेत. त्यामध्ये युती मोडून दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत गेलेले...\nमुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोशात आहेत. त्यांचे सल्लागारह�� जोशात आहेत. गंमत म्हणजे त्यांनी जी काही पावले उचलले...\nपत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समिकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणूकीनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रीपद मिळवण्यास...\nसिंह आला, पण गड गेला\nअखेरीस महाराष्ट्रात नवे समिकरण जुळलेले आहे. शिवसेना व दोन्ही कॉग्रेस यांची आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा मुख्यम...\nहीच वेळ आणि योग्य वेळ\nशनिवारी सकाळी उजाडताना अकस्मात राजभवनात भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारचा शपथविधी पार पडला. ती बातमी घरातल्या घरात बसून वाहिन्यां...\nरस्ता तोच वाटसरू वेगळे\nकर्नाटकात दिड वर्षापुर्वी रंगलेले नाट्य किरकोळ फ़रक करून महाराष्ट्रात घडलेले आहे. बहूमत हुकलेल्या भाजपाच्या येदीयुरप्पांनी तेव्हा अल्पमतात...\nअडीच वर्षापुर्वी म्हणजे २२ जुन २०१७ रोजी एक ब्लॉग लिहीला होता. त्याचे शीर्षक होते, ‘दाखवायचे सुळे’. तो खुप व्हायरल झाला आणि त्यावर प्रतिक...\nमहाराष्ट्रात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यावर विधानसभेत विश्वास व्यक्त क...\nआठवडे बाजार आणि घोडेबाजार\nआजकाल शिवसेनेचे परिचीत चेहरे कुठले फ़ारसे दिसत नाहीत आणि अब्दुल सत्तार नावाचे औरंगाबाद जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार मात्र आवेशात शिवसेने...\nकॉग्रेस आणि डाव्यांना घरघर\nबुरे नाहीत, ते अच्छे दिन\nइंदिराजी आणि सोनिया गांधी\n‘म्युझियमच्या वाटेवर ‘डावे’ राजकारण\n‘ममता’ पुरे झाली, ममता आणा\nराष्ट्रीय पक्षांचे भवितव्य काय\nमालेगाव स्फ़ोटातले सत्य काय\nअच्छे दिन आणि बुरे दिन\nनाही दिवा, नाही पणती\nदोन वर्षात काय झाले\nज्यांचे डाव त्यांनाच पेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/india-today-survey-2019-how-many-people-have-physical-relation-in-office-in-india/", "date_download": "2019-12-15T13:39:37Z", "digest": "sha1:GACGKZAV77UA6JVW34TS6NSMKWV4A6QD", "length": 16005, "nlines": 168, "source_domain": "policenama.com", "title": "india today survey 2019 how many people have physical relation in office in india | ऑफिसात संबंध ठेवण्याबाबत 'हे' शहर देशात 'टॉप' वर", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nचिंतामणी दर्शनासाठी थेऊरला भाविकांची मोठी गर्दी\nव्यवहारात पैशाचं सोंग करता येत नाही \n शेतकऱ्यांचा विसर पडता कामा नये\nऑफिसात संबंध ठेवण्याबाबत ‘हे’ शहर देशात ‘टॉप’ वर\nऑफिसात संबंध ठेवण्याबाबत ‘हे’ शहर देशात ‘टॉप’ वर\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – सेक्सबद्दल भारतीय काय विचार करतात सेक्सबद्दल त्यांच्या वर्तणुकीत काय बदल झाला आहे हे जाणून घेण्यासाठी एक सेक्स सर्व्हे करण्यात आला. 2019 मध्ये झालेल्या या सर्व्हेत लोकांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यांना विचारण्यात आलं होतं की, त्यांनी कधी ऑफिसमध्ये सेक्स केला आहे का सेक्सबद्दल त्यांच्या वर्तणुकीत काय बदल झाला आहे हे जाणून घेण्यासाठी एक सेक्स सर्व्हे करण्यात आला. 2019 मध्ये झालेल्या या सर्व्हेत लोकांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यांना विचारण्यात आलं होतं की, त्यांनी कधी ऑफिसमध्ये सेक्स केला आहे का जाणून घेऊयात की लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या.\nदिल्लीतील सर्वाधिक 27.6 टक्के लोकांचं म्हणणं होतं की, त्यांनी ऑफिस परिसरात सेक्स केला आहे. या प्रश्नाचं उत्तर हो असं देणाऱ्या लोकांमध्ये दिल्लीतील लोक सर्वात अग्रभागी होते. यानंतर रांचीचं नाव येतं. रांचीतील 19.5 टक्के लोकांनी या प्रश्नाचं उत्तर हो दिलं आहे.\nगुरुग्राम आणि नोएडामध्ये काम करणाऱ्या 100 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, त्यांनी ऑफिसमध्ये कधीच सेक्स केला नाही. तर इंदोरच्या 99 टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलं. भुवनेश्वरच्या 99.5 टक्के, चंदीगढच्या 99 टक्के आणि कोलकाताच्या 99.2 टक्के लोकांनी ऑफिसमध्ये सेक्स करण्याबाबत नाही असं उत्तर दिलं.\nअसेही समोर आले आहे की, अनेक भारतीय ऑफिसमध्ये सेक्स करण्याची इच्छा ठेवतात. लोकांना विचारण्यात आलं की, ते ऑफिसात सेक्स करण्याचा विचार करतात का लखनऊमधील 48 टक्के लोकांनी हो असं उत्तर दिलं. चेन्नईमधील 42 टक्के लोकांनीही या प्रश्नाचं हो असं उत्तर दिलं. गुरुग्राममधील 43.7 टक्के लोकदेखील असाच विचार करत होते. ऑफिसात कलीगसोबत सेक्स करणं योग्य आहे का असा प्रश्न विाचरल्यानंतर 44 टक्के लोकांनी गेल्यावर्षी हो असं उत्तर दिलं. तर 56 लोकांनी नाही असं उत्तर दिलं.\nमुंबईच्या टाटा इंस्टीट्युट ऑफ सोशल सायन्सच्या अनाघा सरपोतदार यांचंही असं म्हणणं होतं की, ऑफिसात औफचारिकता संपत आहे आणि लोकांमध्ये जवळीकता वाढताना दिसत आहे. त्यांच्या मते इंटरनेटच्या वाढत्या उपयोगामुळे लोक ऑफिसात आपल्या मर्यादा ओलांडत आहेत. ऑफिस प्रायव्हेट स्पेस आणि प्रायव्हेट स्पेस ऑफिस बनताना दिसत आहेत.\n‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको \n‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ \n ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’\n ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’\nनवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो \nIndian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् \n‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो \n‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात \nलहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा \n ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल\nमुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल \nभजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल \n‘माकडा’च्या हातात लागला मुलीचा ‘मोबाइल’, ‘ऑनलाइन शॉपिंग’ करुन उडवले पैसे\nभाजपला वर्षभरात 800 कोटींचा ‘फंड’ एकट्या TATA कडून 356 कोटी, ‘या’ 12 उद्योग समुहांनी दिले ‘एवढे’ कोटी\nविवाहीत शिक्षिकेचा कॉलेजच्या कॅम्पसमध्येच ‘कहर’, बनवले 5 विद्यार्थ्यांशी…\n‘या’ ब्लड ग्रुपचे पुरूष – महिला करतात सर्वाधिक ‘SEX’ :…\nप्रेमात माणूस कसा ‘आंधळा’ होतो \n ‘खचाखच’ भरलेल्या बसमध्ये ‘खुल्लमखुल्ला’ सेक्स करताना…\n‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री दुसऱ्यांदा…\n‘या’ प्रकरणामुळं अभिनेत्री पायल रोहतगी…\nबॉलिवूडमध्ये आपली आनोखी छाप सोडणाऱ्या अभिनेत्री गीता…\nअभिनेता रणवीर सिंग बाप होण्यासाठी फारच…\nडायरेक्टर कबीर खानच्या पत्नीनं शेअर केले बिकीनीतले…\n‘बंगला साहिब’ गुरुद्वारात शिजवली गेली प्लास्टिकी डाळ, वाढण्यापूर्वी…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - राष्ट्रीय राजधानीच्या बंगाल साहिब गुरुद्वारात गेल्या मंगळवारी प्लास्टिकची डाळ शिजवण्यात…\n2020 मध्ये ‘राहु’च्या चालीची ‘अडचण’,…\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - ज्या व्यक्तीच्या राशीत राहुची एन्ट्री होते त्याच्या आयुष्यात दु:ख येतात. राहु 2020 च्या…\nचिंतामणी दर्शनासाठी थेऊरला भाविकांची मोठी गर्दी\nलोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील श्री. चिंतामणी गणपती…\nमोदी सरकारकडून मोठा दिलासा FASTag नाही तर 15 जानेवारी पर्यंत करू…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - फास्टॅग बाबत आता घाबरण्याचे कोणतेच कारण नाही, सरकारने आता एक महिन्यासाठी दिलासा दिलेला…\nतुम्ही घरात फक्त ‘एवढं’ सोनं ठेऊ शकता, जाणून घ्या नियम खुप…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था : भारतीयांना सोन्यासंबंधी खास लागाव आहे. मग ते लग्नाचं निमित्त असो की मग एखाद्याला एखादी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘बंगला साहिब’ गुरुद्वारात शिजवली गेली प्लास्टिकी डाळ, वाढण्यापूर्वी…\n‘नागरिकत्व सुधारणा विधेयकावर शिवसेनेने आपला ‘बाणा’…\nनवी मुंबईत मनसेला धक्का \n26 डिसेंबरला लागणार ‘सूर्य ग्रहण’, ‘या’ 8…\nउद्यापासून लागू होणार ‘हे’ 4 नवीन बदल, जाणून घ्या…\nबलात्काऱ्यांना फाशीच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या स्वाती मालीवाल ‘बेशुद्ध’\nस्कुल बसमध्ये 15 वर्षाच्या विद्यार्थीनी सोबत केले चालकाने अश्लिल चाळे\nनिर्भया : मी दोषींना फाशी देते, ‘हिनं’ रक्तानं लिहिलं गृहमंत्र्यांना पत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/05/blog-post_25.html", "date_download": "2019-12-15T13:20:34Z", "digest": "sha1:4V7HVX4NV34BTNSUVNBQG7TBLHZKMA7B", "length": 26676, "nlines": 191, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: राणे यांची भविष्यवाणी", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nनारायण राणे हे सध्या बाजूला पडलेले राजकारणी आहेत. पण खुमखुमी असलेला राजकारणी, ही त्यांची खरी ओळख आहे. म्हणूनच संधी मिळेल तिथे तोफ़ डागण्याचा मोका ते साधत असतात. दुष्काळाने महाराष्ट्र होरपळला असताना सरकारवर विरोधी पक्षाकडून जितकी टिका व्हायला हवी, त्यात विरोधी नेता कमी पडतो, हे राणेंना सिद्ध करायचे असल्यास नवल नाही. विधानसभेतील विरोधी नेतेपद कॉग्रेसकडे आहे. पण कायदे मंडळात किंवा रस्त्यावरही कुठे कॉग्रेसचा प्रभाव दिसत नाही. उलट सत्तेत सहभागी होऊनही पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेच आपल्या सरकारचे वाभाडे काढण्यात आघाडीवर दिसतात. अर्थातच सत्तेत सहभागी असली, तरी शिवसेना मनाने सत्ताधारी पक्ष झालेला नव्हता. त्यांना पुरेसा सत्तेचा हिस्सा मिळालेला नाही आणि कुठलीही महत्वाची खातीही सेनेच्या वाट्याला आलेली नाहीत. त्यामुळे सत्तेत राहूनही नाराज असणे, चुकीचे मानता येणार नाही. मात्र ही धुसफ़ुस जाहिरपणे व्यक्त होण्याची गरज नसते. याचे भान सत्तेतला मोठा हिस्सेदार असलेल्या पक्षाला असायला हवे. धाकटा हिस्सेदार नेहमीच राग धरत असतो आणि त्याला चुचकारण्यात थोरल्याचे राजकारण साधले जात असते. पण भाजपाच्या अनेक नेत्यांना त्याची अजिबात जाणिव नाही. म्हणून की काय, ते लौकरात लौकर ही युती कशी तुटेल त्यासाठी प्रयत्नशील दिसतात. लातूर दौर्‍यावर गेलेल्या नारायण राणेंनी त्यावरच नवे भाष्य केलेले आहे. राज्यातील सरकार अवघे काही दिवसाचे महिमान आहे आणि मुंबई पालिकेच्या निवडणूकीनंतर त्याचे भविष्य ठरेल, असे विधान म्हणूनच महत्वाचे आहे. कारण दिर्घकाळ शिवसेनेत घालवलेल्या राणेंना मुंबई पालिकेचे महत्व नेमके ठाऊक आहे. शिवसेना स्वबळावर पालिका जिंकू शकली, तर तिला राज्यातील सत्तेत सहभागी असण्याची गरज उरणार नाही, असेच राणे आडमार्गाने सुचवत आहेत.\nदेशातल्या कुठल्याही मध्यम आकाराच्या राज्याइतके मुंबई महापालिकेचे आर्थिक बळ आहे. त्यात पुन्हा ठाणे जोडले तर मुंबई-ठाणे हा एका राज्याचा कारभार ठरतो. तितकी सत्ता सेनेसाठी स्वतंत्र वागायला पुरेशी आहे. त्याच्या बळावर महाराष्ट्रात उद्याच्या राजकारणाची झेप घेण्याची हिंमत सेना उराशी बाळगू शकते. अलिकडेच भाजपाने प्रथमच मुंबईत जोरदार महाराष्ट्रदिन साजरा केला. त्यामागे अर्थातच स्वबळावर मुंबई पालिका लढवण्याचा हेतू लपून राहिलेला नाही. पण विधानसभेच्या वेळी जे यश त्या पक्षाला मुंबईत मिळाले, तितके पालिकेच्या लढाईत मिळेल काय आमदारांच्या संख्येकडे बघितल्यास सेनेपेक्षा भाजपाने एक आमदार अधिक निवडून आणला होता. पण त्यामागे अमराठी मतांची बेगमी होती. जी मते सहसा सेनेच्या विरोधात कॉग्रेसची पाठराखण करतात, त्यांचा ओढा मोदींमुळे भाजपाकडे आला व त्याचा लाभ आमदार वाढण्यात झाला होता. जिथे भाजपाची पक्ष संघटनाही सज्ज नाही, तिथे आमदार निवडून येऊ शकला. पण पालिकेची निवडणूक स्थानिक नेता वा उमेदवाराच्या प्रभावावर अवलंबून असते. तिथे स्थानिक कार्यकर्त्यांचे पाठबळ मोलाचे असते. या बाबतीत सेना प्रबळ आहे. प्रत्येक गल्लीबोळात सेनेची शाखा उपशाखा जाऊन पोहोचलेली असते आणि तितके नेटवर्क भाजपा दिर्घकाळ उभे करू शकलेला नाही. १९९२ सालात युती मोडून भाजपाने मुंबईत स्वतंत्रपणे उमेदवार उभे केलेले होते. पण सव्वासेहून अधिक उमेदवार भाजपाला उभे करता आले नव्हते आणि त्यातले केवळ बारातेरा विजयी होऊ शकले होते. उलट नंतर युती करून लढताना कमी जागा लढवून अधिक नगरसेवक भाजपा मिळवू शकला. मात्र युतीने सेनेच्या नगरसेवकात फ़ारशी वाढ होऊ शकली नाही. हेच गणित डोक्यात ठेवून नारायण राणेंनी गुगली टाकलेली आहे. युती पालिका निवडणूकीत होणार नाही, हेच त्यांना सांगायचे आहे.\nस्वबळावर विधानसभेत उद्धवनी ६३ जागा जिंकून आणल्या, हे त्यांच्या अपेक्षित शक्तीपेक्षा मोठे यश होते. मुंबई तर कायम सेनेचा बालेकिल्ला राहिला आहे, बाकीच्या निवडणूकीत काहीही झाले, तरी स्थापनेपासून मुंबई पालिकेत सेनेला मतदाराने चांगली साथ दिलेली आहे. सर्वात मोठा पक्ष होण्याचे बळ सेनेने दिर्घकाळ संघटनात्मक धागे विणून संपादन केलेले आहे. बहुमताला जागा कमी पडल्या, तर किरकोळ संख्या अन्य लहान पक्षांकडून मदतीला येतात, हा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळेच सेना कुठल्याही स्थितीत भाजपाशी युती करून लढणार नाही. किंबहूना भाजपाला सेनेची पालिकेतील शक्तीच खच्ची करायची असल्याने, युतीसाठी भाजपा अनेक मार्गाने अडथळेच आणणार यात शंका नाही. युती मोडण्य़ासाठीच भाजपा प्रयत्नशील आहे आणि सेनाही युतीला उत्सुक नसेल, तर त्यांनी एकमेकांशी लढणे अपरिहार्य होऊन जाते. त्यात काहीही झाले तरी भाजप बाजी मारू शकत नाही, हे जुनेजाणते ‘शिवसैनिक’ नारायण राणे नेमके जाणून आहेत. सहाजिकच पालिकेतील सत्ता स्वत:च्या बळावर सेनेने संपादन केली, तर तिला भाजपशी जुळवून घेण्याची गरज उरणार नाही. म्हणूनच उद्धव जाणिवपुर्वक देवेंद्र सरकारची अडवणूक करू लागतील. शक्य झाले तर सेना सत्तेतून बाहेर पडेल, किंवा आपल्या मंत्र्यांची हाकालपट्टी व्हायची वेळ आणू शकेल. मग राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार चालवणे भाजपाला भाग पडेल, किंवा सेनेला शरण जावे लागेल. दोन्ही गोष्टी लज्जास्पद असल्याने भाजपा आडमुठेपणा करील, असे राणे यांचे आकलन असावे. म्हणूनच त्याना देवेंद्र सरकार मोजक्या महिन्यांचे पाहुणे असल्याचे वाटत असावे. किंबहूना तसे झाल्यास मध्यावधी निवडणूका संभवतात आणि म्हणूनच कॉग्रेसला गमावलेला राजकीय प्रभाव पुन्हा निर्माण करता येईल, असेही राणेंना सुचवायचे आहे.\n२०१४ ची विधानसभा निवडणूक आणि आता होणारी मध्यावधी, यात फ़ार मोठा राजकीय फ़रक असेल. मोदींची नवलाई संपलेली आहे आणि भाजपाचा कारभार लोकांनी दोन वर्षे बघितलेला आहे. त्यामुळे कॉग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात प्रचार करून मागल्या खेपेस मिळालेले यश पुन्हा मिळवणे सोपे उरलेले नाही. म्हणूनच भाजपासाठी मध्यावधीची लढाई सोपी नाही, तर अवघड असणार आहे. चौरंगी लढाई झाली तरी मागल्या वेळेइतके यश मिळणार नाही आणि कॉग्रेस राष्ट्रवादीने एकत्रित व्हायचे ठरवले, तर सेना भाजपातला दुजाभाव अवघड जागीचे दुखणे ठरू शकेल. मुंबई पालिका स्वबळावर सेनेने जिंकली वा भाजपाने सेनला त्यापासून वंचित ठेवण्यात अपयश मिळाले, तर भाजपासाठी भवितव्य जिकीरीचे होईल. राणे यांचा डोळा तिथेच आहे. कारण आजच्या फ़ुटकळ राजकारणात त्यांना फ़ारसे स्थान नाही आणि मध्यावधी वा सार्वत्रिक निवडणूकांची रणधुमाळी असेल, तर त्यांच्या इतका बिनीचा दुसरा शिलेदार आज कॉग्रेसपाशी नाही. राणे यांचा जिर्णोद्धार तशाच राजकारणातून होऊ शकतो. म्हणून राणे तशी राजकीय परिस्थिती निर्माण होण्याची प्रतिक्षा करीत असतील, तर नवल नाही. सुदैवाने भाजपाचे काही नेते व सेनेतले काहीजण त्यांना पोषक अशाच खेळी सातत्याने खेळत आहेत. जसजशी महापालिकांची निवडणुक जवळ येत जाईल, तसतशी सेना भाजपातील दुही व बेबनाव वाढत जाईल. किबहूना त्यालाच खतपाणी घालणारे विधान राणे यांनी केले आहे. युतीतले पक्षही तशीच पावले उचलत आहेत. फ़ेब्रुवारीमध्ये या निवडणूका होतील. म्हणजे आणखी नऊ महिन्यांनी या संघर्षाचा निकाल लागलेला असेल. मात्र राणे यांचे हे विधान खरे ठरले, तरी कॉग्रेसमध्ये त्यांना पुढाकार घेण्याची संधी सोनिया वा राहुल गांधी कितपत देतील, ह्या प्रश्नाचे उत्तर कोणापाशी नाही. कदाचित राणे यांच्यापाशीही त्याचे उत्तर आज नसावे.\nवरील तर्क मनाला पटणारे आहेत\nभाऊ - लेखामधील काही गोष्टी टोचल्या\n१. कालपरवा पर्यंत च्या लेखामध्ये मोदी करिष्मा संपला नव्हता आता एकदम संपला\n२. अगदी परवा लिहिलेल्या प्रशांत किशोर च्या लेखामध्ये तुम्ही लिहिले आहे अन आधीही १०० वेळा कि लोक आता केंद्रामध्ये बघून स्थानिक निवडणुकांमध्ये मत देत नाहीत. असा असते तर सगळ्या ZP च्या निव��णुकांमध्ये भाजपा जिंकला असता. ते आधी लोकल नेतृत्व पाहतात. मग मोदींना बघून मुंबई च्या महापालिकेत का मतदान करतील\n३. १९९२ साली भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवली अन वाईट अनुभव आला खरय पण १९९२ ची भाजपा अन आजची यात जमीन अस्माना चा फरक आहे.\n४. स्वबळावर विधानसभेत उद्धवनी ६३ जागा जिंकून आणल्या हे खरय पण भाजपा ही स्वबळावरच होती अन त्यांनी जास्त जिंकल्या ना\nही गाजराची पुंगीच आहे\nमहाराष्ट्रात लांबलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याने गाफ़ील झालेल्या विरोधक व विश्लेषकांना शनिवारी सकाळी दिर्घकाळ शांत बसलेल्या भाजपाने मोठाच...\nनाट्य, पटकथा आणि राजकारण\nगेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक धक्कादायक वळणे घेतलेली आहेत. त्यामध्ये युती मोडून दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत गेलेले...\nमुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोशात आहेत. त्यांचे सल्लागारही जोशात आहेत. गंमत म्हणजे त्यांनी जी काही पावले उचलले...\nपत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समिकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणूकीनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रीपद मिळवण्यास...\nसिंह आला, पण गड गेला\nअखेरीस महाराष्ट्रात नवे समिकरण जुळलेले आहे. शिवसेना व दोन्ही कॉग्रेस यांची आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा मुख्यम...\nहीच वेळ आणि योग्य वेळ\nशनिवारी सकाळी उजाडताना अकस्मात राजभवनात भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारचा शपथविधी पार पडला. ती बातमी घरातल्या घरात बसून वाहिन्यां...\nरस्ता तोच वाटसरू वेगळे\nकर्नाटकात दिड वर्षापुर्वी रंगलेले नाट्य किरकोळ फ़रक करून महाराष्ट्रात घडलेले आहे. बहूमत हुकलेल्या भाजपाच्या येदीयुरप्पांनी तेव्हा अल्पमतात...\nअडीच वर्षापुर्वी म्हणजे २२ जुन २०१७ रोजी एक ब्लॉग लिहीला होता. त्याचे शीर्षक होते, ‘दाखवायचे सुळे’. तो खुप व्हायरल झाला आणि त्यावर प्रतिक...\nमहाराष्ट्रात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यावर विधानसभेत विश्वास व्यक्त क...\nआठवडे बाजार आणि घोडेबाजार\nआजकाल शिवसेनेचे परिचीत चेहरे कुठले फ़ारसे दिसत नाहीत आणि अब्दुल सत्तार नावाचे औरंगाबाद जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार मात्र आवेशात शिवसेने...\nकॉग्रेस आणि डाव्यांना घरघर\nबुरे नाहीत, ते अच्छे दिन\nइंदिराजी आणि सोनिया गांधी\n‘म्युझियमच्या वाटेवर ‘डावे’ राजकारण\n‘ममता’ पुरे झाली, ममता आणा\nराष्ट्रीय पक्षांचे भवितव्य काय\nमालेगाव स्फ़ोटातले सत्य काय\nअच्छे दिन आणि बुरे दिन\nनाही दिवा, नाही पणती\nदोन वर्षात काय झाले\nज्यांचे डाव त्यांनाच पेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://swatantranagrik.in/tag/uri/", "date_download": "2019-12-15T12:25:39Z", "digest": "sha1:XF4RVMDSWLL73XKEH7NBODBTP2VNQRHP", "length": 2084, "nlines": 44, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "Uri – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसौदी राजपुत्राचा पाकिस्तान आणि भारत दौरा\nआघाडीला युतीचं आव्हान – महाराष्ट्राचं काय\nहमारी नाव वहाँ डूबी\nहमें तो अपनों ने लूटा गैरों में कहाँ दम था मेरी किश्ती थी डूबी वहाँ जहाँ पानी कम था आपण\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.freenmk.com/2019/08/mpsc-jmfc-admit-card-2019.html", "date_download": "2019-12-15T14:12:30Z", "digest": "sha1:4P2XF3WF7B7I4PAK6UUECFKZ5Y5IJGW2", "length": 4437, "nlines": 102, "source_domain": "www.freenmk.com", "title": "MPSC JMFC Admit Card | दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग मुख्य परीक्षा प्रवेशपत्र जाहीर", "raw_content": "\nHomenmk hall ticketMPSC JMFC Admit Card | दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग मुख्य परीक्षा प्रवेशपत्र जाहीर\nMPSC JMFC Admit Card | दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग मुख्य परीक्षा प्रवेशपत्र जाहीर\n➤ विभागाचे नाव - महाराष्ट्र लोकसेवा आयोग\n➤ परीक्षेचे नाव - दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग मुख्य परीक्षा - 2019\n➤ जाहिरात क्रमांक - 11/2019\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2019 रोजी आयोजित करण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग मुख्य परीक्षा - 2019 परीक्षेची प्रवेशपत्रे उमेदवारांच्या Log In ला उपलब्ध करून दिलेली असून प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा.\nएकूण जागा - 190\nसूचना [PDF] डाउनलोड करा\nनवनवीन जाहिरातींसाठी तसेच विविध Updates साठी वेळोवेळी www.freenmk.com या Website ला भेट द्या.\nहि माहिती तुम्हाला कशी वाटली\nसर्व नवीन जाहिराती New\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/if-the-fans-go-away-players-fees-will-but-cut-bcci-slams-virat-kohli-1786661/", "date_download": "2019-12-15T13:58:22Z", "digest": "sha1:5SSKPDKVZEGS3YBXIQAK33XSXG7YLB5Q", "length": 13805, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "चाहते निघून गेले तर मानधनाला कात्री लागेल; BCCI ने विराटला सुनावले | if the fans go away players fees will but cut BCCI slams Virat Kohli | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nचाहते निघून गेले तर मानधनाला कात्री लागेल; BCCI ने विराटला सुनावले\nचाहते निघून गेले तर मानधनाला कात्री लागेल; BCCI ने विराटला सुनावले\n'...तर कोणीही तुझ्याशी १०० कोटींचे करार करणार नाही'\nBCCI ने विराटला सुनावले\nभारतीय क्रिकेटपटू आवडत नसतील तर हा देश सोड आणि दुसऱ्या देशात जाऊन राहा, असा टोला चाहत्यांना लगावणाऱ्या विराट कोहलीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच या प्रकरणात भारतीय क्रिकेट नियाम मंडळाच्या अधिकाऱ्यांने आपले मत व्यक्त केले असून त्यांनी विराटच्या वक्तव्यावर नाराजी दर्शवली आहे. तसेच चाहत्यांनी पाठ फिरवल्यास बीसीसीआय आणि खेळाडू दोघे अडचणीत येतील हे विराट विसरल्याचा टोलाही त्यांनी लगावला.\nविराटचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आपल्याला विराटचे हे उत्तर आवडले नसल्याचे सोशल नेटवर्किंगवरून सांगितले आहे. त्याला टि्वटरवर अनेकांनी ट्रोलही केले आहे. आता याच प्रकरणावर बीसीसीआयचे खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांनी विराटला सुनावले आहे. आम्ही बीसीसीआयमध्ये क्रिकेट चाहत्यांचा सन्मान करतो आणि त्यांची आवड निवड आम्हाला महत्वाची वाटते. मला सुनील गावस्करांना फलंदाजी करताना पहायला आवडायचे. पण त्याच वेळी मला गॉर्डन ग्रीनीज, डेसमंड हेन्स, विव्ह रिचर्ड्स यांचीही फलंदाजी मला पाहायला आवडते. मला सचिन, विरेंद्र सेहवाग, सौरभ गांगुली, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, राहुल द्रविड यांचा खेळ खूप आवडायचा पण त्याचप्रमाणे मार्क वॉ, ब्रायन लारा आणि इतर परदेशी खेळाडूही तितकेच आवडायचे असं चौधरी यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.\nशेन वॉर्न हा फिरकी गोलंदाजांपैकी सर्वोत्तम गोलंदाज म्हणून पाहायला नक्कीच आवडायचे. मात्र अनिल कुंबळेला गोलंदाजी करताना पाहणे जास्त चांगले वाटायचे. तसेच ज्याप्रमाणे कपिल देव यांचा खेळ आवडायचा तसाच रिचर्ड हॅडली, इयान बोथम आणि इम्रान खानचा खेळ पहा��ेही पर्वणीच असायचे. मला वाटतं असं करणं म्हणजे क्रिकेट खेळण्याच्या कौशल्याची कौतूक करणं. आणि हे कौतूक देश किंवा इतर कोणत्याही गोष्टींचे त्यात बंधन ठेऊ नये.\nपुढे बोलताना त्यांनी विराटने व्यक्त केलेले मत चुकीचे असल्याचे सांगितले. विराटला हे लक्षात घ्यायला हवे की तो म्हणतो त्याप्रमाणे चाहते दुसऱ्या देशात गेले तर प्युमा वगैरेसारख्या कंपन्या त्याच्याबरोबर १०० कोटींचे करार करणार नाहीत. बीसीसीआयच्या कमाईवरही त्याचा परिणाम होईल आणि अर्थात असे झाले तर खेळाडूंच्या मानधानाला कात्री लागेल. जर त्याने बीसीसीआयबरोबर केलेला करार पाहिला तर त्याच्या लक्षात येईल या देश सोडून जा वक्तव्यामुळे त्याने करारातील काही नियमांचा भंग केला आहे. त्याने याआधी बीसीसीआयने नाइके कंपनीबरोबर केलेला करार मोडून प्युमाच्या कार्यक्रमासाठी इंग्लंडला जात करार मोडला होता त्याचप्रमाणे त्याने आत्ताही करारातील नियमांचे उल्लंघन केल्याचे चौधरी यांनी निदर्शनास आणून दिले.\nआता बीसीसीआय यासंदर्भात विराटवर काही कारवाई करते की त्याला समज देऊन सोडून देते हे येणारा काळच सांगेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/articles/tip-of-the-day?state=nagaland", "date_download": "2019-12-15T12:25:38Z", "digest": "sha1:S5L7QXRNDEDSCLS7RYBUYTVKWHG4CGJT", "length": 16148, "nlines": 245, "source_domain": "agrostar.in", "title": "नवीन कृषी लेख किंवा पोस्ट - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nवासराच्या जन्मानंतर करावयाच्या महत्वाचा उपाययोजना\nवासराच्या जन्मानंतर त्याच्या वजनाच्या अनुसार १० टक्के दोन ते तीन वेळा कोवळे दुध विभागून पाजावे त्यामुळे वासराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.\nआजचा सल्ला | पशुवैद्यकीय तज्ञ\nरेबीज हा एक विषाणूजन्य आजार आहे. गाय, म्हशी, मेंढ्या आणि शेळ्या यासारख्या जनावरांना संक्रमित कुत्र्याने चावा घेतल्यास या रोगाचे संक्रमण होते. त्यामुळे असे झाल्यास त्वरित...\nआजचा सल्ला | पशुवैद्यकीय तज्ञ\nवासराच्या जन्मानंतर महत्वाचा उपाय\nजनावर विल्यानंतर नवजात वासरुंना दूध पाजावे. त्यानंतर, संतुलित आणि स्वच्छ आहार आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था करणे फार महत्वाचे आहे. भविष्यातील वासराच्या विकासामध्ये याचा...\nआजचा सल्ला | पशुवैद्यकीय तज्ञ\nजनावरांच्या योग्य आहारामध्ये हिरव्या चाऱ्यासह कोरड्या चाऱ्याचे मिश्रण द्यावे.\nहिरव्या चारामध्ये कोरडा चारा मिसळून जनावरांना खायला द्यावा, ज्यामुळे पोषकद्रव्ये वाढते आणि पचन देखील सुधारते.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nहिरवा चारा पशुसंवर्धनासाठी फायदेशीर आहे\nदुभत्या जनावरांना हिरवा चारा दिल्याने दुधाचे उत्पादन वाढविण्यास फायद्याचे ठरते. तसेच जनावरांसाठी हिरवा चारा सहज मिळू शकतो.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nजनावरांच्या हिरव्या चाऱ्याचे महत्त्व\nहिरवा चारा रसाळ असून त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, हिरव्या चाऱ्यामधून जनावरांसाठी उपयुक्त जीवनसत्व अ - कॅरोटीन मिळते.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nजनावरांमध्ये अतिसार (हगवण) होणे.\nहा रोग बहुधा वासरामध्ये दिसून येतो, तर प्रत्येक जनावरांना या अवस्थेचा अनुभव असतो. याच्या उपायासाठी अर्धा लिटर चुन्याच्या पाण्यामध्ये १० ग्रॅम काथ आणि १० ग्रॅम सुंठ...\nआजचा सल्ला | पशुवैद्यकीय तज्ञ\nजनावरांमध्ये सामान्य अपचन समस्या.\nजनावरांच्या नियमित चारा देण्यामध्ये बदल झाल्यात किंवा अपचनक्षम चारा दिल्यास अशी अपचन समस्या उद्भवते. जनावरांना आराम मिळवण्यासाठी ५०० ग्रॅम विरघळणारे मीठ एक लिटर पाण्यात...\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nशेळी पालन एक फायदेशीर व्यवसाय आहे\nशेळी पालन हे पशुपालकांसाठी एक वरदान मानले जाते. याव्यतिरिक्त, त्यांच्या पोषण विषयी काळजी करण्याची फारशी गरज नाही कारण चारा सहज उपलब्ध होतो; म्हणून या व्यवसाय फायदेशीर...\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nजनावरांच्या कास दाह या रोगावरील उपाय.\nकासेचा दाह होण्याच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी, जो व्यक्ती दुध काढत आहे त्यांनी नखे कापावीत. तसेच हातात अंगठी घालू नये. दूध काढल्यानंतर कास पी.पी (पोटॅशियम परमॅंगनेट)...\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nजनावरांमध्ये 'कास दाह' रोगाची समस्या.\nहिवाळ्यामध्ये जर जनावरांच्या संरक्षणासाठी योग्यरित्या व्यवस्थापन नसेल आणि गोठ्याची योग्य साफसफाई केली गेली नाही तर सूक्ष्मजीवांचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे जनावरांना...\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nजनावरांमध्ये सूज येणे या आजारावरील घरगुती उपचार\n५०० ग्रॅम खाद्यतेलात २५ग्रॅम टर्पेन्टाइन तेल घाला आणि नलिकाद्वारे पिण्यास द्या. उपरोक्त उपचारानंतर जनावर थोडे चालले पाहिजे. हा डोस प्रौढ जनावरांसाठी आहे. यातील एक चतुर्थांश...\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nजनावरांचे पोटात सूज येणे.\nपोटातील सूज येणे हि समस्या रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये (गाय आणि वेश) जास्त आढळते. या आजारामुळे जनावरांच्या पोटात जास्त वायू तयार होतो. जर अशी समस्या अधिक असेल आणि योग्य...\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nगाभण जनावरांची काळजी घेणे.\n६ ते ७ महिन्यांच्या गाभण जनावरांना चरण्यासाठी बाहेरून नेऊ नये. त्याला उभे आणि बसायला पुरेशी जागा मिळणे आवश्यक आहे.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nजनावरांना रोगांचे संक्रमण हे दूध देतेवेळी होण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच दूध काढतेवेळी दूध काढणारा व्यक्ती, दुधाची भांडी व आजूबाजूचा परिसर स्वच्छ असणे अत्यंत...\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nकडबा कुट्टी मशीनचे महत्व\nपशुपालनामध्ये कुट्टी मशीनला विशेष महत्व आहे. जनावरांना चारा बारीक करून दिल्यास ते आरामात खाऊ शकतात. मुख्य म्हणजे या यंत्राचा वापर केल्यास चाऱ्याचा अपव्यय होत नाही....\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nदुग्ध जनावरांची काळजी घ्यावी.\nदुग्धजनावरांना दररोज ७०-८० लिटर शुद्ध पिण्याचे पाणी द्यावे.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nपशुसंवर्धनासाठी योग्य जातीची ��िवड\nदेशी जातीने पशुसंवर्धन उत्तम प्रकारे करता येते. या जातींमध्ये विशेष रोगप्रतिकार शक्ती दिसून येते; त्यामुळे आपल्याकडील मूळ जातीच्या गायी आणि म्हशींचे पशुसंवर्धन केले...\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nजनावरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.\nयुरिया दिल्यानंतर १५-२० दिवसांनी जनावरांना चारा द्यावा; जर जनावरांमध्ये विषबाधा दिसून आली तर जनावरांना त्वरित जवळच्या पशुवैद्यकीय ठिकाणी नेणे आवश्यक आहे.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nगुरांच्या पायांची चांगली काळजी घेणे गरजेचे.\nगुरांचे नखे वेळोवेळी कापली जावीत. लांब नखे गुरांच्या हालचालीत अडचण आणू शकतात.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/salman-khan-killed-the-blackbuck-because-of-tabu-and-sonali-bendre-dare-claims-eyewitness/", "date_download": "2019-12-15T13:04:52Z", "digest": "sha1:SH22V4HOCZHBKSGSK7ZVGDZCVPSXERIQ", "length": 7695, "nlines": 115, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांनी केलं सलमानला काळवीट शिकारीसाठी प्रवृत्त", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nतब्बू आणि सोनाली बेंद्रे यांनी केलं सलमानला काळवीट शिकारीसाठी प्रवृत्त\nटीम महाराष्ट्र देशा : तब्बू आणि सोनाली बेंद्रे या दोघींनी सलमानला काळवीट शिकारीसाठी प्रवृत्त केल्याचं वृत्त ‘सीएनएन न्यूज १८’ ने दिले आहे . ‘मला बंदुकीच्या गोळीचा आवाज आला आणि काळवीटांना पळताना मी पाहिलं. सलमानने बंदुकीचा चाप ओढला. सोनाली बेंद्रे आणि तब्बूने त्याला म्हटलं की, जर तू इतक्या लांब आलाच आहेस तर आता शिकारी कर,’ असं त्या प्रत्यक्षदर्शीने म्हटलं. असे वृत्त ‘सीएनएन न्यूज १८’ ने दिले.\nसलमानला दोन अटींवर जामीन\nसलमान खानला जामीन मंजूर करताना, कोर्टाने दोन अटी घातल्या आहेत.\nकपिल शर्माचं पितळ पडलं उघडं \n‘या’ अभिनेत्रीमुळे ‘दबंग ३’ साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nसलमानला 7 मे रोजी कोर्टात यावं लागेल.\nदेश सोडण्यापूर्वी कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल.\nकांकाणी गावात दोन काळवीट शिकार केल्याचं हे प्रकरण आहे. सलमानने १९९८ मध्ये एक आणि दोन ऑक्टोबरच्या रात्री विविध ठिकाणी काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे.गोळीचा आवाज ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी आले. तेव्हा सलमानने इतर कलाकारांसोबत गाडीतून पळ काढला, त�� दोन्ही हरणांचे मृतदेह तिथेच पडून होते. याप्रकरणी सलमान दोषी ठरला आहे.दरम्यान, कोर्टानं शिक्षा सुनावण्याआधी जेव्हा सलमान आणि इतर आरोपींना आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली, तेव्हा सर्वांनीच आपल्यावरचे आरोप नाकारले होते.आपण काळविटाची शिकार केली नाही, त्यात आपला कुठलाही हात नाही, असं म्हटलं होतं.मात्र कोर्टानं त्यानंतर सलमान खानला दोषी ठरवत असल्याचं जाहीर केलं. तर इतर आरोपींना केवळ पुराव्याअभावी निर्दोष सोडलं.\nकपिल शर्माचं पितळ पडलं उघडं \n‘या’ अभिनेत्रीमुळे ‘दबंग ३’ साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nआईच्या भावविश्वाचा शोध घेणारी मालिका ‘आई कुठे काय करते’…\nराजीनामे मंजूर झाले तरी होणार नाही पोटनिवडणूक\nमारुती कारखान्यास गतवैभव प्राप्त करून देऊ – दिलीपराव देशमुख\nठराविक लोकांचीच कामे केली तर, खपवून घेणार नाही – संदीप क्षीरसागर\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nकपिल शर्माचं पितळ पडलं उघडं \n‘या’ अभिनेत्रीमुळे ‘दबंग ३’ साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nआईच्या भावविश्वाचा शोध घेणारी मालिका ‘आई कुठे काय करते’…\nराजीनामे मंजूर झाले तरी होणार नाही पोटनिवडणूक\n‘एकोप्याने वागलो नाही म्हणून राज्यात…\nपुण्यात मनसे महिला शहराध्यक्षाचे ‘शोले…\nज्येष्ठ कवी महानोर करणार साहित्य संमेलनाचे…\nसावरकरांबाबत शिवसेनेची भूमिका आता बदलली –…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.gayout.com/the-gay-cruise", "date_download": "2019-12-15T13:01:58Z", "digest": "sha1:BUXHFGJHRF3PQK643JGMBDLHJVKX3HD5", "length": 10112, "nlines": 330, "source_domain": "mr.gayout.com", "title": "क्रूझ 2020 - गेओट", "raw_content": "\nन्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क,\nफेसबुक साइन इन कराट्विटर साइन इन कराGoogle सह साइन इन\nमाझी आठवण ठेवा लॉग-इन विसरलात\nन्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क,\nगे देश क्रमांक: 3 / 193\nस्पेनमधील कार्यक्रमांसह अद्ययावत रहा |\nआगामी मेगा आगामी कार्यक्रम\nयुनायटेड बार्स बार्सिलोना 2020 - 2020-04-17\nमॅटिनी ईस्टर साप्ताहिक बार्सिलोना 2020 - 2020-04-18\nगे गर्व बार्सिलोना 2020 - 2020-06-23\nग्राहक पुनरावलोकने आपल्या पुनरावलोकने सोडू पुनरावलोकन रेट\nसमूहाचा दर्जा - कडून 0 रेटिंग.\nएक फोटो किंवा फाइल जोडा\nअटी आणि नियम (मालक)\nएक समलिंगी किंवा समलिंगी अनुकूल हॉटेल जोडा\nएलजीबीटी आणि गे सायंस\nआमच्या रोजी सामील व्हा:", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?search_api_views_fulltext=--madhya-pradesh", "date_download": "2019-12-15T13:05:01Z", "digest": "sha1:O73KA6VFR2VXTU3W4CEP5X27V5VIMCKD", "length": 17316, "nlines": 219, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (55) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (164) Apply बातम्या filter\nबाजारभाव बातम्या (50) Apply बाजारभाव बातम्या filter\nसंपादकीय (26) Apply संपादकीय filter\nयशोगाथा (15) Apply यशोगाथा filter\nअॅग्रोमनी (8) Apply अॅग्रोमनी filter\nटेक्नोवन (7) Apply टेक्नोवन filter\nग्रामविकास (2) Apply ग्रामविकास filter\nइव्हेंट्स (1) Apply इव्हेंट्स filter\nकृषिपूरक (1) Apply कृषिपूरक filter\nकृषी सल्ला (1) Apply कृषी सल्ला filter\nमध्य प्रदेश (256) Apply मध्य प्रदेश filter\nमहाराष्ट्र (129) Apply महाराष्ट्र filter\nराजस्थान (75) Apply राजस्थान filter\nकर्नाटक (65) Apply कर्नाटक filter\nव्यापार (59) Apply व्यापार filter\nबाजार समिती (54) Apply बाजार समिती filter\nउत्पन्न (53) Apply उत्पन्न filter\nउत्तर प्रदेश (51) Apply उत्तर प्रदेश filter\nआंध्र प्रदेश (44) Apply आंध्र प्रदेश filter\nसोलापूर (44) Apply सोलापूर filter\nचंद्रपूर (40) Apply चंद्रपूर filter\nअमरावती (38) Apply अमरावती filter\nकोल्हापूर (37) Apply कोल्हापूर filter\nछत्तीसगड (37) Apply छत्तीसगड filter\nमालेगाव (33) Apply मालेगाव filter\nआव्हाने खूप सारी, तरीही मधमाशीपालनात आम्ही भारी\nनाशिक येथे पूर्वा केमटेक या कंपनीतर्फे नुकताच राज्यस्तरीय मधमाशी परिसंवाद (मधुक्रांती) यशस्वी पार पडला. मधमाशीपालक, शेतकरी,...\nघाऊक आणि किरकोळ बाजारांतील कांद्याचे वाढते दर मागील काही दिवसांपासून माध्यमांमध्ये चांगलेच गाजत आहेत. कांदा चिरताना त्यातील...\nखानदेशात कापूस दर स्थिर; खेडा खरेदीला वेग\nजळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात बऱ्यापैकी गतीने सुरू झाली. दर स्थिर असून, ४८०० ते कमाल ५१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर...\nऔरंगाबादच्या मोसंबी कलमांची मध्य प्रदेशात ख्याती\nमहाराष्ट्रातील अत्यंत गोड, रसाळ मोसंबीने आता मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनापण वेड लावले आहे. मध्य प्रदेशातील खरगोन व धार जिल्ह्यातील...\nटोमॅटो प्रक्रिया उद्योगासाठीची यंत्रे\nटोमॅटोमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे काढणीपश्चात अधिक काळ साठवणे शक्य होत नाही. बाजारातील दरामध्ये चढ-उतारामुळे...\nपपईला जागेवरच १८ रुपये प्रतिकिलो दर\nजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम सुरू झाला असून, काढणी अनेक भागात सुरू झाली आहे. सुरवातीलाच पपईचे दर टिकून असून, शेतकऱ्यांना जागेवरच...\nरोडे यांचे संत्र्याचे अत्याधुनिक क्लिनिंग, वॅक्सिंग, ग्रेडिंग युनिट\nदर्जेदार संत्रा उत्पादनासोबतच संत्र्याचे ग्रेडिंग, व्हॅक्सिन आणि पॅकिंग युनिटची उभारणी करून संत्रा उत्पादकांना जादा दर मिळवून...\nग्रामीण खाद्य पदार्थांना दिली नवी ओळख\nवनिता देविदास कोल्हे यांना पाककलेची आवड असल्याने ग्राहकांच्याकडून घरगुती पदार्थांची मागणी होऊ लागली. गेल्या वीस वर्षांपासून सुरू...\nकापसाच्या खेडा खरेदीला अपेक्षित वेग नाहीच\nजळगाव ः खानदेश व पश्‍चिम विदर्भासह औरंगाबादमधील जळगावलगतच्या भागात कापसाच्या खेडा खरेदीला अजूनही अपेक्षित वेग आलेला नाही. जिनिंग...\nअतिवृष्टीचा देशात ६४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका : कृषिमंत्री तोमर\nनवी दिल्ली : यंदा देशात मॉन्सूनचा आणि परतीच्या मॉन्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने...\nकिमान तापमान सरासरीच्या वरच\nपुणे : राज्यात असलेल्या ढगाळ हवामानामुळे गारठा कमी झाला आहे. शनिवारी (ता. २३) राज्याच्या बहुतांशी भागात किमान तापमानाचा पारा...\nराज्यात रताळी ५०० ते ६००० हजार रुपये प्रतिक्विंटल\nजळगावात २२०० ते ३२०० रुपये जळगाव बाजार समितीत रताळ्यांची आठवड्यातून दोन किंवा तीन दिवस आवक होते. सोमवार, गुरुवार व शनिवारी आवक...\nभरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी प्रसिद्ध बहिणाबाईंचे आसोदे\nखानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे तत्त्वज्ञान, संस्कृती व शेतकऱ्यांचे दुःख मांडणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांचे माहेरगाव म्हणून...\nकळमणा बाजारात सोयाबीन दरात घसरण\nनागपूर : गेल्या आठवड्यात सुधारलेल्या सोयाबीनच्या दरात या आठवड्यात अल्पशी घसरण नोंदविण्यात आली. ओलाव्याच्या परिणामी कमी दराने...\nफळांच्या व्यावसायिक प्रतवारीसाठी यंत्र विकसित\nभारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेने आकारानुसार फळांची प्रतवारी करण्याचे व्यावसायिक यंत्र विकसित...\nराज्यात लसूण ४२०० ते २० हजार रूपये प्रतिक्विंटल\nसांगलीत ४२०० ते १५००० रुपये सां��ली : येथील विष्णुअण्णा पाटील फळ आणि भाजीपाला दुय्यम बाजार आवारात लसणाची आवक कमी-अधिक प्रमाणात होत...\nतण निर्मूलनातून तण व्यवस्थापनाकडे\nवास्तविक तण विज्ञानाचा संबंध विविध कृषी शाखांशी येत असला तरी कृषी कीटकशास्त्र व रोगशास्त्र या शाखांकडे जितके लक्ष दिले जाते,...\nजळगाव बाजारात केळीची आवक रखडत\nजळगाव ः जिल्ह्यात केळीची आवक रखडतच सुरू असून, उठाव कायम असल्याने दरही १५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत टिकून आहेत. केळीचे आगार...\nगुलटेकडीत फ्लॉवर, वांगी, गाजराच्या दरात वाढ\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १०) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. पावसाच्या...\nजळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावली\nजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच होती. यामुळे दरात सुधारणा सुरूच राहिली. जळगाव, चोपडा भागात कांदेबाग केळीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/09/blog-post_59.html", "date_download": "2019-12-15T13:23:03Z", "digest": "sha1:3MYCT4WTENXEQWH6FCALALIYOKZNGQJN", "length": 26672, "nlines": 199, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: युद्धविरोधी भूमिकेचे पोस्टमार्टेम", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nइब्न खालदून नावाचा एक विख्यात इतिहासकार चौदाव्या शतकात होऊन गेला. त्याचा ‘मुकदीमा’ हा ग्रंथ जगभर इतिहासाच्या अभ्यासात एक प्रमाणग्रंथ मानला जातो. कारण त्याने जगाच्या मानवी इतिहासाचे एक परिमाण आपल्या सिद्धांतातून मांडले आहे. कुठलेही राजघराणे, प्रस्थापित सत्ता, साधारण चार पिढ्यांनंतर रसातळाला जाते आणि त्याला त्याच्या संस्थापकांचीच चौथी पिढी कारणीभूत होते; असे खालदून म्हणतो. किंबहूना एखादी नवी राजसत्ता प्रस्थापित होत असतानाच, तिच्या विनाशाची बीजे त्यात पेरली जातात; असाही त्याचा दावा आहे. त्याची खालदूनने केलेली कारणमिमांसाही मोठी रोचक आहे. मानवी इतिहासातील अशा सत्तासंघर्षाचे विश्लेषण करत��ना त्याने ‘असाबिया’ म्हणजे विस्थापितांच्या टोळीनिष्ठेचा एक सिद्धांत मांडलेला आहे. असाबिया म्हणजे प्रस्थापित नागरी समाजाच्या बाहेर व मोकाट विस्थापित जीवन जगणार्‍या टोळी जीवनात जमावातील लोकांची परस्पर एकजीनसी निष्ठा. ज्या निष्ठेसाठी वा बांधिलकीसाठी आत्मसमर्पण करण्याची कटीबद्धता त्यांच्यात आढळून येते. अशा टोळीवादी बंधूभावाला खालदून ‘असाबिया’ म्हणतो. अशा टोळ्यांना प्रस्थापित नागरी समाजजीवनात स्थान नसते आणि त्या टोळ्यांवर अशा राजसत्तेची हुकूमतही चालत नसते. त्यांना प्रस्थापित समाजात स्थानही नसते. त्याचवेळी अशा टोळ्या प्रस्थापित नागर समाजाच्या जीवनमूल्यांचा कमालीचा द्वेष करीत असतात. म्हणूनच त्या टोळ्य़ा नेहमी प्रस्थापित नागरी समाज व त्याची जीवनमुल्ये व सत्ता उध्वस्त करण्यासाठी टपलेल्या असतात. प्रस्थापित समाजाला व त्यांच्या सत्तेला त्या टोळ्यांपासून कायम संरक्षणाची गरज भासत असते. कारण ह्या विस्थापित टोळ्या व त्यातले वंचित लोक, प्रस्थापिताला उध्वस्त करायला कायम धडपडत असतात.\nजेव्हा त्यापैकी एखादी टोळी प्रस्थापित सत्तेला उध्वस्त करून राजसत्ता काबीज करते, तेव्हा कर्तव्य म्हणून तिला सत्ता पुढे राबवावीच लागते. मग जसजशी नवी टोळी वा तिचे म्होरके राजकीय सत्ता राबवू लागतात; तसतसे त्यांचेही नागरीकरण होत जाते. त्यांच्यातल्या असंस्कृत अपारंपारिक प्रवृत्ती मावळू लागतात. त्यांच्यातली लढायची इर्षा वा वृत्ती निष्क्रिय होत जाते आणि जी सत्ता मनगटाच्या ताकदीवर संपादन केली; तिच्याच रक्षणासाठी त्या सत्ताधार्‍यांना टोळीबाहेरचे लढवय्ये भाड्याने वेतनावर मिळवावे लागतात. असे वेतनदार भाडोत्री ‘लढवय्ये’ टोळीसारखे निष्ठावान नसतात. म्हणूनच बाहेरील टोळ्यांच्या लढण्याच्या क्षमतेसमोर हे भाडोत्री लढवय्ये कमी पडू लागतात. थोडक्यात जीवावरचा जुगार खेळायची तयारी असलेले टोळीवाले (परके, बाहेरचे, आक्रमक) आणि हाती असलेली सत्ता वाचवायच्या बचावात्मक पवित्र्यात असलेले प्रस्थापित सत्ताधारी व त्यांचे भाडोत्री लढवय्ये; यांच्यातला हा सत्तासंघर्ष होतच असतो. त्यात आपल्या रानटी क्रौर्यामुळे बहुधा टोळीवाल्यांचा विजय होतो. असाबियामुळे म्हणजे टोळीतील परस्परांसाठी जीव देण्याच्या प्रत्येकाच्या बांधिलकीमुळे त्यांची सरशी होत असते. त्यात मग आधीची प्रस्थापित सत्ता वा व्यवस्था उध्वस्त होऊन जाते. तिची जबाबदारी नव्या टोळीने उचलून सत्ता राबवली; तर मग सत्तांतर नव्हेतर राजकीय स्थित्यंतर होते. ती जबाबदारी त्या जेत्या टोळीने उचलली नाही तर पुन्हा आधीचीच खिळखिळी झालेली पराभूत सत्ता; नागरी समाजाची व्यवस्था डागडुजी करून कारभार चालवत रहाते. पण सत्ता म्हणून तिची शान व हुकूमत शिल्लक उरलेली नसते. ती नवनव्या आक्रमणाचा बळी होतच रहाते. थोडक्यात लुटमारीची शिकार होण्यापलिकडे मग त्या समाजव्यवस्थेला अर्थ नसतो. कारण असा समाज व त्याचे नेतृत्व, लढायची इच्छाच गमावून बसलेले असतात.\n तर आधीची सत्ता ज्या टोळीने प्रस्थापित केली, त्या टोळीत लढणार्‍यांमध्ये बंधूभावाची एक निष्ठा प्रखर असते. एकमेकांसाठी जीव देण्याच्या मनस्थितीने त्या टोळीतले सर्वजण लढायला सज्ज असतात. त्यात कोणी राजा वा गुलाम नसतो. पण टोळीचा नेता नायक असतो, त्याच्या निर्णयशक्तीला सर्व सहकारी मान्यता देऊन त्याच्या शब्दाचा मान राखत असतात. परंतू आपली ताकद आपल्या सहकार्‍यांच्या निष्ठा व पराक्रमात सामावलेली आहे, याचे भान ठेवून तो म्होरक्या वागत असल्याने त्यांच्यामध्ये समता, बंधूता नांदत असते. सहाजिकच त्या टोळीने प्रस्थापित सत्ता उध्वस्त करून नवी राजसत्ता उभी केल्यास; त्यात तोच टोळीनायक वा म्होरक्या राजा होतो. बाकीचे त्याला राजा मानतात. पण राजसत्ता राबवताना तो नवा सत्ताधीश आपल्या सहकार्‍यांना सन्मानाने व सहाध्यायी म्हणूनच वागवत असतो. सर्व समान खेळाडूंच्या संघातला अंतिम निर्णय घेणारा संघनायक, इतकीच त्या टोळीनायकाची महत्ता असते. त्यापेक्षा त्याचे सहकारी त्याला मोठा मानत नाहीत, की तो नवा ‘राजा’ही स्वत:ला महापुरूष मानत नाही. त्यामुळेच नवी सत्ता सुरळीत चालू शकते. हाती आलेली सत्ता टिकवण्याची ताकदही त्या नव्या राजा व त्याच्या सहकार्‍यांमध्ये असते. मात्र जसजशी ही टोळी नवे सत्ताधारी म्हणुन प्रस्थापित होऊन नागरी समाजात रुपांतरीत होऊ लागतात; तसतशी त्यांच्यातली लढण्याची व प्राण पणाला लावण्याची इर्षा व इच्छा मावळत जाते. सुखवस्तू जीवनाची चटक लागून त्यांच्यातला लढवय्या शिथील व उदासिन होत जातो. पण हाताशी साधनसंपत्ती आलेली असते. त्यातून मग वेतनावर लढणारे भाडोत्री सैनिक लढवय्ये जमा केले जातात वा सेना उभार���्या जातात. हा सगळा घटनाक्रम राजाच्या पुढल्या पिढीच्या समोर घडत असतो.\nम्हणूनच सत्ता वा राजघराणे प्रस्थापित करणार्‍याच्या पुढल्या पिढीतला वारस आपल्या पित्याकडून नागरी सत्ता राबवण्याचे यशस्वी धडे घेतो. पण एकमेकांसाठी प्राण पणाला लावण्याची वृत्ती त्याला वारशात मिळत नसते. त्याचप्रमाणे पित्याच्या सहकार्‍यांच्या दुसर्‍या पिढीलाही समतेच्या मानसिकतेचा अनुभव येत नसतो. सहकार्‍यांना सरदार म्हणून मिळालेल्या सत्तेवर वाढणार्‍या त्यांच्या दुसर्‍या पिढीत त्यांचे हितसंबंध व स्वार्थ प्रस्थापित व्यवस्थेमध्ये गुंतलेले असतात. सहाजिकच मनगटशाहीने वा कर्तृत्वावर सत्ता हस्तगत करणे, हा विषय हळुहळू विस्मृतीमध्ये जात असतो. किंबहूना पुढल्या पिढीपासून लढण्याला कमीपणा मानले जाते. तसे तत्वज्ञान तयार केले जाते. लढणे म्हणजे रानटीपणा असे वैचारिक दावे सुरू होतात. आज भारताची दुर्दशा कशामुळे झाली आहे, त्याचे उत्तर या असाबियामध्ये आढळते. इब्न खालदूनच्या विवेचनात त्याचा उलगडा होऊ शकतो. मुळात सत्तेमुळे श्रीमंती संपन्नता येते आणि त्यासाठी लढाईने बाजी मारावी लागते. त्याखेरीज मिळालेली आयती सत्ता लढण्याला हिणकस ठरवते. आज भारतावर पाकिस्तान कसेही हल्ले करत असतानाही लढाई नको असे ज्यांना वाटते, त्यांना देश वा समाजाची फ़िकीर नाही. त्यांचे हित प्रस्थापित व्यवस्थेत आहे आणि लढाई युद्ध भडकले तर हातात असलेलेही गमावण्याच्या भयाने त्यांना पछाडलेले असते. सहाजिकच असे लोक लढण्याच्या विरोधात असतात. त्यापेक्षा पडेल ती किंमत मोजून शांतता विकत घेण्याचे समर्थक असतात. त्यासाठी तात्विक युक्तीवाद उभे करतात. कोठीवर फ़सलेल्या नव्या तरूणीला आधीपासून त्यात फ़सलेल्या मुलींनी हेच सुरक्षित भविष्य असल्याची ग्वाही द्यावी आणि प्रतिकारापासून परावृत्त करावे, तसे हे बौद्धिक युक्तीवाद युद्धाच्या विरोधात भूमिका मांडत असतात. कारण त्या मुलीच्या संघर्षात कोठी़च उध्वस्त झाली, तर यांना कोण वाली उरणार असतो\nही गाजराची पुंगीच आहे\nमहाराष्ट्रात लांबलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याने गाफ़ील झालेल्या विरोधक व विश्लेषकांना शनिवारी सकाळी दिर्घकाळ शांत बसलेल्या भाजपाने मोठाच...\nनाट्य, पटकथा आणि राजकारण\nगेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक धक्कादायक वळणे घेत��ेली आहेत. त्यामध्ये युती मोडून दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत गेलेले...\nमुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोशात आहेत. त्यांचे सल्लागारही जोशात आहेत. गंमत म्हणजे त्यांनी जी काही पावले उचलले...\nपत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समिकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणूकीनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रीपद मिळवण्यास...\nसिंह आला, पण गड गेला\nअखेरीस महाराष्ट्रात नवे समिकरण जुळलेले आहे. शिवसेना व दोन्ही कॉग्रेस यांची आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा मुख्यम...\nहीच वेळ आणि योग्य वेळ\nशनिवारी सकाळी उजाडताना अकस्मात राजभवनात भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारचा शपथविधी पार पडला. ती बातमी घरातल्या घरात बसून वाहिन्यां...\nरस्ता तोच वाटसरू वेगळे\nकर्नाटकात दिड वर्षापुर्वी रंगलेले नाट्य किरकोळ फ़रक करून महाराष्ट्रात घडलेले आहे. बहूमत हुकलेल्या भाजपाच्या येदीयुरप्पांनी तेव्हा अल्पमतात...\nअडीच वर्षापुर्वी म्हणजे २२ जुन २०१७ रोजी एक ब्लॉग लिहीला होता. त्याचे शीर्षक होते, ‘दाखवायचे सुळे’. तो खुप व्हायरल झाला आणि त्यावर प्रतिक...\nमहाराष्ट्रात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यावर विधानसभेत विश्वास व्यक्त क...\nआठवडे बाजार आणि घोडेबाजार\nआजकाल शिवसेनेचे परिचीत चेहरे कुठले फ़ारसे दिसत नाहीत आणि अब्दुल सत्तार नावाचे औरंगाबाद जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार मात्र आवेशात शिवसेने...\nसहन होत नाही, सांगता येत नाही\nदुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये\nएक मराठा लाख मराठा\nएक गाव एक पाणवठा\nउथळ पाण्याला खळखळाट फ़ार\nतुम्ही नाक तर दाबा\nजागा मराठा आम जमाना बदलेगा\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nइतिहास असा घडवला जातो\nफ़िदायिन ही जुनीच भारतीय संकल्पना\nखामोशी सुनाने लगी है दास्ताँ\nजी२० नावाची चिनी दंतकथा\nमराठा मोर्च्याची कारणमिमांसा (१)\nएक देश एक मतदान\nछचोर सभ्यता झक मारली\nअमिताभच्या जागी इमरान हाशमी\nलौट के बुद्दू घरको आये\nशिकारी खुद यहा शिकार हो गया\nआपल्याच डोळ्य़ावर विश्वास ठेवावा का\nलोकांना भ्रष्टाचार आवडतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2018/07/29/", "date_download": "2019-12-15T13:40:01Z", "digest": "sha1:EGY3GGQ4R6T5KK2VKKJGD5UFGLKN267M", "length": 3815, "nlines": 113, "source_domain": "belgaumlive.com", "title": "July 29, 2018 - बेळगांव Live", "raw_content": "\nतहसीलदार कार्यालयातील ‘भ्रष्टाचार करणार उघड’\n‘साधू गेला बारात अन धर्म रक्षक जोरात’…\nजंगल संपत्ती टिकवा अंजलीताई याचं आवाहन\n19 नंबर शाळेचा काही भाग कोसळला\nसीमा प्रश्न सोडवा मराठ्यांना आरक्षण द्या:\nबेळगावातून ‘एअर इंडियाचे विमान घेणार झेप’\n‘चोरी घरफोडीच्या घटनेत वाढ’\nमहिनाभर काम आणि हजार रुपये दाम\nआता मंदिरेही किती सुरक्षित\nहृदयविकार-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स\nयुनियन जिमखाना, बेळगाव क्लबमुळे सरकारी तिजोरीचे कोट्यवधीचे नुकसान\nमहिला अत्याचाराविरुद्ध आता सज्ज होणार चन्नम्मा पथक\nमलेशिया कराटे स्पर्धेत बेळगावच्या कराटेपटूंचे यश\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nमणणूर येथे बुडून तीन मुलांचा अंत\nerror: कॉपी करू नका \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/watches/fossil-men-blue-dial-watch-fs5048-price-puYt7g.html", "date_download": "2019-12-15T13:02:17Z", "digest": "sha1:XZNLOULHKM7V5HH2QRAZFUORWTEFQVUN", "length": 9108, "nlines": 203, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फोसेसिल में ब्लू डायल वाटच फस५०४८ सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nफोसेसिल में ब्लू डायल वाटच फस५०४८\nफोसेसिल में ब्लू डायल वाटच फस५०४८\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nफोसेसिल में ब्लू डायल वाटच फस५०४८\nफोसेसिल में ब्लू डायल वाटच फस५०४८ किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये फोसेसिल में ब्लू डायल वाटच फस५०४८ किंमत ## आहे.\nफोसेसिल में ब्लू डायल वाटच फस५०४८ नवीनतम किंमत Dec 11, 2019वर प्राप्त होते\nफोसेसिल में ब्लू डायल वाटच फस५०४८म्हैनंतर उपलब्ध आहे.\nफोसेसिल में ब्लू डायल वाटच फस५०४८ सर्वात कमी किंमत आहे, , जे म्हैनंतर ( 10,995)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nफोसेसिल में ब्लू डायल वाटच फस५०४८ दर नियमितपणे बदलते. कृपया फोसेसिल में ब्लू डायल वाटच फस५०४८ नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nफोसेसिल में ब्लू डायल वाटच फस५०४८ - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nफोसेसिल में ब्लू डायल वाटच फस५०४८ वैशिष्ट्य\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 42 पुनरावलोकने )\nफोसेसिल में ब्लू डायल वाटच फस५०४८\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2018/09/15273/", "date_download": "2019-12-15T13:41:31Z", "digest": "sha1:5XXIL7NYP5DKYIR3QLLOJOFHGTD3HU6Q", "length": 8267, "nlines": 108, "source_domain": "belgaumlive.com", "title": "'जनता दर्शनात बाराशे हुन अधिक तक्रारी' - बेळगांव Live", "raw_content": "\nHome बातम्या ‘जनता दर्शनात बाराशे हुन अधिक तक्रारी’\n‘जनता दर्शनात बाराशे हुन अधिक तक्रारी’\nउत्तर कर्नाटक वेगळं राज्य करा अन्यथा विकास करा अशी मागणी करून घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कानपिचक्या करत विकास करा अश्या मागणीच्या निवेदनाचा स्वीकार मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी केला.\nदुपारी तीन वाजता सुवर्ण सौध मध्यें सुरू होणारा मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांचा जनता दर्शन कार्यक्रम दोन तास उशिरा सव्वा पाच वाजता सुरू झाला तब्बल चार तास रात्री नऊ वाजे पर्यंत चालला.या जनता दर्शन मध्ये एकूण 1271 जणांनी आपली तक्रार मुख्यमंत्र्यां पर्यंत पोचवण्यासाठी नोंदणी केली होती.\nअनेक जण पर गावाहून आलेले ,स्वतः मुख्यमंत्री आपली तक्रार ऐकून घेतील म्हणून अपंग आशेने सुवर्ण सौधच्या दक्षिण द्वारा वाट पहात होते अश्या बऱ्याच जणांच्या तक्रारी कुमारस्वामी यांनी ऐकून घेतल्या.शेतकरी महिला आदींच्या तक्रारी ऐकून घेत मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांना यात लक्ष घाला अश्या सूचना\nशपथविधी नंतर ते पहिल्यांदाच बेळगावला आले होते तेही एका शिक्षण संस्थेच्या हिरक महोत्सवात सहभागी होण्यासाठी रात्री नऊ पर्यंत चार तास जनता दर्शन घेऊन मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी तक्रारी ऐकल्या.\nराज्यात शेतकऱ्यांचे 54 हजार कोटी कर्ज माफ करण्यासाठी पुढे येत असून कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या खाजगी संस्था आणि बँकांवर कारवाई करा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बजावला. जर कुणी बँक मॅनेजर शेतकऱ्यांना नोटिशी बजावत असेल तर त्यांच्यावर देखील केस दाखल करा अश्या सूचना देखील अधिकाऱ्यांना बजावल्या.\nमला सर्व तक्रारी ऐकता आल्या नाहीत मात्र उरलेल्या सर्व तक्रारी बंगळुरूला घेऊन जाऊन अभ्यास करतो असे शेवटी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले.\nबेळगाव जिल्ह्यातील राजकारण योग्य रित्या सुरू असून काँग्रेस मधील कुणीही पक्ष सोडून जाणार नाही असा दावा त्यानी केला.\nPrevious article‘शहरात विसर्जनासाठी फिरत्या टाक्या’\nNext articleकुरूप-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स\nयुनियन जिमखाना, बेळगाव क्लबमुळे सरकारी तिजोरीचे कोट्यवधीचे नुकसान\nमहिला अत्याचाराविरुद्ध आता सज्ज होणार चन्नम्मा पथक\nविमानतळ आवारात भव्य वृक्षारोपण संपन्न\nयुनियन जिमखाना, बेळगाव क्लबमुळे सरकारी तिजोरीचे कोट्यवधीचे नुकसान\nमहिला अत्याचाराविरुद्ध आता सज्ज होणार चन्नम्मा पथक\nमलेशिया कराटे स्पर्धेत बेळगावच्या कराटेपटूंचे यश\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nमणणूर येथे बुडून तीन मुलांचा अंत\nerror: कॉपी करू नका \nसुट्टी बद्दलचा निर्णय अद्याप नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/rescue-opreation", "date_download": "2019-12-15T13:23:30Z", "digest": "sha1:B2DMBEE7ZAQ5JE626DQFYWBN7QCBN7E3", "length": 6418, "nlines": 102, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "rescue opreation Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nअमेरिकेहून आलेल्या सूनेची झोपेतच हत्या, डोक्यात फ्लॉवर पॉटने आठ वेळा वार\nबुलडाण्यात अस्वलाचा धुमाकूळ, शेतकऱ्यावर हल्ला\nबुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील मोताळामधील कोथळी गावात सध्या अस्वालाच्या भीतीनं गावकरी घराबाहेर पडत नाहीत. काल (4 मार्च) गावातील एक तरुण शेतकरी विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेला\nVIDEO : सहा तासानंतर अखेर बिबट्या जेरबंद\nनाशिक : नाशिकच्या सावरकरनगरमध्ये आज सकाळी बिबट्यांच दर्शन झालं होते. भरदिवसा हा बिबट्या रहिवासी वस्तीत शिरल्याने परिस��ात एकच खळबळ माजली होती. यामुळे तेथे भितीचं वातावरण\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nअमेरिकेहून आलेल्या सूनेची झोपेतच हत्या, डोक्यात फ्लॉवर पॉटने आठ वेळा वार\nपंडित नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक\nसत्तेसाठी किती लाचारी करायची हे शिवसेनेने ठरवावं, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nअमेरिकेहून आलेल्या सूनेची झोपेतच हत्या, डोक्यात फ्लॉवर पॉटने आठ वेळा वार\nपंडित नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक\nदूधाचे दर 2 रुपयांनी वाढणार, सोमवारपासून नवी दरवाढ लागू\nदरोडे जोग यांच्याविरोधात गुन्हा, डीएसकेंनंतर पुण्यात आणखी एका बड्या बिल्डरभोवती कारवाईचा फास\nखडसेंच्या अडचणी वाढण्याची चिन्हं, भोसरी जमीन खरेदी प्रकरणाने पुन्हा मान वर काढली\nभाजप आमदार मुक्ता टिळकांच्या मुलाचे मोदी सरकारला प्रश्न\nहातात हात, चेहऱ्यावर हास्य, उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचं स्वागत\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2018/03/", "date_download": "2019-12-15T12:55:41Z", "digest": "sha1:LCLWFARRWTKXX33K5EGYDWLRO7D4M6MU", "length": 3958, "nlines": 113, "source_domain": "belgaumlive.com", "title": "March 2018 - बेळगांव Live", "raw_content": "\nसन्मानाने जगण्याची वेळ आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- पवार सी पी...\nमराठी भाषा विस्तारासाठी तरुण भारतचे अनमोल योगदान-शरद पवार\nडी सी बंगल्याजवळ आढळली कुकरची ट्रक\nपवारांनी दिली तुकाराम बँकेस भेट\nशरद पवारांचे बेळगावात जल्लोषी स्वागत\nवर्धापन दिनात सहभागी संपादकांवर गुन्हे\nदरोड्याचा प्रयत्न करणाऱ्यां नऊ जणांना अटक\nबेळगावातील शरद पवारांच्या सभेची तयारी पूर्ण\nशिवसेना सीमाभागात समितीच्या पाठीशी: संजय राऊत\nसंजय राऊतांचे विमानतळावर जल्लोषी स्वागत\nमहिला अत्याचाराविरुद्ध आता सज्ज होणार चन्नम्मा पथक\nमलेशिया कराटे स्पर्धेत बेळगावच्या कराटेपटूंचे यश\nबेळगावचे स्केटिंगपटू राष्ट्रीय स्पर्धेत\n‘सागर पाटील यां���े अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nमणणूर येथे बुडून तीन मुलांचा अंत\nerror: कॉपी करू नका \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/464701", "date_download": "2019-12-15T13:56:16Z", "digest": "sha1:AK3HHZXZCJHPARZDQKK4AGIIKBJUVG2K", "length": 8105, "nlines": 26, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सिव्हील’चा नवजात शिशु विभाग बनलाय ‘रोल मॉडेल’! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » सिव्हील’चा नवजात शिशु विभाग बनलाय ‘रोल मॉडेल’\nसिव्हील’चा नवजात शिशु विभाग बनलाय ‘रोल मॉडेल’\nअति कमी वजनाच्या 72 शिशुंना महिनाभरात नवीसंजीवनी\nअतिशय कमी वजन असलेल्या नवजात शिशुसाठीचा सर्वसोयीनींयुक्त असा अतिदक्षता विभाग जिल्हा शासकीय रूग्णालयात तयार करण्यात आला आहे. महिनाभरात 1500 ग्रॅम वजन असलेल्या 72 शिशुंना नवसंजीवनी देण्याची कामगिरी या अतिदक्षता विभागाने बजावली आहे. आरोग्य उपसंचालकांनी या विभागाचे कौतुक करत कार्पोरेट दर्जाच्या या विभागाने राज्यातील अन्य रुग्णालयांसमोर आदर्श निर्माण केला असल्याचे नमूद केले.\nजिल्हा शासकीय रूग्णालयामध्ये सध्या वैद्यकीय अधिकाऱयाच्या कमतरतेची समस्या आहे मात्र आहे त्या मनुष्यबळावर अधिकाधिक चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. बदलती जीवनशैली व अन्य कारणांमुळे अलीकडे जन्मजात कमी वजनाच्या शिशूंचे प्रमाण वाढत आहे. अशा कमी वजनाच्या शिशुंना काचेच्या पेटीत म्हणजेच अतिदक्षता विभागात ठेवले जाते. रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालय यापूर्वीही ही सुविधा होती मात्र जागेअभावी या विभागाची क्षमता कमी होती. आता ही क्षमता 10 ची करण्यात आली आहे. एकावेळी 10 मुले ठेवता येतात. यासाठी बालरोग तज्ञ डॉ. दिलीप मोरे यांच्या देखरेखीखाली एक स्वतंत्र टीम तयार करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर नवजात शिशु विभागाची स्वतंत्र इमारत आहे. याठिकाणी सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली पूर्ण कामकाज चालते.\nशासकीय रूग्णालयात फेब्रुवारी महिन्यात तब्बल 204 प्रसुत्या झाल्या. यामध्ये 72 अर्भकांचे वजन हे केवळ 1500 ते 2000 ग्रॅम इतकेच होते. अशा अर्भकांना वेळेत औषधोपचार व कृत्रिम श्वासोच्छवासची आवश्यकता असते. अशा बालकांना अतिदक्षता विभागात ठेवले जाते. याचठिकाणी त्या अर्भकाच्या प्रकृतीनुसार देखभाल केली जाते. रत्नागिरी सिव्हीलमधील हा नवजात शिशु विभागामुळे सर्वसामान्य मातांना एक मोठा दिलासा ठरला आहे. 3 महिन्यापर्यंत अर्भकावर शासकीय रूग्णालयामार्फत पूर्ण मोफत उपचार केले जातात.\nखाजगी रूग्णालयात प्रसुतीचा खर्च अधिक असतो आणि बाळाचे वजन कमी असेल तर त्याचा खर्च वेगळा असतो. सर्वसामान्यांना हा खर्च परवडणारा नसतो. एका दिवसाचे 5 ते 7 हजार फी अतिदक्षता विभागासाठी आकारली जाते. मात्र, सिव्हीलमध्ये हे सगळे उपचार मोफत होत आहे. त्यामुळे रत्नागिरी सिव्हील हॉस्पीटलमधील नवजात शिशु विभाग राज्यातील सर्वात अव्वल विभाग ठरला आहे.\nआदर्श सुविधा उपलब्धः डॉ.आरसुळकर\nरत्नागिरी शासकीय रूग्णालयातील नवजात शिशु विभागाकडे संपूर्ण राज्यातील आदर्श मॉडेल म्हणून पाहिले जाते. यासाठी शासनाने निधी त्वरीत मंजूर केला होता. खाजगी हॉस्पीटलमधून अर्भक या अतिदक्षता विभागात उपचारासाठी पाठविले जातात. कोणत्याही अनुचित घटना घडू नये यासाठी पूर्ण खबरदारी घेतली आहे.\n‘राधाकृष्ण’ ने प्रथम क्रमांकासह केंद्रही आणले खेचून\nशिकारीसाठी फिरणारे सातजण पोलिसांच्या जाळय़ात\nरिफायनरी शुभारंभ 3 वर्षे लांबणीवर\nनगराध्यक्ष राहुल पंडित पुन्हा होणार हजर \nआलिशान घरांना वाढती मागणी\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/727376", "date_download": "2019-12-15T13:19:11Z", "digest": "sha1:UM5I2RTYJNMPFECGKSMVZYGA2UJ4ULJ5", "length": 5269, "nlines": 24, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "145 मतदान केंद्रांवर मोबाईल, दुरध्वनी सेवा नाही - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » 145 मतदान केंद्रांवर मोबाईल, दुरध्वनी सेवा नाही\n145 मतदान केंद्रांवर मोबाईल, दुरध्वनी सेवा नाही\nविधानसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्हय़ात 916 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये 145 केंद्रे दुर्गम भागात असून त्या ठिकाणी दुरध्वनी, मोबाईल किंवा फॅक्स कनेक्टीव्हीटी अशा कुठल्याही सुविधा नाहीत, अशी माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.\nजिल्हय़ात कणकवली, कुडाळ व सावंतवाडी हे तीन विधानसभा मतदारसंघ असून या तीनही मतदारस���घांची निवडणूक 21 ऑक्टोबरला होत आहे. या निवडणुकीसाठी 916 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 915 मतदान केंद्रे होती. त्यात एका केंद्राची वाढ झाली.\nजिल्हय़ातील एकूण मतदान केंद्रांची निश्चिती करताना सर्व केंद्रांची पाहणी करण्यात आली असून सर्वच्या सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर आहेत. त्यामुळे जिना चढून कुणाल्याही वरच्या मजल्यावर मतदानासाठी जावे लागणार नाही. तसेच 659 ठिकाणी एकच मतदान केंद्र आहे. 113 ठिकाणी दोन-दोन मतदान केंद्रे आहेत. नऊ ठिकाणी तीन-तीन मतदान केंद्रे आहेत. तर एका इमारतीत पाच मतदान केंद्रे आहेत.\n823 मतदान केंद्रे ही ग्रामीण भागात, तर 93 मतदान केंद्रे शहरी भागात आहेत. 145 मतदान केंद्रे अशी आहेत की त्या ठिकाणी मोबाईल, दुरध्वनी किंवा फॅक्स कनेक्टीव्हीटी नाही. 179 मतदान केंद्रांवर इंटरनेट छाया क्षेत्रातील मतदान केंद्रे आहेत. 92 मतदान केंद्रावर वेबकास्ट केले जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.\nसिंधुदुर्गच्या वाळूशिल्पकारांकडून बरचं शिकता आले\nचौपदरीकरणाचे 735 कोटी जिल्हय़ातील भुमिपुत्रांच्या खात्यात जमा\nहेवाळेत पुन्हा एकदा हत्तींकडून केळी उद्ध्वस्त\nमलपी येथील ट्रॉलरला पकडले\nआलिशान घरांना वाढती मागणी\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/41857", "date_download": "2019-12-15T13:13:53Z", "digest": "sha1:ZESSIKVR56XLYLJUVM46RSGT4GIDPIZQ", "length": 9688, "nlines": 173, "source_domain": "misalpav.com", "title": "तू | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nचुकार in जे न देखे रवी...\nकधी कधी तुला वाटेल\nकी तुझ्या अंतरंगात असंख्य तारका आहेत\nआणि तू उजळून निघाला आहेस\nकधी तुला असही वाटेल\nकी तू अशक्यप्राय लहान आहेस\nआणि तुझ संपूर्ण शरीर सामावल आहे\nदोन अणू मधल्या विश्वात\nपरत कधीही न दिसण्यासाठी\nबरं तुला असही वाटू शकत\nकी तू कागदी खेळण आहेस\nकाळजीपूर्वक बनवलेलं पण सहज विस्कटणार\nएवढं नाजूक की स्पर्श करायला ही भीती वाटेल\nकधी कधी तुला असही वाटेल\nकी एखाद्या ग्रहाला थोपवण्याची ताकद\nतुझ्या प्रत्येक पेशीत आहे\nआणि सामर्थ्य आहे हे विश्र्व उल्थवण्याच\nआणि हे वाटण साहजिकच आहे\nकारण तू बनलाय स त्याच उर्जेतून\nआणि त्याच तुटू शकणाऱ्या हाडांतून\nज्यातून हे विश्व बनलय\nकारण तू तेवढा जिवंत आहेस\n मला \"त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तु आहेस का\", या कवितेची आठवण झाली.\nतुम्ही सांगितलेली कविता मी\nतुम्ही सांगितलेली कविता मी वाचली नाही..... पण वाचेन आता.\nयावर्षी प्रथमच मिपाचा छापील दिवाळी अंक उपलब्ध झालेला आहे.\nतो मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन अंक घरपोच मागवा. https://sukrutprakashan.com/books/misalpav-diwali-ank-2019.\nसविस्तर माहितीसाठी येथे बघा\nनवीन सदस्यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमेल पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्यावर तुम्हाला ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल किंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 7 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE", "date_download": "2019-12-15T13:39:38Z", "digest": "sha1:JGNGGDSSKP6F5XQJOO5RS5AW2S2P2J5O", "length": 4824, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तनिशा मुखर्जी - विकिपीडिया", "raw_content": "\n(तनिशा या पानावरून पुनर्निर्देशित)\n१ जानेवारी, १९७८ (1978-01-01) (वय: ४१)\nतनिशा मुखर्जी ( १ जानेवारी १९७८) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. तनिशा २००३ सालापासून हिंदी, बंगाली व तेलुगू चित्रपटांमध्ये अभिनय करत आहे. सरकार, सरकार राज, नील 'एन' निक्की इत्यादी बॉलिवूड चित्रपटांमध्ये तिने भूमिका केल्या आहेत.\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील तनिशा मुखर्जीचे पान (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १९७८ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ जानेवारी २०१९ रोजी ०२:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/parkour-mumbai-parkour-1805355/", "date_download": "2019-12-15T13:50:49Z", "digest": "sha1:XGLNUAU4VYEKRMNTYNZFWZG5GWNUMP5D", "length": 41841, "nlines": 281, "source_domain": "www.loksatta.com", "title": "parkour mumbai parkour | तरुणाईला ‘पार्कोर’ची क्रेझ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\n‘पार्कोर’ हा खेळाचा प्रकार आहे.\nइंटरनेट वापरणाऱ्या तरुणाईला या खेळाबद्दल ठाऊक आहे.\nमुंबईत अलीकडे एका उंच इमारतीच्या गच्चीवरून दुसऱ्या इमारतीवर उडी मारणाऱ्या एका परदेशी तरुणाला कारवाई म्हणून त्याच्या देशात पाठवून देण्यात आले आणि सगळीकडे पार्कोर या खेळाची चर्चा सुरू झाली. काय आहे हा खेळाचा प्रकार\nदोन आठवडय़ांपूर्वी मुंबईमधील प्रभादेवी परिसरात एका तरुणाने उंच इमारतीच्या गच्चीवरून दुसऱ्या उंच इमारतीवर उडी मारली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. पोलिसांनी त्यानंतर या घटनेशी संबंधित तरुणांना अटक केली. ही मुलं परदेशी होती. चौकशीनंतर या मुलांना त्यांच्या देशात परत पाठवण्यात आले. भारतातील जवळजवळ सर्वच प्रसारमाध्यमांनी या घटनेचे वार्ताकन केले. मात्र इंग्रजी असो किंवा प्रादेशिक सर्वच प्रसारमाध्यमांनी या प्रकाराचा स्टण्टबाजी असा उल्लेख केला आहे. यासंदर्भातील बातम्या आल्यानंतर नेटकऱ्यांनी मात्र प्रसारमाध्यमांच्या अज्ञानावर सडकून टीका करत ही स्टण्टबाजी नसून ‘पार्कोर’ नावाचा ��ाहसी खेळाचा प्रकार असल्याचे स्पष्ट केले. म्हणजेच इंटरनेट वापरणाऱ्या तरुणाईला या खेळाबद्दल ठाऊक होते, म्हणूनच प्रसारमाध्यमांनी याला स्टण्टबाजी म्हटलेले त्यांना आवडले नाही. पण इंटरनेट न वापरणाऱ्यांना आणि एकंदरीत अनेकांना हा पार्कोर नक्की काय प्रकार आहे हे ठाऊक नाही. म्हणूनच त्यावर प्रकाश टाकण्याचा केलेला हा प्रयत्न.\nयूटय़ूबवर ढं१‘४१ (पार्कोर) हा शब्द शोध केल्यास सार्वजनिक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने उडय़ा मारत इकडून तिकडे जाणारे तरुण-तरुणींचे अनेक व्हिडीओ तुम्हाला दिसतील. हे पार्कोर म्हणजे एक प्रकारचा शारीरिक कसरतीचा प्रकार. या कसरतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या अडथळ्यांवर (शारीरिक आणि मानसिकही) मात करण्याची क्षमता निर्माण करणे हा मुख्य उद्देश असतो. पार्कोरमध्ये धावणे, उडय़ा मारणे, एखाद्या गोष्टींवर चढणे या सर्व शारीरिक कसरतींचा ताळमेळ असावा लागतो. तसेच या सर्व कसरती करताना वेग आणि सूसूत्रता यांचा मेळ साधणेही गरजेचे असते. शारीरिक क्षमतेबरोबरच मानसिक स्तरावर सामथ्र्य, आत्म-सुधारणा आणि स्वत:ची ओळख करून घेण्याचे तत्त्वज्ञान अंगिकारण्यासाठी पार्कोरचा उपयोग होतो असे सांगितले जाते.\nजगभरात आज पार्कोर या नावाने लोकप्रिय असणाऱ्या या शब्दाचे मूळ फ्रेंच भाषेत आहे. फ्रान्समध्ये उगम झालेल्या या प्रकाराचे मूळ नाव आर्ट डु डिप्लेसमेन्ट असं आहे. म्हणजेच विस्थापन अथवा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्याची कला. या नावावरूनच हा काय प्रकार आहे याची कल्पना येते. मात्र याला आता पार्कोर किंवा फ्री रिनग असंही म्हटलं जातं. पार्कोरचा प्राथमिक स्तरावरील विचार सर्वात आधी फ्रेंच सन्यदलातील अधिकारी जॉर्ज हेबर्ट यांनी मांडला. त्यांनी पार्कोर हा शब्द पार्कोर्स डय़ू कॉम्बिटेन्ट (अडथळ्यांची शर्यत) या शब्दावरून शोधला आणि अशा प्रकारचे प्रशिक्षण सन्यातील जवानांना देण्याचा विचार मांडला. पुढे रेमण्ड बबेले या मानसिक आणि शारीरिक क्षमता तपासणाऱ्या अधिकाऱ्याने या कवायतींच्या प्रकाराला साचेद्धता दिली. रेमण्ड यांचा मुलगा डेव्हिड याने आपल्या आठ मित्रांबरोबर पुढे १९८० च्या काळात फ्रान्समधील यामाकासी नावाच्या गटाची स्थापना करून या खेळाचा प्रचार आणि प्रसार केला. डेव्हिडबरोबर यान हनौत्रा, चाऊ बेले, लॉरेन पिमोंतेसी, सेबॅस्टियन फौकन, गुइलीन ��्युबा बॉयके, चार्ल्स पेरर्ीे, मलिक डिऊफ आणि विलियम्स बेले या आठ जणांनी एकत्र येऊन ‘यामाकासी’ची स्थापना केली होती. यामाकासी हा िलगला भाषेतील शब्द असून त्याचा बोली भाषेतील अर्थ होतो ‘शक्तिशाली माणूस, शक्तिशाली आत्मा.’ ज्या गटाने या कलेचा शोध लावला त्या गटाच्या नावाप्रमाणेच एखाद्याला शारीरिक, मानसिक आणि वैचारिकदृष्टय़ा शक्तिशाली बनवणे हेच आजही या कलेचे मुख्य उद्दिष्ट आहे.\nपार्कोर ही संज्ञा पहिल्यांदा डेव्हिड बेले याने १९९८ मध्ये वापरली. फ्रेंचमधील पारकोर्स (Parcours) या शब्दापासून पार्कोर (Parkour) शब्दाचा जन्म झाला आहे. पारकोर्स या शब्दाचा अर्थ होतो ‘रुट’ किंवा ‘कोर्स’ म्हणजेच रस्ता. तर पाश्चिमात्य देशामध्ये यासाठी वापरली जाणारी फ्री रिनग ही संज्ञा २००३ मध्ये या खेळासंदर्भात चॅनल फोरवर तयार करण्यात आलेल्या ‘जंप लंडन’ या लघुपटाच्या फ्रान्समधील निर्मात्यांपैकी असणाऱ्या गिलाउम पेलेटियर याने शोधून काढली आहे. इंग्रजी भाषा समजणाऱ्यांना पार्कोर या फ्रेंच शब्दाचा अर्थ सोप्पा करून समजवण्यासाठी फ्री रिनग हा शब्द वापरण्यात आला. सध्या दोन्ही नावांनी हा खेळ ओळखला जात असला तरी मुख्यपणे पार्कोर म्हणूनच त्याला जगभरात मान्यता मिळताना दिसत आहे.\nडेव्हिड बेले यांनी पार्कोर या खेळाला लोकप्रिय करत आजचे आधुनिक स्वरूप दिले. या खेळामध्ये चपळ हालचालींच्या माध्यमातून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणे अपेक्षित असते. हा खेळ खेळण्यासाठी प्रचंड चापल्या, मानसिक तयारी आणि सरावाची गरज असते. कारण यामध्ये धावणे, उडय़ा मारणे, िभतीवर चढणे, पोहणे, कोलांटय़ा उडय़ा मारणे, लटकणे अशा अनेक गोष्टींचा योग्य वापर करावा लागतो. सध्या या खेळाला ग्लॅमरस स्वरूप आले असले तरी डेव्हिड यांनी या खेळाची सुरुवात केली तेव्हा शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा कणखर होणे हा एकच उद्देश या खेळामागे होता. सध्या मात्र वेगवेगळ्या देशांमध्ये पार्कोर आणि फ्री रिनग या दोन्ही नावांनी हा खेळ खेळला जातो. पार्कोर आणि फ्री रिनग एकच असल्याचे सांगणारा एक गट आहे तर काहीजण दोन्ही वेगळ्या गोष्टी असल्याचे सांगतात. फ्री रिनगमध्ये धावणे, उलटय़ा उडय़ा मारणे आणि त्याचे प्रदर्शन करणे हे उद्दिष्ट असते तर पार्कोरमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना या खेळातील हालचालींवर जास्त भर दिला जातो, असं दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत असं मानणारे सांगतात.\nदेशभरातील अनेक शहरांमध्ये पार्कोर खेळणारे ग्रुप्स आहेत. त्याचप्रमाणे मुंबईमध्येही एक ‘फ्री सोल टीम’ नावाची पार्कोर खेळणारी कम्युनिटी होती. मात्र या कम्युनिटीमधील सदस्य फारसे सक्रिय नव्हते. मात्र मुंबईमधीलच सायरस खान, ऋषी प्रसार आणि दीपक माळी या तीन तरुणांनी एकत्र येऊन ‘मुंबई पार्कोर’ नावाच्या गटाची औपचारिक स्थापना करून आणखी तरुणांचा त्यामध्ये समावेश केला. मुंबई पार्कोरच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल दीपक सांगतो, ‘मी मागील आठ वर्षांपासून हा खेळ खेळतो. इतर मुले हा खेळ आपल्या पद्धतीने खेळण्याचा, शिकण्याचा प्रयत्न करतात असे लक्षात आल्यानंतर साधारण साडेतीन वर्षांपूर्वी मी, सायरस आणि ऋषीने एकत्र येऊन मुंबईमध्ये या खेळासंदर्भातील प्रशिक्षण देणारा ग्रुप सुरू केला. तेव्हा मी पाच दिवस मुंबईत असायचो आणि आठवडय़ाच्या शेवटी पुण्याला. आता मी पुण्यातच असतो. इथेही आम्ही टीम मायो (मेक युअर ओन वे) हा पार्कोरचा ग्रुप सुरू केला आहे.’ दीपक सांगतो, ‘सोशल मीडियावरून आम्हाला या खेळासंदर्भात बरीच विचारणा झाली. आमचे व्हिडीओ अनेकांनी लाईक, शेअर वगरे करून आम्हालाही हे शिकायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली. त्यावेळी आम्ही पार्कोर शिकवणारे क्लासेस सुरू केले. आज आम्ही मुंबई पार्कोरच्या माध्यमातून या खेळासंदर्भातले वेगवेगळे कार्यक्रमही आयोजित करतो. तसेच एकत्र सराव घेणे त्याचप्रमाणे जॅम सेशन्स म्हणजेच वेगवेगळ्या वयोगटातील पार्कोरप्रेमींनी एकत्र येऊन सराव करणे असे उपक्रमही चालवतो. आम्ही आत्तापर्यंत पाच ते सहा जॅिमग सेशन्स घेतले असून राष्ट्रीय स्तरावरील पार्कोर जॅिमग सेशन्समध्येही आमच्यापकी अनेकजण सहभागी होतातत, असे दीपक अभिमानाने सांगतो.\nमुंबईमधील काही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांमध्ये पार्कोरचे प्रशिक्षण दिले जात असल्याचेही दीपकने सांगितले. अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे या घाटकोपरमधील शाळेपासून ते ब्रीज कॅण्डी येथील डीबीएस या जर्मन शाळेमध्येही हा खेळ मुलांना लहान वयापासूनच शिकवला जातो. या शाळांमध्ये मुंबई पार्कोरमधील तरुण शिकवण्यासाठी जात असल्याची माहिती दीपकने दिली. मुंबईच नाही तर कल्याणमधील काही शाळांमध्येही पार्कोरचे प्रशिक्षण दिले जात आहे. याशिवाय दादरमधील एका एनजीओमधील मुलांनाही मुंबई पार्कोर्सचे प्रशिक्षक हा अनोखा खेळ शिकवत आहेत.\nया खेळाला उज्ज्वल भविष्य असल्याचे मत दीपकने व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय जिमनॅस्टिक्स फेडरेशनने या खेळाला २०१७ मध्ये मान्यता दिली. त्यानंतर फेडरेशनवर बरीच टीका झाली होती. मात्र यंदाच्या वर्षी फेडरेशनच्या पुढाकाराने ६ ते ८ एप्रिल दरम्यान पहिल्या पार्कोर विश्वचषक स्पध्रेचे आयोजन करण्यात आले. २०२० मध्ये पहिली आंतरराष्ट्रीय पार्कोर चॅम्पियनशिप आयोजित करण्याचा फेडरेशनचा मानस आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ही परिस्थिती असतानाच आता कुठे या खेळाबद्दल जागरूकता निर्माण होत असल्याचे दीपक सांगतो. आज मुंबईमध्ये ४० ते ५० प्रोफेशनल पार्कोर्स (पार्कोर खेळणारे) आहेत. मालाड, विरार, अंधेरी अशा शहराच्या छोटय़ा छोटय़ा भागांमध्ये एकूण सात पार्कोर ग्रुप्स आहेत. तर देशभरातील पार्कोर ग्रुप्सची संख्या शेकडोमध्ये आहे. हळूहळू हा खेळ खेळणाऱ्यांची संख्या वाढताना दिसते आहे. हे या खेळाच्या वाढीच्या दृष्टीने फायद्याचे असल्याचे दीपक सांगतो. अनेक शाळांमध्ये हा खेळ शिकवला जावा यासाठी मुंबई पार्कोर्सचे प्रयत्न सुरू आहेत. बॉलीवडूमधील अनेक नवीन अभिनेते जी स्टंटबाजी करतात त्यामधील बराच भाग हा पार्कोरचा असल्याने या खेळाचा प्रसार होण्यास मदत मिळत असल्याचेही दीपकला वाटते. आज अनेक पार्कोर्स शिकवाणारे प्रशिक्षक हे बडय़ा कंपन्यांसाठी वेगवेगळ्या शूटिंगसाठी वेगवेगळ्या कारणांसाठी कोरिओग्राफी करतात. नाईके, नेटफिक्स, वयकॉम एटीन, एमटीव्ही, धर्मा प्रॉडक्शन्स या बडय़ा कंपन्यांसाठी’ मुंबई पार्कोर’ने काम केले आहे.\nकसे, किती वेळात शिकता येते\nदीपक सांगतो, ‘इंटरनेटवर तुमच्या शहराच्या नावापुढे पार्कोर शब्द गुगल केलात तर तुम्हाला जवळच्या पार्कोर ग्रुप्सबद्दल महिती सहज मिळेल. मात्र केवळ छान दिसतं म्हणून पार्कोर शिकता येत नाही. पार्कोर शिकण्यासाठी आधी मनाची तयारी करावी लागते. आम्ही प्रशिक्षण देताना शारीरिक तयारीबरोबरच मानसिक तयारी किती आहे याचा आधी अंदाज घेतो. एखाद्याच्या मनात किती भीती आहे यावर त्याला हा खेळ शिकण्यासाठी किती वेळ लागेल हे ठरते. त्यामुळे मनातील भितीवर मात केल्यावर हा खेळ शिकण्यासाठी केवळ सरावाची गरज असते’ असं दीपक या खेळाबद्दलची माहिती देताना सांगतो. उडय़ा मारणे, पळणे, ल���कणे यासाठी केवळ शारीरिक नाही तर मानसिक तयारीही आम्ही करून घेतो. आणि मानसिक तयारीला अधिक वेळ लागतो. त्यामुळेच जेवढी तयारी अधिक तेवढं अचूकपण अधिक असं दीपक या खेळात पा्रवीण्य मिळवण्याचं सूत्र असल्याचं सांगतो.\nआपल्या देशात अनेक गोष्टींबद्दल होते तेच पार्कोरबद्दल आहे. पार्कोरसंदर्भात औपचारिक कायदे सध्यातरी देशात नाहीत. पण इंटरनेटवरील अनेक चर्चा आणि भारतीय कलमातील कायद्यांचा आढावा घेतल्यास असं दिसतं की सध्याच्या कायद्यानुसार मोकळ्या जागी सार्वजनिक ठिकाणी कोणालाही हानी न पोहोचवता पार्कोर खेळण्यास हरकत नाही. मात्र जास्त गर्दीच्या ठिकाणी म्हणजे रेल्वे स्थानक, विमानतळे, सरकारी इमारती यासारख्या सार्वजनिक ठिकाणी हा खेळ खेळणे चुकीचे ठरू शकते. कारण या ठिकाणी सार्वजनिक सुरक्षा धोक्यात येऊ शकते. सध्यातरी सार्वजनिक ठिकाणी पार्कोर कुठे खेळावा आणि कुठे नाही याबद्दलचे नियम नाहीत पण हा खेळ खेळताना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास कायदेशीर कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक मालमत्तेला नुकसान पोहोचवणे, तिची मोडतोड करणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि त्यासाठी कारवाई होऊ शकते. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी पार्कोर खेळताना संबंधित व्यक्तीने केलेल्या कसरती पाहून कोणी तक्रार केल्यास संबंधित व्यक्तीला पोलिसांकडून समज दिली जाऊ शकते. मात्र वारंवार असे केल्यास आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पार्कोर संदर्भातील एखाद्या कार्यक्रमासाठी स्थानिक प्रशासनाकडे, पोलीस स्थानकात अर्ज करून त्यासंदर्भात माहिती दिल्यास फायद्याचे ठरू शकते असं काही नेटकरी पार्कोरच्या कायदेशीर बाबींबद्दल बोलताना सांगतात.\nमुंबईमधील घटनेचे वार्ताकन चुकीचे…\nप्रभादेवी येथे घडलेल्या प्रकाराबद्दल बातम्यांमध्ये पाहिले तेव्हा समजले. या प्रकरणानंतर सर्वात वाईट वाटलेली गोष्ट म्हणजे या खेळाबद्दल माहिती नसताना प्रसारमाध्यमांनी यावर केलेली चर्चा. माहिती नसताना अशा प्रकारची चर्चा प्रसारमाध्यमांनी घडवून आणणे चुकीचे होते. इमारतीवरून उडी मारली म्हणून ज्या तरुणांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्यात आले त्यांच्याकडे पार्कोर या खेळाचा १४-१५ वर्षांचा अनुभव आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. या तरुणांनी मायदेशात गेल्यानंत�� त्यांना भारतात मिळालेल्या वागणुकीबद्दल सोशल मीडियावर नाराजीच्या पोस्ट केल्या आहेत. १२ वर्षांच्या करियरमध्ये पहिल्यांदाच त्याच्याबाबत असं झालं आहे. आपण या गोष्टीचा उगाच बाऊ करतो. आज इंटरनेटवर वावरणाऱ्या अनेकांना या खेळाला काय म्हणतात हे माहीत आहे. असं असतानाही या खेळाला आजही आपल्याकडे प्रसारमाध्यमांनी स्टंटबाजी म्हणणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आम्ही हा खेळ खेळतो त्यावेळीही लोक आमच्या कसरतींचा, उडय़ांचा, धावण्याचा बाऊ करतात. मग आम्ही त्यांना या खेळाबद्दची माहिती सांगितल्यावर कौतुक होतं. यावरून इतकंच दिसून येतं की, लोकांना नीट माहिती दिली तर त्यांचे या खेळाबद्दलचे गरसमज दूर होतील. पण होतंय असं की ज्यांना काहीच ठाऊक नसतं ते लोकच या नवीन गोष्टींबद्दल जास्त आणि चुकीचं बोलतात. खरं तर या खेळाला आता लोकांचा पािठबा हवा आहे. पण नको ती माहिती पसरवणाऱ्या लोकांमुळे या नव्या प्रकारांना हवा तो पािठबा मिळत नाही. पण हळूहळू ही स्थिती नक्कीच बदलेल अशी अपेक्षा आहे.\n– दीपक माळी, सहसंस्थापक (मुंबई पार्कोर)\nदेशातील काही महत्त्वाचे पार्कोर ग्रुप्स\nकेओस फॅक्ट्री (बंगळुरू) (२००९ पासून)\nआसाम पार्कोर कम्युनिटी (गुवाहाटी)\nचेन्नई पार्कोर (चेन्नई) (२००७ पासून)\nमुंबई पार्कोर (२०१४ पासून औपचारिकरीत्या)\nबेंगळुरु पार्कोर (बेंगळुरु) ल्ल पार्कोर नाशिक (नाशिक)\nकाश्मीर फ्री रिनग अ‍ॅण्ड पार्कोर फेडरेशन (काश्मीर)\nमुजाहिद हबीब हा भारतातील पार्कोर चॅम्पियनशिपचा पहिला विजेता\nयुनायटेड किंगडममध्ये पहिल्यांदा खेळ म्हणून मान्यता.\nभारतीय संरक्षण दलातील एनएजी कमांडोजलाही पार्कोरचे प्रशिक्षण दिले जाते.\nहा खेळ तरुणींपेक्षा तरुणांमध्ये जास्त लोकप्रिय आहे.\nहा खेळ आहे की कला याबद्दल दुमत आहे\nअक्षय कुमार, विद्युत जामवाल, अर्नोबद्य सिंग, टायगर श्रॉफ या िहदी अभिनेत्यांना पार्कोर येते.\nपार्कोरबद्दलचे हॉलीवूडमध्ये गाजलेले सिनेमे\nडिस्ट्रिक्ट बी ट्वेल्वह १२ (२००४)\nलिव्ह फ्री ऑर डाय हार्ड (२००७)\nशार्लरेक होम्स : अ गेम ऑफ शॉडोज (२०११)\nपार्कोरचा वापर करण्यात आलेले बॉलीवूडमधील सिनेमे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांन�� धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2019/03/blog-post_9.html", "date_download": "2019-12-15T13:33:13Z", "digest": "sha1:RTHCKYOBZCTGNHVE2N75BX5VP35Z63Y2", "length": 44135, "nlines": 238, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: खैरनार आणि राहुल गांधी", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nखैरनार आणि राहुल गांधी\nसत्य समोर असते. पण ते बघायची व समजून घेण्याची हिंमत आपल्यामध्ये असावी लागते. इतिहासापासून आपण काही फ़ारसे शिकत नाही, म्हणून इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. गंमतीची गोष्ट म्हणजे इतिहासाचा अभ्यास करणारे वा तो इतिहास शिकवणारेही त्यापासून स्वत: काही शिकत नाहीत, ही वस्तुस्थिती असते. तसे नसते तर शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याने राहुल गांधी यांच्या आरोपबाजीच्या मागे फ़रफ़टत जाण्याची अगतिकता दाखवली नसती. पंचवीस वर्षापुर्वी खुद्द शरद पवारच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि मुंबईतल्या दंगलींनंतर त्यांना केंद्रातून माघारी राज्यात यावे लागलेले होते. त्यांचे स्वागत जिहादी प्रवृतीने बॉम्बस्फ़ोटाची मालिका आठवड्याभरात घडवूनच केले होते. पण म्हणून त्यातले सत्य पवार बघू शकले नाहीत आणि त्यांनी त्यातला मुस्लिमांचा हात लपवण्यासाठी नागरिकांना धीर देताना धडधडीत खोटे बोलण्याचा पराक्रम केलेला होता. पण तीही गोष्ट बाजूला ठेवू. त्यानंतरच्या काळात दोन वर्षात विधानसभेच्या निवडणूका आल्या आणि पवार विरोधात वादळ उठलेले होते. त्या वादळाचा केंद्रबिंदू माध्यमांचे तात्कालीन हिरो गो. रा. खैरनार होते. त्यांनी महापालिकेचे उपायुक्त असतानाही मुख्यमंत्र्यावर थेट बॉम्बस्फ़ोट घडवण्यापर्यंतचे बेछूट आरोप केलेले होते. त्यापेक्षा आजचे राहुल गांधी व कॉग्रेस पक्षाकडून मोदी व भाजपावर होणारे आरोप किंचीतही वेगळे नाहीत. मात्र तेव्हा सामान्य माणसाला माध्यमांच्या बातम्यांवर विसंबून रहावे लागत होते, तितके आज माहितीसाठी पत्रकारांवर विश्वासून बसण्याची गरज नाही. म्हणूनच आरोप वा अफ़वातले सत्य लौकरच चव्हाट्यावर येत असते. त्यामुळे राफ़ायल किंवा अन्य बाबतीत जी सतत धुळवड चालू आहे, त्यातले ट्रकभर पुरावे राहुल कधी देणार, हा प्रश्न विचारण्यात हशील नाही. कारण तेव्हा पवारांच्या विरोधात खैरनारही ट्रकभर पुरावे असल्याची भाषा बोलतच होते.\nहा पाव शतकापुर्वीचा इतिहास नव्याने इतक्यासाठी सांगायचा, की सततच्या आरोपांना मोदी उत्तर का देत नाहीत असाही काही लोकांच्या मनात प्रश्न आहे. मोदी उत्तर देत नाहीत हे जितके खरे आहे, तितकेच तेव्हाही पवार खैरानारांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देत नव्हते. आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे. सार्वजनिक सेवेतला कोणी असे बेछूट आरोप सत्ताधीशावर सहसा करायला धजत नाही. कारण त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. पण खैरनारांना त्याची पर्वा नव्हती. प्रसिद्धीच्या अशा घोड्यावर ते स्वार झालेले होते, की त्यांना कारवाईची अजिबात काळजी नव्हती. विरोधातल्या अनेकांनी त्यांना घोड्यावर बसवलेले होते. अशावेळी खैरनार बेताल बोलत असतील, तर महापालिका त्यांच्यावर कठोर कारवाई कशाला करीत नाही असाही काही लोकांच्या मनात प्रश्न आहे. मोदी उत्तर देत नाहीत हे जितके खरे आहे, तितकेच तेव्हाही पवार खैरानारांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देत नव्हते. आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे. सार्वजनिक सेवेतला कोणी असे बेछूट आरोप सत्ताधीशावर सहसा करायला धजत नाही. कारण त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. पण खैरनारांना त्याची पर्वा नव्हती. प्रसिद्धीच्या अशा घोड्यावर ते स्वार झालेले होते, की त्यांना कारवाईची अजिबात काळजी नव्हती. विरोधातल्या ���नेकांनी त्यांना घोड्यावर बसवलेले होते. अशावेळी खैरनार बेताल बोलत असतील, तर महापालिका त्यांच्यावर कठोर कारवाई कशाला करीत नाही असाही प्रश्न विचारला गेलेला होता. तर मुंबईचे तात्कालीन महापालिका आयुक्त शरद काळे यांनी दिलेले उत्तर मोलाचे होते. कारवाई त्यांनाच करणे भाग होते, कारण तेच मुंबईचे नागरी प्रशासक होते. काळे यांनी त्यासाठी दिलेले उत्तर बहुमोलाचे आहे व मोदींचे उत्तर त्यापेक्षा वेगळे असू शकत नाही. खैरनार यांनी नियम तोडले आहेत आणि कायदा धाब्यावर बसवला आहे. पण त्यांच्यावर कुठलीही कारवाई करताना आयुक्त वा प्रशासनाला कायदा मोडून वागता येत नाही. कायदा मोडणार्‍याला कायदा पाळण्याची गरज नसली, तरी कायदा राबवणार्‍याला कायदा मोडणार्‍यावर कायदा संभाळूनच कारवाई करावी लागते, असे काळे यांचे उत्तर होते. मोदी सत्तेत आहेत आणि म्हणूनच राहुलप्रमाणे त्यांना बेताल बोलण्याची मुभा नाही की कृतीही करायची मोकळीक नाही. शिवाय बरे असो किंवा वाईट, राहुलना काहीच करायचे नाही. त्यामुळे तोंडाची वाफ़ दवडण्याला कुठलीही मर्याद असू शकत नाही. मोदी पंतप्रधान आहेत आणि त्यांना मात्र कायदे नियमांच्या अनेक मर्यादांचे पालन करूनच पावले उचलावी लागतात.\nराहुल आता हळुहळू खैरनारांच्या पावलावर पाऊल टाकून चाललेले आहेत. परिणामांची वा आरोपाच्या आशयातल्या गांभिर्याची त्यांना अजिबात फ़िकीर राहिलेली नाही. तेव्हाही आधी पवारांवरचे बेताल आरोप हौसेने छापणार्‍या माध्यमे व पत्रकारांनी अखेरीस खैरनारांना एक प्रश्न विचारलाच होता. इतके मोठे आरोप करता, त्याचे पुरावे कुठे आहेत, असा तो प्रश्न होता. तर खैरनार उत्तरले होते, आपल्याकडे ट्रकभर पुरावे आहेत. त्याला पाव शतकाचा कालावधी उलटून गेला आहे आणि नागरिकांसह पत्रकारांच्या स्मरणातून बहुधा खैरनारही पुसले गेले आहेत. पण त्या ट्रकभर पुराव्यापैकी एखादी फ़ाईल किंवा चारदोन कागदपत्रेही खैरनारांनी जनतेसमोर ठेवलेली नाहीत. तेव्हाची आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे. पवारांच्या मंत्रीमंडळात तेव्हा छगन भुजबळही होते आणि त्यांच्याच पुढाकाराने त्या आरोपबाजीच्या विरोधात कॉग्रेस पक्षाने मोठा मोर्चा हुतात्मा चौकात काढलेला होता. तेव्हा खैरनारांचा आरोपबाजीवर तुटून पडलेले भुजबळ काय उद्गारले होते त्यांना तरी आपले शब्द लक्षात आहेत काय त्यांना तरी आपले शब्द लक्षात आहेत काय ‘शिवसेनेत असतो तर, आपल्या नेत्याविरुद्ध कोणी असा बेताल बडबडला, म्हणून त्याला जोड्याने मारले असते’. इतका तेव्हा खोट्यानाट्या आरोपांचा भुजबळांनाही राग यायचा. आता काळ खुपच बदलून गेला आहे. आजकाल खोटे बोलणे वा खोटे छापणे, ही संस्कृती वा अविष्कार स्वातंत्र्याचा अधिकार झालेला आहे आणि राहुल गांधी खैरनार होऊन रोजच्या रोज अशा अविष्कार स्वातंत्र्याची जोपासना करायला हातभार लावत असतात. ज्या खैरनारांच्या विरोधात भुजबळ संतापलेले होते आणि कायदेशीर कारवाईचे प्रश्न विचारले जात होते, तेच आता राष्ट्रीय राजकारणाचे आदर्श व कुलगुरू होऊन बसले आहेत. वाहिन्यांपासून सोशल मीडियापर्यंत अफ़वा आणि बेताल आरोपांची रेलचेल झालेली आहे. कॉग्रेस अध्यक्ष त्याचे नेतृत्व करीत असतात. मात्र तेव्हा इतकी पत्रकारिता स्वत:शीही प्रामाणिक राहिलेली नाही.\nतेव्हा निदान मुंबईतल्य मुठभर पत्रकारांनी पवारांवर बेछूट आरोप करणार्‍या खैरनारांना एकेदिवशी खडा सवाल केला. इतके आरोप करता, त्याचा एक तरी पुरावा आहे काय असा तो प्रश्न होता. गेल्या सहा महिन्यात राफ़ायल विषयात सुप्रिम कोर्टापासून प्रत्येक वळणावर आरोप व शंका खोट्या ठरलेल्या आहेत. पण पत्रकार परिषदेत येऊन रोज नवा आरोप करणार्‍या राहुलना एक तरी सिद्ध होईल असा पुरावा आहे काय असा सवाल विचारायला कोणी धजावलेला नाही. अविष्कार स्वातंत्र्य पंचवीस वर्षात किती प्रगल्भ व संकुचित झाले, त्याचीच ही साक्ष आहे. जिथे सरकार व सत्ताधीशांवर बेताल आरोप करायची व छापायची मुभा आहे. पण आरोपकर्त्याकडे पुरावा मागण्याची हिंमत पत्रकार गमावून बसले आहेत. अर्थात त्यालाही पर्याय नसतो. पाच वर्षापुर्वी अशाच आरोपाचा सपाटा अण्णांचे शिष्य अरविंद केजरीवाल यांनी लावला होता आणि त्यांना खांद्यावर बसवून पंतप्रधान करायला तेव्हाचे दिग्गज पत्रकार झटत होते. दिल्लीतल्या आपल्या सहासात हजार सहकार्‍यांना घेऊन देशातल्या कुठल्या तरी महानगरात केजरीवाल पोहोचत होते आणि त्यांना देशव्यापी प्रतिसाद कसा मिळतो आहे, त्याचे प्रसारण करण्यात नावाजलेले पत्रकार गर्क होते. आज त्यांची जागा राहुल गांधींनी घेतली आहे आणि बेताल बेछूट आरोपांची रणधुमाळी चाललेली आहे. अर्थात केजरीवाल खैरनारांच्या एक पाउल पुढे होते आणि राहुल केजरीवालाच्या एक पाऊल आणखी पुढे गेलेले आहेत. तेव्हा केजरीवाल कुठलेही कागद फ़डकावून पुरावे म्हणून आरोपांची राळ उडवित होते. आता माध्यमातले दिग्गज संपादकच निराधार गोष्टी व कागदपत्रे अर्धवट छापून आरोप करतात आणि तोच पुरावा म्हणून राहुल पत्रकार परिषदेत वर्तमानपत्र फ़डकावून दाखवतात. अशाच बिनबुडाच्या बातम्यांची कात्रणे घेऊन सुप्रिम कोर्टातही दाद मागण्यापर्यंत आता मजल गेली आहे.\nही कायद्याच्या राज्याची दुबळी बाजू असते. समजा असे काही सौदी अरेबिया इराकमध्ये वा उत्तर कोरियात झाले असते, तर आरोप करणारे कुठल्या कुठे गायब झाले असते आणि त्यांचे नामोनिशाण शिल्लक राहिले नसते. त्यांना ठार मारूनच विषय निकाली काढला गेला असता. पण भारतात किंवा लोकशाही देशात कायद्याचे राज्य असते आणि कायद्याला पुरावे लागतात. कायद्याची जटील प्रक्रीया पार पाडावी लागते. आरोपकर्त्याला तसे कुठलेही बंधन नसते. गुजरातची दंगल मोदींनीच घडवली वा मुस्लिमांची कत्तल घडवून आणली; हा मागल्या सतरा वर्षापासूनचा जुनाच आरोप आहे. डझनभर न्यायालयात व खटल्यात निकाल लागून मोदी निर्दोष ठरलेले आहेत, अर्धा डझन चौकशी आयोग किवा विशेष तपास पथकेही सुप्रिम कोर्टाने नेमून मोदींच्या विरोधात कुठलाही सज्जड पुरावा नसल्याची ग्वाही दिलेली आहे. म्हणून आरोपाची सरबत्ती थांबली आहे काय जुने आरोप कायम आहेत आणि नव्या आरोपांचे उत्खनन चालूच आहे. राहुल गांधींनी तीच कास धरलेली आहे. आपण केलेल्या आरोपांचे कुठलेही पुरावे देण्याची गरज नाही. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचाच हेतू असल्यावर दुसरे काय व्हायचे जुने आरोप कायम आहेत आणि नव्या आरोपांचे उत्खनन चालूच आहे. राहुल गांधींनी तीच कास धरलेली आहे. आपण केलेल्या आरोपांचे कुठलेही पुरावे देण्याची गरज नाही. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचाच हेतू असल्यावर दुसरे काय व्हायचे राफ़ायल वा मोदींच्या विरोधात नित्यनेमाने विविध आरोप करणार्‍यांना सत्याचा वेध लागला आहे, असा निदान त्यांचा आव असतो. तो खरा असेल तर ऑगस्टा वेस्टलॅन्ड प्रकरणातले पुरावे समोर आलेले आहेत. त्यात गुंतलेले दलाल पकडून आणलेले आहेत. त्यात थेट राहुल गांधी वा त्यांचे आप्तस्वकीय गुरफ़टलेले आहेत. पण पत्रकार परिषद असो वा अन्य प्रसंगी कोणाला त्या विषयामध्ये राहुलना एक प्रश्न विचारण्या��ी हिंमत झाली आहे काय राफ़ायल वा मोदींच्या विरोधात नित्यनेमाने विविध आरोप करणार्‍यांना सत्याचा वेध लागला आहे, असा निदान त्यांचा आव असतो. तो खरा असेल तर ऑगस्टा वेस्टलॅन्ड प्रकरणातले पुरावे समोर आलेले आहेत. त्यात गुंतलेले दलाल पकडून आणलेले आहेत. त्यात थेट राहुल गांधी वा त्यांचे आप्तस्वकीय गुरफ़टलेले आहेत. पण पत्रकार परिषद असो वा अन्य प्रसंगी कोणाला त्या विषयामध्ये राहुलना एक प्रश्न विचारण्याची हिंमत झाली आहे काय राफ़ायलविषयी मोदी गप्प कशाला विचारणार्‍यांनी ऑगस्टाच्या बाबतीत राहुल व दिग्गज पत्रकार गप्प कशाला, असला प्रश्न विचारला आहे काय राफ़ायलविषयी मोदी गप्प कशाला विचारणार्‍यांनी ऑगस्टाच्या बाबतीत राहुल व दिग्गज पत्रकार गप्प कशाला, असला प्रश्न विचारला आहे काय त्या गप्प बसण्याला अविष्कार स्वातंत्र्य म्हणतात ना\nमुद्दा इतकाच आहे, की अशा लोकांचा इतिहास काय आहे ज्यांचा एकही आरोप अजून कोर्टात सिद्ध झाला नाही, त्यांच्या न्यायबुद्धीविषयी शंका लोकांना येत गेली आणि त्याच्या परिणामी गुजरातचा ‘नालायक नाकर्ता’ मुख्यमंत्री भारताच्या जनतेने देशाचा पंतप्रधान म्हणून सत्तेवर बसवला. त्याला नुसती सत्ता दिली नाही, बहूमतही दिले. याचा साधासरळ अर्थ इतकाच की असे ठराविक बुद्धीमंत, पत्रकार किंवा आरोपकर्ते ज्याच्याकडे गुन्हेगार म्हणून बोट दाखवतात, याचा अर्थच तो माणूस चांगला व प्रामाणिक असावा असे आता भारतीय जनता मानू लागली आहे. कारण आरोपाची मजा संपून गेली आहे. सदा मरे त्याला कोण रडे, अशी मराठी उक्ती आहे. त्याची यातून प्रचिती येत असते. पाव शतकापुर्वी खैरनार यांची विश्वासार्हता जशी अतिरेकाने संपून गेली, तशीच ती पाच़् वर्षापुर्वी केजरीवाल यांच्याबाबतीत संपून गेली. आज या माणसाकडे दिल्लीच्या विधानसभेत ७० पैकी ६५ आमदार आहेत. पण लोकसभेत दिल्लीतल्या सात जागा लढवण्याची हिंमत राहिलेली नाही. ज्या कॉग्रेस विरोधात काहूर माजवून सात वर्षापुर्वी आपला राजकीय दबदबा केजरीवालांनी निर्माण केला, त्यालाच आज कॉग्रेसचीच मदत हवीशी वाटू लागली आहे. विधानसभेत मिळवलेली ५६ टक्के मतेही आपल्या दिवाळखोर आरोपबाजीने खात्यात उरली नसल्याचा हा आत्मविश्वास उल्लेखनीय आहे. थोडक्यात केजरीवाल यांचाही खैरनार होऊन गेला आहे. ते बोलतात वा आरोप करतात, त्यावर आता त्यांचाही विश्वास उरला नसल्याचा आणखी कुठला पुरावा देण्याची गरज आहे काय ज्यांचा एकही आरोप अजून कोर्टात सिद्ध झाला नाही, त्यांच्या न्यायबुद्धीविषयी शंका लोकांना येत गेली आणि त्याच्या परिणामी गुजरातचा ‘नालायक नाकर्ता’ मुख्यमंत्री भारताच्या जनतेने देशाचा पंतप्रधान म्हणून सत्तेवर बसवला. त्याला नुसती सत्ता दिली नाही, बहूमतही दिले. याचा साधासरळ अर्थ इतकाच की असे ठराविक बुद्धीमंत, पत्रकार किंवा आरोपकर्ते ज्याच्याकडे गुन्हेगार म्हणून बोट दाखवतात, याचा अर्थच तो माणूस चांगला व प्रामाणिक असावा असे आता भारतीय जनता मानू लागली आहे. कारण आरोपाची मजा संपून गेली आहे. सदा मरे त्याला कोण रडे, अशी मराठी उक्ती आहे. त्याची यातून प्रचिती येत असते. पाव शतकापुर्वी खैरनार यांची विश्वासार्हता जशी अतिरेकाने संपून गेली, तशीच ती पाच़् वर्षापुर्वी केजरीवाल यांच्याबाबतीत संपून गेली. आज या माणसाकडे दिल्लीच्या विधानसभेत ७० पैकी ६५ आमदार आहेत. पण लोकसभेत दिल्लीतल्या सात जागा लढवण्याची हिंमत राहिलेली नाही. ज्या कॉग्रेस विरोधात काहूर माजवून सात वर्षापुर्वी आपला राजकीय दबदबा केजरीवालांनी निर्माण केला, त्यालाच आज कॉग्रेसचीच मदत हवीशी वाटू लागली आहे. विधानसभेत मिळवलेली ५६ टक्के मतेही आपल्या दिवाळखोर आरोपबाजीने खात्यात उरली नसल्याचा हा आत्मविश्वास उल्लेखनीय आहे. थोडक्यात केजरीवाल यांचाही खैरनार होऊन गेला आहे. ते बोलतात वा आरोप करतात, त्यावर आता त्यांचाही विश्वास उरला नसल्याचा आणखी कुठला पुरावा देण्याची गरज आहे काय या सगळ्या दिवाळखोरांनी आपली स्थिती लांडगा आला रे आला, या गोष्टीसारखी केविलवाणी करून घेतली आहे. आरोपबाजीच्या सोप्या पोरखेळात गुंतून पडण्यापेक्षा लोकांनी जितका पाठींबा व सत्ता दिली आहे, तिचा उपयोग लोककल्याणासाठी केला असता, तर त्यांची स्थिती इतकी दयनीय कशाला झाली असती\nकेजरीवाल, ममतापासून राहुलपर्यंत बहुतेकांची आजची स्थिती सारखी आहे. त्यांना आपला चेहरा लोकांसमोर यावा किंवा आपले काही ऐकले जावे असे नक्की वाटते. पण लोकांनी ऐकावे असे सांगायला त्यांच्यापाशी काही नाही. आपले सांगावे असे कुठले कर्तृत्व नाही. त्यामुळे आपण किती चांगले हे सांगण्यापेक्षा मोदींवर चिखलफ़ेक करण्याचा एककलमी कार्यक्रम सर्वांनी हाती घेतला आहे. आजही खैरनार यांनी सरकारी वा पालिकेची सेवा करताना नेमके कोणते महान कार्य केले, त्याचा कुठलाही हिशोब कोणी देऊ शकणार नाही. पण इतिहासात त्यांची नोंद एकाच कारणासाठी होऊन गेलेली आहे. बेताल बेछूट आरोप करणारा माणूस इतकीच त्यांची ओळख आहे. केजरीवाल यांची इतिहासात काय नोंद असेल ममता किंवा चंद्राबाबू यांची कथा वेगळी नाही. नशिबाने त्यांना सत्ता व अधिकार बहाल केला, त्याचा उपयोग त्यांनी जनहितासाठी करून आपला इतिहासावर ठसा उमटवला असता, तर त्यांना मोदी नामजप करायची नामुष्की कशाला आली असती ममता किंवा चंद्राबाबू यांची कथा वेगळी नाही. नशिबाने त्यांना सत्ता व अधिकार बहाल केला, त्याचा उपयोग त्यांनी जनहितासाठी करून आपला इतिहासावर ठसा उमटवला असता, तर त्यांना मोदी नामजप करायची नामुष्की कशाला आली असती आपली सत्ता आली तर सीआरपीएफ़ जवानांना मृत्यूनंतर शहीदाचा दर्जा देऊ; असले खुळचट आश्वासन देण्यापर्यंत कॉग्रेस अध्यक्ष आज पोरकट होऊन गेला आहे. ज्यांच्या हाती पन्नास वर्षाहून अधिक काळ सत्ता होती, त्यांना असा निर्णय घेण्याची वेळ पुलवामाचा हल्ला व हाती सत्ता नसताना घेण्याची बुद्धी व्हावी; यातच त्यांचा नाकर्तेपणा सिद्ध होत नाही काय आपली सत्ता आली तर सीआरपीएफ़ जवानांना मृत्यूनंतर शहीदाचा दर्जा देऊ; असले खुळचट आश्वासन देण्यापर्यंत कॉग्रेस अध्यक्ष आज पोरकट होऊन गेला आहे. ज्यांच्या हाती पन्नास वर्षाहून अधिक काळ सत्ता होती, त्यांना असा निर्णय घेण्याची वेळ पुलवामाचा हल्ला व हाती सत्ता नसताना घेण्याची बुद्धी व्हावी; यातच त्यांचा नाकर्तेपणा सिद्ध होत नाही काय आरोप व शक्य नसलेली आश्वासने देण्यापलिकडे त्यांना आता काहीही शक्य राहिलेले नाही. नाकर्तेपणा व कर्तृत्वहीनचा आत्मविश्वासच त्यांना इतक्या रसातळाला घेऊन जात असतो. म्हणून तर तुलनेने महान कर्तबगार नसूनही नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकतात. नाकर्त्यांपेक्षा किमान काळजीवाहू सत्ताधारी म्हणून लोकांना मोदींना मत द्यावे लागते. ते मोदींचे कर्तॄत्व असण्यापेक्षा उर्वरीत राजकीय पक्ष वा नेत्यांचे नाकर्तेपण आहे. एकूण काय आरोप व शक्य नसलेली आश्वासने देण्यापलिकडे त्यांना आता काहीही शक्य राहिलेले नाही. नाकर्तेपणा व कर्तृत्वहीनचा आत्मविश्वासच त्यांना इतक्या रसातळाला घेऊन जात असतो. म्हणून तर तुलनेने महान कर्तबगार नसून���ी नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकतात. नाकर्त्यांपेक्षा किमान काळजीवाहू सत्ताधारी म्हणून लोकांना मोदींना मत द्यावे लागते. ते मोदींचे कर्तॄत्व असण्यापेक्षा उर्वरीत राजकीय पक्ष वा नेत्यांचे नाकर्तेपण आहे. एकूण काय खैरनारांचा सुकाळ झाला आहे.\nराहुल गांधी बोलताना इतके रेकल्यासारखे करतात की चीड ययेते.\nभाऊसाहेब अहो एकदा... राज ठाकरे या व्यक्ती वर एक सविस्तर लेख लिहा की.. मी तरी तुमच्या लेखाची अक्षरशः चातकासारखी वाट पहात आहे. विशेषतः राज ठाकरे ही व्यक्ती गेले दोन महिने जी काही बडबड करत आहे त्याबद्दल तुम्ही लिहा की. एक अभ्यासू आणि जो माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा अशी माझी आणि महाराष्ट्रातील लोकांची अपेक्षा होती पण मोदी द्वेषा पायी आणि बारामती चे पाय धरण्यामुळे त्यांची जी वाइट प्रतिमा झाली आहे महाराष्ट्रात, त्याबद्दल लिहा की भाऊसाहेब. राज काय होते आणि आज त्यांनी स्वतःची अवस्था काय करून घेतली आहे त्याबद्दल तुमच्याकडून लिहिलेलं वाचायला आवडेल.\nसहमत आहे मी ही\nखरोखरीच मी 1995 पासून राज साहेबांना एक आदर्श मानत आलो आहे\nबाळासाहेब आणि राज साहेबांना एकच समजत आलोत\nपण सध्याची साहेबांचीं भाषणं ऐकून फार यातना होतात,\nवाघ गिधाडांची विनवण्या करतोय\nभाऊ राज ठाकरे महाराष्ट्राचे केजरीवाल बनले आहे. बाळासाहेबांनी योग्य निर्णय घेतला होता हे आज कळतंय.\nभाऊ खूप सुंदर विश्लेषण.\nआज बहुतेकांच्या विस्मृतीत गेलेल्या खैरनारांचा आजच्या परिस्थितीच्या संदर्भात वेगळाच अर्थ तुम्ही लावला आहे आणि त्यातून आज हताश झाल्यामुळे बेफाम आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या विरोधकांच्या प्रचारातला फोलपणा नेमकेपणाने मांडला गेलेला आहे \nथोडीशी प्रसिद्धी मिळाली की अर्धवट माहितीवरून विपर्यास केला जातो. मागे पुण्यामधील एका सोसायटीच्या नोंदीत बरखा गोपिनाथ मुंढे असे चूकून लिहून नंतर खोडून बरखा गोपिनाथ चव्हाण असे केले होते. त्यावरून अण्णा हजारेंनी मुंढेवर आरोप केले होते. नंतर ते त्यांना मागे घ्यावे लागले होते.\nअशा व्यक्तींनी आरोप करण्यापूर्वी शहानिशा करणे आवश्यक आहे.\nबाकी ठीक, पण मोदींकडे महान कर्तृत्व नाही हे नाही पटले. तुम्ही जरा जास्तच कड़क परीक्षक आहात. थोड़े तरी गुण सुटु देत ना\nलेख नेहमीप्रमाणेच सुंदर परंतु मोदीजी कडे महान कर्तृत्व नाही हे म्हणने अजिबात मान्य नाही.\nमी आपल्या लेखांची नियमित वाचक आहे. अभ्यासपूर्ण व रोखठोक लेख असतात. त्यामुळे राजकारणाची जाण वाढतेय. आपल्या मते मोदीजी महान कर्तृत्ववान नाहीत. मग कर्तृत्व म्हणजे आपल्याला काय अपेक्षित आहे, हे स्पष्ट झाले तर वाचायला आवडेल.\nही गाजराची पुंगीच आहे\nमहाराष्ट्रात लांबलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याने गाफ़ील झालेल्या विरोधक व विश्लेषकांना शनिवारी सकाळी दिर्घकाळ शांत बसलेल्या भाजपाने मोठाच...\nनाट्य, पटकथा आणि राजकारण\nगेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक धक्कादायक वळणे घेतलेली आहेत. त्यामध्ये युती मोडून दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत गेलेले...\nमुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोशात आहेत. त्यांचे सल्लागारही जोशात आहेत. गंमत म्हणजे त्यांनी जी काही पावले उचलले...\nपत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समिकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणूकीनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रीपद मिळवण्यास...\nसिंह आला, पण गड गेला\nअखेरीस महाराष्ट्रात नवे समिकरण जुळलेले आहे. शिवसेना व दोन्ही कॉग्रेस यांची आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा मुख्यम...\nहीच वेळ आणि योग्य वेळ\nशनिवारी सकाळी उजाडताना अकस्मात राजभवनात भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारचा शपथविधी पार पडला. ती बातमी घरातल्या घरात बसून वाहिन्यां...\nरस्ता तोच वाटसरू वेगळे\nकर्नाटकात दिड वर्षापुर्वी रंगलेले नाट्य किरकोळ फ़रक करून महाराष्ट्रात घडलेले आहे. बहूमत हुकलेल्या भाजपाच्या येदीयुरप्पांनी तेव्हा अल्पमतात...\nअडीच वर्षापुर्वी म्हणजे २२ जुन २०१७ रोजी एक ब्लॉग लिहीला होता. त्याचे शीर्षक होते, ‘दाखवायचे सुळे’. तो खुप व्हायरल झाला आणि त्यावर प्रतिक...\nमहाराष्ट्रात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यावर विधानसभेत विश्वास व्यक्त क...\nआठवडे बाजार आणि घोडेबाजार\nआजकाल शिवसेनेचे परिचीत चेहरे कुठले फ़ारसे दिसत नाहीत आणि अब्दुल सत्तार नावाचे औरंगाबाद जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार मात्र आवेशात शिवसेने...\nमोदी है तो मुमकीन है\nमोदी मागतो एक डोळा\n७२ हजार रुपयांची लयलूट\nकहीपे निगाहे कहीपे निशाना\nराहुलचे ३० हजार कोटी गेले कुठे\nराहुलचे उद्दीष्ट: मोदी ३००+\nखैरनार आणि राहुल गांधी\nपुढच्यास ठेच, मागला अतिशहाणा\nधुर्त इंदिराजी, भोळसट पुरोगामी\nपुरावा नाही ‘साहेब’, बारावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/commuters-of-sinhagad-express-angry-on-railway-officer-because-of-daily-delay-scj-81-1935329/", "date_download": "2019-12-15T12:46:22Z", "digest": "sha1:ULYYUS7HNXNEXG5BSYWW3RRS3ZHLSV4W", "length": 10758, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "commuters of sinhagad express angry on railway officer because of daily delay scj 81 | सिंहगड एक्स्प्रेसला रोज उशीर, संतप्त प्रवाशांचा रेल्वे अधिकाऱ्याला घेराव | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nसिंहगड एक्स्प्रेसला रोज उशीर, संतप्त प्रवाशांचा रेल्वे अधिकाऱ्याला घेराव\nसिंहगड एक्स्प्रेसला रोज उशीर, संतप्त प्रवाशांचा रेल्वे अधिकाऱ्याला घेराव\nसिंहगड एक्सप्रेस थांबवून मालगाड्यांना प्राधान्य का दिले जाते असाही प्रश्न विचारण्यात आला\nसिंहगड एक्सप्रेसला दररोज उशीर होत असल्याने आज सकाळी लोणावळा रेल्वे स्थानकात संबंधित रेल्वे प्रशासनाला जाब विचारत प्रवाशांनी अधिकाऱ्याला घेराव घातला होता. सिंहगड एक्सप्रेस पुण्यातून सुटल्यानंतर लोणावळ्यात वेळेवर पोहचते, परंतु पुढे जात असताना मात्र या गाडीला किमान ४० मिनिटं उशीर होतो असा आरोप प्रवाशांंनी केला असून त्याचे उत्तर द्या असे म्हणत रेल्वे अधिकाऱ्याला घेराव घालण्यात आला.\nमिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा आणि मावळ परिसरातील अनेक नागरिक हे मुंबई शहरात नोकरी करतात. ते रेल्वेचा आधार घेऊन पुणे ते मुंबई असा प्रवास करतात मात्र या प्रवाशांना उशीर होतो. याचं महत्त्वाचं कारण हे आहे की, सिंहगड एक्सप्रेस ही पण्यातून वेळेवर निघून लोणावळा येथे वेळेत पोहचते. मात्र, त्यानंतर ४० मिनिटे सिंहगड एक्सप्रेसला उशीर होतो असा आरोप प्रवाशांनी केला. त्यामुळे मुंबईत नोकरीसाठी असलेल्या नोकरदार वर्गाने आज सकाळी पुन्हा उशीर झाल्याने संबंधित रेल्वे अधिकाऱ्याला घेराव घालत धारेवर धरले. सिंहगड एक्सप्रेस थांबवून मालगाड्यांना प्राधान्य दिले जात असल्याची ओरड प्रवाशांकडून होत आहे. एक्सप्रेस ला उशीर होत असल्याने अनेकांना याचा फटका बसतो. त्यामुळे चिडलेल्या नोकरदार वर्गाने आज रेल्वे प्रशासनाला जा��� विचारला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/sanjay-narvekar", "date_download": "2019-12-15T13:31:51Z", "digest": "sha1:6KBTFRTQNFZ4VREXMADWDJYXHTIH7JK7", "length": 6442, "nlines": 101, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Sanjay Narvekar Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nभाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद कोण\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nस्मृतीदिनानिमित्त रामदास कदम, प्रताप सरनाईक, उदय सामंत, नार्वेकरांचं बाळासाहेबांना अभिवादन\nREVIEW YE RE YE RE PAISA-2 : चकाचक ‘मॅड’ कॉमेडिने फुल्ल ‘ये रे ये रे पैसा-2’\nपरदेशातील चकाचक रस्त्यांवर गाड्यांचा चेसिंग सिक्वेन्स, हिरोईन्सची ‘धाकड’ गर्ल स्टाईल हाणामारी, ग्लॅमरसोबतच हॉटनेसचा तडका यासारख्या अनेक गोष्टी मराठी सिनेमात बघतांना खरंच बरं वाटतं. सिनेमात बरेच बाळबोध प्रसंगही आहेत, पण जर त्याकडे कानाडोळा केला तर नक्कीच हा सिनेमा तुम्हाला निराश करणार नाही.\nभाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद कोण\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nअमेरिकेहून आलेल्या सूनेची झोपेतच हत्या, डोक्यात फ्लॉवर पॉटने आठ वेळा वार\nपंडित नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक\nभाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद कोण\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nअमेरिकेहून आलेल्या सूनेची झोपेतच हत्या, डोक्यात फ्लॉवर पॉटने आठ वेळा वार\nदूधाचे दर 2 रुपयांनी वाढणार, सोमवारपासून नवी दरवाढ लागू\nदरोडे जोग यांच्याविरोधात गुन्हा, डीएसकेंनंतर पुण्यात आणखी एका बड्या बिल्डरभोवती कारवाईचा फास\nखडसेंच्या अडचणी वाढण्याची चिन्हं, भोसरी जमीन खरेदी प्रकरणाने पुन्हा मान वर काढली\nभाजप आमदार मुक्ता टिळकांच्या मुलाचे मोदी सरकारला प्रश्न\nहातात हात, चेहऱ्यावर हास्य, उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचं स्वागत\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://sathayecollege.edu.in/AcademicsSFCBMM.aspx", "date_download": "2019-12-15T12:52:04Z", "digest": "sha1:IQWRRXTDVQHFAFMH34M6X5AVS4GVMEQT", "length": 7011, "nlines": 201, "source_domain": "sathayecollege.edu.in", "title": "Untitled Page", "raw_content": "\nबीएमएम अभ्यासक्रमाचे सत्रवार अभ्यास विषय\nसंगणक ओळख (आॅफिस, महाजाल, क्वार्क एक्सप्रेस, फोटोशाॅप, पेजमेकर)\nविसाव्या शतकातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना, भारत व महाराष्ट्र\nसमाजशास्त्र, बातम्यांचा समाजशास्त्रीय दृष्टिकोन व सामाजिक चळवळी\nअर्थशास्त्राची तोंड ओळख (सूक्ष्मलक्षी आणि मूलभूत समग्रलक्षी)\nपरिणामकारक संवाद-कौशल्य 2 (संभाषण, संपादन, वादविवाद, अनुवाद कौशल्य)\nराज्यशास्त्रीय संकल्पना व भारतीय राज्यव्यवस्था\nजागतिक व भारतीय साहित्याची ओळख\nमाध्यम संशोधन - (माध्यम विचारांची ओळख)\nचित्रपट समजून घेताना (जागतिक व भारतीय चित्रपट अभ्यास)\nसंगणक - विस्तारित (वेब डिझाइनींग, 2डी अॅनिमेशन, व्हिडीयो प्राॅडक्शन)\nछायाचित्रण आणि मुद्रण (फोटोग्राफी व प्रिंटींग)\nजनमाध्यम संशोधन (मास मिडिया रिसर्च)\nसंघटनात्मक वर्तणूक (आॅरगनायझेशनल बिहेव्हियर)\nसत्र 5 विशेष व्यावसायीक कौशल्ये पत्रकारिता\nछायाचित्रण आणि मुद्रण (फोटोग्राफी व प्रिंटींग)\nपत्रकारिता आणि जनमत बांधणी\nवृत्तपत्र, मासिक, साप्ताहिक आणि निर्मिती\nसत्र 6\tविशेष व्यावसायीक ���ौशल्ये पत्रकारिता\nवृत्तपत्रे, कायदे व नितितत्त्वे\nव्यवसाय व मासिक पत्र पत्रकारिता\nवैश्विक महाजाल व माध्यम विषयी विवाद\nसत्र 5 - विशेष व्यावसायीक कौशल्ये जाहिरात\nमाध्यम नियोजन आणि खरेदी\nसत्र 6 - विशेष व्यावसायीक कौशल्ये जाहिरात\nजाहिरात विपणन, वित्त नियोजन\nजाहिरात व विपणन संशोधन\nविधिवत वातावरण आणि जाहिरातीतील नैतिकता\nप्रत्यक्ष विपणनाची चाल व तत्त्वे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://vishwavidya.com/LatestNews-2237-5dd500e363199-1.html", "date_download": "2019-12-15T12:26:50Z", "digest": "sha1:SS7W2FPUTM7CTYMLTOXBS4IAMBGUO7RU", "length": 13403, "nlines": 115, "source_domain": "vishwavidya.com", "title": "पदवीधर मतदारसंघात मतदार म्हणून नाव नोंदणी अशी करा", "raw_content": "\nलवकरच स्विस बँकेतील काळ्या पैश्याची माहिती मिळण्याची शक्यता\nपृथ्वीवर वीस वर्षांत झालेल्या बदलांच्या चित्रणात ‘नासा’ला यश\nराष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांना उच्चपदस्थ नोकरशहांपेक्षा कमी वेतन\nदेशाची राजधानी नागपूरला हलवा : श्री श्री रविशंकर\n2 भारतीय सैनिकांवर फ्रान्समध्ये 100 वर्षांनी झाले अंत्यसंस्कार\nभारत-चीन सीमेवर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप\nभाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार\nदूरसंचार, बँकींग क्षेत्रातील ८० हजार नोक-यांवर गदा\nक्तक़्क़क् बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल\nवेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन\nइराण-इराक सीमा भागात मोठा भूकंप, १२९ नागरिकांचा मृत्यू\nराजस्थानातील डॉक्टरांच्या संपाला राज्यातील सरकारी डॉक्टरांचा पाठिंबा\nचार वर्षात डेबिट-क्रेडीट कार्ड, ॠच्र्ग् इतिहासजमा : नीती आयोग\nविद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक\nशेतीचे शिक्षण शाळेतून देण्यात सरकार उदासीन\nराज्यात फेब्रुवारीत होणार सैन्य भरती मेळावा\nपदवीधर मतदारसंघात मतदार म्हणून नाव नोंदणी अशी करा\nमुंबई प्रतिनधी - विधानसभा निवडणूक सुरु असतानाच निवडणूक आयोग विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघात मतदारांची नाव नोंदणी करून घेणार आहे. येत्या १ ऑक्टोम्बरपासून या नाव नोंदणीला सुरुवात होणार असून ३१ ऑक्टोम्बर हि पदवीधर मतदारसंघात नाव नोंदणी करण्याची शेवटची तारीख असणार आहे.\nपुणे पदवीधर मतदारसंघासाठी जुलै २०२० मध्ये निवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणु��ीसाठी पदवीधर असणाऱ्या व्यक्तींकडून छापील स्वरूपात अर्ज मागवण्यात आले आहेत. पदवीधर मतदारसंघातून निवडून जाणारा आमदार ६ वर्ष पदवीधर वर्गाचे प्रश्न सभागृहात मांडत असतो. त्याच प्रमाणे शिक्षण आणि रोजगार या क्षेत्रात सरकारचे धोरण काय असावे या संदर्भात सभागृहात भाष्य करणे या आमदाराकडून अपेक्षित असते.\nपुणे पदवीधर मतदारसंघात मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी पात्रतेच्या अटी\n१. मतदार म्हणून नाव नोंदणी करण्याऱ्या व्यक्तीने १९४७ ते २०१७ या कालावधीत कोणत्याही शाखेचे किमान पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. अर्थात तो व्यक्ती पदवीधर (क्रद्धठ्ठड्डद्वठ्ठद्यड्ढ) असावी\n२. मतदार म्हणून नाव नोंदणी क डिग्री इच्छिणारी व्यक्ती पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या पैकी कोणत्याही एका जिल्ह्याची कायमची रहिवासी असावी.\n३. पदवीची आणि रहिवासाची सर्व कागदपत्रे त्याने छापील अर्जाला जोडून देणे आवश्यक\n१. वयाचा पुरावा : आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला यापैकी एक.\n२. रहिवासी पुरावा : रेशन कार्ड, लाईट बिल, जमिनीचा ७/१२ उतरा यापैकी एक.\n३. शिक्षणाचा पुरावा : पदवीचे अंतिम गुणपत्रक(क्रद्धठ्ठड्डद्वठ्ठद्यत्दृद थ्र्ठ्ठद्धत्त्द्म द्मण्ड्ढड्ढद्य ), पदवी प्रमाणपत्र ( क़्ड्ढढ़द्धड्ढड्ढ ड़ड्ढद्धद्यत्ढत्ड़ठ्ठद्यड्ढ)\n४. याच सोबत मतदाराचे २ रंगीत फोटो देणे देखील अनिवार्य आहे.\nछापील अर्ज कोठून घ्यावा आणि कोठे करावा\nआपला कायमचा पत्ता ज्या ठिकाणचा आहे. त्या ठिकाणच्या तहसीलदार कार्यालयातील निवडणूक विभागात या संबंधीचा छापील अर्ज दिनांक १ ऑक्टोम्बरपासून उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आपण १ ऑक्टोम्बरपासून ३१ ऑक्टोम्बर पर्यंत वरील कागदपत्रासह जाऊन हा अर्ज भरून देऊ शकता. १ नोव्हेंबर पासून पुणे पदवीधर मतदारसंघाची मतदार यादी बनवण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही यादीत समाविष्ट झाले आहे का याची खात्री देखील क डिग्री शकणार आहे. मतदार नोंदणी प्रक्रियेत ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे अर्ज हा तहसीलदार कार्यालयात जाऊनच भरावा लावणार आहे. याची नोंद घ्यावी.\nअधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या खाली दिलेल्या टोला फ्री नंबरवर संपर्क साधा\nआपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.\nमराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)\nराज्यात फेब्रुवारीत होणार सैन्य भरती मेळावा\nयूजीसी चा नियम - वास्तविक प्रमाणपत्रे (ग्र्द्धत्ढ़त्दठ्ठथ् क्ड्ढद्धद्यत्ढत्ड़ठ्ठद्यड्ढ) महाविद्यालयात सादर करावी लागणार नाहीत..\nसंविधान दिनानिमित्त \"संविधान जागर\" उपक्रम\nशेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रीय कृषी मंत्रालयासमोर मांडणार - शरद पवार\nऐन दिवाळीत १५ दिवसात सहा दिवस बँका बंद\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी पगार नाही\n3 ऑक्टोबरपासून बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात\nपदवीधर मतदारसंघात मतदार म्हणून नाव नोंदणी अशी करा\nराज्यातील अंगणवाड्यांचे आदर्श अंगणवाडी केंद्रात रुपांतर होणार\nइयत्‍ता 5 वी, 8 वी च्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्‍तीत वाढ\nविनाअनुदानित शाळांना २० टक्के अनुदान मिळणार\nसत्ता निरंकुश होऊ न देण्याची भूमिका माध्यमांनी जबाबदारीने पार पाडावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशालेय पोषण आहारात आता ज्वारी अन् बाजरीची भाकरी चा समावेश\nदुष्काळी भागातील २० लाख विद्यार्थ्यांचा मोफत एसटी प्रवास मिळणार\nराज्यात एमबीबीएसच्या वाढल्या ९७० जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/news/rani-mukharjee-speaks/", "date_download": "2019-12-15T14:01:05Z", "digest": "sha1:PYZZ7I4U7QXVD6PEK6DBJ3NUNTQCKAPS", "length": 11373, "nlines": 121, "source_domain": "hellobollywood.in", "title": "स्वत:च्या ‘या’ चुकांमुळे ५ दिवस घराबाहेर होती राणी मुखर्जी.. – Hello Bollywood", "raw_content": "\nस्वत:च्या ‘या’ चुकांमुळे ५ दिवस घराबाहेर होती राणी मुखर्जी..\nस्वत:च्या ‘या’ चुकांमुळे ५ दिवस घराबाहेर होती राणी मुखर्जी..\nचित्रपटनगरी | बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या तिच्या ‘मर्दानी 2’ चित्रपटाविषयी चर्चेत आहे. त्याचा चित्रपट 13 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होईल. म्हणूनच आजकाल तो आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकत्याच झालेल्या संभाषणात अभिनेत्रीने स्वत: बद्दल एक खुलासा केला आहे, त्यानंतर ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल. राणी मुखर्जी नुकतीच प्रो म्युझिक काउंटडाउन गाठली. या दरम्यान त���यांनी आपल्या जीवनाचा किस्सा उघडकीस आणला.\nराणीने सांगितले की तिने एकदा आईला सांगितलेलं खोटे बोलणे तिच्यावर खूपच भारी आहे. या खोट्या बोलण्यामुळे ती पाच दिवसांपासून आपल्या घरातून परत येऊ शकली नाही. अभिनेत्री राणी मुखर्जी म्हणाल्या की, ‘माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात मी मुंबईतील दंगलींना गांभीर्याने घेतले नाही आणि आईशी खोटे बोलल्यानंतर मी कुलाबात गेलो. पण ही बाब इतकी वाढली आणि माझ्या खोट्याचादेखील वाईट परिणाम झाला. पाच दिवस मी माझ्या घरी आलो नाही, जो माझ्यासाठी खूप कठीण काळ होता. ‘तथापि, त्याला आपल्या चुकीबद्दल खेद वाटतो. जर आपण राणी मुखर्जीच्या कामाबद्दल बोललो तर तिचा लवकरच रिलीज होणारा चित्रपट मर्दानी 2 आहे. जो 13 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.\nया चित्रपटाचे दिग्दर्शन गोपी पुथेरान यांनी केले आहे. त्याचबरोबर हे तिचे पती आदित्य चोप्रा यांच्या बॅनरखाली तयार करण्यात आले आहे.या चित्रपटामधून अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा एकदा सशक्त पोलिस अधिकारी म्हणून दिसणार आहेत. आपल्याला सांगू की ही मर्दानी 2 २०१ 2014 साली रिलीज झालेल्या त्यांच्या मर्दानी या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. राणी मुखर्जीची मागील रिलीज हिचकी होती जो बॉक्स ऑफिसवर हिट ठरली. या चित्रपटाने भारत तसेच चीनमध्येही चांगली कामगिरी केली.\nअमिताभ बच्चन आणि हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांची भेट; राज्यात फिल्मसिटी उभी करण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा \nसलमानच्या 'किक २' ची रिलीज डेट ठरली 'या' अभिनेत्री आहेत हिरोईनच्या स्पर्धेत \n‘नुसरत भारूचाचे’ समुद्र किना-यावरचे हे बोल्ड फोटो पाहून व्हाल फिदा\nस्त्रियांच्या सामाजिक दुय्यमपणाला सणसणीत चपराक देणारा, राणी मुखर्जीचा ‘मर्दानी…\n‘या’ बॉलीवूड अभिनेत्याने इंटीमेट सीन शूट करतानाचा अनुभव केला…\nरणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटामध्ये ‘ही’ अभिनेत्री…\n‘टोनी एन सिंग’ ठरली ‘मिस वर्ल्ड’…\n‘ट्रिपल एक्स रिटर्न’ – विन डीजल सोबत…\nनेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीला…\n‘नुसरत भारूचाचे’ समुद्र किना-यावरचे हे बोल्ड…\nकपिल शर्माचं पितळ उघड सिनेमाच्या प्रमोशनसाठी पैसे घेताना…\nटीव्ही अभिनेत्री सोनियाने दिग्दर्शक हर्षव��्धनसोबत घेतले सात…\nआठवड्यातील सर्वोत्कृष्ट पोशाख सेलेब्रिटी – दीपिका…\nस्त्रियांच्या सामाजिक दुय्यमपणाला सणसणीत चपराक देणारा, राणी…\nपती-पत्नीमधील संवादाची गरज दाखवून देणारा – पती, पत्नी…\nप्रसिद्ध कलाकार, तगडं बजेट आणि तरीही बाॅक्स आॅफिसवर अपयशी…\nहाऊसफुल 4 पूर्वजन्मावर आधारित चित्रपट; चित्रपटात…\n‘नुसरत भारूचाचे’ समुद्र किना-यावरचे हे बोल्ड…\nपुढील 2 तासांत सलमानच्या घरी बॉम्बस्फोट होणार, अज्ञाताकडून…\n‘बोल्ड’नेसच्या सर्व सीमा पार, ‘रागिनी MMS…\nनवीन वधूसाठी खास ‘नथ डिझाईन’,ज्यामुळे वधू दिसेल…\nमुलाचा किसिंग सीन पाहून ‘या’ अभिनेत्याची आई…\n‘तुर्रम खान’वरून थेट ‘छलांग’\nकतरिनानं दिलेली ‘ही’ वस्तू आजही वापरतो सलमान…\nअभिनेत्री उर्वशी रौतेला करतेय ‘या’ क्रिकेटरला…\n‘या’ ठिकाणी होणार रणबीर-आलियाचा शाही विवाह…\nनोकरी अपडेट्स : Careernama\nमहापरीक्षा पोर्टलचा भोंगळ कारभार सुरूच, विद्यार्थ्यांचा परिक्षेवर बहिष्कार\nनोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा फर्दाफाश\nस्थानिकांना खासगी नोकरीत 80% कोटा दिला जाईल – राज्यपाल कोश्यारी\n‘टोनी एन सिंग’ ठरली ‘मिस वर्ल्ड’ 2019 ची विश्वसुंदरी…\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%90%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87", "date_download": "2019-12-15T13:42:49Z", "digest": "sha1:KT3F5AV7ZZN6MNUKMQHU26RMBJ47A6G5", "length": 4316, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतातील ऐतिहासिक राज्ये - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ११ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ११ उपवर्ग आहेत.\n► भारतीय साम्राज्ये‎ (१३ क, १६ प)\n► भारतातील संस्थाने‎ (७ क, ३१ प)\n► आदिलशाही‎ (९ प)\n► दिल्ली सल्तनत‎ (१४ प)\n► दुराणी साम्राज्य‎ (५ प)\n► निजामशाही‎ (८ प)\n► बहामनी सल्तनत‎ (२ प)\n► बुंदेलखंड‎ (४ प)\n► म्हैसूरचे राज्य‎ (१ क, ७ प)\n► भारतीय राज्ये सहभागी असलेल्या लढाया‎ (१ क, १ प)\n► सातवाहन‎ (३३ प)\n\"भारतातील ऐतिहासिक राज्ये\" वर्गातील लेख\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जून २०१५ रोजी १२:१३ व���जता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B7_%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B3/%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A5%AB/%E0%A5%A8%E0%A5%AD", "date_download": "2019-12-15T13:33:41Z", "digest": "sha1:EAY2FPKDSAFKFRSVMWOPSSQICPMONY4G", "length": 3773, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:संतोष दहिवळ/मृत बाह्य दुवे परत मिळविले खंड ५/२७ - विकिपीडिया", "raw_content": "सदस्य चर्चा:संतोष दहिवळ/मृत बाह्य दुवे परत मिळविले खंड ५/२७\n< सदस्य चर्चा:संतोष दहिवळ‎ | मृत बाह्य दुवे परत मिळविले खंड ५\n[१] [मृत दुवा] विदागारातील आवृत्ती१७ डिसेंबर २००९ रोजी रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांना ॲड. [राजाराम मुकणे] यांनी लेखी निवेदन दिले.\n...आणखी परत मिळवलेले मृत दुवे पाहा\nहा दुवा या लेखातील होता...\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०१४ रोजी २१:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/rasika-sunil-singing-video-viral-avb-95-1932212/", "date_download": "2019-12-15T13:22:40Z", "digest": "sha1:HQBJPAO3CKWXLBODOG3JPUT667TZU55Y", "length": 11067, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "rasika sunil singing video viral avb 95 | ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम रसिका सुनिलचे हे गाणे ऐकले का? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम रसिका सुनिलचे हे गाणे ऐकले का\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम रसिका सुनिलचे हे गाणे ऐकले का\nरसिकाला अभिनायासोबतच गाण्याची आवड असल्याचे या व्हिडीओमधून स्पष्ट झाले आहे.\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून घराघरामध्ये पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रसिका सुनिल. या मालिके��ील शनाया या पात्रामुळे रसिका खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली. नुकताच रसिकाचा गाण्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रसिका तिचा आगामी चित्रपट ‘गर्लफ्रेंड’मधील गाणे गाताना दिसत आहे.\nरसिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रसिका ‘गर्लफ्रेंड’ चित्रपटातील नुकताच प्रदर्शित झालेले ‘कोडे सोपे थोडे’ हे गाणे तिच्या गोड आवाजात गाताना दिसत आहे. रसिकाला अभिनायासोबतच गाण्याची आवड असल्याचे या व्हिडीओमधून स्पष्ट झाले आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘कोडे सोपे थोडे’ हे गाणे श्रृती आठवलेने गायले असून क्षितिज पटवर्धनने लिहिले आहे.\nसध्या रसिका तिचा आगामी चित्रपट ‘गर्लफ्रेंड’च्या प्रमोशन व्यग्र आहे. या चित्रपटात अमेय वाघ आणि सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत दिसणार असून रसिका सुनिल, ईशा केसकर इत्यादी कलाकारदेखील झळकणार आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उपेंद्र सिंधये यांच्यावर आहे. उपेंद्र यांनीच या चित्रपटाचे लेखनही केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती अनिश जोग, रणजित गुगळे, अमेय पाटीस, कौस्तुभ धामणे, अफीफा सुलेमान नाडियादवाला करत आहेत. हा चित्रपट २६ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIND vs WI 1st ODI Live : वेस्ट इंडिजला पहिला धक्का, अँब्रिस माघारी\nनागरिकत्व दुरूस्ती कायदा: दिल्लीही पेटली; तीन बस जाळल्या\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/many-marathi-dialects-away-from-grammatical-language-in-books-761586/", "date_download": "2019-12-15T12:41:01Z", "digest": "sha1:VIOSCAGPJG3SWJJBQFY7XGO5YCRWX2LY", "length": 22597, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "भाषा व्याकरणाची आणि अंत:करणाची | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nभाषा व्याकरणाची आणि अंत:करणाची\nभाषा व्याकरणाची आणि अंत:करणाची\nमहाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बोलल्या जाणाऱ्या आणि पुस्तकाच्या पानापासून कोसो दूर असणाऱ्या असंख्य बोली आज अस्तित्वात आहेत.\nमहाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बोलल्या जाणाऱ्या आणि पुस्तकाच्या पानापासून कोसो दूर असणाऱ्या असंख्य बोली आज अस्तित्वात आहेत. काही बोली तर खूपच मर्यादित भौगोलिक अवकाशात बोलल्या जातात. ही माणसे आणि त्यांचे जगणे आपल्या गावीही नसते. महासत्तेच्या स्वप्नरंजनाचे विभ्रम न्याहाळण्यात आपण मश्गूल असतो , मात्र या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या समूहांच्या जगण्याकडे आपले साफ दुर्लक्ष होत असते..\nभाषा हे संवादाचे माध्यम. एक पूलच जणू भाषा बांधते, जोडते सगळ्यांना. कोणताही माणूस व्यक्त होतो तो भाषेद्वारे. भाषा पुस्तकातही असते लिपीमध्ये बद्ध झालेली, पण केवळ अशी अक्षरे म्हणजे भाषा नाही. पुस्तकांच्या पानाबाहेरचे खूप मोठे जग या भाषेत सामावलेले आहे. ज्यांना अक्षरे लिहिता-वाचता येत नाहीत अशी माणसेही भाषेच्या जवळच असतात. भाषा त्यांना सांभाळते, सावरते. या माणसांच्या जगण्यापासून ती वेगळी काढता येत नाही. एखाद्या झाडाची साल जशी घट्ट बिलगलेली असते किंवा आपल्या शरीरालाच आपली त्वचा जशी गच्च लपेटलेली असते तशी ही भाषा. बऱ्याचदा आपल्याला वाटते पुस्तकातली भाषा शुद्ध, प्रमाण आणि लोकांची भाषा अशुद्ध, ग्राम्य. पण भाषेला असे सोवळेपण बहाल करता येत नाही. एखाद्या तांडय़ावर, आदिवासी वाडय़ावर, नदीच्या काठावर, घाटमाथ्यावर, जंगलात, समुद्रकिनारी, अशा सर्वच ठिकाणी भाषेचा वावर असतो. पाण्याच्��ा ठिकाणी माणसे वस्ती करतात तशी भाषाही वस्ती करते माणसांच्या जवळच. भाषेला जेव्हा जेव्हा मखरात बसविण्याचा प्रयत्न होतो तेव्हा ती गुदमरते. संकोच होतो तिचा. वाहत्या पाण्यासारखी भाषा या मुलखातून त्या मुलखात जाते. जिथे छापील अक्षरांचा गंधही नाही अशा ठिकाणी भाषेचे हे जिवंतपण नजरेत भरते. पुस्तकातली भाषा व्याकरण महत्त्वाचे मानते आणि ही लोकांची भाषा अंत:करण.\nही भाषा रेल्वेरुळांसारखी सरळ आणि एका रेषेत जात नाही. डांबरी सडकांप्रमाणे ठरलेल्या ठिकाणी पोहोचवत नाही. किती तरी अपरिचित वाटा या भाषेत दडलेल्या असतात. लोकांच्या भाषेत वाहत्या झऱ्यासारखा नाद असतो आणि एखादा पहाड कोसळल्यानंतर होणारा भयंकारी आवाजही. या भाषेत जसा सर्वाना कवेत घेणारा ओलावा असतो तसा जन्माचा उभा दावा करून टाकणारा विखारही. कधी अनोळखी माणसालाही जोडणारा धागा आणि कधी जवळच्या, रक्ताच्या नात्यांच्या माणसांची ताटातूटही करते भाषा. झाडांच्या पानांची सळसळ, वाळल्या पाचोळ्यावर पाय दिला तरीही तो जाणवेल अशी सजगता, कधी चिरेबंदी दगडाची न भेदता येणारी तटबंदी असे सगळेच काही असते या भाषेत. या भाषेला जशी चव असते तसाच गंधही. लोकांचे अंत:करण उकलणारी ही भाषा म्हणूनच सुख, दु:खात आणि कोणत्याही प्रसंगात जवळची वाटते त्यांना. एक अभिन्न असे नातेच असते लोकांचे ते ज्या भाषेतून व्यक्त होतात त्या भाषेशी.\nज्या परिसरात ही भाषा व्यवहारात असते त्या परिसरातील स्थानिक संदर्भ भाषेत असतात. जणू त्या मातीचे गुणधर्म घेऊनच ही भाषा अवतरते. ज्या समूहात ही बोली बोलली जाते त्या समूहाच्या असंख्य परंपरा, रूढी, चालिरीती, संकेत यांना घेऊनच भाषेचा संसार चाललेला असतो. भाषा भेदभाव नाही करीत किंवा आपल्या अवकाशात कोणी शिरू नये म्हणून दारेही बंद करून ठेवीत नाही. बऱ्याच गोष्टी पोटात सामावून ती वाहत असते नदीच्या पुरासारखी. वाहत्या पुरात जशा असंख्य गोष्टी असतात. किनाऱ्यावरचे आत ओढले जाते आणि प्रवाह तसाच पुढे जात राहतो तसे भाषेच्या पोटात काय काय सामावलेले असते. भाषा बारा कोसांवर बदलते असे म्हणतात, पण ती जिथे बदलते तिथे कुठली सीमारेषा असते असे नाही आणि बदलाची कोणतीच दृश्य अशी ठळक खूणही आढळत नाही. वाहत्या हवेसारखेच जणू सगळे काही. कुठे रेघ मारता येत नाही आणि भेदही करता येत नाहीत.\nपुस्तकातल्या भाषेवर कारागिरी होते. य�� भाषेला कधी कधी सजवले जाते, पण पुस्तकाबाहेरची ही लोकजीवनाला परिचित असलेली भाषा आपले मूळ रूप कायम ठेवते. तिच्या मूळ रूपात कोणताच बदल करावा लागत नाही. या भाषेला कोणताच आकर्षक असा अंगरखा चढविण्याची गरज नसते. या भाषेत कोणताच अभिनिवेशही नसतो. पूर्णपणे नसíगक आणि जगण्यालाच समांतर असलेली ही भाषा बरीच उघडी-वाघडी आणि ओबड-धोबड. त्यामुळे ती कधी कधी प्रमाणभाषेच्या लिपीपासून बाजूला उभी असते. श्लील-अश्लील, शिष्ट-अशिष्टतेच्या आपल्या कल्पनाही कधी कधी या भाषेला लिपीत येण्यापासून मज्जाव करतात. लिपीचा तट ओलांडता येत नाही अनेकदा लोकभाषेला. तरीही तिचे थेट आणि रांगडे स्वरूप तिला जिवंत ठेवते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बोलल्या जाणाऱ्या आणि पुस्तकाच्या पानापासून कोसो दूर असणाऱ्या असंख्य बोली आज अस्तित्वात आहेत. हे वैविध्य भाषेला खरीखुरी समृद्धी बहाल करते. आज असंख्य बोली आणि वेगवेगळ्या समूहात बोलल्या जाणाऱ्या भाषांची खुमारी येऊ लागलेली आहे. छोटय़ा छोटय़ा समूहांच्या भाषेतूनही कलाकृती व्यक्त होत आहे. या भाषेला जी माणसे जवळची आहेत त्या माणसांचे जगणे जणू या भाषेतून जिवंत स्वरूपात आपल्यासमोर येत आहे.\nखूप छोटय़ा छोटय़ा समूहांच्या भाषा आहेत आपसात व्यक्त होण्याच्या. ही माणसे त्यांच्यातल्या त्यांच्यात केवळ याच भाषेत बोलतात. या भाषेनेच त्यांना एकमेकांशी घट्ट बांधून ठेवलेले असते. काही बोली तर खूपच मर्यादित भौगोलिक अवकाशात बोलल्या जातात. ही माणसे आणि त्यांचे जगणे आपल्या गावीही नसते. कुठल्या परिस्थितीत हे लोक जगतात आणि आजच्या व्यवस्थेने त्यांच्या अस्तित्वात पुढेच काय काय वाढवून ठेवले आहे याबद्दल जराही विचार करण्याची आवश्यकता वाटत नाही आपल्याला. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतल्या जंगलांमध्ये राहणाऱ्या आदिवासींच्या जगण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीरच होत चालला आहे. अनेक भागांत अजूनही शिक्षणाचा गंध पोहोचला नाही. या लोकांची फसवणूक चालूच आहे. आपल्या तथाकथित लोकशाही व्यवस्थेतले कोणतेही लाभ या समूहापर्यंत अजूनही पोहोचलेले नाहीत. जगण्यासाठी, काही मूलभूत प्रश्नांसाठी या लोकांनी जर संघर्ष उभा केला तर त्यातले काहीच आपल्यापर्यंत पोहोचतही नाही. महासत्तेच्या स्वप्नरंजनाचे विभ्रम न्याहाळण्यात आपण मश्गूल असतो, मात्र या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या समूहांच्या जगण्याकडे मात्र आपले साफ दुर्लक्ष होत असते. बऱ्याचदा चिंता करतो आपण या भाषा कशा राहतील या भाषाच नष्ट झाल्या तर मग संस्कृतीचे काय या भाषाच नष्ट झाल्या तर मग संस्कृतीचे काय बदलाच्या वेगवान रेटय़ाखाली त्या टिकतील काय याची चिंताही असते आपल्याला. या भाषा जी माणसे बोलतात त्यांच्याबद्दलचीच काळजी करण्याची खरे तर वेळ आली आहे. भाषा मृत्युपंथाला लागण्याचे दु:ख करण्याऐवजी या माणसांच्या जगण्याभोवतीचे आवळत जाणारे काच कमी करण्याची गरज आहे. भाषा ही व्यक्त होण्याच्या निकडीत जन्म घेते. माणसे जगली तरच ती व्यक्त होतील. त्यामुळे आधी अशी माणसे जगणे महत्त्वाचे. मग त्यांची भाषाही जगेल. शेवटी आधी माणूस महत्त्वाचा आणि नंतर भाषा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nटीम इंडियाच्या माजी खेळाडूवर शेजाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप, लहान मुलालाही धक्काबुक्की\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.reliableacademy.com/en/mpsc/current-affairs/mpsc-ca-economical/marathi?page=2", "date_download": "2019-12-15T12:47:32Z", "digest": "sha1:KAGWZBCI2VONH5P36CUC77LPGA3LZAUN", "length": 38952, "nlines": 1066, "source_domain": "www.reliableacademy.com", "title": "Reliable Academy", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nएसबीआयने ऑस्ट्रेलियात शाखा सुरू केली\nन्युझीलंड मध्ये जगातील पहिला कल्��ाणकारी अर्थसंकल्प सादर\nरिझव्‍‌र्ह बँकेकडून सलग चौथी व्याजदरकपात करण्यात आली\nएटीएम वापरासाठी आकारण्यात येणारे शुल्क कमी होणार\n2025 सालापर्यंत 50 अब्ज डॉलरच्या भारत-इंडोनेशिया द्वैपक्षीय व्यापाराचे लक्ष्य ठेवले\nRBIच्या दुसर्‍या डॉलर-रुपया स्वॅप लिलावासाठी अधिक प्रीमियमसह पाच अब्ज डॉलरची मर्यादा निश्चित\nजपानला मागे टाकत हाँगकाँग बनले जगातले तिसरे सर्वात मोठे स्टॉक मार्केट\n2019-20 मध्ये भारताचा विकासदर 7.3% असेल: IMF\nADBचा 'एशियन डेव्हलपमेंट आऊटलुक 2019' अहवाल प्रसिद्ध\nएसबीआयने ऑस्ट्रेलियात शाखा सुरू केली\n1. भारतीय स्टेट बँकेनं(एसबीआय) मेलबर्नमध्ये आपली शाखा उघडली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये शाखा उघडणारी एसबीआय भारतातील पहिलीच बँक ठरली आहे.\n2.एका भव्य कार्यक्रमात व्हिक्टोरिया राज्यातील मेलबर्नमध्ये शाखेचा उद्धघाटन सोहळा पार पडला. व्हिक्टोरियामध्ये याआधी सिप्ला, सायरेन्ट, एचसीएल, इन्फोसिस, रॅमको, टीसीएस, महिंद्रा आणि झोमॅटो या भारतीय कंपनी कार्यरत आहेत.\n3. व्हिक्टोरिया आणि भारतामध्ये व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध सुधारण्यास आमचं हे पाऊल भविष्यात मदत करेल, पुढील दहा वर्षांमध्ये याचा फायदा दिसून येईल, असे बँकेकडून सांगण्यात आले.\nन्युझीलंड मध्ये जगातील पहिला कल्याणकारी अर्थसंकल्प सादर\nन्युझीलंडचे अर्थमंत्री ग्रांट रॅाबर्टसन यांनी ३० मे २०१९ रोजी गरीबी, मानसिक आरोग्य, घरगुती हिंसा यासारख्या वाईट प्रवृत्तीना आळा घालण्यासाठी जगातील पहिला कल्याणकारी अर्थसंकल्प सादर केला.\n• न्युझीलंड सरकाने हा अर्थसंकल्प देशातील असमानता, गरीबी या आव्हांनाचा सामना करण्यासाठी सादर केला आहे.\n• या अर्थसंकल्पात देशाच्या आर्थिक विकास दराला प्राधान्य न देता जनतेच्या कल्याणासाठी प्रधान्य देण्याचे उद्दिष्टे समोर ठेवले आहे. आंतराष्ट्रीय नाणेनिधीच्या मते न्युझीलंडचा आर्थिक विकास दर २०१९ मध्ये २.५% वरून २०२० मध्ये २.९%पर्यंत वाढू शकेल असा अंदाज आहे\n• न्यूझीलंडच्या अर्थव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच मानसिक आरोग्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी १.९ अब्ज न्युझीलंड डॉलर एवढा निधी राखून ठेवण्यात आला.\n• या अगोदर भूतान या देशाने जगात प्रथमच आनंद निर्देशांक (Happiness Index) ही संकल्पना मांडली होती. याआधारे देशातील किती लोक समाधानाने आयुष्य जगू शकता या���े मापन करण्याचा प्रयत्न प्रथमच करण्यात आला होता. यासाठी २००८ मध्ये नागरिकांच्या आनदांचे मापन करण्यासाठी भूतान ने ग्राॅस नॅशनल हॅपीनेस इंडेक्स प्रकाशित करण्यास सुरुवात केली. त्यानंतर न्युझीलंडने प्रथमच आपल्या अर्थसंकल्पात मोठा वाटा जनतेच्या आंनद आणि कल्याणकारी साठी राखून ठेवण्यचा निर्णय घेतला आहे.\n1. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना सर्व प्रकारची कर्ज येत्या एक ऑक्टोबरपासून रेपो रेटशी जोडण्याचे आदेश दिले आहेत.\n2. तर यामुळे गृह, वाहन कर्जदार तसेच लघूउद्योगांना स्वस्तातील कर्जे उपलब्ध होणार आहेत. परिणामी, कर्जांवर मनमानी व्याजदार आकारणाऱ्या बँकांना चाप बसणार आहे. प्रमुख व्याजदरात वेळोवेळी कपात होऊनही त्याचा लाभ प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात आखडता हात घेणाऱ्या बँकांवर अखेर रिझव्‍‌र्ह बँकेने आता सक्तीचा बडगा उगारला आहे.\n3. तसेच यापूर्वी अनेकदा रिझर्व्ह बँकेने रेपो दर कमी करूनही व्यापारी बँकांनी मात्र त्या प्रमाणात कर्ज व्याजदर कमी केले नाहीत. स्टेट बँकेसारख्या निवडक काही बँकांनीच आतापर्यंत रेपो दराशी निगडित कर्ज व्याजदर सुविधा दिली आहे.\n4. रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दर अनेकदा कमी करूनही व्यापारी बँका मात्र त्या प्रमाणात कर्ज व्याजदर कमी करत नाही, अशी खंत खुद्द गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यापूर्वी अनेकदा व्यक्त केली होती. 1 एप्रिलपासून बँकांनी रेपो संलंग्न दर करण्याबाबत आवाहनही करण्यात आले होते. अखेर आता त्याबाबत सक्ती करण्यात आली आहे.\nरिझव्‍‌र्ह बँकेकडून सलग चौथी व्याजदरकपात करण्यात आली\n1. मंदावलेल्या अर्थव्यवस्थेत खालावत्या कर्ज मागणीला उभारी देण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी रेपो दरात थेट 0.35 टक्के कपात केली.\n2. रिझव्‍‌र्ह बँकेने चौथ्या द्वैमासिक पतधोरणात रेपो दर 0.35 टक्के कमी करत 5.40 टक्के असा गेल्या जवळपास दशकातील किमान स्तरावर आणून ठेवला. यामुळे व्यापारी बँकांचा कर्जभार कमी होणार असून त्याचा लाभ कर्जदारांना होणार आहे.\n3. तर पतधोरणापूर्वीच स्टेट बँक, एचडीएफसीने काही प्रमाणात दरकपात केली. मात्र आता अन्य बँकांनाही दरकपातीसाठी प्रोत्साहन मिळणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून कर्ज मागणीला उठाव नसल्याने नव्या दरकपातीने या क्षेत्राला ऊर्जितावस्था प्राप्त होण्याची चिन्हे आहेत.\nएटीएम वापरासाठी आकारण्यात येणारे शुल्क कमी होणार\n1. अन्य बँकांच्या एटीएम वापरासाठी आकारण्यात येणारे शुल्क लवकरच कमी होणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून याबाबत विचार सुरू असून पुढील महिन्यापासून हे शुल्क कमी केले जाण्याची शक्यता आहे.\n2. एटीएम वापराबाबतच्या सर्व शुल्कांची समीक्षा करण्यासाठी आरबीआयने एक समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल तयार केला असून यामध्ये अन्य बँकांच्या एटीएम वापरासाठी आकारण्यात येणारे शुल्क कमी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.\n3. तर ही समिती लवकरच आपला अहवाल आरबीआयकडे सुपूर्द करेल. एटीएमचा गेल्या काही काळातील वाढलेला वापर पाहून आवश्यक त्या सर्व शुल्कांची समीक्षा करून या समितीने आपला अहवाल तयार केला आहे.\n4. तसेच एटीएमच्या वापरासाठीचे शुल्क कमी करण्याची मागणी ग्राहकांकडून अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. त्यानंतर ही समस्या सोडविण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक समिती स्थापन केली होती.\n5. या समितीमध्ये रिझर्व्ह बँकेच्या प्रतिनिधींसह बँकांचे अधिकारी आणि ग्राहकांच्या प्रतिनिधींचाही समावेश होता. या समितीचा अहवाल आता तयार झाला असून पुढील महिन्यात तो सादर केल्यानंतर आठवडाभरात त्या शिफारशी अंमलात येण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. सध्या महिन्यातून पाच वेळा अन्य बँकांचे एटीएम विनाशुल्क वापरता येते. तर ही मर्यादा मेट्रो शहरांसाठी तीन व्यवहारांची आहे.\n2025 सालापर्यंत 50 अब्ज डॉलरच्या भारत-इंडोनेशिया द्वैपक्षीय व्यापाराचे लक्ष्य ठेवले\nभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी जपानच्या ओसाका या शहरात जी-20 परिषदेच्या दरम्यान भेट घेतली.\nदोन्ही देशांमधील द्वैपक्षीय व्यापार 2025 सालापर्यंत 50 अब्ज डॉलरपर्यंत पोहचविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. अर्थव्यवस्था, संरक्षण आणि सागरी सुरक्षा यासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्याला चालना देण्यावर चर्चा केली गेली.\nइंडोनेशिया हा आग्नेय आशिया व ओशनियामधील एक देश आहे. हा देश हिंद महासागरातील 17,508 बेटांचा एक द्वीपसमूह आहे.\nजकार्ता ही देशाची राजधानी आहे आणि इंडोनेशियन रुपिया हे राष्ट्रीय चलन आहे.\nभारतीय व चिनी संस्कृतीचा मिलाफ येथे दिसून येतो.\nया देशाचा भारताशी पुरातन संबंध आहे. भारतातल्या पुराणांमध्ये याचा उल्लेख दीपांतर भारत म्हणजेच समुद्रापारचा भारत असा आढळतो.\nदीपांतर हे नाव इंडोनेशिया मध्ये अजूनही प्रचलित आहे.\nइंडोनेशियाच्या केंद्रीय सांख्यिकी संस्थेनुसार, भारतासोबतचा व्यापार 2016 साली 12.90 अब्ज डॉलर झाला.\nसन 2017 मध्ये दोन्ही देशांचा द्वैपक्षीय व्यापार 28.70% ने वाढून 18.13 अब्ज डॉलरवर पोहचला आहे.\nRBIच्या दुसर्‍या डॉलर-रुपया स्वॅप लिलावासाठी अधिक प्रीमियमसह पाच अब्ज डॉलरची मर्यादा निश्चित\nभारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) त्याच्या दुसर्‍या डॉलर-रुपया स्वॅप लिलावासाठी अपेक्षित प्रीमियमपेक्षा अधिक दरासह एक मर्यादा निश्चित केली आहे.\nतीन वर्षांसाठी खरेदी-विक्री स्वॅप लिलावासाठी हा प्रीमियम 8.38 रुपये एवढा निश्चित केला आहे. प्रीमियम 7.80 रुपये एवढा असावा असे अपेक्षित होते.\nभारतीय रिझर्व्ह बँकेच्या डॉलर-रुपया स्वॅपच्या दुसर्‍या लिलावात त्याच्या पाच अब्ज डॉलरच्या निश्चित लिलावाच्या तुलनेत तीन पट अधिक बोली लावण्यात आली आहे.\nयाप्रकाराच्या दुसर्‍या लिलावात RBI ला पाच अब्ज डॉलरच्या तुलनेत 18.65 अब्ज डॉलरचे योगदान मिळाले आहे.\nयाआधी RBI ने 26 मार्चला याप्रकारचा लिलाव झाला होता. बाजारात रोख संदर्भातली तफावत भरून काढण्यासाठी RBI या प्रक्रियेची मदत घेते,\nज्यामध्ये ते बँकांकडून तीन वर्षासाठी डॉलर खरेदी करतात आणि त्याबदल्यात त्यांना रुपये देतात.\nजागतिक बाजारपेठेत रुपयाची किंमत वधारण्यासाठी अश्याप्रकारचे पाऊल उचलले गेले आहे.\nजपानला मागे टाकत हाँगकाँग बनले जगातले तिसरे सर्वात मोठे स्टॉक मार्केट\nजपानला मागे टाकत हाँगकाँग हे एकूण मूल्याच्या बाबतीत जगातले तिसरे सर्वात मोठे स्टॉक मार्केट म्हणून तयार झाले आहे.\nतर अमेरिका आणि चीन (मुख्य भूभाग) हे जगातल्या सर्वात मोठ्या स्टॉक मार्केटच्या यादीत अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय स्थानी आहे.\nसंकलित केलेल्या आकडेवारीनुसार, हाँगकाँगचे एकूण भागभांडवल 5.78 लक्ष कोटी डॉलर तर जपानचे भागभांडवल 5.76 लक्ष कोटी डॉलर होते.\n2019-20 मध्ये भारताचा विकासदर 7.3% असेल: IMF\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) ‘वर्ल्ड इकनॉमिक आऊटलुक 2019’ या शीर्षकाखाली एप्रिल महिन्यातला आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे.\nIMFने भारतासाठी चालू आर्थिक वर्षात म्हणजेच 2019-20 मध्ये विकासदर 7.3% तर पुढील आर्थिक वर्षात विकासदर 7.5% असा अंदाज वर्तवला आहे.\n2019-20 या आर्थिक वर्षात जागतिक विकासदर हा 3.3% एवढा असण्याचा अंदाज आहे, जो वर्ष 2018 मध्ये 3.6% आणि वर्ष 2017 मध्ये 4% एवढा होता.\n2022 सालापर्यंत प्रगत अर्थव्यवस्थांचा विकासदर 1.6% पर्यंत घटण्याची शक्यता आहे.\nगेल्या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर चीनच्या तुलनेत जवळपास अर्धा टक्का अधिक राहिला.\nयेत्या काळात भारताच्या आर्थिक विकासाचा दर वेगवान राहण्यामागे खासगी आणि सरकारी क्षेत्रातून झालेली मोठ्या प्रमाणातली गुंतवणूक तसेच अर्थव्यवस्थेत सातत्याने टिकून असलेली भक्कम मागणी अशी दोन प्रमुख कारणे आहेत.\nअहवालानुसार, पुढच्या तीन ते पाच वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था सरासरी 7% दराने विकासाच्या मार्गावर टिकून राहणार.\nदरम्यान, सरकारवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी आर्थिक क्षेत्रातल्या पायाभूत धोरण बदलांचा क्रम कायम राखणे भारतासाठी आवश्यक आहे.\nदि. 27 डिसेंबर 1944 साली ब्रेटोन वूड्स परिषदेत जागतिक बँकेसोबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund –IMF) या वित्तीय संस्थेची स्थापना करण्यात आली\nही 1945 साली 29 सदस्य देशांसह औपचारिकरित्या अस्तित्वात आली.\nसध्या IMF चे 188 सदस्य देश आहेत. याचे वॉशिंग्टन डी.सी. (अमेरिका) येथे मुख्यालय आहे.\nदेय करावयाची शिल्लक रक्कम भरण्यास येणार्‍या अडचणी आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संकटात व्यवस्थापनाविषयीच्या बाबींमध्ये ही बँक आपली भूमिका बजावते.\nतसेच जागतिक आर्थिक सहयोग वाढविणे, आर्थिक स्थिरता सुरक्षित करणे, आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करणे, उच्च रोजगार आणि दीर्घकालीन आर्थिक वाढीला चालना देणे आणि दारिद्र्य कमी करणे यादृष्टीने ही बँक कार्य करते.\nADBचा 'एशियन डेव्हलपमेंट आऊटलुक 2019' अहवाल प्रसिद्ध\nमनिला येथील आशियाई विकास बँकेनी (ADB) 'एशियन डेव्हलपमेंट आऊटलुक (ADO) 2019' या शीर्षकाखाली त्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.\nकमकुवत जागतिक मागणी आणि महसुलातल्या तूटीतली वाढ त्यामुळे 2019-20 या आर्थिक वर्षासाठी भारताचा वृद्धीदर पूर्वीच्या 7.6% यावरून 7.2% एवढा अंदाजित केला आहे.\n2019-20 या आर्थिक वर्षात भारत ही सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था ठरणार.\n2019 साली वृद्धीदर 7.2% एवढा तर 2020 साली 7.3% एवढा असण्याची शक्यता आहे.\nमहागाई दर (CPI) 2019-20 या आर्थिक वर्षात 4.3% पर्यंत वाढण्याचा आणि 2020-21 या आर्थिक वर्षात 4.6% पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.\nचालू खात्यातली तूट 2019-20 या आर्थिक वर्षात 2.4% पर्यंत वाढण्याच��� आणि 2020-21 या आर्थिक वर्षात 2.5% पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.\nआशियात धिमी वाढ दिसून येणार आहे.\nआशियातल्या उच्च उत्पन्न घेणार्‍या नवीन औद्योगीक अर्थव्यवस्थांना वगळता, वृद्धीदरात 2018 सालाच्या 6.4 टक्क्यांवरून 2019 साली 6.2% आणि 2020 साली 6.1% पर्यंत घट होण्याची अपेक्षा आहे.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/which-delivery-is-safe-normal-or-caesar/", "date_download": "2019-12-15T12:47:50Z", "digest": "sha1:K55MGHE3VSJPGTIRV5GTTIPQQ3TB6HHN", "length": 7599, "nlines": 85, "source_domain": "arogyanama.com", "title": "which delivery is safe normal or caesar | 'नॉर्मल डिलिव्हरी'पेक्षा 'सिझर' अधिक सुरक्षित! काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या | arogyanama.com", "raw_content": "\n‘नॉर्मल डिलिव्हरी’पेक्षा ‘सिझर’ अधिक सुरक्षित काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या\nआरोग्यानामा ऑनलाइन टीम : आपल्याकडे दोन प्रकारची माणसे आढळतात. काही जण डॉक्टरांना कोणत्याही परिस्थितीत नॉर्मल डिलिव्हरी करा, असा आग्रह धरतात, तर काहीजण कळा सोसणे अशक्य असल्याचे सांगत सरळ सिझर करण्याबाबत डॉक्टरांना सल्ला विचारतात. खरं तर नॉर्मल आणि सिझर मधील फरक व धोके ज्यांना माहित नसतात तेदखील अशावेळी केवळ ऐकीव माहितीवर डॉक्टरांकडे आग्रह करत असतात. खरंतर हे सर्व निर्णय डॉक्टरांनीच घ्यायचे असतात. तरीही सर्वात सुरक्षित डिलिव्हरी कोणती या प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेणार आहोत.\n1 प्रसुतीसाठी फोर्सेप आणि व्हॅक्यूम डिलिव्हरीच्या तंत्राचा वापर करताना आलेल्या अडचणी जर नीट हाताळता आल्या नाहीत, तर त्यामुळे होणारा धोका सिझेरिअन प्रसुतीपेक्षा तब्बल पाच पटींनी वाढतो. त्यामुळे बाळाच्या आणि बाळाच्या आईच्या जीवाला धोका वाढतो.\n2 शास्त��रज्ञांनी दहा वर्षे दोन लाख डिलिव्हरींचा अभ्यास करून निष्कर्ष काढला असता असे आढळून आले की, नॉर्मल डिलिव्हरीत फोर्सेप आणि व्हॅक्यूम डिलिव्हरी तंत्राचा वापर करताना अचानक आलेल्या अडचणींमुळे सुमारे 80 टक्क्यांपेक्षा जास्त वेळा तज्ञ डॉक्टरांची मदत घ्यावी लागली. तातडीची मदत पुरवावी लागली.\nमहिलांनो, वेळीच ओळखा polycystic ovary ‘सिंड्रोम’ची १० लक्षणे \nमासिकपाळीदरम्यान ‘या’ ५ गोष्टींची घ्या काळजी\n‘ही’ आहेत ‘थायरॉईड’ची ८ लक्षणे ‘या’ ७ उपायांनी मिळवा आराम\n‘ही’ आहेत किडनी स्टोनची ७ लक्षणे, अशी ओळखा\nआरोग्यासाठी चांगला पर्याय भाज्या आणि ग्रीन ज्युस, ‘हे’ आहेत ७ फायदे\nवजन कमी करण्यासाठी रोज खा दही टेन्शनही होईल दूर, ‘हे’ आहेत ५ लाभ\nरोज ओले खोबरे खाण्याचे ‘हे’ आहेत 5 फायदे \nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – भारतात नारळाचा वापर मोठ्याप्रमाणात केला जातो. धार्मिक कार्यात, स्वयंपाकासाठी तसेच विविध आजारात नारळाचा वापर होतो. यात...\nकारल्याचे ‘हे’ ११ फायदे वाचून नियमित खाल भाजी, जाणून घ्या\nमहिलांनो, वेळीच ओळखा polycystic ovary ‘सिंड्रोम’ची १० लक्षणे \nमासिकपाळीदरम्यान ‘या’ ५ गोष्टींची घ्या काळजी\n‘मायग्रेन’च्या डोकेदुखीने त्रस्त आहात ‘या’ ८ गोष्टींचे करा सेवन\nरोज ओले खोबरे खाण्याचे ‘हे’ आहेत 5 फायदे \nकारल्याचे ‘हे’ ११ फायदे वाचून नियमित खाल भाजी, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%A4&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Apolitics&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Awater&search_api_views_fulltext=%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%A4", "date_download": "2019-12-15T12:23:30Z", "digest": "sha1:AMC7J4LHLRPN55XNNWKDKMK6TQLHY6N5", "length": 5663, "nlines": 136, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nइंदापूर (1) Apply इंदापूर filter\nउदयनराजे (1) Apply उदयनराजे filter\nउदयनराजे%20भोसले (1) Apply उदयनराजे%20भोसले filter\nउद्धव%20ठाकरे (1) Apply उद्धव%20ठाकरे filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nगणपतराव%20देशमुख (1) Apply गणपतराव%20देशमुख filter\nगिरी���%20महाजन (1) Apply गिरीश%20महाजन filter\nजलसंपदा%20विभाग (1) Apply जलसंपदा%20विभाग filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nदेवेंद्र%20फडणवीस (1) Apply देवेंद्र%20फडणवीस filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nपंढरपूर (1) Apply पंढरपूर filter\nपुरंदर (1) Apply पुरंदर filter\nबारामती (1) Apply बारामती filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nम्हैसाळ (1) Apply म्हैसाळ filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nराष्ट्रवाद (1) Apply राष्ट्रवाद filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nलोकसभा%20मतदारसंघ (1) Apply लोकसभा%20मतदारसंघ filter\nसोलापूर (1) Apply सोलापूर filter\nपाणीप्रश्‍नाच्या माध्यमातून राजकीय लाभ उठविण्याचा होतोय प्रयत्न\nदोन वर्षांपूर्वी संपलेल्या करारावर निर्णय घेण्यासाठी युती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतरचा व विधानसभा निवडणुकीपूर्वीचा मुहूर्त...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%2520%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80&search_api_views_fulltext=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0", "date_download": "2019-12-15T14:10:26Z", "digest": "sha1:PJRJBDFEPFJRJIO2AQKV3BKW63TNWWTS", "length": 5350, "nlines": 125, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (2) Apply बातम्या filter\nसरकारनामा (2) Apply सरकारनामा filter\n(-) Remove नरेंद्र%20मोदी filter नरेंद्र%20मोदी\n(-) Remove राममंदिर filter राममंदिर\nयोगी%20आदित्यनाथ (2) Apply योगी%20आदित्यनाथ filter\nअर्थसंकल्प (1) Apply अर्थसंकल्प filter\nआंदोलन (1) Apply आंदोलन filter\nउद्धव%20ठाकरे (1) Apply उद्धव%20ठाकरे filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nछत्तीसगड (1) Apply छत्तीसगड filter\nतेलंगणा (1) Apply तेलंगणा filter\nतेलगू%20देसम (1) Apply तेलगू%20देसम filter\nधार्मिक (1) Apply धार्मिक filter\nपानिपत (1) Apply पानिपत filter\nमध्य%20प्रदेश (1) Apply मध्य%20प्रदेश filter\nमिझोराम (1) Apply मिझोराम filter\nरब्बी%20हंगाम (1) Apply रब्बी%20हंगाम filter\nराजस्थान (1) Apply राजस्थान filter\nदेशातील राजकीय वाऱ्यांची दिशा बदलत असल्याचे स्पष्ट संकेत\nपाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे देशातील राजकीय वाऱ्यांची दिशा बदलत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. अर्थात या...\nदीड हजार ते अठराशे शिवसेना पदाधिकारी विशेष गाडीने अयोध्येत रवाना होणार\nनाशिक - ‘हर हिंदू की यही पूकार, पहले मंदिर फिर सरकार’, असा नारा देणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/bjp", "date_download": "2019-12-15T14:02:56Z", "digest": "sha1:USFSYUUB7JBBYAXNZ3C2PKF5Q7K6UGH2", "length": 3503, "nlines": 84, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nओबीसी नेत्यांमध्ये नाराजी नाही, चंद्रकांत बावनकुळे यांचा खुलासा\nउठसूठ पक्षशिस्त मोडू नका, चंद्रकांत पाटील यांचा इशारा\nहवं तर मला पक्षातून काढा, पंकजा मुंडेंचं पक्षनेतृत्वालाच आव्हान\nCAB: शिवसेनेची गैरहजेरी भाजपच्या पथ्यावर\n‘ते’ जोशींचं वैयक्तिक मत- नीलम गोऱ्हे\nगोपीनाथ मुंडे असते, तर माझ्यावर अन्याय झाला नसता… खडसेंची खंत\n‘त्या’ शाळेचे आम्ही हेडमास्तर, संजय राऊतांनी सुनावलं\nपक्षविरोधी काम करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करणार, मुनगंटीवारांचं खडसेंना आश्वासन\n‘कॅब’ला पाठिंबा न देणारे देशद्रोही कसे\nभाजप, शिवसेना एकत्र येणार, मनोहर जोशींनी केलं खळबळजनक वक्तव्य\nखडसे आमचे जुने सहकारी, त्यांना नक्कीच भेटणार- उद्धव ठाकरे\nराष्ट्रीय हितासाठी विधेयकाच्या बाजूने मतदान, शिवसेनेने स्पष्ट केली भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://vishwavidya.com/Latur-5dd20e2512d77-16.html", "date_download": "2019-12-15T13:06:21Z", "digest": "sha1:FLFW6PSDNY3ETDSNNPYY332HNVASXBRR", "length": 10827, "nlines": 127, "source_domain": "vishwavidya.com", "title": "Vishwavidya | Online", "raw_content": "\nलवकरच स्विस बँकेतील काळ्या पैश्याची माहिती मिळण्याची शक्यता\nपृथ्वीवर वीस वर्षांत झालेल्या बदलांच्या चित्रणात ‘नासा’ला यश\nराष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांना उच्चपदस्थ नोकरशहांपेक्षा कमी वेतन\nदेशाची राजधानी नागपूरला हलवा : श्री श्री रविशंकर\n2 भारतीय सैनिकांवर फ्रान्समध्ये 100 वर्षांनी झाले अंत्यसंस्कार\nभारत-चीन सीमेवर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप\nभाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार\nदूरसंचार, बँकींग क्षेत्रातील ८० हजार नोक-यांवर गदा\nक्तक़्क़क् बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल\nवेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन\nइराण-इराक सीमा भागात मोठा भूकंप, १२९ नागरिकांचा मृत्यू\nराजस्थानातील डॉक्टरांच्या संपाला राज्यातील ��रकारी डॉक्टरांचा पाठिंबा\nचार वर्षात डेबिट-क्रेडीट कार्ड, ॠच्र्ग् इतिहासजमा : नीती आयोग\nविद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक\nशेतीचे शिक्षण शाळेतून देण्यात सरकार उदासीन\nदेशपातळीवरील उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन प्रथम पुरस्कार विलास साखर कारखान्यास नवी दिल्ली येथे प्रदान अमित विलासराव देशमुख यांनी संचालक मंडळासह स्विकारला\nराष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ नवी दिल्ली यांच्या वतीने विलास सहकारी साखर कारखान्यास उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा देशपातळीवरील प्रथम पुरस्कार सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला. सदरील पुरस्कार अखिल भारतीय\nजिल्हा विधि सेवा प्राधिकरण व प्रभुराज प्रतिष्ठान,च्या लातूर वतीने शालेय साहित्य वाटप करुण सामाजिक बांधीलकि जोपासली ...\nजिल्हा परिषद प्रशाला,खाड़गाव रोड, लातूर येथे जिल्हा विधि सेवा प्राधिकरण व प्रभुराज प्रतिष्ठान,लातूर वतीने बालकांना शैक्षणिक साहित्य वाटप प्राधिकरणचे सचिव तथा न्यायाधीश एस.डी.\nवृक्ष लागवडीसाठी मराठवाड्यात प्रशासन सज्ज\nहरित महाराष्ट्र करण्यासाठी दि.1 जुलै ते 30 सप्टेंबर 2019 या कालावधीत 33 कोटी वृक्ष लागवडीची मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत शासकीय यंत्रणेसोबतच लोकांचाही सहभाग राहणार आहे. टंचाई परिस्थितीवर मात\nप्रधानमंत्री पिकविमा योजना खरीप हंगाम 2019-20 शेतकऱ्यांना 24 जूलै पर्यंत विमा प्रस्ताव भरण्याचे आवाहन\nएमडीए फाऊंडेशनचा महाराष्ट्र ग्रामीण शैक्षणिक विकास प्रकल्प ई ३५५ नाममात्र एक रुपयात पहिली ते बारावीपर्यंत संपूर्ण शिक्षण\nलातूर /प्रतिनिधी :राज्यातील गोरगरीबांच्या मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे , गरीबांच्या मुलांनाही शिक्षण घेता यावे यासाठी एमडीए फाऊंडेशनने पुढाकार घेतला असून यासाठी एमडीए महाराष्ट्र ग्रामीण शैक्षणिक\nशिक्षणाचा उदय प्रागैतिहासिक काळात झाला. सुरुवातीच्या काळात कुटुंब हे शिक्षणाचे केंद्र व आईवडील, विशेषत: आई, हे बालकाचे गु डिग्री होते. पुढे हळूहळू जीवनव्यवहाराच्या कक्षा बदलल्याने आईवडीलांना चरितार्थासाठी घराबाहेर पडावे लागले. परिणामत: मुलांना शिक्षण देण्यासाठी त्यांना\nबाजी प्रभूंच्या आयुष्यावर आधारित \"पावनखिंड\" सिनेमा भेटीला येणार\nमुंबई प्रतिनिधी : सध्या सिनेचाहत्यांमध्ये बॉलिवूड अभिनेता अजय द���वगनचा मल्टी स्टारर अपकमिंग सिनेमा \"तान्हाजी: द अनसंग वॉरिअर\" ची चर्चा आहे. ...>>\nज्येष्ठ रंगकर्मी डॉ. जब्बार पटेल यांची100 व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड\nमुंबई प्रतिनधी - 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची एकमताने ...>>\nमहाराष्ट्रात \"हिरकणी\" चित्रपटाने मारली बाजी\nमुंबई - दिवाळीच्या मुहूर्तावर (२४ ऑक्टोबर) \"हिरकणी\" हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आणि त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ...>>\nइफ्फी\" मध्ये ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटांचे प्रदर्शन\nमुंबई प्रतिनिधी - \"इफ्फी\" म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यंदा ५० वे वर्ष आहे, यानिमित्त गोवा इथं २०-२८ नोव्हेंबर दरम्यान ...>>\nदबंग 3\"मधून सई मांजरेकर प्रेक्षकांच्या भेटीला\nमुंबई प्रतिनिधी - अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मुलगी सई मांजरेकर \"दबंग 3\"मधून प्रेक्षकांसमोर येत आहे. दबंग 3चं पोस्टर ...>>\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.gayout.com/malta-gay-pride", "date_download": "2019-12-15T14:22:21Z", "digest": "sha1:5EH6N32A4QX52UCKKKOUVTGRJVJR24TK", "length": 9917, "nlines": 331, "source_domain": "mr.gayout.com", "title": "माल्टा गाई प्राइड 2020 - गेओट", "raw_content": "\nन्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क,\nफेसबुक साइन इन कराट्विटर साइन इन कराGoogle सह साइन इन\nमाझी आठवण ठेवा लॉग-इन विसरलात\nन्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क,\nमाल्टा समलिंगी गर्व 2020\nगे देश क्रमांक: 15 / 193\nमाल्टा समलिंगी गर्व 2020\nइव्हेंटसह अद्यतनित रहा |\nआगामी मेगा आगामी कार्यक्रम\nग्राहक पुनरावलोकने आपल्या पुनरावलोकने सोडू पुनरावलोकन रेट\nसमूहाचा दर्जा - कडून 0 रेटिंग.\nएक फोटो किंवा फाइल जोडा\nअटी आणि नियम (मालक)\nएक समलिंगी किंवा समलिंगी अनुकूल हॉटेल जोडा\nएलजीबीटी आणि गे सायंस\nआमच्या रोजी सामील व्हा:", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/marathi-songs/playsong/343/Kashi-Karu-Swagata.php", "date_download": "2019-12-15T12:34:53Z", "digest": "sha1:NMZSPAWRKL3YFJX6LYZ4G6HCWYMIJK4D", "length": 9666, "nlines": 148, "source_domain": "www.gadima.com", "title": "Kashi Karu Swagata -: कशी करू स्वागता : ChitrapatGeete-VeryPopular (Ga.Di.Madgulkar|Suman Kalyanpur|Sudhir Phadke) | Marathi Song", "raw_content": "\nचंदनी चितेत जळला चंदन,\nगदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण के��े.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.\nचित्रपट: मुंबईचा जावई Film: Mumbaicha Jawai\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nकशी हसू मी, कैसी बोलू \nकिती गतीने कैसी चालू \nधीटपणाने मिठी घालू का\nफुलते कळि की फुलवी वारा\nचंद्र हसवि की हसवी तारा\nकुठले आधी कुठले नंतर\nकुणी न पुढती कुणी न पाठी\nघरात आहे मीच एकटी\nकविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)\nमहाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.\nकुणी म्हणेल वेडा तुला\nकोन्यात झोपली सतार (जोगिया)\nसासुर्‍यास चालली लाडकी शकुंतला\nलळा जिव्हाळा शब्दच खोटे\nमज नकोत अश्रू घाम हवा\nमाझे दुःख न जाणे कोणी\nमाझ्या जाळ्यात गावला मासा\nमाझ्या जाळ्यात गावला मासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2019-12-15T13:41:28Z", "digest": "sha1:AD4TBP2OZLA64RWCGLZFXJ3FNDIT2JLP", "length": 6553, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता हमाल, संगणक संच, प्रिंटर, लॅपटॉप, स्कॅनर, प्रॉजेक्टर, सिसिटीव्हि कॅमेरे, ड्रोन कॅमेरा, एलईडी टीव्हि यांचा पुरवठा करणेबाबत ई-निविदा | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nलोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता हमाल, संगणक संच, प्रिंटर, लॅपटॉप, स्कॅनर, प्रॉजेक्टर, सिसिटीव्हि कॅमेरे, ड्रोन कॅमेरा, एलईडी टीव्हि यांचा पुरवठा करणेबाबत ई-निविदा\nलोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता हमाल, संगणक संच, प्रिंटर, लॅपटॉप, स्कॅनर, प्रॉजेक्टर, स���सिटीव्हि कॅमेरे, ड्रोन कॅमेरा, एलईडी टीव्हि यांचा पुरवठा करणेबाबत ई-निविदा\nलोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता हमाल, संगणक संच, प्रिंटर, लॅपटॉप, स्कॅनर, प्रॉजेक्टर, सिसिटीव्हि कॅमेरे, ड्रोन कॅमेरा, एलईडी टीव्हि यांचा पुरवठा करणेबाबत ई-निविदा\nलोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता हमाल, संगणक संच, प्रिंटर, लॅपटॉप, स्कॅनर, प्रॉजेक्टर, सिसिटीव्हि कॅमेरे, ड्रोन कॅमेरा, एलईडी टीव्हि यांचा पुरवठा करणेबाबत ई-निविदा\nलोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता हमाल, संगणक संच, प्रिंटर, लॅपटॉप, स्कॅनर, प्रॉजेक्टर, सिसिटीव्हि कॅमेरे, ड्रोन कॅमेरा, एलईडी टीव्हि यांचा पुरवठा करणेबाबत ई-निविदा\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Dec 13, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/maharashtra-shivsena-not-agree-form-government-with-bjp-saamna-editorial/", "date_download": "2019-12-15T12:47:29Z", "digest": "sha1:CO5DDMNT2SL2RTK5Y5WVF5N3QF46PV3R", "length": 7565, "nlines": 114, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "'गोड बातम्यांचे कितीही दाखले दिले तरी पाळणा हलणार का?'; सामनाच्या अग्रलेखातून सेनेचा इशारा", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\n‘गोड बातम्यांचे कितीही दाखले दिले तरी पाळणा हलणार का’; सामनाच्या अग्रलेखातून सेनेचा इशारा\nराज्यातील सत्ता स्थापनेचा पेच दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. भाजपकडून लवकरच गोड बातमी मिळेल असं सांगितलं जात असताना शिवसेनेनं मात्र, गोड बातमी म्हणजे नेमकी कोणती सरकार पक्षात कोणी बाळंत होणार आहे की कोणाचे लग्न वगैरे ठरले आहे सरकार पक्षात कोणी बाळंत होणार आहे की कोणाचे लग्न वगैरे ठरले आहे असं म्हणत गोड बातम्यांचे कितीही दाखले दिली तरी पाळणा हलणार का आणि तो कसा हलेल असं म्हणत गोड बातम्यांचे कितीही दाखले दिली तरी पाळणा हलणार का आणि तो कसा हलेल असा प्रश्न विचारला आहे. शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून आता महाराष्ट्राच्या दृष्टीने एकच गोड बातमी अपेक्षित आहे ती म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ ग्रहण करणार आहे असं म्हणत पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाच्या दाव्यावर ठाम असल्याचंच सांगितलं आहे.\nराज्यात महायुतीचं सरकार येईल असं म्हणणाऱ्या भाजप नेत्यांच्या तोंडात साखर पडो. मात्र, प्रश्न असा आहे की, सरकार नक्की कधी येणार व महायुती ती कोणाची आणि कशी हे सांगितलं नाही असंही अग्रलेखात म्हटलं आहे. पुन्हा एकदा भाजप सरकार पुन्हा येणार नाही असं म्हणत मावळते मंत्री असा उल्लेख शिवसेनेनं केला आहे. राज्यात शिवसेनेचाच मुख्यंत्री व्हावा अशी मागणी जनतेतूनच होत असल्याचंही अग्रलेखात म्हटलं आहे.\nअ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालचे व्हिडीओ टिक टॉकवर…\nबघा रणवीर सिंग काय म्हणाला…\nमहाराष्ट्रामध्ये नेतृत्व देवेंद्र फडणवीस हेच करणार; देवेंद्र यांच्याच पाठीशी हायकमांड ठाम @inshortsmarathi https://t.co/qJPWp4KjTu\nमहाराष्ट्रात कोणत्याही पक्षातील एकही आमदार फुटणार नाही; संजय राऊत यांना विश्वास @inshortsmarathi https://t.co/AlqAVyEpGj\nअ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालचे व्हिडीओ टिक टॉकवर…\nबघा रणवीर सिंग काय म्हणाला…\nकपिल शर्माचं पितळ पडलं उघडं \n‘या’ अभिनेत्रीमुळे ‘दबंग ३’ साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nआईच्या भावविश्वाचा शोध घेणारी मालिका ‘आई कुठे काय करते’…\nराजीनामे मंजूर झाले तरी होणार नाही पोटनिवडणूक\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nअ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालचे व्हिडीओ टिक टॉकवर…\nबघा रणवीर सिंग काय म्हणाला…\nकपिल शर्माचं पितळ पडलं उघडं \n‘या’ अभिनेत्रीमुळे ‘दबंग ३’ साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nकतरिनानं दिलेली ‘ही’ वस्तू आजही…\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार प्रयत्नशील…\nमंत्रालयात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न,…\nहे ‘स्थगिती सरकार’ ; भाजपनं टाकला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/bhima-koregaons-dangle-is-not-due-to-elgar-parishad-says-athavale-1786111/", "date_download": "2019-12-15T13:46:59Z", "digest": "sha1:Y6J6EQPKAHRZ2QWCFNBDW5SLIRYR7P4N", "length": 14022, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bhima Koregaon’s Dangle is not due to Elgar Parishad says Athavale | भीमा कोरेगावची दंगल एल्गार परिषदेमुळे नाही – आठवले | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nभीमा कोरेगावची दंगल एल्गार परिषदेमुळे नाही – आठवले\nभीमा कोरेगावची दंगल एल्गार प��िषदेमुळे नाही – आठवले\nकेंद्रातील भाजप सरकारमध्ये सहभागी असलेल्या आठवले यांच्या या भूमिकेमुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.\nगेल्या वर्षी पुणे येथे आयोजित केलेल्या एल्गार परिषदेमुळे भीमा कोरेगावची दंगल उसळली नाही, पोलिसांनी या दोन घटनेचा एकमेकांशी जोडलेला संबंध चुकीचा आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केले. केंद्रातील भाजप सरकारमध्ये सहभागी असलेल्या आठवले यांच्या या भूमिकेमुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मात्र त्याच परिषदेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या काही विचारवंतांवर नक्षल समर्थक म्हणून करण्यात येत असलेल्या कारवाईचे त्यानी समर्थन केले. ज्या विचारवंतांवर कारवाई केली, ते आंबेडकरवादी नाहीत, असाही दावा त्यांनी केला.\nगेल्या वर्षी १ जानेवारीला भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आणि शौर्यदिन साजरा करण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी अनुयायायांवर भीषण हल्ला करण्यात आला. त्यांच्या वाहनांची, तेथील घरांची, दुकानांची नासधूस, जाळपोळ करण्यात आली. पुणे पोलीस या संदर्भात तपास व कारवाई करीत आहेत. ३१ डिसेंबर २०१७ ला पुणे येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील कथित चिथावणीखोर भाषणांमुळे भीमा कोरेगावची दंगल उसळली असा पोलिसांनी शोध लावला असून, तशी न्यायालयात माहिती दिली जात आहे. रामदास आठवले यांनी मात्र पोलिसांचा हा शोध आणि कारवाईही चुकीची आहे, असे म्हटले आहे.\nआठवले म्हणाले की, ३१ डिसेंबरला मी स्वत भीमा कोरेगाव व वडू गावाला भेट दिली. गोविंद गायकवाड यांच्या समाधीची काही समाजकंटकांनी नासधूस केल्यानंतर तणाव निर्माण झाला. त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी भीमा कोरेगाव येथील हिंसाचारात झाला. आंबेडकरी अनुयांवर हल्ले करण्यात आले. जाळपोळ करण्यात आली. त्यात काही विशिष्ट समाजाच्या संघटनांचा हात होता. एल्गार परिषदेमुळे भीमा कोरेगावची दंगल उसळली, या पोलिसांच्या मताशी आपण अजिबात सहमत नाही.\nपंतप्रधानांच्या हत्येचा कट करण्याचे पत्र वगैरे सापडल्यामुळे कारवाई केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नक्षलवादाला आपला विरोध आहे आणि नक्षलवादी कुणी असतील तर त्यांच्याविरोधा�� कारवाई झालीच पाहिजे, असे ते म्हणाले. नक्षलवाद्यांचा त्याग मोठा आहे, त्यांच्या मागण्यानांही आपला पाठिंबा आहे, परंतु त्यांचा हिंसेचा मार्ग चुकीचा आहे, त्याला आपला विरोध आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.\nएल्गार परिषदेचा आणि भीमा कोरेगाव हिंसाचाराचा काही संबंध नाही असे आपण म्हणत आहात, तर मग याच परिषदेतील सहभागाबद्दल काही विचारवंतांना नक्षलसमर्थक म्हणून अटक करण्यात आली, त्याबद्दल विचारले असता, त्यावर आंबेडकरवाद्यांवर कारवाई झालेली नाही, तर नक्षलसमर्थक म्हणून त्यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई करण्यात आल्याचे आठवले यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vismrutitgelelipusatke-news/perspicuous-marital-life-story-1178241/", "date_download": "2019-12-15T13:42:13Z", "digest": "sha1:F5N5NKPEGO4G264W4WTOQPBC6LQ6X7ZO", "length": 13742, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "दाम्पत्यजीवनाच्या सुबोध कथा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nविस्मृतीत गेलेली पुस्तके »\nया पुस्तकात दिलेले संदर्भही परिपूर्ण नाहीत. लेखिकेची भाषा��ैलीही वाचकाला बुचकळ्यात टाकणारी आहे.\nसर्वसामान्य वाचकांना असामान्य कर्तृत्व गाजवलेल्या व्यक्तींच्या जीवनाविषयी कुतूहल असते हे लक्षात घेऊन डॉ. नीला पांढरे यांनी ‘सहजीवनातील प्रकाशवाटा’ या पुस्तकाचे लेखन केले आहे. यात महाराष्ट्रातील अकरा दाम्पत्यांच्या जीवनसंघर्षांची कथा सुबोधरीत्या मांडली आहे. जोतिराव फुले आणि सावित्रीबाई, न्या. रानडे आणि रमाबाई, डॉ. आनंदीबाई आणि गोपाळराव जोशी, कवी ना. वा. टिळक आणि लक्ष्मीबाई, महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाया कर्वे, साधनाताई आणि बाबा आमटे, प्रभाकर पाध्ये आणि कमलताई, पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाई, कवी नारायण सुर्वे आणि कृष्णाबाई, डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि शैलाताई, डॉ. जयंत नारळीकर आणि मंगलाताई या मान्यवर दाम्पत्यांचा या पुस्तकात समावेश आहे.\nडॉ. नीला पांढरे यांनी ‘महाराष्ट्रातील स्त्री-सुधारक’ ही चरित्रमाला लिहिली असल्यामुळे त्यांचा त्यासंदर्भातील अभ्यास म. फुले आणि न्या. रानडे यांच्याविषयीच्या लेखांमध्ये पाहायला मिळतो. त्या दोघांचा तत्कालीन परिस्थितीशी चाललेला संघर्ष व त्याला त्यांच्या पत्नींकडून मिळालेली साथ यांचे चित्रण या लेखांमध्ये आलेले आहे. तथापि लेखिकेने एखाद् दुसऱ्या संदर्भसाधनाच्या आधारे इतर लेख लिहिले आहेत. त्यामुळे यातले बरेच लेख हे परिचित माहिती, तसेच संबंधितांच्या आत्मचरित्रातील प्रसंगांच्या मदतीने आकाराला आले आहेत. त्यात नवीन असे सखोल संशोधन आढळत नाही. आजच्या झटपट माहितीच्या युगाला हवी असलेली माहिती थोडक्यात देणारे संकलन असे स्वरूप या लेखनाचे आहे.\nया पुस्तकात दिलेले संदर्भही परिपूर्ण नाहीत. लेखिकेची भाषाशैलीही वाचकाला बुचकळ्यात टाकणारी आहे. उदा. पुस्तकाच्या सुरुवातीलाच आलेले वाक्य असे आहे- ‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो.’ येथे वाक्प्रचारांना काही ठरावीक संदर्भक्षेत्रे असतात, हे लक्षात घेतलेले नाही. तसेच सुनीताबाईंविषयी त्या लिहितात, ‘‘बळी तो कान पिळी’ या न्यायाने त्या भाईंवर सत्ता गाजवत असत.’ लेखिकेची या विषयाबाबतची स्वत:ची अशी नेमकी भूमिका पुस्तकातून समोर यायला हवी होती. कमलताई पाध्ये त्याचप्रमाणे सुनीताबाई देशपांडे यांचे सहजीवन पारंपरिक ठशाचे नव्हते. त्याबाबतची लेखिकेची भाष्ये वरवरची वाटतात. उदा. लेखिकेला कमलताईंच्या ��बंध-अनुबंध’मधून संसाराचं लोणचं मुरत कसं जातं याचा आलेख दिसतो. येथे लेखिका वैवाहिक जीवन आणि आधुनिक स्त्रीच्या अपेक्षा यांच्यातील गुंतागुंत झटकन् सोपी करून टाकते. डॉ. मंगलाताई नारळीकरांच्या स्वतंत्र लेखनकर्तृत्वाची तर लेखिकेने नोंदही घेतलेली नाही. एकंदरीत बदलत्या काळातील आव्हानांना फारसे महत्त्व न देता शीर्षकात सुचवल्यानुसार केवळ या व्यक्तिमत्त्वांच्या केवळ प्रेरणादायी अंगांवर भर देऊन केलेले हे लेखन आहे.\nडॉ. नीला पांढरे, उन्मेष प्रकाशन,\nपृष्ठे- २३७, मूल्य- २५० रुपये.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/599872", "date_download": "2019-12-15T12:33:12Z", "digest": "sha1:MAVDXHRCD552QKHJ2XAANBPUTMGMVW43", "length": 7838, "nlines": 24, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पावसामुळे पुन्हा लेटमार्क; लांब पल्ल्यांच्या गाडय़ा रद्द - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » पावसामुळे पुन्हा लेटमार्क; लांब पल्ल्यांच्या गाडय़ा रद्द\nपावसामुळे पुन्हा लेटमार्क; लांब पल्ल्यांच्या गाडय़ा रद्द\nगेल्या तीन दिवसांपासून मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार कोसळणाऱया पावसाने मंगळवारी पुन्हा ओव्हरटाइम केला होता. काही भागात रेल्वे रुळ पाण्याखाली गे���्यामुळे मुंबईकरांची लाइफलाइन असणारी लोकल मंदावल्यामुळे सलग चौथ्या दिवशीही मुंबईकरांची दैना उडवून दिली होती. या पावसामुळे तिन्ही मार्गावरील वाहतूक सेवा उशिराने धावत होत्या. तर मुंबई-ठाण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा लांबपल्ल्यांच्या गाडय़ांनाही फटका बसला. परिणामी मध्य रेल्वेच्या 172 फेऱया तर पश्चिम रेल्वेच्या 150 लोकल फेऱया आणि 50 फेऱयांना लेटमार्क लागला आहे.\nमंगळवारी सकाळपासूनच पावसाने झोडपून काढल्यामुळे मुंबईतील रस्ते आणि रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने त्याचा रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला फटका बसला. मध्य रेल्वेवरील सँडहर्स्ट रोड जवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे अप-डाऊन मार्गावरील वाहतूक अर्धा तासापेक्षा उशीराने धावत होती. तर हार्बर रेल्वे मार्गावरील मानखुर्द रेल्वे स्थानकात रुळावर पाणी साचल्यामुळे वाशी ते सीएसएमटी रेल्वे सेवा काही काळासाठी ठप्प करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ही लोकल सेवा सुरू करण्यासाठी पंप लावून पाणी उपसण्यात आले. तसेच रिक्षा-टॅक्सी आणि बस सेवाही कोलमडल्याने प्रवाशांचे अतोनात झाले असून मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा देखील बंद ठेवण्यात आली. तर पश्चिम रेल्वेवर वसई, नालासोपारा रेल्वे स्थानकात पाणी साचल्याने विरार ते बोरिवली रेल्वे वाहतूक सकाळच्या वेळेत ठप्प झाली होती. यामुळे बोरिवली ते चर्चगेट वाहतूक अर्धा तास उशिराने धावत होत्या. परिणामी सकाळी चर्चगेटच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांचा खोळंबा झाला होता.\nलांब पल्ल्यांच्या गाडय़ा रद्द\nमध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरील अनेक लांब पल्ल्याच्या गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. तर काहीच्या मार्गात बदल केले आहे. पुणे-मुंबई-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस, पुणे-मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस, पुणे-कर्जत पॅसेंजर गाडय़ा रद्द केल्यामुळे मुंबईत कामासाठी आलेल्या पुणेकरांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, पुणे-भुसावळ-पुणे एक्सप्रेस ही दौंड-मनमाड-दौंड मार्गावरून वळविण्यात आली. तर वसईला पाणी भरल्याने पुणे-हजरत निजामुद्दीन दुरांतो एक्सप्रेस ही दौंड-मनमाड-खांडवा-भोपाळ मार्गे, तुतिकोरीन-ओखाविवेक एक्सप्रेसला इगतपुरी-मनमाड-जळगाव मार्गे तर येसवंतपूर-बारमेर वातानुकूलित एक्सप्रेस इगतपुरी-भुसावळ-खांडवा-भोपाळ-रतलाम मार्गे वळवि���्यात आली आहे.\nअखेर हॅंकॉक पुलाच्या कामाला मुहूर्त\nजेलमधून फरार झालेल्या गुन्हेगाराची कर्जतमध्ये हत्या\nनाशकातील व्यावसायिकाची लूट आणि हत्येप्रकरणी दोघे ताब्यात\nविदर्भ-मराठवाढयात 20-21 फेब्रुवारीला वादळी पावसाची शक्यता\nआलिशान घरांना वाढती मागणी\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/500-cr/", "date_download": "2019-12-15T14:18:21Z", "digest": "sha1:DFS36EORWTKK2GQCSXKO3U5BH7LRT5IN", "length": 3186, "nlines": 53, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "500 cr Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामतीनंतर वर्ध्यातून निवडणूक लढवायला आवडेल\nनागरिकत्व विधेयक लागू करण्याचा निर्णय हजार टक्के योग्यच : नरेंद्र मोदी\nमारुती कारखान्यास गतवैभव प्राप्त करून देऊ,दिलीपराव देशमुखांचा निर्धार\n‘६७व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’च्या शेवटच्या दिवसाची सुरेल सुरुवात\n राजीनामे मंजूर झाले तरी होणार नाही पोटनिवडणूक\nमहाविकास आघाडीचे सरकार केवळ पाच वर्षेच नव्हे तर २५ वर्षेच काय ५० वर्षे चालेल : उद्धव ठाकरे\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची केरळला 500 कोटींची मदत\nटीम महाराष्ट्र देशा – केरळमध्ये आलेल्या महापुरात आजपर्यंत तीनशेच्या वर बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच अडीच लाखांवर नागरिक बेघर झाले...\nसुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामतीनंतर वर्ध्यातून निवडणूक लढवायला आवडेल\nनागरिकत्व विधेयक लागू करण्याचा निर्णय हजार टक्के योग्यच : नरेंद्र मोदी\nमारुती कारखान्यास गतवैभव प्राप्त करून देऊ,दिलीपराव देशमुखांचा निर्धार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/11/blog-post_10.html", "date_download": "2019-12-15T13:30:37Z", "digest": "sha1:U3J7MDAPRPSTQXBON4JEXZ4YXIMEGQ7T", "length": 29668, "nlines": 237, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: मराठा मूक मोर्चा आणि ट्रंप", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nमराठा मूक मोर्चा आणि ट्रंप\n८ नोव्हेंबरला अमेरिकेत मतदान झाले आणि ९ नोव्हेंबरला अमेरिकेचा नवा अध्यक्ष निश्चीत झाला. येत्या वर्षी २० जानेवारी २०१७ रोजी डोनाल्ड ट्रंप अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून कारभार सुरू करतील. हे सत्तांतर सुरळीत पार पडावे, म्हणून गुरूवारी मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्रंप यांना अध्यक्षीय निवासात आमंत्रित केले. हीच जुनी प्रथा आहे. पण पराभूत डेमॉक्रेट पक्षाच्या पाठीराख्यांना मात्र आलेला निकाल मान्य नाही आणि त्यासाठी जिथे त्या पक्षाचा प्रभाव आहे, तिथे त्यांनी निदर्शनांचा तमाशा आरंभला आहे. अर्थात असा धक्का बसलेले लोक केवळ त्या पराभूत पक्षातच नाहीत. अमेरिकेतील व जगातील बहुतांश राजकीय अभ्यासक, विश्लेषक आणि पत्रकारांनाही या निकालाने हादरा दिला आहे. अमेरिकन मतदाराने ट्रंप यांना निवडावेच कशाला, ह्या यक्षप्रश्नाचे उत्तर शोधण्यात सगळे गर्क आहेत. जितका शोध चालू आहे तितके त्यांचे कोडे अधिकच गुंतागुंतीचेच होत चालले आहे. अर्थात यात नवे काहीच नाही, कदाचित दहा आठवड्यांनी ट्रंप सत्तासुत्रे हाती घेतील, तेव्हाही अशा लोकांना या कोड्याचे उत्तर सापडणार नाही. अडीच वर्षे म्हणजे नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानकीची अर्धी मुदत संपून गेली, तरी भारतातल्या अनेक अभ्यासकांना मोदी कशामुळे इतकी मते मिळवून निवडून आले; त्याचा शोध कुठे लागला आहे गफ़लत समजून घेण्यात नसून त्यांच्या विचारशैलीत आहे. समोर दिसते ते आधी समजून घ्यावे आणि मग त्याचे विश्लेषण करावे, ही गोष्ट आजकालचे अभ्यासक विसरून गेल्याचा तो परिणाम आहे. म्हणूनच त्यांना मोदींना लोक कशाला निवडून देतात वा ट्रंपच्या हातात सत्तासुत्रे कशाला सोपवतात, त्याचा थांग लागत नाही. फ़ार कशाला गफ़लत समजून घेण्यात नसून त्यांच्या विचारशैलीत आहे. समोर दिसते ते आधी समजून घ्यावे आणि मग त्याचे विश्लेषण करावे, ही गोष्ट आजकालचे अभ्यासक विसरून गेल्याचा तो परिणाम आहे. म्हणूनच त्यांना मोदींना लोक कशाला निवडून देतात वा ट्रंपच्या हातात सत्तासुत्रे कशाला सोपवतात, त्याचा थांग लागत नाही. फ़ार कशाला दोनतीन महिने महाराष्ट्रात निघत असलेल्या मराठा मूक मोर्चाचे रहस्य किती जाणकारांना नेमके उलगडता आलेले आहे दोनतीन महिने महाराष्ट्रात निघत असलेल्या मराठा मूक मोर्चाचे रहस्य किती जाणकारांना नेमके उलगडता आलेले आहे कोणी त्याची नेमकी मिमांसा करू शकला आहे काय\nमराठा समाज हा राज्यातला बहुसंख्य किंवा मोठा समाजघटक आहे. तोच जमिनदार व सघन वर्ग आहे. त्याच्यापुढे बाकीचे सगळे समाजघटक दुर्बळ आणि अगतिक आहेत. हे एक गृहीत आहे. सत्तेत कायम मराठे होते. पुर्वापार मराठेच गावचे पाटिल, सरपंच म्हणून मुजोर आहेत. मराठ्यांना कशात काही कमी नाही, हे कायमचे गृहीत आहे. मधल्या सत्तर वर्षात लोकशाहीत काय बदलले आणि मराठा समाजावर त्याचे काय बरेवाईट परिणाम झालेत; त्याची दखल घ्यावी असे कुणा अभ्यासकाला कधीच वाटले नाही. सहाजिकच सत्तर, पन्नास वा वीसतीस वर्षापुर्वीच्या समजुतीच्या आधारावरच, आजच्या मराठ्यांची गणना किंवा मुल्यमापन होत राहिले आहे. तुलनेने ओबीसी किंवा दलित हा गरीब, दुबळा वा पिडीत असतो; असेही गृहीत आहे. या दोन गृहीतामध्ये गुरफ़टून आजच्या मराठा मानसिकतेचे विश्लेषण करायला गेल्यास मूक मोर्चा समजू शकत नाही, की त्याची मिमांसा करता येणार नाही. गेल्या दोनतीन दशकात जे काही पुरोगामी निर्णय महाराष्ट्रात झाले वा धोरणे राबवली गेली, ती प्रत्यक्षात आणणारे नेतेही मराठा होते. तेच मराठा घटकाचे प्रतिनिधीत्व करतात, हे गृहीत आहे. त्यापैकी कुणा नेत्याने कधी मराठा समाजाचे मन आजमावून बघितले नाही, की त्याच्या वेदना यातना वा समस्यांची दखल घेतली नाही. नेत्यांनी त्या गोष्टी बघितल्या नाहीत आणि कायम अभ्यासक वा विश्लेषकाच्या मिमांसेवर आधारीत निर्णय घेतले गेले. मराठा पुरोगामी म्हणून तोच फ़ुले शाहू आंबेडकरांचा वारसा चालवणारा, हेही तसेच एक गृहीत अशा कोंडीत प्रत्यक्ष खेड्यापाड्यात पसरलेल्या मराठ्याची खरी स्थिती काय आहे, ते दुर्लक्षित राहिले. त्याच मूक बहुसंख्येने एक दिवस उठून आपल्यावर लादलेले पुरोगामीत्वाचे ओझे झुगारण्याचा पवित्रा घेतला, त्याकडे जगाने मूक क्रांती मोर्चा म्हणून बघितले. तो तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करण्याची क्षमता संपल्याचा हुंकार होता.\nनेहमीच्या पद्धतीने मग यामागे कोणाचे कारस्थान आहे कुठल्या राजकीय शक्ती वा नेत्याची प्रेरणा अशा मोर्चामागे आहे, त्याचा कसून तपास सुरू झाला. पण दोन महिने उलटून गेल्यावरही कुणाला ठामपणे या मूकमोर्चाचा बोलविता धनी शोधून काढता आलेला नाही. कारण जे नसेलच ते शोधून सापडणार कसे कुठल्या राजकीय शक्ती वा नेत्याची प्रेरणा अशा मोर्चामागे आहे, त्याचा कसून तपास सुरू झाला. पण दोन महिने उलटून गेल्यावरही कुणाला ठामपणे या मूकमोर्चाचा बोलविता धनी शोधून काढता आलेला नाही. कारण जे नसेलच ते शोधून सापडणार कसे या मूकमोर्चामागे एका मोठ्या बहुसंख्य समाजघटकाची वेदना यातना आक्रोश आहे. तीच त्याची प्रेरणा आहे. जे दुखते आहे, त्यासाठी कोणी आवाज उठवत नाही. याची खात्री झाल्यावर हा मूक समाज आत्मप्रेरीत होऊन रस्त्यावर आला आहे. त्याने कुणा नेत्याला साकडे घातले नाही. त्याने कुणा नेत्याला शरण जाण्याचे पाऊल उचलले नाही. इंग्रजीत ज्याला ‘सायलेन्ट मेजॉरिटी’ म्हणतात, तशी मराठा मूकमोर्चा ही आजवरच्या गृहीताविरोधात उमटलेली प्रतिक्रीया आहे. पण ती समजून घ्यायचे असेल तर आधी जुने कालबाह्य मापदंड फ़ेकून द्यावे लागतील. मराठा म्हणजे सुखवस्तु, मुजोर ही धारणा सोडून प्रतिकुल शेतीमुळे डबघाईला आलेला व आत्महत्येपर्यंत जाऊन पोहोचलेला मराठा बघावा लागेल. सुखवस्तु मराठा नेते म्हणजेच मराठा, या गृहीतातून बाहेर पडावे लागेल. तरच समोर लाखोच्या संख्येने रस्त्यावर आलेल्या मराठ्याची मिमांसा करता येऊ शकते. पण अभ्यासक जाणकारच आपल्या समजुती व गृहीतातून बाहेर पडायचीच भिती बाळगणारे असले, तर त्या मूक मोर्चाचे नेमके निदान कसे होऊ शकेल या मूकमोर्चामागे एका मोठ्या बहुसंख्य समाजघटकाची वेदना यातना आक्रोश आहे. तीच त्याची प्रेरणा आहे. जे दुखते आहे, त्यासाठी कोणी आवाज उठवत नाही. याची खात्री झाल्यावर हा मूक समाज आत्मप्रेरीत होऊन रस्त्यावर आला आहे. त्याने कुणा नेत्याला साकडे घातले नाही. त्याने कुणा नेत्याला शरण जाण्याचे पाऊल उचलले नाही. इंग्रजीत ज्याला ‘सायलेन्ट मेजॉरिटी’ म्हणतात, तशी मराठा मूकमोर्चा ही आजवरच्या गृहीताविरोधात उमटलेली प्रतिक्रीया आहे. पण ती समजून घ्यायचे असेल तर आधी जुने कालबाह्य मापदंड फ़ेकून द्यावे लागतील. मराठा म्हणजे सुखवस्तु, मुजोर ही धारणा सोडून प्रतिकुल शेतीमुळे डबघाईला आलेला व आत्महत्येपर्यंत जाऊन पोहोचलेला मराठा बघावा लागेल. सुखवस्तु मराठा नेते म्हणजेच मराठा, या गृहीतातून बाहेर पडावे लागेल. तरच समोर लाखोच्या संख्येने रस्त्यावर आलेल्या मराठ्याची मिमांसा करता येऊ शकते. पण अभ्यासक जाणकारच आपल्या समजुती व गृहीतातून बाहेर पडायचीच भिती बाळगणारे असले, तर त्या मूक म���र्चाचे नेमके निदान कसे होऊ शकेल आज मराठा असण्याची लाज वाटावी आणि आपल्या अभिमानाचीच शरम वाटावी, अशी सक्तीच मराठा समाजावर लादली गेल्याने आलेली ही संतप्त प्रतिक्रीया आहे. मराठा असण्यातला अभिमान दाखवायला हा स्वाभिमानी मराठा लाखोच्या संख्येने घराबाहेर पडला आहे. जी कहाणी इथल्या मूक मोर्चाची आहे, तशीच्या तशीच काहीशी स्थिती अमेरिकेतल्या मतदाराची आहे. ट्रंप त्यावर स्वार झालेला विजेता आहे.\nसव्वादोनशे वर्षापुर्वी इंग्रजी सत्तेचे जोखड झुगारून १३ वसाहतींनी आपल्याला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. तेव्हाची अमेरिका आणि आजची अमेरिका यातला फ़रक ओळखायला हवा. एका ठराविक अभिमान व धारणेवर आधारीत समाज जगत असतो, एकत्र येत असतो. त्यातून त्याच्यात राष्ट्रभावना जोपासली जाते. त्याच पायावर ते राष्ट्र उभे रहाते. त्या परिघाबाहेर असलेल्यांना त्यात स्थान नसते. अशा एकजीव समाज वा राष्ट्रभावनेला राष्ट्र म्हणतात. त्याच्या भौगिलिक सीमा असतात आणि अभिमानाची ठराविक प्रतिके असतात. त्याच प्रतिकांच्या माध्यमातून त्या लोकसंख्येला एकजीव राखता येत असते आणि राष्ट्र म्हणुन जगता येत असते. प्रगती करता येत असते किंवा आव्हानांना र्तोड देता येत असते. तीच प्रतिके खच्ची केली, तर त्या राष्ट्राचा विनाश आपोआप होऊन जात असतो. गेल्या दोनतीन दशकात जगभर अशा कुठल्याही समाजघटकाची वा राष्ट्रवादाची प्रतिके खच्ची करण्याला प्रगतशील मानले जाऊ लागले. किंबहूना त्यासाठी पद्धतशीरपणे खच्चीकरण सुरू झाले. मूक बहुसंख्या त्याकडे गंमतीने बघत होती, म्हणून ते चालून गेले आणि सहनही झाले. पण आता ते असह्य होऊ लागले आहे. तथाकथित पुरोगामी असण्यासाठी आपला अभिमान सोडण्याची सक्ती अतिरेकी झाली आहे. अमेरिका गोर्‍यांचा देश मानला जायचा. आजकाल तिथे गोरा असणे हाच गुन्हा ठरवल्यासारखा कारभार सुरू झालेला आहे. भारतात हिंदू असणे गुन्हा मानला जातो आहे. महाराष्ट्रात मराठा असण्याला गुन्हा ठरवण्याची सक्ती होऊ लागली आहे. मुंबईत मराठीचा अभिमान गुन्हा ठरवला जातो आहे. या सगळ्यातली समानता लक्षात आली, तर सगळीकडे सारख्याच प्रतिक्रीया कशामुळे उमटत आहेत, त्याचा उलगडा होऊ शकेल. त्यासाठी आधी समजुतीची झापडे फ़ेकून द्यावी लागतील. नवी समयोचित मापके शोधून नव्या स्थितीचा अभ्यास करावा लागेल. मगच मराठा मूकमोर्चा किंवा ट्रंपच्या विजयाचे रहस्य उलगडू शकेल.\n पुरोगामी नकोत तसेच मुल धर्मी व बहुसंख्यकांना कमी लेखुन चालणार नाही हे जनतेने दाखवुन दिले\nट्रंप का निवडून आले त्याबाबत जेष्ठ पत्रकार गोविंद तळवळकर लिहित आहेत\nजागतिक बातमी - दगडापेक्षा वीट मऊ अशा म्हणीचा अभाव असल्याने त्यांनी वीट बाजूला सारली आणि दगड जवळ केला .\nही गाजराची पुंगीच आहे\nमहाराष्ट्रात लांबलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याने गाफ़ील झालेल्या विरोधक व विश्लेषकांना शनिवारी सकाळी दिर्घकाळ शांत बसलेल्या भाजपाने मोठाच...\nनाट्य, पटकथा आणि राजकारण\nगेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक धक्कादायक वळणे घेतलेली आहेत. त्यामध्ये युती मोडून दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत गेलेले...\nमुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोशात आहेत. त्यांचे सल्लागारही जोशात आहेत. गंमत म्हणजे त्यांनी जी काही पावले उचलले...\nपत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समिकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणूकीनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रीपद मिळवण्यास...\nसिंह आला, पण गड गेला\nअखेरीस महाराष्ट्रात नवे समिकरण जुळलेले आहे. शिवसेना व दोन्ही कॉग्रेस यांची आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा मुख्यम...\nहीच वेळ आणि योग्य वेळ\nशनिवारी सकाळी उजाडताना अकस्मात राजभवनात भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारचा शपथविधी पार पडला. ती बातमी घरातल्या घरात बसून वाहिन्यां...\nरस्ता तोच वाटसरू वेगळे\nकर्नाटकात दिड वर्षापुर्वी रंगलेले नाट्य किरकोळ फ़रक करून महाराष्ट्रात घडलेले आहे. बहूमत हुकलेल्या भाजपाच्या येदीयुरप्पांनी तेव्हा अल्पमतात...\nअडीच वर्षापुर्वी म्हणजे २२ जुन २०१७ रोजी एक ब्लॉग लिहीला होता. त्याचे शीर्षक होते, ‘दाखवायचे सुळे’. तो खुप व्हायरल झाला आणि त्यावर प्रतिक...\nमहाराष्ट्रात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यावर विधानसभेत विश्वास व्यक्त क...\nआठवडे बाजार आणि घोडेबाजार\nआजकाल शिवसेनेचे परिचीत चेहरे कुठले फ़ारसे दिसत नाहीत आणि अब्दुल सत्तार नावाचे औरंगाबाद जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार मात्र आवेशात शिवसेने...\nमोदी हे वाजपेयी नाहीत\nकोण जिंकला कोण हरला\nनितीश बदल रहा है\nनो���ाबंदीचा डाव आणि पेच\nसबसे बडा रुपैया की कायदा\nकाळापैसा, राजकारण, गुन्हेगारी अनटचेबल्स (२)\nअग्रलेखांच्या बादशहाला, तुघलकाचे अनावृत्तपत्र\nमारणारे मेले, उरले कोण\nमराठा मूक मोर्चा आणि ट्रंप\nआम आदमी जाम आदमी\nइमान-दारी बांधलेले स्वातंत्र्याचे योद्द्धे\nदुखणे आधी बारकाईने तपासा\n‘आम्ही सारे’ एका माळेचे मणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2019/01/blog-post_85.html", "date_download": "2019-12-15T14:03:09Z", "digest": "sha1:3Y5GM7RZKG2WCLCLWJJUXQ6Q7PMRY5LJ", "length": 28760, "nlines": 253, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: सब मिले हुए है", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nसब मिले हुए है\n२०१३ साली राजकारणात आलेल्या केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांनी रॉबर्ट वाड्रा यांच्या हरयाणातील जमिनीचे प्रकरण मुळात उकरून काढलेले होते. भाजपाचा त्याच्याशी काडीमात्र संबंध नव्हता. तेव्हा केजरीवाल यांच्यासह प्रशांत भूषण यांनी वाड्रा यांच्या भ्रष्ट्राचाराला हरयाणाचे तात्कालीन मुख्यमंत्री भुपिंदरसिंग हुड्डा यांनी कशी मदत केली त्याचे तपशील वर्णन केलेले होते. आता त्याच प्रकरणात चौकशी पुर्ण होऊन पुढील कारवाई सुरू झाली असताना, तेच केजरीवाल टुणकन उडी मारून वाड्रा व हुड्दा यांच्या पंगतीत जाऊन उभे राहिले आहेत. कारण त्याच चौकशीच्या दरम्यान सीबीआय आणि अन्य संस्थांच्या पथकांनी हुड्डा यांच्या घरावर धाडी घातल्या, तर कॉग्रेसने त्याला सुडबुद्धीचे राजकारण म्हणायला हरकत नाही. पण केजरीवालही कॉग्रेसच्या सुरात सुर मिसळून तोच राग आलापत आहेत. त्यांना सहा वर्षापुर्वी हुड्डा वा वाड्रा यांच्यावर आपणच हे आरोप केले व चौकशीची मागणी केल्याचेही स्मरण राहिलेले नाही. अशी वेळ येते, तेव्हा पुन्हा केजरीवाल यांचेच तेव्हाचे शब्द आठवतात. सब मिले हुए है भ्रष्टाचारात सगळे कसे आतून एकमेकांशी मिळालेले आहेत आणि त्यांची मिलीभगत आहे, हा केजरीवालांचा आवडता आरोप होता. आता तेच अशा टोळीत सहभागी झालेले आहेत. कारण दिल्लीसारख्या इवल्या राज्याची सत्ता उपभोगताना त्यांनीही मनसोक्त हात धुवून घेतलेले आहेत आणि मुरलेल्या मुरब्बी राजकीय पक्ष व नेत्यांनाही लाजवू शकेल अ���ी कामगिरी बजावली आहे. त्यांच्या खास सचिवाच्या कार्यालयावर धाडी पडल्या होत्या आणि एका मंत्र्याच्या कुटुंबाच्या भ्रष्टाचाराची लक्तरेच जगासमोर आलेली आहेत. तेव्हा लोकपालाला तिलांजली देऊन केजरीवालांनी वाड्रा हुड्डांच्या समर्थनाला उभे ठाकण्यात कुठले नवल नाही. पण सवाल दिर्घकाळ देशाची सतत उपभोगणार्‍या कॉग्रेसचा आहे आणि त्यांनी शासकीय अधिकार्‍यांना धमक्या देण्याचा आहे.\nसीबीआय किंवा ईडी अशा संस्थांवर सरसकट राजकीय सुडबुद्धीने कारवाई केल्याचे आरोप हल्ली होत असतात. पण असे आरोप करण्यापुर्वी कारवाई कुठली व कायदा कोणता, त्याचे तरी भान ठेवणार की नाही अशाच अनेक कारवाया कॉग्रेसच्या हाती सत्ता असताना झालेल्या आहेत. तेव्हा कोणाला त्यात सुडबुद्धी दिसलेली नव्हती. विविध खोटेनाटे आरोप ठेवून नरेंद्र मोदी वा अमित शहा यांच्यासह अनेकांवर अशा कारवाया झालेल्या आहेत. अनेक आयोग नेमूनही त्यांच्या विरोधात कुठला पुरावा सापडला नाही. पण खटले भरणे आजही संपलेले नाही. त्याला काय म्हणायचे अशाच अनेक कारवाया कॉग्रेसच्या हाती सत्ता असताना झालेल्या आहेत. तेव्हा कोणाला त्यात सुडबुद्धी दिसलेली नव्हती. विविध खोटेनाटे आरोप ठेवून नरेंद्र मोदी वा अमित शहा यांच्यासह अनेकांवर अशा कारवाया झालेल्या आहेत. अनेक आयोग नेमूनही त्यांच्या विरोधात कुठला पुरावा सापडला नाही. पण खटले भरणे आजही संपलेले नाही. त्याला काय म्हणायचे कायद्याचे राज्य म्हणायचे काय कायद्याचे राज्य म्हणायचे काय सोहराबुद्दीन वा इशरत जहान प्रकरणात चकमकींना खोटे ठरवून ज्या कारवाया होत राहिल्या, त्या न्याय्य नसल्याचा निर्वाळा आता कोर्टाने दिलेला आहे. त्या कारवाया करणारेही सरकारी अधिकारी होते आणि सत्तांतर झाले, मग तुम्हाला बघून घेऊ अशा धमक्या तेव्हा भाजपाने त्या अधिकार्‍यांना कधी दिल्या नव्हत्या. चिदंबरम यांनी तर खोटेनाटे पुरावे निर्माण करण्यासाठी आरव्हीएस मणी या गृहखात्याच्या अधिकार्‍याला सीबीआयच्या पथकातर्फ़े छळलेही होते. मोदी शहांना खुनात गुंतवून द्या, म्हणून लकडा लावला होता. त्याला सुडाचे राजकारण म्हणतात. ते कागदपत्र आज उपलब्ध आहेत आणि मणि यांनी त्यावर पुस्तकही लिहीलेले आहे. चिदंबरम वा कुणा कॉग्रेसवाल्याला त्याचे खंडन करायचीही हिंमत अजून झालेली नाही. अशा रितीने आपल्या रा���कीय हेतूसाठी सीबीआय किंवा अन्य तपास यंत्रणांना ज्यांनी राबवले, तेच आता उलटे सुडाचे आरोप करीत आहेत. अधिकार्‍यांना नंतर सुड उगवला जाईल अशाही धमक्या देत आहेत. याला फ़ॅसीझम नाहीतर काय म्हणतात सोहराबुद्दीन वा इशरत जहान प्रकरणात चकमकींना खोटे ठरवून ज्या कारवाया होत राहिल्या, त्या न्याय्य नसल्याचा निर्वाळा आता कोर्टाने दिलेला आहे. त्या कारवाया करणारेही सरकारी अधिकारी होते आणि सत्तांतर झाले, मग तुम्हाला बघून घेऊ अशा धमक्या तेव्हा भाजपाने त्या अधिकार्‍यांना कधी दिल्या नव्हत्या. चिदंबरम यांनी तर खोटेनाटे पुरावे निर्माण करण्यासाठी आरव्हीएस मणी या गृहखात्याच्या अधिकार्‍याला सीबीआयच्या पथकातर्फ़े छळलेही होते. मोदी शहांना खुनात गुंतवून द्या, म्हणून लकडा लावला होता. त्याला सुडाचे राजकारण म्हणतात. ते कागदपत्र आज उपलब्ध आहेत आणि मणि यांनी त्यावर पुस्तकही लिहीलेले आहे. चिदंबरम वा कुणा कॉग्रेसवाल्याला त्याचे खंडन करायचीही हिंमत अजून झालेली नाही. अशा रितीने आपल्या राजकीय हेतूसाठी सीबीआय किंवा अन्य तपास यंत्रणांना ज्यांनी राबवले, तेच आता उलटे सुडाचे आरोप करीत आहेत. अधिकार्‍यांना नंतर सुड उगवला जाईल अशाही धमक्या देत आहेत. याला फ़ॅसीझम नाहीतर काय म्हणतात हुड्डा यांच्या घरावर सीबीआयने धाडी घातल्या, तर कॉग्रेसनेते आनंद शर्मांनी काय निवेदन दिले आहे हुड्डा यांच्या घरावर सीबीआयने धाडी घातल्या, तर कॉग्रेसनेते आनंद शर्मांनी काय निवेदन दिले आहे ते निवेदन आहे की धमकी आहे\nउद्या आमची सत्ता आली किंवा सत्तांतर झाले, मग तुम्हाला बघून घेऊ, असे आनंद शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन बजावले आहे. आज भाजपाची सत्ता असेल. पण लोकशाहीत कुठलाही पक्ष कायम सत्ताधीश नसतो. त्यामुळे आजच्या सत्ताधीशांना खुश करण्यासाठी कारवाई करणार्‍यांनी सावध रहावे, ह्याला इशारा नव्हेतर धमकी म्हणतात. लौकरच निवडणूका होऊ घातल्या आहेत आणि त्यात भाजपाला दणका बसणार असा डंका पिटला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आनंद शर्मा यांनी असा सरसकट इशारा दिलेला आहे. तो सीबीआयच्या अधिकार्‍यांपुरता मर्यादित नाही, तर देशातल्या सर्वच सरकारी अधिकार्‍यांना लागू आहे. उद्या आमच्या हाती सत्ता आली तर आज आमच्या भ्रष्ट वा गुन्हेगार लोकांना हात लावणार्‍यांना त्याची किंमत मोजावी लागेल, असा त्य�� धमकीचा अर्थ आहे. ही भाषा बोलणारे आणि अशा धमक्या पत्रकार परिषद घेऊन देणार्‍यांना लोकशाही वाचवायची आहे. कुणापासून लोकशाही वा़चवायची आहे ज्याने सत्ता हाती आल्यानंतरही वाड्रा व हुड्डा यांना लगेच हात लावला नाही, तर पुर्ण कायद्यानुसार चौकशी होऊ दिली. त्यात तथ्य सापडल्यावर तपास यंत्रणा आपले काम करीत आहेत. त्याला राजकीय हस्तक्षेप म्हणत नाहीत. ती नियमानुसार होणारी कारवाई आहे. पण त्यालाच सुडबुद्धी ठरवले जात आहे. मग मोदी शहांना खोट्या आरोपात गुंतवणे म्हणजे कायद्यानुसार चाललेल्या कारवाया असतात काय ज्याने सत्ता हाती आल्यानंतरही वाड्रा व हुड्डा यांना लगेच हात लावला नाही, तर पुर्ण कायद्यानुसार चौकशी होऊ दिली. त्यात तथ्य सापडल्यावर तपास यंत्रणा आपले काम करीत आहेत. त्याला राजकीय हस्तक्षेप म्हणत नाहीत. ती नियमानुसार होणारी कारवाई आहे. पण त्यालाच सुडबुद्धी ठरवले जात आहे. मग मोदी शहांना खोट्या आरोपात गुंतवणे म्हणजे कायद्यानुसार चाललेल्या कारवाया असतात काय साध्वी प्रज्ञा वा कर्नल पुरोहित यांना कुठल्याही पुराव्याशिवाय दिर्घकाळ तुरूंगात डांबून ठेवण्याला लोकशाही म्हणातात काय साध्वी प्रज्ञा वा कर्नल पुरोहित यांना कुठल्याही पुराव्याशिवाय दिर्घकाळ तुरूंगात डांबून ठेवण्याला लोकशाही म्हणातात काय सुडाचे डावपेच खेळायचे असते, तर २०१४ च्या मे महिन्यात सत्ता हाती आल्यावर लगेच वाड्रा हुड्डा यांना उचलता आले असते. जसे मध्यप्रदेशची सत्ता मिळताच कमलनाथ कामाला लागले आणि राजस्थानात गेहलोट यांनी चाललेली कारवाई थांबवली. त्याला लोकशाहीचा गळा घोटणे म्हणतात.\nसगळ्या शब्दांचे अर्थच आजकाल बदलून गेलेले आहेत. न्यायालयातली बेदिली असो की सीबीआयमधला बेबनाव असो. त्यात सरकारने हस्तक्षेप केला नाही म्हणजेच लोकशाही धोक्यात असते. सीबीआय राज्यकर्त्यांचा गुलाम असतो. पण रणजित सिन्हा कॉग्रेस राज्यकर्त्यांच्या घरचे पाणी भरायलाही धावत होता. त्याला कारभार म्हणतात. केजरीवाल तेव्हा काय बोलत होते आणि आता कोणाच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत एकूणच बेशरमीचा बोलबाला झाला आहे. बेताल बेशरम बोलणे म्हणजे संस्कृती व सभ्यता होऊन गेली आहे. रोज उठून पंतप्रधानाला शिव्याशाप देण्यात राहुल गांधींचा दिवस मावळतो आणि ते म्हणतातम, मी मोदींचा अजिबात द्वेष करत नाही. स��घ आपल्या कार्यक्रमाला अन्य विचारांच्या लोकांना आमंत्रित करतो आणि तो संयमहीन असतो. उलट इतरांचे विचार ऐकून घ्यायलाही जे लोक तयार नसतात, ते सुसंस्कृत व संयमशील म्हटले जातात. सगळा शब्दकोष बदलून गेला आहे. मग आनंद शर्मांनी अधिकार्‍यांना धमकावले तर काय बिघडले एकूणच बेशरमीचा बोलबाला झाला आहे. बेताल बेशरम बोलणे म्हणजे संस्कृती व सभ्यता होऊन गेली आहे. रोज उठून पंतप्रधानाला शिव्याशाप देण्यात राहुल गांधींचा दिवस मावळतो आणि ते म्हणतातम, मी मोदींचा अजिबात द्वेष करत नाही. संघ आपल्या कार्यक्रमाला अन्य विचारांच्या लोकांना आमंत्रित करतो आणि तो संयमहीन असतो. उलट इतरांचे विचार ऐकून घ्यायलाही जे लोक तयार नसतात, ते सुसंस्कृत व संयमशील म्हटले जातात. सगळा शब्दकोष बदलून गेला आहे. मग आनंद शर्मांनी अधिकार्‍यांना धमकावले तर काय बिघडले त्यालाच लोक कंटाळले म्हणून मोदी नावाचे प्रस्थ इतके वाढले आहे. लोक या ढोंगबाजी व पाखंडाला पार वैतागून गेलेले आहेत. अन्यथा त्यांनी सात निवडणूकीत त्रिशंकू केलेली लोकसभा २०१४ मध्ये एकपक्षीय बहूमताकडे आणली नसती. आघाडीच्या राजकारणाचा धुडगुस थांबवायला आणि प्रशासनाला शिस्त लावण्यासाठीच तर लोकांनी नरेंद्र मोदी नावाचा खमक्या आणून सत्तेत बसवला आहे. आणखी चार महिन्यात त्यालाच मुदतवाढ देण्यापलिकडे लोकांसमोर काही पर्याय आहे काय त्यालाच लोक कंटाळले म्हणून मोदी नावाचे प्रस्थ इतके वाढले आहे. लोक या ढोंगबाजी व पाखंडाला पार वैतागून गेलेले आहेत. अन्यथा त्यांनी सात निवडणूकीत त्रिशंकू केलेली लोकसभा २०१४ मध्ये एकपक्षीय बहूमताकडे आणली नसती. आघाडीच्या राजकारणाचा धुडगुस थांबवायला आणि प्रशासनाला शिस्त लावण्यासाठीच तर लोकांनी नरेंद्र मोदी नावाचा खमक्या आणून सत्तेत बसवला आहे. आणखी चार महिन्यात त्यालाच मुदतवाढ देण्यापलिकडे लोकांसमोर काही पर्याय आहे काय प्रियंका कशाला हवी वाड्राला व त्याच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्यासाठी बुद्धीमंत वा कॉग्रेसवाले समजतात तितकी सामान्य जनता आता बुद्दू राहिलेली नाही. आनंद शर्मांच्या धमक्या लोकांनाही कळतात आणि अशावेळी आपण कारवाई करणार्‍या कर्तव्यतत्पर अधिका‍र्‍यांना संरक्षण देणे भाग असल्याची जाणिवच लोकांना कॉग्रेस विरोधात व मोदींच्या समर्थनाला उभी करत असते,. मे महिनाअखेर आनं��� शर्मांना या धमकीचे चोख उत्तर मिळेल.\nया सर्वांची ही हिम्मत होण्यासाठी जबाबदार कोण असेल तर भारतातील लंपट पत्रकार असं नम्रपणे नमूद करावेस वाटते.\nया सर्वांना लंपट पत्रकारांची फार मोठी साथ आहे\nToo good bhau.देव मतदारांना भाजपला मत देउन मोदिंच आसन बळकट करण्याची सुबुध्दी देवो.\nभाऊ, आता थोड महाराष्ट्रात बघा\nबहुतेक पत्रकारांना प्रेश्या यासाठीच म्हणले जाते. खऱ्या अर्थाने नि:पक्षपात्री पत्रकार आता हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच उरले आहेत. बाकी सरड्यासारखे रंग बदलणारे 'आप'वासी व इतर उद्दाम विरोधी पक्ष याबद्दल अधिक काय सांगावे.\nभाऊ, बिनतोड सत्य लिहिले आहे.\nही गाजराची पुंगीच आहे\nमहाराष्ट्रात लांबलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याने गाफ़ील झालेल्या विरोधक व विश्लेषकांना शनिवारी सकाळी दिर्घकाळ शांत बसलेल्या भाजपाने मोठाच...\nनाट्य, पटकथा आणि राजकारण\nगेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक धक्कादायक वळणे घेतलेली आहेत. त्यामध्ये युती मोडून दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत गेलेले...\nमुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोशात आहेत. त्यांचे सल्लागारही जोशात आहेत. गंमत म्हणजे त्यांनी जी काही पावले उचलले...\nपत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समिकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणूकीनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रीपद मिळवण्यास...\nसिंह आला, पण गड गेला\nअखेरीस महाराष्ट्रात नवे समिकरण जुळलेले आहे. शिवसेना व दोन्ही कॉग्रेस यांची आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा मुख्यम...\nहीच वेळ आणि योग्य वेळ\nशनिवारी सकाळी उजाडताना अकस्मात राजभवनात भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारचा शपथविधी पार पडला. ती बातमी घरातल्या घरात बसून वाहिन्यां...\nरस्ता तोच वाटसरू वेगळे\nकर्नाटकात दिड वर्षापुर्वी रंगलेले नाट्य किरकोळ फ़रक करून महाराष्ट्रात घडलेले आहे. बहूमत हुकलेल्या भाजपाच्या येदीयुरप्पांनी तेव्हा अल्पमतात...\nअडीच वर्षापुर्वी म्हणजे २२ जुन २०१७ रोजी एक ब्लॉग लिहीला होता. त्याचे शीर्षक होते, ‘दाखवायचे सुळे’. तो खुप व्हायरल झाला आणि त्यावर प्रतिक...\nमहाराष्ट्रात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यावर विधानसभेत विश्वास व्यक्�� क...\nआठवडे बाजार आणि घोडेबाजार\nआजकाल शिवसेनेचे परिचीत चेहरे कुठले फ़ारसे दिसत नाहीत आणि अब्दुल सत्तार नावाचे औरंगाबाद जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार मात्र आवेशात शिवसेने...\nसब मिले हुए है\nकाकाला मिश्या नसल्या तर\nइसलिये चौकीदार चोर है\nआयाराम गयाराम आणि जय सियाराम\nतिसरी आघाडी की तीन आघाड्या\nआरक्षणातले १० टक्के सत्य\nब्रह्म सत्य, जगन मिथ्या\nराफ़ायल भक्तांसाठी बोफ़ोर्सचा इतिहास\nसबळ सोनिया दुबळा भाजपा\nखोट्या चकमकीची खरी झगमग\nकेतकर आणि आरव्हीएस मणि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2019-12-15T13:37:57Z", "digest": "sha1:ZNI5YQFC27CO4VLU4LDSUGH6H6C3GI5K", "length": 4532, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डेव्हिड दुसरा, स्कॉटलंड - विकिपीडिया", "raw_content": "\nडेव्हिड (५ मार्च, इ.स. १३२४ - २२ फेब्रुवारी, इ.स. १३७१) हा इ.स. १३२९ ते मृत्यूपर्यंत स्कॉटलंडचा राजा होता.\nहा ब्रुस वंशाचा शेवटचा राजा होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १३२४ मधील जन्म\nइ.स. १३७१ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१७ रोजी ०२:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/cricket/arjun-tendulkar-picked-for-rs.-5-lakh-in-t20-mumbai-league-35507", "date_download": "2019-12-15T14:15:36Z", "digest": "sha1:ASNT34HG4MS2QD4GP7NO6WEBVHCNX3OH", "length": 7807, "nlines": 102, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "T20 मुंबई लीग: अर्जुन तेंडुलकरवर ५ लाखांची बोली", "raw_content": "\nT20 मुंबई लीग: अर्जुन तेंडुलकरवर ५ लाखांची बोली\nT20 मुंबई लीग: अर्जुन तेंडुलकरवर ५ लाखांची बोली\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा चिरंजीव आॅलराऊंडर अर्जुन तेंडुलकर टी-२० मुंबई लीगमध्ये आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब संघाकडून खेळणार आहे. मुंबई लीगसाठी झालेल्या लिलावात आकाश टायगर्सने ५ लाख र��पयांची बोली लावून अर्जुनला संघात स्थान दिलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सचिन या टी-२० मुंबई लीगचा ब्रॅण्ड अँम्बेसेडर आहे. लीगचं यंदाचं दुसरं वर्ष आहे.\nया लीगसाठी पहिल्यांदाच अर्जुनचं नाव लिलावात सामील करण्यात आलं होतं. आॅलराऊंडर गटात अर्जुनची बेस प्राइज १ लाख रुपये इतकी ठरवण्यात आली होती. लिलावातील चढाओढीत नॉर्थ मुंबई संघाने ५ लाख रुपयांची सर्वाधिक बोली लावली.\nया बोलीनंतर लिलावाचं सूत्रसंचालन करणारे चारू शर्मा यांनी आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब आणि ईगल ठाणे स्ट्रायकर्स या दोन अन्य संघांना बोलीतील बरोबरी करण्याची (ओटीएम) संधी दिली. दोन्ही संघांनी हा पर्याय निवडल्यानंतर बॅगमध्ये ठेवण्यात आलेल्या दोन कार्डपैकी एक कार्ड मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उमेश खानविलकर यांनी निवडलं. हे कार्ड आकाश टायगर्सचं निघाल्याने अर्जुन आकाश टायगर्सच्या संघात गेला. टी-२० मुंबई लीग येत्या १४ मेपासून वानखेडे स्टेडियमवर सुरू होणार आहे.\nया लिलावाआधी सूर्यकुमार यादव, आकाश पारकर (ट्रायम्फ नाइट्स मुंबई नॉर्थ ईस्ट), शिवम दूबे, सिद्धेश लाड (शिवाजी पार्क लायन्स), पृथ्वी शॉ (नॉर्थ मुंबई पँथर्स), जय बिस्टा आणि धरमिल मटकर (सोबो सुपरसाॅनिक), शुभम रंजन प्लेयर्स, तुषार देशपांडे (आर्क्स अंधेरी), श्रेयस अय्यर, एकनाथ केरकर (नमो बांद्रा ब्लास्टर्स) यांना ६ फ्रेंचाइजने कायम ठेवलं.\nसुपर ओव्हरमध्ये हैद्राबादवर विजय मिळवत मुंबई इंडियन्स प्ले-ऑफमध्ये दाखल\nएमआयजी क्रिकेट क्लबच्या पॅव्हेलियनला सचिन तेंडुलकरचं नाव\nभुवी दुखापतग्रस्त, ‘या’ मुंबईकर खेळाडूला मिळालं संघात स्थान\nश्रेयसने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यावं, कुंबळेचा सल्ला\nविराट कोहलीच्या नावे 'या' नव्या विक्रमाची नोंद\nकसोटी क्रमवारीत विराट पुन्हा अव्वल\nरहाणे, पृथ्वी शॉ मुंबईच्या संघात\nभारतात पुन्हा मॅच फिक्सिंग - सौरव गांगुली\nRCB च्या 'या' फलंदाजावर MI बोली लावण्याची शक्यता\nगौतम गंभीर 'या' संघाचा समभाग खरेदी करण्याची शक्यता\nIND vs WI: पहिला टी-२० सामना वानखेडे स्टेडियममध्ये होणार\nमुंबई इंडियन्स संघातील 'हे' खेळाडू करारमुक्त\nIPL 2020 : राजस्थानचा 'हा' खेळाडू झाला दिल्लीकर\nआयपीएलमध्ये 'या' निर्णयासाठी विशेष पंच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/05/blog-post_13.html", "date_download": "2019-12-15T13:43:51Z", "digest": "sha1:JGHUSQXH4FM7EFI6T5EOTB7Z5TYWLUBE", "length": 27597, "nlines": 215, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: कॉग्रेसची डागडुजी", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nलोकसभा निवडणूका संपून आता तीन वर्षे उलटली आहेत. तीन वर्षापुर्वी आज म्हणजे १२ मे २०१४ रोजी विद्यमान लोकसभेसाठीच्या मतदानाची अखेरची फ़ेरी संपली होती आणि चार दिवसांनी मतमोजणी व्हायची होती. म्हणजेच आणखी चार दिवसांनी कॉग्रेसचे ऐतिहासिक पानिपत झाल्याच्या घटनेला तीन वर्षे पुर्ण होतील. इतक्या दिवसांनंतर राहुल गांधी वा कॉग्रेसश्रेष्ठींना आपल्या पक्ष संघटनेत काहीतरी बिघडाले असल्याची जाग आलेली आहे. कारण गुरूवारी राहुल गांधींनी पक्षात काही संघटनात्मक बदल करण्याची पावले उचलल्याची बातमी झळकली आहे. लोकसभेनंतर अनेक राज्यात पाठोपाठ विधानसभांच्या व अन्य स्थानिक निवडणूका पार पडल्या. कालपरवाच उत्तरप्रदेश विधानसभेचे मतदान झाले आणि त्यातही कॉग्रेस संपुर्ण भूईसपाट होऊन गेली. पंजाबचा अपवाद करता, अन्य कुठल्याही राज्यात कॉग्रेसला पुन्हा लोकमताची दाद मिळू शकलेली नाही. उत्तरप्रदेशसारख्या देशातील सर्वात मोठ्या राज्यात कॉग्रेस सर्वात लहान पक्ष झाला आहे. त्यानंतरही कुठली हालचाल करण्याची इच्छा पक्षाच्या नेतृत्वाला झालेली नसेल, तर त्यांना नेता किंवा श्रेष्ठी का म्हणावे हा प्रश्नच आहे. पण उशिरा का होईना, पक्षात काही बिघडल्याचा शोध लागला आहे आणि त्यावर उपाय योजणे सुरू झाले असेल, तर त्याचे स्वागतच करायला हवे. कारण कॉग्रेस हा देशातील सर्वात जुना पक्ष असून, आजही तोच देशातील दुसरा व्यापक संघटना असलेला राष्ट्रीय पक्ष आहे. म्हणूनच त्याची डागडुजी होत असेल तर चांगलेच आहे. पण खरोखरच तितक्या गंभीरतेने हे काम चालू झाले आहे काय की निव्वळ रंगरंगोटी करण्याचा हेतू त्यामागे आहे. यातली एक घोषणा तरी काहीशी आशादायक वाटते. ज्योतिरादित्य शिंदे यांची लोकसभेतील पक्षनेता म्हणून नेमणूक व्हायची असून कमलनाथ यांची मध्यप्रदेशचे सर्वाधिकारी म्हणून नेमणूक होणार आहे.\nकमलनाथ हे सातत्याने आपल्या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आलेले नेता आहेत आणि असे असूनही कधी त्यांचा ���ध्यप्रदेशातील नेतृत्वासाठी विचार झाला नाही. त्यांच्याऐवजी सत्यव्रत चतुर्वेदी वा इतर सटरफ़टर नेत्यांच्या तिथे नेमणूका झाल्या. पक्षाला निवडणूका जिंकायच्या असतील, तर ज्याला थेट जनतेत जाऊन मते मिळवता येतात, अशा नेत्यांना प्राधान्य असायला हवे. मागल्या तीन निवडणूकांमध्ये मध्यप्रदेशात कॉग्रेस क्रमाक्रमाने नामशेष होत गेली. कारण तिथल्या ज्येष्ठ अनुभवी कॉग्रेस नेत्यांमध्ये कायम बेबनाव राहिलेला आहे. गेल्या विधानसभेपुर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हाती सुत्रे सोपवण्यात आलेली होती. तर दहा वर्षे सलग मुख्यमंत्रीपद उपभोगलेल्या दिग्विजयसिंग यांना खड्यासारखे बाजूला ठेवण्यात आलेले होते. त्यांच्यातले वैमनस्य इतके टोकाला गेलेले होते, की एका संघटनात्मक बैठकीत हाणामारीपर्यंत प्रसंग आलेला होता. या बैठकीत सिंग यांना प्रवेश मिळू नये म्हणून शिंदे यांनी भलेथोरले कुलूप पक्ष कार्यालयाला बाहेरून ठोकले होते आणि तिथे घुसखोरी करण्यासाठी दिग्विजयसिंग कुंपणाची भिंत ओलांडून आलेले होते. त्यातून मोठी खडाजंगी झालेली होती. अशा प्रदर्शनातून लोकांची मने जिंकता येत नाहीत, की मतेही मिळत नाहीत. उलट जी कही थोडीफ़ार मते मिळणे शक्य असते, तेही उदासिन होऊन दुरावतात. त्याची प्रचिती मग विधानसभा निकालातून समोर आलेली होती. मध्यप्रदेश विधानसभेच्या ८० टक्के जागा भाजपाने तिसर्‍यांदा जिंकल्या आणि मग त्याचेच प्रतिबिंब लोकसभा निकालातही पडले. कमलनाथ व शिंदे असे दोन उमेदवार वगळता कॉग्रेसचे जवळपास सर्व उमेदवार मध्यप्रदेशात पराभूत झाले. त्यातून पक्ष संघटनेची त्या राज्यात किती दुर्दशा झालेली आहे, त्याचा वेगळा अभ्यास करण्याची गरज नव्हती. पण बदल कुठला होऊ शकला\nउत्तरप्रदेशात तर लागोपाठ दोन विधानसभा व लोकसभा प्रचाराची धुरा राहुल गांधींनी संभाळली होती. तिथे गेल्या दहा वर्षात कोण प्रदेशाध्यक्ष होता व त्याचे कर्तृत्व कोणते, त्याचेही उत्तर कोणी देऊ शकणार नाही. लागोपाठ त्या मोठ्या राज्यातून कॉग्रेस पुरती नामशेष होऊन गेलेली आहे. अशा मोठ्या राज्यात पक्षाची संघटना नव्याने उभी करण्यासाठी कोणाची नेमणूक होणार आहे त्याचे उत्तर मिळालेले नाही. पण लौकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकांच्या राज्यात नेतृत्वामध्ये बदल होणार आहेत. त्यापैकी हिमाचल प्रदेश व कर्नाटक राज्याचा समावेश आहे. त्या दोन्ही राज्यात आज कॉग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे हाती असलेली ही दोन राज्ये टिकवण्याची कसोटी कॉग्रेसला द्यावी लागणार आहे. त्यातल्या कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दोन्ही पोटनिवडणूका जिंकून आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यांना सुखनैव तिथले नेतृत्व करू दिले जाणार आहे काय त्याचे उत्तर मिळालेले नाही. पण लौकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकांच्या राज्यात नेतृत्वामध्ये बदल होणार आहेत. त्यापैकी हिमाचल प्रदेश व कर्नाटक राज्याचा समावेश आहे. त्या दोन्ही राज्यात आज कॉग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे हाती असलेली ही दोन राज्ये टिकवण्याची कसोटी कॉग्रेसला द्यावी लागणार आहे. त्यातल्या कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दोन्ही पोटनिवडणूका जिंकून आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यांना सुखनैव तिथले नेतृत्व करू दिले जाणार आहे काय या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी नकारार्थीच आहे. कारण एका बातमीनुसार ज्योतोरादित्य शिंदे यांना लोकसभेतील नेता करण्यासाठी विद्यमान नेते मल्लीकार्जुन खरगे यांना हटवले जाणार आहे. त्यांची वर्णी कुठेतरी लावणे भाग आहे. तर त्यांना माघारी आपल्या कर्नाटक राज्यात नेतृत्व करायला धाडले जाणार असल्याचे म्हणतात. याचा अर्थ सरळ आहे. निवडणूकांपुर्वीच तिथे सिद्धरामय्या व खरगे यांच्यात मुख्यमंत्री पदाची झोंबाझोंबी सुरू होणार आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून खरगे यांनी विधानसभा निवडणूकीचे नेतृत्व करायचे, की मुख्यमंत्र्यानेच नेतृत्व करायचे; असा वाद सुरू होणार यात शंका नाही. शिवाय तसा वाद सुरू झाला, तर गटबाजीचा फ़टका कॉग्रेसला बसू शकतोच. पण त्याहीपेक्षा सिद्धरामय्या यांच्या कारकिर्दीवरच शंका घेतल्या जाऊ शकतात. मग याला पक्षाची नवी संघटनात्मक रचना म्हणायचे, की नुसती ढवळाढवळ म्हणायचे असा प्रश्न उरतो.\nअर्थात हे होऊ घातलेले बदल संघटनात्मक पुनर्रचनेसाठी आहेत, की राहुल गांधींना अध्यक्षपदी बसवण्यासाठी चाललेली पुर्वतयारी आहे गेल्या चार वर्षापासून राहुलना पक्षाध्यक्ष बनवण्याचा घाट घातला गेला आहे. पण श्रेष्ठी वा कार्यकारिणी म्हणून बसलेल्या ढुढ्ढाचार्यांनी राहुलची डाळ शिजू दिलेली नाही. मग अशा वयोवृद्धांना संसदीय मंडळ व कार्यकारिणीतून हटवून, राहुलचा मर्ग प्रशस्त क��ण्याची खेळी या नव्या डागडुजीचा हेतू असेल काय गेल्या चार वर्षापासून राहुलना पक्षाध्यक्ष बनवण्याचा घाट घातला गेला आहे. पण श्रेष्ठी वा कार्यकारिणी म्हणून बसलेल्या ढुढ्ढाचार्यांनी राहुलची डाळ शिजू दिलेली नाही. मग अशा वयोवृद्धांना संसदीय मंडळ व कार्यकारिणीतून हटवून, राहुलचा मर्ग प्रशस्त करण्याची खेळी या नव्या डागडुजीचा हेतू असेल काय सध्या तरी तसे़च वाटते. कारण उत्तरप्रदेश व अन्य राज्यातील कॉग्रेसच्या दारूण पराभवानंतर राहुलनी लोकांपासून दूर रहाणेच पसंत केले आहे नवे काही तरी केल्याशिवाय आता प्रकाशझोतामध्ये येणे, त्यांनाही अवघड झालेले असावे. त्यामुळेच नवी फ़ौज उभारल्याने नाटक रंगवून राहुल, गुजरात आदी राज्याच्या विधानसभेत सामोरे येण्याची तयारी करीत असावेत. पण नुसती सामानाची हलवाहलव करून घर नवे होत नाही. त्यात दुरूस्ती करून गळती थांबवावी लागत असते. भिंतीला पडलेल्या भेगा भरून काढाव्या लागत असतात. उडालेला रंग नव्याने देऊन त्यातही साजरेपण आणावे लागत असते. या खिडकीचा तुटला दरवाजा त्या दाराच्या चौकटीला लावून डागडुजी होत नसते. तशा भ्रमात राहिले म्हणून ते घर किंवा वास्तु वास्तव्याला योग्य होत नसते. पाऊसपाणी वा कडाक्याच्या उन्हाळ्यात त्याची कसोटी लागत असते. लोकांना मतांसाठी आकर्षित करणे, हेच कठोर मोसम असतात आणि त्यात ज्या पक्षाचे घरटे टिकून रहाते, त्यालाच उंच झेपा घेण्याची हिंमत करता येत असते. जुन्या नेत्यांच्या वारसांना महत्वाच्या पदावर आणुन कॉग्रेसला तरूण करता येणार नाही. तर हुशार व महत्वाकांक्षा असलेल्या तरूणांना संधी देण्यातून नवी कॉग्रेस उभारली जाऊ शकेल. वतनदारीने नेतेपदी येऊन बसलेल्यांना हटवावे लागेल. त्यापैकी काही होताना दिसले तर गोष्ट वेगळी\nजुन्या घराची रंगरंगोटी..पक्षाचे घरटे..\nव्वा भाऊ, बहारदार लेखन..\nही गाजराची पुंगीच आहे\nमहाराष्ट्रात लांबलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याने गाफ़ील झालेल्या विरोधक व विश्लेषकांना शनिवारी सकाळी दिर्घकाळ शांत बसलेल्या भाजपाने मोठाच...\nनाट्य, पटकथा आणि राजकारण\nगेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक धक्कादायक वळणे घेतलेली आहेत. त्यामध्ये युती मोडून दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत गेलेले...\nमुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोशात आहेत. त्यांचे सल्लागारही जोशात आहेत. गंमत म्हणजे त्यांनी जी काही पावले उचलले...\nपत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समिकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणूकीनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रीपद मिळवण्यास...\nसिंह आला, पण गड गेला\nअखेरीस महाराष्ट्रात नवे समिकरण जुळलेले आहे. शिवसेना व दोन्ही कॉग्रेस यांची आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा मुख्यम...\nहीच वेळ आणि योग्य वेळ\nशनिवारी सकाळी उजाडताना अकस्मात राजभवनात भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारचा शपथविधी पार पडला. ती बातमी घरातल्या घरात बसून वाहिन्यां...\nरस्ता तोच वाटसरू वेगळे\nकर्नाटकात दिड वर्षापुर्वी रंगलेले नाट्य किरकोळ फ़रक करून महाराष्ट्रात घडलेले आहे. बहूमत हुकलेल्या भाजपाच्या येदीयुरप्पांनी तेव्हा अल्पमतात...\nअडीच वर्षापुर्वी म्हणजे २२ जुन २०१७ रोजी एक ब्लॉग लिहीला होता. त्याचे शीर्षक होते, ‘दाखवायचे सुळे’. तो खुप व्हायरल झाला आणि त्यावर प्रतिक...\nमहाराष्ट्रात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यावर विधानसभेत विश्वास व्यक्त क...\nआठवडे बाजार आणि घोडेबाजार\nआजकाल शिवसेनेचे परिचीत चेहरे कुठले फ़ारसे दिसत नाहीत आणि अब्दुल सत्तार नावाचे औरंगाबाद जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार मात्र आवेशात शिवसेने...\nउपाय हीच समस्या आहे\nखरी मोदीलाट की पळवाट\nनवा मनु आणि नवी वर्णव्यवस्था\nदोन वर्षे मागे वळून बघा (लेखांक - ३)\nकाश्मिरची जुनीच समस्या (लेखांक - २)\nभारत पाकिस्तानची गुंतागुंत (लेखांक - १)\nपाक इतका का गडबडलाय\nजरा याद करो, इंदिराजी\nकपील मिश्रा आणि एब रिलेस\nकेजरीवाल आणि तरूण तेजपाल\n५० मुंडकी कापून आणा\nकांदा, तूर आणि आत्महत्या\nजा गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/pileline-burst-at-katraj-pune/", "date_download": "2019-12-15T13:37:49Z", "digest": "sha1:PVZM7RT5TBUDYP4YJCJKSVCKZMVXJHB3", "length": 11011, "nlines": 142, "source_domain": "www.saamana.com", "title": "Video- सेकंदाला हजारो लिटर पाण्याची नासाडी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबनवडी ग्रामपंचायत राज्यात रोल मॉडेल, पुणे विभागीयस्तरावरील अधिकाऱ्यांनी केली पाहणी\nउरण- कंटेनर यार्डच्या मालकां���ी रस्ता केला गिळंकृत\nसलग सुट्ट्यांमुळे शिर्डी गर्दीने फुलली\nकराडला रणजी सामना घेण्यासाठी प्रयत्नशील – रियाज बागवान\nसचिन तेंडुलकर घेतोय एका वेटरचा शोध, पण का\nनागरिकता सुधारणा कायद्याविरोधात जामियातील विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; तीन बस जाळल्या\nआता 24 तास बँकेत ‘ही’ सुविधा असेल उपलब्ध, RBI ने नियमात…\nनागरिकता सुधारणा कायद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया… वाचा सविस्तर\nभाजप खासदाराच्या कारवर बॉम्ब हल्ला\nहिंदुस्थानी चवीचा चहा विकून अमेरिकेत करोडपती बनली महिला\n‘या’ चहाच्या किमतीत मुंबईत घ्याल दोन घरं\nनव्या मिस वर्ल्डचे आहे हिंदुस्थानशी कनेक्शन, वाचा कसे ते\n माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांचा हल्लाबोल\nबँकेत नोकरी मिळताच उडवले 62 लाख, खरेदी केली लग्जरी कार\n#INDvWI LIVE – विंडीजला पहिला धक्का, आब्रिस बाद\nक्रिकेट इतिहासात कोणालाही न जमलेला विश्वविक्रम पाकिस्तानच्या खेळाडूने केला\nकराडला रणजी सामना घेण्यासाठी प्रयत्नशील – रियाज बागवान\nमाजी क्रिकेटपटूवर दारु पिऊन मारहाण केल्याचा गुन्हा दाखल\nचेन्नईत हिंदुस्थान आज पहिल्या वनडेमध्ये विंडीजला भिडणार\nरोखठोक – सरकार नागपुरात; काळजी नसावी, पाच वर्षे टिकेल\nसामना अग्रलेख – ठकसेनांशी लढाई, जीएसटीचा परतावा द्या\nठसा – रवींद्र रसाळ\nवेब न्यूज – टिकटॉकवर खटला दाखल\n…जेव्हा रणबीर आलियासमोरच आपला शर्ट काढतो\nज्येष्ठ अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचे निधन\nपाहा समीरा रेड्डीच्या चिमुकलीचे सुपर क्यूट फोटो\nसलमान खानचे कौतुकास्पद पाऊल, सेटवर थुंकण्यास मनाईचे फर्मान\nलहान मुलांना मध देताय मग आधी हे वाचा\nPhoto – काय सांगता, रडण्याचेही आहेत मोठे फायदे…\nव्यायाम करताना चुकूनही ‘या’ गोष्टी विसरू नका, वाचा सविस्तर…\nभटकेगिरी – ‘हवेल्यां’चे सौंदर्य\n No Problem, वाचा कांद्याशिवाय कसा कराल चमचमीत स्वयंपाक\nरोखठोक – सरकार नागपुरात; काळजी नसावी, पाच वर्षे टिकेल\nअंतर्गत सुरक्षेची आव्हाने आणि वास्तव\nनागरी सहकारी बँका अस्तित्वाचा प्रश्न… खास न्याय\nVideo- सेकंदाला हजारो लिटर पाण्याची नासाडी\nLIVE – अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद\nPhoto – CAB विरोधात दिल्ली पेटले, अनेक बसेसची जाळपोळ\nलहान मुलांना मध देताय मग आधी हे वाचा\nसचिन तेंडुलकर घेतोय ए��ा वेटरचा शोध, पण का\nबनवडी ग्रामपंचायत राज्यात रोल मॉडेल, पुणे विभागीयस्तरावरील अधिकाऱ्यांनी केली पाहणी\nPhoto – काय सांगता, रडण्याचेही आहेत मोठे फायदे…\nनागरिकता सुधारणा कायद्याविरोधात जामियातील विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; तीन बस जाळल्या\nPenis Fish – विचित्र आकाराचा मासा ठरतोय जगभरात चर्चेचा विषय\nउरण- कंटेनर यार्डच्या मालकांनी रस्ता केला गिळंकृत\n#INDvWI LIVE – विंडीजला पहिला धक्का, आब्रिस बाद\nक्रिकेट इतिहासात कोणालाही न जमलेला विश्वविक्रम पाकिस्तानच्या खेळाडूने केला\nसलग सुट्ट्यांमुळे शिर्डी गर्दीने फुलली\nआता 24 तास बँकेत ‘ही’ सुविधा असेल उपलब्ध, RBI ने नियमात...\nकराडला रणजी सामना घेण्यासाठी प्रयत्नशील – रियाज बागवान\nरत्नागिरीत रंगणार थिबा राजवाडा संगीत महोत्सव\nया बातम्या अवश्य वाचा\nLIVE – अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद\nPhoto – CAB विरोधात दिल्ली पेटले, अनेक बसेसची जाळपोळ\nलहान मुलांना मध देताय मग आधी हे वाचा\nसचिन तेंडुलकर घेतोय एका वेटरचा शोध, पण का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://nandednewslive.blogspot.com/2019/06/16.html", "date_download": "2019-12-15T13:05:26Z", "digest": "sha1:GMYLPTRD6TVABPQD2AZ6ZSICEOJP4PPI", "length": 13251, "nlines": 140, "source_domain": "nandednewslive.blogspot.com", "title": "nandednewslive: नवीन आलेल्या 16 पोलीस उपनिरिक्षकांना नियुक्त्या", "raw_content": "NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **\nमंगलवार, 18 जून 2019\nनवीन आलेल्या 16 पोलीस उपनिरिक्षकांना नियुक्त्या\nनांदेड| जिल्ह्यात नव्याने हजर झालेल्या 16 पोलीस उपनिरिक्षकांना नवीन नियुक्त्या देण्याचे आदेश पोलीस अधिक्षक स��जय जाधव यांनी 17 जून रोजी सायंकाळी जारी केले आहेत.\nलोकसभा निवडणुक झाल्यानंतर नांदेडच्या विशेष पोलीस महानिरिक्षकांनी हिंगोली, नांदेड, लातूर आणि परभणी या चार जिल्ह्यांमधील अधिकाऱ्यांना\nजिल्हाअंतर्गत बदल्या दिल्या. त्यात चारही जिल्ह्यांमधून नांदेड जिल्ह्याला नवीन 16 पोलीस उपनिरिक्षक हजर झाले. हजर झालेल्या पोलीस उपनिरिक्षकांना पोलीस अधिक्षक संजय जाधव यांनी पुढे कंसात लिहिल्याप्रमाणे पोलीस ठाण्यात नियुक्त्या दिल्या आहेत. सुवर्णा श्रावण उपाम (कंधार), प्रियंका राजकुमार आघाव (सायबर), जनाबाई अश्रुबा सांगळे (देगलूर), ज्ञानेश्वर श्रीहरी करदोरे (नांदेड ग्रामीण), अल्ताफ आयुब मुलाणी(कंधार), नागोराव विठ्ठल मोरे (हदगाव), राजू अशोक मोरे (वाचक उपविभाग किनवट), प्रकाश भाऊराव शिंदे (वाचक उपविभाग कंधार), सुकेशनी दिलीप जाधव (सेवाअंतर्गत प्रशिक्षण), माधवी मुरलीधर मस्के (अर्धापूर), बसवेश्र्वर रामचंद्र जाकीकोरे (देगलूर), महेंद्रसिंह सुरेंद्रसिंह ठाकूर (देगलूर), विनायक अभिमान लंबे (वजिराबाद), महेश अंबादास गळगटे (पोलीस नियंत्रण कक्ष), अनिता विठ्ठल इटुबोने (मुखेड), हबीबखान मेहमुदखान पठाण (पोलीस नियंत्रण कक्ष). या नियुक्त्यांमध्ये 16 पैकी 3 पोलीस उपनिरिक्षक देगलूर पोलीस ठाण्यात देण्यात आले आहेत.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nLabels: ताज्या बातम्या, नांदेड\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आ���्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nट्रेनयात्रा में मिले तृतीय पंथीयों के पोस्ट- पेमेंट-बैंक खातें निकालकर मुख्यधारा में लाया\nसर्वपक्षीत कृती समितियों सहित ट्रेन स्टेशन पर पत्रकारों ने किया धरणा आंदोलन\nमहाप्रबंधक माल्या को सर्वपक्षीय कृती समिति, पत्रकार संघटन, जेष्ठ नागरिक ने दिया ज्ञापन\nहिमायतनगर रेलवे स्टेशन का उच्च स्तरीय प्लेटफार्म खराब गुणवत्ता का है\nआंध्रप्रदेश के पूर्वचीफ़ जस्टिस चंद्रयाद्वरा पत्रकार नईम खान का नँशनल अवार्ड\nमहाराणा प्रताप के वंशजों का डेरा हिमायतनगर (वाढोणा) शहर में\nKaar Nadit Kosalali कार नदीत.. तिघांचा मृत्यू\nTaranche Jhopale तारांच्या झोपाळ्याकडे साफ दुर्लक्ष\nनांदेड ते तिरुपती विशेष गाडीच्या फेऱ्यांत वाढ\nJad Wahnane Pul Dhokyat लोडींग ट्रकमुळे हादगावच्या मुख्य रोडवरिल पुलला धोका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-49129703", "date_download": "2019-12-15T14:06:01Z", "digest": "sha1:7YYDNNGEQNUP3XFWSBKMHFKSICSAYBTF", "length": 20513, "nlines": 157, "source_domain": "www.bbc.com", "title": "'सोशल मीडियावरच्या मीम्समुळे माझ्या आयुष्याचीच थट्टा झाली' - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\n'सोशल मीडियावरच्या मीम्समुळे माझ्या आयुष्याचीच थट्टा झाली'\nविनिशियस लेमोस बीबीसी प्रतिनिधी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nसोशल मीडियामुळे अनेकांचं आयुष्य बदललं. काही लोकांना यामुळे प्रसिद्धी मिळाली. पण अनेक जण असेही आहेत जे सोशल मीडियाचा बळी ठरले. डेब्रासोबत असंच झालं.\n2012 मधल्या एका संध्याकाळी वाटत होतं की आपण फार मस्त दिसतोय.\n15 वर्षांची डेब्रा गडद रंगाचा ड्रेस घालून कुटुंबातल्या पार्टीसाठी तयार झाली. तिने काळा गॉगल चढवत सेल्फी काढला आणि फेसबुकवर टाकला. लवकरच तिला समजलं की तिच्या फोटोचा वापर मीमसाठी (Meme) केला जातोय.\nश्वेतवर्णीय राष्ट्रवाद आणि फुटीरतावादी पोस्ट फेसबुक ब्लॉक करणार\nतीन ऑपरेशननंतर वेगळ्या झाल्या डोक्यापाशी चिकटलेल्या जुळ्या बहिणी\nजेव्हा चिंपांझी एकत्र बसून चित्रपट पाहतात...\nया मीममध्ये डेब्राच्या गॉगलला एका ब्रँडचं नाव देण्यात आलं होतं. लोक या ब्रॅण्डचं नाव लिहून फोटो शेअर करत होते. हा फोटो शेअर करून लोक हसत असताना डेब्रा मात्र तिच्या खोलीत बसून रडायची. या गोष्टीचा तिच्यावर इतका परिणाम झाला की, तिने घरातून बाहेर पडणंच बंद केलं. म्हणजे तिला कोणी ओळखू नये.\nडेब्रा आता 22 वर्षाची आहे. तिने बीबीसीला सांगितलं. \"माझ्या वयाच्या इतर मुलींपेक्षा मी कुरूप असल्याचं मला वाटायचं. अपमान झाल्यासारखं वाटायचं. त्या फोटोवर येणाऱ्या कॉमेंट्समध्ये माझ्याबद्दल खूप काही बोललं जायचं. मला याचा खूप त्रास व्हायचा.\"\nतिने शाळा सोडली. घराबाहेर जाणंच बंद केलं. घरात बसून ती आत्महत्येचा विचार करायची.\n\"माझ्यात अजिबात शक्तीच उरली नव्हती. मी रडत बसायचे आणि स्वतःला तो फोटो काढल्याबद्दल दोष द्यायचे.\"\nसात वर्षांनंतर डेब्राच्या लक्षात आलं की, पुन्हा एकदा तिचा फोटो सोशल मीडियावर मीमसाठी वापरला जातोय.\nती सांगते, \"लोकांनी काही काळ लोकांनी फोटो वापरणं बंद केलं होतं. पण आता पुन्हा एकदा फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर माझा फोटो मीम म्हणून शेअर केला जाऊ लागला.\"\nआता डेब्रा तिच्या तीन वर्षांच्या मुलासह ब्राझीलच्या साओ पावलोमध्ये राहते आणि फार्मसीमध्ये काम करते. पण आता ती या मीम्सचा स्वतःवर परिणाम होऊ देत नाही.\nडेब्रानं ठरवलंय की, आधीसारखी आता ती ही गोष्ट लपवून ठेवणार नाही. तिने तिच्या फेसबुक प्रोफाईलवर लिहिलेलं आहे की, ज्या फेसबुक पेजेसनी तिचा फोटो वापरला आहे, ती त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे.\n\"माझ्या लक्षात आलं की माझी चूक नव्हती. सात वर्षांपूर्वी मी जे झेललं होतं ते आज मी करणार नाही.\" या मीम्समध्ये डेब्राला एका कुरूप महिलेच्या रूपात दाखवण्यात आलंय.\nआपला फोटो फेसबुकवर पोस्ट करताना डेब्राला असं वाटलं होतं की, लोकं आपलं कौतुक करतील पण त्या फोटोची थट्टा झाली.\n\"मला वाटत होतं की मी सुंदर दिसतेय. तेव्हा मला स्वतःबद्दल आत्मविश्वासही होता.\" ती सांगते की, तो फोटो एका मुलाने शेअर केला होता, जो तिच्याच एका मित्राचा मित्र होता.\nडेब्रानं त्या मुलाला हा फोटो काढून टाकायला सांगितलं. त्याने त्याच्या प्रोफाईलवरून हा फोटो काढला, पण त्याआधीच अनेकांनी हा फोटो शेअर केला होता.\nती सांगते, \"या फोटोमुळे काय घडेल याची मला कल्पना नव्हती. पण जेव्हा मी माझ्या घराजवळच्या एका दुकानात गेले, तेव्हा लोकांनी मला ओळखलं. अनेकजण माझ्यावर हसू लागले. खूप वाईट होतं ते.\"\nडेब्रा शाळेत असताना तो फोटो व्हायरल झाला. तिला समजलं की तिच्या वर्गातली मुलंही हे मीम पाहत आहेत.\nती सांगते, \"पुन्हा एकदा लोकांनी माझा फोटो मीम्ससाठी वापरत माझी थट्टा उडवली.\"\nयानंतर लवकरच तिला शाळा सोडावी लागली. डेब्राची आई सांगते तेव्हा ती अगदी एकटी असायची.\nत्या सांगतात, \"मला तिची मदत करायची होती. पण मला समजतच नव्हतं की मी काय करावं. मला याचं खूप वाईट वाटायचं.\"\nमानसशास्त्रज्ञ मर्क डिसूझा यांच्या मते ही गंभीर बाब आहे. ते म्हणतात, \"सोशल मीडिया एखाद्याच्या आयुष्यातली मोठी अडचण ठरू शकतो. कोणाचीही थट्टा उडवण्यासाठी एक क्लीकही आता पुरेसं आहे. कोणताही मजकूर आरामात व्हायरल होऊ शकतो आणि एकदा का तो पसरला की त्या व्यक्तीला स्वतःला त्यापासून लांब ठेवणं कठीण जातं.\"\nडेब्रा सांगते, \"जे काही सुरू होतं त्यामुळे मी खूप उदास होते. माझ्याकडे जगण्यासाठीचं काहीच कारण नव्हतं.\"\nत्यावेळी डेब्राने 2012 मध्ये घरीच काही गोळ्या घेतल्या. जे चालू आहे त्या सगळ्यातून तिला मुक्ती हवी होती. तिला सगळं संपवायचं होतं. पण सुदैवाने तिला काही झालं नाही.\n2014साली हे सगळं संपलं. आता ती समोरच्या आरशात स्वतःकडे पाहू शकत होती. लोकांचा मीम्समधला रस हळुहळू कमी झाला आणि तिचा फोटो शेअर होणंही बंद झालं.\nती सांगते, \"माझा आत्मविश्वास पुन्हा वाढायला लागला होता.\"\nउशीरा का होईना, पण डेब्राने शिक्षण पूर्ण केलं. 2015मध्ये तिची एका मुलाशी मैत्री झाली. काही काळाने ती गरोदर राहिली आणि तिने मुलाला जन्म दिला. या मुलाचा पिता आणि ती आता एकत्र नाहीत. पण ती म्हणते, मी स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं ह��तं.\nजुलैच्या सुरुवातीला ती पुन्हा एकदा हैराण झाली, कारण तिचा फोटो पुन्हा एकदा एका मीमसाठी वापरण्यात आला होता.\nफेसबुकवरची अनेक पेजेस तिच्या रूपाची, रंगाची थट्टा उडवत होती. तिने ते पेज चालवणाऱ्यांना मेसेज पाठवून हा फोटो शेअर करण्याचं थांबवायला सांगितलं.\nती सांगते, \"एका मुलाने मला सांगितलं की त्याला वाटलं की, मी मेलेले आहे म्हणून मग हा फोटो शेअर करायला हरकत नाही.\"\nतिचं मीम शेअर होत असताना तिच्या लक्षात आणखीन एक गोष्ट आली.\nती सांगते, \"लोकांनी माझा फोटो शेअर करायला सुरुवात केल्यानंतर त्यावर अनेक वंशवादी, रंगभेदी कॉमेंट्स येऊ लागल्या होत्या. जेव्हा 2012मध्ये हे सगळं घडलं होतं तेव्हा मला फारसं काही समजायचं नाही. पण आता मात्र सारं काही समजतं.\"\n'मला माझा रंग आवडतो'\nती म्हणते, \"या मीम्समधून वंशवाद (Racism) स्पष्ट दिसते. कारण ते लोक गोऱ्या मुलींना सुंदर मुली म्हणतात आणि मला कुरूप म्हणतात. एका काळ्या मुलीलाही सुंदर दाखवलं जाऊ शकतं पण ते असं करत नाहीत. मी जे काही सहन केलं किंवा सहन करत आहे त्यावरून मला हेच समजलंय की, ही वंशवादच्या, रंगभेदाच्या विरोधातली लढाई आहे.\"\nडेब्राला आता त्या सगळ्या पेजेसवर कायदेशीर कारवाई करायची आहे, ज्यांनी तिचा फोटो एक मीम म्हणून शेअर केला. बीबीसीकडे आपली बाजू मांडताना फेसबुकने सांगितलं की कोणालातरी त्रास देणं, त्यांचा अपमान करणं त्यांच्या नियमांच्या विरोधात आहे.\nडेब्रा सांगते की, \"2012मध्ये तिने सगळे मीम्स रिपोर्ट केले होते आणि तिच्या सगळ्या मित्रांनाही असं करायला सांगितलं होतं. पण तरीही हा फोटो हटवण्यात आले नाहीत.\" ज्यांनी हा फोटो शेअर केला अशा फेसबुक पेजेसला तो फोटो काढून टाकायला सांगितल्यानंतरच त्यांनी तो काढून टाकल्याचं ती सांगते.\n118 मुलांना दत्तक घेणाऱ्या ‘लव्ह मदर’ला का जावं लागलं तुरुंगात\nलग्न झालेली माणसं जास्त खूश असतात\nसेक्सकडे बघण्याचा नव्या पिढीचा दृष्टिकोन बदलतोय का\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nनागरिकत्व कायद्याविरुद्ध दिल्लीत जाळपोळ, अनेक बसेस बेचिराख\nसरदार पटेलांनी भारतात 'पाकिस्तान' बनवण्याचा डा��� असा उधळला\nशिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तारानं काय साध्य होईल\nतापावरची लस बनवण्यासाठी 'असा' होतो अंड्याचा उपयोग\nसावत्र वडिलांकडून अल्पवयीन मुलीची हत्या, बलात्काराचा संशय\nपाकिस्तानी हिंदूंना भारताच्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविषयी काय वाटतं\nभारत: जगातील सर्वाधिक वेळा इंटरनेट शटडाऊन करणारा देश\nहा विचित्र 'मासा' झालाय जगभर चर्चेचा विषय\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/haruki-murakami-favored-to-win-nobel-prize-213870/", "date_download": "2019-12-15T13:00:15Z", "digest": "sha1:UKYY72PA57EATS355FS6YVETR7U5ESAG", "length": 12903, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "हारुकी मुराकामींना नोबेल? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nहा महिना जगभरातील शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि लेखकांसाठी औत्सुक्याचा आणि उत्कंठेचा राहणार आहे. कारण येत्या आठवडय़ापासून नोबेल पुरस्कारांची घोषणा केली जाईल.\nहा महिना जगभरातील शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि लेखकांसाठी औत्सुक्याचा आणि उत्कंठेचा राहणार आहे. कारण येत्या आठवडय़ापासून नोबेल पुरस्कारांची घोषणा केली जाईल. साहित्याचा नोबेल पुरस्कार आठ ऑक्टोबरला जाहीर होईल. त्यासाठी कुणाकुणाची नावे चर्चेत आहेत याची चर्चा सध्या पाश्चात्य प्रसारमाध्यमांमध्ये चालू झाली आहे. ‘द गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार जपानी कादंबरीकार हारुकी मुराकामी यांचे नाव सध्या सर्वात आघाडीवर आहे. त्यानंतर अमेरिकन लेखक जॉयस कॅरोल ओटस, हंगेरियन लेखक पीटर नादास, कोरियन कवी को उन आणि कॅनडियन कथालेखक अ‍ॅलिस मन्रो यांचा समावेश आहे.\nहारुकी मुराकामी यांचे नाव नोबेल पुरस्काराच्या यादीत गेली दहा वर्षे सातत्याने येत आहे. पण या वर्षी ते सर्वात आघाडीवर आहेत. लवकरच त्यांची नवी कादंबरीही इंग्रजीत प्रकाशित होत आहे. त्यामुळे ती आतापासूनच चर्चेत आली आहे. आणि या वर्षीचा सर्वाधिक सट्टाही मुराकामी यांच्याच नावाने खेळला जातो आहे. गतवर्षीचे नोबेल चिनी कादंबरीकार मो यान मिळाले आहे. त्यामुळे परत आशियाई ��ेखकाचा विचार केला जाईल की नाही, याविषयी शंका आहे. पण मुराकामी यांच्या नावाची चर्चा आशियाई साहित्यजगतात चैतन्य निर्माण करणारी आहे हे मात्र नक्की.\nसोलो-अ जेम्स बाँड नॉव्हेल : विल्यम बॉयड, पाने : ३३६५९९ रुपये.\nद ककूज कॉलिंग : रॉबर्ट गालब्रेथ, पाने : ४९४६९९ रुपये.\nद किल लिस्ट : फ्रेड्रिक फॉर्सिथ, पाने : ३५२३९९ रुपये.\nमॉम इन द सिटी : कौशल्या सप्तऋषी, पाने : ३४४२५० रुपये.\nद टिडेस ऑफ मेमरी : सिडनी शेल्डन, पाने : ४००२९९ रुपये.\nगांधी बिफोर इंडिया : रामचंद्र गुहा, पाने : ६८८८९९ रुपये.\nमाय जर्नी- ट्रान्सफॉर्मिग ड्रीम्स इन्टु अ‍ॅक्शन्स : ए.पी.जे. अब्दुल कलाम, पाने : १६०१९५ रुपये.\nव्हाय नेशन्स फेल : डॅरॉन अ‍ॅसोमोग्लू- जेम्स ए. रॉबिन्सन, पाने : ४६४/५९९ रुपये.\nस्मार्ट ट्रस्ट : स्टिफन एम. आर. कोवे, रिबेका आर. मेरिल, ग्रेग लिंक, पाने : ३२०४९९ रुपये.\nद फर्म-द स्टोरी ऑफ मॅकन्झी : डफ मॅकडोनाल्ड, पाने : ४००५९९ रुपये.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nशांतता-नोबेलची ‘ढाल’पाश्चात्त्य राष्ट्रांना हवीच\n.. आणि उच्चभ्रूंच्या वस्तीला भान आले\n#MeToo सेक्स स्कँडलमुळे नोबेल ‘अशांत’, यंदा साहित्याचा पुरस्कार नाही\nपेशींबाबतच्या संशोधनाला रसायनशास्त्राचे नोबेल\nन्यूट्रिनो कणांविषयीच्या संशोधनाला नोबेल\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:Temporal_templates", "date_download": "2019-12-15T13:48:25Z", "digest": "sha1:REUFC7VSNUICFLH6773TOMBHX2OUWYZG", "length": 5258, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:Temporal templates - विकिपीडिया", "raw_content": "\nहे साचे सध्याचे व भविष्यातील उपक्रम याचेशी/यांचेशी संबंधित आहेत.\nया वर्गात असलेली पाने ही या गोष्टींसाठी आहेत: लेख संदेश पेटी(ambox) साचे.\nपुढील साचा वर्ग नोंदी\nया वर्गात साचा नामविश्वाची पाने आहेत.त्याचा वापर लेखाचे वर्गीकरण किंवा इतर नामविश्वातील पानांसाठी करण्यात येऊ नये.\nया वर्गात साचा जोडण्यास:\nजर त्या साच्यास वेगळे दस्तावेजीकरण पान (बहुदा, \"साचा:template name/doc\" असे असलेले) असेल, तर\nअसे त्या पानाच्या खाली असलेल्या विभागात जोडा, तसे नसेल तर,\nहे साचा संकेताच्या शेवटी जोडा. त्यापूर्वी याची खात्री करा कि, ते त्याच ओळीत सुरु होते ज्यात संकेताचा शेवटचा वर्ण आहे.\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nसाचा:सद्य क्रीडा स्पर्धा चौकट\nवेळ, दिनांक व दिनदर्शिका साचे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०१८ रोजी ०८:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87/%E0%A4%A5", "date_download": "2019-12-15T13:37:01Z", "digest": "sha1:NPRIBSDCT3UF44EEC3R3A3DEFGBTME6E", "length": 16862, "nlines": 392, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सगळे लेख - विकिपीडिया", "raw_content": "\nपुढील शब्दाने सुरू होणारे लेख दाखवा:\nइथे संपणारी पाने दाखवा:\n(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nमागील पान (तैवानची सामुद्रधुनी) | पुढील पान (थ्यॅन शान)\nथकले रे नंदलाला (गाणे)\nथर्गूड मार्शल बाल्टिमोर आंतरराष्ट्रीय विमानतळ\nथायलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ\nथिआगो एमिलियानो दा सिल्वा\nथियोडॉसियस, पवित्र रोमन सम्राट\nथियोडोर ��ॉलें दि बॅनव्हिल\nथियोबाल्ड फोन बेथमान हॉलवेग\nथुंबा इक्वेटोरीयल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन\nथॅमसिन मिशेल मौपिया न्यूटन\nथेउनिस बूइसेन डि ब्रुइन\nथेओदोर फॉलैं दि बॅनव्हिल\nथेबेस (प्राचीन ग्रीक शहर)\nथेल्स्टन रॉडनी ओ'नील पेन\nथॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स\nथॉम लुआंग गुहेतून सुटका\nथॉमस एडवर्ड साइझमोर जुनियर\nथॉमस क्रूझ मॅपॉथर चौथा\nथॉमस पीटर ब्रॉमली स्मिथ\nथॉमस विल्यम जॉन गॉडार्ड\nथॉमस विल्यम मॅक्सवेल लॅथम\nथॉमसन रोड ग्रांप्री सर्किट\nथॉरवाल्ड ऑगस्ट मरिनस स्टॉनिंग\nथॉरवाल्ड ऑगस्ट मेरिनस स्टॉनिंग\nथोडा प्यार थोडा मॅजिक\nथोडा प्यार थोडा मैजिक (हिंदी चित्रपट)\nथोडी लाइफ थोडा मॅजिक (२००८ चित्रपट)\nथोर इतिहासकार वासुदेव सिताराम बेंद्रे यांचा परिचय\nथोरला गैअस ज्यूलिअस सीझर\nमागील पान (तैवानची सामुद्रधुनी) | पुढील पान (थ्यॅन शान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/718793", "date_download": "2019-12-15T12:44:34Z", "digest": "sha1:JKGM5BH2LUPPPCNRTLWMLUXQHYOYOF2M", "length": 4263, "nlines": 24, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जोगींच्या पुत्राला अटक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय » जोगींच्या पुत्राला अटक\nप्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे पुत्र अमित यांचा जामीन अर्ज कनिष्ठ न्यायालयाने मंगळवारी फेटाळला आहे. अमित जोगी यांची 15 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात निवडणूक प्रतिज्ञापत्रात जन्मस्थळ, जन्मतारीख आणि जातीबद्दल चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे.\nमाजी आमदार अमित यांच्या विरोधात भाजप उमेदवार राहिलेल्या समीरा पॅकरा यांनी तक्रार नोंदविली होती. जोगींनी प्रतिज्ञापत्रात जन्मवर्ष 1978 नोंदवून सारबहरा गौरेला येथे जन्म झाल्याचे नमूद केले होते. पण प्रत्यक्षात त्यांचा जन्म 1977 मध्ये अमेरिकेच्या टेक्सास येथे झाला होता.\nराज्यात जंगलराज : अजित जोगी\nछत्तीसगडमध्ये कायद्याचे राज्य नसून भूपेश बघेल यांनी जंगलराज निर्माण केले आहे. अमितच्या बाजूने उच्च न्यायालयाने यापूर्वीच निर्णय दिला आहे. या निर्णयाच्या विरोधात जात अमितला अटक झाल्याने हा न्यायालयाचा अवमान असल्याचा दावा अजित जोगी यां��ी केला आहे.\nकाळय़ा पैशाबाबत आरबीआय अनभिज्ञ\nजिवंत बॉम्ब सापडल्याने गुजरातमध्ये गोंधळ\nमोदींचा चौथा नेपाळ दौरा ; बिम्सटेकच्या बैठकीत होणार सहभागी\nतुर्कस्तानच्या हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू\nआलिशान घरांना वाढती मागणी\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/son-in-law", "date_download": "2019-12-15T13:09:03Z", "digest": "sha1:C2NWEMD2VVDZPK23C63O5BA4QMONKRHL", "length": 7418, "nlines": 108, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "son in law Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nवसईत सूनेची हत्या करुन सासूचा आत्महत्येचा प्रयत्न\nविजेचा शॉक लागून सासू-सुनेचा दुर्दैवी मृत्यू\nविजेचा शॉक लागून आज (29 सप्टेंबर) सकाळी नाशिक येथे सासू सुनेचा दुर्दैवी मृत्यू (Two women die in electric shock) झाला.\nपाकिस्तानी क्रिकेटपटू हसन अली भारताचा जावई होणार\nमुंबई : पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन अली भारतीय तरुणीसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. दुबई-स्थित शामिया आरझूसोबत लगीनगाठ बांधणार असल्याची कबुली खुद्द हसनने\nजावई ना माझं ऐकतो, ना उद्धव ठाकरेंचं, खैरेंना ‘ती’ भीती : दानवे\nमुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांनी टीव्ही 9 मराठीच्या ‘न्यूजरुम स्ट्राईक’ या कार्यक्रमात बोलताना लोकसभा निवडणुकीतील अनेक वादांवर दिलखुलास उत्तरे दिली. औरंगाबाद लोकसभा\nजावयाची गाढवावरुन मिरवणूक, बीडमधली अनोखी परंपरा\nबीड : बीड जिल्ह्यातील विडा या गावात जावयाला रंगपंचमीच्या दिवशी चक्क गाढवावर बसून, त्याची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येते. विडाकरांची ही अनोखी परंपरा गेल्या 81 वर्षांपासून\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nवसईत सूनेची हत्या करुन सासूचा आत्महत्येचा प्रयत्न\nपंडि�� नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक\nसत्तेसाठी किती लाचारी करायची हे शिवसेनेने ठरवावं, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात\nRBI च्या नियमात बदल, सोमवारपासून 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सुविधा\nपीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण आश्वासन\nवसईत सूनेची हत्या करुन सासूचा आत्महत्येचा प्रयत्न\nपंडित नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक\nदूधाचे दर 2 रुपयांनी वाढणार, सोमवारपासून नवी दरवाढ लागू\nदरोडे जोग यांच्याविरोधात गुन्हा, डीएसकेंनंतर पुण्यात आणखी एका बड्या बिल्डरभोवती कारवाईचा फास\nखडसेंच्या अडचणी वाढण्याची चिन्हं, भोसरी जमीन खरेदी प्रकरणाने पुन्हा मान वर काढली\nभाजप आमदार मुक्ता टिळकांच्या मुलाचे मोदी सरकारला प्रश्न\nहातात हात, चेहऱ्यावर हास्य, उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचं स्वागत\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/09/blog-post_14.html", "date_download": "2019-12-15T13:32:55Z", "digest": "sha1:BWISAGCW5RCYFMQPZGU7DBATLSPTHGQ5", "length": 26894, "nlines": 200, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: गोव्यातल्या वादळाची चाहुल", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nगोव्यात सध्या संघ आणि भाजपा यांची जुंपली आहे. रा. स्व. संघाचीच राजकीय आघाडी म्हणून भाजपा ओळखला जातो. पण ही स्थिती जितकी १९८० पुर्वी होती तशी आज राहिलेली नाही. त्यापुर्वी तो जनसंघ म्हणून राजकीय पक्ष होता. त्याचे जनता पक्षात विसर्जन झाले आणि ते पुरेसे झाले नाही. म्हणून पुन्हा जनसंघीय बाहेर पडून भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. मात्र या नव्या अवतारात भाजपा हा पुर्वीचा जनसंघ राहिलेला नव्हता. ज्याला कार्यकर्ता या पायावरचे संघटन म्हणून ओळखले जात होते. भाजपाची स्थापना झाली, तेव्हा जनता पक्षाचा वारसा आपल्याकडे घेऊन देशव्यापी पक्ष होण्याचा चंग बांधण्यात आला होता. म्हणूनच आपला हिंदूत्ववादी चेहरा लपवून वा झाकून, भाजपा सतत गांधीवादी समाजवादाचा मुखवटा लावून वावरत होता. खेरीज नव्या पिढीचे नेतृत्व जोपासण्��ालाही आरंभ झाला होता. आपल्यावरचा उच्चवर्णिय वा ब्राह्मणी छाप पुसून टाकण्यालाही भाजपाने प्राधान्य दिले होते. मात्र १९८४ च्या राजीवलाटेत भाजपा पुरता वाहून गेला आणि नव्याने विचार करण्याची पाळी भाजपावर आली. संघातही त्यावरून चिंतन झालेले असणार. म्हणून की काय, संघाइतके पक्के बंदिस्त संघटन भाजपाचे नसावे, असा पवित्रा घेतला गेला. संघाच्या स्वयंसेवकांनी पोषक स्थिती निर्माण करावी, अन्य संघटनांनी त्याला हातभार लावावा. पण भाजपा स्वतंत्रपणे राजकीय निर्णय घेणारा पक्ष असावा, अशी व्यवस्था करण्यात आली. तरीही त्याच्या धोरणात्मक निर्णयावर संघाचा प्रभाव राहिलेला आहे. हे नाकारण्यात अर्थ नाही. म्हणून तर १९८८ नंतर गांधीवादी समाजवादाची कास सोडून, पुन्हा भाजपा आपल्या हिंदूत्वाकडे झुकत गेला. त्यातूनच नवे प्रदेश भाजपाच्या पंखाखाली येत गेले. गोवा त्याच तडजोडीतून भाजपाच्या हातात आलेला एक छोटा प्रांत आहे. पण आता त्यालाही ग्रहण लागले आहे.\nमनोहर पर्रीकर यांचे नवे नेतृत्व गोव्यात उभे करून तिथल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी मैत्री करण्यात आली. क्रमाक्रमाने त्याच पक्षाची जागा भाजपा व्यापत केला. आज गोव्यातल्या मूळ राजकीय पक्षांचे नामोनिशाण उरलेले नाही. तिथला ख्रिश्चन व कोंकणी भाषेचा अभिमानी युनायटेड गोवन्स पक्ष कॉग्रेसमध्ये विलीन झाला, तर मगो पक्ष भाजपात मिसळून गेला. पण त्याचे श्रेय संघाच्या कामाइतकेच मनोहर पर्रीकर यांच्या समयसुचकतेला द्यावे लागेल. गोव्यात मोठी ख्रिश्चन लोकसंख्या असून, त्यांना भाजपाच्या गोटात आणण्यासाठी पर्रीकर यांची तडजोडवादी भूमिकाच उपयुक्त ठरली. हे कोणाला नाकारता येणार नाही. पण संघाचा पाया हिंदूत्वावर आधारलेला असल्याने मिशनरी संस्था व त्यांच्या शाळा, हे संघाचे लक्ष्य राहिलेले आहे. त्यामुळेच कॉग्रेसला नामोहरम करताना ख्रिश्चन मतांकडे पाठ फ़िरवून भाजपाला सत्तेवर येणे शक्य झाले नव्हते. ती तडजोड पर्रीकर यांनी केली आणि त्यामुळेच त्यांना सत्तेपर्यंत पोहोचता आले. सगळी हिंदू मते एकगठ्ठा भाजपाच्या मागे उभी रहात नाहीत. पण हिंदूत्वाचा बागुलबुवा दाखवला, मग एकगठ्ठा ख्रिश्चन मते विरोधात मात्र जातात. ती टोकेरी भूमिका सौम्य होईपर्यंत आणि ख्रिश्चन मतदाराला कोकणी अस्मितेशी पक्के जोडले जाईपर्यंत, मिशनरी संस्थांना ��गाम लावणे शक्य नाही. राष्ट्रीय सत्ता मिळवताना भाजपाला मंदिर, समान नागरी कायदा आणि ३७० कलमाचा विषय गुंडाळून ठेवावा लागला होता. गोव्यातील स्थिती काहीशी तशीच आहे. आज भाजपाची पाळेमुळे इतकी घट्ट रोवलेली नाहीत, की तिथल्या ख्रिश्चन मतदारांकडे पुर्णपणे पाठ फ़िरवावी. संघाच्या स्थानिक नेत्यांना त्याचे भान राहिले नाही, त्यातून सध्या आपसात संघर्ष पेटला आहे. किंबहूना नेतृत्वाचा विवाद समेटाने मिटवता आला नाही, त्याचे दुष्परिणाम तिथे चव्हाट्यावर आलेले आहे.\nयात पर्रीकर वा गोव्यातील संघनेते यांच्या आपापल्या जागी असलेल्या भूमिका चुकीच्या नाहीत. त्यांच्या मुळच्या धोरणांशी त्या जुळणार्‍याच आहेत. मिशनरी संस्थांमधून धर्मप्रसाराचे व धर्मांतराचे काम चालते. त्याला पायबंद घालण्याला संघ कटीबद्ध आहे. सहाजिकच अशा संस्थांना सरकारने अनुदान देणे म्हणजेच प्रोत्साहन ठरते, अशी त्यामागची भूमिका आहे. त्यासाठीच उघड धर्माचे नाव न घेता अशा मागणीला प्रादेशिक भाषा संवर्धनाचा मुखवटा लावलेला आहे. त्यात काहीही गैर नाही. हल्ली सर्वच संस्था व संघटना आपापल्या हेतूला पावित्र्य मिळावे, म्हणून तत्वांचा मुलामा देत असतात. मिशनरीही गरीबांना मदत म्हणून धर्मांतराचा हेतू लपवित असतात. मग संघाने आपले हेतू लपवू नयेत, असे कोणी म्हणू शकत नाही. पण भाजपाचे सरकार पडल्याने येऊ शकणारे अन्य पक्षाचे सरकार; संघाच्या या मागण्या कशा मान्य करणार आहे हुकमी मतांची बेगमी असती तर वा ख्रिश्चन मतांवर विसंबून रहाण्याची गरज नसती तर भाजपाच्या सरकारनेही स्थानिक संघ नेत्यांच्या मागण्या लगेच पुर्ण केल्या असत्या. पण ते आज शक्य नाही आणि स्थानिक नेते त्यासाठी हटवाद करून बसले आहेत. त्यामुळे संघाच्या केंद्रिय नेतृत्वापुढे पेच पडला आहे. आपल्याच राजकीय आघाडीला वार्‍यावर सोडून स्वयंसेवकांना प्रोत्साहन द्यायचे, की हटवाद सोडून सत्ता टिकवायची हुकमी मतांची बेगमी असती तर वा ख्रिश्चन मतांवर विसंबून रहाण्याची गरज नसती तर भाजपाच्या सरकारनेही स्थानिक संघ नेत्यांच्या मागण्या लगेच पुर्ण केल्या असत्या. पण ते आज शक्य नाही आणि स्थानिक नेते त्यासाठी हटवाद करून बसले आहेत. त्यामुळे संघाच्या केंद्रिय नेतृत्वापुढे पेच पडला आहे. आपल्याच राजकीय आघाडीला वार्‍यावर सोडून स्वयंसेवकांना प्रोत्साहन द्��ायचे, की हटवाद सोडून सत्ता टिकवायची त्यात नेतृत्वाने राजकीय आघाडीची पाठराखण करण्याचा पवित्रा घेतला. त्यातून गोव्यात संघ स्वयंसेवक आणि भाजपा यांच्यात संघर्ष पेटला आहे. हे अपरिहार्यच होते. कारण १९८० नंतर भाजपामध्ये कुठल्याही पक्षाचे व कुठल्याही वैचारिक पठडीत तयार झालेले कार्यकर्ते व नेते सहभागी होत गेले आहेत. त्यांना संघाच्या प्रत्येक भूमिका मान्य असतीलच असे नाही. म्हणूनच अशा नव्या भरतीवर मिळवलेली सत्ता व मते ही तडजोड आहे. त्यासाठी काही आग्रह सोडण्याची संयमी लवचिकता दाखवणेही भाग आहे.\nआपल्या आग्रहाला पाने पुसली जातात असे दिसले, तेव्हा स्थानिक संघाचे नेते वेलिंगकर यांनी उठाव केला आणि आधी भाजपाच्या नेतृत्वावर हल्ला चढवला. त्यासाठी त्यांना बाजूला करण्यात आल्यावर त्यांनी संघाच्या केंद्रिय नेतृत्वावर पलटवार केलेला आहे. त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या बहुतांश स्वयंसेवकांनी वेलिंगकर यांनाच साथ दिलेली आहे. तेही स्वाभाविक आहे. राजकारण्यांना तडजोड करणे सोपे असते. पण स्थानिक स्थितीत काम व संघटन उभे करणार्‍यांना लोकांना सामोरे जावे लागत असते. म्हणूनच त्यांना आग्रह कायम ठेवावे लागतात. भाजपाची शत-प्रतिशत भूमिका त्यातले खरे दुखणे आहे. कुठल्याही पक्षातून जिंकू शकणारे उमेदवार जमा करून बहूमत वा सत्ता मिळवता येते. पण ती विचार व तत्वानुसार चालवता येत नाही. सातत्याने तडजोडी कराव्या लागतात. तत्वांना मुरड घालावी लागते. वैचारिक कोलांट्या उड्या माराव्या लागतात. राजकीय पक्षांना त्यामुळे फ़रक पडत नाही. पण वैचारिक तात्विक भूमिकेसाठीच वाहून घेतलेल्यांची खुप तारांबळ उडते. गोव्यातील भाजपा व संघासमोरची समस्या तशी आहे. ती कोणत्याही तडजोडी करून सत्तेपर्यंत पोहोचण्याच्या अट्टाहासातून आमंत्रित केलेली समस्या आहे. पद्धतशीर संघटन उभे करून लोकमताचा संग्रह करून, सत्तासंपादनाचा कष्टप्रद मार्ग भाजपाने सोडला असल्याचा तो प्रारंभिक परिणाम आहे. आज जे गोव्यात किरकोळ पातळीवर घडताना दिसते आहे, त्याचा मोठा प्रयोग पुढल्या काळात अनेक राज्यात व देशातही दिसू शकेल. कारण आजवरची विचारसरणी व स्वयंसेवकांचे प्रबोधन आणि त्यातून उभ्या केलेल्या पक्षाचा कारभार, यातली तफ़ावत बोचरी आहे. म्हणूनच गोव्यातील घटना स्थानिक समजून थातूरमातूर उपाय कामाचे नाहीत. संघाला आपल्या विविध संघटनांतील समन्वयासाठी व्यापक पावले उचलावी लागतील. ही येऊ घातलेल्या वादळाची चाहुल आहे.\nही गाजराची पुंगीच आहे\nमहाराष्ट्रात लांबलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याने गाफ़ील झालेल्या विरोधक व विश्लेषकांना शनिवारी सकाळी दिर्घकाळ शांत बसलेल्या भाजपाने मोठाच...\nनाट्य, पटकथा आणि राजकारण\nगेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक धक्कादायक वळणे घेतलेली आहेत. त्यामध्ये युती मोडून दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत गेलेले...\nमुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोशात आहेत. त्यांचे सल्लागारही जोशात आहेत. गंमत म्हणजे त्यांनी जी काही पावले उचलले...\nपत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समिकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणूकीनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रीपद मिळवण्यास...\nसिंह आला, पण गड गेला\nअखेरीस महाराष्ट्रात नवे समिकरण जुळलेले आहे. शिवसेना व दोन्ही कॉग्रेस यांची आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा मुख्यम...\nहीच वेळ आणि योग्य वेळ\nशनिवारी सकाळी उजाडताना अकस्मात राजभवनात भाजपा-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारचा शपथविधी पार पडला. ती बातमी घरातल्या घरात बसून वाहिन्यां...\nरस्ता तोच वाटसरू वेगळे\nकर्नाटकात दिड वर्षापुर्वी रंगलेले नाट्य किरकोळ फ़रक करून महाराष्ट्रात घडलेले आहे. बहूमत हुकलेल्या भाजपाच्या येदीयुरप्पांनी तेव्हा अल्पमतात...\nअडीच वर्षापुर्वी म्हणजे २२ जुन २०१७ रोजी एक ब्लॉग लिहीला होता. त्याचे शीर्षक होते, ‘दाखवायचे सुळे’. तो खुप व्हायरल झाला आणि त्यावर प्रतिक...\nमहाराष्ट्रात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यावर विधानसभेत विश्वास व्यक्त क...\nआठवडे बाजार आणि घोडेबाजार\nआजकाल शिवसेनेचे परिचीत चेहरे कुठले फ़ारसे दिसत नाहीत आणि अब्दुल सत्तार नावाचे औरंगाबाद जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार मात्र आवेशात शिवसेने...\nसहन होत नाही, सांगता येत नाही\nदुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये\nएक मराठा लाख मराठा\nएक गाव एक पाणवठा\nउथळ पाण्याला खळखळाट फ़ार\nतुम्ही नाक तर दाबा\nजागा मराठा आम जमाना बदलेगा\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nइतिहास असा घडवला जातो\nफ़िदायिन ही जुनीच भारतीय संकल्पना\nखामोशी ��ुनाने लगी है दास्ताँ\nजी२० नावाची चिनी दंतकथा\nमराठा मोर्च्याची कारणमिमांसा (१)\nएक देश एक मतदान\nछचोर सभ्यता झक मारली\nअमिताभच्या जागी इमरान हाशमी\nलौट के बुद्दू घरको आये\nशिकारी खुद यहा शिकार हो गया\nआपल्याच डोळ्य़ावर विश्वास ठेवावा का\nलोकांना भ्रष्टाचार आवडतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.cannedline.com/mr/", "date_download": "2019-12-15T12:42:17Z", "digest": "sha1:EWNLR6ADEDQXNAEXV5WBC2EHN37L3OW4", "length": 7193, "nlines": 196, "source_domain": "www.cannedline.com", "title": "", "raw_content": "हवाबंद डब्यात भरलेले फळ उत्पादन लाइन, हवाबंद डब्यात भरलेले फळ कॅनिंग लाइन - Leadworld\nकॅन केलेला अन्न उत्पादन लाइन\nकॅन फळे उत्पादन ओळ\nकॅन मांस उत्पादन लाइन\nकॅन भाजीपाला उत्पादन ओळ\nकॅन केलेला अन्न उत्पादन ओळ मुख्य मशीन\nसॉस भरणे उत्पादन लाइन\nवजन आणि उत्पादन ओळ भरून\nपेय भरत उत्पादन लाइन\nस्वयंचलित लोणचे किलकिले भरणे उत्पादन लाइन\nदैनिक भरणे उत्पादन लाइन\nस्वयंचलित संकुल उत्पादन लाइन\nस्वयंचलित संकुल उत्पादन लाइन\nगोल बाटली लेबल मशीन\nसाचा तयार करणारा पट्टा,\nसेवा अटी आणि समर्थन\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nशांघाय LEADWORLD संपूर्ण वनस्पती नियोजन आणि उत्पादन ओळ, मोठ्या प्रमाणावर अन्न cans, शीतपेये आणि इतर उद्योगांमध्ये वापरले कॅनिंग रचना प्रदान.\nजगभरातून आपले स्वागत आहे ग्राहक आणि मित्र आमच्या कारखान्यात भेट\nआमच्या प्रदर्शन आपले स्वागत आहे\nकॅन संत्रा उत्पादन ओळ\nकॅन पिवळा सुदंर आकर्षक मुलगी उत्पादन ओळ\nकॅन केलेला अननसाचे उत्पादन ओळ\nकॅन केलेला कॉर्न उत्पादन ओळ\nकॅन केलेला मशरूम उत्पादन ओळ\nकॅन केलेला काकडी उत्पादन ओळ\nकॅन केलेला सोयाबीनचे उत्पादन ओळ\nकॅन केलेला मासे उत्पादन ओळ\nकॅन दुपारी मांस उत्पादन ओळ\nकॅन चिकन उत्पादन ओळ\nशांघाय Leadworld यंत्राचे तंत्रज्ञान कॅन केलेला फळे, भाज्या, कॅन केलेला मांस कॅन केलेला आणि sauces समावेश कॅन केलेला अन्न मध्ये संपूर्ण उत्पादन ओळ एक अग्रगण्य कंपनी आहे.\nआमच्या यंत्रणा आणि सेवा वापरत आहे की, आमची समाधानी ग्राहक अशा सर्व यूएसए, कतार, स्पेन, इटली, अर्जेंटाईन, कॅनडा, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, भारत, युएई, फिलीपिन्स, सौदी अरेबिया, थायलंड, ब्राझील, अल्जीरिया म्हणून जगभरातील आहेत , नेदरलँड, इ\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात अस���ल.\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव. - वीज Globalso.com\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF/", "date_download": "2019-12-15T14:09:25Z", "digest": "sha1:42O4BGW4MJFLZHZHQXGC56WZKLW5PHXB", "length": 13105, "nlines": 119, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "आरबीआय Archives - InShorts Marathi", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\n‘एक लाखापेक्षा जास्त रकमेसाठी बँक जबाबदार नाही’; एचडीएफसीचा पासबूकवर संदेश\nपीएमसी बँकेमध्ये झालेल्या घोटाळ्यानंतर २ ग्राहकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर आता खासगी बँकाही सावध झाल्या आहेत. एचडीएफसी बँकेनं ग्राहकांच्या पासबूकवर याबाबत माहिती द्यायला सुरुवात केली आहे. बँकेकडून ग्राहकांच्या खात्यात १ लाखापेक्षा जास्त रक्कम असेल, तर ती जबाबदारी बँकेची नाही, असा संदेश छापण्यात आला आहे. यासाठी डीआयसीजीसीच्या नियमांचा हवाला देण्यात…\nभारतीय रेल्वेचे खासगीकरण कदापि होणार नाही – पियुष गोयल\nमागील सरकारने व त्यांच्या नेत्यांनी देशहित सोडून ते पक्षहित पाहिले. त्यांच्या काळात देशातील व्याजदर, ऊद्योग यांची काय अवस्था काय होती हे वेगळे सांगायला नको. सरकारने आरबीआयकडून पैसे घेतले. त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर काहीही परिणाम होणार नाही. तसेच भारतीय रेल्वेचे खासगीकरण कदापि होणार नाही. कारण ती देशाची संपत्ती आहे, असे स्पष्ट मत केंद्रीय…\n पीएमसी बँकेच्या आणखी एका खातेदाराचा मृत्यू\nपीएमसी बँक आर्थिक अडचणीत आल्यानं ग्राहकांचं होत असलेले हालच सुरूच आहेत. पीएमसी बँकेचे खातेदार असलेल्या फत्तोमल पंजाबी यांचा हृदयविकाराच्या धक्कानं मृत्यू झाला. मुलुंडचे रहिवासी असलेल्या पंजाबी यांनी दुपारी साडे बाराच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. मुलुंड कॉलनीमधील जवळपास 95 टक्के लोकांची पीएमसी बँकेत खाती आहेत.याआधी ओशिवरामधील 51 वर्षीय संजय…\nपीएमसी बँकेच्या ग्राहकांना दिलासा, पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ\nपीएमसी बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. आरबीआयकडून नुकतंच याबाबतचं पत्रक काढण्यात आलं आहे. आरबीआयने पंजाब महाराष्ट्र बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध टाकल्याने ग्राहकांना पैसे काढण्यास कठीण जात होते. मात्र आता ही पैसे काढण्याची मर���यादा वाढवण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या…\nनिर्मला सीतारामन यांची आरबीआय केंद्रीय संचालक मंडळासोबत बैठक\nदेशातील पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाला संबोधित करणार आहेत. अर्थसंकल्प संसदेत सादर केल्यानंतर नेहमीप्रमाणे अर्थमंत्री केंद्रीय भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळासोबत बैठक घेतात. त्याच परंपरेनुसार निर्मला सीतारमण आज भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळासोबत बैठक…\nआरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी दिला राजीनामा\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी राजीनामा दिला आहे. आचार्य यांचा कार्यकाळ संपण्यास सहा महिन्यांचा अवधी शिल्लक होता.आचार्य यांनी तडकाफडकी दिलेला राजीनामा आरबीआयला सात महिन्यांमध्ये बसलेला दुसरा धक्का आहे. त्याआधी डिसेंबरमध्ये उर्जित पटेल यांनी वैयक्तिक कारण देत गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला होता.विरल आचार्य हे…\nशिर्डीतील चिल्लरवर आज आरबीआय बैठक\nसाईबाबांना दानात आलेल्या नाण्यांवर मार्ग काढण्यासाठी आज रिझर्व्ह बँक इंडियाने आज मुंबईत बैठक बोलावली आहे.मुंबईतील आरबीआयच्या कार्यालयात ही बैठक होणार असून विविध बँकांचे प्रतिनिधी व साईबाबा संस्थानचे मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे उपस्थित राहणार आहेत.सध्या शिर्डीत बँकामध्ये अडीच कोटीपेक्षा अधिक रकमेची नाणी पडून आहेत. काही बँकांकडे आता…\nआरबीआयने केली घोषणा, 20 रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 20 रुपयांच्या नव्या नोटेची घोषणा केली असून, लवकरच नवीन नोटा चलनात येणार आहेत. या नोटेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी असेल.“हिरवा आणि पिवळ्या रंगाचं मिश्रण असलेला रंग 20 रुपयाच्या नव्या नोटेला असेल. नोटेच्या मागील बाजूस एलोराच्या गुहांचे चित्र छापण्यात येईल”, असे रिझर्व्ह बँक…\nआधी सीबीआय, आता आरबीआयची बारी; ओवेसींची मोदींवर टीका\nरिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल हे राजीनामा देणार अशी चर्चा सुरू असतानाच एमआयएम पक्षाचे नेते आणि खासदार असुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.जर आरबीआय ग��्व्हनर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला तर स्वायत्त संस्थेत हस्तक्षेप करण्याचे मोदी सरकारचे धोरण कायम असल्याचे स्पष्ट होईल.आधी सीबीआय, आता आरबीआयची बारी, अशा शब्दात ओवेसी यांनी…\nNoteban: नोटाबंदी केलेल्या ९९. ३० टक्के नोटा आरबीआयकडे परत\nमोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनातून बाद झालेल्या ९९. ३० टक्के नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जमा झाल्या आहेत. आरबीआयच्या वार्षिक अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. आरबीआयचा वार्षिक अहवाल २०१७- १८ बुधवारी प्रकाशित करण्यात आला आहे.\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nअ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालचे व्हिडीओ टिक टॉकवर…\nबघा रणवीर सिंग काय म्हणाला…\nकपिल शर्माचं पितळ पडलं उघडं \n‘या’ अभिनेत्रीमुळे ‘दबंग ३’ साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nपंकजा मुंडेंच्या समर्थकांकडून ‘संजय…\nसध्याचं मंत्रिमंडळ हे काही काळापुरतं,…\nखडसेंबाबत प्रश्न विचारताच फडणवीसांनी जोडले हात\nभाजप-शिवसेनेची महानगरपालिकेतील युती तुटली…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mahajalache-muktayan-news/ibm-starts-open-source-projects-1714017/", "date_download": "2019-12-15T12:35:59Z", "digest": "sha1:LE26UYZVCY3SGJN5OPR7MIGYYAS6VTNL", "length": 27244, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IBM starts open source projects | आयबीएम आणि ओपन सोर्स | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुरक्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nआयबीएम आणि ओपन सोर्स\nआयबीएम आणि ओपन सोर्स\nनेटस्केपप्रमाणेच आयबीएमनेदेखील हा निर्णय काही तडकाफडकी घेतलेला नव्हता.\n८०च्या दशकापर्यंत आयबीएमच्या हार्डवेअरवर अन्य कोणत्याही सॉफ्टवेअर प्रणाली चालत नसत. असं असताना तिने ओपन सोर्सला पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय अभूतपूर्व असाच होता..\n१९९८ साल हे ओपन सोर्स व्यवस्थेच्या इतिहासात एक ‘माइलस्टोन इयर’ म्हणून ओळखलं जातं. ओपन सोर्स व्यवस्था जी तोवर तंत्रज्ञांचा फावला वेळातला छंद म्हणून परिघाबाहेर कार्यरत होती, ती या वर्षांनंतर मुख्य धारेत स्थिरावायला लागली व व्यावसायिक कारणांसाठी अधिकाधिक वापरली जाऊ लागली. १९९८ साली सर्वप्रथम या व्यवस्थेचे अधिकृतपणे नामकरण झाले व जगभरात पसरलेल्या आणि लिनक्ससारख्या प्रकल्पांत आपले भरीव योगदान देणा���्या गटांना स्वत:ची स्वतंत्र ओळख मिळाली. त्याचबरोबर व्यावसायिक आस्थापनांमधल्या ओपन सोर्सच्या प्रसारासाठी हे ‘ब्रॅण्डिंग’ पुष्कळ उपयोगी ठरलं.\nदुसरं म्हणजे, मागील लेखात वर्णिल्याप्रमाणे, याच वर्षी नेटस्केपने आपल्या प्रोप्रायटरी वेब ब्राऊझरला संपूर्णपणे ओपन सोर्स अवतारात नव्याने वितरित केलं. आपलं प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर व्यावसायिकपणे विकून त्याच्या रॉयल्टी शुल्कातून महसूल कमावणाऱ्या कंपनीने ते सॉफ्टवेअर ओपन सोर्स करण्याची ही पहिलीच वेळ होती. ओपन सोर्स व्यवस्थेचं यश नव्याने अधोरेखित करणारी अशी ही घटना असल्यामुळे तिने संपूर्ण संगणक विश्वाचं लक्ष वेधून घेतलं.\n१९९८ सालातच घडलेली तिसरी घटना म्हणजे संगणकक्षेत्रातील आद्यपुरुष असं ज्याचं यथार्थपणे वर्णन करता येईल अशा बलाढय़ आयबीएमने, नेटस्केपच्या ओपन सोर्स जाहीरनाम्याचा बरोबर पाच महिन्यांनी, २२ जून १९९८ रोजी, ओपन सोर्स अपॅची वेब सव्‍‌र्हर प्रकल्पाला आपला पाठिंबा जाहीर केला. खरं तर पूर्वापारपासून आयबीएमचा दृष्टिकोन हा प्रोप्रायटरीच होता. एवढंच नव्हे, तर ८०च्या दशकापर्यंत आयबीएमच्या हार्डवेअरवर आयबीएम सोडून दुसऱ्या कोणत्याही सॉफ्टवेअर प्रणाली चालत नसत. असं असताना तिने ओपन सोर्सला पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय अभूतपूर्व असाच होता.\nनेटस्केपप्रमाणेच आयबीएमनेदेखील हा निर्णय काही तडकाफडकी घेतलेला नव्हता. त्यास गेल्या काही वर्षांत संगणक विश्वात घडलेल्या अनेक घटनांची पाश्र्वभूमी होती. ८०च्या दशकापर्यंत संगणक क्षेत्रातील महासत्ता असलेल्या आयबीएमला सॉफ्टवेअर युगाचा अदमास व्यवस्थित घेता आला नाही व ९०च्या दशकात मायक्रोसॉफ्टच्या रेटय़ापुढे कंपनीची अनेक आघाडय़ांवर पीछेहाट व्हायला लागली.\nआयबीएमचा डेस्कटॉप पीसी, सव्‍‌र्हरचे हार्डवेअर तसेच मेनफ्रेम बनविण्याचा व्यवसाय अजूनही तेजीत होता, पण सॉफ्टवेअर क्षेत्रात तिला स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करणे अवघड जात होते. इंटरनेट युगाची सुरुवात झाली असल्याने विविध संकेतस्थळांची निर्मिती होत होती व त्यासाठी वेब सव्‍‌र्हर सॉफ्टवेअरला चांगलीच मागणी होती.\n१९९८ मध्ये फक्त तीनच वेब सव्‍‌र्हर प्रचलित होते – नेटस्केपचा नेटसाइट कम्युनिकेशन सव्‍‌र्हर, मायक्रोसॉफ्टचा इंटरनेट इन्फर्मेशन सव्‍‌र्हर आणि सर्वाधि��� बाजारहिस्सा असलेला अपॅची वेब सव्‍‌र्हर आयबीएमसुद्धा या उभरत्या क्षेत्रात जम बसवू पाहत होती व याचसाठी तिने आपलं वेबस्पिअर (WebSphere) नावाचं सॉफ्टवेअर बाजारात दाखल केलं होतं.\nदुर्दैवाने, आयबीएमला म्हणावं तेवढं यश या व्यवसायात मिळत नव्हतं. वेबस्पिअरचा बाजारहिस्सा हा एक टक्क्यापेक्षाही कमी होता. अशा चाचपडणाऱ्या परिस्थितीतून कंपनीला बाहेर काढण्यासाठी आयबीएमच्या संचालक मंडळाने जेम्स बॅरी या निष्णात कूटनीतितज्ज्ञाला पाचारण केले. आयबीएममध्ये दीर्घकाळ काम केल्यामुळे बॅरीला तिच्या शक्तिस्थळांची तसेच कमजोरीची चांगलीच जाणीव होती. वेबस्पिअर प्रकल्प व्यवस्थापन समितीबरोबर झालेल्या चर्चाअंती तो हे उमजून चुकला होता की, वेबस्पिअर पॅकेजमधला वेब सव्‍‌र्हर वर उल्लेखलेल्या तीनही वेब सव्‍‌र्हर सॉफ्टवेअरपेक्षा तांत्रिकदृष्टय़ा कमजोर आहे.\nआयबीएमचा अजस्र आकार, एखादा निर्णय घेण्यासाठी लागणाऱ्या विविध विभागांच्या मंजुऱ्या, यामुळे एखाद्या नव्या वेब सव्‍‌र्हरच्या निर्मितीला प्रचंड कालावधी लागला असता. वेळ आधीच आयबीएमच्या हातून निसटून चालला होता, त्यामुळे हा पर्याय कुचकामी होता. अखेरीस कंपनीतल्या अनेकांबरोबर विचारविनिमय केल्यानंतर बॅरी या निर्णयाप्रत आला की स्वत:ची नवी विहीर खणत बसण्यापेक्षा सहयोगाची भूमिका घेऊन, वेब सव्‍‌र्हर मार्केटमधल्या तीनपैकी एका कंपनीबरोबर भागीदारी करणं हे या घडीला आयबीएमसाठी सर्वात सयुक्तिक आहे.\nलगेचच आयबीएमने नेटस्केप कंपनीला विकत घेण्याच्या दृष्टीने हालचाल सुरू केली. पण नेटस्केपच्या संचालक मंडळाबरोबरच्या चर्चेत अनेक मुद्दय़ांवर दोन्ही कंपन्यांच्या सदस्यांचे मतभेद झाले व वाटाघाटी फिस्कटल्या. नेटस्केपबरोबरचा प्रयत्न विफल ठरल्याने, आयबीएमने मायक्रोसॉफ्टसोबत भागीदारी करण्याचा प्रयत्न करून बघितला. एके काळी याच आयबीएमने मायक्रोसॉफ्टला तिच्या उमेदवारीच्या काळात हात दिला होता व त्यानंतरच मायक्रोसॉफ्टची सॉफ्टवेअर क्षेत्रातील घोडदौड जोमाने सुरू झाली होती. पण आता भूमिका बदलल्या होत्या. आयबीएम आता याचकाच्या भूमिकेत होती. मायक्रोसॉफ्टला आयबीएमच्या सुप्त शक्तीची चांगलीच जाण असल्याने तिने आयबीएमपासून दोन हात लांब राहण्याचा निर्णय घेतला व आयबीएमच्या भागीदारीच्या प्रस्तावाला केराच�� टोपली दाखवली.\nआता आयबीएमसमोर अपॅची वेब सव्‍‌र्हरचा एकच पर्याय शिल्लक होता. पण यात दोन प्रमुख अडचणी होत्या. एक म्हणजे आयबीएमची मानसिकता अजूनही ओपन सोर्सबद्दल तितकीशी अनुकूल नव्हती. म्हणूनच बॅरीला आधी कंपनीच्या उच्चपदस्थांचं मन वळवावं लागणार होतं. दुसरी बाह्य़ अडचण म्हणजे अपॅची ही कंपनी नव्हती, तर तो एक समविचारी तंत्रज्ञांचा प्रकल्प व्यवस्थापन करणारा गट होता. त्यामुळे ही भागीदारी कशा प्रकारची असेल हे बॅरीला स्पष्ट होत नव्हतं.\nखरं सांगायचं तर अपॅची वेब सव्‍‌र्हरच्या लायसन्सिंगच्या अटी इतक्या खुल्या स्वरूपाच्या होत्या की, आयबीएमला अपॅचीबरोबर भागीदारी करण्याची गरजच नव्हती. अपॅचीच्या सोर्स कोड घेऊन, त्यात जुजबी सुधारणा करून आयबीएमला ते सॉफ्टवेअर स्वत:च्या नावाने वितरित करण्याची संपूर्ण मुभा होती. फक्त वितरित करण्याच्या वेळेला आयबीएमला हे स्पष्ट करावं लागलं असतं की ते सॉफ्टवेअर अपॅचीवर आधारित आहे.\nपण बॅरीला हा पर्याय व्यक्तिश: रुचला नाही. असं केल्याने आयबीएम ही अपॅची प्रकल्पात सहयोग देणाऱ्या मोठय़ा समुदायापासून दूर जाईल अशी रास्त भीती त्याला वाटत होती. अखेरीस १९९८च्या वसंत ऋतूत बॅरीने अपॅची प्रकल्पाचा संचालक ब्रायन बेलेनडॉर्फची रीतसर भेट घेऊन आयबीएमची भागीदारीची इच्छा व्यक्त केली.\nबेलेनडॉर्फला आयबीएमसोबत भागीदारी करण्याचे अनेक फायदे दिसत होते. पण आयबीएमचा बलाढय़ आकार बघता, आयबीएम केव्हाही अपॅची व्यवस्थापनावर वरचढ झाली असती व प्रकल्पाची दिशा स्वत:च्या फायद्या-तोटय़ाचा विचार करून ठरवायला लागली असती अशी चिंता प्रामुख्याने बेलेनडॉर्फला सतावत होती; ज्यात बऱ्याच प्रमाणात तथ्य होते.\nपण बॅरीने आपली चिकाटी सोडली नाही. आयबीएमच्या संचालक मंडळास विश्वासात घेऊन त्याने बेलेनडॉर्फच्या सर्व शंकाकुशंकांचं निरसन केलं. प्रथमत: त्याने हे स्पष्ट केले की, आयबीएम ही प्रकल्प व्यवस्थापन समितीमधली केवळ एक सभासद असेल व तिला कोणताही विशेषाधिकार नसेल. तसेच आयबीएमच्या तंत्रज्ञांकडून प्रकल्पाला मिळालेले योगदान १०० टक्के ओपन सोर्स स्वरूपातच असेल. आयबीएमच्या निष्णात तंत्रज्ञांचा प्रकल्पामधला सहभाग, अपॅचीसाठी आयबीएमकडून व्यावसायिकपणे उपलब्ध होत असलेला तांत्रिक सपोर्ट, ज्यामुळे अधिकाधिक व्यावसायिक आस्थापनांची अपॅचीला मिळू शकणारी पसंती व अपॅचीच्या बाजार हिश्शामध्ये होऊ शकणारी भरघोस वाढ अशा विविध फायद्यांचे तपशीलवार स्पष्टीकरण देऊन बॅरीने आपली संयुक्त भागीदारीची योजना अपॅची व्यवस्थापन समितीच्या गळी उतरवली व आयबीएमच्या ओपन सोर्सबरोबरच्या मैत्रीपूर्ण अध्यायाचा श्रीगणेशा झाला.\nआयबीएम केवळ अपॅचीबरोबरच्या भागीदारीवरच संतुष्ट राहिली नाही. पुढील काळात तिने आपल्या शक्तिशाली एस/३९० या मेनफ्रेम संगणकाला लिनक्सशी सुसंगत बनवला. थोडय़ाच कालावधीत आयबीएमच्या सर्व प्रकारच्या सव्‍‌र्हर हार्डवेअरवर लिनक्स चालायला लागली आणि २१व्या शतकाच्या सुरुवातीला आयबीएमने ओपन सोर्स सॉफ्टवेअर हे आपल्या व्यावसायिक धोरणाचा अविभाज्य घटक आहे असं अधिकृतरीत्या जाहीर केलं.\nलिनक्स व ओपन सोर्स सॉफ्टवेअर व्यवस्थेच्या यशाचा सर्वाधिक परिणाम मायक्रोसॉफ्टवर झाला. सुरुवातीला दुर्लक्षिलेल्या या व्यवस्थेची चांगलीच दखल मायक्रोसॉफ्टला घ्यावी लागली, एवढंच नव्हे तर पुढील काळात कडवा संघर्षदेखील करावा लागला. एका प्रस्थापिताच्या कडव्या विरोधाच्या कहाणीचा लेखाजोखा आपण पुढील लेखात घेऊ.\nलेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. amrutaunshu@gmail.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nटीम इंडियाच्या माजी खेळाडूवर शेजाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप, लहान मुलालाही धक्काबुक्की\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80", "date_download": "2019-12-15T13:47:27Z", "digest": "sha1:4IVVRFEEMFK57QYRNTDKSF5L6BXCGATS", "length": 4575, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "टोकरे कोळी - विकिपीडिया", "raw_content": "\nआदिवासी टोकरे कोळी (ढोर कोळी) समाज हा विशेष करून धुळे,नंदुरबार,जळगांव, नाशिक इत्यादी तसेच राज्याच्या इतर भागात आढळून येतो.ही जमाती आदिवासी वर्गात कनिष्ठ मानली जाते.टोकरे कोळी जमातीलाच ढोर कोळी नावाने सुद्दा ओळखले जाते.\nब्रिटिश काळात टोकरे कोळी (ढोर कोळी) समाजाला हलके गावकामगार म्हणून मान्यता होती, तसेच ढोरांचे मांस खाणे,टोकर तोडणे, हाडे गोळा करणे इत्यादी स्वरूपाची कामे करत.टोकर तोडणे च्या कामामुळे त्यांना टोकरे कोळी म्हणू लागले.ही जमाती भिल्ल जमातीशी साधर्म्य दाखवते.\nटोकरे कोळी जमातीचे प्रामुख्याने धुळे,नंदुरबार, जळगाव,नाशिक,बुलढाणा,औरंगाबाद व राज्याच्या इतर भागात वास्तव्य आहे.\nटोकरे कोळी बांधव कणसरी माता,हिरवादेव ,चिडया देव,भवानी इत्यादी देवी-दैवत ची पूजा करतात.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०१९ रोजी १८:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A6_%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%AC", "date_download": "2019-12-15T13:42:08Z", "digest": "sha1:4QVITXAOYF3CCFK6JE3PWYYEWPCPBWDP", "length": 5973, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मुहम्मद नागिब - विकिपीडिया", "raw_content": "\n(मुहम्मद नजीब या पानावरून पुनर्निर्देशित)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमुहम्मद नागिब (२० फेब्रुवारी, इ.स. १९०१ - २८ ऑगस्ट, इ.स. १९८४) हे इजिप्तचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. हे १८ जून, इ.स. १९५३ ते १४ नोव्हेंबर, इ.स. १९५४ पर्यंत या पदावर होते.\nगमाल आब्देल नासर आणि नागिब हे इजिप्तच्या क्रांतीचे मुख्य नेते होते.\nमुहम्मद नजीब (इ.स. १९५३-१९५४) • गमाल आब्देल नासेर (इ.स. १९५४-१९७०) • अन्वर अल सादात (इ.स. १९७०-१९८१) • सूफी अबू तालेब (इ.स. १९८१)† • होस्नी मुबारक (इ.स. १९८१-२०११) • मोहामेद हुसेन तांतावी (इ.स. २०११-चालू)‡\n† अन्वर अल सादाताच्या हत्येनंतर आठ दिवसांसाठी काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष\n‡ होस्नी मुबारक याच्या राजीनाम्यानंतर सत्ता सांभाळणार्‍या इजिप्ती सैन्याच्या सर्वोच्च परिषदेचा अध्यक्ष या नात्याने वर्तमान काळजीवाहू शासनप्रमुख\nइ.स. १९०१ मधील जन्म\nइ.स. १९८४ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ फेब्रुवारी २०१६ रोजी २१:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/smriti-irani-dancing-with-swords-in-her-hands-video-viral/", "date_download": "2019-12-15T12:47:40Z", "digest": "sha1:SLT4EWYOHQUQ3Q3B76YOU3Q3LBQCO3JD", "length": 15653, "nlines": 182, "source_domain": "policenama.com", "title": "smriti irani dancing with swords in her hands video viral | हातात 'तलवारी' घेवुन 'डान्स' करताना दिसल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (व्हिडिओ)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nचिंतामणी दर्शनासाठी थेऊरला भाविकांची मोठी गर्दी\nव्यवहारात पैशाचं सोंग करता येत नाही \n शेतकऱ्यांचा विसर पडता कामा नये\nहातात ‘तलवारी’ घेवुन ‘डान्स’ करताना दिसल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (व्हिडिओ)\nहातात ‘तलवारी’ घेवुन ‘डान्स’ करताना दिसल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (व्हिडिओ)\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – उत्तर प्रदेशच्या अमेठी लोकसभा खासदार आणि केंद्रीय वस्त्रोद्योग आणि महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी या शुक्रवारी गुजरातमधील एका कार्यक्रमात वेगळ्या स्टाईलमध्ये दिसल्या. भावनगर येथील स्वामीनारायण गुरुकुल मूर्ती प्रतिष्ठान महोत्सवात स्मृती इराणी यांनी मुलांसमवेत तलवार नृत्य सादर केले. यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती यांनी दोन्ही हातात तलवार घेऊन आपले कौशल्य दर्शविले. तलवारसोबत स्मृती इराणी यांचा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.\nबेवजह अच���छे बनो , वजह से तो बहुत बने फिरते हैं ……👩‍🏫\nमिळालेल्या माहितीनूसार, भावनगर येथील स्वामीनारायण गुरुकुल मूर्ती प्रतिष्ठान महोत्सवात मुले पारंपारिक कार्यक्रम सादर करत होती. कार्यक्रमादरम्यान तिथे उपस्थित असलेल्या मुलींनी ‘तलवार रास’ नावाच्या पारंपारिक नृत्यादरम्यान स्मृती इराणी यांना यामध्ये सहभागी होण्याची विनंती केली. यानंतर स्मृती इराणी स्टेजवर पोहोचल्या आणि त्या मुलींसोबत सहभागी झाल्या. ‘तलवार रास’ हा गुजरात आणि राजस्थानमधील लोकप्रिय नृत्य आहे.\nफूल नहीं चिंगारी हैं,\nसोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये स्मृती इराणी मुलींसोबत रंगमंचावर दिसत आहे. नृत्यादरम्यान स्टेजवर मुली ज्या पद्धतीने नृत्य सादर करतात. स्मृती इराणी त्या मुलींना कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. या व्हिडिओमध्ये स्मृती इराणी दोन्ही हातात तलवारीने कौशल्य दाखवत आहेत. या कार्यक्रमाला प्रदेश भाजपा अध्यक्ष जितू वाघाणी देखील उपस्थित होते.\nस्मृती इराणी यांचा तलवार डान्स अशा प्रकारे पाहिल्यानंतर हा व्हिडिओ ट्विटरवर जास्त प्रमाणात शेअर केला जात आहे. सेहानाने हा व्हिडिओ ट्विट करुन लिहले की, ‘फूल नहीं चिंगारी है, ये भारत की नारी है.’\nतुम्ही रात्री झोपताना केस धुता का होऊ शकते ‘ही’ समस्या\n‘या’ 3 पद्धतीने मनाला ठेवा काबूत, सुखी आणि समाधानी आयुष्यासाठी जरूरी\n‘ही’ आहेत दम्याची १० लक्षणे, खोकला साधा समजून दुर्लक्ष करू नका\nधुम्रपानापासून दूर राहणारांना जपानी कंपनीकडून ‘या’ सोयी, सवलती\n‘बॉडीक्लॉक’ बिघडले तर आरोग्यही बिघडते, ‘या’ 5 प्रकारे घ्या काळजी\nएकट्याने जेवण करण्याचे ‘हे’ आहेत 5 धोके निर्माण होतात आरोग्य समस्या\nथोडा व्यायाम करा…आणि टेन्शन पळवून लावा, जाणून घ्या खास उपाय\nगेली 5 वर्षे मावळचे खासदार असूनही पवना जलवाहिनीचा प्रश्‍न का सोडविला नाही , मनपा पक्षनेते पवारांचा प्रश्‍न\nमहिलेचा विनयभंग : बीजवडीत एकावर FIR\nतुम्ही घरात फक्त ‘एवढं’ सोनं ठेऊ शकता, जाणून घ्या नियम खुप…\nदेवेंद्र फडणवीसांकडून शिवसेनेवर ‘खरमरीत’ टीका\nव्यवहारात पैशाचं सोंग करता येत नाही \n शेतकऱ्यांचा विसर पडता कामा नये\n‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री दुसऱ्यांदा…\n‘या’ प्रकरणामुळं अभिनेत्री पायल रोहतगी…\nबॉलिवूडमध्ये आपली आनोखी छाप सोडणाऱ्या अभिनेत्री गीता…\nअभिनेता रणवीर स��ंग बाप होण्यासाठी फारच…\nडायरेक्टर कबीर खानच्या पत्नीनं शेअर केले बिकीनीतले…\nचिंतामणी दर्शनासाठी थेऊरला भाविकांची मोठी गर्दी\nलोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील श्री. चिंतामणी गणपती…\nमोदी सरकारकडून मोठा दिलासा FASTag नाही तर 15 जानेवारी पर्यंत करू…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - फास्टॅग बाबत आता घाबरण्याचे कोणतेच कारण नाही, सरकारने आता एक महिन्यासाठी दिलासा दिलेला…\nतुम्ही घरात फक्त ‘एवढं’ सोनं ठेऊ शकता, जाणून घ्या नियम खुप…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था : भारतीयांना सोन्यासंबंधी खास लागाव आहे. मग ते लग्नाचं निमित्त असो की मग एखाद्याला एखादी…\n‘आत्मा स्कीम’मुळं दुप्पट होणार शेतकर्‍यांची…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - जेव्हा नवीन तंत्रज्ञान वापरात येईल, योजनांबद्दल समजून घेत त्यांचा लाभ घेता येईल, तेव्हाच…\nदेवेंद्र फडणवीसांकडून शिवसेनेवर ‘खरमरीत’ टीका\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कालपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी प्रेम असणारे आज मवाळ भूमिका घेत आहेत.…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nचिंतामणी दर्शनासाठी थेऊरला भाविकांची मोठी गर्दी\nमोदी सरकारच्या निर्णयानंतर ‘या’ व्यवसायामध्ये होईल मोठी…\n‘माझे नाव राहुल सावरकर नाही’, मरेल पण माफी मागणार नाही\nविखेंमुळे भाजपचे उमेदवार पडले, माजी मंत्री राम शिंदेंची टीका\nराष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे लवकरच मोठी घोषणा करणार, जाणून…\n मराठी बाणा सांगणारी शिवसेना झुकली \nनिर्भया : मी दोषींना फाशी देते, ‘हिनं’ रक्तानं लिहिलं गृहमंत्र्यांना पत्र\n‘कलेक्टर’चा फतवा, बंदुकीचं लायसन्स हवंय तर दान करा 10 ‘ब्लँकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending-news/cmd-gifts-shares-worth-of-rs-20-crore-to-colleagues-1783378/", "date_download": "2019-12-15T13:55:42Z", "digest": "sha1:2CSYCWABOFU3YSETX6OXSNVH5ZUOXDI2", "length": 13279, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "CMD gifts shares worth of Rs 20 crore to colleauges | हा खरा दाता: ड्रायव्हर, आजी-माजी सहकारी, नातेवाईकांना 20 कोटींच्या शेअर्सची भेट | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nमहिलांचा लोकल प्रवास असुर���्षितच\nपालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून खुले\nकचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती\nआदिवासी मातांचे सशक्तीकरण दृष्टिपथात\nहा खरा दाता: ड्रायव्हर, आजी-माजी सहकारी, नातेवाईकांना 20 कोटींच्या शेअर्सची भेट\nहा खरा दाता: ड्रायव्हर, आजी-माजी सहकारी, नातेवाईकांना 20 कोटींच्या शेअर्सची भेट\nस्टार्टअपपासून यशाच्या शिखरापर्यंत साथ देणाऱ्या सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता...\nकॅपिटल फर्स्ट या कंपनीचे अध्यक्ष व्ही वैद्यनाथन यांनी कंपनीला मोठं करण्यासाठी मेहनत घेतलेल्या आपल्या सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना त्यांना चक्क 20 कोटी रुपयांचे शेअर्स भेट म्हणून दले आहेत. कॅपिटल फर्स्टच्या एका शेअरचा भाव शुक्रवारी 480 रुपयांचा आसपास होता. ही कंपनी लवकरच आयडीएफसी बँकेत विलिन होत आहे. 2010 मध्ये ही कंपनी स्थापन केल्यापासून तिला आत्ता यशाच्या शिखरावर आणण्यासाठी ज्या ज्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली, त्या सगळ्यांची नावं कृतज्ञतापूर्वक नोंदवत, त्यांना आपण हे शेअर्स भेट देत असल्याचं वैद्यनाथन यांनी बाँबे स्टॉक एक्सचेंज व नॅशनल स्टॉक एक्सचेंजला कळवलं आहे.\nवैद्यनाथन यांच्याकडे स्वत:च्या मालकिचे 40,40,576 शेअर्स असून यातील तब्बल 20 कोटी रुपयांचे 4,29,000 शेअर्स त्यांनी आपले 26 सहकारी, 11 नातेवाईक व एक वैयक्तिक ड्रायव्हर यांना भेट दिले आहेत. या सहकाऱ्यांमध्ये तीन जण तर माजी आहेत, म्हणजे जे आत्ता त्यांच्यासोबत काम करत नाहीत. या सर्व सहकाऱ्यांना वैद्यनाथन यांनी स्वत:च्या मालकिचे प्रत्येकी 11 हजार शेअर्स (ज्यांची आजची किंमत सुमारे 53 लाख रुपये आहे) भेट दिले आहेत. आपल्या कंपनीला मोठं करण्यात ज्यांनी हातभार लावला त्यामध्ये गणती करताना वैद्यनाथन स्वत:च्या व्यक्तिगत ड्रायव्हरला व घरकाम करणाऱ्यांनाही देखील विसरले नाहीत. त्यांनी ड्रायव्हरलाही 6,500 म्हणजे सुमारे 31 लाख रुपयांचे शेअर भेट दिले आहेत. माजी सहकाऱ्यांबद्दल त्यांनी म्हटलंय की भलेही ते आता कंपनीत नसतील, परंतु कंपनी सोडण्याआधी त्यांनी जे योगदान दिलंय व कंपनीच्या वाढीसाठी त्यांनी जे परीश्रम घेतले ते विसरता येणार नाहीत.\nकंपनीनं स्टॉक एक्सचेंजला दिलेलं पत्र संपूर्ण वाचण्यासाठी खालील इमेजवर क्लिक करा.\nसतीश गायकवाड या कॅपिटल फर्स्टच्या कंपनी सेक्रेटरींनी लिहिलेल्या पत्रात हे नमूद केलंय की, केवळ प्रेम व कृतज्��तेपोटी ही भेट देण्यात येत असून कुठल्याही प्रकारचं करनियोजन नाहीये. वैद्यनाथन यांनी ज्या नातेवाईकांना शेअर्स भेट दिलेत, त्यामध्येही त्यांच्या वारशांचा समावेश नाही. भाऊ, बहीण, मेहुणी, पत्नीचे काका-मामा आदींचा समावेश आहे. आपल्या सहकाऱ्यांना एकूण 2,86,000, नातेवाईकांना 1,10,500 व ड्रायव्हरला 6,500 शेअर्स वैद्यनाथन यांनी दिले आहेत. आपण गेल्या काही वर्षांमध्ये केलेल्या कामाची कंपनीचा अध्यक्ष अशी दखल घेताना बघून या सगळ्या सहकाऱ्यांना नक्कीच समाधान व दिवाळीत अनपेक्षित लाभ मिळाल्याचा आनंद झाला असेल यात शंका नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nआधी होते बॅकग्राऊंड डान्सर्स, आता आहेत प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी\n'दोन तासांत सलमानचं घर बॉम्बने उडवणार'; मुंबई पोलिसांना धमकीचा ई-मेल\nरणवीर म्हणतोय, 'मला बाबा व्हायचंय'\n'या' अभिनेत्रीमुळे 'दबंग ३' साठी लागला ७ वर्षांचा कालावधी\nमुलीसोबत फ्लर्ट करताना विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल\nसिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका\n‘सवाई महोत्सवा’मध्ये गायन-वादन, नृत्याचा त्रिवेणी संगम\nसक्षम लष्कर उभारणे आवश्यक\nमहाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरात पोहोचवण्याचा मानस - मुख्यमंत्री\nफडणवीस सरकारच्या खैरातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\nयष्टीरक्षणासाठी राहुलचाही पर्याय - शास्त्री\nउन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर\nमुंबई-दिल्ली हरित मार्गाचे काम लवकरच -गडकरी\nसंगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा\n....म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/10/10/%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A5%87/", "date_download": "2019-12-15T13:42:43Z", "digest": "sha1:UYIVOVGK5LZQA7VPAK4PM7RGJ6GSB7ME", "length": 9981, "nlines": 52, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "एमबीएच कशाला हवे? - Majha Paper", "raw_content": "\nपीएम मोदी जगातील सर्वात खतरनाक कारने करतात प्रवास\nतब्बल 20 नंतर डॉक्टरांनी काढली पोटात अडकलेली वस्तू\nका असतात या देशातील रस्ते निळ्या रंगाचे \nजेवण करताना स्मार्टफोनचा वापर टाळण्यासाठी या रेस्टॉरंटचा अनोखा निर्णय\nपोलंडमध्ये सापडली नाझींची सोन्याने भरलेली ट्रेन \nथायलंडमधील दुष्काळाने शुष्क झालेल्या धरणामध्ये अवतरले प्राचीन बुद्ध मंदिर\nगर्भावस्थेमध्ये या ही वस्तूंचे डोहाळे..\nएक काळ असा होता की एमबीए झालेल्या मुलांना आणि मुलींना नोकरीच्या क्षेत्रात मोठी किंमत होती. त्यांचे एमबीएच्या पदवीचे मार्क जेवढे जास्त तेवढा त्यांचा पगार जास्त असे समीकरण तयार झाले होते. परंतु आता एमबीए डिग्रीचे गुण मार्केटमध्ये निरर्थक ठरायला लागले आहेत. विशेषतः परदेशात जाऊन ही पदवी मिळवणारे विद्यार्थी पश्‍चात्ताप पावायला लागले आहेत. कारण अमेरिकेत किंवा ब्रिटनमध्ये जाऊन ही पदवी मिळवण्यासाठी किमान ४० लाख आणि कमाल ७० लाख खर्च येत आहे. त्यामुळे एमबीएलासुध्दा चांगले पर्याय आहेत. हे लोकांच्या लक्षात यायला लागले आहे.\nस्वतःचा रोजगार स्वतःच निर्माण करणे हा एमबीएला सगळ्यात चांगला पर्याय आहे. तेव्हा एमबीए होऊन नोकरी मागण्यापेक्षा स्वतःचा बॉस स्वतः बना असे म्हटले जात आहे. नव्याने उद्योगात पडणार्‍यांना धंद्यातल्या जोखमीची फार भीती वाटते. परंतु जोखीम असली तरी आणि धक्के चपटे बसत असले तरी तेसुध्दा माणसाला शहाणे करून जात असतात. तेव्हा अशा अपयशाला घाबरून स्वस्थ बसून चालणार नाही. स्वतःचा व्यवसाय स्वतः करण्याचे धाडस केलेच पाहिजे.\nया जोखमीवरसुध्दा एक उपाय आहे तो म्हणजे अन्य कोणी नवा व्यवसाय सुरू करत असेल तर त्याच्या व्यवसायामध्ये म्हणजेच स्टार्ट अप बिझनेसमध्ये त्याचा भागीदार होणे. मग ही भागीदारी पैशातली असेल किंवा कामातली असेल. शक्य तो पैसा न गुंतवता आपल्या कौशल्याच्या जोरावर एखाद्या व्यवसायात भागीदारी मिळवावी. भागीदार म्हणून तिथे मिळालेला अनुभव फार मौल्यवान समजला जातो. त्यातून आपल्या कौशल्याचे महत्त्व आपल्याला कळतेच. परंतु व्यवसायाची आर्थिक आणि व्यवस्थापनाची बाजू आपल्याला कळायला लागते. ज्या कळण्याचा उपयोग स्वतःचा उद्योग उभा करताना होतो.\nहेही जमत नसेल तर आपल्या कौशल्याचा वापर फ्री लान्स म्हणून करणे हा एक उपाय आहे. आपल्याकडे जे कौशल्य असेल त्या कौशल्यावरून छोटी छोटी कामे मिळवणे हे स्वातंत्र्य मिळवण्यादृष्टीने महत्त्वाचे असते. म्हणजेच शिक्षक म्हणून काम करण्यापेक्षा घरी जाऊन लोकांच्या खासगी शिकवण्या करणे जास्त उपयुक्त ठरते. कोठेही इलेक्ट्रिशियन म्हणून काम करण्यापेक्षा इलेक्ट्रिकल कामाचे कॉन्ट्रॅक्ट घेणे जास्त फायद्याचे ठरते. कॉपी रायटर म्हणून एखाद्या जाहिरात एजन्सीमध्ये नोकरी करण्यापेक्षा अनेक ठिकाणची कॉपी रायटिंगची कामे घरी बसून करावीत. त्यातून स्वातंत्र्यही मिळते आणि स्वतःची जाहिरात एजन्सी उभी करण्याचा आत्मविश्‍वास येतो.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8", "date_download": "2019-12-15T13:18:20Z", "digest": "sha1:VGCIHW3NNRRUJO5ZXYKZQWJFSYFZJ2AL", "length": 3842, "nlines": 96, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nStories tagged with:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n मंत्र्यांच्या संपत्तीत 'इतकी' मोठी वाढ\nनारायण राणेंचा स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर अपघातात बचावले\nनारायण राणेंनी जाहीर केली भाजपा प्रवेशाची तारीख, 'ह्या' दिवशी होणार प्रवेश\nबिग बॉस १३ वर बंदी आणा, करणी सेनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nगणेश नाईक यांचा ४८ नगरसेवकांसह भाजपात प्रवेश\nहर्षवर्धन पाटील अखेर भाजपात\nगुन्हेगार सापडणार एका क्लिकवर, ॲम्ब‍िस प्रणालीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ\nसत्तेत सगळं समसमान पाहिजे- उद्धव ठाकरे\nवैद्यकीय सेवा खासगीकरणाच्या प्रक्रियेविरुद्ध कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन\nमुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत रंगला ५६ वा मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा\nही मोदींची लाट नाही तर त्सुनामी- देवेंद्र फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575541308149.76/wet/CC-MAIN-20191215122056-20191215150056-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"}